{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5281-actress-sai-tamhankar-to-do-voluntary-labour-on-maharashtra-day", "date_download": "2018-10-16T08:00:04Z", "digest": "sha1:GQ6MYSJJIA4SCIRWJPND5IUGAHGJNEL4", "length": 9341, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'सई ताम्हणकर' श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'सई ताम्हणकर' श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nPrevious Article 'शितल चव्हाण' चा ग्रामीण भागातून थेट मराठी चित्रपटसृष्टी असा थक्क करणारा प्रवास...\nमहाराष्ट्रदिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात येत्या 1 मे रोजी श्रमदान करणार आहे. सई गेली तीन वर्ष पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पाणीटंचाईविरहित महाराष्ट्रासाठी आपलं योगदान देते आहे. यंदाही आपल्या बाकी सर्व व्यावसायिक जबाबदा-यांना बाजूला ठेवतं, सई श्रमदानामध्ये 1 मे रोजी सक्रिय सहभागी झालेली दिसणार आहे.\nसई ताम्हणकरला ह्याविषयी विचारले असता ती म्हणते, “मी हे स्वानुभवाने सांगु शकते, की, रणरणत्या उन्हात श्रमदान करताना आपला घाम जेव्हा मातीत मिसळतो. तेव्हा मातीच्या येणा-या सुगंधाची बरोबरी कोणताही महागडा परफ्युम करू शकणार नाही. त्यामुळेच पाणी फाउंडेशन जेव्हा जेव्हा श्रमदानासारखे उपक्रम आयोजित करतं, तेव्हा त्यात सक्रिय सहभाग घेणं, ही माझ्यासाठी प्राथमिकता असते.”\nतिच्या श्रमदानाच्या अनुभवाबद्दल सई सांगते “पाणी फाउंडेशनसाठी मी गेल्या तीन वर्षात पश्चिम महाराष्ट्र फिरले आहे. एकदा एक सरपंच मला हातात कुदळ-फावडा घेऊन काम करताना पाहून प्रतिक्रिया देत म्हणाले होते की, मी आजपर्यंत कुठल्याच हिरोइनला पाण्यासाठी आमच्या गावात येउन काम करताना पाहिलं नव्हतं. ह्या प्रतिक्रियेने माझा काम करण्याचा हुरूप अजूनच वाढला.”\nती पूढे म्हणते, “आपल्यात पध्दत आहे, ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणायची. जर आपल्या अन्नदात्याला, शेतक-याला खरंच सुखी करायचं असेल, तर सुरूवात श्रमदान करून त्याच्या शेतीला मुबलक पाणी पोहोचवण्यापासून करायला हवी.”\nPrevious Article 'शितल चव्हाण' चा ग्रामीण भागातून थेट मराठी चित्रपटसृष्टी असा थक्क करणारा प्रवास...\n'सई ताम्हणकर' श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन\nअनेक पुरस्कारप्राप्त निर्माता 'अमोल कागणे' चं \"मान्सून फुटबॉल\" द्वारे अभिनयात पदार्पण\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\nअनेक पुरस्कारप्राप्त निर्माता 'अमोल कागणे' चं \"मान्सून फुटबॉल\" द्वारे अभिनयात पदार्पण\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/jammu-kashmir-news-love-made-let-man-sandeep-sharma-convert-islam-59557", "date_download": "2018-10-16T08:05:35Z", "digest": "sha1:KXS3PQGQXI3QRRTY45OGX2XKSL5LI7GL", "length": 14810, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu-kashmir news Love made LeT man Sandeep Sharma convert to Islam दहशतवादी संदीप शर्मा प्रेमामुळे झाला होता मुस्लिम | eSakal", "raw_content": "\nदहशतवादी संदीप शर्मा प्रेमामुळे झाला होता मुस्लिम\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nनवी दिल्लीः लष्करे तैयबाचा दहशतवादी असल्याच्या आरोपावरून संदीपकुमार शर्मा ऊर्फ आदिल याला जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी अट केल्यानंतर त्याचा विविध कटांमधील सहभाग उघड होऊ लागला आहे. काश्‍मीरमधील मुस्लिम युवतीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nनवी दिल्लीः लष्करे तैयबाचा दहशतवादी असल्याच्या आरोपावरून संदीपकुमार शर्मा ऊर्फ आदिल याला जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी अट केल्यानंतर त्याचा विविध कटांमधील सहभाग उघड होऊ लागला आहे. काश्‍मीरमधील मुस्लिम युवतीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nजम्मू-काश्‍मीर पोलिसांनी दहशतवादी संदीप शर्मा याला गेल्या आठवड्यात अटक केली आहे. संदीप हा 2012 पासून घरातून निघून गेला होता. जम्मूत तो नोकरी करत असल्याचे त्याने कुटुंबाला सांगितले होते. तर त्याचा भाऊ हरिद्वार येथे टॅक्‍सीचालक आहे. संदीप हा नोकरी करत असताना काश्‍मीरी मुस्लिम युवतीच्या प्रेमात पडला होता. तिचे वडिल पोलिस उप-निरीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. दोघांच्या विवाहाला युवतीच्या कुटुंबियांचा विरोध होता. यामुळे संदीप याने स्थानिक मशिदीमध्ये मुस्लिम धर्म स्विकारला. धर्मांतरानंतर संदीपकुमार शर्माचा आदिल झाला होता. यानंतर तिच्या कुटुंबियांनी विवाहाला परवानगी दिली होती. विवाहावेळी मोजकेच नागरिक उपस्थित होते. विवाहानंतर तो अनंतनाग व पुलवामा भागात वेल्डिंगची कामे करत होता. दिवसाला त्याला 300 रुपये मिळत होते. यादरम्यान त्याची लष्करे तोयबाच्या शकूरशी ओळख झाली. यानंतर तो दहशतवादी संघटनेमध्ये ओढला गेला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nजम्मू-काश्‍मीर पोलिस महानिरीक्षक मुनीर खान म्हणाले की, गेल्या 28 वर्षात काश्‍मीरच्या बाहेरील एखादा व्यक्ती काश्‍मीरमधील दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचे प्रथमच उघड झाले आहे. 16 जून रोजी दक्षिण काश्‍मीरमध्ये एका हल्ल्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संदीपसमवेत आणखी एका दहशतवाद्यावर कारवाई केली आहे. हे दोघेही लष्करे तैयबाच्या आदेशावर काम करत होते.\nसंदीपची आई पार्वती शर्मा म्हणाल्या, 'जर माझा मुलगा दहशतवादी असेल तर त्याला नक्कीच शिक्षा व्हायला हवी. त्याच्या वर्तनामुळे आम्हाला अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत असून, लाजिरवाणे जीवन जगावे लागत आहे.' पार्वती या घरगुती कामे करून उदरनिर्वाह करतात. माझा भाऊ जर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असेल तर त्याला शिक्षा द्या, असे संदीपच्या भावानेही म्हटले आहे.\nई सकाळवरील आणखी बातम्या :\nकाश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा\nअडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम\nबाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध\nपंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत\nकर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\nजालन्यात चाकुने भोकसुन खून\nजालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एकाचा चाकूने भोकसुन खून झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठ वाजन्याच्या सुमारास उघडकीस आली आहे...\nनवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल, तसेच खाद्यपदार्थाचे दर गगनाला भिडल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) आधारित घाऊक चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/snow-fall-of-jammu-kashmir-117121200013_1.html", "date_download": "2018-10-16T07:54:18Z", "digest": "sha1:GA5ZGRFTZNVTS5ATJLFNUMQ3DZQ42CMZ", "length": 12715, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जम्मू-काश्मीरमध्ये पहिली बर्फवृष्टी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी आज झाली. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. बर्फवृष्टीचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह असून बर्फात खेळण्याचा ते आनंद ते लूटत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्गही काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. tr\nशिमला येथे देखील बर्फवृष्टीला सुरुवात झाली असून येथील खारापठार भाग मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे निसर्गसौंदर्याने नटला आहे.\nदरम्यान, खराब हवामानामुळे येथील त्रिकुला टेकड्या, तसेच वैष्णोदेवी गुंफा येथे भाविकांसाठी पुरवण्यात येणारी हेलिकॉप्टर सेवा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे.\nभारताच्या उत्तरेकडील भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने राजधानी दिल्लीतही त्याचा परिणाम जाणवत आहेत.\nशीत लहरींमुळे उर्वरित भारतात येत्या दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.\nब्रिटनच्या राजघराण्याचा प्रिन्स जॉर्ज दहशतवाद्यांच्या निशशण्यावर\nनागपूर : दंगल नियंत्रण पथकाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी\nपाकिस्तानकडून निवडणूकीबाबत भाष्य ; रविशंकर प्रसाद यांच्याकडून टीका\n35 वर्षांनंतर सौदी अरबने चित्रपटगृहांवरील बंदी उठवली\nपोलिसांच्या धक्काबुक्कीत सुप्रिया सुळे यांच्या हाताला दुखापत\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/maltibai-ruikar-pass-away-117121400002_1.html", "date_download": "2018-10-16T07:35:30Z", "digest": "sha1:X5R52YAXD2HNZSLKGJUSH3MGHWTMQXSG", "length": 12719, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे निधन\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे मंगळवारी निधन झाले. कामगार केसरी म्हणून नावलौकिक असलेले रामभाऊ रुईकर यांच्या त्या कन्या आहेत. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोपरांत देहदान करण्यात आले आहेत. मालतीताई यांनीही वडिलांचा वसा आयुष्यभर प्रामाणिकपणे जोपासला. मालतीताई समाजकार्याची पदवी घेऊन मुंबईहून नागपूरला परतल्या, त्याच वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी महाराष्टची स्थापना झालेली नव्हती व हा भाग सी.पी. अ‍ॅन्ड बेरारमध्ये समाविष्ट होता. शासनाने त्यांना लेबर आॅफिसर म्हणून नियुक्ती दिली. स्वत: अविवाहित राहून त्यांनी बहीण, भावांचे शिक्षण व कौटुंबिक जबाबदारी पार पाडली. पुढे स्वतंत्र महाराष्टत कामगार उपायुक्त म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यांनी हिंद मजदूर सभेची स्थापना केली. त्यावेळी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे माकप नेते भाई बर्धन आणि वसंतराव साठे यांच्याप्रमाणेच या भागात कामगारांच्या चळवळीला चालना दिली.\nभिवंडीत भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडले मोठा राडा\nराज ठाकरे घेणार शरद पवार यांची मुलाखत\nमटन सूप, प्रियकर आणि हत्येचा उलगाडा\nबैलगाडा शर्यती, याचिका घटनापीठाकडे\nहॉटेलमध्ये मिनरल वॉटर एमआरपीपेक्षा जास्त दराने विकणे शक्य\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_6.html", "date_download": "2018-10-16T08:40:07Z", "digest": "sha1:RCPPORIY3ADPZ63FX2U2GLN5YSVAYBEP", "length": 7869, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवल्यात नटखट बालगोपालांच्या अदाकारीने रंगली श्रीकृष्ण वेशभुषा स्पर्धा - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवल्यात नटखट बालगोपालांच्या अदाकारीने रंगली श्रीकृष्ण वेशभुषा स्पर्धा\nयेवल्यात नटखट बालगोपालांच्या अदाकारीने रंगली श्रीकृष्ण वेशभुषा स्पर्धा\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८ | गुरुवार, सप्टेंबर ०६, २०१८\nयेवल्यात नटखट बालगोपालांच्या अदाकारीने रंगली श्रीकृष्ण वेशभुषा स्पर्धा\nगोकुळाष्टमी निमित्त येवल्यामध्ये बाळगोपाळांची अनोखी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या धडपड मंचातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत १३० बाळगोपाळांनी भाग घेतला. नटखट, गंभीर, खेळकर, बासरीवाला, दहिहंडीतील लोणी खाणाऱा माखणचोर अशी श्रीकृष्णाची अनेक रुपं बाळगोपाळांनी वेशभूषेच्या माध्यातून साकारली. विशेष म्हणजे २ महिन्याच्या बालकापासून ३ वर्षांच्या मुलांनी यात सहभाग घेतला. शेवटी या बाळगोपाळांना बक्षीसांचं वितरणही करण्यात आलं. स्पर्धेचे हे १३ वे वर्ष होते.\nश्रीकृष्णाचा टोप, त्यावरील डोलणारे मोरपीस, हातांना बाजुबंद, गळ्यात विविध दागीने व फुलांच्या माळा, रंगीबेरंगी विविध पॅटर्नरचे जरतरी शेले, पितांबर अशा विविध प्रकारे सजलेले बाळगोपाल व त्यांच्या लिलांनी या सभागृहाला अक्षरश: गोकुळनगरीचे स्वरुप आले होते. आपल्या लहान, गोंडस, लोभसवाण्या रुपातील मुला-मुलींना पाहुन पालक देखील हरवुन गेले होते. भाग घेणार्‍या प्रत्येक स्पर्धकास भेटवस्तु म्हणुन खेळणी व खाऊ देण्यात आला.\nसहभागी स्पर्धकांधुन विजेते स्पर्धक निवडण्यात आले. त्यात प्रथम समर्थ गायकवाड, द्वितीय सिमंतीनी शिंदे, तृतिय निलय गुजराथी तसेच उत्तेजनार्थ नमन छताणी, नक्ष छताणी, सिया परदेशी, श्रीपाद चिनगी, विजयलक्ष्मी कोळस, यांचेसह विशेष उत्तजनार्थ असे १६ स्पर्धकांना भेटवस्तु देण्यात आल्या. तसेच फोटोग्राफर बटाव बंधु यांचे वतीने फोटो देण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन प्रितीबाला पटेल, माया टोणपे, किशोर सोनवणे यांनी काम पाहिले\nया कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण शिंदे तर प्रास्ताविक व आभार प्रभाकर झळके यांनी व्यक्त केले. हा संपुर्ण देखणा कार्यक्रम यशस्वीततेसाठी मुकेश लचके, गोपाळ गुरगुडे, मयूर पारवे, दत्ता कोटमे, अनु पावटेकर, कुणाल ठोंबरे, रमाकांत खंदारे, गणेश चव्हाण, ऋतिक क्षत्रिय, बंडु कोतवाल, प्रशांत सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1463?page=1", "date_download": "2018-10-16T07:24:20Z", "digest": "sha1:JSVAZWYS4QR4SBQPU2T52U4OGJAGQ6HL", "length": 20800, "nlines": 92, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संस्कृत ही मृत भाषा समजावी काय? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंस्कृत ही मृत भाषा समजावी काय\nकुठल्याही जिवंत भाषेची आपल्याला सर्वसाधारणपणे खालील लक्षणे सांगता येतील..\n१) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर.\n२) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी.\n३) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्‍या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी..\nया पार्श्वभूमीवर आजच्या घडीला संस्कृत भाषा मला कुठेच दिसत नाही... या बाबतीत वरील मुद्द्यांचा खालीलप्रमाणे उहापोह करता येईल..\n१) आज व्यवहारात संस्कृत भाषेचा मला कुठेच वापर होतांना दिसत नाही.. संस्कृत ही भारतीय भाषा आहे. परंतु भारतातल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, कोल्हापूर, इत्यादी अनेक शहरातून मी वावरलो आहे परंतु आजतागायत मला यापैकी कुठल्याही ठिकाणी संस्कृत भाषेचा रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग होतांना आढळला नाही. असे का बरे\n२) बोलीभाषा हे माझ्या मते कुठल्याही भाषेचे एक वेगळेच सौंदर्य आहे. तिचा स्वत:चा असा एक खास ढंग आहे, गोडवा आहे. सर्वसाधारण, सामान्य माणसाला भाषेचा बोलीभाषा हा प्रकार वापरायला खूप बरा पडतो. कारण तिथे भाषेचे नियम, व्याकरणाचे नियम आपोआपच थोडे शिथिल झालेले असतात. जसा प्रान्त असतो तशी बोलीभाषा असते. एवढेच नव्हे, तर मुख्य भाषेप्रमाणेच बोलीभाषेतही खूप चांगली निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळेल जसे एखाद्या चित्रपटातले बोलीभाषेतील गावरान संवाद, गं साजणी..कुन्न्या गावाची.. या सारखी काही फक्कड गाणी इत्यादी..\nसंस्कृतमध्ये बोलीभाषा हा प्रकार आहे का असल्यास सर्रास आहे का असल्यास सर्रास आहे का नसल्यास बोलीभाषा या भाषेचे सौंदर्य वाढवणार्‍या प्रकाराला संस्कृत भाषा पारखी कशी राहिली नसल्यास बोलीभाषा या भाषेचे सौंदर्य वाढवणार्‍या प्रकाराला संस्कृत भाषा पारखी कशी राहिली\n३) आपल्या मायमराठीचे उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी आजच्या घडीलाही मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होत आहे. मराठी भाषेत, किंवा हिंदी भाषेत अनेक मंडळी उत्तमोत्तम कथा, कादंबर्‍या, काव्य, गाणी, नाटके, चित्रपट इत्यादींची निर्मिती करत आहेत. आजच्या घडीला संस्कृत भाषेत मला एकही चित्रपट अथवा नाटक पाहायला मिळत नाही. 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' सारखे एखादे तरल गाणे आजतागायत मला संस्कृत भाषेत ऐकायला मिळाले नाही..\nआजच्या घडीला मला मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराथी, तेलूगू, कन्नड, उर्दू, इत्यादी वर्तमानपत्रे अगदी सर्रास पाहायला मिळतात, जी समाजाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आरसा समजली जातात. अगदी सामान्यातला सामान्य माणूस ही वर्तमानपत्रे वाचत असतो व त्याद्वारे तो स्वत:ला जगाशी जोडून ठेवतो. परंतु एखादे बर्‍यापैकी खप असलेले संस्कृत वृत्तपत्र आहे आणि जे समाजात वाचले जात आहे असे चित्र मला तरी आजतागायत कुठेही दिसले नाही\nआणि मग या सर्व पार्श्वभूमीवर संस्कृत ही आजच्या घडीला केवळ एक मृतभाषा आहे असे म्हटले तर ते माझ्या मते वावगे ठरू नये आपले मत काय वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांची कुणी मुद्देसूद कारणमिमांसा करेल का\nचर्चा परत वाचताना एक प्रचंड विरोधाभास जाणवला. मराठी संकेतस्थळांवर 'मराठी असे आमुची मायबोली' वगैरे शब्दांमध्ये रोज मराठीसाठी अलका कुबल, आशा काळे आणि निरूपा रॉय तिघि मिळून जितके ढाळणार नाहीत तितके अश्रू ढाळले जातात. मराठी जर आई मानली तर संस्कृत तिची आई म्हणजे आजी झाली. आजीचं आता वय झालय, तिची उठबस जरा कमीच असते. पण तिने कितीतरी जास्त पावसाळे पाहिले आहेत. तिच्याकडे अनुभवांचा मोठ्ठा खजिना आहे आणि विचारले तर ती प्रेमाने छान छान गोष्टीदेखील सांगते. अशी आजी जर घरात असेल तर केवळ रोजच्या व्यवहारात तिचा उपयोग नाही म्हणून लगेच दर दिवशी 'गेली का हो आजी' म्हणून तिचे थडगे बांधायच्या तयारीला लागायचे की मायेने तिची जपणूक करायची\nसंस्कृतप्रमाणेच लॅटीनही तितकीच जुनी आहे आणि ही फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, रोमानियन आणि पोर्तुगिझ या रोमान्स भाषांची जननी आहे. ती संस्कृतपेक्षाही कमी वापरली जाते आणि तिचे व्याकरण संस्कृतपेक्षा कितीतरी कठीण आहे. तरीही आजतागायत मला एकही फ्रेंच किंवा इटालियन माणूस लॅटीनविषयी अनुद्गार काढताना आढळला नाही. उलट लॅटीन शिकणार्‍यांचे प्रमाण वाढते आहे. हा करंटेपणा आपल्यामध्येच का आला हे तो दयाघन प्रभूच जाणे. इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया. आणि मग आपण भारतीय संस्कृती बुडाली वगैरेच्या गप्पा का माराव्यात संस्कृती म्हणजे वेगळे काय असते संस्कृती म्हणजे वेगळे काय असते आपल्या पूर्वजांचे साहित्य, त्यांचे ग्रंथ, त्यांची भाषा ही आपली संस्कृती आहे. आपल्याकडे काय चांगले आहे हे ओळखायचीसुद्धा आपली कुवत नाही याचा खेद वाटतो.\nग्रीन गॉबलिन [18 Oct 2008 रोजी 15:16 वा.]\nतरीही आजतागायत मला एकही फ्रेंच किंवा इटालियन माणूस लॅटीनविषयी अनुद्गार काढताना आढळला नाही. उलट लॅटीन शिकणार्‍यांचे प्रमाण वाढते आहे. हा करंटेपणा आपल्यामध्येच का आला हे तो दयाघन प्रभूच जाणे. इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया.\nमाझा प्रश्न विषयाला धरून नसेल पण मला माहिती हवीशी वाटली म्हणून विचारतो. इतरांनाही माहिती उपयोगाची ठरेल - फ्रेंचांनी इटालियनांना किंवा जर्मनांनी स्पॅनिशांना लॅटीन भाषा शिकायला मज्जाव केला होता का कधी स्पॅनिश किंवा फ्रेंच लोकांत समाजाचे वर्ग आहेत का स्पॅनिश किंवा फ्रेंच लोकांत समाजाचे वर्ग आहेत का असल्यास काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं का असल्यास काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं का तसं झालं असल्यास युरोपीयन लोकांना लॅटीनचा दुस्वास का वाटत नाही हा अभ्यासाचा विषय आहे. आपण सर्वांनी त्यांच्याकडून शिकायला हवं.\nविसोबा खेचर [18 Oct 2008 रोजी 11:07 वा.]\n या निमित्ताने एक चांगला वैचारिक उहापोह वाचायला मिळाला याचे मला समाधान आहे\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nविसोबा खेचर [18 Oct 2008 रोजी 12:16 वा.]\nसंस्कृत भाषा जगासि कळेना\nम्हणोनी नारायणा दया आली हो,\nदेवाजीने परि घेतला अवतार\nम्हणती ज्ञानेश्वर तयालागी हो\nअसे एक गाणे पूर्वी मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता सुरू व्हायचे तेव्हा सुरवातीला दाखवत/ऐकवत असत. पडद्यावर वरील अक्षरे दाखवायचे आणि कुणी एक भला गायक हे पार्श्वगायन करायचा, याची या निमित्ताने आठवण झाली..\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nसंस्कृत आणि विशिष्ट वर्ग\nअमित.कुलकर्णी [23 Oct 2008 रोजी 18:36 वा.]\nसंस्कृत भाषेला विशिष्ट वर्गाने आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे तिच्या र्‍हासाला सुरुवात झाली असावी हे खरे असले तर हे ही खरेच आहे की विशिष्ट वर्गाने फक्त संस्कृतच नाही तर सगळेच शिक्षण / विद्या / ज्ञान आपल्या ताब्यात ठेवले होते - यात वैद्यकशास्त्र / गणित / भाषा / व्याकरण / राज्यशास्त्र वगैरे सगळेच येते (या विशिष्ट वर्गातून लोकमान्य टिळक / विष्णुशास्त्री चिपळूणकर / महर्षी कर्वे / आगरकर / साने गुरुजी वगैरे फुटकळ अपवाद सोडून द्यावेत).\nपण फक्त संस्कॄतबद्दलच घृणा निर्माण का झाली असावी कदाचित या भाषेचे क्लिष्ट व्याकरण हे एकमेव कारण असावे.\nआज (गेल्या कित्येक दशकांपासून - किमान) शिक्षण ही तरी विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही, म्हणजे कोणीही व्यक्ती स्वतःला हव्या त्या विषयाचा अभ्यास करू शकते. त्यासाठी हवी असलेली साधने अगदी सहजपणे उपलब्ध नसली तरी अप्राप्यही नाहीत (सन्माननीय उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप हे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती विजेते होते. आणखी अनेक उदाहरणे मला जवळून माहीत आहेत - पण ते शंकररावांइतके प्रसिद्ध नसल्याने इथे देत नाही ).\nइतर विषय शिकण्याबद्दल जशी सर्वांना आवड असते तशी संस्कृतबद्दल नाही इतकेच. (बाकी विषय) शिकण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून आरक्षणाची सोयही घटनेने दिलेली आहेच.\nसारांश - संस्कृतविषयीचा तिटकार्‍याचा विशिष्ट वर्गाच्या मक्तेदारीशी संबंध जोडला जाऊ नये.\nअवांतर - भविष्यात जर आयुर्वेद हा ऍलोपथीसारखा जगन्मान्य झाला तर त्याच्या अभ्यासासाठीतरी किमान सर्वजण त्यांना संस्कृतविषयी वाटणारी किळस टाकून देतील असे वाटते. (किंबहुना त्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आरक्षणाची मागणीही होऊ शकेल). अशीच दुसरी (जवळजवळ अशक्य असलेली) गोष्ट म्हणजे संस्कृतचा संगणक प्रणालींसाठी वापर होऊ लागला तर तिथेही :)\nआणखी एक म्हणजे \"संस्कृत भाषा जगासि कळेना\" हेही खरेच होते. आणि त्यावर उपायही केला होता तो संत ज्ञानेश्वरांनी. (आता सध्याच्या फॅशनप्रमाणे हा इतिहासही बदलला जाणार असेल तर बोलणेच खुंटले.)\nविसोबा खेचर [25 Oct 2008 रोजी 02:06 वा.]\nआम्ही आपल्याशी बरेचसे सहमत आहोत...\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nअवकाशमित्र [02 Nov 2008 रोजी 07:19 वा.]\nसंस्कृत भाषा अत्यंत लवचिक असल्याने पाणिनिय सूत्रांवरून स्फुर्ति घेऊन सिंगापुरमध्ये तमिळ भाषिक भारतीय गेली १०-१२ वर्षे संगणक आज्ञावली संस्कृत भाषा वापरून कशी लिहीता येइल याचा अभ्यास आणि प्रयत्न करीत आहेत. आवाज ओळखून काम करणार्‍या संगणकाला वापरून संस्कृत ऋचांच्या स्वरूपात आज्ञावली लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे. वेळ लागेल पण होउ शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/602/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T08:00:30Z", "digest": "sha1:R7WYF63U7UTNPRP2SHUVU2ITYKCSK5IK", "length": 6922, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार घडल्याशिवाय राहणार नाही - शशिकांत शिंदे\nसंघर्षयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात अहिंसेच्या भूमीतून झाली, दुस-या टप्प्याची सुरुवात जिजाऊंच्या जन्मस्थळापासून झाली, यापुढील तिसरा टप्पा हा छत्रपती शिवरायांच्या रायगडातून सुरू करणार, आता माघार नाही, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार घडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा नंदुरबार येथील जाहीर सभेत आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला दिला. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, आ. विद्या चव्हाण, हनुमंत डोळस, भाई जगताप, प्रा. जोगेंद्र कवाडे, सुनील केदार उपस्थित होते.\nसंघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी शहापूर येथे होणार सांगता ...\nविरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभत असून शेतकरी कर्जमाफीची मागणीने राज्यभरात जोर धरला आहे. ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये तसेच शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान शेतकरी आपल्या व्यथा मांडत असून, त्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या संघर्षायात्रेत सहभागी होत आहेत. नाशिक जिल्ह्यात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मंगळवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता याबाबत नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात येणार आहे. मंगळवारी घोटी व शहापूर येथे जाहीर सभांनंतर संघर्षयात्रेच्या दुस ...\nसरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही - अजित पवार ...\nमोठमोठ्या उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज हे सरकार माफ करीत असून, शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाहीत. सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले, निलंबन करण्यापेक्षा विरोधातील विधिमंडळातील सर्व आमदार राजीनामे देतील, परंतु शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. विरोधकांची संघर्षयात्रा रविवारी मोहोळ येथे पोहोचली, त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष् ...\nइगतपुरी येथे संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी बैठक ...\nशेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सुरु असलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ तारखेपासून सुरू होत असून १७ व १८ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात यात्रा पोहोचणार आहे. नाशिकमधील संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी व पूर्व तयारीसाठीची एकत्र बैठक राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रव ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1062/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B6", "date_download": "2018-10-16T08:18:00Z", "digest": "sha1:UUCFMOARWGH3HUM7DUJ5KELYP4PSSGQB", "length": 10964, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nनिवडणुकीत दिलेली आश्वासने निवडणुकीनंतर विसरायची कशी हे भाजपने देशाला शिकवले – जयंत पाटील\nलोकांना आश्वासने द्यायची आणि निवडणुकीनंतर ती विसरायची हे भाजपाने भारतात शिकवले आहे. कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटीच्या पॅकेजचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी कल्याण-डोंबिवलीपासून जाहीरनाम्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे अवलंबवण्य़ास सुरुवात करावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.\nनिवडणूक न लढविणाऱ्या आणि आश्वासनांची पूर्तता अहवाल सादर न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली. त्यावर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. परंतु त्याची अमलबजावणी करताना याची सुरुवात कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनापासून करावी अशी आठवण प्रदेशाध्यक्षांनी करुन दिली.\nनगरपालिकेत, महानगरपालिकेत जर पक्षाने आश्वासने दिली असतील व ती पूर्ण केली नाहीत तर त्या पक्षाची परवानगी आणि त्या पार्टीच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची भूमिका सहारियासाहेब घेणार का असा सवालही जयंत पाटील यांनी केला.\nसहारिया यांनी पक्षांनी जाहीर केलेले जाहीरनामे प्रकाशित करण्याअगोदर निवडणूक आयोगानी ते अगोदर मागवून घ्यावेत. ते तपासावेत, त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करावी आणि त्यांची कमिटमेंट घेऊन मग ते जाहीरनामे प्रसिद्धीला द्यावेत आणि ते प्रसिद्ध केल्यानंतर त्या जाहीरनाम्यातील मुद्दे पूर्ण केले नाहीत म्हणजे ७० टक्के मुद्दे पूर्ण केले नाहीत तर त्या पार्टीला किंवा त्या गटाला पुढच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यास मज्जाव करावा असा क्रांतिकारक निर्णय सहारिया साहेब घेणार असतील तर त्याचे स्वागत आहे, असेही पाटील म्हणाले.\nमहाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदांमध्ये सर्व पक्ष जेवढं जमेल तेवढंच बोलतील त्यामुळे सहारिया यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो. त्यांनी ते ताबडतोब शेवटच्या स्तरापर्यंत न्यावे. आम्हा वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना बोलावून घ्यावे, आम्ही काही चांगल्या सूचना आणि अमलबजावणी कशी करायची याची माहिती देऊ, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.\nदेशाचे व राज्याचे युती सरकारने नुकसान केले - अजित पवार ...\nदेशाचे व राज्याचे युती सरकारने नुकसान केले असून सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील जाहीर सभेत पवार यांनी विरोधी पक्षांवर टिकास्त्र सोडले. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या या युती सकराने शेतकऱ्यांचा व जनतेचा भ्रमनिरास केला आहे. जादुची कांडी फिरविल्याने प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी खस्ता खाव्या लागतात,निवडणुका आल्या की केंद्र सरकार आश्वासनांचा पाऊसच पाडते. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या ...\nईव्हीएमविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिल्लीत आंदोलन ...\nदेशभरात विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमविरोधात आवाज उठवला जात आहे. ईव्हीएम हटवण्याच्या मागणीवरून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदारांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदारांनी ईव्हीएम हटाव देश बचाव, अशी घोषणाबाजी यावेळी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, खा. धनंजय महाडिक, वंदना चव्हाण, फौजिया खान उपस्थित होत्या.ईव्हीएम विरोधात असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी काल निवडणूक आयोगाला भेट दिली. जवळपास १७ राजकीय पक्ष ईव्हीएमला विरोध करत आ ...\nनरेंद्र मोदी यांच्या सरकारची प्रतिमा स्वच्छ राहिलेली नाही - जयंत पाटील ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कनेक्ट विदर्भ दौऱ्यास १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली. गोंदिया येथे प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी एनएमटी कॉलेज येथे सेवादलातर्फे जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विदर्भात जिथे राष्ट्रवादी ताकदवान आहे, इथे चांगला प्रतिसाद मिळाला. अहेरी, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरचे काही भाग अशा विविध भागात राष्ट्रवादीला चांगली ताकद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.संपूर्ण राज्याप्रमाणे या भागातही अनेक अडचणी जाणवल् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/yogi-statement-loksabha-election-opposition-alliance-135777", "date_download": "2018-10-16T08:07:49Z", "digest": "sha1:6YSFGO7RRNJVRTKRRQWX73PYZ2R23VPH", "length": 12561, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "yogi statement on loksabha election opposition alliance 'राहुल गांधीचे नेतृत्व स्विकारणार का'- योगी अदित्यनाथ | eSakal", "raw_content": "\n'राहुल गांधीचे नेतृत्व स्विकारणार का'- योगी अदित्यनाथ\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\n2019 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्ष महाआघाडी करण्याची तयारी करत आहे. तर भाजपही 2019 मध्ये परत सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असताना, महाआघाडीवरील माध्यमांच्या प्रश्नांला उत्तर देताना राहुल गांधीचे नेतृत्व मायावती आणि अखिलेश यादव स्विकारणार का असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.\nलखनऊ- 2019 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्ष महाआघाडी करण्याची तयारी करत आहे. तर भाजपही 2019 मध्ये परत सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असताना, महाआघाडीवरील माध्यमांच्या प्रश्नांला उत्तर देताना राहुल गांधीचे नेतृत्व मायावती आणि अखिलेश यादव स्विकारणार का असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.\nत्याचबरोबर, महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याचे नाव अजून जाहीर करण्यात आलेले नाही. कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या मुद्यावर ते बोलत नाहीत. ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव हे सगळे दिग्गज नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील का असे प्रश्नही अदित्यानाथ यांनी उपस्थित केला. ही महाआघाडी नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली आहे. हे लोकांना माहीत आहे. महाआघाडी ही मोदींना आणि भाजपला हरवून देशाचा विकास थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे, हे जनतेने लक्षात घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.\nजनता 2019 मध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवेल आणि भाजप 2019 च्या लोकसभा निवडणुकांत पुर्ण बहुमत मिळवेल, असा विश्वासही त्यांनी दाखवला. त्याचबरोर, 2019 मध्ये काँग्रेसच्या पारंपारिक जागा अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागांवर भाजप विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे.\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nशासन निर्णयाला ‘मजीप्रा’चा ठेंगा\nअमरावती - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत अनुकंपाधारक उमेदवार मागील पंधरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे...\nगुजरातमध्ये हिंदी भाषिकांवरील हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला : हार्दिक पटेल\nकऱ्हाड : गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवर होत असलेल्या हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला असल्याचा आरोप गुजरातच्या पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\nदुष्काळाच्या प्रश्नावर यंत्रणेने संवेदनशील बनावे : गिरीश महाजन\nनांदगाव : यंदाच्या दुष्काळाची भीषणता काळजीत टाकणारी असून शासन सर्वस्तरावर मदतीसाठी प्रयत्नशील असतांना यंत्रणेने अधिक संवेदनशील बनायची गरज असल्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/update?order=created&sort=asc&page=140", "date_download": "2018-10-16T07:31:39Z", "digest": "sha1:EL3NGCNJA23VVPM3NGB6TUDINWQWF6E7", "length": 4632, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसादानुसार लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nग्रामीण विकास व निवडणुकांतील यशापयश तो . 05/06/2007 - 10:33 7 05/08/2007 - 07:54\nजागतिक हास्यदिन. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 05/06/2007 - 07:13 2 05/07/2007 - 20:43\nमराठी संकेतस्थळ सुरु करावयासाठी दुसरे कोणते किबोर्ड लेआऊट चा वापर करता येईल काय..\nमराठीकरण आणि वैश्विक जाळे - संघटीत प्रयत्नांची गरज ॐकार 04/05/2007 - 09:59 16 05/05/2007 - 20:14\nतर्कक्रीडा: ४ नीरक्षीर विवेक यनावाला 04/28/2007 - 08:57 18 05/05/2007 - 13:27\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक अभियंता 05/03/2007 - 18:14 2 05/04/2007 - 20:23\nतर्कक्रीडा ५: तर्कसंगत निष्कर्ष यनावाला 04/30/2007 - 17:16 14 05/04/2007 - 16:08\nतर्कक्रीडा :६:गणित अभ्यासमंडळ यनावाला 05/02/2007 - 09:20 10 05/03/2007 - 15:30\nतर्क. ४ नीर क्षीर विवेकः उत्तर यनावाला 05/02/2007 - 16:33 05/02/2007 - 16:33\nअाता तरी जागे व्हा\nपुढील पाच वर्षांत भारत अन्नधान्य आयात करणारा सर्वांत मोठा देश विकास 04/30/2007 - 19:18 6 05/01/2007 - 17:15\nगोमुत्राचा उपयोगाबद्दल काही प्रश्न पंकज 04/25/2007 - 16:58 44 04/30/2007 - 12:28\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/google-celebrates-135th-birth-anniversary-of-german-physicist-max-born-117121100008_1.html", "date_download": "2018-10-16T08:18:36Z", "digest": "sha1:IVNVOQCGV6AFWICHEC7DKDSJJ7HNZXXK", "length": 10360, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलचे डूडल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलचे डूडल\nक्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रात अमुल्य योगदान असलेले विजेते मॅक्स बॉर्न यांना आज त्यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलने खास डूडल बनविले आहे. गेस्ट आर्टिस्ट काती झिलागी हिने हे डूडल तयार केले आहे.\nमुळचे जर्मनीत असलेले मॅक्स बॉर्न यांचा जन्म ११ डिसेंबर १८८२ रोजीचा होता. १९९३ साली यहुदी असल्याचे कारण देत त्यांना विश्व विद्यापीठातून बाहेर काढण्यात आले. यानंतर सी.वी.रमन यांचा प्रस्ताव स्वीकारुन मॅक्स बॉर्न हे बंगळूरूला आले. ते इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्थायी पद घेऊ इच्छित होते. पण त्यांच्यासाठी पद रिक्त न झाल्याने त्यांना परत जावे लागले. १९५४ साली मॅक्स बॉर्न यांना ‘फंडामेंटल रिसर्च इन क्वांटम मॅकेनिक्स’यासाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. क्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रातील त्यांच्या ‘बॉर्न थेरी’चा आजही क्वांटम फिजिक्सच्या प्रत्येक रिसर्चचा आधार आहे.\nभीम अॅपवरुन रेल्वे तिकीट बुकिंगसाठी खास ऑफर\nरिलायंस जीओचा दबदबा कायम\nजिओचे इंटरनेटचे दोन नवे प्लॅन\nहे बेचाळीस अॅप करतील घात, आपले सैनिक सुद्धा वापरात नाहीत\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/mahamumbai/raigad/", "date_download": "2018-10-16T09:06:50Z", "digest": "sha1:K32OZFT7XTMZSWGNDNPHJEA7RAJH2FXK", "length": 16723, "nlines": 149, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रायगड Archives | Janshakti", "raw_content": "\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nमहिला पॉवर वेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या\n29 Aug, 2018\tक्रीडा, ठळक बातम्या, रायगड 0\nरायगड – राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या महिला पॉवर वेटलिफ्टर वैभवी पाटेकर या खेळाडूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. १९ वर्षीय वैभवीने आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. वैभवी सोमवारी मध्यरात्रीपासून घरातून बेपत्ता होती. तिचा अधिक शोध घेतला असता गोरेगाव येथील विष्णू तलावात तिचा मृतदेह सापडला. वैभवीच्या …\n20 Aug, 2018\tकोकण, ठळक बातम्या, रायगड 0\nरायगड: डहाणूच्या समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट मासेमारीसाठी गेलेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास ही बोट बुडाली. बोटीवरील ११ खलाशांचा जीव वाचला आहे. यावेळी आजूबाजूच्या बोटीवरील मच्छिमार मदतीसाठी धावून आले. धाकटी डहाणू येथील भानुदास गजानन तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही बोट डहाणू बंदरातून ४ ऑगस्ट रोजी मासेमारीला गेली होती. …\nधुळे पोलीस अधीक्षकपदी विश्‍वास पांढरे\n6 Aug, 2018\tखान्देश, जळगाव, ठळक बातम्या, ठाणे, नंदुरबार, नवी मुंबई, पालघर, पिंपरी-चिंचवड, पुणे, पुणे शहर, भुसावळ, महामुंबई, मुंबई, रायगड 0\nभुसावळ (गणेश वाघ)- भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या 13 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी सोमवारी काढले. त्यात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांची धुळे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे अधीक्षक एम.रामकुमार यांची नुकतीच पुणे येथे बदली …\nम्हसळा शहरातून गुटख्याचा पुरवठा, प्रशासनाचे दुर्लक्ष\n21 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी आहे. मात्र, तरीही रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुटखा हा चूप चूप के पद्धतीने विकला जात असून म्हसळा तालुक्यातून या गुटख्याच्या पुरवठा होत असल्याची विशेष माहिती काही किरकोळ दुकानदारांनी नाव न सांगण्याचा अटीवर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने गुटखा विक्री …\nपोलादपूर नगरपंचायतीत पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले\n19 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा सुपडासाफ झाल्यानंतर केवळ 2 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने चक्क काँग्रेसचे विरोधीपक्षनेता नागेश पवार यांनाच शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन काँग्रेस पक्षाला निष्प्रभ करण्याचा धक्कादायक प्रकार केला. मात्र, तत्पूर्वी नागेश पवार यांनी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजिनामा दिल्याने प्रभाग क्र.16 मध्ये ते शिवसेनेकडून पुन्हा उमेदवार असतील, …\nश्रीवर्धन आगारातील खासगी शिवशाही बसेसचा गलथान कारभार\n19 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n श्रीवर्धन आगारातील शिवशाही बसच्या सेवेला प्रवाशांनी सर्वांत जास्त पसंती दिली. परंतु, शिवशाही च्या खासगी मालकाला त्यांचे महत्त्व नसल्याचा प्रत्यय येत आहे. शनिवारी आगारातील नियोजित विविध फेर्‍या सुटल्या नाहीत. त्यामुळे आरक्षण धारक प्रवासी व इतर अनेक लोकांचे अतोनात हाल झाले. राज्यातील विविध जिल्ह्यांत शिवशाहीच्या चालकांनी पगार थकीतचे कारण …\nमल्लखांब हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार -चवरकर\n19 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन असून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे असून मल्लखांब हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार असल्याचे प्रतिपादन शिव मर्दानी आखाड्याचे संस्थापक किशोर चवरकर यांनी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनानिमित्त मुरूड तालुक्यातील साळाव येथे आयोजित कार्यक्रमात केले. मल्लखांबाच्या …\nअखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था काम करणार विकासासाठी\n18 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n आगरी समाजाचा सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावर विषेश प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेण येथे पत्रकारपरिषदेत दिली.आगरी समाजाची लोकसंख्या ही दोन ते अडीच कोटींच्या आसपास असून रायगड, ठाणे, मुंबईच नव्हे तर बुलडाणा, नाशिकमध्येदेखील या समाजाची वस्ती आहे. सूरतमध्ये तर …\nतरुण मतदार पाठीशी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या\n18 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n राज्यातील जनतेस विकासाचा मार्ग दाखवत अशक्य ते शक्य करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. राज्यातील सुज्ञ, सुजाण व सुसंस्कृत मतदार आज आपल्या सोबत आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातील आपलाच उमेदवार विजयी ठरणार, असे प्रतिपादन अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जाहीर सभेत केले. …\nखतवाटपाचा उपक्रम कौतुकास्पद – आ. गोगावले\n12 Jun, 2018\tमहामुंबई, रायगड 0\n शिवसेना हडपसर शाखाप्रमुख अजय सकपाळ यांच्यावतीने रायगड जिल्ह्यात असलेल्या पोलादपूर तालुक्यातील गरजू कष्टाळू शेतकर्‍यांना खताचे वाटप रविवारी दत्तवाडी येथे करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल शिवसेना हडपसर शाखाप्रमुख अजय सकपाळ यांना महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. गोगावले यांनी तालुक्यातील गरजू गरीब शेतकर्‍यांना …\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/08/blog-post_10.html", "date_download": "2018-10-16T08:41:57Z", "digest": "sha1:GZMQ745HU7HGUNHXF2CGLTVX37DUKO5Z", "length": 6871, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "एसएनडी अभियांत्रिकीत विध्यार्थ्यांना मिळाल्या इलेक्ट्रीकल सॉफ्टवेअरच्या टिप्स - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » एसएनडी अभियांत्रिकीत विध्यार्थ्यांना मिळाल्या इलेक्ट्रीकल सॉफ्टवेअरच्या टिप्स\nएसएनडी अभियांत्रिकीत विध्यार्थ्यांना मिळाल्या इलेक्ट्रीकल सॉफ्टवेअरच्या टिप्स\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८ | गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८\nएसएनडी अभियांत्रिकीत विध्यार्थ्यांना मिळाल्या इलेक्ट्रीकल सॉफ्टवेअरच्या टिप्स\nजगदंबा शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव येथील एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकलसह विविध सॉफ्टवेअरच्या गरजा व त्याचा वापर याविषयी बहुमूल्य मार्गदर्शक टिप्स मिळाल्या.\nमहाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पीएलसी आणि स्काडा- इलेक्ट्रीकल ऑटो कॅड या विषयावर एक दिवसीय मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले होते.इंजी. उमेश सूर्यवंशी यांनी या विषयावर मार्गदर्शन करून टिप्स दिल्या.एस.एन.डी अभियांत्रिकीसह,एसएनडी तंत्रनिकेतन,मातोश्री तंत्रनिकेतन व जिल्ह्यातील इतर तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते.या सॉफ्टवेअरचा उपयोग अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात होतो आणि कमी वेळेत चांगल्या डिझाईन ह्या सॉफ्टवेअर मुळे करता येतात. भविष्यकालीन विध्यार्थी हित लक्षात घेऊन विध्यार्थ्यानी अश्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करावा असे आवाहन यावेळी सूर्यवंशी यांनी केले. सेमिनारसाठी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.सेमिनारचे संयोजन प्रा.अविनाश हाडोळे यांनी केले.प्राचार्य एच.एन.कुदळ,विद्युत अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा.पवन टापरे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.\nबाभूळगाव : एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना इंजी. उमेश सूर्यवंशी.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker?page=24", "date_download": "2018-10-16T07:47:27Z", "digest": "sha1:K5WCP4PNJTDKMAPYZKV2XUTRP7HQUIRB", "length": 5795, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचर्चेचा प्रस्ताव हिंदू-नास्तिक वसंत सुधाकर लिमये 29 7 वर्षे १ आठवडा आधी\nचर्चेचा प्रस्ताव आसाराम बापू - एक कल्ट महेंद्र 14 7 वर्षे १ आठवडा आधी\nचर्चेचा प्रस्ताव दारिद्र्य नितिन थत्ते 48 7 वर्षे १ आठवडा आधी\nलेख ही चित्रे कोणी प्रचारात आणली अरविंद कोल्हटकर 4 7 वर्षे १ आठवडा आधी\nचर्चेचा प्रस्ताव मराठी व्यवहारात इंग्रजीचा वापर चित्रा 26 7 वर्षे १ आठवडा आधी\nचर्चेचा प्रस्ताव व्वा... क्या ब्बात मन 13 7 वर्षे १ आठवडा आधी\nलेख फेलूदा - बंगाली साहित्याचा लाडका गुप्तहेर रोचना 26 7 वर्षे 2 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव कागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का प्रियाली 25 7 वर्षे 3 आठवडे आधी\nलेख प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती गंगाधर मुटे 0 7 वर्षे 3 आठवडे आधी\nलेख रंग - आणखी शिल्लकची माहिती विशाल.तेलंग्रे 7 7 वर्षे 3 आठवडे आधी\nलेख बरं झालं देवाबाप्पा..... गंगाधर मुटे 4 7 वर्षे 3 आठवडे आधी\nलेख आपल्या विधायकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे दहशतवाद आणखीच फोफावेल सुधीर काळे जकार्ता 7 7 वर्षे 3 आठवडे आधी\nलेख प्राचीन भारतात हिर्‍याचा वापर. अरविंद कोल्हटकर 4 7 वर्षे 3 आठवडे आधी\nलेख ऐतिहासिक गोष्टी, भाग १, लोकहितवादी अरविंद कोल्हटकर 4 7 वर्षे 3 आठवडे आधी\nलेख पुरुषोत्तम करंडक २०११, पुणे. प्रफुल् चौधरी 4 7 वर्षे 3 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती मन 23 7 वर्षे 3 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया अरविंद कोल्हटकर 20 7 वर्षे 3 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव चकवणारी नावे योगप्रभू 89 7 वर्षे 3 आठवडे आधी\nलेख \"नागमंडल\" अशोक पाटील् 18 7 वर्षे 3 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव शंकराचार्य: इतिहासातील एक फार मोठी शोककथा धम्मकलाडू 31 7 वर्षे 4 आठवडे आधी\nलेख भाषांतरकाराकडे जाताना राधिका 2 7 वर्षे 4 आठवडे आधी\nलेख अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग३: एकविसावे शतक आणि समारोप) ऋषिकेश 1 7 वर्षे 4 आठवडे आधी\nलेख हिंदू: जगण्याचा एक संमृद्द मार्ग जयेश मेस्त्री 48 7 वर्षे 4 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव 'हू ही अनिरुद्ध बापू' धम्मकलाडू 75 7 वर्षे 4 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव ई-स्निप्स् ला काय आजार आहे अरविंद कोल्हटकर 2 7 वर्षे 4 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/main?order=name&sort=asc&page=2", "date_download": "2018-10-16T08:01:47Z", "digest": "sha1:N7SOEYH5TULRKJ3JVBTLVUTOCWMVMSAZ", "length": 10881, "nlines": 249, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "मुखपृष्ठ | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n\"शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण\" - युगात्मा शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या बळीराजावर 0 सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n- संक्षिप्त पथदर्शिका -\n26-10-13 शेतकरी संघटक पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ admin\n18-04-18 संपादकीय अध्यक्षांचे मनोगत admin\n18-04-18 व्यवस्थापन किसान समन्वय समिती admin\n11-12-12 शेतकरी संघटना रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की\n03-11-13 अवांतर लेखन कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव admin\nचलो दिल्ली - २० मार्च २०१३\nशेतकरी संघटना रोखणार आता साखर \nशेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा\n01/02/2012 Video आयबीएन-लोकमत चर्चा\n22/01/2012 Video संवाद - ईटीव्ही - शरद जोशी\n13/11/2011 Video ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n02/07/2011 Video अभिनंदन सोहळा : वर्धा\n07/07/2012 सटाना १ले अधिवेशन - १९८२ संपादक\n02/07/2012 ५ वे अधिवेशन, औरंगाबाद संपादक\n16/12/2015 योद्धा शेतकरी शेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत गंगाधर मुटे\n25/11/2014 योद्धा शेतकरी शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार गंगाधर मुटे\n03/09/2016 योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत गंगाधर मुटे\n18/12/2015 योद्धा शेतकरी बरं झाल देवा बाप्पा...\n03/07/2017 योद्धा शेतकरी शरद जोशी शोधताना शाम पवार\nवाचकांच्या काय अपेक्षा आहेत,\nकोणकोणत्या बाबींचा समावेश असावा,\nयाविषयी सुचना आमंत्रित आहेत.\nसंकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.\nआपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.\nआर्वी छोटी - ४४२३०७\nत. हिंगणघाट जि. वर्धा.\nभरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंपादक - सुरेशचंद्र म्हात्रे\nवार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/traffic-rules-117122700013_1.html", "date_download": "2018-10-16T07:35:20Z", "digest": "sha1:VRDEOY6PAYZZZKYLM5YCJOW54JLGNUDT", "length": 13529, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नववर्ष सुट्टी : कोकणात जाताय मग हे वाहतुकीचे नियम वाचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनववर्ष सुट्टी : कोकणात जाताय मग हे वाहतुकीचे नियम वाचा\nनविनवर्ष आणि ३१ डिसेंबर साठी कोकणात जात असाल तर हे नवीन वाहतुकीचे नियम माहिती करवून घ्या, कारण\nकोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच सोबत आलेल्या पर्यटकांचे मोठे हाल होतात. हा नेहमीचच अनुभव पाहता पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये\nरायगड जिल्ह्यातून जाणा-या मुंबई-गोवा आणि\nमुंबई-पुणे महामार्गासह प्रमुख रस्त्यावरील अवजड वाहतूक ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत पूर्ण बंद आहे. अर्थात हा नियम ३० डिसेंबरला सकाळी सात वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला देखील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून रस्त्यावरील अवजड वाहनं पेट्रोल पंप येथे उभी ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होणार नाही आणि वाहतूक खोळंबा होणार नाही. तर दुसरीकडे अनेक पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी जातात त्यामुळे\nसुरक्षेसाठी दृष्टीने समुद्र किनारी सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत जीवरक्षक तैनात ठेवण्याच्या सूचना नगरपालिका तसच मेरीटाईम बोर्डाला दिल्या आहेत. पर्यटकांनी भान राखून आनंद लुटावा, सेल्फीच्या नादी लागू नये, पोहता येत नसेल तर समुद्रात जाऊ नये, अडचण असल्यास जवळच्या पोलिस स्टेशनकडे मदत मागावी असं आवाहनही रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.\nपाकड्यांचा मस्तवालपणा सामनामधून शिवसेनेची जोरदार टीका\nनिफाडला सर्वात कमी तापमानाची नोंद\nमिसेस युनायटेड नेशन 2018 साठी श्रद्धा करणार देशाचे प्रतिनिधित्व\nपाकिस्तानवर पुन्हा भारताचे सर्जिकल स्ट्राईक\nकुलभूषण यांच्या आई पत्नीची सुषमा स्वराज यांच्या सोबत भेट\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/bike-ambulance-saves-823-lives-in-four-months/", "date_download": "2018-10-16T08:18:40Z", "digest": "sha1:7EEIQR6T3HMIFMGR66JSQWEIZZYSFUAV", "length": 10174, "nlines": 135, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "बाईक अॅम्ब्युलन्सद्वारे ४ महिन्यांत ८२३ रुग्णांवर उपचार | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी बाईक अॅम्ब्युलन्सद्वारे ४ महिन्यांत ८२३ रुग्णांवर उपचार\nबाईक अॅम्ब्युलन्सद्वारे ४ महिन्यांत ८२३ रुग्णांवर उपचार\nऑगस्टमध्ये मुंबईत बाईक अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून चार महिन्यांत तब्बल ८२३ रूग्णांना त्वरित सुविधा पुरवण्यात आलीये.\nगरजू रूग्णांना तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ऑगस्टमध्ये मुंबईत बाईक अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून चार महिन्यांत तब्बल ८२३ रूग्णांना त्वरित सुविधा पुरवण्यात आलीये. कोणत्याही रूग्णावर आपात्कालीन परिस्थिती आली की चारचाकी अॅम्ब्युलन्स येईपर्यंत या बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून रूग्णाला आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही अॅम्ब्युलन्स लाँच करण्यात आली. १०८ या क्रमांकाद्वारे निशुल्कपणे ही सुविधा पुरवण्यात येते.\nशहरातील गर्दीच्या आणि दाटीवाटीच्या परिसरात बाईक अॅम्ब्युलन्सची सेवा अत्यंत उपयुक्त ठरते. मुंबईतील १० विविध ठिकाणी बाईक अॅम्ब्युलन्स सुविधा कार्यान्वित करण्यात आलीये. भांडुप, मानखुर्द, धारावी, नागपाडा, मालाड, चारकोप, गोरेगाव, ठाकूर विलेज, कलिना आणि खार दांडा या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलीये.\nया बाईक अॅम्ब्युलन्समध्ये एखाद्या रूग्णावर तात्काळ उपचार करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा प्रदान करण्यात आल्यात. ऑक्सिजन मास्क, एअर-वे कीट, सक्शन मशिन उपलब्ध आहेत. शिवाय स्ट्रोक, हृदय विकाराचा झटका, अस्थमा यांवरील औषधंही आहेत.\nयाविषयी महाराष्ट्र एमर्जेन्सी मेडिकल सर्व्हिसेसचे सीओओ डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्या सांगण्यानुसार, “बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे प्राण वाचवण्यास मदत झालीये. गोल्डन अवरमध्ये रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशावेळी ट्रॅपिकमध्ये बराच वेळ वाया जातो. असावेळी बाईक अम्ब्युलन्सच्या माध्यमातून रूग्णावर त्वरित उपचार करण शक्य होतं.”\nबाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून आतापर्यंत दिलेल्या सुविधा\nवैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती ५९६\nइतर आपात्कालीन परिस्थिती १४१\nPrevious article‘एसटी’ बस अॅम्ब्युलन्स बनते तेव्हा…\nNext articleपुणे- हाडांच्या व्यंगत्वाबाबत जनजागृतीसाठी केईएम रूग्णालयाकडून शिबिराचं आयोजन\nमधुमेहींनी उपवास करावा का नाही\nआरोग्यदायिनी जिने असाध्य टीबीलाही नमवलं\nदारू सेवनावर नियंत्रणासाठी पॉलिसी करा, कॅन्सरतज्ज्ञांची मागणी\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nपुरुषांनाही होऊ शकतो ‘ब्रेस्ट कॅन्सर’\nश्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना ‘ही’ औषधं धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/main?order=name&sort=asc&page=4", "date_download": "2018-10-16T08:14:10Z", "digest": "sha1:WB3MXBJXRIEC565WCP6FWVCRCCWYYQW3", "length": 8795, "nlines": 194, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "मुखपृष्ठ | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n\"शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण\" - युगात्मा शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या बळीराजावर 0 सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n- संक्षिप्त पथदर्शिका -\n18-04-18 संपादकीय युवा आघाडी admin\n19-10-13 शेतकरी संघटना शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर admin\n18-02-12 शेतकरी संघटना शेतकरी संघटना - लोगो admin\n24-02-12 अवांतर लेखन सदस्यत्व कसे घ्यावे\n20-04-18 शेतकरी संघटना शेतकरी संघटना कार्यकारीणी admin\nचलो दिल्ली - २० मार्च २०१३\nशेतकरी संघटना रोखणार आता साखर \nशेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा\n03/09/2012 योद्धा शेतकरी शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता संपादक\n31/08/2015 योद्धा शेतकरी ऐंशीतले सिंहावलोकन संपादक\n03/04/2012 योद्धा शेतकरी कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nवाचकांच्या काय अपेक्षा आहेत,\nकोणकोणत्या बाबींचा समावेश असावा,\nयाविषयी सुचना आमंत्रित आहेत.\nसंकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.\nआपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.\nआर्वी छोटी - ४४२३०७\nत. हिंगणघाट जि. वर्धा.\nभरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंपादक - सुरेशचंद्र म्हात्रे\nवार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_74.html", "date_download": "2018-10-16T08:44:33Z", "digest": "sha1:2L4ONKPOZ6BJMELEKP5F2JENKLZHFUAY", "length": 9337, "nlines": 70, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "शिवसेना नवनियुक्त पद अधिकारी याचा सत्कार. - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » शिवसेना नवनियुक्त पद अधिकारी याचा सत्कार.\nशिवसेना नवनियुक्त पद अधिकारी याचा सत्कार.\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८ | शनिवार, सप्टेंबर २२, २०१८\nशिवसेना नवनियुक्त पद अधिकारी याचा सत्कार.\nशिवसेना येवला तालुका वतीने नवनियुक्त पद अधिकार्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम सुर्या लाॅन्स येथे संपन्न करण्यात आला. यावेळी सहसंपर्कप्रमुख संभाजी राजे पवार उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे तालुकाप्रमुख रतन बोरणारे उपसभापती रूपचंद्र भागवत वाल्मिकराव गोरे शहरप्रमुख राजभाऊ लोणारी प स सदस्य प्रविम गायकवाड युवासेना चिटणिस अरूण शेलार युवासेना तालुकाप्रमुख प्रजव्ल पटेल शहर प्रमुख लक्षण गवळी अमोल सोनवणे धिरज परदेशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.\nया प्रसंगी तालुकाप्रमुख रतन बोरणारे यांनी सघटंनात्मक कामाला प्राधान्य देण्याचे अहवान केले.शिवसेना ही अभेद्य किल्ला असुन मिशन २०१९ डोळ्यासमोर ठेवुन कामाला लागा असे अहवान वक्तानी केले या प्रसगी संभाजी राजे पवार भास्कर कोंढरे रूपचंद्र भागवत धिरज परदेशी प्रविण गायकवाड ञ्यबक बडे वाल्मिकराव गोरे आदी मनोगत व्यक्त केली.\nखालील पद अधिकारी याचा सत्कार सोहळा झाला.\nयेवला तालुक्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा\nपुंडलिकराव पाचपुते- उपतालुका प्रमुख, रावसाहेब नागरे- उपतालुका प्रमुख, अमोल सोनवने-* उपतालुका प्रमुख, गणेश पेंढारी- उप तालुका प्रमुख, विठ्ठलराव महाले तालुका उपप्रमुख, चंद्रकांत शिंदे- कार्यालयीन उप तालुका प्रमुख\nनवनाथ खोडके- कार्यालयीन उपतालुका प्रमुख, शाम गुंड प्रसिद्धी तालुका प्रमुख\nदत्तात्रय देवरे- नगरसुल गण प्रमुख\nत्रंबक बडे- उपतालुका संघटक\nबाळासाहेब पैठणकर- गट संघटक\nबाळासाहेब चव्हाण नगरसुल गण संघटक\nरमेश फरताळे- सावरगांव गण संघटक\nसंदिप कुडके- नगरसुल शहर प्रमुख, कैलास घोरपड़े- पाटोदा गट प्रमुख\nदिलिप बोरणारे-पाटोदा गण प्रमुख, शरद कुदळ-धुळगाव गण प्रमुख, जनार्दन भवर- उपतालुका संघटक, तुळशिराम घनघाव- पाटोदा गण संघटक, संपतराव कदम- गट संघटक, भावराव बोरणारे- पाटोदा गण संघटक,\nगोरख अहिरे- धुळगाव गण संघटक, गोरख पाचपुते- पाटोदा उप शहरप्रमुख, अशोक आव्हाड गटप्रमुख, प्रविण आहेर- राजापुर गण प्रमुख, राजेंद्र जाधव- सायगाव गणप्रमुख\nवाल्मिक गुडघे- उपतालुका संघटक, दत्ता जेजुरकर- राजापुर गण संघटक, शरद रोठे - सायगाव गणसंघटक, बापु दाभाडे- गटप्रमुख, दिनेश पागिरे- अंदरसुल गण प्रमुख, रामनाथ जमधडे- नागडे गण प्रमुख\nरविंद्र वाघचौरे- उपतालुका संघटक, खंडु साताळकर- गण संघटक, भरत बोंबले- अंदरसुल, गण संघटक, विजय भोरकडे- गणसंघटक, नितिन जाधव- अंदरसुल शहर प्रमुख, नवनाथ सोनवने- अंदरसुल उपप्रमुख, संजय धनगे -उपशहर प्रमुख, अनंता आहेर-गट प्रमुख\nविकास गायकवाड-मुखेड गण प्रमुख, संतोष मढवई- चिचोंडी गण प्रमुख, दत्ता काळे- उप तालुका संघटक, श्रीराम शिंदे- गटसंघटक, आबासाहेब राठोड मुखेड गणसंघटक, बाजिराव देवडे-चिचोंडी गण संघटक\nदिलिपराव आहेर- मुखेड शहर प्रमुख\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE/?date=2017-10&t=mini", "date_download": "2018-10-16T08:59:42Z", "digest": "sha1:4TQOUVIQ4CYFT7HJGXQMJ5KI32FZU2WY", "length": 11239, "nlines": 268, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "ग्रामीण पाणी पुरवठा विभाग | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nप्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रम\nप्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रम\nमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रम राबविनेबाबत ०७ /०५/२०१६ शासन निर्णय\nमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रम अंमलबजावणीबाबत शासन निर्णय २५/०१/२०१७\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखडा २०१६-१७ व १७-१८\nकर्तव्य व जबाबदारी उपमुकाअ (पाणी व स्वच्छता) व कार्यकारी अभियंता ०२/०३/२०१५\nजलयुक्त शिवार अंमलबजावणी शासन निर्णय ०५ /१२/२०१४\nमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम\nमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम\nजलयुक्त शिवार अभियान आराखडा\nखासदार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम\nखासदार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम\nहातपंप व विद्युतपंपाची दुरुस्ती अहवाल\nमासिक प्रगती अहवाल फेब्रुवारी २०१८ अखेर\nसेवा ज्येष्ठता यादी 01/01/2018\nमहात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्या\nलालबहादूर शास्त्री जयंतीच्या शुभेच्या\nश्री. इंद्रजित देशमुख- Birthday\nकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे October 15, 2018\nघनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा October 8, 2018\n‘ स्वच्छता श्रमदानातून गांधीजींना अभिवादन ‘2 ऑक्टोबर, गांधी जयंती निमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम October 2, 2018\nपंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी श्रमदान मोहिम हातकणंगले मधील ग्रा.प. शिरोली येथे अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर यांचे श्रमदान September 29, 2018\nजिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे ‘ऑडिट’ September 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/?date=2017-12-15&t=mini", "date_download": "2018-10-16T07:38:12Z", "digest": "sha1:24K4GPB5FFHOYD5W5DD2RWRIDIUUTZHU", "length": 14078, "nlines": 231, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nसमाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्ग, राज्य व जिल्हा परिषदेच्या स्वःनिधीमधून योजना राबविल्या जातात. सदरच्या केंद्ग व राज्य योजनाना राज्य पातळीवरुन मा. संचालक, समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. जिल्हा परिषद स्वःनिधीच्या योजनाना जिल्हा परिषद कडून तरतुद दिली जाते.\nया विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर समाज कल्याण अधिकारी, गट अ चे १ पद, कार्यालय अधिक्षक १ पद, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता १ पद, सहाय्यक सल्लागार १ पद, समाज कल्याण निरीक्षक ५ पदे, वरिष्ठ लिपीक २ पदे, कनिष्ठ लिपीक १ पद, शिपाई १ पद राज्य शासनाकडील कर्मचारी वर्ग असून जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक २दे कनिष्ठ सहायक १ पद व शिपाई २ पदे असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.\nजिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र हस्तांतरण\nजिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र हस्तांतरण\nमागासवर्गीयांना वस्तीगृह मान्यता आणि अनुदानबाबत\nभारत सरकार म्यात्रीक्पूर्व शिषवृत्ती\n20 %अनुदान योजना बाबत\nशालांत शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती योजना (मॅट्रीकपुर्व)\nशालांत शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती योजना (मॅट्रीकोत्तर)\nअपंग बीज भांडवल योजना\nजिल्हा परिषद स्वनिधी योजना(अपंगासाठी)\nअपंगाना उद्योग धंद्यासाठी साधने व उपकरणे पुरविणे. उद्देश :\nमागासवर्गीयाना स्वयंरोजगार करुन स्वताच्या पायावर स्वावलंबी बनविणे.\nअटी व शर्ती – लाभार्थी किमान ४० टक्के अपंग असावा.\nदारिद्गय रेषेखाली असलेचा दाखला अथवा रु. ३६,०००/- चे आतील आवश्यक आहे.\nसदर योजने अंतर्गत पिको फॉल मशिन घरघंटी, झेरॉक्स मशिन इ. साधने घेवून विनामुल्य साधने पुरवली जातात.\nजिल्हा परिषद स्वनिधी योजना (मागासवर्गीयांसाठी)\nसदर योजने अंतर्गत समाज कल्याण समितीने मान्य केलेल्या योजना घेवून योजनेचा लाभ दिला जातो. प्रामुख्याने खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात.\nराजर्षि शाहू घरकुल योजना\nउद्देश – मागासवर्गीयाना घरबांधणे करितां आर्थिक मदत करणे.\nअटी व शर्ती – लाभार्थी मागासवर्गीय असणे आवश्यक आहे.\nदारिद्गय रेषेखाली असलेचा दाखला अथवा रु. ३६,०००/- चे आतील आवश्यक आहे.\nमाध्यमिक शाळेत शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी परिक्षा फी व शैक्षणीक फी प्रदान करणे\nमाध्यमिक शाळेत शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी परिक्षा फी व शैक्षणीक फी प्रदान करणे (अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग)\nजागतिक एड्स निर्मुलन दिन\n१ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मुलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.\n मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्रीदत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.\nकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे October 15, 2018\nघनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा October 8, 2018\n‘ स्वच्छता श्रमदानातून गांधीजींना अभिवादन ‘2 ऑक्टोबर, गांधी जयंती निमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम October 2, 2018\nपंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी श्रमदान मोहिम हातकणंगले मधील ग्रा.प. शिरोली येथे अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर यांचे श्रमदान September 29, 2018\nजिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे ‘ऑडिट’ September 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/remove-hindu-muslim-word-from-universities-ugcs-recommendation-271625.html", "date_download": "2018-10-16T07:43:40Z", "digest": "sha1:O3GCJTMUPTAWU6WQGAGHBMYRRB6YGIS3", "length": 12158, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विद्यापीठांच्या नावातून 'हिंदू-मुस्लीम' काढून टाका, युजीसीची शिफारस", "raw_content": "\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nविद्यापीठांच्या नावातून 'हिंदू-मुस्लीम' काढून टाका, युजीसीची शिफारस\nबनारस हिंदू विद्यापीठ आणि अलीगड मुस्लीम विद्यापिठांच्या या नावातून,हिंदू आणि मुस्लीम शब्द वगळण्याची शिफारस युजीसीनं नियुक्त केलेल्या समितीनं केलीये.\n09 आॅक्टोबर : बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलीगड मुस्लीम विद्यापिठांच्या या नावातून,हिंदू आणि मुस्लीम शब्द वगळण्याची शिफारस युजीसीनं नियुक्त केलेल्या समितीनं केलीये.\n१० केंद्रीय विद्यापिठातील गैरव्यवहार तापसण्यासाठी युजीसीनं ही समिती तयार केली होती. धर्माच्या नावामुळे विद्यापिठाची धर्मनिरपेक्षता दिसून येत नाही. या विद्यापिठांना केंद्रातून आर्थिक मदत मिळते. आणि या संस्था धर्मनिरपेक्ष असाव्यात. पण धर्माच्या उल्लेखामुळे धर्मनिरपेक्षता दिसून येत नाही. त्यामुळे या विद्यापिठांच्या नावातून धर्माचा उल्लेख वगळण्याची शिफारस करण्यात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: banarasugcअलीगड मुस्लीम विद्यापीठबनारस हिंदू विद्यापीठ\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nअकबर यांचा महिला पत्रकाराविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/sangli-aniket-kothale-117112800016_1.html", "date_download": "2018-10-16T07:35:43Z", "digest": "sha1:5LWZ6VM7J7XOOSINWUOJSAF3HHXXICIM", "length": 13980, "nlines": 149, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "न्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nन्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल\nसांगली येथे अनिकेत कोथले हत्याकांड झाले आहे. हे सर्व होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र या प्रकरणाचा\nसीआयडी सुरु असून अजूनतरी\nतपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी केला आहे. त्यामुळे मंगळवारी दोघांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडला आहे.\nताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी\nमागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आशिष कोथळेआणि अमित कोथळे अशी या दोघांची नाव.\nदोन्ही भाऊ भावाच्या खुनाच्या तपासाबद्दल विचारणा करायला गेले होते. मात्र पोलिसांनी योग्य उत्तर दिलेच नाही त्यामुळे यांचा संताप अनावर झाला. त्याच ठिकाणी स्टेशन समोर चौकात\nअंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. इतके भयानक प्रकरण असून सुद्धा प्रशासन मात्र ढिम्म आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करतांना दिसत नाही त्यामुळे सर्वत्र पोलीस यंत्रणा आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे.\nभाजपाला सासो की जरुरत है जैसे\nकोपर्डी बलात्कार : शिक्षेची सुनावणी २२ नोव्हेंबरला\nशरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला\nसर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस\nदिल्ली प्रदूषण : अखेर वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/england-vs-india-test-series-135447", "date_download": "2018-10-16T08:11:34Z", "digest": "sha1:VUI5NWCRAWHSUG4OES5KEFOIMEKZSW6I", "length": 16390, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "England vs India test series विराटचा इंग्लंडला दुसरा पंच | eSakal", "raw_content": "\nविराटचा इंग्लंडला दुसरा पंच\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nविराट टॅटूधारी बाहू उंचावतो तेव्हा साऱ्यांनाच स्फूरण चढते. विराटने ही खेळी पत्नी अनुष्काला अर्पण केली. त्याने गळ्यातील सोनसाखळीतील वेडींग रिंग काढून तिचे किस घेतले. त्यानंतर त्याने मुठी आवळून नेहमीसारखा जल्लोष केला.\nया फलंदाजाची क्षमताच मुळी अफाट\nबॅट फिरताच चेंडू सीमापार होई सुसाट\nभलेभले गोलंदाज होऊन जाती भुईसपाट\nअनुष्काच्या आधीपासून तुमचा आमचा लाडका विराट\nइंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रतिस्पर्धी कर्णधाराला शतक सोडाच नर्व्हस नाईंटीजमध्ये जाण्यापूर्वीच धावचीत केलेल्या विराट कोहलीने दुसऱ्या दिवशी आणखी एक पंच टाकला. संघातील सहकारी हजेरी लावून तंबूचा मार्ग धरत असताना विराटने आपली उपस्थिती जोरदार पद्धतीने जाणवून दिली. टॉप ऑर्डर, मिडील ऑर्डरची तुल्यबळ साथ अपेक्षित असताना त्याने टेल एन्डर्सना हाताशी धरून धिरोदात्त खेळी साकारली.\nआकडेवारी हा क्रिकेटचा अविभाज्य भाग मानला जातो. त्यावरून प्रामुख्याने समालोचक आणि तज्ज्ञ मंडळीच उहापोह करतात असे नव्हे तर क्रिकेटप्रेमीसुद्धा एकमेकांना आकडे सांगत आपला मुद्दा छातीठोकपणे मांडत असतात.\nविराटने एकूण 57वे आंतरराष्ट्रीय, 22 वे कसोटी, कर्णधार म्हणून 15वे आणि इंग्लंडमध्ये पहिलेच शतक ठोकले. याहीपेक्षा महत्त्वाची आकडेवारी म्हणजे विराटला 2014च्या इंग्लंड दौऱ्यात 10 डावांत मिळून अवघ्या 134 धावा करता आल्या होत्या. यावेळी विराटने पहिल्याच डावात 149 धावांची खेळी साकारली.\nजो निधड्या छातीने धडाडी दाखवितो त्याला नशीब साथ देते अशा आशयाची 'Fortune favours the brave' ही इंग्रजी उक्ती प्रसिद्ध आहे. विराटला दोन जिवदाने मिळाली. दोन्ही वेळा डेव्हीड मलान याने मेहेरनजर केली.\nअखेरचा फलंदाज उमेश यादव खेळायला आला तेव्हा विराट 97 धावांवर होता. त्याचे शतक पूर्ण होईल की नाही अशी चिंता चाहत्यांना वाटत होती, पण विराटने तब्बल 57 धावांची भागिदारी रचली. ज्यात उमेशचा वाटा एकाच धावेचा होता. बेन स्टोक्सला लेटकटचा चौकार मारत विराटने शतक पूर्ण केले. त्यावेळी क्रिकेटचा चेंडू त्याला फुटबॉलइतका दिसत होता. म्हणजे जम बसल्यामुळे त्याची नजर चेंडूवर स्थिरावली होती. त्याचा आत्मविश्वास या शॉटने दाखवून दिला. विराटने शतकानंतर उत्तम टोलेबाजी केली. आदिल रशीदला षटकार खेचत त्याने इंग्लंडचे मानसिक खच्चीकरण केले. वास्तविक अशा कसोटीत नाममात्र आघाडी सुद्धा उपयुक्त ठरत असते, पण विराटची खेळी इंग्लंडच्या बाजूचा हा कथित सरस मुद्दा झाकोळून टाकणारी ठरली.\nभारतीय संघाचे बॅटींग कोच संजय बांगर यांनी विराटचे कौतुक केले. आक्रमणच नव्हे तर प्रतिआक्रमण हे सुत्र असलेल्या विराटच्या फलंदाजीतील शिस्तीचा मुद्दा त्यांनी ठळकपणे मांडला. दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, विराटचा खेळ अत्यंत शिस्तबद्ध होता. एकाही क्षणी त्याने स्वैर चेंडूचा पाठलाग केला नाही. सुमारे पाच तासांच्या खेळीत त्याने अशीच शिस्त दाखविताना आपली तंदुरुस्ती अधोरेखित केली.\nविराट हा आधुनिक क्रिकेटमधील आघाडीचा शोमॅन आहे. कारकिर्दीच्या प्रारंभापासून त्याचे सेलिब्रेशन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. तसे पाहिले तर मुठी आवळून सगळेच जिगर व्यक्त करतात, पण विराट टॅटूधारी बाहू उंचावतो तेव्हा साऱ्यांनाच स्फूरण चढते. विराटने ही खेळी पत्नी अनुष्काला अर्पण केली. त्याने गळ्यातील सोनसाखळीतील वेडींग रिंग काढून तिचे किस घेतले. त्यानंतर त्याने मुठी आवळून नेहमीसारखा जल्लोष केला.\nइंग्लंडमधील विराटच्या पहिल्या शतकाची प्रतिक्षा लांबली जरूर, पण हे त्याच्या सुरु झालेल्या मालिकेमधील शेवटचे शतक नक्कीच नाही. हाच संदेश विराटने इंग्लंडला दिला आहे.\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nसंसदीय कामकाजाची अधोगती - नारायण राणे\nपुणे - ‘लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती झाली आहे. लोकसभा, विधानसभेचा पूर्वीचा दर्जा आता राहिलेला नाही. हे बदलण्यासाठी एखाद्या विषयाला न्याय मिळवून...\n#MeToo आलोकनाथ यांची न्यायालयात धाव\nनवी दिल्ली / मुंबई (पीटीआय) : सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पनची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर...\nक्रिकेटसमोरची मोठी आव्हानं (सुनंदन लेले)\nइंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/makar-sankranti-celebration-in-nashik-2-1615427/", "date_download": "2018-10-16T08:02:47Z", "digest": "sha1:6DLJKDO6GCSKW4RZYN2PAS2NGXSZDNOW", "length": 14093, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Makar Sankranti celebration in Nashik | पतंगोत्सवावर ‘मोदी-ट्रम्प’ मैत्रीची छाया | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nपतंगोत्सवावर ‘मोदी-ट्रम्प’ मैत्रीची छाया\nपतंगोत्सवावर ‘मोदी-ट्रम्प’ मैत्रीची छाया\n‘जीएसटी’ लागूनही उत्साह कायम\nयेवला येथे दुकानांमध्ये झळकणारे या पतंग सर्वाच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांविषयी बरीच चर्चा होत असते. उभय नेत्यांमधील मैत्रीचे प्रतिबिंब आता थेट येवल्यातील पतंगोत्सवात उमटले आहे. मकर संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर, येवल्यात पतंगोत्सवाची लगबग सुरू असताना पतंगींवर झळकणारी ‘मोदी-ट्रम्प’ यांची एकत्रित छबी सर्वाचे लक्ष वेधत आहे. वारा ज्या दिशेने वाहतो, त्या दिशेने पतंग उडते. पतंगीचा हा गुण तसा सर्व क्षेत्रात लागू होतो. पतंगनिर्मिती करणारे व्यावसायिक काळाच्या ओघात नवनवीन संकल्पना लढवत पतंगप्रेमींना आकर्षित करीत असतात. पतंग आणि मांजावर भले जीएसटी लागू झाला असेल, पण उत्साही मंडळींनी त्या पतंगीला पसंती दिल्याचे दिसते.\nयेवल्याच्या पतंगोत्सवाला मोठी परंपरा लाभली आहे. भोगी, मकरसंक्रांत आणि कर असे सलग तीन दिवस आबालवृद्धांसह घरातील महिला-पुरुष, बच्चेकंपनी असे सर्व घटक पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटतात. सध्या सर्वत्र पतंग, आसारी खरेदी अन् मांजा बनविण्याची लगबग सुरू आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही. अनेकवेळा निवडणुकीचा प्रचार स्थानिक मंडळींनी पतंगीवर स्वत:ची छबी झळकावत केल्याची उदाहरणे आहेत. कधीकाळी माशाचे चित्र घेऊन समोर येणाऱ्या पतंगीने गेल्या काही वर्षांत देशातील नेत्यांसह क्रिकेटपटू, अभिनेते, अनेक रंग, पक्षीय चिन्हे आदींची छबी धारण केल्याचे येवलेकर सांगतात. सद्दाम हुसेनच्या छबी असणाऱ्या पतंगीही येवलेकरांनी पाहिल्या आहेत. वर्षभरात मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीची चांगलीच चर्चा झाली. हा विषय तसा महत्त्वाचा. हे लक्षात घेऊन पतंग बनविणाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांची मैत्री पतंगीतून अधोरेखित केली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींची दखल या निमित्ताने घेतली गेली. शहराच्या स्थापनेनंतर गुजराती समाज बांधव येथे आले. त्यांनी पतंगोत्सव शहरात आणला. आज या उत्सवाने सर्व सीमा पार केल्या आहेत. मुस्लीम बांधवही या उत्सवात सहभागी होतात. या अनोख्या पतंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी परगावातील आणि परदेशातील पाहुणे मंडळींनाही निमंत्रण देण्याचे काम सुरू आहे.\n‘जीएसटी’ लागूनही उत्साह कायम\nस्थानिक कारागिरांनी बनविलेल्या तसेच सुरत, अहमदाबादी पतंगांना विशेष मागणी आहे. या वर्षांपासून पतंगीवर पाच, तर मांजावर १२ टक्के जीएसटी लागू झाला आहे. यामुळे त्यांच्या किमतीत वाढ झाली असली तरी पतंगप्रेमींचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : साजिद खानचं महिलांप्रती वर्तन घृणास्पदच असतं- दिया मिर्झा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव\nआमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको, ३००० नागरिकांची याचिका\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\nपत्नी प्रियकराबरोबर पळाली, दुबईवरुन परतलेला नवरा बनला नक्षलवादी\n#MeToo : आदमी पहाडसे गिरकर खडा हो सकता है, अपनी नजरोंसे नहीं- सलीम खान\nपुण्यात रावण दहनास भीम आर्मीचा विरोध, अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/451/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%BE._%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2018-10-16T07:50:05Z", "digest": "sha1:OL7REVKWMOA3KQ4ALPDO6CE6B3T5CKQ4", "length": 2057, "nlines": 28, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल पटेल १६ फेब्रुवारी २०१७ रोजी, संध्याकाळी ५ वाजता फेसबुकवर लाइव्ह\n१६ फेब्रुवारी २०१७ रोजी, संध्याकाळी ५ वाजता\nमुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल पटेल हे मुंबईकरांच्या विविध समस्या, त्यांचे प्रश्न याबाबत १६ फेब्रुवारी २०१७ रोजी, संध्याकाळी ५ वाजता फेसबुक लाइव्हद्वारे नेटिझन्सशी संवाद साधणार आहेत. प्रफुल पटेल यांना तुम्हाला प्रश्न विचारावयाचे असल्यास आपले प्रश्न तुम्ही आजच कॉमेंटमध्ये पाठवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-road-work-begins-focus-construction-new-towns-60213", "date_download": "2018-10-16T08:39:46Z", "digest": "sha1:SPASFMZSP3JPQ5MU6B6KFDHQL6OKAQ56", "length": 14334, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news road work begins, focus on the construction of new towns रस्त्याचे काम सुरू होताच नवनगरांच्या उभारणीकडे लक्ष - राधेश्‍याम मोपलवार | eSakal", "raw_content": "\nरस्त्याचे काम सुरू होताच नवनगरांच्या उभारणीकडे लक्ष - राधेश्‍याम मोपलवार\nसोमवार, 17 जुलै 2017\nऔरंगाबाद - येत्या ऑक्‍टोबरपर्यंत समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरू करून ते ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठरवून वाटचाल सुरू आहे. रस्त्याच्या कामाला सुरवात होताच या महामार्गालगत नवनगरांच्या उभारणीची प्रक्रिया लगोलग हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली.\nऔरंगाबाद - येत्या ऑक्‍टोबरपर्यंत समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरू करून ते ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठरवून वाटचाल सुरू आहे. रस्त्याच्या कामाला सुरवात होताच या महामार्गालगत नवनगरांच्या उभारणीची प्रक्रिया लगोलग हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली.\nशहरात आल्यावर त्यांनी रविवारी (ता. १६) ‘सकाळ’शी संवाद साधला. ते म्हणाले, की रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करुन नवनगरांच्या उभारणीवर काम केले जाणार आहे. या रस्त्यासह तयार करण्यात येणाऱ्या इंधनाच्या पाईपलाईन आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कचाही यालगतच्या परिसराला फायदा होईल.\nशेतकरी जमिनी देण्यासाठी विरोध करत असतील तर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम निर्माण केला जात आहे. ज्यांच्या जमिनी यात जात नाहीत, तेच विरोध करण्यात आघाडीवर असल्याचे श्री. मोपलवार यांनी सांगितले. दर आणि जमिनींचा मिळणारा मोबदला हा औरंगाबादेत डीएमआयसीसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनींपेक्षा चांगला आहे. समृद्धीच्या कामासाठी ३३ कंपन्यांनी तयारी दाखवली होती. त्यातील तीन कंपन्या पात्र ठरल्या आणि सात कंपन्या या अटी-शर्तींसह पात्र ठरल्या होत्या. याशिवाय १७ कंपन्या अपात्र ठरल्या आहेत. यासाठी अजून कंपन्या तयारी दाखवतील आणि समृद्धीच्या कामाला सुरवात होईल.\nपुलिंगपेक्षा पैशांच्या व्यवहारावर भर\nसमृद्धी महामार्गाच्या उभारणीत शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्यापेक्षा त्यांना भागीदार करुन घेण्यासाठी लॅण्ड पुलिंगची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुलिंगसाठी प्रतिसाद मिळत असला तरी अनेक शेतकऱ्यांच्या मनात याविषयी गैरसमज असल्याने जमिनीचा व्यवहार करुन त्या बदल्यात शेतकऱ्यांना पैसे देण्यावर सध्या भर देण्यात येतो आहे, त्यासाठी शेतकरी तयारी दाखवत असल्याचे मोपलवार यांनी यावेळी सांगितले.\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/modi-first-speach-after-gst-264077.html", "date_download": "2018-10-16T07:54:51Z", "digest": "sha1:5PZF3NV4WFAQONLKZ77JWM6UOCKUXVXD", "length": 14626, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नोटाबंदीनंतर 1 लाख कंपन्यांची मान्यता काढली - पंतप्रधान", "raw_content": "\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nमित्रांच्या खोट्या आरोपामुळे केली आत्महत्या, जाण्याआधी व्हॉट्सअॅपवर टाकलं स्टेटस\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nनोटाबंदीनंतर 1 लाख कंपन्यांची मान्यता काढली - पंतप्रधान\nनवी दिल्लीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणताही देश मोठ्यातील मोठ्या संकटातून स्वतःला वाचवू शकतो.\n01जुलै : देशभरात जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रथमच यासंदर्भात भाषण केलं. नवी दिल्लीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणताही देश मोठ्यातील मोठ्या संकटातून स्वतःला वाचवू शकतो. माझ्या आणि तुमच्या (CA) देशभक्तीत कोणतीही कमी नाही. परदेशातील काळा पैशाविरोधात केलेल्या कारवाईचा काय परिणाम होत आहे, याची माहिती स्विस बँकेतील ताज्या आकडेवारी मिळत आहे. स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 45 टक्क्यांनी कमी झाल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं.\nमोदी म्हणाले, जसे डॉक्टर शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतात, तसेच चार्टर्ड अकाऊंटंट्सवर समाजातील आर्थिक स्वास्थ्याची जबाबदारी आहे. डॉक्टरांना माहिती असते की तुम्ही आजारी पडलात त्यांचं उत्पन्न वाढेल तरीही तो तुम्हाला योग्य गोष्टी खाण्यास सांगतो. आपल्या देशाची अर्थव्यवस्था योग्य, निरोगी राहावी हे चार्टर्ड अकाऊंटंट्स पाहतात.\nमोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे\nनोटाबंदीमुळे जमा झालेल्या रकमेची सखोल चौकशी\nनोटाबंदी हा काळा पैसा रोखण्यासाठी उचललेले पाऊल\nतीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवर\n२०१४ नंतर स्विस बँकेतील काळा पैसा कमी झाला\nगरिबांना लुटलंय, त्यांना गरिबांना परत द्यावं लागेल -बोगस कंपन्यांविरोधात कठोर कारवाईसाठी पावले उचलली जात आहेत.\nअर्थव्यवस्थेत स्वच्छता अभियान सुरू\nसंशयित १ लाख कंपन्यांची नोंदणी रद्द केली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nविक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nमित्रांच्या खोट्या आरोपामुळे केली आत्महत्या, जाण्याआधी व्हॉट्सअॅपवर टाकलं स्टेटस\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80.", "date_download": "2018-10-16T07:58:10Z", "digest": "sha1:L5U36PFLHW3FRHMYYF74UNEX77DDBTEF", "length": 6696, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रिस्टल पॅलेस एफ.सी. - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रिस्टल पॅलेस एफ.सी. हा इंग्लंडच्या क्रिस्टल शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे.\nए.एफ.सी. बोर्नमाउथ • आर्सेनल • अॅस्टन व्हिला • चेल्सी • क्रिस्टल पॅलेस • एव्हर्टन • लेस्टर सिटी • लिव्हरपूल • मँचेस्टर सिटी • मँचेस्टर युनायटेड • न्यूकॅसल युनायटेड • नॉरिच • साउथहँप्टन • स्टोक सिटी • संडरलँड • स्वॉन्झी सिटी • टॉटेनहॅम हॉटस्पर • वॉटफर्ड • वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन • वेस्टहॅम युनायटेड\nबार्नस्ले • बर्मिंगहॅम सिटी • ब्लॅकबर्न रोव्हर्स • ब्लॅकपूल • बोल्टन वाँडरर्स • ब्रॅडफर्ड सिटी • बर्नली • चार्लटन अॅथलेटिक • कॉव्हेंट्री सिटी • डर्बी काउंटी • फुलहॅम • हल सिटी • इप्सविच टाउन • लीड्स युनायटेड • मिडल्सब्रो • नॉटिंगहॅम फॉरेस्ट • ओल्डहॅम ॲथलेटिक • पोर्टस्मथ • क्वीन्स पार्क रेंजर्स • रीडिंग • शेफिल्ड युनायटेड • शेफिल्ड वेन्सडे • स्विंडन टाउन • विगन ॲथलेटिक • विंबल्डन • वोल्व्हरहँप्टन वांडरर्स\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/552/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T08:29:15Z", "digest": "sha1:MRPZ7FUROVUIOV5IDOTTHTZLALTFSMGL", "length": 6726, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nगारपीटीत जखमी झालेल्या ललिता वाळके यांना मदतीचा हात\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी औसा तालुक्यातील एलौरी या गावी जाऊन गारपीटीत जखमी झालेल्या ललिता रविकांत वाळके यांची कुंभारी येथील अश्विनी रूग्णालयात भेट घेतली. वाळके यांच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे. त्यांचा हात ठीक व्हावा यासाठी डॉक्टर्सची टीम प्रयत्न करत आहे. पवार यांनी वाळकेंच्या उपचार खर्चासाठी काही रक्कम मदत म्हणून दिली. तसेच त्यांच्या पुढील उपचारासाठीदेखील काही मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.\nकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार घडल्याशिवाय राहणार नाही - शशिकांत शिंदे ...\nसंघर्षयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात अहिंसेच्या भूमीतून झाली, दुस-या टप्प्याची सुरुवात जिजाऊंच्या जन्मस्थळापासून झाली, यापुढील तिसरा टप्पा हा छत्रपती शिवरायांच्या रायगडातून सुरू करणार, आता माघार नाही, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार घडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा नंदुरबार येथील जाहीर सभेत आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला दिला. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, आ. विद्या चव्हाण, हनुमंत डोळस, भाई जगताप, प्रा. जोगेंद्र कवाडे, सुनील केदार उपस्थित होते. ...\nशिवडे गावातील समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची संघर्षयात्रेने घेतली भेट ...\nसिन्नर तालुक्यातील शिवडे गावातून प्रस्तावित समृद्धी महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण सुरु आहे, तेथील सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. तरिही सरकार दडपशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करत आहे. आज शेवडे येथे संघर्षयात्रा आली असता विरोधी पक्षातील सदस्यांनी या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच शेतकरी कर्जमाफी हा संघर्षयात्रेचा उद्देश असला तरी शेतकऱ्याच्या कोणत्याही प्रश्नाबाबत त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहू, जबरदस्त ...\nइगतपुरी येथे संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी बैठक ...\nशेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सुरु असलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ तारखेपासून सुरू होत असून १७ व १८ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात यात्रा पोहोचणार आहे. नाशिकमधील संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी व पूर्व तयारीसाठीची एकत्र बैठक राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रव ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T07:58:48Z", "digest": "sha1:M3TVQMCWFCANE2RHOQS2PX6EN2ILD7Z7", "length": 6856, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळ सॉफ्टबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\n1 अमेरिका 3 0 0 3\n2 ऑस्ट्रेलिया 0 1 2 3\nखेळ सुवर्ण रौप्य कांस्य\n१९९६ Atlanta अमेरिका चीन ऑस्ट्रेलिया\n२००० Sydney अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया\n२००४ Athens अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान\nऑस्ट्रेलिया ३ ३ २ Q ४\nकॅनडा ५ ८ ५ Q ४\nचीन २ ४ ४ Q ४\nचिनी ताइपेइ ६ ६ Q ३\nजपान ४ २ ३ Q ४\nइटली ५ ८ २\nनेदरलँड्स ७ Q २\nपोर्तो रिको ८ १\nअमेरिका १ १ १ Q ४\n१९९६ • २००० • २००४ • २००८\nऑलिंपिक सॉफ्टबॉल पदक विजेत्यांची यादी\nतिरंदाजी • अ‍ॅथलेटिक्स • बॅडमिंटन • बेसबॉल • बास्केटबॉल • बीच व्हॉलीबॉल • बॉक्सिंग • कनूइंग • सायकलिंग • डायव्हिंग • इकेस्ट्रियन • हॉकी • तलवारबाजी • फुटबॉल • जिम्नॅस्टिक्स • हँडबॉल • ज्युदो • मॉडर्न पेंटॅथलॉन • रोइंग • सेलिंग • नेमबाजी • सॉफ्टबॉल • जलतरण • तालबद्ध जलतरण • टेबल टेनिस • ताईक्वांदो • टेनिस • ट्रायथलॉन • व्हॉलीबॉल • वॉटर पोलो • वेटलिफ्टिंग • कुस्ती\nआल्पाइन स्कीइंग • बायॅथलॉन • बॉबस्ले • क्रॉस कंट्री स्कीइंग • कर्लिंग • फिगर स्केटिंग • फ्रीस्टाईल स्कीइंग • आइस हॉकी • लुज • नॉर्डिक सामायिक • शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग • स्केलेटन • स्की जंपिंग • स्नोबोर्डिंग • स्पीड स्केटिंग\nबास्क पेलोटा • क्रिकेट • क्रोके • गोल्फ • जु दे पौमे • लॅक्रॉस • पोलो • रॅकेट्स • रोक • रग्बी युनियन • रस्सीखेच • वॉटर मोटोस्पोर्ट्स\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ डिसेंबर २०१६ रोजी २२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/stuna-facebook-dominator.html", "date_download": "2018-10-16T07:45:56Z", "digest": "sha1:O2DF4LRUX2GE64775UQ4UQBVD6O5OCVH", "length": 13687, "nlines": 61, "source_domain": "marathifacebook.com", "title": "Stuna Facebook Dominator.. - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-lake-change-look-16824", "date_download": "2018-10-16T08:40:30Z", "digest": "sha1:Z3UGBX4NWLRIDVHXOZVS27Z7NB3HU3DA", "length": 14208, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane lake change look ठाण्याच्या चौपाटीचे रूपडे पालटणार | eSakal", "raw_content": "\nठाण्याच्या चौपाटीचे रूपडे पालटणार\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nठाणे - तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावाची स्वतःची अशी ओळख आहे. ठाणेकरांची चौपाटी म्हणून हा तलाव ओळखला जातो. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी पुन्हा एकदा पालिका सज्ज झाली असून, त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, या तलावाभोवती असलेल्या भेळपुरीच्या गाड्या, टांगेवाले यांच्यामुळे हा परिसर अस्वच्छ असतो. त्यामुळे पालिका करत असलेला नवा खर्च किती सार्थकी लागणार याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.\nठाणे - तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावाची स्वतःची अशी ओळख आहे. ठाणेकरांची चौपाटी म्हणून हा तलाव ओळखला जातो. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी पुन्हा एकदा पालिका सज्ज झाली असून, त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, या तलावाभोवती असलेल्या भेळपुरीच्या गाड्या, टांगेवाले यांच्यामुळे हा परिसर अस्वच्छ असतो. त्यामुळे पालिका करत असलेला नवा खर्च किती सार्थकी लागणार याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.\nठाण्याच्या मासुंदा तलावावर केवळ ठाण्यातीलच नव्हे तर कल्याणपासून घाटकोपरपर्यंतचे लोक येत असतात. या तलावावर थकलेभागलेले नागरिक, प्रेमी युगुले, ज्येष्ठ नागरिक यांचा कायम राबता असतो. त्यामुळे ठाणेकरांची चौपाटी अशी या तलावाची ओळख झाली आहे. ही ओळख सार्थ ठरवण्यासाठी ठाणे पालिकेने पुन्हा एकदा मासुंदा तलाव परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार तलाव परिसरात कायमस्वरूपी लेझर शो सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. तलाव परिसरात ऍम्फी थिएटरही उभारण्याचा विचार आहे. त्यामुळे ठाण्यातील नागरिकांना मासुंदा तलावाच्या रूपाने एक हक्काचे पर्यटनस्थळ उपलब्ध होईल, असा विश्‍वास महापालिकेला वाटत आहे.\nसुशोभीकरणाचे 15 वर्षांचे कंत्राट\nमासुंदा तलावाचे सुशोभीकरण बीओटी तत्त्वावर केले जाणार आहे. तलावाची निगा, देखभाल यांच्या जबाबदारीसह 15 वर्षांसाठी तो कंत्राटदारादाराकडे सोपवला जाणार आहे. त्या बदल्यात संबंधित कंत्राटदाराला जाहिरात करण्याची मुभा देऊन, त्यातून उत्पन्न मिळवण्याची संधी दिली जाणार आहे.\nमासुंदा तलावाभोवती पाणीपुरीच्या गाड्या, टांगेवाले यांमुळे या परिसराची रया गेली आहे. या तलावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी याआधीही पालिकेने सुमारे चार कोटी खर्च केले होते. इतके करूनही या तलावाचे रूप फारसे बदलले नाही. त्यामुळे पालिकेचा आताचा प्रस्ताव किती व्यवहार्य ठरेल, अशी शंका काही सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे.\nतलावात साकारणार 60 बाय 30 मीटरच्या आकाराचा लेझर शो\nलेझर शोची उंची 16 मीटर\nतलाव परिसरात ऍम्फी थिएटर\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nकिती काळ सहन करायची ही दुर्गंधी\nनवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नाल्यात सोडतात. नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त...\n बेपत्ता झालेल्या मुलाचा सांभाळ\nकेडगाव, जि. पुणे - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेला अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/in-pimpari-youth-are-making-panchgavya-ganeshmurti-267778.html", "date_download": "2018-10-16T08:42:49Z", "digest": "sha1:NNH27ACG3VVJSHTQQT7ODNXEZ3VRHFLP", "length": 13040, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#बाप्पामोरयारे - पिंपरीत बनतायत पंचगव्याच्या पर्यावरणपूरक मूर्ती", "raw_content": "\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर\nयवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं\nविक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nयवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nविक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबाप्पा मोरया रे - 2017\n#बाप्पामोरयारे - पिंपरीत बनतायत पंचगव्याच्या पर्यावरणपूरक मूर्ती\nया मूर्ती आहेत, पंचगव्य गणेश मूर्ती . शाडू मातीमध्ये गाईच्या शेणाबरोबरच गोमूत्र,तूप आणि दूध एकत्र मिसळून या मूर्ती तयार केल्या आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या नितीन घोटकुले आणि संदीप या दोन तरुणांनी काही वर्षांपासून या मूर्ती तयार करायला सुरुवात केली.\nगोविंद वाकडे, पिंपरी, 21 आॅगस्ट : घरोघरी आता जय्यत तयारी सुरू आहे ती बाप्पाच्या आगमनाची. आपली बाप्पाची मूर्ती एकदम वेगळी असेल यासाठी सगळेच प्रयत्न करतायेत. पण पिंपरीतले हे तरूण खरोखर आगळ्यावेगळ्या मूर्ती तयार करतायेत.\nया मूर्ती आहेत, पंचगव्य गणेश मूर्ती . शाडू मातीमध्ये गाईच्या शेणाबरोबरच गोमूत्र,तूप आणि दूध एकत्र मिसळून या मूर्ती तयार केल्या आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या नितीन घोटकुले आणि संदीप या दोन तरुणांनी काही वर्षांपासून या मूर्ती तयार करायला सुरुवात केली आणि आता या पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी भरपूर वाढली आहे\nखरं तर शेणाच्या मूर्ती म्हटल्यावर सुरुवातीला अनेकांनी नाकं मुरडली होती. पण आता मात्र या पर्यावरणपूरक मूर्तींचं महत्त्व पटू लागलंय.\nगेल्या दोन वर्षात नितीन आणि त्यांच्या सहकार्यांनी गोबर गणेशाच्या अशा दोन हजारापेक्षा जास्त मूर्तींची निर्मिती केली.आता यावर्षी आणखी मागणी वाढल्यानं त्यांचा उत्साहही वाढलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'बालगणेश' स्पर्धेचे निकाल घोषित\n....निरोप घेता आज्ञा असावी; लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे फोटो\nकुठे लेझीम तर कुठे ढोलवादन, असा दिला मंत्र्यांनी बाप्पाला निरोप\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर\nयवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं\nविक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/51", "date_download": "2018-10-16T09:00:31Z", "digest": "sha1:DDGBK3UQ5XNN6YVEN2NRKYQADCDVURV4", "length": 13463, "nlines": 145, "source_domain": "mr.upakram.org", "title": "राजकारण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबिन लादेनच्या लपण्याच्या जागेवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर ह्य सर्व गोष्टीची तपासणी करून अहवाल देण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक कमिशन नेमले होते. त्या कमिशनचा ३००+ पानांचा अहवाल अल-जझीराच्या संस्थळावर www.aljazeera.com येथे वाचण्यासाठी/उतरवून घेण्यासाठी उपलब्ध झाला आहे.\n'युद्धस्य कथा रम्या:' म्हणून कोणास तो वाचायची इच्छा असल्यास तेथे जावे असे सुचवितो.\n2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप\nआजच्या घडीला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे अतिशय योग्य उमेदवार आहेत ,हे 1000% सत्य आहे.परंतु काहीवेळा सत्य आणि परिस्थितीनुरूप वास्तव यात फरक असतो. आज शिवसेनेने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वि एनडीए च्या सर्व घटकपक्षांना विश्वासात घ्या असे आवाहन केले आहे. भाजपचे पक्ष पातळी वरील विस्कळीत संघटन आणि सुसूत्रतेचा अभाव , कर्नाटकातील खेळखंडोबा आणि मोदींच्या नावाला असलेला नितीशकुमारचा विरोध यासारख्या बाबी विचारात घेता 2014 च्या निवडणुकीत नक्की काय होईल,याबाबत शंकेची पाल चुकचुकते.\nसमाज रचनेला अर्थ आहे.\nसध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,\nनोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }\nशूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.\nधंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग { स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }\nबाबासाहेबांवर असलेल्या निसिम्म प्रेमापोटी, त्यांच्या स्मरकापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी हा उद्दात्त हेतू ठेवून सरकाराने ईंदु मिलची जागा त्यांच्या स्मरकासाठी दिली अस आपल्यापैकी किती जणांना वाटते.\nइंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता\nदिल्लीमधील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी 'बलात्कार भारतात होत नाहीत इंडियात होतात' दुवा असे वादग्रस्त विधान करुन प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पाश्चात्य विवाहव्यवस्था व भारतीय विवाहव्यवस्था यांबाबत काहीतरी गोलमोल विधाने करुन आणखी गोंधळ उडवून दिला. कोणत्याही स्वरुपाच्या बाईट्ससाठी टपून बसलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी लगेचच हा मुद्दा उचलून धरला.\nभारताला युद्ध करावे लागले तर\nआजचे बरेच (सर्व नव्हे) राजकारणी भ्रष्ट आहेत असा समज आहे, व त्यात काही तथ्य ही असेल. भ्रष्टाचार हा कायद्याने गुन्हा आहेच व नैतिकतेच्या निकषावर पण गुन्हा आहे. पण जर त्या पलीकडे जावून विचार करूया.\nसाल २०१४ निवडणूका होणार आहेत ह्या एका दिवशी सर्वसामान्य भारतीय नागरिक राजा होतो त्या एके दिवशी बहुतेक सर्व सरकारी यत्रना आज्ञाधारक सेवकाप्रमाणे वागु लाग्तात नेते मड्ळी त्याच्यावर आश्वास्नाची स्तुतीसुम्ने उध्ळ्तात त्यानतर ४ वषे ३६४ दिवस ह्या राजाची अव्स्था फारच बिकट होते. त्याच्या मताला काडीची किमत राह्त नाही. मतदान करुन नेता निवडूण देण्याचा अधिकार त्याला असतो पण निवडूण दिलेला नेता काम करत नसल्यास त्याला सत्तेवरुन खाली उतरविण्याचा अधिकार मात्र त्याला नसतो तस असत तर एवढ मोठ जनआदोलन ज्या लोकपालासाठी झाले तो कायदा अस्तिवात आला असता.\nभारतीय लोकाशाहीचे भविष्य - अध्यक्षीय, संसदीय की आणखी काही\nभारतीय लोकशाही हि जगातली सर्वात मोठी आणि महान लोकशाही आहे असे आपण वारंवार ऐकतो अथवा ऐकवतो. प्रत्यक्षात आज त्या लोकशाहीची अवस्था काय आहे हे प्रत्येक सुजाण नागरिक जाणतो. आपली सध्याची लोकशाही हि संसदीय पद्धतीची आहे जिथे लोकं त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात आणि मग ते प्रतिनिधी त्यांचा नेता निवडून देतात. तो नेता मग पंतप्रधान बनतो आणि आपले मंत्रिमंडळ बनवतो. हे झाले पुस्तकी ज्ञान. प्रत्यक्षात काय होते ते आपण पहातो. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारण बिघडवत आहेत.\nकसाब आणि अफ़जल.... काँग्रेस आणि भाजपा\nकसाबच्या शिक्षेच्या निमित्ताने काँग्रेस भाजपापेक्षा कितीतरी पटीने कार्यक्षम आहे हेच सिद्ध झाले आहे.\nकाँग्रेसच्या कारकिर्दीत कसाबचा हल्ला झाला. एका परदेशी नागरिकाने केलेल्या हल्ल्याची पूर्ण चौकशी, शिक्षा आणि प्रत्यक्ष फाशी हे सगळं काँग्रेस सरकारने ४ वर्षात पूर्ण करुन प्रकरण संपवलेदेखील.\nआणि हे भाजप सरकार १९९९ ते २००४ हे संसदेत होते. २००१ साली यांच्यावर संसदेत अफजलगुरुने- एका भारतीय माणसाने बाँब टाकला. पुढचे तीन वर्षे हेच भाजपावाले सत्तेत होते. पण यांच्या कारकिर्दीत ना तपासणी पूर्ण झाली ना शिक्षा.\nपुढे २००६ साली काँग्रेस सरकारच्याच काळात त्याला फाशी सुनावली गेली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/498/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95", "date_download": "2018-10-16T08:10:07Z", "digest": "sha1:VLJHNJ2RX4O2I6HGYWLUFMCVLDOS32UC", "length": 7537, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nविरोधकांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयावर धडक\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी चा मुद्दा गाजत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, अशी भूमिका मांडली आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून विरोधकांनी थेट एसबीआयच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयावर धडक दिली. यावेळी अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा सभागृहात त्यांच्याविरोधात हक्कभंग आणू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.\nभट्टाचार्य यांना हे वक्तव्य करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. मोठ्या उद्योगपतींनी अनेक बँकांचे पैसे बुडवले. त्यांच्यामुळे देशातल्या ८ राष्ट्रीय बँका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्याबाबत कोणीही बोलत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा भांडवलदारांच्या डोळ्यात खूपत आहे. त्यामुळेच अशी बेताल वक्तव्य केली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.\nशेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा दुसऱ्या दिवशी सेवाग्रा ...\nशेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा आज दुसऱ्या दिवशी सेवाग्राम येथे पोहोचली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देऊन त्यांचे स्मरण आमदारांनी केले. महात्मा गांधींच्या विचाराने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी दिशा दिली. अनेक पिढ्या येतील आणि जातील पण गांधीजींचे विचार या देशाला नेहमीच मार्गदर्शन करतील. त्यामुळे आश्रमाला भेट देऊन, त्यांच्या विचारांचे स्मरण करून पुढच्या संघर्षासाठी संघर्षयात्रा वाटचाल करणार असल्याचे आ. जितेंद्र आव्हाड य ...\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ...\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसाम चे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांच्या निधनामुळे पक्षाने एक निष्ठावंत नेता गमावला आहे. बोरा हे एक व्यासंगी, सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणून राजकीय वर्तुळात जाणले जात. पक्षातर्फे रिपुंजय बोरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची ४ फेब्रुवारीला मुंबईत जाहीर सभा ...\nयेत्या ४ फेब्रुवारीला मुंबई मनपा निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ फोडणारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या ४ फेब्रुवारीला मानखुर्द येथे संध्याकाळी ६ वाजता पक्षाची सभा होणार आहे. या सभेद्वारे मनपा निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ पक्षातर्फे फोडला जाईल. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी ही माहिती दिली.दरम्यान, यावेळी काँग्रेसचे वर्तमान नगरसेवक वकिल शेख आणि नेहा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rangmarathi.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-16T07:51:46Z", "digest": "sha1:EZSABOR5KBWBEI7HHKYF3SVOAMF6NHJJ", "length": 11026, "nlines": 110, "source_domain": "rangmarathi.com", "title": "केदार शिंदेचा नवा मराठी चित्रपट 'रायबाचा धडाका' | RangMarathi", "raw_content": "\nकेदार शिंदेचा नवा मराठी चित्रपट ‘रायबाचा धडाका’\nदिग्दर्शक केदार शिंदे यांच्या सोबत चित्रपटाचे निर्माते आणि इतर.\nतेलंगणातील हैद्राबादस्थित तेलगू चित्रपटसृष्टीत अग्रगण्य असलेल्या ‘श्री विजयासाई प्रॉडक्शन’ ने आता मराठी चित्रपट सृष्टीत उडी घेतली असून त्यासाठी आघाडीचा दिग्दर्शक केदार शिंदे यांची निवड करून आजच्या तरुणाईला अपेक्षित चित्रनिर्मितीला प्रारंभ केला आहे. ‘रायबाचा धडाका’ असे नामकरण असलेल्या या हटके चित्रपटाचा कॅनव्हास लवासा, आळंदी, मुंबई, ठाणे, पुणे इत्यादी शहरांमध्ये फुलून आला आहे.\nया चित्रपटातून आल्हाद अंडोरे आणि राधिका यांचे पदार्पण होत असून अत्यंत लोभस अशी ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अप-कमिंग सुपरस्टार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या लुक बाबत कमालीची गुप्तता प्रॉडक्शनने बाळगल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच्या कलावंतांची नावेही सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून चित्रपटाच्या तांत्रिक कामकाज प्रक्रियेनंतर लवकरच त्यांचा खुलासा करण्यात येणार असल्याचे प्रॉडक्शनतर्फे सांगण्यात आले आहे.\nहैद्राबाद येथील ‘श्री विजयासाई प्रॉडक्शन’ सिनेमा कंपनीची निर्मिती असल्यामुळे तेथील तेलगू सिनेमाच्या भव्य यशाचा नवा फॉर्मुला अजमावतानाच मराठी मातीतलं सत्व कुठे हरवू नये यासाठी विशेष दक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठी चित्रपटांचा इतिहास, प्रेक्षकांची आवड आणि स्पर्धा यांचा संग्रह करून त्यांनी आपलं असते कदम निर्मितीत टाकल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी वंदेमातरम उर्फ सुरेश शिंदे यांचे योगदान घेतले असून त्यांच्या देखरेखीखाली या ही निर्मिती प्रक्रिया सुरु आहे.\nरायबा आणि शुभ्रा यांच्या तलत प्रेमाची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. अत्यंत हलकीफुलकी मनोरंजनप्रधान कौटुंबिक अशी ही गोष्ट आहे. रायबा आणि शुभ्रा ही एक अत्यंत प्रफुल्लित आणि ताजी टवटवीत जोडी मन लुभावेल अशी आहे. चित्रपटाला फ्रेश लूक देण्यासाठी अत्यंत देखणी आणि ग्लॅमरस जोडीची निवड करून या निर्माता दिग्दर्शक मंडळींनी यशस्वी वाटचाल केली आहे.\nडीओपी सुरेश देशमाने यांची सिनेमॅटोग्राफी आणि पंकज पडघम यांचे संगीत ही आणखी एक जमेची बाजू असून केदार शिंदेशाही तोड्याने नटलेली ही रोमँटिक लव्हस्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असणार आहेत.\nबहुचर्चित ‘दशक्रिया’ १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार\nगावरान बोलीभाषेतील शिव्यांचा खजाना घेऊन येतोय ‘बंदूक्या’\nग्रामीण भागातील शिक्षणाचे वास्तव दाखविणारा ‘घुमा’\nबहुचर्चित 'दशक्रिया' १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार\nगावरान बोलीभाषेतील शिव्यांचा खजाना घेऊन येतोय 'बंदूक्या'\nआपल्या वेगळ्या शैलीने अन् थाटाने सर्वांचे…\nग्रामीण भागातील शिक्षणाचे वास्तव दाखविणारा 'घुमा'\nनागराज मंजुळे आणि भाऊराव कऱ्हाडे यांच्या…\nकेदार शिंदेचा नवा मराठी चित्रपट 'रायबाचा धडाका'\nबहुचर्चित ‘दशक्रिया’ १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार\nगावरान बोलीभाषेतील शिव्यांचा खजाना घेऊन येतोय ‘बंदूक्या’\nबहुचर्चित ‘दशक्रिया’ १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार\nOctober 11, 2017, Comments Off on बहुचर्चित ‘दशक्रिया’ १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार\nगावरान बोलीभाषेतील शिव्यांचा खजाना घेऊन येतोय ‘बंदूक्या’\nAugust 28, 2017, Comments Off on गावरान बोलीभाषेतील शिव्यांचा खजाना घेऊन येतोय ‘बंदूक्या’\nग्रामीण भागातील शिक्षणाचे वास्तव दाखविणारा ‘घुमा’\nAugust 27, 2017, Comments Off on ग्रामीण भागातील शिक्षणाचे वास्तव दाखविणारा ‘घुमा’\nकेदार शिंदेचा नवा मराठी चित्रपट ‘रायबाचा धडाका’\nAugust 27, 2017, Comments Off on केदार शिंदेचा नवा मराठी चित्रपट ‘रायबाचा धडाका’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/nagpur-winter-session-from-11-december-117112900002_1.html", "date_download": "2018-10-16T08:26:54Z", "digest": "sha1:6D27SX4KTTLEMGPVNEJXH73TO74V5JAT", "length": 12279, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन,येत्या ११ डिसेंबरपासून | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन,येत्या ११ डिसेंबरपासून\nनागपूर येथे भरणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. रविवारची सुटी वगळता केवळ दहा दिवस कामकाज होणार असून या कालावधीत १३ विधेयके, ११ अध्यादेश आणि विधान परिषदेतील प्रलंबित विधेयके मान्यतेसाठी सभागृहात मांडण्यात येणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली.\nयेत्या ११ ते २२ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन असेल आणि २१ तारखेला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडणार येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती, त्याकडे लक्ष वेधले असता याबाबत निर्णय घेण्यासाठी २० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाईल, असे बापट यांनी सांगितले.\n‘नागपूर मॅरेथॉन २०१७’बक्षीस वितरण समारंभ पार पडला\nधक्कादायक दोघा अल्पवयीन मुलींची सोबत आत्महत्या\nअहो आश्चर्यम : नागपूरमध्ये प्रदूषण कमी झाले\nनरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून मृत्यू\nनागपूर : मेट्रो रेल्वे निर्धारीत वेळापत्रकानुसार सेवेत दाखल होणार\nयावर अधिक वाचा :\nराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-3/", "date_download": "2018-10-16T09:11:47Z", "digest": "sha1:IY27OFUVLXSXYAZWDHTIRPBETNQIYW3P", "length": 9454, "nlines": 100, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मुंबई - आग्रा महामार्गावर अपघात ; एक जण ठार | Janshakti", "raw_content": "\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nमुंबई – आग्रा महामार्गावर अपघात ; एक जण ठार\nMahadev Gore 10 Aug, 2018\tखान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, धुळे तुमची प्रतिक्रिया द्या\nधुळे : मुंबई -आग्रा महामार्गावरील आर्वी गावाजवळ सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रकने दोघांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.या अपघाता नंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको केला.या दरम्यान तेथून जाणाऱ्या जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.\nमुंबई आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर उभे असलेले दोन ग्रामस्थांना ट्रकने चिरडले . ही अपघाताची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. यात एक जण जागीच ठार झाला तर एकास गंभीर दुखापत झाली. यामुळे आर्वी ग्रामस्थांनी एकत्र आले. परिणामी महामार्गावरील दोनही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती. त्याचवेळेस जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे नाशिक येथील बैठकीसाठी जात होते. जिल्हाधिकाऱ्यांचे एमएच १८ एजे ७२७१ या क्रमांकाचे वाहन बघताच वाहनावर कोणीतरी दगड भिरकाविला त्यात वाहनाचा काच फुटल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी समयसुचकता पाहून वाहन थांबविले आणि घटना काय घडली आहे, ग्रामस्थांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\nअपघातातील मयत आणि जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.गंभीर असलेल्या रुग्णावर उपचार सुरु आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच तातडीने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन केले.\nPrevious टेनिसपटू सानिया बनली हिरॉईन \nNext उद्यानाच्या मुरमाड जागेत बहरली रानफुले\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nकोलकाता- पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० …\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://arati-aval.blogspot.com/2010/09/blog-post_14.html", "date_download": "2018-10-16T08:45:29Z", "digest": "sha1:MEYWWOTKOFH2GQESLHU4CEWB5X3OLTWP", "length": 5362, "nlines": 60, "source_domain": "arati-aval.blogspot.com", "title": "आरती-अवल: आईने क्रोशाने विणलेले टिव्ही कव्हर", "raw_content": "\nआईने क्रोशाने विणलेले टिव्ही कव्हर\nमाझ्या आईने माझ्या मैत्रिणीच्या मुलीसाठी केलेले हे टिव्ही कव्हर क्रोशाने, दोर्‍याचे केलेले. आत्ता तिचे वय आहे 78 वर्षे फक्त :)\nफक्त टिक करा :\nताई, छान आहे गं, टि.व्ही. कव्हर. या वयात इतकं नाजूक डिझाईन विणतात त्या\nमी पण हल्लीहल्लीच क्रोशाची सुई पुन्हा हातात घेतली आहे. किती वर्षं मागेच पडलंय. एक पड्दा विणायला घेतलाय. कधी होतोय, कुणास ठाऊक.\nअगं ती अजून बराच काही करते. हा लेख वाच इथलाच . म्हणजे थोडा अंदाज येईल :)\nव्यवसायाने मी इतिहासाची प्राध्यापक. पण मनाने खुपशी कलाकार.\nमाझी अधिक ओळख तुम्हाला इथे होईल.\nलेखन (47) विणकाम (33) प्रकाशचित्र (17) शिकाशिकावा ब्लॉग (16) चित्रकला (10) संगीत (9) आपुला संवादु आपणासि (6) सूत्रसंचालन- मुलाखती (6) अनिमेशन (5) सख्या रे (5) हस्तकला (5) पुस्तक परिक्षण (3) बागकाम (3) ओरिगामी (2) नवा ब्लॉग (1) पुस्तक (1) भरतकाम (1) वाचन (1) शहर घर बस्ती (1) शून्य गढ शहर (1)\n१. आर्टआरती हा ब्लॉग माझ्या विणकामाच्या कलाकृतींचा \n२. मयूरपंखी हा ब्लॉग माझ्या कवितांसाठी \n३. चित्रारती हा मी काढलेल्या प्रकाशचित्रांचा ब्लॉग\n४. रसना-आरती हा माझ्या पाककलेचा ब्लॉग\n५. किडुक - मिडुक हा छोट्या छोट्या गोष्टी शिकण्याचा ब्लॉग\n हा माझ्या इतिहासाच्या जुन्यानव्या लिखाणाचा ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/POEM-DU-KH-td4641078.html", "date_download": "2018-10-16T07:33:03Z", "digest": "sha1:OJ26WZXAAVCMDJBYNHJCGTYGLML5GCAX", "length": 1186, "nlines": 32, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - POEM-DU:KH", "raw_content": "\nदु:खाला नसते कसलेच बंधन\nना गरिबाचे ना श्रीमंताचे \nकुठेही कसाही असतो वावर\nजरा करते कमी जास्त पॉवर \nना कुणावर कमी जास्त प्रेम\nना धडधाकटावर ना आजा-यावर \nना कुणाचा द्वेष ना लोभ\nसगळ्यांनाच भोगायला लावते भोग \nम्हणतात दु:ख मनाचाच खेळ\nत्याला न कळते काळ ना वेळ \nम्हणे दु:ख हलके होते उपदेशाने\nपण घेतले पाहिजे ना मनाने \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/state/", "date_download": "2018-10-16T09:06:24Z", "digest": "sha1:FI2VFZCT25H7NEE65EK6VNSG2I3GUTJQ", "length": 16720, "nlines": 149, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "News from Maharashtra state | Marathi Latest News | Maharashtra News", "raw_content": "\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nशिर्डी येथील मोदींच्या कार्यक्रमासाठी तब्बल २ कोटींची तरतूद\n16 Oct, 2018\tfeatured, ठळक बातम्या, राजकारण, राज्य 0\nशिर्डी-महाराष्ट्र राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांच्या ‘ई-गृहप्रवेश’ कार्यक्रमाचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी शासनातर्फे करण्यात आलेल्या खर्चाची आकडेवारी समोर आली आहे. या एका कार्यक्रमासाठी तब्बल २ कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. एका कार्यक्रमाच्या …\nभूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना अटक\n15 Oct, 2018\tठळक बातम्या, राजकारण, राज्य 0\nपरभणी-भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. परभणीतील नानलपेठ पोलिसांनी ही कारवाई केली असून कर्मचारी गृहनिर्माण संस्थेचा भूखंड लाटल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश दुधगावकर हे काँग्रेसमधून शिवसेनेत गेले. शिवसेनेच्या तिकिटावर ते खासदारही झाले. मात्र, चार वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला …\nमंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांकडून फडणवीसांना तातडीची बोलावणी\n15 Oct, 2018\tfeatured, ठळक बातम्या, राजकारण, राज्य 0\nमुंबई: भाजप, सेनेच्या युतीसरकारचे तिसरे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप तारीख निश्चित नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा अध्यक्ष अमित शहांनी तातडीने दिल्लीला बोलावले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. दसऱ्यानंतर मंत्रिमंडळात …\nआज पेट्रोल नाही डिझेलचे दर वाढले\n15 Oct, 2018\tअर्थ, ठळक बातम्या, राज्य 0\nमुंबई- गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. आज थोडासा दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोलचे दर स्थिर राहिले तर मुंबईत डिझेल ८ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८८.१८ रुपये तर डिझेल ७९.११ रुपये प्रति लिटर असे आजचे दर आहेत. दिल्लीत पेट्रोल ८२.७२ आणि डिझेल ७५.४६ पैसे प्रति …\nराष्ट्रवादीचा सरकारविरोधात १५ ते २० ऑक्टोबरला राज्यभर एल्गार\n14 Oct, 2018\tfeatured, ठळक बातम्या, राजकारण, राज्य 0\nनिषेध मोर्चे काढून जाग आली नाहीतर मंत्र्यांना घेराव घालणार राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आक्रमक मुंबई-राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, भारनियमन, पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाईची झळ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला असून १५ ते २० ऑक्टोबरला म्हणजे आठवडाभर राज्यभर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत शिवाय या मोर्चाने …\nधनगर आरक्षणासाठी ‘टीस’च्या अहवालाची गरजच काय – धनंजय मुंडे यांचा सवाल\n14 Oct, 2018\tठळक बातम्या, राजकारण, राज्य 0\nबीड-धनगर आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार नाही, त्यामुळे या संस्थेच्या अहवालाची गरजच काय असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. बीड येथे महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ , धनगर समाज कर्मचारी महासंघ मल्हार सेना व अहिल्या महिला …\nRTOच्या निवडीबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n14 Oct, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nमुंबई – राज्यातील 833 मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या 833 परीक्षार्थी आणि भावी मोटार वाहन निरीक्षकांवर अन्याय झाला आहे. दरम्यान राज्य सरकारने 833 मोटार वाहन निरीक्षकांच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली …\nनाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करा; तनुश्री दत्ताची मागणी\n14 Oct, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन, राज्य 0\nमुंबई- सध्या #Me Too चळवळमुळे बॉलीवूड चर्चेचा विषय झाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तवणूक केल्याचे आरोप केले आहे. त्यानंतर एका पाठोपाठ एक प्रकरणे समोर येत आहे. दरम्यान तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे. नाना पाटेकर यांच्यासह …\nआशिष देशमुख यांनी दिला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा\n12 Oct, 2018\tठळक बातम्या, राजकारण, राज्य 0\nनागपूर : सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील भाजपचे आमदार (सध्या राजीनामा दिला) आशिष देशमुख यांनी भाजपा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. देशमुख यांनी याआधी आमदारकीचा राजीनामा दिला होता. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे …\n#Me Too:शैक्षणिक क्षेत्राचाही यामध्ये समावेश -विनोद तावडे\n11 Oct, 2018\tठळक बातम्या, राज्य 0\nमुंबई- सध्या देशभरात #MeToo मोहिमेचे वादळ उठले असून अनेक मोठी आणि दिग्गज नवे समोर येत आहेत. याची सुरुवात अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अनेकांनी पुढे येऊन आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. तनुश्री दत्ताने 2008 मध्ये ‘हॉर्न ओके’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. तनुश्री …\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/theft-in-lonavala-gold-cash-electronic-instrument-took-away-1614701/", "date_download": "2018-10-16T08:04:13Z", "digest": "sha1:MUOOEXDRSC674HDYFZIRUKLVGF65634W", "length": 12132, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "theft in lonavala gold cash electronic instrument took away | माजी नगराध्यक्षांच्या घरी चोरी, ३५ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nमाजी नगराध्यक्षांच्या घरी चोरी, ३५ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास\nमाजी नगराध्यक्षांच्या घरी चोरी, ३५ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास\nचोरट्यांनी सीसीटीव्हीचीही तोडफोड केली.\nबुधवारी चौधरी कुटुंब हे पुण्याला गेले होते. दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊच्या दरम्यान नऊ जणांच्या टोळक्याने चौधरी यांच्या मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या बंगल्यातील खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला.\nघरात कोण नसल्याची संधी साधत चोरट्यांनी लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष उषा चौधरी यांच्या घरी ३५ तोळे सोन्यासह इतर वस्तू असा १२ लाख ९२ हजार रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. चोरट्यांनी सीसीटीव्हीचीही तोडफोड केली. चौधरी कुटुंबासह पुण्याला गेले होते. तेव्हा त्यांच्या बंगल्यात खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला होता.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी चौधरी कुटुंब हे पुण्याला गेले होते. दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊच्या दरम्यान नऊ जणांच्या टोळक्याने चौधरी यांच्या मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या बंगल्यातील खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी ३५ तोळे सोने, रोख रक्कम चार लाख रुपये तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास केल्याची फिर्याद उषा चौधरी यांनी लोणावळा पोलिसात दिली आहे. याप्रकरणी संशयित नऊ जणांविरोधात लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.\nचारेट्यांनी मंगळसूत्र, पाटल्या, कर्णफुले, बांगड्या आणि नेकलेस याच्यावर हात साफ केला आहे. त्याचबरोबर रोख रक्कम चार लाख रुपयांचाही समावेश आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : साजिद खानचं महिलांप्रती वर्तन घृणास्पदच असतं- दिया मिर्झा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव\nआमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको, ३००० नागरिकांची याचिका\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\nपत्नी प्रियकराबरोबर पळाली, दुबईवरुन परतलेला नवरा बनला नक्षलवादी\n#MeToo : आदमी पहाडसे गिरकर खडा हो सकता है, अपनी नजरोंसे नहीं- सलीम खान\nपुण्यात रावण दहनास भीम आर्मीचा विरोध, अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/industrial-estates-get-permission-in-15-percent-area-of-sez-1614373/", "date_download": "2018-10-16T08:05:42Z", "digest": "sha1:3YHHNK5IICTPR74BQUJZZIXV2PDHJ3WP", "length": 13197, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Industrial estates get permission in 15 percent area of SEZ | सेझच्या १५ टक्के क्षेत्रात गृहनिर्मिती | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nसेझच्या १५ टक्के क्षेत्रात गृहनिर्मिती\nसेझच्या १५ टक्के क्षेत्रात गृहनिर्मिती\nसिडकोने उरण तालुक्यात एक हजार ७०० हेक्टर जमीन नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) दिली आहे.\nऔद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्यांसाठी निवासाची सुविधा; राज्य सरकारला प्रस्ताव\nनवी मुंबईतील सेझ क्षेत्रात राज्य सरकारने औद्योगिक वसाहतीला मंजुरी दिल्यानंतर त्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी एकूण जमिनीच्या १५ टक्के जमिनीवर गृहनिर्मिती केली जाणार आहे. सिडकोने उरण तालुक्यात एक हजार ७०० हेक्टर जमीन नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) दिली आहे. त्यावर आता एसईझेड होणार नसल्याने सिडकोने या जमिनीचा वापर औद्योगिक वसाहतीसाठी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकाला सादर केला आहे.\n१० वर्षांपूर्वी देशात विशेष आर्थिक क्षेत्राचे वारे वाहू लागले होते. गुजरातमध्ये पहिला एसईझेड सुरू झाल्याने सिडकोने उलवा तालुक्यातील एक हजार ७०० हेक्टर जमीन एसईझेड प्रकल्पासाठी राखीव ठेवून निविदा काढली. ही निविदा व्हिडीओकॉन समूहाने तयार केलेल्या नवी मुंबई एसईझेड प्रा.लि. कंपनीला मिळाली होती. त्यानंतर या कंपनीने ही जमीन रिलायन्स समूहाला हस्तांतरित केली. त्यामुळे हा प्रकल्प उद्योगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह करणार असे स्पष्ट झाले होते. या समूहाला आजूबाजूची एक हजार ३०० हेक्टर जमीन हवी होती. त्यासाठी ती खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र शेतकऱ्यांचा विरोध वाढल्याने ही खरेदी प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे गेली अनेक वर्षे ही जमीन वापरविना पडून आहे.\nसिडको संचालक मंडळाने नुकताच औद्योगिक बदल प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. तो मंजूर होऊन आल्यानंतर सिडकोच्या या १७००हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहती (रसायानिक सोडून) उभ्या राहणार असून यातील कर्मचारी अधिकाऱ्यांना राहण्यासाठी या एकूण जमिनीपैकी १५ टक्के जमिनीवर निवासी वसाहती बांधल्या जाणार आहेत. जवळपास दोन हजार हेक्टर जमिनीवर वाढीव एफएसआय असल्याने १५ टक्के जमिनीवर हजारो घरे निर्माण होणार आहेत. उलवा भागात या परवडणाऱ्या घरांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकाँग्रेसला धक्का, गोव्यात दोन आमदारांनी दिला राजीनामा\n#MeToo : साजिद खानचं महिलांप्रती वर्तन घृणास्पदच असतं- दिया मिर्झा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव\nआमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको, ३००० नागरिकांची याचिका\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\nपत्नी प्रियकराबरोबर पळाली, दुबईवरुन परतलेला नवरा बनला नक्षलवादी\n#MeToo : आदमी पहाडसे गिरकर खडा हो सकता है, अपनी नजरोंसे नहीं- सलीम खान\nपुण्यात रावण दहनास भीम आर्मीचा विरोध, अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_4.html", "date_download": "2018-10-16T08:43:35Z", "digest": "sha1:CJ7LUTSQ7IA4PBWVTB7ZICPSFFSPKO3X", "length": 10101, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विश्वलता मध्ये तरुणींच्या सुरक्षतेचा जनजागर... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विश्वलता मध्ये तरुणींच्या सुरक्षतेचा जनजागर...\nविश्वलता मध्ये तरुणींच्या सुरक्षतेचा जनजागर...\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८ | मंगळवार, सप्टेंबर ०४, २०१८\nटीव्ही व चित्रपटाच्या काल्पनिक विश्वात जगू नका - नानासाहेब नागदरे.\nअंत हे आरंभ हे नारी तू नारायणी अगदी पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ला फार महत्वाचे स्थान आहे स्त्री हि ख-या अर्थाने पुरुषांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देत असते पण इतके सर्व असूनही काही विकृत मानसिकता असलेले लोक, पाशात्य संस्कृतीचे अंधानुकरण, इंटरनेटचा वाढता अतिवापर, मोडकळीस आलेली एकत्रित कुटुंब व्यवस्था,संस्काराचा अभाव यासारख्या नानाविध कारणास्तव अगदी निरागस चिमुकल्या बालिकापासून ते अगदी वयोवृद्ध स्त्रीयांवर मानसिक शारीरिक तसेच लैगिक अत्याचाराच्या घटनात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.भारत हा शांतताप्रिय तसेच कायद्यावर विश्वास ठेवणारा देश आहे, याविविध अत्याचारापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने विविध कायदे अस्तित्वात आलेले आहे. विविध संरक्षणात्मक यंत्रणा (पोलीस मित्र अँप्स ,जि.पी.एस) या देखील समाजात दाखल झाल्या आहे. त्याचा योग्य वापर मार्गदर्शन कसे मिळवायचे तसेच बदलत्या काळाची पावले ओळखून आजच्या युवतींना स्व स्वरक्षणाच्या दृष्टीने निश्चित व आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टिकोनातून श्री.साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचालित विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीच्या पुढाकाराने युवतीच्या सुरक्षिततेचा जनजागर या व्याख्यांनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून येवला शहराचे पोलीस प्रमुख मा.नानासाहेब नागदरे त्यांचे सहाय्यक मा.संदीप पाटील, मा.चंद्रकांत निर्मळ तसेच संस्थेचे सचिव श्री.प्रशांतदादा भंडारे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.डी.के.कदम,तसेच सर्व शाखांतील महाविद्यालयीन युवती मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.\nसर्वप्रथम सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आलेल्या अतिथींचे मोठा बडेजाव न करता रोपटे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला \"त्यानंतर मा.नानासाहेब नागदरे यांनी मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन युवतींना मोलाचा सल्ला देतांना सांगितले की जर आपल्यावर कोणी अन्याय करत असेल तर तो निमूटपणे सहन न करता कणखर होण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची मानसिकता तयार होणे ही आजच्या काळाची गरज असून त्या साठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे कायदा हा नेहमी आपल्या राक्षणासाठी सज्ज आहे जर आपल्यावर किव्हा आपल्या सोभोवतली काही अत्याचार,छेडछाड ,अनुचित प्रकार आढळून आले तर वेळीच त्या विरुद्ध उभे राहणे आवशयक आहे तसेंच समाज कंटकाकडून, टवाळखोर गटाकडून एखादया मुलाकडून त्रास होत असेल तर त्वरित आपल्या वर्गशिक्षका मार्फत, प्राचार्य मार्फत महिला तक्रार समितीकडे तक्रार देऊन व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपली सोडवणूक करून घेता येईल.मुली बदनामी होण्याच्या कारणास्तव तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्या भितात पण अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणार मोठा दोषी असतो. चित्रपटाच्या किंवा मालिकेतील आयुष्य व खरे आयुष्य यात खूप मोठ्या तफावती आहेत त्याचा डोळसपणे विचार व स्वीकार करणे खूप गरजेचे आहे. असे पोलीस निरीक्षक\nनानासाहेब नागदरे यांनी सांगितले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-10-16T07:27:40Z", "digest": "sha1:OFBQEWWNST2YXD3P3E7RJW27HEOMJCFC", "length": 2871, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २७५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २७५ मधील मृत्यू\n\"इ.स. २७५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१६ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/432/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7", "date_download": "2018-10-16T07:25:19Z", "digest": "sha1:QG5RPXWYEUJLZCGFYKUKPEQXDC7JXZMG", "length": 9047, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआमदार जितेंद्र आव्हाड यांची ठाणे येथे पत्रकार परिषद\nशिवसेनेची धनुष्य बाण ही निशाणी बदलून हातात नारळ असलेला माणूस ही निशाणी देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या एका उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात प्रचाराचा नारळ मारला, या पार्श्वभूमीवर आज ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा प्रकार अत्यंत लांछनास्पद असून शिवसेनेने त्या उमेदवाराची उमेदवारी त्वरीत रद्द करावी, असे खडेबोल आव्हाड यांनी सुनावले आहेत. स्वतःच्या बायकोचादेखील सन्मान न करणारे काय महिलांचा मान राखणार व महिलांचे संरक्षण करणार असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केलाय.\nठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ठाणेकरांचे साडेतीन हजार कोटी रुपये शिवसेनेने नळातून वाया घालवले. सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे नियोजन न केल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच ठाणेकरांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. सेनेकडे दूरदृष्टीचे धोरण नसून २५ वर्षात यांनी ठाण्यासाठी काहीही केलेले नसल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्याच अनेक विकासकामांचे क्रेडिट शिवसेनेतर्फे घेतले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. ठाणे मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २४ क प्रभागात जितेंद्र पाटील निवडणूक लढवणार असल्याची माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली.\nयावेळी बोलताना ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवसेनेने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेला वचननामा हा वचननामा नसून बोलबच्चननामा आहे, अशी टीका केली. सत्ताधाऱ्यांनी २५ वर्षात साडेतीन हजार कोटींचा चुराडा केला आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या भूलथापांना ठाणेकरांनी बळी पडू नये, असे आवाहन परांजपे यांनी केले.\nराज्यातील लाखो विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न अर्थसंकल्पीय ...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्यातील विद्यापीठ उपकेंद्रांचा प्रश्न हाती घेऊन प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आतापर्यंत सात मोर्चे काढले आहेत. विद्यार्थी काँग्रेसने आतापर्यंत रस्त्यावरची लढाई लढत हा प्रश्न लावून धरला होता. आम्ही हा प्रश्न येत्या अधिवेशनात सभागृहात लावून धरणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात, शिवाजी विद्यापीठाचे सांगली व साता ...\nयेत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर घडणार बदल - सुनिल तटकरे ...\nसरकारच्या अपयशाची तीन वर्षे पूर्णप्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे येत्या १० जूनपासून करणार राज्यव्यापी दौरामोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. सरकारच्या नाकर्त्या तीन वर्षांचा त्यांनी यावेळी उहापोह केला.गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार देशात कार्यरत आहे. या कालावधीचे जर आपण विश्लेषण केले तर ज्याने देशात बदल घडेल, देशाच्या विकासाला गती मिळेल असा कोणताच ठोस निर्णय यांनी घेतलेला नाही. मागील युपीए स ...\nस्टार प्रचारकांची यादी जाहिर ...\nमहाराष्ट्रातील आगामी नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणूकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, आमदार, युवक, युवती अशा सर्वांचा यात समावेश आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%A8_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2018-10-16T08:53:26Z", "digest": "sha1:ZRMHRUQ5CGQK2OO4O6VOJJIIC5XILXZT", "length": 4226, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोसायडन (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\nहा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे.\nपोसायडन : ग्रीक देव.\nपोसायडन (इंग्लिश चित्रपट) : २००६ सालातील इंग्रजी चित्रपट.\nपोसायडन (उपग्रह) : गुरूचा उपग्रह पेसफी (Jupiter VIII) चे १९५५ ते १९७५ दरम्यानचे अनौपचारिक नाव.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85/", "date_download": "2018-10-16T07:23:04Z", "digest": "sha1:QTCIMRUKO57CUBM6GYYCULHIBFKFTGGQ", "length": 10435, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मार्केट यार्डात आणखी एक अनाधिकृत टपरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमार्केट यार्डात आणखी एक अनाधिकृत टपरी\nप्रशासनाला मात्र, याबाबत काहीच माहित नाही\nपुणे – मार्केट यार्डातील अनाधिकृत टपऱ्यांची संख्या दिवसेनदिवस वाढतच चालली आहे. आता भाजीपाला विभागात आणखी एक नवीन टपरी सुरू झाली आहे. ही टपरी रस्त्यालगत असल्याने वाहतुक कोंडी होत आहे. त्याचा बाजार घटकांसह शेतकऱ्यांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे ही टपरी कोणाची आहे. कधी सुरू झाली, याबाबतची माहिती नसल्याचे खुद्द बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात “आंधळ दळतय, कुत्र पीठ खातय’ या पंक्तीचा प्रत्यय इथे येत आहे. भाजप प्रणीत प्रशासक मंडळातील काही संचालकांच्या कार्यकर्त्यांच्याच या टपऱ्या आजेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची बाजार घटकांमध्ये चर्चा आहे.\nमागील काही दिवसांपासून मार्केट यार्डातील गुळ – भुसार विभाग, भाजीपाला, फळविभाग आदी विभागात अनाधिकृत टपऱ्या, खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. एककीड बाजारात शिस्त लागावी, वाहतुक कोंडी कमी व्हावी, यासाठी बाजार समितीकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सोयीस्कररित्या अनाधिकृत टपऱ्यांकडे बाजार समिती दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा माल गाळ्यवर पोहोचण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. थोडक्‍यात, बाजार वाढणाऱ्या अनाधिकृत टपऱ्यांचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसत आहे. भाजीपाला विभागात नव्याने सुरू झालेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे वाहतुक कोंडी होऊन अतिरिक्त शेतमाल लावण्यास जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे या टप-या हटवाव्यात अशी मागणी आडते असोसिएशनने प्रशासक मंडळाकडे केली होती. समितीचे नवनियुक्त सचिव बी.जे.देशमुख यांनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गरज, असलेल्या टपऱ्या यांचा विचार करून टपऱ्याबाबत नवीन धोरण ठरवू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, कारवाई न करता प्रशासनांकडून टपऱ्यांना एकप्रकारे अभय दिल्याचे दिसून येत आहे.\nयाबाबत बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले,\nबाजारात कोणी टपरी सुरू केली याची कल्पना नाही. मात्र, त्यावर तत्काळ कारवाई करून उद्याच (दि.30) टपरी हलविली जाईल.\nआडते असोसिएशन आक्रमक : पणन संचालकाकडे मागणार दाद\nबाजाराच्या हिताच्या निर्णयाला आडते असोसिएशन नेहमी पाठींबा देत आली आहे. बाजार समिती सचिव बी.जे.देशमुख यांनी बाजाराला शिस्त लावण्यासाठी सर्व बाजार घटकांशी चर्चा करून नविन नियमावली तयार केली. त्यावेळी आडते असोसिएशनसह सर्व बाजार घटकांनी त्यास प्रतिसाद दिला. त्यावेळी बाजारातील अनाधिकृत टपऱ्या काढण्याचे आश्‍वासनही त्यांनी आडते असोसिएशनला दिले होते. मात्र, जुन्या टपऱ्या हटविण्याची गोष्ट खूप दुरची. बाजारात आता नवीन टपऱ्या टाकण्यात येत आहेत. त्याचा त्रास आडत्यांसह सर्व बाजार घटकांना होत आहे. त्यामुळे बाजारातील टपऱ्या हटविण्यासाठी पणन संचालकांकडे दाद मागणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T08:11:31Z", "digest": "sha1:3YVZKQZR5Z4PA64A5AEP5YPTNJ4DTQM7", "length": 7312, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुलींचे मत विचारात घेतले तरच कायदे प्रभावशाली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुलींचे मत विचारात घेतले तरच कायदे प्रभावशाली\nजामखेड – मुलींना, शिक्षण, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन समान संधी देणारी कुटुंबे आणि समाज रचना राष्ट्र घडवू शकतो.मात्र, जेव्हा कुटुंब आणि समाज आपल्या मुलींचे मत विचारात घेतील, तेव्हाच हे कायदे प्रभावशाली ठरतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी केले.\nयेथील जुन्या पंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्यावतीने किशोरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात महिलांना उद्योजकता, शिक्षण, कुपोषण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.बचतगटांनी त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री केली. सुमारे तीनशे विद्यार्थिनींनी तसेच महिलांनी घेतला सहभाग घेतला.\nनागवडे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री जंबेनाळ, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने, नगराध्यक्षा अर्चना राळेभात, सारोळा गावचे सरपंच अजय काशीद, हळगावचे सरपंच राजेंद्र ढवळे, शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर, मच्छिंद्र ढेरे, केंद्रप्रमुख सातपुते, किशोरवयीन मुली, महिला पालक आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने गंडा\nलॉसाठी प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव\nअपात्र नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nकायदा कठोर झाला; पण… (भाग-२)\nकायदा कठोर झाला; पण… (भाग-१)\nकायद्यापुढे स्त्री-पुरुष समान (भाग-२)\nसायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-243541.html", "date_download": "2018-10-16T07:42:29Z", "digest": "sha1:K5DSGTRPAPKIWFZ75IAFTIG7ZP5QOLLX", "length": 14181, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शरद पवारांनी काळा पैशाची शेकोटी करावी -विनोद तावडे", "raw_content": "\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nशरद पवारांनी काळा पैशाची शेकोटी करावी -विनोद तावडे\n04 जानेवारी : शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी नोटबंदीच्य़ा मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरच टीकास्त्र सोडलंय. शरद पवारांकडं काळा पैसा असल्यास त्याची आता त्यांनी शेकोटी करावी अशा शब्दात विनोद तावडेंनी पवारांवर टीका केलीये. विनोद तावडे जालन्यातल्या एका कार्यक्रमात बोलत होते.\nमुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून मराठवाडा वाॅटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या टप्प्यातील राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छ्ता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदार संघातील परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील एकत्रित 176 गावांना कायम स्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या साखळी योजनेच्या भूमीपूजन समारंभात आज मंत्री तावडे परतूर मध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदी केल्यानंतर ज्याच्याकडे काळा पैसा होता त्यांच्या पोटात दुखायला लागले शरद पवार आणि जेथलिया ना मोठा त्रास झाला आता थंडीचे दिवस आहेत त्यांना म्हणा चला शेकोटी करू, हुर्डापार्टी करू असे तावडे म्हणाले. पवारांकडं काळा पैसा असेल म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय असा टोलाही त्यांनी लगावला.\nअजित पवार यांच्या सारख्या द्वाड विद्यार्थ्यांची केवळ मीच ट्युशन घेऊ शकतो कारण मी या राज्याचा शिक्षणमंत्री आहे, आणि मलाच अशा सगळ्या द्वाड विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्याचा अनुभव आहे त्यांनी माझ्या कडे ट्युशन लावावी, एवढे सगळी विकासाची कामे झाल्यावर अजित पवारांना दिसत नाहीत त्यांनी जरा टोपेंना ,जेथलिया यांना विचारावे अशी टीकाही विनोद तावडे यांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nआज राज्यमंत्रिमंडळाची बैठक, दुष्काळाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता\n#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tabletwise.com/medicine-mr/salam-panja/uses-benefits-working", "date_download": "2018-10-16T08:00:38Z", "digest": "sha1:WNVM4CPAYKOIYOVKRUMWABZP7FZEXFIS", "length": 7873, "nlines": 106, "source_domain": "www.tabletwise.com", "title": "Salam Panja in Marathi (सलाम पंजा) - उपयोग - TabletWise", "raw_content": "\nSalam Panja in Marathi (सलाम पंजा) - उपयोग आणि फायदे\nSalam Panja (सलाम पंजा) चा वापर खालील रोग, परिस्थिती व लक्षणे यांच्या उपचार, नियंत्रण, प्रतिबंध आणि सुधारणेसाठी होत आहे:\nआपल्या वापरा अहवाल द्या »\nपुनरावलोकने - Salam Panja in Marathi (सलाम पंजा) उपयोग\nSalam Panja (सलाम पंजा) साठी TabletWise.com वर चालू सर्वेक्षणाचे परिणाम खलील प्रमाणे आहेत. हे परिणाम केवळ वेबसाइट वापरकर्त्यांची मते व दृष्टिकोन दाखवतात. कृपया आपले वैद्यकीय निर्णय फक्त डॉक्टरांचा किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानंतर घ्या\nलैंगिक विकार चा सर्वात जास्त नोंदवलेला वापर आहे.\nआपल्या वापरा अहवाल द्या »\nया सर्वेक्षणासाठी कोणताही डेटा गोळा केला गेलेला आहे\nया सर्वेक्षणासाठी कोणताही डेटा गोळा केला गेलेला आहे\nया सर्वेक्षणासाठी कोणताही डेटा गोळा केला गेलेला आहे\nया सर्वेक्षणासाठी कोणताही डेटा गोळा केला गेलेला आहे\nवापर अहवाल वेळ »\nSalam Panja in Marathi (सलाम पंजा) कार्य, कार्यपद्धती आणि औषधनिर्माणशास्त्र\nSalam Panja (सलाम पंजा) खालील कार्य करून रुग्णाची स्थिती सुधारतो:\nRegenerative द्रव वाढत;वाढत वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक पातळी आणि लैंगिक इच्छा;आजार अनेक उपचारांचा.\nसामान्य अशक्तपणा साठी सलाम पंजा\nलैंगिक विकार साठी सलाम पंजा\nSalam Panja (सलाम पंजा) बद्दल अधिक\nसलाम पंजा चे साइड-इफेक्ट्स काय आहेत\nसलाम पंजा हे अजुन कोणत्या औषधाशी इंटरैक्ट करते\nसलाम पंजा हे कधी घेतले नाही पाहिजे\nसलाम पंजा वापरताना काय खबरदारी घ्यायला हावी\nया पानातील शेवटचा 7/23/2018 रोजी अद्यतनित केले.\nCopyright © 2018 TabletTree. ह्यात वापरलेले ट्रेडमार्क आणि ट्रेड-नावे ही संबंधीत धारकांची मालमत्ता आहेत.\nप्रदान सामग्री केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. ह्याचा वापर वैद्यकीय निदान, वैद्यकीय सल्ला किंवा उपचार यासाठी केला जाऊ नये. सामग्रीची अचूकता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे तरी, प्रभावाबद्दल कोणतीही शाश्वती दिली जात नाही. या साइटचा उपयोग च्या अधीन आहे सेवा अटी आणि गोपनीयता धोरण. पहा अतिरिक्त माहिती येथे.\nऔषध आणि या वेबसाईटवर इतर अशा पृष्ठांवर दर्शविलेली सर्वेक्षणातील व्यक्त केलेली मते सहभाग्यांची आहेत TabletWise.com ची नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2362", "date_download": "2018-10-16T07:26:42Z", "digest": "sha1:5HJZEVYSUCG3QI2UQCKEIMY4DYYK6ADJ", "length": 44783, "nlines": 131, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ७ : गुणसूत्रांतील बदल | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ७ : गुणसूत्रांतील बदल\nगेल्या लेखात आपण डीएनेचं कार्य बघितलं. थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर\n- डीएने हा सध्याचा स्वजनक आहे. तो प्रत्येक पेशीच्या केंद्रकात असतो. तो एक प्रकारचा रासायनिक भाषेतला संदेश असतो.\n- पेशी विभाजनाच्या वेळी तो स्वत:ची प्रतीकृती करतो\n- एरवी तो पेशीसाठी आवश्यक प्रथिनं तयार करतो. यासाठी आवश्यक माहीती डीएने मध्ये साठवली असते. या संदेशाचं 'भाषांतर' करण्याची रचना पेशीमध्ये असते.\n- यामुळे प्रत्येक पेशीचे गुणधर्म ठरतात. त्यावरून शरीर बनतं. व शरीर पुनरुत्पादन करून नव्या शरीराला जन्म देतं. अशा रीतीने नवे डीएने तयार करण्याचं चक्र पूर्ण होतं.\nस्वजनक -> प्रतिकृती निर्मिती -> वेगवेगळ्या आवृत्त्या -> स्पर्धा -> टिकले ते जिंकले -> टिकण्यासाठी उपयुक्त बदल टिकणे -> (कवच -> पेशी -> अनेकपेशी -> पेशी विशिष्टता -> शरीर -> ज्ञानेंद्रिय -> मेंदू -> चेतना)\nडीएने बदलतो कसा, व बदलांचा परिणाम काय होतो हे आपण या लेखात पाहू. अतिशय किचकट भाषेत लिहीलेला हा संदेश असल्यामुळे बहुतेक वेळा त्यातलं एखादं अक्षर जरी बिघडलं तरी संदेशात महत्त्वाचा बदल होऊ शकतो. व एकंदरीत क्लिष्टता लक्षात घेतली तर हे बहुधा वाईटच असतात. एका जातीच्या माश्यांवर किरणोत्सार करून त्यातून होणाऱ्या म्युटेशनांचा अभ्यास केल्यावर असं दिसून आलं की सुमारे ७०% बदल मारक होते, उरलेले ३०% गुणकारी किंवा मारक काहीच नव्हते किंवा थोडेसे गुणकारी होते.\nआपण आपल्या उत्क्रांतीच्या प्रयोगातल्या उदाहरणातून पाहु. त्या प्रयोगात मी उपक्रमवरील चांगल्या लेखनाविषयी काही विधानं घेतली होती, ती उपक्रमवरच्या सदस्यांनी बदलून सुधारली. त्या विधानांना काल्पनिक उपक्रमी जिवाची (आपण त्या जिवाला लेखक् पायमोडका क - सामान्य लेखक शब्दापासून वेगळा दाखवण्यासाठी म्हणू.) गुणसूत्रं म्हटली. प्रत्येक विधान हे एक गुणक म्हणू. याचा अर्थ त्यांपासून तयार होणाऱ्या लेखक् जिवाचे लेखन करण्याच गुणधर्म यात वर्णन केले आहेत. या कल्पना-प्रयोगात आपण एक गृहीत धरू की लेखक् चं लेखन जितकं चांगलं, सकस व अधिक लोकांपर्यंत पोचणारं असेल, तितकी त्याची प्रजननक्षमता जास्त. जितकी प्रजननक्षमता जास्त तितके अधिक लेखक् जीव तीच गुणसूत्रं घेऊन जन्माला आलेले - त्या पद्धतीने लेखन करणारे. या लेखक् जिवाची प्रगती कशी होते हे पाहायचं असेल तर त्यात बदल काय होतात व त्या जिवाच्या तगण्यासाठी ते उपयुक्त कसे ठरतात हे पाहावं लागेल. मूळ प्रतीतलं पहिलं विधान खालीलप्रमाणे बदलत गेलं.\n१. नवीन वाचक उपक्रमाकडे आणण्यासाठी फेसबुकचा वापर करावा. आपला वा आपल्याला आवडलेला लेख आपल्या फेसबुकवरील मित्रांना सादर करावा.\n२. नवीन वाचक उपक्रमाकडे आणण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग सायटांचा वापर करावा. आपला वा आपल्याला आवडलेला लेख आपल्या अशा संकेतस्थळांवरील मित्रांना सादर करावा.\n३. नवीन वाचक उपक्रमाकडे आणण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग सायटांचा वापर करावा. आपला वा आपल्याला आवडलेला लेख आपल्या अशा संकेतस्थळांवरील मित्रांना उपक्रमाच्या दुव्यासकट सादर करावा.\n४. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा संस्थळांवर उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.\n५. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा व इतर संस्थळांवर (उदा. मराठी विकिपीडिया) उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.\n६. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी 'फेसबुकसदृश' सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा 'इतर संस्थळांवर' उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे. [अवतरणांतले शब्द हे दुवे आहेत]\nया गुणकांच्या बदलातून लेखक् च्या लोकांपर्यंत पोचण्याच्या क्षमतेवर काय फरक पडलेला आहे (फक्त पायरी क्र. १,३,६ दाखवलेल्या आहेत)\nफेसबूक ऑरकूट तत्सम१ तत्सम२ मराठी विकीपिडीया तत्सम१ तत्सम२ दुव्याची सोय\nनवीन गुणकाची - खरं तर तो गुणक ज्या उपक्रमीत आहे त्याची आंतर्जालावर पोचण्याची क्षमता वाढत चाललेली आहे हे उघड आहे. पायरी क्र ६ चा गुणक अधिक कार्यक्षम आहे व त्यामुळे तो असलेले लेखक् जीव संख्येने वाढतील. पण हे बदल आपोआप, अपघाताने घडले नाहीत. वेगवेगळ्या सज्ञान व्यक्तींनी ते केले. पण जर सज्ञान कर्ता नाकारायचा असेल तर आपोआप, योग्य दिशेने बदल कसे होतात हे आपण दुसऱ्या उदाहरणातून पाहू. नियम क्र ८, मूळ विधान -\n\"प्रतिसाद मर्यादित ठेवावा - लेखाच्या सुमारे १/३ वा कमी. फार मोठा प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो. नवीनच लेख लिहावा.\"\nयात बदल करताना प्रतिसाद देणाऱ्यांनी बुद्धी, उद्दीष्टं वापरली, त्यामुळे बहुतेक बदल हे गुणकारीच झाले. पण समजा सूज्ञ उपक्रमींनी जाणीवपूर्वक बदल करण्याऐवजी हे बदल चुकीच्या छपाईमुळे झाले असते. आणि शब्द, वाक्य हेतूपूर्वक बदलण्याऐवजी आपल्या प्रयोगातल्या नवीन जन्माला येणाऱ्या उपक्रमीला मिळालेल्या मूळ डीएनेमध्ये कुठच्या तरी एका अक्षराऐवजी दुसरं अक्षर छापलं गेलं असतं. हा बदल आंधळा, रॅंडम (नक्की काही आकारबंध - पॅटर्न नसलेला) आहे. आपल्याला हजारो, लाखो बदल असे करता येतील की त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ नष्ट होतो. म्हणजे समजा प्रतिसाद ऐवजी प्रतिसाट झालं, तर त्या शब्दाला काही अर्थ नाही राहिला. रासायनिक पातळीवर बोलायचं झालं तर त्यातून जे प्रथिन तयार होईल त्यात आधीच्या प्रथिनाचं कार्य करण्याची शक्ती नाही. त्यामुळे कदाचित तो जीव कुचकामी ठरेल, कदाचित नाही. इतर काही सार्थ पण, निरुपयोगी बदल होऊ शकतील. उदा. प्रतिसाद ऐवजी पतिसाद किंवा रतिसाद (हे बदल कदाचित चांगलेही ठरतील :-). पण काही बारीकसे बदल महत्त्वाचे ठरू शकतील. समजा या वाक्यातला १/३ बदलून १/२ किंवा १/१ झाला. बदल एकाच आकड्यात, पण त्याने प्रतिसादावरची मर्यादा वाढली. हा बदल नुसताच सार्थ नाही तर गुणकारी बदल होऊ शकेल. कदाचित प्रतिसादाचा दर्जा ती मर्यादा वाढवल्याने सुधारत असेल (उपक्रमींच्या मते नक्कीच कारण मूळ प्रयोगात तो आकडा बदलून 'अवांतर टाळावे' असं झालं) - निदान आपण तसं आत्तापुरतं तरी गृहीत धरू. असं असेल तर अगदी अक्षराच्या पातळीवर झालेल्या बदलाचे परिणाम गुणांवर व नवीन लेखक् च्या वागणुकीवर दिसतील. लेखक् च्या उत्तम प्रतिसाद देण्यावर उत्पन्न/पुनरुत्पादनक्षमता अवलंबून आहे असं गृहीत धरलेलं आहे. तर अशा बदलांचा परिणाम काय होतो बदल अगदी कमी म्हणजे दर पिढीला लाखात एक होतात असं धरून चालू. अशा लाख बदलांपैकी एकदा तो ३ हा आकडा बदलला जातो असंही धरू. आता असं धरू की ३ ऐवजी २ झाला तर त्यांची जननक्षमता दुप्पट होते.\nपहिली पिढी - १०० अब्ज उपक्रमी - १० लाख बदल - १० जणात ३ हा आकडा बदललेला (दोघे १ व २ वाले. उरलेले आठ ३ च्या वरचे किंवा निरर्थक) (१०लाख बदलांपैकी बहुतेक सर्व मारक - पुढच्या पिढीत जाणार नाहीत)\nदुसरी पिढी - ~१०० अब्ज उपक्रमी ~ १० लाख बदल - १० जणात ३ हा आकडा बदललेला (दोघे १ व २ वाले. उरलेले आठ ३ च्या वरचे किंवा निरर्थक) अधिक चार '१ व २ वाले' - आधीच्यांची पोरं.\nदहावी पिढी - ~१०० अब्ज उपक्रमी ~ १० लाख बदल - १० जणात ३ हा आकडा बदललेला (दोघे १ व २ वाले. उरलेले आठ ३ च्या वरचे किंवा निरर्थक) अधिक ~हजार '१ व २ वाले' - आधीच्यांची पोरं.\nआता हे लक्षात येईल की नव्या पिढीमध्ये ३, २, व १ आकडा असलेले तीन किमान गट आहेत. त्यांच्या संख्या वेगवेगळ्या आहेत, पण त्यांची वाढण्याची प्रमाणंही वेगवेगळी आहेत. पुनरुत्पादन शक्ती दुप्पट झाली तर केवळ चाळीस पिढ्यांतच २ व १ आकडा असलेल्यांची संख्या ३ वाल्यांइतकी होईल (व प्रतिसादांचे आकार वाढत जातील... :-). मी नेहेमी पुनरुत्पादनाची क्षमता दुप्पट झाली असं गणितासाठी वापरतो. प्रत्यक्षात कुठचाच बदल इतका परिणामकारक नसतो. अशा बदलाने पुनरुत्पादनात सुमारे १ टक्का किंवा कमी इतका बदल करत असावेत असा अंदाज धरूया. म्हणजे ३ वाल्यांची संख्या दर पिढीला तितकीच राहात असेल तर २ वाले आपली संख्या दर हजारामागे सुमारे दोन ते तीनने वाढवतात. त्यामुळे चाळीस पिढ्यात जवळपास काहीच फरक पडत नाही. त्यांची लोकसंख्या सारखी व्हायला १०,००० ते १५,००० पिढ्या जाव्या लागतील. उत्क्रांती ही अशीच मंद गतीने होते. उपक्रमींची संख्या १०० अब्ज वाचल्यावर आश्चर्य वाटले असेल. मूळ आकडा मोठा घेण्याचं कारण इतकंच की प्रमाणात, दशांशात मांडण्याऐवजी प्रत्यक्ष आकड्यात मांडता याव्यात. पिढ्यांच्या गणितावर याने फारसा फरक पडत नाही, विशेषत: १०००० ते १५००० पिढ्या हे उत्तर फारसं बदलणार नाही.\nया उदाहरणातून मुख्य मुद्दा असा मांडायचा होता की होणारे बदल हे सर्व प्रकारचे असतात. कुठचेही बदल ठरवून होत नाहीत. बहुतेक बदल हे मारक असतात. (आपण जे दहा लाख बदल बघितले ते बहुतेक सर्व मारक आहेत असं गृहीत धरलं.) सुधारक बदल हे फार थोडे असतात. मग मारक बदलांनी प्रजाती नष्ट का होत नाही याचं कारण म्हणजे बदल खूप कमी वेळा होतात. आणि सुधारक बदल हे तर त्यातही खूप कमी. हे थोडं गोंधळाचं आहे. उत्क्रांतीची प्रक्रिया चालू रहायला बदल आवश्यक असतात. पण वैयक्तिक जिवासाठी ते बदल बहुतांशी मारक ठरतात. मग बदल होणं हे चांगलं की वाईट याचं कारण म्हणजे बदल खूप कमी वेळा होतात. आणि सुधारक बदल हे तर त्यातही खूप कमी. हे थोडं गोंधळाचं आहे. उत्क्रांतीची प्रक्रिया चालू रहायला बदल आवश्यक असतात. पण वैयक्तिक जिवासाठी ते बदल बहुतांशी मारक ठरतात. मग बदल होणं हे चांगलं की वाईट हा प्रश्न थोडासा वस्तू वरून खाली पडणं हे चांगलं की वाईट अशासारखा आहे. बदल होतात ते अमुक तमुक या विशिष्ट प्रजातीसाठी चांगलं आहे अशा विचाराने होत नाहीत. जिराफाची मान उंच झाली तर बरं होईल - बिचाऱ्याला वरची पानं खाता येतील, असा विचार कुठेही नसतो. जिराफ असतात व त्यांची परिस्थिती असते. पण ती परिस्थिती 'उंचावर पानं असणं' ही बदल घडवून आणण्यावर परिणाम करत नाही. माना बुटक्या करणारे, पाय बुटके करणारे, माना उंच करणारे असे सर्व प्रकारचे बदल होतच असतात. मान उंच करणारे बदल टिकतात. म्हणजे जे गुणकांतले रॅंडम बदल जिराफांची मान (किंवा लेखक् चा प्रतिसाद) लांब करतात ते गुणक अंगात बाळगणाऱ्या जिराफांना अधिक खायला मिळतं, त्यांना अधिक वेळ पुनरुत्पादनासाठी व आपली पिल्लं जपण्यासाठी देता येतो. त्यामुळे ते अधिक प्रमाणात संतती मागे सोडतात. त्याच बदलांबरोबर मान लहान करण्याचे, मान जाड करण्याचे, अंगावर हिरवे ठिपके आणण्याचे, शेपटी मोठी अगर लहान करण्याचे बदल होत असतात. पण काही निरर्थक, काही मारक व फार थोडे सुधारक. त्यातले मारक बदल पटकन प्रजातीच्या गुणक संचातून नाहीसे होतात. ते पुन्हा येणार नाहीत असं नाही. ते जेव्हा जेव्हा उद्भवतील, तेव्हा तेव्हा ते पटकन नाहीसे होतील. गुणकांच्या स्पर्धेमध्ये हरतील. (गुणक संच म्हणजे पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांच्या सर्व पेशींमधल्या सर्व गुणकांचा संच - gene pool)\nजिराफाच्या मानेची लांबी ठरवणारं एकच एक प्रथिन नसतं. त्याच्या डीएनेमध्ये बोट दाखवून म्हणता येईल की \"हाच त्याच्या मानेच्या लांबीचा जीन. इथेच मानेची लांबी किती हे स्पष्ट लिहीलेलं आहे.\" अनेक प्रथिनं, प्रक्रियांनी ती लांबी ठरते. उदाहरणार्थ, आपल्या प्रयोगात उत्क्रांत झालेल्या नियमांत, काही नियम प्रतिसादांविषयी होते. १/३ हा एक आकडा किंवा मर्यादित हा शब्द (नियम क्र. ८ मधील) जरी प्रतिसाद लांबी ठरवण्याबाबत महत्त्वाचा असला तरी नियम क्र. ७ व १० हेदेखील प्रतिसादाची लांबी आपल्या परीने ठरवतात. ७, व १० हे नियम तेच असताना नियम क्र. ८ च्या जागी अनेक वेगवेगळे नियम असू शकतात. त्यापैकी जो लेखक् ची परिणामकारकता व पर्यायाने त्याची पुनरुत्पादनशक्ती वाढवतो तो गुणकसंचामध्ये टिकतो, वृद्धिंगत होतो.\n७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. फक्त एखाद्या प्रतिसादालाच लागू असलेला उपप्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.\n९. उपक्रम हे निव्वळ लेखनाचे नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. हे ध्यानात ठेवून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. प्रतिसाद व त्यांना दिलल्या उत्तरातून अनुभव अधिक समद्ध होतो.\n१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा. त्रुटी सौम्य शब्दांत दाखवाव्या. बदल सकारात्मक सुचवावे जेणेकरून लेखकांना प्रोत्साहन मिळेल.(मतभेद वैचारिक आहेत, व्यक्तिगत नाहीत हे लक्षात ठेवावे.)\nपुढच्या लेखात आपण बदल अविरतपणे का होतात, त्यांचे परिणाम काय होतात - प्राण्यांच्या शरीरावर, व त्यातून नवीन प्रजाती कशा निर्माण होतात हे काही रूपकांच्या आधारे पाहू.\n(लेखाचा मतितार्थ - गुणसूत्रं हा संदेश असतो, व त्यात विविध नैसर्गिक प्रक्रियांनी होणारे बदल हे बहुधा मारकच असतात. जेव्हा हजारो लाखो बदल होतात, तेव्हा त्यातले एखाद दोन गुणकारी असतात. इथे गुणकारी बदल याचा अर्थ तो बदल असलेल्यांची प्रजननक्षमता त्या विशिष्ट परिस्थितीत वाढवणारे बदल. हजारो पिढ्यांनंतर हे बदल असलेलेच प्राणी शिल्लक राहातात. दुसरे बदल झालेले, किंवा बदल न झालेले प्राणी - म्हणजे त्यांची संतती - टिकून राहात नाहीत. कालांतराने अशा बदलांची बेरीज होऊन नवीन प्रजाती तयार होते.)\nनितिन थत्ते [14 Mar 2010 रोजी 17:52 वा.]\n(हा भाग यायला बराच वेळ गेला. तेव्हा लेखकमहाशयांचा 'तिकडचा' वावर पाहून आम्हाला शर्यतीतल्या सशाची आठवण होऊ लागली होती. ह घेणे.)\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nलेख आवडला. लेखमालाही वाचावीशी वाटत आहे. (याआधी वेळ झाला नव्हता त्यामुळे वाचता आले नाही)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रयोग तर छानच होता\nमार्गदर्शित उत्क्रांतीचा प्रयोग छानच होता.\nम्यूटेशन बिगर-मार्गदर्शित, पण निवड मार्गदर्शित; असा प्रयोग आपल्याला संकेतस्थळावर चालवता येईल का\nमाझ्या मते, होय. पण निवड करण्यासाठी \"कौल\" यंत्रणा हवी.\nया प्रयोगासाठी आपण रामोन ल्युलचे \"बृहत्-सर्वसाधारण यंत्र\" वापरू शकतो...\nथोडक्यात या यंत्रात एकाबाजूला-एक अशी फिरती चक्रे बसवलेली असतात. एका चक्रावर नामे, एका चक्रावर विशेषणे, एकावर क्रियापदे... चक्रे यदृच्छेने फिरवल्यास त्यातून कुठलेतरी वाक्य तयार होते.\nमात्र आपण असा जैव 'म्यूटेशन\"सारखा असा नियम करू शकतो, की एका वेळी एकच चक्र हलू शकते - म्हणजे वाक्य जवळजवळ तसेच्यातसे उतरनार, पण एक शब्द बदलणार. बदल जरी यादृच्छिक (रँडम) असला, तरी त्या वाक्यांच्या पिलावळीतून कुठले टिकवायचे ही निवड मात्र डोळस असते. अशा प्रकारे फक्त डोळस निवडीतून अगदी माकडाने यंत्राची चक्रे फिरवली, तरी अर्थपूर्ण वाक्ये उत्पन्न होऊ शकतील.\nल्युलच्या यंत्राचा कौल येथे बनवला आहे.\nराजेशघासकडवी [16 Mar 2010 रोजी 21:24 वा.]\nतुम्ही करत असलेला ल्युलचा प्रयोग हा सत्य परिस्थितीच्या जास्त जवळ जातो.\n- संपूर्ण जीवाला जनुकांच्या 'एकमेकां सहाय्य करू' अशा एकत्रीकरणाने अर्थ प्राप्त होतो. ते विशिष्ट शब्द एकत्र येण्याने साध्य होतं. (पंख-चोची, कल्ले-गिल,...)\n- जनुक पातळीवर एक 'डिजीटल' स्वरूप आहे, ते या प्रयोगाच्या बांधणीतच आहे. एक जनुक व त्याचे त्या ठिकाणचे इतर प्रतिस्पर्धी (अलेल) हे अंतर्भूत आहे.\n- दर वेळी दोन 'हवीशी' शिल्लक राहातात, व त्यांना चार पोरं होतात. याचा अर्थ चार 'नकोशी' वाक्यं मरतात. यात मर्यादित 'अन्नपुरवठा' सिम्युलेट होतो.\n- 'नकोशी' ठरवणारी परिस्थिती काही विशिष्ट नियम पाळत असली तरी ती पूर्णपणे जनुकांच्या ताब्याबाहेरची आहे.\n- रॅंडम बदलांनी नवीन वाक्य तयार होतात त्यांची 'हवेसे'पणा बाबतीत स्पर्धा आत्तापर्यंत टिकून राहिलेल्या सर्वोत्तम वाक्यांशी होते (स्वत:सारख्याच इतरांशी).\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nलेखमाला वाचत आहे. पुढील भाग व ल्युलचा प्रयोग दोन्हींबाबत उत्सुकता वाढली आहे.\nमाझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.\nदर वेळी दोन 'हवीशी' शिल्लक राहातात, व त्यांना चार पोरं होतात. याचा अर्थ चार 'नकोशी' वाक्यं मरतात. यात मर्यादित 'अन्नपुरवठा' सिम्युलेट होतो.\n- सर्वच्या सर्व 'नकोशी' नाहीशी होऊन 'हवीशी' शिल्लक रहाण्यास लागणारा अंदाजे कालावधी/ पिढ्यांची संख्या किती असावी याबाबत काही संशोधन झालेले आहे काय\n-मानवनिर्मितीनंतर जनुकीय उत्क्रांतीचा वेग कमी झाला आहे काय\n- अन्नसाखळीचा उत्क्रांतीवर परिणाम होतो का\n- जर तो होत असेल तर गवतासारख्या अन्नसाखळीतील सर्वसाधारण/ सर्वकालीन दुव्यावर तगण्याच्या दृष्टीने काही जनुकीय फेरबदल झालेले आहेत का\nराजेशघासकडवी [18 Mar 2010 रोजी 06:55 वा.]\nमर्यादित अन्नपुरवठा सिम्युलेट होतो हे म्हटलंय ते 'सर्वसाधारणपणे एका विशिष्ट प्रजातीची सरासरी जीवसंख्या कायम राहाते' या अर्थाने. पृथ्वीवर मर्यादित रिसोर्स असल्यामुळे चक्रवाढीने लोकसंख्या वाढली तरी एका मर्यादेपलिकडे जात नाही. बहुतेक प्रजातींमध्ये ती त्या मर्यादेला पोचलेली असते (हजारो पिढ्यांनंतर). त्यामुळे काही टिकण्यासाठी इतर काही कमी टिकणं हे परिस्थितीचं रास्त चित्रण आहे.\nसर्वच्या सर्व 'नकोशी' नाहीशी होऊन 'हवीशी' शिल्लक रहाण्यास लागणारा अंदाजे कालावधी/ पिढ्यांची संख्या किती असावी\nहा आकडा निश्चित सांगता येत नाही, कारण ते त्या गुणधर्माने प्रजननक्षमतेवर (अधिक पिलं मागे सोडण्यावर) किती चांगला परिणाम होतो यावर अवलंबून असतं. पण काही हजार ते लाख पिढ्यांच्या कालावधीत अगदी ०.१% चा प्रजननक्षमतेतला 'हवासा' फरक (साधारण मानेची १००० जिराफ पिलं तर उंच मानेची १००१ पिलं) देखील शिल्लक राहतो, व 'नकोसे' किंवा न बदललेले नष्ट होतात. जर त्या दरम्यान काही नैसर्गिक संकट आलं तर हा वेग वाढूही शकतो. दुष्काळात मान लांब असण्याचा फायदा खूपच जास्त होतो.\nमानवनिर्मितीनंतर जनुकीय उत्क्रांतीचा वेग कमी झाला आहे काय\nनाही - निदान सर्वसाधारण प्राण्यांच्या बाबतीत तरी नाही. मानवाच्या बाबतीत सामाजिक प्रगती जनुकीय उत्क्रांतीच्या लाखो पट वेगाने आहे. त्यामुळे जनुकीय उत्क्रांतीची धार बोथट झाली आहे असं म्हणता येईल. उदाहरणार्थ, अंध म्हणून जन्माला आलेले, कित्येक वर्षं जगतात, व प्रजोत्पादनही करतात. काही दशसहस्र वर्षांपूर्वी हे शक्य नव्हतं. बाकी जनुकीय बदल मात्र त्याच दराने होत आहेत, कारण ते बहुतांशी रासायनिक, रेण्वीय पातळीवर होतात.\nअन्नसाखळीचा उत्क्रांतीवर परिणाम होतो का\nअ हा ब ला खातो, ब हा क ला खातो..... या मालिकेतला शेवटचा फक्त कार्बन डाय ऑक्साइड व सूर्यप्रकाश खातो... ही साखळी उत्क्रांती प्रक्रियेत प्रत्येक जिवासाठी 'परिस्थिती' म्हणून येते. तेव्हा अर्थातच कुठचे बदल टिकून राहातात हे या परिस्थितीने ठरतं. या परिस्थितीतल्या एका कड्यात फरक झाला तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या कड्यांना जाणवतो. उदाहरणार्थ - एका जंगलातले लांडगे मारून टाकले तर हरणांची संख्या प्रमाणाबाहेर वाढते. ती इतकी वाढू शकते की त्यांना गवत अपुरं पडतं, व गवत खाणाऱ्या इतर प्राण्यांच्या लोकसंख्येवर त्यांचा परिणाम होतो. (आपण साखळी म्हटली की ती एका धाग्याची गृहित धरतो. सुदैवाने बहुतेक वेळा ती दोरीसारखी असते - म्हणजे अ हा ब, ब', ब''... ना खातो, त्यातले प्रत्येकी क, क', क''... ना खातात वगैरे.)\nगवताविषयीच्या प्रश्नाचं सखोल उत्तर देण्याइतकं माझं ज्ञान नाही. पण झपाट्याने वाढ, बिया खूप काळ टिकवून ठेवणं, कडू चव असणं, कडू चव असलेल्या गवतासारखं दिसणं, काटेरी बनणं इत्यादी गुणधर्म गवतांत दिसून येतात.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nअन्नसाखळीचा उत्क्रांतीवर परिणाम होतो का\nयाबद्दल डिस्कव्हरीसारख्या चॅनेलमध्ये बरेचदा उल्लेख येतात. काही जातीच्या किड्यांमध्ये विषारी रासायनिक द्रव्ये असतात. या किड्यांना खाल्यानंतर पूर्वी बेडूक मरण पावत असत पण हळूहळू बेडूक यांना पचवू लागले. याचा उलटा फायदा असा की ती विषारी रासायनिक द्रव्ये आता बेडकांच्या शरीरात आली आणि त्यांना यामुळे संरक्षण मिळू लागले.\nसम पीपल आर भलाचंगा, सम आर भिकमंगा\nकॅनॉट जज एनीबडी, सरीफ ऑर लफंगा\nवन्दना पाटील [23 Mar 2010 रोजी 10:29 वा.]\nराजेश, खूप छान लेख आहे.\nएच् आय् व्ही चा व्हायरस आपला आर् एन् ए\nसारखा बदलतो. त्यामुले त्यासाठी लस अजून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-kalyan-kasara-local-central-railway-57335", "date_download": "2018-10-16T08:58:54Z", "digest": "sha1:RI234HXIQ2E2TNYTUGVCBDF7FVND2CY2", "length": 16285, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news kalyan kasara local Central Railway रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले! | eSakal", "raw_content": "\nरेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले\nमंगळवार, 4 जुलै 2017\nकल्याण : कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मालगाडी , मेल गाडी इंजिन थांबने , मेल गाडीचे इंजिन घसरले या घटना वाढल्याने अनेक तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी वर्गाचे चांगलेच हाल झाले. यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान नागरिक राहतात. जनावरे नाही, रेल्वे प्रशासन अमानुष पणे का वागते असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने केला आहे .\nकल्याण : कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मालगाडी , मेल गाडी इंजिन थांबने , मेल गाडीचे इंजिन घसरले या घटना वाढल्याने अनेक तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी वर्गाचे चांगलेच हाल झाले. यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान नागरिक राहतात. जनावरे नाही, रेल्वे प्रशासन अमानुष पणे का वागते असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने केला आहे .\nपूर्वी नोकरी आणि व्यवसाय आणि शिक्षणासाठी कसारापासून कल्याण आणि पुढील स्थानकाकडे लोक जात असे. मात्र आसनगांव पुढे आटगांव भागात औद्योगिक वसाहत , अभियांञिक महाविद्यालय,शाळेवर जाणारे शिक्षक ,पोतदार ,संघवी हाऊसिंग काम्पलेक्स , खर्डी येथे दोन मोठ्या नामांकित कंपन्या ,अजमेरा गृहसंकुल , कसारा येथे पालिटेक्निक महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या अत्यावश्यक सेवेला कल्याण ठाणे भागातून जाणारा कर्मचारी वर्ग शिवाय कसारा भागातून मुंबईकडे दैनंदिन प्रवास करणारे पन्नास हजाराच्या वरील किमान प्रवासी जे दुध ,भाजीपाला , मासळी विक्रेते ,महाविद्यालयीन मुले मुली ठाणे मुंबईला ये-जा करतात.\nदिवसेंदिवस ही संख्या वाढली आहे. रेल्वे समांतर रस्ता खर्चिक असल्याने रेल्वे एकमेव पर्याय असल्याने प्रवासी लोकल आणि मेल गाडीने प्रवास करतात. प्रवासी संख्या वाढली, उपन्न वाढले; मात्र रेल्वे प्रशासन ने कल्याण ते कसारा दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासी वर्गाची उपेक्षाच केली आहे .\nमागील काही दिवसात घडलेल्या घटना\n25 जून : टिटवाळा स्थानकात मुसळधार पावसाने रूळांमध्ये पाणी भरले ..कल्याण कसारा वाहतुक चार तास बंद होती.\n27 जून : खर्डी -कसारा दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल. सकाळी 11.45... वाहतूक 2 वाजून 5 मिनिटाला सुरु झाली.\n27 जून : वासिंद -आसनगांव दरम्यान डाऊन मार्गावर कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनात तांञिक बिघाड. दुपारी 3 वाजून 30. सायंकाळी 5 पर्यंत अप आणि डाऊनची वाहतूक ठप्प होती\n28 जून : आसनगांव पोल नं 84 येथे मालगाडीच्या इंजिनात बिघाड. सकाळी 11.22 मि.,.नवीन इंजिन आणल्यावर वाहतूक दुपारी 2 वाजून .17 वाजता सुरू.\n30 जून : कल्याण येथे क्राॅसिंगला मंगला एक्सप्रेसचे इंजिन दुपारी 2 वाजून 20 रूळावरून घसरले. ते 4 वाजून 17 वाजता कल्याण रेल्वे स्थानकामध्ये रवाना. यावेळीही कसारा आणि कल्याण दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती .\nया घटनांमुळे प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून आता तरी रेल्वे प्रशासन जागे होणार का असा सवाल केला जात आहे .\nवेळ जातो .... वनवास कधी संपणार ...\nकसाराहून मुंबईच्या दिशेने रोज मेल गाडी आणि लोकल धावते. पण टिटवाळा गेत क्रॉसिंग, आंबिवली-शहाड गेट क्रॉसिंग, शहाड-कल्याण सिग्नलवर लोकल कधी थांबते, तर कधी कल्याण रेल्वे स्थानकामध्ये फलाटामध्ये फलाट खाली नसल्यामुळे अर्धा तास गाडी उभी राहते. त्यामुळे रोज प्रवाशांना कसारा ते कल्याण ही अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येक कसारा लोकलमधील अंतर दीड तासाचे आहे. कसारा विभाग व नाशिक जिल्ह्यातून येणार्‍या प्रवाशांचे हाल होतात. 'हा वनवास संपणार कधी' असा प्रश्न कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिन श्याम उबाळे यांनी केला आहे.\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/?date=2017-11-15&t=mini", "date_download": "2018-10-16T07:36:37Z", "digest": "sha1:RBK5PL3GIA766FYB54DSY5LM4EDZAWU7", "length": 31531, "nlines": 301, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "पशुसंवर्धन विभाग | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व श्री महालक्ष्मीचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेला व दक्षिण काशी म्हणून ख्यातनाम असलेला तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री जोतिर्लिंगाचे ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेला व गडकोट किल्ल्याने वेढलेला सुजलाम सुफलाम असा हा कोल्हापूर जिल्हा कोकण पट्टीच्या पुर्वेकडील सहयाद्रीच्या रांगामध्ये व महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस वसलेला आहे. या जिल्हयात वेदगंगा, दुधगंगा, हिरण्यकेशी, तुळशी, वारणा, पंचगंगा, कासारी, भोगावती नदया प्रवाहीत असून राधानगरी, तुळशी, काळम्मावाडी, पाटगाव इ. मोठी धरणे बांधलेली असून त्याचा उपयोग प्रामुख्याने शेतीसाठी होत असतो. तसेच तिलारी, राधानगरी येथे विदयुत निर्मितीचा मोठा प्रकल्प कार्यरत आहे.\nकोल्हापूर जिल्हयाचे क्षेत्रफळ ७,६२० चौ.कि.मी. असून यामध्ये १२ तालुक्याचा समावेश आहे. जिल्हयाची एकुण लोकसंख्या २९,७९,५०७ आहे. जिल्हयाचे हवामान विषम असून सरासरी पर्जन्यमान १६००-१७०० मि. मि. आहे. जिल्हयात एक महानगरपालिका, ९ नगरपालिका आहेत. जिल्हयाच्या प्रशासनाचे मुख्यालय कोल्हापूर असून ते पुणे-बेंगलोर महामार्गावर आहे. कोल्हापूर जिल्हा सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असून एकुण १९ साखर कारखाने कार्यरत आहेत.\nदरडोई आर्थिक उत्पन्नामध्ये भारतात अग्रेसर असणार्‍या कोल्हापूर जिल्हयाची ग्रामिण अर्थव्यवस्था पशुसंवर्धनावर मुलतः अवलंबुन आहे.ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाचा दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय असुन कोल्हापूर जिल्हयाचे दर दिवसाला १५ लक्ष लिटर अधिक दुध उत्पादन आहे. यामुळे पशुसंवर्धन खात्याने जिल्हयात पशुवैद्यकिय सेवा व पशुसंवर्धनाच्या विविध योजना तसेच – पशुवैद्यकिय सेवेतुन ग्राम समृध्दी, उत्कृष्ट पशुपालक पुरस्कार, सोनोग्राफी मशिनव्दारे वंधत्व निर्मूलन कार्यक्रम, अत्याधुनिक फिरता पशुवैद्यकिय दवाखाना या नाविण्यपुर्ण योजना राबवुन महाराष्ट्रात इतर जिल्हयांना एक मार्गदर्शन ठरत आहे. प्रभावीपणे राबवुन सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.\nजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हयामध्ये दवाखाना इमारतीची बांधकामापासुन ते पशुसंवर्धन विषयक स्वयंरोजगार निर्मिती करीता विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहेत. प्रशासकिय व तांत्रिक कामात यामुळेच जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे.\nपशुसंवर्धन विभागाची महत्वाची कार्य व उद्दिष्टे :-\nगोपालकांना पशुवैदयकिय सेवा पुरविणे.\nसंकरीत गोपैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.\nरोगप्रतिबंधक व रोगनियंत्रण कार्यवाही करणे\nकुक्कुट विकास, शेळी-मेंढी विकास करणे\nवैरण विकास कार्यक्रम राबविणे.\nपशुपालनातून स्वयंरोजगार निर्मिती करणे\nजिल्हा परिषद, राज्य शासन, केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विषयक विविध योजना राबविणे.\nपशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.\nप्रचार व प्रसार योजना राबविणे.\nविभागाची उद्दिष्टे व ध्येय :- तांत्रिक कामाचे उद्दिष्ट १००% पूर्ण केले जाते. शेतकर्यांकच्या आजारी जनावरांवर वेळेत औषधोपचार करुन मौल्यवान जनावरांचा जीव वाचविणे, तसेच निरनिराळया रोगांवर प्रतिबंधक लसीकरण करणे, माजावर आलेल्या गायींवर कृत्रिम रेतन करुन संकरीत वासरांची पैदास करणे. विविध पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.\nजिल्हा परिषद सेस योजना\nक्रमांक योजनेचे नांव व लेखाशिर्ष\n१ आणिबाणीवेही ओषधे, जंतनाशके खरेदी, गोचिड, गोमाशि, निर्मुलन कार्यक्रम व श्वानदंश प्रतिबंधक लसिकरण\n२ ५० टक्के अनुदानावर आर्थिकदृष्टया दुबर्ल घटकातील, महिला लाभार्थीना शेळी गट पुरविणे.\n३ दवाखाना व प्रयोगशाळा बळकटीकरण, पशुवैदयकिय संस्थांना लेखन सामुग्री खरेदी, विज पाणी व दुरध्वनी देयके आदाये किरकोळ साहित्य खरेदी, इतर सादिलवार\n४ पशुवैदयकिय दवाखाने,/ निवासस्थाने दुरुस्ती, विद्युतीकरण, संरक्षक भिंत बांधणे\n५ कोर्ट /वकिल फी, संगणक दुरूस्ती देखभाल व कार्या.खर्च\n६ तालुकास्तरावरील संगणक देखभाल दुरुस्ती स्टेशनरी सादिलवार\n७ पवैद दवाखान्याना आवश्यक उपकरणे, हत्यारे, औजारे पुरविणे.\n८ राजर्षि शाहु पशुपालक दत्तक योजनेंतर्गत पशुपालकांसाठी प्रशिक्षण शिबीरे आयोजीत करणे प्रचार प्रसिध्दी व इतर सादीलवार\n९ ग्रामसमृध्दी कार्यक्रमांतर्गत आदर्श गोठा व दवाखाना पुरस्कार\n१० जनावरांसाठी खोडे पुरवझे व दुरुस्ती देखभाल\nपशुपालकांना m-governace व्दारे पशुसंवर्धन विषयक संदेश देणे.\n१२ पशुसंवर्धन विषयक दिनदर्शीका तयार करणे. ३० टक्के अनुदान\n१३ राजश्री शाहू पशुपालन योजनेअंतर्गत ७५% अनुदानावर ५ लि क्षमतेच्या अनब्रेकेबल प्लास्टिक किटली पुरवठा करणे .\n१४ ५० % अनुदान २ HP विदुयत चलित कडबा कुटी यंत्र पुरवठा करणे.\n१५ देशी गायीचे संगोपन व संवर्धन करणे योजनेअंतर्गत ५०% अनुदाना वर पशुखाद्य पुरवठा.\nकेंद्रशासन ७५ टक्के व २५ टक्के राज्य हिस्सा पी. पी. आर. (शेळयामेंढया), मानमोडी (कोंबडया), घटसर्प, फर्याक रोगाचे नियंत्रण व उच्चाटन करणे हा उद्देश बहुमुल्य पशुधनाच्या आरोग्यरक्षणासाठी गावागावात लसीकरण धडक मोहिम.\nमाहिती प्रशिक्षण व संपर्क पशुसंवर्धन (अॅ्स्कॅड योजना)\nपशुसंवर्धन व पशुआरोग्य रक्षण विषयक माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रभावी योजना. पशुपालनातील स्थानिक अडीअडीचणीं बाबत मार्गदर्शन\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) -पशुवैदयकिय दवाखान्यांची स्थापना\nबिगर डोगरी ५००० पशुधन घटकास एक दवाखाना निकष डोंगरी ३००० पशुधन घटकास एक दवाखाना निकष पशुवैदयकिय सेवा दुर्गम भागात पुरविणे हा उद्देश. ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन दयावी.\nपशुपालकाच्या जमिनीवर वैरण उत्पादन उत्तेजन योजना\nसकस वैरण पिकाकरिता सुधारित बियाणाचे वाटप अनुदान उपलब्धतेनुसार\nअफ्रिकन टॉल मका, ल्युसर्न, कडवळ, चवळी इ. बियाणांचा पुरवठा\nएकात्मीक कुक्कुट विकास कार्यक्रम\nएक दिवसीय सुधारीत कुक्कुट पिलांचे वाटप ( १०० पक्षांचा १ गट) या दोन योजना ५० टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गतील लाभार्थीना या योजनेचा लाभ देता येईल. यामध्ये रु.८०००/- प्रती योजना प्रती लाभार्थीस अनुदान म्हणुन मंजुर करणेत येईल. व ५० टक्के रक्कम लाभार्थीने स्वतः उभारावयाची आहे.\nकामधेनू दत्तक ग्राम योजना\nसदर योजना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७८ गावात राबवण्यात येत आहे . प्रति गाव रु १,५२,५०० याप्रमाणे तरतूद आहे . या योजनेअंतर्गत ३०० प्रजननक्षम गाय / म्हशी असलेल्या गावाची निवड करण्यात येते . या योजनेअंतर्गत पशुपालन मंडळाची स्थापना ,जंतनिर्मूलन, गोचीडंगोमाशी निर्मूलन, लसीकरण, वंधतवनिवारण, निकृष्ट वैरणी वर प्रक्रिया, वैरण विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम , मलयुग निसारन, पशुपालन सहल इ . कार्यक्रम राबिविण्यात येतो.\nविविध पशुवैद्यकीय संस्थांना औषधी पुरवठा करणे.\nसदर योजनेअंतर्गत स्थानिक स्थरीय श्रेणी -१ व श्रेणी -२ अशा एकूण १३९ संस्थांना औषधी पुरवठा करण्यात येतो.\nअनुसुचित जाती उपयोजना लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे.\nअनुसुचित जाती उपयोजना लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर (दहा शेळया व एक बोकड) शेळीचा गट वाटप करणे\nविशेष घटक योजना अनुसुचित जाती /नवबौध्द लाभार्थींना ३ दिवसाचे पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.\nअनुसुचित जातीच्या लाभधारकाकडील शेळया-मेंढया व कोंबडयांना जंतुनाशके पाजणे,क्षारमिश्रणे पुरविणे व परजिवी किटकांचे नियत्रंण करण्यासाठी उपाययोजना करणे.\nविशेष घटक योजना २ दुधाळ जनावरांचा गट वाटप योजना\nअनु. जाती व नवबौध्द लाभार्थींना दुभत्या जनावरांचे गटवाटप (२ गायी किंवा २ म्हैशी) ७५ टक्के अनुदान (खरेदी विमा याकरिता) एकुण जास्तीत जास्त अनुदान रु ६३,७९६/-\nअनुसुचीत जाती /नवबौध्द लाभार्थीना शेळी गट वाटप योजना\nअनु. जाती व नवबौध्द लाभार्थींना शेळी गट वाटप योजना (१० + १) ७५ टक्के अनुदान रु.५३,४२९/- (उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी) रु. ३५,८८६/- (अन्य स्थानिक जातीसाठी) खरेदी व विमा या करीता .\nप्रशिक्षण फि अमागासवर्गीय रू. २००/- व दारिद्रय रेषेखालील व मागासवर्गीयांना रू. १००/- आकारून बेरोजगारांना स्वंयरोजगार प्रशिक्षण.खात्याच्या विविध तज्ञामार्फत ७ दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते लाभार्थीना मा. आयुक्त, पशुसंवर्धन यांचेमार्फत प्रमाणपत्र प्रदान केले जाते. त्याचा बँक प्रकरणी विचार केला जातो. दुग्धव्यवसाय/शेळीपालन/वराहपालन/कुक्कुटपालन , वैरण व खादय इ. विषयाचे स्वंतत्र प्रशिक्षण गावपातळीवर प्रशिक्षणाची सोय\n४० शेतकर्‍यांना पशुसंवर्धन विषयक ३ दिवसांचे प्रशिक्षण देणेत येते तज्ञामार्फत ३ दिवसांचे विविध विषयावर मार्गदर्शन दिले जाते.प्रशिक्षणार्थीस शासन दराने मानधन दिले जाते.\nविशेष घटक योजना २ दुधाळ जनावरांचा गट वाटप योजना\nअनु. जाती व नवबौध्द लाभार्थींना दुभत्या जनावरांचे गटवाटप (२ गायी किंवा २ म्हैशी) ७५ टक्के अनुदान (खरेदी विमा याकरिता) एकुण जास्तीत जास्त अनुदान रु. ६३,७९६/- (खरेदी व विमा या करीता.)\nठाणबंद पध्दतीने शेळी पालनाव्दारे शेतक-यांना पुरक उत्पन्न उपलब्ध करुन देणे.\nया योजनेतंर्गत १० शेळया व १ बोकड या प्रमाणे शेळी गट सर्व साधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदानावर व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीसाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येते या योजनेच्या प्रकल्पासाठी उस्मानाबादी व संगमनेरी जातीच्या शेळयासाठी ८७८६७/- रु व स्थानिक जातीच्या शेळयासाठी रु. ६४८८८/- याप्रमाणे किंमत राहील.\nकंत्राटी पध्दतीने मांसल पक्षाचे संगोपन करणे योजना.\nया योजनेअंतर्गत १००० मांसल पक्ष्याच्या संगोपनासाठी शेड बांधकामास सर्वसाधारण गटासाठी ५०% अनुदान व अनुसूचित लाभार्थी साठी ७५% अनुदान दिले .उर्वरीत रक्कम लाभार्थींने बॅक कर्जाव्दारे उभा करणेची आहे.\nमासिक प्रगती अहवाल ऑगस्ट २०१८\n१.१.२०१८ ची अंतिम सहायक पशुधन विकास ,पशुधन पर्यवेक्षक, व्रनौपचारक ज्येष्ठता यादी\nमुक्त संचार गोठा दर पत्रक मिळणे बाबत\nकडबा कुट्टी दर पत्रक मिळणे बाबत\nसर्व योजनेची माहिती दर्शवणारा तक्ता सन २०१७-१८\n२ शेळीचे वाटप योजना अर्ज\n१०० कुक्कुट पिलांचे गट वाटप अर्ज\nविशेष घटक योजना २ दुधाळ जनावरे वाटप योजना अर्ज\nविशेष घटक योजना १० + १ शेली गट वाटप योजना अर्ज\nकडबाकुट्टी मशीन वाटप योजना अर्ज\nगोठा जळीत अनुदान योजना सन २०१७-१८\nमुक्त संचार गोठा योजना अर्जाचा नमुना सन २०१७-१८\n२० तलंगा वाटप योजना अर्जाचा नमुना सन २०१७-१८\nकार्यरत कर्मचारी वर्ग ३ व ४ यादी\nकार्यरत कर्मचारी वर्ग ३ व ४ यादी\nजिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना\nजिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना\nजिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अ\nजिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना खर्च अहवाल २०१६-१७\nविशेष घटक योजना खर्च अहवाल २०१६-१७\nमासिक खर्च अहवाल २०१६-१७\nपंडित जवाहरलाल नेहरूंची आज जयंती. बालदिन म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो\nमहात्मा जोतीबा फुले पुण्यतिथी\nमहात्मा जोतीबा फुले यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० साली झाला..\nकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे October 15, 2018\nघनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा October 8, 2018\n‘ स्वच्छता श्रमदानातून गांधीजींना अभिवादन ‘2 ऑक्टोबर, गांधी जयंती निमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम October 2, 2018\nपंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी श्रमदान मोहिम हातकणंगले मधील ग्रा.प. शिरोली येथे अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर यांचे श्रमदान September 29, 2018\nजिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे ‘ऑडिट’ September 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/another-complaint-was-filed-against-iqbal-kaskar-271318.html", "date_download": "2018-10-16T07:43:29Z", "digest": "sha1:DTN3HEZFDE5ZUTW2AGXCGGVHED4NNZT2", "length": 12274, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इक्बालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल, 3 कोटींची मागितली होती खंडणी", "raw_content": "\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nइक्बालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल, 3 कोटींची मागितली होती खंडणी\nइक्बाल विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झालेत त्यामुळे जेलबाहेर येणं कठीण झालंय.\n03 आॅक्टोबर : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. अंधेरीतील जमीन व्यवहार करताना इक्बाल कासकरनं तीन कोटींची खंडणी उकळल्याचं समोर आलंय.\nठाण्यात एका बिल्डराला खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं इक्बालला अटक केली होती. इक्बालच्या चौकशीत नव नवीन खुलासे होत आहे. आता इक्बालने अंधेरीतील एका सुप्रसिद्ध बिल्डरला खंडणीसाठी धमकी दिली होती. गोराईमध्ये एका जमिनीच्या संदर्भात 3 कोटीची खंडणी मागितली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात ठाणे नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. इक्बाल विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झालेत त्यामुळे जेलबाहेर येणं कठीण झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: iqbal kaskarthane policeइक्बाल कासकरखंडणीठाणे पोलीस\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nआज राज्यमंत्रिमंडळाची बैठक, दुष्काळाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता\n#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/how-to-use-digital-locker-app-261708.html", "date_download": "2018-10-16T07:37:46Z", "digest": "sha1:KMCFQC7APGCJWBNHJG5SLCNTRVDE7SYV", "length": 9840, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कसा आहे डीजी लाॅकर?", "raw_content": "\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nकसा आहे डीजी लाॅकर\nकसा आहे डीजी लाॅकर\nअॅपलचा येतोय होम पाॅड स्पीकर\nयूझफुल App : 'भीम अॅप'वर व्यवहार कसा करायचा\n, मोबाईलची बॅटरी जीवावर बेतू शकते\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nआज 'या' राशींचं आरोग्य उत्तम आणि कामातही यश\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T08:36:58Z", "digest": "sha1:OW3FVW622SMD474I6RSSOHHS4RA2SKI6", "length": 10119, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► पेशानुसार मराठी व्यक्ती‎ (४५ क, १ प)\n► निलीमकुमार खैरे‎ (१ क)\n► मराठी ग्रँडमास्टर‎ (४ प)\n► जोतीराव फुले‎ (१२ प)\n► मराठी महिला‎ (६ क, १८ प)\n► हत्या झालेल्या मराठी व्यक्ती‎ (२ प)\n\"मराठी व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण १३१ पैकी खालील १३१ पाने या वर्गात आहेत.\nकृष्ण सरस्वती दत्त महाराज\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१७ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-agricultural-produce-comes-bank-installments-interest-rates-61294", "date_download": "2018-10-16T08:29:11Z", "digest": "sha1:HX57Q4Q5C4IUGO32BDFZ7KVNVYXBID4G", "length": 20378, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news Agricultural produce comes in bank installments, interest rates शेतीतील उत्पन्न बॅंक हप्ते, व्याजातच जातंय | eSakal", "raw_content": "\nशेतीतील उत्पन्न बॅंक हप्ते, व्याजातच जातंय\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nसमस्यांच्या गर्तेत प्रगतिशील शेतकरी ढवळे पुरते जायबंदी\nपुणे - बैलचलित बटाटा लावणी यंत्र तयार केले होते. आता बटाटा शेतीच सोडून दिली. उरी वेदना झेलत नव्या पीक पद्धतीचा शोध घेत आज तेरा एकरांवर डाळिंब आणि थोड्या-थोड्या गुंठ्यात २१ प्रकारचा भाजीपाला ते घेत आहेत. खर्च कमी करायचा म्हणून सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला. तिथंही दहा लाख रुपये नुसता गोठा उभारायला गेले. आठ देशी गायी घेतल्या.\nसमस्यांच्या गर्तेत प्रगतिशील शेतकरी ढवळे पुरते जायबंदी\nपुणे - बैलचलित बटाटा लावणी यंत्र तयार केले होते. आता बटाटा शेतीच सोडून दिली. उरी वेदना झेलत नव्या पीक पद्धतीचा शोध घेत आज तेरा एकरांवर डाळिंब आणि थोड्या-थोड्या गुंठ्यात २१ प्रकारचा भाजीपाला ते घेत आहेत. खर्च कमी करायचा म्हणून सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला. तिथंही दहा लाख रुपये नुसता गोठा उभारायला गेले. आठ देशी गायी घेतल्या.\nत्यासाठी चार लाख रुपये मोजले. धान्य, शिक्षण, किराणा, दवाखाना असा विविध कारणांसाठी घरचा वार्षिक खर्च ८ ते ९ लाख रुपये आहे. शेतीतलं उत्पन्न बॅंकांचे हप्ते, व्याज यातच निघून जातं. शासनाच्या कर्जमाफीचाही काहीच उपयोग झालेला नाही, असे ढवळे खिन्नपणे म्हणतात.\nजिल्ह्यातील भावडी (जि. आंबेगाव) येथील रामदास ढवळे यांनी शेतीतील प्रयोगांचा ध्यास हेच आपले आयुष्य मानले आहे. सातगाव पठारच्या या भागात पावसाळा संपला की प्यायलाही पाणी नसते. प्रतिकूल परिस्थितीत ढवळे यांनी प्रयोगांची आवड जपली. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. आज प्रतिकूल हवामान, मालाला नसलेले दर, वाढते खर्च, कर्ज या बाबींनी त्यांच्या प्रयोगशील वृत्तीला वेसण बसली आहे. तब्बल ४० लाखांचं कर्ज डोक्यावर घेऊन ते लढाई लढताहेत. स्वतःच्या आणि चुलतभावाच्या मिळून २० एकर शेतीचा भार ढवळे यांच्यावर आहे. डाळिंबाचा मागील बहार खराब हवामानात पूर्ण फेल गेला. केलेला चार लाख रुपये खर्च पाण्यात गेला. आशा ठेवून पुढचा बहार पकडला; पण उत्पादन सुरू होऊन पैसे हाती येण्यापर्यंतचा कालावधी किमान दीड वर्षाचा. तेवढ्या काळात घरखर्चाचं काय मन घट्ट करून इकडून तिकडून पैसा गोळा करावा लागला. आई-वडील, मुलगा, सून असा पाच जणांचा संसार आज चालवायचा आहे.\nढवळे नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे शेतकरी सदस्यही आहेत. ते म्हणतात, की कुठलाही नवा प्रयोग करायचा तर त्यासाठी पैसा हवा. मग उत्पादन सुरू होणार आणि उत्पन्न मिळणार. तेही दर चांगले मिळाले तर काही वर्षांपूर्वीच तीन मोठी शेततळी, ड्रीप, मल्चिंग आदींच्या माध्यमातून प्रयोग सुरू केले. यशस्वीही झाले. पाॅलिहाउसमध्ये जरबेरा घेतला. गुजरातला दंगल झाली. मार्केट पडलं. बॅंकेचे तीन लाख रुपये अंगावर आले. दरांनी ग्रीनहाउसमधील डच गुलाबाच्या प्रयोगावर पाणी फिरवलं. गुजरातमधून सुधारित बटाटा लावणी यंत्र आणलं. प्रगतीसाठी अजून काय काय करायचं, असे कापऱ्या स्वरात ढवळे सांगत होते.\nवीस एकरवाला शेतकरी झाला तरी त्याचे खर्चही तेवढेच अधिक असतात. दररोज बारा मजूर दिमतीला, प्रत्येकाची तीनशे रुपये रोजची मजुरी. रोज रात्री झोपताना उद्याची जोडणी काय या विचारानं शांत झोप लागत नाही; पण प्रत्येक दिवस आशेची पहाट घेऊन येतो, म्हणून वेदना हलक्या होतात, हाच विश्वास उरी बाळगत ढवळेंची वाटचाल सुरू आहे.\nसंकटांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील\nशेतीत विविध प्रयोग करत पंचक्रोशीत पथदर्शक ठरलेले रामदास ढवळे (भावडी, जि. पुणे) समस्यांच्या गर्तेत पुरते जायबंदी झाले आहेत; पण संकटे एकापाठोपाठ निर्दयपणे जाळे टाकीत निघाल्याने त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग अधू झाले आहेत. तरीही आकाशाला कवेत घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी दृढ मनीषा बाळगूनच ढवळे यांची वाटचाल सुरू आहे.\nहमीभाव द्या, मग सांगाल ते पिकवू\nबिकट परिस्थिती असूनही ढवळे यांची नवीन प्रयोगांची आस सुटत नाही. डाळिंब बागेत ‘ग्रास कटर’ आणून त्याचं मल्चिंग करायचं आहे. देशी गायीचं दूध पुण्यात विकलं तर लिटरला शंभर रुपये मिळू शकतील; पण ५० लिटर दूध पुण्यात दररोज नेणं परवडत नाही. उपाय म्हणून दररोज एक किलो तूप बनवतात. किलोला अडीच हजार ते तीन हजार रुपये दरानं विकायचा प्रयत्नही सुरू आहे. जनावरं जगवणं सोपं नाही. चारा, मूरघास तयार करणं आलं. पैसे सगळे त्यातच जिरतात. छोटा ट्रॅक्टर घ्यायचा आहे; पण मोठ्या ट्रॅक्टरवरचं कर्ज सुरू असल्याने त्यासाठी कर्जही मिळत नाही. खर्च थांबवून चालत नाही. कारण, तो थांबला तर पुढची शेती थांबली, उत्पन्न थांबलं. पहाटे चार वाजता उठून कष्टांना सुरवात होते. रात्री नऊला थकला भागला जीव जमिनीवर अंग टाकतो. अपेक्षा एवढीच असते, की राबल्याचं चांगलं फळ शासन पदरात टाकेल. तुम्ही हमीभाव द्या, मग सांगाल ते आणि तसं पिकवू आम्ही\nढवळे यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणात कसलीही कमतरता ठेवली नाही. एक एमए, तर दुसरी एमसीए झाली. दोघींच्या लग्नाला पंधरा लाख रुपये खर्च आला. बहीण आर्थिकदृष्ट्या कमजोर म्हणून भाच्याच्या शिक्षणाचाही खर्च ढवळेंनी उचलला. सगळ्यांच्या शिक्षणासाठी वर्षाला चार-पाच लाख रुपये लागायचे. आले पिकाच्या प्रयोगात २६ लाख रुपये आले; पण शेततळ्यासाठी बॅंकेचं कर्ज होतं. व्याजावरच पैसे गेले. भाच्याचे, मुलाचे लग्नही केले. भाऊ अनेक दिवस आजारी होता. त्याचा दवाखान्याचा खर्च पेलला. आज तो हयात नाही. त्याच्या दोन मुलांची जबाबदारी अंगावर आहे.\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nआत्म्यासोबत जायचे असल्याने जीवन संपविले\nनागपूर - डोळ्यासमोर अपघात बघितल्याने मनावर परिणाम झालेल्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचा आत्मा आपल्याला बोलवत होता,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/08/blog-post_71.html", "date_download": "2018-10-16T08:43:01Z", "digest": "sha1:T2FSD7O3GNGDM636BZ53G4KT6LAI42XB", "length": 4522, "nlines": 52, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "निमगाव मढ येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » निमगाव मढ येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा\nनिमगाव मढ येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८ | मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८\nनिमगाव मढ येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा\nभाऊ बहीणीचे अतूट नाते व्यक्त करणारा रक्षाबंधन हा कार्यक्रम जि.प.प्राथमिक शाळा निमगाव मढ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.\nयाप्रसंगी मुलांनी राखीच्या आकाराचे सुंदर चित्र बनविले.शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सविता शिरसाठ व श्रीमती मीना पवार यांनी रक्षाबंधनचे महत्व विद्यार्थीना सांगीतले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथभाऊ लभडे, शाळेचे मुख्याध्यापक उखाराम भोये,शिक्षक रावसाहेब गुंजाळ,दशरथ शेळके,श्रीमती ज्योती नेर्लेकर,विठ्ठल मोरे व ग्रामस्थ संतोष क्षिरसागर,उषाताई पवार उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_82.html", "date_download": "2018-10-16T08:42:27Z", "digest": "sha1:IX6CUOF4WADUP5V65FJB6I4E64KWZ2VP", "length": 6223, "nlines": 53, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "\"राधिका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा\" - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » \"राधिका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा\"\n\"राधिका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा\"\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८ | बुधवार, सप्टेंबर ०५, २०१८\n\"राधिका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा\"\nराधिका शैक्षणिक संस्था संचलित ,राधिका इंटरनॅशनल स्कूल , येवला शाळेत दि.५ सप्टेंबर २०१८ रोजी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.\nशाळेतील प्राथमिक इयत्तेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एक दिवसासाठी का असेना आपल्या शिक्षकांच्या भुमिका साकारल्या व त्या यशस्वीरित्या पार देखिल पाडल्या. राधिका संस्थेचे खजिनदार मा.श्री काशिनाथ धुमाळ, शाळेचे प्राचार्य मा.श्री सुनीलकुमार यांचेहस्ते आदरणीय डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मा. प्राचार्य सरांनी आदरणीय डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहीती देवुन आपल्या भाषणातून सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा परीचय करुन दिला.शाळेतील विद्यार्थ्यांनी देखिल भाषणे केली. शिक्षकांविषयी आदर ठेवुन विद्यार्थ्यांनी शिक्षकगौरव गित सादर केले. कु. सायली जुजगर व कु.उन्नती चव्हाण या विद्यार्थीनींनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. आजच्या दिवशी शाळेत संगितखुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांमार्फत सत्कार करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांना मिठाई व अल्पोपहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/new-song-of-film-secret-superstar-267774.html", "date_download": "2018-10-16T07:38:06Z", "digest": "sha1:NY2JPCKO4PEXUSF7P25EB26DDNDX4G6T", "length": 11569, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाहा 'सिक्रेट सुपरस्टार'चं नवं गाणं", "raw_content": "\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nपाहा 'सिक्रेट सुपरस्टार'चं नवं गाणं\nते गायलंय मेघना मिश्रानं तर या गाण्यात झायरा वसीम दिसतेय. या गाण्यात झायराचं गाण्याबद्दलचं पॅशन दिसतंय.\n21 आॅगस्ट : आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमाचं नवं गाणं लाँच झालंय. ते गायलंय मेघना मिश्रानं तर या गाण्यात झायरा वसीम दिसतेय.\nया गाण्यात झायराचं गाण्याबद्दलचं पॅशन दिसतंय.\n'सिक्रेट सुपरस्टार'ची कथाही एका गायिकेची आहे. एक गोड गळा असलेली मुलगी. तिला बनायचंय गायिका. पण घरून तिला मोठा विरोध. अशा वेळी ती निराश होऊन जाते आणि तिच्या आयुष्यात येतो आमिर खान. तिचं प्रेरणास्थान बनून. तिची स्वप्न पूर्ण करायला तो सर्वोपरी मदत करतो.\nसिनेमाचा ट्रेलर आधी रिलीज झालाय. सिनेमा येत्या 2 आॅक्टोबरला रिलीज होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: amir khansecret superstarआमिर खानसिक्रेट सुपरस्टार\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_92.html", "date_download": "2018-10-16T08:40:39Z", "digest": "sha1:7LMQK3G37KNV3VPJJSSOGEW77XQAGSTE", "length": 9258, "nlines": 58, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "अदयावत यंत्रसामग्रीने लक्षवेधी ठरले लासलगाव येथील कृषी प्रदर्शन बाभुळगावला कृषी महविद्यालयाचे येथे भव्य कृषी प्रदर्शन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » अदयावत यंत्रसामग्रीने लक्षवेधी ठरले लासलगाव येथील कृषी प्रदर्शन बाभुळगावला कृषी महविद्यालयाचे येथे भव्य कृषी प्रदर्शन\nअदयावत यंत्रसामग्रीने लक्षवेधी ठरले लासलगाव येथील कृषी प्रदर्शन बाभुळगावला कृषी महविद्यालयाचे येथे भव्य कृषी प्रदर्शन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८ | बुधवार, सप्टेंबर २६, २०१८\nअदयावत यंत्रसामग्रीने लक्षवेधी ठरले लासलगाव येथील कृषी प्रदर्शन\nबाभुळगावला कृषी महविद्यालयाचे येथे भव्य कृषी प्रदर्शन\nमोबाईलच्या सहाय्याने चालणारा ट्रॅक्टर,घरपोच कृषिनिविष्ठा, मानवचलीत कापणी व पेंडी बांधण्याचे हार्वेस्टर यंत्र अश्या अदयावत यंत्रसामग्रीने लासलगाव येथील कृषी प्रदर्शन आधुनिक माहितीचा खजिना देत लक्षवेधी ठरले.विशेष म्हणजे विध्यार्थ्यांच्या पुढाकारातून हे प्रदर्शन भरवले गेले.\nबाभूळगाव येथील कृषि महाविदयालयाच्या पुढाकाराने लासलगावच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य कृषिप्रदर्शन पार पडले.शेतकऱ्यांना नवनविन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि बळीराजाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उदघाटन बाजार समितीचे संचालक रमेश पालवे यांच्या हस्ते झाले.यावेळी पंढरीनाथ थोरे,योगेश पाटील, डॉ.विलास कांगणे, दिपक परदेशी, मधुकर गायकर,शिवा सुरासे,प्राचार्य डॉ. दिनेश कुळधर आदी उपस्थित होते.\nमान्यवरांचे मार्गदर्शनपर मनोगताने तसेच कंपन्यांच्या स्टॉलला प्रत्यक्ष भेटीने सुरुवात झाली.या कृषिप्रदर्शनामध्ये १५ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून प्रदर्शनातून शेतकऱ्यांना अमुल्य माहिती दिली.प्रदर्शनात मोबाईल आधारीत ट्रॅक्टर ऑपरेटिंग, जयकिसान प्रा. लि. यांचे शेतकऱ्यांना घरपोच कृषिनिविष्ठा, तसेच मानवचलीत गहू, ज्वारी, बाजरी, मका कापणी व पेंडी बांधणे कंबाईन हार्वेस्टर यंत्र मुख्य आकर्षण ठरले. सहभागी कंपन्यांनी आपआपले प्रत्यक्ष डेमो देवून सादरीकरण केले. विविध तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूप व आधुनिक शेती याविषयी शेतकरी बांधवांसाठी चर्चासत्रसुद्धा घेण्यात आले.कृषि महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश कुळधर यांनी रोग किड एकात्मिक नियंत्रण तर डॉ.एस. डी. थोरात यांनी अन्नद्रव्य व तणव्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.एन.बी.शिंदे, प्रा.आर.एस.नरोटे, प्रा. जे.एस.राठोड, प्रा.युवराज ठोंबरे, प्रा.व्ही.बी.रोहमारे, प्रा.के.एम.मुठाळ, प्रा.के.ए.माळी, प्रा.एस.बी.पगारे, प्रा.पी.जी.झिरवाळ, प्रा.एम.जी.ढगे,प्रा.ए.एस.आहेर, व कृषिदूतांनी संयोजन केले.\nYeola 26_1 लासलगाव : येथील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना रमेश पालवे,पंढरीनाथ थोरे,योगेश पाटील, डॉ.विलास कांगणे,शिवा सुरासे,प्राचार्य डॉ.दिनेश कुळधर आदी\nYeola 26_2 लासलगाव : येथील कृषी प्रदर्शनातील अद्यावत मानवचलीत कापणी व पेंडी बांधण्याचे हार्वेस्टर यंत्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T07:38:26Z", "digest": "sha1:2ATTLCL4GJAVRJUWGKD6FZDNWUMQA5BF", "length": 5593, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जपानचे शाही आरमार - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना इ.स. १८६९ - १९४७\nजपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१]\n↑ \"नॅशनल सिक्युरिटी > सेल्फ-डिफेन्स फोर्सेस > अर्ली डेव्हलपमेंट (राष्ट्रीय सुरक्षा > स्वसंरक्षक बले > आरंभीची वाटचाल)\" (इंग्लिश मजकूर). लायब्ररी ऑफ काँग्रेस (अमेरिकेची संयुक्त संस्थाने).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०१७ रोजी १३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://showtop.info/category/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/firefox-how-to/?lang=mr", "date_download": "2018-10-16T08:27:02Z", "digest": "sha1:XYKIEZ73TH2QNQ5B4ADE7RL3N2PMBPOW", "length": 6166, "nlines": 71, "source_domain": "showtop.info", "title": "वर्ग: फायरफॉक्स | दर्शवा शीर्ष", "raw_content": "माहिती, पुनरावलोकने, शीर्ष याद्या, कसे व्हिडिओ & ब्लॉग्ज\nइंग्रजी वर्षातला चौथा महिना 14, 2017\nChrome फायरफॉक्स Freebies कसे शिफारस विंडो कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nफायरफॉक्स कसे विंडो कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nफायरफॉक्स मध्ये एक नवीन टॅब उघडतेवेळी 28 आणि 29, तो नेहमी मानक फायरफॉक्स नवीन टॅब पृष्ठ दर्शविते. अनेकदा आपण अशा Google शोध किंवा कोणत्याही इतर वेब पृष्ठ म्हणून दुसर्या पृष्ठावर नवीन टॅब पृष्ठ सेट करण्यासाठी अभावी जाऊ शकते. Firefox does not have an option to change the page from the standard…\nफायरफॉक्स कसे विंडो कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nओढ डिझायनर ओढ फोटो हा Android Android Lollipop Android स्टुडिओ ही Android अद्यतन ASCII पाउंड Chome डेबियन डिजिटल नाणे डिजिटल चलन डिस्क पुसते फ्लॅश Google तो 2 , HTC HTC एक M7 HYIP IOS जावा जावास्क्रिप्ट LeEco X800 LeTV X800 Linux मायक्रोसॉफ्ट उभयलिंगी प्रमाणन OnePlus एक कामगिरी माहिती आणि साधने PowerShell विंडोज गति 8.1 चिकट नोट्स VirtualBox Virtualisation वर्च्युअल मशीन व्हाउचर कोड वेब डिझाईन विंडो विंडो 7 विंडो 8 विंडो 8.1 विंडो 10 विंडोज अनुभव निर्देशांक विंडो कीबोर्ड विंडोज सेवा वर्डप्रेस वर्डप्रेस संपादक वर्डप्रेस प्लगइन\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील व्हा 23 इतर सदस्यांना\nकॉपीराइट © 2014 दर्शवा शीर्ष. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/sanitary-napkins-118011000018_1.html", "date_download": "2018-10-16T07:34:52Z", "digest": "sha1:UFBMMMX24EQTHDGS5PYPKMR2A252X7LV", "length": 12295, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान\nग्वालियरमध्ये राहणाऱ्या प्रिती देवेंद्र जोशी यांनी\nसॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान सुरु केलेय. एक हजार नॅपकिन्स आणि पोस्टकार्डवर स्वाक्षरी करुन पंतप्रधान मोदींना पाठवले जाणार आहेत.\nप्रिती यांच्या मते १५ ते ४० वयोगटातील प्रत्येक महिलेला महिन्यातील कमीत कमी ४ ते ५ दिवसांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची गरज पडते. आधीच महागाईमुळे अनेक महिला सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करु शकत नाहीयेत. त्यात त्यावर जीएसटी लावल्यास त्याचा खिशावर अधिकच ताण होईल. त्यामुळे वापरण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. ग्वालियरमधील महिलांद्वारे सुरु करण्यात आलेल्या या अभियानात मुली आणि महिला नॅपकिनवर त्यांचे नाव आणि मेसेज लिहितायत. हे अभियान ५ मार्चपर्यंत सुरु ठेवण्याची योजना आहे. हे मेसेज मोदींना पाठवून सॅनिटरी नॅपकिनवरील १२ टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी या महिला प्रयत्न करणार आहेत.\nमाझ्या व्यंगचित्रातून तडाखे बसणारच -राज ठाकरे\nथंडीमुळे एटीएमला गुंडाळली चादर\n75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष\nझाकीर नाईक प्रकरणी न्यायिक लवादाने ईडीला फटकारले\nसुप्रिया सुळे यांचा गिरीश बापट यांना टोला\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-16T07:23:49Z", "digest": "sha1:PXYY7GCKSFNFXLH5SCNCTZ7LLXTCMXRS", "length": 7007, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुरेश रैनाने मोडला विराट कोहलीचा विक्रम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुरेश रैनाने मोडला विराट कोहलीचा विक्रम\nहैदराबाद : बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम सुरेश रैनाने मोडला आहे. रैनाने आज झालेल्या सामन्यात 54 धावांची खेळी करत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आज रैनाने 47 वी धाव घेताच हा विक्रम आपल्या नावावर केला. राशिद खानच्या गोलंदाजीवर चौकार लगावत रैनाने विराट कोहलीला (4649 धावा) मागे टाकले. सध्या सुरेश रैनाच्या नावावर 4658 धावा आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये रैना प्रथम आणि कोहली दुसऱ्या स्थानावर आहेत.\nचेन्नई आणि हैदराबाद यांच्यात झालेल्य सामन्यात सुरेश रैनाने संयमी फंलदाजी केली. अनुभवी रैनाने आज संयमी फंलदाजी केली. रैनाने 43 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकांरासह 54 धावा केल्या. आयपीएलमध्ये रैनाने 165 सामन्यात 34.23 च्या सरासरीने 4656 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजाणून घ्या तुम्हाला छान झोप लागण्यासाठी मदत करतील अशा सर्वोत्तम खाद्य पदार्थांबद्दल…\nNext articleमाथेरानला घोड्यावरुन पडून नऊ वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\nसनथ जयसूर्यावर लागले ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी नियम’ उल्लंघन केल्याचे आरोप\nICC Test Rankings : विराट अव्वल तर शाॅ,पंत आणि उमेश यांच्या क्रमवारीत सुधारणा\nभारतीय संघाने नोंदवला ‘अनोखा विक्रम”\nजाणून घ्या.. रोहित शर्माच्या पत्नीस ‘युजवेंद्र चहल’ काय म्हणाला.\nविजेत्या संघांचा स्थिरावण्यासाठी संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/pune/pune-city/", "date_download": "2018-10-16T09:08:35Z", "digest": "sha1:TDFTOFYORFWSFKZ47OV3ZHZDPM2OSC2X", "length": 16640, "nlines": 149, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Latest news from Pune City on eJanshakti.com | Janashakti", "raw_content": "\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nपुणे शहर ठरले भारतातील पहिले लाईटहाउस शहर\n16 Oct, 2018\tfeatured, ठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपुणे- अर्बन मोबिलिटी लॅबसाठी पुण्याला भारतातील पहिले लाइटहाउस शहर म्हणून निवडले गेले आहे. रॉकी माऊंटन इंस्टिट्यूट (आरएमआय) आणि एनआयटीआय या आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्याला अर्बन मोबिलिटी लॅबसाठी भारतातील पहिले लाइटहाउस सिटी म्हणून निवडले गेले आहे. पुणे म्युनिसिपल कॉरपोरेशन (पीएमसी) यांच्या भागीदारीत आरएमआयच्या नेतृत्वाखालील शहरी मोबिलिटी लॅबद्वारे पुणे शहरासाठी नवकल्पित मोबिलिटी …\nलोहगाव विमानतळच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त\n15 Oct, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपहिल्या टप्प्यात 358 कोटींची विकासकामे पुणे : लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला असून 20 ऑक्टोबरला या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. विस्तारीकरणाच्या कामाच्या रखडलेल्या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सुसज्ज इमारतीसह 358 कोटी रुपयांची विविध विकासकामे केली जाणार आहेत. मागील काही वर्षांपासून लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम …\nसेना-भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे – रामदास आठवले\n15 Oct, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर, राजकारण 0\nदक्षिण मुंबईतून लोकसभा लढविणार असल्याची घोषणा पुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी परस्परांतील वाद संपवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी युती करावी. शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे असेल, तर एकत्रित बसून दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे, असा फॉर्म्युला भाजप आणि शिवसेनेला सुचविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक …\nराजस्थानमधील पीआय आणि हवालदार यांच्या मारेकऱ्यांना पुण्यात अटक\n14 Oct, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपुणे – राजस्थानमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांची हत्या करुन फरार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने पुण्यात अटक केली. रात्रभर सर्च ऑपरेशन राबवून पोलिसांनी ही कारवाई केली. विभोरसिंह, साकेतसिंह आणि रामपाल गिरीधारीलाल रनैवाल अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. पोलीस निरीक्षक मुकेश कानुनगो आणि पोलीस काँस्टेबल रामप्रकाश अशी …\nपाणी येत नसल्याने पोलीस कुटुंबीयांनी काढला पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा\n14 Oct, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपुणे – शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटुंबीयांनी आज रास्ता रोको आंदोलन करत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा काढला. टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़ …\nमहापालिकेसमोर मेट्रो स्थानकाचे काम सुरू\n14 Oct, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपुणे : महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीसमोरील मेट्रो स्थानकाचे काम महामेट्रोने सुरू केले आहे. यासाठी वाहतूक पोलीस आणि पीएमपीएमएलने परवानगी दिल्याची माहिती महामेट्रोने दिली. महापालिकेसमोर होणारे हे स्थानक जमिनीपासून वर 14 मीटरवर हे स्थानक असणार असून सुमारे 140 मीटर लांबीचे हे स्थानक असणार आहे. यासाठी या ठिकाणचे पाच बसथांबेही हलविण्यात येणार …\nतेजस्विनी बस तपासणीचे काम लवकरच सुरू होणार\n14 Oct, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nतपासणीसाठी खास महिला पथक स्थापन पुणे : खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या बसेस तपासणीसाठी खास महिला पथक स्थापन करण्यात आले आहे. चार महिलांचा समावेश असलेल्या या पथकाला पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हे पथक पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार …\nसंसदीय कामकाजाची सध्या अधोगती – नारायण राणे\n14 Oct, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर, शैक्षणिक 0\nजाधवर ग्रुपच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त जीवन गौरव पुरस्कार प्रदान पुणे : विचारातून विकास घडवतील, अशा प्रकारचे वक्ते तयार होणे गरजेचे आहे. कोणत्याही विषयाला न्याय देणारा वक्ता होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. आजच्या लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती झाली आहे. पूर्वी जो दर्जा होता, तसा दर्जा आज राहिलेला नाही. त्यामुळे उत्तमप्रकारे अभ्यासपूर्ण …\nसराईत गुन्हेगाराची जमावांकडून हत्या\n14 Oct, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर 0\nपुणे-महिलेची छेडछाड केल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिल्याचे राग आल्यानंतर तक्रार देणाऱ्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जमावातील ३ ते ४ जणांनी मारहाण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना वानवडीत शनिवारी रात्री घडली. अक्षय सोनावणे (वय २८) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अक्षय सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, मारामाऱ्याचे …\n२७ नोव्हेंबरपासून ‘गोवर आणि रुबेला’ लसीकरण मोहीम\n12 Oct, 2018\tठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे, पुणे शहर 0\nपुणे : गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजारवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने येत्या २७ नोव्हेंबर पासून संपूर्ण शहरात ‘गोवर रुबेला’ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ९ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना हा लसीकरण करण्यात येणार आहे. हा राष्ट्रीय लसीकरण मोहिमे यशस्वी करण्यासाठी व शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शहरातील …\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/jonita-gandhi-and-ash-kings-maratha-vocal-57792", "date_download": "2018-10-16T08:32:05Z", "digest": "sha1:7SR6JEFEI4IN7SCVPUBE44MFNXZM6WTP", "length": 12412, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jonita Gandhi and Ash King's Maratha Vocal जोनिता गांधी आणि ऍश किंगचा मराठमोळा स्वर | eSakal", "raw_content": "\nजोनिता गांधी आणि ऍश किंगचा मराठमोळा स्वर\nगुरुवार, 6 जुलै 2017\nहिंदीतील गायकांनी मराठी चित्रपटासाठी गाणं हे तसं काही नवीन राहिलेलं नाही. सध्याच्या आघाडीच्या गायकांमध्ये सोनू निगम, जावेद अली, श्रेया घोषाल अशी कितीतरी नावं घेता येतील. मराठी गाणी हिंदी चित्रपटसृष्टीतील गायकांनी गायल्यास ती गाणी उल्लेखनीय ठरतात आणि त्याची चर्चाही खूप होते. त्यामुळे अनेकदा असे प्रयोग केले जातात.\nमराठीतील \"ड्राय डे' हा चित्रपट त्याच्या हटके नावामुळे आधीपासूनच चर्चेत आहे; पण या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक ऍश किंग आणि जोनिता सिंग एक द्वंद्वगीत गाणार आहेत.\nहिंदीतील गायकांनी मराठी चित्रपटासाठी गाणं हे तसं काही नवीन राहिलेलं नाही. सध्याच्या आघाडीच्या गायकांमध्ये सोनू निगम, जावेद अली, श्रेया घोषाल अशी कितीतरी नावं घेता येतील. मराठी गाणी हिंदी चित्रपटसृष्टीतील गायकांनी गायल्यास ती गाणी उल्लेखनीय ठरतात आणि त्याची चर्चाही खूप होते. त्यामुळे अनेकदा असे प्रयोग केले जातात.\nमराठीतील \"ड्राय डे' हा चित्रपट त्याच्या हटके नावामुळे आधीपासूनच चर्चेत आहे; पण या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक ऍश किंग आणि जोनिता सिंग एक द्वंद्वगीत गाणार आहेत.\nहे दोघे या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणार आहेत. जोनिताने \"ओके कनमनी' चित्रपटातील \"मेंटल मनधिल', \"दंगल' चित्रपटातील \"गिलहारियॉं', \"हायवे' चित्रपटातील \"कहा हूँ मै' अशी गाजलेली गाणी गायलेली आहेत; तर ऍश किंगने \"हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातील \"बारीश', \"आयशा'मधलं \"सुनो आयशा', \"ऐ दिल है मुश्‍कील' चित्रपटातील \"अलीझेह' अशी अनेक गाजलेली गाणी गायली आहेत.\nया दोघांनी \"ड्राय डे' या चित्रपटातील गायलेल्या गाण्याला अश्‍विन श्रीनिवासन यांनी संगीत दिलं आहे. गार गार कोळशात उठावी ही आग कशी हे गाणं जोनिता आणि ऍश किंग गाणार आहेत. पांडुरंग जाधव दिग्दर्शित आणि संजय पाटील निर्मित ड्राय डे चित्रपट 8 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\nमराठा सेवा संघाची उत्तर भारताची धुरा प्रदीप पाटील यांच्यावर\nमुंबई : दिल्लीतील व्यावसायिक प्रदीप पाटील यांची मराठा सेवा संघाच्या उत्तर भारत कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा...\nचार एकर ऊसाला आग\nमैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मोजे संगोगी आँ येथील नागण्णा दुर्गी यांच्या शेतातील ऊसाच्या पिकाला अचानक लागेल्या आगीतचार एकर ऊस पीक जळुन खाक झाले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/sleeping-after-meal-its-bad-for-health/", "date_download": "2018-10-16T08:20:02Z", "digest": "sha1:GZKLTNQDVXNXKVMS2Q43NBVEQJDXGYIT", "length": 8688, "nlines": 129, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "जेवणानंतर लगेच झोपल्याने ‘हे’ होऊ शकतात दुष्परिणाम | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी जेवणानंतर लगेच झोपल्याने ‘हे’ होऊ शकतात दुष्परिणाम\nजेवणानंतर लगेच झोपल्याने ‘हे’ होऊ शकतात दुष्परिणाम\nदुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर झोपायची अनेकांना सवय असते. मात्र ही सवय त्यांना महागात पडू शकते. जेवल्यानंतर किंवा नाष्ता केल्यानंतर लगेच झोपल्यास ते आरोग्यास हानिकारक असते.\nदुपारी जेवल्यानंतर अनेकांना एक छोटी डुलकी घ्यायची सवय असते. त्यामुळे जेवल्यावर लगेच अनेकजण झोपतात. मात्र सावधान असं करणं धोकादायक ठरू शकतं. कारण जेवल्यानंतर, नाष्टा केल्यानंतर किंवा काहीही खाल्यानंतर झोपणं हे शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.\nजेवल्यावर तातडीने झोपल्यास पोटात गेलेल्या अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होत नाही. यामुळे शरीरात एक विशिष्ठ प्रकारचं आम्ल तयार होतं आणि ते छातीत जातं. यामुळे अनेक वेळा आंबट ढेकरही येतात. शिवाय अन्नाचं योग्य पद्धतीने पचन न झाल्यास अनेक आजार जडू शकतात.\nआपणं जेवढं खातो त्यापेक्षा जास्त शरीरातील कॅलरीज बर्न करणं गरजेचं असतं. यामुळे शरीराचं कार्य उत्तम राहण्यास मदत होतं. जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपलात तर, कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.\nजेवल्यावर तातडीने झोपल्याने पोटात आम्ल तयार होतं. यामुळे अॅसिडीटी होण्याची दाट शक्यता असते. अॅसिडीटीमुळे शरीरालाफार त्रास होतो शिवाय झोपही लागत नाही.\nजेवल्या जेवल्या झोपल्याने पचनक्रिया बिघडते. याचा परिणाम रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे हृदयावर परिणाम होऊन त्यासंबंधीचे आजार बळावू शकतात. त्यामुळे जेवल्यावर तातडीने झोपू नये.\nPrevious articleहिवाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी\nNext articleपालकांनो मुलांमधील ‘डिप्रेशन’ वेळीच ओळखा\nमधुमेहींनी उपवास करावा का नाही\nआरोग्यदायिनी जिने असाध्य टीबीलाही नमवलं\nदारू सेवनावर नियंत्रणासाठी पॉलिसी करा, कॅन्सरतज्ज्ञांची मागणी\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\n२८ जानेवारीला केंद्र सरकार राबवणार पोलिओ मोहीम\nसिगारेट पाकिटावर ‘लवकर’ मृत्यू असं लिहा, दिल्ली सरकारचं केंद्राला पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/dhangar-reservation-want/", "date_download": "2018-10-16T09:09:23Z", "digest": "sha1:5WBF3KW3YZEF3TL6XY2WV7YKQO2TRNJJ", "length": 8134, "nlines": 97, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण | Janshakti", "raw_content": "\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nधनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण\nप्रदीप चव्हाण 10 Aug, 2018\tठळक बातम्या, पुणे, पुणे शहर तुमची प्रतिक्रिया द्या\nपुणे-धनगर समाजाचा एस.टी.प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी पुण्यातील विधान भवनासमोर धनगर समाजातील नागरिक लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. या सरकारने धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी सरकारला दिला आहे.\nभाजपची राज्यात सत्ता येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या मंत्री मंडळात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वसन दिले होते. त्या आश्वसनाला चार वर्षांचा काळ लोटला असून त्यामुळे धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे.या पार्श्वभूमीवर आज लाक्षणिक उपोषण करण्यात येत असून १३ आणि १४ ऑगस्ट रोजी राज्यातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. ८ सप्टेंबर पर्यंत निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल. त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार राहील. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.\nPrevious उद्यानाच्या मुरमाड जागेत बहरली रानफुले\nNext LIVE…इंग्लडची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nकोलकाता- पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० …\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-corporation-will-seal-illegal-business-80753", "date_download": "2018-10-16T09:04:44Z", "digest": "sha1:KLJAQ62N3NWKPCSGEZ3VSMYCOXNMHQZE", "length": 13227, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News corporation will seal illegal business विनापरवाना व्यवसायांना कोल्हापूर महापालिका ठोकणार सील - आयुक्त | eSakal", "raw_content": "\nविनापरवाना व्यवसायांना कोल्हापूर महापालिका ठोकणार सील - आयुक्त\nरविवार, 5 नोव्हेंबर 2017\nकोल्हापूर - शहरात विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांना दहा दिवसांत ‘सील’ ठोकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आज दिले. आयुक्तांनी परवाना विभागाचा आढावा घेतला. परवानाधारकांचे दोन वर्ग केले. त्याची माहिती परवाना विभागाने दिली आहे.\nकोल्हापूर - शहरात विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांना दहा दिवसांत ‘सील’ ठोकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आज दिले. आयुक्तांनी परवाना विभागाचा आढावा घेतला. परवानाधारकांचे दोन वर्ग केले. त्याची माहिती परवाना विभागाने दिली आहे.\nयात पहिल्या वर्गात जवळपास दोन हजार ६०२ व्यावसायिकांनी परवाना नूतनीकरण केलेले नाही. त्यांच्याकडून ७३ लाखांची थकबाकी येणे बाकी आहे. अशांना थकबाकी भरून परवाना नूतनीकरण करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. दुसऱ्या वर्गात परवाना विभागाकडील ४१ व्यवसाय प्रकारांपैकी तीन हजार २९७ परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केलेले नाही. त्यांच्याकडून एक कोटी ४७ लाख थकबाकी येणे बाकी आहे. ‘बी’ आणि ‘डी’ वॉर्डमधील परवानाधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. ‘ए’, ‘सी’ व ‘ई’ वॉर्डातील परवानाधारकांना नोटीस बजावण्याचे काम सोमवार (ता. ६) पासून सुरू होणार आहे. तसेच, परवाना नूतनीकरण न केलेले व विनापरवाना व्यवसाय ‘सील’ करण्याचे आदेश परवाना विभागाला दिले.\nशहरात औद्योगिक कारखाने, लॉजेस, थिएटर, पेट्रोलपंप, स्टेशनरी दुकाने, सराफ व्यापारी, फर्निचर, कापड दुकाने, तसेच इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी व्यवसाय चालतात. यांपैकी अनेक दुकानांनी परवाना नूतनीकरण केलेले नाही, तसेच अन्य काही व्यवसाय विनापरवाना चालतात. त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.\nवास्तविक, परवाना नूतनीकरणाची मुदत एप्रिलपर्यंत असते. त्यानंतर विलंब आकार घेऊन परवाना नूतनीकरण करता येते; मात्र त्याचा लाभ फार तर एक हजारांवर व्यावसायिकांनी घेतला. अन्य लोकांनी परवाना घेतलेला नाही. अशांना नोटिसा देण्यात आल्या. नोटिसा मिळाल्यानंतर परवाना नूतनीकरण केलेले नाही, अशांची दुकाने सील केली जाणार आहेत. विनापरवाना व्यवसाय सुरू केलेल्यांची यादी तयार करण्यात आली आहे.\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1043/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87_-", "date_download": "2018-10-16T07:25:05Z", "digest": "sha1:UNKZNWI5FXWNTR74OXTFHCCX32QF2KKF", "length": 10354, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराज्य सरकारने न्यायालयात टिकेल असे आरक्षण द्यावे - आ. अजित पवार\nविधान भवन येथे मराठा आरक्षणाबाबत झालेल्या सर्वपक्षीय सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आणि आ. छगन भुजबळ उपस्थित होते. या बैठकीनंतर आ. अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nकुठलाही झेंडा नाही, कुठला पक्ष नाही तरी देखील सर्वांनी एकत्र येऊन हे आंदोलन हाती घेतले आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका पवार यांनी मांडली. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण त्याचबरोबर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले जाईल का असा प्रश्न बैठकीत मांडण्यात आला. मराठा समाजाची आरक्षणाची तीव्र मागणी पाहता सरकारने विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाचा विषय सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयात टिकेल असेच आरक्षण द्यावे, असेही ते म्हणाले.\nजेव्हा हा विषय केंद्रात जाईल तेव्हा इतर विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पवार साहेब स्वतः पुढाकार घेणार आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली. मात्र भाजपाने आता मोदींकडे याबाबत आग्रही भूमिका मांडणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. काही ठिकाणी जाणीवपूर्वक नाव टाकून आंदोलकांवर गुन्हे नोंदवले जात आहेत, हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली.\nमाझ्याकडे फाईल आली की एका मिनिटात सही करेन असे काही जण वक्तव्य करतात, म्हणजे मुख्यमंत्री सही करत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फोनवर साप सोडण्याची भाषा करणाऱ्यांचे कॉल्स रेकॉर्ड करण्यात आले आहेत. हे लोक कोण आहेत हे समोर आले पाहिजे, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे आव्हान अजित पवार यांनी केले.\nराज्यात शांतता रहावी, शांततेने हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे सांगतानाच ज्या ज्या गोष्टी आरक्षण मिळवून देऊ शकतात त्यासाठी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. सरकारने याबाबतीत तातडीने पावले उचलावीत. आम्हीही आयोगाकडे जाणार आणि लवकरात लवकर अहवाल द्यावा अशी मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शंभर जागा जिंकेल - सुनील तटकरे ...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शंभर जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शतक ठोकेल, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांशी आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते माननीय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडचा कायापालट झाला आहे. या विकासकाम ...\nमुलुंड नाक्यावर राष्ट्रवादीचे ’टोल फ्री’ आंदोलन\nमुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करवा लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन करुन टोल न भरता गाड्यांना सोडण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मुंब्रा बायपास हा धोकादायक झाला होता. या बायपासवरील दुरुस्तीच्या कालावधीत वाहन चालकांचा त्रास कमी करण्यासाठी एकच टोल भरण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरुस्तीचे काम सुरु होण्यापूर्वी केली होती. त्यामुळे वा ...\nवीज दरवाढ हे भाजप सरकारने रचलेले षडयंत्र - जयंत पाटील ...\nएकीकडे महाराष्ट्रातील विजेची जनित्रे बंद करण्याची वेळ या सरकारने आणली आहे तर दुसरीकडे सरकारने सलग तीन-चार वेळा वीज दरवाढ केली आहे. महाराष्ट्रातील शेतीपंपांची दरवाढ करण्याचे पाप या सरकारने केले आहे. घरगुती वीज वापराचे आणि औद्योगिक वीज वापराचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण होत असल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. वीजेचे दर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दर परवडणारे नाहीत. आमच्या सरकारच्या काळात जी सबसिडी शेतकऱ्यांना आम्ही देत होतो,तीदेखील सरकारने कमी केली ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/471/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2018-10-16T07:31:18Z", "digest": "sha1:GA54SQQMTJD3F2U4WT2Q23OD2QO5HAIN", "length": 8253, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nअभाविप वर तात्काळ बंदी आणावी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने मुंबई येथे मोर्चा\nअभाविप विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत आहे, त्यामुळे अभाविपवर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या तरूण कार्यकर्त्यांनी आज आझाद मैदान परिसरात अभाविपविरोधात निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष अदिती नलावडे, विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष अमित तिवारी, अल्पसंख्याक विभागाचे मुंबई अध्यक्ष सुहेल सुभेदार, युवती काँग्रेसच्या पुजा देसाई, कोमल फडतरे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nगुरमेहर कौर प्रकरणावरून संपूर्ण देशभरात अभाविपविरोधात आंदोलन पुकारले जात आहे. एकीएकडे बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्टँड अप इंडिया, असे नारे द्यायचे आणि दुसरीकडे एखाद्या मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्या मुलींना बलात्काराची धमकी देणाऱ्या संघटनेला पोसायचं, असा कार्यक्रम सध्या देशात सुरु असल्याची टीका अदिती नलावडे यांनी यावेळी केली. आपल्या देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला आपले मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गुरमेहर कौरला चुकीचे ठरवणे अयोग्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरमेहर कौरला ट्रोल करणाऱ्या सेलिब्रिटीज आणि मंत्र्यांचाही त्यांनी निषेध केला.\nआमदार जितेंद्र आव्हाड यांची ठाणे येथे पत्रकार परिषद ...\nशिवसेनेची धनुष्य बाण ही निशाणी बदलून हातात नारळ असलेला माणूस ही निशाणी देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या एका उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात प्रचाराचा नारळ मारला, या पार्श्वभूमीवर आज ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा प्रकार अत्यंत लांछनास्पद असून शिवसेनेने त्या उमेदवाराची उमेदवारी त्वरीत रद्द करावी, असे खडेबोल आव्हाड यांनी सुनावले आहेत. स्वतःच्या बायकोचादेखील सन्मान न कर ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटकपदी बापूसाहेब डोके यांची नियुक्ती ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटकपदी बापूसाहेब डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांच्या हस्ते डोके यांना आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस मुनाफ हकीम, चिटणीस संजय बोरगे उपस्थित होते. उपस्थितांनी डोके यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ...\nकेंद्रीय अर्थसंकल्पावर संसदेत खासदार धनंजय महाडिक यांचे अभ्यासपूर्ण भाषण ...\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची खंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना व्यक्त केली. बुधवारी संसदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चासत्रात खासदार महाडिक यांनी सडेतोड मुद्दे व चौफेर भाषण करुन सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी कसलाही दिलासा मिळाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी, सूक्ष्म सिंच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/bhima-koregaon-violence-protests-spread-in-maharashtra-part-3-1610371/", "date_download": "2018-10-16T08:00:37Z", "digest": "sha1:GTT4GMXHNN6HWGNOYBUZB44NZJY3ZROF", "length": 14219, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhima Koregaon violence Protests spread in Maharashtra part 3 | ठाण्यात ठिकठिकाणी मोर्चे | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nबंद दगडफेक, जाळपोळीचेही प्रकार\nबंद दगडफेक, जाळपोळीचेही प्रकार\nभीमा कोरेगाव येथील घटनेचे ठाण्यातही पडसाद उमटले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या शहरांत काही प्रमाणात दगडफेक व रास्तारोकोच्या घटना घडल्या. भीमा कोरेगाव हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. काही भागांत दुकाने बंद ठेवण्यात आली. आंदोलकांनी टीएमटीच्या सहा बसगाडय़ांची मोडतोड केली. तर डोंबिवलीतही १०-१५ वाहनांचे नुकसान करण्यात आल्याचे वृत्त आहे.\nभिमा-कोरेगावातील घटनेच्या निषेधार्थ सोमवार रात्रीपासून रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. सावरकर नगर, लोकमान्य नगर या भागांत मोर्चे काढून दुकाने बंद ठेवण्यात भाग पाडण्यात आले. रिपाइच्या कार्यकर्त्यांनी आनंदनगर चेक नाक्याजवळ तर दहा ते पंधरा महिलांनी कॅडबरी नाक्याजवळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. शहरामध्ये दुपारच्या वेळेत वाहनांची वर्दळ कमी असते. त्याचवेळेत रास्ता रोको झाल्यामुळे त्याचा फारसा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला नाही. ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ावर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली असून त्यात सहा बस गाडय़ांच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेले नसल्याचे परिवहन प्रशासनाकडून सांगण्यात आले. डोंबिवलीतील मानपाडा आणि कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंदोलनकर्त्यांनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. डोंबिवली येथील इंदिरानगर परिसरात रात्री शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या जमावाने येथील १० ते १५ वाहनांची तोडफोड केली. काही वाहनांवर दगड भिरकावण्यात आल्याने त्यात काही वाहन चालक, प्रवासी जखमी झाले आहेत. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.\nबदलापुरात विविध रिपब्लिकन संघटनांनी पश्चिमेतील रमेशवाडी भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत निषेध मोर्चाला सुरुवात केली. पुढे हा मोर्चा बाजारपेठ, उड्डाणपूल, पालिका मुख्यालय, पूर्वेतील रेल्वे स्थानकमार्गे महात्मा गांधी चौक ते शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आला. येथे घोषणाबाजी केल्यानंतर कार्यकर्त्यांना परतण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र मोर्चेकरी पुढे कर्जत महामार्गाकडे वळले. मोर्चा दत्तवाडीतून थेट कात्रपच्या घोरपडे चौकात महामार्गाद्वारे गेल्याने तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढे वैशाली टॉकीज परिसरात दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने मोर्चेकऱ्यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ रास्ता रोको केला होता. मात्र दहा मिनिटात कार्यकर्त्यांना सोडल्याने मोर्चा संपवण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : साजिद खानचं महिलांप्रती वर्तन घृणास्पदच असतं- दिया मिर्झा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव\nआमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको, ३००० नागरिकांची याचिका\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\nपत्नी प्रियकराबरोबर पळाली, दुबईवरुन परतलेला नवरा बनला नक्षलवादी\n#MeToo : आदमी पहाडसे गिरकर खडा हो सकता है, अपनी नजरोंसे नहीं- सलीम खान\nपुण्यात रावण दहनास भीम आर्मीचा विरोध, अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2018-10-16T09:07:48Z", "digest": "sha1:BMUSQHE4VAPKFZ734M6YE37BJJJOA3T6", "length": 8885, "nlines": 98, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अल्पवनीय मुलीचे अपहरण, युवकाला अटक | Janshakti", "raw_content": "\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nअल्पवनीय मुलीचे अपहरण, युवकाला अटक\nShajiya Shaikh 10 Aug, 2018\tfeatured, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, राज्य तुमची प्रतिक्रिया द्या\nअमरावती -देशात क्राईम वाढत असल्याचे वारंवार घटनेवरून दिसून येत आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शहरातीलच परिचित युवकाने वर्षभरापूर्वी अपहरण केले. या दरम्यान युवकाने अत्याचार करुन गर्भपातही केला. तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.\nविजयकुमार रमेशचंद्र चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. फ्रेजरपुरा ठाण्याच्याच हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय युवतीला विजयकुमार चौधरीने ६ सप्टेंबर २०१७ ला पळवून नेले होते. पीडित युवतीला गोळ्या देवून तिचा गर्भपात करून घेतला. त्यानंतर त्याने पीडितेला मारहाणही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.\nया प्रकरणातील पीडित मुलीचे अपहरण करण्यापूर्वी म्हणजेच २०१६ पासूनच युवतीचा शाळेस जाता-येता विजयकुमार चौधरी हा पाठलाग करत असल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांनी विजयकुमार चौधरीविरुध्द अपहरण, बलात्कार, विनयभंग, गर्भपात करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस आता आरोपी विजयकुमार चौधरीचा शोध घेत असल्याची माहिती फ्रेजरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.\nPrevious अखेर दलाई लामा यांनी मागितली माफी\nNext गुगलने नोकरी देण्यास नकार दिल्यामुळेच फ्लिपकार्टचे विश्‍व उभारले :बिनी बन्सल\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nकोलकाता- पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० …\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-current-news/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-116083100018_1.html", "date_download": "2018-10-16T07:35:47Z", "digest": "sha1:U7AAFBA6GZHN3IN7BEX7R7VUNHM3HEVW", "length": 12047, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज ३१ ऑगस्ट २०१६ : आज मातृदिन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज ३१ ऑगस्ट २०१६ : आज मातृदिन\nभारतामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेच स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे.\nह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या\nपाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा \" आई - मुलाचं \" नातं म्हणजे \" विश्व \" आणि म्हणूनच मदर्स डे सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवस्येच्या दिवशी तरी आईला पाया पडा , खरं तर आई - वडीलांना रोज पाया पडण हे मुलांच कर्तव्य पण हल्ली ते घडत नाही.\nऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय मानले गेले आहे. अथर्ववेदामध्ये 'मात्रा भवतु सम्मना:' पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे. प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत. त्यात \"मातृदेवो भव\" मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत. वसिष्ठाने मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना पुढीलप्रमाणे म्हटले आहे -\n\"दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे.\"\nधर्मसूत्रांनी मातेची सेवा-शुश्रूषा आणि तिचे भरणपोषण हे पुत्राचे आवश्यक कर्तव्य म्हणून सांगितलेले आहे. गौतम ऋषींचा पुत्र चिरकारी याने मातृमहात्म्याचे सुंदर चित्र इंद्रापुढे उभे केले होते.\nनास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:|\nनास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया||\nमातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.\nरणवीरचं गाणं ऐकून सारे हसू लागले\nकाश्मीरमध्ये सैन्य घुसवा: हाफिज सईद\nमंगळागौरीच्या खेळाची गाणी (पिंगा ग पोरी)\nनानाच्या फोनमुळे मल्हार हैराण\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune-maratha-agitation/st-bus-services-are-start-except-nashik-route-134874", "date_download": "2018-10-16T08:56:44Z", "digest": "sha1:2ACN66HG2KM5JJX3QF67IOI2HFRCPADJ", "length": 14845, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "ST bus services are start except Nashik route #MarathaKrantiMorcha नाशिक मार्ग वगळता एसटी सेवा सुरळीत | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha नाशिक मार्ग वगळता एसटी सेवा सुरळीत\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nपुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.\nपुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.\nशहरातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन बस स्थानकातून सुटणाऱ्या एसटी बस काल खबरदारीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्या होत्या. ही वाहतूक सकाळी सुरू करण्यात आली. मात्र नाशिक महामार्गावरील वाहतूक आजही बंद ठेवण्यात आली होती. काही संघटनांनी सोलापूरमध्ये बंदची हाक दिली होती. मात्र या मार्गावरील सेवा सुरळीत सुरू होती. एसटी वाहतुकीबरोबर पीएमपीच्या वाहतुकीवर आंदोलनाचा परिणाम झाला. पीएमपीच्या अनेक बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nपीएमपी - पीएमपीच्या १२ बस आणि भाडेत्त्वावरील चार बसचे ८७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बस सेवा बंद राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.\nटॅक्‍सी - प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दोन दिवसांत पुणे-मुंबई टॅक्‍सी सेवा ठप्प आहे. टॅक्‍सीच्या २५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.\nचाकण आंदोलनात एसटीच्या १२ बस पूर्णपणे जाळण्यात आल्या आहेत; तर काही बसची तोडफोड करण्यात आली आहे. सोमवारी सेवा बंद ठेवावी लागल्याने साधारणपणे ७५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले, तर बस जाळल्यामुळे ५० लाख रुपयांहून जास्त नुकसान झाले आहे. मंगळवारी नाशिक वगळता अन्य मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.\n- यामिनी जोशी, पुणे विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ\nअशी होती बसस्थानकांवरील परिस्थिती....\nऔरंगाबाद, नगर आणि दादर मार्ग सुरळीत सुरू\nग्रामीण भागातील वाहतूकही सुरळीत\nनाशिक मार्ग बुधवारी बंद राहण्याची शक्‍यता\nकोल्हापूर, सोलापूर आणि सांगली मार्गावरील वाहतूक सुरळीत\nसोलापुरात बंदची हाक, तरीही वाहतूक सुरळीत\nपुणे- मुंबई दरम्यान नियमित फेऱ्यांपैकी २३ फेऱ्या रद्द\nपरळ स्थानकामधून दुपारनंतर बस सोडणे बंद\nफलटण, मिरज, महाबळेश्‍वर आणि सांगलीची वाहतूक सुरळीत\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/shashi-kapoor-kareena-kapoor-khan-death-prayer-meet-mumbai-117120900007_1.html", "date_download": "2018-10-16T07:40:23Z", "digest": "sha1:YAMJXJWH7ZCL37CW6VWFTXGKFHTHT6GY", "length": 8795, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "करीना कपूर का गेली नाही शशि कपूरच्या प्रार्थना सभेत? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकरीना कपूर का गेली नाही शशि कपूरच्या प्रार्थना सभेत\nशशि कपूर यांचे 4 डिसेंबर रोजी निधन झाले. पूर्ण बॉलीवूड आणि एवढंच नव्हे तर पाकिस्तानात देखील लोक आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली दिली. 8 डिसेंबर रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन केले होते, ज्यात त्यांचा संपूर्ण परिवार आणि बॉलीवूडचे लोक सामील होते.\nपरिवाराशिवाय इंडस्ट्रीहून राणी मुखर्जी, रेखा, डिंपल कपाड़िया, आशा भोसले, हेमा मालिनी, जितेंद्र, गुलजार, रजा मुराद सारखे बरेच लोक सामील झाले, पण करीना कपूर उपस्थित नव्हती.\nकरीना आपल्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होती. तिनी आपले चित्रपट वीरे दी वेडिंगची शूटिंग पूर्ण केली आहे, पण अजूनही एका गाण्याचे शूट बाकी आहे. त्याशिवाय बर्‍याच जाहिरातींची शूटिंग व्हायची आहे. म्हणून करीना प्रार्थना सभा अटेंड नाही करू शकली.\nतसे तर शशि कपूरच्या निधनाची बातमी कळल्यानंतर करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान लगेचच पोहोचले होते. त्याशिवाय\nप्रार्थना सभेत सैफ अली खानची बहिणी सोहा अली खान आणि तिचा नवरा कुणाल खेमु देखील सामील झाले होते.\nइटलीला रवाना झाली अनुष्का शर्मा …\nपाकिस्तानात शशि कपूरच्या आठवणीत कँडल मार्च\n'बाहुबली २' हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत\n“तुम्हारी सुलु’ला एफडीएची नोटीस\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/international/", "date_download": "2018-10-16T09:11:40Z", "digest": "sha1:DN7CETYN34IZZ5VUKDID5SDLWJWDBJ5S", "length": 17222, "nlines": 149, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आंतरराष्ट्रीय Archives | Janshakti", "raw_content": "\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nमायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन\n16 Oct, 2018\tfeatured, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या 0\nन्युयोर्क- जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन झाले आहे. ते ६५ वर्षाचे होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते. अॅलन यांनी बालपणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासह मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती अॅलन यांची कंपनी व्हल्कन इंकने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. सोमवारी अॅलन यांचा मृत्यू झाला आहे. अॅलन यांना यापूर्वी …\nभारत आणि ऑस्ट्रेलियात संयुक्त रेडिओ कम्युनिटी प्रकल्प\n15 Oct, 2018\tfeatured, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या 0\nनवी दिल्ली- नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित महत्वाच्या सामाजिक-आर्थिक समस्यांबद्दल माहिती देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात संयुक्त रेडिओ कम्युनिटी प्रकल्प राबविला जाणार आहे. कॅटेसिटी बिल्डिंग आणि नॉलेज-शेअरींग इन सिटीझन मीडिया एंटरप्राइज डेकिन युनिव्हर्सिटी आणि भारतीय भागीदारांसोबत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. रॉड्रिग्स आणि ऑस्ट्रेलियन भागीदारांकडील …\nभारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर निवड\n13 Oct, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nनवी दिल्ली : भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर शुक्रवारी तीन वर्षांसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, परिषदेच्या सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या देशांमध्ये भारताने सर्वांधिक 188 मते मिळवली. भारताने आशिया-पॅसिफिक विभागातून ही निवडणूक लढवली. या वर्गातून निवडून दिल्या जाण्याच्या पाच सदस्यपदांसाठी भारतासह बहारीन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाईन्स या पाच देशांकडून …\nदोन दिवस इंटरनेट बंद राहण्याची शक्यता\n12 Oct, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, तंत्रज्ञान 0\nनवी दिल्ली-जगभरातील इंटरनेट युझर्सला पुढील दोन दिवसांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीसंदर्भात समस्या येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. जगभरामध्ये इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या मुख्य सर्व्हर्सच्या देखभालीचे काम हाती घेण्यात आल्याने ही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.. वार्षिक देखभालीच्या कामासाठी इंटरनेट सेवा पुरवणारे मुख्य सर्व्हर्स काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. द इंटरनेट कॉर्पोरेशन …\nबांगलादेशाच्या माजी पंतप्रधानांच्या पुत्रासह १८ जणांना जन्मठेप\n10 Oct, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या 0\nढाका- बांगलादेशात २००४ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्लाप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक यांच्यासह इतर १८ जणांना आज जन्मठेपेची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. ढाक्याच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खालिदा झिया या तुरुंगात आहे. बांगलादेशात २००४ मध्ये झालेल्या या ग्रेनेड हल्ल्यातील स्फोटात २४ जण ठार …\nफ्रान्स संघाने नोंदविला विक्रम; अवघ्या १३ मिनिटांत ४ गोल\n9 Oct, 2018\tआंतरराष्ट्रीय, क्रीडा, ठळक बातम्या 0\nपॅरिस : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतीत युवा खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडूने आज अविस्मरणीय कामगिरी केली. विश्वविजेत्या फ्रान्स संघातील कायलिन मॅबाप्पेने अवघ्या 13 मिनिटांत 4 गोल करताना एक विक्रम नावावर केला. पॅरिस सेंट जर्मेन क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॅबाप्पेने ( 19 वर्ष व 9 महिने) या कामिगीरसह लीग 1 स्पर्धेत चार …\nमॅथ्यू हेडन अपघातात जखमी\n8 Oct, 2018\tआंतरराष्ट्रीय, क्रीडा, ठळक बातम्या 0\nक्विन्सलँड्स : ऑस्ट्रेलियाचा नामांकित माजी गोलंदाज मॅथ्यू हेडन याचा अपघात झाला आहे. क्विन्सलँड्स येथील एका बीचवर मुलासह सर्फींग करताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे हा अपघात झाला. त्याच्या पाठीच्या कण्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. हेडनचा असा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2000 …\nइंटरपोलचे प्रमुख हाँगवेई यांचा राजीनामा; हाँगवेई चीनच्या ताब्यात\n8 Oct, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या 0\nदक्षिण कोरिया- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेले आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे (इंटरपोल) प्रमुख मेंग हाँगवेई यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मेंग हाँगवेई यांचा राजीनामा प्राप्त झाल्याचे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मेंग हाँगवेई यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कोरियाच्या किम जोंग यांग यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे मेंग होंगवेई यांना चीनने …\nकुलभुषण जाधव प्रकरणाचे होणार लाईव्ह स्ट्रीमिंग\n4 Oct, 2018\tआंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, राष्ट्रीय 0\nहेग: कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय पुढच्या वर्षी १८ ते २१ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुनावणी करणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या मुख्य न्याय विभागानं बुधवारी यासंबंधी एक आदेश जारी केलाय. यामध्ये, कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं जाहीर केलेल्या पत्रकात, ‘मागणीनुसार, सुनावणीचं न्यायालयाच्या वेबसाईटसोबतच ऑनलाईन वेब टीव्ही, …\n3 Oct, 2018\tfeatured, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या 0\nन्युयोर्क-जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा मागील काही दिवसांपासून होत आहे. यातील रसायनशास्त्र विभागातील पुरस्कार्थींची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील फ्रान्सिस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि ग्रेगरी विंटर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रोटीन आणि एन्झामाईन विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. अरनॉल्ड यांनी एन्झामाईन …\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/women-are-not-born-keep-men-happy-supreme-court-134658", "date_download": "2018-10-16T07:22:18Z", "digest": "sha1:CMIV254A2UXVUNHB7M257S3WVJW7PFLG", "length": 12102, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Women are not born to keep men happy; Supreme Court महिलांचा जन्म पुरुषांना खूष ठेवण्यासाठी नव्हे; सर्वोच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nमहिलांचा जन्म पुरुषांना खूष ठेवण्यासाठी नव्हे; सर्वोच्च न्यायालय\nमंगळवार, 31 जुलै 2018\nनवी दिल्ली (पीटीआय) : महिलांचा जन्म हा फक्त विवाह करण्यासाठी तसेच, पुरुषांना सुखी ठेवण्यासाठी झालेला नाही. एखाद्या महिलेचा विवाह होणार आहे, म्हणून तिचा खतना करणे गैर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.\nनवी दिल्ली (पीटीआय) : महिलांचा जन्म हा फक्त विवाह करण्यासाठी तसेच, पुरुषांना सुखी ठेवण्यासाठी झालेला नाही. एखाद्या महिलेचा विवाह होणार आहे, म्हणून तिचा खतना करणे गैर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.\nदाऊदी बोहरा समाजातील खतनाच्या प्रथेविरुद्ध दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खतनासारख्या अनिष्ठ प्रथेमुळे महिलांच्या गुप्ततेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असून, त्यांचा स्वाभिमान धुळीस मिळत आहे. ही प्रथा लैंगिक संवेदनशीलतेच्यादृष्टीने घातक आहे. विवाह करून संसार थाटणे याव्यतिरीक्त महिलांच्या इतर जबाबदाऱ्याही असतात. विवाह करून पतीला सुखी ठेवणे केवळ यासाठी महिलांचे आयुष्य नसते, असे न्यायालयाने सुनावणीत स्पष्ट केले.\nपतीला सुखी ठेवण्याची जबाबदारी फक्त महिलांचीच का, असा प्रश्नही न्यायालयाने या वेळी उपस्थित केला. कोणत्याही मुलीच्या जननेइंद्रियांना हात लावणे हा गुन्हा असून, प्रथा असली तरी, त्याची परवानगी देता येणार नाही, असे मत वकील इंदिरा जयसिंह यांनी व्यक्त केले. खतना या प्रथेवर देशभरात बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.\nप्रथेच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा खतना करणे गुन्हा असून, या प्रथेवर बंदी आणावी, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीचा खतना केल्यास सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सरकारने दिली.\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3", "date_download": "2018-10-16T08:40:36Z", "digest": "sha1:RLNIQYDYAGABX2IWSE56SZA54MZFWJ3V", "length": 20080, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रावण - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.[१] श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते.[२] श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.[२]\n२ श्रावण महिन्यातील सण\n४ भारतात अन्य ठिकाणी\n६ संदर्भ व नोंदी\n\" श्रावण मासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे \" या बालकवी यांच्या कवितेत श्रावण मासाचे वर्णन आले आहे.\nमुख्य पान : [[नागपंचमी|नागपंचमी]]\nया दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे.\nश्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते.\nश्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा.\nमुख्य पान: श्रावण पौर्णिमा\nनारळी पौर्णिमा' हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात.\nयाच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात.\nयाच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे.\nश्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही, श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना 'श्रावण शुक्ल पंचमी'लाही असू शकते. पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी नक्कीच करत नाहीत. ऋग्वेद्यांची श्रावणी, यजुर्वेद्यांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात.\nश्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते.\nश्रावण वद्य अष्टमी- श्रीकृष्ण जयंती/'कृष्ण जन्माष्टमी'\nश्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.\nया महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात. हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.[३]\n म्हणजे बारीक होणे. स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे . [४]\nसोमवार- श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे.नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.\nमंगळवार-नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात.\nशुक्रवार - जिवती देवीचे पूजन , पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे,आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.\nशनिवार- ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन[५]\nरविवार- आदित्य राणूबाई पूजन\nसत्यनारायण पूजा - श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती गेल्या काही वर्षांपासून प्रचलित झालेली आहे असे दिसून येते.\nदान- श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ मास मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोर गरिबांना भोजन देतात.देवस्थानातही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात.[६]\nकावड नेणे- उत्तर भारतात विशेषतः बिहार मधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा प्रचलित आहे.[२]\nउत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा,रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. झुलन जत्रा हा दोलोत्सव आहे. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात.[७]\n↑ जोशी, महादेवशास्त्री (मार्च २०१०). भारतीय संस्कृती कोश खंड नववा. पुणे: भारतीय संस्कृतिकोश मंडळ. pp. ४५६.\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड नववा\n↑ लेखक- य .शं. लेले (लेखक हे धर्मशास्राचे अभ्यासक असून त्यांच्या अभ्यासातून त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत.) विवेक २६ ऑगस्ट २००७\n↑ जोशी, महादेवशास्त्री. भारतीय संस्कृती कोष खंड नववा.\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड नववा\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड नववा\nहिंदू पंचांगानुसार बारा महिने\n← श्रावण महिना →\nशुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा\nकृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या\nचैत्र · वैशाख · ज्येष्ठ · आषाढ · श्रावण · भाद्रपद · आश्विन · कार्तिक · मार्गशीर्ष · पौष · माघ · फाल्गुन\nतृसरेणु • त्रुटि • वेध • लावा • निमिष • क्षण • काष्ठा • लघु • दण्ड • मुहूर्त • याम • प्रहर • दिवस • अहोरात्र •\nसप्ताह • पक्ष • मास • ऋतु • अयन • वर्ष\nदिव्य वर्ष • युग • महायुग • चतुर्युगी • मन्वन्तर • कल्प • ब्रह्म आयु\nसत्य • कृत • त्रेता • द्वापार • कलि •\nसोम • मंगळ • बुध • गुरु • शुक्र • शनि • रवि •\nप्रतिपदा • द्वितीया • तृतीया • चतुर्थी • पंचमी • षष्ठी • सप्तमी • अष्टमी • नवमी • दशमी • एकादशी • द्वादशी • त्रयोदशी • चतुर्दशी • पौर्णिमा • अमावस्या •\nचैत्र • वैशाख • ज्येष्ठ • आषाढ • श्रावण • भाद्रपद • आश्विन • कार्तिक • मार्गशीर्ष • पौष • माघ • फाल्गुन •\nवसंत • ग्रीष्म • वर्षा • शरद • हेमंत • शिशिर\nउन्हाळा • पावसाळा • हिवाळा\nकलियुग संवत ३१०२ इसपूर्व • सप्तर्षि संवत ३०७६ इसपूर्व • विक्रमी संवत ५७ इसपूर्व • • शक संवत ७८ इसपूर्व •\nयुधिष्ठिर शक • शालिवाहन शक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१८ रोजी १०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nmc-woker-andolan-136019", "date_download": "2018-10-16T08:13:20Z", "digest": "sha1:6AJH4RLIXVYM6M6ESSKZCDYLCJZQFM6W", "length": 14004, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nmc woker andolan धारणकर मृत्यू प्रकरणी आयुक्तांच्या खुलाशावर कर्मचारी आक्रमक; उद्या द्वारसभा | eSakal", "raw_content": "\nधारणकर मृत्यू प्रकरणी आयुक्तांच्या खुलाशावर कर्मचारी आक्रमक; उद्या द्वारसभा\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nनाशिक ः कामाच्या ताणातून आत्महत्या केलेले महापालिकेचे घरपट्टी विभागातील सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांच्यावर कामाचा ताण नसल्याचा खुलासा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला. त्यावर म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने जोरदार टीका केली आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करणे अपेक्षित असताना पोलिसांच्या चौकशीआधीच धारणकर यांनी लिहून ठेवलेली सुसाइड नोट खोटी ठरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (ता. 8) कार्यालयीन वेळ संपल्यानंतर राजीव गांधी भवन येथे द्वारसभा घेतली होणार आहे.\nनाशिक ः कामाच्या ताणातून आत्महत्या केलेले महापालिकेचे घरपट्टी विभागातील सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांच्यावर कामाचा ताण नसल्याचा खुलासा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला. त्यावर म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने जोरदार टीका केली आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करणे अपेक्षित असताना पोलिसांच्या चौकशीआधीच धारणकर यांनी लिहून ठेवलेली सुसाइड नोट खोटी ठरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (ता. 8) कार्यालयीन वेळ संपल्यानंतर राजीव गांधी भवन येथे द्वारसभा घेतली होणार आहे.\nसंघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे म्हणाले, की कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त अपुरे मनुष्यबळ असूनही कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याने अतिरिक्त कामातून मानसिक तणावात वाढ झाली आहे. यातूनच संजय धारणकर यांनी आत्महत्या केली. प्रशासनाने धारणकर यांच्यावर कामाचा ताणच नव्हता, ते महिनाभर रजेवर होते व रजेच्या काळातच ते अमरनाथ यात्रेला गेल्याचा खुलासा केला आहे. पण धारणकर तणावमुक्तीसाठीसुद्धा यात्रेला गेले असतील, असा उलट सवाल करत पोलिसांच्या चौकशीपूर्वीच धारणकर यांची सुसाइड नोट खोटी ठरविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार असून, त्यासाठी द्वारसभा होणार आहे.\nधारणकर यांच्या आत्महत्येसह महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले जाणार आहे. रिक्त पदे, नोकरभरती, सानुग्रह अनुदान, वैद्यकीय भत्ता, स्थानिक बेरोजगारांना कामात प्राधान्य, अनुकंपा तत्त्वावरील वारसांना नोकरी, गणवेश, सफाई कर्मचाऱ्यांना अपुरा साहित्य पुरवठा या प्रलंबित मागण्या प्रशासनाकडून सोडविल्या जात नसल्याने आंदोलन केले जाणार आहे.\nअध्यात्मिक गुरू रामपालला जन्मठेप\nनवी दिल्ली : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू व सतलोक आश्रमाचे प्रमुख रामपाल यांना चार महिला व एका लहान मुलाच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली...\nऔरंगाबादेत 'झेडपी'समोर सरणावर उपोषण\nऔरंगाबाद : पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील सरपंच उषा संभाजी नरके यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल...\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...\nएसटी वेळेत येत नसल्याने इस्लामपूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आंदोलन\nसांगली - वेळेत एसटी पोहचत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ आज इस्लामपूरमध्ये विद्यार्थ्यांना आंदोलन...\nमहाबळेश्वरमध्ये शेती शाळेचे आयोजन\nमहाबळेश्वर - महाबळेश्वर येथील मेटगुताड येथे आज १७ रोजी सकाळी १० वा. शेती शाळेचे आयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शेती शाळेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_2.html", "date_download": "2018-10-16T08:39:49Z", "digest": "sha1:EZBYYCQGHVYTR3DN7QCXKT2XV7ADVATT", "length": 13935, "nlines": 99, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "“हरीत क्रांती व धवल क्रांती” या दोन्हीमुळेच शेतकऱ्याची फरफट झाली -अॅड. माणिकराव शिंदे - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » “हरीत क्रांती व धवल क्रांती” या दोन्हीमुळेच शेतकऱ्याची फरफट झाली -अॅड. माणिकराव शिंदे\n“हरीत क्रांती व धवल क्रांती” या दोन्हीमुळेच शेतकऱ्याची फरफट झाली -अॅड. माणिकराव शिंदे\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २ सप्टेंबर, २०१८ | रविवार, सप्टेंबर ०२, २०१८\n\"हरीत क्रांती व धवल क्रांती\" या दोन्हीमुळेच शेतकऱ्याची फरफट झाली\nभारत हा कृषिप्रधान देश म्हणून मोठ्या दिमाखाने आपण मिरवून घेतो. देशाचे हवामान,\nजमीन वातावरण, पाऊस, ऋतू हे शेतीला खूप अनुकूल आहे. देशाची वाढती लोकसंख्या यासह\nजगाची अन्नधान्याची वाढती मागणी या करता त्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. अन्यथा देशात\nव जगात भूकबळी होतील म्हणून कृषी विद्यापीठाची निर्मिती, संकरीत वाणाचा शोध लागला.\nजेथे देशी व गावठी वाण १-२ क्विन्टल पर्यंत पिकायचे तेथे १०-१२ पटीने अन्नधान्य पिकायला\nलागले. हि हरितक्रांती देशाची व जगाची भूक भागावणारी ठरली. परंतु गरजेपेक्षा जास्त उत्पादन\nमिळू लागले. राज्यकर्त्यांचा व विरोधकांचाही सत्ताकारणाकरिता ग्राहक हा केंद्रबिंदू झाला म्हणून\nजो तो ग्राहकाचा विचार करत पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करीत त्यालाच वेठीस धरू\nलागला. लोकांच्या गरजेपेक्षा जास्त माल बाजारात येवू लागला, ग्राहकाला वेगवेगळे पर्याय\nउपलब्ध झाले. त्यामुळे शेतमाल पिकविणाऱ्याला ग्राहकाची वाट बघण्याची वेळ आली. शेती\nपिकली परंतु शेतकऱ्याची वाट लागली. अन्नधान्य, फळे अथवा भाजीपाला सर्वांची हीच तऱ्हा.\nपीव्हीसी पाईपलाईन, ठिबक, सूक्ष्म ठिबक , तुषार सिंचन , मल्चिंग पेपर या उत्पादन करणाऱ्या\nकंपन्या करोडो रुपये कमवायला लागल्या. आधुनिक शेतीच्या नादात बैल गेले, ट्रॅक्टर आले. त्यात\nछोटे मोठे प्रकार त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आल्या शेतीची प्रगती झाली. हीच परिस्थिती औषध\nकंपन्या, रासायनिक खते कंपन्यांची आहे.उत्पादन व उत्पादन खर्च भरमसाठ वाढले. उत्पादन\nभरपूर येते परंतु शेतकऱ्याच्या मिळवायच्या उत्पन्नाची वाट लागली. ग्राहक नसल्यामुळे\nपिकवलेल्या मालाला सरकारकडे हमीभाव मागण्याची वेळ आली. हेच हरितक्रांतीने घडविले\nकदाचित भरमसाठ लोकसंख्या व त्यांच्या पोटाला लागणारे अन्नधान्य, फळे व भाजीपाला हे जर\nमागणीपेक्षा बाजारात कमी उपलब्ध असते तर शेतकऱ्याच्या मागे मागे ग्राहक फिरला असता व\nमागेल ती किंमत मोजली असती त्यामुळे हरितक्रांती हीच शेतकऱ्यावर घाला घालणारी ठरत\nआहे. हीच परिस्थिती दुध उत्पादकांची झाली आहे जनावरांच्या किमती भरमसाठ, त्यांच्या\nचारापाण्याला लागणारा बेसुमार खर्च, त्यांना द्यावयाचे पशुखाद्य अंत्योदय योजनेतील माणसाला\nमिळणाऱ्या २ रु. किलोच्या धान्यापेक्षाही महाग आणि हे सर्व दिल्यावर संकरीत गायीचा\nऔषधपाणी व आरोग्यावरील खर्च पोटच्या पोराला करणार नाही इतका होऊन जातो.\nत्याप्रमाणात या गाई दुधही पाण्यासारखे भरपूर देतात. पण त्याला मिळणारा बाजारभाव २२-\n२३ रुपये असतो शिवाय दुध नासने, आज दुध गाडी आली नाही, आणि त्यातच पेमेंट बुडविण्याचे\nप्रकारही घडतात. या दुध धंद्याचा हिशोब केला तर दुध उत्पादकाच्या करिता न परवडणाराच\nउद्योग आहे. आणि हीच धवलक्रांती संकरीत गाईच्या माध्यमातून झाली नसती तर दुध\nउत्पादकाच्या गोठ्यावर येऊन ग्राहकाला दुध उत्पादक सांगेल त्या बाजार भावाने दुध घ्यावे\nलागले असते. तेव्हा दुर्देवाने म्हणणे लागते हरीत क्रांती व धवल क्रांती या दोन्हीमुळेच शेतकऱ्याची\nफरफट झाली आहे परंतु सरकारने मग ते कोणत्याही पक्षाचे असो ग्राहक हितापेक्षा शेतकरी हित\nलक्षात घेवून निर्णय घ्या. शेतकऱ्याला जिवंत ठेवा. शेतकऱ्याला मारून राज्य करू नका व यात\nविरोधकांनीही राजकारण करू नये. कोट्यावधीचा देशाला चुना लावणाऱ्या भामट्या सारखा\nशेतकरी नाही तो इथेच मरणार आहे. या भामट्यासारखा त्याला देश सोडताही येणार नाही\nत्यामुळे ७ वा वेतन आयोग आणि मंत्र्यांच्या सरकारी खर्चाला कात्री लावा सर्व योजना काही वर्ष\nबंद झाले तर बेहतर तसेच देवस्थाने , खाजगी शिक्षण संस्था, मोठे उद्योजक यांचे सहकार्य घ्या\nपरंतु शेतकऱ्याच्या हिताचे योग्य ते निर्णय घ्या. एकदाचे त्याला संपूर्ण कर्ज मुक्त करा\nसदरच्या शेतकऱ्याच्या अडचणीबाबत शासन स्तरावर आधारभूत किमती वाढवत काही\nखरीप व रब्बी पिकांच्या जाहीर केलेल्या किमती संदर्भात व्यापारी वर्गाने यापेक्षा कमी किमतीत\nमाल घेवू नये म्हणून दंड व फौजदारी स्वरूपाच्या कारवाईचा घेतलेला निर्णय म्हणजे औषधापेक्षा\nआजार बरा असा वाटायला लागला आहे. तर भावांतर सारखी योजना राबविणे हा मार्गही\nगैरप्रकाराला आमंत्रण देणारा ठरत आहे. या करिता शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला तो पिकवित\nअसलेल्या क्षेत्राची आधुनिक यंत्रणेद्वारे खातर जमा करता मजुरी स्वरुपात रोख मनरेगा अंतर्गत\nखरीप, रब्बी, बारमाही, बहुवार्षिक स्वरूपातील पिका करिता एकरकमी मजुरी स्वरुपात दरवर्षी\nडायरेक्ट अनुदान देण्याबाबत निर्णय घ्यावा हीच अपेक्षा जेणे करून कोठेतरी शेतकऱ्याला\n\"समाधानी असेल शेतकरी तर सुखी होईल जनता\" हे लक्षात ठेवा. असे प्रतिपादन अॅड. माणिकराव शिंदे यांनी शेवटी केले आहे .\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/833/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AE", "date_download": "2018-10-16T07:49:47Z", "digest": "sha1:YQ3JOCRA4UY3QDRB63VLF4EFAQTFI7UJ", "length": 7286, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nतेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज द्या - धनंजय मुंडे\nमहाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या छोट्याशा तेलंगणा राज्याला शेतकऱ्यांना कर्जमाफीही देता येते आणि मोफत वीजही देता येते. महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही द्यावी आणि तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १६ जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मुंडे आज नांदेड येथे आले होते. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.\nनाशिक ग्रामीण राष्ट्रवादीत इनकमिंग सिन्नर पाठोपाठ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांच ...\nत्र्यंबकेश्वर तालुक्यातील सौ. भारती भोये यांच्यासह हरसूल व ठाणापाडा गटातील शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी सिन्नर येथील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून आगामी काळात देखील विविध पक्षांमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक असून त्याबाबत योग्य ती चाचपणी केल्यानंतरच त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येईल असे अॅड. रविंद्र पगार यांनी यावेळी सांगितले.सद्यस ...\nराज्यातील विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एल्गार रथ ...\n- प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दाखवला हिरवा झेंडाशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचे अवजारे, वाहनांना जीएसटीमधून सूट मिळावी, शेतीमालाला हमी भाव मिळावा, तरुणांना रोजगार मिळावा, कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरु कराव्यात, राज्यातील लोडशेडींग बंद करावी अशा विविध मागण्यासांठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे एल्गार रथ काढण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी काल हिरवा झेंडा दाखवत या रथाची सुरूवात कोल्हापूर येथून केली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या एल्गार र ...\nसंघर्षयात्रेची धुळे येथे जाहीर सभा ...\nसंघर्षयात्रेच्या धुळे येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना, तुरीला भाव घोषित करत सरकारने केवळ शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली, बारदाने खरेदी झाली नाही म्हणून नाफेडने तूर खरेदी बंद ठेवली आहे तसेच व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दलाली वाढवली आहे, त्यामुळे हे सरकार म्हणजे फेकू सरकार असल्याची टीका केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, भाई जगताप, प्रकाश गजभिये, अबू अझमी, प्रा. कवाडे, राहुल बोंद्रे, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-marathi-news-sakal-news-shrikrushna-joshi-death-swin-flu-58455", "date_download": "2018-10-16T08:17:45Z", "digest": "sha1:RNB52YZWUACBEX4Z2ZFSCH4GU3XUX2LM", "length": 10857, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri news marathi news sakal news shrikrushna joshi death swin flu रत्नागिरी: श्रीकृष्ण जोशी यांचे निधन; देवरूखमधील स्वाईन फ्लूचा पहिला बळी | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी: श्रीकृष्ण जोशी यांचे निधन; देवरूखमधील स्वाईन फ्लूचा पहिला बळी\nरविवार, 9 जुलै 2017\nदेवरूख (जि. रत्नागिरी) - स्वाईन फ्लूची लागण झाल्याने कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान येथील श्रीकृष्ण ऊर्फ किशोर जोशी (वय 47) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे देवरूखमधील स्वाईन फ्लूचा पहिलाच बळी गेला आहे.\nदेवरूख (जि. रत्नागिरी) - स्वाईन फ्लूची लागण झाल्याने कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान येथील श्रीकृष्ण ऊर्फ किशोर जोशी (वय 47) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे देवरूखमधील स्वाईन फ्लूचा पहिलाच बळी गेला आहे.\nअभियांत्रिकीचे शिक्षण झालेले जोशी साडवली येथील स्मिथ ऍण्ड नेफ्यू कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रथम स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र नंतर कोल्हापूर येथे त्यांना हलवावे लागले. दरम्यान कोल्हापूरमध्येच त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले. तेथेच त्यांचे निधन झाले.\nअनधिकृत घरेही होणार नियमित\nनागपूर - पूर्व नागपुरातील भरतवाडा, पूनापूर, पारडी, भांडेवाडी येथे स्मार्ट सिटीअंतर्गत आतापर्यंत गुंठेवारीतही नियमित होऊ न शकणारे अनधिकृत बांधकाम...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nआत्म्यासोबत जायचे असल्याने जीवन संपविले\nनागपूर - डोळ्यासमोर अपघात बघितल्याने मनावर परिणाम झालेल्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचा आत्मा आपल्याला बोलवत होता,...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोपालन व्यवसाय\nकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/maratha-kranti-morcha-mla-mp-135654", "date_download": "2018-10-16T08:51:12Z", "digest": "sha1:7PLD27ECUOUW4L5QHXCQQROBPW2E4LIA", "length": 15720, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha mla mp आमदार-खासदारांच्या तोंडाला काळे फासणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा | eSakal", "raw_content": "\nआमदार-खासदारांच्या तोंडाला काळे फासणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nलातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यव्याप्ती ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार आणि खासदार सहभागी न झाल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मोर्चाच्या वतीने शनिवारी (ता. 4) शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या येथील निवासस्थानासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनातून देण्यात आला. आंदोलनाची पू्र्वकल्पना देऊनही आमदार काळे उपस्थित न राहिल्याने त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. वडील स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव काळे यांचा वसा वारसा स्वतःमध्ये रूजवावा, असा सल्ला देण्यासही कार्यकर्ते विसरले नाहीत.\nलातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यव्याप्ती ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार आणि खासदार सहभागी न झाल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मोर्चाच्या वतीने शनिवारी (ता. 4) शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या येथील निवासस्थानासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनातून देण्यात आला. आंदोलनाची पू्र्वकल्पना देऊनही आमदार काळे उपस्थित न राहिल्याने त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. वडील स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव काळे यांचा वसा वारसा स्वतःमध्ये रूजवावा, असा सल्ला देण्यासही कार्यकर्ते विसरले नाहीत.\nसकाळी अकराच्या सुमारास एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत व घंटानाद करीत आमदार काळे यांच्या घरासमोर आंदोलन सुरू झाले. त्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी प्राणांची बाजी लावलेल्या जिल्ह्यातील सुमित सावळसुरे व नववाथ माने यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आंदोलनाची पूर्वकल्पना असतानाही उपस्थित न राहिल्याने आमदार काळे यांचा आंदोलकांनी निषेध केला. स्वकीयांच्या अशा भूमिकेनेच समाजाचे वाटोळे झाले असून अशा वृत्तीचे राजकारणी हे समाजाचे खरे शत्रू असल्याची भावना अनेकांनी मनोगतातून व्यक्त केली. एकीकडे आरक्षणासाठी तरूण जीवाचे बलीदान देत असताना दुसरीकडे मराठा लोकप्रतिनिधी गप्प आहेत. आरक्षण मिळवून देण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीही त्यांच्याकडे नाही. हे आंदोलन त्यांचे नाही असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.\nक्रांती दिनी होणारे ठिय्या आंदोलन आंदोलन हे शासनाच्या उरात धडकी भरेल, या पद्धतीने करण्याचा तसेच त्यासाठी गावागावात आणि वाड्यातांड्यावर संदेश पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला. या आंदोलनात मराठा समाजातील आमदार व खासदार सहभागी न झाल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. काही आंदोलनकर्त्यांनी आमदार काळे यांचे वडिल स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव काळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी शिक्षण, शेती, शेतकरी व ग्राम विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करून आमदार विक्रम यांनी वडीलांचा हा वसा वारसा स्वतःत रुजवावा, असा सल्ला आंदोलनकर्त्यांनी दिला. आरक्षणाची ही लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरुच राहणार असल्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. आंदोलनात आमदार काळे यांचे शेजारी माजी आमदार वैजनाथ शिंदे यांचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. आंदोलनाच्या वेळी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/maharashtraband-maratha-kranti-morcha-their-marriage-took-place-movement-136718", "date_download": "2018-10-16T08:33:38Z", "digest": "sha1:DAGUFUBQYOYGW3XWDNMWCM7YFKSVTKMC", "length": 12423, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "#Maharashtraband Maratha Kranti Morcha : Their marriage took place in the movement Maratha Kranti Morcha : आंदोलनस्थळी पार पडला शुभविवाह | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha : आंदोलनस्थळी पार पडला शुभविवाह\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nगांधीग्राम (अकोला) - मराठा सकाल समाजाने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्याला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. गांधीग्राम येथील अकोट विवाह सोहळा पार पडणाडर होता. बंद असल्यामुले काय होणार असा प्रश्न त्यामुळे वऱ्हाडी मंडळींना पडला होता. परंतु, मराठा आंदोलनाच्या स्थळीच त्यांचा शुभविवाह पार पडला.\nगांधीग्राम (अकोला) - मराठा सकाल समाजाने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्याला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. गांधीग्राम येथील अकोट विवाह सोहळा पार पडणाडर होता. बंद असल्यामुले काय होणार असा प्रश्न त्यामुळे वऱ्हाडी मंडळींना पडला होता. परंतु, मराठा आंदोलनाच्या स्थळीच त्यांचा शुभविवाह पार पडला.\nगांधीग्राम (ता.अकोला) येथील पांडुरंग अढाऊ यांचा मुलगा चि. अभिमन्यु व देऊळगाव (ता.अकोट) येथील हरिदास गावंडे यांची कन्या चि.सौ.कां.तेजश्विनी यांचा विवाह रितिरिवाजप्रमाणे गुरुवार दि.९ ऑगस्ट रोजी करण्याचे ठरविले होते. मात्र मराठा समाजाचा मोर्च्याची तारीख तीच ठरली, सर्वांच्या मनात धाकधूक सुरू होती. नेमके काय करायचे समजत नव्हते. लग्नाची तारीख रद्द करता येत नव्हती कारण सर्व तयारी आटोपली होती, व दुसरी तिथही निघणार नव्हती.\nअशातच गुरुवारी सकाळी वऱ्हाड लग्नाला अकोटला निघालं मात्र लग्नाचे वऱ्हाडी आहेत म्हणुन आंदोलकांनी वाहनांना अडविलेही नाही, शिवाजी चौक अकोट येथे मोठ्या प्रमाणात जमाव होता अशातच आंदोलकांनी शिवाजी चौकात लग्न लावण्याची विनवणी केली. लगेच वधू व वर पक्षाने ही विनवणी मान्य केली व शिवाजी चौक अकोट येथे त्यांचा शुभविवाह लावण्यात आला. यावेळी मंगलाष्टके म्हणुन विवाह पार पडला.\nत्यांनतर रितिरिवाजप्रमाणे ए.पि.एम.सी.अकोट येथे बाकीचे सर्व कार्यक्रम पार पडले. यासाठी अकोटच्या कार्यकर्त्यांनी शांततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत केली.\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20256", "date_download": "2018-10-16T07:51:29Z", "digest": "sha1:UCSU2IYGVL46M2LQ7TQVU4RNUEUQSP5Q", "length": 3506, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मल्ल्या : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मल्ल्या\nविजय मल्यासारख्यांचे करायचे काय\nविजय मल्ल्याजी जे भारतात असहिष्णूता वाढली म्हणून देश सोडून गेले आहेत. सोबत काही हजार करोड रुपये बुडवून पळाले आहेत. त्यांचे आता पुढे काय होणार\nहा पैसा शेवटी आपण करदात्यांचाच आहे असे मला वाटते म्हणून ही चिंता, अन्यथा दारूचा धंदा करणार्‍यांबद्दल मला सहानुभूती नाही.\nRead more about विजय मल्यासारख्यांचे करायचे काय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2098", "date_download": "2018-10-16T07:26:52Z", "digest": "sha1:VYQ6L66AW56T4F6XQG43R7VBYAGBTR42", "length": 41139, "nlines": 185, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आचार्य_गार्गी संवाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआचार्य: इथे गार्गी मुलीने शंका व्यक्त केली आहे. तिचे निरसन करण्यासाठी आलो आहे. बोला काय शंका आहे\nगार्गी : आचार्य वन्दे.माझा प्रश्न असा आहे : पूर्ववाहिनी तसेच पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी खाली खाली म्हणजे उच्च स्थानाकडून निम्न स्थानाकडे वहात जाते. याचे कारण काय\nआचार्य: म्हणजे पाणी वर वर का वहात नाही असे तुला म्हणायचे आहे काय\nगार्गी : होय. मुळात ते आपण होऊन हालचाल कशी करू शकते हाही प्रश्न आहेच. कारण पंचमहाभूते अचेतन आहेत असे म्हटले आहे.\nआचार्य: वायू सुद्धा एक भूत आहे. तो वाहतोच ना\nगार्गी : होय. तीही एक शंका आहेच. पण तो केवळ जाणवतो.प्रत्यक्ष दिसत नाही. जल नेहमी खाली खालीच जाताना प्रत्यक्ष दिसते. त्यामुळे शंका तीव्र होते.मी जेव्हा प्रवाहाकडे पाहाते तेव्हा कोणीतरी या नदीला खाली ओढून नेत आहे असे वाटते.आचार्य, नदीला कोण खेचून नेते\nआचार्य (स्वगत): ही मुलगी त्या संस्थळावर जाऊन वाचते की काय तिला थेट विचारतोच. पण नको. काहीतरी प्रतिपृच्छा करून मला अडचणीत आणील.तेव्हा सूक्ष्म देहाने परकायाप्रवेश करून आडवळणाने विचारलेले बरे.\n[सूक्षमदेहाने कायाप्रवेश करतात.] मुली,नद्यांचे पाणी खाली खालीच का वाहाते हा तुझा प्रश्न आहे. या नद्यांत पूर्ववाहिनी किती पश्चिमवाहिनी किती तसेच इतर नद्या किती याचा सर्व विदा तुझ्यापाशी आहे काय\n आचार्य , हा शब्द प्रथमच ऐकते आहे.व्युत्पत्तीही ध्यानी येत नाही. आपण अर्थ विशद करावा.\n बरे झाले ही त्या स्थळावर जात नाही ते अन्यथा तिथे वाचलेले नाही नाही ते प्रश्न विचारून माझे डोके खाल्ले असते.असो. आता माझे ब्रह्मास्त्र काढतो.)\n(पुन्हा स्वकायेत प्रवेश करतात)\nगार्गी :आचार्य, इतकावेळ आपण मौन धारण केले आहे त्याचे कारण काय\nआचार्य:तुझ्या प्रश्नावर विचार करीत होतो.\nगार्गी : (स्वगत) माझ्या शंका असतातच तशा विचार करायला लावणार्‍या\nआचार्य: गार्गी, या विश्वाची निर्मिती कशी झाली हे तुला ठाऊक आहे ना\nगार्गी :होय. आधी या अनंत अवकाशात केवळ ब्रह्मतत्त्व ओतप्रोत भरलेले होते.अन्य काहीही अस्तित्वात नव्हते. त्या आदिब्रह्माच्या \" एकोsहम् बहु स्याम् प्रजायेय\" या आदि संकल्पामुळे विश्वाची उत्पत्ती झाली, असे उपनिषदे सांगतात.\n उत्तम. ब्रह्मातून विश्वरचना झाली, म्हणजे ते ब्रह्म विश्वात रूपांतरित झाले काय\nगार्गी : नाही. ब्रह्म अविकारी आहे. विश्वरचना हो्ऊनही ब्रह्म आहे तसेच अबाधित आहे. असे उपनिषद्कार म्हणतात.\nआचार्य: ते योग्यच आहे. यातून काय अनुमान निघते\nगार्गी : प्रश्नाचे आकलन झाले नाही आचार्यश्री. आपणच सांगावे.\nआचार्य: हे पाहा.आधी ब्रह्म होते. आता ते ब्रह्म तसेच आहे.शिवाय हे एव्हढे मोठे विश्व दिसते आहे.मग त्यासाठी लागलेले उपादान निमित्त(साधनसामग्री) कुठून आले\nगार्गी : ऊर्णनाभी(कोळी) जाळे विणतो. या जालनिर्मितीचे उपादानकारण (धागा) स्वत:तूनच निर्माण करतो.तद्वत् ब्रह्माने विश्वरचनेची साधनसामग्री स्वत:तूनच निर्माण केली असे म्हटले जाते.\nआचार्य: या दृष्टान्तात दोष आहे.कोळी भक्ष्य़ खातो. त्याच्या पोटात त्या भक्ष्य़ाचे रूपांतर धाग्यासाठी लागणार्‍या पदार्थात होते.म्हणजे इथे निमित्तकारण (ऊर्णनाभी) असून त्याहून भिन्न असे उपादानकारण (भक्ष्य) आहे.विश्वरचनेसाठी ब्रह्म हे निमित्तकारण आहे.पण त्याहून भिन्न असे उपादानकारण (साधनसामग्री)\tउपलब्धच नाही.\nगार्गी: मग हे जगत् घडवले कसे\nआचार्य:(आनंदून) तेच तर सांगतो आहे.हे विश्व रचले गेलेच नाही.\"एकोsहं बहु स्याम्\" या आदिसंकल्पाचे स्फुरण झाले आणि त्या परब्रह्माने आपल्या मायेने हा विश्वपसार्‍याचा भास निर्माण केला.भासासाठी संकल्प पुरेसा आहे. वस्तुरूप साधनसामग्री नको.\nगार्गी : म्हणजे हे अखिल जगत् मिथ्याच आहे काय\nआचार्य(उत्साहाने) : नि:संदेह मिथ्याच.सोप्या भाषेत सांगायचे तर तुझे प्रश्न\" अगा जे घडलेचि नाहीत्याची वार्ता पुससी कायीत्याची वार्ता पुससी कायी\" या प्रकारातले आहेत. तुझ्या त्या नद्या, ते खाली खाली वाहाणारे पाणी सगळे खोटे\" या प्रकारातले आहेत. तुझ्या त्या नद्या, ते खाली खाली वाहाणारे पाणी सगळे खोटे मिथ्या गोष्टींना कारण कसले\nआचार्य:(स्वगत) झाली वाटते गप्प.संपले हिचे प्रश्न.आमचे ब्रह्मास्त्र आहेच तसे प्रभावी\nगार्गी: आचार्य, आपण सर्व या विश्वाचेच घटक आहो ना विश्व मिथ्या असेल तर आपणही मिथ्या ठरता. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश असेल.पण शरीर,मेंदू,आपण बोलता ती वाचा यांचे काय विश्व मिथ्या असेल तर आपणही मिथ्या ठरता. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश असेल.पण शरीर,मेंदू,आपण बोलता ती वाचा यांचे काय अशा मिथ्या माध्यमातून \"जगन्मिथ्या\" हा सिद्धान्त मांडणे हा आत्मविरोध (सेल्फ़ कॉंट्रॅडिक्शन) नाही काय\nपर्यायाने खाली खाली वाहाणारे पाणी वास्तव ठरत नाही काय त्याला खाली कोण खेचते याचा शोध घेणे आपले कर्तव्य नाही काय\nआचार्य:(हातातील दंड उंचावून): गप्प बैस सारखे प्रश्न, प्रश्न, प्रश्न सारखे प्रश्न, प्रश्न, प्रश्नकितीही समजावले तरी येरे माझ्या मागल्या.\nते याज्ञवल्क्य काय म्हणाले होते त्याचे तुला विस्मरण झाले काय\nगार्गी:(बौद्धिक पातळीवरून शारीर पातळीवर येत): क्षमा असावी आचार्य, मर्यादेचे अतिक्रमण झाले.(त्यांच्या दृष्टीला भिडवलेली दृष्टी खाली त्यांच्या पायाजवळ झुकते. ते बसलेले असतात त्या चर्मावरील व्याघ्रमुख\tउग्रभयंकर दिसते. घाबरून मट्कन खाली बसते.)\nआचार्य:( क्षणिक झालेल्या क्रोधाविष्काराने किंचित् लज्जित.उजव्या हाताची वरद मुद्रा. स्वगत): हे बुद्धिमती, तुला भीती वाटण्याचे काही कारण नाही. तुझ्या प्रश्नांनी मीच घाबरून गेलो आहे\nविनायक गोरे [17 Oct 2009 रोजी 12:52 वा.]\nआपल्या \"नामसंकीर्तन...\" या प्रस्तावाला विरोध केला याचा अर्थ मी \"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या\" हे खरे मानणारा आहे असे नाही. माझा विरोध ज्या तर्कदुष्ट पद्धतीने आपण तो प्रस्ताव मांडला होतात त्याला होता. एकच उदाहरण देतो.\nम्हणजे ज्या इहलोकात आपण राहातो.,जो प्रत्यक्ष दिसतो, अनुभवता येतो, तो खोटा आणि जो \"पाहिला ना देखिला ना कुणा अनुभावला\" असा परलोक खरा \nतिथे अखंड ब्रह्मानंद,परमसुख आहे असे मानायचे.त्याच्या प्राप्तीसाठी सारा आटापिटा करायचा. केव्हढे हे वैपरीत्य\nमाणसाने भ्रामक गोष्टींच्या मागे लागावे लागावे म्हणजे किती \nहा आपला युक्तिवाद किती तकलादू आहे हे दाखवण्यासाठी मी ऍरिस्टार्कसच्या सूर्यकेंद्रित विश्वाच्या सिद्धांताचे उदाहरण देऊन लिहिले होते.\nऍरिस्टार्कसने सूर्यकेंद्रित विश्वाचे मॉडेल इ. स. पू. २५० च्या सुमारास मांडले. ते अगदी आर्किमिडीजसारख्या (जो ऍरिस्टार्कसपेक्षा २५ वर्षांनी लहान होता आणि ज्याची आजही विश्वातल्या तीन श्रेष्ठ गणितज्ज्ञांमध्ये गणना होते, न्यूटन आणि गॉस हे इतर दोघे) लोकांपासून अगदी सामान्य माणसापर्यंत पुढची १८०० वर्षे कोणालाही पटले नाही. त्या सर्वांचा युक्तिवाद आपण केला तसाच होता. \" जिथे सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे रोज पृथ्वीभोवती फिरताना दिसतात ते खोटे आणि सूर्य - तारे स्थिर आणि पृथ्वीसकट सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, पृथ्वी स्वतःभोवती फिरते वगैरे गोष्टी खर्‍या मानायच्या.त्यासाठी मोठ्या मोठ्या आकड्यांचे खेळ करायचे. केवढे हे वैपरित्य केवढा हा भ्रम या सूर्यकेंद्रित विश्वाच्या मॉडेलमागे लागून (ऍरिस्टार्कसने) आपल्या आयुष्याची अपरिमित हानी करून घेतली बुवा\nकिंवा पर्स्पेक्टिव यांनी जे विचारले होते \" कोणी न बघितलेला परलोक खोटा आहे असे मानण्यास जागा आहे पण ज्या इहलोकात आपण राहतो तो तरी खरा कशावरून\" याला आपण उत्तर दिले नाहीत. \"आपण अनुभवतो, रोज बघतो\" हे उत्तर असेल तर स्वप्न, मृगजळ, होलोग्राम यांचे काय असे प्रश्न त्यांनी विचारले होते.\nआपल्या प्रस्तावातला दुसरा वादग्रस्त भाग असा की \"सर्वसाधारणपणे अध्यात्माच्या आणि खासकरून भक्तिमार्गाच्या प्रसाराने सामान्य लोक निष्क्रीय झाले\". यासाठी केवळ पुलंची तीन विधाने हा पुरावा पुरेसा नाही. सावरकर आणि राजवाडे यांनी हे प्रतिपादन केले त्याचे गं. बा. सरदार आणि इतर अभ्यासकांनी खंडन केले आहे. मोक्ष किंवा भक्तिमार्गाच्या प्रसाराच्या आधी भारतीय समाज सक्रीय होता आणि नंतर तो निष्क्रीय झाला याचे आपण पुरावे दिलेले नाहीत. बौद्धधर्माच्या प्रसारामुळे लोकांमध्ये संसाराबद्दल निराशा जास्त आली आणि संन्यासमार्गाचे प्रेम उत्पन्न झाले असेही काही अभ्यासक म्हणतात. शंकराचार्यांच्या \"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या\" उक्तीमागेही बौद्धांचा प्रभाव असावा. त्यांचे परात्पर गुरू गौडपादाचार्य यांना प्रच्छन्न बौद्ध असेच म्हणतात. मुसलमानी आक्रमण हे दुसरे एक कारण असू शकते.\nआणखीही अनेकांनी अनेक आक्षेप, शंका, प्रतिवाद केले होते त्यांची उत्तरे आपण दिली नाहीत.\nमाझे \"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या\"यावर काय मत आहे ते मी दुसर्‍या प्रतिसादात देईन.\nउपनिषदे न वाचणार्‍यांकरिता थोडीशी मजेदार माहिती. जनक हा राजा तसा चालू दिसतो.एका यज्ञाच्या वेळी कुरु व पंचाल या देशातील ब्राह्मण जमले असतांना प्रश्नांची उत्तरे देण्याला अत्यंत समर्थ कोण असावा हे जाणण्याकरिता त्याने जाहीर केले की \" या एक हजार गायींच्या शिंगांना सुवर्णाची नाणी बांधली आहेत. तुमच्यापैकी जो ब्राह्मणश्रेष्ट असेल त्याने या गाई घेऊन जाव्या.\" आली का पंचाईत इतक्या सर्वांत मीच श्रेष्ट असे कसे सांगावयाचे इतक्या सर्वांत मीच श्रेष्ट असे कसे सांगावयाचे सगळे गप्प पाहून याज्ञवल्क्य आपल्या शिष्याला म्हणाला \" जा गाई घेऊन.\"\nमग सर्व खवळले व त्याला प्रश्न विचारू लागले.त्यातील गार्गी एक. तीने अनेक प्रश्न विचारले, त्यांचे स्वरूप असे ,,\"जग उदकाने ओत-प्रोत भरले आहे, उदक कशाने\" उत्तर \"वायुने\".\"वायु कशाने\" उत्तर \"वायुने\".\"वायु कशाने\" असे होता होता प्रश्न आला \"आकाश कशाने \" असे होता होता प्रश्न आला \"आकाश कशाने या प्रश्नाचे उत्तर श्री. य.ना.वालांचे आचार्य देत आहेत.( याज्ञवल्क्याचे उत्तर : \"अ-क्षर ब्रह्माच्या नियंत्रणाने\")\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nकुठल्याही लेखाच्यासंदर्भात प्रतिसादांचे स्वागतच असते. प्रतिसाद त्या त्या लेखाशी संबंधित असतील तर अधिक चांगले.\nगार्गीच्या गालावरील खळ्या हेच ब्रह्म\nविसोबा खेचर [18 Oct 2009 रोजी 04:59 वा.]\nआचार्य (स्वगत): ही मुलगी त्या संस्थळावर जाऊन वाचते की काय तिला थेट विचारतोच. पण नको. काहीतरी प्रतिपृच्छा करून मला अडचणीत आणील.तेव्हा सूक्ष्म देहाने परकायाप्रवेश करून आडवळणाने विचारलेले बरे.\n नाटकातील संस्थळांचा उल्लेख आवडला\nया दृष्टान्तात दोष आहे.कोळी भक्ष्य़ खातो. त्याच्या पोटात त्या भक्ष्य़ाचे रूपांतर धाग्यासाठी लागणार्‍या पदार्थात होते.म्हणजे इथे निमित्तकारण (ऊर्णनाभी) असून त्याहून भिन्न असे उपादानकारण (भक्ष्य) आहे.विश्वरचनेसाठी ब्रह्म हे निमित्तकारण आहे.पण त्याहून भिन्न असे उपादानकारण (साधनसामग्री) उपलब्धच नाही.\nदेवा, आचार्यांना माफ कर, ते काय बोलत आहेत हे त्यांचं त्यांना तरी कळतंय की नाही तूच जाणे\nहे आचार्य, टेक अ चील पिल\nअरे तुझ्यासोबत लेका ती तारुण्याने मुसमुसलेली गार्गी चांगली गप्पा मारत बसली आहे. तिला जरा विचार तिच्या कॉलेजातल्या गंमतीजंमती वगैरे तिला जरा तिच्या बॉयफ्रेंडवरून छेड. बघ तरी कशी छान लाजते ती तिला जरा तिच्या बॉयफ्रेंडवरून छेड. बघ तरी कशी छान लाजते ती अरे मेल्या ब्रह्मच पाहचाय ना तुला, मग बघ ते तिच्या गालावर पडणार्‍या छानश्या खळ्यांत अरे मेल्या ब्रह्मच पाहचाय ना तुला, मग बघ ते तिच्या गालावर पडणार्‍या छानश्या खळ्यांत\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nविसोबा खेचर [18 Oct 2009 रोजी 05:29 वा.]\nटंकनचूक. अनवधानाने 'ना' चा 'मा' झाला\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nआचार्यांच्या संवादातील निमित्तकारण, उपादानकारण हे शब्द वाचून श्री.विसोबा खेचर आपल्या प्रतिसादात लिहितात :\n\"देवा, आचार्यांना माफ कर, ते काय बोलत आहेत हे त्यांचं त्यांना तरी कळतंय की नाही तूच जाणे\nअसे वाटणे साहजिक आहे.पण या शब्दांचे अर्थ समजायला सोपे आहेत.\nसमजा मातीचे एक मडके बनवायचे तर\n*कुंभार हवा.तो जिवंत हवा. मडके घडवण्याचे त्याच्या मनात हवे.\nअध्यात्माच्या भाषेत इथे कुंभार हे निमित्तकारण.ते सचेतन हवे.(जिवंत). त्याने संकल्प करायला हवा.(मनात आणणे)\n**मडक्यासाठी माती, पाणी, चाक, अशी साधनसामग्री हवी.हे उपादानकारण.\nआता विश्वनिर्मितीसाठी ब्रह्म हे निमित्तकारण. ते सचेतन आहेच. त्याला विश्वनिर्मितीचा आदिसंकल्प स्फुरला आहे.\nविश्वनिर्मितीसाठी उपादानकारण (साधनसामग्री) कोणते इथेच गाडे अडते. निर्मितीपूर्वी ब्रह्माव्यतिरिक्त अन्य काही उपलब्धच नाही.\nसंवाद चुरचुरीत आहेत. ब्रह्म म्हणजे नेमके काय त्याची व्याख्या कशी करतात\nविसोबा खेचर [18 Oct 2009 रोजी 18:26 वा.]\nसंवाद चुरचुरीत आहेत. ब्रह्म म्हणजे नेमके काय त्याची व्याख्या कशी करतात\nते प्लीज गार्गीला विचारा अहो ज्याचं जळतं त्याला कळतं\nचांगलं प्रेम बसलं होतं आश्रमातल्या एका तरतरीत शिष्यावर. बापाने खो घातलान\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.टिंकरबेल यांनी ब्रह्म म्हणजे काय असा प्रश्न सहज निरागसपणे विचारला आहे. हा प्रश्न ऐकून :\n*काही जण सांगू किती सांगू किती असे वाटून नुसते बोलत सुटतात, तर काहीजण मौनात जातात.\n* काहीजण \"अहं ब्रह्मास्मि| सोsहम् |अहं सः|\" असे गर्जत छाती ठोकतात , तर काहीजण\"तत्त्वमेव, त्वमेव तत्|\" (ते तूच आहेस.तूच ते आहेस) असे सांगत अंगुलिनिर्देश करतात.\n* काहीजण आनंदु रे हाचि परमानंदु रे\" असे गात नाचू लागतात,तर काही जण अंतर्मुख होऊन समाधीत जातात.\n* काहीजण \"सर्वं खल्विदं ब्रह्म|\" असे बरळतात, तर काहीजण \"नेति नेति तत्त्व न ये अनुमाना| \" अशी आरती गात नन्नाची मान हालवतात.\nथोडक्यात म्हणजे कोणी काही असंबद्ध बोलत असेल (उदा.प्रस्तुत लेखन) तर तो ब्रह्माविषयी सांगतो आहे असे मानावे.असो.\nश्री.टिंकरबेल यांचा प्रश्न म्हणजे ब्रह्मजिज्ञासा.वेदान्त सूत्रांतील पहिली दोन सूत्रे आहेतः\nपदच्छेद: अथातो= अथ अत:,(अथ=प्रारंभ, अत:=आता पासून) जन्मादस्य =जन्म आदि अस्य ( अस्य= या जगाचे, जन्म आदि=जन्म इत्यादि= उत्पत्ती,स्थिती लय)\nअर्थ:ब्रह्माविषयीच्या विचाराचा आता प्रारंभ होत आहे. या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टींना जे कारणीभूत असते ते ब्रह्म होय.\nबौद्धिक पातळीवर याचा शाब्दिक अर्थ आपल्याला समजू शकतो.पण त्याला ब्रह्म जाणले असे म्हणत नाहीत.ब्रह्माची अनुभूती व्हायला हवी.\nआंघोळीच्या टबात समाधी लागून सिद्धान्ताचा साक्षात्कार झाल्यावर अर्किमिडीजच्या मुखावाटे\" युरेका युरेका\" असे आनंदोद्गार बाहेर पडले.\nत्याप्रमाणे समाधी लागून, डोक्यात लख्ख प्रकाश पडून,\"सांडिली त्रिपुटीदीप उजळला घटीं उजळला घटींदीप उजळला घटीं उजळला घटीं\"अशी स्थिती प्राप्त होऊन ,\"अरेच्चा\"अशी स्थिती प्राप्त होऊन ,\"अरेच्चा हे असे आहे तर हे असे आहे तर ते ब्रह्म म्हणजे मीच की ते ब्रह्म म्हणजे मीच की\"असे सहजोद्गार मुखावाटे बाहेर पडले तर ब्रह्म उमगले.\n(तुरीयावस्था असली तरी बाथरूमातून बाहेर पडताना वास्तवाचे भान ठेऊन टॉवेल अवश्य गुंडाळावा.)\nआपल्या प्रतिसादावरुन मला थोडीशी कल्पना आली. खुप कळलं असं नाही. मला फक्त अन्न हे पूर्ण ब्रह्म इतकच माहिती आहे.\nविसोबा खेचर [20 Oct 2009 रोजी 13:36 वा.]\nथोडक्यात म्हणजे कोणी काही असंबद्ध बोलत असेल (उदा.प्रस्तुत लेखन) तर तो ब्रह्माविषयी सांगतो आहे असे मानावे.\nत्याप्रमाणे समाधी लागून, डोक्यात लख्ख प्रकाश पडून,\"सांडिली त्रिपुटीदीप उजळला घटीं उजळला घटींदीप उजळला घटीं उजळला घटीं\"अशी स्थिती प्राप्त होऊन ,\"अरेच्चा\"अशी स्थिती प्राप्त होऊन ,\"अरेच्चा हे असे आहे तर हे असे आहे तर ते ब्रह्म म्हणजे मीच की ते ब्रह्म म्हणजे मीच की\"असे सहजोद्गार मुखावाटे बाहेर पडले तर ब्रह्म उमगले.\n आम्ही अगदी अजाणते असल्यापासून वेळोवेळी ब्रह्माची अनुभूती घेतली आहे..त्यात विशेष काही नाही\nयनावालासाहेब, वास्तविक ब्रह्म ही अत्यंत सहजसोप्पी गोष्ट. परंतु या वेदान्तसूत्रवाल्यांनी तिचा अर्थ पटकन कुणाला कळू नये, स्वत:चं महत्व अबाधित रहावं म्हणून अत्यंत अगम अश्या संस्कृत भाषेमध्ये (जी आम पब्लिकची भाषा नाही आणि जिच्यातलं आम पब्लिकला जाम ओ की ठो कळत नाही म्हणून अगम्य) मुद्दामूनच मोठ्ठा घोळ करून ठेवला आहे\nआणि अगदी आजही काही मंडळी त्या वेदान्तसूत्रवाल्या दाढीदिक्षितांचे एजंट असल्यासारखे लेखन करून ब्रह्माच्या अर्थाबाबतचा घोळ कायम ठेवत आहेत हे पाहून गंमत वाटते\nवास्तविक ब्रह्म या शब्दाची अगदी साधी उकल आहे.\n१) अशी कोणतीही गोष्ट (जी कुणाकडूनही हिसकावून, लुबाडून, घेतलेली नाही) जिच्यामुळे आपल्या मनाला निर्भेळ/निर्विष आनंद होतो,\n२) आणि आपल्याकडून झालेली अशी कोणतीही कृती, जी मनात काहीही स्वार्थ न ठेवता केवळ दुसर्‍याला आनंद/समाधान देण्याकरता केलेली असते\n एवढी आणि इतकीच साधी, सोपी व्याख्या आहे ब्रह्म या शब्दाची उगाच त्या अगम्य वेदान्तसूत्रातील दाखले देऊन उपयोग तर काहीच होणार नाही, उलट घोळ मात्र वाढेल उगाच त्या अगम्य वेदान्तसूत्रातील दाखले देऊन उपयोग तर काहीच होणार नाही, उलट घोळ मात्र वाढेल यनावालासाहेब, आपण केव्हातरी आपल्या आई-वडिलांचे किंवा इतर कुणा वडीलधार्‍याचे पाय चेपले असतीलच ना यनावालासाहेब, आपण केव्हातरी आपल्या आई-वडिलांचे किंवा इतर कुणा वडीलधार्‍याचे पाय चेपले असतीलच ना त्या व्यक्तिने 'बरं वाटलं रे बाबा त्या व्यक्तिने 'बरं वाटलं रे बाबा' असं जाहीरपणे अथवा मनातल्या मनात म्हणून ज्या दुवा तुम्हाला दिल्या ना, तेच ब्रह्म' असं जाहीरपणे अथवा मनातल्या मनात म्हणून ज्या दुवा तुम्हाला दिल्या ना, तेच ब्रह्म आपण कशाला उगाच फार लांब जाऊन वेद नी उपनिषदं धुंडाळून त्यात ब्रह्माचा अर्थ शोधत डोळ्यांचा लंबर वाढवतो कुणास ठाऊक आपण कशाला उगाच फार लांब जाऊन वेद नी उपनिषदं धुंडाळून त्यात ब्रह्माचा अर्थ शोधत डोळ्यांचा लंबर वाढवतो कुणास ठाऊक बहुधा त्या ब्रह्मालाच ठाऊक बहुधा त्या ब्रह्मालाच ठाऊक\nअहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या एखाद्या बॅक्टेरियाचं उदाहरण घ्या त्याला कुठे काय माहित्ये ब्रह्म म्हणजे काय ते त्याला कुठे काय माहित्ये ब्रह्म म्हणजे काय ते तरीदेखील तो जर दुषित पाण्यावाटे पोटात गेला तर ब्रह्म जाणणार्‍या दाढीदिक्षितांनादेखील रात्रभर रेघोट्या ओढाव्याच लागतात ना\nएखाद्या वाघाचं उदाहरण घ्या त्याला कुठे काय माहित्ये ब्रह्मब्रिह्म म्हणजे काय ते त्याला कुठे काय माहित्ये ब्रह्मब्रिह्म म्हणजे काय ते तो आपल्या मस्तीत जगतो आणि आपल्या मस्तीत मरतो. परंतु एखादा मनुष्य खपला की काही वेळा तुम्हीआम्ही काय म्हणतो\n\"बघा कसा वाघासारखा जगला साक्षात वाघ होता वाघ साक्षात वाघ होता वाघ\nआहे की नाही गंमत\nव्याघ्र जमातीत मात्र एखादा वाघ मेल्यावर इतर वाघ,\n\"बघा कसा एखाद्या वेदान्तसूत्रवाल्यासारखा जगला आणि मेला साक्षत एक दाढीदिक्षित ऋषि होता ऋषि\nअसं खचितच म्हणत नसतील\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/47?page=14", "date_download": "2018-10-16T08:45:24Z", "digest": "sha1:XUJ7VPW4M4SPM7TRWBQPIUMYJI4R5GXQ", "length": 6967, "nlines": 150, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विरंगुळा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nझोपेत पडणारी स्वप्नं जागेपणी आठवतात तेव्हा ती निरर्थक, विस्कळित व असंबद्ध वाटतात. तरीदेखील स्वप्नांबद्दल माणसांना नेहमीच एकप्रकारचे कुतूहल वाटत आले आहे.\nआजपावेतो ४१ भारतरत्न बहाल करण्यात आली. इतक्या वर्षात,देशातील व देशाबाहेरील व्यक्तींना. म्हणजे तसा हा दुर्मिळ मान. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी की एका पंचक्रोशीतील तीघांना हा मान मिळाला आहे. हे कोण व कोठले \nगेल्या वेळी प्रकाशित केलेली छायाचित्रे काही तांत्रीक अडचणी मुळे दिसू शकली नाहीत.\nतिच छायाचित्रे पुन्हा प्रकाशित करतोय.\nसर्वांना घरच्या मोगर्‍याची भेट \nआज सकाळी ऑफिसच्या बाहेर घेतलेले हे प्रकाशचित्र. . . .\nनाशिकच्या काळाराम मंदीरात एकाग्र चित्ताने पठण करत असलेले साधुबाबा.\nचित्राविषयी अभिप्राय/ सुचना/ टिका जरूर लिहा\nउपक्रमींचा (ओसरू लागलेला) लेखन उत्साह\nकाही दिवसांपूर्वी मला असे जाणवले की पूर्वी जितक्या सातत्याने मी उपक्रमवर लिहीत असे तितक्या सातत्याने हल्ली मी उपक्रमवर लिहीत नाही.\nभावनिक ठेव (इमोशनल बँक अकाउंट)\nनेहमी रागावणारा माणूस रागावला तर त्याच्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. बर्‍याच वेळा उशीरा येणारा कर्मचारी वरिष्ठांची बोलणी खातो.\nलाइफ इज फॉर शेअरिंग\nग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जाहिरातीचे वेगवेगळे मार्ग कंपन्या नेहमीच शोधत असतात. टी-मोबाईल कंपनीने नुकतीच एक मजेदार शक्कल लढवली.\nप्राचिन मराठीतील काही उतारे\nसंत, पंत आणि तंत या लेखानंतर काही उतारे द्यावयाचे होते त्याला आता सुरवात करू.\nअमृतराय [१६९८- १७५३] कटावा करिता प्रसिद्ध. त्यांनीच तो मराठीत सुरु केला म्हणावयास हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T07:23:56Z", "digest": "sha1:GE6OBTJPXYQ7L465K46CJE7NDXKKE45W", "length": 7780, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "होर्डिंग्ज दुर्घटनेमुळे पिंपरी – चिंचवडवर शोककळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहोर्डिंग्ज दुर्घटनेमुळे पिंपरी – चिंचवडवर शोककळा\nपिंपरी – पुण्यात होर्डिंग्ज पडल्याने हकनाक चार जणांचा हकनाक बळी गेला. दुर्दैवाची बाब म्हणजे मृतांमधील तिघे हे पिंपरी – चिंचवडचे रहिवासी होते. भीमराव गंगाधर कासार (वय 70, रा. पिंपळे गुरव), शामराव राजाराम धोत्रे (वय 45, देहुरोड) व जावेद निसुद्दीन खान (वय 48, रा. घरकुल, पिंपरी), अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही सामान्य कुटुंबातील होते.\nजावेत खान हे लक्ष्मी रोडवरील मेन्य अव्हेन्यू या कपड्यांच्या दालनात कामाला होते. दर शुक्रवारी जावेद जुना बाजार येथील मशिदीमध्ये नमाज पठणासाठी येत असत. शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे नमाज अदा करून रिक्षातून दुकानात कामावर निघाले होते. त्यानंतर ते जुना बाजारच्या चौकात सिग्नलला थांबले असताना हा अपघात झाला. त्यांच्या मृत्यूमुळे चार मुले आणि पत्नीचा आधार हिरावला आहे. शामराव धोत्रे हे मूळचे देहुरोड येथील रहिवासी होते.\nते देहुरोड येथे रिक्षा चालवत होते. मात्र, 2004 साली त्यांनी देहुरोड सोडले. पुणे येथील जनता वसाहत येथे राहण्यास गेले. ते सध्या सॅमसंग मोबाइल “आउटलेट’मध्ये सेल प्रमोटर म्हणून कामाला होते. त्यांची पत्नी आजारी असल्याने ते आधीच चिंतेत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी ससून रुग्णालयात धाव घेतली. धोत्रे यांचा स्वभाव हा शांत व मनमिळावू होता. तर कासार यांचे पार्थीव अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळगावी नेण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिवाळीत एसटीच्या जादा फेऱ्या\nNext articleभाद्रपदी पोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/akole-water-news-2/", "date_download": "2018-10-16T07:23:15Z", "digest": "sha1:2LNPLD565W5SDRIXYSTTMMDUPVZ5EZPU", "length": 14404, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आढळा खोऱ्यात पाणी टंचाईचे संकट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआढळा खोऱ्यात पाणी टंचाईचे संकट\nधरणात 596 दलघफू पाणीसाठा, ऑक्‍टोबर हिटचा तडाखा\nआढळाचे 15 वे रितेपण\nआढळेच्या लाभक्षेत्रातील संगमनेर, अकोले आणि सिन्नर तालुक्‍यातील 16 गावांचे 3914 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. सन 2014 ते 2017 ही सलग चार वर्षे आढळेच्या सांडव्यावरुन पाणी झेपावले. त्यामुळे लाभक्षेत्रात चांगले शेतीउत्पन्न निघाले. आता उपलब्ध पाणीसाठ्यात रब्बीची किती आवर्तने होतील हा प्रश्न आहे. अजूनही लाभक्षेत्राला पावसाची आशा आहे. परंतू, सद्यस्थितीवरच धरण थांबल्यास सन 1979 पासून धरणाचे हे 15 वे रितेपण ठरेल.\nअकोले – यंदाच्या खरिप हंगामात वरुणराजाने अकोले तालुक्‍यावर धरण पाणलोट क्षेत्र वगळता अवकृपा केली. मुळा व प्रवरा खोऱ्यात सिंचनाचे दोन थेंब फवारताना आढळा खोऱ्यात मात्र हात आखडता घेतला. परिणामी आढळा खोऱ्याला दिवाळीपूर्वीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. 1060 दलघफू पाणी साठवण क्षमतेच्या आढळा धरणात अवघा 596 दलघफू पाणी साठा झालेला आहे.\nपरतीच्या पावसाची आशा सप्टेंबरसोबतच संपली.’मान्सूनपर्व’आटोक्‍यात आल्याने आता ‘आक्‍टोबर हिट’चा तडाखा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम अकोले तालुक्‍याच्या आढळा खोऱ्याबरोबरच लाभक्षेत्राला पाणीसंकटाचे चटके जाणवू लागले आहेत.\nमागील वर्षी 1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेचा आढळा मध्यमप्रकल्प जुलैच्या अखेरीसच पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षीही किमान स्वातंत्र्यदिनापूर्वीच हे धरण भरेल, या खोऱ्यात आनंदोत्सव साजरा होईल ही शेतकऱ्यांची आशा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाने फोल ठरली.पूर्ण पावसाळ्यात केवळ 400 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. जुनेनवे मिळून धरणात आज 596 दलघफू पाणीसाठा झाला.\nबिताकाकडून येणाऱ्या चराचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे ते पाणी धरण साठ्यात वळले नाही. शिवाय साऱ्याच नक्षत्रांनी ठेंगा दाखविल्याने आढळेच्या पाणलोट आणि लाभक्षेत्राला तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सरकारच्या नजर आणेवारीत 54-55 पैसे असा शिक्का बसला आहे. अंतीम मोजमापानंतरच दुष्काळ की अवर्षण यावर शिक्कामोर्तब होईल.\nपावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीपाची पेरणी मागीलवर्षीच्या तुलनेत अनेकपटींनी कमी झाली. शेतात उभा असणारा खरीप आता पाण्याअभावी वाया गेला आहे. ऐन टंचदाणे भरण्याच्या काळातच पावसाचे पाणी न मिळाल्याने खरीपाची बाजरी सुकून गेली. सोयाबीनच्या शेंगातही दाणे न भरल्याने केवळ काड्या शिल्लक राहिल्या. बाजरी म्हणावी अशी पिकणार नसल्याने धान्याच्या उत्पादनात मोठी घट होईल. असे शिवाजी कदम (समशेरपूर) यांनी वर्षभरासाठी जनावरांनाही वैरणीचा तुटवडा जाणवेल असे सांगितले.\nपाऊस पाणी आटल्याने आढळेचा सारा परिसर करपून गेला आहे. जनावरांचा चाराही सुकून चालल्याने दूध उत्पादनावर त्याचा आता परिणाम झाला आहे. भविष्यात मोठा परिणाम होईल.पर्यायाने शेती उत्पन्नाची आशा संपल्याने शाश्वत समजल्या जाणाऱ्या दूधधंद्यावरही संकट येवून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. एरव्हीचे मोबाईल टोमॅटो मार्केटिंग ठप्प झाले आहे.\nविहीरींचे उद्‌भवही आटून गेल्याने विहीरींचा पाणीसाठा वेगाने खाली सरकत आहे. शेतातील सारी उभी पिके आता जळण्याच्या मार्गावर आहेत. मागील वर्षी कांद्याला चांगले बाजारभाव मिळाल्याने पावसाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, पाण्याअभावी लागवड झालेल्या क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र आता वाया जाणार आहे. गेल्यावर्षी उसाचे लागवडक्षेत्रही आढळेत वाढले होते. आता उभा उसही जळून जाईल.\nखरीप हंगाम हातचा गेला आणि रब्बीची अपेक्षा लागलेले आढळेचे 3914 हेक्‍टर लाभक्षेत्र आता दुष्काळापुढे मान तुकविण्यास सज्ज झाले आहे. पावसाळ्याची सुरुवात जूनमध्ये होते. आता ऑक्‍टोबरनंतरचे नऊ महिने दुष्काळाशी कसा सामना करायचा ही विवंचना आहे. मागील वर्षी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी अपेक्षेने कर्ज काढून पिके उभी केली. भाजीपाला, डाळींब, कांदे या पिकांना बाजारभावच न मिळाल्याने वर्ष वाया गेलेच. शिवाय कर्जबाजारीपणा माथी वाढला.\nशाश्वत उत्पन्नाच्या दुधातही उत्पादन खर्च फिटत नसल्याने आढळेचा आगामी कालखंड जिकीरीचा असणार आहे. एवढी भीषण परिस्थिती असताना सर्वच राजकीय पक्ष थंड आहेत. दुष्काळाच्या प्रश्नावर रान उठवावे असे एकाही राजकीय नेत्याला वाटत नसल्याने सारे आपआपल्या ‘राजकारणात’ आणि ‘प्रगती’त मश्‍गूल असल्याने आता दुष्काळात पिचलेल्यांची आठवण थेट लोकसभा आणि विधानसभेलाच होईल असे या भागात चित्र आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकपील शर्माच्या चाहत्यांसाठी खूशखबर, लवकरच ‘या’ शो व्दारे करणार पुर्नागमन\nNext articleबीआरटीतील घुसखोरी रोखणाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर\nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\nपाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव \nदुष्काळनिश्चितीसाठी पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण\nसत्यजीत तांबे यांना अटक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/anil-ambani-arrest-warrant/", "date_download": "2018-10-16T09:11:30Z", "digest": "sha1:ZJR4EALF6E44SRS4DTYMGRNRLTZJJM3O", "length": 9015, "nlines": 98, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अनिल अंबानी यांना होणार अटक? | Janshakti", "raw_content": "\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nअनिल अंबानी यांना होणार अटक\nप्रदीप चव्हाण 5 Aug, 2018\tfeatured, अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nमुंबई-रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला न दिल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.\nमधेपुरा जिल्ह्यातील बेहरी गावाचे रहिवासी सैनी साह यांचा १३ जुलै २०११ ला आसामच्या तिलोई गावात ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. १६ ऑगस्ट २०११ रोजी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी मोबदल्यासाठी विमा कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यावर कोर्टाने सैनी यांच्या कुटुंबियांस २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ लाख ८३ हजार रुपये आणि त्यावर ९% टक्के वार्षिक व्याज देण्यास सांगितले. पण तरीही मोबदला न मिळाल्याने कौशल्या देवी यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात कंपनीला दोनवेळेस नोटीस पाठवली होती परंतू उत्तर दिले नाही.\nत्यानंतर कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांना अटक करण्याचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला, तसेच न्यायालयाकडे महाराष्ट्राच्या डीजीपी यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती करण्यात आली. अखेर न्यायालयाने ही विनंती स्वीकारत अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.\nPrevious पावसाळ्यात धरणांच्या दुरुस्तीचा घाट\nNext भुसावळात 18 सप्टेंबर रोजी रेल्वे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी पेन्शन अदालत\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nकोलकाता- पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० …\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/16?page=24", "date_download": "2018-10-16T08:44:38Z", "digest": "sha1:Q7Y3AG4APQAL5VVREQAW3ALG2PTYWX6B", "length": 7539, "nlines": 158, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विज्ञान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतीय ज्योतिषविषयक पद्धतीचा मतिमंदतेच्या संदर्भात अभ्यासप्रकल्प (भाग १)\nया बाबतीत श्री. प्रकाश घाटपांडे आणि माझ्यामध्ये चर्चा झाली. वैद्यकातील संशोधनाची चौकट अंगीकारून मतिमंदतेचा हा अभ्यास करता येईल का असा प्रश्न श्री घाटपांडे यांनी समोर आणला.\nघरच्याघरी जादु: तरंगते अंडे\n मिस्टर जादुई येत आहेत होऽऽऽ\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन मंडन (भाग ३)\nअणुवादाच्या खंडनाच्या ऐवजी यावेळी अणुवादाचे एक प्राचीन समर्थन आहे ते देत आहे.\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १): ब्रह्मसूत्र २.२.१२ वरचे शांकरभाष्य\nदगडावरील कोरीव काम ही भारतीय खंडातली खास कला आहे.\nयाची तोड जगात कुठेही नाही.\nमहाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या विचारार्थ,\n“फलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार. सर्व प्रकारच्या ज्योतिषांना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन\nसृजनशीलता - भाग १० - पूर्णाहुती\n(मागील भागावरून पुढे चालू)\nकाही किरकोळ मुद्दे :\nफलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार.\n“फलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार. सर्व प्रकारच्या ज्योतिषांना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन\nमागे एका लेखात सेंट्रिफ्यूगल फोर्सबद्दल विषय निघाला, तिथे \"खरा\" आणि मिथ्या=\"स्यूडो\" या शब्दांबाबत चर्चा झाली (दुवा). त्यानिमित्ताने लक्षात आले, की अनेक भौतिकात 'सत्य' काय याविषयी वाचकांत मतभेद आहेत.\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २)\nपुढील दोन सूत्रांचे भाष्य येथे देत आहे. पण मागच्या भागात असे लक्षात आले की वाचकांचे काही गैरसमज होते. त्याचे काही प्रमाणात सुरुवातीलाच निराकरण व्हावे.\nसृजनशीलता - भाग ९ - सामूहिक पातळीवर\n(मागील भागावरून पुढे चालू)\nआत्तापर्यंत आपण वैयक्तिक सृजनशीलतेबद्दल पाहिले. आता गटाच्या किंवा समूहाच्या एकत्रित सृजनशीलतेबद्दल पाहू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://panlotkshetravikas.weebly.com/2342232723372368-2348236623062343.html", "date_download": "2018-10-16T07:38:09Z", "digest": "sha1:XTKB3QXQ3TLRJRXAYOMZLU3JXXI3ZBRC", "length": 5161, "nlines": 49, "source_domain": "panlotkshetravikas.weebly.com", "title": "दगडी बांध - पाणलोटक्षेत्र विकास", "raw_content": "\nसलग दगडी समतल बांध\nपाणी व गाळरोधक बंधारे\nरस्त्याच्या मोर्‍या बंद करणे\nपाणलोट क्षेत्रातील वरच्या भागात घळी नियंत्रणासाठी दगडी बांध परिणामकारक आहेत. वाहत्या पाण्याची गती कमी होते. पाण्याबरोबर वाहून आलेली माती बांधाच्या वरच्या बाजूला साठविली जाते, त्यामुळे जमिनीच्या होणार्‍या धुपेस प्रतिबंध निर्माण होतो. जागा प्रथम निश्चित करणे महत्त्वाचे असते. दोन बांधांतील उभे अंतर एक मी.पेक्षा जास्त असावे. बांध घालावयाची जागा खडकाळ असू नये, तसेच दगडी बांधासाठी स्थानिक स्तरावर दगड उपलब्ध असणे आवश्यक आहे.\nदगडी बांध बांधताना पाया चांगला खोदून घ्यावा. ओघळीच्या दोन्ही काठांत बांध घुसवावा. बांधाची उंची ही ओघळीच्या खोलीनुसार ठेवावी. बांधाची सरासरी उंची लहान बांधासाठी ०.७५ मी. व मोठ्या बांधासाठी एक मी.पर्यंत ठेवावी. बांधाचा पाया कमीत कमी ०.५० मी. ठेवावा. बांध बांधताना सर्वांत खाली मोठे व त्यावर लहान दगड या पद्धतीने रचना करावी. बांधाच्या आतील व पुढील बाजूस १:१ असा उतार द्यावा. दगडी बांध बांधण्यासाठी २० ते २५ सें. मी. जाडीचे दगड वापरून पाया भराईचे काम करावे. दगड सांधमोड पद्धतीने रचावेत, त्यामुळे दगड मजबूत बसतील व बांध ढासळण्याची शक्यता राहणार नाही. दोन दगडांतील पोकळ्या लहान दगडांनी भरून काढाव्यात. दोन बांधांतील उभे अंतर एक मी.पेक्षा जास्त असावे. बांध घालावयाची जागा खडकाळ असू नये, तसेच दगडी बांधासाठी स्थानिक स्तरावर दगड उपलब्ध असणे आवश्यक आहे. दगडी बांध बांधताना पाया चांगला खोदून घ्यावा. ओघळीच्या दोन्ही काठांत बांध घुसवावा. बांधाची उंची ही ओघळीच्या खोलीनुसार ठेवावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-440676-2/", "date_download": "2018-10-16T07:41:25Z", "digest": "sha1:XSV4TB4VJGOVV6VY56IWMWWLHSOAYI7D", "length": 7640, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्ट्रीटलाईटचे काम निकृष्ट ,आत्मदहनाचा इशारा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्ट्रीटलाईटचे काम निकृष्ट ,आत्मदहनाचा इशारा\nसुपे – पारनेर तालुक्‍यातील रुईछत्रपती येथील ग्रामपंचायततर्फे 14 व्या वित्त आयोगातून सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, याची सखोल चौकशी करा, अशी मागणी तुषार दिवटे व संदीप सखाराम साबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nनिवेदनात म्हटले आहे की, रुईछत्रपती येथील ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून दिवटे मळा ते बेंद वस्ती असे स्ट्रीट लाईटचे काम सुरु केले आहे. सदर काम हे अंदाजपत्रकानुसार नसून राजकिय द्वेशापोटी व राजकीय सोयीनुसार केले आहे. सिमेंटचे पोल उभे करताना खडी व सिमेंटचा वापर न करता माती व दगडाच्या सहाय्याने पोल उभे केले आहेत. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.\nअयोग्य पद्धतीने काम करून कामाच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या कामात सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांच्याशी वारंवार काम सुधारणेबाबत चर्चा केली. मात्र, राजकीय आकसापोटी शेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान केले आहे. वारंवार मागणी करुनदेखील ठेकेदार दडपशाहीने काम सुरुच ठेवत आहे.\nसदर निवेदनाची दखल न घेतल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता, कामाच्या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिवटे व साबळे यांनी दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणेकरांमध्ये चांगल्या कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 3)\nNext articleहजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानी पालखीचे दर्शन\nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\nपाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव \nदुष्काळनिश्चितीसाठी पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण\nसत्यजीत तांबे यांना अटक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/nashik-chandvad-toll-naka-117121500022_1.html", "date_download": "2018-10-16T08:52:35Z", "digest": "sha1:JBQT6DL5WQIBIGLDH4BBBNMHYSQM53SK", "length": 14428, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त\n२५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे सापडली\nनाशिक जिल्ह्यातील चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे आढळली आहे. याप्रकरणी नागेश राजेंद्र बनसोडे (२३), सलमान अमानुल्ला खान (१९), आणि\nबद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत (२७) यांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक चौकशी केली असता उत्तर प्रदेशातील कानपुर येथील एका शस्त्रात्र गोदामातील चोरीचे शस्त्रास्त्र असल्याची माहिती दिली आहे.\nयाप्रकरणात गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यावरील शाई सुमन पेट्रोल पंप येथे बोलेरो जीप क्रमांक एमएच ०१ एस. ए.७४६० ही गाडी डिझेल भरण्यासाठी आली होती. पंप कामगाराने जीप मध्ये २७०० रुपयाचे डिझेल भरले. मात्र जीप चालकाने पैसे न देताच पोबारा केला. सदर घडलेल्या प्रकार तालुका पोलिसांना कळवताच तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश गावित यांनी सदर गाडीची माहिती चांदवड पोलीसांना बिनतारी संदेशाद्वारे दिली. त्यानंतर चांदवड टोलनाक्यावर जीप अडविण्यात आली असता जीप मधील प्रवाशाने पिस्तुलाचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा सदरचा प्रयत्न हाणून पाडला. जीपमधील तिघांना गाडीसह थेट चांदवड पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांची व जीपची कसून तपासणी केली असता जीपच्या टपावर एक कप्पा बनविण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यात काही तरी असल्याची शंका बळावल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्यातुन १७ रिव्हॉल्व्हर, दोन विदेशी पिस्टल, २४ रायफल्स, १२ बोअरची चार हजार १३६ काडतुसे व ३२\nबोअरची १० काडतुसे हस्तगत करण्यात आली.गाडीत मोठ्या प्रमाणात लपविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे खाचे करण्यात आले होते. ज्यामध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्रं लपविण्यात आली होती.\n‘मी निवृत्त होणार आहे' : सोनिया गांधी\nआधार कार्डची ३१ मार्चची डेडलाइन कायम\nएकत्र निवडणुका व्हाव्यात : मोदी\nअमरनाथ गुहेत शांतता झोन केलेला नाही…\nनांदेड : नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भाजपला स्पष्ट बहुमत\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/ranaji-cricket-karandak-competition-16548", "date_download": "2018-10-16T08:53:25Z", "digest": "sha1:EAAMZVPYA4Y4CMKJEVSDVY2QE6BQWHGT", "length": 11878, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "ranaji cricket karandak competition मुंबईला आघाडी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nम्हैसूर - अभिषेक नायरने अखेरच्या क्षणी मिळवलेल्या दोन बळींमुळे मुंबईला उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात नाममात्र आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात चांगल्या सुरवातीनंतर दोन फलंदाज गमावल्यामुळे सामना पुन्हा रंगतदार अवस्थेत आला आहे. तुषार देशपांडेची शानदार वेगवान गोलंदाजीमुळे एक वेळ मुंबईने उत्तर प्रदेशची ७ बाद ११७ अशी दाणादाण उडवली होती; परंतु रिंकू सिंग (७०) व कुलदीप यादव (५०) यांनी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे उत्तर प्रदेशने ८ बाद २१६ अशी मजल मारली होती. आघाडी घेण्यासाठी त्यांना अवघ्या १७ धावांची गरज असताना अभिषेक नायरने इम्तियाझ अहमद व कुलदीप यादव यांना बाद केले.\nम्हैसूर - अभिषेक नायरने अखेरच्या क्षणी मिळवलेल्या दोन बळींमुळे मुंबईला उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात नाममात्र आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात चांगल्या सुरवातीनंतर दोन फलंदाज गमावल्यामुळे सामना पुन्हा रंगतदार अवस्थेत आला आहे. तुषार देशपांडेची शानदार वेगवान गोलंदाजीमुळे एक वेळ मुंबईने उत्तर प्रदेशची ७ बाद ११७ अशी दाणादाण उडवली होती; परंतु रिंकू सिंग (७०) व कुलदीप यादव (५०) यांनी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे उत्तर प्रदेशने ८ बाद २१६ अशी मजल मारली होती. आघाडी घेण्यासाठी त्यांना अवघ्या १७ धावांची गरज असताना अभिषेक नायरने इम्तियाझ अहमद व कुलदीप यादव यांना बाद केले.\nसंक्षिप्त धावफलक - मुंबई २३३ आणि दुसरा डाव २ बाद ५१ (हेरवाडकर खेळत आहे १५, कौस्तुभ पवार २९). उत्तर प्रदेश पहिला डाव ः २१६(रिंकू सिंग ७०, कुलदीप यादव ५०; देशपांडे ३-६६, नायर २-१९, दाभोळकर २-२६, धुमाळ २-३३).\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\n'अजुबा सायकलवर' तो अवलिया निघाला भारत भ्रमणाला…\nपाली : जगात विविध रेकाॅर्ड करण्यासाठी अनेकजन बहुविध प्रयोग करतात. मात्र पच्छिम बंगालमधील देबेंद्रनाथ बेरा हा देशभक्त सायकल चालक अापल्या \"अजुबा...\n‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांच्या दिवाळखोरीला स्थगिती\nमुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या ‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांच्या दिवाळखोरीविषयक प्रक्रियेला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) स्थगिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rajkiranjain.wordpress.com/2011/06/06/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T07:27:25Z", "digest": "sha1:ZJP35QHKX4L5F23QMYBIDJPQ4PGD4VYS", "length": 4599, "nlines": 113, "source_domain": "rajkiranjain.wordpress.com", "title": "शब्द काही | राज दरबार.....", "raw_content": "\nहरवले असतील शब्द काही\nजूने माझेच बोल काही\nगुंग राहू दे, थोडा वेळ मला\nपाहतो आहे, आरसा जरा\nहरवले असतील शब्द काही\nजूने माझेच बोल काही\nआशा ना अपेक्षा घडला\nकसा योगायोग या क्षणा\nशोधतो आहे त्या खाणाखुणा\nहरवले असतील शब्द काही\nजूने माझेच बोल काही\nमाझा पाझरतो घाव जूना\nमाझे दान उलटे सदा पडावे\nहा नियतीचा तसा दोष पुराना\n← … देवाचं घर \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nदरबारामध्ये आपले स्वागत आहे….\n« मे नोव्हेंबर »\naurashepard25444 च्यावर मामाचं गाव (इसावअज्जा)\nShashank Gosavi च्यावर पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nहृषीकेश च्यावर टोरंट – डाऊनलोड म्हणजे क…\nहेरंब ओक च्यावर पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nMangesh Nabar च्यावर पोस्टमेन इन द माउंटन (Postmen…\nस्क्रीन काळा मोठ्ठा गोळा\nकिस्सा, मज्जा, मौज – प्रवास\n21,872 ह्यांनी हा ब्लॉग वाचला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/india-stands-indian-army-says-arvind-kejriwal-12807", "date_download": "2018-10-16T08:10:50Z", "digest": "sha1:AGIFN5DRRTDY6OY5ZQVZ7GMAHMY7RZ2T", "length": 11889, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "India stands with Indian Army, says Arvind Kejriwal देश भारतीय जवानांसोबत - अरविंद केजरीवाल | eSakal", "raw_content": "\nदेश भारतीय जवानांसोबत - अरविंद केजरीवाल\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देश भारतीय जवानांच्या बरोबर असल्याचे म्हटले आहे.\nउरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली. भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nनवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देश भारतीय जवानांच्या बरोबर असल्याचे म्हटले आहे.\nउरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली. भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nया नंतर देशभरातून भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यात येत आहे. उरी हल्ल्याचा बदला घेतल्याचे बोलले जात आहे. यातच केजरीवाल यांनी म्हटले आहे की, भारत माता की जय, आज पूर्ण देश भारतीय जवानांच्यासोबत आहे.\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\n#MeToo पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का \nपुणे - प्रत्येक विषयावर बोलणारे आणि ‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी #MeToo वर गप्प का, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/australia-all-down-137-india-needs-106-win-37159", "date_download": "2018-10-16T08:29:51Z", "digest": "sha1:JCU3CPMVEL75HUXF7R6WZOWQDCOXJH4L", "length": 12941, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Australia all down 137; India needs 106 to win ऑस्ट्रेलिया सर्वबाद 137; भारत विजयासमीप | eSakal", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया सर्वबाद 137; भारत विजयासमीप\nसोमवार, 27 मार्च 2017\nजलदगती गोलंदाज उमेश यादव (29 धावा - 3 बळी) याने भारताच्या गोलंदाजीचे समर्थपणे नेतृत्व केले. डावाच्या सुरुवातीस उमेश याच्या वेगवान, अचूक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची भंबेरी उडाली\nधरमशाला - भारतीय वेगवान गोलंदाजांनी रचलेल्या प्रभावी आक्रमणास फिरकी गोलदाजांचीही आश्‍वासक साथ मिळाल्याने धरमशाला येथील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 137 धावांत गडगडला. यामुळे भारतास आता विजयासाठी अवघ्या 106 धावा करण्याचे आव्हान मिळाले आहे.\nजलदगती गोलंदाज उमेश यादव (29 धावा - 3 बळी) याने भारताच्या गोलंदाजीचे समर्थपणे नेतृत्व केले. डावाच्या सुरुवातीस उमेश याच्या वेगवान, अचूक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची भंबेरी उडाली. या मालिकेत सातत्याने अपयशी ठरत असलेल्या डेव्हिड वॉर्नर (6 धावा - 5 चेंडू) याला यष्टिरक्षक वृद्धिमान सहाकरवी झेलबाद करत उमेश याने भारतास पहिले यश मिळवून दिले. यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्हन स्मिथ (17 धावा - 15 चेंडू) याच्यासहित इतर फलंदाज अचूक भारतीय गोलंदाजीपुढे टिकाव धरु शकले नाहीत. शैलीदार फलंदाज ग्लेन मॅक्‍सवेल याने केलेल्या 45 धावा ऑस्ट्रेलियाच्या डावातील सर्वोच्च ठरल्या. मात्र सर्व ऑस्ट्रेलियन फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिले.\nस्मिथ याचा भुवनेश्‍वर कुमार याने त्रिफळा उडविला; तर मॅक्‍सवेल याला रवीचंद्रन आश्‍विनने पायचीत करत भारतापुढील मुख्य अडथळा दूर केला. या सामन्यात अष्टपैलु चमक दाखविलेल्या रवींद्र जडेजा यानेही अवघ्या 29 धावांत 3 बळी घेत ऑस्ट्रेलियास रोखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.\nतत्पूर्वी, यंदाच्या मोसमात भन्नाट सूर गवसलेल्या जडेजामुळे भारताला पहिल्या डावात आघाडी घेता आली. मात्र, जडेजा बाद झाल्यानंतर 13 चेंडूंत तीन गडी गमावल्याने मोठी आघाडी घेण्याच्या भारताच्या आशेला धक्का बसला. भारताचा पहिला डाव 332 धावांत संपुष्टात आला. यामुळे भारतास पहिल्या डावात 32 धावांची आघाडी मिळाली\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nहर्णै, पाडले, आडे समुद्रकिनारी परदेशी पाहुणे\nचिपळूण - थंडीच्या हंगामाची चाहूल लागताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै, पाडले, आडे येथील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने...\nअवैध धंद्यांवरील कारवाईकडे शिरूरकरांचे लक्ष\nटाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यात दारूवाले व वाळूमाफियांवर कडक करवाई करू, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. मात्र, नेमकी...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-every-village-has-opportunity-become-role-model-58754", "date_download": "2018-10-16T08:22:55Z", "digest": "sha1:3DD4SOEXIYZWEEOUNJXLTZHWUWWX6VVY", "length": 21390, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news Every village has the opportunity to become a role model प्रत्येक गावाला रोल मॉडेल बनण्याची संधी - पोपटराव पवार | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक गावाला रोल मॉडेल बनण्याची संधी - पोपटराव पवार\nमंगळवार, 11 जुलै 2017\nप्रत्येक गावात चांगुलपणा आहे. गावकऱ्यांनी इतर दहा गावे पाहिली, की त्यांना दिशा मिळते. राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणे इतर गावांनीही ‘रोल मॉडेल’ बनावे. ग्रामविकासात दहा वर्षांनी पिढी बदलते. उच्चशिक्षित राजकारणात येत असून, त्याचे फायदे ग्रामविकासाला होत आहेत. प्रत्येकाने आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडल्यास लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, अधिकाऱ्यांनी समन्वयातून काम केले तरच गावचे चित्र बदलेल, असे मत आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी ‘कॉफी वुईथ सकाळ’ उपक्रमात व्यक्‍त केले.\nप्रत्येक गावात चांगुलपणा आहे. गावकऱ्यांनी इतर दहा गावे पाहिली, की त्यांना दिशा मिळते. राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणे इतर गावांनीही ‘रोल मॉडेल’ बनावे. ग्रामविकासात दहा वर्षांनी पिढी बदलते. उच्चशिक्षित राजकारणात येत असून, त्याचे फायदे ग्रामविकासाला होत आहेत. प्रत्येकाने आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडल्यास लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, अधिकाऱ्यांनी समन्वयातून काम केले तरच गावचे चित्र बदलेल, असे मत आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी ‘कॉफी वुईथ सकाळ’ उपक्रमात व्यक्‍त केले.\nग्रामविकासाचे जनरेशन दर दहा वर्षांनी बदलते म्हणून आम्ही दर दहा वर्षांनी एका उपक्रमात सहभाग घेतो. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, धामणेर याशिवायही अनेक गावे रोल मॉडेल झाली पाहिजेत. आम्हालाही तेच दिले आहे जे सर्वांना दिले आहे, असे नमूद करुन श्री. पवार म्हणाले,‘‘ग्रामविकास विभागाचे पाच लाख कोटीचे बजेट आहे. एका गावाला ५० लाखांपर्यंत निधी मिळेल, मग गाव का बदलत नाही शासनाने एक लाख दिले, तर आम्ही सव्वा लाख रुपयांचे श्रमदान करतो. केंद्र आणि राज्याच्या ग्रामविकासच्या १४ योजना आहेत. त्या राबविल्या तर गाव नक्‍की बदलेल. सरकारी पैशातून काम करणे आणि लोकांना बरोबर घेऊन काम टिकविणे सर्वात अवघड बाब आहे. आम्ही पहिल्यांदा ग्राम अभियानमध्ये सहभाग घेतला. त्या वेळी जिल्ह्यातही आम्हाला बक्षीस मिळाले नाही. लोक नाराज झाले; पण करायचे हे आम्ही ठरविले. पुन्हा संयुक्‍त वनव्यवस्थापनमध्ये आम्ही उतरलो. तेथे चांगले काम केले आणि चित्र बदलले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात आम्ही कमी पडल्याने गावातील लोक पेटून उठले. जे पेटले त्यांनी सहा महिन्यांत अख्ख्या गावात शौचालये बांधली आणि सहा महिन्यांत आम्ही राज्यात प्रथम आलो. अपयश आल्याने त्यातून शिकलो आणि उच्च पातळीवर गेलो; परंतु जमिनीवरील पाय हलू दिले नाहीत.’’\nझारखंडमधील रांचीजवळील दारूही संस्कृती असलेल्या १६ हजार लोकसंख्येच्या आदिवासी गावाने व्यसनमुक्‍ती केली. असे बदल होत आहे. तेथे दर आठवड्याला श्रमदान होते.\nतेथील आयुक्‍त चार- आठ दिवसांतून एकदा त्या गावात मुक्‍कामी जातात. राजस्थानमधील शामसुंदर पालिवाल हा हिवरेबाजारमध्ये आला आणि त्याने त्याच्या गावात काम सुरू केले. आज त्याला ‘राजस्थानचा पोपटराव पवार’ म्हणून ओळखले जाते. मध्य प्रदेशमध्ये कमीतकमी ५० गावे पुढे आली. असे राज्यातील इतर गावांनीही पुढे आले पाहिजे, तरच ग्रामविकासाची चळवळ उभी राहील. भोपाळमधील एक गावात परदेशात शिकलेली मुलगी सरपंच झाली असून, तेथे खूप चांगली काम करत आहे, असे सांगून त्यांनी परराज्यातील स्थिती स्पष्ट केली.\nखोल किती जायचे हे ठरवा\nराज्यात ५२ टक्‍के भाग अवर्षणग्रस्त आहे. आपण पाणी अडविणे, जिरविण्याचे काम जोरात करत आहे. त्यात कमी नाही. पाणी जिरविले की आपण लगेच बारमाही पिकाकडे जातो. बारमाही पिकांकडे गेलो की समस्या सुरू होतात. राज्याला मर्यादा आहेत. ५२ टक्‍के अवर्षण भाग असल्याने पाच वर्षांत सर्व कामे पाण्याने भरत नाहीत. वाळू, मुरुम, कठीण मुरुम हे भूस्तराचे फिल्टर आहेत; परंतु पाणी अडविण्यासाठी आपण ओढे जास्त उकरून हे फिल्टर खराब करत आहोत. गावे पाणीदार झाली तरी या फिल्टरमधून पाणी जिरले पाहिजे. खडकाची तोंडे उघडे करून आपण शिवारातील गाळ ओढ्यात आणत आहोत. तो गाळ खडकात बसल्यास पाणी जिरण्याचे छिद्रे बंद होत आहेत. त्यामुळे खडक, भूस्तराची तोंडे उघडी पडू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. राज्यात ८१ टक्‍के बेसॉल्ट खडक आहेत. त्यात पुनर्भरण क्षमता कमी असते. ओढ्यांवरच पाणी अडविणे, उकरण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ही समस्या उद्‌भवू नये, यासाठी खोल किती जायचे हे ठरविले पाहिजे.\nपाण्याचा ताळेबंद, कामांचा समन्वय, श्रमदानातून काम हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. आम्ही यशस्वी झालो, त्याला ही कारणे आहेत. पाण्याचा ताळेबंद केला, कोणती पिके घ्यायची ठरविली. गावात पीक घेताना ठरवून घेत असतो. आम्ही गावची सर्व जमीन मोजली. त्यावर सलग समतल चर केल्या आणि वृक्षारोपण केले. त्यामुळे पुढील १०० वर्षांतील कटकट मिटली आहे. भविष्यात सर्वात मोठी समस्या ही बांधांची असणार आहे. कोणी शेतात येऊन काम करून देणार नाही. आमचे गाव सर्वात आनंदी गाव आहे.\nकर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून द्या. त्यांचे जमिनीचे दावे सोडवा. ठराविक पिकांना हमीभाव द्या. शेतकरी आत्महत्या नाही करायचा. महाराष्ट्रातील पाच वर्षांत दोन वर्षे दुष्काळ असतोच. त्यामुळे पुन्हा ही समस्या उद्‌भवणार आहे. जर दुष्काळ कायमचा असेल आणि बाजारपेठ अशीच असेल तर काहीही करा शेतकऱ्यांच्या जीवनात काही बदल होणार नाही.\nजनतेतून सरपंच निवड योग्यच\nसरपंचांचे दोन प्रकार असून, एक प्रतिष्ठेसाठी तर एक समाज परिवर्तनासाठी आहे. प्रतिष्ठेसाठी एक-एक वर्ष सरपंचपद वाटून घ्यायला लागले. त्यामुळे गावात अस्थिरता यायला लागली. या निर्णयामुळे अस्थिरता कमी होणार आहे. अविश्‍वास, अस्थिरता यामुळे केवळ विकासकामाबाबत तोडजोडी होत होत्या. झोकून देऊन विकास होत नव्हता. जनतेतून सरपंच निवडल्याने ९० टक्‍के यश मिळेल. २५ टक्‍के सरपंचांनी चांगली कामे केली, तर गावेच्या गावे बदलतील.\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nऔरंगाबादेत 'झेडपी'समोर सरणावर उपोषण\nऔरंगाबाद : पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील सरपंच उषा संभाजी नरके यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल...\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...\nमहाबळेश्वरमध्ये शेती शाळेचे आयोजन\nमहाबळेश्वर - महाबळेश्वर येथील मेटगुताड येथे आज १७ रोजी सकाळी १० वा. शेती शाळेचे आयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शेती शाळेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-baba-amte/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-108020900034_1.htm", "date_download": "2018-10-16T08:47:15Z", "digest": "sha1:L7WLBVMQGLJ2COOLJYA6CTRZUFME7CRH", "length": 10165, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाबांच्या निधनाबद्दल देशभरात शोक | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाबांच्या निधनाबद्दल देशभरात शोक\nज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही शोक व्यक्त केला आहे. या दोघांनी आपल्या शोकसंदेशात सच्चा गांधीवादी व संत असा बाबांचा उल्लेख केला आहे.\nपंतप्रधान आपल्या शोक संदेशात म्हणतात, की बाबा आमटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच, मोठा धक्का बसला. गांधींच्या विचारांना अंगीकारणारा एक सच्चा व महान गांधीवादी गेला आहे. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यामुळे देशातील महान व्यक्तींमध्ये त्यांची गणना केली जाते. कालपटावर बाबांची पावले अक्षयपणे आपला ठसा उमटवून गेली आहेत.\nजळगावमध्ये आलेल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही बाबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पददलितांसाठी आयुष्यभर बांधिलकी मानून काम करणार्‍याचे उत्तम उदाहरण म्हणून बाबा आमटे यांचे नाव घेता येईल, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही बाबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कामाचे स्मरण केले.\nयावर अधिक वाचा :\nबाबांच्या निधनाबद्दल देशभरात शोक\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune-maratha-agitation/maratha-morcha-impact-st-bus-service-and-passanger-134586", "date_download": "2018-10-16T08:28:45Z", "digest": "sha1:Z6VFLA4V5IVXRB47JY65QB5B43FAYHTL", "length": 12991, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha morcha impact on st bus service and passanger आंदोलनाची झळ एसटी बससेवेला आणि प्रवाशांना... | eSakal", "raw_content": "\nआंदोलनाची झळ एसटी बससेवेला आणि प्रवाशांना...\nसोमवार, 30 जुलै 2018\nस्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकातून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सायंकाळपर्यंत पूर्णपणे बंद ठेवली होती. परिणामी एसटी महामंडळाचे काही कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.\nपुणे : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सोमवारी चाकण, कात्रज, हडपसरसह अनेक परिसरात हिंसक वळण लागले. त्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी एसटीगाड्यांसह अन्य गाड्यांची जाळपोळ, तोडफोड केली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाच्या शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकातून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सायंकाळपर्यंत पूर्णपणे बंद ठेवली होती. परिणामी एसटी महामंडळाचे काही कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.\nखबरदारीचा उपाय म्हणून तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक बंद ठेवली. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, सांगली, दादरमार्गे जाणाऱ्या बस बंद ठेवल्या. तसेच बाहेरील डेपोतून आलेल्या गाड्या पुढे सोडल्या नाही. परिणामी, स्थानकात बस आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. तसेच स्थानकाबाहेर एसटी गाड्यांची रांग लागल्याने या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचेही चित्र दिसून आले.\nदुपारी दोनच्या दरम्यान शिवाजीनगर बस स्थानकात आलो. तेव्हापासून मला गाडी मिळाली नाही. चौकशी केली तर मराठा आंदोलकांनी एसटी गाड्यांची तोडफोड केल्याचे समजले. परंतु पुन्हा वाहतूक सुरू कधी होणार याविषयी काहीच माहिती दिली जात नाही.\n- डी. बी. बोऱ्हाडे, प्रवासी\n\"राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळेसाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. चाकण, कात्रज, हडपसर आणि पिंपरी-चिंचवड येथे एसटी बसवर दगडफेकीच्या घटना घडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.''\n- यामिनी जोशी, पुणे विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nशासन निर्णयाला ‘मजीप्रा’चा ठेंगा\nअमरावती - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत अनुकंपाधारक उमेदवार मागील पंधरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nइचलकरंजीचे संस्थानिक आबासाहेब घोरपडे यांचे पुणे येथे निधन\nइचलकरंजी - येथील संस्थानिक आबासाहेब नारायण घोरपडे (वय ८६ ) यांचे आज पुणे येथे निधन झाले. इचलकरंजी संस्थानाचे अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-chandwad-nagar-parishad-violates-rti-privacy-norms-59261", "date_download": "2018-10-16T08:23:33Z", "digest": "sha1:5BOTUOZ66JXLFSMB3S3GCDLIKGAHL3R3", "length": 13824, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news chandwad nagar parishad violates RTI privacy norms चांदवड नगरपरिषदेकडून माहिती अधिकाराच्या गोपनीयतेचा भंग | eSakal", "raw_content": "\nचांदवड नगरपरिषदेकडून माहिती अधिकाराच्या गोपनीयतेचा भंग\nगुरुवार, 13 जुलै 2017\nअर्जदार उदय वायकोळेचा आरोप\nया अगोदरदेखील नगरपरिषद प्रशासनाकडून अर्जदार वायकोळे यांची दिशाभूल करण्यात आली होती\nचांदवड : माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीबाबत अर्जदाराची दिशाभूल करणारा प्रकार ताजा असतानाच चांदवड नगरपरिषद प्रशासनाकडून अजून एक प्रकरण समोर आले असून यात अर्जदाराचे नाव उघड करीत गोपनीयतेचा भंग केला असल्याचा आरोप अर्जदार उदय वायकोळे यांनी केला आहे.\nसविस्तर प्रकरण असे की, येथील उदय वायकोळे यांनी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता शेषराव चौधरी यांच्या कार्यकाळात चांदवड शहरातील प्लॉट नोंदी, बांधकाम परवानगी, बांधकाम पूर्णत्वाचे दाखले याबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती. याला लेखी उत्तर देतांना नगरपरिषदेच्या वतीने सरसकट माहिती देणे अडचणीचे असून उपलब्ध संचिका निरीक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या जातील, त्यातून तुम्ही निवडलेल्या संचिका विहीत शुल्क आकारणी नंतर उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगण्यात आले. एकिकडे असे उत्तर दिले असतांना दूसरीकडे मात्र, नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना नोटीसा काढत तुमची प्लॉट नोंद, बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचा दाखला याबाबत वायकोळे यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली असल्याचे सांगत एकप्रकारे अर्जदाराच्या गोपनियतेचा भंग केला आहे.\nया अगोदर देखील नगरपरिषद प्रशासनाकडून अर्जदार वायकोळे यांची दिशाभूल करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा नव्याने अर्जदार वायकोळे यांनी कुण्या एका व्यक्तीची माहिती मागितली अथवा तसा उल्लेख केला नसतांना नगरपरिषद प्रशासनाने मात्र काही नागरिकांना नोटीसा काढत माहिती अधिकारातील अर्जदाराचा संदर्भ दिल्याने माझी सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप वायकोळे यांनी करत चांदवड नगरपरिषदेचे संबंधित जनमाहिती अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.\nयाबाबत चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांच्याकडून माहिती घेतली असता जनमाहिती अधिकार्‍याकडून देण्यात आलेल्या नोटीसांबाबत पूर्वकल्पना नसल्याचे सांगत सदर प्रकार योग्य की अयोग्य याबाबत मला काही माहित नसून वरिष्ठांशी बोलणी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले. मात्र नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी विराजमान असलेल्या अधिकार्‍याने सदर प्रकाराबाबत मला माहिती नसल्याचे सांगणे कितपत व्यवहार्य आहे हा देखील प्रश्‍न येथे उपस्थित होतो \".\nशासन निर्णयाला ‘मजीप्रा’चा ठेंगा\nअमरावती - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत अनुकंपाधारक उमेदवार मागील पंधरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे...\nपहिला विजयोदूर्गोत्सव गुहागरच्या गोपाळगडवर\nपुणे : ''शिवशाहीतील अभेद्य आरमारचा अविभाज्य भाग असलेल्या गोपाळगडावर तब्बल ३५० वर्षांनंतर १८ आॅक्टोबरला दसरा साजरा करण्यात येत आहे. या पहिल्या...\nमनपातील कंत्राटदाराला ‘हार्ट अटॅक’\nनागपूर - कामाची बिले न मिळाल्याने तसेच सिमेंट, गिट्टी दुकानदारांनी पैशाचा तगादा लावल्याने आलेल्या नैराश्‍यातून किशोर नायडू या कंत्राटदाराला...\nभिकेतील १,४६० रुपये ‘वेलफेअर फंड’मध्ये\nनागपूर - कंत्राटदारांनी थकीत बिलांसाठी भीक मांगो आंदोलन केल्यानंतर यातून मिळालेली रोख महापौर नंदा जिचकार यांना दान म्हणून दिली. मात्र, कंत्राटदारांनी...\nपुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी चार पर्याय\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी चार पर्याय पुढे आले आहेत. दरम्यान, या संदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/public-reaction-petrol-hike-in-state-258821.html", "date_download": "2018-10-16T08:53:25Z", "digest": "sha1:EEFSIL3K646BIA4MQ33NVUJJMD26CZGU", "length": 14696, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'सर्वसामान्यांनी काय करायचं?'", "raw_content": "\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर\nयवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\nविक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nVIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम\nVIDEO : पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट; महिलांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव\n#Metoo : भाजपच्या महिला आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाल्या...\nधक्कादायक VIDEO, रामलीलात तोंडातून आग काढताना कलाकार जळाला\nVIRAL VIDEO: शिक्षणमंत्र्यांनी मॅरेथॉनमध्ये घेतला भाग, पळता पळता पडले\nस्पोर्टस 2 days ago\nVIDEO एक खेळाडू जो पाच जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो \nVIDEO : डायबेटिसचा त्रास आहे, रात्रीची शिळी चपाती त्यावर रामबाण उपाय\nVIDEO : कोल्हापुरात ड्रोन कॅमेराने टिपली अंबाबाईच्या मंदिरावरील विविधरंगी उधळण\n#Metoo : उषा नाडकर्णी कडाडल्या; काय म्हणाल्या बघा..\nVIDEO : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत कैद झाला ट्रक आणि बसचा भीषण अपघात\nVIDEO: रात्रीच्या किर्र अंधारात आढळला तब्बल 15 फुटांचा अजगर\nकंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती\nVIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन #TRPमीटर काय सांगतोय बघा\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nस्पोर्टस 4 days ago\nVIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत\nVIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या\nVIDEO : 76 वर्षांच्या अमिताभच्या फिटनेसचं हे आहे सिक्रेट\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nतपासणीसाठी थांबवले म्हणून वाहतूक पोलिसांना मारहाण\nVIDEO #आरोग्याचे नवरंग : उपवासाच्या डाएट टिप्स\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर\nयवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nआज 'या' राशींचं आरोग्य उत्तम आणि कामातही यश\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/dahanu-boat-carrying-40-school-students-overturned-in-sea-1615741/", "date_download": "2018-10-16T08:29:10Z", "digest": "sha1:V5W5RSIJF2WRXPPDS2RWFUFXJF2SA7ZD", "length": 13844, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "dahanu boat carrying 40 school students overturned in sea | डहाणूच्या समुद्रात ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बोट उलटली | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nडहाणूच्या समुद्रात ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू\nडहाणूच्या समुद्रात ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू\nघटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु\nडहाणूत बोट उलटून ४० विद्यार्थी समुद्रात बुडाले या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे\nडहाणूत ४० विद्यार्थ्यांना समुद्रात सहलीसाठी घेऊन गेलेली बोट उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल गेली होती. ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली ही बोट समुद्रात २ नॉटिकल अंतरावरच उलटली आणि बुडाली. या घटनेत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ‘एएनआय’ने ट्विट केली आहे.\nबोट उलटल्याची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३२ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. आजूबाजूला असलेल्या बोटी तातडीने या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणी गेल्या. ४० विद्यार्थ्यांमध्ये मुलींचाही समावेश आहे. तसेच हे सगळे विद्यार्थी ११ वी आणि १२ वीमध्ये शिकणारे आहेत अशीही माहिती समोर आली आहे.\nया घटनेत ज्या मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले आहे, त्या मुलांना डहाणू कॉटेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अँब्युलन्सही आणण्यात आल्या आहेत.तसेच या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य पाहण्यासाठीही बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.\nविद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बोट नेमकी का उलटली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. के. एल. पोंडा या शाळेचे विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. सहलीचा आनंद लुटतानाच विद्यार्थ्यांना या भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. साधारण साडेतीन किलोमीटर अंतर गेल्यावर ही बोट अचानक उलटली आहे. यामुळे विद्यार्थी पाण्यात पडले, जे लक्षात येताच इतर बोटींनी विद्यार्थ्यांची मदत केली आणि विद्यार्थ्यांना वाचवण्याचे आणि मदत कार्य सुरु केले. डहाणू पोलीस आणि कोस्ट गार्ड यांच्या मदतीने बुडालेल्या इतर मुलांचा शोध घेण्यात येतो आहे.\nउत्साहाच्या भरात सहलीसाठी निघालेल्या मुलांना नेमके काय होणार आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराट कोहली सचिनचा मोठा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर\n#MeToo : साजिद खानचं महिलांप्रती वर्तन घृणास्पदच असतं- दिया मिर्झा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको, ३००० नागरिकांची याचिका\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\nलोकसत्ताच्या बातम्या व्हॉट्स अॅपवर\nपत्नी प्रियकराबरोबर पळाली, दुबईवरुन परतलेला नवरा बनला नक्षलवादी\nकाँग्रेसला धक्का, गोव्यात दोन आमदारांनी दिला राजीनामा\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55875", "date_download": "2018-10-16T08:06:51Z", "digest": "sha1:A7QTMW6L3IAX3ZXA5RB7DHIKQRBWCGQT", "length": 24593, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रिसायकल, रियुज, रिपर्पज - काच | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रिसायकल, रियुज, रिपर्पज - काच\nरिसायकल, रियुज, रिपर्पज - काच\nकाचेच्या बाटल्यांचे काय करू असा प्रश्न विचारल्यावर बरेच उपाय आणि उत्तरे पुढे आली.\nतपशिलात चर्चा करायला तो धागा योग्य नाही त्यामुळे इथे चर्चा करूया.\nकाचेच्या बाटल्या व वस्तू आपण कश्या कश्या प्रकारे रिसायकल, रिपर्पज, रियुज करू शकतो याबद्दल इथे लिहूया.\nयामधे अमुक प्रकारच्या बाटल्यांमधे अमुक वस्तू चांगल्या राहतात पासून काचेच्या बाटल्यांपासून करता येण्यासारख्या कलाकुसरीच्या वस्तूंची कृती, इतर उपयोग या सगळ्यांचा समावेश होऊ शकतो.\nमात्र मटेरियल काच हेच असायला हवे.\nअसे दुवे दिले तर चालणार आहे का\nमला चालेल. वेमांना चालणारे का\nवेमांना चालणारे का नाही ते विचार.\nलिंब्या, दोरा बांधून जाळून कट करणे रिस्की का वाटले\nमी कॅम्बोडियाला एक प्रयोग\nमी कॅम्बोडियाला एक प्रयोग पाहिला आहे नीधप. एका बाईने वेगळ्या आकाराच्या बाटलीमधे कसले तरी लोणचे विकायला ठेवले होते आणि त्या बाटल्या वापरलेल्या होत्या. क्म्बोडियामधे रिसायकल करुन बरेच काही केलेले मी पाहिले आहे. तिथे मुळात गरीबी इतकी अफाट आहे की रीसायकल आपणहून घडते. प्रयत्न करावे लागतच नाही.\nपारदर्शक काचेच्या बाटल्यावर मनमोहक पेन्टींग करुन पाहता येईल.\nआणि हो काचेच्या बाटल्या आहे तेंव्हा हाताळताना लक्ष घेणे.\nकाच निर्मिती करताना काही\nकाच निर्मिती करताना काही प्रमाणात काच वापरावी लागते ( कलेट म्हणतात त्याला, विरजणासारखे काम करते ती. ) त्यामूळे त्या कारखान्यांना ती सतत लागत असते. फक्त त्यांना ती रंगानुरुप वेगळी केलेली लागते.\nत्यामुळे सोसायटीच्या पातळीवर काचेच्या वापरलेल्या वस्तू स्वच्छ करुन आणि वर्गवारी करून जर त्या काच गोळा\nकरणार्‍यांना दिल्या तर त्यांना चार पैसे मिळतील, त्यांची वणवण कमी होईल आणि तूमची अडगळही कमी होईल.\nकाचेच्या शोभेच्या वस्तूही काही काळाने अडगळीतच जमा होतात.\nएकदा वापरलेली बाटली दुसरा पदार्थ ठेवायला चांगली पण खुपदा झाकण खराब झालेले असते, त्याचा वास लागतो दुसर्‍या पदार्थाला.\nशेताघराची निदान एखादी भिंत\nशेताघराची निदान एखादी भिंत तरी काचेच्या बाटल्यांची बनवायची असे ठरवून टाकले आहे.\nशेतघर होणार हे नक्की, कधी होणार ते विचारू नका.\nहर्पेन, घराच्या आतली भिंत\nहर्पेन, घराच्या आतली भिंत करण्यासाठी काचेच्या अर्धपारदर्शक वीटा मिळतात. बाहेरची भिंत काचेची केली तर ग्रीन हाऊस इफेक्ट मूळे आतली हवा कायच्या काय तापते. माझ्या सध्याच्या ऑफिसमधे तसे झालेय. मग त्यासाठी\nजास्त एसी चालवावा लागतो.\nप्लास्टिकच्या बाटल्या आणि काचेच्या बाटल्यांची भिंत मी पण तयार करणारे. मोस्टली माझा स्टुडिओ करेन तेव्हा.\nकाच गोळा करणारे कुठे असतात दिनेश मुंबईत रद्दीवाले घेत नाहीत आता. फुकटसुद्धा.\nतसे नाही दिनेश. विटांच्या\nतसे नाही दिनेश. विटांच्या जागी बाटल्या वापरून भिंत.\nमुंबईत पुर्वी काच कारखाने\nमुंबईत पुर्वी काच कारखाने होते. चेंबूरला ग्लास फॅक्टरी असा बसस्टॉपही होता. खरं तर नुसती काच वापरूनही काचेच्या ( त्याच्या विटा, लाद्या ) करता येतात. बाकीचे घटक म्हणजे रेती आणि सोडा अ‍ॅश. पण नुसत्या काचेने ते वापरले नाहीत तरी चालतील. मग खर्च येईल तो इंधनाचाच ( तपमान १४०० अंश से. लागते )\nतशीच, बाहेरच्या भिंतीसाठी काच वापरून गरम हवा ट्रॅप होते. ( बाटल्या वापरून तेवढी मजबूती येणार नाही ) आतल्या, खास करून बाथरुमच्या, पार्टीशनच्या भिंतीसाठी काचेच्या विटा वापरतात.\nतसे नाही दिनेश. विटांच्या\nतसे नाही दिनेश. विटांच्या जागी बाटल्या वापरून भिंत. >>> +१\nकाचेच्या विटा मुद्दाम तयार कराव्या लागतात बाटल्या, त्यांचा पुनर्वापर म्हणून वापरायच्या आणि हो आतल्या भिंतींकरताच.\nतशा त्या शहरातल्या घरातही वापरता येतील पण बाटल्यांची भिंत रुंदीला जास्त होते / जास्त जागा व्यापते म्हणून शेतघरासाठी\nहे इथे आहे तसं. ज्याअर्थी\nहे इथे आहे तसं.\nज्याअर्थी आख्खे घर बनवतायत त्याअर्थी त्याच्या दणकट असण्याबद्दल काय ती काळजी घेतली असेलच. नसेल तर शोधता येतील आयडिया.\nलिंब्या, जागा असेल तर अशी\nलिंब्या, जागा असेल तर अशी एखादी भिंत वगैरे बनवून बघ.\nआम्ही लहान असताना डबा - बाटली\nआम्ही लहान असताना डबा - बाटली असे ओरडत माणुस यायचा. त्याला आम्ही घरातले सगळे रिसायकल करण्याचे सामान द्यायचो. तो ते सामान वेगळे करुन विकायचा. काच्येचा बाटल्या ह्या काच कंपनीला विकल्या जायच्या.\nहल्ली हे डबा-बाटली वाली मडळी फिरताना आढळत नाहीत पण. आजुन ही जरीमरी, कुर्ला ह्या भागातुन गेल्यास रिसायकल काचेच्या बाटल्याचे ट्र्क तसेच फुटलेले काचेचे सामान (high quantity मध्ये) घेणारे दुकाने दिसतात\nमोरचूदाची रासायनिक बाग (कॉपर\nमोरचूदाची रासायनिक बाग (कॉपर सल्फेट) आणि जेली बॉल्स रंगीबेरंगी पाण्यात घालून ठेवणे इतके दोनच आठवले पण ते इतक्या संख्येत बाटल्यांसाठी उपयोगी नाहीत.\nकाच गोळा करणारे कुठे असतात\nकाच गोळा करणारे कुठे असतात दिनेश मुंबईत रद्दीवाले घेत नाहीत आता. फुकटसुद्धा. - पुण्यात पण घेत नाहीत .\nभंगार गोळा करणारे मेटल, कागद , इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतात , प्लास्टिक पण बघून घेतात\nते बाटल्यांचे घर फारच भारी\nते बाटल्यांचे घर फारच भारी वाटले. असे काही करता येऊ शकते हे माहीतच नव्हते \nआमच्याइथे भंगारवाले घेतात. पण\nआमच्याइथे भंगारवाले घेतात. पण पैसे देत नाहीत. ते प्लास्टीक बाटल्या, काच बाटल्या, धातुच्या बाटल्या असं सगळं वेगवेगळं करुन त्या त्या कंपन्यांना विकतात म्हणे. पण तसंही फारशा काचेच्या बाटल्या नसतात त्यामुळे कदाचित तो काही म्हणत नसेल... क्वचित औषधं किंवा मग जॅम लोणच्याच्या बाटल्या. या बहुधा घरातच वापरल्या जातात.\nपूर्वी सॉफ्टड्रींकच्या, दुधाच्या काचेच्या बाटल्या त्या कंपन्याच परत घेत असत ते बरं होतं. वाईनच्या बाटल्या असल्या तर त्या त्या कंपन्या पुन्हा परत घेतात का\nबाहेरच्या भिंतीसाठी काच वापरून गरम हवा ट्रॅप होते. >>++\nनीधपने लिंक दिलीये त्यात बाहेर बर्‍याच प्लास्टीक बाटल्या वापरल्या आहेत. पण अती गरमी वगैरेने प्लास्टीक डिजनरेट होईल, सिमेंटच्या वजनाने, तापल्याने तुटेल / तुक्डे पडतील का काय याची कल्पना नाही.\nआतली वॉल काचेच्या बाटल्यांची, पण सिमेंट न वापरता दुसरे कायतरी ग्लु वापरुन केली तर छाया प्रकाशाचा सुंदर खेळ होईल आत तयार.\nसावली, दुधाच्या बाटल्या मोठ्या तोंडाच्या असल्याने त्या साफ करणे सोपे होते पण वाईनच्या तश्या नसतात ना, म्हणून रियुझेबल नसतात त्या.\nमार्बल डस्ट च्या जश्या मूर्ती करतात तश्या काचेच्या कूटाच्या ( ) करता येतील का गोंद खास वापरावा लागेल.\nत्या भाजल्या तर झळाळी पण येईल चांगली, असे वाटतेय.\nपुर्वी काच कुटून मांजा करत असत.\nत्या लिंकबरोबर नुसतेच फोटो\nत्या लिंकबरोबर नुसतेच फोटो आहेत. काही माहिती नाहीये दुर्दैवाने.\nबियर बाटल्यांचा एक ग्रोटो\nबियर बाटल्यांचा एक ग्रोटो टिव्हीवर पाहिला होता. एकदम सुंदर. जागा असल्यास करून पाहण्यासारखा प्रकार.\nआमची नगरपालिका सुदैवाने बाटल्या रिसायकल करते. तरी जुन्या एकसारख्या क्लियर काचेच्या बाटल्यांमध्ये आम्ही कडधान्ये आणि डाळी भरून ठेवल्या आहेत. त्यात भरायला एक नरसाळे घेतलेले आहे. इवल्याश्या किचनमधे जागा कमी, तेव्हा बर्‍याच गोष्टी कट्ट्यावर असतात. त्यात ह्या बाटल्या चांगल्या दिसतात रंगीत डाळी/ धान्यांमुळे.\nसध्या माझ्या डाळी कडधान्ये\nसध्या माझ्या डाळी कडधान्ये प्लास्टिक डब्यांमधे आहेत. ते पण नवीन विकत आणलेले नाही. सगळे च्यवनप्राश वगैरेचे आलेले डबे. एकही काचेची बाटली माझ्याकडच्या ड्रॉवरमधे मावण्याएवढी बुटकी नाही.\nमध्यंतरी कुठल्याही रेस्तो. म्ध्ये मॉकटेल्स्/डिझर्ट्स मेसन जार मध्ये मिळायचे. आता ते ड्न टु डेथ झाले. पण दिसतं फार सुंदर.\nबाटल्यांमध्ये अर्ध्या उंचीपर्यंत पेबल्स/ जाड रेती आणि त्यावर टीलाइट पण छान दिसतात.\nत्या भिंती कितपत दणकट असतिल\nत्या भिंती कितपत दणकट असतिल ही शंका मलाही आली पहिला फोटो पाहुन. पण शेवटाला पोचेपर्यंत लक्षात आले की बाटल्या ब-यापैकी झाकल्या जाऊन फक्त ती डिजाईन शिल्लक राहिलीय. सो, मजबुत असणार हा प्रकार.\nमला तरी आवडला ब्वा हा प्रकार. अर्थात, इथे कोणाला करणे जमतेय. तरी कुंपणाची एखादी भिंत करुन पाहाविशी वाटतेय. परदेशात एक बरे असते, सगळे DIY.\nमी मनीप्लांट लावलेत.परंतू अरूंद तोंडाच्या बाटलीत वाढत नाहीत लवकर.पुर्वी हिरकणीने गळा कापून पेला करायचे त्याचा फ्लॅावरपॅाट चांगला व्हायचा.\nएकदा फार्मर्स मार्केट मधे\nएकदा फार्मर्स मार्केट मधे स्टॉल पाहिला होता, काचेच्या बाटल्यांपासून वेगवेगळे विंड चाईम्स केलेले. त्यात हँगिग्स मधे रिसायकल मटेरियल पासून बनवलेले शेप्स, बाटलीच्या कॅप्स , बिड्स असं बरच वेरियेशन्स होते. त्या शिवाय काही बर्ड फिडर्स पण होती.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1643", "date_download": "2018-10-16T08:36:48Z", "digest": "sha1:TXJUHY37ZAMGCK7OIEINWJTMCUTZN62M", "length": 5817, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भोंडला : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भोंडला\nआणखी काही 'आंतरजालीय' भोंडले\nआंतरजालीय भोंडले आंतरजालावर 'मुक्त' संचार करत आहेत असे आजच समजले म्हणून वॉटरमार्क टाकून पुन्हा प्रकाशित करतेय.\nRead more about आणखी काही 'आंतरजालीय' भोंडले\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nहे असंच टाइमपास म्हणून लिहिलं होतं कधी तरी. आज वत्सलानं आठवण करून दिली म्हणून रंगीबेरंगीवर टाकतेय.\nRead more about फेसबुक भोंडला\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nऐलमा पैलमा गणेश देवा.. माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा..\nऐलमा पैलमा गणेश देवा.. माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा..\nनवरात्रीला सुरवात झाली आणि आज अचानक आठवण आली ती भोंडल्याची. तसं माझा आणि भोंडल्याचा काही संबंध नाही. आणि नसतोच तो मुंबईत कोणाचा. मुंबईत सगळच कस चकचकीत आणि Posh. नवरात्रात गरबा आणि दांडिया एवढच काय ते माहित. आणि त्यातहि गाणी म्हणजे चक्क चार बोतल vodka पासून कभी मेरा नशा भी चख ले आया जो मेरी गली.. पर्यंत काहीही.\nRead more about ऐलमा पैलमा गणेश देवा.. माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24141", "date_download": "2018-10-16T09:15:21Z", "digest": "sha1:4IB4NX63DLEN4L3Y5XXPEKC44VLHTT7L", "length": 2849, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आज्जीचा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आज्जीचा\nचाळीतल्या गमती-जमती (१३):- इंदू आजीचे वेळापत्रक\nRead more about चाळीतील गमती-जमती (१३)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2017/11/blog-post_14.html", "date_download": "2018-10-16T07:56:33Z", "digest": "sha1:BKKYCG36SXLEUC7YBJQY4N7WDTLMDUGK", "length": 5106, "nlines": 128, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nसत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं \nकरि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥\nगडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं \nसुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥\nजय देव जय देव जय हनुमंता \nतुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥ ध्रु० ॥\nदुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द \nथरथरला धरणीधर मानीला खेद ॥\nकडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥\nरामीं रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव० ॥ २ ॥\nमराठी उखाणे भाग १२\nमराठी उखाणे भाग ११\nमराठी उखाणे भाग १०\nमराठी उखाणे भाग ९\nमराठी उखाणे भाग ८\nमराठी उखाणे भाग ७\nमराठी उखाणे भाग ६\nमराठी उखाणे भाग 5\nमी दुनियेबरोबर \"लढु\" शकतो\nसमुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे\nजपून टाक पाउल ...\nविठुमाऊली तू माऊली जगाची\nब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले\nइंद्रायणी काठी, देवाची आळंदी\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे ...\nआता तरी देवा मला पावशील का\nसर्वात उंच उडणारा पक्षी कोणता\nजीवनात अडचणी कितीही असो\nदुधाला\" दुखावलं तर \"दही\" बनत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2644", "date_download": "2018-10-16T08:40:54Z", "digest": "sha1:CGIZCRAOULQDQ23JAMH2LCUYMBSUCV76", "length": 48129, "nlines": 156, "source_domain": "mr.upakram.org", "title": "साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद का मिळवायचे ? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद का मिळवायचे \n\"मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद\" मिळावे ही जवळपास प्रत्येक साहित्यिकाची मनोकामना असतेच (आणि त्यात काही गैर आहे असेही नाही). संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे म्हणून अलिकडील काळात इच्छुकार्थी कोणत्या थरावर जाऊ शकतात ते यापूर्वी अनेकदा रसिक भाषाप्रेमींच्यासमोर उघड झाले आहे तसेच एखाद्याला हा मान () मिळू नये म्हणूनदेखील दुसर्‍या गटातून कोणकोणत्या क्लृप्त्या लढविल्या जातात हेही सर्वश्रुत आहे. याचा लेखाजोखा पाहून भलेभले साहित्यिक निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहणे पसंद करतात, मात्र ज्यांना या पदात \"स्पेशल इंटरेस्ट्\" वाटतो ते निवडणुकीतील सर्व \"गिमिक्स\"ना सामोरे जाऊन अध्यक्षपद एक वर्षापूरता मर्यादित असलेला मान मिळवितातच हे आपण एक वाचक म्हणून पाहतोच.\nपण आता एकदा येनकेनप्रकारे, मानापमानाची क्षिती न बाळगता जर का ते पद मिळाले तर संमेलनाचे सूप वाजल्यानंतर त्या पदाला असलेल्या \"लायकी\"बद्दल अश्रू का ढाळायचे काल कोल्हापुरात प्रख्यात समीक्षक व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा रितिनुसार करवीर नगर वाचन मंदिरने जाहीर सत्कार केला. \"ग्रंथ विकत घेवून वाचावेत, वाङ्मयीन चर्चा कराव्यात\" इतपर्यंत भाषणाचा सूर ठिक होता, पण अचानकच अध्यक्षांची गाडी घसरली आणि 'साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे एक बाहुलेच असते, त्याला कसलाही अधिकार नाही' असा पंचम त्यांनी लावला आणि थोडक्यात \"साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सत्ता नसलेल्या सम्राज्ञीप्रमाणे आहे,' असे प्रतिपादन करून टाकले. मराठी साहित्याचा एक सर्वसामान्य वाचक आणि प्रेमी या नात्याने माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडला की, डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यासारख्या नामवंत समीक्षकाला, अभ्यासकाला ही जाणीव \"संमेलनाचे अध्यक्षपद\" मिळाल्यानंतर झाली का या अगोदरही त्यांना या पदातील फोलपणा माहितच नव्हता काल कोल्हापुरात प्रख्यात समीक्षक व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा रितिनुसार करवीर नगर वाचन मंदिरने जाहीर सत्कार केला. \"ग्रंथ विकत घेवून वाचावेत, वाङ्मयीन चर्चा कराव्यात\" इतपर्यंत भाषणाचा सूर ठिक होता, पण अचानकच अध्यक्षांची गाडी घसरली आणि 'साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे एक बाहुलेच असते, त्याला कसलाही अधिकार नाही' असा पंचम त्यांनी लावला आणि थोडक्यात \"साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सत्ता नसलेल्या सम्राज्ञीप्रमाणे आहे,' असे प्रतिपादन करून टाकले. मराठी साहित्याचा एक सर्वसामान्य वाचक आणि प्रेमी या नात्याने माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडला की, डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यासारख्या नामवंत समीक्षकाला, अभ्यासकाला ही जाणीव \"संमेलनाचे अध्यक्षपद\" मिळाल्यानंतर झाली का या अगोदरही त्यांना या पदातील फोलपणा माहितच नव्हता माहित नसेल, ही एक मोठी आत्मवंचना ठरेल. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुणीही \"डिक, टॉम, हॅरी\" उतरत नाही वा कुणालाही मारून मुटकून घोड्यावर बसवित नाही. या \"युद्धात\" पडायचे असेल तर त्यातील जमाखर्च चांगलाच माहित असावा लागतो, अन डॉ.द.भि.कुलकर्णी सारख्या मराठी भाषेच्या प्रांगणात काळेच्या पांढरे झालेल्या व्यक्तीला याचा ल.सा.वि. माहित नसेल असे समजणे दूधखुळेपणाचे होईल.\nमग एकदा त्या मांडवाखालून गेल्यानंतर \"मला कसलाही अधिकार नाही\" असा गळा काढणे औचित्यपूर्ण होईल का\n(शेवटी शेवटी, रात्रीच्या पंगतीच्या बोलीवर आलेल्या स्थानिक पत्रकारांनी १९६० पासून शिजत असलेला \"सीमाप्रश्न\" काढलाच. आता जे अध्यक्षमहाशय दहा मिनिटापूर्वीच व्यासपिठावर जाहीर बोलले की, \"साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला कसलेही अधिकार नसतात\", त्यांना सीमाप्रश्नावर काही अधिकारवाणीने बोलता येईल का पण नाही, अध्यक्षांना त्या ज्वलंत प्रश्नाबद्दल विचारले नाही तर ते पत्रकार कसले पण नाही, अध्यक्षांना त्या ज्वलंत प्रश्नाबद्दल विचारले नाही तर ते पत्रकार कसले मग डॉक्टरांनीदेखील खास पळवाटी उत्तर दिलेच \"या प्रश्नाबाबत सीमावासियांनी विवेकाने वागावे\" ~ म्हणजे काय असा भाव समस्त पत्रकार भावांच्या चेहर्‍यावर उमटला.)\nमला एक मूलभूत प्रश्न नेहेमी पडतो.\nसाहित्यसंमेलनामुळे नेमके काय साध्य होते\nजर साहित्य संमेलन भरवले नाही तर मराठी साहित्याची नेमकी कोणती हानी होईल\nबंपर पुस्तकविक्री हा एकमेव फायदा वगळता साहित्य संमेलनांमुळे काही विधायक कार्य होते असे वाटत नाही. मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांप्रमाणे साहित्यिक लोक एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न असतात. दोन वर्षांपूर्वी प्रभूबाईंनी वयोवृद्ध ज्येष्ठ लेखक हातकणंगलेकरांविरोधात कोर्टात घेतलेली धाव, मागील वर्षी गैरमार्गाने प्रसिद्धी मिळवण्याचा डाव असणारे आनंद यादव यांच्यासारखे लेखक आणि ठाले पाटलांचे कौतिक हे सगळे पाहून साहित्य संमेलनाचे हसू येते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nपद नव्हे रसिकांची दाद....\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [16 Jul 2010 रोजी 18:05 वा.]\nमराठी संकेतस्थळांवरील सदस्यांप्रमाणे साहित्यिक लोक एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न असतात.\nहम्म थोडा सहमत आहे. पण् लेखक मंडळी पाहावयास मिळतात. संवाद साधता येतो. परिसंवाद ऐकता येतात. अशा चर्चा सत्राने विचारांच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते. प्रतिभावंत मंडळींना पाहून नमस्कार करावासा वाटतो. नवनवीन पुस्तकांचे दर्शन होते. थोडी खरेदी होते. या निमित्ताने साहित्यप्रेमी मित्रांची भेट होते. अशा खूप चांगल्या गोष्टीही संकेतस्थळाप्रमाणे सम्मेलनातही असतात...\nआमच्यासाठी ते आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. मोठमोठ्या साहित्यिकांचा विरोध असूनही भल्या माणसानं विश्वसाहित्य संमेलने भरविली. एक नवा प्रयोग करुन पाहिला. मराठवाड्यात लहानसहान गावात छोटेखानी विभागवार साहित्य संमेलने भरविली. नवलेखकांना बोलण्याची संधी अशा चर्चासत्र आणि परिसंवादात दिली. दर आठवड्याला एका लेखकाची, त्यांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणली आजही तो प्रयोग आमच्या औरंगाबादेत मसापत [मराठवाडा साहित्य परिषद ]होतो. असो, माणूस काही तरी करतो हे महत्त्वाचे यश-अपयश ही दुसरी गोष्ट.\nसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यक्षेत्रातील रसिकांनी दिलेले ते एक मोठे आणि मानाचे पद आहे. साहित्यिक करत असलेल्या साहित्य सेवेची रसिकांनी केलेल्या कदराची ती एक पावती असते. हं.. आता एक गोष्ट खरी की अशी निवड थेट साहित्य रसिकाडून होत नाही. तेवढा भाग सोडला तर असे पद मोठेच आहे. आणि त्या पदावर प्रतिभासंपन्न व्यक्ती पाहणे मला नेहमीच आवडते.\nसाहित्यसंमेलनात घेतले जाणारे ठराव आणि साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षाला काही किंमत आहे का \nमला असे वाटते संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात अशा साहित्यसंमेलनाच्या ठरावापासूनच झालेली पाहावयास मिळते. आता येणारे नवनवीन ठराव आणि त्या ठरावांसाठी शासनाकडे करावा लागणारा पाठपुरावा त्यात येणार्‍या अडचणी,भानगडी ही सर्व आता अडथळ्यांची शर्यत झालेली आहे. असे असले तरी एक महाराष्ट्रभर मराठी भाषा बोलणार्‍यांचा तो एक उत्सव असतो आणि अशा उत्सवातील सर्व लेखक,रसिकांसाठी साहित्यसंमेलन एक आनंदाची पर्वणी असते असे वाटते.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [16 Jul 2010 रोजी 18:37 वा.]\nअजून खूप गोष्टी राहिल्या आहेत.\nत्या लिहितो नंतर कधीतरी. ;)\nश्री आरागॉर्न यांना माझा सल्ला की त्यांनी एखाद्या साहित्य संमेलनाला हजर राहून सर्व कार्यक्रम ऐकावे. त्यांच्या प्रश्नाचे त्यांनाच उत्तर मिळेल.\nएकदम एखाद्या बाबाच्या भक्तासारखे उत्तर वाटते आहे.\nआतापर्यंत साहित्य संमेलनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही हे खरे आहे. घ्यावासाही वाटत नाही हे ही खरेच.\nमात्र च्यानेलवर वृत्तांत वगैरे पाहिले आहेत आणि काही वेळा जड शब्दातील भाषणेही* वाचली आहेत. तरीही हा प्रश्न पडला.\n* \"झपाट्याने बदलणार्‍या एकविसाव्या शतकातील साहित्याच्या अनुभूतींना छेदून जाणार्‍या कक्षा\" टाइप.\nप्रतीक देसाई [16 Jul 2010 रोजी 09:58 वा.]\n>>> साहित्य संमेलनाला हजर राहून सर्व कार्यक्रम ऐकावे. <<<\n२००२ मध्ये पुणे येथे श्री.राजेन्द्र बनहट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या संम्मेलनापासून मी आणि माझे महविद्यालयीन मित्र जाणीवपूर्वक मराठी साहित्य संमेलनाला हजर राहतोच. त्याला कारण साहित्याविषयीचे प्रेम तर आहेच पण त्या निमित्ताने, नोकरी-व्यवसायाच्या कारणास्तव चारी दिशेला गेलेल्या, आम्ही मित्रांनी एकत्र जमायचे हा विचारदेखील आहेच, शिवाय एकाच ठिकाणाहून मनासारखी पुस्तके खरेदी करता येतात. अध्यक्षांच्या भाषणाला ज्यांना थांबावे असे वाटते ते थांबतात बाकीचे त्या त्या शहरातील अन्य साहित्यविषयक घडामोडी पाहत दोन दिवस एकत्रीत काढतात. कवि संमेलनाचा मात्र सर्वानीच धसका घेतला असल्याने त्या तंबूकडे जाणे होत नाही.\nइथे हेही सांगणे गरजेचे आहे की, श्री.अरूण साधूंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले २००७ चे \"नागपूर\" संमेलन हुकले त्याला काही घरगुती कारण होते, तर मागील सालातील महाबळेश्वरचे टाळले (त्याला कारण अर्थातच \"आनंद यादव वाद\"). पण अध्यक्षपदावर आरूढ झालेल्या व्यक्तीचे (निवडून येण्यापूर्वी वा आल्यानंतर) संमेलनाबाबत कसलेही आणि कोणतेही मत असले तरी \"मराठी साहित्य वृद्धी\" साठी अशी संमेलने आवश्यकच आहेत ~~ यातील सर्व डाव्याउजव्या बाजू विचारात घेऊनसुद्धा \nसाहित्यिक अध्यक्ष हा गुळाचा गणपती झाला आहे.\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदा करता सार्व साहित्यिक गुडघ्याला बाशिंग बांधून तय्यार असतात. पण वरून मात्र मी नाही त्यातली.... अशी त्यांची वर्तवणूक असते. त्यात नावाजलेले साहित्यिकांचे वेगळेच मानापमान असतात. एकदा लोकशाही मान्य करून सुद्धा आम्ही मतांचा जोगवा मागणार नाही अशी फुकटची बढाई मारतात. जोगवा मागणे हे देवीच्या देवळात मानाचे पान समजले जाते. पण यांच्या विद्वान समजुतीनुसार जोगवा म्हणजे भिक मागणे हा अर्थ होतो.\nदुसरे म्हणजे साहित्य संमेलने मराठवाडा विदर्भ पासून सर्वदूर महाराष्ट्रात भरत असल्या मुळे मराठी पुस्तकांची विक्री रेकार्ड तोडत मोठ्या प्रमाणात होते. आणि हो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पदा चे मुंबई पुणे येथील पुस्तक प्रकाशक, वर्तमान पत्रे . विभागवार साहित्य मंडले यांच्यात चांगलेच राजकारण चालते या बातम्यांनी मराठी माणसाची चांगले करमणूक होते.\nसंमेलनात साहित्या पेक्षा जेवणाची खाण्या-पिण्याचीच राहण्याच्या व्यवस्थेची दैनिक जाण्या-येण्याचा पैशाची कंपूशाही ची जास्त चर्चा होते. आणि आजकाल ही संमेलने परभणी पासून प्रचंड खर्चाची झाल्या मुळे अध्यक्ष पेक्षा प्रायोजित राजकारणी , साखर, शिक्षण, सहकार सम्राटांनी HIGH JACK केल्या मुळे साहित्यिक अध्यक्ष हा गुळाचा गणपती झाला आहे.\nप्रतीक देसाई [16 Jul 2010 रोजी 17:01 वा.]\n>>> अध्यक्षपदा करता सार्व साहित्यिक गुडघ्याला बाशिंग बांधून तय्यार असतात. पण वरून मात्र मी नाही त्यातली.... अशी त्यांची वर्तवणूक असते. >>>\n+ सहमत. मूळ धाग्याचा हाच उद्देश आहे. बाय हूक ऑर बाय क्रूक ते पद मिळवायचे आणि एकदा का मांडवाखालून गेले की त्याबद्दल ओरड करायला एकदम तय्यार \n>>> दुसरे म्हणजे साहित्य संमेलने मराठवाडा विदर्भ पासून सर्वदूर महाराष्ट्रात भरत असल्या मुळे मराठी पुस्तकांची विक्री रेकार्ड तोडत मोठ्या प्रमाणात होते. <<<\nअसहमत. कारण यापूर्वी मराठवाडा विदर्भात झालेल्या साहित्य संमेलनात (अगदी वर्धा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी संमेलने यशस्वीरित्या पार पडली आहेत असा म.सा.परिषदेचा अहवाल सांगतो) पुस्तकांची पश्चिम महाराष्ट्रात होते तशीच विक्री होते. या विषयावर \"ललित\" मध्ये जोरदार चर्चा होते आणि मराठवाडा विदर्भातील लेखक/वाचक यांचेही मत काही वेगळे नाही (पुस्तक विक्री व्यवहाराबाबत), त्यामुळे श्री.ठणठणपाळ यांनी याबाबत शहानिशा करावी असे सुचवितो.\n>>> संमेलनात साहित्या पेक्षा जेवणाची खाण्या-पिण्याचीच राहण्याच्या व्यवस्थेची दैनिक जाण्या-येण्याचा पैशाची कंपूशाही ची जास्त चर्चा होते. <<<\nहे मान्य. पण ही पद्धत फक्त साहित्य संमेलनातच पसरली आहे असे मानू नका. दिल्लीमध्ये विविध खात्यांच्या दिवसाला डझनांनी कॉन्फरन्सेस झडत असतात आणि सचिव पातळीवर चालणार्‍या परिषदातील \"जेवण\" या गटासाठी तर अगदी आय.ए.एस. पातळीवरील अधिकार्‍यांची नियुक्ती केलेली असते. मंत्री सोडाच पण अत्यंत वरिष्ठ पदावरील शासकीय अधिकार्‍यांच्याही जेवणातील कॅलरीजचे प्रमाण काटेकोरपणे तपासले जाते (टेबलवर ठेवण्यात येणारे पाणीही तज्ज्ञाकडून टेस्ट केले जाते.) आपले साहित्यिक संमेलनात जर विशिष्ट जेवणाचाच वा प्रकाराचा आग्रह धरत असेल् तर त्यांची मागणी अवास्तव मानता येणार नाही.\nसंमेलने साहित्यिकांसाठी की प्रेक्षकांसाठी\nप्रमोद सहस्रबुद्धे [16 Jul 2010 रोजी 17:18 वा.]\nव्यावसायिक संमेलने बहुतांशी त्या व्यवसायातल्या लोकांनी एकमेकाला भेटण्यासाठी, आणि एकत्रित मागण्या करण्यासाठी असतात.\nव्यावसायिक लोकांनी एकत्रित भेटणे हे गरजेचे असते. त्यामुळे संमेलनांना त्या व्यवसायातले लोक जात असतात. साहित्यिकांच्या एकत्रित मागण्या (न मिळणारी रॉयल्टी, शुद्धलेखनाचे नियम, राजकारणी हस्तक्षेप संमेलनात नसणे) असाव्यात. हल्ली याबद्दल फारसा वाद ऐकिवात नाही. पूर्वी कदाचित हे घडत असेल.\nहल्लीचे साहित्य संमेलन हे प्रेक्षकांसाठी (पुस्तक विक्री, प्रेक्षकांची उपस्थिती) घडवायचे असे बातम्यांवरून वाटते. असे असल्यास कित्येक इतर कार्यक्रमातूनही हे घडविता येईल त्यास साहित्य संमेलन कशाला हवे फक्त एक ब्रँड म्हणून त्याचे वेगळे महत्व .\nव्यावसायिक संमेलने स्वखर्चाने भरविली जातात. (डॉक्टरांची संमेलने औषधकंपन्या भरवितात कारण तेथे डॉक्टर हे त्यांचे उपभोक्ते असतात.) साहित्य संमेलने सरकारी खर्चाने भरतात ना\nप्रतीक देसाई [17 Jul 2010 रोजी 04:12 वा.]\n>>> साहित्य संमेलने सरकारी खर्चाने भरतात ना\n पण शासनाच्या अनेक कर्तव्यापैकी \"मराठी भाषा आणि परंपरेचे जतन\" हे आद्य कर्तव्य मानले जाते आणि त्यासाठी प्रत्येक अर्थसंकल्पात तरतूद केलेली असतेच. आता अशा संमेलनांची निष्पती काय हा जरी वादाचा मुद्दा असला तरी शासकीय पातळीवर तो ऐरणीवरील मुद्दा होऊ शकत नाही. शासनाच्या \"सांस्कृतीक विभागा\" साठी जे बजेट मंजूर असते तीत \"ग्रंथालय अनुदान, फाईन आर्टस डेव्हलपमेन्ट, मराठी चित्रपट निर्मिती प्रोत्साहन, विविध कार्यशाळा\" अशा अनेक बाबीवर खर्च अपेक्षित असतो. साहित्य संमेलनाला अनुदान देणे हे शासन स्वतःस बंधनकारक मानते.\nशिवसेना-भाजप सत्तेच्या काळात मा.बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांना उद्देश्यून (त्यांच्या टिपिकल भाषेत) उदगार काढले होते की, \"आमच्याकडून पैसे घेता आणि आम्हालाच मंचावरून शिव्या देता\". यावर त्यावेळी जो गदारोळ उठला होता, तीतून जनतेला समजले की, संमेलनाला अनुदान ही शासनाची जबाबदारी मानली जाते. अर्थात मंडपातील मंत्र्यांची डोकेदुखी वाटणारी वाढती उपस्थिती ही बाब या धाग्याच्या कक्षेत येत नाही, त्यामुळे त्यावर काही भाष्य करणे उचीत नाही.\nअनेक संमेलने त्या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांकरता असतात.\nप्रमोद सहस्रबुद्धे [17 Jul 2010 रोजी 05:35 वा.]\nअनेक संमेलने त्या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांकरता असतात.\nएखादे बरेसे उदाहरण मिळेल का\nप्रमोद सहस्रबुद्धे [17 Jul 2010 रोजी 16:37 वा.]\nसमजले. माझ्या डोक्यात असे नव्हते.\nआपली साहित्य संमेलने अशी असू शकतात.\nसाहित्य संमेलन कशाला हवे\nप्रतीक देसाई [17 Jul 2010 रोजी 04:30 वा.]\n>>> साहित्य संमेलन हे प्रेक्षकांसाठी (पुस्तक विक्री, प्रेक्षकांची उपस्थिती) घडवायचे असे बातम्यांवरून वाटते. असे असल्यास कित्येक इतर कार्यक्रमातूनही हे घडविता येईल त्यास साहित्य संमेलन कशाला हवे\n\"इतर कार्यक्रमातून\" म्हणजे नेमका बोध होत नाही. सध्या आपल्या राज्यातील प्रमुख शहरात नित्यनेमाने पुस्तक प्रदर्शने भरविली जातात. त्या त्या शहरातील किती साहित्यप्रेमी तिथे त्यावेळी संयोजकामार्फत आयोजित केल्या जाणार्‍या \"साहित्यविषयक\" कार्यक्रमाला जातात जाणारी किती मंडळी पुस्तके विकत घेतात (पाहतात मात्र सर्वजण). त्यातही भगिनीवर्गाची सायंकाळचे ७.३० वाजले की \"अनुबंध\" चुकेल म्हणून चुळबूळ सुरु जाणारी किती मंडळी पुस्तके विकत घेतात (पाहतात मात्र सर्वजण). त्यातही भगिनीवर्गाची सायंकाळचे ७.३० वाजले की \"अनुबंध\" चुकेल म्हणून चुळबूळ सुरु सध्याच्या केबलच्या युगात \"इतर कार्यक्रमाची\" व्याप्ती फार संकोचित झाली आहे. 'साहित्य संमेलन\" हा एक वार्षिक मेळावा आहे, जिथे हजर राहण्यासाठी \"वेल् इन ऍडव्हान्स\" आखणी करता येते, खरेदीचे अंदाजपत्रक तयार करता येते. शिवाय मी वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे विविध ठिकाणी विखुरलेल्या \"मित्रां\"ना या निमित्ताने एकत्र बोलाविता येते, आपल्या आवडीच्या विषयावर संमेलनस्थळी बोलता येते. येणारे संमेलन \"ठाणे\" येथे होण्याचे घाटत आहे, त्याला अजून काही महिन्याचा अवधी आहेच, पण निव्वळ ठाण्याचे नाव निघताच तेथील दोन मित्रांनी राज्यात व राज्याबाहेर असणार्‍या सात ठिकाणाच्या मित्रांना \"आलेच पाहिजे\" असे हक्काचे आमंत्रण आत्ताच देऊन ठेवले आहे. आखणी करायला भरपूर वेळ असल्याने इथे अशा प्रसंगी वेळ नाही म्हणून \"नकार\" देण्याचा प्रश्न येत नाही. ~~ किमान अशा कारणासाठी तरी साहित्य संमेलन हवेच हवे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [17 Jul 2010 रोजी 05:52 वा.]\nपुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्यिकांची भाषणे (संवाद वा इतर कार्यक्रम), कवि संमेलन, याशिवाय वाहिन्यांवरच्या मुलाखतीवजा कार्यक्रम असे घडत असतात.\nतुम्हाला या संमेलनाचा आस्वाद घेता येतो यात काही नवल नाही. (माफ करा तुम्हाला साहित्यिक म्हटले नाही.) साहित्यिकांना यातून काय मिळते ते महत्वाचे. तर ते साहित्यसंमेलनांना येतील. सध्या तरी प्रसिद्धी (अध्यक्षास) मिळते हे नक्की. आणि हेच जर फलित असेल तर प्रसिद्धीलोलूप व संघटनकौशल्य असणार्‍यांची तिथे रेलचेल असेल हे साहजिक नाही का.\nएक व्रँड म्हणून साहित्य संमेलन आज यशस्वी () आहे. त्यामुळे काही वजनदार साहित्यिक आस्थेने जातात. (माझी माहिती फार तोकडी आहे.) . पण हाच ब्रँड अध्यक्षपदासाठी स्पर्धात्मकता आणून घात करतो आहे. लोकांचे लक्ष वेधून घेणारा साहित्यिक असल्याने लोकांचा त्रागा भोगतो आहे (वारकरी). राजकारण्यांना (साहित्यात रस नसलेल्या), मंचावर आणतो आहे. तुमच्या मूळ प्रश्नाचा गाभा इथे आहे का\nप्रतीक देसाई [17 Jul 2010 रोजी 07:33 वा.]\n>>> पुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्यिकांची भाषणे (संवाद वा इतर कार्यक्रम), कवि संमेलन, याशिवाय वाहिन्यांवरच्या मुलाखतीवजा कार्यक्रम असे घडत असतात. <<<\nमान्य. छोट्या छोट्या शहरात ही प्रथा (क्रमांक २) अल्प प्रमाणात का होईना अजून चालू आहे, पण तिथे \"पुस्तक प्रदर्शन\" हा प्रकार नसतो. पुस्तक प्रकाशन समारंभ, मला वाटते फक्त पुणे-मुंबई या महानगरातच होत असावेत. कारण मराठीतील ८०% प्रकाशक या दोन शहरातच आढळतात. अन्यत्र होत असतील तर तेथे प्रकाशित पुस्तकच तुम्हास घेता येते. \"कवि संमेलन\" ही प्रथा तर मृतावस्थेतच आहे.\n>>> तुमच्या मूळ प्रश्नाचा गाभा इथे आहे का\nमी आपल्या \"एक व्रँड म्हणून साहित्य संमेलन\" या विधानाला दुजोरा देतो, तो एवढ्यासाठी की चला त्या निमित्ताने का होईना हजारो लोक एका मांडवाखाली जमतात, दोन्-तीन दिवस नेहमीच्या धकाधकीस विसरतात आणि संमेलनाचे सूप वाजल्यानंतर परत नेहमीच्या रामकहानीस जुंपून घेतात. आस्थेने संमेलनास जाणार्‍या \"वजनदार साहित्यिक\" संख्येत लक्षणीय घट होत चालली आहे. कारण हा गट \"जात\" नाही तर \"नेला\" जातो आणि नेणारे असतात तितकेच वजनदार प्रकाशक. खरे पाहिले तर आजकाल ही प्रकाशक मंडळी आणि साखर कारखान्यांचे हुकूमशहा मालक हेच कोण सोम्या वा गोम्या यंदाचा अध्यक्ष झाला पाहिजे हे ठरवितात. कोल्हापुरात \"शिक्षणमहर्षी ()\" डॉ.डी.वाय.पाटील यांनी आणि त्यांच्या संमेलन निमंत्रक पिलावळीने \"रमेश मंत्री\" हेच अध्यक्ष झाले पाहिजे तरच संमेलन अशी लोकशाही तत्वाची उघडउघड पायमल्ली करणारी भूमिका घेऊन म.सा.प.ला एक प्रकारे धमकीच दिली होती आणि पैशाच्या व राजकारणाच्या हल्ल्यापुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा रात्रंदिन घोष करणारी चूप बसली होती. गेल्या वर्षी झालेल्या सांगलीच्या संमेलनातदेखील सांगलीचेच \"म.दा.हातकणंगलेकर\" अध्यक्ष नसतील तर सहकार्य करायचेच नाही असा पवित्रा स्थानिक समितीने घेतला होताच. आता तर ही प्रथाच होऊन बसणार आहे, कारण राजकारण्यांना \"आपल्या भागात\" आम्ही काही तरी करतोय हे दाखविण्याची सुरसुरी असतेच.\nदुर्दैवाने ज्यांना आज आपण \"प्रतिष्ठित वा वजनदार साहित्यिक\" समजतो तेदेखील आयुष्यात एकदा ते \"अध्यक्षपद\" आपणास मिळावे अशी कामना करीत असतातच आणि मूकपणे \"क्रियेटर्स्\" च्या हालचालीना पाठिंबा देत असतात.\nअसे असले तरी त्यांच्यासाठी नाही तर निदान स्वानंदासाठी तरी संमेलनाला एक दिवसाची का होईना हजेरी लावावी असे एक वाचक या नात्याने मी मानतो.\n'साहित्य संमेलन म्हणजे बैलबाजार..'\nमराठी साहित्य संमेलन म्हणजे बैलबाजार आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तसे ते पत्रकारांनाही घुबड, गांडुळे म्हणाले होते. त्यावेळी त्यांच्या त्या उपमांवरून गदारोळ उडाला होता, पण ठाकरे यांचे निरीक्षण मार्मिक आणि पटण्यासारखेच आहे.\nप्रतिक देसाई यांनी आपल्या प्रतिसादात समर्पक मुद्दा मांडला आहे. रमेश मंत्रींसारखा पाचकळ आणि रद्दी लिहिणारा लेखक 'मी कोल्हापूरचा भूमिपुत्र' म्हणून तेथील राजकारण्यांच्या मदतीने साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आणि इंदिरा संत यांच्यासारख्या थोर विदुषीला माघार घ्यावी लागते, यासारखे दुर्दैव नाही. अनेक थोर साहित्यिक त्या धुळवडीपासून लांब राहातात तेच बरे आहे.\nशेवटी साहित्य संमेलनसुद्धा एक जत्रा आहे. जत्रेत विविध लोक विविध हेतूंनी भाग घेत असतात. भाविकांना देवदर्शन घ्यायचे असते. दुकानदारांना दुकाने लावायची असतात. प्रतिष्ठितांना मिरवायची हौस असते. पुजारी आणि पालखी वाहणार्‍यांची लगबग सुरु असते. मानापानाचे कलगीतुरे सुरु असतात. या सगळ्यात काही जण निवांत भटकायला आलेले असतात. असो. प्रत्येकाचा विरंगुळा.\nबाबासाहेब जगताप [17 Jul 2010 रोजी 13:32 वा.]\nगैरमार्गाने प्रसिद्धी मिळवण्याचा डाव असणारे आनंद यादव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/asaduddin-owaisi-not-factor-sangli-elections-135489", "date_download": "2018-10-16T08:09:13Z", "digest": "sha1:57YMOZMVWLXHSSDLUHUXF7ZOOB6OKVID", "length": 12711, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "asaduddin owaisi not a factor in Sangli elections ओवेसींचा प्रचार जोरदार; पण सांगलीत प्रभावच नाही! | eSakal", "raw_content": "\nओवेसींचा प्रचार जोरदार; पण सांगलीत प्रभावच नाही\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nसांगली : महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठी 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जळगाव आणि सांगलीत जोरदार प्रचार केला होता; पण सांगलीत या सभांना गर्दी होऊनही ओवेसींच्या पक्षाला त्याचा फायदा झालेला दिसत नाही.\nओवेसींच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 'एमआयएम'चे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. पण सांगली मिरज कुपवाडमध्ये त्यांच्या सभांचा प्रभाव पडला नाही. मिरजमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. त्यात ओवेसी यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर सडकून टीका केली होती.\nसांगली : महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठी 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जळगाव आणि सांगलीत जोरदार प्रचार केला होता; पण सांगलीत या सभांना गर्दी होऊनही ओवेसींच्या पक्षाला त्याचा फायदा झालेला दिसत नाही.\nओवेसींच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 'एमआयएम'चे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. पण सांगली मिरज कुपवाडमध्ये त्यांच्या सभांचा प्रभाव पडला नाही. मिरजमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. त्यात ओवेसी यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर सडकून टीका केली होती.\n'मिरजमध्ये औरंगबादसारखे वातावरण आहे', असा दावा आमदार इम्तियाज अली यांनी केला होता. पण 'एमआयएम'ला अपेक्षित असलेल्या चारही जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले. 'राजीव गांधी, इंदिरा गांधी यांची हत्या करणारे काय खात होते, याची चौकशी करा. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे काय खात होता, याची चर्चा का होत नाही', असा प्रश्‍न ओवेसी यांनी उपस्थित केला.\n'काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटिशांना सहावेळा माफीनामा लिहून देणारे 'त्यांचे' हिरो कसे होतात', असे वक्तव्यही त्यांनी केले होते. या सर्व प्रचाराचा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये 'एमआयएम'ला फायदा झालेला दिसून आलेला नाही.\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nमहासभेतील ठरावानुसार समिती गठित होणारच\nजळगाव ः लोकशाहीत निर्णय घेताना अडचणी येतच असतात. महासभेत गाळेधारकांबाबत 40 क्रमांकाच्या ठरावाबाबत समिती गठित करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. विरोधकांचा...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nमनपातील कंत्राटदाराला ‘हार्ट अटॅक’\nनागपूर - कामाची बिले न मिळाल्याने तसेच सिमेंट, गिट्टी दुकानदारांनी पैशाचा तगादा लावल्याने आलेल्या नैराश्‍यातून किशोर नायडू या कंत्राटदाराला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2018-10-16T07:55:16Z", "digest": "sha1:UXKET6ZYBSZ2NJVWG7ECR4HDZCKFQ7ZR", "length": 8288, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅनॅक्झिमेनीस - विकिपीडिया", "raw_content": "\nॲनॅक्झिमेनीस हा मायलेटसचा रहिवासी असलेला थेलीसचा अनुयायी होता. याचा जन्म इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये मध्ये झाला. हा मायलेशियन संप्रदायाचा तिसरा तत्त्वज्ञ होय. थेलीसने विश्वाच्या मूळ कारणाचा अभ्यास करण्याची परंपरा सुरू केली, ॲनॅक्झिमेनीसने ती परंपरा पुढे चालू ठेवली. थेलीसप्रमाणेच विश्वाचे मूळ कारण कोणते असावे, हा प्रश्न ॲनॅक्झिमेनीसपुढे उपस्थित झाला होता. एक विश्वाच्या कारणासंबंधीचे थेलीसचे विचार मान्य नव्हते. विश्व पाण्यापासून निर्माण होते. मूलभूत द्रव्य जलरूप असावे, हा थेलीसचा विचार ॲनॅक्झिमेनीसला मान्य नव्हता. विश्वाचे मूलकारण जलरूप नसून वायुरूप असावे, असे ॲनॅक्झिमेनीस म्हणतो. विश्व पाण्यापासून निर्माण झाले नसावे, तर ते वायूपासूनच निर्माण झाले असावे. असे म्हणण्यामागे ॲनॅक्झिमेनीसने कोणता विचार केला असावा, हे खालील प्रमाणे स्पष्ट करता येईल.\n याचा विचार केल्यास असे दिसून येते की, जरी पाणी जीवनास आवश्यक असले, तरी वायू त्याच्याहीपेक्षा अत्यावश्यक आहे. अन्न, पाण्यावाचून सजीव काही काळ जगू शकतो, परंतु वायू म्हणजे श्वासोच्छवास याशिवाय कोणताही सजीव क्षणभर सुद्धा जगू शकणार नाही. म्हणजेच पाण्यापेक्षा वायू अधिक जीवनावश्यक असल्याने वायू हे सर्व विश्वाचे मूळ कारण असावे, असे म्हणता येते.\nदुसरे कारण असे असे की, प्रत्येक पदार्थांची मूळ अवस्था वायुमय आहे, असे दिसते. द्रवरूप पाणी आणि घनरूप बर्फ हे दोन्हीही सर्वप्रथम वाफेच्या म्हणजेच वायूच्या रूपामध्ये असतात, अये दिसते. बर्फ आणि पाण्याप्रमाणे जगातील प्रत्येक पदार्थाचे मूळ स्वरूप सुद्धा वायुमय असले पाहिजे. थोडक्यात वायुस्वरूप असलेल्या मुलभूत द्रव्यापासून विश्व निर्माण झाले असावे, असे म्हणायला प्रत्यक्ष अनुभवास येणार्‍या घटनांचा आधार आहे, असे ॲनॅक्झिमेनीसला वाटले, म्हणून ॲनॅक्झिमेनीसने विश्वाचे मूळ कारण वायू असले पाहिजे, असा सिद्धान्त मांडला.\n१) मराठी तत्त्वज्ञान महाकोष २) पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास – ग. ना. जोशी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१८ रोजी १३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/temperature-and-power-supply-units-1604721/", "date_download": "2018-10-16T08:05:00Z", "digest": "sha1:62EGVSADMO5WKY6L5TOXHAUPLEXE7WUR", "length": 18207, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Temperature and power supply units | तापमान व विद्युतप्रवाहाची एकके | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nतापमान व विद्युतप्रवाहाची एकके\nतापमान व विद्युतप्रवाहाची एकके\nप्रत्येक एककाचे वेगळे मोजमाप घ्यावे लागू नये\nप्रत्येक एककाचे वेगळे मोजमाप घ्यावे लागू नये म्हणून, वैश्विक स्थिरांक वापरून एककांना एकमेकांशी सांधण्याची संकल्पना सेकंद-मीटर-किलोग्रॅम यांपलीकडेही वाढवता येते. आज आपण केल्विन (तापमानाचे एकक) व अँपिअर (विद्युतप्रवाहाचे एकक) यांचा आढावा घेऊ.\nएक केल्विनची व्याख्या ही पाण्याच्या तिहेरी बिंदूवर आधारित आहे. एका वातावरणाइतक्या दाबाखाली, ज्या तापमानाला पाणी, बर्फ व वाफ एकत्र अस्तित्वात राहू शकतात, ते तापमान २७३.१६ केल्विन इतके मानले गेले आहे. त्याचबरोबर उष्मप्रवैगिकीनुसार (म्हणजे थर्मोडायनॅमिक्सनुसार) सर्वात कमी तापमान हे शून्य केल्विन मानले गेले आहे. या दोन तापमानांतील फरकाचा २७३.१६वा भाग म्हणजे एक केल्विन.\nएककाची ही व्याख्या अर्थातच काही फारशी समाधानकारक नाही. इथे मदतीला येतो तो उष्मप्रवैगिकीतील बोल्ट्झमनचा स्थिरांक. हा स्थिरांक वायूंतील रेणूंची ऊर्जा व वायूचे तापमान यांचा एकमेकांशी संबंध जोडतो व याची किंमत १.३८०६४९ ७ १०-२३ ज्यूल प्रति केल्विन एवढी स्थिर असते. ज्यूल हे ऊर्जेचे एकक मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद या परिचित एककांद्वारा मिळवता येते. त्यामुळे बोल्ट्झमनच्या स्थिरांकाचे मूल्य वापरून केल्विनची व्याख्या सुलभरीत्या करता येते. ही नवी व्याख्या २०१८ पासून प्रचलित होईल.\nविद्युतप्रवाहाचे एकक असणाऱ्या एक अ‍ॅम्पिअरची व्याख्या ’अनंत लांबीच्या व अतिसूक्ष्म जाडीच्या दोन तारा एकमेकांपासून एक मीटर अंतरावर ठेवल्या असताना, जो विद्युतप्रवाह एकमेकांवर २ ७ १०-७ न्यूटन प्रति मीटर एवढे विद्युतबल निर्माण करतो. तितका विद्युतप्रवाह’ अशी आज केली जाते.\nव्याख्येतील क्लिष्टपणा सोडला, तरी इथे मुळात अडचण म्हणजे अशा अनंत लांबीच्या व अतिसूक्ष्म जाडीच्या तारा मिळणे शक्य नाही. याऐवजी जर इलेक्ट्रॉनचा विद्युतभार हाच स्थिरांक म्हणून वापरला तर अ‍ॅम्पिअरची व्याख्या करणे सुलभ होईल. एक अ‍ॅम्पिअर म्हणजे सेकंदाला एक कुलम विद्युतभाराचे वहन. ६.२४१५०९१२ ७ १०१८ इतक्या इलेक्ट्रॉनवरचा एकत्रित विद्युतभार हा एक कुलम इतका असतो. म्हणूनच, ‘६.२४१५०९१२ ७ १०१८ इतके इलेक्ट्रॉन एका सेकंदात पार होतील एवढा\nविद्युतप्रवाह’ अशी एक अ‍ॅम्पिअरची सरळ व्याख्या करता येऊ शकते. लवकरच ही नवी व्याख्या अंगीकारली जाईल.\n– डॉ. अमोल दिघे\nवि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nडॉ. रघुवीर चौधरी – गुजराती\n२०१५ चा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, कवी, समीक्षक रघुवीर चौधरी मिळाला. उत्तर गुजरातमधील महेसाणा जिल्ह्य़ातील गांधीनगरजवळील बापुपुरा या गावी ५ डिसेंबर १९३८ रोजी रघुवीर चौधरी यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मनसा या गावी झाले. महात्मा गांधीजी, विनोबा भावे, उमाशंकर जोशी, गोवर्धनराम त्रिपाठी, मनुभाई पंचोलींचे ‘दर्शक’ आाणि ‘गीता’ या साऱ्यांच्या विचारांच्या वाचनाने समता, बंधुत्वाचे संस्कार शालेय वयातच त्यांच्यावर झाले. वडिलांच्या शेतीकामात ते मदत करीत असत. खादी विणत असत. म. गांधीजींच्या आत्मवृत्ताचा, विचारांचा विलक्षण प्रभाव त्यांच्यावर होता. गुजराती, हिंदी, संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. कालिदास, रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद, इलियट इत्यादींचे साहित्य त्यांच्या आवडीचे आहे. १९६० मध्ये हिंदी विषयात बी.ए.ला प्रथम क्रमांकाने तर १९६२ मध्ये एम.ए. परीक्षा ते उत्तीर्ण झाले.\nहिंदी आणि गुजराती बोलीभाषेचा (व्हर्बल रूटस) तुलनात्मक अभ्यास या विषयावर १९७९ मध्ये त्यांनी पीएच.डी. केली. गुजरात विद्यापीठाच्या भाषा विभागात १९७७ ते १९९८ पर्यंत ते हिंदीचे प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.\n१९७० च्या आणीबाणीला त्यांचा विरोध होता. नवनिर्माण चळवळीत त्यांचा सहभाग होता. १९९८ ते २००२ साहित्य अकादमीचे आणि २००२ ते २००४ ते प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य होते. रघुवीर चौधरी यांची ८० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली असून, अधिकतर लेखन गुजरातीमध्ये, तर काही हिंदीमध्ये आहे. आतापर्यंत ३१ कादंबऱ्या, ३३ काव्यसंग्रह, नाटके, प्रवासवर्णन आणि विपुल स्तंभलेखन केले आहे. ग्रामशिक्षण, प्रौढ शिक्षण, शालेय ग्रंथालय या साऱ्यांविषयी त्यांना आस्था आहे. गावातील शेतीतही ते रमतात. शहरात आल्यावरही त्यांचे मन त्यांच्या शेतात, गावातच मोकळा श्वास घेण्यासाठी धावते आणि मगच ‘मी रिचार्ज होतो’असे ते म्हणतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : साजिद खानचं महिलांप्रती वर्तन घृणास्पदच असतं- दिया मिर्झा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव\nआमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको, ३००० नागरिकांची याचिका\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\nपत्नी प्रियकराबरोबर पळाली, दुबईवरुन परतलेला नवरा बनला नक्षलवादी\n#MeToo : आदमी पहाडसे गिरकर खडा हो सकता है, अपनी नजरोंसे नहीं- सलीम खान\nपुण्यात रावण दहनास भीम आर्मीचा विरोध, अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/goat/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A1%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87.html", "date_download": "2018-10-16T07:22:16Z", "digest": "sha1:C7WLQSQO5ZGVVKHRGPPX4KDAABD5EQJP", "length": 3600, "nlines": 91, "source_domain": "krushikranti.com", "title": "आफ्रिकन बोर बोकड विकणे - Goat (बकरी) - Ahmadnagar (Maharashtra) -", "raw_content": "\nआफ्रिकन बोर बोकड विकणे\nआफ्रिकन बोर बोकड विकणे\n60 किलो वजनाचा आफ्रिकन बोर जातीचा बोकड विकणे आहे\nधनगर वाडी जेऊर अहमदनगर\n३/४ महिन्याचे बोकड पाहिजे Maharashtra\nबकरी ईद साठी बोकड विकणे\nआफ्रिकन बोअर १नग देणे आहे वजन ४०+किलो दात. Maharashtra\n518 गावरान कोंबड्या विकणे आहे. गावरान अंडी घेऊन मशीन व्दारे उबवून सर्व लसीकरण झालेल्या गावरान कोंबड्या योग्य भावात विकणे आहे. ह्या कोंबड्या मुक्त नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या आहेत. अधिक माहिती साठी संपर्क साधा. अनिल साठे पाटील. मु पो ता पाथर्डी जि… Ahmadnagar\nगहू हरभरा सोयाबीन कांदा विषयी सल्ला मिळेल\nI can consult about onion,soyabean,wheat,nuts contact me My experience is 6 year कांदा हरबरा गहू सोयाबीन या पिकांच्या संदर्भात काही अडचण असल्यास मी मदत करू शकतो माझा अनुभव 6 वर्ष आहे Ahmadnagar\nमला ड्रॅगन फूड ची रोपे हवी आहे Ahmadnagar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-lbt-municipal-corporaion-61213", "date_download": "2018-10-16T08:05:48Z", "digest": "sha1:MU65XYK5N4JH2OOSHIU7WLX5RHEJWBDU", "length": 15720, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news LBT municipal corporaion \"एलबीटी'बंदीनंतरही महापालिकांकडून लूट | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nमुंबई - राज्यातील महापालिका क्षेत्रांतील स्थानिक संस्था करप्रणाली (एलबीटी) रद्द करण्यात आली असतानाही मुंबई व पनवेल वगळता 25 महापालिकांनी एक ऑगस्ट 2015 पासून बेकायदा मालमत्ता खरेदी- विक्री प्रकरणात एक टक्का अधिकचे मुद्रांक शुल्क ग्राहकांकडून वसूल केल्याची बाब समोर आली आहे. एक ऑगस्ट 2015 पासून 31 मार्च 2017 अखेरपर्यंत या बेकायदा वसुलीचा आकडा तब्बल 1431 कोटी 37 लाख रुपये असून, याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यास ग्राहकांचे पैसे परत करण्याची नामुष्की महापालिकांवर ओढवणार आहे.\nमुंबई - राज्यातील महापालिका क्षेत्रांतील स्थानिक संस्था करप्रणाली (एलबीटी) रद्द करण्यात आली असतानाही मुंबई व पनवेल वगळता 25 महापालिकांनी एक ऑगस्ट 2015 पासून बेकायदा मालमत्ता खरेदी- विक्री प्रकरणात एक टक्का अधिकचे मुद्रांक शुल्क ग्राहकांकडून वसूल केल्याची बाब समोर आली आहे. एक ऑगस्ट 2015 पासून 31 मार्च 2017 अखेरपर्यंत या बेकायदा वसुलीचा आकडा तब्बल 1431 कोटी 37 लाख रुपये असून, याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यास ग्राहकांचे पैसे परत करण्याची नामुष्की महापालिकांवर ओढवणार आहे.\nराज्यात एकूण 27 महापालिका असून नव्याने पनवेल महापालिका अस्तित्वात आली आहे. पनवेल वगळता अन्य महापालिका क्षेत्रांत पूर्वी जकातकर वसूल करण्यात येत होता. त्यानंतर एक एप्रिल 2009 पासून जकात रद्द करून स्थानिक संस्था करप्रणालीची (एलबीटी) अंमलबजावणी राज्य सरकारकडून करण्यात आली. ही करप्रणाली नवी असल्याने महापालिकांची तिजोरी सक्षम करण्यासाठी सरकारने संबंधित महापालिका क्षेत्रांतील मालमत्ता खरेदी- विक्री प्रकरणात प्रोत्साहनात्मक एक टक्का अधिकचे मुद्रांक शुल्क वसूल करण्याची सर्व पालिकांना परवानगी दिली होती.\nमुंबई महापालिकेचा कायदा स्वतंत्र असल्याने तेथे जून 2017 अखेरपर्यंत जकात सुरू होती. दरम्यान, स्थानिक संस्था करप्रणालीला राज्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला असता सरकारने एक ऑगस्ट 2015 पासून 25 महापालिका क्षेत्रातील \"एलबीटी' रद्द केला. त्यापासून स्थानिक संस्थाकरापासून मिळणाऱ्या उत्पन्नाइतके अनुदान सरकारकडून सर्व महापालिकांना देण्यात येते. \"एलबीटी' रद्द केल्यानंतर मुद्रांक शुल्काची अधिकची एक टक्का रक्‍कमही पालिकांनी वसूल करण्याचे थांबविणे आवश्‍यक होते. मात्र, तसे न करता महापालिकांनी 31 मार्च 2017 अखेरपर्यंत ही वसुली सुरूच ठेवली. परिणामी या कालावधीत मुंबई आणि पनवेल वगळता शहरी भागांत खरेदी- विक्री झालेल्या व्यवहारांतून महापालिकांनी 1431 कोटी 37 लाख रुपये बेकायदा वसूल केले. महापालिकांच्या या निर्णयावर राज्याच्या विधी व न्याय विभागाने नाराजी व्यक्‍त करत ही वसुली थांबविण्याची तोंडी सूचना अर्थ विभागाला केली होती. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुद्रांक शुल्काच्या वसुलीविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यास ग्राहकांचे पैसे परत देण्याची नामुष्की महापालिकांवर ओढविण्याची शक्‍यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली.\nमुद्रांक शुल्काची वसुली अशी (आकडे कोटी रुपयांत)\nमीरा-भाईंदर - 82.01, वसई- विरार - 96.08, सोलापूर - 13.44, कोल्हापूर - 17.37, जळगाव - 9.32, औरंगाबाद - 26.37, नांदेड - 7.28, परभणी - 1.43, लातूर - 5.24, कल्याण- डोंबिवली - 109.89, उल्हासनगर - 8.5, नगर - 12.75, चंद्रपूर - 2.76, अमरावती - 14.92, अकोला - 7.68, सांगली - 9.75, पुणे - 338.62, पिंपरी- चिंचवड - 188.47, ठाणे - 184.02, नाशिक - 93.79, मालेगाव - 4.94, धुळे - 3.46, नवी मुंबई - 92.18, भिवंडी - 14.03 आणि नागपूर - 87.06\nमहाबळेश्वरमध्ये शेती शाळेचे आयोजन\nमहाबळेश्वर - महाबळेश्वर येथील मेटगुताड येथे आज १७ रोजी सकाळी १० वा. शेती शाळेचे आयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शेती शाळेला...\nअनधिकृत घरेही होणार नियमित\nनागपूर - पूर्व नागपुरातील भरतवाडा, पूनापूर, पारडी, भांडेवाडी येथे स्मार्ट सिटीअंतर्गत आतापर्यंत गुंठेवारीतही नियमित होऊ न शकणारे अनधिकृत बांधकाम...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nशासन निर्णयाला ‘मजीप्रा’चा ठेंगा\nअमरावती - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत अनुकंपाधारक उमेदवार मागील पंधरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/whose-great-strength-elections-15386", "date_download": "2018-10-16T08:14:40Z", "digest": "sha1:PC4EWAVMDX2Z2X5KGYV6CA3VKT6LPCA4", "length": 14430, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Whose great strength of elections मोठ्या क्षीरसागरांचे बळ कोणाच्या पारड्यात | eSakal", "raw_content": "\nमोठ्या क्षीरसागरांचे बळ कोणाच्या पारड्यात\nदत्ता देशमुख - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nबीड - नगरपालिकेच्या निवडणुकीत क्षीरसागर घरातूनच दोन पॅनेल निश्‍चित झाले असून दोन नगराध्यक्षपदासाठी दोन सख्खे भावंडेच आमने-सामने येणार हेही निश्‍चित आहे; मात्र त्यांचे थोरले बंधू आमदार जयदत्त क्षीरसागर नेमकी काय भूमिका घेणार व दोन भावंडांपैकी कोणाच्या पारड्यात बळ टाकणार याकडे क्षीरसागर घराण्याच्या कट्टर समर्थकांचे लक्ष लागून आहे.\nबीड - नगरपालिकेच्या निवडणुकीत क्षीरसागर घरातूनच दोन पॅनेल निश्‍चित झाले असून दोन नगराध्यक्षपदासाठी दोन सख्खे भावंडेच आमने-सामने येणार हेही निश्‍चित आहे; मात्र त्यांचे थोरले बंधू आमदार जयदत्त क्षीरसागर नेमकी काय भूमिका घेणार व दोन भावंडांपैकी कोणाच्या पारड्यात बळ टाकणार याकडे क्षीरसागर घराण्याच्या कट्टर समर्थकांचे लक्ष लागून आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राज्यस्तरीय समितीच्या सदस्यपदासह जिल्ह्याचे पक्षाचे प्रमुख नेते आणि पक्षाच्या विधिमंडळातील उपनेते अशी पक्षाची महत्त्वाची पदे श्री. क्षीरसागर यांच्याकडे आहेत. पालिकेवर मागच्या 30 वर्षांपासून अपवाद वगळता क्षीरसागरांची सत्ता आहे. स्थानिक पातळीवर डॉ. भारतभूषण क्षीरसागर नेतृत्व करीत आहेत. दरम्यान, यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीत घरातच दुफळी निर्माण झाली आहे. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे थोरले बंधू रवींद्र क्षीरसागर व पुतणे सभापती संदीप क्षीरसागर यांनी दंड थोपटले आहेत. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, तर रवींद्र क्षीरसागर यांनी काकू- नाना विकास आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, सुरवातीला अंतर्गत वाद चौकटीच्या आत मिटवण्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी प्रयत्नही केले; पण शेवटी घरातील दोघे एकाच पदासाठी आमने-सामने लढणार हे निश्‍चित आहे. या दोन्ही भावंडांच्या भूमिका स्पष्ट झाल्या असल्या तरी आता जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेणार आणि आपले राजकीय बळ कोणाच्या पारड्यात टाकणार यावर बरेच अवलंबून आहे; कारण क्षीरसागर घराण्याशी निष्ठा जपणाऱ्यांबरोबरच जयदत्त क्षीरसागर यांचे समर्थक या निर्णयामुळे काय करावे अशा संभ्रमात आहेत. जयदत्त क्षीरसागरांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच हा संभ्रम दूर होणार आहे.\nशहरातील पक्षाच्या मतदारांसह व्यापारी, नोकरदार असा मोठा वर्ग जयदत्त क्षीरसागर यांना मानणारा आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत; मात्र दोघेही सख्खे भावंडेच असून डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर दुसरेही बंधूच आहेत; पण ते अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे कोणाकडून लढावे असा पेच त्यांच्यापुढे असला तरी त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे.\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nमहासभेतील ठरावानुसार समिती गठित होणारच\nजळगाव ः लोकशाहीत निर्णय घेताना अडचणी येतच असतात. महासभेत गाळेधारकांबाबत 40 क्रमांकाच्या ठरावाबाबत समिती गठित करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. विरोधकांचा...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\nइंदापूर : विद्युत उपकेंद्राचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन\nइंदापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शिरसोडी (ता. इंदापूर) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राची क्षमतावाढ प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-news-student-pradyuman-thakur-mother-question-81648", "date_download": "2018-10-16T08:21:21Z", "digest": "sha1:QI34T4ESEXBKS4WF5AZS7NUBR4T654Q4", "length": 13077, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news student pradyuman thakur mother question आरोपीस विचारायचंय, का मारलंस तू? | eSakal", "raw_content": "\nआरोपीस विचारायचंय, का मारलंस तू\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nप्रद्युम्नच्या आईचा टाहो; पोलिसांकडून स्वत:चा बचाव\nगुरुग्राम : येथील \"रायन इंटरनॅशनल स्कूल'मध्ये शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या चिमुरड्याच्या खूनप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता अकरावातील विद्यार्थ्यास ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणास वेगळीच कलाटणी मिळाली होती. \"सीबीआय'च्या तपासामुळे स्थानिक पोलिस यंत्रणेचे बिंग फुटले होते, याबाबत आज माध्यमांशी बोलताना प्रद्युम्नची आई भावूक झाली होती. \"सीबीआय'ने अटक केलेल्या आरोपीस मला भेटायचं आहे, त्यानं माझ्या प्रद्युम्नला का मारलं, हे त्याला विचारायचं आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nप्रद्युम्नच्या आईचा टाहो; पोलिसांकडून स्वत:चा बचाव\nगुरुग्राम : येथील \"रायन इंटरनॅशनल स्कूल'मध्ये शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या चिमुरड्याच्या खूनप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता अकरावातील विद्यार्थ्यास ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणास वेगळीच कलाटणी मिळाली होती. \"सीबीआय'च्या तपासामुळे स्थानिक पोलिस यंत्रणेचे बिंग फुटले होते, याबाबत आज माध्यमांशी बोलताना प्रद्युम्नची आई भावूक झाली होती. \"सीबीआय'ने अटक केलेल्या आरोपीस मला भेटायचं आहे, त्यानं माझ्या प्रद्युम्नला का मारलं, हे त्याला विचारायचं आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nदरम्यान, \"सीबीआय'च्या तपासामुळे बॅकफूटवर गेलेल्या हरियाना पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यामुळेच आम्ही आरोपपत्र सादर केले नव्हते, असे म्हटले आहे. आम्ही या प्रकरणामध्ये कोणतीही कहाणी रचलेली नाही तसेच कोणालाही बळजबरीने आरोपी केलेले नाही, असे गुरुग्रामचे पोलिस आयुक्त संदीप खिरवार यांनी सांगितले.\nमी भानावर नव्हतो : आरोपी\nमीच प्रद्युम्नची हत्या केली असून तेव्हा मी भानावर नव्हतो. काय करतोय, मला काहीच समजत नव्हतं, अशी कबुली \"रायन इंटरनॅशनल स्कूल'मध्ये शिकणाऱ्या अकरावीतील विद्यार्थ्याने दिली आहे. काहीतरी सांगायचं आहे, असे सांगून या विद्यार्थ्याने प्रद्युम्नला स्वच्छतागृहामध्ये बोलावले आणि तेथेच त्याची गळा चिरून हत्या केल्याचे \"सीबीआय'च्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nशासन निर्णयाला ‘मजीप्रा’चा ठेंगा\nअमरावती - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत अनुकंपाधारक उमेदवार मागील पंधरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे...\n\"सकाळ'मधील बोधकथांवर आधारित \"ई-बुक'चे बाळदला प्रकाशन\nपाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी \"सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची \"ऑनलाइन'...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/in-parbhani-farmer-daughter-attempt-suiside-266949.html", "date_download": "2018-10-16T08:57:19Z", "digest": "sha1:WLZEGSJHFDW4EOKLBLYJB6REILGBTZFG", "length": 13537, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून परभणीतील शेतकरी कन्येची आत्महत्या", "raw_content": "\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर\nयवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\nविक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nवडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून परभणीतील शेतकरी कन्येची आत्महत्या\n6 दिवसांपूर्वी काकांनी केलेल्या आत्महत्येनंतर पुतणीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरीच्या जवळा झुटा इथे घडलीय.\n10 आॅगस्ट : परभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. शिवाय आता शेतकरी कुटुंबातील सदस्यही आत्महत्या करत आहेत. 6 दिवसांपूर्वी काकांनी केलेल्या आत्महत्येनंतर पुतणीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरीच्या जवळा झुटा इथे घडलीय.\n3 ऑगस्ट रोजी पाथरीत जवळा झुटा इथले शेतकरी चंडिकादास झुटे यांनी कर्ज, पाऊस नसल्याने हातातून गेलेली पीक परिस्थिती यामुळे आत्महत्या केली होती. या घटनेच्या 6 दिवसानंतर चंडिकादास यांची 17 वर्षाच्या पुतणी सारिकानं एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केलीय, ज्यात तिने घरावर ओढवलेली सर्व परिस्थिती लिहिलीय.\nमुलीच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज फेडून न शकल्यानं चंडिकादास यांनी आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.\nसारिकानं काय लिहिलंय पत्रात\nआपल्या भाऊंनी पाच-सहा दिवसांपूर्वी शेतातील सर्व पीक जळून गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली. तसेच आपल्या घरावर कर्जाचा बोजा...त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्यावर्षी लग्न झाले तेच कर्ज अजून फिटले नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखी घटना करू नयेत यामुळे मी माझे जीवन संपवते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: farmer daughterparbhanisuicideआत्महत्यापरभणीशेतकरी कन्या\nयवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर\nयवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38121", "date_download": "2018-10-16T08:43:48Z", "digest": "sha1:A7OAKTSE3WJ6RON2CU2CB6S3DEU7SDVG", "length": 29087, "nlines": 384, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बरेच अवघड असते........... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बरेच अवघड असते...........\nअसेच असते जाण माणसा जगणे म्हणजे\nअसूनही नसल्यागत असते असणे म्हणजे\nमी तितकाही बुद्धू नाही बरका मित्रा\nहीच हुशारी तुला शहाणा म्हणणे म्हणजे\nकिती घेतले किती सोडले हिशेब कसला\nजसे घेतले तसे सोडणे..... श्वसणे म्हणजे\nपाउस, अश्रू ,पारिजात ना अजून कोणी\nमी तर केसांकडून शिकलो गळणे म्हणजे\nतन मन धन माझे पण त्यावर तिची हुकूमत\nअसे कसे हे जीव कुणावर जडणे म्हणजे .........[>>>>>>>माझ्या मनाजोगता बदल सुचवल्याबद्दल धन्स टू सुप्रियातै \nजगून तर बघ माझ्यामध्ये कधी विठ्ठला\nतुला कसे कळणार तुझ्यावर मरणे म्हणजे\nकरून दाखव 'तुझ्या'सारखा शेर वैभवा\nबरेच अवघड असते 'सोपा' करणे म्हणजे \nबरेच अवघड असते.......... 'सोपा' करणे म्हणजे \nजगून तर बघ माझ्यामध्ये कधी\nजगून तर बघ माझ्यामध्ये कधी विठ्ठला\nतुला कसे कळणार तुझ्यावर मरणे म्हणजे\nकरून दाखव 'तुझ्या'सारखा शेर वैभवा\nबरेच अवघड असते सोपा करणे म्हणजे \nसुंदर शेर आणि छान गझल\nधन्स बेफीजी your comments\nवा वैभव, सुंदरच लिहिलेस\nवा वैभव, सुंदरच लिहिलेस की......\nअसेच असते जाण माणसा जगणे\nअसेच असते जाण माणसा जगणे म्हणजे\nअसूनही नसल्यागत असते असणे म्हणजे\nजगून तर बघ माझ्यामध्ये कधी विठ्ठला\nतुला कसे कळणार तुझ्यावर मरणे म्हणजे\nबरेच अवघड असते सोपा करणे म्हणजे .....क्या बात \nएक शेर अ‍ॅड करतो आहे\nएक शेर अ‍ॅड करतो आहे ........\nतन मन धन माझे पण त्यावर तुझी हुकूमत\nअसे कसे हे जीव तुझ्यावर जडणे म्हणजे\nतन मन धन माझे पण त्यावर तिची\nतन मन धन माझे पण त्यावर तिची हुकूमत\nअसे कसे हे जीव कुणावर जडणे म्हणजे\nमी असा वाचला.....( हा इस्लाह नाही )\nप्रत्येक शेर आवडला. वा वा\nप्रत्येक शेर आवडला. वा वा वैभव, सुंदर लिहिलंत..\nमी तितकाही बुद्धू नाही बरका मित्रा\nहीच हुशारी तुला शहाणा म्हणणे म्हणजे\nकिती घेतले किती सोडले हिशेब कसला\nजसे घेतले तसे सोडणे..... श्वसणे म्हणजे\n(उद्या तुमच्याशी दूरध्वनीवरून सम्भाषण साधीन म्हणतो बरेच दिवस झालेत मन मोकळं करून \nकाही शेर छान वाटले\nश्वसणे शब्द कानास गोड वाटला नाही. शिवाय श्वसणे शब्दात फक्त श्वास घेणे असा अर्थ माझ्यामते आहे. श्वास सोडणे नाही. बाकी खयाल ठीक आहे. पण अभिव्यक्ती भावली नाही\nपाउस.......पाऊस असे हवे. शेर ठीकठाक.\nदुस-या ओळीत ‘शेर सोपा करणे’ असते, तर शेर थेट व स्पष्ट झाला असता. असो.\nतुझी ही गझल वाचल्यावर, वैभवा, मला खालील शेर स्फुरले...........\nटीप: हे शेर तुझ्या गझलेला पर्यायी नाहीत. फक्त आणि फक्त आस्वाद घेण्यासाठी म्हणून देत आहे. तुझ्या शेरांचा मला आदर आहे.\nअसेच असते जाण माणसा, जगणे म्हणजे\nअळवावरचे पाणी असते, असणे म्हणजे\nस्वत: स्वत:चा मूर्खपणा दाखवून देणे......\nशहाण्यासही दीडशहाणा, म्हणणे म्हणजे\nकाय जिंदगी जगणे याला म्हणता येते\nश्वासांची येरझा(जा)र नुसती, करणे म्हणजे\nमला वाटते ते झाडाचे रडणे असते.......\nपिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे\nनिसर्ग देतो जन्म जिवाला\nनिसर्गामधे विलीन होणे, मरणे म्हणजे\nस्थळकाळाचे बंधन कुठले मनास वेड्या\nउलट दिशेने काळ लंघणे, स्मरणे म्हणजे\nमला वाटते ते झाडाचे रडणे\nमला वाटते ते झाडाचे रडणे असते.......\nपिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे\nस्थळकाळाचे बंधन कुठले मनास वेड्या\nउलट दिशेने काळ लंघणे, स्मरणे म्हणजे<<< मस्त शेर आहेत प्रोफेसर साहेब\nजबरदस्त गझल वैभव. सगळेच\nजबरदस्त गझल वैभव. सगळेच शेर..खयाल आवडले.\nछान गझल. गळणे म्हणजे हा शेर\nगळणे म्हणजे हा शेर अनावश्यक.\n<<<मला वाटते ते झाडाचे रडणे\n<<<मला वाटते ते झाडाचे रडणे असते.......\nपिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे\nस्थळकाळाचे बंधन कुठले मनास वेड्या\nउलट दिशेने काळ लंघणे, स्मरणे म्हणजे<<< मस्त शेर आहेत प्रोफेसर साहेब>>>>\n'श्वसणे' नीटसं झेपलं नाही..\nखासकरून गळणे, जडणे आणि मरणे.... फारच भारी \nपाउस, अश्रू ,पारिजात ना अजून कोणी\nमी तर केसांकडून शिकलो गळणे म्हणजे\nतन मन धन माझे पण त्यावर तिची हुकूमत\nअसे कसे हे जीव कुणावर जडणे म्हणजे ........\nजगून तर बघ माझ्यामध्ये कधी विठ्ठला\nतुला कसे कळणार तुझ्यावर मरणे म्हणजे\nदेवसर :आधी मी आपली रचना\nदेवसर :आधी मी आपली रचना पर्यायी म्हणूनच वाचली (सवयीप्रमाणे) अन् जरा दुखावलोच \nत्यातही आमच्या विठ्ठलाच्या शेरातून तुम्ही त्यालाच गायब केलेत (नेहमीप्रमाणे )हे पाहून जास्तच वाईट वाटले\nमग मी ती वरची ठळक टिपेची ओळ नीट वाचली ................व रचना वाचू लागलो\nअन आता पाहतोय तर काय ...ही तर एक उत्तम तरही आहे शेवटचे ३ शेर ग्रेटच आहेत शेवटचे ३ शेर ग्रेटच आहेत (पहिले तीन जरा पर्यायीछाप झालेत (पहिले तीन जरा पर्यायीछाप झालेत \nसर खरे पाहता आपण ही रचना स्वतन्त्रपणे एक तरही म्हणून सादर करायला हवीय .अजून काही शेर सुचले तर तेही अ‍ॅड कराच\nमला तुमची ही तरही खूप आवडली ,आजवरच्या तुमच्या तरहीन्मधली दी बेस्ट तरही आहे ही.\nबेफीजी सुप्रियातै धन्स अगेन\nडॉ. साहेब कणखरजी अनेक दिवसानी आपले प्रतिसाद आले हे पाहून किती बरे वाटते आहे म्हणून सान्गू\nमध्यन्तरी आपणदोघे व बेफीजी.... तुमचे प्रतिसाद येतच नव्हते .....मनाला एक घोर लागून राहिला होता\nमाझ्याकडूनच काहीतरी चुकले असणार या विचाराने स्वतःचा खूप राग यायचा...........\nअसो ; आता खूप बरे वाटते आहे \nकेस गळणे हा हझलेचा शेर झालाय .इथे दिला नसता तरी चालले असते हे खरेच आहे \nपहिली ओळ बरीच उजवी आहे दुसरीत केस हा शब्द्/सन्दर्भ मजा किरकिरी करतो ......\nपाउस अश्रू पारिजात यान्चे गळणे यात एक सौन्दर्य दडलेय त्याचा आपण कवी लोक अनेकदा वापर करून घेतोच\nकेस गळणे याशब्दरचनेत सौन्दर्य नाही उलट त्या प्रक्रियेत व नन्तर एक भयाण विद्रूपपणा व्यापून राहतो\nपण हा शेर मी प्रत्यक्ष जीवनात अनुभवलाय.........त्यासाठी माझ्या टकलाची किम्मतही मोजली आहे मी :)....त्यांमुळे हा शेर जसा सुचला तसा आपंणा सर्वापुढे माण्डण्यात मला काही वावगे वाटले नाही\nमाझे असे करणे कोणास रुचले नसल्यास मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो...........क्षमस्व\nश्वसणे बाबत आधी माझ्या मनात सम्भ्रम नव्हता आता उत्पन्न झालाय\nबघू काही करता येतेय का ते .................\nलक्षात आणून दिल्याबद्दल देवसर व जितू यान्चे शतशः आभार \nगळणे चा शेर असा करता येईल का ........................\nपारिजात, पाऊस न डोळ्यांमधले पाणी\nमी तर दंभाकडून शिकलो गळणे म्हणजे\nपारिजात, पाऊस न डोळ्यांमधले पाणी\nमाझ्या दंभाकडून शिकलो गळणे म्हणजे\nसुंदर गझल वैभवराव.. सर्व\nसर्व प्रथम आपण वापरलेला नवीन रदीफ भावला...( माझ्यासाठी नवीन...)\nकरून दाखव 'तुझ्या'सारखा शेर वैभवा\nबरेच अवघड असते 'सोपा' करणे म्हणजे \nबाकी शेरही मस्त झाले आहेत..\nदेवसर, स्थळकाळाचे बंधन कुठले\nस्थळकाळाचे बंधन कुठले मनास वेड्या\nउलट दिशेने काळ लंघणे, स्मरणे म्हणजे\nप्रोफेसर साहेब, तुम्ही इथे\nतुम्ही इथे दिलेली गझल स्वतंत्र रचना म्हणून पोस्ट करायला हवी होतीत. ('प्रेरणा: वैवकु' असे लिहून) - असे मला वैयक्तिक पातळीवर वाटले कारण तुमची गझल फारच वेगळ्या 'पिंडा'(सर्व हक्क : प्रो. सतीश देवपूरकर)ची आहे.\nमला वाटते ते झाडाचे रडणे असते.......\nपिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे\nनिसर्ग देतो जन्म जिवाला\nनिसर्गामधे विलीन होणे, मरणे म्हणजे\nस्थळकाळाचे बंधन कुठले मनास वेड्या\nउलट दिशेने काळ लंघणे, स्मरणे म्हणजे\nह्या तीन शेरांसाठी तुम्हाला प्रत्येकी शंभर सलाम \nमला वाटते ते झाडाचे रडणे असते.......\nपिकलेल्या पानाचे अलगद, गळणे म्हणजे\nवरील शेरात 'मला वाटते' वगैरे भरीचा भाग वाटला... वृत्तपूर्तीसाठी.\nते झाडाचे रडणे असते\nपिकली पाने गळणे म्हणजे...... एवढ्याच शब्दात ही सांगता येईल... ( वैयक्तिक मत)\n'मला वाटते' मध्ये कवीचा\n'मला वाटते' मध्ये कवीचा दृष्टिकोन येतो.\nपान गळणे, ही क्रीया प्रत्यक्षात खूप सहज आणि सामान्य आहे; पण तरीही कवीला तसे वाटते आहे. - असं विधान 'ते झाडाचे रडणे असते' ह्यात होत नाही. इथे असं म्हटलं जातं आहे की, 'हे असंच आहे.'\nआम्हास असे वाटते की गझलेच्या\nआम्हास असे वाटते की गझलेच्या धाग्यांवर प्रथम सर्वांनी आपापले प्रतिसाद लिहून, पुरेश्या अर्वाच्य शिव्या देऊन झाल्यानंतर मग मूळ गझल प्रकाशित केली जावी\nकवी वैभव कुलकर्णींचा हा मक्ता\nकवी वैभव कुलकर्णींचा हा मक्ता गझलकारांना अनेकदा शोभणार्‍या पण येथे फारसे शोभत नसलेल्या अंहकाराने ओतप्रोत भरलेला असून त्यातील दुसरी ओळ पुन्हा एकदा खाली लिहिण्याचे प्रयोजन ज्याला समजेल त्याला 'प्रोफेसर देवपूरकर अनाकलनीय सौंदर्यबोध पुरस्कार' देण्यात येईल.\n>>>करून दाखव 'तुझ्या'सारखा शेर वैभवा\nबरेच अवघड असते 'सोपा' करणे म्हणजे \nबरेच अवघड असते.......... 'सोपा' करणे म्हणजे \nकधी नव्हे तो आता गझलांचा ढीग\nकधी नव्हे तो आता गझलांचा ढीग होतो आहे.\nआहेत पण काही वाचनिय बुवा \n तुझाही मी आभारी आहे.\nसुप्रियाताई मनापासून आभारी आहे आपला\nपामरावर असाच लोभ असू द्या.\nसमस्त कनवाळू मायबोलीकरांचे मनापासून आभार\nप्रतिसादातही सगळे काफिये संपवता बुवा तुम्ही अन तेही नेमकी आम्हाला ज्या दिवशी त्या कावाफीची गझल सुचत असते तेंव्हाच \nया \"कनवाळू\" च्या कावाफीची गझल आज नुकतीच करायला घेतली होती मी\nहा पहा तो शेर असा होता ...............\nशेर कितीही केले तरिही विठ्ठल उरतो उरात माझ्या\nवाण लागला आहे त्याचा मी कनवाळू झालो आहे\nअसो बाकीचे २ शेर तयार आहेत (त्यातला एक जमीनीचा आहे ...मतला\nबाकीचे झाले की \"आपल्या सेवेत\" हजर करीनच \nतोवर आपली रजा घेतो\nआवडलीच वैवकु तुम्हीही मोठे\nवैवकु तुम्हीही मोठे मोठे प्रतिसाद द्यायला लागलाय\nधन्स रिया वैवकु तुम्हीही\nवैवकु तुम्हीही मोठे मोठे प्रतिसाद द्यायला लागलाय >>>>\nवाण लागला देवसरान्चा ..................\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/629/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T07:25:40Z", "digest": "sha1:FUKWTLXGNH2NGDELD3Z5RQL3KWGY7MTF", "length": 6896, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nपंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून पुण्याचा कचराप्रश्न सोडवावा – सुप्रिया सुळे\nपुण्यात उरुळी देवाची, फुरसुंगी येथे कचरामुक्ती आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आज सहभागी झाल्या होत्या. येथील कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो त्यांनी पूर्ण करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.\nयावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतांना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारे पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा, असे आवाहन सुळे यांनी केले.\nआंबेडकरी विचारांना दडपण्याचा सरकारचा प्रयत्न ...\nशिक्षण व्यवस्थेवर भाजप आणि संघाच्या विचारांचे चाललेले अतिक्रमण, त्याचप्रमाणे फर्ग्युसन कॉलेज, जेएनयू आणि रोहित वेमुल्ला प्रकरणातून भाजप आणि आरएसएसची समोर आलेली अरेरावी, या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने येत्या रविवारी पुण्यात भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण मार्गाने हा निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. हजारो विद्यार्थी त्यात सहभागी होणार होते. मात्र मोर्चा निघण्याआधीच त्याचा ...\nदेशात सांप्रदायिक विचार वाढणे ही चिंताजनक बाब - खा. शरद पवार ...\n'गायीला आई न म्हणणाऱ्यांनी देश सोडून जावे', असे विधान देशातील एका माननीय मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला मिळाले. देशात असे सांप्रदायिक विचार वाढणे, ही चिंतेची बाब आहे. गायीचा आदर आम्ही सर्वच जण करतो. पण आईच्या जागी गायीला माता म्हणण्याचा आदेश देण्याचे अधिकार यांना कोणी दिले देश यांच्या मालकीचा आहे का देश यांच्या मालकीचा आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांनी केला आहे. पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, खासदार शरद यादव, डॉ ...\nशेतकऱ्यांसाठी आम्ही आणखी तीव्र संघर्ष करू - सुनील तटकरे ...\nसत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवण्याचं काम या भाजप सरकारने केले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. शेतकऱ्यांचं कर्जमाफ व्हावं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा अशी मागणी आम्ही प्रत्येक अधिवेशनात करतो, मात्र सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून आम्ही ही संघर्षयात्रा काढली असून शेतकऱ्यांसाठी आम्ही आणखी तीव्र संघर्ष करू,असा इशारा तटकरे यांनी दिली. संघर्षयात्रेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T08:44:04Z", "digest": "sha1:QXF2MAFSNUI6IU3EUHVU75TED6QXQWQL", "length": 4891, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेक्स्ट सॉफ्टवेअर - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. १९८५ (कॅलिफोर्निया, अमेरिका)\nनेक्स्ट सॉफ्टवेअर इन्कॉ. (इंग्लिश: Next Software, Inc. ;) ही अमेरिकेतील रेडवूड सिटी येथे मुख्यालय असलेली माहिती तंत्रज्ञान कंपनी होती. इ.स. १९९६ साली या कंपनीचे अ‍ॅपल कंपनीत विलीनीकरण झाले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nनेक्स्ट.कॉम (संग्रहित संकेतस्थळ) (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी १३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/1667?page=1", "date_download": "2018-10-16T08:55:32Z", "digest": "sha1:DVKZDPBMW27GXLV3Y62AER4EJMDIMHBF", "length": 6183, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीवर स्वागत | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोलीवर स्वागत\nपरिस्थितीजन्य कोडे (मनातील कथा ओळखा) लेखनाचा धागा\nमे 22 2017 - 11:25am अॅस्ट्रोनाट विनय\nइंटरनेट वर असलेल्या Work part time/full time जाहिराती विषयी प्रश्न\nनमस्कार, या आत डोकावून पहा. वाहते पान\nतीन शतशब्दकथा लेखनाचा धागा\nमे 5 2017 - 2:51pm अॅस्ट्रोनाट विनय\nचहाचे 'अमृततुल्य' रहस्य ... लेखनाचा धागा\nमे 1 2017 - 2:59pm समीर गायकवाड\n५० सुक्ष्मकथा: मेँदुला खुराक पुरवणारा कथांचा एक भन्नाट प्रकार लेखनाचा धागा\nमे 1 2017 - 2:59am अॅस्ट्रोनाट विनय\nभुतांसाठी नवीन नियमावली लेखनाचा धागा\nApr 20 2017 - 2:18am अॅस्ट्रोनाट विनय\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ८)....बदला - एक अवघड सूड. लेखनाचा धागा\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ६)....काॅप्या, परिक्षा, पेपर, अन् फाटका खिसा. लेखनाचा धागा\n‘पश्चिम’चा प्रवास (भाग-१) लेखनाचा धागा\nआयडी परत कसा मीळवावा प्रश्न\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ७)....गमतीशीर हॉलीवूड. लेखनाचा धागा\n\"तो, ती, अन् .....लाल रंग.\" लेखनाचा धागा\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ५)....खरवस. लेखनाचा धागा\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ४).....इनिस्पेक्टर भिडे/भेंडे लेखनाचा धागा\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ३) ...अन् बल्ब पेटला. लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/independence-day-marathi/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8B-112081300021_1.html", "date_download": "2018-10-16T09:05:18Z", "digest": "sha1:KD7DW2PDCXUIWMFJGU6U4LJEQSN5RYVD", "length": 12806, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Independence Day In Marathi, Independence Day Marathi Kavita, | अहिंसात्मक क्रांतीबाबत समाधानी नव्हतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअहिंसात्मक क्रांतीबाबत समाधानी नव्हतो\nमौलाना अबुल कलाम आझाद\nमौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे.\nते पुस्तकात म्हणतात, कॉंग्रेस कार्यकारी समितीचा यासंदर्भातील ठराव प्रकाशित झाल्यावर संपूर्ण देशात उत्साहाची लहर पसरली. ठरावात कोणत्या बाबींचा समावेश आहे हे माहीत नसतानाही ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेस जनआंदोलन उभारणार असल्याची अनुभूती जनसामान्यांना झाली होती. काही दिवसातच सरकार व नागरिक 'भारत छोडो आंदोलना'च्या स्वरूपाबाबत चर्चा करू लागले. ठराव मंजूर केल्यानंतर कार्यकारी समितीने सरकारची प्रतिक्रिया अजमावण्याचा निर्णय घेतला.\nसरकारने मागणी मान्य केली किंवा सामंजस्याचा निर्णय घेतल्यास चर्चेचा पर्याय खुला राहील, नाहीतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली संघर्षास सुरुवात करता येईल, असे ठरविण्यात आले होते. कार्यकारी समितीच्या निर्णयाबाबत उत्सुकता असल्याने देशा-परदेशातील पत्रकारांनी वर्धा गाठले होते. गांधीजींनी पंधरा जुलैला पत्रकार परिषद बोलावली. गांधींनी एका प्रश्नाच्या उत्तरात आंदोलनास सुरूवात झाल्यास ती ब्रिटिशाविरुद्ध अहिंसात्मक क्रांती असेल, असे सांगितले. मला मात्र हे फारसे पटत नव्हते. हे आता मान्य करण्यास काही हरकत नाही.\nसरळ सरळ कारवाई करावी या बाजूचा मी होतो. कारण या ठरावाबाबत मी आशावादी नव्हतो. सरकारची प्रतिक्रिया काय असेल याविषयी माझा अंदाज निश्चित होता. गांधी किंवा त्यांच्या प्रतिनिधीस व्हाईसरायने भेटण्यास असर्मथता दर्शवल्याचे मला आश्चर्य वाटले नाही. या घटनेनंतर मी अखिल भारतीय कॉंग्रेसची बैठक बोलावून या मुद्यावर गांभीर्याने विचार करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सात ऑगस्ट 1942 रोजी बैठक बोलावण्यात आली. गांधीनीही आपले विचार मांडले. दोन दिवसाच्या विचारविनिमयानंतर साम्यवाद्यांच्या विरोधानंतर आठ ऑगस्टला सायंकाळी 'भारत छोडो' हा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर झाला.\nपंडित नेहरूंनी फडकावलेला ध्वज गायब\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/baramati-thiya-agitation-womens-symbolical-worship-government-vehicles-135628", "date_download": "2018-10-16T08:06:29Z", "digest": "sha1:YR2ZDTMOI5U46JO4JNRTNM5XGT6MUD5V", "length": 12576, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "In Baramati-Thiya agitation, women's symbolical worship of government vehicles बारामती- ठिय्या आंदोलनामध्ये महिलांची शासकीय वाहनांची प्रतिकात्मक पूजा | eSakal", "raw_content": "\nबारामती- ठिय्या आंदोलनामध्ये महिलांची शासकीय वाहनांची प्रतिकात्मक पूजा\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nबारामती शहर - मराठा आरक्षणासाठी बारामतीत सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये आज महिलांनी शासकीय वाहनांची प्रतिकात्मक पूजा करुन अभिनव पध्दतीने निषेध नोंदविला. ठिय्या आंदोलनाच्या आजच्या तिस-या दिवशी बारामती तालुक्याच्या विविध भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या ठिय्या आंदोलन स्थळी भारुडकार शिवाजी काळे यांनी भारुड सादर केले.\nआज तालुक्यातील फलटण रस्ता परिसरातील सांगवी, शिरवली, खांडज, गवारे फाटा, मळद, बारामती ग्रामीण, पाहुणेवाडी, माळेगाव कारखाना, घोरपडे वस्ती, कांबळेश्वर, शिरष्णे, पिंपळवाडी, पंधारवाडी आदी भागातून मराठा बांधव ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.\nबारामती शहर - मराठा आरक्षणासाठी बारामतीत सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये आज महिलांनी शासकीय वाहनांची प्रतिकात्मक पूजा करुन अभिनव पध्दतीने निषेध नोंदविला. ठिय्या आंदोलनाच्या आजच्या तिस-या दिवशी बारामती तालुक्याच्या विविध भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या ठिय्या आंदोलन स्थळी भारुडकार शिवाजी काळे यांनी भारुड सादर केले.\nआज तालुक्यातील फलटण रस्ता परिसरातील सांगवी, शिरवली, खांडज, गवारे फाटा, मळद, बारामती ग्रामीण, पाहुणेवाडी, माळेगाव कारखाना, घोरपडे वस्ती, कांबळेश्वर, शिरष्णे, पिंपळवाडी, पंधारवाडी आदी भागातून मराठा बांधव ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.\nदुपारच्या सत्रात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस वाहनांचे मराठा समाजातील महिलांनी प्रतिकात्मक पूजन करुन आरक्षण देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याचा निषेध नोंदविला. या वेळी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या समाज बांधवांना श्रद्धाजली वाहण्यात आली. या वेळी छोट्या गटातील आराध्या गायकवाड हिने आरक्षण का हवे या विषयावर भाषण सादर केले.\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nमनपातील कंत्राटदाराला ‘हार्ट अटॅक’\nनागपूर - कामाची बिले न मिळाल्याने तसेच सिमेंट, गिट्टी दुकानदारांनी पैशाचा तगादा लावल्याने आलेल्या नैराश्‍यातून किशोर नायडू या कंत्राटदाराला...\nभिकेतील १,४६० रुपये ‘वेलफेअर फंड’मध्ये\nनागपूर - कंत्राटदारांनी थकीत बिलांसाठी भीक मांगो आंदोलन केल्यानंतर यातून मिळालेली रोख महापौर नंदा जिचकार यांना दान म्हणून दिली. मात्र, कंत्राटदारांनी...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.rohanprakashan.com/index.php/informative/item/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-anuvishwatil-dhruv-dr-anil-kakodkar.html", "date_download": "2018-10-16T08:55:53Z", "digest": "sha1:LIZYETYGMI2P4KAZYHUS2UCOMZ7RFCBT", "length": 6377, "nlines": 100, "source_domain": "www.rohanprakashan.com", "title": "अणुविश्वातील ध्रुव डॉ. अनिल काकोडकर (Anuvishwatil Dhruv dr. Anil Kakodkar)", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nअणुविश्वातील ध्रुव डॉ. अनिल काकोडकर (Anuvishwatil Dhruv dr. Anil Kakodkar)\nअणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव'सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.\nअणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज', `शिक्षण पंढरी' यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या 'व्हिजन २०२०'नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५' डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.\nअणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव'पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र\nविज्ञानाच्या उज्ज्वल वाटा | Vidnyanachya Ujjwal Vata\nटेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न | Telecom Kranticha Mahaswapna\nमेट्रोमॅन श्रीधरन | Metroman Shreedharan\nयुरेका क्लब | Eureka Club\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nअणुविश्वातील ध्रुव डॉ. अनिल काकोडकर (Anuvishwatil Dhruv dr. Anil Kakodkar)\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/republic-day-marathi/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-116012600001_1.html", "date_download": "2018-10-16T09:04:49Z", "digest": "sha1:MQLX5LROKPOYMH32EJFWYZYIRLISBPTY", "length": 25804, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आदर्श लोकशाहीसाठी.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन दिवसांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक म्हणजे 15 ऑगस्ट 1947, या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. दुसरा महत्त्वाचा दिवस 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी राज्यघटना समिती स्वीकृत केली गेली आणि त्याच दिवशी घटनेतील काही कलमांची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. तिसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 अर्थात प्रजासत्ताक दिन. या दिवसापासून राज्यघटनेतील सर्व कलमांची अंमलबजावणी सुरू झाली. याला कमेन्समेंट डे असेही म्हणतात. देशाने राज्यघटना स्वीकारली तेव्हा त्यात 395 कलमे आणि आठ परिशिष्टे होती. पुढे वेळोवेळी 99 घटना दुरूस्त्या करण्यात आल्या आणि आता राज्यघटनेतील कलमांची संख्या 450 वर पोहोचली आहे. राज्यघटनेतील परिशिष्टे 12 आहेत. अशी ही जगातील प्रदीर्घ राज्यघटना आहे आणि म्हणूनच तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुसर्‍या महायुध्दानंतर तिसर्‍या जगातील अनेक देशांना स्वातंर्त्य मिळाले. अनेकांनी लोकशाही व्यवस्था स्वीकारली. या तिसर्‍या जगात 130 हून अधिक देश आहेत. या सर्व देशांमध्ये भारत गेली 68 वर्षे यशस्वीरीत्या लोकशाही राबवणारा एकमेव देश ठरतो. हे भारताच्या राज्यघटनेचे, या देशातील लोकांचे मोठे यश आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चार राज्यघटना झाल्या. परंतु भारतात आजतागायत 26 नोव्हेंबर 1949 चीच राज्यघटना कायम आहे.\nया देशातील लोकशाहीच्या सुरूवातीच्या काळात काही चढ-उतार झाले आणि तसे ते असणारच. लहान मुलांना दात येताना त्रास होतो. त्याच पध्दतीने या देशात लोकशाही रूजवताना काही उद्रेक झाले. उदाहरणार्थ 1975 ची आणीबाणी. परंतु आणीबाणी हीसुध्दा घटनेच्या तरतुदीप्रमाणे लादली गेली आणि घटनेतील तरतुदीप्रमाणेच मागे घेण्यात आली, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 1978 मधील 44 व्या घटना दुरूस्तीने आणीबाणीच्या तरतुदीत आमूलाग्र बदल केले गेले. त्यानुसार आणीबाणी ही केवळ पंतप्रधानांनी सांगितल्यावर राष्ट्रपती लादू शकत नाहीत तर त्यासाठी संपूर्ण कॅबिनेटची संमती असावी लागते. त्याचप्रमाणे या निर्णयाला एक महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची दोन तृतीयांश बहुमतासह मान्यता घ्यावी लागते. या शिवाय अशी आणीबाणी फक्त सहा महिनेच अस्तित्वात राहू शकते. सहा महिन्यानंतर आणीबाणी सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी पुन्हा नव्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घ्यावी लागते. आणीबाणी नको असे लोकसभेला वाटल्यास साध्या बहुमताद्वारे मागे घेता येते. याचाच अर्थ आणीबाणी लादणे कठीण आहे, सुरू ठेवणे कठीण आहे परंतु ती मागे घेणे सोपे आहे. अमेरिकेतील प्रसिध्द राज्यशास्त्रज्ञ रूपर्ट इमर्सन म्हणतात, भारतात लष्कराचे दक्षिण, पश्चिम, पूर्व, मध्य आणि केंद्रीय असे पाच कमांड असल्यामुळे लष्कर सत्ता हाती घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ते असेही म्हणतात, या देशात संसदीय लोकशाही इतकी रूजली आहे की एखादा पंतप्रधानही हुकूमशहा होण्याची शक्यता नाही. थोडक्यात, भारतीय लोकशाहीला मरण नाही. वास्तविक, कुठलाच मूलभूत अधिकार हा अनिर्बध नसतो. भारताच्या राज्यघटनेतील 19 व्या कलमाने नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. परंतु त्याच कलमाने त्यावर अनेक बंधने घातली आहेत. उदाहरणार्थ भारताची सार्वभौमता, एकता, एकात्मता, हिंसाचाराला प्रोत्साहन, नैतिकता, सार्वजनिक सुव्यवस्था, न्यायालयाचा अवमान या संदर्भात सरकारला वाजवी निर्बध घालता येतील. त्यामुळे आज भारतात जेवढी वृत्तपत्रे आणि टीव्ही, लेखक तसेच इतर माध्यमांना स्वातंर्त्य आहे तितके स्वातंर्त्य तिसर्‍या जगातील कुठल्याही देशात नाही.\nआणखी एक प्रश्न आपल्याकडे कायम उकरून काढला जातो. तो म्हणजे भारत धर्मनिरपेक्ष आहे का हिंदू राष्ट्र आहे हा सर्वसमावेशक देश आहे, असे विधान हिंदुत्ववाद्यांकडून नेहमी केले जाते. त्यामुळे त्या अर्थाने भारत हा हिंदू देश आहे असे म्हटले जाते. परंतु ही जनतेची दिशाभूल आहे. ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू या शब्दाप्रमाणेच हिंदू हा शब्दही सामान्य भाषेत धर्म या अर्थाने वापरला जातो. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. असे राज्यघटनेतील प्रस्तावनेतील पहिल्या ओळीत म्हटले आहे. परंतु हा शब्द 42 व्या घटना दुरूस्तीने घातला असा आक्षेप घेतला जातो. इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, भारताची राज्यघटना पहिल्या दिवसापासूनच धर्मनिरपेक्ष आहे. राज्यघटनेतील कलम 25 ते 28 नुसार धर्मस्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत. कलम 29, 30 मध्ये अल्पसंख्याकांना सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकार दिले आहेत. त्याच प्रमाणे अनेक मूलभूत अधिकारांप्रमाणे भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणेच संघटना स्वातंत्र्यही देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मताधिकार व निवडणुकांना उभे राहण्याचा अधिकारही दिला आहे. हे सर्व अधिकार धर्म, वंश तसेच पंथांच्या लोकांना दिला आहे. त्यामुळे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.\nजे मूलभूत अधिकार सुरूवातीस देणे शक्य होते ते राज्यघटनेच्या तिसर्‍या भागात लिहिले आहेत. परंतु राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक, आर्थिक, लोकशाही आवश्यक आहे. असे मत डॉ. आंबेडकरांनी घटना समितीत मांडले होते. त्यामुळे चौथ्या भागात घटनेची मार्गदर्शक तत्त्वे लिहिली आहेत. जी सरकारने प्रत्यक्षात उतरवावीत अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने जवळपास सर्व मार्गदर्शक तत्त्वे प्रत्यक्षात उतरवण्यात आतापर्यंतच्या सरकारांना यश आले आहे. परंतु काही बाबतीत सरकारे अपयशी ठरली आहेत. उदाहरणार्थ, समान नागरी कायदा, दारूबंदी इत्यादी. याउलट गोहत्या बंदीबाबत जास्त उत्साह दाखवला गेला. वास्तविक, गाई-वासरे आणि इतर दुभती, जुंपण्याजोगी जनावरे यांच्या हत्येवर बंदी असायला हवी. परंतु विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी फक्त गोहत्याबंदी आणण्यात आली. त्यामुळे हा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे.\n1989 मध्ये राजीव गांधींचा पराभव झाल्यानंतर लोकसभेत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. 2014 मध्ये झालेल्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. ही संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने सकारात्मक बाब ठरेल. राज्यशास्त्रज्ञ मानतात की, घटना दुरूस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे दोन तृतीयांश बहुमत एकाच पक्षाकडे नसावे. असे दोन तृतीयांश बहुमत पंडित नेहरू, इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांच्याकडे होते. अशा परिस्थितीत राज्यघटना मनमानी पध्दतीने बदलता येते. परंतु साधे बहुमतही नसेल तर अस्थिरता निर्माण होते. त्याचा विचार करता सध्याची स्थिती ही संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने आदर्श मानायला हवी. लोकशाही सुदृढतेने वाढवण्याची जबाबदारी सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष या दोघांवरही असते. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता जीएसटीसारखी अनेक महत्त्वाची विधेयके संसदेत मंजुरीसाठी लटकली आहेत. या संदर्भात सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष या दोघांमध्ये एकमत होण्याची आवश्यकता आहे. राज्यघटनेच्या उत्क्रांतीला जबाबदार असणार्‍या सहा प्रमुख घटनांचा उल्लेख करायला हवा. एक म्हणजे घटना समितीने राज्य घटना उत्तम प्रकारे तयार केली. दुसरा घटक म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात चांगल्या प्रथा, परंपरा सुरू केल्या. त्यामुळे राज्यघटना सुदृढ झाली. तिसरा घटक म्हणजे या देशातील निवडणूक आयोगाने आतापर्यंत 16 लोकसभा निवडणुकांमध्ये अत्यंत नि:पक्षपाती असे काम केले. चौथा घटक आहे सर्वोच्च न्यायालय. लोकांच्या अधिकारांवर गदा आली त्या त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीच्या बाजूने निकाल दिला. पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रसिध्दीमाध्यमे.\nया देशातील राज्यर्त्यांवर प्रसिध्दीमाध्यमांचा जबरदस्त अंकुश राहिला आहे. सहावा महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय जनता. या जनतेने आतापर्यंत चुकीच्या पध्दतीने काम करणार्‍यांना मतपेटीद्वारे सत्तेपासून दूर केले आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी यांना प्रसंगी सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम जनतेने केले हे लक्षात घ्यायला हवे. या देशातील राज्यकर्त्यांवर जनतेचा अंकुश कायम राहणार आहे.\nजन गण मन अधिनायक जय हे\nलोकांचे प्रेम पाहून भावूक होतो\nप्रजासत्ताक दिनानिमित एस्सेल वर्ल्डतर्फे 40 % सूट\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T08:26:13Z", "digest": "sha1:BWQFWBEBTKY5KHQOKAAWOG5BYGXOQHYS", "length": 7850, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बरं झालं मोदी भ्रष्टाचारात अडकले: मसूद अजहर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबरं झालं मोदी भ्रष्टाचारात अडकले: मसूद अजहर\nनवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी मसूद अजहर याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. त्याने एक नवीन व्हिडिओ जारी करून, बरं झालं मोदी भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले, अशी मुक्ताफळं उधळली असून पाकिस्तान सरकारने सहा महिन्यांसाठी आमच्या संघटनेवरील बंदी हटवल्यास भारताला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असे म्हणताना भारत स्वत: घाबरलेला असून त्यांच्याकडून केवळ पोकळ धमक्‍या दिल्या जात आहेत’, अशी गरळ ही अजहरने ओकली आहे.\nभारत आणि पाकिस्तान दरम्यान चर्चेसाठी प्रयत्न सुरू असतानाच मसूद अजहरने हा व्हिडिओ जारी करून या चर्चेत वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तो म्हणाला आहेकी, बरं झाले मोदी भ्रष्टाचारात अडकले. आता ते भारताच्या लष्करप्रमुखांना पुढे करून पाकिस्तानला धमकावत आहेत. भारत-पाक युद्ध व्हावं असं आम्हाला वाटत नाही. आमचे मुजाहिद्दीनच भारताला धडा शिकवतील, असंही त्यानं म्हटलं आहे. भारतातील एका लॉबीच्या दबावाखालीच पाकिस्तान भारताशी चर्चा करू इच्छित असल्याचा आरोपही त्याने केला आहे. पाकिस्तानच्या चुकांमुळेच भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. जिहाद-ए-काश्‍मीरने भारताला धडा शिकवला आहे. त्यामुळे भारत युद्ध करण्याची चूक करणार नाही. सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून अभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्याने केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा: विदर्भाची महाराष्ट्रावर सनसनाटी मात\nNext articleगीरच्या जंगलात 20 दिवसात 21 सिंहांचा मृत्यू\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\nसौदी शिखर परिषदेवर अमेरिका-ब्रिटनच्या बहिष्काराने किंग सलमानना टेन्शन\nमुशर्रफ यांचा जबाब दुबईत नोंदवणार\nहिंदू नाव नसलेल्या तरुणाला गरबामधून हाकलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/morakhinda-ghats-no-protective-railing-135554", "date_download": "2018-10-16T08:10:37Z", "digest": "sha1:4V5JJYM4WNVAF6OEA67NF57UIX7VAQUJ", "length": 12674, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Morakhinda Ghats no protective railing खचलेला रस्ता अन्‌ कठड्यांचा अभाव | eSakal", "raw_content": "\nखचलेला रस्ता अन्‌ कठड्यांचा अभाव\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nसायगाव - सायगाव-आनेवाडी विभागातील मोरखिंड घाटात धोकायदायक वळणांवर नसलेल्या संरक्षक कठड्यामुळे व अचानक कोसळणाऱ्या दरडींमुळे प्रवास करणे अत्यंत जीवघेणे बनले आहे.\nसायगाव - सायगाव-आनेवाडी विभागातील मोरखिंड घाटात धोकायदायक वळणांवर नसलेल्या संरक्षक कठड्यामुळे व अचानक कोसळणाऱ्या दरडींमुळे प्रवास करणे अत्यंत जीवघेणे बनले आहे.\nसायगाव, आनेवाडीसह विभागातील रायगाव, महिगाव, दुदुस्करवाडी, दरे, मोरघर, पवारवाडी, महामूलकरवाडी, खर्शी या गावांतील लोकांना मेढ्याला जाण्याचा सोपा मार्ग म्हणून या घाटातून जाता येते. या मार्गावर वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असते. पर्यटनाचा \"क' क्षेत्राचा दर्जा मिळालेले श्री क्षेत्र मेरुलिंग हे देवस्थान असल्याने व अत्यंत रमणीय असे निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे येथे महाराष्ट्रभरातून अनेक भाविक, पर्यटक येतात. सध्या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी दगडही पडण्याच्या अवस्थेत आहेत. पाऊस चालू असताना अनेक छोटे-मोठे दगड वाहनांसमोर येतात. हे दगड चुकविताना गंभीर घटना घडू शकते. पावसाळ्यात रस्त्यावर डोंगरातील लाल माती वाहून येते. त्यामुळे अनेक वाहनांची घसरगुंडी होत असते. काही ठिकाणी रस्ताही खचलेला आहे. तरीही संबंधित विभागाने आजपर्यंत या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. मेरुलिंग मंदिराकडे जातानाही मोठी वळणे असणाऱ्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट ठेवले आहे. या ठिकाणी डोंगर फोडला असल्याने दगड निसटले आहेत. ठिकठिकाणी दिशादर्शक फलकांचाही अभाव आहे.\nसंरक्षक कठडे नसणे, रेलिंगसह दिशादर्शक फलकांचा अभाव, लाल मातीमुळे निसरडा झालेला रस्ता अशा एक ना अनेक समस्या या घाटात आहेत. वर्षानुवर्षे असलेल्या या समस्या सोडवण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसते.\nया विभागाने लवकरात लवकर घाटातील धोक्‍याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nअनधिकृत घरेही होणार नियमित\nनागपूर - पूर्व नागपुरातील भरतवाडा, पूनापूर, पारडी, भांडेवाडी येथे स्मार्ट सिटीअंतर्गत आतापर्यंत गुंठेवारीतही नियमित होऊ न शकणारे अनधिकृत बांधकाम...\nपैसेवारी उत्तम दुष्काळ कसा जाहीर करणार\nनागपूर - दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात असलेल्या राज्य आणि केंद्राच्या निकषात मोठा फरक आहे. राज्याच्या निकषाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%86,_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%86", "date_download": "2018-10-16T08:41:25Z", "digest": "sha1:OAK3CRHDNHR7CUKCEUIGE2IYCTSB4PFW", "length": 4731, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोमायागुआ, कोमायागुआ - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख होन्डुरासमधील शहर कोमायागुआ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोमायागुआ (निःसंदिग्धीकरण).\nकोमायागुआ हे होन्डुरासमधील शहर आहे. कोमायागुआ प्रांताची राजधानी असलेले हे शहर देशाची राजधानी तेगुसिगाल्पा पासून ८० किमी वायव्सेय आहे. २०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,५२,०५१ होती. येथील मध्यवर्ती भागात असलेल्या चर्चचे घड्याळ अमेरिकेमधील सगळ्यात जुने सार्वजनिक घड्याळ आहे.\nया शहराची स्थापना ८ डिसेंबर, इ.स. १५३७ रोजी सांता मरिया दि ला नुएव्हा व्हायादोलिद नावाने झाली.\nकोमायागुआ जवळ सोतो कानो वायुसेना तळ आहे. येथे अमेरिकेची एक सैनिकी तुकडी तैनात आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१७ रोजी १०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2018-10-16T08:00:10Z", "digest": "sha1:ODTTSMIIGBOMPVDC6WFK2FRYNTY3QDIO", "length": 37157, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नृसिंह - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया अवताराची मुख्य देवता विष्णु\nबंगलोर संग्रहालय येथील नृसिंह मूर्ती\nनृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.[१]\n२ नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य\nहिरण्याक्ष व हिरण्यकशिपू (याला हिरण्यपश्यपू असेही म्हणतात.) हे दोघे (दानव) भाऊ होते, त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार (दशावतारांपैकी तिसरा अवतार) घेऊन वध केला. आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकशिपू अत्यंत संतापला. रागामुळे त्याचे डोळे लाल झाले, त्याच्या शरीराला कंप सुटला, तो आपले ओठ चावू लागला. त्याने सर्व सभेसमोर आपले शूळ वर उचलले व सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि जो जो दान, तप, यज्ञ यांद्वारे विष्णूची आराधना करेल त्याचा नाश करा. यज्ञ व अनुष्टान यामुळे देवांना शक्ती प्राप्त होते म्हणून जेथे ब्राह्मण किंवा ऋषी अशी कर्मे करीत असतील तेथे जाऊन तुम्ही ती कामे नष्ट करा. त्याने शपथ घेतली की, मीसुद्धा जेव्हा आपल्या शुळाने त्या विष्णूचा कंठ फोडून त्याच्या रक्ताने माझ्या प्रिय बंधूचे तर्पण करीन, तेव्हाच माझ्या मनाला शांती लाभेल. त्याची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला. यज्ञयाग बंद झाले. त्याच्या धास्तीने भयभीत झाले. यज्ञे बंद पडल्यामुळे देवांनाही हविर्भाग मिळेनासा झाला. त्यामुळे स्वर्गत्याग करून देव पृथ्वीवर गुप्त रितीने संचार करू लागले.\nइकडे हिरण्यकशिपूने प्रतिप्रभू होण्याचा निश्चय केला. अमरत्व मिळविण्यासाठी मंदार पर्वतावर त्याने खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. एका निर्जन दरीमध्ये एकाच पायाच्या अंगठ्यावर उभे राहून हात वर करून व दृष्टी आकाशाकडे लावून त्याची तपश्चर्या सुरू झाली. त्याला मिळणाऱ्या तपोबलामुळे त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला. नद्या आटल्या, भूमीला थरकाप सुटला, नक्षत्रे गळाली व त्यामुळे सर्व देव संकटात सापडले. सर्व देवांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली व त्यांची विनवणी करू लागले. तेव्हा ब्रह्मदेव हिरण्याकशिपूकडे गेले, हिरण्याकशिपूचे शरीर वारुळे, गवत, वेळूंची बेटे, यांनी आच्छादून गेले होते, त्यातील रक्त, मांस किड्यामुग्यानी खाऊन टाकले होते. त्या स्थितीत त्याला पाहून देव विस्मित झाले व म्हणाले, \"हे हिरण्यकशिपू, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे, तुझा देह किड्यामुंग्यानी भक्षण केला आहे, आणि तुझे प्राण अस्थीचाच आश्रय घेऊन राहिले आहेत. मी तुला वर देण्यासाठीच येथे आलो आहे.\" ब्रह्मदेवांनी त्यांच्या कमंडलूतले पाणी त्याच्या अंगावर टाकले. त्या जलामुळे हिरण्याकशिपूचे शरीर पूर्ववत झाले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला, व म्हणाला, ‘ हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे.\" ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले.\nया वराच्या सामर्थ्याने हिरण्यकशिपूने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला, राजे, गंधर्व, गरुड, नाग, ऋषी, भुते-प्रेते, या सर्वाना पराजयी करून अधिपती पद प्राप्त केले. स्वर्गावरही त्याने स्वतःचे अधिपत्य स्थापन केले; अप्सरांना त्याची स्तुती करण्यास त्याने भाग पाडले. त्याच्या या हाहाकारामुळे सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेस उत्तर म्हणून विष्णू म्हणाले की, मीच त्याचा वध करणार आहे. ज्या वेळेस हिरण्यकशिपू त्याच्या प्रल्हाद नामक पुत्राचा छळ करेल त्या वेळेस त्याचा विनाश नक्की होईल.\nनियतीने ठरविल्याप्रमाणे हिरण्यकशिपूला प्रल्हाद (हिरण्यकशिपू व कयादू यांचा पुत्र) नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शीलसंपन्न असा सर्वगुणसंपन्न पुत्र झाला. आपल्या सर्व भावंडांमध्ये लहान असलेला प्रल्हाद परम विष्णुभक्त होता. आपल्या वडिलांनी विष्णूंशी केलेले शत्रुत्व प्रल्हादाला मान्य नव्हते. आपल्या मुलाला अजून ज्ञान नाही त्यामुळे तो असे आचरण करत आहे असे मानून हिरण्यकशिपूने त्याला विद्यार्जनासाठी गुरूकडे पाठविले. पण ज्ञानदानात शिकविले गेलेले भेदभाव प्रल्हादास मान्य नव्हते. एकदा हिरण्यकशिपू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसला होता, त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे हिरण्यकशिपूला वाटले की प्रल्हाद त्याचे नाव घेईल. पण प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, हे ताता मला विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे. विष्णूचे कीर्तन, भजन, पूजन, या सर्व क्रियेत जीवन समर्पित करावे असे मला वाटते. तुम्हीसुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा. त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपू संतापला त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले. तुझ्या चुलत्याचा वध करणाऱ्या माझ्या परम शत्रूची तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही, मग तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच असेल. असे म्हणत त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या. आज्ञेचे पालन करीत सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले. पण विष्णूंनी प्रल्हादाला आपल्या कुशीत झेलले. कडेलोट करून देखील प्रल्हाद अजून जिवंत आहे, आणि आनंदाने भगवान विष्णूंचे नामस्मरण करत आहे हे पाहून हिरण्यकशिपूच्या रागाचा उद्रेक झाला. क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्‍न केले. त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले, मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले, भोजनामध्ये विषप्रयोग केला, पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. स्वतःच्या भावाला हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने (हिरण्यकशिपूची बहिण ) एक युक्ती शोधली, होलिकाला ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करू शकणार नाही. पण या वराचा तिने अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला तर तो वर त्यावेळेस निष्फळ ठरेल. सूडाच्या भावनेने पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसविले व सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितले. तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला अग्नीमुळे होलिका जळून तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी जवळ गेला, तर त्याला दिसले की आपली प्रिय बहीण होलिका आगीत भस्म होऊन गेली आहे, आणि प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत आहे. (होलिकाने अधर्माचा स्वीकार करून कपटाने छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केल्याने तिचा मृत्यू झाला, अधर्मावर धर्माचा झालेला हा विजय आपण होळी म्हणून साजरा करतो ). हिरण्यकशिपूच्या डोळ्यातील क्रोध अधिक वाढला आणि त्याने सेवकांना आज्ञा केली की, प्रल्हादाला अन्नपाण्याशिवाय कारागृहात डांबण्यात यावे. सेवकांनी या आज्ञेचेही तंतोतंत पालन केले, पण यामुळेसुद्धा प्रल्हादाची भगवान नारायणावरील भक्ती थोडीसुद्धा कमी झाली नाही. सर्व प्रयत्‍न निष्फळ झालेले पाहून हिरण्यकशिपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली. श्रीविष्णूचे नामस्मरण करत आलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकशिपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला, हे उद्धटा, हे मंदबुद्धी, तुला मी यमसदनी पाठवितो. माझ्याहून वेगळा असा जगाचा नियंता तू सांगतोस, तो विष्णू कोठे आहे हिरण्यकशिपूला वाटले की प्रल्हाद त्याचे नाव घेईल. पण प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, हे ताता मला विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे. विष्णूचे कीर्तन, भजन, पूजन, या सर्व क्रियेत जीवन समर्पित करावे असे मला वाटते. तुम्हीसुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा. त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपू संतापला त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले. तुझ्या चुलत्याचा वध करणाऱ्या माझ्या परम शत्रूची तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही, मग तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच असेल. असे म्हणत त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या. आज्ञेचे पालन करीत सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले. पण विष्णूंनी प्रल्हादाला आपल्या कुशीत झेलले. कडेलोट करून देखील प्रल्हाद अजून जिवंत आहे, आणि आनंदाने भगवान विष्णूंचे नामस्मरण करत आहे हे पाहून हिरण्यकशिपूच्या रागाचा उद्रेक झाला. क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्‍न केले. त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले, मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले, भोजनामध्ये विषप्रयोग केला, पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. स्वतःच्या भावाला हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने (हिरण्यकशिपूची बहिण ) एक युक्ती शोधली, होलिकाला ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करू शकणार नाही. पण या वराचा तिने अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला तर तो वर त्यावेळेस निष्फळ ठरेल. सूडाच्या भावनेने पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसविले व सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितले. तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला अग्नीमुळे होलिका जळून तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी जवळ गेला, तर त्याला दिसले की आपली प्रिय बहीण होलिका आगीत भस्म होऊन गेली आहे, आणि प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत आहे. (होलिकाने अधर्माचा स्वीकार करून कपटाने छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केल्याने तिचा मृत्यू झाला, अधर्मावर धर्माचा झालेला हा विजय आपण होळी म्हणून साजरा करतो ). हिरण्यकशिपूच्या डोळ्यातील क्रोध अधिक वाढला आणि त्याने सेवकांना आज्ञा केली की, प्रल्हादाला अन्नपाण्याशिवाय कारागृहात डांबण्यात यावे. सेवकांनी या आज्ञेचेही तंतोतंत पालन केले, पण यामुळेसुद्धा प्रल्हादाची भगवान नारायणावरील भक्ती थोडीसुद्धा कमी झाली नाही. सर्व प्रयत्‍न निष्फळ झालेले पाहून हिरण्यकशिपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली. श्रीविष्णूचे नामस्मरण करत आलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकशिपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला, हे उद्धटा, हे मंदबुद्धी, तुला मी यमसदनी पाठवितो. माझ्याहून वेगळा असा जगाचा नियंता तू सांगतोस, तो विष्णू कोठे आहे तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की, हे ताता , हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकशिपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की, हे ताता , हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकशिपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण प्रल्हाद म्हणाला, हो तर ह्या खांबातदेखील आहेत माझे नारायण, माझे श्री हरी. हे ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला, थांब आज तुझा आणि तुझ्या श्री हरीचा मी वध करतो. जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अति भयंकर आवाज उत्पन्न झाला व त्या आवाजाने ब्रह्मांड फुटले की काय असा सर्वाना भास झाला. तो नाद कोठून आला हे हिरण्यकशिपूलासुद्धा समजले नाही. इतक्यात सर्व भूतमात्रामध्ये असलेली आपली व्याप्ती खरी करण्याकरिता व आपल्या भक्ताने केलेले वचन खरे करण्यासाठी, ब्रह्मदेवांच्या वराचा मान राखत मनुष्याकार नव्हे व मृगाकार नव्हे, असे अत्यंत अद्‌भुत रूप धारण करणारे श्री हरी खांबातून प्रकट झाले. खांबातून बाहेर पडणारे मनुष्य व सिंह असे मिश्र रूप हिराण्यकशिपूने पहिले, (त्याला मिळालेल्या वरानुसार ते रूप मनुष्यही नव्हते आणि प्राणीही नव्हते) हा मृगही नाही आणि नरही नव्हे तर हा कोणता विचित्र प्राणी आहे प्रल्हाद म्हणाला, हो तर ह्या खांबातदेखील आहेत माझे नारायण, माझे श्री हरी. हे ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला, थांब आज तुझा आणि तुझ्या श्री हरीचा मी वध करतो. जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अति भयंकर आवाज उत्पन्न झाला व त्या आवाजाने ब्रह्मांड फुटले की काय असा सर्वाना भास झाला. तो नाद कोठून आला हे हिरण्यकशिपूलासुद्धा समजले नाही. इतक्यात सर्व भूतमात्रामध्ये असलेली आपली व्याप्ती खरी करण्याकरिता व आपल्या भक्ताने केलेले वचन खरे करण्यासाठी, ब्रह्मदेवांच्या वराचा मान राखत मनुष्याकार नव्हे व मृगाकार नव्हे, असे अत्यंत अद्‌भुत रूप धारण करणारे श्री हरी खांबातून प्रकट झाले. खांबातून बाहेर पडणारे मनुष्य व सिंह असे मिश्र रूप हिराण्यकशिपूने पहिले, (त्याला मिळालेल्या वरानुसार ते रूप मनुष्यही नव्हते आणि प्राणीही नव्हते) हा मृगही नाही आणि नरही नव्हे तर हा कोणता विचित्र प्राणी आहे असा विचार करत असताना भगवान त्याच्या समोर येऊन उभे राहिले. श्री हरी विष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते,त्यांचे धड मनुष्याचे व तोंड सिहाचे होते,त्यांचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल होते, त्यांच्या मानेवरील केस विजेप्रमाणे तळपत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या, जिव्हा तलवारीप्रमाणे चंचल व तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. चढविलेल्या भुवयांमुळे त्यांचे मुख उग्र दिसत होते, कान शंकूप्रमाणे ताठ उभारलेले होते, त्यांचे तोंड व नाकपुड्या पर्वताच्या गुहेप्रमाणे विस्तृत असून जबडा पसरल्यामुळे त्या भयंकर दिसत होत्या. त्यांचे मस्तक व वक्षस्थळ विशाल असून उदर कृश होते. चंद्रकिरणांप्रमाणे गौरवर्ण केस त्यांच्या अंगावर विखुरले होते. नखे जणू त्यांची आयुधे होती. त्यांच्याजवळ जाणे अशक्यच होते, तरीसुद्धा हिरण्यकश्यपूने त्या नरसिहाकडे धाव घेतली; परंतु अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो तसा तो दैत्य निस्तेज झाला. नरसिहांनी त्याला गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर उताणा पाडून नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहणेही कठीण झाले. त्यांचे मानेवरील केस रक्ताने माखले होते.\nहिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नृसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व आयुधे उचलणाऱ्या राक्षसांनाही त्यांनी ठार केले व ते स्वतःच सिंहासनावर जाऊन बसले. त्यांचे स्तवन करण्यास कोणी धजेना, देवांनी मात्र त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले. नरसिंहांचा राग शांत करणे गरजेचे होते, रागाने तप्त झालेल्या नरसिंहांच्या मुखातून आग बाहेर पडू लागली, तेव्हा सर्वांनी प्रल्हादाला देवांना शांत करण्याची विनंती केली. प्रल्हाद नरसिंहांकडे गेला व त्याने देवाला साष्टांग नमस्कार केला, तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हाद नरसिंहांची विनवणी करीत होता, हे प्रभू आता शांत व्हा. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरिता सर्व लोक ह्या नरसिंह अवताराचे स्मरण करतील. भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेषनागासह त्यांनी त्यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन दिले. नंतर प्रल्हादाला अनेक आशीर्वाद देऊन देव निघून गेले.[२]\nहिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की \"तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे.\"\nया वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.[१]\nनृसिंहाच्या सन्मानार्थ मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.[३]\nनृसिंहाच्या कथेवर नरसिंह पुराण हे इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिले गेलेले एक उपपुराण आहे. या पुराणात ६८ अध्याय असून एकूण ३४६४ श्लोक आहेत. हे पुराण भगवान व्यासांनी लिहिले असे समजले जाते.[४]\nनृसिंहाच्या मूर्ती भारतातील अनेक देवालयांत आहेत. त्यांपैकी काही देवालये ही :-\nनृसिंहाची प्राचीन सिंहरूपातील प्रतिमा आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यातील कोंडामठ येथील एका शिल्पपटात आहे.\nपुणे जिल्ह्यातील रांजणी गावात ब्रह्मे नावाच्या ब्राह्मणाच्या घरी नृसिंह केवळ चतुष्पाद सिंहाच्याच रूपात आहे.\nपरभणी जिल्ह्यातल्या पिंगळी येथे उडत्या गरुडाच्या पाठीवर बसलेला नृसिंह आहे.\nवेरूळच्या १५ व १६व्या लेण्यांत नृसिंह-हिरण्यकश्यपू युद्धाचा प्रसंग दर्शविला आहे. तसेच शिल्प बीड जिल्ह्यातील धर्मपुरी येथील केदारेश्वराच्या देवळात आहे.\nपुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील भीमा-नीरा संगमाजवळच्या भग्न देवळाच्या गाभाऱ्यात वीरासनातील नृसिंहाची द्विभुज मूर्ती आहे. डावीकडे लक्ष्मीचे स्वतंत्र देऊळ आहे.\nसांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातील कोळे नरसिंहपूरगावी कृष्णा नदीकाठच्या देवळात.\nशिवाय, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अंजी, नांदेड, पुसद, पैठण, पोरवर्णी, बेळकोणी, रत्‍नागिरी जिल्ह्यातले संगमेश्वर, रामटेक,, शेळगाव आणि, सातारा जिल्ह्यातील धोम व पाल येथे नृसिंहाची शिल्पे आहेत.\nहिंदू धर्मातील विष्णूचे दशावतार\nमत्स्य • कूर्म • वराह • नृसिंह • वामन • परशुराम • राम • कृष्ण • बुद्ध • कल्की\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/ipl-2018-schedule-time-table-match-list-fixtures-117120100005_1.html", "date_download": "2018-10-16T07:35:22Z", "digest": "sha1:K4WYLWLHQLZJT5A56V7L4XQRGZLTOLR3", "length": 11980, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आयपीएलच्या वेळेत बदल होणार, सामने दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयपीएलच्या वेळेत बदल होणार, सामने दुपारी ३ आणि संध्याकाळी ७\nइंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये लवकरच नवीन बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयपीएलचे यापुढच्या मोसमातील सामने हे दुपारी तीन आणि संध्याकाळी सात वाजता खेळवण्यात येतील. याआधी आयपीएलच्या मागील दहा मोसमात दुपारी चार आणि रात्री आठ वाजता सामन्यांना सुरुवात होत होती. पण आता लवकरच हे नवे बदल करण्यात येणार आहेत.\nयासंदर्भातला प्रस्ताव आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासकीय समितीसमोर ठेवला आहे. आयपीएलच्या सर्व फ्रेंचायझींना हा निर्णय मान्य असून केवळ प्रसारणाचे हक्क असलेल्या स्टार इंडियाच्या संमतीची आवश्यकता असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.\nआयसीएसई आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमहापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर\nआगामी एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल\n‘गँगरेप पीडित’ तरुणी रिक्षात बसली का भाजपा खासदार किरण राव\nधर्मांतर कर अर्थात हिंदू हो तरच लग्न करेल, मुलीची मागणी\nयावर अधिक वाचा :\nआयपीएलच्या वेळेत बदल होणार\nसामने दुपारी ३ आणि संध्याकाळी ७\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/looking-for-portal-like-this.html", "date_download": "2018-10-16T08:01:56Z", "digest": "sha1:OOKQLZOWRXPKIKEHDZ3TIIKC3VISD3HG", "length": 13441, "nlines": 56, "source_domain": "marathifacebook.com", "title": "looking for Portal like this. - Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/jammu-kashmir-news-and-amarnath-yatra-61179", "date_download": "2018-10-16T08:21:35Z", "digest": "sha1:NDPRTNBDEZVQ72WBB6ZOGNUYDZEF7G5Y", "length": 11015, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu-kashmir news and amarnath yatra अमरनाथ यात्रेसाठी 21वी तुकडी रवाना | eSakal", "raw_content": "\nअमरनाथ यात्रेसाठी 21वी तुकडी रवाना\nगुरुवार, 20 जुलै 2017\nजम्मू : जम्मूहून आज 21वी तुकडी कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली. या तुकडीतून एक हजार 877 भाविक पवित्र अमरनाथच्या दर्शनाला रवाना झाले. त्यामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या दोन लाख 22 हजार 619 इतकी झाली आहे.\nजम्मू : जम्मूहून आज 21वी तुकडी कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली. या तुकडीतून एक हजार 877 भाविक पवित्र अमरनाथच्या दर्शनाला रवाना झाले. त्यामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या दोन लाख 22 हजार 619 इतकी झाली आहे.\nयात्रेसाठी आज रवाना झालेल्या तुकडीत 62 हजार 160 भाविक आहेत. या तुकडीला केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिसांचे मोठे संरक्षण देण्यात आले असून, या तुकडीत एक हजार 360 पुरुष,492 महिला आणि 25 साधू 40 वाहनांच्या ताफ्यातून रवाना झाले, असे सूत्रांनी सांगितले. यंदाच्या वर्षी सरकारने या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरविली असून लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दल मिळून 35 ते 40 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यंदा या यात्रेचा कालावधी आठ दिवसांनी कमी करण्यात आला असून, सात ऑगस्ट रोजी ही यात्रा संपणार आहे.\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nजालन्यात चाकुने भोकसुन खून\nजालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एकाचा चाकूने भोकसुन खून झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठ वाजन्याच्या सुमारास उघडकीस आली आहे...\nगुंतवणुकीच्या बहाण्याने तीन कोटींवर गंडा\nकोल्हापूर - शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पैसे गोळा करून ३३ जणांना तीन कोटी, ६६ लाख, ५० हजार रुपयांना गंडा...\nविनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा - संभाजी ब्रिगेड\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याविषयी बदनामीकारक लेखन करणारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. ‘...\nपोलिसांच्या तत्परतेने तरुणाला जीवदान\nपुणे - रविवारी रात्री अकराची वेळ...पोलिस नियंत्रण कक्षातून हडपसर पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलना एका तरुणाने गळफास घेतल्याबाबत कॉल येतो...पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/information-about-badminton-sport-1612437/", "date_download": "2018-10-16T08:46:09Z", "digest": "sha1:AVWXKRD6PZVJDTSIEAL4LRDZJZEGOZXK", "length": 11788, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Information about Badminton Sport | डोकॅलिटी | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nटेनिसप्रमाणेच हा खेळ एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी या प्रकारात खेळला जातो.\nजगभरात फुटबॉलनंतर आणि भारतात क्रिकेटनंतर सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आहे असे तुम्हाला वाटते बरोबर. बॅडमिंटन. या खेळाला पूर्वी शटलकॉक आणि बॅटलडोर असे नाव होते. भारतात या खेळाला ‘पूना’ असे नाव होते, कारण तो खेळ ब्रिटिश राजवटीत पुण्याला लष्करी छावणीमध्ये मोठय़ा प्रमाणात खेळला जात असे.\nटेनिसप्रमाणेच हा खेळ एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी या प्रकारात खेळला जातो. या खेळात मानाची समजली जाणारी ऑल इंग्लंड चँपियनशिप १९०० सालापासून खेळली जाते. समर ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश १९९२ साली बार्सिलोना येथे भरलेल्या ऑलिम्पिक खेळांपासून केला गेला आहे.\n१९८० साली ऑल इंग्लंड स्पर्धा भारताच्या प्रकाश पदुकोन यांनी जिंकली व त्याच वर्षी जागतिक क्रमवारीत त्यांना पहिला क्रमांक मिळाला. २००१ साली हीच स्पर्धा जिंकणारे गोपीचंद हे दुसरे भारतीय ठरले. पुढे गोपीचंद यांनी सुरू केलेल्या अ‍ॅकॅडमीत शिकलेल्या सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या दोघी ऑलिम्पिक पदाच्या मानकरी ठरल्या आहेत. तसेच श्रीकांत कदंबी या खेळाडूने यावर्षी मानाच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.\n१) बॅडमिंटनच्या शटलकॉकमधील पिसांची संख्या किती\nअ) १० ब) १२ क) १६ ड) १८\n२) बॅडमिंटनच्या खेळातील नेट जमिनीपासून किती फूट उंचीवर असते\nअ) ३ ब) ५ क) ४ ड) ६\n३) खालीलपैकी रॅकेटने खेळला जाणारा सर्वात वेगवान खेळ कोणता\nअ) टेनिस ब) टेबल टेनिस क) स्क्वॉश ड) बॅडमिंटन\n४) रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकावले\nअ) स्पेन ब) जपान क) चीन ड) इंडोनेशिया\nउत्तरे : १. क, २. ब, ३. ड, ४. अ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपत्नी प्रियकराबरोबर पळाली, दुबईवरुन परतलेला नवरा बनला नक्षलवादी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nआमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको, ३००० नागरिकांची याचिका\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव\nVIDEO : कर्ज मंजुरीसाठी बँक मॅनेजरकडून सेक्सची मागणी, महिलेने दिला चोप\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\nकाँग्रेसला धक्का, गोव्यात दोन आमदारांनी दिला राजीनामा\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/rangoli-pradarshan-dharmik-118011100017_1.html", "date_download": "2018-10-16T08:48:55Z", "digest": "sha1:UWGAGZ6KGAVG7D4KX5LJJZVX4KUBMOUK", "length": 18382, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रांगोळी प्रदर्शनातून जात-पात, धार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरांगोळी प्रदर्शनातून जात-पात, धार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन\nभीमा-कोरेगाव येथील संघर्षामुळे झालेला उद्रेक पाहून मन हेलावून गेलं. स्वातंत्र्यानंतर दोन धर्मांमध्ये पेटलेला वणवा आता जाती-पातींमध्ये पसरतोय. जात-पात, धर्म, विषमता आणि इतिहासाच्या नावाने निर्माण झालेली सामाजिक दरी अधिक रूंद होत चाललीय. वर्चस्ववादाच्या ह्या झगड्यात आता लहान मुलही हिंसक होत आहेत. हे पाहून मनं अस्वस्थ झाली. जे चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. हाच का तो संत-महंत-विद्वान-कतृत्ववानांची परंपरा जपलेला महाराष्ट्र या प्रश्नांने मनात काहूर माजलं, पण करणार काय\nभगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि अनेक संत-महंतांच्या विचारधारेवर चालणाऱ्या महाराष्ट्राला हे अशोभनीय आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, याच युगपुरूषांचे तथाकथित अनुयायी केवळ वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा सत्ता मिळविण्यासाठी तुम्हा-आम्हाला एकमेकाशी झुंजवत आहेत. आणि आपणही, सहजपणे त्या युगपुरूषांचे विचार आणि बलिदान विसरून आपसात लढतोय. हे कुठेतरी थांबायला हवं\n तुम्हालाही हे थांबावं, असं वाटत असेल तर चला या देशाचे सुशिक्षित आणि सुसंस्कारी नागरीक म्हणून कांजूर-भांडुपच्या चाळकऱ्यांसोबत रांगोळीच्या माध्यमातून त्या महान व्यक्तिमत्वांच्या विचारांची कास धरूया. कांजुर-भांडुप पूर्व येथील श्रीगणेश सेवा मंडळाने जात-पात, धर्म आणि सामाजिक वर्चस्ववादाच्या संघर्षात हरवलेल्या माणुसपणाची जाणीव करून देण्यासाठी भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार दि. 13 जानेवारी 2018 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.\nरांगोळी प्रदर्शन बहुदा बंदिस्त सभागृहात आयोजित केले जाते. पण, कांजूर-भांडुपसारख्या कामगार बहुल वस्तीतील श्री गणेश सेवा मंडळ गेली अठरा वर्षे दोन बैठ्या चाळींतील मधल्या मोकळ्या जागेत कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक-सामाजिक भान जपत आहे. आजवर अच्युत पालव, गोपाळ बोधे, प्रकाश लहाने, विशाल शिंदे, सौरभ महाडीक, राहूल आगासकर, अभिषेक सुन्का आदी कलाकारांची कलाप्रदर्शन इथे आयोजित करण्यात आली आहेत. पेंटींग्ज, पोर्ट्रंट, छायाचित्र किंवा मूर्ती, हस्तकला आणि प्राचीन वस्तूंचे, शस्त्रांचे प्रदर्शन तसेच स्वत: तयार केलेल्या माहितीपटांचे आणि लघुपटांचे आयोजन करून तेथील सामान्य नागरिकांचे प्रबोधन हे मंडळ करीत आहे.\nया रांगोळी प्रदर्शनात रांगोळी रेखाटण्यासाठी दीपक गोळवणकर, वेदांती शिंदे, निकीता राणे, विकास नांदिवडेकर, ओंकार नलावडे, प्रतिक्षा राणे, जोत्स्ना चव्हाण आणि प्रियंका साळवी आदी मुंबईतील उदयोन्मुख रांगोळी कलावंत सहभागी झाले आहेत.\n“बैठी चाळ असल्याने हे प्रदर्शन केवळ एका संध्याकाळी मांडण्यात येते. परंतु, ते पाहाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेत हजारो रसिकप्रेक्षक येतात. इथल्या स्थानिकांना वर्षभर आमच्या कार्यक्रमाची उत्सुकता असते. कलारसिकांचा मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह आणि कल्पकता वाढवतो. त्यामुळे दरवर्षी एक नवीन कला आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याला आम्ही प्राधान्य देतो.”असे मंडळाचे खजिनदार निलेश गळंगे यांनी सांगितले.\nश्री गणेश सेवा मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार दि. 13 जानेवारी रोजी जगदगुरू श्री साईनाथ महोत्सवाचे (साईभंडारा) आयोजन भगवती निवास, शिवकृपा नगर, कांजुरगांव, भांडुप पूर्व येथे केले आहे. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाभान जपावे या हेतूने प्रदर्शनाची सुरूवात झाली.\nमुंबईकर सापडलाय आगीच्या विळख्यात ... प्रशासन करतंय काय\nसर्व आमदार बिनकामाचे, शिवरायांचा नावाचा राजकीय वापर- भिडे\nही माहिती पोलिसांनी लपवली, आंबेडकरांचा आरोप\nमाझ्या व्यंगचित्रातून तडाखे बसणारच -राज ठाकरे\n75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष\nयावर अधिक वाचा :\nधार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker?page=125", "date_download": "2018-10-16T07:40:43Z", "digest": "sha1:CMCMSFZ3LD6HB6HOKTFWXF2KF2ITJ3FQ", "length": 5554, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख वाहन अपघात आणि सुरक्षा सुविधा अनु 14 11 वर्षे १ आठवडा आधी\nलेख स्त्रियांची शा(उ)लिनता आरागॉर्न 39 11 वर्षे १ आठवडा आधी\nचर्चेचा प्रस्ताव मास्तरांची छडी भास्कर केन्डे 7 11 वर्षे १ आठवडा आधी\nचर्चेचा प्रस्ताव समजा लेखनामध्ये प्रत्यय वापरणे बंद केले तर जनहितवादी 29 11 वर्षे 2 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव गैरसमजूती-अंधश्रद्धा रोजच्या व्यवहारात. लिखाळ 25 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ६ धनंजय 23 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख पोलिसांचे खच्चिकरण भास्कर केन्डे 9 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख मराठी साहित्यातील स्त्रीवाद (प्रतिसादात्मक लेख) नंदन 13 11 वर्षे 2 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव युनिकोड फाँट ची माहिती हवी आहे प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 13 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख पुणे गणेश दर्शन अभिजित 17 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ७ (समाप्त) धनंजय 12 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख बीबीसीचे भारतप्रेम आरागॉर्न 24 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख तर्कक्रीडा:४८ : आठव्या शतकातील चित्रकला यनावाला 5 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख संवादकला -१: सभाधीटपणा सन्जोप राव 29 11 वर्षे 2 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव वाहन चालक रहदारी चे नियम पाळत नाहीत, कारणे व उपाय. जनहितवादी 28 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ५ धनंजय 8 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग १ धनंजय 23 11 वर्षे 2 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव मिठाईची तीर्थक्षेत्रे... विसोबा खेचर 44 11 वर्षे 2 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव दत्ता डावजेकर केशव 0 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख संगीतकार दत्ता डावजेकर अभिजित 5 11 वर्षे 2 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव अलगतावादाची चोरपावले शरद् कोर्डे 18 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख कॆफिन निनाद 8 11 वर्षे 2 आठवडे आधी\nलेख मॅथ्यु फ्लिंडर्स इशा 37 11 वर्षे 2 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव महाराष्ट्राचे दैवत कोणते विकि 29 11 वर्षे 3 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव आईची मुलं निनाद्२९ 7 11 वर्षे 3 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/1667?page=8", "date_download": "2018-10-16T08:23:30Z", "digest": "sha1:27P2RCM3JEASOV6MMEEMF4IRZGPFCQM6", "length": 6065, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीवर स्वागत | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोलीवर स्वागत\nबुधवारपेठेतली हसीना .... लेखनाचा धागा\nसुंबरान मांडिलंऽऽ सुंबरान मांडिलं..... लेखनाचा धागा\nगावाकडची माणसं ... लेखनाचा धागा\nस्नाईपर रिलोडेड -1 लेखनाचा धागा\n'बुधवारा'तल्या 'रेडलाईट'मधली झुबेदा ...... लेखनाचा धागा\nश्वानांचे प्रेम लेखनाचा धागा\n\" अपूर्ण Love Letter \" लेखनाचा धागा\nMar 22 2016 - 11:18am विनित राजाराम धनावडे.\nस्थलांतर (कथा) भाग 2 लेखनाचा धागा\nमे 13 2016 - 9:18pm मी प्राजक्ता\nगुढी पाडवा गीत लेखनाचा धागा\nचलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो - भाग १ लेखनाचा धागा\n'कोयने'ची स्वारी लेखनाचा धागा\nअमेरिकेच्या आकाशात भारतीय हवाईदलाचे 'पक्षी' लेखनाचा धागा\n \" (भाग पहिला ) लेखनाचा धागा\nApr 5 2016 - 5:46am विनित राजाराम धनावडे.\n८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण लेखनाचा धागा\n\" एक होता राजा…(भाग दोन )\" लेखनाचा धागा\nFeb 18 2016 - 10:02am विनित राजाराम धनावडे.\nसर्वांत मोठ्या लोकशाही प्रजासत्ताकाचा सोहळा, २६ जानेवारी लेखनाचा धागा\nएक होता राजा …… (भाग एक) लेखनाचा धागा\nFeb 25 2016 - 5:12am विनित राजाराम धनावडे.\nपातोंडा परीसर विकास मंच- मदतीचे आवाहन लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/671/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87", "date_download": "2018-10-16T07:25:47Z", "digest": "sha1:OVBTI5R3TF56OFOKW4SEZWHXTLIDNKPJ", "length": 7985, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अकोला येथे घेतली सुप्रिया सुळे यांची भेट\nखासदार सुप्रियाताई सुळे संवाद दौऱ्यानिमित्त अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाध्यक्ष विजय देशमुख व राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. आशा मिरगे यांच्यासह सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली होती. सावकार, जिल्हा उपनिबंधक आणि साहाय्यक निबंधक यांच्या अभद्र युतीमुळे शेतकरी नाडला जात असल्याचे सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आले. अकोला जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या ताब्यात आहेत. मागच्या वर्षभरात १८७ सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी आशाताई मिरगे यांनी शेतकऱ्यांना परत मिळवून दिल्या आहेत.\nसावकारग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे पुढील तीन महिन्यांत निकाली काढण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील अवैध सावकारांचा बिमोड करण्यासाठी तालुकास्तरावर पथके कार्यान्वित करण्यात येतील. जे साहाय्यक निबंधक दोषी आढळले त्यांना निलंबित करण्याचे, आश्वासन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले आहे.\nजालना येथे पोहोचली विरोधकांची संघर्षयात्रा ...\nविरोधकांची संघर्षयात्रा पोहोचली शनिवारी जालना येथे पोहोचली. येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, आ. राजेश टोपे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. जितेंद्र आव्हाड व अन्य नेते उपस्थित होते.राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही, राज्यातील कायदा-सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे, म्हणजेच गेल्या तीन वर्षात या सरकारन ...\nमुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नूतन प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची नूतन प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पहिलीच बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात घेण्यात आली.या बैठकीत पक्षवाढ आणि पक्षबांधणी शिवाय आगामी निवडणुका लक्षात घेता त्यावर महत्त्वपूर्ण चर्चाही करण्यात आली. याशिवाय या बैठकीमध्ये राज्यात मानव अधिकार कार्यकर्ते व लेखक, विचारवंतांची सरकारकडू ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेतकऱ्यांसाठी लढले- सुनील तटकरे ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेतकऱ्यांसाठी लढले, कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीवर ते ठाम राहिले, यासाठी जर त्यांना निलंबीत केलं जात असेल तर पक्षाला या आमदारांचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी सभागृहात जे आंदोलन केले ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी होते. राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहाचा कोणत्याही प्रकारे अवमान केला नाही. सत्ताधारी पक्षाला आपले बहुमत सिद्ध करण्यास अडचण येणार होती, म्हणून सत्ते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sanjay-chavan-londhe-social-work-136114", "date_download": "2018-10-16T08:23:47Z", "digest": "sha1:J2WFE56Y2IUC45ITOILNADF2BZCULNLK", "length": 13473, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanjay chavan from Londhe social work ‘एकला चलो रे’ म्हणत तो खड्डे बुजवतोय | eSakal", "raw_content": "\n‘एकला चलो रे’ म्हणत तो खड्डे बुजवतोय\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nतासगाव - तासगाव ते जरंडी पत्रा या राज्यमार्गावरील सावर्डे फाटा ते कौलगे या रस्त्याचा भाग इतका खराब झाला आहे, की या रस्त्यावरून दुचाकी चालवणेही मुश्‍कील झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी करूनही खड्डे भरले जात नसल्याने लोढे (ता. तासगाव) येथील संजय चव्हाण या युवकाने एकाकी श्रमदान सुरू करीत खड्डे भरणे आणि धोकादायक वळणावरील झुडपे तोडणे सुरू केले आहे.\nतासगाव - तासगाव ते जरंडी पत्रा या राज्यमार्गावरील सावर्डे फाटा ते कौलगे या रस्त्याचा भाग इतका खराब झाला आहे, की या रस्त्यावरून दुचाकी चालवणेही मुश्‍कील झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी करूनही खड्डे भरले जात नसल्याने लोढे (ता. तासगाव) येथील संजय चव्हाण या युवकाने एकाकी श्रमदान सुरू करीत खड्डे भरणे आणि धोकादायक वळणावरील झुडपे तोडणे सुरू केले आहे.\nपंधरा दिवस तो दररोज तो एकटा श्रमदान करीत आहे. त्याचे हे काम ढिम्म प्रशासनाला कानशिलात लगावत आहे. मात्र निबर यंत्रणा अजूनही हलत नाही, हे दुर्दैव.\nचिंचणीपासून पुढे सावर्डे फाटा ते कौलगे रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. पाईपलाईनच्या चरी, आधीच अरुंद रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे, खचलेल्या साईडपट्टयामुळे रस्त्यावरून केवळ एस. टी. बस, ट्रक, ट्रॅक्‍टर जाऊ शकतात. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. वास्तविक अधूनमधून कधीतरी रस्त्याची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित होते. या रस्त्याकडे ना मैल कुली फिरकला ना सरकारी अधिकारी.\nलोढे येथील संजय चव्हाण या युवकाने स्वतःच श्रमदान करीत खड्डे भरण्यास सुरवात केली. आतापर्यंत ४०-५० खड्डे मुरूम, मातीने भरून वळणावर आडवी येणारी झुडपे तोडली आहेत. रस्ता किमान सुरक्षित करण्याचा प्रयत्न त्याने चिकाटीने सुरू ठेवला आहे. या चिकाटीला कोणी तरी हात द्यावा, मदत करावी ही त्याची अपेक्षा नाही. पण कोणी तरी मदतीला यावे ही अपेक्षा जा-ये करणारे व्यक्त करीत आहेत.\nगाडी चालवणारास सुखरूप घरी पोहोचू की नाही याबद्दल भीती वाटते इतकी वाईट अवस्था रस्त्याची झाली आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून दररोज श्रमदान करतोय.\n- संजय चव्हाण, लोढे\nया राज्यमार्गाच्या दुरुस्तीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ३ कोटी खर्च करून कौलगे ते चिंचणी १० कि.मी.चा रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे.\nअनधिकृत घरेही होणार नियमित\nनागपूर - पूर्व नागपुरातील भरतवाडा, पूनापूर, पारडी, भांडेवाडी येथे स्मार्ट सिटीअंतर्गत आतापर्यंत गुंठेवारीतही नियमित होऊ न शकणारे अनधिकृत बांधकाम...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nशासन निर्णयाला ‘मजीप्रा’चा ठेंगा\nअमरावती - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत अनुकंपाधारक उमेदवार मागील पंधरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE/?date=2018-11-15&t=mini", "date_download": "2018-10-16T07:37:02Z", "digest": "sha1:ILXWEJBDN7PLDODZPOO3XV7AOUCRKXTH", "length": 10152, "nlines": 249, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "ग्रामीण पाणी पुरवठा विभाग | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nप्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रम\nप्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रम\nमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रम राबविनेबाबत ०७ /०५/२०१६ शासन निर्णय\nमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रम अंमलबजावणीबाबत शासन निर्णय २५/०१/२०१७\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखडा २०१६-१७ व १७-१८\nकर्तव्य व जबाबदारी उपमुकाअ (पाणी व स्वच्छता) व कार्यकारी अभियंता ०२/०३/२०१५\nजलयुक्त शिवार अंमलबजावणी शासन निर्णय ०५ /१२/२०१४\nमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम\nमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम\nजलयुक्त शिवार अभियान आराखडा\nखासदार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम\nखासदार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम\nहातपंप व विद्युतपंपाची दुरुस्ती अहवाल\nमासिक प्रगती अहवाल फेब्रुवारी २०१८ अखेर\nसेवा ज्येष्ठता यादी 01/01/2018\nकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे October 15, 2018\nघनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा October 8, 2018\n‘ स्वच्छता श्रमदानातून गांधीजींना अभिवादन ‘2 ऑक्टोबर, गांधी जयंती निमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम October 2, 2018\nपंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी श्रमदान मोहिम हातकणंगले मधील ग्रा.प. शिरोली येथे अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर यांचे श्रमदान September 29, 2018\nजिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे ‘ऑडिट’ September 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker?page=129", "date_download": "2018-10-16T08:43:10Z", "digest": "sha1:BQYO7IGEHUG5EUJFUZZNJVNFEXS26W2Y", "length": 5524, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख वर्णमाला (स्वर) राधिका 18 11 वर्षे 8 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव स्थावर मालमत्ता - गरज, उपभोग आणि गुंतवणूक खिरे 12 11 वर्षे 8 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव टिकली बद्दल पडलेले काही प्रश्न आजानुकर्ण 58 11 वर्षे 8 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव १२३ करार. विसुनाना 12 11 वर्षे 8 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव निवडणुक नियमात सुधारणा जनहितवादी 41 11 वर्षे 8 आठवडे आधी\nलेख मराठी अनुदिनी लेखकांस सूचना सुरेश चिपलूनकर 3 11 वर्षे 8 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव \"मुंज\" (यज्ञोपवीत संस्कार) केल्याने खरंच अक्कल येते का सुरेश चिपलूनकर 28 11 वर्षे 8 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव सुट्टीचा एकच दिवस... चाणक्य 29 11 वर्षे 8 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव भारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला विकास 5 11 वर्षे 8 आठवडे आधी\nलेख पंचांग प्रकाश घाटपांडे 21 11 वर्षे 8 आठवडे आधी\nलेख एकीचे बळ मिळते फळ. बाबुराव 8 11 वर्षे 8 आठवडे आधी\nलेख एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक ओळख - २ निनाद 13 11 वर्षे 8 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव महाभारत - परत पुढे चालू - घटोत्कच चाणक्य 20 11 वर्षे 8 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव शाब्दिक आणि व्याकरणाचे प्रश्न शशांक 39 11 वर्षे 9 आठवडे आधी\nलेख तर्कक्रीडा -कार्डे उलटणे मीरा फाटक 2 11 वर्षे 9 आठवडे आधी\nलेख कापरेकर यांची स्थिरसंख्या यनावाला 14 11 वर्षे 9 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव प्रौढ मंडळी थोडं समजुतीने घेणार का हेमंत 17 11 वर्षे 9 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव दिव्यांची आवस.. ;) दोन दिसांची नाती 7 11 वर्षे 9 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव चातुर्मास रामभाऊ 11 11 वर्षे 9 आठवडे आधी\nलेख मेरे मन ये बता दे तू... विसोबा खेचर 19 11 वर्षे 9 आठवडे आधी\nलेख बोधकथा विकि 6 11 वर्षे 9 आठवडे आधी\nलेख श्लोक पल्लवी 43 11 वर्षे 9 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव संस्कृत भाषेतील शिव्या.. विसोबा खेचर 33 11 वर्षे 9 आठवडे आधी\nलेख एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक अती त्रोटक ओळख निनाद 17 11 वर्षे 9 आठवडे आधी\nलेख असे चालते \"मार्केट यार्ड' विसोबाचं खेचर 7 11 वर्षे 9 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/25505", "date_download": "2018-10-16T08:25:57Z", "digest": "sha1:2O4P4GPGSHSY6QSNOGESKEAS2MZDEFVT", "length": 62306, "nlines": 303, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /आमचें गोंय /आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)\nआमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)\nआमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास\nआमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता\nआमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)\nआमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)\nआमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही\nधर्मसमीक्षण सभेचे कर्तृत्व हे युरोपच्या व ख्रिस्तीधर्माच्या इतिहासातील एक लांच्छनास्पद आणि अघोरी कृत्यांनी रक्तरंजित झालेले पृष्ठ. नास्तिक लोकांना, चेटुक करणार्‍या स्त्री-पुरुषांना शिक्षा देणे हे या धार्मिक नायालयाचे काम असे. या शिक्षा अगदी माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही रूप घेत.\nपोर्तुगालमध्ये ह्या न्यायालयाने स्पेनसारख्या देशातुन पळून पोर्तुगालमध्ये आलेल्या ज्यू लोकांवर 'न भूतो न भविष्यति' असे अत्याचार केले. ज्या ज्यूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांनाही हे भोग चुकले नाहीत. त्यांनी भयंकर, अमानुष असे शारिरीक व मानसिक अत्याचार भोगले. छळ करणार्‍यांना हव्या तशा जबान्या घेउन या ज्यूंना जिवंत जाळण्यात येत असे. आणि त्यांची मालमत्ता सरकारजमा केली जात असे.\nअशीच धर्मसमीक्षण सभा, मिशनरी 'संत' फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात स्थापण्यात आली. सन १५६० ते १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित दुष्ट कारभार गोमांतकात बेछूटपणे चालू होता. या काळात एकुण ५ धर्मसभा बसल्या. प्रत्येक सभेत आधीचे नियम अधिक जाचक करुन हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जायचे. हा 'संत' फ्रांसिस झेवियर गोव्यातील हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचारांची सुरुवात करून चीनमधे गेला होता. तिथे मृत्यू पावला. असं म्हणतात की तो खराच मेला याची खात्री पटविण्यासाठी त्याचं शव परत भारतात आणण्यात आलं, आणि ओल्ड गोवा इथल्या चर्चमधे लोकांना बघायला मिळावं म्हणून ठेवलं गेलं.\nइन्क्विजिशनने ख्रिस्तीधर्मप्रसारासाठी गोव्यातील सर्व देवळे, मशिदी जमीनदोस्त करण्याचा, 'पाखंडी' मत नष्ट करण्याचा, हिंदुधर्मीय उत्सवास मनाईचा आणि लाकूड, माती किंवा धातू ह्यांच्या मुर्ती बनविणार्‍यास कडक शिक्षा देण्याचा हुकुम प्रसृत केला.\nहिंदुंना कायद्याने सार्वजनिक अधिकाराच्या जागा वर्ज्य करण्यात आल्या. त्यांना धार्मिक आचार, विधी पालन करण्यास मनाई करण्यात आली. ह्यामध्ये यच्चयावत सगळे विधी समाविष्ट आहेत. अगदी स्त्रियांनी कुंकू लावायला मनाई करण्यात आली, तर शेंडी ठेवणार्‍या पुरुषांना शेंडीकर लावण्यात आला. पण स्थानिक लोकांची धर्मनिष्ठा जाज्वल्य होती. पोर्तुगीजांच्या अत्याचाराची जाण असतानाही ते हे कायदे मोडीत असत\nधर्मांतराचा सपाटा आधी तिसवाडीत सुरु झाला. तिसवाडीनंतर सासष्टीची पाळी व त्यानंतर बारदेशची पाळी आली. चोडण, करमळी यासारखी गावेच्या गावे बाटविली जाऊ लागली. अर्थात यात इन्क्विजिशनचा मुख्य हात असे नाहीतर एखादं गावच्या गाव का सहजपणे धर्म बदलेल नाहीतर एखादं गावच्या गाव का सहजपणे धर्म बदलेल विहिरीत पाव टाकून \"तुम्ही आता ख्रिश्चन झालात\" असे भोळ्या गावकर्‍यांना बजावण्यात आले.\nगोवा बेट किंवा आत्ताच्या जुने गोवे इथे हातकात्रा खांब नावाचा एक खांब आहे. सुरवातीच्या काळात धर्मांतराला विरोध करणारांचे इथे हात कापले जात. या सगळ्याला तत्कालीन राणी कातारीन हिचे प्रोत्साहन असे. एकामागुन एक फर्माने गोव्यात पोचत, आणि इथल्या व्हाईसरॉय व गव्हर्नर कडुन त्यांचे काटेकोरपणे पालन होई व त्यामुळे मिशनर्‍यांना जोर चढला होता.\nपरिणामस्वरुप गोव्याचा शांत हिंदू समाज क्रोधाविष्ट झाला. पण गोवा राज्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, पोर्तुगीजांच्या बलवत्तर आरमारामुळे कोणीच जनतेच्या मदतीस येउ शकले नाहीत. तिसवाडी, बारदेश आणि सासष्टी वगळता इतर सर्व तालुके मराठ्यांच्या शासनाखाली होते, त्यामुळे ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या अघोरी प्रकारांपासून बचावले.\nहिंदुंनी आपल्या बायकामुलांना राज्याबाहेर पाठविले, व्यापार-दुकाने बंद ठेविली. शेतकर्‍यांनी भातशेतीतील बांध मोडून टाकले (चोडण बेटावर) जेणेकरुन नदीचे खारे पाणी शेतात शिरुन शेती नष्ट होईल व पोर्तुगीजांना उत्पन्न मिळणार नाही. पोर्तुगीजांनी ह्यावरही नेहमीप्रमाणे बळजबरी, इन्क्विजिशन वापरले व हे पहिले बंड मोडीत काढण्यात यश मिळविले.\nहळूहळू त्यांनी आपले लक्ष ब्राह्मणांकडे जास्त वळवले, कारण ब्राह्मण हे लोकांस जागृत करीत. त्यांनी ब्राह्मणांचे वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य काढुन घेतले. ब्राह्मणांसाठी एक वेगळा कायदा काढण्यात आला. \"कोणत्याही ब्राह्मणाने एखाद्या हिंदुला ख्रिश्चन होण्यापासुन परावृत्त केल्यास त्याला कैद करुन राजाच्या गलबतावर पाठविण्यात येईल व इस्टेट जप्त करुन सेंट थॉमसच्या कार्यार्थ वापरण्यात येईल.\"\nगलबतावर पाठविण्याची शिक्षा कुणालाही नकोच असे. कारण गलबतावर पाठवणे म्हणजे गुलाम बनवुन गलबताच्या तळाशी वल्हविण्यास लावणे. गुलामांना साखळदंडांनी त्यांच्या जागी खिळवुन ठेवण्यात येत असे. कामात ढिलाई झाल्यास चाबकाचा फटकारा मिळत असे. कोणीही मेला अगर कामाला निरुपयोगी झाल्यास त्याला सरळ समुद्रात फेकुन देण्यात येत असे\nया काळात कित्येक सारस्वत ब्राह्मणकुटुंबानी महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रस्ता धरला. राजापूर आणि मंगलोरच्या आसपास अजूनही यांची गावे आहेत. त्यांच्या मूळ गावांची नावे काळाच्या ओघात विस्मृतीत गेली तरी, आपले कुलदैत कोण याची स्मृती त्यांनी एवढ्या शतकांनंतरही कायम ठेवली आहे. असंही म्हटलं जातं, की केंपे तालुक्यातून ब्राह्मण नामशेष झाले, त्यामुळे पर्तगाळी मठाच्या स्वामींनी काही क्षत्रियांना ब्राह्मण्याची दीक्षा देउन देवांची पूजा अर्चा चालू ठेवली.\nदिवाडी बेट मूळचं दीपावती. इथे सप्तकोटेश्वराच देऊळ होतं, सुंदर तळी होती, वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण वस्ती होती. पोर्तुगीजांनी हे देऊळ उद्ध्वस्त केले. त्याआधी एकदा आदिलशाहीतही हे देऊळ उध्वस्त झाले होते. पण ते परत बांधण्यात हिंदूंना यश आले होते. जसे सोमनाथच्या सोमेश्वराचे हाल झाले तसेच दिवाडीच्या या सप्तकोटेश्वराचेही अनन्वित हाल झाले.\nमूळात हे देउळ कदंबांच्या राजघराण्याचे कुलदैवत. प्रथम कदंबांनी त्यांच्या गोवापुरी या राजधानीत अंदाजे बाराव्या शतकात सप्तकोटेश्वराची स्थापना केली. इ. स. १३४६ साली हसन गंगू बहामनीने कदंबांचा पराभव केला आणि हे देऊळ धुळीला मिळवले. नंतर गोवा लवकरच विजयनगर साम्राज्याचा मंत्री माधव याच्या आधिपत्याखाली आला. त्याने दिवाडी बेटावर नव्याने हे देऊळ बांधले. इ. स. १५६० साली पोर्तुगीजांच्या टोळधाडीने एका दिवसात २८० देवळे पाडण्याचा \"महापराक्रम\" केला. त्यात या देवळाचा अग्रक्रम होता. मग देवळातील लिंग एका विहिरीची पायरी म्हणून लावण्यात आले. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजानी या महादेवाचे दुर्दैवाचे दशावतार संपवले आणि इ.स. १६६८ साली नार्वे येथे भक्कम देऊळ बांधून देवाची पुनर्प्रतिष्ठापना केली. सप्तकोटेश्वराची ही हकीकत प्रातिनिधिक म्हणावी लागेल.\nएवढे सगळे होऊनही ब्राह्मण धर्म बदलत नाहीत म्हणुन त्यांच्या मुलांना पळवून नेऊन त्यांचे हालहाल करु लागले. शेवटी तेही आई-बाप होते. मुलांचे हाल होऊ नये म्हणुन ख्रिस्तीधर्म स्वीकारणे त्यांच्या नशिबी आले. मग त्या पूर्ण कुटुंबाचे ख्रिस्तीकरण. अश्या १५०५ ब्राह्मणांचे ख्रिस्तीकरण झाले.\nगोवेकर हिंदू, मिशनर्‍यांबद्दल द्वेषभावना बाळगीत. आणि त्याचा उद्रेक रायतुरच्या मिशनर्‍यांवर दगडफेक करण्यात झाला. पेरु माश्करेन्यस (मास्कारेन्हास) हा सासष्टीत गेलेला पहिला पाद्री (मिशनरी). गावकर्‍यांना त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबर आलेल्या एका नवख्रिश्चनाचा जास्त राग होता. कुर्हा डीचा दांडा गोतास काळ ठरला होता तो. लोकांनी त्याचे तलवारीने तुकडे केले. हे पाहून तो मिशनरी त्याची मदत करणे वगैरे विसरुन पळून गेला. कुठ्ठाळलाही पेरु कुलासो नावाच्या मिशनर्‍यावर दगडाचा वर्षाव झाला पण त्याला त्याच्यासोबत असलेल्या नवख्रिश्चनांनी वाचविले.\nइ. स. १५६६ साली मिशनर्‍यांना पराभव स्वीकारावा लागतोय हे पाहून व्हाईसरॉयने नवा हुकूम प्रसृत केला. \"नवीन देऊळ बांधता कामा नये. जुन्या देवळांची डागडुजी व्हाईसरॉयच्या परवानगीशिवाय करु नये.\" डागडुजीच्या परवानग्या नाकारण्यात येऊ लागल्या. आणि म्हणूनच लोक आपल्या दैवतांच्या मूर्ती बैलगाडीत बसवून शेजारच्या राज्यात नेऊ लागले. देव गावात नसेल पण किमान बाटणार तरी नाही हीच भावना यामागे होती.\nइ. स. १५६७ मधे लोटलीचा रामनाथ आणि आसपासच्या शेकडो देवळांचा विध्वंस करण्यात आला. वेर्णेची, म्हाडदोळ वाड्यावरच्या म्हाळसादेवीची देवराई नष्ट झाली, तिची तळी भ्रष्ट करण्यात आली, मूर्तीची अक्षरशः राख केली गेली. आणि देवळाचाही विध्वंस झाला (आज ह्या देवीचे मंदिर फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ या गावी आहे). हे देऊळ सासष्टीतील सर्वात भव्य देऊळ होते. वेर्णेकरांची धर्मनिष्ठा इतकी जाज्वल्य की ते देवळाचे अवशेष जतन करुन त्यांना भजु लागले.\nदेऊळ पाडल्यानंतर त्यावेळच्या कायद्यानुसार देऊळ असलेली जमीन सरकारच्या मालकीची होत असे. मूळ देवळाची ती जागा परत मिळविण्याचा प्रयत्न वेर्णेच्या गावकर्‍यांनी केला. एका युरोपियनाशी त्यांनी संधान बांधले. त्याने ती जागा सरकारकडुन विकत घ्यावी व दुप्पट किमतीत एक वेर्णेकराला विकावी. मिशनरी व पोर्तुगीज सरकार यांच्या अमानुष छळाची टांगती तलवार डोक्यावर असताना हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद होता.\nपण व्हाईसरॉयला ह्याचा सुगावा लागला व ती जमीन हिंदूंना परत मिळू नये म्हणुन देवळाच्या ठिकाणी त्याने एक भव्य चर्च बांधुन घेतले व दोन क्रॉस उभारले. त्यातला एक क्रॉस चर्चच्या प्रवेशद्वारात व दुसरा तुळशीवृंदावनाच्या ठिकाणी बांधण्यात आला. हे तुळशीवृंदावन पुरुषभर उंचीचे होते.\nआजच्या ओल्ड गोवा इथल्या जगप्रसिद्ध चर्चच्या जागी गोमंतेश्वराचे देऊळ होते, अशी लोकांची समजूत आहे. चर्चच्या भिंतींवर काही ठिकाणी हिंदू पद्धतीची नक्षी आहे. तर चर्चच्या आतमध्ये एक विहीरही होती, ती आता बुजविण्यात आली आहे. चर्चच्या सर्व भागात लोकांना प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे या गोष्टींची सत्यता पडताळणे शक्य नाही. पण इथून अगदी जवळच, साधारण अर्धा कि.मी. अंतरावर, वायंगिणी इथे रस्त्याच्या कडेला एक अत्यंत सुबक असा नंदी आपल्या महादेवापासून दुरावून बसलेला आहे. लोकानी त्याच्या शिरावर एक घुमटी बांधून त्याला ऊन पावसापासून वाचवला आहे.\nबारदेशातही असाच हैदोस घालण्यात येत होता. बारदेश हा तालुका एवढा मोट्ठा आहे की तिथल्या देवळांच्या संख्येचा फक्त अंदाजच लावू शकतो आपण. अश्या ह्या पावन बारदेशातल्या सर्व देवळांतील मूर्ती जुने गोवे येथे बिशपसमोर नेऊन त्यांचे हजार तुकडे करण्यात आले. देवळाच्या ठिकाणी चर्च बांधण्यात आले आणि देवळांचे उत्पन्न चर्चला देण्यात आले.\nधर्मांतरे तर इतक्या प्रमाणात झाली की सोय नाही . गोव्यात 'जोस'वाडा नावाचा एक वाडा आहे. हा पूर्वीचा जोशीवाडा होता. असाच 'वझे'चा वाझ झाला. 'लक्षुबा'चा लुकश / लुकास झाला.\nआपला धार्मिक जाच कमी होण्यासाठी सासष्टीच्या हिंदूंनी सनदशीर मार्गाने प्रयत्न केले होते. पहिल्या धर्मसभेने लादलेली बंधने दुसर्‍या धर्मसभेने शिथिल करावी म्हणुन खूप खटपट केली. पण त्यांनी उलट जुनी बंधने अजून जाचक केलीच पण अजुन नवे कायदे आणले जसे की लग्नाच्या आधीचे विधी करु नये, नवरीला हळद लावू नये इत्यादी.\nसासष्टीचे लोक तसे मानी. कुंकळ्ळीच्या गावकर्‍यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी सरकारी खंड भरायला बराच विलंब केला. रायतुरच्या किल्ल्यात जाणे बंद केले. गव्हर्नरने साष्टी प्रदेशातील वसुलीसाठी इश्तेव्हाव रुद्रीगीश (रॉड्रीगीज) या क्रूर अधिकार्‍याला पाठवले. तो खंडवसुलीसाठी कुंकळ्ळीत गेला व लोकांना त्रास देण्यास सुरवात केली. इथल्या प्रभुदेसाई फळ वगैरे लोकांनी त्याला व त्याच्या काही सहकार्‍यांना असोळणे येथे ठार केले.\nकुंकळ्ळीची जनता सत्तेविरुद्ध उभी राहिली. त्यांनी आसपासच्या गावातील लोकांना आपल्या बाजूस वळविले व पोर्तुगीज ठाण्यांवर हल्ल्याचा सपाटा सुरु केला. सासष्टीतील सर्व भागात ख्रिश्चन लोक असुरक्षित झाले. सैनिकांच्या मदतीसाठी मिशनर्‍यांनाही सैनिकांचे काम करावे लागले.\nहे बंड मोडुन काढण्यासाठी गव्हर्नरने एक पलटण पाठवली. या सैन्याने हिंदुंची नवीन बांधलेली देवळे मोडली, गावंच्या गावं जाळून भस्मसात केली आणि पुढार्‍यांना ठार केले. एवढे झाल्यानंतर त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली. लोकांनी राजाशी एकनिष्ठ राहण्याचे व सरकारला खंड भरण्याचे कबूल केले. पण धार्मिक आक्रमणाला विरोध करण्याचे त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते. म्हणुन त्यांनी आपली देवळे पुन्हा उभारली व देवळातील सर्व धार्मिक उत्सव थाटामाटात साजरे करु लागले. जमिनीचे उत्पन्न जे पूर्वी देवळांस मिळत असे व गेल्या काही वर्षांत चर्चना देण्यात येई ते गावकर्‍यांनी पुन्हा देवळांना देण्यास सुरु केले. वसुलीस चर्चची माणसे आली तर त्यांस उत्तर मिळे \"जशी तुम्हास चर्चेस तशी आम्हास देवळे. आम्ही त्यांस खंड देऊ.\" अशा तर्हेसने त्यांनी सरकारी नियम धाब्यावर बसविले.\nहा उठाव सैन्याच्या वापराने काबूत आणण्यात आला\nहे लोक जागरुक व लढवय्ये होते. त्यांनी मिशनर्‍यांस आपल्या गावात स्थिर होऊ दिले नाही. अनेकदा जाळपोळ होऊनही पोर्तुगीजांची पाठ फिरताच ते पुन्हा आपल्या गावात येऊन घरे व देवळांची पुनर्बांधणी करत.\nएक अशीच घटना सांगावीशी वाटते.\nकुंकळ्ळीत चर्च बांधण्याचा मिशनर्‍यांचा मानस होता. १५ जुलै १५८३ रोजी सकाळी पाद्रींनी मास म्हटला व कुंकळ्ळीकडे कूच केले. आसपासच्या नवख्रिस्तींनी त्यांच्यासाठी मंडप उभारला होता.\nहिंदूंनी तातडीने ग्रामसभा बोलावुन पाद्री आले तर देवालये उद्ध्वस्त करण्याच्या दुष्कृत्याचे जनक म्हणुन त्यांच्यावर सूड उगवावा असे ठरले.\nपाद्रींच्या जथ्याला गावचा १ प्रतिष्ठित हिंदू सामोरा गेला. अभिवादन करुन स्वागत केले व गावकरी जेवून भेटायला येतील व गावात आलेल्या 'संतांचा' यथोचित सत्कार करतील असे सांगितले. त्याच्या पाठोपाठ स्त्री-पुरुषांचा मोठा घोळका तिथे गेला. त्यात एक घाडी होता व तो वेड्यासारखे मोठमोठ्याने ओरडत होता. इतर लोक टेहळणी केल्यासारखे फिरत होते. घाडी एवढ्या जलद बोलत असे की ऐकणार्‍याला अर्थबोध होत नसे.\nपाद्रींनी गावकर्‍यांची बरीच प्रतिक्षा केली पण कुणीच फिरकले नाही. मग त्यांनी आपले काम सुरु केले. एक चर्च बांधावे, एक क्रॉस उभारावा असे ते आपापसात बोलत होते. तेवढ्यात ज्याने पाद्रींचे स्वागत केले होते तो ऊठला व दोन काठ्या घेउन , एक उभी व दुसरी त्याच्यावर आडवी धरुन एका माडाच्या बुंध्याजवळ गेला व त्यावर धरुन म्हणाला इथे क्रॉस छान दिसेल नाही का\nही खूण दिसताच घोळक्यातील लोक गायब झाले व घाडी मोठमोठ्याने ओरडून लोकांना जागवु लागला. जसजसा तो मोठमोठ्याने ओरडू लागला तसतसा त्याच्या ओरडण्याचा आशय पाद्रींना समजू लागला आणि त्यांच्या ऊरात धडकी भरली. त्यांनी पळून जायचे ठरवले पण त्यांना जाता येईना. कारण त्यांच्या जथ्यातील काही माणसे खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. ती येईपर्यंत थांबणे त्यांना क्रमप्राप्त होते. ते लोक येईपर्यंत देवळाच्या बाजूने आरोळ्या उठल्या. लोकांचा जमाव भाले, तलवारी, धनुष्यबाण, दगड असं मिळेल ते शस्त्र हाती घेउन त्यांच्या दिशेने येत होता. \"आमच्या प्रदेशाची शांतता भंग करणार्‍यांना, देवळे उद्ध्वस्त करणार्‍यांना मारून टाका, ठार करा\" अशा आरोळ्या उठत होत्या.\nआणि त्या पाद्रींचे देह जखमांनी विद्ध झाले. त्यांना ठार करण्यापुर्वी गावकर्‍यांनी त्यांना देवालयाभोवती दोनदा फरफटत फिरविले, नंतर देवासमोर उभे करुन नमस्कार करविला आणि मग आबालवृद्ध त्यांच्यावर तुटून पडले. मेल्यानंतर त्यांच्या रक्ताने देवाला अभिषेक घालण्यात आला.\nसैन्याच्या जोरावर पोर्तुगीजांनी हे बंड मोडून काढले आणि मिळतील तेवढे लोक ख्रिश्चन करून टाकले. काही हिंदू जीव वाचवून पळाले आणि आदिलशाही मुलुखात आपापली दैवतं बरोबर घेऊन गेले. यानंतर गोव्यात स्थानिक लोकांकडून म्हणावा असा उठाव झाला नाही तो इ. स. १८५२ पर्य़ंत. याला कारण म्हणजे गोव्यात तिसवाडी, बारदेश आणि साष्टीवगळून उरलेल्या भागात आलेली मराठी सत्ता.\nविशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.\n- टीम गोवा (ज्योति_कामत,प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते)\n‹ आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण) up आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही ›\nईतर भागाईतकाच रोमांचक भाग\nईतर भागाईतकाच रोमांचक भाग त्याकाळी हिंदुंनी किती अत्याचार सहन केले असतील\nगोव्याच्या या क्रूर इतिहासाची\nगोव्याच्या या क्रूर इतिहासाची बिलकूल माहिती नव्हती, त्या पार्श्वभूमीवर आजही सनातन प्रभात सारख्या संस्थाकडून होणारे हिंदू धर्मरक्षणाचे कार्य खरच कौतुकास्पद आहे.\nआपला लेख.... नेहमीप्रमाणेच ज्ञानवर्धक \nसुंदर लेख. पण या काळातही\nसुंदर लेख. पण या काळातही गोव्यातील लोकांनी आपली संस्कृती आणि दैवते जिवंत ठेवली, प्रत्येक देवळाची अशी एक कहाणी आहे.\nपोर्तुगिज भाषेचा पण स्थानिक भाषेंवर परिणाम झाला, ते पुढे येईलच.\nहि गावाची जी नावे आहेत, त्याची सध्याची प्रचलित नावे (पोर्तुगीज उच्चाराची) पण देता येतील का मला वाटतं कुठ्ठाळी म्हणजे कोर्तालिम ना मला वाटतं कुठ्ठाळी म्हणजे कोर्तालिम ना त्यामूळे नीट संदर्भ कळेल.\nकोर्तालिम हे इंग्रजी रुप आहे.\nकोर्तालिम हे इंग्रजी रुप आहे. स्थानिक लोक कुट्ठाळीच म्हणतात या गावाच पुर्वीच नाव कुशस्थली होत\nगोव्यातील बहुतेक गावांना अशी\nगोव्यातील बहुतेक गावांना अशी दोन नावे आहेत वाटतं माझे किरिस्तांव मित्र आवर्जून तेच उच्चार करायचे.\nपणजी, पंजिम, पॉणजी आणि पानाजी असे चारही उच्चार ऐकलेत मी.\nवाचतोय.... एक प्रश्न... हा\nवाचतोय.... एक प्रश्न... हा सगळा इतिहास गोव्यातल्या शाळेत शिकवला जातो का\nएवढ सगळ डिटेल्मध्वे नसत . पण\nएवढ सगळ डिटेल्मध्वे नसत . पण इतिहासाच्या पेपरात एक सेक्शन हिस्टरी ऑफ गोवा म्हणुन असायचा आमच्यावेळी. आत्ता NCERT सिलेबस लावल्यापासुन बोंब आहे. पण १९ डिसेंबर(मुक्तीदिन), १८ जुन (क्रांतीदिन) असे दिवस साजरे करतो त्यावेळी ही माहिती दिली जाते. मी ज्या शाळां/ हायर सेकंडरी मधुन शिकले तिथे रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी एक national hero introduction केल जात. ६ मुलांच्या एका समुहाने एका दिवशी एका स्वातंत्र्यसैनिकाची माहिती द्यायची असा हा उपक्रम. शिवाय भित्तीपत्रक वै. असतच.\nहे काही प्रयत्न आपला इतिहास पुढच्या पिढीकडे पोचवण्याचे.\nकिती भयंकर अत्याचार सहन केले\nकिती भयंकर अत्याचार सहन केले हिंदूंनी.\nतरीही आज सेक्युलरिझमच्या नावाखाली आपलेच लोक डोळ्यांवर झापडं ओढून आहेत.\n>>वेर्णेची, म्हाडदोळ वाड्यावरच्या म्हाळसादेवी>>>> महालसा. म्हाळसा नाही.\nवेर्ण्याला आता पुन्हा महालसेच देऊळ उभारलं आहे.\nअभ्यासपूर्वक व परिश्रम घेऊन\nअभ्यासपूर्वक व परिश्रम घेऊन लिहीलेल्या लेखमालेबद्दल अभिनंदन व धन्यवाद.\nमी गोवा पाहिलंय व मला तें खूपच आवडतं. पण मनात कांही प्रश्न नेहमी येतात व त्याची समाधानकारक उत्तरं अजूनही शोधतो आहे -\n१] भौगोलीक दृष्ट्या गोवा कोकणाचाच अविभाज्य भाग असूनही त्याला पोर्तुगीज येण्याच्याही फार फार पूर्वीपासून एक निश्चित,वेगळी ओळख [ Definite Identity ] कां मिळाली व ती कशी टीकून राहिली ;\n२] पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचाराच्या गोष्टी ऐकल्यावर, गोव्यातील बरीचशी देवळं महाराष्ट्रातील बर्‍याच देवस्थानांपेक्षांही सुस्थितीत असलेलीं व प्रसन्न कां वाटतात ; व\n३] ब्रिटीशांच्या नावावर वाईट गोष्टींबरोबर त्यांच्या भारतावरील राजवटीतल्या कांही चांगल्या सुधारणाही\nसांगता येतात; पोर्तुगीजांच्या बाबतीत तसं कां ऐकूं येत नाही.\nआपल्या लेखमालेतून या प्रश्नांचीं उत्तरं मिळण्याचा मार्ग दिसेल असं वाटतंय. पुन्हा धन्यवाद.\nभ्रमर, मित, दिनेशदा, हिरकु,\nभ्रमर, मित, दिनेशदा, हिरकु, मंदार, स्वाती२ ताई, शैलजाताई व भाउ नमसकर प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद\n>>>> ब्रिटीशांच्या नावावर वाईट गोष्टींबरोबर त्यांच्या भारतावरील राजवटीतल्या कांही चांगल्या सुधारणाही\nसांगता येतात; पोर्तुगीजांच्या बाबतीत तसं कां ऐकूं येत नाही.\nचांगल्या गोष्टीही आहेत ना.\nकाही पोर्तुगीज कायदे अजुनही आहेत गोव्यात आणि हे फक्त गोव्यातच आहेत उर्वरित भारतात नाहीत/ पुर्वी नव्हते. जसे की : uniform civil code\nदुसरी चांगली गोष्ट गोवा वैद्यकीय महाविद्यालय पोर्तुगीज-कालातच बांधल गेल. हिंदुंना त्यात प्रवेश थोडासा उशीराच मिळु लागला ही गोष्ट अलाहिदा. हा दुवा\nतसेच १५५६ मधे त्यांनी गोव्यात पहिला प्रिंटींग प्रेस्स स्थापन केला. अर्थात त्यांच्याच कामासाठी. पण त्यानंतर गोव्यात प्रिंटिंग च्या तंत्राबद्दल जागृती झाली. आणी हा प्रिंटिंग प्रेस आशिया खंदातील पहिला प्रिंटींग प्रेस होता. संदर्भ\nबाकीच आठवेल तस लिहिते\nइतक्या तत्परतेने आधारभूत संदर्भांसहीत माझी एक शंका दूर केल्याबद्दल \"टीम गोवा\"ला मनपूर्वक धन्यवाद. लेखमालेसाठी आपण किती सखोल अभ्यास केला आहे हेंही जाणवतं.\nगोव्यात १८६७ला लागू केलेलं 'इक्वॅलिटी'वर आधारित आदर्शवत 'युनिफॉर्म सिव्हील कोड' अजूनही अंमलात आहे, हे वाचून आश्चर्याचा धक्काच बसला जर इंग्रजानी ही मेहेरबानी इथं करून ठेवली असती तर \nआणखी एक फरक इंग्रज व पोर्तुगीज राजवटीत जाणवला; इथलाच कच्चा माल नेऊन तयार माल भरमसाठ किंमतीत इथल्यांच्या गळ्यात मारायचा, हा इंग्रजांचा चावटपणा पोर्तुगीजानी केला नसावा.खरंय \nत्या सन्त फ़्रान्सिसने बोटाची नखे ओढून काढायचे एक यंत्रही बनवले होते.\nपोर्तुगीज गोव्यातले देव मग सत्तरी,पोन्डा या तालुक्यांतल्या दुर्गम भागात हलवले गेले. आज प्रसिद्ध असणारी देवस्थाने पोन्डा तालुक्यात आहेत.\nछान माहिती, आमचे पण गोव्यात\nछान माहिती, आमचे पण गोव्यात मंदिर आहे. पण लोक सगळी तळ कोकणात, कर्नाटकात पळून गेलेली. कधी का ते शोधायचा प्रयत्न नाही केला. आता हे वाचून वाटतय, नक्की काय झाले असेल ते म्हणून आजोबा, पणजोबा किंवा पूर्वज तीथून निघून गेले असतील शोधायला पाहिजे.\nगिरीराज, पोन्डा आणि फोन्डा एकच का\nफोण्डा ला इन्ग्रजीत ponda अस\nफोण्डा ला इन्ग्रजीत ponda अस लिहितात व कधी कधी पोण्डा अस म्हंटल जात\nवाचताना डोळ्यात पाणी आणि मनात\nवाचताना डोळ्यात पाणी आणि मनात प्रचंड चीड दाटून आली. माझे पूर्वज पण आपले हिदूत्व अबाधीत राखण्यासाठी महाराष्ट्रात आले. या लेखात लिहिल्याप्रमाणे आमचे आताचे गाव राजापूरपासून जवळच आहे. सगळं सगळं लुटलं गेलं होतं. परतीचे सर्व मार्ग बंद होते. ईतकेच काय कुलस्वामिनीचे दर्शन पण अशक्य होते. मग पुढे तिचे देऊळही स्थलांतरीत झाले - विटंबना टाळण्यासाठी. त्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यापरही आम्हाला आमच्या कुलस्वामीनीचा ठावठिकाणा माहित नव्हता - अगदी २०-२५ वर्षापूर्वीपर्यंत.\nमला कधी कधी आश्चर्य वाटते..\nमला कधी कधी आश्चर्य वाटते.. परधर्मियांच्या वरवंट्याखाली इतकी वर्षे पिचुनही आपण हिंदू म्हणून कसे टिकलो\nम्हणून जेंव्हा ४०० वर्षे मागे जाऊन शिवाजी राजांचे कार्य आठवतो तेंव्हा त्यांना काय कष्ट पडले असतील ह्याचा अंदाज येतो...\nअतिशय जास्त मेहनत घेतलीये हे जाणवते आहे.\nही लेख मालिका खरेतर लेख\nही लेख मालिका खरेतर लेख पेक्षा इतिहास विभागात असायला हवी...\nपण वाचताना अंगावर काटा आला...\nडिटेलमधे प्रतिसाद देईन.. काही भाग वाचायचे राहिलेत,\nपुढचे भाग कधी येत आहेत\nपुढचे भाग कधी येत आहेत\n>>>> आजच्या ओल्ड गोवा इथल्या\n>>>> आजच्या ओल्ड गोवा इथल्या जगप्रसिद्ध चर्चच्या जागी गोमंतेश्वराचे देऊळ होते, अशी लोकांची समजूत आहे. चर्चच्या भिंतींवर काही ठिकाणी हिंदू पद्धतीची नक्षी आहे\nयाला मी सहमत आहे. चर्चमधे खुप थिकानि नक्शिकाम केलेल्या जाळ्या आहेत, त्यावर नाग, सिन्ह, हत्ती, कमळ यान्चि नक्शि सहज दिसते. हि चिन्हे हिन्दु धर्माप्रमाणे पवित्र आहेत.\nमी गोव्याला कोलेज ट्रीप मधुन गेलो होतो. चर्चमधे जाताना सर्वानी मेणबत्त्या घेतल्या (२ पट किन्मत देउन ), पण जेव्हा केळवे - मन्गेशीला गेलो तर कोणीही साधे २ रु. चे बेल - फुल देखिल घेतले नाहि.\nआपल्याला इतर धर्मान्चे किति आकर्शण वाटते, पण अश्या अनेक जुल्मी परकियान्नी लाख प्रयत्न करुनहि तिकुन राहिलेला आपला हिन्दु धर्म मात्र मह्त्वाचा नाहि वाटत.\nकीव येते अश्या लोकान्ना पाहुन..\nअतिशय उत्कृष्ट लेखमाला. मनापासून धन्यवाद.\nअतिशय उत्तम माहिती. वाचतेय.\nअतिशय उत्तम माहिती. वाचतेय.\nजरा उशिराने वाचायला सुरवात\nजरा उशिराने वाचायला सुरवात केली पण आपला लेख फारच छान आहे. सगळे भाग अजून झाले नाहीत. वाचतो आहे हळू हळू. हिंदूना १२ व्या शतका पासून (अलाऊद्दीन खिलजी व त्यांचे वंशज ........ ) ते काश्मीरात अजूनही त्रास भोगावा लागत आहे. पण कोणी त्या बद्दल लिहिले की लागलीच तो सेक्यलर चा फंडामेंटालिस्ट होतो हे आमचे दुर्भाग्य म्हणायचे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-245869.html", "date_download": "2018-10-16T07:53:39Z", "digest": "sha1:FG44LIJKHRGW23YOFZCYWFAI5NPMM76X", "length": 13767, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपचा स्वबळाचा नारा, 512 उमेदवारांची यादी तयार", "raw_content": "\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nमित्रांच्या खोट्या आरोपामुळे केली आत्महत्या, जाण्याआधी व्हॉट्सअॅपवर टाकलं स्टेटस\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nभाजपचा स्वबळाचा नारा, 512 उमेदवारांची यादी तयार\n21 जानेवारी : युती होईल तेव्हा होईल पण भाजपने आता स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची प्राथमिक यादी तयार झालीये. निवडणूक समितीनं तीन दिवस 20 तास बैठक घेऊन 512 नावे वॉर्डनिहाय चर्चा करून यादी तयार केलीय. अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना देण्यात आले आहे.\nभाजपकडे 2500 इच्छुकांचे अर्ज आले होते. त्या पहिली चाळण लावून 1769 यादी करण्यात आली. त्या नावांचा विचार करून समितीने 512 नावांची यादी तयार केली. काल रात्री ३ वाजता समितीची बैठक संपली. प्रत्येक वॉर्डासाठी २ ते ३ उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यात आलेत. युतीचा निर्णय झाल्यावर अंतिम यादी तयार होईल आणि शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीकडे पाठवण्यात येईल.\nतर दुसरीकडे आज युतीच्या चर्चेची आज डेडलाईन आहे. आज शेवटच्या दिवशी कोणताही चमत्कार होण्याची शक्यताही नाही आहे. त्यामुळे युती 'डेड' झाल्याची घोषणा कोण करतंय हेच आता पहावं लागणार आहे. आयबीएन लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार एकमेकांवर टीक न करता, फक्तं जागावाटप संदर्भात बैठक होणार असेल, तरच शिवसेना नेते युतीच्या बैठकीला तयार आहेत. असा निरोप भाजप नेत्यांना कळविण्यात आलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाBJPmumbai election 2016shivsenaदेवेंद्र फडणवीसभाजपमुंबईशिवसेना\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nमित्रांच्या खोट्या आरोपामुळे केली आत्महत्या, जाण्याआधी व्हॉट्सअॅपवर टाकलं स्टेटस\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nमित्रांच्या खोट्या आरोपामुळे केली आत्महत्या, जाण्याआधी व्हॉट्सअॅपवर टाकलं स्टेटस\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/bacchu-kadu-aasud-yatra-in-gujarat-258661.html", "date_download": "2018-10-16T08:12:33Z", "digest": "sha1:WAXD34BQM44776IY544P64W2ZJNUNAJI", "length": 12471, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बच्चू कडूंच्या आसुडयात्रेवर गुजरात पोलिसांचा लाठीचार्ज", "raw_content": "\nविक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nमित्रांच्या खोट्या आरोपामुळे केली आत्महत्या, जाण्याआधी व्हॉट्सअॅपवर टाकलं स्टेटस\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nविक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबच्चू कडूंच्या आसुडयात्रेवर गुजरात पोलिसांचा लाठीचार्ज\nसोनगढमध्ये आसुड संघर्ष यात्रा पोहचली त्यानंतर पोलीस आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाद झाला.\n20 एप्रिल : आमदार बच्चू कडू यांच्या आसुड संघर्ष यात्रा गुजरातमधील सोनगढ इथं पोहचली असता पोलिसांनी यात्रा रोखली. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्जही केला.\nसोनगढमध्ये आसुड संघर्ष यात्रा पोहचली त्यानंतर पोलीस आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी संघर्ष यात्रेत सामील झालेल्या शेतकऱ्यावर लाठीचार्ज केलं. यात आसूड संघर्ष यात्रेत अपंग शेतकरीही सहभागी होते. त्यांनाही पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती मिळतेय. यात 2 हजार शेतकरी जखमी झाले, तर अनेक अपंग शेतकरी जखमी झालेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: gujrat policeआसुडगुजरात पोलीसबच्चू कडूसंघर्ष यात्रा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nविक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nमित्रांच्या खोट्या आरोपामुळे केली आत्महत्या, जाण्याआधी व्हॉट्सअॅपवर टाकलं स्टेटस\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2017/11/blog-post_22.html", "date_download": "2018-10-16T08:08:59Z", "digest": "sha1:25WNXVVFQXZA3TAGI3VHILJA3XK43JOU", "length": 5319, "nlines": 132, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nआता तरी देवा मला पावशील का\nआता तरी देवा मला पावशील का \nसूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का \nपैसा तो अन्यायाचा करी खळबळ\nदावी कोणी मजुराला मारुतीचे बळ\nन्यायासाठी मदतीला धावशील का \nसूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का \nचोरी करून चोर दूर पळतो\nसंशयाने गरिबाला मार मिळतो\nलाच घेती त्यांना आळा घालशील का \nसूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का \nदिले निवडून जरी आमुचे गडी\nजनता पाठीशी त्यांच्या आहे खडी\nभलं आमचं करण्याला सांगशील का \nसूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का \nमराठी उखाणे भाग १२\nमराठी उखाणे भाग ११\nमराठी उखाणे भाग १०\nमराठी उखाणे भाग ९\nमराठी उखाणे भाग ८\nमराठी उखाणे भाग ७\nमराठी उखाणे भाग ६\nमराठी उखाणे भाग 5\nमी दुनियेबरोबर \"लढु\" शकतो\nसमुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे\nजपून टाक पाउल ...\nविठुमाऊली तू माऊली जगाची\nब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले\nइंद्रायणी काठी, देवाची आळंदी\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे ...\nआता तरी देवा मला पावशील का\nसर्वात उंच उडणारा पक्षी कोणता\nजीवनात अडचणी कितीही असो\nदुधाला\" दुखावलं तर \"दही\" बनत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathi.puneripundit.com/2010/08/", "date_download": "2018-10-16T08:08:26Z", "digest": "sha1:BI3SHGMVAQW6NVSE6YS5RHXO2BTJ2BCR", "length": 8082, "nlines": 82, "source_domain": "marathi.puneripundit.com", "title": "August 2010 – पुणेरी पंडित", "raw_content": "\n१५ ऑगस्ट म्हणजे काय\nआपल्या झोपडपट्टीच्या गल्लीसमोर भर रस्त्यात स्पीकरची बॅरिकेड उभी करून\nत्यावर आज देशभक्तीची तर काही दिवसांनी गणपतीची तर कधी शिवाजी महाराजांची\nगाणी मोठ्याने लावून आपण मित्रांबारोबर चकाट्या पीटण्याचे स्वातंत्र्य\nमांडववाले, बॅनरवाले आणि ब्लडबँकवाले यांना गोळा करून दुसऱ्याच्या रक्तावर\nपुण्य कमावण्याचे सामाजिक कार्यकर्त्याचे स्वातंत्र्य\nचालत्या बस मधून थुंकण्याचे, रस्त्याच्या उजव्या बाजूने जाऊन रस्ता जाम करण्याचे\nकितीही शिकलो तरी गाडी चालवताना मोबाईल वापरण्याचे स्वातंत्र्य\nथोड्याश्या डीझेलच्या बचतीसाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने जाऊन\nनिरपराध माणसांचे जीव घेण्याचे स्वातंत्र्य\nपाट्या वाचून सुद्धा बसच्या लोकलच्या दारात उभे राहून अपघाती मरण्याचे स्वातंत्र्य\nधोकादायक रसायन कंपनीचा परिसर, नदीच्या पुराची सीमा या सारख्या ठिकाणी\nगरीबी आणि अंतर यांची सबब सांगून घर बांधण्याचे आणि\nगॅसच्या धुरात किंवा पुराच्या पाण्यात मरण्याचे स्वातंत्र्य\nआपण कितीही फुटकळ नोकरी करत असलो तरी कर्ज काढून शहराच्या\nमध्यवस्तीत काही हजार लोकांना बोलावून जेवू घालण्याचे स्वातंत्र्य\nनवरदेवाला सजवून त्याच्या वरातीच्या निमित्ताने किंवा देवाला रस्त्यावर आणून\nत्याच्या मिरवणूकीच्या, नवरात्रीच्या तोरण महोत्सवाच्या निमित्ताने\nमागे शेकडो गाड्यांचे इंधन वेळ वाया घालवून\nत्यांच्यापैकी कुणी थोडा जरी विरोध केला तर त्यांच्यावर\nअर्वाच्य शिवीगाळ करण्याचे स्वातंत्र्य\nशिवाजी महाराज, बाबासाहेब यांना एकाच रंगात रंगवण्याचे आणि त्यांचा आपल्या\nवर्तनात थोडाही अंश न दाखवण्याचे, त्यांच्याशिवाय आपल्या समाजात दुसरा\nएकही नेता झाला नाही तरी लाज न वाटण्याचे स्वातंत्र्य\nआपली कोठेही शाखा नाही हे अभिमानाने सांगण्याचे,\nदुपारी एक ते चार दुकान बंद ठेवणाऱ्या मराठी माणसाला हसण्याचे\nआणि तसेच वागणाऱ्या युरोपिअन लोकांचे गोडवे गाण्याचे स्वातंत्र्य\nअल्पसंख्यांकांची बाजू ऐकताना बहुसंख्यांची वाट लावण्याचे, माणुसकीच्या नावाखाली\nबेकायदा मतदारांवर कायद्याने चालणाऱ्या लोकांचे पैसे उधळण्याचे स्वातंत्र्य\nबऱ्याचश्या पैशांसाठी आपल्याच देशाच्या लोकांची मारण्याचे,\nदेशाच्या गौरवाकारिता भ्रष्टाचार करणारयाला अभय देण्याचे पण\nत्याच देशाला पदक मिळण्याकरिता काहीही न करण्याचे स्वातंत्र्य\nमाझ्या देशाची संस्कृती महान म्हणुन तिच्या महानतेच्या पुराव्यावर थुंकण्याचे,\nजगात सगळीकडे लबाड्या करण्याचे स्वातंत्र्य\nआपल्याच देशाच्या पोलीसदलात एक महिला असून व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याचे\nपण त्याच देशात चोरांनाही राजे म्हणुन संरक्षण द्यावे लागण्याचे स्वातंत्र्य\nयाच देशात कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न करिता कुठेतरी जंगलात\nआनंदवन निर्माण करण्याचे स्वातंत्र्य, दुसऱ्यांची जमीन सुपीक व्हावी म्हणुन\nधरणात ज्यांची जमीन गेली त्यांच्या जागेकरिता लढण्याचे,\nमोडक्या तोडक्या बंदुकांनी आणि फुसक्या जाकेटमधून\nलढून अतिरेक्यांना पकडण्याचे स्वातंत्र्य\nदेशाच्या सरहद्दीवर शिपायांच्या पराक्रमावर अधिकाऱ्यांनी पदके मिळवण्याचे स्वातंत्र्य आणि असे अधिकारी मिळाले तरी आपल्या मातृभूमीला स्वतंत्र ठेवण्याचे स्वातंत्र्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathifacebook.com/author/mzonas", "date_download": "2018-10-16T07:33:31Z", "digest": "sha1:D6XVTNNABZXKRVQLZBNLFL2KRMMZSZMJ", "length": 14043, "nlines": 85, "source_domain": "marathifacebook.com", "title": "mzonas, Author at Marathi facebook", "raw_content": "\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी\n'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी (अतुल कहाते)- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची […]\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणे\nपॉन्झी.. एक विकतचे दुखणेश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात.निशांत सरवणकर | Updated: December 20, 2015 2:53 AMSHARES· Facebook· Twitter· Google Plusश्रीमंत होण्याची कुणाची इच्छा नसते त्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक असतात. अशा व्यक्तींना आमिषांच्या मोहजालात अडकवून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचेच कायम फावत आले आहे. देशभरातच नव्हे तर जगभरात […]\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी\nचुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टीअभिनेता बिस्वजीतने रेखा यांचे चुंबन घेतले होते.· Facebook· Twitter· Google Plusरेखाआपल्या अभिनयाने ८०-९०चे दशकं गाजवणा-या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. याचमुळे लक्सच्या जाहिरातीत अभिनेता शाहरुख खान आणि काही नव्या अभिनेत्रींसोबत रेखा यादेखील झळकल्या होत्या. […]\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...\nTula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...राज चिंचणकरअलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. […]\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू\nMovie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यूआशय-विषयाची संवेदनशील मांडणी करीत असतानाच प्रत्येक दिग्दर्शक स्वत:ची अशी एक शैली जोपासत असतो. 'शाहीद', 'सिटीलाइट्स', 'अलीगड' यासारखे वेगळे सिनेमे देणाऱ्या हंसल मेहताकडून 'सिमरन'मध्येही असंच काही वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. कंगना रनोटची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात हंसल मेहता काही वेगळं मांडेल, असं वाटलं होतं. अर्थात तो सुरुवातही आश्वासक […]\nMarathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’\nगँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'Source majhapaperप्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या […]\nMarathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय\nकशी काय तुमची तब्येत.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. […]\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.\nया सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.source lokmat ठळक मुद्दे* ट्रेनमध्ये हल्ली बेड रोलची सुविधा उपलब्ध असते. पण तरीही एखादी हलकी शाल, चादर सोबत ठेवली तर ऐनवेळी गैरसोय होणार नाही.* रेल्वे केटरिंगचं भोजन आवडत नसेल तर तुम्ही आॅनलाइनही तुमची आॅर्डर बुक करु शकता. आजकाल अशा अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-27-%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-16T08:09:11Z", "digest": "sha1:DFCQXC6AWX5SWJRJ72SMDYK3R2NV3XAN", "length": 9226, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तीन महिन्यांत 27 टन प्लॅस्टिक जप्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतीन महिन्यांत 27 टन प्लॅस्टिक जप्त\n17 लाख रुपयांचा दंड वसूल : राजरोस विक्री वापर सुरूच\nपुणे – बंदी असलेल्या प्लॅस्टिकवर न्यायालयाने पर्याय दिला आहे. तरीही शहरात प्लॅस्टिकची राजरोसपणे विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. जून ते 11 ऑगस्ट या कालावधीत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुमारे 27 हजार किलो बंदी असलेले प्लॅस्टिक जप्त केले असून या विक्रेत्यांकडून 27 लाख 50 हजार 100 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. तर या तीन महिन्यांत 200 किलो थर्माकोलही जप्त करण्यात आले असून हा अहवाल पालिकेने दोन दिवसांपूर्वी राज्यशासनास पाठविला आहे.\nमोठ्या शहरांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याने राज्यशासनाने सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात प्लॅस्टिक उत्पादकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याचा निकाल देताना दि.23 मार्च 2018 ला सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर सरसकट बंदी घातली होती. तसेच तीन महिन्यांत याची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली. या पहिल्या तीन महिन्यांत पालिकेने तब्बल 46 हजार किलो प्लॅस्टिक जप्त केले होते. तसेच 55 लाख रुपयांचा दंडही वसूल केला होता. त्यानंतर राज्यशासनाने ही सरसकट बंदी शिथिल करत 50 मायक्रॉनपुढील प्लॅस्टिक पिशव्या वापरास मुभा दिली. या पिशव्या परत घेतल्या जातील तसेच त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक करण्यात आला आहे. पण, त्यानंतरही बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा साठा विक्री केला जात आहे. त्यामुळे अशा प्लॅस्टिकची तपासणी पालिकेच्या पथकाकडून सुरूच आहे.\nएका बाजूला प्लॅस्टिकविरोधी कारवाई जोराने करतानाच थर्माकोल विक्री आणि साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. या तीन महिन्यांत फक्‍त 200 किलो थर्माकोल जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात थर्माकोलचे मखर विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होते. मात्र, त्यांच्यावर कोणतेही कारवाई झाली नसल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुचाकीच्या रेसने घेतला महिलेचा दुर्देवी बळी\nNext articleउपद्रवी कुत्र्यांच्या तक्रारीसाठीची हेल्पलाईन बंद\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/shiv-sena-workers-protest-against-belgium-at-kolhapur-261277.html", "date_download": "2018-10-16T07:37:49Z", "digest": "sha1:RANXE6ED5BN4RUCLFHET3REX3ZNTTNC3", "length": 13753, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्नाटकच्या बसेसवर शिवसैनिकांनी लावले जय 'महाराष्ट्र'चे फलक", "raw_content": "\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nकर्नाटकच्या बसेसवर शिवसैनिकांनी लावले जय 'महाराष्ट्र'चे फलक\nबेळगावसह सीमाभागामध्ये लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणण्यास बंदी घातल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले आहे.\n23 मे : बेळगावसह सीमाभागामध्ये लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणण्यास बंदी घातल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले आहे. आज (मंगळवारी) कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या वतीनं कर्नाटक सरकारचा निषेध करत कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर आलेल्या कर्नाटक राज्याच्या एसटी बसेसवर जय महाराष्ट्रचे फलक लावण्यात आले.\nअनेक गाड्यांच्या काचांवर शिवसैनिकांनी हे फलक लावत स्प्रेच्या सहाय्यानंही जय महाराष्ट्र लिहून निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाक राज्याचे मंत्री रोशन बेग यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. तसंच याबाबत त्या मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला नाही तर सेना स्टाईलनं उत्तर देण्याचा इशाराही कोल्हापूर शिवसेनेनं दिलाय.\nस्वाभिमान संघटनेनंही लावले जय महाराष्ट्राचे फलक\nतर दुसरीकडे कोल्हापूरमध्येच आज स्वाभिमान संघटनेनंही आंदोलन केलं. कोल्हापूर शहरातल्या शाहू टोल नाक्याजवळ कर्नाटक राज्यांच्या बसेस अडवून त्यांच्यावर जय महाराष्ट्रचे फलक स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लावत बसेसच्या चालक आणि वाहकाला खाली बोलावून त्यांना जय महराष्ट्रच्या घोषणा देण्यास भाग पाडले. त्यामुळे कोल्हापूरमध्ये शिवसेनेसोबतच स्वाभिमान संघटनेनंही कर्नाटक राज्य सरकारचा निषेध करत मराठी भाषिकांच्या पाठीशी राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nदानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री\nकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग\nआज राज्यमंत्रिमंडळाची बैठक, दुष्काळाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता\n#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\n‘त्या लहानग्याचा आत्मा मला बोलावतोय’, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गूढ आत्महत्या\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nया दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट\nलोअर परळमध्ये इमारतीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T09:10:52Z", "digest": "sha1:QZJK7HWPVMZCJNC763H55MIMX3B5XX2A", "length": 10364, "nlines": 99, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "यंदा अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयी-सुविधांनी सज्ज | Janshakti", "raw_content": "\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nयंदा अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयी-सुविधांनी सज्ज\nadmin 18 Mar, 2018\tठाणे, महामुंबई तुमची प्रतिक्रिया द्या\n पावसाळा सुरू होताच मुंबई, ठाणे, नाशिक भागातील पर्यटक शहापूर विधानसभा क्षेत्रातील कसारा – विहिगावनजीक असलेला सुप्रसिद्ध अशोका धबधबा येथे पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव होता. याबाबत आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नांने 32 लाखांचा निधी मंजूर झाला आणि विकासकामे वेगाने होत आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळ्यात अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयीसुविधासह सज्ज होणार आहे. परिणामी अशोका धबधबावरील पर्यटकांना आले अच्छे दिन आले आहेत.\nया ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी लाभत असते परंतु धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी सदर ठिकाणी पायर्‍या, सुरक्षित उतरण्यासाठी रोलिंग, टॉयलेट, चेंजिग रूमस, रस्ता, पार्किंग व अशा अनेक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत होती. त्यामुळे साहजिकच स्थानिक नागरिकांच्या व्यवसायावर व पर्यटनावर परिणाम दिसून येत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार व पर्यटकांनी सोशल मीडियामार्फत आपले आमदार पांडुरंग बरोरा यांना केलेल्या आवाहनाची दखल घेत आमदार साहेबांनी तात्काळ संबंधित विभागतील अधिकार्‍यांना संयुक्तरीत्या सोबत घेऊन अशोका धबधबावर कश्या प्रकारे उपाययोजना राबवल्या जातील याबाबत कल्पना दिली होती. याबाबत लागणारा निधी आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नागरिकांना आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिली होती. बोलल्याप्रमाणे सदर कामासाठी आपले आमदार पांडुरंग बरोरा पाठपुरवठा करून 32 लाखांचा निधी मंजूर करून घेतला.\nगुढीपाडव्याचा मुहूर्तावर अशोका धबधब्याला भेट देऊन सदर ठिकाणी सुरू असलेल्या पायर्‍या, रोलिंग, टॉयलेट, चेंजिग रूम्स, रस्ता, पार्किंग या विकासकामाची पाहणी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली. त्यांच्या समवेत रवींद्र पाटील पाटील, मनोजजी विशे, विनायक सापळे उपस्थित होते. या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांनी आमदार बरोरा यांचे आभार मानले आहेत.\nPrevious विद्यानगर बस सेवा पुर्ववत सुरु करावी\nNext नवाजुद्दीनला वाचवण्यासाठी रिजवानचा बळी\nमॉडेलची हत्याकरून मृतदेह टाकला बॅगेत\nपुस्तक वाचून उद्योग करता येत नाही – राज ठाकरे\nजितेंद्र आव्हाड यांनी विडंबनात्मक आरतीतून सरकारला केले लक्ष\n30 फूट उंचीवरून एअर होस्टेस विमानातून पडल्या खाली\nमुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाची कर्मचारी आज सकाळी विमानातून खाली पडल्याची घटना घडली …\nमृत बालकाला जिवंत करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक\nVIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले\nनिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी लिओनी गेली मेक्सिकोला\nपश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार\nस्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप\nधम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी\nभारतीय रुपया पुन्हा घसरला\n‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री\nभंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s1200pj-point-shoot-pink-price-p71jX6.html", "date_download": "2018-10-16T08:44:19Z", "digest": "sha1:FGAOFWK2OBDKAVXD7B5HMALSCX4PSQKX", "length": 17975, "nlines": 429, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंकक्रोम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 14,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nअपेरतुरे रंगे f/3.9 - f/5.8\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 29 Languages\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1500 sec\nमिनिमम शटर स्पीड 4 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 3 cm\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460000 dots\nड़डिशनल डिस्प्ले फेंटुर्स Anti-reflection Coating\nईमागे फॉरमॅट JPEG (EXIF)\nऑडिओ फॉरमॅट्स AAC, WAV\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्१२००पज पॉईंट & शूट पिंक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/blog/?lang=mr", "date_download": "2018-10-16T07:30:51Z", "digest": "sha1:LUX6MRNKASF6G6PPN4JMXGVF4WC3SVK6", "length": 15839, "nlines": 93, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "ब्लॉग", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nएरबस ACJ320neo एरोस्पेस प्रायव्हेट जेट विमानाचा प्लेन पुनरावलोकन\nगॅरी Vaynerchuk खाजगी न्यू यॉर्क जेट्स\nप्रथमच खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा आश्चर्यचकित गिफ्ट टूर\nEmbraer प्राचिन 650 विमानाचा एव्हिएशन आतील खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा\n13 Embraer प्राचिन जागा 650 विमानाचा एव्हिएशन आतील पुनरावलोकन खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा आपल्या क्षेत्रातील चेंडू आकार deadhead पायलट रिक्त पाय कोट आपल्या पुढील प्रवास गंतव्य मला जवळ व्यवसाय किंवा वैयक्तिक विमान भाड्याने कंपनी. तो चार्टर जेट्स येतो तेव्हा पर्याय नाही कमतरता आहेत. One popular choice is…\nखाजगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा 2018 रशिया मध्ये फिफा विश्वचषक\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा कुत्रा प्रवासी विमानाचा पाळीव प्राणी अनुकूल प्लेन\nएरबस A319 जेट विमान आतील खासगी जेट सनद उड्डाणाचा\nएरबस A319 जेट विमान आतील खासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा व्यवसाय किंवा गेल्या मिनिटे परवडणारे वैयक्तिक विमानाचा हवाई वाहतूक विमान भाड्याने माझ्या जवळ आपल्या क्षेत्रातील चेंडू आकार deadhead पायलट रिक्त पाय कोट आपल्या पुढील प्रवास गंतव्य कंपनी. एरबस ACJ319 एरोस्पेस प्रायव्हेट जेट सनद व्यवसाय वर्ग विमान. Its design is based…\nखासगी जेट सनद उड्डाणाचा वि. प्रथम श्रेणी व्यावसायिक एयरलाईन फ्लाय\nवि खाजगी जेट चार्टर उड्डाण तुलना केली असता. प्रथम श्रेणी व्यावसायिक उड्डाणे घेणारे हवाई परिवहन माशी मन तुकडा विचार, गोपनीयता, खास वैशिष्ट्ये आणि लवचिकता प्रवास. व्यावसायिक एअरलाईन्स वर प्रथम श्रेणी आसन जसे की अतिरिक्त legroom सोयीस्कर जागा म्हणून असंख्य खास वैशिष्ट्ये देते करताना, मोठा कार्यक्षेत्र, प्राधान्य बोर्डिंग / विद्यमान विशेषाधिकार, तसेच काही प्रकरणांमध्ये प्रशंसापर अन्न आणि पेय म्हणून,…\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nएकतर वेळ आळशी मनुष्य कमी करण्यासाठी एक विमानाचा विमान मालकी असलेल्या वॉरन बफे खासगी जेट मालक, for business meeting or personal travel with their family https://www.youtube.com/watchv=t8u_ASabFuA Obama Criticizes Warren Buffett About His Private Jet Use https://www.youtube.com/watch\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nखासगी सनद जेट बुक\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nखाजगी जेट सनद खर्च\nएरबस ACJ320neo एरोस्पेस प्रायव्हेट जेट विमानाचा प्लेन पुनरावलोकन\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा न्यू ऑर्लीयन्स, बेटॉन रूज, LA प्लेन भाड्याने\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/kopardi-rape-case-117112900020_1.html", "date_download": "2018-10-16T07:34:35Z", "digest": "sha1:QXWV4BOYGFICNNISYERUOFDDI7S7JZ64", "length": 15102, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोपर्डी प्रकरण : प्रतिक्रिया , योग्य न्याय झाला आता शिक्षा अंमलबजवणी करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोपर्डी प्रकरण : प्रतिक्रिया , योग्य न्याय झाला आता शिक्षा अंमलबजवणी करा\nकोपर्डीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी होती. त्या तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावून न्यायालयाने महाराष्ट्र आणि देशातील सर्व महिलांना न्याय दिला आहे. याबद्दल न्यायालय आणि फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी प्रयत्न करणारे वकिल श्री. उज्ज्वल निकम यांचे आभार. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, ही अपेक्षा व्यक्त करते.\nकोपर्डीचा आजचा निकाल ऐतिहासिक आहे. १५ महिन्यांच्या लढाईला आज यश आले. या निकालामुळे राज्यातील पीडितांना, मुलींना आणि जनतेला आश्वासक दिलासा मिळाला. आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आरोपींनी दाद मागितली तरी त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी, असे मत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षचित्रा वाघ\nपीडितेचा जीव परत येणार नाही तरीही तिन्ही आरोपींना फाशीच्या शिक्षेचा निकाल\nपिडीतेला आणि तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक आहे. पण हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्ही आरोपी फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल.\nया निकालामुळे या घटनेतील पिडीत विदयार्थिनी, तिचे कुटुंबिय व राज्यातील असंख्य पिडीत महिलांना एक आश्वासक दिलासा मिळाला आहे,\nशिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या नीलम गो-हे यांनीही स्वागत केले.\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर\nकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडित मुलीला न्याय मिळाला असून यातून कायद्याचे राज्य स्थापित होईल,\nतिला परत आणता येणार नाही मात्र या नराधमांना कठोर शिक्षा मिळाली आहे. गुन्हा नोंदविण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली आहे.\nकोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीनही नराधमांना फाशी\nकोपर्डी प्रकरण: फाशी की जन्मठेप \nराष्ट्रवादीचे राज्यभरात हल्लाबोल, ये तो बस झांकी है, पदयात्रा अभी बाकी है\nन्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल\nभाजपाला सासो की जरुरत है जैसे\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/those-who-are-talking-against-government-are-labelled-as-criminals/", "date_download": "2018-10-16T08:30:56Z", "digest": "sha1:ENCEJ4FBJ6BZMVK2FVYGLGZB3C2SYAM7", "length": 9958, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यवस्थे विरोधात बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरविण्यात येतय : शोमा सेन बचाव पक्षाचा युक्तीवाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्यवस्थे विरोधात बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरविण्यात येतय : शोमा सेन बचाव पक्षाचा युक्तीवाद\nसरकारी पक्षाचा युक्तीवाद होणार 17 ऑक्‍टोबर रोजी\nपुणे: बंदी घातलेल्या माओवादी संघटनाशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक केलेल्या शोमा सेन यांच्या जामिनावर शुक्रवारी बचाव पक्षाचा युक्तीवाद झाला. या प्रकरणातील अटकसत्र म्हणजे अघोषीत आणीबाणी आहे. व्यवस्थे विरूध्द बोलणाऱ्यांना सरकार गुन्हेगार ठरवत आहे. उजव्या विचारसरणीचे लोक म्हणजे प्रखर देशभक्त आणि डावे म्हणजे देशाचे तुकडे करणारे असे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत असल्याचा युक्तीवाद करून सेन यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील ऍड. राहुल देशमुख यांनी केली. यावर सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सारकारी वकील उज्व्वला येत्या बुधवारी (दि. 17 ऑक्‍टोबर) युक्तीवाद करणार आहेत. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे.\nभीमा कोरेगाव हिंसेबबात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांची नावे असताना हिंसाचाराला सेन आणि सहआरोपी कसे जबाबदार असा प्रश्‍न ऍड. देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रकरणात प्रथमदर्शनी पुरावा म्हणून जी पत्रे जप्त केल्याचा पोलिसांचा दावा आहे, त्या पत्रातून नेमके कोणी – कोणाला पत्र पाठवले हे स्पष्ट होत नाही. केवळ पत्रात सेन यांचे नाव आल्याने तो त्यांच्यावरील आरोपांसाठी सबळ पुरावा होत नाही. पत्र पाठविणारा हा डाऊटफुल असल्याचे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले.\nएल्गार परिषदेमध्ये सेन यांचा सहभाग नव्हता, त्यांनी भाषणही केले नाही, तसेच परिषदेसाठी त्यांनी निधी गोळा केल्याचा आरोपही तथ्यहीन आहे, हे त्यांच्या बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवरुनही स्पष्ट होते. शोमा सेन यांना हायपरटेन्शनचा त्रास आहे, त्यांना आर्थथायटीसचा आजार असून त्यांच्या डाव्या पायाचा गुडगाही बदलायचा आहे. एल्गार परिषदेशीही शोमा सेन यांचा संबंध नसल्याने त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी ऍड. देशमुख यांनी केली. दरम्यान सोमवारी नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते ऍड. अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालवींस यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तर मंगळवारी सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशंभूराजेंच्या बदनामीच्या निषेधार्थ ‘मराठा मावळा’ रस्त्यावर\nNext articleदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील : चंद्रकांत पाटील\nVideo: राष्ट्रवादीचे सरकारला ‘सदबुद्धी दे\nआजच्या लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती- नारायण राणे\nव्हिडीओ: असे पडले पुण्यात होर्डिंग\nVIDEO: मदतीसाठी नुसत्याच बैठका, कालावग्रस्तांचे हाल सुरूच\nपुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप\nउन्नत भारत अभियानात पुणे आघाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-sand-mafia-arrested-vehicle-seized-59982", "date_download": "2018-10-16T08:19:06Z", "digest": "sha1:XSQL65T342BQP45VXVI3ES7QJQIERZMQ", "length": 12607, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news sand mafia arrested vehicle seized रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनासह दोघे ताब्यात | eSakal", "raw_content": "\nरात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनासह दोघे ताब्यात\nरविवार, 16 जुलै 2017\nऔरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई\nऔरंगाबाद : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाळू तस्करीच्या गुन्ह्यात दोन आरोपींसह एक वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.\nगंगापूरमधील नेवरगाव पोलिस पाटील यांच्या ताब्यात असलेल्या नेवरगाव येथील वाळू साठ्यातून चोरून नेवरगाव ते वाहेगाव रोडवर वाळूची अवैद्य वाहतूक करणारे वाहन क्रमांक MH 20 DE 4885 यासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण 8 लाख 12,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला आहे. एकूण 4 आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nऔरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी ठाकूर, मधुकर मोरे, विष्णू पवार, सुभाष ठोके , गणेश मुसळे यांनी ही कारवाई केली.\nआरोपींची नावे पुढीलप्रमाणे :\n1. रामदास कृष्णा म्हस्के, रा.वाहेगाव (ट्रक चालक)\n2. जयदीप उत्तम गायकवाड, रा.वाहेगाव (ट्रक मालक)\n3. सतीश हिवाळे, रा.वाहेगाव (जेसीबी मालक)\n4. अज्ञात (जेसीबी चालक).\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nउद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे 'गजनी'; नीतेश राणेंकडून खिल्ली\nनेताजी सुभाषचंद्र 1947 मध्येही जिवंतच होते: फ्रेंच गुप्तचर अहवाल\nपेट्रोल पंपावरील सशस्त्र दरोड्यात एकाची निर्घृण हत्या\nपुणे: मावळ तालुक्यात दूध संकलनासाठी नामवंत कंपन्यांचा शिरकाव​\nधार्मिक सलोख्यातून सामाजिक, आर्थिक उन्नती घडवावी- वळसे पाटील​\nसोयगावच्या शेतमजुरांचा थाट लय भारी\nपनवेल: गाढी नदी पात्रात अडकलेल्या तरुणाची सुटका​\nजुन्नर परिसरात खोळंबलेली भातलावणी जोमाने सुरु​\nस्वप्रतिमेचे कैदी (डाॅ. केशव साठ्ये)\nअनधिकृत घरेही होणार नियमित\nनागपूर - पूर्व नागपुरातील भरतवाडा, पूनापूर, पारडी, भांडेवाडी येथे स्मार्ट सिटीअंतर्गत आतापर्यंत गुंठेवारीतही नियमित होऊ न शकणारे अनधिकृत बांधकाम...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510415.29/wet/CC-MAIN-20181016072114-20181016093614-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/2079-bjp-activist-arrested-fro-throwing-stone-on-rahul-gandhi", "date_download": "2018-10-16T11:05:35Z", "digest": "sha1:WUY77SXVEFSPLQ24G4II5ZKKCHHCWQPM", "length": 6548, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nगुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. हा हल्ला करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली.\nजयेश दर्जी असं या नेत्याचं नाव आहे त्याला धनेरा इथून अटक करण्यात आली. जयेश हा बनासकांठामधला भाजपचा जिल्हा महामंत्री आहे. त्याच्यासह आणखी तिघांनाही अटक करण्यात आली.\nदर्जी हा या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तत्पूर्वी राहुल गांधींच्या कारवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली. कारवर झालेल्या हल्ल्याच्या मागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T09:50:52Z", "digest": "sha1:EAMOG6PXWQ4KI6D3PIYRFLMZUT43X4QT", "length": 4785, "nlines": 113, "source_domain": "vkrajwade.com", "title": "महात्म्य", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमराठी विभाग - महात्म्य\n६१९ / १ (९२८)\n६१९ / ४ (९३१)\n६१९ / २ (९२९)\n६१९ / ५ (९३२)\n६१९ / ३ (९३०)\n६१९ / ६ (९३३)\nमराठी विभाग : महात्म्य\nएकादशी महात्म्य - ६१९ / १ (९२८)\nसिद्धपूर महात्म्य, कथा - ६१९ / २ (९२९)\nऋद्धपूर महात्म्य - ६१९ / ३ (९३०)\nकृष्ण महात्म्य - ६१९ / ४ (९३१)\nकाशीयात्रा महात्म्य- ६१९ / ५ (९३२)\nगुरु महात्म्य - ६१९ / ६ (९३३)\nगोदा महात्म्य - ६१९ / ७ (९३४)\nघुसुमेश महात्म्य - ६१९/८(९३५)\nतापी महात्म्य - ६१९ / ९ (९३६)\nत्र्यंबक महात्म्य - ६१९ / १० (९३७)\nदेवी महात्म्य - ६१९-११(९३८)\nनिर्मळ महात्म्य - ६१९ / १२ (९३९)\nपांडुरंग महात्म्य - ६१९ / १३ (९४०)\nपांडूरंग महात्म्य - ६१९ / १४ (९४१)\nपांडुरंग महात्म्य - ६१९ / १५ (९४२)\nपांडुरंग महात्म्य - ६१९ / १६(९४३)\nपांडूरंग महात्म्य - ६१९ / १७ (९४४)\nमल्हारी महात्म्य - ६१९ / १८ (९४५)\nमुखमासित ब्राम्हण महात्म्य - ६१९ / १९ (९४६)\nविश्वकर्मा महात्म्य - ६१९ / २० (९४७)\nव्यंकटेश महात्म्य - ६१९ / २१ (९४८)\nशिवालय महात्म्य - ६१९ / २२ (९४९)\nशनी महात्म्य - ६१९ / २३ (९५०)\nशनि महात्म्य - ६१९ / २४ (९५१)\nशनि महात्म्य - १\nपांडूरंग महात्म्य - ६१९ / १७ (९४४)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mp-raju-shetti-stuck-5-hours-police-station-34110", "date_download": "2018-10-16T10:37:37Z", "digest": "sha1:S4GORIBZHVP2OSDKEYRG6MV2TAIIMYIT", "length": 14316, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mp raju shetti stuck 5 hours in police station खासदार राजू शेट्टींना 5 तास पोलिस ठाण्यात रखडवले | eSakal", "raw_content": "\nखासदार राजू शेट्टींना 5 तास पोलिस ठाण्यात रखडवले\nबुधवार, 8 मार्च 2017\nलोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार असून, आंदोलकांना अटक करणे ही कायदेशीर बाब आहे. मात्र अटक करताना एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला अटक करण्याचे काही संकेत असतात. ते पोलिसांनी राजू शेट्टी यांच्या बाबतीत पाळलेले दिसत नाहीत. पोलिसांनी शेट्टी यांच्याशी केलेली वागणूक ही निंदनीयच आहे.\n- आमदार विनायक मेटे, अध्यक्ष शिवसंग्राम\nमुंबई : 'साहेब जरा बिझी आहेत, तुमचेच काम सुरू आहे. आमच्या हातात काय जादुची छडी नाही,' असा पोलिस ठाण्यातील सर्वसामान्यांचा अनुभव खासदार राजू शेट्टींनाही मंगळवारी आला. 'शेतमालाला योग्य हमी भाव द्या' या मागणीसाठी त्यांनी विधान भवानासमोरच तूर आणि कांद्याची विक्री सुरू केली होती. या प्रतीकात्मक आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या शेट्टींना जवळपास पाच तास पोलिस ठाण्यात रखडवून ठेवले होते.\nजमावबंदीसारख्या शुल्लक गुन्ह्यात शेट्टींना अशा स्वरूपाची वागणूक देण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता याची चर्चा स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.\nशेतमालाला भाव मिळण्यासाठी आम्हीच पुढाकार घेऊन विधान भवन परिसरात आठवडी बाजाराची सुरवात केली आहे. मात्र तूर आणि कांदा यांसारख्या अनेक पिकांना योग्य भाव न मिळाल्याने ते कवडीमोल दराने विकले जात आहेत. हा माल सडून जाण्याऐवजी लोकांच्या मुखात जावा म्हणून आम्ही त्याचे सनदशीर मार्गाने वाटप करीत होतो.\nदरम्यान, कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला बाधा न आणता सुरू असलेले हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला. यावेळी आम्हाला माध्यमांच्या प्रतिनिधींशीही बोलण्याची संधीही पोलिसांनी दिली नाही. त्याच बरोबर पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची पध्दतही चूकीची असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.\nएवढेच नाही तर पोलिस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर आर्ध्या तासाच्या जामिन प्रक्रियेला पोलिसांनी तब्बल पाच तास लावले. विशेष म्हणजे आम्ही सर्व आंदोलक आणि आमचे नेते राजू शेट्टी पोलिस स्टेशनला असताना दबाव टाकणारे काही मंत्र्याचे फोन पोलिसांना आले असल्याचा आमचा संशय आहे. कारण पोलिस अधिकारी वारंवार फोनवरून यासर्व गोष्टींचा अढावा वरिष्ठांना देत होते असेही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.\nलोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार असून, आंदोलकांना अटक करणे ही कायदेशीर बाब आहे. मात्र अटक करताना एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला अटक करण्याचे काही संकेत असतात. ते पोलिसांनी राजू शेट्टी यांच्या बाबतीत पाळलेले दिसत नाहीत. पोलिसांनी शेट्टी यांच्याशी केलेली वागणूक ही निंदनीयच आहे.\n- आमदार विनायक मेटे, अध्यक्ष शिवसंग्राम\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-wai-marathi-encyclopedia-app-today-launchers-91920", "date_download": "2018-10-16T10:37:50Z", "digest": "sha1:MRWPPJACJSQAVXFX35ZSW6HYXZ4XSQGN", "length": 13252, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news wai Marathi Encyclopedia App Today Launchers मराठी विश्वकोश ऍपचे आज लोकार्पण | eSakal", "raw_content": "\nमराठी विश्वकोश ऍपचे आज लोकार्पण\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nवाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई व वाचन जागर अभियान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त उद्यापासून (ता.12) येथे तीन दिवस ग्रंथप्रदर्शन व मराठी विश्वकोश मोबाईल ऍप लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nवाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई व वाचन जागर अभियान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त उद्यापासून (ता.12) येथे तीन दिवस ग्रंथप्रदर्शन व मराठी विश्वकोश मोबाईल ऍप लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nयेथील विश्वकोशाचे एक ते 20 खंड प्रकाशित झाले असून, हे सर्व खंड शासनकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन हे सर्व खंड सर्वसामान्य वाचकांना मोबाईल/ टॅबमध्ये उपलब्ध व्हावेत, यासाठी मराठी विश्वकोशाचे ऍप तयार करण्यात आले आहे. हे ऍप वाचकांना वापरण्यास सहज आणि सोपे असून, याव्दारे नोंदनिहाय, विषयनिहाय आणि खंडनिहाय नोंदींचा माहितीचा शोध घेता येईल. ग्रंथ क्षेत्रामध्ये समरसून काम करणाऱ्या बुकगंगा कॉम या संस्थेने हे ऍप तयार केले आहे. या ऍपच्या लोकार्पण सोहळ्यानंतर हे ऍप गुगल प्ले स्टोअरवरून वाचकांना विनामूल्य डाउनलोड करता येईल.\nयेथील महागणपती घाटावरील काशीविश्वेश्वर मंदिरात शुक्रवारी ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन व मराठी विश्वकोश मोबाईल ऍपचे लोकार्पण मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे सदस्य दत्तात्रय पाष्टे, माधव चौंडे, मंदार जोगळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बुकगंगा आदी उपस्थित राहणार आहेत.\nमराठी विश्वकोश कार्यालयातर्फे शुक्रवारपासून (ता. 12) सोमवारअखेर\n(ता.15) सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनात सर्व शासकीय प्रकाशने, महाराष्ट्रातील मान्यवर प्रकाशकांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याचा विद्यार्थी, नागरिक व मराठी वाचक प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या सचिव श्रीमती सुवर्णा पवार व सहायक सचिव डॉ. जगतानंद भटकर यांनी केले आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T09:38:34Z", "digest": "sha1:WMYGLDLJWFVTLKMIIXHYVP46VDPY5NYB", "length": 8060, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गमाल आब्देल नासेर - विकिपीडिया", "raw_content": "\n२३ जून १९५६ – २८ सप्टेंबर १९७०\nअलिप्त राष्ट्रगट चळवळीचा सरचिटणीस\n५ ऑक्टोबर १९६४ – ८ सप्टेंबर १९७०\n१५ जानेवारी, १९१८ (1918-01-15)\n२८ सप्टेंबर, १९७० (वय ५२)\nगमाल आब्देल नासेर (अरबी: جمال عبد الناصر, १५ जानेवारी १९१८ - २८ सप्टेंबर १९७०) हा इजिप्त देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९५७ ते १९७० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला नासेर त्यापूर्वी देशाचा उपपंतप्रधान होता. १९३८ ते १९५२ दरम्यान इजिप्तच्या लष्करामध्ये राहिल्यानंतर नासेरने १९५२ सालच्या इजिप्तमधील क्रांतीमध्ये पुढाकार घेतला होता.\nशीत युद्ध काळादरम्यान नासेरने तटस्थ राहणे पसंद केले तसेच सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. ह्या कारणांस्तव नासेर इजिप्त व अरब जगतात लोकप्रिय होता. त्याला विसाव्या शतकामधील मध्य पूर्व भागातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जाते. १९६४ ते १९७० दरम्यान तो अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा सरचिटणीस होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nमुहम्मद नजीब (इ.स. १९५३-१९५४) • गमाल आब्देल नासेर (इ.स. १९५४-१९७०) • अन्वर अल सादात (इ.स. १९७०-१९८१) • सूफी अबू तालेब (इ.स. १९८१)† • होस्नी मुबारक (इ.स. १९८१-२०११) • मोहामेद हुसेन तांतावी (इ.स. २०११-चालू)‡\n† अन्वर अल सादाताच्या हत्येनंतर आठ दिवसांसाठी काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष\n‡ होस्नी मुबारक याच्या राजीनाम्यानंतर सत्ता सांभाळणार्‍या इजिप्ती सैन्याच्या सर्वोच्च परिषदेचा अध्यक्ष या नात्याने वर्तमान काळजीवाहू शासनप्रमुख\nइ.स. १९१८ मधील जन्म\nइ.स. १९७० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१५ रोजी ११:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/science/world%E2%80%99s-second-oldest-rock-found-odisha-1962", "date_download": "2018-10-16T10:12:12Z", "digest": "sha1:VRWP2DZOBTJGWFXKRT2ZNLBR4IDGO65N", "length": 5658, "nlines": 41, "source_domain": "www.bobhata.com", "title": "अबब.. ओडिशात सापडला इतक्या वयाचा खडक !! अंदाज बांधा याचं वय काय असेल ??", "raw_content": "\nअबब.. ओडिशात सापडला इतक्या वयाचा खडक अंदाज बांधा याचं वय काय असेल \nभारतात एक महत्वाचा शोध लागलाय राव. ओडीसा मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्राचीन खडक सापडला आहे. हा खडक तब्बल ४२ कोटी ४० लाख वर्ष जुना असल्याचं म्हटलं जातंय. या शोधाने अनेक शास्त्रज्ञांच्या नजरा भारतावर रोखल्या गेल्या आहेत.\nचला या शोधाविषयी आणखी जाणून घेऊया...\nशास्त्रज्ञांनी ८ वर्षांपूर्वी ओडीसाच्या ‘चाम्पुवा’ भागातून एका खडकाचे नमुने गोळा केले होते. या खडकावर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांना त्यात ‘मॅग्मॅटिक झिर्कोन’ हे खनिज आढळले. हे खनिज तब्बल ४२ कोटी ४० लाख वर्ष जुने असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं आहे.\nकोलकाता, चीन आणि मलेशियाच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी या शोधात महत्वाची भूमिका बजावली होती. या संशोधनाचा अहवाल नुकताच ‘Scientific Report’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. या अहवालात म्हटल्याप्रमाणे झिर्कोनचा इतका जुना अवशेष या आधी ऑस्ट्रेलियाच्या ‘जॅक हिल्स’वर सापडला होता.\nमंडळी, हा शोध लागण्याची मोहीम एवढी सोप्पी नव्हती. कोलकात्यातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर मुजुमदार आणि चौधरी या खडकावर वर्षभर संशोधन करत होते. पण पुढील संशोधन करण्यास त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत लागणार होती. हे तंत्रज्ञान भारतात नसल्याने त्यांनी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेतील प्रयोगशाळांना मदत मागितली. शेवटी त्यांना बीजिंग मधल्या SHRIMP Center या प्रयोगशाळेतून पुढील संशोधनासाठी परवानगी मिळाली. पुढे जो शोध लागला त्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं.\nमंडळी, भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने भारतातील हा शोध अत्यंत महत्वाचा आहे.\nबैकाल सरोवर : जगातील सर्वात खोल आणि प्राचीन सरोवर \nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi06-17.htm", "date_download": "2018-10-16T10:16:03Z", "digest": "sha1:IINNCRYQNWKJQ4SSTBIKCOCHJSL5ONRI", "length": 33043, "nlines": 266, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - षष्ठः स्कन्धः - सप्तदशोऽध्यायः", "raw_content": "\nकथं ताश्च स्त्रियः सर्वा भृगूणां दुःखसागरात् \nमुक्ता वंशः पुनस्तेषां ब्राह्मणानां स्थिरोऽभवत् ॥ १ ॥\nहैहयैः किं कृतं कार्यं हत्वा तान्ब्राह्मणानपि \nक्षत्रियैर्लोभसंयुक्तैः पापाचारैर्वदस्व तत् ॥ २ ॥\nन तृप्तिरस्ति मे ब्रह्मन् पिबतस्ते कथामृतम् \nपावनं सुखदं नॄणां परलोके फलप्रदम् ॥ ३ ॥\nशृणु राजन्प्रवक्ष्यामि कथां पापप्रणाशिनीम् \nयथा स्त्रियस्तु ता मुक्ता दुःखात्तस्माद्दुरत्ययात् ॥ ४ ॥\nभृगुपत्‍न्यो यदा राजन् हिमवन्तं गिरिं गताः \nभयत्रस्ता विभग्नाशा हैहयैः पीडिता भृशम् ॥ ५ ॥\nगौरीं तत्र तु संस्थाप्य मृण्मयीं सरितस्तटे \nउपोषणपराश्चकुर्निश्चयं मरणं प्रति ॥ ६ ॥\nस्वप्ने गत्वा तदा देवी प्राह ताः प्रमदोत्तमाः \nयुष्मासु मध्ये कस्याश्चिद्‌भविता चोरुजः पुमान् ॥ ७ ॥\nमदंशशक्तिसम्भिन्नः स वः कार्यं विधास्यति \nइत्यादिश्य पराम्बा सा पश्चादन्तर्हिताभवत् ॥ ८ ॥\nजागृतास्तु ततः सर्वा मुदमापुर्वराङ्गनाः \nकाचित्तासां भयोद्विग्ना कामिनी चतुरा भृशम् ॥ ९ ॥\nदधार चोरुणैकेन गर्भं सा कुलवृद्धये \nपलायनपरा दृष्टा क्षत्रियैर्ब्राह्मणी यदा ॥ १० ॥\nविह्वला तेजसा युक्ता तदा ते दुद्रुवुर्भृशम् \nगृह्यतां वध्यतां नारी सगर्भा याति सत्वरा ॥ ११ ॥\nइति ब्रुवन्तः सम्प्राप्ताः कामिनीं खड्गपाणयः \nसा भयार्ता तु तान्दृष्ट्वा रुरोद समुपागतान् ॥ १२ ॥\nगर्भस्य रक्षणार्थं सा चुक्रोशातिभयातुरा \nरुदतीं मातरं श्रुत्वा दीनां प्राणविवर्जिताम् ॥ १३ ॥\nगृहीतामिव सिंहेन सगर्भां हरिणीं यथा ॥ १४ ॥\nसाश्रुनेत्रां वेपमानां सङ्क्रुध्य बालकस्तदा \nभित्त्वोरुं निर्जगामाशु गर्भः सूर्य इवापरः ॥ १५ ॥\nमुष्णन्दृष्टीः क्षत्रियाणां तेजसा बालकः शुभः \nदर्शनाद्‌बालकस्याशु सर्वे जाता विलोचनाः ॥ १६ ॥\nबभ्रमुर्गिरिदुर्गेषु जन्मान्धा इव क्षत्रियाः \nचिन्तितं मनसा सर्वैः किमेतदिति साम्प्रतम् ॥ १७ ॥\nसर्वे चक्षुर्विहीना यज्जाता स्म बालदर्शनात् \nब्राह्मण्यास्तु प्रभावोऽयं सतीव्रतबलं महत् ॥ १८ ॥\nइति सञ्चिन्त्य मनसा नेत्रहीना निराश्रयाः ॥ १९ ॥\nब्राह्मणीं शरणं जग्मुर्हैहया गतचेतसः \nप्रणेमुस्तां भयत्रस्तां कृताञ्जलिपुटाश्च ते ॥ २० ॥\nऊचुश्चैनां भयोद्विग्नां दृष्ट्यर्थं क्षत्रियर्षभाः \nप्रसीद सुभगे मातः सेवकास्ते वयं किल ॥ २१ ॥\nकृतापराधा रम्भोरु क्षत्रियाः पापबुद्धयः \nदर्शनात्तव तन्वङ्‌गि जाताः सर्वे विलोचनाः ॥ २२ ॥\nमुखं ते नैव पश्यामो जन्मान्धा इव भामिनि \nअद्‌भुतं ते तपो वीर्यं किं कुर्मः पापकारिणः ॥ २३ ॥\nशरणं ते प्रपन्नाः स्मो देहि चक्षूंषि मानदे \nअन्धत्वं मरणादुग्रं कृपां कर्तुं त्वमर्हसि ॥ २४ ॥\nउपरम्य च गच्छेम सहिताः पापकर्मणः ॥ २५ ॥\nअतः परं न कर्तव्यमीदृशं कर्म कर्हिचित् \nभार्गवाणां तु सर्वेषां सेवकाः स्मो वयं किल ॥ २६ ॥\nअज्ञानाद्यत्कृतं पापं क्षन्तव्यं तत्त्वयाधुना \nवैरं नातः परं क्वापि भृगुभिः क्षत्रियैः सह ॥ २७ ॥\nकर्तव्यं शपथैः सम्यग्वर्तितव्यं तु हैहयैः \nसपुत्रा भव सुश्रोणि प्रणताः स्मो वयं च ते ॥ २८ ॥\nप्रसादं कुरु कल्याणि न द्विष्यामः कदाचन \nइति तेषां वचः श्रुत्वा ब्राह्मणी विस्मयान्विता ॥ २९ ॥\nगृहीता न मया दृष्टिर्युष्माकं क्षत्रियाः किल ॥ ३० ॥\nनाहं रुषान्विता सत्यं कारणं शृणुताद्य यत् \nअयं च भार्गवो नूनमूरुजः कुपितोऽद्य वः ॥ ३१ ॥\nचक्षूंषि तेन युष्माकं स्तम्भितानि रुषावता \nस्वबन्धून्निहताञ्ज्ञात्वा गर्भस्थानपि क्षत्रियैः ॥ ३२ ॥\nगर्भानपि यदा यूयं भृगूनघ्नंस्तु पुत्रकाः ॥ ३३ ॥\nतदायमूरुणा गर्भो मया वर्षशतं धृतः \nषडङ्गश्चाखिलो वेदो गृहीतोऽनेन चाञ्जसा ॥ ३४ ॥\nसोऽपि पितृवधान्नूनं क्रोथेद्धो हन्तुमिच्छति ॥ ३५ ॥\nभगवत्याः प्रसादेन जातोऽयं मम बालकः \nतेजसा यस्य दिव्येन चक्षूंषि मुषितानि वः ॥ ३६ ॥\nतस्मादौर्वं सुतं मेऽद्य याचध्वं विनयान्विताः \nप्रणिपातेन तुष्टोऽसौ दृष्टिं वः प्रतिमोक्ष्यति ॥ ३७ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं तस्या हैहयास्तुष्टुवुश्च तम् \nप्रणेमुर्विनयोपेता ऊरुजं मुनिसत्तमम् ॥ ३८ ॥\nस सन्तुष्टो बभूवाथ तानुवाच विचक्षुषः \nगच्छध्वं स्वगृहान्भूपा ममाख्यानकृतं वचः ॥ ३९ ॥\nनात्र शोकस्तु कर्तव्यः पुरुषेण विजानता ॥ ४० ॥\nपूर्ववदृषयः सर्वे प्राप्नुवन्तु यथासुखम् \nव्रजन्तु विगतक्रोधा भवनानि यथासुखम् ॥ ४१ ॥\nइति तेन समादिष्टा हैहयाः प्राप्तलोचनाः \nऔर्वमामन्त्र्य जग्मुस्ते सदनानि यथारुचि ॥ ४२ ॥\nब्राह्मणी तं सुतं दिव्यं गृहीत्वा स्वाश्रमं गता \nपालयामास भूपाल तेजस्विनमतन्द्रिता ॥ ४३ ॥\nएवं ते कथितं राजन् भृगूणां तु विनाशनम् \nलोभाविष्टैः क्षत्रियैश्च यत्कृतं पातकं किल ॥ ४४ ॥\nश्रुतं मया महत्कर्म क्षत्रियाणाञ्च दारुणम् \nकारणं लोभ एवात्र दुःखदश्चोभयोस्तु सः ॥ ४५ ॥\nहैहयास्ते कथं नाम्ना ख्याता भुवि नृपात्मजाः ॥ ४६ ॥\nयदोस्तु यादवाः कामं भरताद्‌भारतास्तथा \nहैहयः कोऽपि राजाभूत्तेषां वंशे प्रतिष्ठितः ॥ ४७ ॥\nतदहं श्रोतुमिच्छामि कारणं करुणानिधे \nहैहयास्ते कथं जाताः क्षत्रियाः केन कर्मणा ॥ ४८ ॥\nहैहयानां समुत्पत्तिं शृणु भूप सविस्तराम् \nपुरातनीं सुपुण्यां च कथां पापप्रणाशिनीम् ॥ ४९ ॥\nकस्मिंश्चित्समये भूप सूर्यपुत्रः सुशोभनः \nरेवन्तेति च विख्यातो रूपवानमितप्रभः ॥ ५० ॥\nजगाम विष्णुसदनं वैकुण्ठं भास्करात्मजः ॥ ५१ ॥\nहयस्थस्तु तदा दृष्टो लक्ष्म्यासौ रविनन्दनः ॥ ५२ ॥\nरमा वीक्ष्य हयं दिव्यं भ्रातरं सागरोद्‌भवम् \nरूपेण विस्मिता तस्य तस्थौ स्तम्भितलोचना ॥ ५३ ॥\nभगवानपि तं दृष्ट्वा हयारूढं मनोहरम् \nआगच्छन्तं रमां विष्णुः पप्रच्छ प्रणयात्प्रभुः ॥ ५४ ॥\nकोऽयमायाति चार्वङ्‌गि हयारूढ इवापरः \nस्मरतेजस्तनुः कान्ते मोहयन्भुवनत्रयम् ॥ ५५ ॥\nप्रेक्षमाणा तदा लक्ष्मीस्तच्चित्ता दैवयोगतः \nनोवाच वचनं किञ्चित्पृष्टापि च पुनः पुनः ॥ ५६ ॥\nपश्यन्तीं परमप्रेम्णा चञ्चलाक्षीं च चञ्चलाम् ॥ ५७ ॥\nतामाह भगवान्कुद्धः किं पश्यसि सुलोचने \nमोहिता च हरिं दृष्ट्वा पृष्टा नैवाभिभाषसे ॥ ५८ ॥\nसर्वत्र रमसे यस्माद्रमा तस्माद्‌भविष्यसि \nचञ्चलत्वाच्चलेत्येवं सर्वथैव न संशयः ॥ ५९ ॥\nप्राकृता च यथा नारी नूनं भवति चञ्चला \nतथा त्वमपि कल्याणि स्थिरा नैव कदाचन ॥ ६० ॥\nत्वं हयं मत्समीपस्था समीक्ष्य यदि मोहिता \nवडवा भव वामोरु मर्त्यलोकेऽतिदारुणे ॥ ६१ ॥\nइति शप्ता रमा देवी हरिणा दैवयोगतः \nरुरोद वेपमाना सा भयभीतातिदुःखिता ॥ ६२ ॥\nतमुवाच रमानाथ शङ्‌किता चारुहासिनी \nप्रणम्य शिरसा देवं स्वपतिं विनयान्विता ॥ ६३ ॥\nदेवदेव जगन्नाथ करुणाकर केशव \nस्वल्पेऽपराधे गोविन्द कस्माच्छापं ददासि मे ॥ ६४ ॥\nन कदाचिन्मया दृष्टः क्रोधस्ते हीदृशः प्रभो \nक्व गतस्ते मयि स्नेहः सहजो न तु नश्वरः ॥ ६५ ॥\nवज्रपातस्तु शत्रौ वै कर्तव्यो न सुहृज्जने \nसदाहं वरयोग्या ते शापयोग्या कथं कृता ॥ ६६ ॥\nप्राणांस्त्यक्ष्यामि गोविन्द पश्यतोऽद्य तवाग्रतः \nकथं जीवे त्वया हीना विरहानलतापिता ॥ ६७ ॥\nप्रसादं कुरु देवेश शापादस्मात्सुदारुणात् \nकदा मुक्ता समीपं ते प्राप्नोमि सुखदं विभौ ॥ ६८ ॥\nयदा ते भविता पुत्रः पृथिव्यां मत्समः प्रिये \nतदा मां प्राप्य तन्वङ्‌गि सुखिता त्वं भविष्यसि ॥ ६९ ॥\nहैहय राजाची कथा -\nजनमेजय म्हणाला, ''भृगुपत्न्यांच्या गर्भांचा नाश होऊनही भृगुवंश पुनः कसा प्रस्थापित झाला हैहयांना त्यापासून काय मिळाले हैहयांना त्यापासून काय मिळाले \nव्यास म्हणाले, \"हे राजा, हिमालयावर गेलेल्या भृगुस्त्रियांनी गौरीची मृण्मयी मूर्ती नदीकिनार्‍यावर स्थापन केली. गौरीचे यथासांग पूजन केल्यावर त्या आमरण उपोषणास बसल्या. त्यांनी मृत्यूचा निश्चय केल्याचे अवलोकन करून एके दिवशी देवीने त्या स्त्रियांना स्वप्नात दर्शन दिले. देवी म्हणाली, \"तुमच्यापैकी एका स्त्रीला माझ्या अंशाने शक्तिशाली असा एक पुत्र मांडीपासून उत्पन्न होईल. तो तुमचे कार्य पूर्ण करील.''\nअसे सांगून ती जगदंबिका अंतर्धान पावली. त्या वरामुळे भृगुस्त्रियांना आनंद झाला. पुढे एका भृगुस्त्रिने अत्यंत चतुराई करून उदरातील गर्भ मांडीत धारण केला.\nपरंतु ती तेजोमय दिसू लागली. हैहयाच्या भीतीने ती पळत सुटली. तेव्हा हैहयसुद्धा तिच्यामागे धावले. अखेर तरवारी उपसून त्यांनी तिला गाठले. गर्भरक्षणासाठी ती आक्रोश करू लागली.\nआपल्या मातेला आता कुणीही त्राता नाही. ती अत्यंत भयभीत होऊन आगतिक झाली आहे हे अवलोकन करताच तो गर्भस्थ बालक एकदम क्रुद्ध झाला आणि मांडी फोडून बाहेर पडला. त्याच्या तेजाने व दर्शनाने हैहयांची दृष्टी गेली. अंध होऊन ते पर्वतावरून संचार करू लागले. त्यांनी मनात विचार केला, \"काय आश्चर्य त्या बालकाचे दर्शन होताच आपण दृष्टीहीन झालो. खरोखरच हा त्या ब्राह्मणस्त्रीच्या पातिव्रत्याचाच प्रभाव होय. पतिव्रतेपुढे आपले शौर्य व्यर्थ होय. म्हणून आपण आता तिला शरण जाऊ.''\nअसा विचार करून ते त्या भृगुस्त्रीला शरण गेले व नम्रतेने म्हणाले, ''हे माते, आम्ही अपराधी आहोत, आम्हाला क्षमा कर. आम्ही पातकी आहोत. अंधत्व हे मृत्यूपेक्षाही भयंकर असते. म्हणून आता तू आम्हाला दृष्टी दे. आम्ही इथून पुढे असे नीच कृत्य कधीही करणार नाही. आम्ही भृगूंचे सेवक असून केवळ अज्ञानामुळे आमच्या हातून हे पातक घडले. आम्ही सर्व शपथा घेऊन चांगले वागू, आम्ही तुला शरण आलो आहोत.''\nहैहयांचे भाषण ऐकून ती भृगुस्त्री विस्मयाने म्हणाली, ''हे क्षत्रियांनो, मी तुमच्यावर रुष्ट झाले नाही. मी तुम्हाला अंध केले नाही. माझा पुत्र भार्गव हाच तुमच्यावर अत्यंत क्रुद्ध झाला आहे. धर्मनिष्ठ, तपस्वी तसेच गर्भातील त्याचे बांधव तुम्ही मारलेत. म्हणून त्याने क्रुद्ध होऊन तुमची दृष्टी नष्ट केली. तुमच्या भयाने शंभर वर्षेपर्यंत मी हा गर्भ मांडीत धारण केला होता. त्यामुळे त्याने गर्भावस्थेतच सर्व वेदांची अंगे अभ्यासली आहेत. पितृवधामुळे संतप्त होऊन तो तुमचा वध करण्याचे इच्छित आहे.\nदेवी भगवतीच्या प्रसादाने हा बालक भृगुकुलात उत्पन्न झाला आहे. तेव्हा आता तुम्ही माझ्या पुत्राला शरण जा. म्हणजे तो तुमचे अंधत्व नष्ट करील.''\nतेव्हा भृगुस्त्रीच्या उरूपासून उत्पन्न झालेल्या त्या और्वाला सर्व हैहय शरण गेले. त्याची स्तुती केल्यावर संतुष्ट झालेला और्व त्यांना म्हणाला, ''घडणार्‍या गोष्टी दैवाने निर्माण केलेल्या असतात म्हणून त्याबद्दल शोक करणे इष्ट नव्हे. तुम्ही क्रोधाचा त्याग करून स्वगृही जा. हा माझा उपदेश समजून तुम्ही पुढे चांगले वागा.\"\nतेव्हा सर्व हैहय स्वस्थानी परत गेले. इकडे ती भृगुस्त्रीही आपल्या पुत्रासह आपल्या आश्रमात परत आली. तिने बालकांचे रक्षण केले.\nजनमेजय म्हणाला, ''लोभामुळे क्षत्रियांनी दुष्ट कर्म केले. लोभामुळे दोघांचाही नाश झाला. पण त्यांना हैहय नाव का प्राप्त झाले \nव्यास म्हणाले, ''एकदा महातेजस्वी सूर्यपुत्र रेवंत आपल्या सुंदर उच्चैश्रवा अश्वावर आरूढ होऊन वैकुंठलोकी गेला. तेथे त्या अश्वारूढ सूर्यपुत्राला महालक्ष्मीने अवलोकन केले. सागरापासून उत्पन्न झालेल्या त्या अश्वरूप भ्रात्याला पाहून ती विस्मित झाली. त्यावेळी सूर्यपुत्राला पाहून विष्णु लक्ष्मीला म्हणाले, ''हे चारूगात्री, हा कोण येत आहे बरे त्याची शरीरकांती मदनाप्रमाणे असून तो त्रैलोक्याला मोहवीत आहे.\"\nपण त्या अश्वाचेच चिंतन करीत असलेल्या लक्ष्मीने विष्णूच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. तेव्हा आपली स्त्री त्या सुंदर अश्वाकडे प्रेमाने पाहात आहे व आपल्या प्रश्नाचे उत्तर देत नाही हे पाहून विष्णु क्रुद्ध झाले. ते म्हणाले, ''हे सुलोचने, तू काय पाहात आहेस '' पण तरीही लक्ष्मीने उत्तर दिले नाही. तेव्हा भगवान म्हणाले, ''हे लक्ष्मी तू सर्वत्र रममाण होतेस म्हणून तू रमा या नावाने प्रसिद्ध होशील. तू चंचल असल्याने चंचला होशील. तू कोठेही स्थिर रहाणार नाहीस. मी जवळ असतानाही तू अश्वामुळे मोहवश झालीस, म्हणून तू लोभी घोडी होशील.\nअशाप्रकारे शाप दिल्यावर लक्ष्मी भयभीत होऊन रडू लागली. थोडया वेळाने ती विनयाने आपल्या पतीला म्हणाली, ''हे देवाधिदेवा, हे केशवा, गोविंदा माझ्या लहानशा अपराधाबद्दल आपण शाप का दिलात यापूर्वी आपण असे क्रुद्ध कधीही झाला नव्हता. माझ्या ठिकाणी तुमचे अकृत्रिम प्रेम असताना आपण शत्रूला शाप देण्याचे सोडून मला शाप का दिलात यापूर्वी आपण असे क्रुद्ध कधीही झाला नव्हता. माझ्या ठिकाणी तुमचे अकृत्रिम प्रेम असताना आपण शत्रूला शाप देण्याचे सोडून मला शाप का दिलात मी आता तुमच्या समोरच प्राणत्याग करते. मी पृथ्वीवर गेल्यावर तुमच्या विरहाने जिवंत कशी राहणार मी आता तुमच्या समोरच प्राणत्याग करते. मी पृथ्वीवर गेल्यावर तुमच्या विरहाने जिवंत कशी राहणार मी शापमुक्त केव्हा होणार मी शापमुक्त केव्हा होणार \nविष्णु म्हणाले, ''तेथे तुला माझ्यासारखा पुत्र प्राप्त होऊन माझे सान्निध्य मिळेल व तू पूर्ववत सुखी होशील.\"\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे\nहैहयानामुत्पत्तिप्रसङ्गे रमाविष्णुसंवादवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-sugarcane-liquid-bacterial-fertilizer-95098", "date_download": "2018-10-16T10:29:02Z", "digest": "sha1:4F2BQYN2CGRBZTF3BABMJSZI75NF756X", "length": 25003, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news sugarcane Liquid bacterial fertilizer उसासाठी द्रवरूप जिवाणू खतांचा वापर | eSakal", "raw_content": "\nउसासाठी द्रवरूप जिवाणू खतांचा वापर\nआर. आर. मोरे, एस. डी. घोडके\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nजमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता सुधारण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्‍यक आहे. रासायनिक खतांची उपलब्धता वाढविण्याचे काम जिवाणू खते करतात, त्यामुळे उसासारख्या नगदी पिकाला जिवाणू खतांचा वापरही अनिवार्य ठरत आहे.\nप्रयोगशाळेत उपयुक्त जिवाणूंची वाढ करून ते विशिष्ट माध्यमात मिसळून तयार केलेल्या खतास जिवाणू खत असे म्हणतात. त्यांच्या विविध प्रकारांची माहिती घेऊन उसासाठी वापर करावा.\nजमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता सुधारण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्‍यक आहे. रासायनिक खतांची उपलब्धता वाढविण्याचे काम जिवाणू खते करतात, त्यामुळे उसासारख्या नगदी पिकाला जिवाणू खतांचा वापरही अनिवार्य ठरत आहे.\nप्रयोगशाळेत उपयुक्त जिवाणूंची वाढ करून ते विशिष्ट माध्यमात मिसळून तयार केलेल्या खतास जिवाणू खत असे म्हणतात. त्यांच्या विविध प्रकारांची माहिती घेऊन उसासाठी वापर करावा.\nनत्र स्थिर करणारे जिवाणू -\nॲझोटोबॅक्‍टर, ॲझोस्पिरीलम व रायाझोबियम या तीन प्रकारचे जिवाणू नत्र स्थिरीकरण करतात. ॲझोटोबॅक्‍टर हे असहजीवी पद्धतीने, ॲझोस्पिरीलम उपसहजीवी पद्धतीने आणि रायझोबियम हे सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करतात. वातावरणामध्ये ७८ टक्के नत्र आहे. मात्र वायुरूप स्वरूपातील नत्र पिके घेऊ शकत नाहीत. वरील प्रकारचे जिवाणू जमिनीमध्ये आणि वनस्पतींमध्ये असतात. ते हवेतील वायुरूप नत्र शोषून घेतात व त्याचे रूपांतर अमोनिया नत्रामध्ये करतात. नायट्रिफिकेशन क्रियेमध्ये अमोनिया नत्राचे रूपांतर नायट्रेट नत्रात होऊन ते पिकास मुळांद्वारे उपलब्ध होते.\nयाशिवाय ॲसिटोबॅक्‍टर डायझोट्रॉफिक्‍स हे नत्र स्थिर करणारे जिवाणू शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. हे जिवाणू उसाच्या रसामध्ये आढळतात. उसाच्या संपूर्ण शरीरात उदा. खोड, पाने व मुळे यांमध्ये ते असतात. त्यांच्या संपूर्ण जीवनकालावधीमध्ये ते नत्र स्थिरीकरण करतात. ॲझोस्पिरीलम जिवाणूपेक्षा तीनपट जास्त नत्र स्थिरीकरण ते करतात. एका वर्षामध्ये एक हेक्‍टर क्षेत्रात हे जिवाणू साधारणपणे २०० किलो नत्र स्थिर करतात. ॲसिटोबॅक्‍टर यांच्याबरोबरच हर्बास्पिरीलम, ॲझोरक्‍स, बुरखोलडेरिया, डायझोट्रॉफिक्‍स हे जिवाणूसुद्धा पिकाच्या अंतर्गत भागात राहून नत्र स्थिर करतात.\nप्रमाण - ॲसिटोबॅक्‍टर डायझोट्रॉफिक्‍स ३ लिटर प्रति ५०० लिटर पाणी प्रतिहेक्‍टरी या प्रमाणात सकाळच्या वेळी फवारणी करावी.\nस्फुरद विरघळविणारे जिवाणू -\nनत्रानंतर स्फुरद हे पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक प्रमुख अन्नद्रव्य आहे. जमिनीमध्ये टाकलेल्या स्फुरदापैकी केवळ १० ते २० टक्के स्फुरदच पिकांना उपलब्ध होते. उर्वरित ८५ ते ९० टक्के स्फुरद जमिनीमध्ये अविद्राव्य स्वरूपात राहते. जमिनीचा सामू बिघडून ती विम्लधर्मीय झाल्यास जमिनीतील स्फुरद कॅल्शिअम फॉस्फेटच्या स्वरूपात स्थिर होतो. तसेच, जमिनीत स्फुरदाचे ॲल्युमिनिअम व लोह फॉस्फेट असे अविद्राव्य स्वरूपात रूपांतरण होते, त्यामुळे स्फुरद पिकांना उपलब्ध होत नाही. या जिवाणू खतांमुळे जमिनीत एक प्रकारचे आम्ल तयार होते. जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदाचे या आम्लामुळे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते, त्यामुळे पिकांना स्फुरदाची उपलब्धता होते.\nप्रमाण - स्फुरद विरघळविणारे द्रवरूप जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति ५०० किलो शेणखतात मिसळून लागणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे.\nपालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू -\nप्रकाशसंश्‍लेषण, प्रथिनेनिर्मिती, पाणी धरून ठेवणे आणि संप्रेरकांचे कार्य वाढविणे याचबरोबर पिकांचे उत्पादनही वाढविण्यासाठी पालाशची गरज असते. जमिनीत पालाश हा सिलिकेटच्या क्षारांच्या स्वरूपात (उदा. फेल्स्पार, मायका व चिकण माती) अडकलेला असतो. अशा प्रकारचा पालाश उपलब्ध करून देण्याचे काम फ्रॅट्युएरा ऑरेन्शियासारखे जिवाणू करत असतात. हे जिवाणू वेगवेगळी सेंद्रिय आम्ले उत्सर्जित करतात. त्याशिवाय पालाशचा वापर करून पिके निर्माण करीत असलेल्या सिडेरोफोरस या संजीवकाचीही निर्मिती करतात. त्यामुळे पिकाची शारीरिक क्रिया वेगवान होते. संशोधकांनी विकसित केलेल्या पालाश उपलब्ध करून देणाऱ्या द्रवरूप जिवाणू खतांमध्ये फ्रॅट्युएरा ऑरेन्शियाबरोबर बॅसिलस प्रजातीचे ५ प्रकार व सुडोमोनास प्रजातीचा १ प्रकार अशा ७ प्रकारच्या जिवाणूंचा एकत्रित समूह केला आहे. हे जिवाणू एकत्रितपणे वेगवेगळी आम्ले तयार करून देण्याचे कार्य करतात.\nप्रमाण - जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति १ टन शेणखतात मिसळून जमिनीत मुळांजवळ द्यावे. किंवा २.५ लिटर प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत आळवणी करावी.\nगंधक आणि सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जिवाणू -\nगंधकाच्या कमतरतेमुळे उसामध्ये क्‍लोरॉसिस ही विकृती निर्माण होते. त्यामुळे गंधकाचा उसामध्ये वापर हा अनिवार्य आहे. गंधक विघटन करणारे जिवाणू जमिनीतील अविद्राव्य गंधकाचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देतात.\nप्रमाण - गंधक विघटन करणारे द्रवरूप जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी ५ लिटर प्रति २ टन कंपोस्ट खतात मिसळून जमिनीत मिसळून द्यावे.\nसिलिकॉन पिकाच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये मोठी भूमिका बजावतात. दुय्यम मूलद्रव्यांमध्ये सिलिकॉनची पिकाला जलद उपलब्धता होत असते. बारा महिन्यांच्या उसामध्ये प्रतिहेक्‍टरी जवळजवळ ३०० किलो सिलिकॉन आढळतो. सिलिकॉन विरघळविणारे जिवाणू जमिनीतील सिलिकॉन विरघळविण्याचे कार्य करतात. तसेच, बगॅस ॲशमधील सिलिकॉन स्रोतातून सिलिकॉन उपलब्ध करण्याचे कार्यही जिवाणू करतात.\nप्रमाण - सिलिकॉन विरघळविणारे जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति १.५ टन बगॅस ॲशमध्ये मिसळून लागणीच्या वेळी द्यावे.\nलोह व जस्त उपलब्ध करून देणारे जिवाणू -\nजमिनीत असणारे लोहयुक्त क्षार (उदा. ऑगिट, हार्नब्लेड) व खडकांमधील लोह पिकांना उपलब्ध स्वरूपात नसतात. पिकांमध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी लोहाची गरज असते. जमिनीत जस्त हा कार्बोनेट व ऑक्‍साईडच्या स्वरूपात उपलब्ध असतो. लोह व जस्ताचे क्षार विरघळवून पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम वेगवेगळे जिवाणू करतात. अशा वेगवेगळ्या जिवाणूंचा एकत्रित समूह विकसित करण्यात आला आहे. हा समूह पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम करतो.\nप्रमाण - जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति १-१.५ टन शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे, किंवा प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत आळवणी करावी.\nजिवाणू खतांची गरज का\nशेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा व पाण्याचा जास्त वापर करतात, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होऊन जमिनी विम्लधर्मीय बनतात. यावर उपाय म्हणून केवळ सेंद्रिय खतांचा वापर पुरेसा होत नाही.\nसेंद्रिय खतातून पिकांच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये पिकांच्या गरजेनुसार मिळत नाहीत. परिणामी पिकांच्या उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही, त्यामुळे रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खताबरोबर जिवाणू खतांची जोड द्यावी, त्यामुळे कमीत कमी खर्चात उस तसेच इतर पिकांचे अपेक्षित उत्पादन घेता येते.\nरासायनिक मूलद्रव्यांचे जमिनीत पिकांच्या गरजेइतके प्रमाण असते. मात्र, ती पिकास योग्य त्या स्वरूपात उपलब्ध नसतात. रासायनिक खते आणि सेंद्रिय पदार्थातील अन्नद्रव्यांचे पिकास आवश्‍यक त्या स्वरूपात रूपांतर करण्यासाठी, त्यांची कार्यक्षमता व उपलब्धता वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर आवश्‍यक ठरतो.\n- आर. आर. मोरे, ९६५७९८२५८४ (शास्त्रज्ञ व संशोधन अधिकारी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nपुणे - हवामान विभागाकडून मॉन्सूनबाबत वर्तविण्यात आलेल्या चुकीच्या अंदाजामुळे शेतीचे नुकसान होत आहे. पीकविम्याचे पैसे मिळत नसल्याचा आरोप करीत बीड...\nसौदी अरेबिया भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक\nनवी दिल्ली: सौदी अरेबियाने भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठी कच्च्या...\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील #MeToo मोहिमेची सुरवात बॉलिवूडपासून झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटकाही बॉलिवूडमधील मोठ्या कलावंतांना बसला आहे. #...\nइच्छाशक्तीअभावी अभिजात दर्जा नाही - डॉ. श्रीपाद जोशी\nपुणे - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही. कारण सर्वच राजकीय पक्षांची याबद्दलची इच्छाशक्ती क्षीण आहे. आपलाही त्यांच्यावर दबाव नाही, अशी टीका अखिल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/54.html", "date_download": "2018-10-16T10:33:08Z", "digest": "sha1:CPEE32U65O3TN4WPJXYGUEOFDGXMRO2J", "length": 11217, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कार्ती चिदंबरमांना ईडीचा दणका; तब्बल 54 कोटींच्या संपत्तीवर टाच | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nकार्ती चिदंबरमांना ईडीचा दणका; तब्बल 54 कोटींच्या संपत्तीवर टाच\nनवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या 54 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाच आणली आहे. यामध्ये कार्ती यांच्या भारत, युनायटेड किंग्डम आणि स्पेनमधील संपत्तीचा समावेश आहे. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कार्ती चिदंबरम यांचे दिल्लीतील घर, उटी आणि कोडिकनालमधील अलिशान बंगला, यूकेतील घर आणि बार्सिलोनातील संपत्तीचा समावेश आहे. ‘आयएनएक्स मीडिया’ या पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या कंपनीला 2007 मध्ये परकीय गुंतवणुकीच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी बेकायदा पद्धतीने मदत केली, असा कार्ती यांच्यावर आरोप आहे. आपल्या वडिलांच्या तत्कालीन अर्थमंत्रिपदाचा गैरवापर करून कार्ती यांनी नियमबाह्य परकीय गुंतवणूक केलेल्या ‘आयएनएक्स मीडिया’ची मदत केली. याबदल्यात स्वत:च्या बेनामी कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतल्याचा दावा सीबीआयने केला होता.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.kolhapurtourism.org/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-10-16T09:48:33Z", "digest": "sha1:HFMUNKYTDBLLZIHTWISBJG36BGO6E2Z5", "length": 8907, "nlines": 133, "source_domain": "www.kolhapurtourism.org", "title": "एक पहाट पन्हाळगडावर (वर्ष ५) | Kolhapur Tourism", "raw_content": "\nएक पहाट पन्हाळगडावर (वर्ष ५)\nHome/एक पहाट पन्हाळगडावर (वर्ष ५)\nएक पहाट पन्हाळगडावर (वर्ष ५)\nकोल्हापूर हायकर्स परिवार आयोजित एक पहाट पन्हाळगडावर ( वर्ष ५ )\n_आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी उत्साहात कशी साजरी करायची ह्याचे नवनवीन संकल्प करून त्याप्रमाणे तयारीला सुरुवात हि केली आहे._\n_पण आपल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्या विषयी काय\n_ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय तेच गड – किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात._\n_एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना कधी पाहायला मिळणार दिवाळी ..\n_कधी अनुभवणार ते गडकोट देखील दिवाळीची पहाट……\n_आणि म्हणूनच कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे._\n_पुन्हा एकदा साजरी करूया दिवाळीची एक पहाट स्वराज्याच्या गडकोटांवर_\n*✨एक पहाट किल्ले पन्हाळगडावर✨*\n_वर्षभर अपरिचित गड किल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱया तरुणांचा ग्रुप म्हणून कोल्हापूर हायकर्स या ग्रुपची ओळख. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात कोल्हापूर हायकर्स नेहमी पुढे असतात._\n_आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात._\n_नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या ३ वर्षापासुन पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या पहाटे दीपोत्सव साजरा केला जातो._\n_या उपक्रमासाठी सर्वांना मोफत सहभागी होता येणार आहे._ _शिवप्रेमींनी येताना स्व: इच्छेने मेणाच्या पणतीचे एक पाकीट घेऊन येऊ शकतात._ _या उपक्रमासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी आपल्या_ _परीवारासोबत सहभागी होऊन दीपोत्सवाचा आनंद घ्यावा हीच नम्र विनंती_\n_आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे._\n🔺दिनांक १६ – १० – २०१७\n_रात्री ११ वाजेपर्यंत आपल्या परिवारातील सर्व शिवप्रेमींनी पन्हाळगडावर बाजीप्रभु पुतळ्याजवळ एकत्रित यावे,_\n_🔺रात्री ११.०० वाजता शिवप्रेमींची ओळख करून देणे._\n_🔺रात्री १२ वाजता दीपोत्सवाची सुरुवात._\n_🔶पहाटे ४ वाजता दीपप्रज्वलन🌞_\n_♦(शिवप्रेमींना विनंती कि कोणीही फटाके सोबत आणू नये. पर्यावरणाचे रक्षण हि आपली जबाबदारी आहे आणि त्याची जाणीव आपणा सर्वांना असणे आवश्यकच आहे )_\n_अधिक माहितीसाठी संपर्क :-_\nKanyagat Mahaparvkal / कन्यागत महापर्वकाळ\nKanyagat Mahaparvkal / कन्यागत महापर्वकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15295", "date_download": "2018-10-16T10:44:32Z", "digest": "sha1:PRWLG4P5DF4JQBRD22CJXHSI7DAVFRB5", "length": 3985, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'जोडोनिया अक्षरे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'जोडोनिया अक्षरे\n३) \"जोडोनिया अक्षरे, उत्तम प्रकारे\" - मराठी भाषा दिवस २०१४\nअक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य आणि वाक्यांपासून भाषा बनते. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर मुळात आपली शब्दसंपत्ती उत्तम असण्याची गरज असते. आजच्या खेळात आपण आपली शब्दसंपत्ती अजमावून बघायची आहे बरं का\nआम्ही तुम्हांला एक अक्षरसमूह देणार आहोत. त्यातील अक्षरांना विरामचिन्हे लावून, अथवा त्यांची जोडाक्षरे बनवून तुम्ही जास्तीत जास्त शब्द बनवायचे आहेत.\nRead more about ३) \"जोडोनिया अक्षरे, उत्तम प्रकारे\" - मराठी भाषा दिवस २०१४\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%8F%E0%A4%AE._%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82", "date_download": "2018-10-16T10:54:58Z", "digest": "sha1:BFOWDK5CVCPGDTG5SFGCSGXMDKKPQR2T", "length": 4623, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस.एम. कां - विकिपीडिया", "raw_content": "\nस्ताद मिकेल दे'ओर्नेनो, कां\nस्ताद मालेर्ब कां (फ्रेंच: Stade Malherbe Caen) हा फ्रान्सच्या नोर्मंदी भागातील कां शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे.\nबास्तिया • कां • बोर्दू • एव्हियां • गिगां • लेंस • लील • लोरीयां • ल्यों • मार्सेल • मोनॅको • मेस • माँपेलिये • नाँत • नीस • पॅरिस सें-जर्मेन • रेंस • ऱ्हेन • सेंत-एत्येन • तुलूझ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%AF_%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-16T09:37:57Z", "digest": "sha1:C5G6VB6QAMX232UKUQAITSOVSYBBC3EU", "length": 8759, "nlines": 235, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:९ वी लोकसभा सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:९ वी लोकसभा सदस्य\n\"९ वी लोकसभा सदस्य\" वर्गातील लेख\nएकूण १३५ पैकी खालील १३५ पाने या वर्गात आहेत.\nके. विजय भास्कर रेड्डी\nए.बी.ए. घनी खान चौधरी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २००८ रोजी ११:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/06/blog-post_4.html", "date_download": "2018-10-16T10:17:28Z", "digest": "sha1:2UXE4UFEMXXNEV3RJOLMO7HP3AA3GPJO", "length": 18396, "nlines": 208, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): आर्थिक शर्यत जिंकण्यासाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड", "raw_content": "\nआर्थिक शर्यत जिंकण्यासाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड\nसर्व दिवस सारखे नसतात हे आपण दैनंदिन व्यवहारांतुनही अनुभवत असतो. अर्थव्यवहारात तर ही बाब प्रकर्षाने पहायला मिळते. भांडवल बाजारात कोणत्या ना कोणत्या कारणाने अचानक चढ-उतार सुरु होतात हे आपण सेन्सेक्सच्या मागच्या इतिहासाकडे पाहिले तरी सहज लक्षात येते. भांडवलबाजारात व्य्कतीगत पातळीवर गुंतवणूक करणारे नेमके बाजार जेंव्हा वाढता (खरे तर महागडा) होत जात असतो तेंव्हा गुंतवणुक करायला पुढे सरसावतात आणि अनेकदा पस्तावतात. खरे तर सामान्य गुंतवणुकदार अशा वेळीस भांबाऊन जातो. आपल्या मुळच्या गुंतवणुक वाढीच्या ध्येयाचे काय हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. आर्थिक गुंतवणुकीतुन अधिकाधिक पण सुरक्षित परतावा मिळवणे ही एक अडथळ्यांची ट्रायथेलान शर्यत ठरते आणि ती जिंकण्यासाठीही म्युचुअल फंड असतात. रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड हा या शर्यतीत जिंकण्यासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा प्राधान्याने विचात करण्यास हरकत नाही.\nम्युच्युअल फंड हे अशा सामान्य गुंतवणुकदारांसाठीच असतात जे गुंतवणुकदाराच्या उद्दिष्टांचे भान ठेवतात. बॅलंस्ड (संतुलित) म्युच्युअल फंड हे अशा आकस्मिक चढ-उतारांना तोंड देत गुंतवणुकदाराची उद्दिष्ट पूर्ती करण्याच्या उद्देशानेच आरेखित केलेले असतात. रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड (Reliance Balanced Advantage Fund) हा भांडवलबाजारातील अस्थिरतेचा विपरित परिणाम गुंतवणुकदाराच्या गुंतवणूकीवर होणार नाही अशा पद्धतीने गुंतवणूक संतुलित प्रमाणात विभागते. त्यामुळे भांडवलबाजारातील \"रिस्क\" हा घटक न्युनतम व्हायला मदत होते.\nत्यामुळे बॅलंस्ड फंडांकडे गुंतवणुकदारांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढु लागला आहे. २०१६ मध्ये या प्रकारातील एकुण गुंतवणूक ५७,००० कोटी रुपये होती ती २०१७ मध्ये १, ३५,००० कोटी एवढी झाली.१ आणि त्यात उत्तरोत्तर वाढच होत आहे, यचे कारण या म्युचुअल फंड प्रकारात धोक्याचे प्रमाण किमान असुन परताव्याची शक्यता अधिकाधिक असते.\nरिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड शेयर बाजारातील अनिश्चितता लक्षात घेऊन आपली शेयर बाजार आणि अन्य साधने यांतील गुंतवणूक निर्धारित करतो. त्यासाठी महत्वाची अशी तीन पथ्ये पाळली जातात. पहिली बाब म्हणजे भावनिक पुर्वग्रह टाळत शेयर प्रकारात किती आणि कधी गुंतवणूक करायची अथवा काढून घ्यायची याचा माहितीपुर्ण आणि तथ्यांवर आधारित निर्णय या प्रकारात घेतला जातो. म्हणजे शेयरबाजार जेंव्हा चढा असतो तेंव्हा गुंतवणूक काढून घेतली जाते कारण चढानंतर उतार हा अर्थव्यवस्थेचा स्थायीभाव असतो. चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक विखुरक्ली जाते व धोक्याचे पातली किमान केली जाते. म्हणजेच ज्या मोठ्या पहिल्या शंभरात आहेत त्या कंपन्यांतच गुंतवणुक केली जाते जेथे अस्थैर्याची लागण किमान असते. गुंतवणूकीतील २५ ते ३५ हिस्सा हा कर्ज ((Debt) प्रकारात गुंतवला जातो. त्यामुळे एक खात्रीशिर स्थिर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो व गुंतवणूकीचे प्रमाण हे संतुलित ठेवले जाते. म्हणजेच रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड हा हायब्रीड (मिश्र) प्रकारातील म्युच्युअल फंड आहे आणि या गुंतवणुकीत संतुलन साधले गेले असल्याने गुंतवणुकदाराला भांडवल बाजारातील अस्थैर्याची विशेष काळजी करण्याची गरज भासत नाही.\nमागील पाच वर्षातील या फंडाच्या कामगिरीवरुन या फंडाचा तीन वर्षांचा सरासरी परतावा हा सेन्सेक्सच्या १०% परताव्याच्या तुलनेत १३% एवढा राहिलेला आहे. तीन वर्षाच्या कोणत्याही सरासरीत, जेंव्हा सेन्सेक्सने अनेक वेळा खालच्या पातळ्या गाठल्या तेंव्हाही या फंडाने परताव्याची उणे पातळी कधीही गाठलेली नाही हेही विशेष आहे. धोरणात्मक गुंतवणुकीमुळे भांडवलबाजारात सध्या मोठी अस्थिरता असली तरी या फंडाच्या कामगिरीत स्थैर्य आणि सातत्य राहिले आहे.\nट्रायथेलानमध्ये ज्या प्रमाणे सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करीत शर्यत जिंकायची असते तशीच आर्थिक शर्यत जिंकायचा मार्ग रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड उपलब्ध करुन देतो. ज्या गुंतवणुकदारांना पारंपारिक गुंतवणुकीतून, उदाहणार्थ मुदत ठेवींवर मिळणा-या परताव्यापेक्षा अधिक परतावा आहे पण त्याच वेळेस धोकाही पत्करायचा नाही अशा गुंतवणुकदारांसाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड हा उत्तम पर्याय असू शकतो. रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंडाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nसुरक्षित गुंतवणुकीसाठी \"रिलायंस निवेश लक्ष्य\"\nएका निरपराधाची ससेहोलपट : \"जमानत\"\nआर्थिक शर्यत जिंकण्यासाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांट...\nरब्बीने तारले व सरकारने मारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18762", "date_download": "2018-10-16T10:10:16Z", "digest": "sha1:URUL7HHSLMP3ZFPF7RJGYSXNKQVHJ6HH", "length": 6325, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुंगी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुंगी\nपेस्ट कंट्रोलबद्दल माहिती आणि अनुभव इथे शेअर करावेत.\nयापूर्वी याबद्दल कधी विचार केला नव्हता. अध्येमध्ये हंगामी अधिवेशन असल्यासारख्या मुंग्या होतात आणि नाहीशा होतात. फारच झाल्या तर लक्ष्मणरेषा नावाचा खडू मेडीकलमधून आणून मुंग्याच्या वाटांवर फिरवला तरी पुरे. नव्या ठिकाणी वास्तव्यास येण्यापूर्वी पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे होते, पण ते राहून गेले. आता झुरळांकरता पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे आहे.\nहर्बल पेस्ट कंट्रोल आणि स्प्रे पेस्ट कंट्रोल यांमध्ये कोणते जास्त परिणामकारक, कमी अपायांचे आणि खटाटोपांचे असते निदान लहान मुलांना आणि वृद्धांना त्रासदायक ठरू नये, इतके तरी.\nRead more about पेस्ट कंट्रोल\nमुंगी -एक अद्भुत, विलक्षण विश्व आणि सामूहिक बुध्दीमत्ता (Swarm Inteligence )\nसुटीसाठी ८-१० दिवस जाऊन परत घरी आले आणि दार उघडून आत प्रवेश केला तर भरपूर ठिकाणी मुंग्याच्या रांगाच रांगा दिसत होत्या, दाराच्या , खिडक्यांच्या फटींतून त्यांची लगबग आणि मुख्य म्हणजे शिस्त पाहून मला गंमत तर वाटलीच आणि कुतुहलही दाटले की एक एवढासा छोटासा जीव पण अन्नाचा इतकुसा कण मिळवायला किती आटाटी करतो, किती परिश्रम घेतो आणि किती कौशल्याने सारी कामे करतो. तसे मनात आले की मुंग्याच्या ह्या वागण्यात काही तरी अर्थ, सूत्रबध्द संचालन नक्कीच असले पाहिजे. आपण ह्याचा शोध काढला पाहिजे. एकीकडे वाटत होते की Internet लावून शोध घ्यावा आणि दुसरीकडे वाटत होते की काय कटकट \nRead more about मुंगी -एक अद्भुत, विलक्षण विश्व आणि सामूहिक बुध्दीमत्ता (Swarm Inteligence )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/santosh-karandak-football-competition-35001", "date_download": "2018-10-16T10:44:04Z", "digest": "sha1:WSTQ4Q4UC2DP2LOOAPJHVMKHXFTX74SZ", "length": 14098, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "santosh karandak football competition सलामीला महाराष्ट्राचे मिझोरामसमोर नमते | eSakal", "raw_content": "\nसलामीला महाराष्ट्राचे मिझोरामसमोर नमते\nमंगळवार, 14 मार्च 2017\nपणजी - नियोजनबद्ध आणि चपळ खेळ केलेल्या मिझोरामसमोर महाराष्ट्राला संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या \"ब' गटात सोमवारी नमते घ्यावे लागले. बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत ईशान्य भारतातील संघाने 3-1 असा चमकदार विजय प्राप्त केला.\nपणजी - नियोजनबद्ध आणि चपळ खेळ केलेल्या मिझोरामसमोर महाराष्ट्राला संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या \"ब' गटात सोमवारी नमते घ्यावे लागले. बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत ईशान्य भारतातील संघाने 3-1 असा चमकदार विजय प्राप्त केला.\nमिझोरामने पूर्वार्धातील खेळात 2-1 अशी आघाडी मिळविली होती. त्यांच्यासाठी सातव्या मिनिटास व्ही. लालचुआनॉमा वनछॉंग याने, 43व्या मिनिटास लालफाकझुआला फाकझुआला याने, तर 51व्या मिनिटास लालसांगबेरा सांगबेरा याने प्रत्येकी एक गोल नोंदविला. महाराष्ट्राचा एकमात्र गोल 11व्या मिनिटास संघातील 21 वर्षांखालील खेळाडू राहुल दास याने केला. सामन्याच्या 78व्या मिनिटास मिझोरामच्या लालबियाखलुआ याला अगदी सोपी संधी होती; पण तो नियंत्रित फटका मारू शकला नाही, त्यामुळे त्यांचा विजय 3-1 फरकापुरता मर्यादित राहिला.\nगतवर्षी स्पर्धेत उपविजेत्या आणि तीन वेळच्या माजी विजेत्या महाराष्ट्राला आज सूर गवसला नाही. गॉडफ्रे परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या खेळात समन्वयाचा अभाव होता. त्याचा लाभ मिझोरामने उठविला. महाराष्ट्राच्या सेबिन व्हर्गिस याने \"बॅकहेड'द्वारे गोलरक्षक हर्षद मेहेर याच्याकडे चेंडू देण्याचा प्रयत्न केला; पण गोलरक्षक चेंडू रोखण्यात सपशेल अपयशी ठरला. ही संधी साधत लालछुआनॉमा याने मिझोरामचे खाते उघडले. मिझोरामच्या बचावफळीतील चुकीचा लाभ उठवत राहुल दासने महाराष्ट्रास बरोबरी साधून दिली. अर्धा तासाच्या खेळानंतर महाराष्ट्राला आघाडीची संधी होती; परंतु अभिषेक आंबेकर योग्यवेळी चेंडूला हेडरने अचूक दिशा दाखवू शकला नाही. नंतर मात्र 2013-14 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या मिझोरामने महाराष्ट्राला वरचढ होऊ दिले नाही.\nविश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना मिझोरामने आघाडी वाढविली. लालबियाखलुआ याच्या \"असिस्ट'वर फाकझुआला याची \"व्हॉली' अडविताना गोलरक्षक हर्षद पुरता गडबडला व गोलबरोबरीची कोंडी फुटली. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर सहाव्या मिनिटास मिझोरामची आघाडी 3-1 अशी मजबूत झाली. \"विंग'मध्ये मेहनत घेतलेल्या सांगबेरा याला यश मिळाले. फाकझुआला याच्या शानदार \"असिस्ट'वर सांगबेरा याने महाराष्ट्राच्या गोलरक्षकाला अजिबात संधी दिली नाही.\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/swine-flu-patinet-increase-36451", "date_download": "2018-10-16T10:45:59Z", "digest": "sha1:G4TPRL5ZN7CMZE4BVLWROK5IWJIZXYTW", "length": 12150, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "swine flu patinet increase 'एच1एन1' विषाणूत बदल; स्वाइन फ्लूच्या साथीत वाढ | eSakal", "raw_content": "\n'एच1एन1' विषाणूत बदल; स्वाइन फ्लूच्या साथीत वाढ\nगुरुवार, 23 मार्च 2017\nपुणे - शहरात स्वाइन फ्लूच्या आजारासाठी कारणीभूत असलेल्या \"एच1एन1' या विषाणूत बदल (म्यूटेशन) झाल्याने त्याची साथ वाढत आहे. त्याबाबतचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून (एनआयव्ही) येणार असून, या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने विशेष काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी बुधवारी दिली.\nपुणे - शहरात स्वाइन फ्लूच्या आजारासाठी कारणीभूत असलेल्या \"एच1एन1' या विषाणूत बदल (म्यूटेशन) झाल्याने त्याची साथ वाढत आहे. त्याबाबतचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून (एनआयव्ही) येणार असून, या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने विशेष काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी बुधवारी दिली.\nशहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, या आजाराच्या मृतांचे प्रमाणही वाढले आहे. स्वाइन फ्लूचा\nप्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाययोजना आखल्या आहेत का, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विचारला. त्यावर परदेशी यांनी खुलासा केला. डॉ. परदेशी म्हणाले, 'गेल्या वर्षीच्या तुलनेत या आजाराची साथ वाढत आहे. मात्र, नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. हा आजार होऊ नये, यासाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे; तसेच \"टॅमीफ्लू'चा पुरेसा साठा सध्या उपलब्ध आहे.'' मार्च महिन्यात स्वाइन फ्लूमुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील दोघांचा समावेश असल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T09:37:52Z", "digest": "sha1:XV5YOIKA7SLWMYP4BDPCIXBH4YOKBLT4", "length": 6401, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अखेर उच्च न्यायालयाने एकबोटेंची याचिका स्वीकारली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअखेर उच्च न्यायालयाने एकबोटेंची याचिका स्वीकारली\nमुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास न्या. भूषण गवई आणि बी पी कुलाबावाला यांच्या खंडपीठानं नकार दिला होता. न्यायाधिशांनी एकबोटेंना दुस-या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिलिंद एकबोटे यांनी आपली याचिका आता न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सादर केलीय त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.\n१ जानेवारीला कोरेगाव भीमा इथं शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जात असलेल्या लोकांवर सणसवाडी इथं दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला होता त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी चिथावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.दरम्यान आता या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतीर्थक्षेत्र देहुमध्ये संत तुकोबाराय जन्म सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता\nNext article 8 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार प्रकरण;सुप्रीम कोर्ट सुनावणीसाठी तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/festival-of-controversies/articleshow/62461843.cms", "date_download": "2018-10-16T11:23:23Z", "digest": "sha1:DCZ5OBNKDRAHNNFDYX2AGGPN75BT6TFM", "length": 12101, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: festival of controversies - वादाचा महोत्सव | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nदेशातील चित्रपट महोत्सव वादात अडकण्याची परंपरा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानेही (पिफ) कायम ठेवली असून, कंपूबाजीच्या आरोपामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या महोत्सवात मराठी चित्रपटांच्या निवडीबाबत काही कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी नाराजी व्यक्त केल्याने निवड समिती वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. खासगी संस्थांमार्फत २००२ मध्ये सुरू झालेला हा महोत्सव आता राज्य सरकारचा अधिकृत महोत्सव झाला असून, गेल्या सोळा वर्षांत या महोत्सवाने चांगलेच बाळसे धरले आहे.\n‘पिफ’मुळं अगदी सर्वसामान्य, मध्यमवर्गीय लोक आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहायला येऊ लागले. ग्रामीण महाराष्ट्राला मुंबईपेक्षा पुणे शहर जास्त जवळ असल्याने तिथून येणारा, मोजकाच का होईना, पण नवाकोरा प्रेक्षकवर्गही ''पिफ''ला लाभला. मात्र, दर वर्षी काही ना काही चुकीच्या कारणांनी प्रसिद्धीत राहण्याची सवय या महोत्सवाला जडलेली दिसते. गेल्या वर्षी जागतिक स्पर्धा विभाग गटात आलेले चित्रपट फारसे दर्जेदार नव्हते, अशी चर्चा होती आणि ‘पिफ’ला एरवी असलेली गर्दी कमी झाली होती. यंदा चांगली नोंदणी झाली असली, तरी निवड समिती आणि कंपूबाजीच्या आरोपांमुळं वाद सुरू झाला आहे. गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) असलेले अनेक चित्रपट पुण्यात नसल्याबद्दल अनेक चित्रकर्मी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. मराठी स्पर्धा विभागातही वशिलेबाजीने सिनेमे घुसविले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. हा राज्य सरकारच्या पैशांतून होणारा महोत्सव असल्याने येथील जनता या महोत्सवाच्या संयोजकांना हक्काने हे प्रश्न विचारणार.\nमहोत्सवाच्या आरंभापासून एकच निवड समिती आणि त्यातही ठरावीक ढुढ्ढाचार्यांचे वर्चस्व राहणार असेल, तर एकूण निवड प्रक्रियेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार, ही गोष्ट लक्षात यायला हवी. आता या महोत्सवाशी संबंधित ज्येष्ठांनी चित्रपट क्षेत्रातील सर्वच प्रवाहांना सामील करून घ्यायला हवे. अन्यथा, राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून दुरुस्ती करावी. हा महोत्सव मूठभरांची मक्तेदारी न होता, अखिल महाराष्ट्रातील सर्व चित्रकर्मींना आपला महोत्सव वाटता पाहिजे, याची काळजी राज्य सरकारनेच घ्यायला हवी. त्यातच ‘पिफ’चे दीर्घकालीन हित आहे.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nधावते जग याा सुपरहिट\nगुगल प्लस बाय बाय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n7चोर सोडून संन्याशाला फाशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/nationalist-congress-partys-sangli/articleshow/61824995.cms", "date_download": "2018-10-16T11:24:51Z", "digest": "sha1:T25DEC2Q6ERHKACHGBNE74DWWULGF7G2", "length": 18028, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: nationalist congress party's sangli - राष्ट्रवादी कॉँग्रेसचा हल्लाबोल | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितविरोधी धोरणांचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट जवळ रोखण्यात आल्यानंतर आंदोलकांनी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी केले. विविध क्षेत्रातील मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.\nविश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सोमवारी दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांपासून सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. पोकळ आश्वासने देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केलेली आहे. सर्वच समाज घटकांतील नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. राज्यहिताच्या विषयांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग अशा विषयांची चर्चा सुरू आहे. नागरिकांना जगणे अवघड झालेले आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. फसव्या आणि खोट्या जाहीरांतीवर अनावश्यक खर्च होणारा पैसा रोखावा, राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, शेतकऱ्यांना २४ तास शेतीसाठी वीज उपलब्ध करुन द्यावी, कृषीपंपाचे वीज बील माफ करावे, नागरी परिसराची अस्वच्छता तातडीने दूर करावी, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती सरकारने करावी यासह अन्य मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आलेला आहे. मोर्चात महिलांची संख्या लक्षवेधी होती. या वेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, पद्माकर जगदाळे, योंगेंद्र थोरात, राहुल पवार, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, शेरुभाई सौदागार, अंजना कुंडले, आयेशा शेख, छाया जाधव, राधिका हारगे, स्नेहल रोकडे, वंदना चंदनशिवे, अनिता पांगम , राणी कदम,ममता शेख, साजिद पठाण, समीर कुपवाडे आदी उपस्थित होते.\n‘शेतकरी व सामान्य माणसाच्या विरोधी राज्य सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार व्यक्त करून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने एक डिसेंबरला यवतमाळ येथून दिंडी आंदोलन छेडणार आहे. बारा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर हल्लाबोल मोर्चाने धडक देणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील हल्लाबोल मोर्चासमोर बोलताना दिली.\nशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘पवारसाहेबांनी आम्हाला शिकवू नये’, या विधानाचा खरपूस समाचार घेताना पाटील म्हणाले, ‘मग पवारसाहेबांच्या घरी आपण कशासाठी जाता आणि तुम्ही भाजपाची साथ सोडल्यावर तेथे कोण बसणार आणि तुम्ही भाजपाची साथ सोडल्यावर तेथे कोण बसणार याची चिंता तुम्ही कशाला करता याची चिंता तुम्ही कशाला करता असले पाप आम्ही करणार नाही.’\nइस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयावर वाळवा तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री अण्णसाहेब डांगे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसिलदार नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.\nमिरज पूर्व भागाला वरदान ठरलेली म्हैसाळ योजना थकबाकीमुळे बंद आहे. योजनेच्या थकीत पाणीपट्टीचा बोजा शेतकऱ्यांच्या ७/१२ वर चढविलेला आहे. योजनेची देय असलेली सर्व बिले सरकारने भरवित; पाणीपट्टी माफ करून शेतकऱ्यांच्या ७/१२ वरील बोजा तत्काळ कमी करावा यासह विविध मागण्यांसाठी मिरज तालुका राष्ट्रवादीने राज्य सरकारविरुद्ध हल्लाबोल केला. पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार शरद पाटील यांना निवेदन दिले.\nवाकुर्डे योजनेचे काम पूर्ण करा\nकेंद्रातील व राज्यातील सरकारचा अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून हल्लाबोल करीत शिराळा तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेच्या वतीने माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृतवाखाली मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार के. जी. नाईक यांना निवेदन देण्यात आले.\nशिराळा तालुक्यात आघाडी सरकारच्या काळात गती घेतलेली वाकुर्डे योजनेची व गिरजवडे एमआय टँकची कामे निधी अभावी बंद पडले आहे. या योजनांची कामे तातडीने करावीत, अशी मागणी करण्यात आली.\nमिळवा कोल्हापूर बातम्या(Kolhapur + Western Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nKolhapur + Western Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nप्लास्टिक वस्तूंचा वापर सुरुच\nडॉक्टरांनी मारला तीनशे कोटींवर डल्ला\nडॉ. कलाम यांचा जन्मदिन 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2जातीभेदामुळे देशाचे मोठे नुकसानः राजन खान...\n3सांगलीकरांनी चूक पोटात घ्यावीकोथळे प्रकरणी आयजी नागरे-पाटील आवाह...\n5मद्यपी एसआरपी पोलिसांना चोप...\n6रडू नका, थेट रस्त्यावर उतरा...\n9नगरसेवक दिंडोर्लोंची वकिलाला मारहाण...\n10निट्टूर येथे ट्रॅक्टर घरात घुसला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/10/blog-post_28.html", "date_download": "2018-10-16T10:07:50Z", "digest": "sha1:L7INN4376O2T4A2OFYROJDMEYZY6PILR", "length": 13702, "nlines": 218, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): वास्तवाचे विविध पैलू", "raw_content": "\nअभिप्राय >> नमिता दामले\nसंजय सोनवणी यांचा ‘आदमची गोष्ट’ हा कथासंग्रह भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळांत संचार करतो. कथांचे विषयही वैविध्यपूर्ण आहेत. अल्पशब्दांत उत्कृष्ट परिणाम साधणाऱ्या कथा या प्रभावी माध्यमाचा सोनावणी यांनी तंत्रशुद्ध वापर केला आहे. कथेच्या शेवटी धक्का देऊन वाचकाला विचार प्रवृत्त करण्याचा लेखकाचा हेतू जवळ जवळ साऱ्याच कथांमधून सफल झाला आहे.\nबहुरूप्याच्या गोष्टीतले गूढ शेवटपर्यंत खिळवून ठेवते. एका भविष्याचा इतिहास मधला ‘ग्लोबल वॉर्मिंगचा’ प्रश्न, कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट याच्या वृत्तींमधला धार्मिक श्रद्धांमधला भिन्नपणा सटीकपणे दाखवला आहे. बहुरूप्याच्या कथेतील वृत्तींमधील परिवर्तन, त्याचे दारिद्रय़, त्याची म्हातारी यांचे वर्णन अचूक आहे. शेठाणी, बाजारपेठ, हमालाचा काम मिळवण्यासाठीचा संघर्ष सारे वास्तव आहे. ‘शेवटी सावल्याच त्या’मधील नायकाचे मन कळत नाही. ‘जीएं’च्या ‘भेट’ कथेमधून छळणारी अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम ‘अश्वत्थामा मला भेटला’ मधून आठवल्याशिवाय राहत नाही.\n‘आदमची गोष्ट’ सुन्न करते. पर्यावरणाची समस्या या कथेतून अत्यंत कलात्मक पद्धतीने मांडली आहे. उत्खनन कथेतील नायकाचे मनोव्यापार मानवाच्या सहज वृत्तीशी मेळ खाणारे आहेत. रामाच्या अपमानातून त्याच्या मनाचा ताबा घेणारी दसरूच्या सूडाची भावना आणि त्याचा परिणाम भयानक आहे आणि पुन्हा त्याला ‘कोणीच जागे करू शकणार नाही’ हे सत्य दुष्ट आहे.\n‘सरप्राइज’ कथेतील मानवी मनाचे भरजरी पदर आणि माणसाच्या आयुष्याचे विविध रंग आणि वळणे यांचे चित्रण सुरेख आहे. ‘आदमची गोष्ट’ या संग्रहातील कथा कधी मानवी मनाचा तळ गाठतात तर कधी त्याच्या उपभोगी वृत्तीचा आणि महत्त्वाकांक्षेचा उच्चबिंदू दर्शवतात. परंतु माणसाच्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचा समतोल मात्र अभावानेच आढळतो. एक वाचनीय कथासंग्रह असे आवर्जून सांगण्याइतक्या या कथा नक्कीच सकस आहेत.\nलेखक – संजय सोनवणी\nप्रकाशक – चपराक प्रकाशन, पुणे-२\nपृष्ठ – १५२ मूल्य – रु. १५०/-\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nम्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूक पर्यायांची विपूलता\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nफतव्यांचे कालबाह्य तर्कहीन राज्य\nगुंतवणुकदाराच्या गरजेप्रमाणे म्युच्युअल फंडाचे प्र...\nम्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी\nम्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय\nबुलेट ट्रेनच्या हवेत कॉरिडॉर दुर्लक्षित\nचला म्युच्युअल फंडांच्या विश्वात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/109-mm-rain-was-recorded-sindhudurga-10575", "date_download": "2018-10-16T10:21:38Z", "digest": "sha1:ODCZU4XNS3VPLDSWDQ2YHFMM2RFJE466", "length": 11635, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "109 mm rain was recorded sindhudurga सिंधुदुर्गात सरसरी 109 मिमी पावसाची नोंद | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात सरसरी 109 मिमी पावसाची नोंद\nबुधवार, 6 जुलै 2016\nसिंधुदुर्ग- गेल्या आठ दिवसापासून दमदार पाऊस होत असून सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. वेंगुल्यात सर्वाधिक 185.8 मिमी. इतकी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी 109.60 मिमी इतक्‍या पावसाची नोंद मंगळवारी सकाळी 8 वाजता घेण्यात आली.\nआज सकाळीही पावसाचा जोर कायम असून कुडाळ तालुक्‍यातील माणगांव खोऱ्यात उपवडे, शिवापूर, वासोली या भागातील नद्यांना पुरसदृश्‍य पाणी आले असून मुख्य रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली आहे. कणकवली-आचरा मार्गावर पाणी आल्याने वाहतुक ठप्प होती. दरम्यान वेंगुर्ला येथील आनंद खोत यांच्या घराची भिंत पडून 25 हजाराचे नुकसान झाले आहे.\nसिंधुदुर्ग- गेल्या आठ दिवसापासून दमदार पाऊस होत असून सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. वेंगुल्यात सर्वाधिक 185.8 मिमी. इतकी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी 109.60 मिमी इतक्‍या पावसाची नोंद मंगळवारी सकाळी 8 वाजता घेण्यात आली.\nआज सकाळीही पावसाचा जोर कायम असून कुडाळ तालुक्‍यातील माणगांव खोऱ्यात उपवडे, शिवापूर, वासोली या भागातील नद्यांना पुरसदृश्‍य पाणी आले असून मुख्य रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली आहे. कणकवली-आचरा मार्गावर पाणी आल्याने वाहतुक ठप्प होती. दरम्यान वेंगुर्ला येथील आनंद खोत यांच्या घराची भिंत पडून 25 हजाराचे नुकसान झाले आहे.\nतालुकानिहाय पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये अशी\nतालुका - आजचा पाऊस - एकूण पाऊस\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nपोलिसांच्या कुटुंबांचा पाण्यासाठी रास्ता रोको (व्हिडिओ)\nपुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन...\nमुंबई - जुहू येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या कॅम्पसमधील वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वॉर्डनवर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला आहे. 400 विद्यार्थिनींनी...\nनागपूर - राज्यात १ सप्टेंबरपासून वीजदरवाढ लागू झाली. ऐन सणासुदीतच वीजग्राहकांना वाढीव दराचा शॉक सहन करावा लागत आहे. शंभर युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या...\n#InnovativeMinds शिक्षणाचा उपयोग देशाच्या पुनरुत्थानासाठी...\n\"रिसर्च ऑफ रिसर्जन्स फाउंडेशन (आरएफआरसी) या मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेने मागील आठवड्यात \"एज्युकेशन फॉर रिसर्जन्स' (पुनरुत्थानासाठी शिक्षणाचा उपयोग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-12/", "date_download": "2018-10-16T09:40:07Z", "digest": "sha1:KTWPFF4BIRJNXKDJFUDPT4IL77VYOGCH", "length": 10449, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बनावट दाखल्याच्या आधारे नोकरी, चौघांविरोधात गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबनावट दाखल्याच्या आधारे नोकरी, चौघांविरोधात गुन्हा\nहा बनावट दाखला मिळवून देण्यासाठी मधुकर तोरडमल याला दलालांनी मदत केल्याची माहिती समोर येत आहे. कोतवाली पोलीस त्यानुसार तपास करून त्यामागील सत्य समोर आणतील, अशी अपेक्षा महसूलचे अधिकारी व्यक्त करत आहेत. महसूलच्या या पावित्र्यामुळे दलालांना पुन्हा दणका बसला आहे.\nनगर – भूसंपादनाचा बनावट दाखला घेत ठाणे पोलीस दलात नोकरी मिळविणारा आणि त्याला मदत करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने आज गुन्हा नोंदविला. सुरेश विठोबा तोरडमल, मधुकर भास्कर तोरडमल, किरण सुरेश तोरडमल व अमोल मधुकर तोरडमल (सर्व रा. बारदरी, ता. नगर) या चौघांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. मंडलाधिकारी राधाबाई वैभव ससाणे यांनी कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.\nपुर्नवसन शाखेकडे हे प्रकरण पडताळणीसाठी आले, असता वरील बनावट प्रकार समोर आला. नगर तालुक्‍यातील जांब येथील गट नंबर 223 क्षेत्रातील एक हेक्‍टरचे 27 आर, ही जमीन 1 जुलै 2012 मध्ये पाझर तलावासाठी महसूलने संपादीत केली होती. या संपादीत जमिनीपोटी सुरेश विठोबा तोरडमल व मधुकर भास्कर तोरडमल यांनी हा बनावट दाखला घेतला होता. या दाखल्याची अभिलेखाची पडताळणी करताना तो बनावट असल्याचे लक्षात आले. हा दाखला जांब (ता. नगर) येथील संपादीत केलेल्या जमिनीचा नाही. त्यावरील शिक्का हा भूसंपादन कार्यालयाशी मिळताजुळता आहे. परंतु तो बनावट असून, कार्यालयाच्या शिक्‍क्‍यासारखा नाही.\nमहसूल विभागाच्या महिला अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी तीन दिवसांपासून कोतवाली पोलीस ठाण्यात येत होत्या. पोलिसांनी सुरूवातीला दाद दिली नाही. उपजिल्हाधिकारी शाहूराव मोरे यांनी पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना संपर्क साधल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.\nलक्ष्मण कोंडिबा काळे यांना 2 मार्च 2012 मध्ये संपादीत जमिनीचा दाखला दिलेला आहे. तोरडमल याने मिळविलेला दाखल्यावर रविवारची तारीख आहे आणि त्यादिवशी कार्यालयाला सुट्टी असते. त्यावरून हा दाखला बनावट असल्यावर शिक्कमोर्तब होते. तोरडमलच्या प्रतिज्ञापत्राची चौकशीही महसूल अधिकाऱ्यांनी केली. सरकारी योजनेसाठी बनावट दाखला तयार केल्याचे त्यात समोर आले.\nभास्कर तोरडमल यांचा मुलगा अमोल याने या बनावट दाखल्यावर सरकारी नोकरीचा लाभ घेतला आहे. किरण सुरेश तोरडमल याने तर ठाणे शहर पोलीस दलामध्ये आरक्षणातंर्गत पोलीस शिपाई या पदावर निवड झाली आहे. किरण याने यासाठी या बनावट दाखल्याचा वापर केला आहे. मंडलाधिकारी ससाणे यांनी बनावट दाखल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, त्यानुसार तपास सुरू झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनीम योजनेतंर्गत युवा कामगारांची पिळवणूक\nNext articleअनुप जलोटा आणि जसलीन हे पुन्हा प्रेमात…\nचंद्रकांतदादांच्या भाषणाच्या वेळी ‘स्वाभिमानी’ काळे झेंडे\nश्रीगोंद्यात वाळूचोरांचा पोलिसावर हल्ला\nनगरमध्ये मतदान यंत्रे ‘फॉल्टी’ \nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/two-kilometers-hiking-water-36105", "date_download": "2018-10-16T10:15:05Z", "digest": "sha1:DTRGGUM3DMPJQ6AU4DGQHO5P5OKKQ35L", "length": 18993, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two kilometers of hiking for water घोटभर पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट | eSakal", "raw_content": "\nघोटभर पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट\nमंगळवार, 21 मार्च 2017\nअलिबाग - अलिबाग तालुक्‍यात पाणीटंचाईच्या संकटाने उग्र स्वरूप धारण केले आहे. खेड्यापाड्यातील महिला व लहान मुले दोन-दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणत आहेत. अनेक जण खासगी टॅंकरचे पाणी विकत घेत आहेत. नळाला चार दिवसाआड येणाऱ्या पाण्याची काही नागरिक चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचे चित्र तालुक्‍यात ठिकठिकाणी नजरेस पडते.\nअलिबाग - अलिबाग तालुक्‍यात पाणीटंचाईच्या संकटाने उग्र स्वरूप धारण केले आहे. खेड्यापाड्यातील महिला व लहान मुले दोन-दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणत आहेत. अनेक जण खासगी टॅंकरचे पाणी विकत घेत आहेत. नळाला चार दिवसाआड येणाऱ्या पाण्याची काही नागरिक चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचे चित्र तालुक्‍यात ठिकठिकाणी नजरेस पडते.\nपाणीटंचाईचे भीषण स्वरूप हे जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंडाळा ग्रामपंचायतीमधील गावांना भेट दिल्यानंतर लक्षात येते. गावात आठ दिवसाआड पाणी येते. नागरिक पाण्याची चातकाप्रमाणे वाट बघत असल्याचे चित्र दिसून आले. येथे आठ दिवसानंतर सोमवारी पाणी आले होते. त्यामुळे नळावर मोठी गर्दी दिसून आली. पाणी भरण्याच्या नंबरवरून महिलांमध्ये वाद सुरू होते. याबाबत महिलांसोबत चर्चा केली असता त्यांनी कैफियत मांडली. त्या म्हणाल्या, ‘दरवर्षी आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गावात पाणी योजना राबवण्यात आल्या आहेत. तरीही आमच्या नशिबी असणारी पाणीटंचाई काही सुटलेली नाही.’ ‘आजूबाजूच्या गावांना पुरेसे पाणी आहे; पण आम्हाला पाण्यासाठी वणवण का भटकावे लागते’, असा प्रश्‍नच सुनंदा पाटील व प्रतीक्षा ठाकूर यांनी उपस्थित केला. गावात पुरेसे पाणी मिळत नसल्याने काही महिला नजीकच्या वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधून दीड किलोमीटरची पायपीट करत पाणी भरतात.\nअलिबाग तालुक्‍यात उमटे व तीनवीरा या दोन धरणांमधून जवळपास ४४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यःस्थितीत यामधील तीनवीरा धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. या धरणांमध्ये जवळपास ४० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे या धरणांमधून करण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात कपात करण्यात आली आहे. मे च्या मध्यापर्यंत या धरणातील पाणीसाठा मृत साठ्यापर्यंत खालावण्याची शक्‍यता आहे. यामुळे तालुक्‍यात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल.\nतिनवीरा धरण परिसरात फेरफटका मारल्यानंतर पाणीसाठा कमालीचा खालावल्याचे दिसून आले. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या २२ गावांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने करण्यात येत असल्याचे शहापूर येथील निरंजन भगत यांनी सांगितले. तसेच धरणातील पाणीसाठा खालावला असल्याने आम्हाला पाणीटंचाईचा तीव्र झळांचा सामना करावा लागणार असल्याचे वृषाली पाटील या महिलेने सांगितले.\nअर्ध्या तासाने भरतो हंडा\nहाशिवरे ग्रामपंचायत हद्दीतील मोकलबाग येथील महिलांना पाण्यासाठी तासन्‌ तास थांबावे लागत आहे. मोकलबाग येथील डोंगराच्या पायथ्याशी एक झरा आहे. या झऱ्यातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. या झऱ्याचे पाणी एका दगडाच्या खड्ड्यात जमा होते. त्यानंतर तांब्याच्या साह्याने हे पाणी हंड्यात भरले जाते. येथे पाणी भरणाऱ्या सुजाता मोकल यांनी सांगितले की, आम्हाला ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा होत नाही. गावातील बोअरवेलला पाणी नाही, अशा परिस्थितीत या झऱ्याचे पाणी भरावे लागते. एक हंडा भरण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो. रात्री १२ वाजेपर्यंत आमच्या वाडीतील महिला या झऱ्याचे पाणी भरत असल्याचे त्यांनी सांगितले.\nसागरगड आदिवासीवाडीवर महिला विहिरीतील पाणी भरत असल्याचे दिसून आले. विहिरीत डोकावले असता पाण्यावर शेवाळ पसरल्याचे दिसले. यामुळे आरोग्याचा त्रास उद्‌भवतो; मात्र दुसरा पर्याच नसल्याने हे दूषित पाणी पिऊन दिवस ढकलावे लागत असल्याचे गुलाब वाघमारे या महिलेने सांगितले.\nहजार लिटरला ३०० रुपये\nबोडणी येथे पोहोचल्यानंतर येथील नागरिक खासगी टॅंकरचालकांकडून पाणी विकत घेत असल्याचे चित्र दिसून येते. या गावात टेम्पोंमधून आजूबाजूच्या गावांमधून हजार लिटर पाण्याच्या टाक्‍या भरून आणण्यात आल्या होत्या. या गावातील नागरिकांना हजार लिटर पाण्यासाठी तीनशे रुपये मोजावे लागत होते. गावातील बोअरवेलला पाणी लागत नसल्याने त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे विदारक चित्रही समोर आले. येथील नागरिक हे पाणी दैनंदिन वापराकरिता घेतात. कपडे धुण्यासाठी महिला बाजूच्या मिलखतखार; तसेच धोकवडे येथील तलावांवर जात असल्याचे आशीष कोळी व मारुती पेरेकर या युवकांनी सांगितले.\nअलिबाग तालुका : खंडाळे, तळवळी, वडाव, सागरगड, मोकलबाग, नवखार-मोरापाडा, बोडणी, नागाव, महाण, शहापूर, वाघजई.\nसध्या टॅंकरने पुरवठा सुरू असलेली गावे : शून्य\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bjp-party-depend-incomming-candidate-32458", "date_download": "2018-10-16T10:49:53Z", "digest": "sha1:H4KFORMMODRR5DACPSC4IARRZJUDZPGE", "length": 19153, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp party depend on incomming candidate आयारामांच्या जीवावर ‘भाजप’ सवार | eSakal", "raw_content": "\nआयारामांच्या जीवावर ‘भाजप’ सवार\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017\nजिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा मतदारसंघातील आमदारांची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढलेल्या या निवडणुकीने अनेक जुन्या राजकीय समीकरणांना छेद देताना नव्यांनाही जन्म दिला. राजकारणाच्या या मतदारसंघनिहाय बदलत्या रंगांचा वेध आजपासून...\nजिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा मतदारसंघातील आमदारांची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढलेल्या या निवडणुकीने अनेक जुन्या राजकीय समीकरणांना छेद देताना नव्यांनाही जन्म दिला. राजकारणाच्या या मतदारसंघनिहाय बदलत्या रंगांचा वेध आजपासून...\nकाँग्रेससंस्कृती रूजलेल्या जिल्ह्याने केशरी रंगाला ग्रामीण राजकारणाच्या आखाड्यात सामावून घेतले आहे. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या सभागृहात आजतागायत औषधालाही न सापडणाऱ्या भारतीय जनता पक्षाने शिरकाव केला आहे. मूळ किंवा निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षाही आयारामांच्या जीवावर पक्षाचे हातपाय पसरण्याचा प्रयत्न यापुढील काळात होणार, विधानसभा निवडणुकीची तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले, तर भाजप तशी चाल पुढेही सुरू ठेवेल, यात शंका असण्याचे कारण नाही.\nकारण विधानसभेच्या आठ मतदारसंघांचा विचार केला तर मतदारसंघावर पकड ठेवण्यासाठी आमदारांनी केलेल्या प्रयत्नांना सर्वच ठिकाणी अपेक्षित यश साधता आलेले नाही. काही ठिकाणी तर आमदारविरोधी गट अधिक बळकट झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली असली तरी त्या पक्षालाही वर्चस्व राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. चिंध्या झालेल्या काँग्रेसला तर पायाभरणीपासून श्रीगणेशा करावा लागणार आहे. शिवसेनेने आत्मपरीक्षण केलेच नाही तर शंभूराज देसाईंच्या ताकदीनुसार शिवसेना पाटणपुरतीच उरणार आहे.\nदक्षिणोत्तर कऱ्हाडात दोन्ही काँग्रेसवर वर्मी घाव\nबाळासाहेब पाटील यांच्यापुढे आव्हानच\nकऱ्हाडमध्ये दक्षिणोत्तर मतदारसंघात दोन्ही काँग्रेसच्या पिछेहाटीने भाजपसाठी वाढीचा मार्ग मोकळा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडी हे चार प्रमुख पर्यांय लोकांपुढे होते. लोकांनी जिल्हा परिषदेसाठी चौघांची समान विभागणी केली. पंचायत समितीसाठी त्रिशंकू स्थिती निर्माण करतानाच सत्तेच्या चाव्या विलासराव पाटील उंडाळकर यांच्या आघाडीकडे दिल्या आहेत. कऱ्हाड उत्तरमध्ये एकतर्फी वर्चस्व असणाऱ्या आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर या निकालाने काही आव्हान निर्माण केले आहे. कोपर्डे हवेली गट हा त्यांचा बालेकिल्ला काँग्रेसने घेतला आहे, तर वाघेरी गण भाजपकडे गेला आहे. सैदापूर गटही त्यांच्यापासून दूर जाताना हजारमाची गण भाजपला आणि सैदापूर गण काँग्रेसने हिरावून घेतला आहे. पुसेसावळीसह वाठार किरोली गटातही राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. सातारा तालुक्‍यातील गटांतही श्री. पाटील यांना धक्काच आहे. कारण वर्णे गट आणि गण दोन्हींत भाजपने डंका वाजविला आहे. नागठाण्याचा गट उदयनराजेंच्या आघाडीने जिंकला तर त्यातील एक गण भाजपने घेतला आहे. पूर्ण मतदारसंघाचा विचार केल्यावर पाटील गटाने विजय मिळविला त्याठिकाणी भाजपने घेतलेली मते लक्षणीय आहेत. श्री. पाटील यांच्या एकतर्फी ताकदीला काँग्रेसने थोडा आणि भाजपने थोडा शह दिला हे निवडणुकीत स्पष्ट झाल आहे.\nपृथ्वीराज चव्हाण यांचा गडही धोक्‍यातच\nकऱ्हाड दक्षिण मतदारसंघात भाजप आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीने आघाडी केलेल्या दोन्ही काँग्रेसची जिरवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हा मतदारसंघ. विधानसभेतील ताकद राखता येणार नाही, या जाणिवेतूनच या मतदारसंघात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतले खरे; पण विलासराव पाटील उंडाळकर यांनी विधानसभेतील कसर भरून काढण्याचा चंग बांधत आपल्या गटाला नवसंजीवनी मिळवून दिली आहे.\nकऱ्हाड दक्षिणमधील गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला थाराच मिळाला नाही. विंग, कोयना वसाहत, वारुंजी आणि सैदापूर या चार गणांत काँग्रेसचे मान राहिला. रेठरे बुद्रुक, शेरे, कार्वे, गोळेश्‍वर या चार गणांतून भाजपने पंचायत समितीत प्रवेश मिळविला आहे. उंडाळकर यांच्या आघाडीने तांबवे, सुपने, कोळे, सवादे, येळगाव, काले, कालवडे हे सात गण जिंकून पुन्हा आपली ताकद सिद्ध केली आहे. ही परिस्थिती पृथ्वीराज चव्हाण यांना विचार करायला लावणारी आहे. ग्रामीण भागाबरोबरच या मतदारसंघात कऱ्हाड शहराचा भाग येतो. पालिका निवडणुकीत शहरात भाजपची ताकद वाढविणारा निकाल मिळाला. नगराध्यक्षपदही भाजपकडे आहे. त्यामुळेच श्री. चव्हाण यांना शहरी व ग्रामीण भाजप, राष्ट्रवादीचे गटतट आणि उंडाळकरांचा गट अशा अनेक आघाड्यांशी सामना करावा लागणार आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_524.html", "date_download": "2018-10-16T10:33:10Z", "digest": "sha1:NX5YA55567CCH3XWO4VGNRW4HE7TV7RY", "length": 12243, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "डिपीआयच्या कार्यकर्ता उद्योजक शिबीराचे उद्घाटन | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nडिपीआयच्या कार्यकर्ता उद्योजक शिबीराचे उद्घाटन\nबीड, (प्रतिनिधी):- स्मृतीशेष आत्माराम चांदणे यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त डेमेक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने कार्यकर्ता उद्योजक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ.सचिन मडावी यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिंक्य चांदणे, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी विजय चव्हाण, क्षत्रीय व्यवस्थापक महा.ग्रा.बँक. केसराळीकर, अण्णाभाऊ साठे महामंडळ वरिष्ठ लेखापाल पवार, जेष्ठ औद्योगिक प्रशिक्षक डि.व्ही.फताते, जिल्हा उद्योग केंद्र निरिक्षक पवार, उद्योजक मांगल्य ब्रिकेटिंग मांगल्य धोबी.कॉम चे रंजित सराटे, एस.एस.कॉटन मिलचे प्रमोद ताटे, ग्रामीण स्वयं रोजगार सेवा संस्था प्रशिक्षक शरद पाटोळे, एमआयडीसी सहाय्य प्रमुख बीडचे शेख आदिंची उपस्थिती होती. युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि युवकांना उद्योग जगतामध्ये पाऊल टाकण्याकरिता आज शहरामध्ये डिपीआयच्यावतीने कार्यकर्ता उद्योजक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांना उद्योगाविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि बँका रोजगारासाठी युवकांना प्रोत्साहन देत आहेत. उद्योग महामंडळाच्या माध्यमातूनही युवकांनी उद्योग सुरु करावे असे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील डिपीआयच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/hardik-pandya-eli-avaram-love-story/", "date_download": "2018-10-16T09:39:08Z", "digest": "sha1:4J76QRG6QW2L2ZT6M6S5FXLNQLKCBYFP", "length": 16931, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "हार्दिकसाठी ‘ही’ अभिनेत्री पोहोचली दक्षिण आफ्रिकेला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nगोव्यात ‘हाता’च्या बोटांवर मोजण्याइतकेच काँग्रेस आमदार राहणार\nबालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक, नागरिकांची जाळपोळ\nकास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे १७ ऑक्टोबरला नागपूर येथे अधिवेशन\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nबसप नेत्याच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवत धमकावले, फाईव्ह स्टार हॉटेलबाहेरचा प्रकार\nमेहबुबा मुफ्तींना दहशतवादी वाणीचा पुळका, वाचा काय म्हणाल्या\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nत्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या 10 टक्केही नव्हतो\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\nआजचा अग्रलेख : बूँद से गयी वो…\n– सिनेमा / नाटक\n‘डीजेवाला दादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nनिर्माता अमोल कागणेची अभिनय क्षेत्रात एंट्री\nसलमानची एक्स गर्लफ्रेंडही म्हणाली #MeToo\n‘मी टू’च्या आरोपींसोबत काम करणार नाही,11 महिला दिग्दर्शकांचा निर्धार\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nपोलिसांना घाबरून कैद्याने गिळला मोबाईल\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nहार्दिकसाठी ‘ही’ अभिनेत्री पोहोचली दक्षिण आफ्रिकेला\nहिंदुस्थानी क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. पांड्या आता त्याच्या लव्हस्टोरीमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री एली अवरामसोबत सध्या हार्दिकचं नाव जोडलं जात आहे. हार्दिकचा भाऊ कुणाल पांड्याच्या लग्नातही एली आली होती. मात्र एली आता दक्षिण आफ्रिकेते पोहोचल्यामुळे पुन्हा एकदा हार्दिक-एली यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे.\nएली इतर खेळाडूंच्या पत्नीसोबत आफ्रिकेत सध्या मजा-मस्ती करताना दिसली. शिखर धनवची मुलगी रेहाच्या १३ वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही एली दिसली. त्यामुळे विराट-अनुष्का, जहीर-सागरिका, युवराज-हेझल यांच्यानंतर हार्दिक-एली अशी लव्हस्टोरी समोर आली असल्याचंही बोललं जात आहे. हार्दिक पांड्याचं नाव अभिनेत्री परिणीत चोप्रासोबतही नाव जोडलं होतं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमंत्रालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड; कामकाज ठप्प\nपुढीलसंसंदेत सलग ८ तास भाषण देत मोडला १०८ वर्षाचा विक्रम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nबालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक, नागरिकांची जाळपोळ\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nबालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक, नागरिकांची जाळपोळ\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nमाथेरानची राणी आठ डब्यांच्या संगतीने धावणार\nवडाळा-जेकब सर्कल मोनो रेल सुरक्षा यंत्रणेअभावी रखडली\nलैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पुन्हा कामावर घेतलं, शाळेला नोटीस\nडेंग्यू- मलेरियाला हद्दपार करणार\nमुंबई सेंट्रल स्थानकावर विद्यार्थिनीचा विनयभंग\nसावरगावात भगवानबाबांच्या चौथाऱ्याचे काम अंतिम टप्यात\nमेहबुबा मुफ्तींना दहशतवादी वाणीचा पुळका, वाचा काय म्हणाल्या\n सूरतमध्ये परप्रांतियाकडून साडे तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/kopardi-case-pune-police-arrested-man-who-makes-fake-call/articleshow/61913285.cms", "date_download": "2018-10-16T11:25:36Z", "digest": "sha1:OTH3DAEVGR5BMNLOFJKD2LADHUFFIUR4", "length": 10948, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Amit Kamble: kopardi case: pune police arrested man who makes fake call - किडनीवरील उपचारासाठी तो जेलमध्ये जातो! | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nकिडनीवरील उपचारासाठी तो जेलमध्ये जातो\nपुणे: गुन्हा केल्यानंतर अटक होऊ नये म्हणून गुन्हेगार पळून जातात. परंतु एक गुन्हेगार स्वतःच्या आजारपणावर उपचार व्हावेत, म्हणून फेक फॉल करून स्वतःला अटक करून घेतो. जामीन न घेता जेलमध्ये राहतो,' अशी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (वय ३०, नवीपेठ, पुणे) असं या आरोपीचं नाव आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या पीएच्या नावे फोन करून कोपर्डी खटल्यातील आरोपींना येरवडा कारागृहात ठेवा, असा फोन केल्याप्रकरणी पोलिसांनी कांबळेला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कांबळे यानं गुन्हेगारी कारवाया करण्यामागचा हेतू सांगितला. अमित कांबळे हा गेल्या चार वर्षांपासून किडनीच्या विकारानं त्रस्त आहे. आजारावर उपचार करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. परंतु, गुन्हा केल्यानंतर जेलमध्ये राहता येते. आजारपणावर सरकारी खर्चानं उपचार होतात, हे माहीत असल्यानं फेक कॉल करून तो स्वतःला अटक करवून घेतो, अशी माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.\nकांबळेवर पुण्यात अनेक गुन्हे\nपुण्यातील डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, हडपसर या पोलीस ठाण्यात कांबळेच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. किडनीतज्ज्ञ असल्याचं सांगून रुग्णांची लूटमार करणे, निनावी फोन करून धमक्या देणे असे गुन्हे त्याच्यावर आहेत.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nतरुणीला लिफ्ट देणे पडले 'महागात'\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nMetoo चं वादळ ‘एफटीआयआय’च्या वेशीवर\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nपिंपरीः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1किडनीवरील उपचारासाठी तो जेलमध्ये जातो\n2पुण्यातील काम नागपूरपेक्षा वेगवान...\n3बारामतीत पेट्रोल पंपचालकांची अरेरावी...\n4अशुद्ध भाषेचे समर्थन अतिरेकी...\n6प्रतीकात्मक इतिहासात अडकू नका...\n7पुरातन मंदिरांना रंग नाही...\n9अडीचशे खुर्च्या देऊन प्रशासनाची बोळवण...\n10स्मार्ट सिटी प्रकल्प नापासच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi08-16.htm", "date_download": "2018-10-16T11:01:03Z", "digest": "sha1:TCTJLTLPLUNRK5D25OVRHENI647LOH6T", "length": 29025, "nlines": 202, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - अष्टमः स्कन्धः - षोडशोऽध्यायः", "raw_content": "\nअथातः श्रूयतां चित्रं सोमादीनां गमादिकम् \nतद्‍गत्यनुसृता नॄणां शुभाशुभनिदर्शना ॥ १ ॥\nयथा कुलालचक्रेण भ्रमता भ्रमतां सह \nतदाश्रयाणां च गतिरन्या कीटादिनां भवेत् ॥ २ ॥\nएवं हि राशिवृन्देन कालचक्रेण तेन च \nमेरुं धुरं च सरतां प्रादक्षिण्येन सर्वदा ॥ ३ ॥\nग्रहाणां भानुमुख्यानां गतिरन्यैव दृश्यते \nनक्षत्रान्तरगामित्वाद्‌भान्तरे गमनं तथा ॥ ४ ॥\nगतिद्वयं चाविरुद्धं सर्वत्रैष विनिर्णयः \nस एव भगवानादिपुरुषो लोकभावनः ॥ ५ ॥\nनारायणोऽखिलाधारो लोकानां स्वस्तये भ्रमन् \nकर्मशुद्धिनिमित्तं तु आत्मानं वै त्रयीमयम् ॥ ६ ॥\nषट्सु क्रमेण ऋतुषु वसन्तादिषु च स्वयम् ॥ ७ ॥\nयथोपजोषमृतुजान् गुणान् वै विदधाति च \nतमेनं पुरुषाः सर्वे त्रय्या च विद्यया सदा ॥ ८ ॥\nउच्चावचैः श्रद्धया च योगानां च वितानकैः ॥ ९ ॥\nअञ्जसा च यजन्ते ये श्रेयो विन्दन्ति ते मतम् \nअथैष आत्मा लोकानां द्यावाभूम्यन्तरेण च ॥ १० ॥\nसंवत्सरस्यावयवान्मासः पक्षद्वयं दिवा ॥ ११ ॥\nनक्तं चेति स पादर्क्षद्वयमित्युपदिश्यते \nयावता षष्ठमंशं स भुञ्जीत ऋतुरुच्यते ॥ १२ ॥\nयावतार्धेन चाकाशवीथ्यां प्रचरते रविः ॥ १३ ॥\nतं प्राक्तना वर्णयन्ति अयनं मुनिपूजिताः \nअथ यावन्नभोमण्डलं सह प्रतिगच्छति ॥ १४ ॥\nकार्त्स्न्येन सह भुञ्जीत कालं तं वत्सरं विदुः \nसंवत्सरं परिवत्सरमिडावत्सरमेव च ॥ १५ ॥\nभानोर्मान्द्यशैघ्र्यसमगतिभिः कालवित्तमैः ॥ १६ ॥\nएवं भानोर्गतिः प्रोक्ता चन्द्रादीनां निबोधत \nएवं चन्द्रोऽर्करश्मिभ्यो लक्षयोजनमूर्ध्वतः ॥ १७ ॥\nउपलभ्यमानो मित्रस्य संवत्सरभुजिं च सः \nपक्षाभ्यां चौषधीनाथो भुङ्क्ते मासभुजिं च सः ॥ १८ ॥\nसपादमाभ्यां दिवसभुक्तिं पक्षभुजिं चरेत् \nएवं शीघ्रगतिः सोमो भुङ्क्ते नूनं भचक्रकम् ॥ १९ ॥\nक्षीयमाणकलाभिश्च पितॄणां चित्तरञ्जकः ॥ २० ॥\nसर्वजीवनिकायस्य प्राणो जीवः स एव हि ॥ २१ ॥\nभुङ्क्ते चैकैकनक्षत्रं मुहूर्तत्रिंशता विभुः \nस एव षोडशकलः पुरुषोऽनादिसत्तमः ॥ २२ ॥\nदेवपितृमनुष्यादिसरीसृपसवीरुधाम् ॥ २३ ॥\nततो भचक्रं भ्रमति योजनानां त्रिलक्षतः ॥ २४ ॥\nमेरुप्रदक्षिणेनैव योजितं चेश्वरेण तु \nअष्टाविंशतिसंख्यानि गणितानि सहाभिजित् ॥ २५ ॥\nततः शुक्रो द्विलक्षेण योजनानामथोपरि \nपुरः पश्चात्सहैवासावर्कस्य परिवर्तते ॥ २६ ॥\nलोकानामनुकूलोऽयं प्रायः प्रोक्तः शुभावहः ॥ २७ ॥\nवृष्टिविष्टम्भशमनो भार्गवः सर्वदा मुने \nशुक्राद्‌ बुधः समाख्यातो योजनानां द्विलक्षतः ॥ २८ ॥\nयदार्काद्व्यतिरिच्येत सौम्यः प्रायेण तत्र तु ॥ २९ ॥\nउपरिष्ठात्ततो भौमो योजनानां द्विलक्षतः ॥ ३० ॥\nपक्षैस्त्रिभिस्त्रिभिः सोऽयं भुङ्क्ते राशीनथैकशः \nद्वादशापि च देवर्षे यदि वक्रो न जायते ॥ ३१ ॥\nप्रायेणाशुभकृत्सोऽयं ग्रहौघानां च सूचकः \nनतो द्विलक्षमानेन योजनानां च गीष्पतिः ॥ ३२ ॥\nएकैकस्मिन्नथो राशौ भुङ्गे संवत्सरं चरन् \nयदि वक्रो भवेन्नैवानुकूलो ब्रह्मवादिनाम् ॥ ३३ ॥\nततः शनैश्चरो घोरो लक्षद्वयपरो मितः \nयोजनैः सूर्यपुत्रोऽयं त्रिंशन्मासैः परिभ्रमन् ॥ ३४ ॥\nएकैकराशौ पर्येति सर्वान् राशीन्महाग्रहः \nसर्वेषामशुभो मन्दः प्रोक्तः कालविदां वरैः ॥ ३५ ॥\nयोजनैः परिसंख्यातं सप्तर्षीणां च मण्डलम् ॥ ३६ ॥\nलोकानां शं भावयन्तो मुनयः सप्त ते मुने \nयत्तद्विष्णुपदं स्थानं दक्षिणं प्रक्रमन्ति ते ॥ ३७\nचंद्र व इतर ग्रह यांचे गमन-गती -\nश्रीनारायण मुनींनी नारदाला याप्रमाणे सूर्याच्या गतींविषयी माहिती सांगितली. त्यानंतर ते नारदाला म्हणाले, \"हे नारदा, चंद्र व इतर ग्रह तारे याबद्दल विशेष असलेल्या गमनाविषयी मी तुला आता माहिती सांगतो. त्यांची गमनस्थाने, आगमनस्थाने याबद्दल तू आता ऐक. कारण त्यांच्या गमनादि क्रियांवरून प्राणीमात्रांना शुभ अशुभ फले प्राप्त होत असतात.\nजसे कुलालाचे चाक म्हणजे कुंभाराचे चाक फिरत असते, त्यावेळी त्याच्यावर असलेल्या कीटादिकांची गती चाकाच्या गतीच्या उलट होते, त्याप्रमाणे राशींनी युक्त असलेल्या कालचक्रामुळे मेरु, ध्रुव यांच्या दक्षिणेकडील स्थानावरून नेहमी गमन करीत असणार्‍या सूर्य व इतर ग्रहांची गती निराळीच असल्यासारखी दिसते.\nत्याचप्रमाणे एका नक्षत्रापासून दुसर्‍या नक्षत्रांमध्ये अनुक्रमाने गमन होत असल्यामुळे त्यामधूनसुद्धा गती निर्माण होतात. सूर्य वगैरे ग्रहांची गती काही निराळीच असते. त्याचप्रमाणे त्या ग्रहांचे एका नक्षत्रातून दुसर्‍या नक्षत्रात गमन होते. त्यामुळे त्यांच्या गती मधूनही होत असतात. अशा पद्धतीने दोघांच्या वेगवेगळ्या दोन गती संभवतात. हे नारदा, सर्व ठिकाणी हाच निर्णय समजावा. सारांश, आदिपुरुष, लोकांचे कारण, सर्व लोकांचा आधार असा जो भगवान नारायण तो लोकांच्या कल्याणासाठीच भ्रमण करीत असतो. कर्मशुद्धीसाठी त्याने स्वतःला तिन्ही वेदांनी युक्त केले आहे. ज्ञाते लोक वेदांच्या सहाय्याने सूर्याबद्दल अंदाज बांधू शकतात.\nसूर्य हा क्रमाक्रमाने सहा ऋतु निर्माण करतो, तो बारा प्रकारात असतो. कर्माच्या भोगाप्रमाणे तो प्रत्येक ऋतुमध्ये होणारे शीत-उष्ण यासारखे गुण धारण करीत असतो. अशा त्या आदि नारायणाला सर्व पुरुष, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या रूपाने पाहून विद्येच्या बलावर, वर्णाश्रम मार्गाने आचरण करून वेदात सांगितल्याप्रमाणे उत्तम अथवा अधम कर्मांनी अत्यंत श्रद्धाशील मनाने, नेहमी यज्ञ समारंभ करून त्याची पूजा करतात.\nया आदिसूर्यनारायणाची जे पुरुष अत्यंत प्रेमाने पूजा करतात त्याचे मनोरथ पूर्ण होऊन अपेक्षित फल मिळते.\nद्युलोक व भूलोक या दोन्ही लोकात बरोबर मध्यभागी जे अंतराळ आहे त्या अंतराळात असलेल्या कालचक्रात हा सर्व लोकांचा आत्मा रहात असतो. त्या कालचक्रात वास्तव्य करूनच तो मेष वगैरे बारा राशी उत्पन्न करतो. त्या बारा राशी ज्या महिन्यांमुळे झाल्या आहेत त्या महिन्यांचा तो आत्मा उपभोग घेतो.\nहे सर्व बारा महिने म्हणजे संपूर्ण संवत्सराचे अवयव होत. तसेच चंद्राच्या कलेप्रमाणे महिन्याचे दोन भाग पडले आहेत. त्यांना पक्ष म्हणतात. सौर गणनेप्रमाणे सव्वा दोन नक्षत्रांची एक म्हणजेच पितरांची दिवसरात्र होते. कालचक्राचा हा सहावा अंश होय. याचा अर्थ असा की दोन राशी भोगीपर्यंत जो काल लागतो त्याला ऋतू असे म्हणतात.\nमास ज्याप्रमाणे संवत्सराचे अवयव आहेत तसेच ते ऋतुदेखील संवत्सराचे अवयवच आहेत. सूर्याला अर्ध्या आकाशमार्गाचे भ्रमण करायला जितका वेळ लागतो, तेवढा काल अत्यंत पूज्य आहे असे प्राचीन ज्योतिष अयन यांनी सांगितले आहे. या अयन ज्योतिष्याला सर्व मुनी अत्यंत मान देतात.\nसूर्याला हे संपूर्ण अंतरिक्ष म्हणजे संपूर्ण नभोमंडळ आक्रमण करण्यासाठी जेवढा काळ लागतो त्याला सर्व ज्ञानी जनांनी शोधून काढले असून त्यांची गणना केली आहे.\nहे नारदा, सर्व लोकांचे कल्याण करणारे असे हे पंडित वत्सर म्हणून संबोधतात. संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर, इद्वत्सर असे वत्सराचे पाच प्रकार असून ते सूर्याच्या गतीप्रमाणे म्हणजे मंद, शीघ्र, मध्यम वगैरे गतीमधून भ्रमण केल्यामुळे हे पाचही प्रकारभेद निर्माण होतात असे कालाची गती जाणणारे सांगत असतात. याप्रमाणे सूर्याची गती सांगण्यात आलेली आहे. हे नारदा, आता या सूर्यगतीप्रमाणेच चंद्राच्याही वेगवेगळ्या गती आहेत त्या तू समजून घे. मी आता तुला चंद्राच्या गती सांगतो.\nसूर्यमंडल व चंद्र यातील अंतर एक लक्ष योजनांचे आहे. तो औषधीचा पती आहे. सूर्याच्या संवत्सराप्रमाणे चंद्र पंधरावडयाचा भोग घेत असतो. दर सव्वादोन दिवसांचा भाग पाडून तो संपूर्ण महिन्याचा भोग भोगतो व संपूर्ण पक्षाचा भोग तो फक्त एकाच दिवसाच्या योगाने घेतो.\nअशा या प्रमाणात तो चंद्र गतीमध्ये शीघ्र असून सर्व नक्षत्रांचा तो भोग घेतो. तसेच त्याच्या कला क्षीण होत जातात. त्यांच्यामुळे तो पूर्व व अपर पक्षांचा बलाने अहोरात्र निर्माण करतो व पितरांचे चित्तरंजन करीत रहतो. सर्व जीवन अन्नमय असल्यामुळे प्राण हा जीवनाला आवश्यक असतो. म्हणून वस्तुतः तोच जीव आहे. तोच परमेश्वर प्रभू तीस मुहूर्तांनी एका एका नक्षत्राचा भोग घेत रहातो. तोच या सर्व सोळा कलांचा स्वामी असून अनादि व उत्तम पुरुष आहे. वास्तवीक तो मनोमय आहे. पण तो अंतमय असून अमृताचे स्थान आहे. चंद्र हा साक्षात सुधेची खाण आहे.\nदेव, पितर, मनुष्ये, वेलीप्रमाणे सरपटणारे तिर्यक प्राणी यांना जीवनशक्ती देणे हे त्याचे शील आहे. म्हणून त्या चंद्रालाच सर्वमय असे म्हणतात. त्या चंद्रापासून तीन लक्ष योजने अंतरावरून नक्षत्रमंडलाचे भ्रमण होत असते. ईश्वराने मेरूच्या दक्षिण बाजूसच चंद्राची योजना करून ठेवली आहे.\nअभिजित वगैरे नक्षत्रांसह एकूण अट्टावीस नक्षत्रे आहेत. अशी कालगणना करण्यात आली आहे. या नक्षत्रांपासून दोन लक्ष योजने अंतरावर शुक्र हा ग्रह आहे. तो सूर्याच्या पुढे तर कधी मागे आणि काही वेळा सूर्याच्याबरोबर भ्रमण करीत असतो.\nतो भगवान शुक्र, शीघ्र, मंद आणि सम या सर्व गतीतून फिरत असतो. बहुधा शुक्र हा ग्रह सर्वच लोकांना अनुकूल असतो व शुभ फल प्राप्त करून देत रहातो असे ज्योतिष शास्त्रज्ञ सांगतात.\nहे नारदमुने, जे ग्रह वृष्टीला प्रतिबंध करतात त्या सर्व ग्रहांना हा प्रभू शुक्र शांत करीत असतो. या शुक्रापासून दोन लक्ष योजने अंतरावर एक ग्रह असून तो बुध या नावाने प्रसिद्ध आहे.\nहा बुध ग्रह शुक्राप्रमाणेच नेहमी शीघ्र, मंद व सम गतीतून भ्रमण करतो. ज्यावेळी बुध सूर्याला सोडून जातो तेव्हा त्या भागात बहुधा वावटळी, मेघपात, अतिवृष्टी इत्यादींपासून भय निर्माण होणार असे स्पष्टपणे सुचवून ठेवतो.\nया बुधानंतर पुढे दोन लक्ष योजनांवर मंगळ हा ग्रह आहे. हे नारदा, हे देवर्षे, जर मंगळ हा ग्रह वक्री झाला नाही तर तीन, तीन पक्षांनी तो सर्व बारा राशीही भोगत असतो. बहुधा हा ग्रह अशुभ निर्माण करतो, तसेच दुःखांचा सूचक तो ग्रह आहे.\nया तीव्र मंगळामुळे दोन लक्ष योजनांवर तो देवांचा गुरु बृहस्पती फिरत असतो. तो वर्षभर फिरत असतो व तो एकएक अशा क्रमाने सर्व राशी भोगतो. जर हा गुरु वक्र झाला तर ब्रह्मज्ञांना म्हणजे ब्राह्मणांना हा कधीही अनुकूल होत नाही.\nया बृहस्पतीच्या पुढे आणखी दोन लक्ष योजने अंतरावर तो महाघोर शनैश्वर आहे. हा सूर्यपुत्र असून सतत भ्रमण करीत रहातो व तीस महिन्यांनी एक अशा सर्व राशीतून हा महाग्रह फिरतो व त्यांचा भोग घेतो. हा ग्रह अशुभ व मध्यम फले मुख्यतः देत असतो, असे ज्योतिषमार्तंड सांगत असतात.\nया शनैश्वराच्या उत्तरेला पूर्णपणे अकरा लक्ष योजने इतक्या दूर अंतरावर सप्तऋषींचे मंडल भ्रमण करीत असते असे ज्ञानी जनांनी शोधून काढले असून त्यांची गणना केली आहे.\nहे नारदा, सर्व लोकांचे कल्याण करणारे असे हे सात मुनी आहेत. विष्णुपद नावाचे जे प्रसिद्ध स्थान आहे त्याच्या दक्षिणेकडून हे सप्तर्षीचे मंडल भ्रमण करीत असते.\"\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादलसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे\nसोमादिगतिवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T11:03:11Z", "digest": "sha1:6SQNDFT2L4YEFWSBG7LQV6Q7ZD357MUM", "length": 9012, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लॅस्टिकबंदी : कॅन्टोन्मेन्ट हद्दीतही छापे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लॅस्टिकबंदी : कॅन्टोन्मेन्ट हद्दीतही छापे\n150 किलो साहित्य जप्त : दोघांकडून 10 हजार रु. वसूल\nपुणे – प्लॅस्टिक बंदीअंतर्गत कॅंटोन्मेंट बोर्डाने लष्कर परिसरात धडक कारवाई केली. यात सुमारे 150 किलो प्लॅस्टिक साहित्य ताब्यात घेतले असून व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती बोर्ड प्रशासनाने दिली.\nप्लॅस्टिक बंदीअंतर्गत महापालिकेने शहरात विविध ठिकाणी धडक कारवाई करून प्लॅस्टिक जप्त केले. महापालिकेपाठोपाठ आता कॅन्टोनमेंट बोर्डानेही प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू केली. लष्कर परिसरात मोहिमेदरम्यान, बुटी स्ट्रीट परिसर, महात्मा गांधी रस्ता, शिवाजी मार्केट परिसरातील दुकानांची तपासणी करून 100 ते 150 किलो प्लॅस्टिक ताब्यात घेण्यात आले. तसेच व्यापाऱ्यांकडून प्राथमिक दंडापोटी एकूण 10 हजार रुपये वसूल करण्यात आले.\nबंदी घातलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरणाऱ्यांवर 5 ते 25 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांची शिक्षा होणार आहे. या निर्णयाची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) नुकतीच राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तीन अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर लगेचच बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्या सूचनेनुसार गुरुवारी आरोग्य निरीक्षक आर. टी. शेख यांच्या नेतृत्त्वाखाली प्लॅस्टिकबंदीसाठी धडक कारवाई मोहिम राबविण्यात आली.\nप्लॅस्टिक वापरामुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत आहे. प्लॅस्टिक पिशव्या व वस्तूंमुळे नद्या, नाले, गटारे तुंबत असून त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे. प्लॅस्टिक विल्हेवाटीचा ताणही कचरा डेपोवर येत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी बोर्ड हद्दीतील नागरिकांनी प्लॅस्टिक वापरू नये.- संजय झेंडे, आरोग्य विभागप्रमुख, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleछत्तिसगढमध्ये तब्बल 60 नक्षलवादी शरण…\nNext articleध्वनी प्रदुषण करणाऱ्या मेट्रो रेल प्राधीकरणावर कारवाई करणार का \n‘गुजरात’मधून येणाऱ्या प्लॅस्टिकवर कारवाई करणार : रामदास कदम\nप्लॅस्टिकचे उत्पादन करणाऱ्या 16 कंपन्यांवर बंदी\nप्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड\nसाडेतीन टन प्लॅस्टिक जप्त\nपाक अर्थव्यवस्थेत मंदी; विकास दर 5.2 टक्‍क्‍यांवर\nपाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://bmmindia.org.in/home/news/3", "date_download": "2018-10-16T10:25:15Z", "digest": "sha1:35T2WRWUJQHAV3FZ2IOJ4TD6OKSWXZJG", "length": 4509, "nlines": 21, "source_domain": "bmmindia.org.in", "title": "वृत्त / संदेश", "raw_content": "\nसभासदत्व नियम / अर्ज\nसेंधवा येथे संस्था संवाद संपन्न\nआज दिनांक 22 सप्टेंबर रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कार्याध्यक्ष श्री मिलिंद महाजन, कार्यवाह श्री दीपक कर्पे व संस्था समन्वयक श्री चंद्रशेखर आप्टे यांनी महाराष्ट्र ब्राह्मण समाज सेंधवा येथे मराठी भाषी समाजाच्या विविध संस्था प्रतिनिधीं सोबत संवाद साधला. सेंधवा येथे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे व्यक्तिगत किंवा संस्थागत सदस्य नाहीत म्हणून मुद्दाम हा कार्यक्रम आखला गेला होता. कार्याध्यक्षांशी भेटायला स्थानिक मराठी भाषी पाटिल समाज, चौधरी समाज, भोई समाज, माळी समाज, शिम्पी समाज, सोनी समाज, नाथ समाज आणि मराठी समाज चे पदाधिकारी आवर्जून आले होते. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मदतीनं विविध संस्थांची उन्नति कशी होउ शकते यावर सुसंवाद घडून आला. प्रसंगी महाराष्ट्र ब्राह्मण समाज सेंधवा नी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संस्थागत सभासदत्व पत्करले, तसंच 5-6 संस्थांनी तर जवळ जवळ 25 लोकांनी लवकरच रीतसर सभासदत्व घेण्याचा निर्धार व्यक्त केला.\nह्या भेटी दरम्यान सेंधवा येथील राज्य स्तरीय पदक विजेता मुलींने कत्थक नृत्य प्रस्तुत केले. सेंधवा येथील समाजातील बाल गोपालांनी कार्याध्यक्षांची विशेष भेट घेतली. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आखणी सेंधवा येथील नगर पालिका परिषद मध्ये नुकत्याच निर्विरोध निर्वाचित झालेल्या नगरसेविका सौ. मेधा श्याम एकडी यांचे होते. अध्यक्ष श्री उपासनी यांच्या नेतृत्वात अतिथि स्वागत केले गेले. सभेत कार्यवाह श्री दीपक कर्पे यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांचा परिचय दिला, तत्पश्चात श्री मिलिंद महाजन यांनी सभेस प्रेरक असे उद्बोधन दिले. कार्यक्रमाची सांगता श्री महागणपति च्या महाप्रसाद सहभोजनानी झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_577.html", "date_download": "2018-10-16T10:33:05Z", "digest": "sha1:PGMAH2Y4PRKXJXN2GGNZ7CBCIEGAOWJH", "length": 15830, "nlines": 124, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विज महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विज महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा\nशेवगाव प्रतिनिधी ( रवी उगलमुगले )\nशेवगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज शेवगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला,यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत भारनियमनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला,\nऐन सणासुदीच्या काळात राज्यामध्ये व अहमदनगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियम वाढले आहे,त्यामुळे एकूणच शेतकरी,विद्यार्थी,यांच्यावर या भारनियमनाचा विपरीत परिणाम होत आहे,रात्रीच्या वेळी चोऱ्यांचे प्रमाण ही या भारनियमामुळे वाढले आहे,विज महामंडळाकडून रात्रीच्या वेळी तसेच दिवसा तसेच रात्री अवेळी भारनियम केले जाते, शेतकऱ्यांना प्यायला पाणी नसतानाही शेतकऱ्यांवर भारनियमनाची वेळ यायला नको असताना ही भारनियम केले जात आहे,याला जबाबदार वीज महामंडळाचे अधिकारी व सरकार आहे,शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे गरजेचे असताना रात्रीच्या वेळी मुद्दाम लाईट सोडलीे जाते,रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर विंचू,साप तसेच बिबट्याचे हल्ले होण्याची भीती जास्त आहे,ऑक्टोबर मध्ये प्रचंड उष्णता असतानाही घरगुती वापराची वीज जायला नको तरीसुद्धा लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे,त्यामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे या सर्व गोष्टींमध्ये जर सुधारणार नाही झाली तर मोठा उद्रेक होईल व यास शासन व वीज वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील भविष्यकाळात यामध्ये सुधारणा न झाल्यास माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही कोळगे त्यांनी दिला,या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे उपकार्यकारी शाखा अभियंता चिंचाणे यांना कंदील भेट घेऊन निवेदन दिले,यावेळी कोळगे यांनी सरकारचा यावेळी तीव्र शब्दात निषेध केला,तसेच यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली,भारनियमनाच्या या प्रश्नाबरोबरच पिंगेवाडी,लखमापुरी,चांगतपुरी या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी ही या वेळी कार्यकर्त्यांनी मांडल्या तसेच कांबी येथील सिंगल फेजचे काम पूर्ण का होत नाही,अशी विचारणाही कार्यकर्त्यांनी चिंचाणे यांना केली,\nआजच्या या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,ताहेर पटेल,नंदू मुंढे,भागवत लव्हाट, नगरसेवक सागर फडके,अनिल सरोदे,संतोष जाधव,गंगाशेठ पायघन,संतोष पावशे,मोहित पारनेर कैलास मस्के इमरान शेख नितीन बटुळे,गोविंदा किडमिंचे, मोबीन तांबोळी आदीसह युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशेवगांव तालुक्यामध्ये विजेची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने येणारी वीज ही तालुक्यासाठी अपुरी पडत आहे, परंतु येत्या दोन-तीन दिवसात हे भारनियम पूर्णपणे कमी करण्यात येईल व तालुक्यामध्ये सुरू असलेले भारनियमन बंद करण्यात येईल.\nशंकर चिंचाणे शाखा अभियंता शेवगाव\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.rmponweb.org/more_event.aspx?id=2107", "date_download": "2018-10-16T10:35:11Z", "digest": "sha1:XJNHGUOMU5XO3O4QMC3E6KFDCI2XJPXC", "length": 3345, "nlines": 65, "source_domain": "www.rmponweb.org", "title": "Rambhau Mhalgi Prabodhini", "raw_content": "\nकार्यक्रम संयोजन प्रशिक्षण शिबिर दि. १७-१८ नोव्हेंबर, २०१८ स्थान : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (प.)\nशालेय ग्रंथपाल / साहाय्यक ग्रंथपाल क्षमता विकास कार्यशाळा दि. २०-२१ ऑक्टोबर, २०१८ स्थान : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर (प.\nराजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी, पुणे येथे नेतृत्व विकास कार्यशाळा (८-९ सप्टेंबर, ६-७ ऑक्टोबर, १७-१८ नोव्हेंबर २०१८)\nसामाजिक संस्थांसाठी सी.एस.आर. कार्यशाळा दि. २-३ जून, २०१८ रोजी भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील काही क्षणचित्रे...\nसामाजिक संस्थांसाठी सी.एस.आर. कार्यशाळा दि. २-३ जून, २०१८ रोजी भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात आयोजित झाली या कार्यशाळेतील काही क्षणचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://bmmindia.org.in/home/news/5", "date_download": "2018-10-16T09:33:26Z", "digest": "sha1:NKZI6FSC6IXMWPJ7ZF7C27SJPAJ4FSRZ", "length": 4227, "nlines": 22, "source_domain": "bmmindia.org.in", "title": "वृत्त / संदेश", "raw_content": "\nसभासदत्व नियम / अर्ज\nमराठी भाषा परीक्षा 2018 ह्या वर्षी 25 डिसेंबर 2018 रोजी होतील\n* मराठी भाषा, संस्कृती, ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा 2018*\nसर्व माननीय सभासदांस कळविण्यात हर्ष वाटतो कि बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं दर वर्षी होणाऱ्या मराठी भाषा, संस्कृती, ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा ह्या वर्षी पासून \"बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था (महाराष्ट्र शासन),मुंबई\" ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणार आहेत. आवश्यक असलेल्या स्वीकृती व अनुमती घेण्यात थोडा विलंब झाल्या मुळे ह्या वर्षी हा उपक्रम 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करता आला नाही. तरी वर्ष 2018 करीताच्या परीक्षा आणी स्पर्धा आता दिनांक 25 डिसेंबर 2018 (मंगळवार) रोजी सर्व केंद्रांवर वर आयोजित करण्यात येतील. दोन्ही संस्थांच्या संयुक्त आयोजन समिती द्वारे विचारविमर्श अंती पुढच्या वर्षा पासून अर्थात 2019 पासून ह्या परीक्षा नवीन अभ्यासक्रमाच्या आधारावर घेण्याचा निर्णय ठरला आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या सूचने सोबत आम्ही आवाहन करीत आहोत की बृहन्महाराष्ट्रात विविध नवीन केंद्र चालू करण्याचे प्रस्ताव आपण आम्हाला त्वरित पाठवावे व तसेच पूर्वी चालू असलेले केंद्र कांही कारणाने बंद झाले असल्यास व आता ते पुन्हा सुरु करावयाचे आहे त्यांनी देखील आपला लेखी प्रस्ताव आम्हाला dilipkumbhojkar@gmail.com ह्या ईमेल वर पाठवावा. ह्या संबंधीचे विस्तृत परिपत्र, निबंधाचे विषय इत्यादी साहित्य, मराठी भाषा परीक्षा प्रमुख ह्यांचा कडून संबंधितांस लवकरच प्राप्त होईल . धन्यवाद दिलीप कुंभोजकर प्रधान कार्यवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4853-babay-boy-left-his-house-mid-night-and-go-away-2-km-from-his-house", "date_download": "2018-10-16T10:57:22Z", "digest": "sha1:BZV2DPRSUGCKU6QBKLG4B5XQSL5KXY56", "length": 8436, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मध्यरात्री चिमुरड्याने घराची कडी उघडली अन्... त्याच्या प्रतापाने संपूर्ण गावाची झोप उडाली - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमध्यरात्री चिमुरड्याने घराची कडी उघडली अन्... त्याच्या प्रतापाने संपूर्ण गावाची झोप उडाली\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nखर आहे की लहान मुलांची मन कधी तळ्यात तर कधी मळ्यात असतात. कधी त्यांच्या मनात काय येईल त्याचा थांगपत्ता लागण थोड कठीणचं असतं. त्यामुळे अक्षरशहा घरातल्यानां त्यांच्या लहानग्यांकडे खूप लक्ष द्याव लागत. त्यातल्या त्यात आईचा आपल्या बाळा विषयाचा जिव्हाळा काही वेगळाच असल्यानं आईची जबाबदारी ही जास्तच येते. असं वारंवार का सांगितलं जातं, याची प्रचिती वसईतल्या कोळी कुटुंबीयांना आली आहे. रात्री आई-वडील झोपलेले असताना अडीच वर्षाच्या मुलाने केलेल्या प्रतापाने संपूर्ण गावाची मात्र झोप उडाली.\nनायगावच्या खोचीवड्यातला अडीच वर्षांचा नॅथलीन 13 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता झोपेतून अचानक उठला. त्यानंतर त्याने बेडरुमची कडी काढली व तसाच पुढे गेला. मग त्याने घराची कडी काढली. त्यानंतर त्याने गेटची कडी काढून तो घराबाहेर पडला. रात्रीच्या अंधाऱ्या गल्लीत तो तसाच चालत राहिला. थोड-थोडकरत नॅथलीनं दोन किलोमीटरचा पल्ला गाठला. आपला बच्चू रात्रीच घरातून बाहेर निघून गेला असल्याची पुसटशी कल्पना ही नॅथलीनच्या आई-वडीलांना नव्हती. इकडे सकाळी उठल्यावर जेव्हा 5 वाजता नॅथलीनचे पालक जागे झाले आणि त्यांना नॅथलीन दिसला नाही तेव्हा त्यांच्या काळजाचा ठेका चुकला.\nअख्खा गाव नॅथलीनला शोधू लागला. नको-नको ते विचार आई-वडीलांच्या मनात येऊ लागले. कुणी शेजाऱ्यांकडे त्याचा शोध घेतला,तर कुणी इकडे-तिकडे शोधले. कुणी त्याचं अपहरण तर केलं नसेल ना असे प्रश्न डोक्यात येऊ लागले. या सगळ्या गोंधळात 8 वाजले आणि व्हॉट्सॅपवर एक मेसेज आला आणि नॅथलीनच्या आई-बापांचा जीव भांड्यात पडला.\nनॅथलीन जेव्हा मध्यरात्री रस्त्यावर निवांत फिरत होता तेव्हा दोन भल्या माणसांनी त्याला पोलीस ठाण्याला पोहोचवलं. याच नागरिकांच्या सर्तकतेमुळे नॅथलीन आणि त्याच्या पालकांची पुन्हा भेट होऊ शकली.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24007", "date_download": "2018-10-16T11:21:19Z", "digest": "sha1:537QC4QWRLSPTGIKSKSW3HNM2QY5O5DV", "length": 3762, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Android App : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.\n२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.\nमायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nRead more about मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thackeray-fadanis-future-voting-box-31546", "date_download": "2018-10-16T10:17:57Z", "digest": "sha1:MRGKM2OFGFKDMQ5A2ZRMHLOPH7OKWTDL", "length": 16829, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "thackeray fadanis future in voting box ठाकरे, फडणवीसांचे भवितव्य मतपेटीत! | eSakal", "raw_content": "\nठाकरे, फडणवीसांचे भवितव्य मतपेटीत\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\nमुंबई - महापालिका निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची लढाई असली, तरी या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य डावावर लागले आहे. मतदारांनी आज कौल दिला आहे. राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य कुलूपबंद झाले आहे. 23 फेब्रुवारीला ते कुलूप उघडेल. निकालानंतर राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.\nमुंबई - महापालिका निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची लढाई असली, तरी या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य डावावर लागले आहे. मतदारांनी आज कौल दिला आहे. राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य कुलूपबंद झाले आहे. 23 फेब्रुवारीला ते कुलूप उघडेल. निकालानंतर राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.\nयुती तुटल्यास राज्यात शिवसेना भाजपमध्येच थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. महानगरांमध्ये या दोन्ही पक्षांची प्रमुख ताकद असल्याने संपूर्ण निवडणुकीचा केंद्रबिंदू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. त्यामुळे आता ही कार्यकर्त्यांची लढाई राहिलेली नसून पक्षश्रेष्ठींचे महाभारत झाले आहे. या महाभारतात फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही नेत्यांचे राजकारण आज कुलूपबंद झाले. फडणवीस आणि ठाकरे यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नशीबही मतपेटीत बंद झाले.\nदेवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - संपूर्ण राज्याची जबाबदारी यांच्यावर होती. मुख्यमंत्रीच भाजपचे एकमेव स्टार प्रचारक होते. त्यामुळे पोस्टरवही पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा फडवीसच मोठे होते. युती तुटल्याने एकहाती सत्ता मिळवण्याचे आव्हान त्यांना आहे. ते त्यांनी यशस्वी केल्यास राज्याच्या राजकरणात त्यांना पक्षांतर्गत आणि विरोधकांमध्येही स्पर्धक राहाणार नाही, असे बोलले जात आहे. मात्र यात ते अपयशी ठरले तर त्यांनाही मोठी राजकीय किंमत चुकवावी लागले, असे राजकीय जाणकार सांगतात.\nउद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख - महापालिका हा शिवसेनेचा श्‍वास आहे. त्यामुळे मुंबई - ठाण्यासारखी महापालिका हातची गेल्यास त्याची मोठी किंमत उद्धव ठाकरे पर्यायाने शिवसेनेला चुकवावी लागेल. भाजपला थेट भिडू शकतो, अशी ओळख आता उद्धव यांची झाली आहे. ती कायम ठेवण्यासाठी त्यांना मुंबई, ठाणे, नाशिक या महापालिका ताब्यात घ्याव्याच लागतील. यात उद्धव यांचे डावपेच अपयशी झाल्यास त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना आणखी पाच वर्षे थांबावे लागेल. भाजपशी युती करून महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला, तरीही उद्धव यांचे ते अपयशच असेल, असे बोलले जात आहे.\nअध्यक्ष राज ठाकरे, मनसे अध्यक्ष - विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना अपयश आले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही त्यांना अनेक नगरसेवक सोडून गेले. त्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मनसेची अस्तित्त्वाची लढाई आहे. या लढाईत पक्षाला संजीवनी मिळणे अवघड असले, तरी किमान राजकीय अस्तित्व टिकण्यासाठी मनसेची ही लढाई आहे.\nसंजय निरूपम, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष - देशभरात कॉंग्रेसला प्रतिकूल वातावरण असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी न करण्याचा निर्णय घेऊन संजय निरुपम यांनी वरीष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून घेतली. त्यातच तिकीट वाटपावरूनही पक्षांत प्रचंड नाराजी आहे. आतापर्यंत सत्तेपासून कॉंग्रेस लांबच राहिली असली तरी नेहमी दुसऱ्या क्रमांकांचे नगरसेवक निवडून येत होते. मात्र यावेळी हा क्रमांक घसरल्यास निरुपम यांची खुर्ची कायमची जावू शकते, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T10:55:14Z", "digest": "sha1:ZT2OJTI55PFPYBLNTVJ3JYBQZX2H2YDF", "length": 5152, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फरीदकोट जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख फरीदकोट जिल्ह्याविषयी आहे. फरीदकोट शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nफरीदकोट हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र फरीदकोट येथे आहे.\nअमृतसर • कपुरथळा • गुरदासपूर • जालंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • रुपनगर • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nजलियांवाला बाग • सुवर्णमंदिर\nअमृतसर • कपुरथला • खेमकरण • गुरदासपुर • जलंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • मोहाली • रूपनगर • रोपड • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nसतलज • बियास नदी • झेलम नदी • चिनाब नदी • रावी नदी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०१५ रोजी १२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-5916", "date_download": "2018-10-16T10:05:06Z", "digest": "sha1:3YVZCO4W2KMP4GYRU6MQB5TCVM2P2XOF", "length": 6884, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "शेणवे शाखा सहाय्यक अभियंता आहे की ठेकेेदार? | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nशेणवे शाखा सहाय्यक अभियंता आहे की ठेकेेदार\nआसनगाव,दि.२७(वार्ताहर)-महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा भोंगळ व अनागोंदी कारभार चर्चेत असतानाच शेणवा या ठिकाणी शाखा सहाय्यक अंभियंता या पदावर असलेले श्रीनिवासन महामंडळाचे काम करण्यापेक्षा ठेकेदारी करताना दिसून येत आहेत. सामान्य नागरिकांना एका विद्युत कनेक्शनसाठी दररोज हेलपाटे मारून दोन-तीन महिने वाट पाहावी लागते तर श्रीमंतांच्या ङ्गार्म हाऊसवर लगेचेच त्यांना ट्रान्सङ्गॉर्मर बसविले जात आहेत, अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत व कार्यालयात कधीतरीच दिसणारे हे अधिकारी अंभियता आहेत का ठेकेदार, असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूवीँ आदिवली येथील कान्हे या ङ्गार्महाऊसवर ३१५ के.व्ही.चा ट्रासंङ्गार्मर बसवून एच.टी. व एल.टी लाईनचे काम श्रीनिवासन यांनी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन केले आहे. तसेच त्यांनी मंजूर नसलेल्या प्लॉंटमधील पोल शिप्टीगचे काम चालू असून निमानपाडा येथे लाईन मंजूर नसतानादेखील ङ्गार्महाऊससाठी कनव्हर्जन करून नवीन लाईन व पोल टाकण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी विद्युत कंपनीचे साहित्य वापरून कामे करून घेतली आहेत. अजूनही बरेच ठिकाणी या सहाय्यक अंभियत्याची कामे चालू असून वायरमन जगताप व गंवादे नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असून वरिष्ठ अधिकारी त्यांना अभय देत असल्याचे कर्मचार्‍यांच्या बोलण्यावरून येत आहे. एखाद्या शेतकर्‍याने मीटरसाठी अर्ज केला तर त्याच्याकडे जास्त पैशांची मागणी केली जाते व मीटर बसवायला कमीत कमी तीन-चार महिने उलटून जातात व त्यातही अंतर जर १२० ते १५० ङ्गूट असेल तर मीटर दिला जात नाही. उलट एखाद्या ङ्गार्महाऊसवाल्याचे पैसे घेऊन कितीही अंतर असले तरी काम केले जात आहे. आउट सोर्रसिंगचे कर्मचारी, वायरमँन अनधिकृतपणे काम करतात. अशा कामचोर व मुजोर अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत पानसरे यांनी मुख्य अभियंता जलतरे यांच्याकडे केली आहे. सदर शेणवे विभाग म.रा.वि.मं चे सहाय्यक अभियंता श्रीनिवासन यांची लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती करवाई करण्यात येईल, असे जलतरे, मुख्य अभियंता, कल्याण यांनी ठाणेवैभवशी बोलताना सांगितले.\nप्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, मृतदेह फेकला नदीत\nअभिनव विद्यालयाचा निकाल १०० टक्के\nशहापूरच्या आदिवासींचा घसा कोरडाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%AA", "date_download": "2018-10-16T09:47:00Z", "digest": "sha1:FCZ3PN4L6M56YTT735SWW34XJIOB7QVJ", "length": 5479, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ३७४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३५० चे - ३६० चे - ३७० चे - ३८० चे - ३९० चे\nवर्षे: ३७१ - ३७२ - ३७३ - ३७४ - ३७५ - ३७६ - ३७७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ३७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ४ थ्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_770.html", "date_download": "2018-10-16T10:32:38Z", "digest": "sha1:NE7PTDCN7NFJ7CYFO2SMVMINNVAP4IRP", "length": 13488, "nlines": 120, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "माण तालुक्यातील आंधळी तलावात खडखडाट; पाणी टंचाईची शक्यता | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nमाण तालुक्यातील आंधळी तलावात खडखडाट; पाणी टंचाईची शक्यता\nगोंदवले (प्रतिनिधी) : अपुर्‍या पावसामुळे यंदा आंधळी तलाव पूर्णपणे आटला आहे. पाण्यासाठी इतर पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने दहिवडीसह गोंदवलेकर ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत आहे.\nआंधळी तलावावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून दहिवडी व गोंदवले बु ही दोनच गावे सुरवातीपासून कायमस्वरूपी पाणी उचलत आहेत. या योजनेत समाविष्ट असल्याने दोन्ही गावांना टंचाईच्या काळात शासनाकडून टँकरही मिळत नाही. त्यामुळे टंचाईच्या काळात दोन्ही गावांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी होते.\nपरिणामी, आर्थिक कुवत नसताना स्थानिक प्रशासनालाच लोकांची तहान भागवण्यासाठी कमालीची धडपड करावी लागते. दुष्काळ निवारणासाठी गेल्या दोन-तीन वर्षांत माण तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पावसाचे पाणी ज्या-त्या भागात अडवले गेले आहे. माण नदीच्या उगम झालेल्या कुळकजाई, भांडवली, मलवडी भागात मोठ्या प्रमाणात कामे झाल्याने आंधळी तलावात येणारा पाण्याचा स्रोत जागोजागी अडवण्यात आला आहे. त्यामुळे आता पावसाचे पाणी नदीतून आंधळी तलावात येण्याचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. या परिसरात मोठा पाऊस होऊन आंधळीच्या पश्चिमेकडील येणारे सर्व पाणीसाठे भरून वाहिल्याखेरीज तलावात पाणी येणे मुश्किल बनले आहे. यंदा या भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याने तलावातील पाण्याने गेल्या दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे. तरीही गरज म्हणून तलावातील मृत साठ्यातून गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीसाठी अगदी अल्पकाळ टिकणार असल्याने भविष्यात दहिवडी व गोंदवल्याला मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आगामी काळात जिहे-कटापूर योजना पूर्ण होईपर्यंत आंधळी तलावात पुरेसे पाणी उपलब्ध होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे या दोन्ही गावांना पाण्यासाठी आता इतर पर्याय शोधावेच लागणार आहेत.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-45841971", "date_download": "2018-10-16T10:42:49Z", "digest": "sha1:SZXLS6MX7S3VSDAVRWY7HJZMJAFKLDKR", "length": 7721, "nlines": 120, "source_domain": "www.bbc.com", "title": "पैशाची गोष्ट - पब्लिक प्रॉव्हिडंट फंडविषयी सर्वकाही जाणून घ्या - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपैशाची गोष्ट - पब्लिक प्रॉव्हिडंट फंडविषयी सर्वकाही जाणून घ्या\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\n2018च्या पुढच्या तिमाहीत सरकारने काही बचत ठेवींवरचे व्याजदर वाढवले आहेत. त्यातल्या PPF बद्दल आज बोलणार आहोत.\nPPF किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे खातं उघडायचं कसं कुठे त्यावर व्याज किती मिळतं PPF गुंतवणुकीचे फायदे काय\nजाणून घेऊया यंदाच्या पैशाची गोष्टमध्ये...\nनिवेदक - ऋजुता लुकतुके\nलेखक - दिनेश उप्रेती\nनिर्माती - सुमिरन प्रीत कौर\nएडिट - राजन पपनेजा\nकोरियन युद्ध लवकरच संपेल; दक्षिण कोरियाचे मून यांचा आशावाद\nमायकेल चक्रीवादळाचं अमेरिकेत थैमान : 'अनेकांनी सारं काही गमावलं'\nरशियाचं सोयुझ रॉकेट उड्डाणाच्या अवघ्या दीड मिनिटानंतर कोसळलं\nमराठी कुटुंबावर इंग्लंडमध्ये हल्ला : आठवडा होत आला तरी हल्लेखोर मोकाट\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ अमेरिकेत मध्यावधी निवडणूक : डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांची परीक्षा\nअमेरिकेत मध्यावधी निवडणूक : डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांची परीक्षा\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\nव्हिडिओ पाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\nव्हिडिओ भूकंपातून वाचलेल्या चाहत्याला आल्या स्टार फुटबॉलपटूच्या शुभेच्छा - व्हीडिओ\nभूकंपातून वाचलेल्या चाहत्याला आल्या स्टार फुटबॉलपटूच्या शुभेच्छा - व्हीडिओ\nव्हिडिओ व्हीडिओ : भारतात थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसविषयी जाणून घ्या\nव्हीडिओ : भारतात थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसविषयी जाणून घ्या\nव्हिडिओ भेटा मिस ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धा जिंकणाऱ्या ट्रान्स मॉडेलना\nभेटा मिस ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धा जिंकणाऱ्या ट्रान्स मॉडेलना\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_4710.html", "date_download": "2018-10-16T10:24:01Z", "digest": "sha1:XQAKOUL3FTSLSPQGTCVG5C3WQVBNJQKB", "length": 12406, "nlines": 120, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महावितरणच्या कर्मचाऱ्याला दोघांनी लुटले | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nमहावितरणच्या कर्मचाऱ्याला दोघांनी लुटले\nराहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याने ड्युटीवर चाललेल्या ब्राह्मणी येथील महावितरण कर्मचाऱ्याला पांडुरंग तुकाराम तेलोरे यांच्या गळ्याला दोघा जणांनी तलवार आणि लावून लुटले. या घटनेत सदर कर्मचाऱ्याच्या बोटातील सोन्याची अंगठी दोघा भामट्याने चोरून नेली. या घटनेमुळे रस्तालुटीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या रस्ता लुटारुंनी पुन्हा डोके वर काढले आहे. ब्राम्हणी येथील तेलोरे हे महावितरण कर्मचारी राहुरी खुर्द येथे थ्री फेजचे काम करण्यासाठी १३२ के. व्हिला रात्री अकरा वाजेदरम्यान येत होते. त्यावेळी राहुरी-शनिशिंगणापूररोड गोटुंबे-तमनर, आखाडा फाटा येथे आले असता पाठीमागून अचानक पांढऱ्या रंगाच्या मारुती ८०० या चारचाकी वाहनातू तोंड बांधून दोघे आले. त्यांनी तेलोरे यांना कार आडवी लावत गळ्याला तलवार व चाकू लावत ‘आवाज केला तर ठार करु’ अशी धमकी देत अंगझडती घेतली. तेलोरे यांच्या घिशात काहीही रोख रक्कम न मिळाल्याने त्या भामट्यानी त्याच्या उजव्या बोटातील सुमारे सात ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेत चोरटे चारचाकी वाहनातून राहुरीच्या दिशेने लंपास झाले. घाबरलेल्या अवस्थेत तेलोरे हे ब्राम्हणी येथे घरी गेले. दरम्यान, आज, दि. २० सकाळी राहुरी पोलिस ठाण्यात येऊन तेलोरे यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, तेलोरे यांची दुचाकीही चोरटे घेऊन जाणार होते. पण दुचाकीचे ‘स्विच’ नादुरस्त झाल्याने चोरटयांनी ती नेली नसल्याचे तेलोरे यांनी सांगितले.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/4477", "date_download": "2018-10-16T10:48:00Z", "digest": "sha1:4E6STXJ576KX53YI2CI7A7H6OZKTLSC3", "length": 35473, "nlines": 274, "source_domain": "aisiakshare.com", "title": " जोड्याची ताटातूट | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमधुराच्या घराची बेल दाबायची म्हणजे का कोण जाणे नेहेमी माझा हात क्षणभर अडखळतो. तसा आजही तो अडखळला. तिच्या घरात शिरलं की माझी चेष्टा, मानहानी करणं असले प्रकार ती करते. त्यामुळे मी बेल वाजवली की आज ती काय म्हणणार असा प्रश्न पडलाच होता. त्याचं उत्तर लवकरच मिळालं.\nत्याचं असं झालं की मधुरा आणि चारुता नुकत्याच वेगवेगळ्या दुकानांत दौलतजादा करायला गेल्या होत्या. असला बाहेरख्यालीपणा केल्यावर त्या धुंदीतच ती परत आली होती. तिच्या दोनतीन प्रकारच्या पायताणांचं प्रदर्शन मांडून झाल्यावर अर्थातच तिची नजर माझ्या बुटांवर गेली. एरवी तिची नजर अशी चटकन झुकत नाही, पण ती उचलल्यावर जो तुच्छतेचा भाव दिसला तो अवर्णनीय होता.\n\"अरे सम्या तुझे हे शूज आहेत की लक्तरं\" बेल दाबताना मनात आलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर हेच. तिच्या बोलण्याने मी काहीसा दुखावलो गेलो. माझे बूट मला खूप आवडतात. पण माझ्या चेहेऱ्यावरच्या वेदनेची बिलकुल कदर न करता ती म्हणाली,\n\"किती वर्षं वापरतोयस तू हे\" माझ्या बुटांकडे तिने असं युटिलेटरियन दृष्टिकोनातून पाहिल्याचा मला राग आला.\n किती वर्षं या बुटांनी माझी साथ दिली हे विचार.\"\n बंर. किती दिवस साथ दिली म्हणे\" मी यडपटासारखा बोलतोय असं तिला सुचवायचं असतं तेव्हा ती \"बंर\"चा असा काहीतरी विचित्र उच्चार करते.\n\"तीन वर्षं चौदा महिने पंधरा दिवस.\"\n दिवस मोजतात वाटतं तुमच्यात फारच गहिरं नातं दिसतंय तुमचं.\"\n\"आहेच मुळी. मला तो दिवस अजून आठवतोय. मी काही कामासाठी बंगलोरला गेलो होतो. सहज रस्त्यावरून जात होतो, तेव्हा शोरूमच्या खिडकीत यांतला उजवा शू दिसला. मी कसल्यातरी अज्ञात बळाने खेचला गेलो. मला वाटतं असा प्रथमदर्शनी प्रेमाचा तो माझा पहिलाच अनुभव. आत्तापर्यंत मी केवळ गरज, पद्धत म्हणून वाट्टेल ते शूज घालायचो हे त्या क्षणी एकदम जाणवलं.\"\n\" तिच्या चेहेऱ्यावर एक चेष्टायुक्त कृत्रिम उत्सुकता होती.\n\"मग काय, मी तिरीमिरीत त्या दुकानात शिरलो. ते शूज पायात घातल्यावर मला अक्षरशः मला आत्मा-परमात्म्याचं मीलन झाल्यासारखं वाटलं. प्रकृती आणि पुरुषच म्हण की. जणू काही माझ्या पायाच्या आत्म्याला नवीन शरीर सापडलं.\"\n\"सम्या, जरा जमिनीवर ये. निदान या तीन वेगवेगळ्या मीलनांपैकी एकच उपमा वापर.\" मधुराला माझ्या बोलण्यातला भाव समजून घेण्यापेक्षा त्याची चेष्टा करण्यातच गंमत वाटते. मी तिला तसं सांगितल्यावर ती म्हणाली,\n\"अरे, पण ते शरीर मर्त्य आहे. त्याचं छिंदंती, दहती वगैर सगळं झालेलं आहे. तुझ्या पायाचा आत्मा अमर आहे. त्याला आता नवीन शरीर देण्याची वेळ आलेली आहे.\"\n\"छे छे, हे चांगले शूज आहेत. मी ते वर्षानुवर्षं वापरले आहेत, आणि अजून अनेक वर्षं आमची जोडी टिकून राहाणार आहे.\"\nपण पुढच्यावेळी आम्ही पाच जण कॅफे क्रस्टीजमध्ये भेटलो तेव्हा हा विषय तिने मुद्दाम उकरून काढला. आणि सगळ्यांना रंगवून रंगवून हा किस्सा सांगितला.\n\"सम्याला वाटतंय मी त्याला म्हणते तुझी बायको टाकून नवीन कर... आणि तो म्हणतोय 'नाही, नाही, ती तितकी वाईट नाही, मी तिला सुधरण्याचा प्रयत्न करेन'\" तिने हे म्हटल्यावर सगळेजण फिदीफिदी हसले त्याचा मला रागच आला. त्यात सगळ्यांनी टेबलाखाली वाकवाकून माझ्या बुटांकडे पाहायला सुरूवात केली.\n\"खरंच रे सम्या, फारच भीषण अवस्था झाली आहे. नवीन घेऊन टाक\" प्रसादसारख्या कंजुषानेही असं म्हणावं\n\"हेच बूट वापरत राहिलास तर तुझे पाय बूट फाडून बाहेर येतील. क्रिकेटमध्ये बॉलर्स नाही का, त्यांच्या उजव्या बुटाचा पुढचा भाग फाडतात तसेच.\" इति रोहन.\n\"सिनेमात नाही का, काहीतरी प्यायल्यावर सुपरहीरोची बॉडी बनते आणि बनियन फाडून बॉडी बाहेर येते तसे याचे पाय बाहेर येणारेत\" - मधुरोक्ती.\n\"किंवा ऊर भरून येऊन बुटांची चोळी तटतट तुटेल.\" प्रसादची कल्पनाशक्ती नेहमीच चोळ्यांभोवती घोटाळते.\n याचे बूट इतके म्हातारे झाल्येत की त्यांच्या कवळ्या तिसऱ्यांदा बदलाव्या लागत आहेत.\" चारुताही पचकली.\n\"बुटांचं कोलेस्टेरॉल आणि बीपी किती आहे\n\"अधूनमधून त्यांच्या नाड्या तपासून बघत जा\n\"त्यांचं फेसलिफ्ट तरी करून घे रे\" चारुताचा सौंदर्यसल्ला.\nही सगळी खिदळाखिदळी चालू होती आणि मी मात्र संतापाने अस्वस्थ होत होतो. रागाने लालबुंद होत मी म्हणालो\n\"माझे इतके सुंदर शूज मरायला टेकले आहेत आणि तुम्हाला चेष्टा सुचते आहे\n\"आहा, मला माहित्येय काय चाललंय ते. तू डिनायल ओलांडून अँगरमध्ये शिरला आहेस\" रोहन म्हणाला.\n\" सगळ्यांच्या वतीने मीच तो प्रश्न विचारला. रोहन सायकॉलॉजी शिकलेला असल्यामुळे काहीतरी तांत्रिक शब्द फेकायला त्याला आवडतात.\n\"सांगतो. कुठचीही दुर्घटना झाली - जवळच्याचा मृत्यू, एखादं नातं तुटणं वगैरे - की माणूस दुःखातून बाहेर येताना वेगवेगळ्या टप्प्यांतून जातो. पहिला डिनायल - म्हणजे हे असं झालंच नाही, काही बिघडलंच नाही असं म्हणत राहाणं. दुसरी पायरी अँगर - म्हणजे आपल्या बाबतीत असं काहीतरी झाल्याबद्दलचा राग. परवा मधुराच्या घरी तू डिनायलमध्ये होतास, प्रॉब्लेम नाकारत होतास. आता ती पायरी ओलांडून तू रागात शिरला आहेस.\"\nमलाच काय, पण इतरांनाही हे फारसं पटलं नाही. पण निव्वळ मला बोलून घेता येतं म्हटल्यावर त्यांनी अर्धवट होकारार्थी मान डोलावली.\nआम्ही कॅफेमधून बाहेर पडलो ते तडक आमच्या 'सांगवीकर छत्री-चप्पल डेपो' वाल्या सांगवीकरकडे गेलो. त्याला बूट दाखवल्यावर त्याने ते एखाद्या समीक्षकाने कविता वरून खालून मागून पुढून तपासून पाहावी तशी पाहिली.\n\"साहेब तुमच्या बुटांची अवस्था मराठी साहित्यासारखी झाल्ये. कोणी विचारत नाही त्याला. जीर्णशीर्ण, घिस्यापिट्या कल्पनांप्रमाणे सोल घासला गेला आहे, आम्ही समीक्षक एखाद्या कलाकृतीत जशी भोकं पाडतो, तशी वरून भोकं पडलीत. साहेब, साठोत्तरीत जे नवीन होतं ते नव्वदोत्तरीत चालत नाही, दृष्टिकोन बदलतो तशी फॅशन बदलते. भुवया कोरलेली फडक्यांची इंदुमती तेव्हा सुंदर होती, आता साठ वर्षांनी ती सुंदर राहील का, तुम्हीच सांगा\n\"पण दुरुस्त होईल का\n\"आता तसं म्हटलं तर काहीही दुरुस्त होतं साहेब. पण त्यासाठी किंमत किती मोजायची\n\"कितीही खर्च आला तरी चालेल. मला हेच शूज हवे आहेत.\"\n साहेब, तुम्हाला 'शिप ऑफ थिसियस' ही कल्पना माहिती आहे का त्यात एका जहाजाचे सगळे पार्ट्स काढून दुसऱ्या जहाजाला लावतात, आणि दुसऱ्या जहाजाचे सगळे पार्ट बदलत पहिल्याला लावतात. आता पहिलं जहाज कोणतं आणि दुसरं जहाज कोणतं त्यात एका जहाजाचे सगळे पार्ट्स काढून दुसऱ्या जहाजाला लावतात, आणि दुसऱ्या जहाजाचे सगळे पार्ट बदलत पहिल्याला लावतात. आता पहिलं जहाज कोणतं आणि दुसरं जहाज कोणतं तसंच तुमच्या बुटाचं होणार. सोल बदलायचा, आतला सोल बदलायचा - म्हणजे आत्माच टाकून द्यायचा, बुटाचं कातडं बदलायचं म्हणजे बुटाचं शरीर बदलायचं. मग तोच बूट कसा राहाणार साहेब तसंच तुमच्या बुटाचं होणार. सोल बदलायचा, आतला सोल बदलायचा - म्हणजे आत्माच टाकून द्यायचा, बुटाचं कातडं बदलायचं म्हणजे बुटाचं शरीर बदलायचं. मग तोच बूट कसा राहाणार साहेब\n\"पण नाड्या तरी त्याच राहातील ना\n\"पण नाड्या म्हणजे फक्त कपडे साहेब. हे म्हणजे नेमाड्यांच्या कव्हरात वपुंचा कथासंग्रह घालण्यासारखं आहे.\"\nसांगवीकरांसारख्या कलाकाराचा नकार ऐकल्यावर मी खट्टू झालो. माझ्या घरी आम्ही कॉफी घ्यायला जमलो तेव्हा माझ्या उदासपणाचं वातावरण सर्वांवरच पसरलं होतं. कॉफी पिताना मात्र रोहन म्हणाला,\n\"आत्ता तू चांभाराबरोबर जी बोलणी केलीस ती तुझ्या दुःखाची पुढची पायरी. त्याला म्हणतात बार्गेनिंग - किंवा घासाघीस. ते दुःख करावं लागू नये म्हणून काहीतरी तडजोड स्वतःशीच करण्याचा प्रयत्न.\"\nआता मात्र सगळ्यांचा रोहनच्या भंकस काहीतरी बोलण्यावर विश्वास बसायला लागला होता. मधुराने आपल्या फोनवर विकीपिडियाचं पान नाचवत म्हटलं\n\"आयला खरंच आहे हे.\" तिने ते पान इतरांनाही दाखवलं. मग सगळेजण माझ्याकडे मी सुतकात असल्याप्रमाणे बघायला लागले.\n\"बोल.\" रोहनने माझ्या खांद्यावर हात ठेवून सद्गदितपणे म्हटलं. आणि कसा कोण जाणे, माझाही बांध फुटला.\n\"मला पण गेलं वर्षभर जाणवतंय की आमच्या नात्यात सगळं काही ठीक नाही. बूट फाटले आहेत, त्यातून पावसाचं पाणी जाऊन पाय ओले होतात, पण मी ते तसंच सहन करतोय.. पण कोणाला सांगू आणि कसं सांगू\" मी डोळे पुसले.\n‘अरे इतका त्रास होतोय तर मग टाकून का नाही देत\n‘ते तितकं सोपं नाही. एकदा असं नातं तयार झालं की ते असं टाकून देणं सोपं नसतं.’\n'जगात सोपं काहीच नसतं. पण आपण जुनं विसरून पुढे जायला हवं.'\n हे बघ फोटो बघ' मी आल्बम काढून दाखवला 'आम्ही हरिश्चंद्रगडाच्या हाइकला गेलो होतो तेव्हाचा हा फोटो. नंतर हा आम्ही म्यूझियममध्ये गेलो होतो तेव्हाचा. फार गोड आठवणी आहेत आमच्या नात्याच्या. त्यांनी माझ्यासाठी इतकं केलं… पावसाळ्यात ते चिखलात माखायचे. मी त्यांच्यावर वॉटर रिपेलंट स्प्रेदेखील कधी मारला नाही. मी त्यांना फार गृहित धरलं काय गं\n तू तुझ्या बुटांची काळजी घेतोस तितकं कोणीच घेत नाही. उगीच नाही तीन वर्षं चौदा महिने टिकले ते. मी असते तर केव्हाच फेकून दिलं असतं.' मधुरा\n\"तुमचं बायकांचं बरं असतं. अशा शूजमध्ये जीव जडत नाही. आम्हा पुरुषांकडे एकच जोड असतो. याउलट तुम्हा बायकांचा याबाबतीत उच्छृंखलपणा असतो. तुम्ही एका वेळी चारचार वेगवेगळे जोड ठेवता. हे समाजमान्यच नाही, तर अपेक्षितही असतं. आणि फॅशन संपली की टाकून देता, त्यांच्या भावनांची काही कदर न करता. पडल्या थोड्या सुरकुत्या की तुम्हाला लगेच नवेकोरे तरणेताठे शूज हवे असतात.\" मला दुःखाचे उमाळे आवरत नव्हते.\n\"उत्तम \" रोहन अचानक उभं राहून\n\"उत्तम काय, त्याला एवढं दुःख होतंय आणि तू उत्तम म्हणतोयस\n\"दुःखातून बाहेर पडण्याच्या पुढच्या पायऱ्या आहेत त्या म्हणजे डिप्रेशन आणि शेवटी स्वीकार. या डिप्रेशनमधून हा लवकरच बाहेर पडेल तेव्हाच त्याला त्या दुःखाचा स्वीकार करून पुढे जाता येईल.\"\n\"पण नवे बूट टोचतील त्याचं काय\" मी शूज खरेदी करायला निघालो तेव्हा मधुराला म्हणालो.\n\"ते आहेच. पण कुठचीही मीनिंगफुल रिलेशनशिप तयार करायची झाली तर सुरूवातीला असे कष्ट सहन करावेच लागतात. अरे त्यात गोडीच असते.\"\n\"पण यावेळी पहिल्याच भेटीत मी प्रेमात पडेन असे शूज सापडले नाहीत तर\n\"त्या तसल्या रोमॅंटिक गोष्टी जरा जास्तच डोक्यावर चढवलेल्या आहेत\"\nमला ते पटलं, आणि आम्ही दुकानात शिरलो.\n खूप मस्त जमलाय. भट्टी\n खूप मस्त जमलाय. भट्टी एकदम जमलीये. ५/५\nजोड्याचा श्लेष तर कमालच\nछान लिहीलंय. अवांतर -\nअवांतर - \"उच्छृंखलपणा\" हा अवघड शब्द लोकं खरंच वापरतात का बोलतांना..\nछान आहे. पण एवढं बोलणारा\nछान आहे. पण एवढं बोलणारा छत्री चप्पल डेपोवाला या भूतलावर असतो काय हा तर फावल्या वेळात एमेला शिकवत असावा, किंवा विनाअनुदानीत कॉलेजात मराठी शिकवून झाल्यावर या धंद्यावर पोट भरत असावा.\nकरुण... करुण आहे हा लेख. मी\nकरुण... करुण आहे हा लेख. मी सम्याच्या दु:खात सामील आहे.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nछान जमलीय भट्टी पण बिचारा समीर आणि बिचारा त्याचा जोडा\nकधीकधी असं होतं खरं... शूज हा\nकधीकधी असं होतं खरं...\nशूज हा काही माझ्या फारसा प्रेमाचा विषय नाही. पण मागे एकदा मिलानला फिरतांना एका दुकानाच्या शोकेसमध्ये ते शूज दिसले.\nकाय डोक्यात त्यावेळेस किडा आला की, आत जाऊन माझ्या मापाचा जोड घालून पाहिला\nआणि हाय, त्याच्या प्रेमातच पडलो\nदिसायला सुंदर तर होतेच पण फीलिंगला अगदी सॉफ्ट आणि मस्त\n(पावणेतीनशे युरो देऊन विकत घेतले; आता अगदी जपून जपून वापरतोय\nबहुतेक माणसाच्या बूटांवरुन त्याच्याबद्दल बरेच काही कळते असे नीरीक्षण खरे असावे, मला शूज यकदम प्रॅक्टिकल, राकट अज्जिबात नाजूक-साजूकपणा नसलेले लागतात. एकदम युटिलिटेरिअन\nबहुतेक माणसाच्या बूटांवरुन त्याच्याबद्दल बरेच काही कळते असे नीरीक्षण खरे असावे,\nहे खरं वाटत नाही.\nकारण बूट असणार्‍या माणसाकडे फक्त ते एकच पायताण नसतं, इतर चपला, स्लिपर्स वगैरे ही असतात.\nबायकांच्या बाबतीत तर, अरे देवा, वॉकिंग क्लॉजेट्स भरलेली असतात\nमग एकाच जोडावरून त्या माणसाच्याबद्दल अंदाज कसा मांडणार\nजोड्यांची कथा आवडली .\nजोड्यांची कथा आवडली .\nप्रत्येकाकडे ( कमीत कमी एक तरी) चांगला जोडा असणे जरूरी आहे .\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nउत्तम वगैरे आहेच, पण\nउत्तम वगैरे आहेच, पण त्यातही\n\"तुमचं बायकांचं बरं असतं. अशा शूजमध्ये जीव जडत नाही. आम्हा पुरुषांकडे एकच जोड असतो. याउलट तुम्हा बायकांचा याबाबतीत उच्छृंखलपणा असतो. तुम्ही एका वेळी चारचार वेगवेगळे जोड ठेवता. हे समाजमान्यच नाही, तर अपेक्षितही असतं. आणि फॅशन संपली की टाकून देता, त्यांच्या भावनांची काही कदर न करता. पडल्या थोड्या सुरकुत्या की तुम्हाला लगेच नवेकोरे तरणेताठे शूज हवे असतात.\"\nयात साधलेल्या गंमतीला स्टँडिग ओव्हेशन\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=118", "date_download": "2018-10-16T09:38:18Z", "digest": "sha1:FQRLSVVMA2XTDNIWEHXKV27QCVLLGUBX", "length": 12120, "nlines": 122, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 119 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nकलादालन चित्रबोध -१ ऋषिकेश 10 07/06/2012 - 17:48\nललित ते कुटुंब सन्जोप राव 8 07/06/2012 - 14:16\nबातमी विज्ञान-काल्पनिका लेखक रे ब्रॅडबरी यांचे निधन माहितगार 07/06/2012 - 12:02\nमाहिती सूर्य - २ ३_१४ विक्षिप्त अदिती 17 06/06/2012 - 23:54\nकविता ...पाऊसगाणे... विदेश 06/06/2012 - 17:44\nबातमी आजचा सुधारक – मे २०१२ माहितगार 2 06/06/2012 - 11:12\nसमीक्षा प्रश्न मनाचे प्रकाश घाटपांडे 3 06/06/2012 - 05:45\nमौजमजा धार्मिक वाङ्मयातील अतिशयोक्ति अरविंद कोल्हटकर 22 05/06/2012 - 17:00\nबातमी हज अनुदान प्रदीप 11 05/06/2012 - 13:51\nललित दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन १ मेघना भुस्कुटे 7 05/06/2012 - 13:27\nछोट्यांसाठी वाढदिवस झाडाचा ग्लोरी 6 04/06/2012 - 13:04\nहिटलरचा मृत्यु ३० एप्रिल, १९४५ रोजीच झाला यावर आपला विश्वास आहे का\nललित \"The Debt\" च्या निमित्ताने... : पुर्वार्ध इरसाल म्हमईकर 7 04/06/2012 - 10:43\nसमीक्षा ‘नर्मदेऽऽ हर हर..’ चित्रा राजेन्द्... 3 04/06/2012 - 10:15\nललित त्रिपुरामयः भाग १ आतिवास 13 04/06/2012 - 10:09\nमौजमजा याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं राजेश घासकडवी 38 02/06/2012 - 22:40\nललित भला उसकी कमीज मेरे कमीज...... रामदास 6 02/06/2012 - 19:50\nमौजमजा वेगळे आवाज सोकाजीरावत्रिलोकेकर 32 02/06/2012 - 14:03\nछोट्यांसाठी मोठ्यातल्या छोट्यांसाठी : झाडं असतात विद्यार्थी ग्लोरी 10 02/06/2012 - 11:22\nचर्चाविषय झुंजार, अंध आणि बंडखोर विरोधक चेंग यांचे अमेरिकेत आगमन ही अमेरिका-चीन संबंधांच्या प्रगल्भतेची निशाणी (जास्त सविस्तर आवृत्ती) सुधीर काळे जकार्ता 8 01/06/2012 - 21:29\nललित भारताची प्रगती ४: सहस्रेषु च पंडितः राजेश घासकडवी 27 01/06/2012 - 21:02\nचर्चाविषय भारताची \"अग्नि\"परिक्षा (भाग-१) सुधीर काळे जकार्ता 8 01/06/2012 - 19:37\nबातमी शुक्राचे अधिक्रमण माहितगार 9 01/06/2012 - 13:51\nकविता कविता .......उरल्या उपरेपणाच्या. .. स्मिता जोगळेकर 5 01/06/2012 - 09:00\nमाहिती विश्वनाथन आनंदचे अभिनंदन ऐसीअक्षरे 4 01/06/2012 - 02:32\nमाहिती महाराष्ट्राची लोकधारा इरसाल म्हमईकर 31/05/2012 - 12:01\nसमीक्षा स्वत:त खोलवर डोकावणारी... ती... एकटी.... चित्रा राजेन्द्... 2 31/05/2012 - 07:36\nसमीक्षा 'पानसिंग तोमर' उर्फ छा गये इरफान\nललित शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी... चित्रा राजेन्द्... 9 29/05/2012 - 21:21\nमाहिती आपले वाङमयवृत्त – मे २०१२ माहितगार 28/05/2012 - 15:36\nचर्चाविषय युरोपमधे घडतंय काय \nचर्चाविषय एन्. डी. तिवारींविरूद्धच्या खटल्याच्या निमित्ताने ऋषिकेश 13 26/05/2012 - 15:31\nमाहिती सर्च इंजिन - कसे चालते रे भाऊ सोकाजीरावत्रिलोकेकर 10 26/05/2012 - 03:40\nचर्चाविषय बिग् बॉस प्रभाकर नानावटी 7 24/05/2012 - 11:38\nकलादालन 'चित्रबोध' वृत्तांतः पूर्वतयारी ऋषिकेश 21 24/05/2012 - 10:42\nचर्चाविषय मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक आशु जोग 2 23/05/2012 - 22:11\nछोट्यांसाठी मांजराने केला उंदराला फोन... ग्लोरी 15 23/05/2012 - 17:48\nबातमी २० मे २०१२ चे कंकणाकृती सूर्यग्रहण माहितगार 25 22/05/2012 - 15:35\nकलादालन झॅटमे झिंगा नि दरीयामे खसखस. Updated टांगापल्टी 15 21/05/2012 - 10:21\nबातमी पानिपतमागची लढाई संजय सोनवणी 6 19/05/2012 - 19:09\nबातमी समलैंगिकता : विकृती कि प्रवृत्ती\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5053-income-tax-department-seals-shah-rukh-khan-s-alibaug-farmhouse-under-benami-act", "date_download": "2018-10-16T10:33:08Z", "digest": "sha1:BGGL2P3VRJUZNXPAIFD7P3M3PS3BOTQ6", "length": 6446, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "किंग खानला आयकर विभागाचा दणका;शाहरुखच्या 'त्या' बंगल्यावर IT ची कार्रवाई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकिंग खानला आयकर विभागाचा दणका;शाहरुखच्या 'त्या' बंगल्यावर IT ची कार्रवाई\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशाहरुख खानच्या के सी-फेसिंग बंगल्यावर इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने कार्रवाई केली आहे. मुंबईच्या अलीबागमध्ये शेत जमीनीवर अवैध बंगला बांधल्या प्रकरणी आयकर विभागाने कार्रवाई केली आहे.\nशाहरुखला आयकर विभागाकडून अटॅचमेंट नोटीस पाठविण्यात आले आहेत. याआधी शाहरुख खानने या बंगल्यावर बर्थडे पार्टीदेखील केली होती. त्यानंतर शाहरुख खानचा एका एमएलसी बरोबर वाद झाला. आणि त्यानंतर हे उघडकीस आले.\nत्यामुळे करचुकवेगीरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख ही हादरला\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nधुळवडिनिम्मित्त, अलिबागमधील कोळीवाड्यात पारंपारिक होडी स्पर्धा\nमुंबईत पुन्हा आगीचं तांडव, इन्कम टॅक्स इमारतीला आग\nआयकर रिटर्न भरले नसेल तर...\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/nandi-sangeet-natak/articleshow/61825962.cms", "date_download": "2018-10-16T11:25:57Z", "digest": "sha1:BIBKZKQ6WH6GYBIDMCXXGCHWDKWMHRLV", "length": 12001, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: nandi, sangeet natak - रसिकांनी अनुभवला अनोखा सांगीतिक ठेवा | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nरसिकांनी अनुभवला अनोखा सांगीतिक ठेवा\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nसंगीत नाटक हे महाराष्ट्राचे वैभव. त्यातील एक खणखणीत नाणे म्हणजे नांदी. नांदी म्हणजे ईश्वराचे स्तवन. संगीत नाटक, कीर्तन, गौळण यांची सुरेल सुरुवात करणारी नांदी हा एक वेगळा लोककला प्रकार. अशा नांदीची एक संपूर्ण मैफल अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली. अलौकिक संगीत ठेवा रसिकांनी अनुभवला तो ‘नांदीरंग’ या कार्यक्रमातून.\nभारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्यातर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ही मैफल आयोजिली होती. श्रीस्वरमंडळ, पुणे प्रस्तुत या कार्यक्रमाची संकल्पना अनंत भाभे यांची; तर निर्मिती डॉ. नीता भाभे यांची होती. हा कार्यक्रम संपदा वनारसे, ऋतुजा मराठे, स्नेहल बिरादार, वैशाली लुपणे आणि डॉ. नीता भाभे या गायक कलाकारांनी सादर केला. त्यांना हिमांशू जोशी (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला) आणि प्रसाद भांडवलकर (पखवाज आणि ढोलकी) या वादक कलाकारांनी सुरेल साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन वर्षा जोगळेकर यांनी केले. या वेळी ‘भारतीय विद्याभवन’चे संचालक आणि मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते.\n‘सुखवित सकल नटवित चलाचल, कमला पद युग वंदिले विमल’ आणि ‘देई उःशाप हा हिंदू जातीसी पाहा, हे पतितपावना अमित अपराध परी स्मर कुलगुरू तप महा’, अशाच वैविध्यपूर्ण नांदींचा आस्वाद रसिकांनी ‘नांदीरंग’ या कार्यक्रमात घेतला. नांदींमध्ये असलेले रागांचे वैविध्य आणि तालाचे अनेक प्रकार ‘नांदीरंग’मधून उलगडत गेले. कीर्तन बाजाची, ख्याली बाजाची आणि गौळण बाजाची नांदीपदे रसिकांची दाद घेऊन गेली. ‘प्रभुपदास नमिन दास’, ‘नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहल धरा’ अशी नांदीपदे ऐकण्याची संधी मिळाली. अनेक नाटककारांचे भाषावैभव आणि संगीतकारांच्या विविधांगी प्रतिभेचा प्रत्यय रसिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आला.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nतरुणीला लिफ्ट देणे पडले 'महागात'\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nMetoo चं वादळ ‘एफटीआयआय’च्या वेशीवर\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nपिंपरीः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1रसिकांनी अनुभवला अनोखा सांगीतिक ठेवा...\n2आधार केंद्रे झाली निराधार...\n3कॉलेजचे ‘आयकार्ड’च झाले ‘एटीएम’...\n5कुत्र्याला जीवे मारले; डॉक्टरसह महिलेवर गुन्हा...\n7छगन भुजबळ लढवय्ये; लवकरच मुक्त होतील...\n9युवकाच्या यकृताने ज्येष्ठाला जीवनदान...\n10ना ‘न्यूड’, ना ‘एस. दुर्गा’; ना निषेध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/college/tantra-mantra/page/33/", "date_download": "2018-10-16T10:25:20Z", "digest": "sha1:QO7Z4EYC5ZH2ZHXBYHH4XMWDJ2CHARY5", "length": 18680, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "तंत्र-मंत्र | Saamana (सामना) | पृष्ठ 33", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपोलीस असल्याचे सांगत आजीबाईला गंडा; दोन लाखांचे दागिने लंपास केले\nभारतीय कामगार सेनेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष, कामगारांना ज्यूट पिशव्यांचे वाटप\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक, एकाचा खात्मा\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nबसप नेत्याच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवत धमकावले, फाईव्ह स्टार हॉटेलबाहेरचा प्रकार\nमेहबुबा मुफ्तींना दहशतवादी वाणीचा पुळका, वाचा काय म्हणाल्या\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nत्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या 10 टक्केही नव्हतो\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\nआजचा अग्रलेख : बूँद से गयी वो…\n– सिनेमा / नाटक\n15 वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडलीये ही अभिनेत्री\n‘डीजेवाला दादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nनिर्माता अमोल कागणेची अभिनय क्षेत्रात एंट्री\nसलमानची एक्स गर्लफ्रेंडही म्हणाली #MeToo\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nपोलिसांना घाबरून कैद्याने गिळला मोबाईल\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nगुगलचे ट्रँगल वाचवणार तुमचा मोबाइल डेटा\n मुंबई आपल्या मोबाइलमध्ये एखादे अॅप सुरू राहते आणि त्यामुळे इंटरनेट डेटा खर्च होतो. म्हणून मोबाइल इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे इंटरनेट...\nजवळचे फ्री वायफाय शोधून देणार फेसबुक\n मुंबई आपल्या अँड्रॉईड आणि आयओएस युझर्सना फेसबुकने ‘फाईंड वायफाय’ हे फीचर देण्याचा निर्णय घेतला आहे. या फीचरची चाचणी गेल्या वर्षी सुरू करण्यात...\nयाहू किंवा एमएसएन मेसेंजरच्या ओहोटीला सुरुवात झाली असतानाच गुगलच्या मेसेंजरचा उदय झाला आणि त्याला तुफान लोकप्रियतादेखील मिळाली. पुढे गुगलने या मेसेंजरला अधिकाधिक सोयी आणि...\nमतदार ओळखपत्रासाठी फेसबुकची मदत\nनवीन मतदार ओळखपत्र बनवणे ही काही लोकांना फारच त्रासदायक ठरणारी प्रक्रिया आहे. केंद्रांवर चकरा मारणे, वेळ घालवणे या सगळ्यातून नवमतदारांना मुक्ती देण्यासाठी आणि त्यांना...\n५००० mAh ची दमदार बॅटरी असलेला मोबाईल\n नवी दिल्ली स्मार्टफोनच्या युगात मोबाईल इतकीत त्याची बॅटरीही दमदार असण्याची आवश्यकता आहे. इंटरनेट, व्हिडिओ, गाणी, चॅट, गेम या सगळ्यासाठी बॅटरी मोठ्या प्रमाणात...\nसरकार व्हॉट्सअॅपवरील खासगी मेसेज वाचणार\n बर्लिन व्हॉट्सअॅपने एन्स्क्रिप्टेड मेसेजची सुविधा आपल्या ग्राहकांना दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या ग्राहकांनी एन्स्क्रिप्टेड केलेले मेसेज सुरक्षित असतात. मात्र, हे मेसेज वाचण्यासाठी जर्मनीने एक...\nरॅनसमवेअर आणि बाल गुन्हेगार\nकाही दिवसांपूर्वीच जगभरात वानाक्राय आणि रॅनसमवेअर मालवेअरने धुमाकूळ घातला होता. अजूनही काही मालवेअर्स आणि व्हायरसचा धोका उद्भवणार असल्याची भीती तज्ञ व्यक्त करत आहेतच. या...\nब्लॅकबेरीची कनेक्ट कार सिस्टिम\nसध्याच्या स्मार्ट काळात सगळे काही स्मार्ट होत चालले आहे. स्मार्ट टीव्हीपासून ते स्मार्ट फ्रीज आणि स्मार्ट टय़ूबलाइटच्या या काळात चारचाकी गाडय़ा तरी कशा मागे...\n८ जीबी रॅम असलेला सुपर स्मार्टफोन लॉन्च\n नवी दिल्ली स्मार्टफोनमधील रॅम सर्वात महत्त्वाची मानली जाते. असाच ८ जीबी रॅम असणारा धमाकेदार मोबाईल लॉन्च करण्यात आला आहे. OnePlus ने फ्लॅगशिप...\nआयफोन-८चे फीचर्स झाले लीक\n मुंबई आयफोन-८ची आयफोनप्रेमी आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र आयफोन-८ लॉन्च होण्याआधीच त्याचे जवळपास सर्वच फीचर्च लीक झाले आहेत. आयफोन-८ सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्याच...\nपोलीस असल्याचे सांगत आजीबाईला गंडा; दोन लाखांचे दागिने लंपास केले\nभारतीय कामगार सेनेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष, कामगारांना ज्यूट पिशव्यांचे वाटप\n15 वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडलीये ही अभिनेत्री\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nबालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक, नागरिकांची जाळपोळ\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nमाथेरानची राणी आठ डब्यांच्या संगतीने धावणार\nवडाळा-जेकब सर्कल मोनो रेल सुरक्षा यंत्रणेअभावी रखडली\nलैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पुन्हा कामावर घेतलं, शाळेला नोटीस\nडेंग्यू- मलेरियाला हद्दपार करणार\nमुंबई सेंट्रल स्थानकावर विद्यार्थिनीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-16T09:42:32Z", "digest": "sha1:HSPIURH35MN67TPZRQYIOJUKFPPJJNIS", "length": 10269, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाहुपूरीत महीलांना चेन स्नॅचिंग प्रबोधन गरजेचे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशाहुपूरीत महीलांना चेन स्नॅचिंग प्रबोधन गरजेचे\nसिसिटीव्ही असून अडचण नसून खोळंबा\nसातारा- महिलांनो मंगळसुत्र सांभाळा चेन स्नॅचिंग होतंय. असे शाहुपूरी व परिसरातील महिलांना सांगण्याची वेळ आली आहे. कोणत्याही सण समारंभाला महिला वर्गामध्ये मौल्यवान दागिने घालून फिरण्याची हौस अनेकांना महागात पडली असल्याच्या घटना घडल्या आहेत. काल सुध्दा जिल्हा परिषद कॉलनीमध्ये पन्नास हजार रूपयाचे मंगळसुत्र रात्री 9 च्या सुमारास धुम बाईकर्सनी हिसकावून नेले. वटपोर्णीमेच्या दिवशी देखील याच प्रकारे चेनस्नॅचिंग झाले होते.\nयामुळे येथील महिलांमध्ये चेनस्नॅचिंग बाबत जनजागृती मोहिम राबविणे अत्यावश्‍यक बनले आहे. शाहुपूरी ग्रामपंचायत व पोलिसदलाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. चेनस्नॅचिंगच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी ग्रामपंचायत नेमकी कोणत्या उपायजोजना करते याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे. याबाबत महिलांचे प्रबोधन केल्यास अश्‍या प्रकाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. सातारा शहर तसेच जिल्ह्यामध्ये अश्‍या घटना घडत असतात मात्र यासाठी फक्‍त पोलिस प्रशासनावरतींच सर्वकाही सोपवून चालणार नाही यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील महत्वाचे आहे. अशी माहिती शाहुपूरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी माहिती दिली.\nते म्हणाले, ग्रामरक्षक दल संकल्पनेच्या माध्यमातून पेट्रोलिंग तसेच गस्त घालणी कार्यक्रमाची आखणी केली. परतुं त्यामध्ये फारसे नागरिकांचे सहकार्य मिळत नाही. प्रत्येक नागरिकांनी आपल्या दारामध्ये लाईट लावणे आवश्‍यक आहे. विविध कॉलनीमध्ये गणेशमंडळाच्या माध्यमातुन सिसिटीव्ही बसविणे आवश्‍यक बनले आहे. मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून चेनस्नॅचिंग सारख्या प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केल्यास महिलांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल. यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.\nनवनाथ जाधव शाहुपूरी ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले की शाहुपूरी परिसरातील कित्येक भागात अद्याप सिसिटीव्ही यंत्रणा बसविली नाही. जे आहेत त्यांची अवस्था एकदा तपासून पाहणे आवश्‍यक आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शाहुपूरी सिसीटीव्ही युक्त करण्याची संकल्पना साकारणे आवश्‍यक आहे त्यासाठी आमच्या आघाडीच्यावतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. शाहुपूरी मधील चेनस्नॅचिंगच्या प्रकारामध्ये होणारी वाढ याकरिता प्रबोधन करण्याच्या हेतुने ग्रामपंचायतीने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअहंकाराचा संहारक सप्तमावतार विघ्नराज\nNext articleप्रेग्नेंट महिलेला तरी सोडा, भारत-पाक सामन्याआधी सानियाने ट्रोलर्सला सुनावले\n18 ऑक्‍टोंबरला धम्म दीक्षाचे आयोजन\nखटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा : आ. शशिकांत शिंदे\nआमदारांनी ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ आणली..\nकर्मवीरांनी त्यागातून शैक्षणिक वाटचाल सुकर केली : इंद्रजित देशमुख\n…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार\nभुईंजमध्ये दिनबंधु मित्रमंडळातर्फे भव्य बक्षीस समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/4834-shirdi-awarded-by-world-book-of-recorders", "date_download": "2018-10-16T10:02:43Z", "digest": "sha1:TDUESQKPPJDBURA6OGPMJ66O6DSCBB4Z", "length": 5407, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शिर्डी साई संस्थानचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसकडून सन्मान - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशिर्डी साई संस्थानचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसकडून सन्मान\nजय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर\nवर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस इंग्‍लंड या जागतिक दर्जा संस्थेच्या वतीने शिर्डी साईबाबा संस्थानला पुरस्कार देण्यात आलाय.\nशिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी सर्वात जास्त भाविक येत असून या भाविकाना साईबाबा संस्थानच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस इंग्लंड या जागतिक संस्थेचे समन्वयक विक्रम त्रिवेदी यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांचा सन्मान करून प्रमाणपत्र सुपुर्त केले आहे.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/2-terrorists-killed-in-handwada/", "date_download": "2018-10-16T09:42:33Z", "digest": "sha1:K3ONLTZPESUSJRBLCNMWQZKB6YFQCOYP", "length": 8365, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हंदवाडा चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहंदवाडा चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nश्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमधील हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. यात ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी याचा देखील समावेश आहे. मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील (एएमयू) पीएचडीचा विद्यार्थी होता. पीएचडी सोडून तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.\nहंदवाडामधील शाहगूंड या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. वानी (वय 27) आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी गोळीबार केला आणि यानंतर झालेल्या चकमकीत दोघांचाही खात्मा करण्यात आला.\nवानीच्या मृत्यूनंतर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली. पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या वानीचा मृत्यू झाल्याने शेवटी आपलेच नुकसान झाले आहे. सुशिक्षित तरुणांनी दहशतवादी संघटनेत सामील होऊन दहशतवादी मार्ग स्वीकारणे दुर्दैवी आहे. सर्व राजकीय पक्षांनी याचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. शांततेसाठी पाकिस्तान व अन्य घटकांशी चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.\nदरम्यान, ही चकमक ताजी असतानाच शोपियॉं जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेअरबाजारातला भूकंप (अग्रलेख)\nNext article“तितली’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर थडकले\nतालिबानच्या हल्ल्यात पंधरा पोलिस ठार\nजम्मू काश्‍मीरमध्ये अनंतनाग आणि कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला\nस्फोटाच्या धमकीनंतर मुंबईतील रेल्वेस्थानकांच्या सुरक्षेत वाढ\nश्रीनगर सेंट्रल जेल बनले आहे दहशतवादी भरती केंद्र – सीआयडीचा रिपोर्ट\nजम्मू-काश्‍मीरच्या काकापोरातील सौन्याच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_359.html", "date_download": "2018-10-16T11:04:05Z", "digest": "sha1:A5TC6VDCTVVV35HPK3CTXZHWJTDUTV5Y", "length": 11484, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "केज, धारूरात अधिकारी चुकीची आणेवारी दाखवतात मग सत्ताधारी पक्षाचे आमदार काय करतात- डॉ ओव्हाळ | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nकेज, धारूरात अधिकारी चुकीची आणेवारी दाखवतात मग सत्ताधारी पक्षाचे आमदार काय करतात- डॉ ओव्हाळ\nधारुर(प्रतिनिधी) केज, धारूर तालुक्यात चुकीच्या आणेवारी मुळे शेतकरी हवालदिल झाला असून सत्ताधारी पक्षाचे आमदार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. शनिवारी धारुरसह केज तालुक्यातील शेतकरी बांधवांनच्या भेटी घेऊन सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी टीका केली अधिकारी चुकीची आणेवारी दाखवतात त्या वेळी हे आमदार काय करतात, चुकीची आणेवारी दाखवून शेतकर्यांचा घात होत असेल तर सत्ता जाळायची का सोयाबीन करपलं, कापूस जळून गेला इतर पिकं हातातून गेलीत भीषण पाणीटंचाई समोर आली आहे याचे भान याना नसल्याचे सांगत चुकीच्या पद्धतीने दाखवलेली आणेवारी दुरुस्त करा नसता तोडांला काळे फिरण्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे या वेळी राजेन्द्र गाडे, आकाश सोनवणे, तात्या गवळी, हिराचंद काळे, दत्ता इंगळे उपस्थित होते.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/videocon-v1580-dual-white-price-p4pDGX.html", "date_download": "2018-10-16T10:04:02Z", "digest": "sha1:DXGAOJ66PL7MFGBCHEQTN6HZIX5NTTCW", "length": 14604, "nlines": 392, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "व्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये व्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट किंमत ## आहे.\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईटस्नॅपडील उपलब्ध आहे.\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 3,600)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया व्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट वैशिष्ट्य\nएक्सटेंडबले मेमरी Up to 8 GB\nबॅटरी तुपे 2000 mAh\nव्हिडिओकॉन व्१५८० ड्युअल व्हाईट\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/vvs/viveksindhu1.htm", "date_download": "2018-10-16T09:46:19Z", "digest": "sha1:MLDADUDRKCRTGQ7FSL4CK2AY436WLLXO", "length": 67176, "nlines": 327, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत - विवेकसिंधु - पूर्वार्ध - प्रकरण १ ले - ब्रह्मस्वरूपसमावेश", "raw_content": "\n॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥\n॥ प्रकरण १ ले ॥\n॥ श्रीगणेशाय नम: ॥\nजयजयाजी चंद्रमौळी ॥ मातें कृपादृष्टीं न्याहाळी ॥\nमग पावेन न्याहाळी ॥ ब्रह्मसुखाची ॥ १ ॥ श्रीगणेशायनमः जगताला आधारभूत, कमलनयन, त्रिकालबाध्य व षड्‌गुणैश्वर्यसंपन्न असा हर जो त्यातें वंदन करून आत्मज्ञानोपदेशाचा विधि सांगतो. हे चंद्रमौले शंकरा आपला जयजयकार असो. प्रभो आपण मजकडे कृपादृष्टीने अवलोकन करा. म्हणजे मला ब्रह्मसुखाच्या अपूर्वाईचा लाभ होईल. १\nतू निर्गुण निर्विकार ॥ निःसंगु निराकार ॥\nतुझीया स्वरूपाचा पार ॥ नेणती ब्रह्मादिक ॥ २ ॥ महाराज आपण निर्गुण म्हणजे गुणरहित व निर्विकार म्हणजे षड्‌विकारांवेगळे आहांत. आपणांस कोणताच रंग आकार नाही; आणि आपल्या स्वरूपाचा तर बह्मादिकांना सुद्धा अंत नाही. २\nतूं ब्रह्मरसाचा पुतळा ॥ कीं विश्वाचा जिव्हाळा ॥\nजी सुखाच्या सुकाळा ॥ परमपुरुषा ॥ ३ ॥ हे परमपुरुषा तूं ब्रह्मरसाचा पुतळा, व विश्वाचा जिव्हाळा होय. महाराज तूं ब्रह्मरसाचा पुतळा, व विश्वाचा जिव्हाळा होय. महाराज आपण सुखाची लयलूट आहां. ३\nतूं सच्चिदानंदतनू ॥ षड्भावविकारविहीनू ॥\nस्वप्रकाशें प्रकाशमानू ॥ स्वसंवेद्यु ॥ ४ ॥ सत्, चित्, आनंद हेच आपले शरीर; व ते षड्भाव ( म्हणजे जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते व नश्यति,) हे सहा भाव आणि षड्‌विकार ( काम क्रोध मद मत्सरादि सहा मनोविकार) रहित आहे. आपण स्वयंतेजानेंच ( आत्मानुभवानेच) प्रकाशमान होणारे व आपणच आपणांस जाणणारे आहां ४\nतुझा अनुग्रहो घडे ॥ तरीच मातें ज्ञान होय रोकडे ॥\nस्वस्वरूप अनुभविजे फुडें ॥ स्वानुभवें ॥ ५ ॥ आपला कृपाप्रसाद झाला तरच मला रोखठोक ज्ञान प्राप्त होईल; खरे खरे स्वस्वरूप समजेल; व आत्मानुभव घडेल. ५\nतरी माझें हृदयी बसावे ॥ प्रत्यक्ष वाचेतें चेतवावे ॥\nजी स्वरूप बोलवावे ॥ मजकरवीं ॥ ६ ॥ तर महाराज आतां माझ्या हृदयांत वास करावा; प्रत्यक्ष वाणीला प्रेरणा द्यावी; आणि प्रभो आतां माझ्या हृदयांत वास करावा; प्रत्यक्ष वाणीला प्रेरणा द्यावी; आणि प्रभो मजकडून स्वस्वरूपाचे वर्णन करवावे. ६\nतूं चतुर्विध वाचेतें ॥ प्रसवलासी निरुतें ॥\nऐसें जाणोनि जी तुमतें ॥ प्रार्थित असे ॥ ७ ॥ खरोखरी परा, पश्यंति, मध्यमा, व वैखरी ह्या चारी वाणींना आपण प्रसवलां आहां, आणि म्हणूनच मी आपल्यास ही प्रार्थना करीत आहें. ७\nतुझेनि स्वरूपानुभवें ॥ म्यां कां निवांत बसावें ॥\nपरोपकारार्थ बोलावें ॥ हे तुझी इच्छा ॥ ८ ॥ प्रभो आपल्या स्वरूपाचा अनुभव घडल्यावर मग मीं तरी काय म्हणून स्वस्थ बसावे आपल्या स्वरूपाचा अनुभव घडल्यावर मग मीं तरी काय म्हणून स्वस्थ बसावे तर मीं परोपकारासाठी बोलावे, ही आपलीच इच्छा होय. ८\nधालेपणाचे ढेंकर ॥ जेवीं देती जेवणार ॥\nतैसे तुझिया स्वरूपाचे उद्गार ॥ बोलविसी मजकरवीं ॥ ९ ॥ तृप्तीचे चिन्ह म्हणून जेवणारे ढेंकर देतात, त्याचप्रमाणे हे आपल्या स्वरूपाचे बोलणे आपण मजकडून बोलवीत आहां. ९\nया बोबडिया बोला ॥ श्रीचंद्रचूड संतोषला ॥\nमग सौरसु पैं दिधला ॥ ग्रंथनिर्माणीं ॥ १० ॥ हे बोबडे भाषण ऐकून चंद्रचूड ( श्रीशंकर) प्रसन्न झाले व त्यांनीं ग्रंथ तयार करण्यासाठी प्रसाद दिला. १०\nवेदशास्त्राचा मथितार्थू ॥ मराठिया होय फलितार्थू ॥\nतरी चतुरीं परमार्थू ॥ कां न घ्यावा ॥ ११ ॥ वेदशास्त्राचा मथितार्थ जर मराठीत फलद्रूप होऊं लागला तर सुज्ञांनी त्या परमार्थाचा लाभ कां बरे न घ्यावा \nचाड चातुर्यातें जिणें ॥ ऐसें बोलती शाहाणे ॥\nतरी येथींचिये परमार्थखुणे ॥ ग्राहिक कां न व्हावें ॥ १२ ॥ शाहणे लोक 'अंगी पुष्कळसें चातुर्य असले तरच ते जिणें' असे म्हणतात. तर मग येथल्या परमार्थाच्या खुणेला गिर्‍हाईक कां बरे मिळू नये \nजरी रुईचे झाडीं ॥ भरती मधाचिया कावडी ॥\nतरी हिंडावयाची आवडी ॥ कां पडों द्यावी ॥ १३ ॥ अहो रुईच्या झाडालाच जर मधाच्या कावडीच्या कावडी भरता येऊं लागल्या तर मग ( उगाच) हिंडावयाची हौस तरी कशाला पाहिजे; १३\nजरी हे अरुष पोल ॥ तरी रोकडे ब्रह्मज्ञान हें नवल ॥\nतरी अवज्ञा कोण करील ॥ येथीवषयीं ॥ १४ ॥ तसेच, हे जरी आर्षपणाचें बोलणे आहे, तरी आश्चर्य हे की, हे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान आहे. मग याचा अनादर कोण बरे करील \nऊंस कीर दिसे काळा ॥ परी घे पैं रसाचा गळाळा ॥\nतैसे अरुष बोल परी झळाळा ॥ दिसे विवेकाचा ॥ १५ ॥ ऊंस दिसण्यांत खरोखरी काळा दिसततो, पण त्यांत रस जसा डबडबलेला असतो, त्याचप्रमाणे माझे हे भाषण जरी आर्षपणाचे आहे तरी त्यांत विवेकाची झळाळ आहे. १५\nनवरसांची उपलवण ॥ ते उघड वाचेसी नागवण ॥\nम्हणोनि न प्रवर्तती शाहाणे ॥ तेथींच्याविषयीं ॥ १६ ॥ नवरसांचा विस्तार ही वाणीची उघड उघड फसवणूकच होय. म्हणून जे ज्ञाते आहेत ते त्यात प्रवृत्त होत नाहीत. १६\nहोय वक्ता नवरसांचा ॥ जरी चतुर अपाडाचा ॥\nतथापि लाभ परमार्थाचा ॥ दया दुर्लभ कीं ॥ १७ ॥ नऊ रस ज्याच्या वाणीत घोळत आहेत, असा जरी अप्रतिम चतुर वक्ता असला तरी त्यास देखील परमार्थाचा लाभ म्हणून जो आहे तो दूरच \nतैसी मायीक रसवृत्ती ॥ बोलतां अंगासी न ये महंती ॥\nआणि परमार्थ संविती ॥ ते दूरि दुरावे ॥ १८॥ मायिक रस आणून बोलू लागल्याने कांहीं अंगांत साधुत्व बाणत नाही. आणि परमार्थज्ञान म्हणून जे आहे तेही पण त्यास दुरावते. १८\nश्वपचाचिया घरींचा पाकु ॥ झाला आपाडें रसिकु ॥\nतथापि सदाचार लोकू ॥ तया नातळती कीं ॥ १९ ॥ शूद्राच्या घरचा स्वयंपाक कितीही जरी उत्कृष्ट आणि स्वादिष्ट झाला तरी शिष्टसंभावित जे आहेत ते त्यास स्पर्श सुद्धां करीत नाहीत. १९\nतैसे संसारिक बोलणें ॥ जैं न स्वीकारती शाहाणे ॥\nतया अखंड अनुभवणें ॥ परमतत्त्व ॥ २० ॥ त्याप्रमाणे संसारिक बोलणे शहाणे लोक मनास आणीत नाहीत म्हणून त्यांस अखंड परमतत्त्वाचाच अनुभव पाहिजे असतो. २०\nजेथें ब्रह्मरसाचीगोडी ॥ अखंड अनुभविजे फुडी ॥\nत्या बोलाची आवडी ॥ साधुजनासी ॥ २१ ॥ जेथे खरोखरी ब्रह्मरसाचीच गोडी अखंड चाखावयास मिळते, अशा भाषणाचीच साधुजनांना आवड असते. २१\nम्हणोनि विवेकसिंधुनांवें ॥ ग्रंथु कीजेल शुद्धभावें ॥\nतया अवधान करावें ॥ म्हणे मुकुंदराजु ॥ २२ ॥ म्हणून विवेकसिंधु ह्या नांवाचा ग्रंथ अत्यंत शुद्धभावानें करण्यांत येईल. मुकुंदराज म्हणतात, तिकडे अवधान असावे. २२\nगुरुशिष्याचेनि संवादें ॥ जैं बोलिजेल विनोदें ॥\nतैं आईक आनंदे ॥ महानुरभाव ॥ २३ ॥ गुरुशिष्यांची संवादरूपाने जेव्हां विनोदपर भाषणे होतील तेव्हा हे महानुभाव ( जयत्‌पाळ राजाचे विशेषण) ती तूं मोठ्या आनंदाने श्रवण कर. २३\nकल्पतरूचेनि पाडें ॥ जरी फळती घरची झाडें ॥\nतरी तियें आवडीचेनि कोडें ॥ न लावावी कां ॥ २४ ॥ कल्पतरूच्या बरोबरीने जर घरची झाडे फलद्रूप होऊं लागली तर ती अगदी जि.वाच्या हौसेने लावूं नयेत काय \nदेशी हो का मराठी ॥ परी उपनिषदाचीच राहटी ॥\nतरी हा अर्थू जिवाचिया गांठीं ॥ कां न बांधावा ॥ २५ ॥ तसेच देशी असो की मराठी असो, परंतु त्यात जर उपनिषदांचाच क्रम आहे, तर हा अर्थ जिवाच्या गांठीस कां बरें बांधू नये \nआइते शिष्याचे आक्षेप ॥ सिद्धचि गुरुवाक्यदीप ॥\nजेणें संशयतमाचे विक्षेप ॥ फिटती श्रोतियांचे ॥ २६ ॥ सहजच शिष्यांच्या शंका आणि त्यावर गुरुवाक्याचा दीप सिद्धच आहे. तेणेकरून श्रोत्यांस जे संशयरूप निबिड अंधकाराचे मध्येच खो येतात, ते नाश पावतील. २६\nहा ग्रंथू विचारितां ॥ नाही ज्ञानाची दुर्लभता ॥\nआणि मुक्तिसायुज्यता ॥ बोधेंचि ओळंघे ॥ २७ ॥ ह्या ग्रंथाचें मनन केलें तर ज्ञान अगदीं सहज मिळते; आणि नुसत्या बोधानेच सायुज्यमुक्ति चालत येते. २७\nयाच देहीं आपुले डोळा ॥ जंव न भोगिजे मुक्तीचा सोहळा ॥\nतरी वैराग्याच्या तातवेळा ॥ कां शिणावें ॥ २८ ॥ ह्याच देहामध्ये (जन्मामध्ये) आपल्या डोळ्यांनी जर मुक्तीचा सोहळा पाहिला नाही तर वैराग्याच्या कडकडीतपणानें रिकामा शीण तरी कां करून यावा \nदेहपातानंतरें ॥ मुक्ती पाविजेल ये उत्तरें ॥\nसाप मानावीं चतुरें ॥ काय म्हणोनी ॥ २९ ॥ देह पडल्यानंतर म्हणे मुक्ति मिळेल. शहाणे जे आहेत, त्यांना हे उत्तर काय म्हणून खरे मानावे \nमरणानंतरें मुक्ती ॥ येथविषयीं कवण उपपत्ती ॥\nऐसा आक्षेपीं पाय सेविती ॥ निजगुरूचे ॥ ३० ॥ मेल्यामागे मुक्ति मिळेल, ह्याला पुरावा काय अशी शंका काढून श्रीगुरूंच्या पायांची सेवा करूं लागतात. ३०\nस्थूळदेह निमेल ॥ मागुतीं मनुष्यदेह पाविजेल ॥\nया वाक्या विश्वासल ॥ ऐसा कवण असे ॥ ३१ ॥ हा जडदेह पडेल व फिरून मनुष्यदेह प्राप्त होईल, ह्या बोलण्यावर भरंवसा ठेवील, असा कोण बरे मिळेल \nखंडज्ञान उपदेशिती ॥ मोक्ष उधारें बोलती ॥\nत्याच्या युक्ती झकविती ॥ ते हीन विवेकी ॥ ३२ ॥ नाशिवंत ज्ञानाचा उपदेश करतात, मोक्षाचें तर उधारीने वर्णन करितात. अशांच्या कल्पनांनीं चकून जातात ते हीन व अविवेकी होत. ३२\nऐशियांचेनि उपदेशें ॥ कैसेनि संसार निरसे ॥\nम्हणोनि वायांचि वायवसे ॥ नाना मतें ॥ ३३ ॥ अशांच्या उपदेशाने संसारनिरास तो काय होणार म्हणून निरनिराळ्या प्रकारची मते हे निव्वळ वायचाळे होत. ३३\nआपुलिया ज्ञानदृष्टी ॥ अपरोक्ष वस्तूसी नाहीं भेटी ॥\nत्या वेडियाच्या गोठी ॥ काय काज ॥ ३४ ॥ ज्याच्या स्वतःच्याच ज्ञानदृष्टीला अपरोक्ष वस्तूची (ब्रह्माची) भेट झाली नाही, त्या खुळ्याच्या गोष्टी काय बरे कामाच्या \nम्हणोनि सद्‌गुरूचीं पाउलें ॥ जिहीं साचारपणे धरिलें ॥\nतेचि पैलपार पावले ॥ भवसागराच्या ॥ ३५ ॥ म्हणून ज्यांनीं अगदी मनोभावाने सद्‌गुरूचीं पाउले धरिलीं, तेच वा संसारसमुद्राच्या पैलथडीला जाऊन पोचले. ३५\nसद्‌गुरूचीं लक्षणे ॥ बोलती वेद शास्त्रें पुराणें ॥\nतीं जाणोनियां शाहाणे ॥ अनुसरती ॥ ३६ ॥ वेदांत, शास्त्रांत, व पुराणांत सद्‌गुरूचीं लक्षणे सांगितलेली आहेत, ती समजून घेऊन सहाणे लोक त्यांसच अनुसरतात. ३६\nजे संसारासी वेगळे ॥ ज्ञानवैराग्यें आगळे ॥\nब्रह्मरसस्वादा आनंदले ॥ ते सद्‌गरु जाणावे ॥ ३७ ॥ जे संसारापासून अलिप्त, ज्ञान व वैराग्य यांनी अलंकृत, आणि ब्रह्मरसाच्या गोडींतच जे रंगून गेलेले, ते सद्‌गुरु होत. ३७\nकामक्रोधाचेनि विटाळें ॥ जयांचे चित्त नामळे ॥\nत्या निरंतर सोहळे ॥ ब्रह्मसुखाचे ॥ ३८ ॥ कामक्रोधांच्या विटाळाने ज्यांच्या मनास विटाळ झालेला नाही; ज्यांस सदान्‌कदा बससुखाचेच सोहळे पहावयास मिळतात. ३८\nविषयसुखाचे डोहळे ॥ मनीं नुपजती कवणे वेळे ॥\nजयांचें चित्त नुचंबळे ॥ हर्षविषादीं ॥ ३५ ॥ ज्यांच्या मनास विषयसुखाचे डोहाळे खणून कदाकाळीही शिवत नाहीत; आनंदाना प्रसंग येतो, की दुःखाचा मसंग येतो, तरी ज्यांच्या चित्तावर एकही लहर उठत नाही. ३९\nब्रह्मादि पिपीलिकांतीं ॥ सकल भूतजातीं ॥\nजयांची चित्तवृत्ति ॥ न धरी विषय भावातें ॥ ४० ॥ मुंगीपासून तो ब्रह्मादिकांपर्यंत सर्व भूतजातांच्या ठिकाणी ज्यांची चितवृत्ति अगदी सारखी; ४०\nआपपरू हे कडसणी ॥ आणीक नाहीं खोडी कवणी ॥\nप्रपंचाचिया विणावणी ॥ नांदे परमार्थुचि ॥ ४१ ॥ हा आपला व हा दुसरा हा जेथे भेदभाव नाही; किंवा ज्यांच्या मनाला दुसरी कसलीही खोडी नाही; जेथे प्रपंचाच्या यातायातीत सुद्धां परमार्थच नांदत आहे, ४१\nजे ब्रह्मानंदें डुल्लती ॥ करून कांहींच न करिती ॥\nजे दुराग्रही नव्हती ॥ कवणेविषयीं ॥ ४२ ॥ जे ब्रह्मानंदांतच डुलत राहिलेले. सर्व कांही करून जे कांहींच करीत नाहीत. ज्यांस कसलाही दुराग्रह नाही; ४२\nकरिती सत्कर्में कोडें ॥ परी स्वस्वरूपस्थिति न मोडे ॥\nजया स्वानंद ओसंडे ॥ सर्व इंद्रियद्वारें ॥ ४३ ॥ सत्कमें तर हौसेनें आचरण करितात, परंतु ज्यांची स्वस्वरूपस्थिति कायमची कायमच; स्वानंद हा ज्यांच्या सर्व इंद्रियांतून ओतप्रोत भरून चाललेला असतो. ४३\nविधिनिषेधांतें करिती ॥ परी विधिनिषेधें न लिंपती ॥\nअसुळविसुळ न होती ॥ ब्रह्मसंविती स्फुरे म्हणोनी ॥ ४४ ॥ विधिनिषेधाचें आचरण करितात, पण त्यांनीं लिप्त मात्र होत नाहीत; अंतरांत ब्रह्मज्ञानाचे स्फुरण असतें, म्हणून जे अस्ताव्यस्त नसतात. ४४\nत्यजित असतां नाही त्यागू ॥ भोगित असतां नाहीं भोगू ॥\nनवल हा ज्ञानयोगू ॥ जेथे नांदतसे ॥ ४५ ॥ त्याग करीत असतां अत्याग व भोग भोगीत असतां अभोग होतो. हा ज्ञानयोग जेथे नांदत असतो, तेथे हे एक आश्चर्यच आहे. ४५\nनिपजती इंद्रियांचे व्यापारु ॥ परी अकर्तृत्वीं चतुरू ॥\nब्रह्मविद्या देतां उदारू ॥ जे अतिपाडाचे ॥ ४६ ॥ इंद्रियांचे व्यापार अर्थात् कर्तृत्व सुरू असतात पण इतके असूनही जे अकर्तृत्वांत चतुर; आणि ब्रह्मविद्या देऊं लागले म्हणजे तर उदार एवढे की त्यांस अगदी सीमा नाही. ४६\nजे अवस्थात्रयीं अगाध ॥ जयासी अखंड स्वरूपावोध ॥\nते अमूर्त परमानंद ॥ येणें आकारें ॥ ४७ ॥ जे तिन्ही अवस्थांमध्ये अगाध; ज्यांस सदोदित स्वरूपाचा वेध लागलेला; ते ह्या आकाराने अर्थात् मनुष्य देहाने अमूर्त अर्थात् निराकार परमानंदच होत. ४७\nनिमिषोन्मेषाचा व्यापारू ॥ ज्यांसी करितां शिण थोरू ॥\nते योगींद्र जाणावे सद्‌गुरू ॥ कैवल्यदानी ॥ ४८ ॥ निमिषउन्मेषाचे व्यापार अर्थात् कर्मे करतांना ज्यांना अत्यंत शीण वाटतो, तेच मोक्षदाते योगिराज सद्‌गुरु होत. ४८\nजे अंतरींच निवाले ॥ आठवितांही भागले ॥\nविसराही विसरले ॥ स्वस्वरूप जे ॥ ४९ ॥ जे अंतःकरणांतच समाधान पावलेले, आठवणीचाही ज्यांस शीण होतो; जे विसरालाही विसरलेले, जे मूर्तिमंत स्वस्वरूपच; ४९\nइहीं लक्षणीं अलंकृत ॥ जे देखिजेती महंत ॥\nतेचि सद्‌गुरू जाणावे निश्चित ॥ ईश्वरी अवतार ॥ ५० ॥ अशा अशा लक्षणांनी भूषणभूत झालेले ज कोणी महंत आढळून येतील तेच निश्वयेंकरून सद्‌गुरू ईश्वरी अवतार समजावे. ५०\nसांगितले विशेपगुण॥ हें सदगुरूचें लक्षण ॥\nआतां शिष्याचें परीक्षण ॥ निपजेल ॥ ५१ ॥ वर सांगितलेले विशेष गुण हेंच सद्‌गुरूचें लक्षण होय. आतां, शिष्यांची परीक्षा कशी होईल तें सांगण्यांत येईल. ५१\nन व्हावा आळसी निष्ठुर ॥ आणि स्वकार्यतत्पर ॥\nगुरुदास्याविषयीं कातर ॥ तो शिष्य न करावा ॥ ५२ तो आळशी व निष्ठूर नसावा. तसेंच स्वार्थपरायण, गुरुसेवेला अंग चोरणारा असा शिष्य करूं नये. ५२\nजारणमारणविध्वंसन ॥ स्तंभन मोहन वशीकरण ॥\nउचाटण हे सप्तविध लक्षण ॥ करिती ते शिष्य त्यजावे ॥ ५३ ॥ जारण, मारण, विध्वंसन, स्थंभन, मोहन, वशीकरण, व उच्चारण ही सात लक्षणे ज्यांच्या कडून होतात ते शिष्य सोडून द्यावे. ५३\nजे विषयरसीं आसक्त ॥ अथवा अहंकारें गर्वित ॥\nज्यांसी पाषांडाची संगत ॥ ते शिष्य न करावे ॥ ५४ ॥ जे विषयरसाला आसक्त, मीपणाने फुगलेले व ज्यांस पाखांडाची संगत लागलेली आहे, असे शिष्य करूं नयेत. ५४\nजो निंदकू नास्तिकू ॥ ज्ञानचोर चुंबकू ॥\nविना काजेंवीण वादकू ॥ तोही शिष्य वर्जिजे ॥ ५५ ॥ जो निंदक, नास्तिक, ज्ञान चोरणारा व कृपण, विनाकारण वाद घालणारा, असा शिष्यही वर्ज्य करावा. ५५\nप्रगटावया आपुली महंती ॥ सभेमाजी गुरूतें आक्षेपिती ॥\nयुक्ती खुंटलीया बळासि येती ॥ तेही शिष्य त्यजावे ॥ ५६ ॥ आपला मोठेपणा लोकांस दिसावा म्हणून भरसभेत गुरूच्या भाषणावर आक्षेप काढावयाचे, आणि कांहीं सुचेनासें झालें म्हणजे मग हमरीतुमरीवर यावयाचे. असल्या शिष्यांचाही त्याग करावा. ५६\nज देखती प्राकृतदृष्टी ॥ गुरूसी करिती तोंडपिटी ॥\nब्रह्मविद्येची गोष्टी ॥ त्यांसी कायसी ॥ ५७ ॥ जे गुरूला प्राकृतदृष्टीनें पाहतात - अर्थात, साधारण लेखतात, व त्यांशी तोंडपिटी करीत बसतात, त्यांस ब्रह्मविद्येच्या गोष्टी काय होत ५७\nन होतां अंतःकरणशुद्धी ॥ जरी मयोजिजे आत्मबुद्धी ॥\nतरी तयासी नाहीं ज्ञानसिदी ॥ अपरोक्ष जे ॥ ५८ ॥ चित शुद्ध झालें नसतांना जर आत्मबुद्धीचा योग करूं लागले तर अपरोक्ष ज्ञान म्हणून जें आहे. त्याची सिद्धी होणार नाही. ५८\nजें संसाराचे निराळे ॥ ज्ञानवैराग्याचेनि बळें ॥\nसर्वदोषांसी वेगळे ॥ ते सच्छिष्य जाणारे ॥ ५९ ॥ जे संसारास न चिकटलेले आणि ज्ञान व वैराग्य ह्यांच्या योगाने सकल दोषांपासून मुक्त झालेले, तेच सच्छिष्य म्हणून समजावे. ५९\nजे शुद्ध अंतःकरणीं विरक्त ॥ सत्यवादी दृढव्रत ॥\nनिस्सीम गुरुभक्त ॥ अनन्यभावीं ॥ ६० ॥ जे शुद्ध अंतःकरणाचे, विरक्त, सत्यवादी, दृढनिश्चयी, अनन्यभावेंकरून निस्सीम गुरुभक्त झालेले; ६०\nजे वित्तशाठ्य न करिती ॥ आपणातेंही न वंचिती ॥\nआणीक परदैवत नेणती ॥ श्रीगुरुवांचुनी ॥ ६१ ॥ जे द्रव्याचा अपहार करीत नाहीत, व आत्मघातही करून घेत नाहीत, व ज्यांना सद्‌गुरुवांचून श्रेष्ठ दैवतच माहीत नाही; ६१\nजे उदार मनाचे ॥ साचार भावाचे ॥\nवांटेकर मुक्तीचे ॥ ते सच्छिष्य जाणावे ॥ ६२ ॥ जे मनाचे उदार; खर्‍याखु‍र्‍या भक्तीचे; व मुक्तीचे वाटेकरी - अर्थात् मुमुक्षु असतील तेच सच्छिष्य होत; ६२\nया सानुरागा शिष्यातें ॥ स्वीकारावे श्रीगुरुनाथें ॥\nज्ञान उपदेशाचें निरुतें ॥ पात्रभूता ॥ ६३ ॥ अशा शिष्याला श्रीगुरुनाथांनीं मोठ्या प्रेमाने पदरी घ्यावे. आणि असा सत्पात्रास खरे खरे ज्ञान सांगावे. ६३\nते ब्रह्मरसाची मूस ॥ ज्ञानरत्‍नांची मांदुस ॥\nगुरुसी उपजे भडस ॥ उपदशाविषयीं ॥ ६४ ॥ असा शिष्य म्हणजे ब्रह्मरसाची मूस किंवा ज्ञानरूप रत्‍नांची पेटीच होय. त्यास पाहतांच गुरूच्या पोटांत उपदेशाचा उमाळाच येऊ लागतो. ६४\nपरिसाचे सन्निधाने ॥ अष्टधातू होय सोनें ॥\nतैसें शिष्यांसी ब्रह्म होणें ॥ तत्क्षणीं ॥ ६५ ॥ परिसाच्या सान्निध्यानें ज्याप्रमाणे अष्टधातूचे सोने होते, त्याप्रमाणे शिष्य तात्काळ ब्रह्मस्वरूप होतो. ६५\nतेथें गुरूसी नलगे सायासु ॥ करितां ज्ञानउपदेशू ॥\nआत्मा स्वयंप्रकाशु ॥ तया तत्क्षणेंची ॥ ६६ ॥ तेथे ज्ञानोपदेश करितांना गुरूला कांहींच श्रम पडत नाही. तेथें तात्काळ आत्मा स्वयंप्रकाशमान होतो. ६६\nअसंत शिष्य बोलिले ॥ तेही जर मुमुक्षु झाले ॥\nतरी तेही म्हणावे आपुले ॥ श्रीगुरुनाथें ॥ ६७ ॥ असंत शिष्य म्हटले तरी ते जर मुमुक्षु झाले तर त्यांस देखील श्रीगुरुनाथांनी आपलेसे म्हटले पाहिजे. ६७\nमंत्रादि साधनें उपदेशें ॥ अष्टांगयोगयोगाभ्यासें ॥\nचित्त निर्मळ होय आपैसें ॥ तयांचेंही ॥ ६८ ॥ मंत्रादि साधनांनी, लपदेशासाने, अष्टांगयोगाच्या अभ्यासाने, तशांचेंही मन आपोआप पवित्र होते. ६८\nनातरी गुरुदास करितां ॥ जळती चित्तमैल सर्वथा ॥\nहोय ज्ञानप्राप्ति त्वरिता ॥ श्रीगुरूचेनि प्रसादें ॥ ६९ ॥ किंवा गुरुसेवा करतां करतां मनाचे खळमळ निःशेष जळून जातात. आणि श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने ताबडतोब ज्ञानप्राति होते. ६९\nअष्टधातू परिसीं लागले ॥ ते तत्क्षणीं कनक झाले ॥\nअवघातु म्हणोनि सांडिले ॥ पाषाणजात ॥ ७० ॥\nतेही जरी चूर्ण कीजे ॥ अग्निसंगें लोह निपजे ॥\nतेणेंही सुवर्ण होइजे ॥ परिससन्निधीं ॥ ७१ ॥ अष्टधातु परिसास लागले तर त्यांचे तात्काळ सोने होते. पाषाणजात व अवधातु म्हणून टाकून दिले तरी देखील त्यांचें चूर्ण करावे. म्हणजे विस्तवाच्या योगाने त्यांतून लोह उत्पन्न होते. तेंही परिसाच्या योगाने सोने बनते. ७०,७१\nतैसे वैराग्यवन्ही तापले ॥ ज्ञानाधिकारा पातले ॥\nअवधातुही ब्रह्म जाहले ॥ गुरुचरणप्रसादे ॥ ७२ ॥ त्याचप्रमाणे जे वैराग्याच्या अग्नींत तावून निघाले व ज्ञानाधिकारास पात्र झाले, त्यांचे गुरूच्या पायांच्या प्रसादाने अष्टधातुही ब्रह्मस्वरूपच होऊन जातात. ७२\nगुरूचें पहातां महिमान ॥ परिस दिसे ठेंगण ॥\nतो लोहातें करी सुवर्ण ॥ परी तो परिस नव्हे ॥ ७३ ॥ गुरूचा महिमा पाहूं गेलें तर परीसही त्याच्या पुढे फिका पडतो तो लोखंडाचे सोने करतो खरा; पण ते कांही परीस होत नाही. ७३\nपीरसासन्निध वेधलें ॥ लोह सुवर्ण होवोनि राहिलें ॥\nतेथें अन्य लोह लागले ॥ तें कनक नव्हे ॥ ७४ ॥ बरे दुसरी गोष्ट, जे परिसालाच चिकटलेले असते तेवढ्याच लोखंडाचे सोने बनून राहते. पण तेथें जर दुसरे लोखंड आणून ठेवलें तर त्याचे कांहीं सोने होत नाही. ७४\nतैसा नव्हे गुरुकृपेचा बोधू ॥ जो सद्य: स्वरूपावबोधू ॥\nशिष्यचि ब्रह्म होय हा विनोदू ॥ नवल तेथिचा ॥ ॥ ७५ ॥ सद्‌गुरुकृपेच्या बोधाची तशी गोष्ट नाही. तो तात्काळ स्वरूपाचेच ज्ञान, अनुभव - करून देतो. इतकेच नव्हे, तर तेथची अशी कांहीं विलक्षण मौज आहे की, तो शिष्यच तात्काळ ब्रह्म होऊन बसतो. ७५\nकल्पतरूची उपमा द्यावी ॥ तो कल्पिलिया अर्थातें पुरवी ॥\nकल्पनातीत भेटवी ॥ श्रीगुरुनाथ ॥ ७६ ॥ सद्‌गुरूला कल्पवृक्षाची उपमा द्यावी तर तो मनांत जो अर्थ कल्पावा तोच अर्थ पुरविणारा. पण श्रीसद्‌गुरुनाथ कल्पनातीत कल्पनेच्या बाहेरचीही वस्तु पुरवितात. ७६\nजननी आणि जनकें ॥ तिये संसारदायिकें ॥\nपरी नव्हेति भववंध छेदके ॥ श्रीगुरूवांचोनी ॥ ७७ ॥ आईबाप ही नुसती संसार मागे लावून देणारी असतात. परंतु ती कांहीं संसारबंधन तोडणरि नव्हेत. असे श्रीगुरुवांचून दुसरे कोण आहे \nकामधेनु आणि चिंतामणी ॥ हींही पुरवूं न सकती ऐणी ॥\nचिंतिलिया अर्थाचीं दानी ॥ म्हणोनियां ॥ ७८॥ आतां चिंतामणी आणि कामधनु घेऊं. तर ती देखील जो अर्थ चिंतावा तेवढेच देणारी. पण ब्रह्माची आर्ति कांहीं त्यांच्याने पुरविणे होणार नाही. ७८\nजें चिंतनासी अचिंत्य ॥ सकळ कल्पनेविरहीत ॥\nते ब्रह्म निजानंदभरित ॥ हे देता श्रीगुरुनाथ ॥ ७९ ॥ तर जें चिंतनास सुद्धां अचिंत्य, सर्व कल्पनारहित, तें निजानंदानें परिपूर्ण असें ब्रह्म प्राप्त करून देणारा एक श्रीगुरुनाथच होय. ७९\nम्हणोनि श्रीगुरूसी उपमा ॥ द्यावी ऐसी कवणासी असे महिमा ॥\nप्रपंच होय परब्रह्मा ॥ प्रसादे जयाचेनी ॥ ८० ॥ म्हणून श्रीगुरूला उपमा द्यावी, अशी थोरवी कशामध्ये आहे ज्यांच्या प्रसादाने प्रपंचच परब्रह्मस्वरूप होतो. ८०\nपरोपकाराचेनि संतोषें ॥ पात्र कुपात्र ऐसें नोळखें ॥\nगुरुमेघ सर्वत्र वरुखे ॥ उदारपणे ॥ ८१ ॥ परोपकाराचा आनंद इतका की, तेथे पात्र व अपात्र हा प्रश्नच नाही. हा सद्‌गुरु मेघ सर्वांवर सारखाच उदारपणानें वर्षाव करितो. ( येथे मेघाची उपमा फारच समर्पक आहे.) ८१\nतथापि पात्रताविज्ञेषें ॥ स्थिर होय सखोल भूमिके ॥\nथेंबु न राहे उटंके ॥ जाय निरसोनि ॥ ८२ ॥ तथापि पात्रताविशेषाप्रमाणें खोल जमीन असली म्हणजे तवे जल स्थिर व्हावयाचे, आणि उथळ जमिनीवर एक थेंब सुद्धां रहावयाचा नाही. ८२\nतैसें पात्रतेवीण ॥ स्थिरूं न शके ब्रह्मज्ञान ॥\nयेथें जो दृष्टांत सांगेन ॥ तो अवधारिजे ॥ ८३ ॥ त्याचप्रमाणे पात्रतेशिवाय ब्रह्मज्ञानही स्थिरावत नाहीं. ह्यावर एक दृष्टांत सांगतो, तो ऐकावा. ८३\nजैसे पुत्र विटाळले ॥ ते पितृधनासी मुकले ॥\nशुद झालिया भाग पावले ॥ जयापरी ॥ ८४ ॥ ज्याप्रमाणे विटाळलेले, अष्ट झालेले ( रीतीप्रमाणे लग्नसंबंध न होतां झालेले) जे पुत्र असतात, ते पितधनास (वारसदारीच्या धनास) अंतरतात (त्यांस वारसाचा हक्कच पोचत नाही ), आणि तेच शुद्ध (विवाहित स्त्रीच्या पोटचे) असले तर त्यांस पितधनाचा वांटा मिळतो (हक्कानेच मिळतो.) ८४\nतैसे निजजनक ईश्वराचे ॥ त्यासी ब्रह्मचि धन साचें ॥\nशुद्ध जीव विभागी येथींचे ॥ तदैव म्हणोनी ॥ ८५ ॥ त्याप्रमाणेंच आपणा सर्वीचा पिता जो ईश्वर त्याचे ब्रह्म हेच खरोखरी धन आहे. शुद्ध जीव जे आहेत, ते त्याचेच अंश होत. म्हणून तेच त्या धनाचे वाटेकरी होतात. ८५\nजननीजनकें ॥ तियें संसारदायकें ॥\nनव्हेति बंधविच्छेदकें ॥ श्रीगुरुवांचोनी ॥ ८६ ॥ मातापितरे बिचारी काय देणार तर संसार ती बंधनें कां नाहीसे करतील ती बंधनें कां नाहीसे करतील छे असा (संसारबंधन सोडणारा) एक श्रीसद्‌गुरूच. ८६\nचित्तासी पडे विषयसंगू ॥ तंव जीवासी कैचा ज्ञानधनभागू ॥\nम्हणोनि आम्ही हा प्रसंगु ॥ आदरिला ॥ ८७ ॥ चित्ताला जीवत्‌लपर्यंत विषयाचा संग आहे, तावत्- कालपर्यंत ब्रह्मज्ञानधनाचा वाटा जिवास मिळण्याचे नांव कशाला म्हणूनच हा प्रसंग (भाषणाचा ओघ) आम्ही आ- णला आहे. ८७\nशिष्याचे गुणदोष लक्षण ॥ संक्षेपे केले कथन ॥\nआतां कीजेल अनुसंधान ॥ पुढलिया कथेचे ॥ ८८ ॥ शिष्याचे गुणदोष कसे असतात ते येथपर्यंत थोडक्यांत सांगितले. आतां पुढील कथेचे अनुसंधान करण्यांत येईल. ८८\nशिष्य तापत्रयीं संतप्त ॥ शमदमादि साधनसंयुक्त ॥\nगुरूतें शरणागत ॥ विनवीतसे ॥ ८९ ॥ शिष्य त्रिविध तापाने तापून जाऊन, शमदमनादि साधनांनी युक्त होत्साता गुरूस शरण गेला व विनवण्या करूं लागला. ८९\nजी मी संसारसागरीं बुडालों ॥ तापत्रय वडवाग्नीनें पोळलों ॥\nक्रोधादि जळचरीं विसंचलों ॥ जालों मी अति अशौच ॥ ९० ॥ महाराज मी ह्या संसारसमुद्रांत बुडालो, त्रिविधतापांच्या वडवाग्नीने होरपळललो, क्रोधादिक जलचरांनी माझी पाठ पुरविली, मी अगदीं हीन केवळ पतित होऊन बसलों. ९०\nतरी ज्ञानाच्या तारुवीं बैसउनी ॥ कृपेचा सुवायु पेलूनी ॥\nदेवेंचि तारक हो‍उनी ॥ तारावें मातें ॥ ९१ ॥ तर महाराज, ज्ञानाच्या जहाजावर घेऊन कृपेचा अनुकूल वारा सोडून, गुरुदेवांनीच तारक--नावाडी--होम माझा उद्धार करावा. ९१\nभवरोग मध्यान्हतातवेळे ॥ तापलों तापत्रय दावानळें ॥\nजी कृपाजळधरा ज्ञानजळें ॥ निववावें माते ॥ ९२ ॥ भवरोगरूपी भर दोन प्रहरच्या रखरखीत उन्हांत, तापत्रयाच्या वणव्याने पोळून गेलो. तर महाराज, हे दयेच्या मेघा (सद्‌गुरो) ज्ञानजलाचा वर्षाव करून माझा दाह शांत करावा. ९२\nसंसाराचिया बंदिशाळें ॥ बांधलों अज्ञान शृंखले ॥\nते बंधन तोडावे स्वामि सळें ॥ ज्ञानशस्त्रें करूनी ॥ ९३ ॥ संसाराच्या कैदखान्यांत, अज्ञानरूप साखळदंडानें जखडून गेलो तर महाराज स्वामींनी हा माझा खोडा ज्ञानरूप शस्त्राने सत्वर तोडून टाकावा. ९३\nपैसी कृपा उपजउनी ॥ विनवी शिष्यशिरोमणी ॥\nमस्तक श्रीगुरूच्या चरणीं ॥ न्यासिता झाला ॥ ९४ ॥ त्याप्रमाणें करुणा भाकून, शिष्य शिरोमणी प्रार्थना करूं लागला, आणि त्यानें श्रीगुरुचरणीं मस्तक ठेवले. ९४\nतंव बोलिला श्रीगुरुराजा ॥ बारे तूं शिणलासी कवण काजा ॥\nकैसें बंधन तोडिजेल वोजा ॥ पाहें पां रोकडेंची ॥ ९५ ॥ तेव्हां श्रीगुरुराज म्हणाले - बरें तूं इतका कशासाठी कष्टी झाला आहेस बाबारे आतांच्या आतां तुझे बंधन कसे तोडून टाकतो ते प्रत्यक्षच पहा म्हणजे झाले. ९५\nऐसी प्रतिज्ञा स्वीकारुनी ॥ शिष्यातें सन्मुख बैसउनी ॥\nआज्ञासमावेश करुनी ॥ गुरुसंप्रदायकमे ॥ ९६ ॥ अशी प्रतिज्ञा करून शिष्याला सन्मुख बसवून गुरुसांप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे आज्ञासमावेश अनुग्रह करून गुरुआज्ञेचा समावेश मंत्रदीक्षा केली ( \nतेथें ज्ञानशक्तीचा प्रवेशु ॥ अज्ञानशक्तीचा निरासु ॥\nबोध उठिला स्वयंप्रकाशु ॥ शिष्यचैतन्यीं ॥ ९७ ॥ तो तेथें ज्ञानशक्तीचा शिरकाव होऊन अज्ञानकशक्ति अस्तास गेली; आणि शिष्याच्या चैतन्यांत स्वयंप्रकाश स्वरूपानुभव एकदम प्रगट झाला. ९७\nते वेळीं कंपस्वेदादिक ॥ उठिले भाव सात्विक ॥\nजैसे साम्राज्यातें पावे रंक ॥ तसे वर्ततें जाहले ॥ ॥ ९८ ॥ त्यावेळी कशी अवस्था झाली म्हणून सांगावी कंप, स्वेद (घाम) आदिकरून आठही सात्विक भाव एकदम उठावले आणि एखाद्या दरिद्याला एकदम सार्वभौम राज्य प्राप्त व्हावें, तशी अवस्था झाली. ९८\nया नांव शक्तिपात बोलिजे ॥ स्वानुभवें अनुभविजे ॥\nतेथें निःशेष विसरिजे ॥ संसारस्मरणादिक हें ॥ ९९ ॥ ह्यालाच 'शक्तिपात' असे नांव आहे. तो स्वानुभवानें जाणला पाहिजे. तेथे संसाराचे स्मरण वगैरेंचे पार नांव नाहीसं होतें \nतंव आनंदाचा पुरु ॥ आला शिष्यसरितेसि थोरु ॥\nतेथे अविवेक पव्हणारु ॥ बुडोनि जाय ॥ १०० ॥ तेव्हां शिष्यरूप नदीला आनंदाचा अपरंपार पूर लोटला. तेथे पोहणारा विचारशील नसेल तर तात्काळ बुडूनच जावयाचा \nअहंकारद्रुम उन्मळिला ॥ तृष्णापक्षिणीचा कुरठा मोडिला ॥\nइंद्रियग्राम बुडाला ॥ तिय आनंदजळीं ॥ १०१ ॥ त्या पुराच्या सपाट्यांत) अहंकाररूप वृक्ष उन्मळून पडला; तृष्णा वासनारूप पक्षिणीचे घरटे उध्द्धस्त झालें; आणि ते जे आनंदाचे अपरंपार पाणी आले त्यांत इंद्रियांच्या गांवाला तर जलसमाधीच मिळाली. १०१\nऐशिया सुखाचे शेजारीं ॥ तेथे स्वानुभुती अंतुरी ॥\nतिया आलिंगिला सुंदरी ॥ तो योगिराज ॥ १०२ ॥ अशा प्रकारच्या सुखाच्या शय्येवर, तेथें स्वानुभूतिरूप स्त्री होती - त्या सुंदरीने त्या योगिष्रेष्ठाशाला आलिंगन दिले. १०२\nतियेचेनि अंगमेळें ॥ तुटती विषयांचे डोहळे ॥\nतेथें असिजे केवळें ॥ स्वस्वरूपीं ॥ १०३ ॥ तिच्या अंगसंगानें विषयाचे डोहाळे होतच नाहीत. तेथे केवळ स्वरूपांतच निमग्न असावे. १०३\nस्वरूपसुखाचेनि भरे ॥ जेथें कांहीच न स्मरे ॥\nते योगनिद्रा न संचरे ॥ तया योगिराजासी ॥ १०४ ॥ त्या स्वरूपसुखाच्या भरांत जेथे सर्वच गोष्टींचा विसर पडतो, अशी जी योगनिद्रा, ती त्या योगिश्रेष्ठावर अंमल बसवूं शकत नाही. १०४\nतेथें नेणीव ना जाणीव ॥ सरले भावाभाव ॥\nतेथें एकछत्री राणीव ॥ राजयोगाची ॥ १०५ ॥ तेथे नेणीवाचेंही नांव नाही, व जाणीवाचेंही नांव नाहीं; भाव व अभाव ह्या दोहोचेंही बोलणे खुंटलें; केवळ राजयोगाचें एकछत्री राज्य होऊन राहिलें. १०५\nसर्व सुखांची कुरोंडी ॥ जयासी वोंवाळूनि सांडिजे फुडी ॥\nतया ब्रह्मसुखाचीगोडी ॥ केवीं बोलावी ॥ १०६ ॥ खरोखर ज्यावरून सर्व सुखाची कुरवंडी करून ती आवोळून टाकावी, त्या ब्रह्मसुखाची गोडी काय सांगावी \nजेथें मनाचे जाणणें ॥ खुंटले वाचेचे बोलणें ॥\nहे ज्याचें तोचि जाणे ॥ येरा टकमकचि ॥ १०७ ॥ जेथे मनाचें जाणणे आणि वाणीने बोलणें ही दोन्हीही कुंडली. हे ज्याचे त्यानेंच अनुभवावे. इतरांना नुसती टकमकच. १०७\nतैसें परमात्मयाचेनि आधारें ॥ इंद्रियग्राम व्यापारे ॥\nपरी त्याचेनि वेव्हारें ॥ न लिंपिजे तो ॥ १०८ ॥ त्याचप्रमाणे परमात्म्याचा आधार असल्यामुळे जरी इंद्रियसमुदायाचा व्यापार चाललेलाच असतो तरी त्या व्यवहारानें त्याला काही दोष लागत नाही. १०८\nऐसा राजयोगसंकेतु ॥ पातला तो अवधूतू ॥\nयावरील वृत्तांतु ॥ तो अवधारिजे ॥ १०९ ॥ त्याप्रमाणे राजयोगाची खूण अवधूतास, पवित्र झालेल्या शिप्यास पटली. आतां यापुढील गोष्ट श्रवण करा. १०९\nजें मना वाचे अगोचरु ॥ ते बोलतां सांकडे थोरू ॥\nतथापि ऐकें तूंतं चतुरू ॥ श्रीमुकुंद म्हणे ॥ ११० ॥ जे मनाला आणि वाणीलाही कळू न येणारे ते सांगावयाचे सणजे महा कठिण काम श्रीमुकुंद म्हणतात - तथापि हे चतुर पुरुषा श्रीमुकुंद म्हणतात - तथापि हे चतुर पुरुषा \nइति श्रीमद्‌विवेकसिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्यसंवादे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17657", "date_download": "2018-10-16T11:13:55Z", "digest": "sha1:DXNZNSCAPS3S7JJWDLL7TQK4OVA4FUQW", "length": 4082, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तिर्‍हाईत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तिर्‍हाईत\n\"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे. जायचं का एकत्र\n\" उल्हासने चढ्या आवाजात विचारलं.\n\"अरे, सीमा बोलतेय. मला वाटलं फोन कुणाचा ते पाहिलं असशील.\"\n\"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे त्याला जायचं का एकत्र\n\" तिरसटल्यागत त्याने विचारलं.\n\"आहेत अजून दोन महीने. आणि तुझं काही बिनसलं आहे का किती मग्रुरी आवाजात. बोलायचं नसेल मनात तर तसं सांग ना. ही कसली नाटकं.\"\n\"ए, आता तू नको सुरु करु बाई. तो सावंत एक डोकं खाऊन गेला. तो बाहेरचा. तुम्ही घरचे.\"\n\"सोड गं ते. कधी आहे तुझं ते संमेलन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18070", "date_download": "2018-10-16T11:20:59Z", "digest": "sha1:RCF4T3VPBEYSG5JIKH4VCJKWJZCBFITB", "length": 7707, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अकादमी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अकादमी\nअकादमी 9 :- अंतिम पग\nऑब्स्टकल एंड रुट मार्च झाल्यावर एक दिवस आमची रिटन टेस्ट झाली, मुल्की कायदे, सीमावर्ती राज्यांची संस्कृती, अर्थकारण इत्यादी विषयांचे पेपर्स झाले, नाही म्हणले तरी ती एक परीक्षाच होती, आजवर शिकवलेले सारे विषय फारच नवीन वाटत होते कारण जास्ती करून आम्ही ह्या सब्जेक्ट लेक्चर मधे डोळे उघडे ठेऊन झोप काढायचो.\nअकादमी 6 :- पाहिले रेकी ऑप\nवेपन्स मधे आम्ही आता बऱ्यापैकी निपुण झालो होतो 9 mm, ए के 47 तर आता आम्ही जणु तोंडपाठ केले होते, एका मिनिटात हत्यार खोलणे जोड़णे वगैरे खेळ पुढे सुरु झाले होते, ते झाले तेव्हा डोळ्याला पट्टी बांधून वेपन चे स्पेयर ओळखणे वगैरे ची प्रैक्टिस करत होतो. वेपन मधे ज़रा जम बसता सुरु झाले, ते मॅप रीडिंग. नकाशे, त्याचे वेगवेगळे प्रकार कंटूर मैप्स, ऑपरेशनल मैप्स, वेगवेगळी लेजेंड्स इत्यादी चा आमचा अभ्यास सुरु झाला होता.\nRead more about अकादमी 6 :- पाहिले रेकी ऑप\nअकादमी 5 :- तिचा पहिला स्पर्श\nअकादमी ने पहिल्या एका आठवड्यात काही केले असेल, तर ते म्हणजे आम्हाला सॅंड पेपर ने घासल्यागत चकाचक केले एव्हाना 3 आठवडे झाले होते , खच्चुन फिजिकल करूनही आजकाल संध्याकाळी स्पोर्ट्स ला बाहेर काढले तरी काही वाटत नसे आम्ही खुशाल बास्केटबॉल वॉलीबॉल वगैरे खेळत असु.त्या तीन आठवड्यात आमची अंगदुखी बरीच आटोक्यात आली होती पण आता नवीन प्रॉब्लेम सुरु झाला होता, पहिल्या आठवड्या नंतर. बघायला अतिशय मनोरंजक पण शिकायला खुप जास्त डिमांडिंग तो म्हणजे \"ड्रिल\".\nRead more about अकादमी 5 :- तिचा पहिला स्पर्श\nअकादमी भाग 1: एंट्री\nलोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायला लागलो तेव्हा चोवीस वर्षांचा होतो. प्रस्तुत अनुभव कथन हे अगदी सत्य असुन माझ्या सेवाशर्ती अन केंद्रीय कर्मचारी नियमावली च्या निर्देषांना अनुसरुन मी काही नावे अन जागा वगळतो किंवा बदलतो आहे तेवढे फ़क्त मायबाप वाचकहो सांभाळुन घ्यावे इतकी विनंती करतो अन माझ्या अनुभवांना कथा रुपात पेश करतो.\nअकादमी भाग 1: एंट्री\nRead more about अकादमी भाग 1: एंट्री\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T09:37:59Z", "digest": "sha1:3I3GK4W4QLSIJGMQKFCYEZNQENUWUOLZ", "length": 26624, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरमायनी ग्रेंजर - विकिपीडिया", "raw_content": "\n(हर्मायोनी ग्रेंजर या पानावरून पुनर्निर्देशित)\nएमा वॉटसन हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ फीनिक्स चित्रपटामध्ये हरमायनी ग्रेंजरच्या पात्रात.\nपात्राचे नाव हरमायनी जीन ग्रेंजर\nपहिला प्रवेश हॅरी पॉटर अ‍ॅन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन\nहरमायनी जीन ग्रेंजर ही लेखिका जे.के. रोलिंग यांच्या च्या हॅरी पॉटर या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे . हरमायनी ही तिच्या मगल जन्मातली , म्हणजेच जिचे पालक जादूगार नाहीत अशी जादुगारीण आहे. तिचा जन्म १९ सप्टेंबर १९७९ रोजी झाला.\n२ हॉगवॉर्ट्‌ज शाळेतील दिवस\n३ कथानकातील इतर कारकीर्द\n५ व्यक्तिमत्व आणि व्यक्तिचरित्राचे लक्षण\n६ जादुई सामर्थ्य आणि कौशल्य\n८ कथानकातील पात्रांसोबतचे संबंध\nहरमायनी ग्रेंजर तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती. हरमायनी हॉगवॉर्ट्‌ज मध्ये ग्रिफिंडोर विभागातील एक मगल विद्यार्थिनी आहे. ती हॅरी पॉटर आणि रॉन विजली यांची सर्वात चांगली मैत्रीण आहे. [१] व ती अभ्यासू आणि हुशारही होती.\nहर्मायोनीचे पालक दंतवैद्य असतात व हरमायनीच्या विचित्र वागण्याचा नेहमी विचार पडत असे. तरीपण त्यांना तिचा खूप अभिमान आहे[१]. जेव्हा हरमायनी अकरा वर्षांची झाली, तेव्हा तिला कळते की ती एक जादुगारीण आहे, व तिला हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री या जादुगिरी शिकविणाऱ्या शाळेकडून, जादू शिकण्यासाठी निमंत्रण आले आहे. हर्मायनीनी ते निमंत्रण उत्सुकतेखातर स्वीकारते, व शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच ती जादू शिकण्यास सुरुवात करते. तिला काही सुरुवातीचे मंत्र म्हणण्यात यशसुद्धा येते.\nहरमायनीचे हॉगवॉर्ट्‌ज मधील शिक्षणाची अधिकृतरीत्या सुरुवात १ सप्टेंबर १९९१ रोजी होते. हरमायनी फार हुशार व अभ्यासू विद्यार्थिनी असते. तिची हॅरी पॉटर व रॉन विजली यांच्याशी ओळख शाळेत दाखल होण्यासाठी हॉगवॉर्ट्झ एक्सप्रेस मधून, हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्रीकडे प्रवास करत असनाच होते. ती नेहमी तिच्या हुशारीचे प्रदर्शन करीत असे. त्यामुळे इतरांना तिचा राग येत असे. लेव्हिटेशन चर्म हा जादूचा मंत्र म्हणण्यात रॉनने चूक करतो म्हणून ती सर्वांसमोर त्याचा अपमान करते. म्हणून सुरुवातीला हॅरी आणि रॉन यांना ती फार उद्धट आणि अभिमानी वाटते. एकदा ते दोघे मिळून तिला एका ट्रोल नावाच्या राक्षसापासून वाचवतात. त्यांच्या या मदतीसाठी आभार प्रकट करण्यासाठी ती त्यांच्या शिक्षकांशी खोटे बोलून, या घटनेचा सर्व दोष स्वतःवर ओढून घेते व हॅरी आणि रॉनला शिक्षेतून वाचवते. तिच्या या सहकार्यामुळे हॅरी आणि रॉन तिचे चांगले मित्र बनतात.\nशाळेच्या दुसऱ्या वर्षी हरमायनी बेसिलिस्क नावाच्या सापाची बळी होते. हा साप चेंबर ऑफ सीक्रेट्स नावाचीया गुप्त खोली उघडली गेल्यामुळे आख्ख्या हॉग्वार्ट्झला दहशतीत ठेवत असतो. बेसिलिस्क हरमायनीचे केवळ नजरेने पाषाणात रूपांतर करतो. पण नंतर तिची या जादुगिरीपासूसुन सुटका होते व ती पूर्णपणे बरी होते.\nशाळेच्या तिसऱ्या वर्षी हरमायनीला टाईम टर्नर नावाचे यंत्र वापरण्याची परवानगी मिळते. त्या यंत्राच्या वापराने तिला इतर विद्यार्थ्यांपेक्षा शाळेतील जास्त वर्गात हजर राहून, जास्त अभ्यास करता येतो. नंतर ती व हॅरी त्याच यंत्राचा उपयोग करून सिरियस ब्लॅकला त्याच्या डिमेन्टोर्स किस नावाच्या शिक्षेतून व ब्कबीक नावाच्या हिप्पोग्रिफ प्रजातीच्या प्राण्याला त्याच्या मरणाच्या शिक्षेतून वाचवतात.\nशाळेच्या चौथ्या वर्षी हरमायनी \"एस. पी. ई. डब्ल्यू\" नावाची संस्था काढते. या संस्थेच्या वतीने ती हाऊस एल्वस प्रजातीच्या प्राण्यांवर होणाऱ्या तिरस्करणीय वागणुकीचा निषेध करते व त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आंदोलन करते.\nशाळेच्या पाचव्या वर्षी डंबलडोरला त्याची सेना स्थापन करण्याच्या कामात हरमायनीचा खूप मोठा हातभार लागतो. ती बॅटल ऑफ डिपार्टमेंट ऑफ मिस्ट्रीज या युद्धातसुद्धा चांगलेच कौशल्य दाखवते.\nशाळेच्या सहाव्या वर्षी हरमायनी बॅटल ऑफ द ॲस्ट्रॉनॉमी टॉवर व बॅटल ओव्हर लिटिल व्हिंगिंग या दोघा युद्धांमध्ये सहभागी होते. हॅरी स्वतःहून लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे हॉरुक्स शोधण्यासाठी निघाला असतो व त्याला या शोधात मदत करण्यास ते दोघेपण त्याच्या सोबत निघतात. त्यासाठे हरमायनी व रॉन विजली हे दोघे सातव्या वर्षी शाळा सोडण्याचा निर्णय घेतात. नंतर हरमायनी व रॉन बॅटल ऑफ हॉगवॉर्ट्‌ज या युद्धात सहभागी होतात.\nदुसऱ्या विझार्ड्रिंग वॉर या युद्धानंतर, हरमायनीला मिनिस्ट्री ऑफ मॅजिक या संस्थेत नोकरी मिळते. या संधीचा फायदा घेऊन, ती तिच्या हाऊस एल्वस या प्राण्यांच्या दयनीय स्थितीत सुधारणा होण्यासाठी छेडलेल्या आंदोलनाचा प्रचार करते.\nपुढे तिला बढती मिळून ती डिपार्टमेंट ऑफ मॅजिकल लॉ एन्फोर्समेंट या विभागात जाते. ती रॉन विजलीशी लग्न करते व त्यांना दोन मुले होतात. तिच्या मुलाचे नाव ती ह्यूगो आणि मुलीचे रोझ ठेवते.\nशेवटी हरमायनी ही हॅरी पॉटर आणि जिनी विजलीचा मुलगा असलेल्या जेम्स सिरियस पॉटरची धर्ममाता होते.\nहरमायनीने हॉगवॉर्ट्‌ज मधील विद्यार्थिनी असताना खूप मजा केली. ती तिच्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायची. ती शाळेचे नियमसुद्धा गंभीरपणे पाळायची. सुरवातीला तिला चर्मस नावाचा विषय सर्वात जास्त आवडता होता, नंतर तिला अरिमॅन्सी नावाचा विषय आवडायला लागला. फ्लायिंग आणि डिव्हिनेशन हे दोन विषय तिला फार अवघड जायचे. टेरी बूट सारखे हॉगवॉर्ट्‌जचे काही विद्यार्थी नेहमी विचार कर की हरमायनीची निवड ग्रिफिंडोर विभागात का व्हावी त्यांना वाटत असे की खरे तर हरमायनीची निवड रॅव्हवनक्लॉ या विभागात व्हायला पाहिजे होती, कारण त्यासाठी ती पुरेशी हुशार व चतुर होती. हॉगवॉर्ट्‌जला पहिल्या दिवशी, जेव्हा सॉर्टिंग हॅट नावाची टोपी विद्यार्थ्यांना त्यांचे त्यांचे विभागांमध्ये वाटत होती, तेव्हा ती टोपी हरमायनीला रॅव्हननक्लॉ विभागात टाकण्याच्या बेतात होती. पण हरमायनीने मनात धरलेल्या इच्छेनुसार त्या टोपीने हरमायनीला ग्रिफिंडोर विभागातच टाकले. ती आधीपासूनच \"हॉगवॉर्ट्‌ज मधील सर्व विभागांमध्ये, ग्रिफिंडोर विभाग सर्वात चांगला आहे असे ट्रेनमध्ये सर्वांना सांगत होती. .\". हॅरी पॉटरने सुद्धा आधीचा स्लिधरिन सोडून ग्रिफिंडोर विभाग निवडला होता.\nहरमायनीने नंतर तिच्या हुशारीने व हिंमतीने हॉगवॉर्ट्‌ज व डंबलडोर सेना यांच्या प्रति असलेल्या तिच्या निष्ठेने सिद्ध् केले की ग्रिफिंडोर विभागासाठीच झालेली तिची निवड योग्य होती. ग्रिफिंडोर विभागात निवड झाल्यामुळे हरमायनीच्या खोलीत लॅव्हेंडर ब्राऊन, पार्वती पाटील आणि इतर दोन मुली रहायच्या.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nहर्मायोनीला हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सीक्रेट्स या भागात तिचे नविन शिक्षक, गिल्ड्रोय लॉकहार्ट यांच्या बद्धल प्रेम निर्माण होते. गिल्ड्रोय हे या भागात हॉग्वार्ट्झ मध्ये हर्मायोनीच्या वर्गात काळ्या जादुपासून आत्मरक्षा हा विषय शिक्वण्यास भरती होतात. पुढे या भागात ग्रिफिंडोर आणि स्लिधरिन या दोघा विभागांमध्ये क्विडिच स्पर्धेचा खेळ चालू असतो. त्या वेळेस ड्रेको मॅल्फ़ोय हर्मायोनीला मडब्लड या नावाने तिची टीका करतो. ड्रेको आणि हर्मायोनी मध्ये जोरदार भांडण होता होता राहते. मडब्लडहा शब्द मगल जन्माच्या जादुगरांसाठी खूप मोठा अपमान मानला जातो.\nव्यक्तिमत्व आणि व्यक्तिचरित्राचे लक्षण[संपादन]\nजादुई सामर्थ्य आणि कौशल्य[संपादन]\nजे.के. रोलिंग हरमायनीचे वर्णन करताना म्हणतात की हरमायनी ही एक प्रामाणिक, तर्कशुद्ध विचाराची व चांगल्या चारित्र्याची मुलगी आहे[२]. रोलिंगने लुना लवगूड नावाच्या पात्राचे विचार हरमायनी विरोधी असल्याचे वर्णन केले आहे[३], व दोघींची विचारधारा एकदम विपरीत असल्याचेही वेगळे वर्णन केले आहे. रोलिंगच्या शालेय कारकीर्दीत काही मुली त्यांच्या बरोबर नेहमी गुंडगिरी करत असत, त्या मुलींवर आधारीत, रोलिंगने पॅन्सी पार्किन्सन नावाची होगवर्ट्‌जमधील पात्र बनवले. हे पात्रसुद्धा हरमायनी बरोबर नेहमी गुंडगिरी करत असे. लुना लवगूड आणि पॅन्सी पार्किन्सन या दोघी मुलींची पात्रे रोलिंगच्या जीवनातील खऱ्या मुलींवर आधारित आहेत.[४]\n↑ १.० १.१ ४ मार्च २००४ - जे.के. रोलिंग यांचे जागतिक पुस्तक दिनानिमित्त झालेले संभाषण.\n↑ १५ ऑगस्ट २००४ - जे.के. रोलिंग यांचे Edinburgh Book Festival येथे झालेले संभाषण.\n↑ २६ जून २००३ - जे.के. रोलिंग यांची Royal Albert Hallला Fry, Stephen यांनी घेतलेली मुलाखत\nजे. के. रोलिंगची हॅरी पॉटर मालिका\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • द डेथली हॅलोज\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • डेथली हॅलोज - भाग १ • डेथली हॅलोज - भाग २\nहॅरी पॉटर • रॉन विजली • हरमायनी ग्रेंजर • लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट • आल्बस डंबलडोर • सिव्हीरस स्नेप • रुबियस हॅग्रिड • ड्रॅको मॅलफॉय • हॉगवर्ट्सचे कामगार • ऑर्डर ऑफ द फिनिक्स (संघटना) • डंबलडोर्स आर्मी • डेथ इटर्स • दुय्यम पात्रे\nहॉगवर्ट्स • हॅरी पॉटरमधील जादू • हॅरी पॉटरमधील जादूई प्राणी • हॅरी पॉटरमधील जादूई वस्तू • जादूचे मंत्रालय • मगल • हॅरी पॉटरमधील स्थळे • क्विडीच • हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी\nपुस्तक • वर्ग • दालन\nहॅरी पॉटर कथानकातील पात्रे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१८ रोजी १५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5?page=1", "date_download": "2018-10-16T09:41:20Z", "digest": "sha1:3WNO2WZOPRO2QXQS5A62B26METDJBPFY", "length": 5278, "nlines": 73, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 2 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nसा. बां. विभागाचा अजब कारभार; दहा तासांत रस्त्याचे बांधकाम पूर्ण\nआसनगांव,दि.२२(प्रशांत गडगे)-ग्रामपंचायत हद्दीत नुकताच ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून आसनगांव आदिवासी पाडा ते शिवाजीनगर या रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी सात लाख चाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, परंतु हे काम करणार्‍या ठेक\nमनविसेची महाविद्यालय यात्रा शहापुरात\nआसनगांव,दि.१९(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हा पदाधिकारी व तालुका कार्यकारणीच्या शिष्टमंडळानी भेटी दिल्या.\nआसनगावात युवादिन उत्साहात साजरा\nआसनगांव,दि.१३(वार्ताहर)-आसनगांव येथे स्वामी विवेकानंद जयंती व मॉंसाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवाजी चौकात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वामी विवेकानंद व मॉंसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.\nसत्संग मेळाव्यात देशभरातील साधूंची उपस्थिती\nआसनगांव,दि.५(वार्ताहर)-शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, कर्जत व नाशिक जिल्ह्यांतील त्र्यंबकेेशर तालुक्यात पारमार्थिक व सामाजिक प्रबोधनाची चळवळ उभी करणार्‍या ब्रम्हलीन सद्गुरू ऋद्धिनाथबाबा सत्संग परिवाराचा तृतीय वर्धापनदिनाचा महामेळावा श्रीक्षेत्र त\nशहापूर तालुका विभाजनाची मागणी\nआसनगांव,दि.१५(वार्ताहर)-सध्या सुरू आसलेल्या हिवाळी आधिवेशनात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कैलास निचिते यांनी आमदार नरेंद्र पवार व आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस व शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद ताव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi05-06.htm", "date_download": "2018-10-16T10:31:00Z", "digest": "sha1:SH4ZPL5KTGC5TOKUN2QJTBP3FCIZCSAS", "length": 31888, "nlines": 227, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - पञ्चमः स्कन्धः - षष्ठोऽध्यायः", "raw_content": "\nताम्रेऽथ मूर्च्छिते दैत्ये महिषः क्रोधसंयुतः \nसमुद्यम्य गदां गुर्वीं देवानुपजगाम ह ॥ १ ॥\nतिष्ठन्त्वद्य सुराः सर्वे हन्म्यहं गदया किल \nसर्वे बलिभुजः कामं बलहीनाः सदैव हि ॥ २ ॥\nइत्युक्त्वासौ गजारूढं सम्प्राप्य मदगर्वितः \nजघान गदया तूर्णं बाहुमूले महाभुजः ॥ ३ ॥\nसोऽपि वज्रेण घोरेण चिच्छेदाशु गदाञ्च ताम् \nप्रहर्तुकामस्त्वरितो जगाम महिषं प्रति ॥ ४ ॥\nहयारिरपि कोपेन खड्गमादाय सुप्रभम् \nययाविन्द्रं महावीर्यं प्रहरिष्यन्निवान्तिकम् ॥ ५ ॥\nबभूव च तयोर्युद्धं सर्वलोकभयावहम् \nआयुधैर्विविधैस्तत्र मुनिविस्मयकारकम् ॥ ६ ॥\nचकाराशु तदा दैत्यो मायां मोहकरीं किल \nशाम्बरीं सर्वलोकघ्नीं मुनीनामपि मोहिनीम् ॥ ७ ॥\nददृशुः सायुधाः सर्वे निघ्नन्तो देववाहिनीम् ॥ ८ ॥\nमघवा विस्मितस्तत्र दृष्ट्वा तां दैत्यनिर्मिताम् \nबभूवातिभयोद्विग्नो मायां मोहकरीं किल ॥ ९ ॥\nयमो हुताशनः सूर्यः शीतरश्मिर्भयातुरः ॥ १० ॥\nपलायनपरा सर्वे बभूवुर्मोहिताः सुराः \nब्रह्मविष्णमहेशानां स्मरणं चक्रुरुद्यताः ॥ ११ ॥\nतत्राजग्मुश्च काजेशाः स्मृतमात्राः सुरोत्तमाः \nहंसतार्क्ष्यवृषारूढास्त्रातुकामा वरायुधाः ॥ १२ ॥\nशौरिस्तां मोहिनीं दृष्ट्वा सुदर्शनमथोज्ज्वलम् \nमुमोच तत्तेजसैव माया सा विलयं गता ॥ १३ ॥\nयोद्धुकामः समादाय परिघं समुपाद्रवत् ॥ १४ ॥\nउग्रास्यश्चोग्रवीर्यश्च दुद्रुवुर्युद्धकामुकाः ॥ १५ ॥\nअसिलोमात्रिनेत्रश्च बाष्कलोऽन्धक एव च \nएते चान्ये च बहवो युद्धकामा विनिर्ययुः ॥ १६ ॥\nसन्नद्धा धृतचापास्ते रथारूढा मदोद्धताः \nपरिवव्रुः सुरान्सर्वान्वृका इव सुवत्सकान् ॥ १७ ॥\nसुराश्चापि तथा चक्रुः परस्परजिघांसवः ॥ १८ ॥\nमुमोच विषसन्दिग्धान्कर्णाकृष्टान्महाबलान् ॥ १९ ॥\nचिच्छेद तान्पुनः पञ्च मुमोच रिपुनाशनः ॥ २० ॥\nतयोः परस्परं युद्धं बभूव हरिदैत्ययोः \nबाणासिचक्रमुसलैर्गदाशक्तिपरश्वधैः ॥ २१ ॥\nपञ्चाशद्दिनपर्यन्तं बभूव च परस्परम् ॥ २२ ॥\nयमत्रिनेत्रयोस्तद्वन्महाहनुधनेशयोः ॥ २३ ॥\nगरुडं गदया दैत्यो जघान हरिवाहनम् ॥ २४ ॥\nशौरिस्तं दक्षिणेनाशु हस्तेन परिसान्त्वयन् ॥ २५ ॥\nस्थिरं चकार देवेशो वैनतेयं महाबलम् \nसमाकृष्य धनुः शार्ङ्गं मुमोच विशिखान्बहून् ॥ २६ ॥\nअन्धकोपरि कोपेन हन्तुकामो जनार्दनः \nदानवोऽपि च तान्वाणांश्चिच्छेद स्वशरैः शितैः ॥ २७ ॥\nपञ्चाशद्‌भिर्हरिं कोपाज्जघान च शिलाशितैः \nवासुदेवोऽपि तांस्तूर्णं वञ्चयित्वा शरोत्तमान् ॥ २८ ॥\nचक्रं मुमोच वेगेन सहस्रारं सुदर्शनम् \nत्यक्तं सुदर्शनं दूरात्स्वचक्रेण न्यवारयत् ॥ २९ ॥\nननाद च महाराज देवान्सम्मोहयन्निव \nदृष्ट्वा तु विफलं जातं चक्रं देवस्य शार्ङ्‌गिणः ॥ ३० ॥\nजग्मुः शोकं सुराः सर्वे जहर्षुर्दानवास्तथा \nवासुदेवोऽपि तरसा दृष्ट्वा देवाञ्छुचावृतान् ॥ ३१ ॥\nगदां कौमोदकीं धृत्वा दानवं समुपाद्रवत् \nतं जघानातिवेगेन मूर्ध्नि मायाविनं हरिः ॥ ३२ ॥\nस गदाभिहतो भूमौ निपपातातिमूर्च्छितः \nतं तथा पतितं वीक्ष्य हयारिरतिकोपनः ॥ ३३ ॥\nवासुदेवोऽपि तं दृष्ट्वा समायान्तं क्रुधान्वितम् ॥ ३४ ॥\nचापज्यानिनदं चोग्रं चकार नन्दयन्सुरान् \nशरवृष्टिं चकाराशु भगवान्महिषोपरि ॥ ३५ ॥\nतयोर्युद्धमभूद्राजन् परस्परभयावहम् ॥ ३६ ॥\nगदया ताडयामास केशवो मस्तकोपरि \nस गदाभिहतो मूर्ध्नि पपातोर्व्यां सुमूर्च्छितः ॥ ३७ ॥\nहाहाकारो महानासीत्सैन्ये तस्य सुदारुणः \nस विहाय व्यथां दैत्यो मुहूर्तादुत्थितः पुनः ॥ ३८ ॥\nगृहीत्वा परिघं शीर्षे जघान मधुसूदनम् \nपरिघेणाहतस्तेन मूर्च्छामाप जनार्दनः ॥ ३९ ॥\nमूर्च्छितं तमुवाहाशु जगाम गरुडो रणात् \nपरावृत्ते जगन्नाथे देवा इन्द्रपुरोगमाः ॥ ४० ॥\nभयं प्रापुः सुदुःखार्ताश्चुक्रुशुश्च रणाजिरे \nक्रन्दमानान्सुरान्वीक्ष्य शङ्करः शूलभृत्तदा ॥ ४१ ॥\nसोऽपि शक्तिं मुमोचाथ शङ्करस्योरसि स्फुटम् ॥ ४२ ॥\nजगर्ज स च दुष्टात्मा वञ्चयित्वा त्रिशूलकम् \nशङ्करोऽपि तदा पीडां न प्रापोरसि ताडितः ॥ ४३ ॥\nतं जघान त्रिशूलेन कोपादरुणलोचनः \nसंलग्नं शङ्करं दृष्ट्वा महिषेण दुरात्मना ॥ ४४ ॥\nआजगाम हरिस्तावत्त्यक्त्वा मूर्च्छां प्रहारजाम् \nमहिषस्तु तदा वीक्ष्य सम्प्राप्तौ हरिशङ्करौ ॥ ४५ ॥\nयुद्धकामौ महावीर्यो चक्रशूलधरौ वरौ \nकोपयुक्तो बभूवासौ दृष्ट्वा तौ समुपागतौ ॥ ४६ ॥\nमाहिषं वपुरास्थाय धुन्वन्पुच्छं समुत्कटम् ॥ ४७ ॥\nचकार भैरवं नादं त्रासयन्नमरानपि \nधुन्वञ्छृङ्गे महाकायो दारुणो जलदो यथा ॥ ४८ ॥\nदृष्ट्वा तौ तु महावीर्यौ दानवं देवसत्तमौ ॥ ४९ ॥\nचक्रतुर्बाणवृष्टिं च दानवोपरि दारुणाम् \nकुर्वाणौ बाणवृष्टिं तौ दृष्ट्वा हरिहरौ हरिः ॥ ५० ॥\nचिक्षेप गिरिशृङ्गं तु पुच्छेनावृत्य दारुणम् \nआपतन्तं गिरिं वीक्ष्य भगवान्सात्वतां पतिः ॥ ५१ ॥\nविशिखैः शतधा चक्रे चक्रेणाशु जघान तम् \nहरिचक्राहतः संख्ये मूर्च्छामाप स दैत्यराट् ॥ ५२ ॥\nउत्तस्थौ च क्षणान्नूनं मानुषं वपुरास्थितः \nगदापाणिर्महाघोरो दानवः पर्वतोपमः ॥ ५३ ॥\nतच्छ्रुत्वा भगवान्विष्णुः पाञ्चजन्यं समुज्ज्वलम् ॥ ५४ ॥\nपूरयामास तरसा शब्दं कर्तुं खरस्वरम् \nतेन शब्देन शङ्खस्य भयत्रस्ताश्च दानवाः \nबभूवुर्मुदिता देवा ऋषयश्च तपोधनाः ॥ ५५ ॥\nअखेरीस ताम्रदैत्यासारखा महापराक्रमी सेनापती मूर्च्छित झाल्याने महिषासुर अत्यंत चवताळला. तो स्वतःच मोठी गदा घेऊन देवांवर चालून गेला व गर्जना करीत म्हणाला, \"आता सर्व देवांनी माझ्या समोर युद्धाला उभे रहावे. मी आता या एकच गदेने तुम्हा सर्वांचा वध करतो. तुम्ही सर्व देव केवळ यज्ञातील यथेष्ट बलिभक्षक असून सर्वदा निर्बल आहा.\"\nअसे म्हणून तो रागाने इंद्रावर चाल करून गेला, त्याने इंद्राच्या बाहूंवर गदेचा भयंकर प्रहार केला. पण इंद्राने आपल्या वज्राचा प्रतिप्रहार केला. त्या कठिण प्रहाराने महिषासुराची गदा इंद्राने सत्वर तोडून टाकली आणि पुन: प्रहार करण्याचा ईर्षेने तो महिषासुरावर धावून गेला. तेव्हा महिषासुरही एक प्रचंड तेजस्वी खङ्ग घेऊन इंद्रावर प्रहार करण्यासाठी धावून इंद्राजवळ गेला.\nतेव्हा त्या दोघांमध्ये अत्यंत भयानक असे युद्ध झाले. सर्व लोकांचा नाश करणारी व मुनींनाही भूल पडेल अशी शंभरसुराची मोहक माया त्या दैत्याने प्रकट केली. त्या मायाबलाने व पराक्रमाने महिषासुरासारखे कोट्यावधी महिष आयुधासहवर्तमान चोहोकडे दृष्टीस पडू लागले आणि ते सर्व महिष त्या देवसेनेवर प्रहार करू लागले. त्यामुळे इंद्रसुद्धा विस्मयचकित होऊन भीतीमुळे उद्वीग्न झाला. वरुण, कुबेर हेही सर्वजण अगदी घाबरून गेले. यम, अग्नी, सूर्य व चंद्र हे सर्व भीतीने गांगरले. मोहित झालेले ते देव एकसारखे पळत सुटले आणि दक्ष राहून ब्रह्मा-विष्णु-महेशाचे स्मरण करू लागले. त्याचे स्मरण करताच ते हंस, गरुड, वृषभ यांवर आरूढ होऊन देवांचे रक्षण करण्याकरता धावून आले. महिषाची ती मोहिनी माया पाहून विष्णूने आपले सुदर्शनचक्र सोडले. त्याच्या तेजाने ती सर्व माया लयास गेली. जगताची उत्पत्ती, स्थिती, लय करणारे देव दृष्टीस पडताच महिषासुर प्रचंड परिघ घेऊन त्यांच्यावर चालून गेला. त्याचे सेनापती चिक्षुर, उग्राक्ष व उग्रवीर हेही युद्धासाठी धावून आले. त्यांच्याबरोबर असिलोमा, त्रिनेत्र, बाष्कल, अंधक वगैरे सर्व दैत्याधिराज रणांगणात युद्धासाठी उतरले. सर्व दैत्यांनी देवांना सर्व बाजूने वेढून टाकले. त्यानंतर उन्मत्त झालेल्या दैत्यांनी देवांवर प्रचंड बाणवृष्टी केली. दोन्ही पक्ष एकमेकांचा कायमचा नाश करण्यासाठी युद्ध करीत होते. अंधकाने विष्णूजवळ येऊन विषदायक शिळेवर घासलेले आणि कानापर्यंत ओढलेले पाच बाण त्याच्यावर सोडले. परंतु शत्रुनाशक विष्णूनेही ते बाण पोहोचण्यापूर्वीच आपल्या शक्त बाणांनी ते तोडून टाकले आणि उलट त्याच्यावर पाच बाण सोडले. विष्णु व अंधक यांच्यामध्ये अंगावर काटा येण्यासारखे युद्ध झाले. ते एकसारखे पन्नास दिवस चालू होते.\nत्याचप्रमाणे इंद्र व बाष्कल, महिषासुर व' शंकर, यम व त्रिनेत्रासुर, कुबेर व महाहनू आणि वरुण व असिलोमा यांच्यामध्येही महायुद्ध झाले, अंधकाने आपल्या गदेचा जबरदस्त प्रहार गरुडावर करताच गरुड घामाघूम होऊन धापा टाकू लागला. परंतु त्याचे धैर्य खचू नये म्हणून आपल्या उजव्या हाताने विष्णूने गरुडाची पाठ थोपटली. अशा प्रकारे महाबलाढ्य गरुडाला स्थिर करून भगवान विष्णूने शार्ङ्ग धनुष्य खेचले आणि अंधकाचा वध करण्याच्या इराद्याने अनेक तीक्ष्ण बाण अंधकावर टाकले. परंतु अंधकाने ते सर्व बाण तोडले व पुन: शिळेवर घासलेले पन्नास बाण विष्णूवर सोडले. ते विष्णूने चुकवले व आपले सहस्र आरांनी युक्त असलेले सुदर्शन अंधकावर सोडले.\nपण अंधकाने लांबूनच ते सुदर्शन थोपवून धरले व आपल्या चक्राने त्याचे निवारण केले आणि तो प्रचंड गर्जना करू लागला. तेव्हा सर्व देव भयभीत झाले. विष्णूचे सुदर्शनचक्रसुद्धा निष्फल झाले हे पहाताच सर्व देव शोकमग्न झाले. सर्व दानव मात्र हे पाहून हर्षित झाले व खदखदा हसू लागले.\nदेव दुःखित झाल्यामुळे वासुदेवालाही वाईट वाटले. कौमोदकी नावाची गदा धारण करून तो त्वरेने दानवांवर धावून गेला. आपल्या गदेचा भयंकर प्रहार त्याने मायावी राक्षसावर केला. त्याबरोबर तो दैत्य मूर्च्छा येऊन पडला. ते पाहून महिषासुर अत्यंत क्रुध्द झाला. तो मोठमोठ्याने गर्जना करून विष्णूवर चाल करून गेला. ते पाहताच विष्णूने प्रत्यंचेचा टणत्कार केला तो ऐकून सर्व देव आनंदित झाले. विष्णूने महिषासुरावर एकामागून एक बाण सोडले. पण महिषासुराने ते सर्व आपल्या बाणांनी मोडून टाकले. अखेर विष्णूने आपल्या गदेचा प्रचंड प्रहार महिषासुराच्या मस्तकावर केला. त्याबरोबर तो दैत्यराज मूर्च्छित होऊन धरणीवर कोसळला. सर्व दानवसैन्यात एकच हाहाकार उडाला.\nपरंतु एका मुहूर्ताने महिषासुर सावध झाला व त्याने परिघाचा एकच प्रहार विष्णूच्या मस्तकावर केला. त्याच क्षणी विष्णु मूर्च्छित झाला. मूर्च्छित विष्णूला घेऊन गरुड रणातून निघून गेला. प्रत्यक्ष विष्णुवर ही आपत्ती आली, तेव्हा सर्व देव भयाकुल होऊन गेले. देव आक्रोश करू लागले हे अवलोकन करताच शूलपाणी शंकर कुद्ध झाला. त्याने शुलाचा प्रहार महिषासुरावर केला तेव्हा महिषासुराने शंकराच्या वक्षावर शक्ती टाकली व शंकराच्या त्रिशूलाचा प्रहार चुकवून तो प्रचंड गर्जना करू लागला. वक्षस्थलावर प्रहार झाल्याने शंकराला पीडा तर झाली नाहीच, पण तो अत्यंत कुद्ध झाल्याने पुनः महिषावर शूलाचा प्रहार करू लागला. इकडे भगवान विष्णु सावध झाले. त्यांनी शंकर व महिषासुराचे युद्ध चालू असलेले पाहून पुनः रणांगणात प्रवेश केला.\nमहाबलवान शंकर व विष्णु यांना युद्ध प्रवृत्त झालेले पाहताच महिषासूर त्यांना सामोरा गेला. महिषरूप धारण करून आपले मागचे शेपूट हालवीत तो पुनः गर्जना करू लागला. त्यामुळे देव त्रस्त झाले. तो आपली प्रचंड शिंगे हालवू लागला व त्या योगे प्रचंड पर्वतशिखरे उपटून देवांवर फेकू लागला.\nत्याच्या प्रतिकारार्थ सर्व देवांनी त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला, त्याच वेळी महिषासुराने आपल्या शेपटीने एक प्रचंड पर्वतशिखर उपटून शंकर व विष्णु यांच्यावर फेकले, विष्णूने आपल्या बाणांनी त्या प्रचंड पर्वतशिखराचे शेकडो तुकडे करून टाकले व चक्राचा जबरदस्त प्रहार महिषासुरावर केला. त्याबरोबर महिषासुर मुर्च्छित पडला. परंतु दुसर्‍याच क्षणी सावध होऊन उठून त्याने मनुष्यशरीर धारण केले.\nमहाभयंकर व पर्वताप्रमाणे दिसणार्‍या त्या दैत्याने हातात गदा धारण केली व प्रचंड मेघाप्रमाणे गर्जना करून त्याने देवांना भयभीत करून सोडले. त्या आवाजाने निर्माण झालेले भय दूर करण्याकरता भगवान विष्णूने आपला उज्वल पांचजन्य शंख जोराने फुंकला. त्या शंखनादाने सर्व दानव घाबरून गेले व सर्व देव आणि ऋषी आनंदित झाले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nपञ्चमस्कन्धे महिषासुरस्येन्द्रादिदेवैः सह युद्धवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T10:57:57Z", "digest": "sha1:6H57KW57ZB27KIZTA6MRBLHNS25XXNCF", "length": 9430, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॉलर - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\n१ अमेरिकन डॉलरचे नाणे\nडॉलर (संक्षेपः $) हे जगातील अनेक राष्ट्रांचे चलन आहे.\nसध्या डॉलर हे चलन वापरणारे देश[संपादन]\nअँटिगा आणि बार्बुडा ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD\nऑस्ट्रेलिया व त्याचेबाह्य भूभाग ऑस्ट्रेलियन डॉलर AUD\nबहामास बहामियन डॉलर BSD\nबार्बाडोस बार्बाडोस डॉलर BBD\nबेलीझ बेलिझ डॉलर BZD\nब्रुनेई ब्रुनेई डॉलर BND\nकॅनडा कॅनेडियन डॉलर CAD\nडॉमिनिका ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD\nपूर्व तिमोर अमेरिकन डॉलर USD\nइक्वेडोर अमेरिकन डॉलर USD\nएल साल्व्हाडोर अमेरिकन डॉलर USD\nफिजी फिजी डॉलर FJD\nग्रेनेडा ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD\nगयाना गयाना डॉलर GYD\nहाँग काँग हाँग काँग डॉलर HKD\nजमैका जमैकन डॉलर JMD\nकिरिबाटी किरिबाटी डॉलर व ऑस्ट्रेलियन डॉलर N/A/AUD\nलायबेरिया लायबेरिन डॉलर LRD\nमार्शल द्वीपसमूह अमेरिकन डॉलर USD\nमायक्रोनेशियाची संघीय राज्ये अमेरिकन डॉलर KWD\nनामिबिया नामिबियन डॉलर NAD\nनौरू ऑस्ट्रेलियन डॉलर AUD\nपलाउ अमेरिकन डॉलर USD\nसेंट किट्स आणि नेव्हिस ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD\nसेंट लुसिया ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD\nसेंट पियेर व मिकेलो कॅनेडियन डॉलर CAD\nसिंगापूर सिंगापूर डॉलर SGD\nसॉलोमन द्वीपसमूह सॉलोमन द्वीपसमूह डॉलर SBD\nसुरिनाम सुरिनामी डॉलर SRD\nचीनचे प्रजासत्ताक न्यू तैवान डॉलर TWD\nत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर TTD\nतुवालू तुव्हालूअन डॉलर व ऑस्ट्रेलियन डॉलर TVD/ AUD\nअमेरिका and its territories अमेरिकन डॉलर USD\nझिम्बाब्वे अमेरिकन डॉलर[१] USD\nडॉलर हे नाव वापरणारी चलने\nऑस्ट्रेलियन डॉलर • अमेरिकन डॉलर • बहामास डॉलर • बार्बाडोस डॉलर • बेलिझ डॉलर • बर्म्युडा डॉलर • ब्रुनेई डॉलर • कॅनेडियन डॉलर • केमन द्वीपसमूह डॉलर • कूक द्वीपसमूह डॉलर • पूर्व कॅरिबियन डॉलर • फिजीयन डॉलर • गयानीझ डॉलर • हाँग काँग डॉलर • जमैकन डॉलर • किरिबाटी डॉलर • लायबेरियन डॉलर • नामिबियन डॉलर • न्यू झीलँड डॉलर • सिंगापूर डॉलर • सॉलोमन द्वीपसमूह डॉलर • सुरिनाम डॉलर • नवा तैवान डॉलर • त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर • तुवालूअन डॉलर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१३ रोजी १६:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5?page=3", "date_download": "2018-10-16T11:04:41Z", "digest": "sha1:MBTJBE3WAIAWXHYGBKJXWQP5RVSP43TD", "length": 4487, "nlines": 73, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 4 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nखर्डी गावातील पाणीटंचाईबाबत महिलांची तहसिल कार्यालयावर धडक\nआसनगांव,दि.२३(वार्ताहर)-सालाबादप्रमाणे याही वर्षी पावसाळा संपताच खर्डी गावातील विहिरीतील पाणी आटल्याने गावात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. या टंचाईची जास्त झळ जर कोणाला सोसावी लागत असेल तर ती गावातील पंचशिलनगर या परिसरातील नागरिकांना.\nप्रसिद्ध उद्योजक नामदेव साबळे यांचा मनसेत प्रवेश\nआसनगांव,दि.२०(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील प्रसिद्ध उद्योजक नामदेव साबळे यांनी नुकताच मनसे प्रवेश करून राजकारणात पदार्पण केले आहे.\nआसनगांव,दि.१६(वार्ताहर)-माऊली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी बालदिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील बालकांनसाठी बालमेळाव्याचे आयोजन केले होते.\nबॉबी चंदे यांची आसनगांव शहरप्रमुखपदी निवड\nआसनगांव,दि.१८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जानार्या शिवसेना शहर शाखा आसनगांवच्या शहरप्रमुखपदी नुकतीच बॉंबी चंदे यांची निवड करण्यात आली.\nदहिगांव शिवमंदिर विकासकामांच्या चौकशीची मागणी\nआसनगांव,दि.६(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील खर्डीजवळील दहीगांव येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/ce-off-rate.php", "date_download": "2018-10-16T11:20:30Z", "digest": "sha1:GWRYUHSL3XA2LJXRK2YCPPWQDHLTZVZY", "length": 5277, "nlines": 121, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | शहर अभियंता कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेले बांधकाम साहित्याचे दर", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nशहर अभियंता कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेले बांधकाम साहित्याचे दर\nशहर अभियंता कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेले बांधकाम साहित्याचे दर\nशहर अभियंता कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेले बांधकाम साहित्याचे दर\nमिळकत व पाणीपुरवठा कर\nजन्म व मृत्यू नोंद\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/state-bank-india-posts-third-quarter-loss-97079", "date_download": "2018-10-16T10:24:17Z", "digest": "sha1:2JLY3I2UQBKRRMY4YAEEQ2QOYZUTI3BU", "length": 12126, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "State Bank of India posts third-quarter loss स्टेट बॅंक ऑफ इंडियाला 2,416 कोटींचा तोटा | eSakal", "raw_content": "\nस्टेट बॅंक ऑफ इंडियाला 2,416 कोटींचा तोटा\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nथकीत कर्जे, बॉंडची सुमार कामगिरी यांचा फटका देशातील सर्वात मोठ्या बॅंकेला बसला आहे. पाच सहयोगी बॅंकांना सामावून घेणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाला 31 डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 2 हजार 416 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे\nथकीत कर्जांमुळे तिसऱ्या तिमाहीत वाढ\nमुंबई: थकीत कर्जे, बॉंडची सुमार कामगिरी यांचा फटका देशातील सर्वात मोठ्या बॅंकेला बसला आहे. पाच सहयोगी बॅंकांना सामावून घेणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाला 31 डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 2 हजार 416 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत बॅंकेला 2 हजार 610 कोटींचा नफा झाला होता.\nतिसऱ्या तिमाहीत थकीत कर्जासाठी बॅंकेला तब्बल 17 हजार 759 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. यामध्ये 145 टक्‍क्‍यांची वाढ झाली. याच तिमाहीत एकूण थकीत कर्जे 1.99 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहेत. सलग तीन तिमाहींमध्ये थकीत कर्जे वाढल्याने बॅंकेला यासाठी मोठी तरतूद करावी लागली आहे. त्याआधीच्या दुसऱ्या तिमाहीअखेर 1.86 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे होती. बॉंडचा परतावा कमी झाल्याचा फटका बॅंकेला बसला आहे. शिवाय कंपन्यांच्या बुडीत कर्जासाठी तरतूद करावी लागली असल्याचे \"एसबीआय\"चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.\nबॅंकेला तोटा झाला असला तरी व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात 26.88 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. बॅंकेला 18 हजार 687 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतर स्त्रोतातील उत्पन्नात मात्र 16.3 टक्‍क्‍यांची घट झाली असून, त्यातून 8 हजार 84 कोटी रुपये मिळाल्याचे बॅंकेने म्हटले आहे. समूहातील सहयोगी बॅंकांना सामावून घेतल्यानंतर \"एसबीआय' सावरत आहे. सहयोगी बॅंकांचा लेखाजोखा \"एसबीआय\"मध्ये विलीन झाला असून, त्याचे प्रतिबिंब एकूण कामगिरीवर दिसून आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nदुष्काळातही विस्तारला देशी गोपालन व्यवसाय\nकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी...\nशेतकऱ्यांना ३३० कोटींचा फटका\nपुणे - शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू असताना बाजारात मात्र शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. खानदेशात आतापर्यंत मूग आणि उडदाची ७०...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/tamarind-business-farmers-34271", "date_download": "2018-10-16T10:53:30Z", "digest": "sha1:JWM3S2YZEYUBHMFTGS2DV73P47YED4UA", "length": 13771, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "tamarind business farmers जतमधील शेतकऱ्यांसाठी चिंच ठरणार आंबट | eSakal", "raw_content": "\nजतमधील शेतकऱ्यांसाठी चिंच ठरणार आंबट\nगुरुवार, 9 मार्च 2017\nझाडांना चिंचा कमी, उत्पादनात घट होणार\nसांगली - प्रतिकूल हवामान, कमी प्रमाणात झालेला पाऊस यामुळे जत तालुक्‍यातील देवस्थानासह शेतकऱ्यांच्या बांधावर असणाऱ्या चिंचेच्या झाडांना चिंचा कमी प्रमाणात लागल्या आहेत, त्यामुळे यंदा चिंचेच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे.\nझाडांना चिंचा कमी, उत्पादनात घट होणार\nसांगली - प्रतिकूल हवामान, कमी प्रमाणात झालेला पाऊस यामुळे जत तालुक्‍यातील देवस्थानासह शेतकऱ्यांच्या बांधावर असणाऱ्या चिंचेच्या झाडांना चिंचा कमी प्रमाणात लागल्या आहेत, त्यामुळे यंदा चिंचेच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे.\nजत तालुक्‍यात अनेक देवस्थानच्या शेतीजागेवर चिंचेची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्याचप्रमाणे तालुक्‍यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालत निसर्गतः चिंचेची लागवड पाहायला मिळत आहे. शासनाकडून आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून चिंचेच्या लागवडीसाठी प्राधान्य दिले जाते. यामुळे देवस्थानच्या परिसरात चिंचेची लागवड फार पूर्वीपासून वाढली आणि वाढते आहे. त्यामुळे देवस्थानला चिंचेच्या विक्रीतूनच आर्थिक फायदा होऊन परिसर आणि इतर कामे करण्यासाठी याची मोठी मदत होते; परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे दर वर्षी उत्पादनात घट होते आहे. यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. याचा परिणाम शेतकरी आणि देवस्थानांवर होऊ लागला आहे.\nया वर्षी तालुक्‍यात जुलै महिन्यापासून सप्टेंबरअखेर पाऊस झाला नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरवली. कमी पावसामुळे हवामान पूर्णतः कोरडे होते. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण खूपच कमी होते. तामपानही जास्त होते. यामुळे जुलै महिन्यात चिंचेला फुलोरा आला नाही. काही प्रमाणात आलेला फुरोलाही प्रतिकूल हवामानामुळे गळून गेला. त्यामुळे झाडावर चिंचेचे प्रमाण खूपच कमी असल्याचे चित्र आहे, त्यामुळे यंदा चिंचेच्या उत्पादनात घट होणार आहे.\nजत तालुका पहिल्यापासूनच दुष्काळी तालुका आहे. या भागात निसर्गाच्या साथीने बांधावर, ओढ्यावर तसेच देवस्थानच्या शेतीत चिंचेची लागवड आहे. त्यामुळे इतर पिकांचे नुकसान झाले तरी चिंचेची विक्री केल्यानंतर शेतकऱ्याला चार पैसे मिळतात; परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ही परिस्थिती बदलू लागली आहे, त्यामुळे चिंचेच्या पिकांपासूनही आर्थिक फटका बसू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. उत्पादन कमी झाल्यास दर तरी वधारले पाहिजे, अशी अाशा शेतकरी करीत आहेत.\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-websites-pune-news-supriya-sule-91759", "date_download": "2018-10-16T10:19:43Z", "digest": "sha1:LBV2WO35I5XGIAZGOCCCQDMCOL3I2OXU", "length": 13997, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Pune News Supriya Sule शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी आंदोलन : खासदार सुळे | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी आंदोलन : खासदार सुळे\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nशिर्सुफळ : सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला बाजारभाव दिलेला नाही, फक्त त्यांची दिशाभूल केली आहे. दुधाचे दरही कमी केले आहेत. दुधाला योग्य भाव मिळावा, तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.\nशिर्सुफळ : सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला बाजारभाव दिलेला नाही, फक्त त्यांची दिशाभूल केली आहे. दुधाचे दरही कमी केले आहेत. दुधाला योग्य भाव मिळावा, तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.\nखासदार सुळे यांनी बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील बऱ्हाणपूर, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, सोनवडी सुपे, उंडवडी सुपे, खराडेवाडी या गावांना भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध विकासकामांचे उद्‌घाटन, तसेच नेपतवळण (ग्रामपंचायत बऱ्हाणपूर) येथे आद्यक्रांतीवर उमाजी नाईक समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समिती सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, तालुका महिला अध्यक्षा वनिता बनकर, युवक अध्यक्ष राहुल वाबळे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, पंचायत समिती गटनेते प्रदीप धापटे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.\nउंडवडी सुपे येथील कार्यक्रमात पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची सोय करावी, संत तुकाराम महाराज पालखी तळावर सभामंडप, बाजारतळावर ओटे बांधावे, भानोबा रस्ता मुरुमीकरण, मुंजाबा नगर येथे भूमिगत गटार व कॉंक्रीट रस्ता, अंगणवाडी इमारत, समाज मंदिराला कुंपण, समाज मंदिरासमोर पेव्हरब्लॉक बसविणे, आदी मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायतीमार्फत खासदार सुळे यांना देण्यात आले. या वेळी सरपंच एकनाथ जगताप, उपसरपंच पोपट गवळी, ग्रामसेवक विनोद आटोळे, सदस्या मंगल गवळी, अंजना गवळी, रेणुका गवळी, रंजना गवळी, सुनिता माकर, ज्ञानदेव जगताप, बापूराव गवळी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nनेपतवळण येथे मीरा चांदगुडे यांच्या हस्ते सुळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपसरपंच योगेश जाधव, ग्रामसेवक नवनाथ बंडगर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, तंटामुक्तीचे अध्यक्ष चंदर चांदगुडे, पोलिस पाटील बाळासाहेब गवळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-samajkalyan-speaker-meets-tribal-areas-people-92941", "date_download": "2018-10-16T10:44:30Z", "digest": "sha1:6J7B254E7TGHGIQHHJOUTUGZS56IOTO2", "length": 14590, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news samajkalyan speaker meets tribal areas people समाजकल्याण सभापतींनी साधला आदिवासी नागरिकांशी संवाद | eSakal", "raw_content": "\nसमाजकल्याण सभापतींनी साधला आदिवासी नागरिकांशी संवाद\nबुधवार, 17 जानेवारी 2018\nओतूर (ता.जुन्नर) : समाजकल्याण सभापतींनी जुन्नरच्या आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.\nपुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती सुरेखाताई चौरे यांनी जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.\nओतूर (ता.जुन्नर) : समाजकल्याण सभापतींनी जुन्नरच्या आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.\nपुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती सुरेखाताई चौरे यांनी जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.\nत्यांनी मंगळवारी दिवसभर जुन्नर तालुक्यातील अति दुर्गम डोंगरावर वसलेल्या कोपरे, मांडवे, मुथाळने, जाभूळशी या आदिवासी भागातील गावांच्या पहाणी दौर्यावर आल्या होत्या. यावेळी नागरिकांच्या समाजकल्याण विभागाकडून असलेल्या अपेक्षा व नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. तसेच मागसवर्गिय नागरिकांनी वैयक्तीक लाभाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यानी यावेळी केले.\nयावेळी त्यांच्या बरोबर जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, माजी समाज कल्याण सभापती तुळशीराम भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे, गटविकास अधिकारी सतिश गाढवे, स्वीय सहायक विकास पापळ, शिक्षणचे विस्तार अधिकारी डी.बी.खरात, घरकुलचे एस.एस.साळुखे, बुधाजी शिंगाडे, दिनकर जगताप, मुथाळणे सरपंच योगिता दाभाडे, कोपरे सरपंच ठमाजी कवटे, विठ्ठल कवटे, गणेश उकिर्डे हे व इतर या पहाणी दौर्यात सहभागी झाले होते.\nया पहाणी दौर्यात सभापती सुरेखाताई नी कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी या गावांमधून पुणे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला येणारे सर्व प्रस्तावांना अग्रक्रम घेऊन मंजूर केले जातील. तसेच या भागातील विकासासाठी अतिरीक्त निधी उपलब्ध करुन देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर या गावामधील विविध प्रकारच्या महीला बचत गटांना महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार निर्मीतीसाठी व्यावसायिक यंत्रसामुग्री त्यात शेवई मशिन, पापड मशिन व इतर मशिन तसेच शेळी गट योजना तसेच मागसवर्गीय नागरिकांसाठी असलेल्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच या अदिवासी भागातील सर्वात मोठा पाणी प्रश्न असून या गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही त्यांनी नमूद केले.\nयावेळी या परिसरातील सर्व सामान्य नागरिकांशी आणि जिल्हा परिषद शाळा व मुथाळणे शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी व शाळेमधील सुविधा विषयी समाधान व्यक्त केले.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-north-maharashtra-news-leopard-well-98444", "date_download": "2018-10-16T10:59:11Z", "digest": "sha1:FDMXT7RFYFLO5I3QYOG3TOZTM44JIK7K", "length": 10273, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news north Maharashtra news leopard well सावजाच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला | eSakal", "raw_content": "\nसावजाच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nनिफाड : तालुक्यातील तारुखेडले येथील संतोष रामचंद्र शिंदे यांच्या शेत गट क्र. 16 मध्ये पहाटे पाचच्या सुमरास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहरीत कोसळला.\nनिफाड : तालुक्यातील तारुखेडले येथील संतोष रामचंद्र शिंदे यांच्या शेत गट क्र. 16 मध्ये पहाटे पाचच्या सुमरास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहरीत कोसळला.\nसदरचा बिबट्या विहरीत पडल्यावर जोर जोरात डरकाळ्य फोडत असल्यामुळे शेतकरी शिंदे यांनी वनविभागाला कळविले असता सहाय्यक वन संरक्षक राजेंद्र कापसे वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारे नवपाला ऐपी तुले प्रसाद पाटिल राठोड वनरक्षक भारत पाटील वनरक्षक व्हि. आर. टेकनर, भैय्या शेख , व्हि. एस. लोंढे, नारायण वैध आदींनी विहरीची पहाणी करत क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढला आणि बिबट्याला निफाडला वनविभागाच्या नर्सरीत आणले असता पशुवैधकीय आधिकारी चांदोरे यांनी तपासणी केली.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\n\"सकाळ'मधील बोधकथांवर आधारित \"ई-बुक'चे बाळदला प्रकाशन\nपाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी \"सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची \"ऑनलाइन'...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_915.html", "date_download": "2018-10-16T10:50:25Z", "digest": "sha1:FEYVMBSJVYF2SPHHZIFGU7CUNSQPBA6Q", "length": 13631, "nlines": 123, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भारनियमन तात्काळ बंद करा : राष्ट्वादी , मनसेची मागणी; महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nभारनियमन तात्काळ बंद करा : राष्ट्वादी , मनसेची मागणी; महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन\nशहरासह तालुक्यात दि. ८ पासून महावितरण कंपनीने अचानकच भारनियमन सुरू केले. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मनसेच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भात महावितरण कंपनीचे उपअभियंता सिंग यांना निवेदन देण्यात आले.\nयासंदर्भात राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीच्या निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यात सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचे भीषण हाल सुरु आहेत. नवरात्री महोत्सव सुरू झाला असूनही कुठलीही पूर्वसूचना न देता लोडशेडिंग करणे हा जनतेवर अन्याय आहे. हे बंद न झाल्यास महावितरणच्या कार्यालयामध्ये बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आला.\nदरम्यान, मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नवरात्र, दिवाळी तसेच मोहटादेवीला येणारे भाविक पहाटेपासून पायी येतात. शहारातील सर्व रहिवाशी वेळोवेळी वीज बिल भरत आहेत. असे असतांना भारनियमन कशासाठी केले जाते शहर आणि तालुक्यात चोरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. अशा परिस्थितीत सुरु असलेल्या भारनियमनामुळे व्यापारी व व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जि. प. सदस्य शिवशंकर राजळे, सिताराम बोरुडे, बंडू बोरुडे, चाँद मणियार, महेश बोरुडे, योगेश रासने, अजित चौनापुरे, योगेश वाळके, मनसेचे सुभाष घोरपडे, खंडू दिनकर आदी उपस्थित होते.\n… तर तशी वेळच येणार नाही\nसध्या शहरात अनेक ठिकाणी राजरोसपणे आकडे टाकून वीज चोरी सुरु आहे. महावितरण कंपनी मात्र याकडे लक्ष देण्याऐवजी झोपेचे सोंग घेत आहे. अधिकारी केवळ भारनियमनाबाबतच जागरूक राहून वीजग्राहकांना अस्ताप देण्याचे काम इमानेइतबारे करत आहेत. जर वीज चोरी रोखली तर महावितरण कंपनीवर भारनियमन करण्याची वेळच येणार नाही.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan", "date_download": "2018-10-16T09:58:41Z", "digest": "sha1:FCWR5Z6WOEXN3ZMNSDWTEVNDH2Y4LAGM", "length": 5760, "nlines": 153, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "हेल्थसूत्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nऑनलाइन फूड ऑर्डर करताय\nया मोबाइल चोरांनी 'येथे' घेतलं चोरीचं ऑनलाईन प्रशिक्षण...\nस्टारबक्सची 6 ऑक्टोबर रोजी 'ही' खास ऑफर\nतुम्ही हेयर डायचा वापर करता का मग हे नक्की वाचा.\nआजच्या युवा पिढीसाठी कानमंत्र...\nचेहऱ्यावरील डागांवर रामबाण उपाय...\n आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी\nअळशी खाल्ल्याने काय होते माहिती आहे का\nआहारात करा काळ्या मिरीचा वापर, हे होतील फायदे...\nडेंग्यूपासून वाचण्यासाठी करा 'हे' उपाय...\nरुईया कॉलेजमध्ये सेलिब्रेट करण्यात आला रोझ डे\nजर व्यायामात मन रमत नसेल तर करा हे उपाय...\nरुईया कॉलेजमध्ये सुरु आहे 'रोझ डे' ची धमाल\nया सॅंंडलची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल\nदात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय\nन्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi12-08.htm", "date_download": "2018-10-16T10:08:36Z", "digest": "sha1:3NOADKRWVEE7LPU433B5MARZ3YGWOBRB", "length": 44101, "nlines": 318, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - द्वादशः स्कन्धः - अष्टमोऽध्यायः", "raw_content": "\nद्विजातीनां तु सर्वेषां शक्त्युपास्तिः श्रुतीरिता ॥ १ ॥\nसन्ध्याकालत्रयेऽन्यस्मिन् काले नित्यतया विभो \nतां विहाय द्विजाः कस्माद्‌गृह्णीयुश्चान्यदेवताः ॥ २ ॥\nकापालिकाश्चीनमार्गरता वल्कलधारिणः ॥ ३ ॥\nदृश्यन्ते बहवो लोके वेदश्रद्धाविवर्जिताः ॥ ४ ॥\nकिमत्र कारणं ब्रह्मंस्तद्‍भवान् वक्तुमर्हति \nबुद्धिमन्तः पण्डिताश्च नानातर्कविचक्षणाः ॥ ५ ॥\nअपि सन्त्येव वेदेषु श्रद्धया तु विवर्जिताः \nन हि कश्चित्स्वकल्याणं बुद्ध्या हातुमिहेच्छति ॥ ६ ॥\nकिमत्र कारणं तस्माद्वद वेदविदांवर \nमणिद्वीपस्य महिमा वर्णितो भवता पुरा ॥ ७ ॥\nकीदृक् तदस्ति यद्देव्याः परं स्थानं महत्तरम् \nतच्चापि वद भक्ताय श्रद्दधानाय मेऽनघ ॥ ८ ॥\nप्रसन्नास्तु वदन्त्येव गुरवो गुह्यमप्युत \nइति राज्ञो वचः श्रुत्वा भगवान् बादरायणः ॥ ९ ॥\nनिजगाद ततः सर्वं क्रमेणैव मुनीश्वराः \nयच्छ्रुत्वा तु द्विजातीनां वेदश्रद्धा विवर्धते ॥ १० ॥\nसम्यक्पृष्टं त्वया राजन् समये समयोचितम् \nवुद्धिमानसि वेदेषु श्रद्धावांश्चैव लक्ष्यसे ॥ ११ ॥\nपूर्वं मदोद्धता दैत्या देवैर्युद्धं तु चक्रिरे \nशतवर्षं महाराज महाविस्मयकारकम् ॥ १२ ॥\nजगत्क्षयकरं नूनं तेषां युद्धमभून्नृप ॥ १३ ॥\nभुवं स्वर्गं परित्यज्य गताः पातालवेश्मनि ॥ १४ ॥\nततः प्रहर्षिता देवाः स्वपराक्रमवर्णनम् \nचक्रुः परस्परं मोहात्साभिमानाः समन्ततः ॥ १५ ॥\nजयोऽस्माकं कुतो न स्यादस्माकं महिमा यतः \nसर्वोत्तरः कुत्र दैत्याः पामरा निष्पराक्रमाः ॥ १६ ॥\nसृष्टिस्थितिक्षयकरा वयं सर्वे यशस्विनः \nअस्मदग्रे पामराणां दैत्यानां चैव का कथा ॥ १७ ॥\nपराशक्तिप्रभावं ते न ज्ञात्वा मोहमागताः \nतेषामनुग्रहं कर्तुं तदैव जगदम्बिका ॥ १८ ॥\nकोटिसूर्यप्रतीकाशं चन्द्रकोटिसुशीतलम् ॥ १९ ॥\nअदृष्टपूर्वं तद्‌दृष्ट्वा तेजः परमसुन्दरम् ॥ २० ॥\nसविस्मयास्तदा प्रोचुः किमिदं किमिदं त्विति \nदैत्यानां चेष्टितं किं वा माया कापि महीयसी ॥ २१ ॥\nकेनचिन्निर्मिता वाथ देवानां स्मयकारिणी \nसम्भूय ते तदा सर्वे विचारं चक्रुरुत्तमम् ॥ २२ ॥\nयक्षस्य निकटे गत्वा प्रष्टव्यं कस्त्वमित्यपि \nबलाबलं ततो ज्ञात्वा कर्तव्या तु प्रतिक्रिया ॥ २३ ॥\nततो वह्निं समाहूय प्रोवाचेन्द्रः सुराधिपः \nगच्छ वह्ने त्वमस्माकं यतोऽसि मुखमुत्तमम् ॥ २४ ॥\nततो गत्वा तु जानीहि किमिदं यक्षमित्यपि \nसहस्राक्षवचः श्रुत्वा स्वपराक्रमगर्भितम् ॥ २५ ॥\nवेगात्स निर्गतो वह्निर्ययौ यक्षस्य सन्निधौ \nतदा प्रोवाच यक्षस्तं त्वं कोऽसीति हुताशनम् ॥ २६ ॥\nवीर्यं च त्वयि किं यत्तद्वद सर्वं ममाग्रतः \nअग्निरस्मि तथा जातवेदा अस्मीति सोऽब्रवीत् ॥ २७ ॥\nसर्वस्य दहने शक्तिर्मयि विश्वस्य तिष्ठति \nतदा यक्षं परं तेजस्तदग्रे निदधौ तृणम् ॥ २८ ॥\nदहैनं यदि ते शक्तिर्विश्वस्य दहनेऽस्ति हि \nतदा सर्वबलेनैवाकरोद्यत्‍नं हुताशनः ॥ २९ ॥\nन शशाक तृणं दग्धुं लज्जितोऽगात्सुरान्प्रति \nपृष्टे देवैस्तु वृत्तान्ते सर्वं प्रोवाच हव्यभुक् ॥ ३० ॥\nवृथाभिमानो ह्यस्माकं सर्वेशत्वादिके सुराः \nततस्तु वृत्रहा वायुं समाहूयेदमब्रवीत् ॥ ३१ ॥\nत्वयि प्रोतं जगत्सर्वं त्वच्चेष्टाभिस्तु चेष्टितम् \nत्वं प्राणरूपः सर्वेषां सर्वशक्तिविधारकः ॥ ३२ ॥\nत्वमेव गत्वा जानीहि किमिदं यक्षमित्यपि \nनान्यः कोऽपि समर्थोऽस्ति ज्ञातुं यक्षं परं महः ॥ ३३ ॥\nसाभिमानो जगामाशु यत्र यक्षं विराजते ॥ ३४ ॥\nयक्षं दृष्ट्वा ततो वायुं प्रोवाच मृदुभाषया \nकोऽसि त्वं त्वयि का शक्तिर्वद सर्वं ममाग्रतः ॥ ३५ ॥\nततो यक्षवचः श्रुत्वा गर्वेण मरुदब्रवीत् \nमातरिश्वाहमस्मीति वायुरस्मीति चाब्रवीत् ॥ ३६ ॥\nवीर्यं तु मयि सर्वस्य चालने ग्रहणेऽस्ति हि \nमच्चेष्टया जगत्सर्वं सर्वव्यापारवद्‍भवेत् ॥ ३७ ॥\nइति श्रुत्वा वायुवाणीं निजगाद परं महः \nतृणमेतत्तवाग्रे यत्तच्चालय यथेप्सितम् ॥ ३८ ॥\nनोचेद्‌गर्वं विहायैनं लज्जितो गच्छ वासवम् \nश्रुत्वा यक्षवचो वायुः सर्वशक्तिसमन्वितः ॥ ३९ ॥\nउद्योगमकरोत्तच्च स्वस्थानान्न चचाल ह \nलज्जितोऽगाद्देवपार्श्वे हित्वा गर्वं स चानिलः ॥ ४० ॥\nनैतञ्ज्ञातुं समर्थाः स्म मिथ्यागर्वाभिमानिनः ॥ ४१ ॥\nअलौकिकं भाति यक्षं तेजः परमदारुणम् \nततः सर्वे सुरगणाः सहस्राक्षं समूचिरे ॥ ४२ ॥\nदेवराडसि यस्मात्त्वं यक्षं जानीहि तत्त्वतः \nतत इन्द्रो महागर्वात्तद्यक्षं समुपाद्रवत् ॥ ४३ ॥\nप्राद्रवच्च परं तेजो यक्षरूपं परात्परम् \nअन्तर्धानं ततः प्राप तद्यक्षं वासवाग्रतः ॥ ४४ ॥\nअतीव लज्जितो जातो वासवो देवराडपि \nयक्षसम्भाषणाभावाल्लघुत्वं प्राप चेतसि ॥ ४५ ॥\nअतः परं न गन्तव्यं मया तु सुरसंसदि \nकिं मया तत्र वक्तव्यं स्वलघुत्वं सुरान्प्रति ॥ ४६ ॥\nदेहत्यागो वरस्तस्मान्मानो हि महतां धनम् \nमाने नष्टे जीवितं तु मृतितुल्यं न संशयः ॥ ४७ ॥\nइति निश्चित्य तत्रैव गर्वं हित्वा सुरेश्वरः \nचरित्रमीदृशं यस्य तमेव शरणं गतः ॥ ४८ ॥\nतस्मिन्नेव क्षणे जाता व्योमवाणी नभस्तले \nमायाबीजं सहस्राक्ष जप तेन सुखी भव ॥ ४९ ॥\nततो जजाप परमं मायाबीजं परात्परम् \nलक्षवर्षं निराहारो ध्यानमीलितलोचनः ॥ ५० ॥\nतदेवाविरभूत्तेजस्तस्मिन्नेव स्थले पुनः ॥ ५१ ॥\nतेजोमण्डलमध्ये तु कुमारीं नवयौवनाम् \nभास्वज्जपाप्रसूनाभां बालकोटिरविप्रभाम् ॥ ५२ ॥\nचतुर्भिर्वरहस्तैस्तु वरपाशाङ्‌कुशाभयान् ॥ ५३ ॥\nदधानां रमणीयाङ्‌गीं कोमलाङ्‌गलतां शिवाम् \nभक्तकल्पद्रुमामम्बां नानाभूषणभूषिताम् ॥ ५४ ॥\nचतुर्दिक्षु चतुर्वेदैर्मूर्तिमद्‌भिरभिष्टुताम् ॥ ५५ ॥\nप्रसन्तस्मेरवदनां कोटिकन्दर्पसुन्दराम् ॥ ५६ ॥\nउमाभिधानां पुरतो देवीं हैमवतीं शिवाम् ॥ ५७ ॥\nददर्श वासवस्तत्र प्रेमगद्‌गदितान्तरः ॥ ५८ ॥\nदण्डवत्प्रणनामाथ पादयोर्जगदीशितुः ॥ ५९ ॥\nउवाच परमप्रीतः किमिदं यक्षमित्यपि ॥ ६० ॥\nप्रादुर्भूतं च कस्मात्तद्वद सर्वं सुशोभने \nइति तस्य वचः श्रुत्वा प्रोवाच करुणार्णवा ॥ ६१ ॥\nमायाधिष्ठानभूतं तु सर्वसाक्षि निरामयम् ॥ ६२ ॥\nतपांसि सर्वाणि च यद्वदन्ति \nतत्ते पदं संग्रहेण ब्रवीमि ॥ ६३ ॥\nओमित्येकाक्षरं ब्रह्म तदेवाहुश्च ह्रींमयम् \nद्वे बीजे मम मन्त्रौ स्तो मुख्यत्वेन सुरोत्तम ॥ ६४ ॥\nभागद्वयवती यस्मात्सृजामि सकलं जगत् \nतत्रैकभागः सम्प्रोक्तः सच्चिदानन्दनामकः ॥ ६५ ॥\nमायाप्रकृतिसंज्ञस्तु द्वितीयो भाग ईरितः \nसा च माया परा शक्तिः शक्तिमत्यहमीश्वरी ॥ ६६ ॥\nसाम्यावस्थात्मिका चैषा माया मम सुरोत्तम ॥ ६७ ॥\nप्रलये सर्वजगतो मदभिन्नैव तिष्ठति \nप्राणिकर्मपरीपाकवशतः पुनरेव हि ॥ ६८ ॥\nरूपं तदेवमव्यक्तं व्यक्तीभावमुपैति च \nअन्तर्मुखा तु यावस्था सा मायेत्यभिधीयते ॥ ६९ ॥\nबहिर्मुखा तु या माया तमःशब्देन सोच्यते \nबहिर्मुखात्तमोरूपाज्जायते सत्त्वसम्भवः ॥ ७० ॥\nगुणत्रयात्मकाः प्रोक्ता ब्रह्मविष्णुमहेश्वराः ॥ ७१ ॥\nरजोगुणाधिको ब्रह्मा विष्णुः सत्त्वाधिको भवेत् \nतमोगुणाधिको रुद्रः सर्वकारणरूपधृक् ॥ ७२ ॥\nस्थूलदेहो भवेद्‌ब्रह्मा लिङ्‌गदेहो हरिः स्मृतः \nरुद्रस्तु कारणो देहस्तुरीया त्वहमेव हि ॥ ७३ ॥\nसाम्यावस्था तु या प्रोक्ता सर्वान्तर्यामिरूपिणी \nअत ऊर्ध्वं परं ब्रह्म मद्‌रूपं रूपवर्जितम् ॥ ७४ ॥\nनिर्गुणं सगुणं चेति द्विधा मद्‌रूपमुच्यते \nनिर्गुणं मायया हीनं सगुणं मायया युतम् ॥ ७५ ॥\nसाहं सर्वं जगत्सृष्ट्वा तदन्तः सम्प्रविश्य च \nप्रेरयाम्यनिशं जीवं यथाकर्म यथाश्रुतम् ॥ ७६ ॥\nब्रह्माणं च तथा विष्णुं रुद्रं वै कारणात्मकम् ॥ ७७ ॥\nमद्‍भयाद्वाति पवनो भीत्या सूर्यश्च गच्छति \nइन्द्राग्निमृत्यवस्तद्वत्साहं सर्वोत्तमा स्मृता ॥ ७८ ॥\nमत्प्रसादाद्‍भवद्‌भिस्तु जयो लब्धोऽस्ति सर्वथा \nयुष्मानहं नर्तयामि काष्ठपुत्तलिकोपमान् ॥ ७९ ॥\nकदाचिद्देवविजयं दैत्यानां विजयं क्वचित् \nस्वतन्त्रा स्वेच्छया सर्वं कुर्वे कर्मानुरोधतः ॥ ८० ॥\nतां मां सर्वात्मिकां यूयं विस्मृत्य निजगर्वतः \nअहङ्‌कारावृतात्मानो मोहमाप्ता दुरन्तकम् ॥ ८१ ॥\nअनुग्रहं ततः कर्तुं युष्मद्देहादनुत्तमम् \nनिःसृतं सहसा तेजो मदीयं यक्षमित्यपि ॥ ८२ ॥\nअतः परं सर्वभावैर्हित्वा गर्वं तु देहजम् \nमामेव शरणं यात सच्चिदानन्दरूपिणीम् ॥ ८३ ॥\nइत्युक्त्या च महादेवी मूलप्रकृतिरीश्वरी \nअन्तर्धानं गता सद्यो भक्त्या देवैरभिष्टुता ॥ ८४ ॥\nततः सर्वे स्वगर्वं तु विहाय पदपङ्‌कजम् \nसम्यगाराधयामासुर्भगवत्याः परात्परम् ॥ ८५ ॥\nत्रिसन्ध्यं सर्वदा सर्वे गायत्रीजपतत्पराः \nयज्ञभागादिभिः सर्वे देवीं नित्यं सिषेविरे ॥ ८६ ॥\nएवं सत्ययुगे सर्वे गायत्रीजपतत्पराः \nतारहृल्लेखयोश्चापि जपे निष्णातमानसाः ॥ ८७ ॥\nन विष्णूपासना नित्या वेदेनोक्ता तु कुत्रचित् \nन विष्णुदीक्षा नित्यास्ति शिवस्यापि तथैव च ॥ ८८ ॥\nगायत्र्युपासना नित्या सर्ववेदैः समीरिता \nयया विना त्वधःपातो ब्राह्मणस्यास्ति सर्वथा ॥ ८९ ॥\nतावता कृतकृत्यत्वं नान्यापेक्षा द्विजस्य हि \nगायत्रीमात्रनिष्णातो द्विजो मोक्षमवाप्नुयात् ॥ ९० ॥\nकुर्यादन्यन्न वा कुर्यादिति प्राह मनुः स्वयम् \nविहाय तां तु गायत्रीं विष्णूपास्तिपरायणः ॥ ९१ ॥\nशिवोपास्तिरतो विप्रो नरकं याति सर्वथा \nदेवीपदाम्बुजरता आसन्सर्वे द्विजोत्तमाः ॥ ९२ ॥\nजनमेजय म्हणाला, ''हे भगवान, हे सर्वधर्मज्ञ, द्विजांसाठी शक्तीची उपासना सांगितली आहे. त्रिकाल संध्या व इतर उपासना नित्य असताना द्विज दुसर्‍या देवांची उपासना का करतात कोणी विष्णुभक्त, कोणी गणपतिभक्त, कोणी कापालिक, चीन्मार्ग अवलंबणारे, वल्कलधारी, दिगंबर, बौद्ध, चार्वाक वगैरे लोक वेदावर श्रद्धा नसलेले दिसून येतात. हे ब्रह्मन्, याचे कारण काय कोणी विष्णुभक्त, कोणी गणपतिभक्त, कोणी कापालिक, चीन्मार्ग अवलंबणारे, वल्कलधारी, दिगंबर, बौद्ध, चार्वाक वगैरे लोक वेदावर श्रद्धा नसलेले दिसून येतात. हे ब्रह्मन्, याचे कारण काय तार्किक पंडित वेदशास्त्रहीन असतात. आपल्या कल्याणाची इच्छा सर्वच करीत असतात. आपण मणिद्वीपाविषयी सांगितले. पण ते स्थान कसे आहे हे मला सांगा.\nव्यास म्हणाले, ''हे राजा, तू उत्तम व समयोचित् प्रश्न विचारलास. तुझी वेदांवर श्रद्धा आहे.''\nपूर्वी मदोन्मत्त दैत्यांनी देवांशी युद्ध केले. ते युद्ध शंभर वर्षे चालू होते. त्यात विविध प्रकारची शस्त्रास्त्रे उपयोगात आणली गेली. पराशक्तीच्या कृपेमुळे देवांनी ते जगाचा लय करणारे युद्ध जिंकले. दैत्य पाताळात गेले. तेव्हा देव अभिमानाने आपल्या पराक्रमाचे स्वतःच वर्णन करू लागले.\nअहो, आम्ही इतके श्रेष्ठ असताना आमचा जय का होणार नाही आम्हीच सृष्टी, स्थिती, लय करतो. मग त्या दैत्यांची काय कथा आम्हीच सृष्टी, स्थिती, लय करतो. मग त्या दैत्यांची काय कथा ते शक्तीचा प्रभाव विसरले.\nत्याच वेळी जगदंबा यक्षरूपाने प्रकट झाली. ते कोटीसूर्याप्रमाणे तेजस्वी, देदीप्यमान, हस्तपादरहित असे अपूर्व ध्यान पाहून देव आश्चर्ययुक्त झाले. 'हे काय आहे ' असे विचारू लागले. हे दैत्याचे कृत्य असावे. अथवा ही मोठी मायाच असावी असा त्यांनी विचार केला. त्या यक्षाजवळ जाऊन त्याची विचारपूस करावी म्हणून देवेंद्र अग्नीला म्हणाला, ''हे अग्ने, तूच आमचे मुख आहेस. तू जा व यक्ष कोण आहे ते विचार. ''\nअग्नी सत्वर त्या यक्षाजवळ गेला. तेव्हा यक्षाने विचारले, ''तू कोण आहेस तुझे शौर्य कसे आहे हे मला सांग.''\nतेव्हा अग्नी म्हणाला, ''मी अग्नी असून मलाच जातवेदा म्हणतात. मी सर्व विश्व जाळू शकतो.''\nते ऐकून यक्षाने अग्नीसमोर एक गवताची काडी टाकली. ''तुझी एवढी दहनशक्ती असेल तर हे गवत जाळ.'' अग्नीने ते गवत जाळण्याचा खूप प्रयत्न केला. पण गवत जळले नाही. तेव्हा तो देवांकडे परत गेला. त्याने सर्व वृत्तांत देवांना सांगितला. तेव्हा देवेंद्राने वायूस तीच कामगिरी सांगितली. तो म्हणाला, ''हे वायो, तुझ्यामुळेच सर्व जग ओवले आहे. तूच सर्वांचा प्राण व शक्ती धारण करणारा आहेस. तुझ्याशिवाय त्या यक्षास जाणणारा दुसरा कोणी नाही.'' त्या गौरवयुक्त भाषणाने वायू वेगाने यक्षाजवळ गेला. यक्षाने मृदु स्वरात विचारले, ''तू कोण तुझी शक्ती किती आहे ते सांग.''\nवायु गर्वाने म्हणाला, ''मी मातरिश्वा वायु आहे. सर्वांना चलन व ग्रहण करण्याची माझ्यात शक्ती आहे. माझ्या क्रियेमुळेच सर्व जग चलनवलन करते.''\nते ऐकून परम तेज म्हणाले, ''हे तृण तुझ्या इच्छेला येईल तिकडे ने.'' तेव्हा वायूने त्या गवतास हलविण्यासाठी सर्व शक्ती लावली, पण ते हलले नाही. तेव्हा तोही लज्जित झाला. त्याने इंद्राकडे जाऊन सर्व वृत्तांत निवेदन केला. तो खरोखरच असामान्य व दारुण यक्ष असावा असा विचार करून सर्व देव इंद्राला म्हणाले, ''तू देवांचा राजा आहेस. म्हणून तूच आता त्याला समजून घे.''\nतेव्हा इंद्र गर्वाने त्या यक्षाजवळ गेला. त्याचवेळी इंद्रासमक्ष ते दिव्य तेज गुप्त झाले. त्या यक्षाशी भाषण करायला न मिळाल्यामुळे इंद्रही लज्जित झाला. तो स्वतःला तुच्छ लेखू लागला. त्याने विचार केला, 'आता देवसभेत जाऊन देवांना काय सांगावे ' त्यापेक्षा देहत्याग केलेला बरा. कारण मान हेच श्रेष्ठ धन होय. तो नष्ट होण्यापेक्षा देह टाकलेला बरा. असा विचार करून गर्वरहित झालेला इंद्र तेथेच राहू लागला. तो ईश्वरास शरण गेला. तेव्हा आकाशवाणी झाली. ''हे इंद्रा, मायाबीज मंत्राचा जप कर व सुखी हो.\nते ऐकून इंद्राने निराहार राहून एक लक्ष वर्षे मायाबीज मंत्राचा जप केला.\nतेव्हा चैत्र नवमीस मध्यान्हसमयी तेच पूर्वीचे तेज त्याच ठिकाणी प्रकट झाले. त्या तेजोमंडलात नवयौवना, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे कांती असलेली, चंद्राप्रमाणे तेजस्वी, वस्त्रातून स्तनद्वय व्यक्त होत होते अशी चतुर्भुज, पाश- अंकुश- अभय, वरदांनी युक्त, रमणीय, कोमल, कल्याणरूप, इष्टदायी, सर्वांची जननी, विविध अलंकारांनी मंडित, त्रिनेत्रा, केसात मोगर्‍याची पुष्पे माळलेली आहेत अशी प्रसतन्नमुखी, मदनाप्रमाणे सुंदर रक्तवस्त्र परिधान केलेली, रक्तचंदनाची उटी लावलेली अशी करुणामूर्ति सर्व कारणंचे कारण असलेली, शिवा-उमा या नावाने विख्यात असलेली देवी इंद्राने पाहिली.\nत्यावेळी इंद्र सद्‌गदित झाला. त्याने जगदीश्वरीला प्रणाम केला. भक्तीमुळे तो नतमस्तक झाला होता. इंद्राने तिची विविध स्तोत्रांनी स्तुती केली. तो म्हणाला, ''हे रूप कोणाचे आहे हे सुंदरी, तू येथे का आलीस हे सुंदरी, तू येथे का आलीस \nइंद्राचे बोलणे ऐकून ती करुणादेवी म्हणाली, ' 'हे सर्व माझेच रूप आहे. तेच सर्वाधारभूत, सर्वसाक्षी, उपद्रवशून्य आहे. सर्व वेद ज्या पदांचे वर्णन करतात, तपे ज्यांचा निर्देश करतात, ते पद आता तुला सांगते.\nॐ हे एकाक्षरी ब्रह्म आहे. तेच र्‍हीं मय आहे. ही दोन बीजे म्हणजे माझा मंत्रच आहेत. कारण मीच माया व ब्रह्म या दोन भागांनी युक्त असे जग निर्माण करते. त्यातील एक भाग सच्चिदानंदरूप आहे. दुसरा मायप्रकृति असा आहे. माया हीच श्रेष्ठ शक्ती असून मीच ती मायायुक्त देवी आहे.\nचंद्राच्या चांदण्याप्रमाणे माझी शक्ती अभिन्न आहे. सर्व जगाचा लय होतो तेव्हा ही मद्‌रूप होते. पुन्हा प्राणांचा परिपाक झाला म्हणजे ती आपले रूप व्यक्त करते. अंतर्मुख अवस्थेलाच माया म्हणतात. बहिर्मुख होऊन कार्य करणार्‍या मायेस तम म्हणतात. बहिर्मुख तम मायेपासून सत्त्वाची निर्मिती होते. रजोगुणही सृष्टीच्या आरंभकालीच उत्पन्न होतो. ब्रह्मा-विष्णु-महेश्वर हे त्रिगुणात्मक आहेत.\nहे सुरेश्वरा, ब्रह्मदेव स्थूलदेह, हरी लिंगदेह व रुद्र कारणशरीर होय. तुरीयावस्थाही मीच आहे. तीन गुणांची साम्यावस्था ही माझी उपाधी आहे. त्यापुढे परब्रह्म आहे. तेच रूपरहित माझे स्वरूप होय. माझे रूप सगुण व निर्गुण असे दोन प्रकारचे आहे. मायारहित रूप म्हणजे निर्गुण व मायेसह रूप म्हणजे सगुण होय. अशी मी जग उत्पन्न करणारी माया असून मीच सर्व प्राण्यांना कर्माची प्रेरणा देत असते.\nमाझ्या भीतीने वारा वाहतो, सूर्य अंतरिक्षात गमन करतो. इंद्र, अग्नी, मृत्यु वगैरे सर्वजण आपापली कामे करतात. म्हणून मला सर्वोत्तम म्हणतात. मी प्रसन्न झाल्यामुळेच तुम्हाला युद्धात जय मिळाला. लाकडी बाहुल्यांप्रमाणे मी तुम्हाला नाचविते. केव्हा देवांचा तर केव्हा दैत्यांचा जय मीच कर्मानुरोधाने करते. पण अशा देवीस तुम्ही विसरलात व अहंकारी झालात. मोहामुळे तुमचा विवेक आच्छादित झाला. म्हणून तुमचे कल्याण व्हावे या हेतूने मी तुमच्यावरील तेज बाहेर काढून यक्षरूपाने दाखविले. तेव्हा आता गर्व सोडून तुम्ही भक्तीने मला शरण जा. कारण मीच सच्चिदानंदरूपिणी आहे.''\nती मूलप्रकृती देवी तत्काल गुप्त झाली. इकडे देवही गर्वाचा त्याग करून भगवतीची सेवा करू लागले. तिन्ही संध्यासमयी ते गायत्री जप करू लागले. अशाप्रकारे सत्ययुगामध्ये सर्वजण गायत्री जपात तत्पर राहू लागले. ॐकार व हृल्लेखा यांमध्ये ते मनाने तल्लीन झाले.\nविष्णूची नित्य उपासना आहे असे वेदांनीही कुठे सांगितले नाही. त्याचप्रमाणे विष्णू व शंकर यांच्या उपासनेची दीक्षा नित्य नाही. पण गायत्रीउपासना मात्र वेदोक्त व नित्य आहे. तिच्यावाचून अधःपात होतो.\n''गायत्री उपासनेमुळे ब्राह्मण कृतकृत्य होतो. त्याला इतर कसलीही अपेक्षा नसते. गायत्रीमंत्रात तादात्म्य पावलेला द्विज मुक्त होतो. मग तो अन्य उपासना करो वा न करो.'' असे मनूने स्वतः च म्हटले आहे. अशा गायत्रीस सोडून जो एकचित्ताने विष्णूची किंवा शिवाची उपासना करील तो नरकास जाईल. म्हणून हे राजा, पहिल्या युगात सर्व ब्राह्मणश्रेष्ठ गायत्रीजपामध्ये तल्लीन झाले होते व देवीच्या पदकमली एकाग्र झाले होते.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां\nद्वादशस्कन्धे पराशक्तेराविर्भाववर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T11:25:46Z", "digest": "sha1:DWUBEIKR3VXNFQVN4F77TBIQLTHHLCJN", "length": 13153, "nlines": 152, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "धन्यतेची गाणी, उत्सवाचा जागर", "raw_content": "\nधन्यतेची गाणी, उत्सवाचा जागर\n१४ एप्रिल रोजी असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी पारीच्या ओवी संग्रहातल्या खास बाबासाहेबांवरच्या आणि जातीव्यवस्थेसंबंधीच्या ओव्या या महिन्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. यातल्या या पहिल्या पाच ओव्या बीड जिल्ह्यातल्या सावरगावच्या राधाबाई बोऱ्हाडेंनी गायल्या आहेत. बुद्ध, भीमराव, धम्म, संघ आणि रमाबाईंवर या ओव्या रचल्या आहेत\nया लेखातल्या ऑडिओ आणि व्हिडिओ रेकोर्डिंगमध्ये तब्बल २१ वर्षांचं अंतर आहे. यातल्या ओव्या २ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड केल्या होत्या. योगायोग म्हणजे २१ वर्षांनी त्याच दिवशी आम्ही राधाबाईंना भेटलो आणि ओवी गाताना त्यांना आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करू शकलो.\n२० वर्षांपूर्वी गायलेल्या या ओव्या राधाबाईंना आठवत नव्हत्या. मात्र सुरुवातीच्या एक-दोन ओळी आम्ही गाऊ लागताच त्यांना त्याचा गळा आठवला. १९९६ मध्ये गायलेल्या ओव्यांचे शब्द वाचायला मिळाले तर त्यांना नक्कीच अजून जास्त काही आठवेल याची त्यांना खात्री होती. (त्यांच्या गावातल्या प्रौढ साक्षरता वर्गात त्या लिहायला-वाचायला शिकल्या होत्या.)\n१९९७ मध्ये राधाबाई, माजलगावच्या भीमनगर वस्तीमध्ये राहत होत्या. आता त्या बीड जिल्ह्यातल्याच माजलगाव तालुक्यातल्या सावगरगावला राहतात आणि एक छोटं किराणा मालाचं दुकान चालवतात. त्यांना चार मुली आहेत, सगळ्यांची लग्नं झाली आहेत.\nमाजलगावमध्ये राहत असताना त्या आणि त्यांचा नवरा खंडू बोऱ्हाडे दोघं शेतमजूर म्हणून काम करत होते. खुरपणीच्या नेहमीच्या कामासोबतच राधाबाई, कधी कधी धान्याच्या उफणणीचं, किंवा मोंढा मार्केटमध्ये धान्य निवडायचं काम करायच्या. गावातल्या मोठ्या घरांमध्ये कधी कधी केरफरशीची कामंही त्यांनी केलीयेत.\nपण जसजसं वय झालं, तशी कामं मिळेनाशी झाली. मग दोघं म्हातारा-म्हातारी सावरगावला राधाबाईंच्या दिराच्या घरी रहायला आले. तिथे त्यांनी किराण्याचं दुकान सुरू केलं. दोघं भाऊ निवर्तले. आता राधाबाई त्यांची जाऊ राजूबाई आणि तिचा मुलगा मधुकर, असे सगळे एकत्र राहतात.\nमाजलगाव हे तालुक्याचं गाव. इथली भीमनगर ही प्रामुख्याने दलितांची वस्ती. ओवी प्रकल्पासाठी ही वस्ती म्हणजे बाबासाहेबांवरच्या ओव्यांचा जिवंत झरा. बाबासाहेब म्हणजे एक मुत्सद्दी राष्ट्रीय नेतृत्व, दलित आणि शोषितांचा आवाज जगापुढे मांडणारे कैवारी आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार. १४ एप्रिल रोजी असणारी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी पारीच्या ओवी संग्रहातल्या खास बाबासाहेबांवरच्या आणि जातीव्यवस्थेसंबंधीच्या ओव्या या महिन्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.\nसावरगावमध्ये त्यांच्या घराबाहेर बसलेल्या राधाबाईः सोबत ( डावीकडून ) त्यांच्या जाऊ राजूबाई , पुतणी ललिताबाई खळगे आणि पुतण्या मधुकर\nबाबासाहेबांवरच्या ओव्यांमधल्या राधाबाईंनी गायलेल्या पहिल्या पाच ओव्या वेगवेगळ्या विषयावरच्या आहेत. पहिली ओवी, भगवान बुद्धाच्या नावाने, ज्याने दलितांच्या उद्धारासाठी बौद्ध धम्माची स्थापना केली.\nदुसरी ओवी, बाबासाहेबांना, ज्यांना आदराने आणि प्रेमाने भीमराय म्हटलं जातं. जातीच्या अत्याचारांना विरोध करण्याचं बळ त्यांनी दिलं म्हणून दलिताच्या कुळात जन्मलेल्या या हिऱ्याच्या नावाने ही ओवी.\nतिसरी ओवी, जगाचं रक्षण आणि पालन करणाऱ्या धम्माच्या नावानं.\nचौथी ओवी संघाच्या नावाने. बौद्ध भिक्खूंच्या समुदायाला संघ म्हटलं जातं. या ओवीत बौद्ध धर्माने मांडलेल्या पंचशील मार्गाचं पालन करण्याचं त्या वचन देतात. बुद्धांनी सदाचरणाला महत्त्व देऊन दुःखाचं निवारण करण्याचा अष्टांग मार्ग सांगितला. त्याच्या आचरणासाठी जे पाच नियम सांगितले ते म्हणजे पंचशील.\nराधाबाईंची पाचवी ओवी रमाबाई आंबेडकरांच्या नावाने आहे. त्या म्हणतात, मी रमाईला पूजीन, दलित समाजासाठी त्या धन्य अशा माउलीसमान आहेत.\nपयली माझी ववी गं, भगवान बुध्दाला\nदलिताच्या हितासाठी, बुध्द धम्म काढला\nदुसरी माझी ववी गं, बाबा भिमरायाला\nदलिताच्या कुळात, हिरा ग जलमला\nतिसरी माझी ववी गं, धम्माला नमन\nबुध्द धम्म मोठा करील, जगाचे पालण\nचौथी माझी ववी गं, संघाला वाहीन\nपंचशील तत्वाचे, करीन पालन\nपाचवी माझी ववी गं, रमाबाई पुंजीनं\nधन्य धन्य मावली, गेली एक होवून\nकलावंत – राधा बोऱ्हाडे\nमुलं – ४ मुली\nदिनांक – हे तपशील २ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड करण्यात आले.\nपोस्टरः आदित्य दिपांकर , श्रेया कात्यायिनी , सिंचिता माजी\nलेखनः पारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम: आशा ओगले, जितेंद्र मैड, बर्नार्ड बेल, नमिता वाईकर\nअत्याचारी पुरुषांसाठी ओव्यांची लाखोली\nविस्मृतीतली गाणी आली ओठावर...\nअशी बहीण भावंडं – एका झाडाची संतरं\nपक्के पैलवान अन् सख्ख्या मायलेकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/04/17/another-attack-on-syria-will-cause-global-chaos-russian-president-vladimir-putin-marathi/", "date_download": "2018-10-16T09:45:54Z", "digest": "sha1:JZEWOYK6IQO43322QHYY5WRDZYFJN4KZ", "length": 20409, "nlines": 163, "source_domain": "worldwarthird.com", "title": "सिरियावरच्या नव्या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय अराजक माजेल : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन", "raw_content": "\nवॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांची तालिबानबरोबर चर्चा पार पडली.…\nवॉशिंग्टन - अफगानिस्तान की शांति प्रक्रिया के लिए अमरीका ने नियुक्त किए विशेष दूत ‘झल्मे…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्कीच्या ताब्यात असलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ यांची सुटका झाली आहे. त्यांच्या…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्की ने बंदी बनाए ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ को रिहा किया है\nजीनिव्हा/मॉस्को - अमरिका द्वारा रशिया के खिलाफ हर वक्त थोपे जा रहे प्रतिबंधों की वजह…\nजीनिव्हा/मॉस्को - अमेरिकेकडून रशियाविरोधात सातत्याने लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे दोन्ही देशांमधील अण्वस्त्रकराराचे भवितव्य संकटात आले असून…\nमॉस्को/जेरूसलेम - रशिया और इस्रायल का तनाव कम होने के आसार कम हो रहे है\nसिरियावरच्या नव्या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय अराजक माजेल : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन\nमॉस्को – ‘यापुढे अमेरिकेने सिरियावर हल्ला चढविला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अराजक माजेल’, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्याबरोबरील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या चर्चेचा हवाला देऊन, रशियन यंत्रणांनी हा दावा केला. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सिरियावर चढविलेला हल्ला पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि हे एका देशाच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन ठरते, यावरही रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्यात एक मत झाल्याची माहिती रशियन यंत्रणांनी दिली.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावून रशियाने अमेरिका व मित्रदेशांच्या सिरियावरील हल्ल्याच्या विरोधात ठराव मांडला होता. या ठरावाच्या मुद्यावर रशिया एकाकी पडल्याचे दिसत होते. चीननेही अमेरिका व मित्रदेशांच्या पूर्णपणे विरोधात जाण्यास नकार दिल्याने रशियाची कोंडी झाल्याचे सुरक्षा परिषदेत पहायला मिळाले. मात्र यानंतर रशिया अधिकच आक्रमक बनल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका व मित्रदेशांना सिरियावरील नव्या हल्ल्याच्या विरोधात धमकी दिली आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी सिरियन राजवटीने पुन्हा रासायनिक हल्ले चढविल्यास, अमेरिकेची क्षेपणास्‍त्रे तयारच असल्याचे बजावले होते. त्या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांची ही नवी धमकी प्रसिद्ध झाली होती. ‘सिरियावर नवे हल्ले झाले तर ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन ठरेल. वारंवार अशारितीने नियमांचे उल्लंघन होत राहिले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अराजक माजल्याखेरीज राहणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्याबरोबरील चर्चेत म्हटल्याची माहिती रशियन यंत्रणांनी दिली.\nदरम्यान, सिरियावरील हल्ल्याला उत्तर मिळेल, असे रशियाने या हल्ल्यानंतर बजावले होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी तसा इशाराच अमेरिका व मित्रदेशांना दिला होता. पण हे उत्तर कोणत्या स्वरूपाचे असेल, यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन किंवा अन्य रशियन नेत्यांनी प्रकाश टाकला नव्हता. त्यामुळे रशियाच्या अमेरिका व मित्रदेशांविरोधातील संभाव्य कारवाईची चर्चा पाश्‍चिमात्य माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. ब्रिटनच्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी रशिया आपल्या देशावर घणाघाती सायबर हल्ले चढवील, असे बजावले होते. यासाठी ब्रिटन तसेच अमेरिका व फ्रान्सने तयार रहावे, असे या अधिकार्‍यांनी सुचविले होते.\nतर रशियन अधिकारी उघडपणे आपल्या देशाच्या प्रतिसादाबद्दल बोलत नसले तरी अमेरिका, फ्रान्स व ब्रिटनच्या सिरियावरील हल्ल्यामुळे अणुयुद्धाची शक्यता नाकारता येत नाही, असे सूचक इशारे देत आहेत.\nरशियाच्या दोन युद्धनौका प्रचंड शस्‍त्रसाठ्यासह सिरियाच्या दिशेने रवाना\nमॉस्को/दमास्कस – शनिवारी पहाटे अमेरिका-ब्रिटन-फ्रान्सने सिरियात केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाची जोरदार तयारी सुरू झाली असून दोन अतिरिक्त युद्धनौका व शस्त्रसाठा सिरियाच्या दिशेने रवाना करण्यात आला आहे. रविवारी तुर्कीनजिकच्या ‘बॉस्फोरस सामुद्रधुनी’त रशियन युद्धनौका दिसल्याचे वृत्त समोर आले असून त्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले आहेत.\nनौदल विश्‍लेषक ‘युरुक इसिक’ यांनी ‘ट्विटर’वरून रशियन युद्धनौकांची छायाचित्रे प्रसिद्ध करून नव्या हालचालींची माहिती उघड केली. त्यात दोन रशियन युद्धनौका दिसत असून त्यावर रणगाडे, सशस्‍त्र वाहने, हायस्पीड पॅट्रोल बोट्स, ‘आयइडी रडार’ यांचा समावेश आहे. या युद्धनौकांमध्ये ‘प्रोजेक्ट ११७ ऍलिगेटर क्लास’ व ‘रो रो अलेक्झांडर कॅशेन्को’ यांचा समावेश आहे. रशियाने गेल्या दोन वर्षात सिरियात १० हजारांहून अधिक सैनिक तैनात केले असून ‘तार्तूस’ व ‘खेमिम’ या ठिकाणी संरक्षणतळही कार्यरत आहेत. या तळांबरोबरच ‘एस-४००’, ‘एस-३००’ या प्रगत क्षेपणास्‍त्रभेदी यंत्रणा तसेच प्रगत युद्धनौका, विनाशिका व पाणबुड्याही तैनात आहेत.\nरशियाच्या या सहकार्याच्या बळावर सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल अस्साद यांनी देशावरील आपली पकड मजबूत करण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येते. मात्र अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने चढविलेल्या हल्ल्यामुळे सिरियातील संघर्षाचे पारडे अस्साद यांच्या विरोधात फिरेल, अशी शक्यता वर्तविली जाते.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nसीरिया पर नए हमले से अंतरर्राष्ट्रीय अराजकता निर्माण होगी : रशिया के राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन\nचिनी हॅकर्सकडून अमेरिकी नौदलाच्या संवेदनशील माहितीची चोरी – ‘अंडरसी वॉरफेअर’बाबतच्या माहितीचा समावेश\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनच्या हॅकर्सनी अमेरिकेच्या…\nरशियन रक्षादलों के घातक परमाणू क्षमता को बढावा दिया जायेगा – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन का ऐलान\nमॉस्को - रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर…\nकतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा\nकतार में अमरीका और तालिबान में चर्चा\nतुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत\nतुर्की द्वारा अमरीकी पास्टर बु्रन्सन की रिहाई-अमरीका और तुर्की में तनाव कम होने के संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/messages/103388/125308.html?1182552165", "date_download": "2018-10-16T10:51:51Z", "digest": "sha1:AU7W5YTEJLDMOHQ5QWYUU62QJXZO2HDC", "length": 3335, "nlines": 40, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Car rentals in US", "raw_content": "\n>आमचा GPS garmin चा आहे. आणि मस्त चालतो. अजून तरी काहीही प्रॉब्लेम आलेला नाही. portable आहे त्यामुळे स्टेटच्या बाहेर फिरायला जायचं तरी नेता येऊ शकतो. <-/*1-\nportable आहे त्यामुळे स्टेटच्या बाहेर फिरायला जायचं तरी नेता येऊ शकतो.\n>म्हणजे काय गं सायो <\n>माझं म्हणणं जरा कन्फ्युजिंग आहे बहुतेक. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की समजा दुसर्‍या स्टेटला fly करुन गेलं आणि तिकडे कार रेंट केली की त्यात बसवता येतो portable असल्याने. <-/*1-\n>नात्या काही जिपीऐस मध्ये युरोप व canaDaa चे नकाशे देखील आहेत. <-/*1-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi08-23.htm", "date_download": "2018-10-16T10:54:08Z", "digest": "sha1:S33AJDW2RAKQ6FF2FKNGZR2JSRFDCWMT", "length": 24217, "nlines": 182, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - अष्टमः स्कन्धः - त्रयोविंशोऽध्यायः", "raw_content": "\nये नराः सर्वदा साक्ष्ये अनृतं भाषयन्ति च \nदाने विनिमयेऽर्थस्य देवर्षे पापबुद्धयः ॥ १ ॥\nते प्रेत्यामुत्र नरके अवीच्याख्येऽतिदारुणे \nयोजनानां शतोच्छ्रायाद्‌‍गिरिमूर्ध्नः पतन्ति हि ॥ २ ॥\nयत्र स्थलं दृश्यते च जलवद्वीचिसंयुतम् ॥ ३ ॥\nम्रियते नैव देवर्षे पुनरेवाऽवरोप्यते ॥ ४ ॥\nयो वा द्विजो वा राजन्यो वैश्यो वा ब्रह्मसम्भव \nसोमपीथस्तत्कलत्रं सुरां वा पिबतीव हि ॥ ५ ॥\nप्रमादतस्तु तेषां वै निरये परिपातनम् \nकुर्वन्ति यमदूतास्ते पानं कार्ष्णायसो मुने ॥ ६ ॥\nवह्निना द्रवमाणस्य नितरां ब्रह्मसम्भव \nसम्भावनेन स्वस्यैव योऽधमोऽपि नराधमः ॥ ७ ॥\nवरीयसोऽपि न बहु मन्यते पुरुषाधमः ॥ ८ ॥\nस नीयते यमभटैः क्षारकर्दमनामके \nनिरयेऽर्वाक्‌शिरा घोरा दुरन्तयातनाश्नुते ॥ ९ ॥\nये वै नरा यजन्त्यन्यं नरमेधेन मोहिताः \nस्त्रियोऽपि वा नरपशुं खादन्त्यत्र महामुने ॥ १० ॥\nपशवो निहितास्ते तु यमसद्यनि सङ्गताः \nसौनिका इव ते सर्वे विदार्य शितधारया ॥ ११ ॥\nअसृक्पिबन्ति नृत्यन्ति गायन्ति बहुधा मुने \nयथेह मांसभोक्तारः पुरुषादा दुरासदाः ॥ १२ ॥\nअनागसोऽपि येऽरण्ये ग्रामे वा ब्रह्मपुत्रक \nवैश्रम्भकैरुपसृतान्विश्रम्भय्यजिजीविषून् ॥ १३ ॥\nपातयन्ति च ते प्रेत्य शूलपाते पतन्ति ह ॥ १४ ॥\nशूलादिषु प्रोतदेहाः क्षुत्तृड्भ्यां चातिपीडिताः \nतिग्मतुण्डैः कङ्कबकैरितश्चेतश्च ताडिताः ॥ १५ ॥\nपीडिता आत्मशमलं बहुधा संस्मरन्ति हि \nये भूतानुद्वेजयन्ति नरा उल्बणवृत्तयः ॥ १६ ॥\nयथा सर्पादिकास्तेऽपि नरके निपतन्ति हि \nदन्दशूकाभिधाने च यत्रोत्तिष्ठन्ति सर्वतः ॥ १७ ॥\nपञ्चाननः सप्तमुखा ग्रसन्ति नरकागतान् \nयथा बिलेशया विप्र क्रूरबुद्धिसमन्विताः ॥ १८ ॥\nतानमुत्रोद्यतकराः कीनाशपरिसेवकाः ॥ १९\nतेष्वेवोपविशित्वा च सगरेण च वह्निना \nधूमेन च निरुन्धन्ति पापकर्मरतान्नरान् ॥ २० ॥\nपापेनेहालोकयेच्च स्वयं गृहपतिर्द्विजः ॥ २१ ॥\nतस्यापि पापदृष्टेर्हि निरये यमकिङ्कराः \nअक्षिणी वज्रतुण्डा ये कङ्काः काकवटादयः ॥ २२ ॥\nगृध्राः क्रूरतराश्चापि प्रसह्योत्पाटयन्ति हि \nय आढ्याभिमतिर्याति अहङ्कृत्यातिगर्वितः ॥ २३ ॥\nचिन्तयार्थस्य सर्वत्रायतिव्ययस्वरूपया ॥ २४ ॥\nशुष्यद्धृदयवक्त्रश्च निर्वृतिं नैव गच्छति \nग्रहवद्‍रक्षते चार्थं स प्रेतो यमकिङ्करैः ॥ २५ ॥\nसूचीमुखे च नरके पात्यते निजकर्मणा \nवित्तग्रहं च पुरुषं वायका इव याम्यकाः ॥ २६ ॥\nकिङ्कराः सर्वतोऽङ्गेषु सूत्रैः परिवयन्ति हि \nएते बहुविधा विप्र नरकाः पापकर्मणाम् ॥ २७ ॥\nनराणां शतशः सन्ति यातनास्थानभूमयः \nसहस्रशोऽपि देवर्षे उक्तानुक्तांस्तथापि हि ॥ २८ ॥\nतथा धर्मपराश्चापि लोकान्यान्ति सुखोद्‍गतान् ॥ २९ ॥\nस्वधर्मो बहुधा गीतो यथा तव महामुने \nदेवीपूजनरूपो हि देव्याराधनलक्षणः ॥ ३० ॥\nयेनानुष्ठितमात्रेण नरो न नरकं व्रजेत् \nसा देवी भवपाथोधेरुद्धर्त्री पूजिता नृणाम् ॥ ३१ ॥\nश्रीनारायण मुनी म्हणाले, \"हे ब्रह्मपुत्र नारदा, जे पुरुष पापवासनेने साक्ष वगैरे देताना, अथवा दान करताना, किंवा द्रव्य खर्च करीत असताना नेहमी खोटे बोलतात, त्यांना मृत्यु आल्यावर यमदूत परलोकात घेऊन जातात. तेथे नेल्यावर त्या पुरुषांना अवीची नावाच्या अत्यंत भयंकर नरकात टाकतात. शंभर योजने उंच असलेल्या पर्वतशिखरावरून त्यांना फेकून देतात.\nत्या नरकात त्या पुरुषांना खाली डोके वर पाय अशा अवस्थेत अंतराळातच ठेवतात. त्या नरकातील स्थान हे जलाप्रमाणे तरंगयुक्त दिसते. वास्तविक पहाता ते तसे नसते पण तरंगयुक्त भासते. पण ते तरंगरहित असल्यामुळे त्या नरकाला अवीची हे नाव पडलेले आहे. हे देवर्षे, त्या नरकात पुरुषाच्या देहाचे तिळाएवढे तुकडे केले तरी तो मृत्यु पावत नाही. तेव्हा अशाप्रकारे त्या पुरुषाला शिक्षा दिल्यावर पुनः त्याला अणकुचीदार अशा तीक्ष्ण शूलावर चढवितात.\nहे ब्रह्मपुत्रा, एखादा ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य अथवा इतर कोणत्याही वर्णांचा पुरुष असो, त्याने सोमपान केलेले असले आणि तसेच त्याची स्त्रीही मोहवश होऊन सुरापान करीत असेल तर अशांना हे यमदूत नरकातच टाकतात.\nहे ब्रह्मपुत्रा, हे मुनिश्रेष्ठा, अशा पुरुषांना अग्नीच्या सहाय्याने पातळ केलेले पोलाद भरपूर पाजतात, तरीही या नरकात ते पुरुष मरत नाहीत. त्यांना या सर्व यातना भोगाव्याच लागतात.\nजो अत्यंत दुष्ट पुरुष विद्या, जन्म, तप, वर्ण, आश्रम, आचार, यांनी युक्त असलेल्या श्रेष्ठ पुरुषांना मान न देता स्वतःलाच मोठा समजतो, अशा क्षुद्र विचाराच्या पुरुषाला यमाचे दास मृत्यूनंतर घेऊन येतात. त्याला ते यमदूत क्षारकर्दम नावाच्या नरकात नेऊन टाकतात. तेथे त्याला खाली मस्तक करायला लावल्याने अतिशय यातना होत असतात.\nजे पुरुष मुर्खपणामुळे नरमेधन करतात व त्यांचा अन्य देवतापुढे बळी देतात किंवा हे महाभाग्यशाली नारदा, ज्या स्त्रिया नरपशू खातात, त्यांना यमसदनात गेल्यावर त्यांनी जे पशू अथवा मनुष्य प्राणी मारलेले असतात ते सर्व तेथे एकत्र येतात आणि लखलखीत तरवार घेऊन एखादा वीर पुरुष ज्याप्रमाणे युद्धात माणसे कापत सुटतो तसे त्या पापी पुरुषाला ते पशु अथवा नर एकत्र होऊन त्याचा देह विदीर्ण करून टाकतात. जसे या लोकातील मांसाहारी लोक कृत्य करीत असतात तसेच ते पशु त्या पुरुषाचे रक्त पितात व धुंद होऊन नाचतात, गाणी म्हणतात, अशी विविध प्रकारे क्रीडा करतात.\nहे ब्रह्मदेव पुत्रा नारदा, जे अरण्यात अथवा गावात अत्यंत विश्वास ठेवून जवळ आलेल्या एखाद्या निरपराध प्राण्याचा जे जिवंत रहाण्याची इच्छा दाखवितात अशा प्राण्यांचा विश्वासघात करतात अशा पुरुषाला यमदूत शूलावर चढवतात. जे क्रीडेच्या साधनांप्रमाणे असलेल्या व शूल, सुई इत्यादींद्वारा ओवलेल्या प्राण्यांना मारतात त्यांनाही परलोकात शूलावर चढवितात.\nअशा पातक्यांचा देह शूलामध्ये ओवतात. ते तहान व भूक यामुळे अतिशय पीडित होतात. तसे ते आपल्या तीक्ष्ण चोचींनी तेथील भयंकर कंकपक्षी व बकपक्षी त्याला सर्व बाजूंनी टोचत असतात. त्यामुळे अत्यंत पीडित होऊन त्या पुरुषांना आपल्या पातकांचे सदैव स्मरण होत रहाते. क्रूर सर्पाप्रमाणे वागून जे पुरुष इतर प्राण्यांना अत्यंत त्रस्त करतात ते दंदशूक नावाच्या नरकात पडतात. त्या ठिकाणी सर्व बाजूला सात तोंडांचे वाघ सिद्ध असतात. ते सत्वर येऊन नरकात आलेल्या त्या प्राण्याला अत्यंत क्रूर बुद्धीने प्रेरित सर्पाप्रमाणे ग्रासून टाकतात.\nजे अंधकूप, अंधारकोठडी व गुहा इत्यादी ठिकाणी प्राण्यांना विनाकारण कोंडतात त्यांना परलोकामध्ये गेल्यावर तेथे हात वर उचललेले यमदूत त्यांच्या स्थानी घेऊन जातात. विषयुक्त अग्नी व धूर यांनी परिपूर्ण भरलेल्या ठिकाणी ह्या पापकर्मी पुरुषांना कोंडून टाकतात.\nजो पुरुष गृहस्थाश्रमात असूनही आपल्याकडे दुपारी आलेला अतिथी पाहून त्याच्याकडे इंगळाप्रमाणे लाल डोळे करून पहातो, त्या पापदृष्टी पुरुषाचे नेत्रसुद्धा नरकामध्ये गेल्यावर ते यमदूत उपटून काढतात. ज्यांच्या चोची वज्राप्रमाणे आहेत असे कावळे व वटपक्षी तसेच अतिशय क्रूर गिधाडे त्या पापी पुरुषाचे डोळे अत्यंत बलात्काराने उपटतात.\nजो पुरुष संपत्तीमुळे माजतो व अहंकार धरतो, अत्यंत गर्विष्ठ होऊन जातो आणि इतरांकडे जो नराधम दुष्ट नजरेने पहातो, तसेच सर्वांकडे संशयित दृष्टीने बघतो, जो सर्वकाळ केवळ द्रव्यप्राप्तीचीच चिंता करतो, अशा स्वार्थी पुरुषाचे हृदय व मुख अत्यंत सुकून जाते. त्याला कधीही सुख मिळत नाही. कारण तो ब्रह्मपिशाच्चाप्रमाणे द्रव्याचे रक्षण करीत असतो. असा हा पुरुष मृत झाल्यावर केवळ त्याच्या कुकर्मामुळेच दुर्गतीस जाऊन सूचिमुख नावाच्या नरकात जाऊन पडतो. यमदूतांनी त्याला नरकात फेकल्यावर ब्रह्मराक्षसाप्रमाणे वित्ताचे रक्षण करणार्‍या त्या पुरुषास यमाचे दूत एखाद्या कोष्टयाप्रमाणे त्याच्या शरीरात सर्व बाजूंनी अंगात सूत ओवतात.\nअसे हे द्रव्य लोभाने प्राप्त होणारे नरक पुष्कळ प्रकारचे आहेत. पापाचरण करणार्‍या पुरुषांना त्यांचे योग्यतेप्रमाणे फल यातना भोगायला लावणारी शेकडो स्थाने आहेत.\nहे देवर्षे, याप्रमाणे मी तुला जशी ही स्थाने सांगितली तशी न सांगितलेली हजारो स्थाने आहेत. पण सर्व पापी पुरुष अथवा स्त्रिया या अनंत यातना भोगायला लावणार्‍या निरनिराळ्या नरकात पडतात हे निश्चित समज.\nयाच्या अगदी उलट असे की, जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत ते मात्र सुखोपभोग देणार्‍या लोकात जातात. म्हणून ज्ञानी जनांनी देवीचे पूजन हाच उत्तम धर्म म्हणून सांगितला आहे. त्या धर्माचे मुख्य लक्षण म्हणजे देवीची आराधना हेच होय. केवळ देवीचे अनुष्ठान केले तरीही पुरुष नरकात जात नाहीत. कारण ती देवी सर्वांनाच या भवसागरातून मुक्त करते. म्हणून ती मनुष्यांना पूज्य आहे.\"\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे-\nऽवशिष्टनरकवर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/03/blog-post_5.html", "date_download": "2018-10-16T09:36:00Z", "digest": "sha1:VMOCVY2ZNRTN4IX3R6VNHTH62MMDQW43", "length": 14933, "nlines": 217, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): गुलामी की स्वातंत्र्य?", "raw_content": "\nकिमान विचारवंतांनी तरी कोणत्याही गोटात जाऊ नये. गेले तर तो गोटच त्यांच्या विचारपद्धतीवर नकळत बंधने घालतो. ही बंधने अनेकदा क्रूर असतात. त्या बंधनाबाहेर पडले की हेत्वारोप सुरु होतात. काहींना तर संपवण्यात येते. थोडक्यात विचारवंताला परतंत्र करणे हेच काम प्रत्येक गोटाचे असते (मग त्या गोटाची विचारधारा कोणतीही का असेना.) मग विचारवंतांसाठी गोट (छावण्या) की छावण्यांसाठी विचारवंत हा प्रश्न निर्माण होत अंततोगत्वा विचारवंत हा त्या छावणीचाच गुलाम बनुन जातो. तेथे विचारच संपतात हे ओघाने आलेच.\nखरे तर प्रत्येकाने स्वतंत्र विचारवंत (फ्री थिंकर) रहायला हवे. कोणत्याही गोटासाठी आपली बुद्धी खर्च करण्यापेक्षा आपापल्या स्वतंत्र विचारांत वृद्धी करण्यासाठी आणि एकुणातीलच मानवजातीच्या हितासाठी ती खर्च करावी. कोणतेही \"गोट\" हे शेवटी आपल्यातीलच ’माणुस’ बदलला, छावनी-विचाराला छेद देऊ लागला की आपले सुळे काढून नृशंसत्व दाखवतातच. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत. तरीही अशा विचारवंतांना शहाणपण येते असे नाही. या छावणीतुन त्या छावणीत जाणारे दिसतच असतात. मग \"झुंडीचे गुलाम विचारवंत\" असे एकुणात त्यांना स्वरुप येते आणि यात हत्या होत असेल तर ती विचारप्रक्रियेची, नव तत्वज्ञानाची. छावण्यांचे काही बिघडत नाही कारण नवनवे विचारक बकरे त्यांना लाभतच जात असतात.\nछावण्यांना नवे असे काहीही नकोच असते, मग ती छावणी प्रतिगामी असो की पुरोगामी. त्यांना प्रत्येक विचार त्यांच्याच पुर्वनिर्धारीत चौकटीतच छाटुन बसवायचा असतो. त्यांना विचार हवा असतो पण त्यांच्या ठरवलेल्या तत्वज्ञानाच्या मर्यादेत. विचारवंतांना ते दास्य स्विकारावे लागते आणि हे दास्य प्रसिद्धी अथवा पैशांच्या मोहाने ज्यांना हवे आहे त्यांना मग विचारवंत कसे म्हणता येईल\nगुलामांकडून नववैचारिकता कशी अपेक्षिता येईल आणि मग त्यांच्यामुळे कोणतीही छावणी जिंकली तरी ती स्वतंत्र समाजाची निर्मिती कशी करू शकेल आणि मग त्यांच्यामुळे कोणतीही छावणी जिंकली तरी ती स्वतंत्र समाजाची निर्मिती कशी करू शकेल कोणत्याही छावणीला मानवतेशी फार घेणेदेणे असते असे नाही. फार तर तोंडी लावायला शोषित, वंचित, मानवता हे शब्द कामाला येतात पण त्यांचे हित हा त्यांचा अंतिम उदेश्य असतो असे दिसलेले नाही.\nपण ज्याला त्याला त्याच्या छावण्या लखलाभ असे म्हणतांना किमान विचारवंतांनी तरी गोट/छावण्यांचा मोह सोडला पाहिजे आणि आपले विचार स्वतंत्र आणि दबावविरहित ठेवायला हवेत. आणि सर्व प्रकारच्या छावण्यांच्या त्यागातुनच ते होऊ शकेल. भारतीयांना नवविचारांची गरज आहे. छावण्यांच्या मोहात न पडता सर्वच क्षेत्रांत स्वतंत्र विचारांचा परिपोष कसा होईल हे पाहणे आमचे कर्तव्य आहे. छावण्या म्हणजे शेवटी रानटी झुंडीच असतात हे प्रत्येक नव-विचारकांनी लक्षात घेतले पाहिजे.\nगुलामी की स्वातंत्र्य हा निर्णय त्यांनीच करायचा आहे.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nसाहसवादातून आर्थिक अडाणी निर्णय\nआर्यवाद, बहुजनीय चळवळीची फलिते आणि महाराष्ट्र\nसंस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/entertainment/woman-behind-india%E2%80%99s-first-film-1930", "date_download": "2018-10-16T10:46:30Z", "digest": "sha1:JF3647YUGGI77FPCKZ75JH36IABHTOJ3", "length": 7101, "nlines": 41, "source_domain": "www.bobhata.com", "title": "भारतातल्या पहिल्या सिनेमातील पहिलं स्त्री पात्र पुरुषाने वठवलं होतं ? वाचा हा भन्नाट किस्सा !!", "raw_content": "\nभारतातल्या पहिल्या सिनेमातील पहिलं स्त्री पात्र पुरुषाने वठवलं होतं वाचा हा भन्नाट किस्सा \nआज दादासाहेब फाळके यांचा जन्मदिन. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांनी नाटक कंपनी मध्ये चित्रकार आणि पुरातत्व विभागात फोटोग्राफर म्हणून काम केलं. पुढे त्यांनी या कामांना रामराम ठोकला आणि स्वतःचा चित्रपट तयार करण्याचा बेत आखला. त्यासाठी शिक्षण आवश्यक होतं म्हणून त्यांनी मित्रांकडून पैसे घेतले आणि थेट लंडन गाठलं.\nलंडन मधून सिनेमा विषयावर अभ्यास केल्यानंतर ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी हरिश्चंद्राची कथा हाती घेतली. या फिल्मची निर्मिती त्यांचीच कंपनी ‘फाळके फिल्म’ तर्फे होणार होती. पहिला अस्सल भारतीय सिनेमा तयार होणार होता पण हा मार्ग तेवढा सोप्पा नव्हता राव. या चित्रपटातील स्त्री पात्र शोधताना दादासाहेबांना कोणकोणत्या अडचणी आल्या त्याचाच हा गमतीदार किस्सा आहे.\nमंडळी आजच्या काळात जिथे अभिनेत्रींची रांग लागलेली आहे तिथे हे समजून घेणं थोडं अवघड जाईल. त्याकाळात महिलांना काम करू दिलं जात नसे. चार भिंतीतल्या महिला चक्क चित्रपटात काम करायला तयार होणार हे त्याकाळात विचार करणेही कठीण होते. पण तारामती शिवाय हरिश्चंद्र पूर्ण कसा होणार.\nदासाहेबांनी जंगजंग पछाडलं. ते नाचणारीच्या कोठ्या पर्यंत जाऊन आले. पण त्यांना नकार मिळत गेला. त्यांच्या पत्नी सरस्वती यांनी तारामतीचा रोल करण्यास तयारी दाखवली पण त्यांची एकाच अट होती, “चित्रपटात माझं नाव लागता कामा नये..”\n‘The Moving Image: Melodrama and Early Indian Cinema 1913-1939’ या अनुपमा कापसे लिखित पुस्तकात सांगितल्या प्रमाणे. कोणतीही स्त्री तयार नसल्या कारणाने सरस्वती फाळके तारामती म्हणून चित्रीकरणाला तयार झाल्या. पण ते दादासाहेबांना मनापासून पटलं नाही. नाटक सिनेमात काम करण्यासाठी कुलीन स्त्रियांना पाठवणे हीन समजले जायचे. या गोष्टीचा पगडा कुठे तरी त्यांच्याही डोक्यावर होता. म्हणूनच दादासाहेबांनी त्यांना हा अभिनय करू दिला नाही.\nपुढे त्यांना सुदैवाने अण्णा साळुंखे भेटले. ते एका भोजनालयात काम करायचे. दादासाहेबांनी त्यांना बघितल्याक्षणी तारामतीच्या पत्रासाठी विचारलं. आणि त्यांनी होकार दिला. मंडळी अशा पद्धतीने भारतातल्या पहिल्या सिनेमातील पाहिलं स्त्री पात्र हे एका पुरुषाने वठवलं होतं.\nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.minashikkar.com/2017/12/Social-work-in-nashik-adiwasi-village.html", "date_download": "2018-10-16T10:18:49Z", "digest": "sha1:MQGPDBJGA4KEIX5RWNRAU4LQXX6OZ4BS", "length": 7303, "nlines": 26, "source_domain": "www.minashikkar.com", "title": "नाशिक मधील पाड्यावरच्या आदिवासी मुलांनी अनुभवला 'हेअर फॅशन डे', नाशिकच्या लक्झरी सलूनचा अभिनव उपक्रम !Nashik History, News, Event, Information, Article, Train, Real Estate Details at Minashikkar.comMiNashikkar.COM", "raw_content": "\nHome / Nashik / Social Work / Village / नाशिक मधील पाड्यावरच्या आदिवासी मुलांनी अनुभवला 'हेअर फॅशन डे', नाशिकच्या लक्झरी सलूनचा अभिनव उपक्रम \nनाशिक मधील पाड्यावरच्या आदिवासी मुलांनी अनुभवला 'हेअर फॅशन डे', नाशिकच्या लक्झरी सलूनचा अभिनव उपक्रम \nआपण नेहमी पाहतो कि आदीवासी पाडा म्हंटले कि अतिशय हलाखीची परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेली आव्हाने. पण नाशिक मधील खारोली आदिवासी पाड्यावर मात्र वेगळेच वातावरण तयार झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रचंड मेहनतीमुळे संपूर्ण गाव प्रगतीच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहे. गावाची प्राथमिक शाळा सुद्धा झपाट्याने बदलते आहे.\nनुकताच जावेद हबीब या प्रसिद्ध हेअर ड्रेसिंग ब्रँड च्या नाशिक शाखेने \"गिव्ह - GIVE\" (Get Involved in Village Empowerment) या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने खारोली च्या प्राथमिक शाळेत \"हेअर फॅशन डे\" साजरा केला. शाळेतील सगळ्या मुलामुलींचा हेअर कट जावेद हबीब च्या टीम ने केला. हे करत असताना जसे सलून मध्ये येणारे ग्राहक अतिशय आदराने वागविले जातात आणि त्यांना अतिशय आधुनिक सेवा दिली जाते. अगदी तश्याच पद्धतीने आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची बडदास्त ठेवली गेली. हेअर कट करताना विविध आधुनिक उपकरणे वापरली गेली. मुलामुलींचे वेगवेगळे कात केले गेले. याच बरोबर गावातील तरुण मुलामुलींना या नवीन रोजगार देणारया क्षेत्राची ओळख करून दिली गेली.\nसंपूर्ण गावात यामुळे एक वेगळेच आनन्दाचे वातावरण तयार झाले होते. शहरातील लोकांचे जीवन कसे असते याबद्दल सुद्धा गावातील लोकांना एक वेगळा अनुभव मिळाला. हेअर कट झालेल्या मुलामुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यातच आदिवासी पाड्यावरील या चिमुकल्यानीसुद्द्धा आपल्याला सुंदर सुंदर हेअर कात करणाऱ्या जावेद हबीब च्या हेअर ड्रेसर्स ला अगदी मिठी मारून धन्यवाद दिले.\nसगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह बघत बघत जावेद हबीब नाशिक ची टीम आणि गिव्ह चे कार्यकर्ते आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. अश्या प्रकारचे अभिनव उपक्रम निश्चितच समाजाला एकत्र आणत असतात तसेच गावातील मुलामुलांनी प्रगत जगाची ओळख आणि अनुभव देत असतात. निश्चितच भविष्यात अश्या छोट्या छोट्या गावातून अनेक गुणवान लोक निर्माण होतील आणि कदाचित पुढचा जावेद हबीब एखाद्या खारोली सारख्या छोट्या पाड्यातून आला असेल \nनाशिक मधील पाड्यावरच्या आदिवासी मुलांनी अनुभवला 'हेअर फॅशन डे', नाशिकच्या लक्झरी सलूनचा अभिनव उपक्रम \nनक्की वाचा इतिहास नाशिकमधील रहाडीचा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T10:20:07Z", "digest": "sha1:UAO7RAABQTQ5TKPN4ZLX547DJ6ND5NNN", "length": 16301, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भीमबेटका - विकिपीडिया", "raw_content": "\nभीमबेटका येथील खडकांवरील चित्रे\nभीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान असून, हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे भोपाळ पासून ४५ किमी अंतरावर आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अनेकांचा तर्क आहे.[१][२] यांपैकी तेथील पाषाणयुगीन गुहेतील चित्रकारी इसवी सनपूर्व ३०,००० वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते.[३] ही भित्तिचित्रे भारतातली सर्वात प्राचीन भित्तिचित्रे समजली जातात. भीमबेटकाच्या सभोवताली अजून सुमारे पाचशे शैलगृहे आहेत, जिथे अशी प्रागैतिहासिक भित्तिचित्रे असली तरी तेथे पोहोचता येत नाही या गुहांपर्यंत जायला रस्ते नाहीत.\nभीमबेटकाचे नाव हे अतिबलवानभीम या महाभारतातील पात्राबरोबर जोडले जाते.[४] हे नाव भीमाची बैठक -भीमबैठक-भिमबेटका असे अपभ्रंश होऊन बनलेले असावे असे काही मानतात. मध्य प्रदेशामध्ये ह्या ठिकाणाला भीमबैठक याच नावाने ओळखतात.[४]\nश्रीधर विष्णू वाकणकर ह्या मराठी पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या गुहांचा शोध लावला. इ.स. १९५७ मध्ये वाकणकर आगगाडीने दिल्लीहून भोपाळला जात असताना त्यांना डोंगरात काही खोदलेले दिसले. स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत आणि आत जनावरे असतात असे कळले. जवळच्याच स्थानकावर रेल्वेगाडीचा वेग कमी झाला असता वाकणकरांनी बाहेर उडी मारली आणि त्या गुहांच्या शोधार्थ ते निघाले. एकटेच काटयाकुटयांमधून वर डोंगरावर चालत गेल्यावर त्यांना या गुहांचा शोध लागला.\nत्यानंतर ते सतत तिथे जात राहिले आणि त्यांनी या चित्रांचा सखोल अभ्यास केला. सोबत बटाटे घेऊन जायचे आणि तिथे वाळूत ते पुरायचे. दुपारी ते बटाटे उकडलेले असत, तेच जेवण म्हणून जेवायचे असे व्रतस्थ राहून त्यांनी गुहांचा अभ्यास केला. भीमबेटकामध्ये विविध प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीची दृश्ये अशी आदिमानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली दिसतात. कित्येक हजार वर्षांपूर्वी चितारलेली ही नैसर्गिक रंगातली चित्रे बघण्यासारखी आहेत. २००३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांमध्ये भीमबेटकाचा समावेश केला.\nया भित्तिचित्रांमध्ये एका लहान मुलाच्या हाताचा ठसा आहे आणि हत्ती, हरीण, वाघ, चितळ, बैल, मोर इत्यादी प्राणी चिरतारलेले आढळतात. तसेच एका गुहेमध्ये एक मिरवणूक चितारलेली आहे. यात घोडयावर बसलेली काही माणसे आहेत, त्यांच्या हातात तलवारी आणि भाले आहेत असे दिसते. बरोबर वाद्ये वाजवणारे दोन वाजंत्री आहेत आणि राजदंड घेऊन चालणारा एक माणूस आहे. तसेच एका गुहेत एक पुढचा एक पाय उंचावलेला पांढराशुभ्र घोडा असे देखणे चित्र दिसते.\nया चित्रामुळे घोडा हे जनावर भारतात अस्तित्वात असल्याचा हा सगळयात पुरातन पुरावा उपलब्ध झाला आहे. आणि अरबांनी घोडे भारतात आणले हा आधुनिक समज खोटा पडला आहे.\nभीमबेटकाचा शोध आणि त्यावरील संशोधनासाठी डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरीभारू या पुरातत्त्ववेत्त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे त्‍यांच्या नावाची संशोधन संस्था उभारली आहे.\nभीमबेटकाचे भोपाळहून दिसणारे दृष्य\nभीमबेटका येथील खडकांवरील चित्रे\nभीमबेटका येथील खडकांवरील चित्रे\nभीमबेटका येथील खडकांवरील चित्रे\nभीमबेटका येथील खडकांवरील चित्रे\nयुनेस्कोच्या यादीवर भीमबेटका (इंग्रजी मजकूर)\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nआग्रा किल्ला • अजिंठा लेणी • सांचीचा स्तूप • चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान • छत्रपती शिवाजी टर्मिनस • वेल्हा गोवा • घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) • वेरूळची लेणी • फत्तेपूर सिक्री • चोल राजांची मंदिरे • हंपी • महाबलिपुरम • पट्टदकल • हुमायूनची कबर • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान • केवलदेव राष्ट्रीय उद्यान • खजुराहो • महाबोधी विहार • मानस राष्ट्रीय उद्यान • भारतामधील पर्वतीय रेल्वे • कालका−सिमला रेल्वे • दार्जीलिंग हिमालयन रेल्वे • निलगिरी पर्वतीय रेल्वे) • नंदादेवी राष्ट्रीय उद्यान • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने • सह्याद्री पर्वतरांग • कुतुब मिनार • लाल किल्ला • भीमबेटका • कोणार्क सूर्य मंदीर • सुंदरबन राष्ट्रीय उद्यान • ताजमहाल • जंतर मंतर •\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१७ रोजी १८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5181-aiyaary-movie", "date_download": "2018-10-16T10:44:23Z", "digest": "sha1:NCPHKH7QCA4G6DSGKUHVVYTQASGG6RCA", "length": 6545, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'पद्मावत' पाठोपाठ 'अय्यारी'च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह ! संरक्षण मंत्रालयाचा आक्षेप - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'पद्मावत' पाठोपाठ 'अय्यारी'च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह \nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\n'पद्मावत' सिनेमानंतर नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. हा चित्रपट दोन सैनिक अधिकार्‍यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटाच्या काही सीन्सवर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. काही सीन्स बदलण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. 'अय्यारी' हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संरक्षण मंत्रालयाने हा चित्रपट पाहिल्यनंतर त्यांनी अनेक सीन्सवर आक्षेप नोंदवला आहे.\nअय्यारी हा सस्पेंस थ्रिलर चित्रपट आहे. वेगवेगळ्या वळणावर या चित्रपटात येणारे प्रसंग अंगावर शहारा आणणारे आहेत. सिद्धार्थ कपूर आणि मनोज वाजपेयी हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात सिद्धार्थची मनोजच्या शिष्याची भूमिका आहे.चित्रपटाचे प्रदर्शन अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपल्याने त्याता आयत्या वेळेस बदल करणं कठीण होणार आहे.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/policeman-killed-firing-srinagar-hospital-pak-terrorist-escapes-96422", "date_download": "2018-10-16T10:41:26Z", "digest": "sha1:DRQBX3V72F2TQBVM2GMJSPE7LST4RPVD", "length": 10456, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Policeman Killed In Firing In Srinagar Hospital, Pak Terrorist Escapes श्रीनगर: फरार दहशतवाद्याच्या गोळीबारात पोलिस जवान मृत | eSakal", "raw_content": "\nश्रीनगर: फरार दहशतवाद्याच्या गोळीबारात पोलिस जवान मृत\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nया दहशतवाद्यास श्रीनगरमधील रुग्णालयात तपासणीसाठी नेले जात असताना त्याने संधी साधून पळ काढला. याचवेळी त्याने एका पोलिस जवानाकडून शस्त्र हिसकावून घेत गोळीबार केला. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाला.\nनावेद असे या दहशतवाद्याचे नाव आहे\nश्रीनगर - जम्मु काश्‍मीर पोलिस दलाच्या ताब्यातून फरार झालेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात एका पोलिस जवानाचा मृत्यु झाला.\nया दहशतवाद्यास श्रीनगरमधील रुग्णालयात तपासणीसाठी नेले जात असताना त्याने संधी साधून पळ काढला. याचवेळी त्याने एका पोलिस जवानाकडून शस्त्र हिसकावून घेत गोळीबार केला. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाला.\nनावेद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. नावेद याला पळून जाण्यासाठी रुग्णालयामधूनच मदत झाली असण्याच्या शक्‍यतेची पोलिस तपासणी करत आहेत.\nनावेद याचा आता कसून शोध घेण्यात येत आहे.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nजायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय चार दिवसात\nऔरंगाबाद : जायकवाडी धरणात निर्माण झालेली 172 दलघमीची तूट भरून काढण्यासाठी ऊर्ध्व भागातील प्रकल्पातून 7 टीएमसी पाणी सोडण्याबाबत येत्या चार दिवसात...\nजालन्यात चाकुने भोकसुन खून\nजालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एकाचा चाकूने भोकसुन खून झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठ वाजन्याच्या सुमारास उघडकीस आली आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-krushnnath-tandel-press-97963", "date_download": "2018-10-16T10:29:41Z", "digest": "sha1:2WR5UYK6OMU4QKH4AUDW4BHNNYQUR4PO", "length": 19422, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Krushnnath Tandel Press मच्छीमारांविरुद्ध अधिकाऱ्यांची हुकूमशाही - कृष्णनाथ तांडेल | eSakal", "raw_content": "\nमच्छीमारांविरुद्ध अधिकाऱ्यांची हुकूमशाही - कृष्णनाथ तांडेल\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nमालवण - जिल्हा पोलिस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून निरपराध मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नऱ्होंना यांच्या विरोधात हेतूपुरस्सर दरोडा व मारहाण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना गोवले आहे. ‘थर्ड डिग्री’चा वापर केला गेला. ही सनदी अधिकाऱ्यांची हुकूमशाही आहे. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची तत्काळ बदली करावी, अशी मच्छीमारांची एकमुखी मागणी आहे.\nमालवण - जिल्हा पोलिस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून निरपराध मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नऱ्होंना यांच्या विरोधात हेतूपुरस्सर दरोडा व मारहाण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना गोवले आहे. ‘थर्ड डिग्री’चा वापर केला गेला. ही सनदी अधिकाऱ्यांची हुकूमशाही आहे. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची तत्काळ बदली करावी, अशी मच्छीमारांची एकमुखी मागणी आहे.\nपोलिसांच्या मनमानीविरोधात असंतोषाला वाचा फोडण्यासाठी सर्जेकोट, मिर्याबांदा, कोळंब व रेवंडी येथील मच्छीमारांतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ मच्छीमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.\nजिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक मच्छीमारांनी गोवा राज्यातील तीन पर्ससीन बोटी पकडल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील दोन मच्छीमारांना ताब्यात घेत अटक केली. यासंदर्भात श्री. तांडेल यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.\nया वेळी स्वप्नील पराडकर, दीनानाथ धुरी, नितीन आंबेरकर, सुनील खवणेकर, चिन्मय तांडेल, नागेश परब, नरी जामसंडेकर, मनीष खडपकर, नारायण आडकर, शंकर मुंबरकर, सुधीर जोशी, प्रमोद खवणेकर, भिवा आडकर, भगवान मुंबरकर, पुंडलिक परब, विकी चोपडेकर, रूपेश लोणे, नितीन परुळेकर, महादेव आडकर, विक्रम आडकर, बाळा आंबेरकर, स्वप्नील आचरेकर, संदीप कोयंडे, दीपक जामसंडेकर यांच्यासह भद्रकाली, रामेश्वर व सर्जेकोट मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.\nश्री. तांडेल म्हणाले, ‘‘किनाऱ्यापासून दोनशे सागरी मैलांपर्यंत भारत सरकारचे सार्वभौमत्व प्रस्तावित झाले आहे. प्रत्येक राज्याला किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैल क्षेत्रात मासेमारी करण्याचा अधिकार आहे.\nमासेमारी परवाना असलेल्या नौका वैधरित्या व्यवसाय करू शकतात. केरळ, कर्नाटक, गुजरात यांच्या १२ नॉटीकल क्षेत्रात मच्छीमार प्रवेश करत असतील व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या परवाना नसेल तर ते अवैध मासेमारी करत असल्याचे सिद्ध होते. दुर्दैवाने महाराष्ट्र सागरी अधिनियम कायदा १९८१ अस्तित्वात येऊन देखील तत्कालीन व विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परराज्यातील यंत्रनौकांना आंदण दिल्यासारखे आहे.\nपरराज्यातील हायस्पीड व पर्ससीन व प्रकाशझोतातील मासेमारी बोटी बारा नॉटीकल क्षेत्रात घुसखोरी करून मत्स्य थवे लुटून नेत आहेत. तरी देखील आमचे मायबाप सरकार ढिम्मपणे सागरी नियमांची अंमलबजावणी न करता परराज्यातील यंत्रनौकांना मुभा देत आहेत, असा मच्छीमार समाजाचा आरोप आहे.’’\nते म्हणाले, ‘‘प्रशासन या अवैध मासेमारी विरोधात शासन कोणतीही कारवाई करत नाही म्हणून स्थानिक मच्छीमार स्वतःचा जीव धोक्‍यात घालून प्रसंगी अंगावर गुन्हे घेऊन शासन कारवाई करेल या उद्देशाने परराज्यातील नौका पकडून किनाऱ्यावर आणतात. असाच प्रकार मंगळवारी दांडी किनारी घडला.\nया प्रकरणात मच्छीमार नेते व समाजसेवक गोपीनाथ तांडेल व जोसेफ नऱ्होना या कार्यकर्त्यांना अटक करून जिल्हा पोलिस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी थर्डडिग्रीचा वापर केला. जिल्हा पोलिस अधीक्षक केवळ दबावापोटी मच्छीमारांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मच्छीमारांना न्याय मिळावा, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.’’\nपालकमंत्री पालकच राहिले नाहीत\nजिल्हा पोलिस अधीक्षक स्थानिक मच्छीमारांवर चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करत आहेत. पर्ससीन नौकांप्रकरणी अटक केलेल्या गोपीनाथ तांडेल व जोसेफ नऱ्होंना यांचा या प्रकाराशी कोणताही संबंध नसताना त्यांना पोलिस ठाण्यात कोंडून ‘थर्ड डिग्री’चा वापर करत आहेत. तरीदेखील पालकमंत्री दीपक केसरकर तसेच आमदार, खासदार कमकुवत ठरले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री पालकच राहिले नाहीत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागणार असा उद्विग्न सवाल श्री. तांडेल यांनी उपस्थित केला.\nयाप्रकरणी आज आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यात त्यांनी पोलिसांची कारवाई हुकूमशाहीची असल्याचे म्हटले आहे. संबंधित पोलिस प्रशासनाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि गरीब मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/mukund-potdar-writes-about-ashwin-sunder-35951", "date_download": "2018-10-16T10:45:49Z", "digest": "sha1:PTHYIFYEAKKAE43XLKUHU6ZZYTUKSZW7", "length": 14803, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mukund potdar writes about Ashwin sunder एका वेगवान अध्यायाची अखेर (श्रद्धांजली) | eSakal", "raw_content": "\nएका वेगवान अध्यायाची अखेर (श्रद्धांजली)\nसोमवार, 20 मार्च 2017\nगेल्याच आठवड्यात ब्रिटनचे दिग्गज रेस ड्रायव्हर जॉन सुर्टीस यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. दुचाकी आणि चारचाकी अशा रेसिंगमधील दोन्ही प्रकारांत जागतिक ग्रांप्री विजेतेपद मिळविलेले ते एकमेव स्पर्धक होते. त्यांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून भारतीय रेसिंगप्रेमी सावरत असतानाच माजी राष्ट्रीय रेसिंग विजेता अश्विन सुंदरचा काळाने बळी घेतला. भारतातील प्रतिभासंपन्न रेस ड्रायव्हरमध्ये स्थान मिळविलेल्या अश्विनचा रस्त्यावरील मोटार अपघातात मृत्यू व्हावा, हे धक्कादायक आहे. याचे कारण कार्टिंग, बाईक, फॉर्म्युला कार रेसिंग अशा विविध प्रकारांमध्ये त्याने विजेता म्हणून नावलौकिक कमावला होता.\nगेल्याच आठवड्यात ब्रिटनचे दिग्गज रेस ड्रायव्हर जॉन सुर्टीस यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. दुचाकी आणि चारचाकी अशा रेसिंगमधील दोन्ही प्रकारांत जागतिक ग्रांप्री विजेतेपद मिळविलेले ते एकमेव स्पर्धक होते. त्यांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून भारतीय रेसिंगप्रेमी सावरत असतानाच माजी राष्ट्रीय रेसिंग विजेता अश्विन सुंदरचा काळाने बळी घेतला. भारतातील प्रतिभासंपन्न रेस ड्रायव्हरमध्ये स्थान मिळविलेल्या अश्विनचा रस्त्यावरील मोटार अपघातात मृत्यू व्हावा, हे धक्कादायक आहे. याचे कारण कार्टिंग, बाईक, फॉर्म्युला कार रेसिंग अशा विविध प्रकारांमध्ये त्याने विजेता म्हणून नावलौकिक कमावला होता. भारताचा पहिला \"फॉर्म्युला वन' ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन याचे मार्गदर्शन त्याला लाभले होते. लहान वयातच त्याने कार्टिंगपासून सुरू केलेली यशोमालिका \"फॉर्म्युला 4'पर्यंत कायम राखली होती.\nअश्विनच्या यशोमालिकेची नुसती आकडेवारी पाहिली तरी आश्‍चर्य वाटते. एका दशकाच्या कारकिर्दीत विविध पातळ्यांवर लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर त्याला मायदेशात कमावण्यासारखे काहीच उरले नाही, अशी स्थिती निर्माण झाली.\nभारतात रेसिंगच्या प्रसारासाठी प्रामुख्याने टीव्हीएस, टाटा मोटर्स, एमआरएफ, जेके टायर, फोक्‍सवॅगन, सुझुकी आदी कंपन्यांनी विविध मालिका सुरू केल्या. या कंपन्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच कार्तिकेयन व करुण चंढोक हे दोन भारतीय \"फॉर्म्युला वन' या सर्वोच्च व्यासपीठापर्यंत गेले, तर यंदाच डकार रॅली या सर्वाधिक खडतर प्रकारात सी. एस. संतोष व के. पी. अरविंद या भारतीयांनी तिरंगा फडकाविला. भारतात मर्यादित संधी उपलब्ध असताना अश्विन सुंदर याच्यासारख्या अनेक रेस ड्रायव्हरनी ट्रॅक दणाणून सोडला. अशा ड्रायव्हरना मायदेशात पाया भक्कम करण्याची आणि परदेशात त्यावर कळस चढविण्याची संधी सातत्याने मिळायला हवी. अश्विनचा मृत्यू ट्रॅकवर क्रॅशमध्ये झाला नसला तरी, त्याचा डाव अर्ध्यावर मोडला ही वस्तुस्थिती आहे. गो- कार्टच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या अश्‍विनने 2012 व 2013 अशी सलग दोन वर्षे \"फॉर्म्युला -4' चे राष्ट्रीय विजेतेपद पटकवले होते. भारतीय रेसिंगची जी काही पातळी आहे, त्यात अश्विन सुंदर हा एक महत्त्वाचा अध्याय ठरेल, यात शंका नाही.\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nआत्म्यासोबत जायचे असल्याने जीवन संपविले\nनागपूर - डोळ्यासमोर अपघात बघितल्याने मनावर परिणाम झालेल्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचा आत्मा आपल्याला बोलवत होता,...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/mdr-will-be-reduced/articleshow/61952104.cms", "date_download": "2018-10-16T11:22:50Z", "digest": "sha1:7WVWBOY2HMW2GPEFQJ2Q6L4LURO42YT5", "length": 13349, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: mdr will be reduced - ‘एमडीआर’ कमी होणार | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nडेबिट व क्रेडिट कार्डांच्या वापरात नोटाबंदीनंतर वाढ होत असली तरी सरकारचे रोकडविरहित व्यवहारांचे उद्दिष्ठ अद्याप साध्य झालेले नाही. या व्यवहारांना चालना देण्यासाठी ‘मर्चंट डिस्काउन्ट रेट’चे (एमडीआर) सुसूत्रिकरण करण्यात येणार आहे. यामुळे आगामी काळात हा दर कमी होईल, असे सूतोवाच रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी येथे केले. वार्षिक पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करताना एक निवेदनात आरबीआयने ही शक्यता व्यक्त केली.\nआरबीआयचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी एमडीआरचे सुसूत्रिकरण होणार असल्याचे सांगितले. असे सुसूत्रिकरण करताना दुकानदार किंवा व्यापाऱ्याची श्रेणी किंवा दर्जा विचारात घेतला जाणार आहे. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना कमी एमडीआर आकारला जाण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे साहजिकच छोटे व्यापारी व दुकानदार ग्राहकांना कार्डद्वारे पेमेंट करण्यास उत्तेजन देतील, असा आरबीआयचा होरा आहे. विकासाभिमुख व नियामक धोरणांमध्ये आरबीआयने याचा उल्लेख केला आहे. दुकानांतून ठेवल्या जाणाऱ्या पॉइंट ऑफ सेल्स (पॉस) यंत्रांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षणही आरबीआयने नोंदवले आहे.\nकार्डाद्वारे होणाऱ्या पेमेंट व्यवहारांची संख्या पाहून त्यानुसार मुख्यतः एमडीआर ठरवला जातो. त्याऐवजी प्रत्येक व्यापाऱ्याची वार्षिक उलाढाल विचारात घेऊन त्यानुसार त्या व्यापाऱ्यासाठी एमडीआर ठरवला जावा, असे आरबीआयने यासंदर्भातील एक अहवालात सुचवले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्ड पेमेंटची रक्कम पाहून त्यानुसार एमडीआर आकारताना त्याची मर्यादा आखून घेणे यावरही अहवालात भर देण्यात आला आहे.\nएखाद्या दुकानदार किंवा व्यापाऱ्याने डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या साह्याने पेमेंट करण्याची सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यास या सेवेद्वारे होणारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी संबंधित बँकेकडून काही दर त्या व्यापाऱ्याला आकारला जातो. त्याला मर्चंट डिस्काउन्ट रेट अर्थात एमडीआर म्हणतात. पेमेंटची संख्या, सरासरी रक्कम, जोखीम व व्यवसायक्षेत्र यांच्यावर एमडीआर अवलंबून असतो.\n- एक हजार रुपयांपर्यंतच्या कार्ड पेमेंटवर ०.२५ टक्के एमडीआर\n- एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या कार्ड पेमेंटवर ०.५० टक्के एमडीआर\n- दोन हजार रुपयांच्या कार्ड पेमेंटवर ०.७५ टक्के एमडीआर\n- दोन हजार रुपयांवरील कार्ड पेमेंटवर एक टक्का एमडीआर\n- क्रेडिट कार्डच्या साह्याने करण्यात येणाऱ्या पेमेंटवर एमडीआर आकारण्यासाठी अशी कोणतीही वर्गवारी नाही\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nSensex शेअर बाजारात 'भूकंप'; १ हजार अंकांनी कोसळला निर्देशां...\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला\n...अन्यथा SBIची नेट बँकिंग होणार बंद\n१ कोटी ७० लाख गुंतवणुदारांनी घेतला ईटीमनीचा लाभ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n4बँकांपाठोपाठ आता पेटीएमही उघडणार एटीएम...\n6जनकल्याण बँकेचे नवे अध्यक्ष...\n7दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावधान...\n8या महिन्यात करा ‍ आधार लिंक...\n10ज्येष्ठाचे ‘गिव्ह अप’, रेल्वेला फायदा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/khopoli-news-mumbai-news-crime-pressure-prashant-lokhande-96956", "date_download": "2018-10-16T10:45:44Z", "digest": "sha1:I7JY7WZEGYTEL4OD3K5PKIIKRV6GN3BL", "length": 12337, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "khopoli news mumbai news crime pressure prashant lokhande शिर्डीच्या खासदारपुत्राची खालापुरात दादागिरी | eSakal", "raw_content": "\nशिर्डीच्या खासदारपुत्राची खालापुरात दादागिरी\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nखोपोली - पाली फाटा येथे चिकन विक्रेते आणि सलून दुकानांवर काही दिवसांपूर्वी रात्री बुलडोझर फिरवून जागा सपाट केल्याची तक्रार स्थानिक व्यावसायिकांनी खोपोली पोलिस ठाण्यात केली आहे. या जागेवर मातीचा भराव टाकून तत्काळ लोखंडी जाळी लावून कूंपण तयार केले असून, दुकानदारांनी तक्रारीत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांच्यावर आरोप केला आहे.\nखोपोली - पाली फाटा येथे चिकन विक्रेते आणि सलून दुकानांवर काही दिवसांपूर्वी रात्री बुलडोझर फिरवून जागा सपाट केल्याची तक्रार स्थानिक व्यावसायिकांनी खोपोली पोलिस ठाण्यात केली आहे. या जागेवर मातीचा भराव टाकून तत्काळ लोखंडी जाळी लावून कूंपण तयार केले असून, दुकानदारांनी तक्रारीत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांच्यावर आरोप केला आहे.\nखालापूर तालुक्‍यातील देवन्हावे ग्रामपंचायत हद्दीतील पाली फाटा येथे स्वाती नारायण भोपतराव यांची त्यांच्या मालकीची एक गुंठा जमीन आहे. त्यामध्ये हॉटेल व्यवसाय, सलून दुकान आणि चिकन विक्रेत्यांची दुकाने आहेत. या जमिनीला लागूनच प्रशांत लोखंडे यांची दीड एकर जमीन आहे. 2 फेब्रुवारीला बाजूच्या जमिनीवरील दुकाने बुलडोझरने तोडून तेथे भराव टाकून सपाटीकरण करण्यात आले. तसेच त्याभोवती लोखंडी जाळीचे कूंपण तयार केल्याची तक्रार स्वाती भोपतराव यांनी खोपोली पोलिस ठाण्यात दिली आहे.\nप्रशांत लोखंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या प्रतिनिधींना याविषयी विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला; तर काही स्थानिक सामंजस्याने हा विषय सोडवण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान, जमीनमालक स्वाती भोपतराव यांनी न्याय न मिळाल्यास कायदेशीर लढा देण्याचा इशारा दिला आहे.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-harbhara-98286", "date_download": "2018-10-16T10:31:56Z", "digest": "sha1:DLG75RNZ7K66CBRQACPGI2Y4PW5ELAVC", "length": 12650, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news harbhara हरभऱ्याने घेतला वर्षाच्या चिमुकल्याचा जीव | eSakal", "raw_content": "\nहरभऱ्याने घेतला वर्षाच्या चिमुकल्याचा जीव\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nनाशिक: सिडकोतील हनुमान चौकात राहणाऱ्या एक वर्षीय सुजय याने खेळता-खेळता जमिनीवर पडलेला हरभरा तोंडात टाकला आणि तो गिळला असता श्‍वासनलिकेत अडकला. त्यामुळे त्यास काही क्षणात श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही वेळात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. सुजय जयेश बिजुटकर (वय 1, रा. हनुमान चौक, सिडको) असे चिमुकल्याचे नाव असून त्याच्या मृत्युमुळे पालकांशीच शुद्धच हरपली तर, परिसरात शोककळा पसरली.\nनाशिक: सिडकोतील हनुमान चौकात राहणाऱ्या एक वर्षीय सुजय याने खेळता-खेळता जमिनीवर पडलेला हरभरा तोंडात टाकला आणि तो गिळला असता श्‍वासनलिकेत अडकला. त्यामुळे त्यास काही क्षणात श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही वेळात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. सुजय जयेश बिजुटकर (वय 1, रा. हनुमान चौक, सिडको) असे चिमुकल्याचे नाव असून त्याच्या मृत्युमुळे पालकांशीच शुद्धच हरपली तर, परिसरात शोककळा पसरली.\nमिळालेल्या माहितीनुसार, सुजय हा आपल्या राहत्या घरामध्ये खेळत होता. वर्षभराचा असलेल्या सुजयच्या हाती हरभरा लागला आणि त्याने तो तोंडात टाकला. सदरची बाब घरातील कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, काही क्षणात त्याला ठसका लागला आणि त्यास श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. घरातील मंडळीनी त्यास तातडीने नजिकच्या रुग्णालयात नेले परंतु तोपर्यंत त्यास श्‍वास न घेता आल्याने त्याचा मृत्यु झाला. तातडीने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.\nशवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह देण्यात आला असता, शवविच्छेदनामध्ये सुजयने गिळलेला हरभऱ्याचा दाणा त्याच्या श्‍वास नलिकेमध्ये अडकला होता. त्यामुळेच त्याला श्‍वास घेता न आल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र सदरच्या प्रकारामुळे त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला असून परिसरातही शोककळा पसरली. अतिशय गोंडस असा सुजय गमावल्याने त्याच्या पालकांची शुद्धच हरपली होती. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nप्रकल्पग्रस्तांनी एकत्र येण्याची गरज : माजी न्यायमूर्ती\nखारघर : सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेली अनेक आश्वासने प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित प्रश्नासाठी प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित येवून संघर्षांची गरज...\nपेट्रोल दरवाढ करून त्याच्यावरच भाजपने आपले सरकार चालवले आहे - जयंत पाटील\nवज्रेश्वरी - भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जवळपास २० ते २५ रुपायांपर्यंतची पेट्रोलची दरवाढ केंद्र शासनाने केली आहे. पेट्रोल दरवाढ करून त्यातून...\nदहा नगरसेवकांची पदे पुन्हा डळमळीत\nनवी मुंबई - नातेवाइकांनी केलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये संबंधित लोकप्रतिनिधी राहत असतील तर तेसुद्धा जबाबदार आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने...\nदुष्काळ तत्काळ जाहीर करा - अजित पवार\nऔरंगाबाद - ‘भर पावसाळ्यात अनेक भागांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरिपाची सर्वच पिके हातची गेली असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%AA-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-16T10:13:04Z", "digest": "sha1:LBDBSVNWFYQZIMYQWFGU3IW5BHWM7RWO", "length": 5145, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पद्मावतने ४ दिवसात कमावले १०० कोटी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपद्मावतने ४ दिवसात कमावले १०० कोटी\nपद्मावत चित्रपटाला सुरुवातीपासूनच करणी सेना आणि विविध राजपूत संघटनाच्या रोषाला समोर जावं लागत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही करणी सेनेच्या वतीनं पद्मावतच्या विरोधात ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. याचा फटका चित्रपटाला बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र पद्मावतने हे सर्व अंदाज चुकीचे ठरवले आहेत. या चित्रपटाने चार दिवसात तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. करणी सेनेच्या विरोधानंतरही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळत असलेलं यश पाहून पद्मावतच्या टीमनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत सायना नेहवालचा पराभव\nNext articleमेकिंग ऑफ अ युनियन बजेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T10:09:54Z", "digest": "sha1:C7X3BLS7A4WALVHEBN2BLOAQRDGU57IH", "length": 7903, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "५५० कोटींच्या रुपयांच्या योजनांची काशीमध्ये सुरुवात – पंतप्रधान मोदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n५५० कोटींच्या रुपयांच्या योजनांची काशीमध्ये सुरुवात – पंतप्रधान मोदी\nआज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला जन्मदिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यास मदत करणाऱ्या काशीवासियांना रिटर्न गिफ्ट दिली आहे. त्यांनी काही नवीन योजनांचा पाया काशीमध्ये घातला असून या योजनापूर्ण करण्यासाठी त्यांनी ५५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे.\nमागील चार वर्षात काशीमध्ये झालेल्या विकासकार्यांचा आढावा देताना ते म्हणाले, ‘काशी बदलले आहे आणि संपूर्ण जग त्याच्या विकसित स्वरूपाकडे पाहात आहे. तुम्ही मला निवडू दिलेले आहे त्यामुळे एक संसदपटू म्हणून मी केलेले कार्य तुम्हाला सांगणे हे माझे कर्तव्य आहे. मी जे काही सांगितले ते फक्त झलक आहे. मी तूम्हाला एका एका पैशाचा हिशोब देणार आहे. ‘\n“वाराणसी शहरच नाही तर त्याच्या जवळचे सर्व गावांना रस्ते, पाणी आणि वीज पोहचली आहे. एक संसदपटू म्हणून ज्या काही गावांना विशेषपणे विकसित करण्याचे काम माझ्याकडे आहे त्यापैकी नागेपुर गावयाची पाण्याची समस्या पूर्णपणे सोडवण्यातही एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. ”\nआपण सर्वांनी मिळून वाराणसीमध्ये होत असलेल्या या विकासपूर्ण बदलाला पाठिंबा देण्याचा निश्चय करू आणि ‘नवी काशी, नवा भारत’ च्या निर्माणासाठी पुढे येऊन योगदान करण्याचे देखील मोदींनी आवाहन केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकौर्याचा ‘निशब्द’ निषेध\nNext articleशालेय पोषण आहार पुरवठ्यात घोटाळा\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/Shahapur-Potholes-6883?page=6", "date_download": "2018-10-16T10:20:43Z", "digest": "sha1:C33ALPD2ON2L2TSDMSCUIX44AN6CBT6R", "length": 7773, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "दोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत | Page 7 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nदोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत\nशहापुर,दि.६(वार्ताहर)-प्रशासन अधिकाधिक गतिमान व लोकाभिमुख विशेषतः पारदर्शी होण्याच्या उदात्त हेतुने मोबाईल अथवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार-तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आली, परंतु या पोर्टलवर तक्रारदाराला उत्तर देणारे अधिकारीच या स्तुत्य उपक्रमाला हरताळ फासुन निष्कलंक मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करू पाहत असल्याचा अनुभव शहापुरातील जनतेला आला आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत शहापुर तालुक्यात डांबरी रस्त्यांची कामे झाली, मात्र अल्पावधीत म्हणजे तीन महिन्यांच्या आतच रस्त्यांची चाळण होऊन रस्त्यांवर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनचालकांचे असंख्य जीवघेणे अपघात झाले. शहापुरातील रस्त्यांवर शासनाच्या लाखो रूपयांची माती झाली असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गडगे यांनी मुख्यमंत्री पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करुन सदर निकृष्ट कामांची चौकशी करुन दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तक्रार दाखल केली होती, मात्र या तक्रारीला उत्तर देतांना मुख्यमंत्री पोर्टलवरुन असे सांगण्यात आले की, तालुक्यात नव्याने झालेले रस्ते पहिल्या पावसात वाहून गेले ही बाब खरी नाही. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली अशी वस्तुस्थिती नाही मात्र अतिवृष्टीमुळे अल्प प्रमाणात पृष्ठभाग दबणे किंवा खड्डे पडणे अशा स्वरुपात रस्त्याचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. खड्यांचे प्रमाण अल्प म्हणजे ०.५० टक्के पेक्षा कमी आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असे म्हणणे योग्य ठरणार नाही असे संशोधन या महाशयांनी केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेले टेंभरे फाटा ते टेंभरेगाव व शिरगाव ते नडगांव हे रस्ते उखडले नसून त्यांचा पृष्ठभाग दबला आहे व त्यावर अल्प खड्डे पडले असुन रस्त्याची नगण्य हानी झाल्याचे म्हटले आहे. विशेषतः तालुक्यातील ठेकेदार वा मजूर कामगार संस्थांनी शासकीय अधिकार्‍यांशी संगनमत करुन निकृष्ट दर्जाची कामे केली व त्यामुळे शासनाचा करोडो रूपयांचा निधी वाया गेला असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही असे नमुद करुन तक्रारदाराला वेड्यात काढण्याचा प्रकार केला आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता व वस्तुस्थिती न पाहता मुख्यमंत्री पोर्टलवरुन अशी ऑनलाईन माहिती देणार्‍या अधिकार्‍याचा सन्मान करावा अशी खोचक प्रतिक्रिया देत या बेजबाबदार उत्तराने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nडॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री; शहापुरात श्रीसदस्यांमध्ये एकच जल्लोष\nशहापुरात भरली पोलीस पाटलांची शाळा\nशहापुरात संघर्ष समितीवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5?page=12", "date_download": "2018-10-16T09:39:21Z", "digest": "sha1:6KLJ4SRFWRAXXKLL33MGVCGHBCOUBSRI", "length": 4127, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 13 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nमनसेच्या आधारकार्ड शिबिराला उस्ङ्गूर्त प्रतिसाद\nआसनगांव,दि.१८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील मनसे किन्हवली विभाग आयोजित दोनदिवसीय मोङ्गत आधारकार्ड शिबीर किन्हवलीत संपन्न झाले.\nमैदे ग्रामस्थांनी घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन -विवेक पंडीत\nअनगांव,दि.३०(वार्ताहर)-तीन दिवस गावात स्वच्छता मोहीम, चाळीस महिलांनी खरेदी केल्या एकाच रंगाच्या साड्या, माळ्याला गावात बोलावून गजरे, वेण्या, स्वयंमस्फूर्तीने उभारला मंडप, स्पीकर, सर्वांना मिष्ठान्न जेवण, लहान चिमुकल्यांना खाऊ, गावाच्या वेशीपासू ढो\nआसनगांव, दि. १४ (वार्ताहर) - शहापूर तालनक्यातील नवाजलेल्या लोककल्याण सामाजिक संस्थेतर्ङ्गे मौजे शिलोत्तर येथे दि. १८ अँक्टोबर रोजी अल्पदरात पॅनकार्ड शिबिराचे आयोजन करन्यात आले आहे.\nग्रामपंचायती विरोधात मनसेचे लाक्षणिक उपोषण\nआसनगांव, दि. १४ (वार्ताहर) - शहापूर तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार्‍या वासिंद ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरोधात वासिंद शहर मनसेतर्ङ्गे दि. १५ आँक्टोबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिर उपोषण करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%9A", "date_download": "2018-10-16T09:39:01Z", "digest": "sha1:J3GQFLGDJ54H6CDGLTWDMFHM2VN7IBEI", "length": 5710, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळ रस्सीखेच - विकिपीडिया", "raw_content": "\nतिरंदाजी • अ‍ॅथलेटिक्स • बॅडमिंटन • बेसबॉल • बास्केटबॉल • बीच व्हॉलीबॉल • बॉक्सिंग • कनूइंग • सायकलिंग • डायव्हिंग • इकेस्ट्रियन • हॉकी • तलवारबाजी • फुटबॉल • जिम्नॅस्टिक्स • हँडबॉल • ज्युदो • मॉडर्न पेंटॅथलॉन • रोइंग • सेलिंग • नेमबाजी • सॉफ्टबॉल • जलतरण • तालबद्ध जलतरण • टेबल टेनिस • ताईक्वांदो • टेनिस • ट्रायथलॉन • व्हॉलीबॉल • वॉटर पोलो • वेटलिफ्टिंग • कुस्ती\nआल्पाइन स्कीइंग • बायॅथलॉन • बॉबस्ले • क्रॉस कंट्री स्कीइंग • कर्लिंग • फिगर स्केटिंग • फ्रीस्टाईल स्कीइंग • आइस हॉकी • लुज • नॉर्डिक सामायिक • शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग • स्केलेटन • स्की जंपिंग • स्नोबोर्डिंग • स्पीड स्केटिंग\nबास्क पेलोटा • क्रिकेट • क्रोके • गोल्फ • जु दे पौमे • लॅक्रॉस • पोलो • रॅकेट्स • रोक • रग्बी युनियन • रस्सीखेच • वॉटर मोटोस्पोर्ट्स\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१४ रोजी २२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2014/06/blog-post_7.html", "date_download": "2018-10-16T10:31:18Z", "digest": "sha1:V6RS6EMENJWUUY2LXJV5NWNQAPZFL76X", "length": 13557, "nlines": 240, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): दहशतवादी....", "raw_content": "\n१. शत्रू गट निश्चित करणे.\n२. त्याला बदनाम करण्यासाठी व्यापक मोहिम सुरू करणे. कडव्या कार्यकर्त्यांची ब्रेनवाशिंग करत फौज बनवणे.\n३. त्याच वेळीस स्वता:च्या गत-संस्कृतीचे आणि त्यातील पुरातन असलेले-नसलेले महात्मे शोधून काढत त्यांचे भव्य उदात्तीकरण सुरु करणे. जात/पंथ/धर्म/राष्ट्र इत्यादि सहज भावनिक बनवता येईल अशा घटकांचा त्यासाठी आधार घेणे.\n४. आपल्या सर्व अवनतींचे खापर शत्रू गटावर फोडत हिंसक असंतोष, पराकोटीचा द्वेष निर्माण करत राहणे. यासाठी अर्थातच \"सत्य\" या तत्वाची गरज नाही. आपण म्हणतो तेच सत्य.\n५. सत्तेत येणे, सत्तेमद्धे शिरकाव करुन घेण्याचा प्रयत्न करणे अथवा सत्तेत सहानुभुतीदार वाढवणे.\n६. शत्रू गटावर शारिरीक हल्ले सुरु करणे...हत्या करणे. हल्ले व हत्यांसाठी प्रबळ कारणे आधीच शोधून ठेवणे अथवा निर्माण करणे.\n७. शत्रू गटाचा नरसंहार करणे.\nया महत्वाच्या पाय-या जगभरच्या बहुतेक प्रकारच्या दहशतवादी, हुकुमशाहीवादी संघटनांनी वापरल्या आहेत. एकचालकानुवर्ती संघटन हे अशा गटांचे मुलभूत वैशिष्ट्य असते.\nसोनवणी साहेब तुमच्या लेखाला () डावा जळफळाट इतकंच म्हणता येईल बाकी काही नाही.\nअसो, चालू ठेवा, लोकं आता शहाणी होत चालली आहेत…. जुनाट idea of India ची ओझी उचलायला नकार देऊ लागली आहेत.\nएका विशिष्ट व्यक्तीवर, गटावर टीका करायची मनात इच्छा असताना त्याला तत्वज्ञानाचे व्यापक रूप देण्याचा काही जण प्रयत्न करतात. आपल्याला न आवडणाऱ्या विचारसरणीच्या लोकांनी प्रचलित संविधानानुसार प्राप्त केलेली सत्ता मान्य करण्याचे मनाचे मोठेपण अशी मंडळी दाखवू शकत नाहीत. शक्यतो अशी मंडळी केवळ पुस्तकी ज्ञान देतात. त्यांचे व्यावहारिक अनुभव शून्य असतो.\nसोनवणी सर थेट हल्ला करा आता आपण आडपडदा ठेवला तर ह्यांना आवर घालू शकणार नाही.\nराष्ट्रीय स्वयंसेवी संघाला आणि त्याच्या पिलावळीला वरील लेख जबरदस्त फीट (fit /match) होत आहे, होय अगदी तंतोतंत\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nकोण आहे ही हिंदू राष्ट्र सेना\nआनंद यादव व न्यायालयिन निकाल...\nसामाजिक जीवन सुखकर कसं करणार\nसंरक्षण सामग्री उत्पादनात १००% एफडीआय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/Shahapur-Potholes-6883?page=7", "date_download": "2018-10-16T09:48:39Z", "digest": "sha1:GYIA466GIK252NKQ3RYEB6KPVD63BKFB", "length": 7728, "nlines": 69, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "दोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत | Page 8 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nदोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत\nशहापुर,दि.६(वार्ताहर)-प्रशासन अधिकाधिक गतिमान व लोकाभिमुख विशेषतः पारदर्शी होण्याच्या उदात्त हेतुने मोबाईल अथवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार-तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आली, परंतु या पोर्टलवर तक्रारदाराला उत्तर देणारे अधिकारीच या स्तुत्य उपक्रमाला हरताळ फासुन निष्कलंक मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करू पाहत असल्याचा अनुभव शहापुरातील जनतेला आला आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत शहापुर तालुक्यात डांबरी रस्त्यांची कामे झाली, मात्र अल्पावधीत म्हणजे तीन महिन्यांच्या आतच रस्त्यांची चाळण होऊन रस्त्यांवर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनचालकांचे असंख्य जीवघेणे अपघात झाले. शहापुरातील रस्त्यांवर शासनाच्या लाखो रूपयांची माती झाली असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गडगे यांनी मुख्यमंत्री पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करुन सदर निकृष्ट कामांची चौकशी करुन दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तक्रार दाखल केली होती, मात्र या तक्रारीला उत्तर देतांना मुख्यमंत्री पोर्टलवरुन असे सांगण्यात आले की, तालुक्यात नव्याने झालेले रस्ते पहिल्या पावसात वाहून गेले ही बाब खरी नाही. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली अशी वस्तुस्थिती नाही मात्र अतिवृष्टीमुळे अल्प प्रमाणात पृष्ठभाग दबणे किंवा खड्डे पडणे अशा स्वरुपात रस्त्याचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. खड्यांचे प्रमाण अल्प म्हणजे ०.५० टक्के पेक्षा कमी आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असे म्हणणे योग्य ठरणार नाही असे संशोधन या महाशयांनी केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेले टेंभरे फाटा ते टेंभरेगाव व शिरगाव ते नडगांव हे रस्ते उखडले नसून त्यांचा पृष्ठभाग दबला आहे व त्यावर अल्प खड्डे पडले असुन रस्त्याची नगण्य हानी झाल्याचे म्हटले आहे. विशेषतः तालुक्यातील ठेकेदार वा मजूर कामगार संस्थांनी शासकीय अधिकार्‍यांशी संगनमत करुन निकृष्ट दर्जाची कामे केली व त्यामुळे शासनाचा करोडो रूपयांचा निधी वाया गेला असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही असे नमुद करुन तक्रारदाराला वेड्यात काढण्याचा प्रकार केला आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता व वस्तुस्थिती न पाहता मुख्यमंत्री पोर्टलवरुन अशी ऑनलाईन माहिती देणार्‍या अधिकार्‍याचा सन्मान करावा अशी खोचक प्रतिक्रिया देत या बेजबाबदार उत्तराने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nखाडे विद्यालयाच्या हेमलता व धम्मदिनाला सुवर्णपदक\nशहापुरात होणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन\nशहापुरात परिचारिका पदवीदान सोहळा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ejalgaon.com/Yatratatra/article39.asp", "date_download": "2018-10-16T11:07:44Z", "digest": "sha1:WDLE2AMCZCCAETAWIRIWU2E7QY2MMPWG", "length": 12262, "nlines": 253, "source_domain": "www.ejalgaon.com", "title": "Marathi World - Yatra Tatra Article Series - EJalgaon.com - Jalgaon Marathi Literary", "raw_content": "\nयत्र-तत्र लेखमाला - Valentine's Day\nझाला का प्रेमदिन का दीन काय तो साजरा किती अस्वलं दिली-घेतली तेच्ते टेडी बेअर हो किती तो संत व्हॅलेंटाईनचा जयघोष..\nहे बरंयं. नाही म्हणजे, पूर्वीच्या काळी भारतात म्हणे वसंतपंचमीला प्रेमाचा 'इजहार' का काय्ते करायची पद्धत होती. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या भावना सांगायच्या. जमलं तर रीतसर लग्न नैतर आहेच इतर मार्ग. म्हणजे नो व्हायोलेन्स बर्का. आता म्हणजे लोकं लैच समंजस झालेत. एकच अस्वल घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नाचवायचे. जिथे कुठे ते विसावले की जितम जितम जितम ;) आता एकच पुष्पगुच्छ प्रमुक पाहुणे शेअर करत आहेत की नै, तसचं व्हॅडेच्या वस्तू सांभाळून ठेवायच्या. पुढे परत कामी येऊ शकतील. आपलं आमचा फुकटचा सल्ला तर या व्हॅलेंटाईन डे नंतरच्या चढाओढीबद्दल राहीलच की\n\"अग्गं यावेळी किन्नै राहूलने हद्दच केली बै. त्याच काय झालं, मी आणि तो सहज वॉकला गेलेलो. जोरात वारा सुरु झाला. मी आप्ली गंमत म्हणून टरफलं टाकली शेंगांची आणि त्याने ती चक्क पळत जाऊन उचलली. एका केसमध्ये बंद करून मला दिली. हाऊ रोमँटीक\nहे तर काहीच नै. निनादने मला चॉपर आणून दिलाय. आता घंटोंका काम मिंटोमे कांदा, मिरची, कोथिंबीर तसेच टमाटे घालून फिरवते आणि सरळ फोडणीला घालते. आय लव माय लाईफ कांदा, मिरची, कोथिंबीर तसेच टमाटे घालून फिरवते आणि सरळ फोडणीला घालते. आय लव माय लाईफ माझी कित्ती काळजी घेतो निनाद\nमंदार नावाची माणसं कायम मठ्ठ असतात वाट्टं.\nका गं, काय झालं\nअग मी आपली पूर्ण दिवस वाट पाहीली. मुद्दाम टीव्ही लावला मोठ्याने. पण पठ्ठ्याने काही भेट देण दूरच पण साधं विश पण नाही केलं. मीच शेवटी ग्रीटींग कार्ड दिलं तर म्हणे भूक लागली. कमीतकमी रेडीमिक्स वापरून का होईना केक तरी बेक करायचास\nवरचे फीमेल किस्से. तर आता दुसरी बाजू पाहू.\nकाय यार. काय कठीण आहे त्यात. घरी जातांना एक छानपैकी चॉकोलेट्सचा बॉक्स घ्यायचा विकत. मंद संगीत लावायचे. जानू फक्त तूच गं, असं म्हणून हातात ठेवायचे की झाले. अरे या ट्रिकने मी पुढचे कितीतरी 'सेल' तरून गेलेलो आहे. दर दिवशी शॉपिंगला जायचे म्हणजे कठीण आहे राव.\nपण तू का असा दिसत आहेस\nअरे मला गेल्या कितीतरी रात्रीतून झोपच आलेली नाही.\nहो, पण मित्रा प्रेमदिन संपला की कालच.\nगिफ्ट नाही दिलस का\nदिलं ना. तिने मार्क करून ठेवलेला सेट दिला मी तिला.\nनाही रे. तिला दरवेळी काहीतरी युनिक गिफ्ट हवं असतं. जर मला तसं जमलं नाही द्यायला तर तिने जे दाखवले ते घेऊन द्यावे लागते. यावेळी स्वस्तात सुटलो. मला आता पुढच्या वर्षाचा विचार करून घाम फुटतोय\nकुणाचं काय तर कुणाच काय\nवरील पुराण वाचून जर तुम्हाला काही आयडीया मिळाल्या असतील तर नक्की कळवा बरं. किंवा तुमचे पेशल अनुभव शेअर करून जगातल्या समदु:खी लोकांचं भलं व्हावं असं वाटत असेल तर लिहूनच टाका पत्र मला.\n अर्रे आपला प्रेमदिन तर वर्षभर चालूच असतो. एक दिवस चॉकलेट खाऊन लालभडक ड्रेस घालून संपत का हो प्रेम आमच्यातली अस्वले जागीच असतात रात्रंदिन अष्टौप्रहर आमच्यातली अस्वले जागीच असतात रात्रंदिन अष्टौप्रहर\nकळावे. व्हॅलेंटाईन्स डेच्या लाल मगभरून शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T10:34:29Z", "digest": "sha1:GSBUFJOZKW37NAQ4IZN335URMWTW3IDM", "length": 13886, "nlines": 106, "source_domain": "krishidesh.com", "title": "नोंदवही Archives - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nगावाला आपल्या वह्यांमध्ये घेऊन फिरणारे तलाठी भाऊसाहेब, यांच्या वह्यांचा हिशोब. तलाठी कार्यालयातील नोंदवह्या आणि त्यातील माहिती, म्हणजे तुम्हाला हवी असणारी माहिती खालील पैकी कुठल्या वहीत मिळते ते तुम्हाला आधीच माहित होईल. स्रोत: राजू परुळेकर\n* गाव नमुना नंबर – १ – या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.\n* गाव नमुना नंबर – १अ – या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.\n* गाव नमुना नंबर – १ब – या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – १क – या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.\n* गाव नमुना नंबर – १ड – या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – १इ – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – २ – या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ३ – या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.\n* गाव नमुना नंबर – ४ – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ५ – या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ६ – (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ६अ – या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ६क – या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ६ड – या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ७ – (७/१२ उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ७अ – या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ८अ – या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ८ब, क व ड – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ९अ – या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – १० – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – ११ – या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – १२ व १५ – या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – १३ – या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – १४ – या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – १६ – या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – १७ – या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – १८ – या नोंदवहीमध्ये मंडळ कार्यालय, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.\n* गाव नमुना नंबर – १९ – या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – २० – पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर – २२ – या नोंदवहीमध्ये मंडळाने केलेल्या कामाची दैनंदिन नोंदीबाबतची माहिती मिळते.\nअशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.\nपुढील लेख संबंधित आहेत: महाराष्ट्र ग्रामपंचायत: स्वरूप आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत: कार्ये\nTags: गाव नमुना वह्या, तलाठी, नोंदवही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mfda2011.blogspot.com/p/sampadakiya.html", "date_download": "2018-10-16T09:35:14Z", "digest": "sha1:MOJW326UGGBSUJQYDPII32YZO54DV4V3", "length": 4819, "nlines": 29, "source_domain": "mfda2011.blogspot.com", "title": "मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११: संपादकीय", "raw_content": "\n‘मोगरा फुलला’च्या सर्व मित्रमैत्रीणींना, हितचिंतकांना, या अंकासाठी साहित्य पाठविणार्‍या सर्वांना आणि समस्त वाचकवर्गाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ’मोगरा फुलला’चा हा दुसरा दिवाळी अंक, आपणां सर्वांच्या सदिच्छेने, सहकार्याने आणि संपादक मंडळातील सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आकारास आला आहे. मराठी साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावं, सदर साहित्य प्रकाशित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि या निमित्ताने विचारांचं आदान-प्रदान होऊन स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा हा या दिवाळी अंकाचा उद्देश आपाल्या सर्वांना ज्ञात आहेच.\nगेल्या वर्षीप्रमाणेच विविध प्रकारचं सहित्य आलं. संपादक मंडळातील सदस्यांनी त्यांची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. परंतु, मी मात्र काही कौटुंबिक अडचणींमुळे विशेष हातभार लावू शकलो नाही याची खंत वाटते. अर्थात् माझी बरीचशी जबाबदारी उपसंपादक कांचन यांनी उचलल्यामुळे हा अंक ठरल्या दिवशी प्रकाशित करणं शक्य झालं हे मी आवर्जून सांगू इच्छितो. आमच्या विनंतीला मान देऊन अंकाच्या सजावटीची जबाबदारी श्री. फिरदोस कराई यांनी आत्मीयतेने उचलली, तर सिद्धहस्त कवयित्री क्रांति साडेकर यांनी अंकाच्या मुखपृष्ठासाठी समर्पक अशी काव्यरचना अल्पावधीत करून दिली याबद्दल त्यांना शतश: धन्यवाद.\nतुम्हां सर्वांचा सहभाग आणि सहकार्य हीच या दिवाळी अंकामागची प्रेरणा आहे. हा प्रेरणेचा ओघ अखंड रहावा ही इच्छा आणि अपेक्षा. अंकातील लेखनावर, तसंच अंकाबाबतही आपले अभिप्राय कृपया नोंदवून आपण लेखकांना प्रोत्साहन द्याल याची खात्री आहे.\nपुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा\nलोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा.\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nसाहित्याचा फराळ चाखण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T10:09:37Z", "digest": "sha1:AFFV3URHWZS6DEIFHN25R3B7PRELE2FN", "length": 8772, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बसमध्ये पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबसमध्ये पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी\nटवाळखोरांची हुल्लडबाजी : प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर\nपिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली-पिंपरीगाव या मार्गावर धावणाऱ्या बसमधील टवाळखोर विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीमुळे विद्यार्थिनींना व प्रवाशांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे विद्यार्थीनी व प्रवाशी अक्षरश: हैराण झाले आहेत. वाहकदेखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या मार्गावरील बसमध्ये पोलिसांची नेमणूक करण्याची आग्रही मागणी प्रवाशांकडून होत आहे.\n“पीएमपीएमएल’ची चिखली ते पिंपरीगाव बससेवा (मार्ग क्र. 326) सुरु आहे. याचा दररोज हजारो प्रवांना लाभ होत असून, यामुळे “पीएमपीएमएल’च्या उत्पन्नात भरदेखील पडत आहे. यामुळे चिखलीतील विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवडमधील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे. दररोज सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते सहा या वेळेत विद्यार्थ्यांची या मार्गावरील बसमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, प्रवास करणाऱ्या काही टारगट शालेय विद्यार्थ्यांच्या टोळक्‍याची दररोज बसमध्ये हुल्लडबाजी सुरु असते. विद्यार्थिनींकडे पाहून शेरेबाजी करणाऱ्या अनेक टारगट विद्यार्थ्यांमुळे अनेक विद्यार्थीनी दुसऱ्या बसने प्रवास करणे पसंत करतात.\nयाशिवाय चिखलीपासून केवळ मोरवाडीपर्यंतच शेअर-ए-रिक्षा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थीनींना नाईलाजाने या बसने प्रवास करावा लागत आहे. या बसमधून याच शाळेच्या शिक्षिका व इतर प्रवासीदेखील दररोज प्रवास करतात. या टारगट विद्यार्थ्याच्या हुल्लडबाजीकडे वाहकाकडून सुर्लक्ष केले जाते. उलट एखादा मित्र असल्याप्रमाणे या वाहकाकडून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते सहा या वेळेत बसमध्ये पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.\nअनेकदा सकाळी या बसमधून बस प्रवास करताना टवाळखोर विद्यार्थ्यांच्या टोळक्‍याचा त्रास सहन करावा लागतो. वाहकाकडूनदेखील त्यांना प्रतिबंध केला जात नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. हा त्रास असाच सुरु राहिल्यास अनेक विद्यार्थिनींचे शिक्षण कायम बंद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\n– आशा शिंदे, एक महिला प्रवासी.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशहरातील उद्योजकांची चार वर्षांपासून ससेहोलपट\nNext articleबसप्रवासात ऐवज चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T09:32:42Z", "digest": "sha1:3M37FZQMYTKRRQQAIETTWE5MZYHXPVX4", "length": 9019, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत आणि पाकिस्तानी लष्कर करणार एकत्रित युद्धसराव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारत आणि पाकिस्तानी लष्कर करणार एकत्रित युद्धसराव\nसप्टेंबर महिन्यात रशियातील युद्धसरावात 8 देशांचा सहभाग\nनवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात रशियामध्ये होणाऱ्या दहशतवाद विरोधी युद्धसरावामध्ये भारताबरोबर पाकिस्तानही सहभागी होणार आहे. या युद्धसरावामध्ये चीन आणि अन्य काही देशही सहभागी होणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेअंतर्गत या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले आहे.\nरशियातील युराल पर्वतरांगांमध्ये होणाऱ्या या युद्धसरावामध्ये “शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशन’मधील बहुतेक सर्व देश सहभागी होणार आहेत. या संघटनेतील आठही देशांमध्ये दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवणे आणि शांतता मिशन हा या युद्धसरावाचा प्रमुख उद्देश असणार आहे. गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये झालेल्या “शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायजेशन’च्या बैठकीदरम्यान संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी या युद्धसरावातील भारत सहभागी होणार असल्याचे स्पष्त केले आहे.\nस्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान दोन्ही परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी देश एकाच युद्धसरावामध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. या दोन्ही देशांच्या लष्करांनी संयुक्‍त राष्ट्राच्या शांतता मोहिमांमध्ये यापूर्वी एकत्र भाग घेतला होता, मात्र युद्धसराव केलेला नव्हता.\nभारताला रशियाचा तर पाकिस्तानला चीनचा पाठिंबा…\n“शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशन’ (एससीओ)या गटाची स्थापना 2001 मध्ये चीनच्या पुढाकाराने झाली होती. त्यामध्ये रशिया, चीन, किरगिझ प्रजासत्ताक, कझाकस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तान हे देश सहभागी आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना “एससीओ’चे निरीक्षक म्हणून 2005 साली सहभागी करून घेतले गेले, तर गेल्याच वर्षी या दोन्ही देशांना या गटाचे पूर्ण सदस्य करून घेतले गेले. भारताच्या सहभागाला रशियाने तर पाकिस्तानच्या सहभागाला चीनने पाठिंबा दिला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउनातील अत्याचार पीडितांनी हिंदु धर्म सोडला\nNext articleखड्डयात पडून दोन बालकांचा मृत्यू\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\nपाकिस्तानला 48 अत्याधुनिक ड्रोन देण्याचा चीनचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-42970457", "date_download": "2018-10-16T10:12:58Z", "digest": "sha1:6UYYOPP3SBKLOJXFFOZJP5JCCINIWZUV", "length": 20750, "nlines": 143, "source_domain": "www.bbc.com", "title": "सयामी जुळ्यांना आता आम्ही डॉक्टर बनवू - झाल्टे दांपत्य - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसयामी जुळ्यांना आता आम्ही डॉक्टर बनवू - झाल्टे दांपत्य\nराहुल रणसुभे बीबीसी मराठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा प्रिन्स आणि लवसोबत त्यांचे आईवडील\nमुंबईतल्या वाडिया रुग्णालयात सोमवारी झाल्टे दांपत्य लव्ह आणि प्रिन्स या जुळ्या मुलांसमवेत आले. त्यांच्या कडेवरची ही दोन्ही मुलं सारखं इकडे-तिकडे पाहात होती.\nनिरागस चेहऱ्यांच्या या मुलांनी रुग्णालयातल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. झाल्टे दांपत्याच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगत होता. पण, हा आनंद त्यांना सहजासहजी मिळालेला नाही.\nचार वर्षांपूर्वी सागर झाल्टे आणि शीतल यांची भेट झाली. भेटीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमामध्ये झालं.\nदोघांचीही जात वेगवेगळी. मात्र तरीही त्यांनी घरच्यांच्या संमतीनं लग्न केलं. लग्नानंतर जसं प्रत्येक जोडपं अपत्यसुखाची स्वप्न पाहतात, तशीच त्यांनीही पाहिली. जवळपास अडीच तीन वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात तो क्षण आला.\nयाविषयी सागर सांगतात, \"ज्यावेळेस आम्ही आई-बाबा होणार आहोत असं समजलं तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही त्यावेळी गुजरातमध्ये माझ्या सासुरवाडीत होतो. मुंबईत परतल्यावर आम्ही विक्रोळीच्या एका डॉक्टरकडे नियमित तपासणी करत होतो. त्यांच्याकडे आम्ही साडेसात महिने उपचार घेतले. पाचव्या महिन्यात करण्यात येणाऱ्या सर्व टेस्टस केल्या. सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट्स एकदम नॉर्मल असल्याचं सांगितलं.\"\nतैवानमधील भूकंपात दोघांचा मत्यू; शेकडो जखमी\n'त्यांनी आम्हाला मुंबई-पुण्यात काही हजारांतच विकलं'\n'माझ्या आई, बायकोला गोळ्याच घाला' चीनमधल्या मुस्लिमांची अशी मागणी का\n\"मुलीची पहिलं बाळंतपण आईच्या घरी होतं. त्याप्रमाणे मी शीतलला घेऊन गुजरातला सासुरवाडीला गेलो. तेव्हा तिथल्या डॉक्टरनं आम्हाला रिपोर्ट वाचून सांगितलं की, तुमचं मूल हे सयामी जुळं आहे. हे ऐकून आम्हाला मोठ्ठा धक्काच बसला. आतापर्यंत सर्व काही छान होतं. सर्व रिपोर्ट ठीक होते. तेव्हा हे एकदमच असं कसं झालं\" सागर पुढे सांगतात.\nडॉक्टरांच्या या एका वाक्यानं सागर आणि शीतल यांच्या आयुष्यात वादळच आलं. आपली मुलं चिटकलेली आहेत असं कळल्यानंतर शीतल यांना मोठा धक्काच बसला.\nप्रतिमा मथळा सयामी जुळे प्रिन्स आणि लव\nत्यावेळची परिस्थितीबद्दल सांगताना शीतल म्हणाल्या की, \"तेव्हा मला खूप टेंशन आलं होतं. आतापर्यंत मी हे टीव्हीवर, डिस्कव्हरी चॅनलवर पाहात होते. मात्र आता हे माझ्यासोबत घडेल असं स्वप्नातसुध्दा वाटलं नव्हतं. पण काहीही असो परिस्थितीला सामोरं जायचं ठरवलं होतं.\"\n2016 मध्ये सयामी जुळ्यांचा जन्म\nझाल्टे दाम्पत्यानं लागलीच मुंबईतल्या त्यांच्या डॉक्टरांची भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसला.\n\"त्या डॉक्टरांनी आमची माफी मागितली. मात्र त्यांच्या या एका चुकीमुळे आम्हाला काय यातना भोगाव्या लागणार होत्या याची त्यांना कल्पना नव्हती,\" असं सागर म्हणतात.\n\"या काळात मला माझ्या पत्नीनं सर्वात जास्त धीर दिला. परिस्थितीला समोरं जायचं आम्ही ठरवलं. आपलीच मुलं आहेत. त्यांच्यासाठी वाट्टेल ते करू. आमच्या पाठीशी कोणीही नव्हतं. आम्ही दोघंच इकडेतिकडे फिरत होतो. वाडिया हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली तेव्हासुध्दा आम्ही दोघंच होतो. आम्हाला कोणाचीही साथ नव्हती. त्यामुळे जे काही करायचं ते दोघांनीच करायचं असं आम्ही ठरवलं\" झाल्टे दाम्पत्य त्यांचया भावना व्यक्त करतात.\n\"आम्ही वाडिया हॉस्पिटलमध्ये आलो. तिथल्या डॉक्टरांना भेटलो. त्यांनी आम्हाला अशा प्रकराच्या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या रिध्दी-सिध्दीला भेटवलं. तेव्हा आम्हाला थोडा धीर आला. जोडलेल्या मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांना यशस्वीरित्या वेगळं केलं जाऊ शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही सर्व काही डॉक्टरांवर सोडलं,\" शीतल सांगतात.\nवाडिया हॉस्पिटलमध्येच 2016मध्ये शीतल झाल्टे यांनी सयामी जुळ्यांना जन्म दिला. दीड वर्षांनंतर या मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. हे दीड वर्ष या दांपत्यानं अगदी रात्रीचा दिवस केला\nपाहा झाल्टे दांपत्याबरोबरील फेसबुक LIVE\nमुंबईच्या वाडिया रुग्णालयात सयामी जुळ्या मुलांवर यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता ही मुलं वेगळी झाली आहेत. त्यांचे पालक बीबीसी मराठीवर लाईव्ह\nयाविषयी सागर सागंतात,\"आम्ही हे दीड वर्ष अक्षरशः रडत काढलं. माझी पत्नी गृहिणी आहे. माझ्याकडेही चांगली नोकरी नाही. मी एका चायनीजच्या गाडीवर काम करतो. दिवसाला 200 रुपये कमावतो. त्यामुळे हा सर्व खर्च कसा करायचा हा प्रश्न माझ्यासमोर होता. मुलं सयामी असल्यामुळे दोघांपैकी एकाला झोप आली तर दुसऱ्याला खेळावसं वाटायचं. तेव्हा त्याच्याशी खेळावं लागायचं. अन्यथा त्यालाही बळजबरी झोपावावं लागायचं. एक खेळायला लागला तर दुसरा रडायला लागायचा, असं सारखं काही ना काही होत असायचं. अशा परिस्थितीत आम्ही दीड वर्ष काढली.\"\nतर त्या दीड वर्षाबद्दल सांगताना शीतल म्हणतात, \"मला देवानंच तेवढी शक्ती दिली होती की, मी या दोघांना चांगल्याप्रकारे संभाळू शकले. मला यांचा मुळीच त्रास झाला नाही.\"\n20 डॉक्टरांनी केली 12 तास शस्त्रक्रिया\nत्यानंतर 12 डिसेंबर 2017 रोजी या मुलांवर 20 डॉक्टरांनी मिळून सलग 12 तास शस्त्रक्रिया केली.\nया शस्त्रक्रियेदरम्यान काय परिस्थिती होती याबद्दल सांगताना शीतल म्हणाल्या, \"ते बारा तास खूप त्रासदायक होते. दोन डॉक्टर असे होते जे आम्हाला आतली परिस्थिती बाहेर येऊन सांगायचे, त्यामुळे आम्हाला थोडा धीर यायचा. दुपारी साडेबारा दरम्यान प्रिन्स आणि लव वेगळे झाल्याची बातमी डॉक्टरांनी दिली. तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.\"\nशस्त्रक्रियेनंतर सहा आठवड्यांनी या सयामी जुळ्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.\n\"आज दीड महिन्यानंतर आमची दोन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे. हे सर्व काही या डॉक्टरांमुळेच शक्य होऊ शकलं. आज यांना वेगवेगळे घरी घेऊन जाताना आम्हाला आनंदाश्रू अनावर होत आहेत. आम्ही आता या दोघांना शाळेत घालणार. त्यासोबतच या दोघांपैकी एकाला आम्हाला पेडियाट्रीक सर्जन बनवायचं आहे. आणि ज्या वाडिया रुग्णालयामुळे त्यांना जीवनदान मिळालं आहे तिथंच त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य घालवावं,\" अशी इच्छा झाल्टे दांपत्य व्यक्त करतं.\n\"लव्ह आणि प्रिन्स यांचं यकृत, आतडे आणि मूत्राशय ही तीन इंद्रियं जोडली गेलेली होती. ती शस्त्रक्रिया करून वेगळी करण्यात रुग्णालयाला यश आलं आहे. ही दोन्ही बाळं आता आधार घेऊन उभं राहतात. लवकरच चालायलासुद्धा लागतील. प्रिन्स आणि लव यांच्यावर एका वर्षानंतर पुन्हा एक सर्जरी करावी लागणार आहे. यानंतर हे दोघे शाळेत जाण्यासाठी तयार होतील,\" अशी माहिती वाडिया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली आहे.\nगोष्ट 100 वर्षांपूर्वीची : जेव्हा ब्रिटीश महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार...\nग्राऊंड रिपोर्ट : दिल्लीतही 'सैराट' घडतं तेव्हा...\n'प्राण गेला तरी जमीन देणार नाही' : राजापूरच्या रिफायनरीला स्थानिकांचा विरोध का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nखाशोग्जी बेपत्ता प्रकरण : डोनाल्ड ट्रंप यांनी परराष्ट्र मंत्र्यांना सौदीला पाठवलं\nमोनिका लुईन्स्की प्रकरणात क्लिंटन यांनी सत्तेचा दुरूपयोग केला\nकपिल शर्माचा शो परत येतोय म्हणे, पण एवढे दिवस तो कुठे होता\nअमेरिकेत मध्यावधी निवडणूक : डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांची परीक्षा\n'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nहार्वर्ड विद्यापीठ आशियाई विद्यार्थ्यांवर अन्याय करतं अमेरिकेच्या कोर्टात खटला सुरू\n#MeToo : बॉलिवुडची गाणी, मुलांवरची 'कयामत' आणि 'बेटी बचाओ...'\nनाक-तोंड बांधून चला: नवी मुंबईत वायू प्रदूषणाचा उच्चांक\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shirish-sapre.blogspot.com/2012/08/blog-post.html", "date_download": "2018-10-16T10:15:37Z", "digest": "sha1:UNPY4CDP45WMYN73C4LPGPQS7NDYMMV7", "length": 30909, "nlines": 90, "source_domain": "shirish-sapre.blogspot.com", "title": "कणाद", "raw_content": "\nधर्म मजहब रुपी फूले\nवीर सावरकरांनी हिंदूधर्माला 'धर्मसमुच्चय\" म्हटले आहे. सावरकरांच्या म्हणण्यानुसार हिंदूधर्म हे नाव कांही कोणा एका विशिष्ट धर्माचे अथवा पंथाचे विशेष आणि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची आणि पंथांची ही भारतभूमि पितृभूमि आणि पुण्यभूमि आहे त्या सगळ्यांचा समावेश करणाऱ्या धर्मसंघाचे हिंदूधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.\nवीर सावरकरांच्या 'हिंदू\"च्या व्याख्येप्रमाणे 'आसिंधू-सिंधू पर्यन्ता, यस्य भारतभूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः सावरकरांची 'हिंदू\" शब्दाची ही व्याख्या अतिव्याप्ति आणि अव्याप्ति ह्या दोन्ही प्रकारच्या दोषांपासून मुक्त आहे. ह्या व्याख्येप्रमाणे वैदिक धर्मानुयायी, शीख व भारतीय बौद्ध, जैन, लिंगायत, नास्तिक, ब्राम्होसमाजी, गिरीजन, वनवासी इत्यादींचा समावेश 'हिंदू\"त होतो. चीनी बौद्धांचा समावेश हिंदूत होत नाही. कां की हिंदुस्थान जरी त्यांची पुण्भू असली तरी पितृभूमि नाही. मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, ज्यू यांचा समावेश अर्थात्‌च हिंदूत होऊ शकत नाही.\nसावरकरांच्या या धर्मसमुच्चयाचे प्रतीक आहे झेंडूचे फूल जे धार्मिक आणि सामाजिक कार्यात विपुलतेने उपयोगात आणले जाते. झेंडूच्या फूलाचा पुष्पकाळ येतो भाद्रपद महिन्यात आणि दसरा-दिवाळी मध्य सारे धार्मिक विधि झंडूमय होऊन जातात. तरी देखील झंडूचे फूल संपूर्ण भारतात वर्षभर उपलब्ध असते.\nवनस्पतीशास्त्रानुसार झंडूचे फूल एस्टेरेसी वनस्पतीचे फूल असून त्याची विशेषता ही आहे की त्यांस तोडून त्याच्या पाकळ्यांना पण आपण देवास अर्पण करु शकतो. याच्या उलट धोत्रा, मोगरा, कण्हेर बरोबर आपण असे करु शकत नाही. याचे कारण हे आहे की सर्वसाधारणांस जरी हे एक फूल भासत असले तरी ते एक फूल नसून त्यांत अनेक फूले एक समूहात जोडलेले असतात. या फूलांच्या गुच्छ्‌यास इंफ्लोरेसेंस म्हणजे पुष्पक्रम म्हटले जाते. हे पुष्पक्रम या प्रकारे जोडलेले असतात की आमच्या दृष्टिस ते एक फूलच वाटते.\nहे हिंदूधर्मसमुच्चय रुपी भगवा-केशरी-पिवळ्या रंगाचे झेंडू नैसर्गिक रुपातच हातात टाकून एकाच मातेच्या उदरातून प्रसवलेल्या म्हणजे सख्ख्या भाऊंन सारखे पुष्पक्रम असेना कां परंतु, व्यवहारिक जीवनात अबोली सारखे नाजुक नसून एक टिकून राहणाऱ्या गुणाचे, सहजच न कोमजणारे म्हणजे सरळतेने न चेंचणें जाणारे फूल आहे. ठीक त्याचप्रमाणे जसे आमचा हिंदूधर्म जो कित्येक परचक्रांना झेलून देखील समाप्त झाला नाही, टिकलेला आहे, अनादि आहे, अनंत आहे, सनातन आहे. याच प्रकारे झेंडूचे फूल पण सगळ्यात आधी कोठे उमळले कोठ पर्यंत उमळत राहणार आहे कोठ पर्यंत उमळत राहणार आहे अशा प्रकारचे प्रश्न निरर्थक असून ते पण अनादि आहे, अनंत आहे.\nझेंडूचे फूल जे फूलांचा समुच्चय आहे च्या सगळ्यात बाहेर हिरव्या पाना सदृश्य रचनेनी बनलेली कपा सारखी रचना असते, जिस इन्वाल्यूकर म्हणतात. ही रचना या फूलांना एकजुट ठेवण्याचे काम करते. अचूक त्याच प्रमाणे ज्या प्रमाणे की, हिंदुत्व. जो हिंदूधर्मसमुच्चयाच्या धर्मांना एक रचनेत ठेवतो, जोडून ठेवतो आणि जसे इन्वाल्यूकरला जर का तोडून दिले गेले किंवा या फूलांना इन्वाल्यूकर पासून वेगेळे करुन दिले गेले तर हा पुष्पसमूह हळू-हळू विखरुन जाईल. तसेच जर कां या हिंदुत्वास नष्ट-भ्रष्ट करुन दिले गेले किंवा आम्हीं त्यांस सोडून दिले, आम्हांस त्यापासून वेगळे करुन दिले गेले तर, हे सारे भारतोद्‌भव धर्म जे या धर्मसमुच्चयाचा भाग आहे विखरुन जातील आणि परिणाम ....\nझेंडूच्या बाहेरील परिघात जे किरण पुष्पक असतात, त्यांत सूर्य किरणांचा भास होतो, वरपांगी असतात. जर कां ते नसते तर झेंडूने आपली सर्व सुंदरता गमावली असती. उपर्युक्तांची तुलना हिंदूधर्माशी या प्रकारे केली जाऊ शकते की, जे किरण पुष्पक आहेत ते आमच्या धर्मसमुच्चयाचे धर्म विचारांचे प्रतीक आहेत जे पूर्ण विश्वाला सूर्या सारखे आलोकित करित आहेत, प्रेरणा देत आहेत, मार्गदर्शन करित आहेत. या सूर्यप्रकाशाला पसरविण्या करिता प्राचीनकाळात आमचे पूर्वज ऋषि, मुनि, धर्मप्रचारक बाहेर पडले आणि आपल्या ज्ञानानी संपूर्ण विश्वाला आलोकित केले.\nझेंडूच्या केंद्रात डिस्क पुष्पक असतात. यांत पाकळ्या आणि अंकुर असतात या बरोबरच नर-मादा जननांग देखील. हे पूर्ण पुष्प असतात आणि वंशवृद्धि करतात. या झेंडू सारखेच आमच्या धर्मसमुच्चयाच्या केंद्रात आहे आमची परधर्म सहिष्णुता, सगळ्या धर्मांच्या धार्मिक स्वतंत्रतेची मान्यता. ज्यानुसार सगळ्यांना आप-आपल्या धर्मपालनाची स्वतंत्रता त्याच्या केंद्रात आहे आमची ही मान्यता -\n1). 'आकाशात्‌ पतितं तोयं यथा गच्छति सागरम्‌ सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति अर्थात्‌ आकाशातून पडलेले (पावसाचे) पाणी (नद्यांद्वारे) समुद्रात जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार केशवास जाऊन पोचतो. 2). न देवो विद्यते काष्ठे, न पाषाणे, न मृण्मये अर्थात्‌ आकाशातून पडलेले (पावसाचे) पाणी (नद्यांद्वारे) समुद्रात जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार केशवास जाऊन पोचतो. 2). न देवो विद्यते काष्ठे, न पाषाणे, न मृण्मये भावे हि विद्यते देवः, तस्माद्‌ भावो हि कारणम्‌ भावे हि विद्यते देवः, तस्माद्‌ भावो हि कारणम्‌ अर्थात्‌ देव हा लाकडात, दगडात किंवा मातीत (म्हणजे त्यांनी बनविलेल्या मूर्तीत) नसतो. देव हा भक्तिभावातच असतो. 'देव भावाचा भुकेला\", 'भाव तोचि भगवंत अर्थात्‌ देव हा लाकडात, दगडात किंवा मातीत (म्हणजे त्यांनी बनविलेल्या मूर्तीत) नसतो. देव हा भक्तिभावातच असतो. 'देव भावाचा भुकेला\", 'भाव तोचि भगवंत\" म्हणून भक्तिभाव हेच उपासनेचे कारण होय. 3). श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैव अवधार्यताम्‌\" म्हणून भक्तिभाव हेच उपासनेचे कारण होय. 3). श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैव अवधार्यताम्‌ आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचेरत्‌ आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचेरत्‌ अर्थात्‌ धर्मात जे काय आहे ते सारे ऐका आणि ऐकून लक्ष्यात ठेवा - 'आपल्याला ज्या गोष्टी प्रतिकूल म्हणजे दुःख देणाऱ्या असतील त्या इतरांच्या बाबतीत आचरु नयेत, लोकांनी आपणास जे करु नये असे आपल्याला वाटते, तसे आपण दुसऱ्याला करु नये. जसे आपण तसे इतर, ही आत्मौपम्य दृष्टी, हे धर्माचे सार होय.\nह्या शिकवणीमुळेच आमच्या येथे एकाच कुटुंबात शैवांच्या शिवाची तर वैष्णवांचा देव विष्णुच्या अन्य अवतारांची पूजा-उपासना एकाच वेळेस एकमेकांबरोबर केली जाऊ शकते, केली जाते. एकाच कुटुंबातील सभासद वेग-वेगळ्या धर्माचे पालन करु शकतात. कोठे ही कशाही प्रकारची कोणतीही बाधा आणली जात नाही. हिंदूधर्मात झालेले अनेकविध धर्मप्रवर्तक, ऋषि, मुनि, अवतार, धर्मवीर, हुतात्म्यांनी याच उदात्त परंपरांना पुढ़े वाढ़विले, क्षरणापासून रोखले, रक्षा केली, धार्मिक-सामाजिक क्षेत्रांशी संबंधित वेगवेगळ्या विचारांना पुढ़े पसरविले, दृढ़ता दिली, त्यांत सुधार करुन वृद्धि केली, गौरव दिला.\nह्या मुळेच स्वतःच्या देशात त्रस्त आणि पीडल्या गेल्या मुळे पलायन करुन आलेल्या ज्यू आणि पारशी धर्मांना पण आमच्या येथे आश्रय मिळाला. फळफळण्याची संधि मिळाली. हेच वैशिष्टय झेंडूच्या फूलाचे पण आहे. झेंडूच्या फूलावर जेव्हा कोणी फूलपाखरु किंवा मधमाशी सारखे बाहेरील सभासद येतात तेव्हा त्यांना मकरंदाच्या रुपात थोडे-थोडे प्रेम सगळ्या फूलांकडून मिळते व खूप फळफळण्याचा आशीर्वाद देखील. झेंडूच्या फूलाच्या पाकळ्या छोट्या-मोठ्या, टोकदार, पसरट असतात तसेच लहान-मोठ्या, तीक्षण टोचणाऱ्या इत्यादी सगळ्या प्रकारच्या धर्मविचारांना, त्यांच्या प्रवर्तकांना आमच्या येथे स्थान मिळालेले आहे आणि ज्या प्रकारे झेंडूच्या फूलाचे रोपटे सगळ्या फूलवाल्या रौपट्यांमध्ये सगळ्यात मोठे व विकसित कुळ आहे त्याच प्रकारे सगळ्या धर्मात हिंदूधर्म सगळ्यात प्राचीन, सनातन, उदात्त आणि विकसित आहे.\nयाच श्रंखलेत एक फळ संत्रे पण येते. ज्याचे वरील कडक, लवचिक, आकर्षक चमकदार साल हिंदुत्वा सारखेच आहे ज्याकडे सगळेच आकर्षित होतात. तसेच जेव्हा वीर सावरकरांचे हिंदुत्व दर्शन सगळ्यांसमोर आले तेव्हा त्याच्या प्रकाशाने सगळ्यांचे डोळे दिपले. स्वामी श्रद्धानंद, महामना पंडित मदनमोहन मालवीय, संघसंस्थापक डॉ. हेडगेवार सारखी लोक आकर्षित आणि प्रभावित झाली होती.\nसंत्र्याच्या आतील रसदार गर जो फोडींच्या रुपात असतो त्या फोडी हिंदूधर्मसमुच्चयात सामील विभिन्न धर्मां सारख्या आहेत तथा त्या फोडींमध्ये भरलेला रुचकर रस हिंदुधर्मसमुच्चयाचे तत्त्वपूर्ण धर्मविचार आहेत. रसदार गरा मध्ये उपस्थित कडक बिंया हिंदुधर्मसमुच्चयाचे विभिन्न धर्मांचे धर्मप्रवर्तक, विचारक, समाजसुधारक महापुरुष आहेत ज्यांनी त्या धर्माला श्रेष्ठता कष्ट सहन करुन अडचणींचा सामना करुन दिली. समाजाच्या हिता करिता त्यांच्या विचारांचा हार न मानता प्रचार-प्रसार केला.\nसंत्र्याच्या फोडींच्या वरील पातळ आवरणरुपी साल प्रत्येक भारतोद्‌भव धर्माला दुसऱ्या भारतोद्‌भव धर्मापासून वेगळे करण्याचे विरळ से आवरण मात्र आहे आणि मुख्य आवरण तथा या झिरझिरीत आवरणाच्या मधील वरील तंतु त्या सगळ्या विभिन्न धर्मरुपी फोडीं आपसात आणि मुख्य आवरण हिंदुत्वाशी पण जोडून ठेवण्यात सहायक सिद्ध होणारे सर्वसाधारण सण-वार, रीति, परंपरा आहेत. ज्या सगळ्यांच्या सर्वसाधारण मान्यतांच्या एकतेला दर्शविण्या बरोबरच हे पण दर्शवितात की, ते एकाच बीजापासून उत्पन्न झालेल्या हिंदुत्वरुपी वृक्षाच्या शाखा आहेत.\nआता आम्ही त्या हिंदुत्वावर येतो ज्याचे यशगान इतक्या वेळापासून आम्ही गात आहोत जे सगळ्या भारतोद्‌भव धर्मांना जोडून आहे. हिंदुत्वाचे दर्शन देणारे हिंदूराष्ट्राचे उद्‌गाते वीर सावरकरांप्रमाणे - हिंदू या शब्दापासून इंग्रजी मध्ये 'हिंदुइझम\" (हिंदूधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. जेव्हाकि हिंदुत्व हा हिंदूधर्मापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदूधर्म या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचाच त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगाचाही समावेश होतो. येथेच हे सांगणे ही योग्य ठरेल की, पैगंबर महंमदाच्या जन्मापूर्वी नव्हे तर अरब हे एक 'लोक\" म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणाकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे.\nहिंदू शब्द मूलतः देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु-सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधूसिंधू\" अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीनकाळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृति, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांची संस्कृति, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदू होत. त्या हिंदूराष्ट्राचे घटक होत. वैदिककाळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्ट्या एकात्म असा गट घडवून आणित होते त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता-पावता जे फळ आले ते म्हणजे वैदिककाळातील त्या सिंधूचेच आज संबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू व पुण्यभू मानीत असलेले असे हिंदूराष्ट्र होय.\nसावरकरांच्या या हिंदूराष्ट्राचा व हिंदूधर्माचा जरा देखील संबंध नाही. त्यांच्या बुद्धिवादी दृष्टिकोणानुसार ते 'हिंदू लोकांचे न्याय्य अधिकार सुरक्षित ठेवणारा राष्ट्र याप्रकारचा व्यापक अर्थ घेतात.\" त्यांच्या हिंदूराष्ट्राचा दुसरा अर्थ बहुसंख्य लोकांचे राष्ट्र. या अर्थानी 'बहुसंख्यकत्वच राष्ट्रीयत्व आहे,\" याप्रकारचा लोकतांत्रिक सिद्धांत ते प्रस्तुत करतात. हिंदू बहुसंख्यक असल्यामुळेच हिंदुत्वच बहुसंख्यकत्व आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याच अर्थाने 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे,\" अशा प्रकारचा सिद्धांत ते प्रस्तुत करतात. या सिद्धांताचा अर्थ अहिंदुंना राष्ट्रीयत्व नाही असा होत नाही. अहिंदू अल्पसंख्य आहेत इतकीच वस्तुस्थिति दाखवून देणे या सिद्धांताचे काम आहे. बहुसंख्यकांना अल्पसंख्य बनविणे राष्ट्रीयत्वाच्या विरोधात आहे, हे प्रखरपणे दाखवून देण्याकरिता या सिद्धांताला प्रस्तुत केले गेले आहे. पुनश्च या हिंदुत्वाचा हिंदूधर्माशी कोणत्याही प्रकारच संबंध नाही\nदुसरीकडे मध्यपूर्वात जे मजहब उमळले, विकसित झाले ते वनस्पतीशास्त्राच्या घुंगुर मोगरा (जास्मिन सॅमबॅक) फूला सारखे होते. मोगऱ्याचे फूल ओलेसिया कुळाचे मानले जाते. घुंगुर मोगरा फूलाची रचना एकात एक ठेवलेल्या पेल्या सारखी असते. चळतीतून एक पेला काढ़ला की जसे स्वतंत्र पेला असतो तसेच मूळ ज्यू धर्मातून निघालेला ख्रीस्ती रिलीजन वेगळा म्हणजे स्वतंत्र असतो. याप्रकारेच त्याच चळतीतून निघालेला इस्लाम सुद्धा त्याप्रकारेच न केवळ वेगळा आणि स्वतंत्रच होत नाही तर पूर्वीच्या धर्मांशी जणू भयंकर शत्रुतेचेच नाते ठेवतो. म्हणूनच म्हणावे लागत आहे की शेवटच्या प्रेषितांच्या इस्लाम मजहबची ही उत्पत्ति आज मात्र त्याच मूळ मोगरा (जास्मिन सॅमबॅक) फूलाशी सारे संबंध तोडून पूर्णपणे कुळ बदलून कण्हेरीचे गुणधर्म घेऊन बसली आहे. संस्कृत भाषेचा कर्णिकार, इंग्रजीचा ओलिएंडर आणि वनस्पतीशास्त्रानुसार थेवेशिया नेरीफोलियाच्या रुपात ओळखली जाणारी ही वनस्पती म्हणजे केवळ कण्हेर पुष्पच नाही तर त्याची सारी अंगेच विषारी आहेत. इथपर्यंत की, असे म्हटले जाते की त्याच्या जवळपास साप देखील फटकत नाही. वनस्पतीशास्त्रानुसार हा विषारी पदार्थ ग्लाइकोसाईडच्या रुपात असतो. एकूण रोपाच्या अंग-अंगातून निघणारा दुधा सारखा रस (मिल्की लेटेक्स), रोपाचे मूळ, बीं सगळे काही विषारी, इतकच नव्हे तर त्याच्या फूलाला जास्त वेळ हुंगणे देखील घातक तर रोपाला जाळल्यावर निघणारा धूर सुद्धा आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव टाकणारा मानला जातो. तर आता कालाय तस्मै नमः म्हणून शांत बसायचे की .........\nमुस्लिमों के कल्याण का मार्ग - विज्ञाननिष्ठा; धर्...\nईमानदार मुसलमान अब तो मौन तोडें 11 अगस्त 2012 को म...\nबांग्लादेशी मुस्लिमों की घुसपैठ - इस्लामी रणनीति ...\nधर्म मजहब रुपी फूले वीर सावरकरांनी हिंदूधर्माला 'ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/ramdas-phutane-takes-jibe-at-marathi-sahitya-sammelan/articleshow/61969026.cms", "date_download": "2018-10-16T11:19:44Z", "digest": "sha1:3GCY554Q3IG52AIMJFPQXMFH6IJ6FNBK", "length": 11487, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ramdas Phutane: ramdas phutane takes jibe at marathi sahitya sammelan - ...तर बुक बायंडर संमेलनाध्यक्ष होईल! | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\n...तर बुक बायंडर संमेलनाध्यक्ष होईल\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज भरताना साहित्य महामंडळ, मसाप आणि इतर घटक संस्था नाराज होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. मतपत्रिका गोळा करणारा तोच संमेलनाध्यक्ष असा शिक्का बसला आहे. मतपत्रिका गोळा करणे हीच क्षमता असेल तर बुक बायंडरही संमेलनाध्यक्ष होईल. पाकिट आणि आयोजक पाहून बोलणाऱ्यांचे प्रमाण मराठी साहित्य वर्तुळात वाढले आहे. ८० टक्के लोकांचा संमेलन, परिवर्तनवादी विचार याच्याशी संबंध नसतो. साहित्य संमेलनात वीस टक्क्यातील पाच टक्के बोलतात आणि इतर ऐकत राहतात,' असे शाब्दिक फटकारे मारत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी गुरुवारी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि साहित्य वर्तुळावर ताशेरे ओढले.\nआडकर फाउंडेशनतर्फे १९ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त कवी उद्धव कानडे यांचा माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फुटाणे बोलत होते. सचिन ईटकर, संस्थेचे अॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते.\n'संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने दिले पाहिजे. साहित्य महामंडळात बंधुता नाही. लोकांचा अनुनय करण्यासाठी बोलू नये. शंभर वर्षांनंतर आपले साहित्य कोणी वाचत असेल तर तो लेखक किंवा कवी असतो. आपले अस्तित्त्व क्षणभंगुर आहे,' असा टोला फुटाणे यांनी साहित्यिकांना लगावला.\n'मी टिळक रस्त्यावरून जायचो तेव्हा साहित्य परिषदेतील मांदियाळींची नावे वाचायचो. आज मी पदाधिकारी आहे. फुटाणेंमुळे कवी झालो. मोरेंमुळे वैचारिक वारसा मिळाला. आईने कष्ट करून शिकवले. बाबा आढावांमुळे शिकलो,' अशी भावना कानडे यांनी व्यक्त केली. 'कळप करणारी संमेलने वाढली आहेत,' अशी टिप्पणी त्यांनी केली.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nतरुणीला लिफ्ट देणे पडले 'महागात'\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nMetoo चं वादळ ‘एफटीआयआय’च्या वेशीवर\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nपिंपरीः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1...तर बुक बायंडर संमेलनाध्यक्ष होईल\n3‘आधार’साठी पहाटे दोनपासून रांगा...\n4जिल्ह्यात शर्तभंग करणाऱ्या१२५ शिक्षणसंस्थांना नोटिसा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/other-sports/kabaddi-mumbais-challenge-ends/articleshow/61839198.cms", "date_download": "2018-10-16T11:21:38Z", "digest": "sha1:D36OKGMZNP5KSYMUWURJS5KUODSYRSFA", "length": 14158, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: kabaddi : mumbai's challenge ends - मुंबईचे दोन्ही संघ गारद | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nमुंबईचे दोन्ही संघ गारद\nमुंबईचे दोन्ही संघ गारद\nम. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई\nकोल्हापूर, रत्नागिरी यांनी ४४व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही गटात उपांत्य फेरीत धडक दिली. रत्नागिरी विरुद्ध जळगाव, सांगली विरुद्ध कोल्हापूर अशा मुलांमध्ये, तर पुणे विरुद्ध रत्नागिरी, सातारा विरुद्ध कोल्हापूर अशा मुलींच्या गटात उपांत्य लढती होतील. मुंबई शहर, उपनगर यांचे दोन्ही गटातील आव्हान उपउपांत्य फेरीत संपुष्टात आले. गतविजेत्या पुण्याच्या मुलांना देखील उपउपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.\nनागनाथअण्णा नगर, वाळवे, वाळवा येथील क्रीडांगणावर सुरू असलेल्या मुलांच्या उपउपांत्य सामन्यात रत्नागिरीने ठाण्याचे आव्हान ३४-२०असे सहज परतवून लावले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत त्यांनी हा विजय साकारला. रोहन डाके, अजय भडवलकर यांचा खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. ठाण्याच्या सुशांत म्हात्रे, तेजस कदम यांचा मात्र निभाव लागला नाही. दुसऱ्या सामन्यात जळगावने अहमदनगरचा कडवा प्रतिकार ३२-२७ असा रोखला. गतवर्षीदेखील जळगावने उपांत्य फेरी गाठली होती. जळगावकडून राकेश सोनावणे,तर नगरकडून अस्लम इनामदार उत्कृष्ट खेळले. सांगलीने मुंबई शहरचा ३८-२९असा पाडाव करत उपांत्य फेरी गाठली. सतपाल कुमावत, सागर मद्रासी या विजयाचे शिल्पकार ठरले. मुंबईच्या ऋषिकेश कारेकर, अनिकेत देवकर यांनी चांगली लढत दिली. गतवर्षी सांगली उपविजेते ठरले होते. यंदा घरच्या मैदानावर व घरच्या क्रीडारसिकांच्या समोर त्यांना या स्पर्धेत विजयाची मोहर उमठविता येते का ते पहाणे औत्सुक्याचे ठरेल. शेवटच्या सामन्यात कोल्हापुरने सौरभ पाटील, मनोज चव्हाण, अनिकेत थोरवत, प्रथमेश साळवी यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर बीडचा ३६-११असा धुव्वा उडविला.\nमुलींच्या उपउपांत्य सामन्यात गतविजेत्या पुण्याने मुंबई उपनगरला ३१-१२असे सहज पराभूत करीत आगेकूच केली. ऐशवर्या शिंदे, अंजली मुळे यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. कोमल यादव, सृष्टी रासम यांचा खेळ उपनगरला विजयी करण्यास कमी पडला. दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने अहमदनगरला २६-२२ असे चकविले. मरीन बुरोंडकर, दिव्या सपकाळ, सिद्धी चाळके यांचा खेळ रत्नागिरीचा विजयात महत्वपूर्ण ठरला. नगरच्या स्नेहल बंडागळे, जया राऊत, शीतल म्हेत्रे यांची कडवी लढत संघाला विजयी करण्यात कमी पडली. साताऱ्याने मुं.शहराचा ४०-१२असा धुव्वा उडविला. साताऱ्याच्या सोनाली हेळवी, ऐश्वर्या ताटे यांना थोपविण्याचे सामर्थ्य मुंबईच्या एकाही खेळाडूत नव्हते. सोनालीने चढाई बरोबरच उत्कृष्ट पकडी करीत अष्टपैलू खेळाचे दर्शन घडविले. मुंबईकडून तेजश्री चौगुले, प्रतिभा तांडेल बऱ्या खेळल्या. शेवटच्या सामन्यात कोल्हापुरने सिंधुदुर्गला ३९-१२ असे धुवून काढले. आसावरी खोचरे, अमृता सांगळे, सुप्रिया पाटील यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय द्यावयास हवे.\nमिळवा अन्य खेळ बातम्या(other sports News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nother sports News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nअन्य खेळ याा सुपरहिट\nKhelo Maharashtra: आता खेळा ‘स्वच्छ भारत’ कुस्ती\nयुवा ऑलिम्पिक: मनू भाकरचा 'सुवर्णवेध'\nपरुपल्ली कश्यपचा पासपोर्ट गहाळ\nख्वाजामुळे ऑस्ट्रेलियाने टाळला पराभव\nखेलो महाराष्ट्रची विधानसभा क्षेत्रापासून सुरुवात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1मुंबईचे दोन्ही संघ गारद...\n2​ शैलेश द्रविडने पटकावले जेतेपद...\n3बात्रा आयओए अध्यक्षपदाच्या रिंगणात...\n4'४० सुवर्णपदकं जिंकू तेव्हा ऑलिम्पिकचे यजमानपद'...\n6युवा महिला बॉक्सिंगमध्ये भारताचा ‘पंच’...\n8४० सुवर्ण जिंका, मग ऑलिम्पिक आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/rashtrapati-pratibhatai-patil", "date_download": "2018-10-16T09:53:47Z", "digest": "sha1:FOLHJTRWRYEPF2WIO3ZELKKC2EUBCU42", "length": 17205, "nlines": 396, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Dr. Chaya Mahajanचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 180 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nलेखक डॉ. छाया महा\nआपल्या लोकशाही देशाचं सर्वोच्चपद भूषविणार्‍या श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील या पहिल्या महिला ‘राष्ट्रपती’ ठरल्या.\nया पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्टय हे की, प्रतिभाताई राष्ट्रपती होण्यापूर्वी—\nम्हणजे त्या राजस्थानच्या राज्यपालपदी असतानाच—\nलेखिका डॉ. छाया महाजन यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण जाणवून सतत दोन वर्षं प्रतिभाताईंशी व त्यांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधला.\nअशी प्रत्यक्ष बातचीत करून मिळालेल्या माहितीवरूनच त्यांनी हे पुस्तक साकार केलं.\nया पुस्तकाचं लेखन पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच प्रतिभाताई राष्ट्रपती होण्याचा सुवर्णयोग जुळून आला.\nप्रतिभाताईंचं समग्र व्यक्तित्व वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं राहावं या दृष्टीने— त्यांचं बालपण, शालेय जीवन, महाविद्यालयीन दिवस, कौटुंबिक आयुष्य, राजकारणात त्यांनी टाकलेलं पहिलं पाऊल, राजकीय कारकीर्दीतील त्यांची प्रगती—\nअशा विविध टप्प्यांचा या पुस्तकात मागोवा घेतला आहे. प्रतिभाताईंची राजकीय क्षेत्रातील वाटचाल आणि वैयक्तिक जीवनाचा प्रवास—\nदोन्हींचा सर्वांगीण मागोवा घेणारं हे पुस्तक ताईंच्या व्यक्तित्वाच्या निकट जाण्यास मदत करेल, ही अपेक्षा.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nइंदिरा गांधी, आणीबाणी... भारतीय लोकशाही\nत्या दहा वर्षांतील गुरू दत्त\nसरदार वल्लभभाई पटेल-भारताचा पोलादी पुरुष\nसोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dipti-gangavane-writes-about-freedom-98122", "date_download": "2018-10-16T10:43:51Z", "digest": "sha1:EMH6ZOVOFTCHW6Q2JFM3HBA6BPBMGVE3", "length": 15239, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "dipti gangavane writes about freedom बंधन स्वातंत्र्याचे...(पहाटपावलं) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nसुप्रसिद्ध फ्रेंच अस्तित्ववादी तत्त्वज्ञ ज्यॉं पॉल सार्त्र यांच्या विचारांच्या अनुषंगाने सांगायचे तर माणसावर स्वतंत्र असण्याचे बंधन आहे. जोपर्यंत आपण जगतो आहोत, जोवर आपली बुद्धी शाबूत आहे, आपल्याला विचार करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत माणसावर निवड करत राहण्याची सक्ती आहे\nआकाशात मुक्तपणे विहार करणारी पाखरे, पाण्यात सुळकन इकडून-तिकडे जाणारे मासे किंवा झाडाच्या सावलीत निवांतपणे रवंथ करत बसलेली गाई-गुरे बघून कधी कधी त्यांच्या साध्या-सरळ जीवनक्रमाचा हेवा वाटतो. असे वाटते, की आपले आयुष्य असे गुंतागुंतीने भरलेले, प्रश्‍नांनी गांजलेले, ताण-तणावांनी व्यापलेले असण्याऐवजी या प्राण्या-पक्ष्यांसारखे सहज सोपे का नसते खरे म्हणजे प्राण्या-पक्ष्यांचे जीवनही वाटते, तेवढे सोपे नसतेच. पण माणसाच्या जीवनाच्या तुलनेत ते सोपे वाटते. गंमत अशी, ज्या माणूसपणाचा आपल्याला विलक्षण अभिमान असतो, त्या माणूसपणाच्या वैशिष्ट्यांमुळेच आपले जीवन अवघड होत असते. त्यामधील एक फार महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाची निवडक्षमता \nप्राण्यांच्या तुलनेत अधिक उत्क्रांत असलेल्या या निवडक्षमतेमुळे आपल्याला इच्छा-स्वातंत्र्याचा अनुभव येतो. भौतिक पातळीवरच्या यांत्रिक क्रिया-प्रतिक्रिया आणि जैविक पातळीवरच्या मूलभूत प्रेरणांनी नियंत्रित केलेल्या क्रिया या पलीकडे जाऊन आपण जाणीवपूर्वक, इच्छेपूर्वक, विचारपूर्वक कृती करू शकतो. प्रत्येक कृती करतेवेळी तत्त्वतः आपल्यापुढे अनेक पर्याय खुले असतात. एखादी कृती करावी, की न करावी; करायची नसेल तर त्याऐवजी कुठली कृती करावी, करायची असेल तर कशी करावी यासंबंधीचे अनेक पर्याय हे पर्याय कुठले आहेत, याचे ज्ञान वेगवेगळ्या कृती केल्या तर त्यांचे परिणाम काय होतील याचे ज्ञान आपल्याला बुद्धी देते. या पर्यायांमधून निवड करण्याचे काम मूल्यांच्या आधारे करावे लागते. मूल्येही अनेक असतात, तशीच अनेक प्रकारचीही असतात. म्हणजेच त्या मूल्यांमधूनही पुन्हा आपल्याला पटणाऱ्या मूल्यांची निवड करावीच लागते. क्षणोक्षणी कराव्या लागणाऱ्या या निवडींपासून आपली सुटकाच नसते. जणू निवडीचे स्वातंत्र्य हे मनुष्यत्वाचे जे मूलभूत लक्षण, तेच आपले एक बंधन होते. सुप्रसिद्ध फ्रेंच अस्तित्ववादी तत्त्वज्ञ ज्यॉं पॉल सार्त्र यांच्या विचारांच्या अनुषंगाने सांगायचे तर माणसावर स्वतंत्र असण्याचे बंधन आहे. जोपर्यंत आपण जगतो आहोत, जोवर आपली बुद्धी शाबूत आहे, आपल्याला विचार करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत माणसावर निवड करत राहण्याची सक्ती आहे. ज्या क्षमतांमुळे आपल्याला सर्व सजीवांच्या तुलनेत जास्त स्वातंत्र्य मिळाले आहे, त्या क्षमतांना अनुसरून जीवन जगण्याची जबाबदारी त्याच स्वातंत्र्याने आपल्याला दिली आहे. एवढेच नव्हे, ते स्वातंत्र्य नाकारण्याची सवलत आपल्याला नाही. कारण निवड न करणे, स्वातंत्र्याचा खराखुरा उपयोग न करणे ही देखील एक निवडच आहे, स्वतंत्रपणे केलेली निवड हे पर्याय कुठले आहेत, याचे ज्ञान वेगवेगळ्या कृती केल्या तर त्यांचे परिणाम काय होतील याचे ज्ञान आपल्याला बुद्धी देते. या पर्यायांमधून निवड करण्याचे काम मूल्यांच्या आधारे करावे लागते. मूल्येही अनेक असतात, तशीच अनेक प्रकारचीही असतात. म्हणजेच त्या मूल्यांमधूनही पुन्हा आपल्याला पटणाऱ्या मूल्यांची निवड करावीच लागते. क्षणोक्षणी कराव्या लागणाऱ्या या निवडींपासून आपली सुटकाच नसते. जणू निवडीचे स्वातंत्र्य हे मनुष्यत्वाचे जे मूलभूत लक्षण, तेच आपले एक बंधन होते. सुप्रसिद्ध फ्रेंच अस्तित्ववादी तत्त्वज्ञ ज्यॉं पॉल सार्त्र यांच्या विचारांच्या अनुषंगाने सांगायचे तर माणसावर स्वतंत्र असण्याचे बंधन आहे. जोपर्यंत आपण जगतो आहोत, जोवर आपली बुद्धी शाबूत आहे, आपल्याला विचार करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत माणसावर निवड करत राहण्याची सक्ती आहे. ज्या क्षमतांमुळे आपल्याला सर्व सजीवांच्या तुलनेत जास्त स्वातंत्र्य मिळाले आहे, त्या क्षमतांना अनुसरून जीवन जगण्याची जबाबदारी त्याच स्वातंत्र्याने आपल्याला दिली आहे. एवढेच नव्हे, ते स्वातंत्र्य नाकारण्याची सवलत आपल्याला नाही. कारण निवड न करणे, स्वातंत्र्याचा खराखुरा उपयोग न करणे ही देखील एक निवडच आहे, स्वतंत्रपणे केलेली निवड सार्त्र यांच्या म्हणण्यानुसार माणसाला स्वातंत्र्य नसते, तर माणूसच स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे मनुष्यत्वाचा अभाव सार्त्र यांच्या म्हणण्यानुसार माणसाला स्वातंत्र्य नसते, तर माणूसच स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे मनुष्यत्वाचा अभाव त्याला वरदान म्हणावे की शाप हे स्वातंत्र्य आपल्याला आहेच.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\n\"सकाळ'मधील बोधकथांवर आधारित \"ई-बुक'चे बाळदला प्रकाशन\nपाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी \"सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची \"ऑनलाइन'...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5311-praniti-shinde-cycle-png", "date_download": "2018-10-16T09:36:57Z", "digest": "sha1:3XB4KIUCLKN2UGD765IJ47R5BYNALJQN", "length": 5854, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून प्रणिती शिंदेनी चालवली सायकल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून प्रणिती शिंदेनी चालवली सायकल\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर\nसध्या देशभरात पेट्रोल,डिझेल, घरगुती स्वयंपाकाचा गँसची प्रचंड दरवाढ झालीय. यात सातत्याने वाढच होत असून याचा फटका बसून सर्वसामान्य नागरिकांचे बसतोय. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडलंय.\nवाहनचालकांना, मालवाहतुकदारांना यांचा फटका बसून सर्वत्र महागाई वाढली आहे. सतत होणाऱ्या दरवाढ़ीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सरकारच्या या अन्यायी इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धडक मोर्चा कडून मोर्चात सायकल आणि बैल गाडी चालवत सरकारचा निषेध करण्यात आलाय.\nहा मोर्चा कन्ना चौक येथून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याधिकारी कार्यलयापर्यंत काढण्यात आलाय. यावेळी प्रणिती शिंदेंनी स्वत: सायकल चालवली.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19897", "date_download": "2018-10-16T10:24:37Z", "digest": "sha1:QQVHXAK622YRRDYOQHVBUFZY3HANLC4F", "length": 3154, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्मार्ट सिटी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्मार्ट सिटी\nकुणी रेक देता का लोकलचे रेक\n१९ जानेवारी हा दिवस नेहमीसारखाच उगवला आणि मावळला. २१ तारखेचा स्मार्ट सिटीवरील परिसंवाद ऐकेपर्यंत http://www.maayboli.com/node/57288\nRead more about कुणी रेक देता का लोकलचे रेक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://gazalkar1.blogspot.com/2013/10/blog-post_11.html", "date_download": "2018-10-16T09:53:13Z", "digest": "sha1:PNGTBWPE6ORDTOGJJ34JC6OTSGHPZKJU", "length": 8304, "nlines": 31, "source_domain": "gazalkar1.blogspot.com", "title": "गझलकार सीमोल्लंघन १३ : गुहर होने तक _गणेश धामोडकर", "raw_content": "\nसंपादक : श्रीकृष्ण राऊत\nगुहर होने तक _गणेश धामोडकर\nगालिबची “ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता,” ही गझल बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. त्या गझलेचा हा मक्ता:\nये मसाईले तसव्वुफ ये तेरा बयान गालिब,\nहम तुझे वली समझते जो न बादाख्वार होता\nह्या तुझ्या अध्यात्माच्या गोष्टी, ही तुझी प्रवचनं गालिब – आम्ही तुला संत समजून बसलो असतो, तितका तू दारूडा नसता तर.. हे दारुडेपण अंगात असणं मोठी भाग्याची गोष्ट, अगदी संत होण्यापेक्षाही महत्त्वाची प्रत्येकालाच कुठे दारूडं होता येतं प्रत्येकालाच कुठे दारूडं होता येतं किंवा प्रत्येकच जण आपापल्या परीनं थोडाफार दारूडा असत असावा. कुणाला कळतं, कुणाला कळत नाही किंवा प्रत्येकच जण आपापल्या परीनं थोडाफार दारूडा असत असावा. कुणाला कळतं, कुणाला कळत नाही तर गालिबला हे त्याचं दारूडेपण पुरतं ठाऊक होतं अन् त्याला त्याचं महत्त्वही कळत होतं, सगळ्यांनाच कुठे तसं दारूडं होता येतं\nखलिल जिब्रानच्या प्रोफेटमधलं एक वाक्य आठवलं. प्रेमाबद्दल बोलतांना जिब्रान म्हणतो: Love crowns you so shall it crucify you. पहिल्यांदाच वाचतांना अंगावर असा काटा आला होता. ह्म्म, प्रेम जर तुमच्या डोक्यावर मुकुट चढवत आहे, तर ते तुम्हाला crucify करण्यासाठीच आहे याची जाणिव असायला हवी, अन् crucify होण्याची तयारीही असायला हवी. प्रत्येकालाच कुठे crucify व्हायची संधी मिळते युगायुगांतून एखाद्याच्या डोक्यावर प्रेम असा मुकुट ठेवतं.. युगायुगांतून एखादा असा दारूडा जन्माला येतो. दारूची लत लागावी तशी प्रीतीची लत लागावी लागते. कैलाश खेरच्या अंदाजात सांगायचं तर “तेरी दीवानी” व्हायची तयारी असावी लागते, तयारी म्हणण्यापेक्षा तशी दीवानी (दीवानासुद्धा नाही, तुमच्यातल्या पुरुषी अहंकाराची ऐशीतैशी करून) – अगदी दीवानी होण्याची लत लागावी लागते, तेव्हा कुठे हा दारूडेपणाचा ताज डोक्यावर घ्यायची पात्रता हृदयात निर्माण होते. जिब्रानच्या याच लेखातलं आणखी एक वाक्य आठवतंयः Love directs your course if it founds you worthy. यातलं “if it founds you worthy” हे महत्त्वाचं\nचला, विषयांतर बरंच झालं. पण सध्या असं झालंय की गेल्या तीनचार वर्षात मी एक शब्द धड लिहिला नाहिये, त्यामुळे आता लिहायला बसलोच तर अरेबियन नाईट्ससारखं गोष्टीमधून गोष्ट निघत मी किमान हजार रात्री तरी लिहत बसू शकतो. ह्म्म, परत विषयांतर… आता मुळ मुद्याकडे जायलाच हवं – गुहर होने तक..\nकालच म्हटल्याप्रमाणे “आह को चाहिये एक उम्र असर होने तक” या गझलेतला हा शेर:\nदामे हर मौज में है हल्का ए सदकाम ए निहंग\nदेखें क्या गुजरे है कतरे पे गुहर होने तक\nप्रत्येकच लाटेच्या अंतरंगात शेकडो मगरी आ वासून बसल्यायत, बघुया मोती होईपर्यंत आता या थेंबाचं कायकाय होतंय ते तो स्वातीच्या पावसाचा एक थेंब, अन् त्याचं ते शेकडो मगरींच्या जबड्यातून शिंपल्याची आस धरून जाणं - पण मला हा शेर आवडतो तो त्यातल्या “गुहर होने तक” यामुळे.. हो, तो बिचारा ( तो स्वातीच्या पावसाचा एक थेंब, अन् त्याचं ते शेकडो मगरींच्या जबड्यातून शिंपल्याची आस धरून जाणं - पण मला हा शेर आवडतो तो त्यातल्या “गुहर होने तक” यामुळे.. हो, तो बिचारा () एक स्वातीचा एकटा थेंब अन् त्याचं ते इतक्या संकटांमध्ये पडणं, कायकाय गुजरणार आहे त्याच्यावर त्याचं तोच जाणे, पर शेवटी “गुहर होने तक” हा आशावाद, नव्हे खात्री, तीच त्या थेंबाला सगळ्या संकटांमधून घेऊन जाणार आहे. हे सगळं सहन करायच आहे, पण कधीपर्यंत) एक स्वातीचा एकटा थेंब अन् त्याचं ते इतक्या संकटांमध्ये पडणं, कायकाय गुजरणार आहे त्याच्यावर त्याचं तोच जाणे, पर शेवटी “गुहर होने तक” हा आशावाद, नव्हे खात्री, तीच त्या थेंबाला सगळ्या संकटांमधून घेऊन जाणार आहे. हे सगळं सहन करायच आहे, पण कधीपर्यंत तर गुहर होईपर्यंतच.. या गुहर होनेतक ला “शायद”ची कटकट नाही; शेवटी गुहर व्हायचंच आहे…\nतर असं हे ब्लॉगचं नाव निघालं… गुहर होने तक.. सध्या एक थेंबच आहे, जातोय मगरींच्या विळख्यातून, मनात “गुहर होने तक” ची धून घेऊन...\nPosted by गझलकार at १:२२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-singhgad-tanaji-malusare-97144", "date_download": "2018-10-16T10:58:17Z", "digest": "sha1:JBH5CVZMAKONCGW7BTIXNZF5G3WN3L3F", "length": 15151, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Pune news Singhgad Tanaji Malusare सिंहगडावर तानाजी मालुसरेंना अभिवादन | eSakal", "raw_content": "\nसिंहगडावर तानाजी मालुसरेंना अभिवादन\nशनिवार, 10 फेब्रुवारी 2018\nनरवीर तानाजी मालुसरे यांनी शुभकार्य बाजूला ठेवून स्वराज कामास हातभार लावला. परंतु त्यांच्या पुण्यतिथीला उपस्थित राहून अभिवादन करण्यासाठी देखील आजच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही. असे सांगत आमदार भीमराव तापकीर यांनी सकाळशी बोलताना नाराजी व्यक्त केली. गडावर कामे सुरु असलेल्या विभानगापैकी वन व पुरातत्व विभागाचे तालुका अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, महसूल विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी हजर नव्हते. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nखडकवासला : नरवीर तानाजी मालुसरे यांना माघ वद्य नवमी या 348व्या पुण्यसमरण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनेक शिवप्रेमींनी सिंहगडावर समाधी स्थळी गर्दी केली होती. दरम्यान, अनेक अधिकारी यावेळी गैरहजर असल्याने आमदार भीमराव तापकीर यांनी नाराजी व्यक्त केली.\nश्रीअमृतेश्वर, श्रीकोंढणेश्वर मंदिरात व नरवीर यांच्या समाधीला व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीला सकाळी अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते पूजा व या अभिशेक करण्यात आला. त्यांनी उपस्थित मान्यवरांनी हार अर्पण करून अभिवादन केले.\nआमदार भीमराव तापकीर, सहायक गट विकास अधिकारी अशोक जाधव हवेलीचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव, पंचायत समिती सदस्या सीमा पढेर, महिला बाल कल्याण अधिकारी सुनील जाधव, सरपंच रेखा खाटपे, उपसरपंच पांडुरंग सुपेकर, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जोरकर, बांधकाम विभागाचे उपअभियंता रवी चेनाळे, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी म्हत्रे, सदस्य अमोल पढेर, ग्रामसेवक भरत ओंबासे, सुनील खैरनार, रवींद्र सोनवणे, प्रकाश व्हटकर, राजेंद्र निवंगुणे, विश्वनाथ मुजुमले, भाऊसाहेब गोगावले, दत्ता चव्हाण यावेळी उपस्थित होते.\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, समन्वयक नितीन वाघ यांच्या हस्ते गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास समाधीचे पूजन करून अभिवादन केले. आदित्य बांडे हवालदार, संतोष गोपाळ, उमेश होलर, राजू सट्टे, तानाजी थोपटे, सुशांत खिरीड, दशरथ खिरीड, प्रदीप जगताप, शिव प्रतिष्ठानचे शैलेश कदम, सतीश कोटे, आदित्य मांजरे, निखील होनकरपे, संकेत गायकवाड, ओंकार म्हेत्रे, सिंहगड पावित्र्य मोहिमेचे महेश मोकाशी, शंकर सरपाटील उपस्थित होते. त्यानंतर, जागर सभा घेण्यात आली. नरवीरांची महती यावेळी सांगण्यात आली. यावेळी ध्येय व प्रेरणा मंत्राने सांगता केली.\nनरवीर तानाजी मालुसरे यांनी शुभकार्य बाजूला ठेवून स्वराज कामास हातभार लावला. परंतु त्यांच्या पुण्यतिथीला उपस्थित राहून अभिवादन करण्यासाठी देखील आजच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही. असे सांगत आमदार भीमराव तापकीर यांनी सकाळशी बोलताना नाराजी व्यक्त केली. गडावर कामे सुरु असलेल्या विभानगापैकी वन व पुरातत्व विभागाचे तालुका अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, महसूल विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी हजर नव्हते. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/curfew-kashmir-amarnath-yatra-suspended-10659", "date_download": "2018-10-16T10:44:56Z", "digest": "sha1:C6BI2TIJYW2ZET4OMQWCJHLK3STFZJAS", "length": 13264, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Curfew in Kashmir; Amarnath Yatra suspended हिज्बुलचा म्होरक्‍या ठार झाल्याने काश्मीरमध्ये बंद | eSakal", "raw_content": "\nहिज्बुलचा म्होरक्‍या ठार झाल्याने काश्मीरमध्ये बंद\nशनिवार, 9 जुलै 2016\nश्रीनगर - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हान मुझफ्फर वाणी (वय 22) हा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्याने आज (शनिवार) काश्मीर खोऱ्यात फुटीरतावादी नेत्यांकडून बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात क़डक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाणी मारला जाणे हे लष्कराचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.\nश्रीनगर - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हान मुझफ्फर वाणी (वय 22) हा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्याने आज (शनिवार) काश्मीर खोऱ्यात फुटीरतावादी नेत्यांकडून बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात क़डक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाणी मारला जाणे हे लष्कराचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.\nकाश्‍मिरी युवकांना आपल्या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन करत त्यांना दहशतवादाच्या मार्गाला लावण्यासाठी वाणी प्रसिद्ध होता. त्याचे अनेक व्हिडिओ फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर फिरत असतात. गुप्तहेरांकडून त्याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर जवानांनी स्थानिक पोलिसांबरोबर संयुक्त शोधमोहीम सुरू केली. या वेळी झालेल्या कारवाईत वाणीसह इतर दोन दहशतवादी मारले गेले. वाणीने आजपर्यंत एकही गोळी कधी मारली नसली तरी तो जम्मू-काश्‍मीरमधील \"मोस्ट वॉंटेड‘ दहशतवादी होता. त्याच्यावर दहा लाखांचे इनामही जाहीर झाले होते.\nवाणी हा काश्‍मीरच्या दक्षिण भागात असलेल्या त्राल गावातील एका श्रीमंत कुटुंबातील होता. त्याचे वडील येथील एका शाळेचे मुख्याध्यापक होते. तरुण, शिकलेल्या स्थानिक मुलांना तो दहशतवादी होण्याचे आवाहन करत असे. मोठ्या भावाला काही जवानांनी मारहाण केल्याचे त्याला समजल्यावर चिडून जाऊन 2010 मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने हिज्बुल मुजाहिदीनमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील त्याच्या प्रक्षोभक व्हिडिओज्‌मुळे तो कट्टरतावादी काश्‍मिरी नागरिकांमध्ये प्रसिद्ध झाला होता. वाणीच्या कारवायांमुळेच काश्‍मीर खोऱ्यामध्ये परकीय दहशतवाद्यांपेक्षा स्थानिक दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे.\nसावंतवाडीत नगराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक\nसावंतवाडी - येथील पालिका आवारात ठेवलेल्या नगराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेकीचा प्रकार काल (ता.15) रात्री घडला. शहरातील विकासकामे करताना काही तरी थेट...\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nकरवीर निवासिनी अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात सालंकृत पूजा\nकोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. नारसिंही किंवा भद्रकाली नावाने ओळखली...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-7784", "date_download": "2018-10-16T09:50:15Z", "digest": "sha1:NWR6BJFA2EZK4IQVN2JVHNHEH7JKMSU6", "length": 7367, "nlines": 66, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "युथ पार्क उभाराल पण सुरक्षेचे काय? | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nयुथ पार्क उभाराल पण सुरक्षेचे काय\nकल्याण,दि.१(कुणाल म्हात्रे)-अस्तित्वात असलेल्या उद्यानांच्या दुरवस्थेमुळे कल्याण डोंबिवलीकरांच्या पैशांची फक्त उधळपट्टी झाल्याची बोंब होत असताना यंदाच्या अर्थसंकल्पात युथ पार्कसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा पार्क देखभाल आणि सुरक्षिततेअभावी प्रेमी युगुल, मद्यपी आणि असामाजिक तत्वांना आंदणच मिळणार असल्याची टीका आता नागरिकांमधून होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक नवीन प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे युथ पार्क प्रकल्प. या प्रकल्पासाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केली आहे. एखाद्या शहराच्या सुंदरतेत उद्यानं मोठी भर घालत असतात. यासाठी संबंधित शहरातील महापालीकेच्या वतीने मोठा प्रमाणात निधी खर्च करून भली मोठी उद्यानं, नाना नानी पार्क उभारण्यात येतात. उद्यानांचे उद्घाटनदेखील मोठ्या थाटामाटात लोकप्रतिनिधी करत असतात. मात्र काही दिवस या उद्यानांची निगा व्यवस्थित राखली जाते, यानंतर या उद्यानांकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच होते. अशीच दुरावस्था झालेल्या उद्यानं आणि नाना नानी पार्क यांची संख्या कल्याण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानांमध्ये खेळणी बसविण्यात येतात. मात्र सध्या अनेक उद्यानांची खेळणी तुटलेली आहेत. आता काही दिवसांतच शाळांच्या वार्षिक परीक्षा संपून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागतील तेव्हा या विद्यार्थ्यांना खेळायचे कुठे हा प्रश्न निर्माण होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना रोजच्या जीवनात विरंगुळा म्हणून अनेक ठिकाणी नाना नानी पार्क उभारण्यात आले खरे मात्र या नाना नानी पार्कची देखील अनेक ठिकाणी दुरावस्था पाहायला मिळते. उद्यानं आणि नाना नानी पार्क याठिकाणी महाविद्यालयीन तरुण तरुणींचे घोळके, प्रेमी युगुले, यांचा वावर पाहायला मिळतो. प्रेमी युगुलांचे चाळे पाहून महिलावर्ग, लहान मुलं, जेष्ठ नागरिक यांना मान खाली घालत निमूटपणे काढता पाय घ्यावा लागतो. त्यामुळे ज्यांच्यासाठी हे उद्यानं अथवा नाना नानी पार्क बनविण्यात येतात त्यांनाच जर याचा वापर होणार नसेल तर काय फायदा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बहुदा यामुळे महापालिकेने तरुणांना विरंगुळ्यासाठी युथ पार्क उभारण्याचे नियोजन केले आहे.\nकल्याणात लेप्टोने घेतला दुसरा बळी \nपिस्तुलधारी गुंडांना धाडसी डोंबिवलीकरांनी पकडले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/5365-redmi-note-pro-5-launch-in-india", "date_download": "2018-10-16T09:37:17Z", "digest": "sha1:YB43O6T7PHV326I2A4SKEJVADCARG2EZ", "length": 6649, "nlines": 146, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Mi ने लाँच केला iPhone X सारखा कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्ट फोन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nMi ने लाँच केला iPhone X सारखा कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्ट फोन\nशाओमी कंपनीने आपला नवीन जबरदस्त स्मार्ट फोन नुकताच भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. या स्मार्ट फोनचे नाव Redmi Note 5 Pro आहे. स्मार्ट फोन प्रेमींसाठी हा स्मार्ट फोन एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये iPhone X सारखा कॅमेरा असल्याने फोटोग्राफीसाठी देखील हा स्मार्ट फोन एक बेस्ट ऑप्शन आहे.\nया स्मार्ट फोनची एक खासियत म्हणजे यामध्ये फेस अनलॉक फिचर आहे. हा स्मार्टफोन म्हणजे तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त असा पर्याय आहे.\n5.99 चा फूल एचडी प्लस डिस्प्ले\n3GB रॅमसहित 32GB ची मेमरी\n4GB रॅमसहित 64GB ची मेमरी\n20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा\n4GB रॅम वेरिएंट ची किंमत 13,999\n6GB रॅम वेरिएंट ची किंमत 16,999\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nदोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच\n8GB रॅम, 128GB मेमरी आणि पावरफुल कॅमेरा; ‘वन प्लस’ला टक्कर देणार आसुसचा जबरदस्त स्मार्टफोन\nजबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच\nजिओनंतर आता रिलायन्सनेही आणला फ्री डेटा-कॉलिंगसाठी सर्वात स्वस्त प्लान\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/bsp-social-engineering-planning-fail-34750", "date_download": "2018-10-16T10:17:18Z", "digest": "sha1:Z6XYG6BHNCPVFCSN6KCARNGGJMEJ55HG", "length": 14588, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "bsp social engineering planning fail बसपाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसला | eSakal", "raw_content": "\nबसपाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसला\nरविवार, 12 मार्च 2017\nमुंबई - उत्तर प्रदेशात बसपाला 19 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पक्षाची निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी व्होटिंग मशीनमध्ये घोटाळा झाला असल्याचे म्हटले असले तरी या राज्यात बसपाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसला असल्याचे मत निकालानंतर जाणकारांनी व्यक्त केले आहे.\nमुंबई - उत्तर प्रदेशात बसपाला 19 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पक्षाची निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी व्होटिंग मशीनमध्ये घोटाळा झाला असल्याचे म्हटले असले तरी या राज्यात बसपाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसला असल्याचे मत निकालानंतर जाणकारांनी व्यक्त केले आहे.\nमायावती यांनी 2007 मध्ये उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळविले होते. त्यावेळी त्यांनी 206 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाची घसरण होत आहे. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग बसपाचे सर्वेसर्वा कांशिराम आणि मायावती यांनी केलेला प्रयोग आता फसत चालल्याचे चित्र या निवडणुकीत दिसले.\nबसपाला या निवडणुकीत जनाधार टिकविता आला नाही. याबाबत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर यांनी उत्तर प्रदेशातील मायावती यांचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसल्याचे म्हटले आहे. मायावतींचे सोशल इंजिनिअरिंगपेक्षा त्यांनी या निवडणुकीत बचावात्मक पवित्रा घेतला. त्यात अखिलेश यादव आणि राहुल गांधी एकत्र आल्यामुळे दलित मतांचे, तसेच इतर समाज घटकांच्या मतांचे विभाजन झाल्याचे विश्‍लेषण महातेकर यांनी केले आहे. बसपाचा इतर समाजघटकांवर प्रभाव होता. दलित आणि मुस्लिमांची मते मिळविण्यात भाजपला यश आले आहे. केवळ स्मारके बनवून लोक सोबत राहत नाहीत. दर निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग बदलावे लागतात. तो बदल मायावती यांनी दिला नाही. त्यामुळे त्यांची उत्तर प्रदेशात पीछेहाट झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.\nहा संभ्रमावस्थेतील विजय असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केले आहे. सगळेच पक्ष आता सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करू लागले आहेत. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन झाले. भाजपने विकासाचे भ्रामक चित्र उभे केल्यामुळे त्यालाही मतदारांनी प्रतिसाद दिला. योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज आदींनी धार्मिक भावना चेतविल्या. त्याचाही फायदा भाजपला झाला. हार-जीत असली तरी इतक्‍या कमी जागा बसपा मिळतील, असे वाटले नव्हते. मात्र व्होटिंग मशीनमध्ये घोळ आहे, त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने तसेच केंद्र सरकारने घ्यायला हवी, अन्यथा लोकशाहीचे भवितव्य धोक्‍यात येईल, असे मत डांगळे यांनी व्यक्त केले आहे.\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_687.html", "date_download": "2018-10-16T09:33:19Z", "digest": "sha1:26DSDFQQCK2QDOTQ3PB6TEIVBGAZOSZG", "length": 11878, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मलकापूरत पालिकेत भाजपची सत्ता येणार : डॉ अतुल भोसले | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nमलकापूरत पालिकेत भाजपची सत्ता येणार : डॉ अतुल भोसले\nकराड (प्रतिनिधी) : आगामी काळात होऊ घातलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपची सत्ता येऊन नगराध्यक्षही भाजपचाच असेल, असे प्रतिपादन विठ्ठल-रूक्मीणी देवस्थानचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सौ. रोहीणी शिंदे कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदिश जगताप यांची उपस्थिती होती.\nना. डॉ. भोसले म्हणाले, कराड शहराच्या विविध विकास कामासाठी राज्य शासनाकडे भरीव निधीची मागणी केली होती. शासनाने शहरातील छ. शिवाजी महाराज क्रिडा सुशोभीकरणासाठी 2 कोटी रूपये मंजूर केले आहेत. कराड शहरातील विविध प्रलंबीत कामासंदर्भाने राज्य शासनाकडे भरीव निधीची मागणी केली आहे. त्यापैकी शिवाजी स्टेडीयमचे नुतनीकरण व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. शहरातील कृष्णा तीरावरील भिंतीची तटबंदीचाही प्रश्न तडीस लावण्यात येणार आहे. शहरातील वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. यासाठी शहराच्या बाहेरून मार्ग काढण्याची गरज आहे. सध्या कोयना पूलाच्या नुतनीकरणाचे काम चालू आहे. मात्र त्यास गती व दर्जा नाही या कामी अधिकार्‍यांची आढावा बैठक घेऊन कामाबाबत सुचना देण्यात येतील, असेही ना. डॉ. भोसले यांनी सांगितले.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_345.html", "date_download": "2018-10-16T09:59:03Z", "digest": "sha1:K25O5WDLV3OZZVEQZBCT5PKQRY6S7UFI", "length": 11802, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नोटरी बॉंन्डच्या आधारे भोगवटदारची पीटीआरवर नोंद घेणे बंद | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनोटरी बॉंन्डच्या आधारे भोगवटदारची पीटीआरवर नोंद घेणे बंद\nबीड, (प्रतिनिधी):- येथील नगरपालिकेने नोटरी बॉंन्डच्या आधारे भोगवटदारची पीटीआर नोंद घेणे बंद केले आहे. शहरामध्ये ४० टक्के जमीन इमानी असुन गोर-गरीब लोक त्याठिकाणी पत्र्याचे शेड मारुन तर काही जण कच्ची घरे बांधुन राहतात. मात्र पीटीआरवर नोंद घेतली जात नसल्याने त्याचा फटका या सर्वसामान्यांना बसू लागला आहे. या प्रकरणी सय्यद मुजीब (एवन) यांनी काल मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. पुर्वीप्रमाणेच बॉंन्डच्या आधारे भोगवटदारची पीटीआरवर नोंद करुन घ्यावी अन्यथा उपोषण करण्याचा ईशारा त्यांनी दिला आहे. बीड शहरात ४० टक्के जमीन इनामी आहे. त्यावर कच्ची किंवा पत्र्याची घरे बांधुन अनेक गोरगरीब लोकं राहत आहेत. संबंधित नागरिकांची नावे बीड पालिकेच्या पीटीआर रजिस्ट्रवर नोंदवणे आवश्यक असुन पुर्वी नोटरी बॉंन्डच्या आधारे पीटीआर रजिस्ट्रवर भोगवटदारची नोंद घेतली जात होती. मात्र पालिकेने ती बंद केल्याने गोरगरीब सर्वसामान्यांच्या नोंदी होणे बंद झाले आहे. यामुळे नगरपालिकेचेही आर्थिक नुकसान होत असुन पालिकेने पुर्वीप्रमाणे नोटरी बॉंन्डच्या आधारे भोगवटदारची पीटीआर नोंद घ्यावी अशी मागणी सय्यद मुजीब यांनी केली आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/no-evidence-of-fraud-by-vijay-mallya/articleshow/61939630.cms", "date_download": "2018-10-16T11:19:55Z", "digest": "sha1:UD67Y4A7RYZMNOTZ5477CNNPU3VG7NEY", "length": 10556, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: no evidence of fraud by vijay mallya - फसवणुकीबाबत पुरावे नाहीत | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\n‘भारत सरकारने विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध केलेल्या फसवणुकीच्या आरोपाबाबत काही पुरावेच नाहीत,’ असा युक्तिवाद विजय मल्ल्याच्या वकिलांनी मंगळवारी ब्रिटनमधील कोर्टात केला. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्जबुडवेप्रकरणी मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करण्याबाबत ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान मल्ल्याच्या वकिलांनी हा दावा केला.\nविजय मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करण्याबाबत वेस्टमिन्स्टर कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सोमवारी भारताची बाजू मांडणारे वकील (क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस) मार्क्स समर यांनी ‘विजय मल्ल्या याच्यावर फसवणुकीचा खटला असून, त्याला उत्तर द्यावेच लागेल,’ अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर मंगळवारी क्लेर माँट्गोमेरी यांच्या नेतृत्वाखालील मल्ल्याच्या वकिलांनी बाजू मांडली.\nभारत सरकारकडून मल्ल्या यांच्यावर फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला आहे; परंतु या आरोपाबाबत काही पुरावे नाहीत. भारत सरकारच्या आदेशानुसार ‘क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस’मार्फत सादर केलेले पुरावे तग धरणारे नाहीत, असा दावाही त्यांनी केला.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nविदेश वृत्त याा सुपरहिट\n​भारताला लवकरच अद्दल घडवू: ट्रम्प\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून हकललं\n...म्हणून 'तिने' स्वत:शीच केलं लग्न\ndassault: 'रिलायन्समध्ये आमची फक्त १०% गुंतवणूक'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2‘तीस वर्षांत भारत चीनपेक्षा सरस’...\n3आर्थिक महामार्गाचा निधी चीनने रोखला...\n5पाकमध्ये 'हिंदुस्तान जिंदाबाद', तरुणाला अटक...\n6पुत्राच्या सुटकेसाठी मातेचे पाकला साकडे...\n7‘मल्ल्यांना खटल्याला सामोरे जावे लागेल’...\n8दहशतवाद्यांविरोधात पाकने कारवाई वाढवावी’...\n9माझ्यावरील सर्व आरोप खोटे: मल्ल्या...\n10टेक्स्ट मेसेजची पंचविशी साजरी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%AB", "date_download": "2018-10-16T10:25:53Z", "digest": "sha1:BYPBQJKJCSMCOZBXJH7N3NSP2HTPU5PL", "length": 4504, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६६५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६८० चे - पू. ६७० चे - पू. ६६० चे - पू. ६५० चे - पू. ६४० चे\nवर्षे: पू. ६६८ - पू. ६६७ - पू. ६६६ - पू. ६६५ - पू. ६६४ - पू. ६६३ - पू. ६६२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ६६० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi11-02.htm", "date_download": "2018-10-16T10:42:33Z", "digest": "sha1:2ISGFD4IG57GZNCDKYFTZIVUVSLVIQO7", "length": 22576, "nlines": 201, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - एकादशः स्कन्धः -द्वितीयोऽध्यायः", "raw_content": "\nआचारहीनं न पुनन्ति वेदा\nनीडं शकुन्ता इव जातपक्षाः ॥ १ ॥\nब्राह्मे मुहूर्त्ते चोत्थाय तत्सर्वं सम्यगाचरेत् \nरात्रेरन्तिमयामे तु वेदाभ्यासं चरेद्‌ बुधः ॥ २ ॥\nयोगी तु पूर्वमार्गेण ब्रह्मध्यानं समाचरेत् ॥ ३ ॥\nजीवब्रह्मैक्यता येन जायते तु निरन्तरम् \nजीवन्मुक्तश्च भवति तत्क्षणादेव नारद ॥ ४ ॥\nअष्टपञ्चभवेत्प्रातः शेषः सूर्योदयः स्मृतः ॥ ५ ॥\nप्रातरुत्थाय यः कुर्याद्विण्मूत्रं द्विजसत्तमः \nनैर्ऋत्यामिषुविक्षेपमतीत्याभ्यधिकं भुवः ॥ ६ ॥\nविण्मूत्रेऽपि च कर्णस्थ आश्रमे प्रथमे द्विजः \nनिवीतं पृष्ठतः कुर्याद्वानप्रस्थगृहस्थयोः ॥ ७ ॥\nकृत्वा यज्ञोपवीतं तु पृष्ठतः कण्ठलम्बितम् \nविण्मूत्रं तु गृही कुर्यात्कर्णस्थं प्रथमाश्रमी ॥ ८ ॥\nअन्तर्धाय तृणैर्भूमिं शिरः प्रावृत्य वाससा \nवाचं नियम्य यत्‍नेन ष्ठीवनश्वासवर्जितः ॥ ९ ॥\nन फालकृष्टे न जले न चितायां न पर्वते \nजीर्णदेवालये कुर्यान्न वल्मीके न शाद्वले ॥ १० ॥\nन ससत्त्वेषु गर्तेषु न गच्छन्न पथि स्थितः \nसन्ध्ययोरुभयोर्जप्ये भोजने दन्तधावने ॥ ११ ॥\nपितृकार्ये च दैवे च तथा मूत्रपुरीषयोः \nउत्साहे मैथुने वापि तथा वै गुरुसन्निधौ ॥ १२ ॥\nयागे दाने ब्रह्मयज्ञे द्विजो मौनं समाचरेत् \nदेवता ऋषयः सर्वे पिशाचोरगराक्षसाः ॥ १३ ॥\nइतो गच्छन्तु भूतानि बहिर्भूमिं करोम्यहम् \nइति सम्प्रार्थ्य पश्चात्तु कुर्याच्छौचं यथाविधि ॥ १४ ॥\nवाय्वग्नी विप्रमादित्यमापः पश्यंस्तथैव गाः \nन कदाचन कुर्वीत विण्मूत्रस्य विसर्जनम् ॥ १५ ॥\nउदङ्‌मुखो दिवा कुर्याद्‌रात्रौ चेद्दक्षिणामुखः \nतत आच्छाद्य विण्मूत्रं लोष्ठपर्णतृणादिभिः ॥ १६ ॥\nगृहीतलिङ्‌ग उत्थाय स गच्छेद्वारिसन्निधौ \nपात्रे जलं गहीत्वा तु गच्छेदन्यत्र चैव हि ॥ १७ ॥\nगृहीत्वा मृत्तिकां कूलाच्छ्वेतां ब्राह्मणसत्तमः \nरक्तां पीतां तथा कृष्णां गृह्णीयुश्चान्यवर्णकाः ॥ १८ ॥\nअथवा या यत्र देशे सैव ग्राह्या द्विजोत्तमैः \nअन्तर्जलाद्देवगृहाद्वल्मीकान्मूषकोत्करात् ॥ १९ ॥\nकृतशौचावशिष्टाच्च न ग्राह्याः पञ्चमृत्तिकाः \nमूत्रात्तु द्विगुणं शौचे मैथुने त्रिगुणं स्मृतम् ॥ २० ॥\nएका लिङ्‌गे करे तिस्र उभयोर्मृद्द्वयं स्मृतम् \nमूत्रशौचं समाख्यातं शौचे तद्‌ द्विगुणं स्मृतम् ॥ २१ ॥\nविट्शौचे लिङ्‌गदेशे तु प्रदद्यान्मृत्तिकाद्वयम् \nपञ्चापाने दशैकस्मिन्नुभयोः सप्त मृत्तिकाः ॥ २२ ॥\nवामपादं पुरस्कृत्य पश्चाद्दक्षिणमेव च \nप्रत्येकं च चतुर्वारं मृत्तिकां लेपयेत्सुधीः ॥ २३ ॥\nएवं शौचं गृहस्थस्य द्विगुणं ब्रह्मचारिणः \nत्रिगुणं वानप्रस्थस्य यतीनां च चतुर्गुणम् ॥ २४ ॥\nआर्द्रामलकमाना तु मृत्तिका शौचकर्मणि \nप्रत्येकं तु सदा ग्राह्या नातो न्यूना कदाचन ॥ २५ ॥\nएतद्दिवा स्याद्विट्शौचं तदर्धं निशि कीर्तितम् \nआतुरस्य तदर्धं तु मार्गस्थस्य तदर्धकम् ॥ २६ ॥\nयथा गन्धक्षयः स्यात्तु तथा कुर्यादसंख्यकम् ॥ २७ ॥\nसर्वेषामेव वर्णानामित्याह भगवान्मनुः ॥ २८ ॥\nवामहस्तेन शौचं तु कुर्याद्वै दक्षिणेन न \nनाभेरधो वामहस्तो नाभेरूर्ध्वं तु दक्षिणः ॥ २९ ॥\nशौचकर्मणि विज्ञेयो नान्यथा द्विजपुङ्‌गवैः \nजलपात्रं न गृह्णीयाद्विण्मूत्रोत्सर्जने बुधः ॥ ३० ॥\nगृह्णीयाद्यदि मोहेन प्रायश्चित्तं चरेत्ततः \nमोहाद्वाप्यथवाऽऽलस्यान्न कुर्याच्छौचमात्मनः ॥ ३१ ॥\nजलाहारस्त्रिरात्रः स्यात्ततो जापाच्च शुध्यति \nदेशकालद्रव्यशक्तिस्वोपपत्तीश्च सर्वशः ॥ ३२ ॥\nज्ञात्वा शौचं प्रकर्तव्यमालस्यं नात्र धारयेत् \nपुरीषोत्सर्जने कुर्याद्‌ गण्डूषान्द्वादशैव तु ॥ ३३ ॥\nचतुरो मूत्रविक्षेपे नातो न्यूनान्कदाचन \nअधोमुखं नरः कृत्वा त्यजेत्तं वामतः शनैः ॥ ३४ ॥\nआचम्य च ततः कुर्याद्दन्तधावनमादरात् \nकण्टकिक्षीरवृक्षोत्थं द्वादशाङ्‌गुलमव्रणम् ॥ ३५ ॥\nकरञ्जोदुम्बरौ चूतः कदम्बो लोध्रचम्पकौ \nबदरीति द्रुमाश्चेति प्रोक्ता दन्तप्रधावने ॥ ३६ ॥\nअन्नाद्याय व्यूहध्वंसे सोमो राजायमागमत् \nस मे मुखं प्रक्षाल्य तेजसा च भगेन च ॥ ३७ ॥\nआयुर्बलं यशो वर्चः प्रजाः पशुवसूनि च \nब्रह्मप्रज्ञां च मेधां च त्वन्नो देहि वनस्पते ॥ ३८ ॥\nअभावे दन्तकाष्ठस्य प्रतिषिद्धदिनेषु च \nअपां द्वादशगण्डूषैर्विदध्याद्दन्तधावनम् ॥ ३९ ॥\nरवेर्दिने यः कुरुते प्राणी दन्तस्य धावनम् \nसविता भक्षितस्तेन स्वकुलं तेन घातितम् ॥ ४० ॥\nदन्तानां काष्ठसंयोगाद्दहत्यासप्तमं कुलम् ॥ ४१ ॥\nकृत्वालं पादशौचं ह्यमलमथ जलं\nङ्‌गुष्ठाभ्यां नाभिदेशे हृदयमथ तले-\nनाङ्‌गुलीभिः शिरांसि ॥ ४२ ॥\nश्रीनारायण म्हणाले, ''वेदांचे षडांगासहित अध्ययन केले तरी आचारहीन पुरुष पावन होत नाही. मृत्युकाली वेद त्याला सोडून जातात. ब्राह्ममुहूर्तावर उठल्यापासून सदाचार करावा. रात्रीच्या चवथ्या प्रहरी वेदाध्यायन करावे. नंतर इष्ट देवांचे चिंतन करावे. त्यामुळे जीव व ब्रह्मा यांचे ऐक्य होते व तत्काल जीवनमुक्ती मिळते. रात्रीच्या पंचावन्न घटिकानंतर उषःकाल होतो. सत्तावन्न घटिकानंतर अरुणोदय होतो. अठावन्न घटिका झाल्या असता प्रातःकाल होतो. त्यानंतरचा काल सूर्योदयाचा होय द्विजाने प्रातःकाली उठून एका बाणाची भूमी ओलांडून पुढे जावे व विष्ठा व मूत्र विसर्जन करावे. निवीती करून यज्ञोपवीत पाठीवर सोडावे. ब्रह्मचार्‍यांनी कानावर ठेवावे. गवताने भूमी आच्छादित करावी. मस्तक वस्त्राने झाकावे. वाणीचे नियमन करावे. न थुंकता, श्वासोच्छवास न करता मलमूत्र टाकावे. नांगरलेल्या शेतात, जलात, स्मशानात, पर्वतावर, जीर्ण, जीव असलेल्या खळग्यात, वाटेमध्ये व उभ्याने मूत्रकर्म वगैरे करू नये. दोन्ही संध्यासमयी, जपकर्म काळी, भोजन काळी, दंतधावन करताना, पितृकर्माचे वेळी, देवकर्मामध्ये, मैथुनकाळी, गुरूसमीप असताना, यज्ञयाग, दान वगैरेचे वेळी द्विजाने मौन पाळावे. देव ऋषी, पिशाच्च, नाग, राक्षस इत्यादि भूते येथून जावोत. मी येथे बहिर्दिशाकर्म करीत आहे. अशी प्रार्थना करावी. वायु, अग्नी, ब्राह्मण, आदित्य, उदक, गाईसमोर मलमूत्र त्याग करू नये. मलमूत्राचे वेळी दिवसा उत्तरेकडे व रात्री दक्षिणेकडे मुख करावे. विष्ठामूत्रावर माती टाकून पाने-गवत यांनी झाकावे. लिंग हातात धरून उठावे.\nहातात माती घ्यावी. मूत्राच्या दुप्पट शौचकाळी, मैथुनसमयी तिप्पट माती घ्यावी. हातास, लिंगास ती माती लावावी म्हणजे शुद्धी होते. उपस्थेंद्रियास दोन वेळ, अपान प्रदेशी पाच वेळा, दोन्ही हातांना सात वेळा, दोन्ही पायांना चार वेळा अशी मृत्तिका लावावी. गृहस्थाचे शौच असे सांगितले आहे. रात्रीच्या वेळी अर्ध्याप्रमाणाने शौच करावे. स्त्री, शुद्र, अशक्त मुले यांनी मल जाईपर्यंत शौच करावे. डाव्या हाताने शौच करावे. मलमूत्रकाली जलपान करून नये. देश, काल, स्थिती वगैरे सर्व पाहून शौच करावे. त्यासाठी आळस करू नये. नंतर उत्सर्ग केल्यावर बारा चुळा भराव्या. मूत्रोत्सर्गानंतर चार भराव्या. नंतर दंत धावन करावे. काटे असलेली, चीक असलेल्या वृक्षाची बोटाएवढी जाडीची काडी घ्यावी. ती एका टोकास चावून कूचाप्रमाणे करावी. करंज, औदुंबर, आंबा, कळंब, लोघ्र, चाफा, बोर यांच्या काड्या उत्तम असतात. अन्न खाणारा, व्यूहाचा ध्वंस करणारा, सोमाचा राजा, यश व ऐश्वर्य यांनी माझे मुख प्रक्षालित करो. त्या देवाला नमस्कार असो. हे वनस्पते, तू आम्हाला दीर्घायुष्य, बल, यश, कीर्ती, द्रव्य, विद्या, धारणाशक्ती दे. दंत काष्ठाविना दंतधावन वर्ज्य होय. त्यावेळी पाण्याच्या चुळा भराव्या. निषिद्ध दिवशी दंतधावन करणारा कुलक्षयी होय. प्रतिपदा, दर्श, षष्ठी, नवमी, एकादशी, रविवार या दिवशी दंतावर काष्ठस्पर्श करू नये. त्यावेळी शुद्ध जल तीन वेळा पोटात घ्यावे. ओठ पुसून जलयुक्त अंगुष्ठ व अनामिका यांनी नेत्रास स्पर्श करावा. अंगठा व कनिष्ठिका यांनी कर्णास, नाभिप्रदेश हृदयास तळहाताने व अंगुलीने मस्तकास स्पर्श करावेत.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nएकादशस्कन्धे शौचविधिवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_870.html", "date_download": "2018-10-16T09:47:11Z", "digest": "sha1:LHM5BSUEME5WRLG2FWSZEE5K37E4WUMB", "length": 12127, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महिला कला महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nमहिला कला महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न\nबीड (प्रतिनिधी)ः- येथील माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.सविता शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त इतिहास विभागाद्वारे महात्मा गांधी विचार आणि कार्य या विषयावर सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दि. ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत एकुण २९ विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. सदरील स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थीनींनी यश संपादन केले.\nअमृता भरत चव्हाण बी.ए. प्रथम वर्ष, बी.ए. द्वितीय वर्ष- रोहिणी गोरख खामकर या विद्यार्थीनींनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. तर बी.ए. तृतीय वर्ष मोहिनी भास्कर मंचरे व नेहा बाबासाहेब कुटे या विद्यार्थीनींनी तृतीय क्रमांक मिळविला. तसेच उत्तेजनार्थ बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या अंकिता उत्तम जाधव व काजल शेषेराव ढवळे या विद्यार्थीनींनी मिळवला. स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे घेण्यासाठी सहा. प्रा. रविंद्र ढास, सहा.प्रा.डॉ. संध्या आयस्कर यांनी सहकार्य केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इतिहास विभागाचे सहा.प्रा. मोहन काळकुटे यांनी काम पाहिले. स्पर्धा परीक्षेत सहभागी झालेल्या आणि यशस्वी विद्यार्थीनींचे प्राचार्य, शिक्षक यांनी प्रोत्साहन देवून अभिनंदन केले.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/05/blog-post_13.html", "date_download": "2018-10-16T09:36:07Z", "digest": "sha1:O2HZUJ3K3GRZC4QCJ7QWXC3DEZV63UTX", "length": 17974, "nlines": 208, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): व्यावसायिकांचा मित्र : म्युच्युअल फंड", "raw_content": "\nव्यावसायिकांचा मित्र : म्युच्युअल फंड\nखेड्यापाड्यापासुन ते शहरांतील छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांचे एकच ध्येय असते व ते म्हणजे आहे त्या व्यवसायाच्या आकारापेक्षा अजुन मोठा आकार व्हावा. व्यवसायाची एक शाखा असली तर तिच्या अनेक शाखा व्हाव्यात. थोडक्यात व्यवसायाचा विस्तार व्हावा. त्यबरोबरच व्यवसायात नुसते प्रतिष्ठेचे नव्हे तर उच्च दर्जाचे आर्थिक स्थान निर्माण करावे. अशी शिस्तबद्ध प्रगती साधणारे अनेक व्यावसायिक आपल्याला दिसतात. त्यासाठी त्यांना कराव्या लागणा-या संघर्षाच्या कथाही आपल्याला माहित असतात. किंबहुना त्या कथा प्रेरकच असतात हे जरी खरे असले तरी त्याच वेळीस अपयशाच्या खाईत कोसळलेले किंवा आहे त्या मर्यादेतच व्यवसाय करत राहिलेले जास्त असतात हे मात्र आपण लक्षात घेत नाही.\nकोणत्याही व्यवसायाचा पाया असतो आणि ते म्हणजे भांडवल. भांडवलाबरोबरच आवश्यक असते ते म्हणजे आर्थिक नियोजन. व्यवसायात तेजी-मंदीची चक्रे सातत्याने येत असतात. तेजीच्या कालात नीट आर्थिक नियोजन न केल्याने अनेक व्यवसाय मंदीच्या काळात गडगडलेले आपल्याला दिसतात. किमान टिकुन राहण्यासाठी तरी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. याच बरोबर कधी कधी अचानक बदलणा-या सरकारी धोरणांचा, एकुण मागणीच्या बदलणा-या कलांचाही व्यवसायावर भलाबुरा परिणाम होत असतो. या सर्व स्थितींवर मात करायची असेल तर शिस्तबद्ध अर्थिक नियोजन लागते आणि ते आपण म्युच्युअल फंडांद्वारे साधु शकतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nलघु व मध्यम व्यावसायिकांनी त्यासाठी सुरुवातेपासुन घ्यायची काळजी म्हणजे भविष्याचे आर्थिक नियोजनही अशा रितीने करावे की ज्या योगे विपरित परिस्थितीत त्याला नुसता तग धरुन नव्हे तर बळकटीने उभे राहता येईल. याशिवाय व्यवसाय वृद्धीच्या, विस्ताराच्या नव्या संधी समोर आल्या तर त्या पकडता येतील अशी अतिरिक्त आर्थिक भांडवलाची निर्मिती करुन ठेवणे. अर्थात यासाठी योजनाबद्ध गुंतवणुक करणे आवश्यक असते. म्युच्युअल फंड यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो. कसा ते समजावुन घेणे गरजेचे आहे.\nसमजा तुमच्या व्यवसायात सध्या तेजी आहे. या काळात नफ्यातील ठरावीक भाग तुम्ही नियमितपणे म्युच्युअल फंडात गुंतवत जाऊ शकता. यासाठी सिप (Systematic Investment Plan) ही योजना जास्त योग्य व फायदेशीर ठरु शकते. आपली गरज पाहुन योग्य वाटना-या म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला शक्य असेल त्या नियमिततेने गुंतवणूक करता येते. यात करबचत होतील अशा प्रकारचेही काही म्युच्युअल फंड असतात. त्यांचाही योग्य उपयोग आपण आपल्या कर सल्लागाराच्या मदतीने आपण करुन घेऊ शकता.\nम्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणूक आपल्याला संपत्तीचा म्हनजेच भावी प्रगतीसाठी भांडवलाचा एक स्त्रोत निर्माण करायला मदत करु शकते. त्यामुळे तुम्ही व्यवसायाच्या विस्तारासाठी या भांडवलाचा उपयोग करुन आहे त्या व्यवसायात भरारी घेऊ शकता. एखादी नवी व्यावसायिक संधी चालुन आली तर तुम्ही बेसिक भांडवल म्हणून या गुंतवणुकीचा उपयोग करु शकता. मंदीच्या स्थितीतही तग धरण्यासाठी या भांडवलाचा उपयोग होऊ शकतो. म्युच्युअल फंडाचा रोकड तरलता हा सर्वात महत्वाचा वैशिष्ट्यपुर्ण भाग असल्याने अन्य गुंतवणुकी विकुन पैसा उभा करण्यासाठी ज्या अडचणी येतात तशी अडचण येथे येत नाही. म्युच्युअल फंड आपल्याला रोख तरलता (Liquidity) उपलब्ध करुन देतात त्यामुळे आवश्यक वाटेल तेंव्हा पैसे उभे करु शकता.\nम्हणजेच एका अर्थाने म्युच्युअल फंडांतील तुमची गुंतवणूक ही तुमच्या भविष्यकालीन योजनांचे भांडवल ठरु शकते. यामुळे तुमच्या आर्थिक जीवनालाही एक शिस्त लागते. व्यवसाय वृद्धी करत, त्याचा विस्तार करत एक समर्थ व्यावसायिक बनण्यासाठी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक तुम्हाला एक आधार बनु शकते. त्यासाठी योग्य फंडांची निवड करुन नियमित गुंतवणुकीची सवय तेवढी लावायला हवी. तुम्ही किमान पाचशे रुपयांपासुन गुंतवणुक सुरु करु शकता. त्यामुळे किमान रक्कम किती हीही अडचण तुम्हाला रहात नाही. मोठे व्यावसायिक स्वप्न स्वत:च निर्माण केलेल्या संपत्तीतुन तुम्हाला साकार करता येऊ शकते व त्यासाठी स्मार्ट व्यावसायिक बनणे आवश्यक आहे.\nअधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या\n(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nमोझांबिकच्या डाळी अन् पाकची साखर\nव्यावसायिकांचा मित्र : म्युच्युअल फंड\nभारतात मानसिक अनारोग्याची साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi04-07.htm", "date_download": "2018-10-16T10:28:44Z", "digest": "sha1:5PQ2CMLASYU7P4NEL3QTKK5CUXIHZNHJ", "length": 32476, "nlines": 246, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - चतुर्थः स्कन्धः - सप्तमोऽध्यायः", "raw_content": "\nइत्याकर्ण्य वचस्तासां धर्मपुत्रः प्रतापवान् \nविमर्शमकरोच्चित्ते किं कर्तव्यं मयाधुना ॥ १ ॥\nहास्योऽहं मुनिवृन्देषु भविष्याम्यद्य सङ्गमात् \nअहंकारादिदं प्राप्तं दुःखं नात्र विचारणा \nमूलं धर्मविनाशस्य प्रथमं यदहङ्कृतिः ॥ २ ॥\nमूलं संसारवृक्षस्य यतः प्रोक्तो महात्मभिः \nदृष्ट्वा मौनं समाधाय न स्थितोऽहं समागतम् ॥ ३ ॥\nवाराङ्गनागणं जुष्टं तेनासं दुःखभाजनम् \nउत्पादितास्तथा नार्यो मया धर्मव्ययेन वै ॥ ४ ॥\nतास्तु मां बाधितुं वृत्ताः कामार्ताः प्रमदोत्तमाः \nऊर्णनाभिरिवाद्याहं जालेन स्वकृतेन वै ॥ ५ ॥\nबद्धोऽस्मि सुदृढेनात्र किं कर्तव्यमतः परम् \nयदि चिन्तां समुत्सृज्य सन्त्यजाम्यबला इमाः ॥ ६ ॥\nशप्त्वा भ्रष्टा व्रजिष्यन्ति सर्वा भग्नमनोरथाः \nमुक्तोऽहं सञ्चरिष्यामि विजने परमं तपः ॥ ७ ॥\nतस्मात्क्रोधं समुत्पाद्य त्यक्ष्यामि सुन्दरीगणम् \nइति सञ्चिन्त्य मनसा मुनिर्नारायणस्तदा ॥ ८ ॥\nद्वितीयोऽयं महाशत्रुः क्रोधः सन्तापकारकः ॥ ९ ॥\nकामादप्यधिको लोके लोभादपि च दारुणः \nक्रोधाभिभूतः कुरुते हिंसां प्राणविघातिनीम् ॥ १० ॥\nयथाग्निर्घर्षणाज्जातः पादपं प्रदहेत्तथा ॥ ११ ॥\nदेहोत्पन्नस्तथा क्रोधो देहं दहति दारुणः \nइति सञ्चिन्त्यमानं तं भ्रातरं दीनमानसम् ॥ १२ ॥\nउवाच वचनं तथ्यं नरो धर्मसुतोऽनुजः \nनारायण महाभाग कोपं यच्छ महामते ॥ १३ ॥\nशान्तं भावं समाश्रित्य नाशयाहङ्कृतिं पराम् \nपुराहङ्कारदोषेण तपो नष्टं किलावयोः ॥ १४ ॥\nदिव्यवर्षसहस्रं तु प्रह्लादेन महाद्‌भुतम् ॥ १५ ॥\nदुःखं बहुतरं प्राप्तं तत्रावाभ्यां सुरोत्तम \nतस्मात्क्रोधं परित्यज्य शान्तो भव मुनीश्वर ॥ १६ ॥\n( शान्तत्वं तपसो मूलं मुनिभिः परिकीर्तितम् \nइति तस्य वचः श्रुत्वा शान्तोऽभूद्धर्मनन्दनः \nसंशयोऽयं मुनिश्रेष्ठ प्रह्लादेन महात्मना ॥ १७ ॥\nविष्णुभक्तेन शान्तेन कथं युद्धं कृतं पुरा \nकृतवन्तौ कथं युद्धं नरनारायणावृषी ॥ १८ ॥\nतापसौ धर्मपुत्रौ द्वौ सुशान्तमानसावुभौ \nसमागमः कथं जातस्तयोर्दैत्यसुतस्य च ॥ १९ ॥\nसंग्रामस्तु कथं ताभ्यां कृतस्तेन महात्मना \nप्रह्लादोऽप्यतिधर्मात्मा ज्ञानवान्विष्णुतत्परः ॥ २० ॥\nतेन ताभ्यां समुद्‌भूतं वैरं यदि परस्परम् ॥ २१ ॥\nतदा तपसि धर्मे च श्रम एव हि केवलम् \nक्व जपः क्व तपश्चर्या पुरा सत्ययुगेऽपि च ॥ २२ ॥\nतादृशैर्न जितं चित्तं क्रोधाहङ्कारसंवृतम् \nन क्रोधो न च मात्सर्यमहङ्कारांकुरं विना ॥ २३ ॥\nवर्षकोटिसहस्रं तु तपः कृत्वातिदारुणम् ॥ २४ ॥\nअहङ्कारांकुरे जाते व्यर्थं भवति सर्वथा \nयथा सूर्योदये जाते तमोरूपं न तिष्ठति ॥ २५ ॥\nअहङ्कारांकुरस्याग्रे तथा पुण्यं न तिष्ठति \nप्रह्लादोऽपि महाभाग हरिणा समयुध्यत ॥ २६ ॥\nतदा व्यर्थं कृतं सर्वं सुकृतं किल भूतले \nनरनारायणौ शान्तौ विहाय परमं तपः ॥ २७ ॥\nकृतवन्तौ यदा युद्धं क्व शमः सुकृतं पुनः \nईदृग्भ्यां सत्त्वयुक्ताभ्यामजेया यद्यहङ्कृतिः ॥ २८ ॥\nमादृशानाञ्ज का वार्ता मुनेऽहङ्कारसंक्षये \nअहङ्कारपरित्यक्तो न कोऽप्यस्ति जगत्त्रये ॥ २९ ॥\nन भूतो भविता नैव यस्त्यक्तस्तेन सर्वथा \nमुच्यते लोहनिगडैर्बद्धः काष्ठमयैस्तथा ॥ ३० ॥\nअहङ्कारावृतं सर्वं जगत्स्थावरजङ्गमम् ॥ ३१ ॥\nभ्रमत्येव हि संसारे विष्ठामूत्रप्रदूषिते \nब्रह्मज्ञानं कुतस्तावत्संसारे मोहसंवृते ॥ ३२ ॥\nमतं मीमांसकानां वै सम्मतं भाति सुव्रत \nमहान्तोऽपि सदा युक्ताः कामक्रोधादिभिर्मुने ॥ ३३ ॥\nमादृशानां कलावस्मिन्का कथा मुनिसत्तम \nकार्यं वै कारणाद्‌भिन्नं कथं भवति भारत ॥ ३४ ॥\nकटकं कुण्डलञ्चैव सुवर्णसदृशं भवेत् \nअहङ्कारोद्‌भवं सर्वं ब्रह्माण्डं सचराचरम् ॥ ३५ ॥\nपटस्तन्तुवशः प्रोक्तस्तद्वियुक्तः कथं भवेत् \nमायागुणैस्त्रिभिः सर्वं रचितं स्थिरजङ्गमम् ॥ ३६ ॥\nसतृणस्तम्बपर्यन्तं का तत्र परिदेवना \nब्रह्मा विष्णुस्तथा रुद्रस्ते चाहङ्कारमोहिताः ॥ ३७ ॥\nवसिष्ठनारदाद्याश्च मुनयो ज्ञानिनः परम् ॥ ३८ ॥\nतेऽभिभूताः संसरन्ति संसारेऽस्मिन्पुनः पुनः \nन कोऽप्यस्ति नृपश्रेष्ठ त्रिषु लोकेषु देहभृत् ॥ ३९ ॥\nएभिर्मायागुणैर्मुक्तः शान्त आत्मसुखे स्थितः \nकामक्रोधौ तथा लोभो मोहोऽहङ्कारसम्भवः ॥ ४० ॥\nन मुञ्चन्ति नरं सर्वं देहवन्तं नृपोत्तम \nअधीत्य वेदशास्त्राणि पुराणानि विचिन्त्य च ॥ ४१ ॥\nकृत्वा तीर्थाटनं दानं ध्यानञ्चैव सुरार्चनम् \nकरोति विषयासक्तः सर्वं कर्म च चौरवत् ॥ ४२ ॥\nविचारयति नो पूर्वं काममोहमदान्वितः \nकृते युगेऽपि त्रेतायां द्वापरे कुरुनन्दन ॥ ४३ ॥\nविद्धोऽत्रास्ति च धर्मोऽपि का कथाद्य कलौ पुनः \nस्पर्धा सदैव सद्रोहा लोभामर्षौ च सर्वदा ॥ ४४ ॥\nएवंविधोऽस्ति संसारो नात्र कार्या विचारणा \nसाधवो विरला लोके भवन्ति गतमत्सराः ॥ ४५ ॥\nजितक्रोधा जितामर्षा दृष्टान्तार्थं व्यवस्थिताः \nते धन्याः कृतपुण्यास्ते मदमोहविवर्जिताः ॥ ४६ ॥\nजितेन्द्रियाः सदाचारा जितं तैर्भुवनत्रयम् \nदुनोमि पातकं स्मृत्वा पितुर्मम महात्मनः ॥ ४७ ॥\nकृतस्तपस्विनः कण्ठे मृतसर्पो ह्यघं विना \nअतस्तस्य मुनिश्रेष्ठ भविता किं ममाग्रतः ॥ ४८ ॥\nन जाने बुद्धिसम्मोहात्किं वा कार्यं भविष्यति \nमधु पश्यति मूढात्मा प्रपातं नैव पश्यति ॥ ४९ ॥\nकरोति निन्दितं कर्म नरकान्न बिभेति च \nकथं युद्धं पुरा वृत्तं विस्तरात्तद्वदस्व मे ॥ ५० ॥\nप्रह्लादेन यथा चोग्रं नरनारायणस्य वै \nप्रह्लादस्तु कथं यातः पातालात्तद्वदस्व मे ॥ ५१ ॥\nसारस्वते महातीर्थे पुण्ये बदरिकाश्रमे \nनरनारायणौ शान्तौ तापसौ मुनिसत्तमौ ॥ ५२ ॥\nकृतवन्तौ तथा युद्धं हेतुना केन मानद \nवैरं भवति वित्तार्थं दारार्थं वा परस्परम् ॥ ५३ ॥\nएषणारहितौ कस्माच्चक्रतुः प्रधनं महत् \nप्रह्लादोऽपि च धर्मात्मा ज्ञात्वा देवौ सनातनौ ॥ ५४ ॥\nकृतवान्स कथं युद्धं नरनारायणौ मुनी \nएतद्विस्तरतो ब्रह्मञ्छ्रोतुमिच्छामि कारणम् ॥ ५५ ॥\nत्या अप्सरांची ही विनंती श्रवण करताच तो प्रतापशाली धर्मपुत्र नारायण मनातच विचार करू लागला. तो म्हणाला, \"सांप्रत मी काय बरे करू या अप्सरांबरोबर समागम केला तर मी सर्व ऋषींमध्ये हास्यास्पद होईन. केवळ अहंकारामुळेच हे दु:ख मला प्राप्त झाले. अहंकार हे सर्वस्वाच्या नाशाचे कारण आहे. ते संसारवृक्षाचे मूळ आहे.\nया एकत्र जमून आलेल्या अप्सरांना पाहून मी मौन न स्वीकारता त्यांच्याशी भाषण करू लागलो. त्यामुळे मी दु:खाला पात्र झालो. तपश्चर्या सोडून मी स्त्रिया उत्पन्न केल्या. पण त्या आता मदनाने व्याकूळ झाल्यामुळे मलाच पीडा देऊ लागल्या.\nखरोखरच एखाद्या कोळ्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. म्हणून आता मी काय बरे करू या सर्व अबलांचा मी त्याग केला तर त्यांचे मनोरथ भंग पावल्यामुळे त्या मला शाप देतील. पण त्यामुळे मला तपासाठी एकांतवासात जाता येईल. म्हणून मी आता त्या सर्वांचा त्याग करतो.\"\nअशा प्रकारे मनात विचार करून तो पुन्हा मनाशी विचार करू लागला, \"क्रोध हा एक महाशत्रू आहे. तो कामापेक्षाही अधिक आहे. क्रोधायमान पुरुष हा प्राणनाशक हिंसा करीत असतो. हिंसा ही नरकरूपी उपवनातील विहीर होय. ती सर्व प्राण्यांना दु:ख देते. घर्षणापासून उत्पन्न झालेला अग्नी जसा वृक्षाला दग्ध करतो तसाच क्रोध देहाला दग्ध करतो.\"\nअशा तर्‍हेने विचार मनात येऊन नारायण खिन्न झाला. तेव्हा त्याचा कनिष्ठ भ्राता नर त्याला म्हणाला, \"हे महाभाग्यवान महाविचारी नारायणा, क्रोध आवर, शांत राहून अहंकाराचा नाश कर. पूर्वी अहंकारामुळेच आपण केलेले तप व्यर्थ गेले आणि हजारो वर्षे आपणाला प्रल्हाद नावाच्या असुराशी मोठे युद्ध करावे लागले व त्यापासून दु:ख प्राप्त झाले.\nम्हणून हे मुनिश्रेष्ठा, क्रोधाचा त्याग कर. मन शांत ठेव. शांतता हेच तपश्चर्येचे मूळ आहे.\nत्याचे भाषण ऐकल्यावर तो धर्मपुत्र नारायण शांत झाला आणि संतुष्ट झाला.\"\nव्यासांचे हे भाषण श्रवण केल्यावर राजा जनमेजयाने प्रश्न विचारला, \"हे मुनीश्रेष्ठा, त्या महान विष्णूभक्त प्रल्हादाने युद्ध कसे केले धर्मपुत्र नर व नारायण हे शांत स्वभावाचे असताना त्या दैत्यपुत्र प्रल्हादाशी का बरे युद्ध केले धर्मपुत्र नर व नारायण हे शांत स्वभावाचे असताना त्या दैत्यपुत्र प्रल्हादाशी का बरे युद्ध केले प्रल्हाद, धर्मात्मा, दानशूर, ज्ञानी, विष्णूभक्त असून नरनारायण तपस्वी व सत्वगुणी होते. तेव्हा प्रल्हाद व हे दोघे मुनी यांच्यांत वैर निर्माण होण्याचे कारण काय प्रल्हाद, धर्मात्मा, दानशूर, ज्ञानी, विष्णूभक्त असून नरनारायण तपस्वी व सत्वगुणी होते. तेव्हा प्रल्हाद व हे दोघे मुनी यांच्यांत वैर निर्माण होण्याचे कारण काय कारण तपश्चर्येमधून श्रमाशिवाय दुसरे कोणतेच फल निष्पन्न होत नाही.\nपूर्वी सत्ययुगात लोकांना क्रोध व अहंकार यांवर विजय मिळवता आला नाही. मग असे असता खरी तपश्चर्या कोणत्या युगात आढळेल बरे अहंकाराशिवाय क्रोध व मत्सर यांची उत्पत्ती संभवत नाही. काम, क्रोध वगैरे विकार अहंकारापासूनच संभवतात.\nसहा हजार कोटी वर्षे तप करूनही जरी अहंकाराचा अंकुर उद्‌भवला तरी सर्व तप व्यर्थ होय. सूर्योदयानंतर अंधकार राहात नाही तसेच अहंकारअंकुरापुढे पुण्याचा टिकाव लागत नाही.\nहे महाभाग्यवान व्यासमुने, प्रल्हादाने हरीबरोबर ज्याअर्थी प्रत्यक्ष युद्ध केले त्याअर्थी भूलोकातील सर्व पुण्य व्यर्थ होय. शांतीने राहाणार्‍या नरनारायणांनीही तपाचा त्याग करून युद्ध केले. त्याअर्थी शमदमाने आढळणारे पुण्य अशक्य होय. तेव्हा अहंकार अजिंक्य असताना माझ्या सारख्या पामराची गोष्टच हवी कशाला \nखरोखरच या त्रैलोक्यात अहंकाराविना कोण बरे आहे सर्वस्वी अहंकार त्याग केलेला प्राणी पूर्वीही कधी झालेला नाही. लोहशृंखला अथवा काष्ठपाशांनी बद्ध झालेला प्राणी मुक्त होईल, पण अहंकाराने बद्ध असलेला कधीही मुक्त होणार नाही.\nहे मुनिवर्य, ही सर्व चराचरसृष्टी अहंकारयुक्त आहे. ती विष्ठा व मूत्र यांनी दूषित झालेल्या संसारातच भ्रमण करीत असते. म्हणून मोहग्रस्त संसारात ब्रह्मज्ञान कसे बरे संभवेल \nहे सुव्रत व्यासमुने, सर्वांनी कर्मच करावे हे विचारवंतांचे मत मला योग्यच वाटते. हे महामुने, हे मुनिश्रेष्ठा, मोठमोठे सत्पुरुष जर कामक्रोधांनी युक्त असतात तर माझ्यासारख्या कलियुगात जन्मलेल्या माणसाची कथा कशाला \nव्यास म्हणाले, \"हे भारतकुलोत्पन्न जनमेजया, कार्य हे कारणाहून वेगळे असत नाही. कडे व कुंडले ही सुवर्णासारखीच असणार. हे सर्व चराचर ब्रह्मांड जर अहंकारापासून उत्पन्न झाले आहे तर ते अहंकाररहित कसे असेल पट जर तंतूवरच अवलंबून असेल तर तंतूशिवाय तो संभवणार कसा \nहे सर्व चराचर जगत् कस्पटासमान असून मायागुणांनी ते युक्त आहे. तेव्हा गुणांशिवाय पुरुष आढळत नाही. ब्रह्माविष्णूमहेशसुद्धा अहंकाराने मोहित होऊन ह्मा अगाध संसारात भ्रमण करतात. या मायामोहात गुरफटणारा देहधारी प्राणी या त्रैलोक्यात कोणीही आढळणार नाही. हे नृपश्रेष्ठा, काम, क्रोध, लोभ व अहंकार यांपासूनच देहधारी प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे. वेदशास्त्राचे अध्ययन करून, पुराणाचे चिंतन करून तीर्थाटन, दान, ध्यान व देवपूजा करून विषयात रममाण होणारा पुरुष चोराप्रमाणेच असतो व सर्व कार्ये करीत असतो. काम, मोह, मद ह्यांनी युक्त असल्यामुळे त्यांना दुसरा विचार सुचत नाही.\nहे कुरुनंदना, कृत, त्रेता व द्वापर या युगातही जर धर्म विद्ध झालेला आहे तर कलियुगात तो अविद्ध कसा आढळेल स्पर्धा, द्रोह, लोभ, असहिष्णुता ही सर्व नित्य असतात. म्हणून संसार हा असा परिपूर्ण आहे. यात निर्मत्सर, क्रोध व असहिष्णुता यांवर विजय मिळविलेले पुरुष फारच थोडे.\"\nराजा म्हणाला, \"मद, मोह यांपासून अलिप्त, जितेंद्रिय, सदाचरणी असे पुरुष खरोखरच धन्य होत. ते त्रैलोक्य जिंकण्यास समर्थ होतात. हे व्यासमुने, खरोखरच माझ्या पित्याने केलेल्या पापाबद्दल मला अत्यंत खेद होत आहे. निरपराधी मुनीच्या कंठात मृत सर्प अडकविण्याचे महान पाप त्याने केले. मी त्यासाठी काय बरे करू शकेन माझी बुद्धी मोहाने विचलित झाल्याने मला सांप्रत काही सुचेनासे झाले आहे.\nमोहयुक्त अंतःकरणाच्या पुरुषाला मध दिसत असतो, पण खाली पडायला लावणारा कडा मात्र दिसत नाही. पुरुष निंद्य कर्म करतो, पण नरकाची त्याला भीती वाटत नाही.\nहे निष्पाप मुनिश्रेष्ठ, नरनारायणाचे प्रल्हादाबरोबर युद्ध कसे झाले ते आता मला निवेदन करा. प्रल्हाद पातालातून कसा आला सारस्वत नावाच्या महातीर्थावर पवित्रतम अशा बद्रिकाश्रमात शांत वृत्तीने राहणारे ते सर्वमान्य महातपस्वी मुनी युद्धास प्रवृत्त कसे झाले \nहे महामुने, खरोखरच त्यांनी द्रव्यलोभाने युद्ध केले काय निरिच्छ असलेल्या नरनारायणांनी हे भयंकर युद्ध कोणत्या कारणासाठी केले निरिच्छ असलेल्या नरनारायणांनी हे भयंकर युद्ध कोणत्या कारणासाठी केले नारायण हे वस्तुतः सनातन देवच होते. हे माहीत असूनही त्या महात्म्या प्रल्हादाने त्यांच्याबरोबर युद्ध का करावे नारायण हे वस्तुतः सनातन देवच होते. हे माहीत असूनही त्या महात्म्या प्रल्हादाने त्यांच्याबरोबर युद्ध का करावे हे ब्राह्मणश्रेष्ठा, या सर्वांचे सविस्तर कारण मला निवेदन करा.\"\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां ॥\nचतुर्थस्कन्धे अहङ्कारावर्तनवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/06/blog-post_7.html", "date_download": "2018-10-16T10:33:32Z", "digest": "sha1:A5IYK2J37TT3S2U34RKOAU5DMKA72GXA", "length": 22533, "nlines": 223, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): स्मिता पटवर्धनांचे तारे!", "raw_content": "\n\"जेव्हा कौटुंबिक समस्या वाढतात तेव्हाच व्यवसायात येणारे अपयश पचवणे अवघड असते. पण आपल्याकडे शेतकरी आत्महत्यांकडे भावनिक दृष्टीकोनातुनच पाहिले जाते. पण इतर व्यावसायिकही आत्महत्या करत असतात. पण त्याची वाच्यता होत नाही.\" असा दिव्य निष्कर्ष स्मिता पटवर्धन या \"विदुषी\"ने आपल्या ई-सकाळमध्ये ६ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या \"शेतकरी संप :विनाशकाले विपरीत बुध्दी\" या लेखात काढला आहे. आत्महत्येच्या मानसशास्त्रात नवीन सिद्धांताची भर घातल्याबद्दल त्यांना खरे तर त्यांना नोबेलच मिळायला हवे पण नोबेल समिती \"वर्णद्वेषी\" असल्याने ही दिव्य संधी हुकण्याचीच शक्यता बळकट. त्यामुळे मी देशातील तमाम शेतकरीद्वेष्ट्या बांधवांच्या दु:खात (संधी दिली नाही तरीही) सहभागी होवू इच्छितो.\n\"सातबारा कोरा\" करण्याच्या मागणीवर विदुषींचा खुपच राग दिसतो. अनुत्पादक (म्हणजे लग्न वगैरे) खर्चासाठी कर्ज घेतले असेल तर ते मुळीच माफ करू नये असे त्यांचे म्हणने आहे. \"करदात्यांचा\" पैसा पायाभुत सुविधा वाढवण्यासाठीच व्हावा असा त्यांचा आग्रह आहे. यांना हे माहित नाही की हे शेतमाल स्वस्त हवा असा आग्रह धरणा-या फुकट्या आणि स्वत:लाच एकमात्र करदाते आणि देशातील पायाभूत सुविधांची ऐतखाऊ चिंता लागून राहिलेल्या लोकांमुळेच सरकारने शेतकरीघातक कायदे बनवले आणि त्यामुळेच त्याला कर्जबाजारी व्हावे लागते. शिवाय अल्पभुधारक शेतक-यांची लग्ने कशी होतात हे पंचतारांकित होटेल्समधील लग्नेच अटेंड करण्याची सवय लागलेल्यांना कशी पहायला सवड मिळणार शेतकरीही अप्रत्यक्ष कर भरतच असतो हे तर या विदुषींना माहित असण्याचे कारण नाही कारण त्या बहुदा केंब्रीजमध्ये शिकल्या असाव्यात. अप्रत्यक्ष करांचे प्रमाण भारतात जास्त का आहे आणि शेतक-याची खरेदीच फुकट्या मध्यमवर्गापेक्षा कैक पटीने मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो यांच्यापेक्षाही जास्त कर भरत असतो हे त्यांना कसे बरे समजणार शेतकरीही अप्रत्यक्ष कर भरतच असतो हे तर या विदुषींना माहित असण्याचे कारण नाही कारण त्या बहुदा केंब्रीजमध्ये शिकल्या असाव्यात. अप्रत्यक्ष करांचे प्रमाण भारतात जास्त का आहे आणि शेतक-याची खरेदीच फुकट्या मध्यमवर्गापेक्षा कैक पटीने मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो यांच्यापेक्षाही जास्त कर भरत असतो हे त्यांना कसे बरे समजणार त्यामुळे सातबारा कोरा करणे म्हणजे शेतक-याकडून घेतलेले कर्ज त्याला परत करणे आहे हे त्यांना समजायची शक्यता नाही.\nस्वामीनाथन आयोगाबद्दल बोलतांना या विदुषींना तर फारच चेव चढला आहे. द्राक्षादि पीके घेणारे शेतकरी जुगारी आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. अहो विदुषी महोदया, सारेच शेतकरी अट्टल जुगारी आहेत हे तुम्हाला माहित नाही काय ते दरवर्षी कामचोर फुकट्या हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून जेंव्हा कष्ट घेत लावण्या करतात तेंव्हा जुगारच खेळत असतात. ते जे बीयाणे विकत घेतात ते चांगलेच निघेल या आशेने लावतात तेंव्हाही जुगारच खेळत असतात. शेतक-याएवढा जीवाचेच डाव लावणारा अट्टल जुगारी तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही. राहिली बाब स्वामिनाथनंच्या शिफारशींचे तर त्यांचा अभ्यास तुमच्यासारख्या विदुषींचा नाही, अर्थमंत्र्यांचा नाही, मुख्यमंत्र्यांचा नाही तर शेतात राबणा-या शेतक-याचा कसा असेल ते दरवर्षी कामचोर फुकट्या हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून जेंव्हा कष्ट घेत लावण्या करतात तेंव्हा जुगारच खेळत असतात. ते जे बीयाणे विकत घेतात ते चांगलेच निघेल या आशेने लावतात तेंव्हाही जुगारच खेळत असतात. शेतक-याएवढा जीवाचेच डाव लावणारा अट्टल जुगारी तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही. राहिली बाब स्वामिनाथनंच्या शिफारशींचे तर त्यांचा अभ्यास तुमच्यासारख्या विदुषींचा नाही, अर्थमंत्र्यांचा नाही, मुख्यमंत्र्यांचा नाही तर शेतात राबणा-या शेतक-याचा कसा असेल त्याला एकच समजतेय की पीकवलेल्या मालावर खर्च जावून नफा व्हावा व शेती फायद्यात यावी आणि सारी दुर्दशा संपावी. सरकारने हमीभावावरुनच शेतक-यांना लुटले आहे हे त्यांच्या लक्षात आलेले नाही पण तुमच्या तरे विद्वत-ओथंब डोक्यात येवून आपण जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा ही मागणी केली असती. मग शेतकरी त्याचे त्याचे काय लावायचे आणि काय नाही हे पाहून घेईल ना त्याला एकच समजतेय की पीकवलेल्या मालावर खर्च जावून नफा व्हावा व शेती फायद्यात यावी आणि सारी दुर्दशा संपावी. सरकारने हमीभावावरुनच शेतक-यांना लुटले आहे हे त्यांच्या लक्षात आलेले नाही पण तुमच्या तरे विद्वत-ओथंब डोक्यात येवून आपण जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा ही मागणी केली असती. मग शेतकरी त्याचे त्याचे काय लावायचे आणि काय नाही हे पाहून घेईल ना सरकार खरेदी हमी देवून उपकार करत नसून अंतत: शेतक-यांचेच नुकसान करते हे तुमच्या केंब्रीज अभ्यासात शिकवलेले दिसत नाही. बरे, कायदे जोवर रद्द होत नाहीत तोवर दीडपट हमीभाव मागणे रास्तच आहे. सरकारचीच ती जबाबदारी आहे. हेही करणार नाही आणि तेही नाही हे कसे चालेल सरकार खरेदी हमी देवून उपकार करत नसून अंतत: शेतक-यांचेच नुकसान करते हे तुमच्या केंब्रीज अभ्यासात शिकवलेले दिसत नाही. बरे, कायदे जोवर रद्द होत नाहीत तोवर दीडपट हमीभाव मागणे रास्तच आहे. सरकारचीच ती जबाबदारी आहे. हेही करणार नाही आणि तेही नाही हे कसे चालेल फुकट्यांना पोसण्यासाठी शेतकरी जन्माला आलेत काय\nसमृद्धी महामार्गाबद्दल गळे काढून \"फडा\"वरचे तमासगीर बरे असा गळा यांनी काढला आहे. महामार्ग हवेत पण आधी आहेत ते महामार्ग धड करा हे कोण सांगणार नागपूर-मुंबई रेल्वे वाढवा, एक लाईन अजुन टाका हे पर्याय, जे स्वस्तात होतील ते आधी करा हे कोण सांगनार नागपूर-मुंबई रेल्वे वाढवा, एक लाईन अजुन टाका हे पर्याय, जे स्वस्तात होतील ते आधी करा हे कोण सांगनार की बुलेट ट्रेनसारखे खयाली पुलाव खण्यात धन्यता मानायची आहे की बुलेट ट्रेनसारखे खयाली पुलाव खण्यात धन्यता मानायची आहे मुळात भुमी अधिग्रहण कायदाच चुकीचा आहे. संपत्तीचा अधिकार घटना प्रत्येक नागरिकाला देते. तो हिरावून घ्यायचा अधिकार सरकारलाही नाही. पण या कायद्याने घटनेच्या मुलतत्वाची पायमल्ली होते हेही शिकवले गेलेले दिसत नाही. समृद्धी काय विनाशाचा महामार्ग बनवा, पण तो शेतक-यांचा बळी देवून नाही अशी भुमिका शेतकरी घेत असतील तर् त्यांचे काय चुकले मुळात भुमी अधिग्रहण कायदाच चुकीचा आहे. संपत्तीचा अधिकार घटना प्रत्येक नागरिकाला देते. तो हिरावून घ्यायचा अधिकार सरकारलाही नाही. पण या कायद्याने घटनेच्या मुलतत्वाची पायमल्ली होते हेही शिकवले गेलेले दिसत नाही. समृद्धी काय विनाशाचा महामार्ग बनवा, पण तो शेतक-यांचा बळी देवून नाही अशी भुमिका शेतकरी घेत असतील तर् त्यांचे काय चुकले घराशेजारुन फ्लाय-ओव्हर जाईल म्हणून पार मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावणा-या मानसिकतेचे हे करचोर करदाते त्यांच्या बंगल्या-फ्ल्यटवर बुलडोझर फिरवून त्यावर रस्ते बांधा असे का म्हणत नाहीत\nशहर आणि गांवातील फरक दाखवतांना या विदुषींना समजत नाही की संपत्ती सध्या तरी खेड्यातून शहरांकडे वाहते आहे. शहरांकडून खेड्यांकडे नाही. जोवर शेतमालाला रास्त भाव मिळत नाही तोवर खेड्यांची स्थिती सुधारणे शक्य नाही. बाकी जे काही विद्वत्तारे शेतक-यांच्या शेती करण्याच्या पद्धतीवर तोडले आहेत त्यावरून एवढेच दिसते की या विदुषींनी कधी शेतात पायही ठेवलेला नाही. शेती आणि शेतक-याचे अर्थशास्त्र समजण्याची त्यामुळे सुतराम शक्यता नाही. अन्यथा शेतकरी आपला पैसा ज्यात उत्पन्नाची खात्री नाही त्यात घालतात आणि मग नुकसानीत गेल्यावर सरकारकडे मदत मागत राहतात, असे खुळचट विधान केले नसते.\nमागे एकदा एका संपादकांना अग्रलेखात शेतक-यांबद्दल असेच तारे तोडल्याचे वाचकांना स्मरत असेल. या विदुषींनी जरा जास्तच विद्वत्ता पाजळली असल्याने त्याचीही दखल घेणे आवश्यक होते. कोणीही उठावे आणि शेतक-याला अक्कल शिकवावी असे दिवस आले आहेत हे खरे, पण असे दिवस फुकट्या करचोरांकडून यावेत यासारखे दुर्दैव कोणते हुंडा, वाढती लोकसंख्या ही तर सा-या देशाची समस्या आहे. बिगरशेतकरी अक्कलवंतांनी जणू त्यात काहीच भर घातलेली नाही. स्वत:चे प्रबोधन न करता \"हिंदुंनी आता दहा पोरे काढावीत\" असले उपटसुंभ सल्ले देणारे आणि या विदुषी यांच्यात कसलाही फरक नाही.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nमोहम्मद अयुबची निघृण हत्या\nफसव्या दाव्यांना ‘इंधनाचा’ फोल डोस\nदुर्घर दुखण्यांनी त्रस्त झालेले जग\nभटके स्थिर होऊ लागतात तेंव्हा...\nसंपुर्ण जगाचे एकच एक राष्ट्र\nअशीच येईल तुझी बातमी...\nसार्वभौम भारताला आव्हान देणारा नक्षलवाद\nएअर इंडियाचा सूचक इशारा\nशेती...संप आणि शेतीचे भवितव्य\nराष्ट्र उभारणी करणारी राष्ट्रमाता अहिल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/07/blog-post_15.html", "date_download": "2018-10-16T10:15:01Z", "digest": "sha1:SS7PFWEKU6K7MRXRCKV6NCK5DUUPPIIM", "length": 36728, "nlines": 237, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): \"अंगविज्जा\" - कुशाणकालीन समाजव्यवस्थेवर लख्ख प्रकाश!", "raw_content": "\n\"अंगविज्जा\" - कुशाणकालीन समाजव्यवस्थेवर लख्ख प्रकाश\nआजच्या मराठीच्या उगमस्त्रोतांचा विचार करतांना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे. पण कुशाण काळातील पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान अज्ञात लेखकाकडून लिहिल्या गेलेल्या साठ अध्यायी \"अंगविज्जा\" (अंगविद्या) या माहाराष्ट्री प्राकृतातील गद्य ग्रंथाकडे कसे दुर्लक्ष केले हे समजत नाही. हा ग्रंथ जैन धर्मियांनी लिहिला असल्याने व तो अंगलक्षणांरून भविष्यकथन करणारा ग्रंथ वाटल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या काळातील समाजजीवनाची एवढी इत्यंभूत माहिती देणारा अन्य कोणताही ग्रंथ आज अस्तित्वात नाही. आजच्या मराठीचा स्त्रोत म्हणूनही या ग्रंथाचे मोल अपरंपार आहे. या ग्रंथामुळे आपला समाजेतिहास नव्याने उलगडतो आणि अनेक कुटप्रश्नांवर प्रकाश टाकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या ग्रंथातील भविष्यकथनाला वगळत आपण या ग्रंथात दिसणा-या समाज/धर्म जीवनाची चर्चा करणे अधिक योग्य व उद्बोधक राहील.\nहा ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान लिहिला गेला आहे याचे पुरावे ग्रंथातच आहेत. कुशाणकालीन समाज-संस्कृती, नाणी, नांवे आणि देवता या ग्रंथात ठायीठायी आलेल्या आहेत. दक्षीणेत तेंव्हा सातवाहनांची सत्ता होती. माहाराष्ट्री प्राकृत त्या काळात उत्कृष्ठ ग्रांथिक भाषा मानली जात असल्याने हा ग्रंथ उत्तरेत रचला गेला असला तरी लेखकाने ग्रंथभाषा म्हणून याच भाषेची निवड केली. अर्थात त्यावर स्वाभाविकपणे काही शब्दकळांवर अर्ध-मागधीची पुसटशी छाया आलेली आहे. असे असले तरी या ग्रंथातील असंख्य शब्द मराठीत आजही वापरले जातात. उदाहणार्थ कुद्दली (कुदळ), छुरी (सुरी) थाळा, तट्टक (ताट) इत्यादि आजही वापरात असलेले शब्द तर आहेतच पण \"कारूकम्म\" (कारुकर्म) हा तेंव्हाचा व्यवसायाधिष्ठित शब्द आजही \"कारू\" जातसमुहासाठी वापरला जातो.\nअंगविज्जावरून प्रतीत होणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातीव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही जन्माला आलेली नव्हती. ग्रंथकार असंख्य व्यवसायांची कोशाप्रमाणे जंत्रीच देतो, पण त्यांना \"जात\" हा शब्द कोठेही वापरत नाही. जातिसंस्थेच्या अभ्यासकांनी याची नोंद घेतली पाहिजे. अंगविज्जेत \"गृहपती\" या संज्ञेने जैन व बौद्ध हे दोन धर्म निर्दिशित होतात. संन्यास घेतलेल्या बौद्ध व जैनांना श्रमण व मुंडक म्हणत असत असेही दिसते. तिसरा धर्म म्हणजे आर्य. या आर्य धर्मात (आज ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो) ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांचा समावेश होता. चवथा मोठा धर्म-समूह म्हणजे म्लेंच्छ. या म्लेंच्छात ग्रंथकाराने शूद्र, यवन, शक, कुशाण, क्षत्रपादि लोकांचे धर्म सामाविष्ट केलेले आहेत. थोडक्यात जे वैदिक अथवा गृहपती नाहीत त्यांना शूद्र अथवा म्लेंच्छ संबोधायची तेंव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही अगदी हीच मांडणी आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीही काही ठिकाणी म्लेंच्छांतर्गत जे वैदिक नाहीत त्या सर्वांचा समावेश करते. म्हणजेच वैदिक धर्म हा बौद्ध, जैन व शुद्रांच्या धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा \"अंगविज्जा\" देतो. म्लेंच्छ या शब्दाने दचकून जायचे कारण नाही, म्लेंच्छ हा शब्द मुळच्या मेलुहा अथवा मेलुक्खा या शब्दाचा वैदिक भाषेतील अपभ्रंश आहे हे ए. एच. दानी व बी. के. थापर यांनी दाखवून दिले आहे. मेलुहा हे भारताचेच प्राचीन नांव होय.\nत्या काळात देवतांमध्ये शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. काही लोक इंद्र, वरूण, यम यांचीही उपासना करीत. आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. काही पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण राजवटीमुळे सुरु झालेली दिसते. अनाहिता (पारशी), ऐरादित्ती (अफ्रोडायटी-ग्रीक देवता) यात नांव घेण्यासारख्या आहेत. कनिष्काच्या राबटक शिलालेखातील अभिवादनात इंद्र-वरुणादि अशी एकही वैदिक दैवते येत नाहीत पण उमा, कुमार, विशाख ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे. काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत. यावरून वैदिक धर्माला कनिष्काने राजाश्रय दिला नव्हता असे दिसते. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते.\nतत्कालीन लोक अनेक उत्सवही साजरे करीत. त्यांची माहिती देत असतांनाच शिवमह व रुद्रमह हे उत्सव इंद्रमहाप्रमानेच स्वतंत्र रित्या साजरे केले जात. याचाच अर्थ असा की रुद्र व शिव ही वेगळी दैवते आहेत याचे तत्कालीन समाजाला भान होते. गुप्तकाळात पुराणांनी रुद्र व शिवाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुता: ही दोन दैवते दोन वेगळ्या धर्माची आहेत. त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती. महत्वाचे म्हणजे असूर-असूरकन्या, राक्षस-राक्षसी, यक्ष-यक्षीणी, नाग-नागीण, गिरीदेवता यांचीही पूजा होत असे. धनिक व्यापा-यांत वैश्रवणाची पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दिर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे तर वैश्रवण (कुबेर) पूजनच होत असे तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्ष, असूर, राक्षस, नाग आदि प्राचीन संस्कृतीचे पुजनाच्या रुपात लोकांकडून आदरात्मक भान ठेवले गेल्याचे दिसते. असूर, पिशाच्च, नाग आदिंना देवयोनीत गणले गेलेले आहे. त्यांच्यावर आधारित व्यक्तीनामेही ठेवली जात. पुराणांनी नंतर जरी असूर, राक्षसादिंना बदनाम केले असले तरी कुशाणकाळात तशी स्थिती नव्हती. अंगविज्जा लेखनाचा काळ हा पुराणे लिहायला सुरुवात होण्याआधीचा असल्याने असूर-राक्षसांची प्रतिमा जनमानसात पुर्वी चांगलीच होती हे त्यांना देवतारुपात भजले जात असल्याने सिद्ध होते.\nतत्कालीन व्यक्तीनांवेही प्राकृतातच आहेत. नांवांचे संस्कृतकरण झालेले नसल्याने अंगविज्जात आलेली व्यक्तीनामे हीच प्रत्यक्ष व्यवहारातीलही नामे होती असे प्रस्तावनेतच श्री. वासुदेवशरण अग्रवाल म्हणतात आणि ते योग्यही आहे. व्यावहारिक नांव प्राकृतात वा अन्य कोणत्याही भाषेत लिहितांना किमान त्यांचे मूळ रूप कोणी बदलत नाही. त्यामुळेच अग्गीमिताचे संस्कृतकरण अग्नीमित्र असे आपण करतो ते चुकीचे आहे. अग्गीमित हेच नांव व्यवहारातील होते व त्याचा तसाच वापर केला पाहिजे. उलट नंतरच्या काळात प्राकृत मूळ नांवांचे संस्कृतकरण केल्याने खूप घोळ झालेले आहेत. सातवाहन नांवाचे संस्कृतीकरण केल्याने शालिवाहन शकाचा काय गोंधळ झाला आहे हे आपण पहातच आहोत. अंगविज्जाच्या ग्रंथकर्त्याने त्याच्या काळातील व्यवहारात असलेल्या व्यक्तीनामांचे सुची दिली आहे व ती समाजेतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुशाणकालीन शिलालेखांतही काही नावे तशीच्या तशीच मिळतात हेही येथे उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे या काळात संस्कृत भाषा प्राकृतातून विकसित होत असली तरी जनमानसात तिला अजून प्रवेश मिळायचा होता. संस्कृतचा परिपोष झाला तो गुप्तकाळात. त्याआधी संस्कृत भाषेचे अस्तित्व असल्याचे कसलेही पुरावे मिळत नाहीत.\nकुशाणकालीन नाण्यांबद्दल \"अंगविज्जा\" अत्यंत महत्वाची माहिती पुरवतो. कुशाणांच्या काही नाण्यांवर नना देवीची प्रतिमा असल्याने त्यांना नाणक म्हणत. आज आपण त्यालाच नाणे म्हणतो. त्या काळात कार्षापण चलनाला \"पुराण\" म्हणू लागले होते. कुशाणाधिपती हुविष्काच्या पुण्यशाला लेखात ११०० पुराण नाण्यांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे. कुशाणांनी प्रचलित केलेले दीनारही तेंव्हा चलनात होते. या दीनारांचा उल्लेख मनुस्मृतीतही येतो. छोट्या नाण्यांना मासक, अर्धमासक, ररय मासक म्हणत असत असेही दिसते. चलनाची विविधता पाहता हा काळ आर्थिक दृष्ट्या सुबत्तेचा होता. वस्त्र, अलंकार, मद्याचे अनेक प्रकार, पानगृहे, व्यापारी नौकांची वर्णने यावरूनही त्या सुबत्तेची कल्पना येते. अंगविज्जाने दिलेल्या नौकांचे काही प्रकार पेरीप्लसच्या (सन ७८) प्रवासवर्णनातही येतात. नौकांची ही नांवे नंतरच्या काळात दिसून येत नसल्यामुळे अंगविज्जाचे लेखन कुशाणकाळातच झाले या निष्कर्षाला अधिक बळ मिळते.\nअंगविज्जात येणारा समाज हा मनमोकळा आहे. स्त्रीयांचे स्थान समाजात उच्चीचेच होते. समाज श्रेणींच्या माध्यमातून आपापले व्यवसाय चालवतांना दिसतो. पेयपानाबद्दलही विधीनिषेध नव्हते. गाथा सप्तशतीतही असाच मोकळा ढाकळा समाज आपल्याला दिसतो. बौद्ध धर्मही या काळत सुस्थापित होता हे स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. हा राजकीय ग्रंथ नसल्याने समाजव्यवस्थेची भरपूर माहिती या ग्रंथात येत असली तरी राजव्यवस्थेबाबत माहिती येत नाही. असे असले तरी समाजावर फारशी राजबंधने नव्हती. नागरिक जेवढ्या प्रकारांच्या वाहनांचा उपयोग करत त्यांचीच संख्या पाहिली तर एकंदरीत समाज संपन्न होता याची साक्ष पटते.\nअंगविज्जा हा जैन धर्मियाने लिहिलेला ग्रंथ असुनही त्याने विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांच्याच स्थितीची चर्चा केली आहे. या ग्रंथाचा हेतू धर्मप्रचार नव्हता. आरंभीच्या अध्यायात सिद्ध व जिनांना अभिवादन करण्याशिवाय ग्रंथकाराने कोठेही जैन धर्माचा पुरस्कार येत नाही. खरे तर अंगविद्या शास्त्राला जैन व बौद्धांनी त्याज्जच मानले. तरीही अत्यंत आकर्षणातून हा ग्रंथ लिहिला गेला असल्याने अन्य जैन, बौद्ध व वैदिक ग्रंथांत जो धार्मिक अभिनिवेष दिसतो त्याचा स्पर्शही या ग्रंथाला झालेला नाही. हा या विषयावरील टिकून राहिलेला एकमेव ग्रंथ. प्राकृत टेक्स्ट सोसायटीने १९५७ साली मुनी पुण्यविजय तथा श्री आत्मारामजी महाराज यांनी या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित प्रती मिळवत तो प्रसिद्ध केला. हा ग्रंथ त्र्ययस्थाने लिहिलेला असल्याने यातील माहिती ही ऐतिहासिक सत्याजवळ जाणारी आहे. आपला इतिहास नव्याने संशोधित करण्याची केवढी गरज आहे हे हाच ग्रंथ दाखवून देतो. त्यासाठी सर्वच प्राकृत भाषांतील पुरातन ग्रंथ मिळवत त्याचे तटस्थ परिशिलन केले पाहिजे एवढे भान जरी \"अंगविज्जा\"मुळे आले तरी पुरेसे आहे.\nसंजय सर , चांगला लेख आहे , त्यातून काही प्रश्न उद्भवतात . त्यांची उत्तरे तुम्ही देणार नाही हे माहीत असूनही ते प्रश्न विचारावेत असे वाटते \nआजही संपूर्ण हिंदुस्थानात ब्राह्मणांचे प्रमाण ५ % आहे असे दिसते त्याकाळात आर्य ( वैदिक )यांचे प्रमाणही कमी होते आणि जैन,बौद्ध आणि म्लेंच्छ जास्त होते . मला जाणून घेण्याची आवड आहे की नेमके असे काय घडले असावे की ज्यामुळे जैन आणि बौद्धांची पीछेहाट झाली आणि ५%ब्राह्मण वर्गाने जो सत्तेचतबा घेतला तो पार पेशवाई बुडे पर्यंत त्याकाळात आर्य ( वैदिक )यांचे प्रमाणही कमी होते आणि जैन,बौद्ध आणि म्लेंच्छ जास्त होते . मला जाणून घेण्याची आवड आहे की नेमके असे काय घडले असावे की ज्यामुळे जैन आणि बौद्धांची पीछेहाट झाली आणि ५%ब्राह्मण वर्गाने जो सत्तेचतबा घेतला तो पार पेशवाई बुडे पर्यंत त्या काळात संस्कृतीही लोकाश्रीत नव्हते - आणि राजाश्रयही नव्हता - म्हणजे प्राक्रुतातुन संस्कृताकडे कदाचित प्रवास चालू होता ( त्या काळात संस्कृतीही लोकाश्रीत नव्हते - आणि राजाश्रयही नव्हता - म्हणजे प्राक्रुतातुन संस्कृताकडे कदाचित प्रवास चालू होता ( \nइसवी १ले ते २ रे शतक कुशाणांचे मानले आणि जैन आणि बुद्ध इसपू ५५० -६५० मानले तर , काय अभ्यासता येते महावीर आणि बुद्ध काळात इसपु ७०० मध्ये संस्कृत नव्हते ( महावीर आणि बुद्ध काळात इसपु ७०० मध्ये संस्कृत नव्हते ( ), राजसत्तेतही मान्य नव्हते ,\nझरत्रुष्ट्र इसपु १७०० मानले आणि ऋग्वेदिक संस्कृतीही इसपु १५०० मानले तर अजूनच गोंधळ होतो . कुशाण काळात पारशी देवता आणि ग्रीक देवता होत्या पण वैदिक देव उल्लेखित नव्हते असे आपण म्हणता . ऋग्वेद होता , बौद्ध आणि जैन धर्मही होता त्यांच्या देवदेवता होत्या पण वैदिक देवता नव्हत्या - म्हणजे काय महाभारताच्या लेखनाचा काळ आपण कोणता धरता \nइसपु १५०० असे आपणच म्हणता आणि रामायणाची आपली ऐतिहासिक भूमिका विचित्रच आहे - हे सगळे पाहता हा गोंधळ वाढतच जातो आहे . इतके प्रचंड संस्कृत लेखन रामायण आणि महाभारत - इसपु नक्कीच झाले असणार आणि कनिष्काच्या काळात तर असणारच \n५ % ब्राह्मण वर्गाने इतर सर्व समाजावर राजाश्रय नसताना काय मोहिनी टाकत बौद्ध आणि जैन धर्माची पीछेहाट केली तो इतिहास आपण सांगावा असे मनापासून वाटते \nअनॉनिमस असे तुटक का लिहितात \nत्यांनी काय लिहिले आहे त्याचा काहीच अर्थबोध होत नाही आणि plagarigm असा शब्दच नाही . उगीच उसने अवसान आणून कशाला इंग्लिश भाषेची फजिती करायची आणि नेमके काय प्रतिक्रियात्मक लिहिले आहे तेही समजत नाही .\nहा ब्लॉग आणि संजय सरांचे लिखाण अतिशय सुंदर होते आहे . त्यात टीका करण्यासारखे सुद्धा बरेच असते , पण टीका काय केली ते तरी सर्वाना समजले पाहिजे ,म्हणजे त्यावर प्रतिवाद करता येतो . अनानीमास यांना विनंती की त्यांनी सविस्तर खुलासेवार लिहावे .\nअगदीच स्वैर विचार केला तर plagiarism wchich means litarary theft असा साधारण अर्थ होतो . जर तसा अर्थ अभिप्रेत असेल तर संदर्भासहीत लिहिणे जास्त उचित होईल असे सुचवावेसे वाटते .\nअनानीमास याला उत्तर देण्याची तत्परता दाखवतील का \nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nचिनी ड्रॅगनला ट्रम्प यांचा धक्का\nआर्थिक प्रेरणा आणि संस्कृती\nअसूर \"सूर्य\" : असूर संस्कृती\n\"अंगविज्जा\" - कुशाणकालीन समाजव्यवस्थेवर लख्ख प्रका...\nचीन: जागतीक शांतीतील अडसर\nविषमतेचा पाया समता कशी आणणार\nअलिप्ततावादी धोरणात बदलाचे वारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AE", "date_download": "2018-10-16T10:07:38Z", "digest": "sha1:4AYPYNFSEKO5DC5MKPRRMSOZ6TAL4O2Y", "length": 6344, "nlines": 61, "source_domain": "mahaplus.com", "title": "मुर्ग मुसल्लम | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » रेसिपी » मुर्ग मुसल्लम\n1 ¼ किलो चिकनचे पिस ( तुकडे )\n4 हिरव्या मिरच्या , 4 चमचे अद्र्क लसूण पेस्ट ,1 छोटा चमचा गरम मसाला पूड, 5 छोटे चमचे मीठ , 1 छोटा चमचा हळद पूड , 1 कप दही , 2 छोटे चमचे लाल मिरची पूड , 12 लवंगा ,12 काळी मिरि , 2 तुकडे दालचिनी (2 ½ सें.मी चा तुकडा , 8 सोललेल्या मासाला वेलच्या , 16 बदाम सोललेले ,\n1 छोटा चमचा जिरे , 2 छोटे चमचे धणे , 1 कप तेल , 3 कांदे (मोठे) उभे चिरलेले , 3/4 कप पाणी , 3 टोमॅटोची प्युरि किंवा शिजवून मिक्सर मध्ये फिरवुन घ्यावे , 2 मोठे चमचे कोथिंबीर कापलेली.\nमिरच्या 2 चमचे अद्र्क लसूण पेस्ट याचे वाटून करुन घ्यावे , चिकनच्या तुकड्यांना काट्याने छेदावे या तुकड्यांना व पेस्ट व दहि , गरम मसाला , हळद पूड , 1 चमचा मीठ , 1 चमचा लाल मिरची पूड चांगली मिसळुन लावा व ½ तास मुरु द्या.\nलवंग , मिरी , दालचिनी , वेलची , जिरे , धने , बदाम , सर्व एकत्र करुन मंद आचेवर भाजा व कुटा .\nकांदा तेलात चांगला गुलाबी झाल्यानंतर वेगळा काढुन घ्या. हा कांदा व शिल्लक अद्र्क लसुण पेस्ट् याचे वाटण करा . कुकर मध्ये तेल घालुन त्यात चिकन चे तुकडे चांगले गुलाबी परतुन घ्या व बाजुला काढा . कुकर मध्ये जे तेल उरेल त्यात वरिल वाट्ण व कुट्लेला गरम मसाला सर्व परतुन घ्या त्यात चिकनचे तुकडे परतुन घ्या आणि वरुन 4 चमच्रे मीठ , टोमॅटो प्युरी , उरलेलि मिरची पूड घालुन चांगले ढवळुन घ्या. त्यात उरलेले मुरवण ¼ कप पाणी घाला. कुकर बंद करुन प्रखर आचेवर चांगले प्रेशर येउ द्या . प्रेशर आले कि आच कमी करून 5 मिनिट शिजवा .\nकुकर थंड झाल्यानंतर उघडा व वरून थोडी कोथंबिर टाका.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80?page=5", "date_download": "2018-10-16T11:07:37Z", "digest": "sha1:27G7IWUO76ZWO6C6W6TFX5LDYSNWAD2G", "length": 5331, "nlines": 74, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 6 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांची भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी\nकिन्हवली,दि.८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील शेतकर्‍यांची भात कापनी सुरू असून लवकरच ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. सालाबाद प्रमाणे यंदा पाऊस चांगला झाल्याने भात पिके चांगली आहेत.\nजनक्रांती मध्यवर्ती कार्यालय आता कल्याण शहरात\nकिन्हवली,दि.३०(वार्ताहर)-जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या शिवप्रेमी सामाजिक चळवळीच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसिद्ध शिवचरीत्र व्याख्याते जिजायनकार व जनक्रांतीप्रमुख डॉ.दिलीप धानके यांचे हस्ते नुकतेच कल्याण शहरातील बेतूरकरप\nलघुपाटबंधारे विभागाच्या कामाची चौकशी करा\nकिन्हवली,दि.३०(वार्ताहर)-शहापूर पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या लघुपाटबंधारे विभागामार्ङ्गत अनेक कामे मंजूर असून यामध्ये कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, पांझर तलाव नूतनीकरण, पक्के बंधारे, जलकुंभ, गाव तलाव, यांचा समावेश होत असून ही कामे अत्यंत निकृष्ट द\nयंदाचा गणराया पुरस्कार स्वाभिमानी युवक मंडळाला\nकिन्हवली,दि.२८(वार्ताहर)-सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी शहापूर पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या गणराया अवार्ड २०१६ स्पर्धेत शहापूर तालुक्यातील नावाजलेले स्वाभिमानी युवक मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला.\nशहापूर भाजपाच्या वतीने काश्मीर दिवस साजरा\nकिन्हवली,दि.२८(वार्ताहार)-देशाच्या या सन्मानाच्या लढाईत आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी एक देशप्रेमी जागरूक नागरिक म्हणून कैलाश निचिते प्रदेश सचिव भाजयुमो यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहापूर तालुक्यातील हुतात्मा स्मारकाजव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37887", "date_download": "2018-10-16T10:09:56Z", "digest": "sha1:SU4TRUEOCKQJLPTYQ6LR3WZC3C2M3GVE", "length": 15772, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"माळशेज घाट\" सिर्फ नाम ही काफी है!!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"माळशेज घाट\" सिर्फ नाम ही काफी है\n\"माळशेज घाट\" सिर्फ नाम ही काफी है\nकभी Rain तर कधी ऊन Climate जरा हटके\nगरमागरम वडापाव Masala Tea के साथ\n\"नेमेचि येतो पावसाळा\" या उक्तीप्रमाणेच पावसाळ्यासोबत येतात ते सह्याद्रीच्या कडेकपार्‍यातुन वाहणारे निर्झर आणि मग आठवण येते ती \"माळशेज घाटाची\". पावसाळी भटकंतीतील माझे अत्यंत आवडते ठिकाण. काहि गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास माळशेजची भटकंती नेहमीच आनंददायी ठरते. माझ्या आयुष्यातील पहिला वर्षाविहार हा माळशेज घाटातच. कदाचित त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात याची ओढ मला लागते आणि नेहमी याचे सौंदर्य मला वेगवेगळे भासते.म्हणतात ना \"पहला प्यार कभी भुलाया नही जाता\" असंच काहितरी. ;-). दरवर्षी अगदी न चुकता श्री सत्यनारायणाच्या महापूजेसारखे याचे दर्शन घेऊन येतो.\nसालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही माळशेज घाटात पावसाळी भटकंती करून काहि प्रकाशचित्रे काढली आहेत तरी आपण सहकुटुंब सहपरीवार अगत्य येऊन आणि बघुन या प्रचिंचा आनंद घ्यावा हि आग्रहाची विनंती.\n(पुढच्या वर्षी पुन्हा भेटुच... )\nप्रचि ९ धडकी भरवतोय. प्रचि २२ खुप आवडलं.\nआणि वडापाव, कणिस तर क्या कहने\nवा वा वा वा - बहोतही\nवा वा वा वा - बहोतही बढिया........\nडोळ्याचे पारणे फिटले रे ही पावसाची जादू पाहताना........\nमस्त रे....अस वाटंतय पळत पळत\nमस्त रे....अस वाटंतय पळत पळत जाव तिथ आणि निवांत भटकाव\nपण ते आमच्या नशीबी नाही.... पण तुझ्यामुळे ते पुर्ण झाल.... खुपच छान आहेत सगळ्या प्रचि\nकभी Rain तर कधी ऊन Climate जरा हटके >>\nअगदी प्रचिंतुन तेच दिसतय.\nमाळशेज घाटाच्या फोटोंमध्ये वडापावचा फोटो टाकायची गरज होती का\nप्रचि ७,८ जास्त आवडले..वडापावाचा फोटो कसला जबरी आलायं\nमाधव गरमागरम वडापाव Masala\nगरमागरम वडापाव Masala Tea के साथ>>>>याच्यासाठी टाकला तो फोटो.\nसिर्फ जिस्प्या - नाम ही काफी\nसिर्फ जिस्प्या - नाम ही काफी है\nएकदम सही आहेत प्रचि......\nएकदम सही आहेत प्रचि...... वडापाव नादखुळा आलाय...\n२०-२१-२२.... मस्तच. शेवटचे ३\nशेवटचे ३ नाही पाहिले...\nसहीच मी एकदाही गेलो नाहिये\nमी एकदाही गेलो नाहिये माळशेजला.\nगर्दी आणि टुकार पब्लिक ह्यामुळे.\nमुंबै कडुन वर घाट चढत यायला जास्त मजा येइल असं वाटतय फोटु बघुन.\nप्रचि १५ मधील इसमाने जंगी रिस्क घेतली आहे असं माझं मत आहे.\nपावसाने आणि पाण्याने दगडं शेवाळलेली असतात आणि निसरडी झालेली असतात.\nअशाच एका पराक्रमात आमचे एक मित्रवर्य खांद्याला खिळे मारुन बसवुन घरी पडी मारत आहेत सध्या.\nप्रचि १८ मधील स्विफ्टुकली आवडलीच.\nतिने पावसाळा मनापासुन एन्जॉय केलात हे लक्षात येतय.\nमाळशेज घाटाच्या फोटोंमध्ये वडापावचा फोटो टाकायची गरज होती का\nए तू महान आहेस रे....\nए तू महान आहेस रे.... खरंच\nमी आधीही म्हणाल्याप्रमाणे, तुझ्या लेन्सला 'नजर' ट्रान्सफर झालीये तुझी, तू उगाच हवेत क्लिक केलेस तरी, कुठलातरी मस्त सीन कॅप्चर होईल् इतकी....\nप्रचंड आवडलेत सगळेच प्रचि.. पहिला अफाट, मका तर ऑसम्म, किटलीही जबरी, घाटातले तर अहाहा... सगळेच मस्त मस्त\nऐसेहीच फिरते रहो, क्लिकते रहो\nमाळशेज घाट.... ह्म्म... एकदा जायलाच हवं...\nतुझ्या लेन्सला 'नजर' ट्रान्सफर झालीये तुझी>> वेगळ्या भाषेत मी ह्याला केमिस्ट्री म्हणतो.\nतुझी आणि तुझ्या कॅमेर्‍याची केमिस्ट्री जबरदस्त जमली आहे.\nप्रचि - २६ खल्लास, वडापाव\nप्रचि - २६ खल्लास, वडापाव खाऊन खल्लास\nगड्या तेव्ह्डा तो वडा-पाव\nगड्या तेव्ह्डा तो वडा-पाव पाठवुन दे अफ्रिकेला...तो. पा. सु. यार....सारखा जळवत असतोस लेका.. पाप लागेल तुला पाप ....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-16T10:00:14Z", "digest": "sha1:RBQ7O56JJFIIINFHYKP4DPL67MLIBKWK", "length": 18019, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाभियोग आणि राजकारण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशाचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात यावा असा प्रस्ताव विरोधी पक्षांनी दिला होता. मात्र, तो उपराष्ट्रपतींनी फेटाळून लावला आहे. यानंतर विरोधी पक्ष कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल. मात्र, महाभियोगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अनेकांनी यामुळे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबाबत जे प्रश्‍न उपस्थित केले ते आश्‍चर्यकारक आणि चुकीचे आहेत. महाभियोग ही संविधानातील तरतूद आहे. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्‍तींनी आपल्या प्रत्येक कृतीची शहानिशा होणार हे निश्‍चित मानून त्यासाठीची तयारी ठेवलीच पाहिजे. त्यामुळे महाभियोगाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.\nदेशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्‍तींवर ठेवलेल्या आरोपांच्या सुनावणीसाठी भरलेला खटला चालवण्याच्या प्रक्रियेला महाभियोग म्हटले जाते. महाभियोग चालवल्यामुळे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्‍यात येईल, न्याययंत्रणेवरचा विश्‍वास उडून जाईल, अशी टिप्पणी अनेकांकडून होत आहे. मात्र, न्यायव्यवस्था प्रश्‍नचिन्हांकित करणे याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर प्रेम नाही, विश्‍वास नाही असा होत नाही. उलटपक्षी ज्यांचे एकमेकांवर प्रेम असते तेच एकमेकांना प्रश्‍न विचारतात. अन्यथा ज्या विषयांशी आपल्याला काहीच देणे-घेणे नसते तेथे आपण प्रश्‍न विचारत नाही. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर ज्यांचे प्रेम, विश्‍वास आहे त्यांनीच हा प्रश्‍न उपस्थित केला आहे.\nआम्हाला, संविधानाला तटस्थ, स्वतंत्र, पारदर्शक न्यायव्यवस्था अपेक्षित असताना ती तशी का नाही, हा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे हा लोकशाहीचा प्रश्‍न आहे. न्यायाधीशांच्या निवडीच्या पद्धतीपासून ते न्यायाधीशांचे कॉलेजियम ज्या पद्धतीने काम करते इथपर्यंत हे प्रश्‍न यापूर्वीही सातत्याने विचारले जात होते. मात्र, काही आठवड्यांपूर्वी जेव्हा सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी हे प्रश्‍न चव्हाट्यावर मांडले तेव्हा आपण न्यायव्यवस्थेविषयी जे बोलत आहोत ते योग्य आहे, असा नवीन विश्‍वास लोकांना वाटला. त्यामुळे विरोधी पक्षांमुळे महाभियोग चालवण्याची वेळ येईल किंवा त्यातून नवा घातक पायंडा पडेल असे आकांडतांडव करण्याची गरज नाही. महाभियोग ही प्रथा नसून घटनात्मक तरतूद आहे. ती संविधानात अधिकृतपणे व्यक्‍त केलेली लोकशाहीची प्रक्रिया आहे. तिला कायद्याचे अधिष्ठान आहे. देशातील प्रत्येकाला लोकशाहीतील तरतूद वापरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ही तरतूद योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.\nकोणत्याही पदावर असणारी व्यक्‍ती ही शेवटी माणूसच आहे. साहजिकच त्याच्याकडून चुका होऊ शकतात. चुकांची जाणीव झाली तरच माणूसपण टिकते. ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. असे असताना काहींनी सरन्यायाधीश हे उतारवयात पोहोचलेले असताना त्यांना बदनाम करणे योग्य नाही, असे म्हटले आहे. मात्र, उतारवयात काहीही करण्याची परवानगी आहे असा याचा अर्थ होईल. ज्या वयात जी चूक केली आहे तेव्हा ती दाखवणे हे लोकशाहीमधल्या यंत्रणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वैयक्‍तिक आयुष्यात, कुटुंबात एखादी चूक झाली तर ती कोणी दाखवायला येणार नाही; मात्र सामाजिक, न्यायिक, राजकीय अशा सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्‍तींनी आपल्या प्रत्येक कृतीची शहानिशा होणार हे निश्‍चित मानून त्यासाठीची तयारी ठेवलीच पाहिजे.\nमहाभियोग चालवला गेल्यास त्यावर सभागृहात चर्चा होईल. त्यानंतर त्यांच्या वर्तनावर होणारी टीका त्यांना ऐकायला मिळेल. विरोधक आपली मते मांडतील. हे सर्व लोकशाहीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. दुसरीकडे सरन्यायाधीशांनाही सर्वांसमोर आपली बाजू मांडता येईल. ते काय बोलतील याचे प्रक्षेपण लोकांना पहायला मिळेल. मजबूत न्यायव्यवस्था म्हणून गौरव झालेल्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असणारी व्यक्‍ती त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत काय सांगते हे ऐकण्यास जनताही इच्छुक आहे. त्यामुळे महाभियोगाबाबत आकांडतांडव करण्याची काहीच गरज नाही.\nदुसरा मुद्दा म्हणजे, न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सुनावणी करताना जनहित याचिकांबाबत काही टिप्पणी केली आहे. राजकीय हितसंबंधांनी किंवा व्यावसायिक संबंधांनी प्रेरित अशा जनहितार्थ याचिका न्यायालयाचा वेळ घेत असून, त्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत असल्याचे मत खंडपीठातील न्यायाधीशांनी मांडले आहे. जनहितार्थ याचिकांचा गैरवापर ही अतिशय गंभीर बाब असून, त्यामुळे अन्य खटल्यांतील याचिकाकर्त्यांना न्याय मिळवण्यास विलंब होत आहे, असे खंडपीठाचे म्हणणे आहे. जनहित याचिकांचा वापर खूप चांगला झाला पाहिजे. मात्र, या प्रकरणाचा संदर्भ घेत जनहित याचिकांबाबत ही टिप्पणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने इतका विलंब का लावला हाही एक प्रश्‍न आहे. एखादी याचिका दाखल होत असेल आणि त्याचा गैरवापर होत असेल तर ते तत्काळ लक्षात यायला हवे अशी अपेक्षा असते. एखाद्या याचिकेवर तीन-चार महिने खटला सुरू राहता, त्यावर लहान लहान निर्णय दिले जातात आणि नंतर अचानकपणाने ती याचिका राजकीय हेतूने प्रेरित आहे अशी टिप्पणी केली जाते तेव्हा त्यातील तथ्य काय आहे हे आता लोकांना समजू लागले आहे. सामान्य बुद्धीवर आधारित असतो तो कायदा असतो, असे म्हटले जाते आणि सामान्य बुद्धी जागृत असण्यासाठी माणसाने नैसर्गिक असले पाहिजे. सामान्य माणसे नैसर्गिक विचार करत असतात. त्यामुळे त्यांना हे म्हणणे चुकीचे आहे ही बाब लक्षात येऊ लागली आहे.\nराजकीय हेतूने दाखल केलेल्या याचिकेत जनहिताचा मुद्दा आहे की नाही हे पाहणे हे न्यायव्यवस्थेचे काम आहे. राजकीय हेतूने खटला दाखल करण्यात आला म्हणून तो खटलाच चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. इतकेच नव्हे तर सरन्यायाधीश राजकीय हेतू, उद्देश ठेवून कुणाच्या तरी प्रभावाखाली वागताहेत हा आरोप त्यांच्या सहन्यायाधीशांनी केलेला आहे. म्हणूनच आज योग्य न्यायव्यवस्थेची गरजेची आहे. त्यामध्ये पारदर्शकतेची गरज आहे. ती लोकाभिमुख होण्याची आवश्‍यकता आहे आणि हीच जनतेची प्रमुख मागणी आहे. त्यासंदर्भात सरन्यायाधीश म्हणून वर्तणुकीचे विश्‍लेषण होणे अटळ आहे. याबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्‍नांना सरन्यायाधीशांना उत्तरे द्यावीच लागतील.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकारच्या धडकेने इसमाचा मृत्यू\nNext article‘पॉक्सो’ कायद्यातील बदलाला अनुष्काचे समर्थन\nआपही दंडा आप तराजू\nनुकसानभरपाईत वार्षिक आयकराला महत्त्व…\nवाटप दरखास्त प्रकरणाची अंमलबजावणी कशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83/", "date_download": "2018-10-16T10:57:47Z", "digest": "sha1:EBYEKNTVY6APHM5GKCMBFOMY76SZFRDL", "length": 12040, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सहाव्या सुदेश शेलार स्मृती राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसहाव्या सुदेश शेलार स्मृती राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ\n11स्पोर्टस पुरस्कृत स्पर्धेत 1200 हून अधिक खेळाडूंचा विक्रमी सहभाग\nपुणे – सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्‍कन जिमखाना यांच्या संयुक्‍त प्रयत्नांतून आणि टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेने सहाव्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक- 11स्पोर्टस राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचे दि. 5 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेला देशभरातील 1200 हून अधिक खेळाडूंचा विक्रमी प्रतिसाद लाभला आहे.\nपत्रकार परिषेदत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक व माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू राजेश शेलार यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये देशभरांतील सर्वाधिक पारितोषिक रकमेची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी शिष्यवृत्ती आणि पारितोषिके मिळून एकूण साडेबारा लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच सुदेश शेलार मेमोरिअल फाऊंडेशनतर्फे दहा खेळाडूंना प्रत्येकी 40 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.\nया स्पर्धेत आशियाई क्रीडा पदक विजेता शरथ कमल, मनिका बात्रा, हर्मित देसाई, अँथोनी अमलराज, राष्ट्रकुल पदक विजेता सनिल शेट्टी, मधुरिका पाटकर, सुतीर्थ मुखर्जी, मौमा दास, पूजा सहस्त्रबुद्धे कोपरकर यांसह स्वस्तिका घोष, दिया चितळे, राधिका सकपाळ यांसारखे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत झुंजणार आहेत. स्पर्धेला शुक्रवार, दि. 5 ऑक्‍टोबर रोजी प्रारंभ होणार असून वरिष्ठ, यूथ व कुमार गटांतील अंतिम फेरीचे सामने मंगळवार, दि. 9 रोजी होणार आहेत. कुमार गटाच्या अंतिम फेरीचे सामने दि. 10 रोजी, तर सब-ज्युनियर व कॅडेट गटाचे अंतिम सामने दि. 11 रोजी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंसह उपान्त्य व उपान्त्यपूर्व फेरीतील खेळाडूंनाही आकर्षक रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.\nही स्पर्धा 12, 15, 18 व 21 वर्षांखालील, तसेच पुरुष व महिला खुला गट अशा 10 गटांत होणार आहे. सुदेश शेलार यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सुदेश शेलार हे स्वतःएक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होते आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना (पीडीटीटीए) व डेक्‍कन जिमखाना टेबल टेनिस विभागाचे सचिव होते. क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक गुणवान खेळाडू घडावेत याकरिता सुदेश शेलार यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते.\nस्पर्धेला 11स्पोर्टस, स्टॅग, एचपीसीएल, मोतीलाल ओसवाल, आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युचुअल फंड स्कीम, सुराणा अँड बोथरा कन्स्ट्रक्‍शन, निस्सान, मेडलाईफ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. सहा ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या प्रमोशनल ऍक्‍टिव्हिटीसाठी वेस्टएंड मॉल हे मॉल पार्टनर आहेत. स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून गणेशन अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली असून स्पर्धेचे ड्रॉ 4 ऑक्‍टोबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना 11स्पोर्टसच्या विता दाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleछत्तीसगड मध्ये शंभर टक्के मतदान नोंदवण्याचा प्रयत्न\nNext articleट्रेनर्स, प्रशिक्षकांसाठी रविवारी कार्यशाळा\nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\nसनथ जयसूर्यावर लागले ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी नियम’ उल्लंघन केल्याचे आरोप\nICC Test Rankings : विराट अव्वल तर शाॅ,पंत आणि उमेश यांच्या क्रमवारीत सुधारणा\nभारतीय संघाने नोंदवला ‘अनोखा विक्रम”\nजाणून घ्या.. रोहित शर्माच्या पत्नीस ‘युजवेंद्र चहल’ काय म्हणाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/biometric-machine-being-installed-force-throw-away-garbage-36054", "date_download": "2018-10-16T10:27:03Z", "digest": "sha1:G4X75QKXZWADTBQVPT7DFLLJZMOP7ABM", "length": 16928, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Biometric machine being installed by force to throw away garbage बायोमेट्रिक मशीन जबरदस्तीने बसविल्यास कचरा कुंडीत फेकू - नीतेश राणे | eSakal", "raw_content": "\nबायोमेट्रिक मशीन जबरदस्तीने बसविल्यास कचरा कुंडीत फेकू - नीतेश राणे\nमंगळवार, 21 मार्च 2017\nवैभववाडी - ग्राहक आणि दुकानदारांना विश्‍वासात घेतल्याशिवाय रास्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवू नये. जबरदस्तीने बसविल्यास त्या कचराकुंडीत फेकू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी सभेत दिला.\nयेथील तालुका दक्षता समितीची सभा आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी तहसीलदार संतोष जाधव, गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट, सदस्य सदानंद रावराणे, श्रीराम शिंगरे, अनंत फोंडके, सुविधा रावराणे, वैशाली सावंत आदी उपस्थित होते.\nवैभववाडी - ग्राहक आणि दुकानदारांना विश्‍वासात घेतल्याशिवाय रास्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवू नये. जबरदस्तीने बसविल्यास त्या कचराकुंडीत फेकू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी सभेत दिला.\nयेथील तालुका दक्षता समितीची सभा आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी तहसीलदार संतोष जाधव, गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट, सदस्य सदानंद रावराणे, श्रीराम शिंगरे, अनंत फोंडके, सुविधा रावराणे, वैशाली सावंत आदी उपस्थित होते.\nरास्त दुकानामध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. या वेळी सर्व सदस्यांनी या प्रणालीला विरोध केला. आमदार श्री. राणे यांनीदेखील बदल ही काळाची गरज आहे; परंतु या प्रणालीला आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून द्या. या प्रणालीला रास्त धान्य दुकानदार संघटनेने विरोध केला आहे. चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. त्यामुळे जोपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ही प्रणाली जिल्ह्यात बसवू नये. दुकानदार आणि ग्राहक यांना विश्‍वासात घेऊनच बायोमेट्रिक मशीन बसविण्यात याव्यात. जर जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या कचराकुंडीत फेकून देऊ, असा इशारा आमदार राणे यांनी प्रशासनाला दिला. ही प्रणाली तालुक्‍यातील एकाही धान्य दुकानात बसवू नये, असा ठराव आजच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी या प्रणालीतील दोष आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावेत, अशी सूचनादेखील त्यांनी केली.\nउज्ज्वला गॅस योजनेच्या सदोष यादीबाबत काय निर्णय झाला, अशी विचारणा आमदार राणे यांनी तहसीलदारांकडे केली असता, तहसीलदार श्री. जाधव यांनी ही योजना केंद्र शासनाची आहे. या याद्यांसंदर्भात तेल कंपन्यांशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण केले. या वेळी राणे यांनी कंपनीच्या प्रतिनिधीसोबत सभेचे आयोजन करा, अशी सूचना केली. उज्ज्वला गॅस योजनेबाबत लोकांच्या खूप तक्रारी आहेत. जर त्या सुटल्या नाहीत तर आम्हाला कंपनीविरुद्ध आवाज उठवावा लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.\nगोदाम इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मंजूर होताच दुरुस्त करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार श्री. जाधव यांनी सभेत दिली. गोदामाच्या बाहेर खासगी वाहने उभी केल्यामुळे धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडचण होते. त्यामुळे गोदामाबाहेर खासगी वाहने उभी करण्यास मज्जाव करावा, अशी सूचना तहसीलदार श्री. जाधव यांनी केली. दक्षता समितीत नवीन सदस्य घेण्याबाबत काही निर्णय झाला का, असा प्रश्‍न आमदार राणे यांनी तहसीलदारांना विचारला असता जाधव यांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले.\nतालुकास्तरावर असलेल्या समस्यांविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. अंत्योदय लाभार्थ्यांपैकी एखाद्या सदस्याने स्वतंत्र शिधापत्रिका काढल्यास त्याला अंत्योदयचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केली. याबाबत पुरवठा विभागाने तशा प्रकारचा शासन निर्णय असल्याचा खुलासा केला. या वेळी राणेंनी शासन निर्णय द्या आपण वरिष्ठ पातळीवर तो विषय मांडू, असे स्पष्ट केले.\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ayushree.com/2018/07/02/rain/", "date_download": "2018-10-16T09:56:48Z", "digest": "sha1:LF6LIPN62UL7XKR7GLAT4WNC4YIZQYPA", "length": 4970, "nlines": 73, "source_domain": "ayushree.com", "title": "Ayushree Ayurved Hospital and Research Centre, Nashik आला पाऊस….. – http://ayushree.com", "raw_content": "\nपाऊस आला की सगळी सृष्टी कशी ताजी, टवटवीत हिरवीगार होऊन जाते. चार महिने उन्हाचा तडाखा सहन करून त्रस्त झालेले पशू, पक्षी, माणसं सगळेच त्यामुळे आनंदाने पावसाचं स्वागत करतात. सगळं वातावरण चिंब ओलं, गारेगार होऊन जातं.\nपण …..पण कधी कधी हा उत्साह, आनंद चारसहा दिवसांत मावळतो कारण पावसापाठोपाठ येणारे आजारपण त्यातही बरेचदा दोष आपलाच असतो. आपण वातावरण बदललं तरी आपलं खाणं, दिनचर्या बदलत नाही. माठ, फ्रिजचं पाणी पिणं, थंड पाण्याने अंघोळ करणं, पंखा, ए. सी. ची गार हवा, आईस्क्रीम खाणं हे आणि यासारख्या अनेक गोष्टी आपण करत राहतो त्यातही बरेचदा दोष आपलाच असतो. आपण वातावरण बदललं तरी आपलं खाणं, दिनचर्या बदलत नाही. माठ, फ्रिजचं पाणी पिणं, थंड पाण्याने अंघोळ करणं, पंखा, ए. सी. ची गार हवा, आईस्क्रीम खाणं हे आणि यासारख्या अनेक गोष्टी आपण करत राहतो त्यामुळे शरीरात अतिरेकी गारवा निर्माण होतो आणि कफाचे आजार त्रास देऊ लागतात. अंग दुखू लागतं, घसा धरतो, गिळायला त्रास होतो, सर्दी, खोकला, ताप सगळं एकामागे एक सुरू होतं आणि आपला आनंदच हिरावला जातो.\nआधीच उन्हाळ्यात केलेल्या गार पदार्थांच्या सेवनाने शरीरात वात दोष साठून राहतो पण बाहेत वातावरणात उष्णता खूप असल्याने तो वात काही करू शकत नाही. पण एकदा का पाऊस पडला, हवा गार झाली की हा वात उफाळतो आणि चमक भरणे, मुरगळणे, उसण भरणे अशा तक्रारी निर्माण होतात. सांधे दुखू लागतात.\nसलग काही दिवस पाऊस पडला की आयुर्वेदानुसार पाणी पचायला जड होते.त्यामुळे भुकेवरही परिणाम होतो. कधी कधी अग्नी मंद होतो, खावेसे वाटत नाही, खाल्लं तर ढेकर येतात, पोट फुगते, जळजळ होते, पोट व्यवस्थित साफ होत नाही.\nया सर्व प्रकारच्या तक्रारींपासून दूर राहायचं असेल तर वर्षा ऋतूचे नियम पाळायला हवेत. ते कोणते\nवसंत ऋतू आणि ऋतुसंधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2014/06/blog-post_14.html", "date_download": "2018-10-16T10:23:50Z", "digest": "sha1:XGJ74GTOJEM6KACZX6Q6TC42LEKIJWED", "length": 27418, "nlines": 235, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): साहित्यिक लढणार काय?", "raw_content": "\nआनंद यादव यांच्या 'लोकसखा ज्ञानेश्वर' आणि 'संतसूर्य तुकाराम' या वादग्रस्त कादंबऱ्यांच्या विरोधात संत तुकारामांचे वंशज जयसिंग मोरे (देहुकर) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात यादव व त्यांचे प्रकाशक दोषी ठरवले गेले. खरेतर हा खटला खाजगी स्वरूपाचा होता. फिर्यादी हे संत तुकारामांचे वंशज आणि संत तुकाराम यांचे विद्या-गुरु ज्ञानेश्वर, त्यामुळे दोघांच्या वतीने मोरे यांनी आपल्या पूर्वजांची बदनामी झाली म्हणून हा खटला एप्रिल २००९ मध्ये दाखल केला होता. याबाबत आरोपी कसलाही पुरावा सादर करू न शकल्याने ते दोषी ठरले.\nया खटल्यापुरते पाहिले तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा त्याच्याशी काही संबंध नाही, हे लक्षात येईल. आपली, आपल्या कुटुंबीयांची अथवा पूर्वजांची एखाद्या लेखनातून बदनामी झाली आहे, असे कोणाला वाटले तर त्याला त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. साक्षी-पुराव्यांच्या आधारावर न्यायालय निर्णय देत असते. आपण खूप संशोधन करून दोन्ही कादंबऱ्या लिहिल्या, असा आव यादवांनी आणला असला तरी त्यांना आपल्या कादंबरीतील एकाही आक्षेपार्ह प्रसंगाच्या संदर्भात पुरावे देता आले नाहीत. यादवांच्या या दोन्ही कादंबऱ्या साहित्यिकदृष्ट्या अत्यंत सुमार दर्जाच्या आहेत, याबाबत साहित्य वर्तुळातही फारसे दुमत नाही. परंतु या कादंबऱ्यांच्या निमित्ताने मराठी साहित्य, अभिव्यक्ती आणि साहित्यिकांच्या भूमिका याबाबत मात्र गंभीर प्रश्न निर्माण व्हायला २००८ सालीच सुरुवात झाली आणि त्याची तड अजून लागली आहे, किंवा साहित्यविश्व त्यापासून काही धडा शिकले आहे, असे दिसून येत नाही.\nपहिला प्रश्न हा आहे की, घटनाबाह्य साहित्य नियमन केंद्र निर्माण होत असताना साहित्यिकांनी काय भूमिका घेतली ऑगष्ट २००८ साली 'संतसूर्य तुकाराम'चे प्रकाशन झाले होते. त्यावर परीक्षणंही आली होती. परंतु साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आणि अचानक देहुकर जागे झाले. वारकऱ्यांनी या कादंबरीच्या विरोधात दंड थोपटले. यादवांनी आधी 'वारकऱ्यांना कादंबरी कशी वाचावी हे समजत नाही...' अशा स्वरुपाचे उद्गार काढले असले, तरी धक्काबुक्की झाली आणि मग त्यांनी तब्बल तीन वेळा वारकऱ्यांची माफी मागितली. एवढ्यानेही प्रकरण संपेना म्हणून त्यांनी व प्रकाशकांनी कादंबरीच मागे घ्यायचे जाहीर केले. (प्रत्यक्षात तसे काहीएक प्रकाशकांनी केले नाही. या कादंबरीच्या एकूण सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्याचे प्रकाशकांनीच एका वाहिनीवर सांगितले.) तरीही वारकरी थांबेनात...शेवटी विधीवत मार्गाने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून येऊनही यादवांना राजीनामा द्यावा लागला आणि ते साहित्य संमेलन अध्यक्षाविनाच पार पडले.\nयेथे प्रश्न निर्माण होतो तो मराठी साहित्यिकांच्या बांधिलकीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. वारकऱ्यांपासून ते अनेक संघटना-समाजांत वेगाने पसरत चाललेल्या सांस्कृतिक असहिष्णू प्रवृत्तींचा. त्यात बळी जात असलेल्या साहित्य आणि साहित्यिक प्रेरणांचा. विश्व हिंदू परिषद आणि रा. स्व. संघ यांच्यातील वारकऱ्यांवरील आंतरसंघर्षाचे प्रतिबिंब या वादात आहे, असेही आरोप डॉ. आनंद पाटील व बाबुराव गुरव यांनी लेख-पुस्तिकेतून केले. त्यात तथ्य नसावे असे नाही. डाऊ आंदोलनापासून वारकऱ्यांच्या हेतुंवर संशय यायला लागला होताच. मात्र साहित्यविश्वात ते असे असांस्कृत‌िक थैमान घालत असताना मराठी साहित्यिक काय करत होते एखाददुसरे अपवादात्मक उदाहरण सोडता कोणीही कसलाही आवाज उठवला नाही. येथे कादंबरी चांगली की वाईट हा प्रश्न नव्हताच. प्रश्न होता तो अशा रीतीने दबाव निर्माण करून साहित्यक्षेत्रावरच हल्ला करण्याच्या तालिबानी प्रवृत्तीचा. आविष्कार स्वातंत्र्य नाकारू पाहणाऱ्या प्रवृत्ती वेगाने फोफावत असताना त्यांना विरोध करण्याच्या धैर्याचा. पण साहित्यिकांकडून ते दाखवले गेले नाही.\nयादवांनी कणाहीन वृत्ती दाखवली ती अधिकच विस्मयकारक आहे. त्यांच्या डोळ्यांसमोर सलमान रश्दी, तसलिमा नसरीन यासारख्यांचे उदाहरण नव्हते काय साहित्यिकाने आपल्या शब्दांना, आपल्या कृतीला केवळ दबावामुळे पोरके करावे काय साहित्यिकाने आपल्या शब्दांना, आपल्या कृतीला केवळ दबावामुळे पोरके करावे काय आणि इतर साहित्यिकांनी तेवढ्याच अलिप्तपणे या साऱ्या घटनेकडे पाहावे काय\nजगभरचे साहित्यिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढे देत कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप नाकारत असताना आमच्या लेखकांनी मात्र नकळत ही सेन्सॉरशिप स्वीकारली आणि येथेच त्यांच्या साहित्यनिष्ठा किती पोकळ आहेत हे दिसून आले. अध्यक्ष नसलेल्या साहित्य संमेलनावर बहिष्कार घाला, असे आवाहन मी केले होते. पण त्याला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. खरेतर एकत्र‌ितपणे आपला निषेध नोंदवत वारकऱ्यांना सज्जड इशारा देण्याची संधी साहित्यिकांनी गमावली. ते साहित्य संमेलनाला हजर राहिले, मिरवले... साहित्याच्या नांवाने 'चांगभलं' करत राहिले.\nएक बाब लक्षात घ्यायला हवी व ती म्हणजे आजचा वारकरी संप्रदाय तितकासा संतांनी मुळात घडवला तसा राहिलेला नाही. जातीभेदातीत शिकवण देणारा हा वारकरी संप्रदाय कसा आहे, हे आताच्याच विठ्ठल-रखुमाईच्या पुजाऱ्यांसंदर्भातील प्रकरणात दिसून येते. कोणत्याही जातीतील स्त्री-पुरुषांना पगारी पुजारी नेमायचा अत्यंत स्वागतार्ह व संतांच्या परंपरेला शोभेल असा निर्णय मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी घेतला होता. त्यासाठी इच्छुक पुजाऱ्यांच्या मुलाखतीही झाल्या. परंतु वारकऱ्यांनी दडपण आणत परंपरागत बडवे-उत्पातांच्याच नित्य पुजेला चिकटून राहायचे ठरवले. समतेच्या देवाची पूजा भारतातील विषमतेचा आद्य स्रोत, 'पुरुषसूक्त' पठनाने व्हावी आणि तरीही संतांची परंपरा सांगणारे वारकरी सनातन्यांवर वरताण सनातनी निघावेत हा दैवदुर्विलास नव्हे तर काय आहे\nगेल्या दोन दशकांत साहित्यबाह्य नियमन केंद्रे वाढू लागली आहेत. त्याला जातीय परिमाणे लाभल्याने परिस्थिती अधिकच विस्फोटक झाली आहे. गतकालातील महापुरुषांची चिकित्सा करण्याची परवानगीही नाही आणि म्हणून ती करत ज्ञान पुढे नेण्याची हिंमतही कोणा साहित्यिक-विचारवंतात उरलेली नाही. नायक कोणत्या जातीचा असावा...खलनायक कोणत्या जातीचा ठेवावा, यावरही लेखकांना डोकेफोड करावी लागत असेल तर साहित्याचे काय होणार स्वत: साहित्यिकच ताठ मानेने उभे राहात अशा घटनाबाह्य केंद्रांना विरोध करण्याची हिंमत बाळगू शकत नसतील, तर त्यांचे साहित्यही तेवढेच लेचेपेचे-पोचट असणार हे उघड आहे. आपल्या लेखनाची सर्वस्वी जबाबदारी घेत केवळ मनोबलाच्या जोरावर अशा प्रवृत्तींशी संघर्ष करणारे साहित्यिक जगभर झाले आहेत. अभिव्यक्तीवाद हा चळवळ म्हणून चालवला जातो. प्रचलित संकल्पनांविरुद्ध, आशय-शैलींविरुद्ध बंड करत अभिव्यक्तीवादाला नवनवी परिमाणे दिली जात आहेत. डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांनी लॉर्ड चेस्टरफिल्डला पाठवलेल्या १७४७ सालच्या पत्रात, राजाश्रय-श्रीमंताश्रय ही कलाप्रांतातील अनिष्ट प्रथा असल्याचे म्हटले आहे. आमचे साहित्यिक आजही शासनदरबारी अथवा धनाढ्य वा राजकीय लोकांच्या दावणीचे गुलाम होण्यात धन्यता मानत असतील तर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या साहित्यिक भूमिकेचा विचार केला पाहिजे. गुलामांना बंड करता येते पण जे स्वेच्छेनेच गुलाम झालेत ते कसला आवाज उठवणार\nआनंद यादवांवर खटला दाखल झाला, त्यात ते हरले ही अत्यंत वेगळी बाब आहे. पण एकुणातच त्यांच्या कादंबऱ्यांमुळे जे वादळ उठवले गेले त्याबाबत साहित्यिकांची भूमिका नसणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे साहित्यबाह्य जातीय, संस्कृतीरक्षक वगैरे केंद्रांना बळ मिळेल आणि ते अधिकच अभिव्यक्तीचा संकोच करू लागतील हा अत्यंत गंभीर धोका निर्माण झाला आहे.\n(महाराष्ट्र टाइम्स, संवाद, दि. १५.६.२०१४)\nकाय म्हणावे या लोकांना, खटला भरणाऱ्याला आणि हो त्या न्यायालयाच्या न्यायाधीशाला की काही म्हणूच नये की काही म्हणूच नये अहो, यांना कादंबरी आणि इतिहास या दोघांमधील फरकच कळत नसेल तर हे असेच घडणार अहो, यांना कादंबरी आणि इतिहास या दोघांमधील फरकच कळत नसेल तर हे असेच घडणार इतिहास लिहिताना विविध प्रकारचे पुरावे देणे बंधनकारक असते, तसे कादंबरी लेखनास त्यांची काहीही गरज नसते, ती असते फक्त कल्पनांची भरारी. म्हणूनच असे म्हटले जाते की बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे शिवशाहीर आहेत, इतिहासकार नव्हे इतिहास लिहिताना विविध प्रकारचे पुरावे देणे बंधनकारक असते, तसे कादंबरी लेखनास त्यांची काहीही गरज नसते, ती असते फक्त कल्पनांची भरारी. म्हणूनच असे म्हटले जाते की बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे शिवशाहीर आहेत, इतिहासकार नव्हे ज्यांना इतिहासाची चाडच नाही त्यांच्या कडून अजून काय अपेक्षा करणार\nअतिशय योग्य आणि सत्यनिष्ठ प्रतिक्रिया \nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nकोण आहे ही हिंदू राष्ट्र सेना\nआनंद यादव व न्यायालयिन निकाल...\nसामाजिक जीवन सुखकर कसं करणार\nसंरक्षण सामग्री उत्पादनात १००% एफडीआय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T10:11:59Z", "digest": "sha1:KJ6YU3LSIT4ZH37PE5NXY6WWNOSVGN7Z", "length": 6856, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गौतम गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगौतम गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार\nबंगळुरु : आयपीएलच्या अकराव्या मोसमात गौतम गंभीरची घरवापसी म्हणजेच दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये पुनरागमन झाले आहे. गंभीर दिल्ली संघाचा कर्णधार असेल, असे स्पष्ट संकेत मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी त्याचे पुनरागमन होताच दिले आहेत.\nगौतम गंभीरने आयपीएलमध्ये यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले होते. त्याच्याच नेतृत्वात केकेआरने दोन वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मानही मिळवला आहे. मात्र यावेळी केकेआरने त्याला रिटेन केले नाही. यंदाच्या आयपीएल लिलावात गंभीरची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. त्याच्यावर बोली लावत दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला 2.8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. दिल्लीच्या संघात पुनरागमन होताच गंभीरने आनंद व्यक्त केला आहे. आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमांमध्ये गंभीरने दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व केले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचंद्राबाबू नायडू यांनी दिले एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत\nNext article…आणि मद्रास उच्च न्यायालयाने ‘त्यांना’ म्हटले, “सॉरी सर”\n‘पत्नीला परेदश दौऱ्यावर सोबत नेऊ द्या’ या विराटच्या मागणीवर गंभीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\n…और गंभीरने कुछ ऐसा कहा की पाकिस्तानी हो गये चूप\nदिल्ली क्रिकेट संघटनेतून वीरेंद्र सेहवाग बाहेर\nगौतम गंभीरने अखेर का लावली टिकली \n#रक्षाबंधन : गौतम गंभीरने समाजासमोर ठेवला ‘हा’ आदर्श\nगौतम गंभीरने भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाला सुनावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-action-unprovoked-vehicles-92168", "date_download": "2018-10-16T10:11:22Z", "digest": "sha1:C6GBTC6H5YRPXSKVHZ3LY54UTOPA5VBQ", "length": 12854, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Action on unprovoked vehicles ११२ बेवारस वाहनांवर पालिकेची कारवाई | eSakal", "raw_content": "\n११२ बेवारस वाहनांवर पालिकेची कारवाई\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nनवी मुंबई - नवी मुंबईतील रस्ते आणि पदपथांवर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या आणि स्वच्छता सर्वेक्षणाच्या आड येणाऱ्या बेवारस वाहनांवर शुक्रवारी (ता. १२) महापालिकेने कारवाई केली. यात दिघा ते बेलापूरपर्यंतच्या रस्त्यांवरील ११२ वाहने टोईंग व्हॅनने उचलून कोपरखैरणेतील जुन्या क्षेपणभूमीवर ठेवली आहेत. इतर वाहनांना नोटीस चिकटवून वाहन उचलण्याच्या सूचना मालकांना दिल्या आहेत.\nनवी मुंबई - नवी मुंबईतील रस्ते आणि पदपथांवर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या आणि स्वच्छता सर्वेक्षणाच्या आड येणाऱ्या बेवारस वाहनांवर शुक्रवारी (ता. १२) महापालिकेने कारवाई केली. यात दिघा ते बेलापूरपर्यंतच्या रस्त्यांवरील ११२ वाहने टोईंग व्हॅनने उचलून कोपरखैरणेतील जुन्या क्षेपणभूमीवर ठेवली आहेत. इतर वाहनांना नोटीस चिकटवून वाहन उचलण्याच्या सूचना मालकांना दिल्या आहेत.\nअनेक महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी रस्ते, पदपथ व मोकळ्या जागी उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्वच्छतेत अडथळा येत आहे. या वाहनांमुळे रहदारीतही अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. अशी वाहने संबंधित मालकांनी तत्काळ हटवावी, असे अनेकदा पालिकेने आवाहन केले होते; मात्र संबंधित वाहनांच्या मालकांकडून कोणतीच हालचाल न झाल्याने पालिकेने पुन्हा एकदा बेवारस वाहनांविरोधात कारवाई सुरू केली आहे.\nस्वच्छता मोहिमेत रस्त्यावरील बेवारस वाहनांचा अडथळा आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिला आहे.\nबेलापूर विभागातील १४ चारचाकी व दोन दुचाकी, नेरूळ विभागात पाच चारचाकी व दोन दुचाकी, वाशीत पाच चारचाकी, चार दुचाकी व एक तीनचाकी, तुर्भेत १७ चारचाकी, १८ दुचाकी व सहा तीनचाकी, कोपरखैरणेत ११ चारचाकी, घणसोलीत नऊ चारचाकी, ऐरोली विभागात ११ चारचाकी, दोन तीनचाकी व एक सहाचाकी, दिघा विभाग तीन चारचाकी व दोन सहाचाकी अशी ७५ चारचाकी, नऊ तीनचाकी, २६ दुचाकी अशा एकूण ११२ बेवारस वाहनांवर कारवाई केली. पालिकेच्या या कारवाईमुळे बेवारस वाहनांची संख्या कमी होईल.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T09:42:25Z", "digest": "sha1:DECV2QQFQ2JB3WHQK7U3WKXNEEDV5YJT", "length": 4785, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हनुवटी - विकिपीडिया", "raw_content": "\nमानवी चेहर्‍याच्या खालच्या भागाचे दृश्य: नाकपुड्या, ओठ व हनुवटी\nमानवी चेहर्‍याच्या सर्वांत खालच्या भागास हनुवटी (मराठी लेखनभेद: हनवटी ; इंग्लिश: Chin, चिन) म्हणतात. हिच्या वरच्या बाजूस ओठ असतात, तर खालच्या बाजूस गळा सुरू होतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-book-publication-of-ex-chancellor-ram-pradhan/articleshow/61811061.cms", "date_download": "2018-10-16T11:16:26Z", "digest": "sha1:ZTKHRAVYHS736CZWMZZG6KSS7JHIG66T", "length": 23769, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: nagpur : book publication of ex chancellor ram pradhan - न ऐकणारी व्यवस्था उधळून टाकू | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nन ऐकणारी व्यवस्था उधळून टाकू\n‘प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात सकारात्मक दृष्टिकोन शिकवला जात नाही का’, असा सवाल उपस्थित करीत, ‘न ऐकणारी व्यवस्था आपण उधळून लावू’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी प्रशासनाला फटकारले. प्रशासन लोकाभिमुख असायला हवे, सरकारचे हित, मर्यादा, जबाबदाऱ्यांची जाणीव ठेऊन प्रशासनाने काम करावे, असा सल्लाही गडकरी यांनी यावेळी दिला.\nमहाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांनी लिहिलेल्या ‘माझी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्यावतीने शंकरनगर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग, माजी खासदार दत्ता मेघे, डॉ. गिरीश गांधी आदी उपस्थित होते.\nसर्वसामान्यांच्या समस्या विचारात घेऊन प्रशासनाने काम करायला हवे. काम करताना सामाजिक भान ठेवणेही आवश्यक आहे. एकाच पद्धतीने चालणारी व्यवस्था बदलण्याची गरज आहे. मोठ्या पदावर असले तरी छोटी छोटी माणसे तुम्हाला शिकवत असतात. या सर्वांपासून शिकण्याची प्रवृत्ती हवी. ज्या व्यक्तीकडे ऐकण्याची प्रवृत्ती नसते तो लोकाभिमुख काम करू शकत नाही. प्रोटोकॉल फालतू आहे, याला काही महत्त्व नसल्याचेही गडकरी म्हणाले.\nरा. कृ. पाटील यांचे नाव पुसण्याचा ठराव नागपूर महापालिकेने केला, ही बाब आपल्याला कळतात महापालिकेत संपर्क साधून याची जाण करून दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. घडलेला इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचत नसल्याची खंतही गडकरी यांनी व्यक्त केली.\n‘विषय सोडूनच बोलणारे अधिक’\nविधानसभा, राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभेतही विषय सोडून बोलणाऱ्यांचीच संख्या अधिक असल्याचे गडकरी म्हणाले. विधानपरिषदेत भाषणाचा स्तर चांगला असतो. विधानपरिषदेत १८ वर्षांचा कार्यकाळ झाला, या कार्यकाळात झालेली अनेकांची भाषणे स्मरणात ठेवण्यासारखी आहेत, असे गडकरी म्हणाले.\nराम प्रधान यांच्यामुळेच विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. मराठवाड्यातून मुख्यमंत्री हवा, अशी शिफारस राम प्रधान यांनीच दिल्ली दरबारी केली होती, अशी माहिती यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. माझ्याकडे मात्र मंत्रिपद आल्यानंतर काहींनी खुरापती दाखवून मला राज्यपाल म्हणून पाठविण्यास भाग पाडल्याची खंतही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. शासकीय अधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधला जात नाही, तोपर्यंत चांगले काम होत नाही, असेही ते म्हणाले.\nराम प्रधान यांनी आपल्या पुस्तकात वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्याचा प्रसंगही मांडला आहे. हा प्रसंग मांडताना आपल्या नावाचा उल्लेख केला नाही, याबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी प्रधान यांचे आभार मानले. मात्र, त्यावेळी पवार यांच्यासोबत आपणही होतो, असे शिंदे यांनी सांगितले. ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्या वसंतदादांनी आपल्याला अर्थमंत्री बनविल्याची आठवणही शिंदे यांनी यावेळी सांगितली.\nथांबा, उद्या तुमची सत्ता येईल\nभाजपची सत्ता आली तेव्हापासून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली. ‘आम्हाला भाजपमध्ये घ्या’, असा आग्रह केला जातो. या लोकांनी थोडा धीर धरावा, त्यांचीही सत्ता येईल. आज आमची सत्ता तर उद्या तुमची सत्ता असेल. मात्र, लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, ही वास्तविकता आहे, असे गडकरी म्हणाले. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण याचा वारसा आहे, त्यामुळे विरोधकांशीही चांगले वागण्याचे संस्कार इथे पाहायला मिळतात. इतर राज्यांत विरोधकांशी हसले तरी आश्चर्याने बघितले जाते, असेही ते म्हणाले.म.टा. प्रतिनिधी, नागपूर\n‘प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात सकारात्मक दृष्टिकोन शिकवला जात नाही का’, असा सवाल उपस्थित करीत, ‘न ऐकणारी व्यवस्था आपण उधळून लावू’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी प्रशासनाला फटकारले. प्रशासन लोकाभिमुख असायला हवे, सरकारचे हित, मर्यादा, जबाबदाऱ्यांची जाणीव ठेऊन प्रशासनाने काम करावे, असा सल्लाही गडकरी यांनी यावेळी दिला.\nमहाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांनी लिहिलेल्या ‘माझी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्यावतीने शंकरनगर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग, माजी खासदार दत्ता मेघे, डॉ. गिरीश गांधी आदी उपस्थित होते.\nसर्वसामान्यांच्या समस्या विचारात घेऊन प्रशासनाने काम करायला हवे. काम करताना सामाजिक भान ठेवणेही आवश्यक आहे. एकाच पद्धतीने चालणारी व्यवस्था बदलण्याची गरज आहे. मोठ्या पदावर असले तरी छोटी छोटी माणसे तुम्हाला शिकवत असतात. या सर्वांपासून शिकण्याची प्रवृत्ती हवी. ज्या व्यक्तीकडे ऐकण्याची प्रवृत्ती नसते तो लोकाभिमुख काम करू शकत नाही. प्रोटोकॉल फालतू आहे, याला काही महत्त्व नसल्याचेही गडकरी म्हणाले.\nरा. कृ. पाटील यांचे नाव पुसण्याचा ठराव नागपूर महापालिकेने केला, ही बाब आपल्याला कळतात महापालिकेत संपर्क साधून याची जाण करून दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. घडलेला इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचत नसल्याची खंतही गडकरी यांनी व्यक्त केली.\n‘विषय सोडूनच बोलणारे अधिक’\nविधानसभा, राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभेतही विषय सोडून बोलणाऱ्यांचीच संख्या अधिक असल्याचे गडकरी म्हणाले. विधानपरिषदेत भाषणाचा स्तर चांगला असतो. विधानपरिषदेत १८ वर्षांचा कार्यकाळ झाला, या कार्यकाळात झालेली अनेकांची भाषणे स्मरणात ठेवण्यासारखी आहेत, असे गडकरी म्हणाले.\nराम प्रधान यांच्यामुळेच विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. मराठवाड्यातून मुख्यमंत्री हवा, अशी शिफारस राम प्रधान यांनीच दिल्ली दरबारी केली होती, अशी माहिती यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. माझ्याकडे मात्र मंत्रिपद आल्यानंतर काहींनी खुरापती दाखवून मला राज्यपाल म्हणून पाठविण्यास भाग पाडल्याची खंतही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. शासकीय अधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधला जात नाही, तोपर्यंत चांगले काम होत नाही, असेही ते म्हणाले.\nराम प्रधान यांनी आपल्या पुस्तकात वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्याचा प्रसंगही मांडला आहे. हा प्रसंग मांडताना आपल्या नावाचा उल्लेख केला नाही, याबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी प्रधान यांचे आभार मानले. मात्र, त्यावेळी पवार यांच्यासोबत आपणही होतो, असे शिंदे यांनी सांगितले. ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्या वसंतदादांनी आपल्याला अर्थमंत्री बनविल्याची आठवणही शिंदे यांनी यावेळी सांगितली.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nBrahMos: निशांत म्हणतो, अकाउंट हॅक केले\nब्रह्मोसचे दहा अधिकारी ‘रडार’वर\nखुशखबर, आता दारुही मिळणार घरपोच\nमतदारांनो, एका क्लिकवर शोधा नाव\nपरदेशी शिष्यवृत्तीतून ओबीसींना डच्चू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1न ऐकणारी व्यवस्था उधळून टाकू...\n2आप की नजरो ने समझा…...\n3नागरिकांनी थांबविले मेट्रोचे काम...\n4राजकारणातील व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे वाटचाल...\n5आत्मसंरक्षणासाठी शिका बॉक्सिंग : मेरी कोम...\n6बिबट्याने ठोकला गावात रात्रभर मुक्काम...\n7'आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांना आरक्षण नको'...\n8‘तात्या टोपेंनी तेवत ठेवली स्वातंत्र्याची ज्योत’...\n9अधिष्ठात्यांच्या वाहनाची एकाला धडक...\n10आत पुरस्कार, बाहेर बहिष्कार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/boney-kapoor-twitter-account-hack-34517", "date_download": "2018-10-16T10:19:30Z", "digest": "sha1:5DBZWXBYOQUQPHDHWPUXGFAJRLDPBMLO", "length": 9370, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "boney kapoor twitter account hack बोनी कपूर यांचे ट्‌विटर हॅंडल हॅक | eSakal", "raw_content": "\nबोनी कपूर यांचे ट्‌विटर हॅंडल हॅक\nशनिवार, 11 मार्च 2017\nमुंबई - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर यांचे ट्‌विटर हॅंडल हॅक झाले आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. सायबर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केल्याची माहिती उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी दिली. आरोपीने कपूर यांचे ट्‌विटर हॅंडल हॅक करून त्यांच्या परिचित व्यक्तींकडे उसने पैसे मागण्यास सुरवात केली. याबाबतची माहिती कपूर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पासवर्ड बदलला आणि पोलिसांकडे तक्रार केली.\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\n'अजुबा सायकलवर' तो अवलिया निघाला भारत भ्रमणाला…\nपाली : जगात विविध रेकाॅर्ड करण्यासाठी अनेकजन बहुविध प्रयोग करतात. मात्र पच्छिम बंगालमधील देबेंद्रनाथ बेरा हा देशभक्त सायकल चालक अापल्या \"अजुबा...\n‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांच्या दिवाळखोरीला स्थगिती\nमुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या ‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांच्या दिवाळखोरीविषयक प्रक्रियेला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) स्थगिती...\nकिती काळ सहन करायची ही दुर्गंधी\nनवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नाल्यात सोडतात. नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त...\nवायू प्रदूषणाचा विळखा वाढतोय\nमुंबई - राज्यातील विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर व सोलापूर शहरांतील वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे जागतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/web-technologies-064534f3-1977-4599-9dc5-b6825c6128e7", "date_download": "2018-10-16T09:52:50Z", "digest": "sha1:TW5RONRUVU5RRPREUTOMMKPUKG77OLF4", "length": 16040, "nlines": 455, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे Web Technologies पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 230 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nशैक्षणिक टप्पा मास्टर पदवी\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201403?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-10-16T09:54:16Z", "digest": "sha1:YFBBQD7POA6IHFBY3YRX4FJFALD7UC5H", "length": 13644, "nlines": 117, "source_domain": "aisiakshare.com", "title": " March 2014 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nचर्चाविषय \"स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी सकारात्मक दृष्टीकोन मांडला\" - वंदना खरेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 शुक्रवार, 07/03/2014 - 20:50\nपाककृती ब्रेड अँड बटर - भाग ६ 'आयरिश सोडा ब्रेड' रुची 33 रविवार, 09/03/2014 - 10:50\nचर्चाविषय व्यक्ती, इझम आणि मैत्री रमताराम 24 सोमवार, 10/03/2014 - 19:44\nललित नोकरदार..२ ऋषिकेश 15 बुधवार, 12/03/2014 - 11:49\nमौजमजा <पीएमएस उर्फ बाई गं, जरा बाजूला बस.> राजेश घासकडवी 24 गुरुवार, 13/03/2014 - 21:29\nमाहिती ६) काळजी स्वमग्नता एकलकोंडेकर 6 शनिवार, 15/03/2014 - 08:06\nललित भारताची प्रगती ८: घर राजेश घासकडवी 47 सोमवार, 17/03/2014 - 16:18\nललित ऐसी अक्षरे लेखन कार्यशाळा - प्रास्ताविक राजेश घासकडवी 73 गुरुवार, 20/03/2014 - 21:13\nललित शैक्षणीक वळण रामदास 38 बुधवार, 26/03/2014 - 16:51\nमाहिती भोजनकुतूहल - १ अरविंद कोल्हटकर 29 शुक्रवार, 28/03/2014 - 03:21\nचर्चाविषय . गवि 60 मंगळवार, 11/03/2014 - 14:15\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ११ मुक्तसुनीत 119 बुधवार, 26/03/2014 - 22:54\nललित पसारा शब्दाचा जनक - माझा एक शत्रू आनंद घारे 92 गुरुवार, 27/03/2014 - 10:06\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - १० ३_१४ विक्षिप्त अदिती 113 मंगळवार, 11/03/2014 - 00:26\nचर्चाविषय उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले\nललित ट्रोजन युद्ध भाग ३.४- लाकडी घोडा ऊर्फ ट्रोजन हॉर्स आणि ट्रॉयचा समूळ विनाश. बॅटमॅन 23 बुधवार, 12/03/2014 - 20:04\nचर्चाविषय काकस्पर्श ऊर्फ बाजूला बसलेली बाई मेघना भुस्कुटे 169 गुरुवार, 13/03/2014 - 15:18\nमौजमजा ऐसीकरांच्या बैलाला होssssss राजेश घासकडवी 140 रविवार, 16/03/2014 - 02:13\nललित गणितज्ञांच्या अद्भुत कथा – 9: काळाच्याही फार फार पुढे... प्रभाकर नानावटी 6 सोमवार, 17/03/2014 - 11:02\nललित ऐसी अक्षरे लेखन कार्यशाळा - व्यक्तिचित्रण - १ व्यक्तीचं दिसणं/जाणवणं राजेश घासकडवी 49 शुक्रवार, 21/03/2014 - 17:42\nचर्चाविषय सरसकटीकरण अजो१२३ 79 रविवार, 23/03/2014 - 20:45\nमाहिती आज: भाषा व नाटक (राजीव नाईक यांच्या भाषणांचा सारांश) राजेश घासकडवी 11 रविवार, 02/03/2014 - 22:24\nललित साहिर रामदास 38 रविवार, 09/03/2014 - 13:45\nमाहिती तत्र श्लोकचतुष्टयम्| अरविंद कोल्हटकर 24 शुक्रवार, 14/03/2014 - 01:46\nललित गणितज्ञांच्या अद्भुत कथा - 8: थेंबे थेंबे तळे साचे प्रभाकर नानावटी 5 सोमवार, 03/03/2014 - 11:55\nमौजमजा (त्यातल्या त्यात `खाणेबल' सिरीयल....) ३_१४ विक्षिप्त अदिती 53 सोमवार, 03/03/2014 - 23:09\nसमीक्षा 'अ‍ॅटलास श्रग्ग्ड'चा मराठी अनुवाद कविता महाजन 30 शुक्रवार, 07/03/2014 - 16:58\nमाहिती दूरचित्रवाणीवरील नवी क्रांती चंद्रशेखर 22 सोमवार, 10/03/2014 - 16:00\nछोट्यांसाठी बाळाची शर्यत- विदेश 2 गुरुवार, 13/03/2014 - 17:54\nपाककृती कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल सोकाजीरावत्रिलोकेकर 25 शुक्रवार, 14/03/2014 - 17:20\nकलादालन चित्रातून निघणारा अर्थ नितिन थत्ते 41 मंगळवार, 18/03/2014 - 21:14\nचर्चाविषय कशाला हवे आरक्षण \nललित .…;मगर तुम हमारे लहू से न खेलो श्रीरंजन आवटे 39 बुधवार, 19/03/2014 - 18:37\nमाहिती वेदना पुराण चंद्रशेखर 12 शुक्रवार, 28/03/2014 - 15:47\nचर्चाविषय भोजनकुतूहल : दृक-श्राव्य माध्यमं कान्होजी पार्थसारथी 9 शुक्रवार, 28/03/2014 - 23:42\nपाककृती कथा मुगोड्या (मुंग वड्या) टाकण्याची विवेक पटाईत 5 शनिवार, 29/03/2014 - 10:39\nललित पसारा आवरणे -एक अंधश्रद्धा अंतराआनंद 89 सोमवार, 31/03/2014 - 11:32\nललित अथ: वांगे पुराण विवेक पटाईत 38 शुक्रवार, 21/03/2014 - 08:58\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nकविता जुनी ओळख धनंजय 25 रविवार, 23/03/2014 - 20:41\nललित बंडू नि दिगु समाजसेवा करतात सचीन 8 शनिवार, 01/03/2014 - 19:54\nछोट्यांसाठी बाळू - विदेश 7 बुधवार, 05/03/2014 - 16:17\nललित होळी रे होळी \nचर्चाविषय 'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग ३ सुशेगाद 33 गुरुवार, 20/03/2014 - 09:34\nछोट्यांसाठी \"चिडकी चिऊताई -\" (बालकविता) विदेश 4 गुरुवार, 20/03/2014 - 14:14\nकविता . सुशेगाद 5 शनिवार, 22/03/2014 - 08:42\nललित डियर कोलटकर श्रीरंजन आवटे 8 बुधवार, 12/03/2014 - 03:07\nभटकंती मलंगगड हर्श 20 मंगळवार, 25/03/2014 - 18:11\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/piyush-goyal-rules-out-privatization-air-india-35769", "date_download": "2018-10-16T10:23:51Z", "digest": "sha1:OKFOODOWCJZTARTV7UKM3EDW56RMUVYP", "length": 12105, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Piyush Goyal rules out privatization of Air India एअर इंडियाचे खासगीकरण नाही | eSakal", "raw_content": "\nएअर इंडियाचे खासगीकरण नाही\nशनिवार, 18 मार्च 2017\n\"उदय' योजनेमुळे तमिळनाडूतील वीज कंपन्यांचा तोटा एका वर्षात 60 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. पुढील वर्षात त्या नफा नोंदविण्याची शक्‍यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये आता वीज सुधारणा सुरू करण्यात येणार आहेत.\n- पीयूष गोयल, केंद्रीय ऊर्जामंत्री\nमुंबई : तोट्यातील सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्याचे आक्रमक धोरण सरकारने आखले आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी दिली. प्रत्येक मोठ्या देशाकडे सरकारी विमान कंपनीची गरज असल्याचे सांगून त्यांनी एअर इंडियाच्या खासगीकरणाची शक्‍यता मात्र फेटाळून लावली.\nयेथे आज एका कार्यक्रमात गोयल म्हणाले, \"तोट्यातील सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्याचे आक्रमक धोरण सरकारने आखले आहे. यात हिंदुस्तान फोटो फिल्म्स ही पहिली सरकारी कंपनी असेल. याबाबत कामगार संघटना आणि भागधारकांशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात काही प्रमाणात प्रगती झालेली आहे.'' पुण्यातील औषध कंपनीची निर्गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍सचे नाव न घेता त्यांनी सांगितले.\nएअर इंडियाच्या खासगीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर गोयल म्हणाले, \"\"प्रत्येक मोठ्या देशाला सरकारी विमान कंपनीची गरज असते. एअर इंडियाची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. गेल्या वर्षी एअर इंडियाने नफा नोंदविला होता. आता वित्तीय पुनर्रचना आणि मार्गांची प्रभावी रचना करण्याची आवश्‍यकता आहे.'' सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे 72 हजार 500 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत यश मिळल्याने आर्थिक सुधारणांना आणखी वेग येण्याची शक्‍यता आहे.''\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-patient-suicide-96780", "date_download": "2018-10-16T10:24:42Z", "digest": "sha1:3FBLJFUGQN36KWOFPLFVXLOURAGX65XM", "length": 11931, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news patient suicide हृदयविकारग्रस्त रुग्णाची रुग्णालयात आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nहृदयविकारग्रस्त रुग्णाची रुग्णालयात आत्महत्या\nगुरुवार, 8 फेब्रुवारी 2018\nजुने नाशिक - \"डॉक्‍टर, मला मरायचे इंजेक्‍शन द्या', म्हणत देवळाली कॅम्प येथील किसन नाना पाटोळे (वय 56) यांनी संदर्भसेवा रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाच्या खिडकीतून उडी घेत बुधवारी (ता. 7) जीवनयात्रा संपवली. बुधवारी (ता. 7) दुपारी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. तीन दिवसांपूर्वी त्यांना हृदयाचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nमृत किसन पाटोळे यांना हृदयाचा त्रास जाणवत असल्याने कुटुंबीयांनी रविवारी (ता. 4) शालिमार येथील संदर्भसेवा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे हृदय 20 टक्केच काम करत असल्याने त्यांच्यावर रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्यावर 2012 मध्ये बायपास करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसांपासून पुन्हा हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनास पाठविला. वडिलांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने त्यांच्या मुलीचीही तब्येत बिघडली. डॉक्‍टरांनी तिच्यावर उपचार केले.\nकाही महिन्यांपूर्वी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात मूत्रपिंडाने त्रस्त रुग्णाने आजाराच्या नैराश्‍यातून खिडकीतून उडी घेत आत्महत्या केली होती. त्या घटनेची आजही रुग्णालयात चर्चा झाली. बुधवारी (ता. 7) पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली.\nरुग्णालयाच्या खिडक्‍या मोठ्या आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची संरक्षक जाळी नसल्याने खिडकीतून सहज उडी मारता येऊ शकते. दोन्ही रुग्णांनी खिडकीतूनच उडी मारून आत्महत्या केली.\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nजालन्यात चाकुने भोकसुन खून\nजालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एकाचा चाकूने भोकसुन खून झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठ वाजन्याच्या सुमारास उघडकीस आली आहे...\nप्रदूषण नियंत्रणासाठी ई-वाहने उपयुक्त\nपुणे - ‘‘शहरी अन्‌ ग्रामीण भागाची सांगड घातली, तर ‘मोबिलिटी’ खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल आणि त्यातून विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’’ असे प्रतिपादन...\nफुले जनआरोग्य योजना: कोल्हापुरातील चार रुग्णालये बडतर्फ\nकोल्हापूर - सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे व योजनेतूनही पैसे घेण्याचा दुहेरी लाभ उठविला गेला,...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_984.html", "date_download": "2018-10-16T10:06:23Z", "digest": "sha1:EGJWGOPVFNGZ6ZALC4IPIQDY57RQZH7Y", "length": 13217, "nlines": 122, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘बापूं’च्या विचारांवर काटकसरीने कारभार करू : नागवडे | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\n‘बापूं’च्या विचारांवर काटकसरीने कारभार करू : नागवडे\nबापूंनी {माजी आ. शिवाजीराव नागवडे} हयातभर शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे कार्य केले. सहकारी कारखानदारीत पारदर्शक आणि काटकसरीच्या कारभारासाठी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नागवडे कारखान्याचे नाव घेतले जाते. गेली पाच दशके बापूंनी आदर्शरित्या कारखान्याचे नेतृत्व केले. येत्या काळात बापूंच्या पद्धतीने त्यांच्याच आदर्श विचारांवर कारखान्याचा पारदर्शकपणे आणि काटकसरीने कारभार करू, अशी ग्वाही ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.\nनागवडे कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज (दि. १२) पार पडला. कारखान्याचे संस्थापक स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर कारखान्याचा पहिलाच समारंभ होता. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना बापूंनी खासगी कारखान्याचे सहकारी कारखान्यात रूपांतर केले. सदैव शेतकरी हिताचा विचार मांडला. बापूंची शिकवण आदर्श मानून कारखान्याचा कारभार यशस्वीपणे चालविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. यावर्षी कार्यक्षेत्रात ऊसाची कमतरता भासणार आहे. येत्या काळात सहकारी कारखानदारी टिकविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.\nज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले, स्व. बापूंनी कायमस्वरूपी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम केले. हजारो लोकांचे प्रपंच उभे करणाऱ्या कारखानदारीत राजकारण होऊ नये. नागवडे कारखान्याला कोणतीही अडचण आल्यास राजेंद्र नागवडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.\nजिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, केशव मगर, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, जिजाबापू शिंदे, राजू गोरे, राजकुमार पाटील, अरुण पाचपुते, सुनील भोस, सुभाष शिंदे, अनिल पाचपुते, सुरेखा लकडे, अंजली रोडे, लताबाई पाचपुते, विलास काकडे आदी यावेळी उपस्थित होते.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/04/blog-post.html", "date_download": "2018-10-16T10:12:09Z", "digest": "sha1:3OERZBN7IZBCMYF2AFYDNZT5KN7XIM4B", "length": 13349, "nlines": 206, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): \"मी मृत्युंजय मी संभाजी\"", "raw_content": "\n\"मी मृत्युंजय मी संभाजी\"\nचतुरस्र साहित्यिक आणि विद्वान संजय सोनवणी यांची \"मी मृत्युंजय मी संभाजी\" ही कादंबरी वाचून पूर्ण केली. मनात अनेक भावतरंग उठले आणि विचारांचेही कल्लोळ उसळले. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली तसेच अनेक प्रश्न नव्यानेच उद्भवले. खरेतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर किंवा एकंदरीत इतिहासावरच लिहिणे हे कमालीचे संवेदनशील झाले आहे. आणि या विषयावर ही कादंबरी लिहून सोनवणी यांनी एक धाडसच केले आहे.\nमुळात संजय सोनवणी हे एक बहुप्रतिभ व्यकिमत्व आहे. ते जसे थोर कादंबरीकार आहेत तसेच हाडाचे इतिहास संशोधकही आहेत. तरीही त्यांच्या काही कादंबर्‍या इतिहासावर बेतलेल्या असल्या तरी तो निखळ इतिहास नव्हे उदा. अखेरचा सम्राट, असूरवेद, आणि पानिपत, हिरण्यदुर्ग वगैरे. पण \"मी संभाजी\" या कादंबरीबाबत असे म्हणता येणार नाही. यातून लेखकाला इतिहासही सांगायचा आहे उदा. अखेरचा सम्राट, असूरवेद, आणि पानिपत, हिरण्यदुर्ग वगैरे. पण \"मी संभाजी\" या कादंबरीबाबत असे म्हणता येणार नाही. यातून लेखकाला इतिहासही सांगायचा आहे आणि तो ही उघडा नागडा आणि तो ही उघडा नागडा त्यामुळे ऐतिहासिक दृष्टीने विचार करताही ही कादंबरी दुर्लक्षित करता येणार नाही.\nतसे पाहता काही वर्षांपूर्वी सोनवणी यांनी ब्लॉगवर संभाजी महाराजांच्या संदर्भात प्रदीर्घ लेख लिहिला होता. मला वाटते तो कुठल्यातरी पत्रकात छापूनही आला असेल. या कादंबरीला त्या लेखाची पार्श्वभूमी नक्कीच आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी काही नवीन मते मांडली आहेत. ती खूपच संवेदनशील आहेत. वाचकांनी ती मुळातूनच वाचावीत.\nही कादंबरी सोनवणी यांनी संभाजी राजांच्या मुखातून कवी कलशाला उद्देशून वदवली आहे. कादंबरी केवळ एकशे पंचवीस पानांची असून तिच्यात संभाजी राजे पकडले गेल्यापासून त्यांची क्रूर हत्या होईपर्यंतचा प्रवास फक्त वर्णिलेला आहे. तो ही तपशीलात जाऊन किंवा प्रचंड वर्णनांनी शब्दबंबाळ करून नव्हे. तरीही या कादंबरीत संभाजी राजांच्या जीवनाचा अर्क उतरलेला आहे. भाषा अत्यंत प्रवाही आणि काव्यमय आहे. हे एक मुक्तछंदातले गद्य काव्यच आहे. मात्र ही कादंबरी पूर्ण आकलन होण्यासाठी संभाजी महाराजांच चरित्र आणि इतिहासाची थोडीतरी पूर्वजाण असणे गरजेचे आहे. अन्यथा कलश, अकबर, काझी हैदर, प्रल्हाद निराजी, अगदी मुकबर्र खान यांचे संदर्भ काहीच कळणार नाहीत. मुळात कोणतीही ऐतिहासिक कादंबरी वाचायला किमान ऐतिहासिक ज्ञान आणि आवड ही पूर्वअटच असते.\n- प्रा. दादासाहेब मारकड\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nअनुत्पादक कर्जांची मानवनिर्मित समस्या\nव्यापार युद्धाच्या जागतीक झळा\n\"मी मृत्युंजय मी संभाजी\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-20-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-21-%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-16T10:24:01Z", "digest": "sha1:2LNX3PISJ2DHEQD7R5GCHWBWRT3O54NE", "length": 8444, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गीरच्या जंगलात 20 दिवसात 21 सिंहांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगीरच्या जंगलात 20 दिवसात 21 सिंहांचा मृत्यू\nगीर: आशियातील सिंहांचे एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या गीरमधील 21 सिंहांचा गेल्या 20 दिवसात मृत्यू झाला आहे. हे सगळेच सिंह अकस्मात आजारी पडून मृत पावले पण त्यांच्या आजाराची कारणं मात्र स्पष्ट झालेली नाहीत. सिहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीर जंगलात 20 सप्टेंबरपासून आतापर्यंत अनेक सिंहांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी वनविभागाने जसधर पशु सेवा केंद्रातील अजून 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. यासोबत मृत सिंहांचा आकडा 21 वर पोहोचला आहे. एका धोकादायक व्हायरसमुळे सिंहाचा मृत्यू होत असल्याचं सांगितलं जात आहे. याच व्हायरसमुळे तंजानिया येथे 1994 मध्ये एक हजार सिंहांचा मृत्यू झाला होता.\n12 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान गीरमधील दालखानिया परिसरातील 10 सिंहांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर याच भागात आणखी दहा सिंह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आढळले . या सिंहांना उपचारासाठी जसधर ऍनिमल केअर सेंटरला नेण्यात आले. तेथे या सर्व सिंहांचा अवघ्या 10 दिवसांत मृत्यू झाला. या 21ही सिंहांचे रक्त पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मेलेल्या 21 पैकी चार सिंहांना सीडीव्ही व्हायरसची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्हायरस कुत्र्यांमधून सिंहांपर्यंत पोहोचला. टान्झानियामध्ये हा व्हायरस 1994 मध्ये पसरला होता आणि त्यामुळे सिंहांची एक प्रजातीच नष्ट झाली होती. तर इतर सिंहांचा मृत्यू याच व्हायरसने झाला आहे की नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. या भागातील उर्वरित 31 सिंहांना वाचवण्यासाठी तात्पुरतं जामवाला रेस्क्‍यू सेंटरला हलवण्यात आलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबरं झालं मोदी भ्रष्टाचारात अडकले: मसूद अजहर\nNext articleपंतप्रधान मोदी 19 ला शिर्डीत\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T10:25:32Z", "digest": "sha1:LMBPPJQYFGVEBGJYAGPNV75J3FGEDIYU", "length": 10609, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजकारण्यांबरोबर पोलिसांवरील विश्‍वास उडाला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजकारण्यांबरोबर पोलिसांवरील विश्‍वास उडाला\nराजगुरूनगर न्यायालायत पालकमंत्री बापट यांचे प्रतिपादन\nराजगुरुनगर- राजकारण्यांबरोबरच पोलिसांवरचाही विश्‍वास उडाला असून केवळ न्यायदेवतेवर विश्‍वास आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.\nपालकमंत्री गिरीश बापट हे राजगुरुनगर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमासाठी राजगुरुनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाला भेट दिली. त्यावेळी खेड तालुका बार असोशिअशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. याप्रसंगी मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टेपाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, राजगुरुनगर बार असोशिअशनचे अध्यक्ष ऍड. दिलीप करंडे, ऍड. किरण झिंझुरके, ऍड. अनिल राक्षे, ऍड. पोपटराव तांबे, ऍड. रामचंद्र घोलप, ऍड. चंद्रकांत सांडभोर, ऍड. संदीप भोसले, ऍड. वैभव कर्वे, ऍड. प्रदीप उमाप, ऍड. गणेश सांडभोर, ऍड. सुभाष करंडे, ऍड. बाळासाहेब लिंभोरे, ऍड. मनीषा टाकळकर, ऍड. अश्‍विनी मडके, ऍड. स्वाती आचार्य, ऍड. मोहिनी केदारी यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते.\nगिरीश बापट म्हणाले की, लहान असताना वकील व्हायची खूप इच्छा होती. त्याबरोबरच हॉटेल मालक किंवा प्राध्यापक होण्याची खूप इच्छा होती मात्र, ही तीनही स्वप्न पूर्ण झाली नाहीत. त्यापलीकडचे क्षेत्र असलेल्या राजकारणात पडलो. वकील होणे जमले नाही मात्र, वकिलांची वकिली मात्र करत आहे. असा उपरोधिक सवाल केला. कोणतेही काम तत्पर होत नाही त्यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा असतो तो केला तरच कामे मार्गी लागतात, प्रश्‍न सुटतात. जनतेचे अनेक प्रश्‍न केवळ चिठ्ठीवर सोडविणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात असू द्या काम प्रामाणिकपणे केल्यास यश मिळते. समाजात वकील हा घटक सर्वच क्षेत्रात प्रतिष्ठीत आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम झाले पाहिजे. राजगुरुनगर शहरात कोर्टातील अनेक प्रलंबित समस्या सोडवण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप उमाप तर वैभव कर्वे यांनी आभार मानले.\nराजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात 9 कोर्टांचे कामकाज चालत आहेत त्यांना पुरेशा सुविधा नाहीत. कोर्टात काम करणे जिकिरीचे जाते. खेड, आंबेगाव, जुन्नर या तीन तालुक्‍यातील खटल्यांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्‍यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात आले असल्याने कामगांचे प्रश्‍न वाढले आहेत. ते सोडविण्यासाठी तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी कामगार कोर्ट सुरु करावे, न्यायाधीशांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी शहरालगत असलेली चासकमान प्रकल्पाजवळची जागा उपलब्ध करून द्यावी. सेशन कोर्ट असल्याने आरोपी संख्या अधिक असल्याने राजगुरूनगर शहरात आरोपींसाठी जेल बांधावे, अशी मागणी वकिलांच्यावतीने खेड बार असोशिअशनचे अध्यक्ष ऍड. दिलीप करंडे यांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाडेकरुंची माहिती न दिल्यास होणार कारवाई\nNext articleजलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीसाठी लवकरच बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://asachkahimalasuchalele.blogspot.com/2015/03/blog-post_77.html?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive2&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1454313600000&toggleopen=MONTHLY-1425196800000", "date_download": "2018-10-16T10:56:41Z", "digest": "sha1:NNDPWS7QSV7IQBKLR5HGPKCNB7SAQQPK", "length": 2985, "nlines": 79, "source_domain": "asachkahimalasuchalele.blogspot.com", "title": "असच काही मला सुचलेले ..: उन्हात..", "raw_content": "\nअसच काही मला सुचलेले ..\nवाटलं नव्हत वसंताला असा बहार येईल.. वाटलं नव्हत पानझडित झाडाला पालवी येईल.. वाटलं नव्हत माझी पण कविता असेल.. अन ती माझी होण्याआधी मी तिची झालेली असेल..\nकृपया एक सूचना : माझ्या ब्लोग मध्ये लिहिलेल्या माझ्या कवितांचा अन कवितेत आढळलेल्या घटनांचा माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही आहे.. अन तसा आढळल्यास तो फक्त एक योगायोग समजावा.. :)\nजे काही ते फक्त तुझ्याचसाठी..\nगद्यात न मांडता येणारे पद्यात..\nनिघालेले काळजातून थेट.. तुम्हासाठी चारोळींची भेट..\nअसच काही मला सुचले.. आता तुमच्या ब्लॉग वर..\n(c)2009 असच काही मला सुचलेले ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_300.html", "date_download": "2018-10-16T09:37:07Z", "digest": "sha1:4GEBBSRLQUS5QAM6HLHFQ7RW6UMH2IJY", "length": 12116, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वाईत शाळकरी मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत तिघांविरुध्द गुन्हा दाखल | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nवाईत शाळकरी मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत तिघांविरुध्द गुन्हा दाखल\nवाई (प्रतिनिधी) : सात वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरेबाझार झोपडपट्टी, सिध्दनाथवाडी येथील सागर सुरेश जाधव (वय 20) व दोन अल्पवयीन (सर्व रा. गुरेबाझार झोपडपट्टी) या तिघांना वाई पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरोधात बाललैगिंग अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीवर सातारच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अटक केलेल्या संशयितांनी शुक्रवार, दि. 6 रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिडित मुलीला व्हाईटनर ओढायला जाऊ या असं सांगून तिला एसटी स्टॅड परिसरातील झाडीत नेले. तेथे पीडित मुलीला व्हाईटनर ओढायला दिला. काही वेळानंतर मुलीला गुंगी आल्यावर तिघांनी तिच्यावर जबरदस्ती करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पिढीत मुलीने याबाबतची कल्पना तिच्या आईला दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना झोपडपटीतून अटक केली. मुलीच्या अंगावर जखमा झाल्याने व मानसिक धक्का बसल्याने तिच्यावर सातारच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तिन्ही संशयिताच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सपोनि बबन येडगे करत आहेत\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi06-18.htm", "date_download": "2018-10-16T10:56:11Z", "digest": "sha1:RIEDRYB2Z5WYSMWPJQVDRZNLFULOK22S", "length": 27465, "nlines": 251, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - षष्ठः स्कन्धः - अष्टादशोऽध्यायः", "raw_content": "\nशिवप्रसादेन लक्ष्मीद्वारा भगवत्याः समाराधनवर्णनम्\nइति शप्ता भगवता सिन्धुजा कोपयोगतः \nकथं सा वडवा जाता रेवन्तेन च किं कृतम् ॥ १ ॥\nसंस्थितैकाकिनी बाला परोषित्पतिका यथा ॥ २ ॥\nकालं कियन्तमायुष्मन् वियुक्ता पतिना रमा \nसंस्थिता विजनेऽरण्ये किं कृतं च तया पुनः ॥ ३ ॥\nसमागमं कदा प्राप्ता वासुदेवस्य सिन्धुजा \nपुत्रः कथं तया प्राप्तो नारायणवियुक्तया ॥ ४ ॥\nश्रोतुकामोऽस्मि विप्रेन्द्र कथाख्यानमनुत्तमम् ॥ ५ ॥\nइति पृष्टस्तदा व्यासः परीक्षित्तनयेन वै \nकथयामास भो विप्राः कथामेतां सुविस्तराम् ॥ ६ ॥\nशृणु राजन् प्रवक्ष्यामि कथां पौराणिकीं शुभाम् \nपावनीं सुखदां कर्णे विशदाक्षरसंयुताम् ॥ ७ ॥\nरेवन्तस्तु रमां दृष्ट्वा शप्ता देवेन कामिनीम् \nभयार्तः प्रययौ दूरात्प्रणम्य जगतां पतिम् ॥ ८ ॥\nपितुः सकाशं त्वरितो वीक्ष्य कोपं जगत्पतेः \nनिवेदयामास कथां भास्कराय स शापजाम् ॥ ९ ॥\nदुःखिता सा रमा देवी प्रणम्य जगदीश्वरम् \nआज्ञप्ता मानुषं लोकं प्राप्ता कमललोचना ॥ १० ॥\nसूर्यपत्‍न्या तपस्तप्तं यत्र पूर्वं सुदारुणम् \nतत्रैव सा ययावाशु वडवारूपधारिणी ॥ ११ ॥\nसर्वकामप्रदे स्थाने सुरम्यवनमण्डिते ॥ १२ ॥\nतत्र स्थिता महादेवं शङ्करं वाञ्छितप्रदम् \nदध्यौ चैकेन मनसा शूलिनं चन्द्रशेखरम् ॥ १३ ॥\nकर्पूरगौरदेहाभं नीलकण्ठं त्रिलोचनम् ॥ १४ ॥\nकपालमालाकलितं नागयज्ञोपवीतिनम् ॥ १५ ॥\nसागरस्य सुता कृत्वा हयीरूपं मनोहरम् \nतस्मिंस्तीर्थे रमादेवी चकार दुश्चरं तपः ॥ १६ ॥\nध्यायमाना परं देवं वैराग्यं समुपाश्रिता \nदिव्यं वर्षसहस्रं तु गतं तत्र महीपते ॥ १७ ॥\nप्रत्यक्षोऽभून्महेशानः पार्वतीसहितः प्रभुः ॥ १८ ॥\nतत्रैत्य सगणः शम्भुस्तामाह हरिवल्लभाम् \nतपस्यन्तीं महाभागामश्विनीरूपधारिणीम् ॥ १९ ॥\nकिं तपस्यसि कल्याणि जगन्मातर्वदस्व मे \nसर्वार्थदः पतिस्तेऽस्ति सर्वलोकविधायकः ॥ २० ॥\nहरिं त्यक्त्वाद्य मां कस्मात्स्तौषि देवि जगत्पतिम् \nवासुदेवं जगन्नाथं भुक्तिमुक्तिप्रदायकम् ॥ २१ ॥\nवेदोक्तं वचनं कार्यं नारीणां देवता पतिः \nनान्यस्मिन्सर्वथा भावः कर्तव्यः कर्हिचित्‌क्वचित् ॥ २२ ॥\nपतिशुश्रूषणं स्त्रीणां धर्म एव सनातनः \nयादृशस्तादृशः सेव्यः सर्वथा शुभकाम्यया ॥ २३ ॥\nनारायणस्तु सर्वेषां सेव्यो योग्यः सदैव हि \nतं त्यक्त्वा देवदेवेशं किं मां ध्यायसि सिन्धुजे ॥ २४ ॥\nआशुतोष महेशान शप्ताहं पतिना शिव \nमां समुद्धर देवेश शापादस्माद्दयानिधे ॥ २५ ॥\nतदोक्तं हरिणा शम्भो शापानुग्रहकारणम् \nविज्ञप्तेन मया कामं दयायुक्तेन विष्णुना ॥ २६ ॥\nयदा ते भविता पुत्रस्तदा शापस्य मोक्षणम् \nभविष्यति च वैकुण्ठवासस्ते कमलालये ॥ २७ ॥\nआराधितो मया देव त्वं सर्वार्थप्रदायकः ॥ २८ ॥\nपतिसङ्गं विना पुत्रं देवदेव लभे कथम् \nस तु तिष्ठति वैकुण्ठे त्यक्त्वा वामामनागसम् ॥ २९ ॥\nवरं मे देहि देवेश यदि तुष्टोऽसि शङ्कर \nतव तस्य द्विधा भावो नास्ति नूनं कदाचन ॥ ३० ॥\nमयैतद्‌गिरिजाकान्त ज्ञातं पत्युः पुरो हर \nयस्त्वं योऽसौ पुनर्योऽसौ स त्वं नास्त्यत्र संशयः ॥ ३१ ॥\nएकत्वं च मया ज्ञात्वा मया ते स्मरणं कृतम् \nअन्यथा मम दोषस्त्वामाश्रयन्त्या भवेच्छिव ॥ ३२ ॥\nकथं ज्ञातस्त्वया देवि मम तस्य च सुन्दरि \nऐक्यभावो हरेर्नूनं सत्यं मे वद सिन्धुजे ॥ ३३ ॥\nएकत्वं च न जानन्ति देवाश्च मुनयस्तथा \nज्ञानिनो वेदतत्त्वज्ञाः कुतर्कोपहताः किल ॥ ३४ ॥\nमद्‌भक्ता वासुदेवस्य निन्दका बहवस्तथा \nविष्णभक्तास्तु बहवो मम निन्दापरायणाः ॥ ३५ ॥\nभवन्ति कालभेदेन कलौ देवि विशेषतः \nकथं ज्ञातस्त्वया भद्रे दुर्ज्ञेयो ह्यकृतात्मभिः ॥ ३६ ॥\nसर्वथा त्वैक्यभावस्तु हरेर्मम च दुर्लभः \nइति सा शम्भुना पुष्टा तुष्टेन हरिवल्लभा ॥ ३७ ॥\nवृत्तान्तं तस्य विज्ञातं प्रवक्तुमुपचक्रमे \nशिवं प्रति रमा तत्र प्रसन्नवदना भृशम् ॥ ३८ ॥\nएकदा देवदेवेश विष्णुर्ध्यानपरो रहः \nदृष्टो मया तपः कुर्वन्पद्मासनगतो यदा ॥ ३९ ॥\nतदाहं विस्मिता देवं तमपृच्छं पतिं किल \nप्रबुद्धं सुप्रसन्नं च ज्ञात्वा विनयपूर्वकम् ॥ ४० ॥\nदेवदेव जगन्नाथ यदाहं निर्गतार्णवात् \nमथ्यमानात्सुरैर्दैत्यैः सर्वैर्ब्रह्मादिभिः प्रभो ॥ ४१ ॥\nवीक्षिताश्च मया सर्वे पतिकामनया तदा \nवृतस्त्वं सर्वदेवेभ्यः श्रेष्ठोऽसीति विनिश्चयात् ॥ ४२ ॥\nत्वं कं ध्यायसि सर्वेश संशयोऽयं महान्मम \nप्रियोऽसि कैटभारे मे कथयस्व मनोगतम् ॥ ४३ ॥\nशृणु कान्ते प्रवक्ष्यामि यं ध्यायामि सुरोत्तमम् \nआशुतोषं महेशानं गिरिजावल्लभं हृदि ॥ ४४ ॥\nध्यायाम्यहं च देवेशं शङ्करं त्रिपुरान्तकम् ॥ ४५ ॥\nशिवस्याहं प्रियः प्राणः शङ्करस्तु तथा मम \nउभयोरन्तरं नास्ति मिथः संसक्तचेतसोः ॥ ४६ ॥\nनरकं यान्ति ते नूनं ये द्विषन्ति महेश्वरम् \nभक्ता मम विशालाक्षि सत्यमेतद्‌ब्रवीम्यहम् ॥ ४७ ॥\nइत्युक्तं देवदेवेन विष्णुना प्रभविष्णुना \nएकान्ते किल पृष्टेन मया शैलसुताप्रिय ॥ ४८ ॥\nतस्मात्त्वां वल्लभं विष्णोर्ज्ञात्वा ध्यातवती ह्यहम् \nतथा कुरु महेशान यथा मे प्रियसङ्गमः ॥ ४९ ॥\nइति श्रियो वचः श्रुत्वा प्रत्युवाच महेश्वरः \nतामाश्वास्य प्रियैर्वाक्यैर्यथार्थं वाक्यकोविदः ॥ ५० ॥\nस्वस्था भव पृथुश्रोणि तुष्टोऽहं तपसा तव \nसमागमस्ते पतिना भविष्यति न संशयः ॥ ५१ ॥\nआगमिष्यति ते कामं पूर्णं कर्तुं मयेरितः ॥ ५२ ॥\nतथाहं प्रेरयिष्यामि तं देवं मधुसूदनम् \nयथासौ हयरूपेण त्वामेष्यति मदातुरः ॥ ५३ ॥\nपुत्रस्ते भविता सुभ्रु नारायणसमः क्षितौ \nभविष्यति स भूपालः सर्वलोकनमस्कृतः ॥ ५४ ॥\nसुतं प्राप्य महाभागे त्वं तेन पतिना सह \nगन्तासि देवि वैकुण्ठं प्रिया तस्य भविष्यसि ॥ ५५ ॥\nएकवीरेति नाम्नासौ ख्यातिं यास्यति ते सुतः \nतस्मात्तु हैहयो वंशो भुवि विस्तारमेष्यति ॥ ५६ ॥\nपरं तु विस्मृतासि त्वं हृदिस्थां परमेश्वरीम् \nमदान्धा मत्तचित्ता च तेन ते फलमीदृशम् ॥ ५७ ॥\nशरणं याहि सर्वात्मभावेन जलधेः सुते ॥ ५८ ॥\nअन्यथा तव चित्तं तु कथं गच्छेद्धयोत्तमे \nइति दत्त्वा वरं देव्यै भगवाञ्छैलजापतिः ॥ ५९ ॥\nअन्तर्धानं गतः साक्षादुमया सहितः शिवः \nसापि तत्रैव चार्वङ्गी संस्थिता कमलासना ॥ ६० ॥\nध्यायन्ती चरणाम्भोजं देव्याः परमशोभनम् \nदेवासुरशिरोरत्‍ननिघृष्टनखमण्डलम् ॥ ६१ ॥\nप्रेमगद्‌गदया वाचा तुष्टाव च मुहुर्मुहुः \nप्रतीक्षमाणा भर्तारं हयरूपधरं हरिम् ॥ ६२ ॥\nजनमेजय म्हणाला, ''हे मुने, लक्ष्मी घोडी कशी झाली ती पतिविना कोठे राहात होती ती पतिविना कोठे राहात होती ती त्या हरीशिवाय किती दिवस राहिली ती त्या हरीशिवाय किती दिवस राहिली तिने पुढे काय केले तिने पुढे काय केले ती पुनः वासुदेवाकडे केव्हा गेली ती पुनः वासुदेवाकडे केव्हा गेली तिला पुत्रलाभ केव्हा झाला तिला पुत्रलाभ केव्हा झाला हे आपण मला सांगा.''\nव्यास म्हणाले, ''विष्णूने आपल्या पत्नीला शाप दिल्यामुळे तो रेवंत भयभीत झाला. त्याने लांबूनच त्या हरीला प्रणाम केला. तो सत्वर निघून गेला. त्याने आपल्या पित्यास सर्व वृत्तांत निवेदन केला.\nलक्ष्मीने विष्णूला वंदन केले व ती सत्वर मृत्युलोकी गेली. जेथे सूर्यपत्नीने तप केले होते तेथे ती घोडीच्या रूपाने राहू लागली. तेथे राहून तिने भगवान शंकराचे ध्यान केले. पंचमुख, दहा हात, अर्धा देह गौरीचा कर्पुरतुल्य वर्ण, नीलकंठ, त्रिनेत्र अशा महादेवाचे तिने चिंतन केले. घोडीच्या रूपाने राहून लक्ष्मीने दारुण तप केले.\nहजार वर्षांनी महादेव प्रसन्न झाला व पार्वतीसह तेथे येऊन लक्ष्मीला म्हणाला, \"हे कल्याणी, तू कशासाठी तप करीत आहेस तुझा पती जगात श्रेष्ठ असून सर्वज्ञ आहे. तेव्हा त्या मुक्तिदायक श्रीहरीला सोडून तू माझे का ध्यान करीत आहेस तुझा पती जगात श्रेष्ठ असून सर्वज्ञ आहे. तेव्हा त्या मुक्तिदायक श्रीहरीला सोडून तू माझे का ध्यान करीत आहेस पती हेच स्त्रियांचे दैवत आहे. पतिसेवा हाच स्त्रियांचा धर्म आहे. भगवान नारायणाचीच सर्वांनी सेवा करावी असे असताना तू माझे चिंतन का करतेस पती हेच स्त्रियांचे दैवत आहे. पतिसेवा हाच स्त्रियांचा धर्म आहे. भगवान नारायणाचीच सर्वांनी सेवा करावी असे असताना तू माझे चिंतन का करतेस \nलक्ष्मी म्हणाली, ''हे महेश्वरा, पतीने मला शाप दिल्यामुळे मी आपणाला शरण आले आहे. मला शापमुक्त करा. मला उःशाप सांगताना विष्णू म्हणाले, \"तुला पुत्र झाल्यावर तू शापमुक्त होशील. नंतर तुझे वैकुंठात वास्तव्य घडेल.\" त्यांच्या या शब्दावरून मी तप करीत आहे. तुमची आराधना करीत आहे. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. पति समागमाशिवाय मला पुत्रलाभ होणार नाही. सांप्रत ते वैकुंठात आहेत. माझा पती व तू यात द्वैत नाही. हे त्रिपुरनाशका, तुम्ही दोघामध्ये ऐक्य असल्याचे मी श्रीहरीकडूनच ऐकले आहे. म्हणून तू माझी इच्छा पूर्ण कर.''\nशिव म्हणाले, ''हे देवी, आमच्यातील हा ऐक्यभाव तुला कसा समजला कारण देव, ऋषी, ज्ञानी हे सुद्धा आमच्यातील ऐक्य जाणत नाहीत. तेव्हा इतरांना समजण्यास दुर्लभ असा आमच्यातील ऐक्यभाव तुला कसा माहीत झाला कारण देव, ऋषी, ज्ञानी हे सुद्धा आमच्यातील ऐक्य जाणत नाहीत. तेव्हा इतरांना समजण्यास दुर्लभ असा आमच्यातील ऐक्यभाव तुला कसा माहीत झाला \nलक्ष्मी प्रसन्न मनाने म्हणाली, ''हे देवा, एकदा एकांतात हरी पद्मासन घालून ध्यान करीत होते. तेव्हा विस्मित होऊन मी विचारले, \"हे देवाधिदेवा, समुद्रमंथनातून मी बाहेर आल्यावर सर्व देवांना प्रथम अवलोकन केले. त्यात आपण सर्वश्रेष्ठ आहात असे मला वाटले. म्हणून मी आपला स्वीकार केला. असे असता आपण कोणाचे ध्यान करीत आहात, हे मला सांगा.''\nविष्णू म्हणाले, ''हे कांते, सत्वर संतुष्ट होणार्‍या त्या गिरिजावल्लभाचे मी ध्यान करीत आहे. कधी कधी तो माझे ध्यान करतो. मी त्या शिवाचा प्रिय प्राण आहे. तसाच तोही माझा प्रिय प्राणच आहे. तेव्हा आम्हा उभयतांत भेद नाही. महेश्वराचा द्वेष करणारे माझाच द्वेष करतात.\"\n\"तेव्हा विष्णूनेच हे मला सांगितले आहे. आपण विष्णूला प्रिय आहात म्हणून मी आपले ध्यान केले. म्हणून माझ्या पतीशी माझा संयोग होईल असे सत्वर करा.\"\nसंभाषणातले गर्भित जाणणार्‍या महेश्वराने तिला आश्वासन दिले. तो म्हणाला, \"तुझ्या तपामुळे मी संतुष्ट झालो आहे. माझ्या प्रेरणेने प्रत्यक्ष हरी अश्वरूपाने तुजकडे येईल. तो कामविव्हल होऊन तुझ्याशी समागम करील अशी मी प्रेरणा देईन. तुला त्याच्याचसारखा तेजस्वी पुत्र होईल.\nपुत्रप्राप्तीनंतर तू पतीसह वैकुंठात जाशील. हयग्रीव या नावाने तो पुत्र कीर्तिवान होईल. त्याच्यापासून पुढे हैहय वंश भूतलावर विस्तार पावेल.''\nलक्ष्मीला वर दिल्यावर शंकर पार्वतीसह अंतर्धान पावले. लक्ष्मीने मनात त्या श्रीहरीचे चिंतन केले. ती त्याचे नित्य स्तवन करू लागली.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे\nशिवप्रसादेन लक्ष्मीद्वारा भगवत्याः समाराधनवर्णनं नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-i-also-love-pakistan-says-manishankar-97633", "date_download": "2018-10-16T10:33:31Z", "digest": "sha1:2ZCS2VOGETKKGZ42LYIPYCAOOPSZDXHH", "length": 10726, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National news I also love pakistan says Manishankar A माझे पाकिस्तानवरही प्रेम : मणिशंकर अय्यर | eSakal", "raw_content": "\nमाझे पाकिस्तानवरही प्रेम : मणिशंकर अय्यर\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\n''भारतावर माझे जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम पाकिस्तानवरही आहे.''\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर काँग्रेसने निलंबित केलेले नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ''भारतावर माझे जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम पाकिस्तानवरही आहे,'' असे वक्तव्य अय्यर यांनी केले आहे.\nकराची येथे एका कार्यक्रमात अय्यर बोलत होते. ते म्हणाले, ''कोणत्याही अटी-शर्तीविना चर्चा करत राहणे. हाच भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याचा एकमेव पर्याय आहे. चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न योग्यच आहे. पण नवी दिल्लीकडे हे धोरण नाही,'' अशी टीकाही अय्यर यांनी केली. तसेच ''भारत-पाकिस्तानने एकत्र बसून चर्चेद्वारे प्रश्न सोडविणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.\nभारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायचे असेल तर दोन्ही देशांत चर्चा व्हायला पाहिजे, असे सांगतानाच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुकही केले.\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nमराठा सेवा संघाची उत्तर भारताची धुरा प्रदीप पाटील यांच्यावर\nमुंबई : दिल्लीतील व्यावसायिक प्रदीप पाटील यांची मराठा सेवा संघाच्या उत्तर भारत कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/leave-womens-who-adopt-child-35828", "date_download": "2018-10-16T10:40:58Z", "digest": "sha1:BP3WEVIDAYRT4JI7EBKM3U5V7TWXFVJA", "length": 13518, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "leave for women's who adopt child मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा | eSakal", "raw_content": "\nमूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा\nरविवार, 19 मार्च 2017\nइगतपुरी- एक वर्षाआतील वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची भरपगारी विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व कृषी व बिगरकृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, तसेच शासकीय व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.\nइगतपुरी- एक वर्षाआतील वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची भरपगारी विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व कृषी व बिगरकृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, तसेच शासकीय व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.\nपूर्वी अनाथालय किंवा अनाथाश्रमांमधून मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 90 दिवसांची विशेष रजा दिली जात होती; परंतु अनाथालयातून किंवा अनाथाश्रमातून मूल दत्तक घेणे आणि स्वत:चे मूल नसणे या दोन्ही अटी आता रद्द करण्यात आल्या. आता दोनपेक्षा कमी अपत्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्याने मूल दत्तक घेतले, तरी तिला विशेष रजेचा लाभ मिळणार आहे.\nद्र सरकारने अलीकडेच मूल दत्तक घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजेप्रमाणे 180 दिवस मुलाच्या संगोपनासाठी विशेष रजा देण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर वित्त विभागाने या संदर्भातील आदेश 15 मार्चपासून जारी करण्यात आला. सेवा दोन वर्षांपेक्षा कमी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची झाली आहे, अशा महिलांनी मूल दत्तक घेऊन विशेष रजेचा लाभ घेतला असल्यास त्यांना शासनाची दोन वर्षे सेवा करणे बंधनकारक राहणार आहे.\nदत्तक घेण्याच्या तारखेस मुलाचे वय एक वर्षाच्या आत असेल तर महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची विशेष रजा मिळणार आहे. एक वर्षापेक्षा जास्त व तीन वर्षांपेक्षा कमी वय असलेले मूल दत्तक घेतल्यास 90 दिवसांच्या रजेचा लाभ मिळेल. आधीच्या निर्णयाप्रमाणे ज्या महिला दत्तक मूल घेतल्याच्या कारणास्तव 90 दिवसांच्या रजेवर आहेत आणि त्या मुलाचे वय एक वर्षाच्या आत असेल, तर अशा महिलांनाही आणखी 90 दिवसांची वाढीव विशेष रजा मिळेल, असे या आदेशात नमूद करण्यात आले.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/reprisal-for-love-jihad-man-killed-body-set-on-fire/articleshow/61959475.cms", "date_download": "2018-10-16T11:21:33Z", "digest": "sha1:EYWUP7PWX24QK2EJF4E6NXD7PCYO4H7N", "length": 11457, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Malda Love Jihad: reprisal for love jihad man killed body set on fire - 'लव्ह जिहाद'च्या संशयाने तरुणाची हत्या | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\n'लव्ह जिहाद'च्या संशयाने तरुणाची हत्या\nपुण्यातील मुठा कालवा फुटला...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा प...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजि...\n'लव्ह जिहाद'च्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना राजस्थानमधील राजसमंदमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात तणाव निर्माण झाला आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.\nशंभूनाथ (वय ४५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेह जाळताना तो या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 'लव्ह जिहाद' संपला नाही तर प्रत्येक भारतीयाला अशा भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी धमकी त्याने दिली आहे.\nया घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. राजसमंद परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. राजसमंद आणि परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले. एखाद्याची हत्या करून त्याचे चित्रण कसे करू शकतात ही धक्कादायक घटना आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.\nया घटनेवरून राजकीय रण पेटले आहे. काँग्रेसने भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे अशा घटना घडतात. ही दुःखद घटना असून सरकारने या घटनेचा जलदगतीने तपास करावा, अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या अर्चना शर्मा यांनी केली आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nInternet Shutdown: इंटरनेट सेवा विस्कळीत होणार\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nM J Akbar: अकबर यांना भारतात परतण्याचे आदेश\nAnil Ambani: काँग्रेसनं अंबानींना काय दिले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1'लव्ह जिहाद'च्या संशयाने तरुणाची हत्या...\n2हार्दिकचे आणखी ५ सेक्स व्हिडिओ व्हायरल...\n3आधार जोडणीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढणार...\n4सासूशी नीट वाग; कोर्टाने सुनेला सुनावले...\n5लष्करामध्ये राजकारणाचा शिरकाव: रावत...\n6गुजरातेत भाजपलाच कौल; काँग्रेसचा मार्ग खडतर...\n7धोरजीमध्ये हार्दिकची प्रतिष्ठा पणाला...\n8जालियनवालाबाबत माफी मागायला हवी’...\n9पुन्हा केला 'बाणा'वर दावा...\n10‘त्या’ बालकाचा अखेर मृत्यू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1,_%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F", "date_download": "2018-10-16T10:48:37Z", "digest": "sha1:CP7N57S4JA3MC4LR6VYO5NTPIXLJDIW3", "length": 8432, "nlines": 190, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "हार्टफर्ड, कनेटिकट", "raw_content": "\nकनेटिकट नदी किनाऱ्यावरील हार्टफर्ड\nस्थापना वर्ष इ.स. १६३७\nक्षेत्रफळ ४६.५ चौ. किमी (१८.० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ५९ फूट (१८ मी)\n- घनता १,१६९.८ /चौ. किमी (३,०३० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही विकिपीडियाला मदत करु शकता.\nहार्टफर्ड ही अमेरिका देशातील कनेटिकट राज्याची राजधानी व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर अमेरिकेच्या न्यू इंग्लंड प्रदेशात कनेटिकटच्या मध्य भागात कनेटिकट नदीच्या किनाऱ्यावर वसले असून येथील लोकसंख्या १.४४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १२ लाख इतकी आहे.\nहार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. येथील वस्तीची पहिली नोंद इ.स. १६२३ची आहे. या शहराचे मूळ नाव सौकियॉग (Saukiog) असे होते. अमेरिकन यादवी युद्धानंतर अनेक दशके हार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात श्रीमंत शहर होते. आजही दरडोई उत्पन्नामध्ये हार्टफर्डचा अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को खालोखाल दुसरा क्रमांक लागतो.\nविकिव्हॉयेज वरील हार्टफर्ड पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\nनेपाल भाषा: हार्तफर्द, कनेक्तिकत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/rice-business-authority-suspended-9197", "date_download": "2018-10-16T11:02:16Z", "digest": "sha1:4S254VGOMWV5CWSS6LOMGZULDQHG5H6G", "length": 13245, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rice business authority suspended तांदूळ गैरव्यवहारात महाव्यवस्थापकांसह चौघे निलंबित | eSakal", "raw_content": "\nतांदूळ गैरव्यवहारात महाव्यवस्थापकांसह चौघे निलंबित\nशुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016\nनाशिक - आदिवासी विकास विभागाने खरेदी केलेल्या तांदळाची भरडाई, तसेच नोकर भरतीतील गैरव्यवहारप्रकरणी आज महामंडळाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केले. या कालावधीत त्यांनी कार्यालयात न येता चौकशीस सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना आज (ता. 1)पासून पदावरून मुक्त करण्याचे आदेशात म्हटले आहे.\nनाशिक - आदिवासी विकास विभागाने खरेदी केलेल्या तांदळाची भरडाई, तसेच नोकर भरतीतील गैरव्यवहारप्रकरणी आज महामंडळाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केले. या कालावधीत त्यांनी कार्यालयात न येता चौकशीस सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना आज (ता. 1)पासून पदावरून मुक्त करण्याचे आदेशात म्हटले आहे.\nनिलंबित केलेल्या अधिकाऱ्यांत मांदळे यांसह उपव्यवस्थापक एम. एल. खंबाईत, लेखा अधिकारी किरण चव्हाण, कनिष्ठ सहायक महेश वळवी यांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागात करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या थेट भरतीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. संबंधित भरतीत परीक्षेची कार्यवाही, गुण निश्‍चिती, मुलाखत, तसेच सदोष निवड यादी तयार करणे व अंतिम नियुक्ती पत्र देताना सदोष व अपात्र उमेदवारांची निवड करणे आदी मुद्दे समाविष्ट आहेत. याप्रकरणी बचाव करण्यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी निलंबन व चौकशीऐवजी मांदळे यांची नागपूरला गोंडवण प्रकल्पात बदली केली होती.\nया भरतीविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. विशेषतः नियुक्ती देताना मुलाखतीचा पत्ता, उमेदवाराचा मूळ पत्ता व नियुक्ती पत्र देण्याचा पत्ता तिन्ही भिन्न नमूद केले होते. प्रत्यक्षात बहुतांश उमेदवार सटाणा येथील होते व सटाण्यातील एका शासकीय कंत्राटदाराने त्यात भूमिका बजावल्याचे बोलले जाते. अंतिम निवड यादी जाहीर करताना त्यात तीन वेळा बदल केले होते. अनेक अनुभवी अधिकारी पात्र असताना त्यांना पदोन्नती न देता थेट व घाईत भरती केल्याने त्याबाबत मोठ्या तक्रारी झाल्या होत्या. तांदूळ भरडाईतही असाच गैरव्यवहार झाला होता. त्याविषयी \"सकाळ‘च्या एसआयटी टीमने सविस्तर वार्तांकन केले\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/shekhar-gupta-articles-high-court-92484", "date_download": "2018-10-16T10:22:04Z", "digest": "sha1:L7EMRINI4ZR7Z2S5LC6MZYQOUHZXBCNE", "length": 27082, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "shekhar gupta articles high court न्याययंत्रणेचीच सुनावणी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 15 जानेवारी 2018\nसर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांच्या पवित्र्यामुळे न्याययंत्रणेच्या ‘शांततेच्या आचारसंहिते’ला मोठा धक्का बसला आहे. हा पेच कसा सोडवायचा हे आता सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरच अवलंबून आहे.\nवेगवान घडामोडींनी भरलेला शुक्रवारचा दिवस संपत असताना माजी ब्रिटिश पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांच्या दोन ओळी मला उद्‌धृत कराव्याशा वाटल्या : ‘राजकारणात आठवडा हा फार मोठा कालावधी आहे.’ या ओळीत थोडा बदल करून मी म्हणेन, की गेल्या आठवड्याचे शेवटचे हे दिवस भारतीय न्याययंत्रणेच्या इतिहासातील सर्वांत दीर्घ ठरले. कारण, सर्वोच्च न्यायालयातील ज्या चार न्यायाधीशांनी त्यांचे संस्थात्मक आणि व्यावसायिक प्रश्‍न पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीरपणे मांडले, त्यांना ‘याचा सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर काय परिणाम होईल,’ असे विचारले असता त्यांनी, ‘सोमवारपासून नेहमीप्रमाणे कामकाज करणार,’ असे सांगितले. मात्र, त्यापूर्वीच्या ४८ तासांमध्ये बरेच काही घडू शकते. एकमेकांना शांत करण्याचे पडद्यामागून प्रयत्न होतील, सर्व बाजूंनी राजकीय घडामोडी घडतील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते चार न्यायाधीश, तसेच याकडे अंतर्गत वाद म्हणून पाहण्याची शक्‍यता असलेले सरन्यायाधीश आणि इतर वीस न्यायाधीश (आपल्या न्याययंत्रणेत सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश समान असतात.) यांच्याकडूनही काही प्रतिक्रिया व्यक्त होणे शक्‍य आहे. न्यायालयात सरन्यायाधीश हे सर्व समस्तरीय न्यायाधीशांमधील प्रथम आहेत. प्रशासकीयदृष्ट्या त्यांच्याकडे प्रमुखपद असले तरी. हाच सध्याचा वादाचा मुद्दा आहे. सोमवारपासून नेहमीप्रमाणे कामकाज सुरू ठेवणार असल्याने ‘दोन्ही बाजूं’चा संपर्क होणे स्वाभाविक आहे. सर्वोच्च पातळीवरील न्यायाधीशांना दोन वेगवेगळ्या बाजूंचे म्हणणे हे दुर्दैवी असल्याने मी त्या शब्दाला अवतरण केले आहे. याहून अधिक दुर्दैव म्हणजे आपल्यासारखी सर्वसामान्य जनता वाद मिटविण्यासाठी या न्यायाधीशांकडे पूर्ण विश्‍वासाने जात असताना त्याच न्यायाधीशांसाठी मात्र अशी सोय नाही. न्यायाधीशांना कोण न्याय देणार ही जुनीच म्हण आहे आणि खरे तर सध्या त्याचीही आवश्‍यकता नाही. हा प्रश्‍न संतुलितपणे सोडविण्यासाठी एका न्याय्य संस्थात्मक व्यवस्थेची आवश्‍यकता आहे.\nगेल्या दोन-अडीच दशकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वत:भोवतीच संस्थांत्मक बंधनाचे एक कुंपण घालून घेतले आहे. कायदामंत्र्यांचा त्यांच्याशी फारच थोडा संवाद असतो. काही काळापूर्वीच पदभार स्वीकारलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेदेखील इतक्‍यात न्यायाधीशांबरोबर सल्लामसलत करण्याइतपत स्थिरस्थावर झालेले नसणे शक्‍य आहे. मात्र, कोविंद यांना भारतीय संघराज्याचे प्रमुख म्हणून स्वत:चे स्थान दाखवून देण्यासाठी हीच वेळ योग्य ठरू शकते. कोणीतरी हस्तक्षेप करून या घडामोडी थांबवायला हव्यात आणि तुम्ही सर्व एकाच बाजूचे आहात हे संबंधितांना पटवून द्यायला हवे.\nआपण जी अँग्लो-सॅक्‍सन पद्धत अवलंबिली आहे, त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेवर पूर्वी घडून गेलेल्या घटनांचीच प्रामुख्याने छाप असते. सध्याच्या या प्रकरणात, दुर्दैवाने आपल्याकडे असा कोणताही आधार नाही. याआधी, विशेषत: इंदिरा गांधी यांच्या कालावधीत एखाद्याला डावलणे, अंतर्गत राजकारण, सद्‌सद्विवेकबुद्धीला स्मरून काम करणाऱ्यांना शिक्षा आणि एखाद्याच्या मर्जीनुसार काम करणाऱ्यावर मेहेरनजर अशा घटना न्यायसंस्थेमध्ये घडल्या आहेत. पण याच कालखंडाने आपल्याला आतापर्यंतचे कदाचित सर्वांत आदरणीय न्यायाधीशही दिले आहेत, ते म्हणजे न्या. एच. आर. खन्ना. त्यांना सरन्यायाधीशपद नाकारले गेले असले म्हणून काय झाले अंतर्गत मतभेदही पुष्कळ वेळा निर्माण झाले असतील, पण या सर्व बाबी वर्षानुवर्षे कटाक्षाने ‘कॉलेजियम’च्या आतच ठेवण्याच्या काळात आजच्यासारखी परिस्थिती कधी निर्माण झाली नाही. या ठिकाणी काहीही पारदर्शक नाही, कोणतीही बाब जाहीर केली जात नाही. कोणाला न्यायाधीश म्हणून का नेमले, कोणाला का नकार दिला, वाद, मतभेद असे काहीही बाहेर कळत नाही. कशाची नोंदही ठेवली जात नाही. या घटनांपैकी काहीही जनतेसाठी नसते, संसदेसाठी नसते आणि भावी पिढीतील इतिहासकारांसाठीही नसते. या अतिप्रचंड अधिकार असलेल्या न्यायमंडळामधील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीशांनी शांतता आणि गुप्ततेची शपथ घेतलेली असते. आतापर्यंत ही शपथ मोडली गेली नव्हती. याबाबतीत ‘घरातील गोष्टी घरातच राहायला हव्यात,’ असे आपण म्हणू शकतो. हा संकेत आता मोडला गेला आहे. सरन्यायाधीशांनंतर सर्वांत वरिष्ठ असलेले न्या. चेलमेश्‍वर यांनी सर्वप्रथम आणि नंतर इतर तिघांनी तो मोडला.\nराजकारण्यांबरोबर दोन हात करणारी आणि स्वत:साठी ‘कॉलेजियम’ पद्धत स्वीकारणारी न्यायसंस्था कोठून येते हे समजणे सोपे आहे. आधीच्या अनेक वादांनी भरलेल्या वर्षांमध्येही माझ्यासह आपण बहुतेकांनी या पद्धतीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. यामागील तर्क असा, की या पद्धतीत काही त्रुटी असल्या, तरी त्यामध्ये राजकारण्यांनी हस्तक्षेप करून गोंधळ न घातलेलाच बरा. कारण, या संस्थेची अवस्था ‘सीबीआय’प्रमाणे आणि आता इतरही काही सरकारी संस्थांची झाली आहे तशी होणे आपल्याला नको आहे. चांगली बाब म्हणजे न्यायसंस्थेने याबाबतीत आपल्याला निराश केलेले नाही. काही दिवसांपूर्वी गोपनीयता हा मूलभूत अधिकार असण्याच्या मुद्द्याप्रमाणे ज्या वेळी घटनात्मक हक्क अथवा स्वातंत्र्याचा प्रश्‍न निर्माण झाला, त्या वेळी न्यायसंस्थेने अतिशय योग्य निर्णय दिला आहे. मात्र, हे करत असतानाच या संस्थेने स्वत:भोवती पक्के कवच निर्माण केले. संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, माहिती अधिकार कायदा, ज्यांना न्यायालयानेही अनेकदा कायदेशीर ठरविले आहे असे दूरध्वनी टॅपिंग अशा अतिपारदर्शक जमान्यात न्यायसंस्थेभोवतीचे हे आवरण कालबाह्य वाटू लागले. गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीत न्यायसंस्थाही आपल्या अधिकारक्षेत्राबाबत प्रचंड बचावात्मक आणि संवेदनशील झाली आहे. ‘कॉलेजियम’चे सदस्यत्व हेदेखील विशिष्ट दर्जाचे निदर्शक बनले आहे. न्यायसंस्थेच्या प्रक्रियेबाबत उपस्थित केलेला प्रश्‍न अथवा पारदर्शकतेची मागणी नाकारली गेली आहे. न्या. चेलमेश्‍वर आदींचे बंड हे अचानक झालेले नाही. ते बऱ्याच काळापासून ‘कॉलेजियम’च्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी करत होते. त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने ते ‘कॉलेजियम’च्या बैठकांपासूनही काही काळ दूर राहत होते. सध्याचा उद्रेक हा काही ‘संवेदनशील’ प्रकरणे हाताळण्यासाठी खंडपीठांची निवड करण्याच्या पद्धतीवरूनच झाला आहे.\nहा भारतीय इतिहासातील निर्णयाचा क्षण असल्याचे न्या. चेलमेश्‍वर यांचे म्हणणे आहे. सर्वोच्च नेत्यांच्या विरोधातील अथवा भक्कम सरकारविरोधातील एखाद्या व्यक्तीचे बंड अथवा राजकीय कृती निर्णयात्मक ठरल्याच्या घटना आपल्या राजकीय इतिहासात घडल्या आहेत. इंदिरा गांधी या सर्वशक्तिमान असतानाच न्या. जगमोहनलाल सिन्हा या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांचा वारू रोखला होता. राजीव गांधी यांनाही व्ही. पी. सिंह यांच्या बंडाने धक्का दिला होता. ‘कॅग’चे प्रमुख विनोद राय यांच्या एका अहवालामुळे ‘यूपीए’चा मानहानिकारक पराभव झाला, तसा इतर कशामुळे झाला असता काय अर्थात, याबाबतीत मोठ्या गैरव्यवहारांच्या प्रकरणांत निर्विवाद निकाल देणारे न्या. जी. एस. सिंघवी यांनाही थोडे श्रेय द्यावे लागेल. वास्तव असे आहे, की न्या. चेलमेश्‍वर अथवा तर तिघा न्यायाधीशांकडे मोदी सरकारला धक्का देण्याचा तसा अधिकार नाही. न्या. सिन्हा यांच्याकडे होते तसे सरकारचा संबंध असलेले प्रकरणही या न्यायाधीशांसमोर नाही. सध्या तरी ही अंतर्गत लढाई आहे. म्हणूनच केंद्र सरकारने तूर्त तरी या प्रकरणापासून स्वत:ला हुशारीने दूर ठेवले आहे. हा वाद कुठपर्यंत जातो आणि कसा संपतो, ते सरन्यायाधीशांच्या प्रतिक्रियेवरच अवलंबून आहे.\nसध्या वाद असलेल्या अनेक मुद्द्यांशी केवळ न्यायसंस्थेचाच संबंध आहे. याबाबतीत जे काही घडेल त्याचा केवळ न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेवरच परिणाम होणार आहे. मात्र काही जण असेही आहेत, जे मोठे राजकारण करणारे आहेत. याच ठिकाणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा कस लागणार आहे. या शनिवार-रविवारच्या ‘दीर्घ’ काळात ते जे काही करतील, त्यावर सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे होईल की नाही, ते ठरणार आहे.\n(अनुवाद - सारंग खानापूरकर)\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/shane-warnes-comeback-in-ipl/", "date_download": "2018-10-16T10:58:00Z", "digest": "sha1:75K7J6BEUTNMOJQGQOEFCKPPVMA7HY7R", "length": 17877, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "आयपीएलमध्ये शेन वॉर्नचे कमबॅक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nऔद्योगिक प्रशिक्षण केंद्रात भोसकून खून\nगैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जि. प. समोर सरणावर उपोषण\nपोलीस असल्याचे सांगत आजीबाईला गंडा; दोन लाखांचे दागिने लंपास केले\nभारतीय कामगार सेनेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष, कामगारांना ज्यूट पिशव्यांचे वाटप\nदेशात पहिल्यांदाच गोशाळेत झाली गायींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया\n#me too घटनेच्या बऱ्याच काळानंतर लैंगिक शोषणाचा आरोप अमान्य\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nबसप नेत्याच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवत धमकावले, फाईव्ह स्टार हॉटेलबाहेरचा प्रकार\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nत्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या 10 टक्केही नव्हतो\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\nआजचा अग्रलेख : बूँद से गयी वो…\n– सिनेमा / नाटक\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या येणार 14 फेब्रुवारीला\n15 वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडलीये ही अभिनेत्री\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nपोलिसांना घाबरून कैद्याने गिळला मोबाईल\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nआयपीएलमध्ये शेन वॉर्नचे कमबॅक\nऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रमी फिरकी गोलंदाज आणि आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेन वॉर्नने कमबॅक केलं आहे. तब्बल १० वर्ष आयपीएलपासून दूर राहिलेला वॉर्न पुन्हा एकदा पुनरागमन करत असल्यानं प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. मात्र यावेळी वॉर्न खेळाडू म्हणून नाही तर राजस्थान रॉयल्स संघाचा मेंटर म्हणून कमबॅक करत आहे. वॉर्न कर्णधार असताना राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलचा चषक जिंकला होता.\nआयपीएलमध्ये कमबॅक केल्यानंतर शेन वॉर्नचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, राजस्थान रॉयल्स संघामध्ये कमबॅक केल्यानंतर मला प्रचंड आनंद होत असून नव्या भूमिकेसाठी मी उत्साहीत आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे विशेष स्थान असल्याचंही वॉर्न म्हणाला. आयपीएल-२०१८च्या राजस्थान संघाबाबत बोलताना वॉर्न म्हणाला की, आमच्याकडे तरुण आणि उत्साही खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उतावळा आहे.\nवॉर्नच्या कमबॅकबाबत संघ मालक मनोज बदाले यांनीही आनंद व्यक्त केला आहे. क्रिकेट या खेळाचा शेन वॉर्न गुरू असून त्याच्या उपस्थितीचा संघाला फायदा होईल असे ते म्हणाले. वॉर्नने आयपीएलमध्ये २००८ ते २०११ पर्यंत राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. यादरम्यान त्याने गोलंदाजीत ५२ सामन्यात प्रतिनिधित्व करताना ५६ बळी मिळवले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानला दुषणे देणाऱ्या अय्यर यांची पक्षातून हकालपट्टी करा\nपुढीलमुख्यमंत्री व सरकार विरोधात भाजप आमदार रस्त्यावर, जोरदार नारेबाजी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nगैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जि. प. समोर सरणावर उपोषण\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nगैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जि. प. समोर सरणावर उपोषण\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या येणार 14 फेब्रुवारीला\nदेशात पहिल्यांदाच गोशाळेत झाली गायींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया\n#me too घटनेच्या बऱ्याच काळानंतर लैंगिक शोषणाचा आरोप अमान्य\nपोलीस असल्याचे सांगत आजीबाईला गंडा; दोन लाखांचे दागिने लंपास केले\nभारतीय कामगार सेनेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष, कामगारांना ज्यूट पिशव्यांचे वाटप\n15 वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडलीये ही अभिनेत्री\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nबालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक, नागरिकांची जाळपोळ\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nमाथेरानची राणी आठ डब्यांच्या संगतीने धावणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/23-31.html", "date_download": "2018-10-16T09:52:34Z", "digest": "sha1:ZYAEEYHKXDAO6XQT7XW23JIGKMMVBSM5", "length": 11898, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच; मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31पैशांनी महागले | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nपेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच; मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31पैशांनी महागले\nमुंबई : पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं आहे. मुंबईत मंगळवारी पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 31 पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 87.73 तर डिझेलचा प्रति लिटर दर 77.68 झाला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 29 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे.\nयामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.26 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 74.11 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे. इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला 80चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. विरोधी पक्षही या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत होते. या पार्श्‍वभूमीवर, सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळयांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दरकपातीची भेट दिली होती. मात्र त्यानंतरही इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/05/blog-post_11.html", "date_download": "2018-10-16T10:36:08Z", "digest": "sha1:I6DQ42WAYXTRU6C6TXNQWNGBYXFIKI2J", "length": 10423, "nlines": 243, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): खिन्न सूर्य!", "raw_content": "\nया कोलाहलत्या स्वरांना आवाज देण्याच्या\nकल्लोळाची राने दाटी करून येतात...\nसर, वाचून क्षणभर हादरलो. फारच हृदय स्पर्शी\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nशाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल\nआर्थिक साम्राज्यवाद आणि राष्ट्रे\nभारतीय हेरगिरी आणि कुलभूषण\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/events?page=1", "date_download": "2018-10-16T09:46:48Z", "digest": "sha1:JNIR253OHG3HTUSXJICWHNJFJJCM5FLY", "length": 3660, "nlines": 62, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "कार्यक्रम | Page 2 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nतेजस्विनी आणि पटेल साडी स्पर्धेचे विजेते\nठाणेवैभव हे महाराष्ट्रातील एकमेव वर्तमानपत्र आहे जे देते आपल्या वाचकांना दररोज एक साडी आणि एक दागिना.\nठाणेवैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ यांच्या नावावर असलेल्या रस्त्याचे ठाणे वंडर स्ट्रीटमध्ये रूपांतर केले. ठाण्यातील सर्व आश्चर्य, तैल चित्रात...\nजिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राबवले आरोग्य शिबीर\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घेताना\nएक कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याचे ठाणेवैभव मुखपत्र बनले आहे. ठाणेवैभव सातत्याने जिल्ह्यातील समस्यांना वाचा फोडत असते. अश्याच...\nठाणेवैभवमध्ये मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकारांची मांदीयाळी\nठाणेवैभव हे चित्रपट निर्मात्यांचे एक महत्वाचे प्रसिद्धी केंद्र बनले आहे. आपल्या नवीन फिल्मच्या प्रमोशनसाठी मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकारांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/06/blog-post_22.html", "date_download": "2018-10-16T10:43:19Z", "digest": "sha1:7X5YGMJYP2EBNO36BD6BN735UIO3H7S2", "length": 48077, "nlines": 295, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): \"गो-ब्राह्मण प्रतिपालक\", \"अफजलखान\"....वगैरे...", "raw_content": "\nमहाराष्ट्रात सध्या जुनाच वाद पुन्हा चर्चेला आलेला आहे. या वादाचे तीन पदर आहेत. यांचा आपण साकल्याने विचार करण्याचा प्रयत्न करु.\n१. शिवाजी महाराज व ब्राह्मण संबंध\n२. शिवाजी महाराज व मुस्लिम संबंध\n३. शिवाजी महाराज व रयत आणि रयतेबाहेरील असणा-या हिंदू-मुस्लिमांशी संबंध.\nया पहिल्या, म्हणजे शिवाजी महाराज व ब्राह्मण संबंधाबाबत प्रचंड विवाद आहे. शिवाजी महाराज \"गो-ब्राह्मण प्रतिपालक\" होते की नव्हते हा तो वाद आहे. महाराज तसे होते हे दाखवण्यासाठी काही त्यांचीच पत्रे तसेच संभाजीमहाराजांची दानपत्रे व बुधभुषणममधील उतारे दिले जातात. त्यामुळे हे संबोधन शिवाजी महाराजांना, त्यांनी ते स्वत:हून घेतले नसले तरी त्यांना ते किमान मान्य होते, असे म्हणायला हरकत नाही. पण त्यातून सिद्ध काय होते तर काहीच नाही. यावरुन शिवाजी महाराजांची राजनीति ठरवणे अशक्यप्राय आहे.\nमुळात वेद आणि ब्राह्मण माहात्म्य अकराव्या शतकोत्तरापासुनच भारतियांच्या मनावर एवढे ठसवले गेले होते की त्याचा प्रभाव तेराव्या शतकापासुनच्या संतांवरही होता. तुकोबांचे काही अभंगही वेदमहत्ता मान्य करतांना दिसले तरी नवल वाटायचे कारण नाही. तेराव्या शतकातील विसोबा खेचरांना आपल्या षट्स्थळ या ग्रंथात आगमांपेक्षा वेद हे दुय्यम आहेत असे स्पष्टपणे म्हटले असले तरी आवश्यकता नसतांना त्यांना वेदांना दुय्यम स्थानी का होईना ठेवावे लागले. खरे तर वेद-वर्णाश्रम विरोधी जी बलाढ्य हिंदू तत्वपरंपरा होती ती त्या काळात आहोटीला लागलेली होती. वैदिकांनी त्यासठी पुराणांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून वेद व ब्राह्मण माहात्म्य सर्वसामान्यांच्या गळी उतरवले हे एक वास्तव आहे. समजा छत्रपतींना किंवा कोणालाही \"गोब्राह्मणप्रतिपालक\" ही पदवी वापरावी लागली असेल तर ती त्या काळातील संपुर्ण समाजजीवनाची शोकांतिका होती. त्याबद्दल कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील व मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असेल तर ते दुर्दैवी आहे. कोणत्याही एका समाजघटकाबाबत आपण पक्षपाती आहोत असे दाखवावे लागणे, मग ते धार्मिक का कारण होईना, दुर्दैवी होते याची खंत आम्हाला का नाही ही धर्माचार्यांनी लादलेली बाब नसेलच वा तशी मन:स्थिती बनवली नसेलच असे कसे म्हणता येईल\nसंभाजी महाराजांनी बुधभुषणमच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की, \"...त्या शिवाजी राजांचा – भोवतीच्या साऱ्या राजेलोकांना शिरोभूषण वाटणारा, काव्य, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र – शंभूराजे या नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी शंभू हा बुधभूषणम् नावाचा सद्ग्रंथ रचीत आहे.\"\nया विधानावरुनच मुळात संभाजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिलाच असेल तर तो पुराणांवर आधारित आहे हे स्पष्ट होते. यात वेदांचा कसलाही उल्लेख नाही ही बाबही येथे उल्लेखनीय आहे. खरे तर शिवकालाआधी \"गो-ब्राह्मण प्रतिपालक\" ही पदवीच मुळात कोठे आढळत नाही. राजा हा \"भूपाल\" असतो ही मान्यता मात्र सर्व वैदिक व अवैदिक ग्रंथ देतात. पुराणांतही ही संज्ञा कोठे आलेली नाही. म्हणजेच ही त्या काळाच्या परिस्थितीत शोधली गेलेली पदवी होती असे आपल्याला दिसते. पण ब्राह्मण हा श्रेष्ठ होय ही पौराणिक कल्पना आहे आणि पुराणांचा तत्त्कालीन समाजावर प्रभाव होता हे शंभुराजांनीच बुधभुषणमध्ये दाखवून दिले आहे.\nपण वास्तव राजकारणात शिवाजी महाराजांची भुमिका विपरित परिस्थितीत स्वराज्य उभे करू पाहणा-या कोणत्याही अलौकीक राजपुरुषाची होती तशीच होती. ती म्हणजे स्वराज्य निर्मितीसाठी जेही उपयुक्त आहेत त्यांचा त्यांच्या स्थानाचा वापर करून घेणे, आणि शिवाजी महाराजांनी तो केला आहे. जे मुस्लिम त्यांना साथ द्यायला तयार होते त्यांची साथही त्यांनी घेतलेली आहे. अफजलखानाबद्दल त्यांना ममत्व असण्याची शक्यताच नाही कारण तो शत्रूच्या गोटातील होता आणि युद्धसन्मूख झालेला होता. शिवाजी महाराजांवर त्याने स्वारी केली तेंव्हा वाटेत येतांना त्याने मंदिरे फोडली, याचा अर्थ अन्यत्र तो स्वा-या करत होता तेंव्हा मंदिरे फोडतच नव्हता असे नाही. तो शिवाजी महाराजांवर चालून आला होता, म्हणजे शत्रूच होता आणि त्याला मारणे हे प्रथम कर्तव्यच होते. त्याने मंदिरे न फोडता चाल केली असती तर महाराजांनी त्याला खुशाल स्वराज्य गिळू दिले असते काय अफजलखान काय किंवा त्याचा ब्राह्मण वकील काय, हे शत्रुच्या गोटातील होते त्यामुळे त्यांची हत्या करणे अपरिहार्य होते आणि ते शिवाजी महाराजांनी केले. \"गो-ब्राह्मण प्रतिपालक\" म्हणवणा-या शिवाजी महाराजांनीच ब्राह्मणाचे हत्याही केलेली आहे आणि प्रसंगी खडसावलेही आहे. उपाधीकडे तारतम्याने पहावे लागते ते त्यामुळेच. शिवाजी महाराज व मुस्लिम यांच्यातील संबंधही अशाच प्रकारचे आहेत.\nशिवाजी महाराजांना इस्लामियांबद्दल मनातून खरेच प्रेम असेल काय दोन्ही पक्ष यात भरपूर गोंधळ घालतात. शिवाजी महाराजांना कोणत्या धर्माचे राज्य आणायचे होते असे समजणे हाच मुर्खपणा आहे. ते हिंदू होते म्हणून स्वराज्य, मग दिल्लीच्या पातशाहीला धुडकावून राज्य स्थापणारे मुस्लिम शासक त्यांचे स्वराज्य बनवत नव्हते काय दोन्ही पक्ष यात भरपूर गोंधळ घालतात. शिवाजी महाराजांना कोणत्या धर्माचे राज्य आणायचे होते असे समजणे हाच मुर्खपणा आहे. ते हिंदू होते म्हणून स्वराज्य, मग दिल्लीच्या पातशाहीला धुडकावून राज्य स्थापणारे मुस्लिम शासक त्यांचे स्वराज्य बनवत नव्हते काय त्यांची धर्मप्रेरणा महत्वाची होती की सत्ताप्रेरणा त्यांची धर्मप्रेरणा महत्वाची होती की सत्ताप्रेरणा मुस्लिमांबद्दल परधर्मीयाबाबत वाटेल तेवढी साशंकता, काही प्रमाणातील राग हा त्यांच्याही मनात असणे स्वाभाविक आहे, पण शिवाजे महाराजांचा संघर्ष इस्लाम विरुद्ध हिंदू होता असे म्हणणेही आततायी आहे. समजा तत्कालीन सत्ता कोणत्याही धर्माच्या असत्या, अगदी हिंदुही असत्या, तरी शिवाजी महाराजांसारख्य स्वतंत्र बाण्याचा मानसाने स्वराज्य बनवलेच असते. अशा स्थितीत त्यांच्या शत्रुंबद्दल काय म्हणता आले असते\nसत्ता स्थापना ही महत्वाची ठरते तेंव्हा धर्म उत्प्रेरक होऊ शकतो पण तो काही मुख्य प्रेरणास्त्रोत असू शकत नाही. शत्रुच्या गोटांत, परधर्मीय असले तरी, त्यातील त्यातल्या त्यात मृदू गोटांशी प्रसंगी सख्यही करावे लागते आणि तेही शिवाजी महाराजांनी केलेले आहे. त्यांना मित्रही सर्वांत मिळाले आणि शत्रूही सर्वांत मिलाले. त्यामुळे शिवाजी महाराजांची राजनीति आणि धर्मधोरण त्याच परिप्रेक्षात पहावे लागते. बाबा याकुत यांनाही त्यांनी गुरू मानणे हा त्यातीलच एक भाग झाला. त्यांच्यात आजच्या व्याख्येतील साम्यवादी, सेक्युलर, समाजवादी किंवा लोकशाहीवादी शोधणे म्हणजे \"आपल्याला हवा तसा शिवाजी ख-याखु-या शिवाजीमहाराजांवर लादणे.\" असे करणे इतिहासासाठी उपयुक्त नाही.\nत्यांना वास्तव जीवनातील खरेखुरे \"गो-ब्राह्मण प्रतिपालक\" मानत राजकारण करणारे मुर्ख आहेत कारण तसे वास्तव नाही. ब्राह्मण मंत्री केले कारण त्या काळात त्यांच्याच नव्हे तर मुस्लिम सत्तांचे काही मंत्री व वकीलही ब्राह्मणच असत कारण त्यांना स्थानिक व्यवस्थांची माहिती असे व ते अनेक भाषाही शिकले होते. तो काही त्यांचा दोष नव्हे. उलट प्राप्त स्थितीत नवे शिकून घेत जगण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्यात काहे वावगे मानायचे कारण नाही. येथील असंख्य अवैदिक सरदारांनीही तेच केले. कारण मुस्लिम सत्तांची अपरिहार्यता तोवर पुर्णपणे ठसलेली होती. जशी वेदमहत्ता लोकांच्या मनावर पुरती बिंबलेली होती. किंबहुना मध्ययुगीन भारतीय मानसिकता हे वेगळे कडबोळे आहे. या स्थितीत शिवाजी महाराज स्वराज्य बनवू इच्छित होते. अशा स्थितीत मित्र मिळणे दुरापास्त होते. तशात त्यांना जर मिळतील ते ब्राह्मण काय आणि मुस्लिम काय, यांना सोबत घेत संघर्ष करायचा असेल तर त्यांना मुळात धर्माला प्राधान्य देणे शक्य नव्हते, व ते त्यांनी दिलेलेही नाही.\nते धार्मिक होतेच. तुळजाभवानीचे भक्त होते. अवैदिक शाक्त/शैव परंपरेचे अभिमानीही होते. सार्वभौमता घोषित करायची तर राज्याभिषेक हा पुराणांनी दाखवलेला मार्ग त्यांच्यासमोर होता. तो करण्यात काय अडथळे आले याचे विवेचन करण्यात मला रस नाही. पण या वैदिक राज्याभिषेकामुळे त्यांना आपल्याच पत्न्यांशी पुन्हा विवाह करावा लागला, म्हणजे हिंदू पद्धतीचे आधीचे विवाह वैदिक धर्मियांनी अमान्य केले होते असाच त्याचा अर्थ होतो. अर्थात शिवाजी महाराजांनी नंतर शाक्त पद्धतीनेही राज्याभिषेक करुन हिंदू परंपरेला पुन्हा स्विकारले. वैदिक राज्याभिषेक महत्वाचा वाटला याचे कारण वैदिकांनी निर्माण केलेले वेदगारुड जनमानसावर ठसलेले होते हे आहे. लोकमान्यतेसाठी ते गरजेचे वाटले असले तर नवल नाही.\nवेदोक्ताचा अधिकार फक्त वैदिकाला असतो. शिवाजी महाराजांनाच तेवढी ही परवानगी मिळालेली होती हे वैदिक धर्माचे प्रकांड पंडित लो. टिळकांनाही माहित होते. वेदोक्त प्रकरणात ते म्हणाले होते की, \"या काळात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले असून शिवाजी महाराजही शूद्रच होते. तथापि त्यांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी ( म्हणजे वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी) खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला ; पण त्या वेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा वैदिक ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही . . . .\" (संदर्भ : \"राजर्षी शाहू छत्रपती\" ; डॉ जयसिंगराव पवार , पृष्ठ ३५, \"लोकमान्य टिळक यांचे चरित्र\" , न. चिं. केळकर)\nत्यामुळे \"गो-ब्राह्मण प्रतिपालक\" या संज्ञेकडे तारतम्याने पाहिले पाहिजे. \"ब्राह्मणालाही दंड देता यावा म्हणून राज्याभिषेक करुन घेतला\" हे विधानही असेच भंपक आहे. खरे तर कलीयुगातच काय कोणत्याही युगात क्षत्रीय हा मुळात वर्णच नव्हता, त्यामुळे क्षत्रीयत्वाचेही स्तोम असेच आहे. अर्थात याबाबत मी पुर्वीच बरेच लिहिले असल्याने येथे एवढेच पुरे.\nशिवाजी महाराज हे राजनीतिकुशल लढवैय्ये होते. त्यांना कोणत्याही धर्मप्रेरणेने ग्रासलेले नव्हते. धर्माचा उपयोग गौण उत्प्रेरकाप्रमाणे झाला असला तरी ती त्यांची इच्छा होती. दादोजी कोंडदेव किंवा रामदासांचे त्यांच्या प्रेरणांमध्ये कसलेही स्थान नव्हते, असुच शकत नव्हते. दादोजी आदिलशहाचे कोंडाणा व पुरंदरचे सुभेदार होते. एक सुभेदार व त्याच्या कार्यक्षेत्रातील एक जहागीरदार यांच्यात असतील तेवढेच संबंध त्यांच्यात होते. रामदासांचा शिवरायांशी संबंध आला तोच मुळात राज्याभिषेकानंतर. त्यामुळे त्यांना गोवत इतिहासाचे विद्रुपीकरण करणारेही तेवढेच दोषी आहेत.\nशिवाजी महाराज त्यांच्या काळाचे अपत्य होते. वेद, ब्राह्मण माहात्म्य वगैरेंचा त्यांच्यावर प्रभाव असनेही स्वाभाविक होते. पण प्रत्यक्ष वेळा आल्या तेंव्हा त्यांनी त्या पगड्यालाही दूर सारले आहे. कारण धर्मप्रेरणेने त्यांनी स्वराज्य स्थापना केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या जीवनाला वारंवार कोणत्या ना कोणत्या धर्माचे संदर्भ जोडत त्यांच्याबद्दल वारंवार हिरीरीने चर्चा करणे गैर आहे. जन्माने हिंदू असल्याचे जे त्या काळाच्या चौकटीतले नैसर्गिक संदर्भ त्यांच्या जीवनाला आहेत ते आहेतच. पण \"गो-ब्राह्मण प्रतिपालक\", \"अफजलखान\", \"हिंदू स्वराज्य\" वगैरे भाकड गोष्टींना केंद्रीभूत धरत जी चर्चा केली जाते त्यात शिवाजी महाराजांचे आपण अवमुल्यन करतो आहोत याचे भान ठेवले पाहिजे\nतुमच्यावर नक्कीच नैतिक जबाबदारी आहे की प्रकाश आंबेडकर यांचे भाषण आपण लोकांसाठी प्रसृत करावें सध्याचे राजकारण बघताना,शरद पवार जितक्या हिरीरीने अनेक मते मांडतात , त्याप्रमाणे त्यांनी या विषयावर लिहावे ,बोलावे \nअफझलखान हा मुसलमान होता म्हणून नाही तर तो स्वतंत्र मराठी अस्मितेच्या आड येत होता ----\nशिवाजी हा गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हता --- अशी विधाने ते अचानक का करू लागले आहेत ---- ते किती लपून छापून खेळी खेळत होते ते स्पष्ट होते\nमराठा मोर्चाचे , आरक्षण , शेतकरी संप ,आणि आता ब्राह्मण वर्गावर असा हा आघात -\nआजच्या तारखेला बेरजेचे राजकारण न करता असे हे उद्योग काय साधणार आहेत \n२.५ % वर्गाला ठेचण्यासाठी इतके परिश्रम करावे लागतात वयाच्या ७५ व्या वर्षी काय ही फलश्रुती राजकीय जीवनाची वयाच्या ७५ व्या वर्षी काय ही फलश्रुती राजकीय जीवनाची \nशरद पवारांनी नक्षलवाद आणि बागाईत शेतकरी यांना एकत्र आणून वैदिक ब्राह्मण वर्गाची जिरवली पाहिजे \nपण , संजय सर तुम्ही नक्षलवादी लोकांना देशद्रोही म्हणालात , तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही म्हणा ना म्हणजे राष्ट्रवादी लोकांना बरे पडेल .\n योगाचे काय केले आपण चीनच्या भिंतीवरसुद्धा योगा डे साजरा झाला म्हणे \nनक्षलवाडीसुद्धा नाके धरून प्राणायाम करू लागतील - \nसंजय सर ,श्रीमान योगीला आदरणीय नरहर कुरुंदकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे , त्या तोडीचे आपले हे लिखाण झाले आहे \nमहम्मद बिन कासीम ,घोरी ,तुघलख , ऐबक , खिलजी आणि सरतेशेवटी बाबर हे भारतात का येत राहिले \n हेच उत्तर आहे. जगण्यासाठी जे लागते ते विपुल प्रमाणात होते आणि ढिसाळ समाज बांधणी, जागा व जगू द्या हेच तत्वज्ञान \nत्यामुळे ब्राह्मणांची धर्मसत्ता न दुखावता मुस्लिमांनी राजसत्ता हातात घेतली , राजपूत मंडलिक झाले ,आणि ब्राह्मणांचे शेंडी उडवत स्वतःची टिमकी वाजवायचे स्वातंत्र्य अबाधित राहिले . राजपूत एकीकडे सत्तेशी एकनिष्ठ आणि धार्मिकतेच्या सर्वश्रेष्ठ \nराजपूत क्षत्रिय आणि ब्राह्मणवर्ग यांनी युती करून जसे काही फारसे लाजिरवाणे घडलेच नाही अशा पद्धतीने धर्मसत्ता आणि राजसत्ता उपभोगली . अकबराच्या राजनीतीचे हेच यश आहे .\nऔरंगजेब झाला नसता तर शिवाजीचे राजकारण यशस्वी झाले असते का \nऔरंगजेबाने सत्ता घालवली . हे सत्य आहे .\nआपण शिवाजी बद्दल अतिशय सुरेख लिहिले आहे \n आज आप्पा बाप्पा असते तर त्यांनी तोंड भरून तुमचे कौतुक केले असते \nदूसरे असे की हा विषय इतिहास चा आहे राजकारणाचा नव्हे तेंव्हा शरद पवार हे वयाने अनुभवाने जेष्ठ असले तरि त्यांचे विधानाला महत्व न देता या विषयावर शेजवलकर आदि इतिहास तज्ञानचे संदर्भ घेणे योग्य होईल आपण तसे लेखन करीत आहात पण यावर प्रतिक्रिया स्वरूप येणाऱ्या comments मात्र वारंवार शरद पवार यांचा उल्लेख करतात आणि विषयांतर करतात असे दिसून येते \nसर छान लेख. पणाएक गोष्ट लक्षात येण्याजोगीीम्हणजे शासक कुणीही असो अगदी इंग्रजीग्रोजी सत्तेनंतरही वैदिकांनी सत्ताधार्याचं लांगूलचालन करून स्वजातीय सुबत्ता आणि सुरक्षा कायम टिकवली आहे आणि बहुजनांवर सत्ताधारी शासकाला बाहुलं बनवून आपली पोळीै भाजूनघेतलीी आहे.ताजंं उदाहरण भक्तांचे लाडके पंतप्रधान.\nसर्व प्रतिक्रिया अप्रतिम आहेत ,\nसंजय सर एकाच सांगावेसे वाटते की आपण एक जादू करा . ब्लॉगवर मराठी देवनागरी स्क्रिप्ट कसे लिहावे त्याची साद्यन्त माहिती सर्व वाचकांना द्या. आपल्या ब्लॉगला अप्रतिम प्रतिसाद मिळतो आहे , लोक रोमन लिपी वापरून मराठी लिहीत आहेत ते समजून घ्यायला त्रास होतो आणि रसभंग होतो .\nअजून उत्स्फूर्त लिखाण होण्यासाठी मला सांगावेसे वाटते ,\nआपल्या ई मेल वरून आपण कंपोझ मध्ये जाऊन आणि स्क्रिप्ट सिलेक्शन मधून मराठी असे ऑप्शन निवडून आपल्या मायबोलीत आपल्या प्रतिक्रिया लिहून नंतर त्या कॉपी पेस्ट करू शकता , हे सर आपण सर्वाना समजावून सांगितले तर मला खात्री आहे की हजारो लोक आपली प्रतिक्रिया नोंदवतील\nआजचा वाचक नुसता गप्प न बसता लिहू इच्छितो हे फार महत्वाचे आहे . आपल्या ब्लॉगवर पूर्वी होणारी संभाजी ब्रिगेड आणि इतर कंपनीची शिवीगाळ संपली हाही मुद्दा महत्वाचा आहे - त्याचे श्रेय आपल्यालाच जाते , हा ब्लॉग अजून बरेच विषय हाताळू शकतो. जिएसटी हा विषय आणि त्याचे परिणाम / फायदे हे समजावून देणे आपले कर्तव्य आहे .\nगोहत्याबंदी राबवणाऱ्या प्रांतात रात्री बारा नंतर कशा म्हशींच्या कत्तली होतात तेपण आपण अवश्य लिहा .\nमहाराष्ट्रा आणि इतर प्रगत प्रांत हे किती कर्जाच्या बोजाखाली दाबले आहेत त्याची आकडेवारी द्या , महाराष्ट्रात किती शेतकरी आयकर भारतात , आणि धनवान शेतकरी वर्गाची एकूण शेतकरी लोकसंख्येत टक्केवारी किती ते लिहा .\nएकीकडे वारीला जाणारा शेतकरी आहे का शेतमजूर असा प्रश्न पडतो , आणि एकेकाळी उसाची तोडणी आणि शेतीकाम यावेळी असून बसलेल्या शेतमजूर वर्गाला शरद पवार म्हणाले होते \" वेळ पडली तर आम्ही इतर शेजारी प्रांतातून शेतमजूर आणू \" त्याची आठवण होते - हे सर्व आपणास आठवत असेल हा इतिहास आहे . एकेकाळी कॉम्रेड डांगे फ़र्नांडीझ आणि मधू लिमये यांनी कामगार चळवळीत आपला अधिकार गाजवला . अंततः गिरण्यांचा संपल्या दत्ता सामंत आला गेला , तसेच आता शेतकरी मजुरांचे प्रश्न कोणीच बोलत नाहीत . असे का होते दत्ता सामंत आला गेला , तसेच आता शेतकरी मजुरांचे प्रश्न कोणीच बोलत नाहीत . असे का होते अल्पभूधारक शेतकरी हाच शेतमजुरीही करत आपले पोट भरतो आहे का \nबँकांनी जरी १०० % कर्जमाफी केली तरी शेतकरी सावकारी कर्जे घेणार नाही\nयाची हमी कोण देईल \nअनेक सहकारी बँका दिवाळखोर झाल्या आहेत. सहकारी चळवळीतून धनदांडग्या शेतकऱ्यांनी आपले हित साधले आहे नोटबंदीमुळे सहकारी बँकांची कोंडी झाली आहे. शरद पवार आणि फडणवीस यांची गुप्त भेट काय सांगते \nसंजय सर आपण लिहा आपण लिहा \nइतिहासाला इतिहासाच्या दृष्टीने पाहावे म्हणजे इतिहासा सर्व घटना ह्या इतिहासाच्या अनुषंगाने घडत असतात .हे आपल्याला स्वीकारणे जड़ जात नाही.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nमोहम्मद अयुबची निघृण हत्या\nफसव्या दाव्यांना ‘इंधनाचा’ फोल डोस\nदुर्घर दुखण्यांनी त्रस्त झालेले जग\nभटके स्थिर होऊ लागतात तेंव्हा...\nसंपुर्ण जगाचे एकच एक राष्ट्र\nअशीच येईल तुझी बातमी...\nसार्वभौम भारताला आव्हान देणारा नक्षलवाद\nएअर इंडियाचा सूचक इशारा\nशेती...संप आणि शेतीचे भवितव्य\nराष्ट्र उभारणी करणारी राष्ट्रमाता अहिल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T09:43:01Z", "digest": "sha1:W4BCTLKV7CE5EE66PFV2M3OCJH6DBZMD", "length": 17268, "nlines": 62, "source_domain": "mahaplus.com", "title": "मुंबईच्या जवळचे किल्ले : शिरगावचा किल्ला | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » भटकंती » मुंबईच्या जवळचे किल्ले : शिरगावचा किल्ला\nमुंबईच्या जवळचे किल्ले : शिरगावचा किल्ला\nपालघर जिल्ह्यातील शिरगाव या गावी असलेला किल्ला हा या गावच्या नावावरुन म्हणजेच शिरगावचा किल्ला म्हणून ओळखला जातो. पश्चिम मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्गावर पालघर स्टेशन आहे. या स्टेशनवरुन शिरगावला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. शिरगाव हे गाव तसे लहानसेच असून गावात प्रवेश केल्यावर येथील किल्ला स्पष्टपणे नजरेत भरतो. मुंबईहून मोटारीने जायचे अ सल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गाने पालघर मार्गे या ठिकाणी जाता येते.\n16 व्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात जे किल्ले बांधले त्यातील शिरगावचा किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला होता. या उत्तर कोकणात संपादन केलेल्या प्रदेशात पोर्तुगीजांनी अनन्वित धार्मिक अत्याचारांना सुरवात केली. पोर्तुगीज प्रदेशातील (फिरंगाणातील) हिंदू-मुसलमान या अत्याचारांनी अगदी त्रस्त बनले होते. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या पोर्तुगीजांशी होणाऱ्या तहांमध्ये धार्मिक अत्याचार न करण्याबाबतचे कलम असे. तथापि त्याची अंमलबजावणी फारच क्वचित होत असे. याबाबतच्या वाढत्या तक्रारी पेशवे पहिले बाजीराव व चिमाजीअप्पा यांच्याकडे येऊ लागल्या. तेव्हा हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पोर्तुगीजांचा उत्तर कोकणातून समूळ उच्चाटन केले पाहिजे हा विचार पेशव्यांच्या मनात जोर करु लागला. त्याप्रमाणे इ.स.1730 मध्ये फिरंगाणावर आक्रमणांना सुरवातही झाली. तथापि अचानकपणे निजामाने डोके वर काढल्यामुळे ही मोहिम आवरती घेऊन मराठ्यांना पोर्तुगीजांशी तह करावा लागला. तथापि फिरंगाण जिंकण्याच्या मोहिमेचा अंत झाला नाही. इ.स.1737 मध्ये स्वारीची योजना पुन्हा एकदा अंमलात आली.\nशिरगावचा मुख्य किल्ला आयताकार क्षेत्राचा, त्याला उत्तर बाजूस किल्ल्याच्या दरवाजाच्या इमारतीचा प्रक्षेप, पश्चिमेकडील तटबंदीनंतर काही मीटर अंतरावर तुलनेने गिड्ड्या असलेल्या आणखी एका तटबंदीची जोड, मुख्य किल्ल्यातील पश्चिम निवासी इमारतीचे आधिक्य असा या किल्ल्याचा सर्वसाधारण तलविन्यास आहे.\nकिल्ल्याच्या उत्तर बाजूस किल्ल्याचे महाद्वार असलेल्या इमारतीचा प्रक्षेप (भिंतीचा किंवा वास्तुचा पुढे आलेला भाग) आहे. हा प्रक्षेप किंवा महाद्वार असलेली इमारत वैशिष्टपूर्ण आहे. किल्ल्याच्या उत्तर तटबंदीच्या पूर्व टोकापासून (म्हणजेच बुरुजापासून जर आपण दुसऱ्या टोकाकडे जायला निघालो तर दरवाज्याच्या इमारतीच्या किंचित आधी तटबंदीचा भाग काटकोनी वळण घेऊन काहीसा आत सरकलेला आढळतो. त्यानंतर ही दरवाजा असलेली इमारत लागते. या आयताकार तलविन्यासाच्या तटबंदीतील प्रक्षेप असलेल्या इमारतीचा दरवाजा पूर्वभिमुख असून दरवाज्याच्या उत्तरेस एक वर्तुळाकार तलविन्यासाचा बुरुज आहे.\nही महाद्वाराची इमारत म्हणजेच या द्वारातून आत जाण्यापूर्वी व्यक्ती अथवा सैन्य किंचित आत सरकलेल्या तटबंदीची पश्चिमाभिमुख व पूर्वाभिमुख बाजू, महाद्वारालगतचा बुरुज यांच्या माराच्या टप्प्यात येत असे. इमारत दुमजली (तळमजला + दोन मजले) असून महाद्वाराच्या वरतीच गोळीबार करण्यासाठी गवाक्ष आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सर्व बाजूंनी मोठमोठी गवाक्षे आहेत व यातील बहुतांशी बुरुज असून या बुरुजावर एक मेघडंबरीसारखी घुमटाची वास्तू उभारण्यात आली आहे. इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या जमिनी प्रथम दणकट लाकडी फळ्या व त्यावर मुरुम या प्रकारे बनवण्यात आल्या होत्या. लाकडी फळ्या एकेकाळी भिंतीत ज्या ठिकाणी रोवण्यात आल्या होत्या तिथे आजही खाचा अगदी स्पष्टपणे दिसतात. इमारतींच्या अंतर्भागामध्ये काही ठिकाणी कोनाडे दिसतात व हे कोनाडे एतद्देशीय व विशेषत: मध्ययुगीन महाराष्ट्रातील चौसोपी वाड्यामध्ये असतात तसे आहेत. तिसऱ्या मजल्यावरील पश्चिमेकडील गवाक्षातून समुद्र दिसतो. महाद्वारातून आत शिरल्यानंतर किल्ल्यात जाण्यासाठी डावीकडे वळावे लागते.\nमहाद्वाराचा आकार महाराष्ट्रातील एतद्देशीय किल्ल्यांच्या महाद्वारासारखा आहे, पोर्तुगीज प्रकारचा चौकोनी आकारचा नाही. महाद्वार असलेल्या या वास्तूच्या अंतर्भागात असलेले काही कोनाडे निर्विवादपणे पेशव्यांच्या काळातील शैलीतील आहेत. महाद्वाराशेजारी असलेला वर्तुळाकृती तलविन्यासाचा बुरुज व त्यावरील घुमट असलेली मेघडंबरीसारखी वास्तू तर निर्विवादपणे मराठा स्थापत्याची आहे.\nमहाद्वारातून आत गेल्यानंतर किल्ल्याच्या अंतर्भागाकडे जाण्यासाठी डावीकडे एक दरवाजा लागतो. हा दरवाजा किंवा मार्ग मुख्य तटबंदीमधून जातो. मात्र या मार्गाव्यतिरिक्त अन्य दालनात जाण्यासाठी कोणतेही द्वार अथवा मार्ग नाही. ही वास्तू एकमजली (तळमजला+वरचा मजला) असून तिला एकेकाळी कौलांचे छप्पर होते हे या वास्तूच्या बाजूच्या भिंतींच्या अवशेषांवरुन स्पष्ट होते.\nशिरगावचा किल्ला हा खोल समुद्रानजिक असलेला निम-जलदुर्ग नाही की फार मोठा फौजफाटा व अन्य सामुग्री घेऊन वर्षभर शत्रूचा लढा सोसू शकेल असा एतद्देशीय किल्ल्यांप्रमाणे मातब्बर किल्लाही नाही. म्हणूनच हा किल्ला वस्तुनिष्ठपणे फार महत्त्वाचा होता असे म्हणता येणार नाही. पण फिरंगाणातील पोर्तुगीजांकरता मात्र तो अत्यंत मोक्याचा व समुद्रावर वचक ठेवण्याकरता अत्यंत सोयीचा होता असेच म्हणावे लागेल व याचा प्रत्यय मराठ्यांच्या आक्रमणाचा वेळी आला. या किल्ल्याच्या समुद्राजवळील स्थानामुळेच अत्यंत बिकट स्थितीतही पेद्रू दमेलला हा वेढा मोडता आला. त्याने केळव्यात गलबते आणून केळवे व माहिमही सोडवले; पण त्याला तांदुळवाडीचा डोंगरी किल्ला परत मिळवता आला नाही.\nसद्यस्थितीत किल्ल्याचे मूळ स्वरुप काय असावे याची कल्पना येईल इतपत अवशेष या किल्ल्यात आजही टिकून आहेत. मनोऱ्याच्या इमारतीचा वरचा मजला, जमिनी व दालनांची छते काळाच्या ओघात नष्ट झाली असली तरी किल्ल्याचा बाकी भाग बऱ्यापैकी शाबूत आहे. तथापि दर पावसाळ्यात येथे झाडी मोठ्या प्रमाणावर वाढते.\nस्थापत्याच्या व पुरातत्व शास्त्राच्या दृष्टिकोनातून हा किल्ला अत्यंत महत्वाचा आहे. या किल्ल्याचे चार टोकांना असलेले चार बुरुज अत्यंत वेगवेगळे आहेत. समुद्राच्या लाटांच्या परिणाम होऊन किल्ल्याचा पाया खचू नये यासाठी पश्चिमेच्या बाजूला करण्यात आलेले विस्तारित बांधकाम अत्यंत उल्लेखनीय आहे. जलमार्गाच्या जवळ असलेला दुर्ग म्हणून पोर्तुगीजांनी या किल्ल्याची विशेष काळजी घेतलेली आढळते. या किल्ल्याचे अवाढव्य बुरुज याची साक्ष देतात.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/28563/members", "date_download": "2018-10-16T10:09:45Z", "digest": "sha1:QPJVBCGCHQKZPBOV3GANI4HYAOYMA7J5", "length": 3307, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली दिवाळी अंक २०११ टेम्प्लेट आणि सजावट members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली दिवाळी अंक २०११ टेम्प्लेट आणि सजावट /मायबोली दिवाळी अंक २०११ टेम्प्लेट आणि सजावट members\nमायबोली दिवाळी अंक २०११ टेम्प्लेट आणि सजावट members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमायबोली दिवाळी अंक २०११ टेम्प्लेट आणि सजावट\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://text-map.com/mr/203103", "date_download": "2018-10-16T10:15:32Z", "digest": "sha1:3UGT7UVRCCCRR4UX2GIVEOC657JTI257", "length": 2695, "nlines": 14, "source_domain": "text-map.com", "title": "Memphis, Shelby County, Tennessee, United States — TextMap", "raw_content": "\nसर्व अन्न मनोरंजन कार आरोग्य आणि सौंदर्य इतर\nऔषध दुकान कार भाड्याने देण्याची एजन्सी कार सर्व्हिस बँक बीएमडबल्यू विक्रेता बॉलिंग अ‍ॅले बाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह हॅम्बर्गर रेस्टॉरन्ट नाईट क्लब शॉपींग सेंटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स दुकान एस्प्रेसो बार सायकल दुकान जिम Flower Delivery विमानतळ हेअर सलून वापरलेल्या परिधानाचे स्टोअर हॉटेल दागिन्यांचे दुकान वाहन दुरुस्ती चित्रपटगृह कन्साइनमेन्टचे दुकान पेस्ट्रीचे दुकान रूग्णालय गहाणवटीचे दुकान पिझ्झा रेस्टॉरन्ट मुखत्यार प्रवास एजन्सी उपाहारगृह चावी तयार करणारा चपलांचे दुकान ब्युटी सलुन हुक्का बार सुशी रेस्टॉरन्ट कँडी स्टोअर गॅस स्‍टेशन पशुचिकित्सक विमा एजन्सी\nअधिक 2,075,096 कंपन्या आम्हाला आधीच आहेत\nTextmap मदत भाषा निवडा\nपृष्ठ लोड वेळ 0.0139 से.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/164126", "date_download": "2018-10-16T10:35:49Z", "digest": "sha1:2DXT75MEF6KSSESDEW6EEIXR2VKLMRAY", "length": 18476, "nlines": 307, "source_domain": "aisiakshare.com", "title": " एका अनावर कैफात | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nएका अनावर कैफात लिहिली होती\nनंतर वाटलं, भाषेची इतकी आतषबाजी कशाला ह्या कवितेत\nमग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा\nसाधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली\nनंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत\nमग कापलं सपासप -\nजास्त ओकीबोकी पण मघापेक्षा\nनंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत \nमग खोडायला गेलो दोन चार हट्टी, रुतून बसलेल्या ओळी\nकमीतकमी शब्दात भावना पोचवायच्या असतील तर बक्षीसाहेब नाहितर साहिर चा क्लास लावायला पाहिजे.\nकविता हि प्रेमाबद्दलच पाहिजे हो, कशाला कोणाला फणा काढुन डसायचे कवितारुपानी.\nकविता हि प्रेमाबद्दलच पाहिजे\nकविता हि प्रेमाबद्दलच पाहिजे हो, कशाला कोणाला फणा काढुन डसायचे कवितारुपानी.\nअनु राव, डॉ. सतीश सरदेसाईंचा डायलॉग आठवला ओ - \"कुठल्याही भाषेत प्रेम करावं. पण अवश्य प्रेम करावं.\"\nकविता हि प्रेमाबद्दलच पाहिजे\nकविता हि प्रेमाबद्दलच पाहिजे हो\nउदय, छान कविता, मस्त काटछाट\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nअशीच काटछाट करत ती जर logical conclusionला नेऊन कविता जर शून्य शब्दांवर आणली, तर ती सर्वोत्कृष्ट कविता बनेल, याबद्दल संदेह नाही.\nखरंतर हीच कविता असते. अनुभवाला जास्त अर्थ असतो.\nआपले ओढून ताणून दिलेले प्रतिसाद हास्यकारी होण्याऐवजी हास्यास्पद होत चाललेयत याबद्दल संदेह नाही.\nबक्षीसाहेबांचे एक गाणे आहे (\nबक्षीसाहेबांचे एक गाणे आहे ( ते स्वताला कवि वगैरे म्हणत नसत ).\nखत लिख दे सवरिया के नाम ( बाबु )\nकोरे कागज पे लिख दे सलाम ( बाबु )\nवो जान जाएंगे, पहचान जाएंगे\nकैसे होती है सुबहा से शाम ( बाबु )\nवो जान जाएंगे, पहचान जाएंगे.\nकविता जर शून्य शब्दांवर आणली\nकविता जर शून्य शब्दांवर आणली\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nअनावर कैफ ही द्विरुक्ती आहे.\nअनावर कैफ ही द्विरुक्ती आहे.\nकविता आवडली. अनुची प्रतिक्रिया आवडली.\nकवितेने डसले वगैरे पाहिजे हा साहित्यिक संकेत असेलही पण तुम्ही असा 'दंशकारी असण्याचा गर्व मिरवण्याजोगी' कविता लिहल्याचे अथवा लिहली असल्यास ( आम्ही ) वाचल्याचे (आम्हाला) स्मरत नाही. तशी जळजळीत कविता लिहीत नाही तोवर तुमची वरची कविता हि 'कवितेने दंशकारी असावे' या संकेतांशी केलेला रोमँटिक चाळा यापलीकडे काही नाही.\n'दंशकारी असण्याचा गर्व मिरवण्याजोगी'\nआमच्या मते \"दंशकारी असण्याचा गर्व मिरवण्याजोगी\" कविता जो पर्यंत आपल्या कडुन लिहुन होत नाही तो पर्यंत आपल्या कविता कुठेही पब्लिशच करु नये.\nआपण महेश काळे किंवा राहुल देशपांड्यांच्या लाइनीत बसायचे ध्येय ठेवले असले तर ठीक आहे.\nआज गालिबचा वाढदिवस आहे, त्याच्या आत्म्याला त्रास होऊ नये म्हणुन कमीत कमी आज तरी कोणी कविनी आपली कविता पब्लिश करु नये ही कळकळिची विनंती.\nहोता है शब-ओ-रोज तमाशा मेरे\nहोता है शब-ओ-रोज तमाशा मेरे आगे...\nउल्लेख \"आम्ही\"करताय म्हणजे आपण समीक्षकराव वगैरे झालात की काय अशी एक बळकट शंका येतेय.\nआपला अनाहूत सल्ला अपेक्षित त्वरेने व \"समीक्षकरावांचे\" वचन उधृत करून दिलयाबद्दल आभार.\nउदयजी कविता अत्यंत सुंदर आहे.\nकविता निव्वळ अप्रतिम आहे.\nची आठवण करुन देणारी.\nयाची लिंक माझ्या मित्रांना पाठवली त्यांना ही कविता फार आवडली.\nतुक्या- \" आलीया भोगासी असावे सादर \" विल्या- \" The Readiness is all \"\nआपल्या कविता आवडू लागल्यात. ही देखील आवडली.\nइतरांच्या कविता आपल्या काळजात घुसू शकतात, डसू शकतात, मग स्वत:ची कविता का नाही दंश करू शकणार पण ती इतरांना तितक्याच तीव्रतेने डसेल असे नाही, मुळात डसेलच असे नाही आणि ही कविता डसेल असे नाही इतकेच.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://narendradabholkar.blogspot.com/2009/03/blog-post.html", "date_download": "2018-10-16T09:36:05Z", "digest": "sha1:75TVMNDS5QTT3UNQKKAGSYAF3TCR6RVR", "length": 14192, "nlines": 78, "source_domain": "narendradabholkar.blogspot.com", "title": "Narendra Dabholkar antisuperstition org.", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य भारतातील या स्वरूपाचे आणि एवढे व्यापक बहुदा एकमेव आहे॰ या कार्याची पंचसूत्री अशी\n१ शोषण करण्यासाठी कारणीभूत अंधश्रद्धांना विरोध करणे,\n२ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार अणि अंगीकार करणे,\n३ धर्माची विधायक कृतीशील चिकित्सा करणे\n४ दैववादाला नकार देणे,\n५ व्यापक परिवर्तनाशी विचाराने आणि कृतीने स्वतःला जोडून घेणे॰\nहे कार्य पूर्ण अर्थाने शैक्षणिक आहे अणि भारतीय संविधानातील नागरिकांच्या कर्तव्याशी धरून आहे॰ भारताचे शैक्षणिक धोरण शिक्षणाचे काही महत्वाचे गाभा घटक सांगते॰ त्यातील एक घटक आहे वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती॰ त्याबरोबरच संविधानात सांगितलेल्या नागरिकांच्या कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे॰\nहा विचार आणि ही जाणीव कृतीशील करण्याचा मार्ग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटनेतून जातो॰ संघटनेत सहभागी झालेल्यांना एक नवा समर्थ दृष्टिकोन मिळतो, जो त्यांना जीवनात अधिक चांगला व यशस्वी माणूस बनवू शकतो॰\nकाम करणे शक्यच नसेल तर विचार समजून घेणे आणि अंधश्रद्धा दूर होण्यासाठी विचार पसरवत रहाने हे देखील महत्वाचे आहेच, यासाठीच आपल्याशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याद्यक्ष नरेन्द्र दाभोलकर मनःपूर्वक संवाद साधू इच्छितात॰\n(कृपया आपली प्रतिक्रिया व प्रश्न कळवा)\n(अधिक माहितीसाठी मेल करा kolhapuranis@gmail.com वर)\n(प्रश्न नोंदवण्यासाठी व डॉ दाभोलकर यांच्या उत्तरासाठी \"comments\" येथे click करा)\nलग्नात आपण वधु-वरांच्या डोक्यावर तांदुळ टाकत असतो. कारण आपला संस्कार आपल्याला असे सांगतो की भटजी ज्या वेळेला मंगलाष्टक म्हणत असतो, त्या वेळेला अक्षता वधु-वरांच्या डोक्यावर पडल्या तर त्यांचा संसार सुखाचा होतो. भटजीने “शुभ मंगल सावधान” म्हटले की आपण वधु-वरांवर अक्षता टाकायच्या एवढं करीत असतो.\nपण मंडळी, आपण टाकलेल्या अक्षता पैकी किती अक्षता त्या वधु-वरांच्या डोक्यावर पडतात १०% सुध्दा नाही. जवळ जवळ ७०% अक्षता आपण आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसांच्या डोक्यावर टाकतो. २०% लोक त्या अक्षतांचा विवीध गोष्टी साठी वापर करतात, एखाद्या मित्राला किंवा विशषत: मैत्रीणीला सतविण्यासाठी, कोणा व्यक्ती विरुध्द राग व्यक्त करण्यासाठी, मुद्दामहून बायकांकडे जोरात अक्षता फेकून क्षणीक विकृत आनंद मिळविण्यासाठी...\nलग्न छान पार पडतं, लग्नाच्या हॉलमधून बाहेर येताना बहुतेकजण डोक्यावर हात फिरवून आपल्या केसांमधील अक्षता काढतात. सगळी मंडळी गेल्यावर पूर्ण हॉलभर राहतो तांदळाचा सडा... तोही लोकांनी पायानी तुडविलेला... आपल्या धर्मात म्हटलं जातं “अन्न हे पुर्ण ब्रम्ह”. असे अन्न वाया घालवून व पायदळी तुडवून आपण अन्नाचा अपमान करीत नाही का \nएका लग्नामध्ये सुमारे ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ४ लाख लग्न होतात म्हणजे सरासरी २० लाख किलो तांदुळ आपण व्यर्थ वाया घालवितो. एकीकडे जव्हार-मोखाडा येथे लहान मुलं अन्न नाही म्हणून कुपोषित होताहेत आणि आपण सहज लाखो किलो अन्नाची नासाडी करतो.\nतुम्ही म्हणाल की तांदुळ नाही टाकायचे तर टाकायचे तरी काय १३५ वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळा ऐवजी फुलं वापरण्याचा विचार मांडला होता. एकतर फुलं आपण खात नाही, सगळेजण फुले वापरायला लागल्यावर २० लाख किलो फुलांच मार्केट तयार होईल, शेतकर्यानला, कष्टकर्या ला काम व पैसा मिळेल.\nकोणत्याही वधु-वरांला डोक्यावर तांदळाऐवजी मऊ, मखमली फुलें पडली, त्यात त्यांना आप्तेष्टांचा आशीर्वाद व हळूवार मायेचा ओलावा जाणवेल. माझ्या मित्राला त्याच्या लग्नात अंगावर अलगद फूलांच्या पाकळ्या पडत आहेत हे फारच “रोमॅन्टीक” वाटलं.\nआपल्या सारख्या प्रगल्भ व्यक्तींनी हा चांगला पायंडा पाडावा ही इच्छा. सगळ्यांनी असा विचार केल्यास वाचलेले २० लाख किलो तांदुळ अनाथाश्रमात किंवा बाबा आमटेंच्या आनंदवनात पाठविले तर त्याहुन अन्य पुण्य नोहे........\nमला आपले विचार जरुर कळवा...... अनिल करवीर\nआपली संकल्पना योग्य आहे, तसेच आपल्या मताशी मी सहमत आहे, अंनीस आपल्या विचारांचे स्वागत करते अंनीस चे काम आपण समजावून घेवून कार्यात सहभागी व्हावे अंनीस चे काम आपण समजावून घेवून कार्यात सहभागी व्हावे\nब्लॉग चालू केल्या बद्दल आभार आणि शुभेच्छा. पण ब्लॉग प्रामुख्याने मराठीत असावा अस वाटतं. अनिसच्या वेबसाईटवर देखिल सतत नवा मजकुर यावा ही अपेक्षा. मी ’अनिसचं कार्य करायचंय’ हे वार्तापत्रातील अवाहन नेहमीच वाचतो आणि (मुळच्या आळशी स्वभावानुसार ) पुढे काहीच करत नाही. पण मी जरी Web Technologies मधला तज्ञ नसलो तरीही मला Blog writing, Forums moderation चा थोडा अनुभव आहे. त्यामुळे मला Website / Blog संबंधात मदत करायला आवडेल.\nआपल्या पहिल्या प्रश्नासाठी पुस्तक सुचवीत आहे \"मनोविकास प्रकाशनाचे 'अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचा पंचनामा' हे अब्राहम कोवूर यांचे 'प्रा सी भा दातार' यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला डॉ लागु यांची प्रस्तावना आहे तिचा कृपया सन्दर्भ घ्यावा दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जर kolhapuranis@gmail.com वर संपर्क जर साधलात तर आपणास लागु यांच्या बरोबर बोलता येईल संपादक\nअनुदिनीकारांच्या जाळ्यात आपले स्वागत आहे. http://mr.upakram.org/tracker/582\nप्रश्न तुमचे उत्तर डॉक्टर नरेन्द्र दाभोलकरांचे\nDr. Narendra Dabholkar, कृपया प्रश्न आणि उत्तरासाठी \"comments\" येथे क्लिक करा किंवा kolhapuranis@gmail.com वर मेल करा.\nमहाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे का \nअंनिस कम्युनिटी on Orkut.com\nअंधश्रद्धा निर्मूलन समितिसाठी गोडबाबा हे प्रकरण १२...\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य भारतातील य...\nया ब्लॉग वर व्यक्त झालेल्या सर्वच मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही\nया ब्लॉग वर व्यक्त झालेली नीळू फुले व श्रीराम लागु यांची मते ही त्यांची वैयक्तिक मते आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A5%80-0", "date_download": "2018-10-16T10:43:55Z", "digest": "sha1:V2NEO573EARTTL4ND6NK3RKQHK2Z6BUR", "length": 4386, "nlines": 56, "source_domain": "mahaplus.com", "title": "फोटोकॉपी | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » रंगमंच » फोटोकॉपी\nफोटोकॉपी हा एक मराठी, विनोदी प्रेमकथा असलेला चित्रपट असून जाहिरात निर्माते , राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक आणि प्रथमच दिग्दर्शनात पदार्पण करीत असलेले विजय मौर्य दिग्दर्शित करत असून गायिका नेहा राजपाल यांची निर्मिती आहे. चित्रपटाचे कथालेखक आकाश राजपाल आणि ओमकार मंगेश दत्त आहेत. चित्रपटाची कथा प्रेमत्रिकोणावर आधारित असून या चित्रपटात चेतन चिटणीस आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका आहे. पर्ण या चित्रपटात दुहेरी भूमिकेत असून अशा जुळ्या बहिणींची भूमिका करत आहे ज्या एकाच मुलाच्या ( चेतन चिटणीस ) प्रेमात पडतात.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-42326399", "date_download": "2018-10-16T11:02:55Z", "digest": "sha1:MRLCQYZCKJHLZII7H2Y7D7NAUSX3VNI5", "length": 14134, "nlines": 133, "source_domain": "www.bbc.com", "title": "सोशल - 'पंतप्रधान मोदींनी पुरावा द्यावा किंवा माफी मागावी' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसोशल - 'पंतप्रधान मोदींनी पुरावा द्यावा किंवा माफी मागावी'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\n\"गुजरातमध्ये पराभव होईल या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी बिथरले असून, राजकीय फायद्यासाठी ते माजी पंतप्रधान आणि लष्करप्रमुखपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवीत आहेत\", असं प्रत्युत्तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला दिलं.\nविनानिमंत्रण पाकिस्तानला भेट देणाऱ्यांनी काँग्रेसला राष्ट्रीयत्वाचे धडे देऊ नयेत, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.\nपंतप्रधान मोदींनी आदल्या दिवशी काँग्रेसमधून निलंबित झालेले मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या उपस्थितीत 6 डिसेंबरला झालेल्या बैठकीचा उल्लेख केला होता.\nपाकिस्तानच्या माजी लष्करी अधिकाऱ्याच्या ट्वीटचा संदर्भ देऊन मोदींनी गुजरात निवडणुकीमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. तसंच, काँग्रेस आणि पाकिस्तानचं संगनमत आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.\nमणिशंकर अय्यरांच्या घरी झालेल्या त्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं\nनिवडणुकांमध्ये भाजपला का आठवतं पाकिस्तान\nमोदींच्या त्या आरोपाला सोमवारी सिंग यांनी प्रत्युत्तर देत पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. या मागणीबाबत आम्ही बीबीसीच्या वाचकांना आपलं मत विचारलं होतं. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.\n#GujaratElection : काँग्रेस आणि पाकिस्तानचं संगनमत आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.\nधनंजय साठे आणि मयुर सानेर म्हणतात, \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही पुरावा असेल तर त्यांनी तो सादर करावा आणि त्याची सखोल चौकशी करावी. नाहीतर संपूर्ण देशाची माफी मागावी.\"\nविनित मयेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेत काँग्रेस नेते खोटारडे असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानबरोबर गुपचूप घेतलेल्या बैठकीची बातमी मीडियामध्ये उघड झाल्यानंतर आम्ही अशी कोणतीही बैठक घेतलीच नाही अशी वक्तव्यं काँग्रेसचे प्रवक्ते करतात, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.\n...म्हणूनच अनुष्का-विराटनं लग्नासाठी हे रिसॉर्ट निवडलं\n'अॅडल्ट' कंटेंट : जग केव्हा पाहतं\nतर शुभम धाने म्हणतात की, \"खरं तर मोदींनी माफी मागितली पाहिजे पण ते मागणार नाहीत.\" शुभम यांनी त्याचं कारणही दिलं आहे.\nते म्हणतात, \"याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी अनेक खोटी विधानं केली आहेत, पण कधीच त्याबद्दल माफी मागितलेली नाही. नोटबंदीसारख्या फसलेल्या निर्णयाबद्दलही त्यांनी लोकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली नाही. त्यावरून पंतप्रधानांच्या राजकीय स्वभावाची जाणीव होऊ शकते.\"\nअनिकेत वाणी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत, \"जर अशी बैठक झाली असेल तर मग त्या पाकिस्तानमधून आलेल्या मंडळींना व्हिसा तर परराष्ट् मंत्रालयाने दिला. मग हे भारत सरकारला माहिती नसेल का\" असा सवाल उपस्थित केला आहे.\nनिवडणुकांमध्ये भाजपला का आठवतं पाकिस्तान\nमैदानातला राजा आणि पडद्यावरची राणी\nमकरंद डोईजड यांनी हे लोकशाहीचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. 'काँग्रेस आणि भाजप दोघेही एकाच माळेचे मणी असून या दोघांच्या भांडणांमध्ये सर्वसामान्य जनता आणि शेतकरी भरडले जातात', असंही त्यांनी म्हटलं आहे.\nतर मनीष कुलकर्णी म्हणतात, \"मनमोहन सिंग बरंच बोलायला लागले आहेत. याचं क्रेडिट पंतप्रधानांना द्यायला हवं.\"\nअनेकांनी होय... मोदींनी माफी मागायला हवी, असं मत नोंदवलं आहे.\n\"मनमोहन सिंग यांनी खूप चांगल्या प्रकारे देश चालवला असं नाही पण त्यांनी देशाला एवढं बेजार केलं नाही\", असं मत श्रीकांत कदम यांनी व्यक्त केलं आहे.\n\"त्यांच्या काळात जग आर्थिक मंदीमध्ये असताना भारताची प्रगतीच्या दिशेने वाट होत होती. आज मंदी नसताना देशाला बेरोजगारी, भ्रष्टाचार या गंभीर विषयांना तोंड द्यावं लागत आहे\", असंही त्यांनी म्हटलं आहे.\n'कृपया आहेर बिटकॉईनमध्येच द्यावा'\nआपला सर्वांत जुना आदिम पूर्वज दक्षिण आफ्रिकेत सापडला\nजेव्हा निवडणूक जिंकण्यासाठी पुतिन सैन्य मागे घेण्याची घोषणा करतात\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nखाशोग्जी बेपत्ता प्रकरण : डोनाल्ड ट्रंप यांनी परराष्ट्र मंत्र्यांना सौदीला पाठवलं\nमोनिका लुईन्स्की प्रकरणात क्लिंटन यांनी सत्तेचा दुरूपयोग केला\nकपिल शर्मा एवढे दिवस कुठे गायब होता\nअमेरिकेत मध्यावधी निवडणूक : डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांची परीक्षा\n'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nहार्वर्ड विद्यापीठ आशियाई विद्यार्थ्यांवर अन्याय करतं अमेरिकेच्या कोर्टात खटला सुरू\n#MeToo : बॉलिवुडची गाणी, मुलांवरची 'कयामत' आणि 'बेटी बचाओ...'\nनाक-तोंड बांधून चला: नवी मुंबईत वायू प्रदूषणाचा उच्चांक\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi07-04.htm", "date_download": "2018-10-16T10:35:23Z", "digest": "sha1:2OY4POBDJRNTZIZPO3ISGXDPA2JOWFDV", "length": 41569, "nlines": 251, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - सप्तमः स्कन्धः - चतुर्थोऽध्यायः", "raw_content": "\nअश्विनीकुमारयोः सुकन्यां प्रति बोधवचनवर्णनम्\nगते राजनि सा बाला पतिसेवापरायणा \nबभूव च तथाग्नीनां सेवने धर्मतत्परा ॥ १ ॥\nफलान्यादाय स्वादूनि मूलानि विविधानि च \nददौ सा मुनये बाला पतिसेवापरायणा ॥ २ ॥\nपतिं तप्तोदकेनाशु स्नापयित्वा मृगत्वचा \nपरिवेष्ट्य शुभायां तु बृस्यां स्थापितवत्यपि ॥ ३ ॥\nतिलान् यवकुशानग्रे परिकल्प्य कमण्डलुम् \nतमुवाच नित्यकर्म कुरुष्व मुनिसत्तम ॥ ४ ॥\nतमुत्थाप्य करे कृत्वा समाप्ते नित्यकर्मणि \nबृस्यां वा संस्तरे बाला भर्तारं संन्यवेशयत् ॥ ५ ॥\nपश्चादानीय पक्वानि फलानि च नृपात्मजा \nभोजयामास च्यवनं नीवारान्नं सुसंस्कृतम् ॥ ६ ॥\nभुक्तवन्तं पतिं तृप्तं दत्त्वाचमनमादरात् \nपश्चाच्च पूगं पत्राणि ददौ चादरसंयुता ॥ ७ ॥\nगृहीतमुखवासं तं संवेश्य च शुभासने \nगृहीत्वाऽऽज्ञां शरीरस्य चकार साधनं ततः ॥ ८ ॥\nफलाहारं स्वयं कृत्वा पुनर्गत्वा च सन्निधौ \nप्रोवाच प्रणयोपेता किमाज्ञापयसे प्रभो ॥ ९ ॥\nपादसंवाहनं तेऽद्य करोमि यदि मन्यसे \nएवं सेवापरा नित्यं बभूव पतितत्परा ॥ १० ॥\nसायं होमावसाने सा फलान्याहृत्य सुन्दरी \nअर्पयामास मुनये स्वादूनि च मृदूनि च ॥ ११ ॥\nततः शेषाणि बुभुजे प्रेमयुक्ता तदाज्ञया \nसुस्पर्शास्तरणं कृत्वा शाययामास तं मुदा ॥ १२ ॥\nसुप्ते सुखं प्रिये कान्ता पदसंवाहनं तदा \nचकार पृच्छती धर्मं कुलस्त्रीणां कृशोदरी ॥ १३ ॥\nपादसंवाहनं कृत्वा निशि भक्तिपरायणा \nनिद्रितं च मुनिं ज्ञात्वा सुष्वाप चरणान्तिके ॥ १४ ॥\nशुचौ प्रतिष्ठितं वीक्ष्य तालवृन्तेन भामिनी \nकुर्वाणा शीतलं वायुं सिषेवे स्वपतिं तदा ॥ १५ ॥\nहेमन्ते काष्ठसम्भारं कृत्वाग्निज्वलनं पुरः \nस्थापयित्वा तथापृच्छत्सुखं तेऽस्तीति चासकृत् ॥ १६ ॥\nब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय जलं पात्रं च मृत्तिकाम् \nसमर्पयित्वा शौचार्थं समुत्थाप्य पतिं प्रिया ॥ १७ ॥\nस्थानाद्दूरे च संस्थाप्य दूरं गत्वा स्थिराभवत् \nकृतशौचं पतिं ज्ञात्वा गत्वा जग्राह तं पुनः ॥ १८ ॥\nमृज्जलाभ्यां च प्रक्षाल्य पादावस्य यथाविधि ॥ १९ ॥\nसमर्प्य दन्तकाष्ठं च यथोक्तं नृपनन्दिनी ॥ २० ॥\nचकारोष्णं जलं शुद्धं समानीतं सुपावनम् \nस्नानार्थं जलमाहृत्य पप्रच्छ प्रणयान्विता ॥ २१ ॥\nकिमाज्ञापयसे ब्रह्मन् कृतं वै दन्तधावनम् \nउष्णोदकं सुसम्पन्नं कुरु स्नानं समन्त्रकम् ॥ २२ ॥\nवर्तते होमकालोऽयं सन्ध्या पूर्वा प्रवर्तते \nविधिवद्‌हवनं कृत्वा देवतापूजनं कुरु ॥ २३ ॥\nएवं कन्या पतिं लब्ध्वा तपस्विनमनिन्दिता \nनित्यं पर्यचरत्प्रीत्या तपसा नियमेन च ॥ २४ ॥\nअग्नीनामतिथीनां च शुश्रूषां कुर्वती सदा \nआराधयामास मुदा च्यवनं सा शुभानना ॥ २५ ॥\nकस्मिंश्चिदथ काले तु रविजावश्विनावुभौ \nच्यवनस्याश्रमाभ्याशे क्रीडमानौ समगतौ ॥ २६ ॥\nजले स्नात्वा तु तां कन्यां निवृत्तां स्वाश्रमं प्रति \nगच्छन्तीं चारुसर्वाङ्‌गीं रविपुत्रावपश्यताम् ॥ २७ ॥\nतां दृष्ट्वा देवकन्याभां गत्वा चान्तिकमादरात् \nऊचतुः समभिद्रुत्य नासत्यावतिमोहितौ ॥ २८ ॥\nक्षणं तिष्ठ वरारोहे प्रष्टुं त्वां गजगामिनि \nआवां देवसुतौ प्राप्तौ ब्रूहि सत्यं शुचिस्मिते ॥ २९ ॥\nपुत्री कस्य पतिः कस्ते कथमुद्यानमागता \nएकाकिनी तडागेऽस्मिन् स्नानार्थं चारुलोचने ॥ ३० ॥\nद्वितीया श्रीरिवाभासि कान्त्या कमललोचने \nइच्छामस्तु वयं ज्ञातुं तत्त्वमाख्याहि शोभने ॥ ३१ ॥\nकोमलौ चरणौ कान्ते स्थितौ भूमावनावृतौ \nहृदाये कुरुतः पीडां चलन्तौ चललोचने ॥ ३२ ॥\nविमानार्हासि तन्वङ्‌गि कथं पद्भ्यां व्रजस्यदः \nअनावृतात्र विपिने किमर्थं गमनं तव ॥ ३३ ॥\nदासीशतसमायुक्ता कथं च त्वं विनिर्गता \nराजपुत्र्यप्सरा वासि वद सत्यं वरानने ॥ ३४ ॥\nधन्या माता यतो जाता धन्योऽसौ जनकस्तव \nवक्तुं त्वां नैव शक्तौ च भर्तुर्भाग्यं तवानघे ॥ ३५ ॥\nदेवलिकाधिका भूमिरियं चैव सुलोचने \nप्रचलंश्चरणस्तेऽद्य सम्पावयति भूतलम् ॥ ३६ ॥\nसौभाग्याश्च मृगाः कामं ये त्वां पश्यन्ति वै वने \nये चान्ये पक्षिणः सर्वे भूरियं चातिपावना ॥ ३७ ॥\nस्तुत्यालं तव चात्यर्थं सत्यं ब्रूहि सुलोचने \nपिता कस्ते पतिः क्वासौ द्रष्टुमिच्छास्ति सादरम् ॥ ३८ ॥\nतयोरिति वचः श्रुत्वा राजकन्यातिसुन्दरी \nतावुवाच त्रपाक्रान्ता देवपुत्री नृपात्मजा ॥ ३९ ॥\nशर्यातितनयां मां वां वित्तं भार्यां मुनेरिह \nच्यवनस्य सतीं कान्तां पित्रा दत्तां यदृच्छया ॥ ४० ॥\nपतिरन्धोऽस्ति मे देवौ वृद्धश्चातीव तापसः \nतस्य सेवामहोरात्रं करोमि प्रीतिमानसा ॥ ४१ ॥\nकौ युवां किमिहायातौ पतिस्तिष्ठति चाश्रमे \nतत्रागत्य प्रकुरुतमाश्रमं चाद्य पावनम् ॥ ४२ ॥\nतदाकर्ण्य वचो दस्रावूचतुस्तां नराधिप \nकथं त्वमपि कल्याणि पिता दत्ता तपस्विने ॥ ४३ ॥\nन देवेष्वपि तुल्या हि तव दृष्टास्ति भामिनि ॥ ४४ ॥\nत्वं दिव्याम्बरयोग्यासि शोभसे नाजिनैर्वृता \nसर्वाभरणसंयुक्ता नीलालकवरूथिनी ॥ ४५ ॥\nयदत्र रम्भोरु वने विषीदसि \nमुनिं समासाद्य जरातुरं भृशम् ॥ ४६ ॥\nवृथा व्रतस्तेन भृशं न शोभसे\nनवं वयः प्राप्य सुनृत्यपण्डिते \nपतन्ति कस्मिन्पतिरीदृशस्तव ॥ ४७ ॥\nकृतासि धात्रा ननु मन्दबुद्धिना \nपतिं त्वमन्यं कुरु चारुलोचने ॥ ४८ ॥\nपतिं च सम्प्राप्य मुनिं गतेक्षणम् \nवने निवासं च तथाजिनाम्बर-\nप्रधारणं योग्यतरं न मन्महे ॥ ४९ ॥\nकिं यौवनं मानिनि सङ्करोषि\nवृथा मुनिं सुन्दरि सेवमाना ॥ ५० ॥\nकिं सेवसे भाग्यविवर्जितं तं\nभजानवद्याङ्ग्युभयोस्त्वमेकम् ॥ ५१ ॥\nत्वं नन्दने चैत्ररथे वने च\nकुरुष्व कान्ते प्रथितं विहारम् \nअन्धेन वृद्धेन कथं हि कालं\nविनेष्यसे मानिनि मानहीनम् ॥ ५२ ॥\nभूपात्मजा त्वं शुभलक्षणा च\nभाग्येन हीना विजने वनेऽत्र\nकालं कथं वाहयसे वृथा च ॥ ५३ ॥\nएवं द्वयोस्तव सुखाय विशालनेत्रे \nदेवालयुषे च कृशोदरि भुङ्क्ष्व भोगान्\nत्यक्त्वा मुनिं जरठमाशु नृपेन्द्रपुत्रि ॥ ५४ ॥\nकिं ते सुखं चात्र वने सुकेशि\nवृद्धेन सार्धं विजने मृगाक्षि \nसेवा तथान्धस्य नवं वयश्च\nकिं ते मतं भूपतिपुत्रि दुःखम् ॥ ५५ ॥\nफलजलाहरणं तव नोचितम् ॥ ५६ ॥\nअश्विनीकुमार सुकन्येला मागणी घालतात -\nव्यास जनमेजयाला पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, \"राजा निघून गेल्यावर सुकन्येने पतीसेवा, अग्नीसेवा व आपला पतिव्रता धर्म याविषयी तत्पर राहून ती पतीसाठी वनात हिंडून नानाप्रकारची मधुर फळे, स्वादिष्ट मूळे आणून देऊ लागली. पाणी उष्ण करून ती आपल्या पतीला स्नान घालीत असे. त्याच्या कटीभोवती कृष्णाजीन गुंडाळून पतीला आपण तयार केलेल्या शुभ आसनावर नेऊन बसवीत असे. मुनीला नित्यकर्म करता यावे म्हणून त्याचाजवळ तीळ, यव, कुश व कमंडलू वगैरे सर्व काही ठेवीत असे. नित्यकर्म उरकल्यावर पतीला हाताला धरून उठवून ती त्याला मऊ आसनावर बसवीत असे. नंतर पूर्ण पिकलेली फळे व चांगले असे भोजन तयार करून पती तृप्त झाला म्हणजे त्याच्या हातावर आचमन देत असे. नंतर नप्रतापूर्वक वे आदरयुक्त मनाने ती त्याला पानसुपारी देई.\nअशाप्रकारे सर्व नित्यक्रम झाल्यावर ती पतीला दुसर्‍या शुभ आसनावर निजवीत असे व नंतर पतीच्या आज्ञेवरून ती आपले उदरभण कर्म करीत असे. आपण फलाहार घेतल्यावर ती आपल्या पतीजवळ येऊन बसे व त्याला विचारी, \"पतीदेव, आता आपली कोणती सेवा करावी याची आज्ञा द्या. मी आपली संमती घेऊन पाय चेपू का \" अशाप्रकारे पतिव्रताधर्माचे उत्तम पालन करून ती नित्य पतीसेवातत्पर राहू लागली. सायंकालची होम-हवनादी नित्यकर्मे झाल्यावर पुन्हा पतीला फलाहार देऊन उरलेले पतीची आज्ञा घेऊन अन्न सेवन करी. पतीला मऊ आसन निद्रेसाठी तयार करी. पती शय्येवर पहुडल्यावर ती पतीचे पाय चेपीत बसे. नंतर पतीला निद्रा लागल्यावर आपण स्वतः पतीचरणजवळ निद्रा घेत ती रहात असे. उन्हाळा प्राप्त झाल्यावर पतीला शुद्धासनावर बसवून ती ताडाच्या पंख्याने वारा घालून पतीची सेवा करीत होती. त्याचप्रमाणे थंडीचे दिवस येताच सुकलेली काष्टे ती गोळा करून त्याच्या पुढ्यात त्या काष्ठांना अग्नी देऊन ती उष्णता निर्माण करीत होती व आता आपणाला थंडीचा त्रास होत नाही ना, असे पतीला विचारून त्याला थंड अगर उष्ण हवेपासून नैसर्गिक पीडा ती निर्वारण करीत होती. ती स्वतः ब्राह्म मुहूर्तावर उठून अपल्या पतीला उठवी. शौचस्थानापाशी उदक व मृत्तिका नेऊन आपल्या पतीला त्या स्थानापर्यंत ती नेऊन पोहोचवी. नंतर आपण स्वतः दूर उभी राहून योग्य ती काळजी घेत राही. अशाप्रकारे सेवातत्पर राहून पतीचा शौच्यविधी उरकताच त्याचा हात धरून ती पतीला पुन्हा आश्रमात घेऊन येई. मृत्तिका व उदक धुऊन पतीचे हात-पाय ती हळुवारपणे धुऊन काढी. नंतर पतीस चुळा भरण्यासाठी पाणी देऊन दंतकाष्ट आणून पतीला दात घासण्यासाठी देत असे. पतीला हवे असेल त्या वृक्षाचे काष्ठ ती दात घासण्यासाठी आणीत असे.\nनंतर ताजे पाणी आणून ते तापवून पतीस स्नानासाठी तयार करून देई. त्याचप्रमाणे वेळेचे अवधान ठेवून होमकाल अथवा प्रातःसंध्येचा समय होताच ती पतीला कर्माविषयी जाणीव करून देई. त्यानंतर यथाविधी पूजादि होमहवन झाल्यावर आपण स्वतः देवपूजा करी. अशाप्रकारे तिने पतीच्या सेवेसाठी आपणाला सदासर्वकाळ बांधून घेतले होते. आपला पती महान तपस्वी आहे हे जाणून ती अत्यंत समाधानी वृत्तीने व नित्यनियमाने, अत्यंत आदराने व प्रेमळपणाने पतीची उत्कृष्ट सेवा करीत राहिली. पतीला यत्‌किंचितही त्रास न होईल याची ती काळजी वाही. पती हाच देव असल्याने ती अत्यंत पतिव्रता म्हणून त्याची सेवा करण्यात कधीही कंटाळत नव्हती.\nअग्नीची सेवा करणे, आलेल्या अतिथींचा योग्यतेप्रमाणे आदर करणे यातही ती दक्ष होती. च्यवनमुनींना नित्य आनंदित ठेवण्याचा ती प्रयत्‍न करीत असे. एकदा सूर्यपुत्र अश्विनीकुमार सहज च्यवनमुनींच्या आश्रमाजवळ आले त्याचवेळी सुस्नात होऊन परत जात असलेली ती सुंदरी त्यांच्या अवलोकनात आली, त्यांना प्रथम ती देवकन्याच भासली. अत्यंत आदराने ते तिच्याजवळ गेले व मोहाने व्याप्त होऊन ते म्हणाले, हे सर्वांगसुंदरी, जराशी थांब, आम्ही देवपुत्र असून तुला काही विचारण्यासाठी आलो आहोत. तेव्हा तू आमच्या प्रश्नाचे उत्तर अगदी सत्य असेच दे. हे गजगामिनी, तुझा पती कोण आहे येथील निर्जन अशा सरोवरात स्नान करण्यासाठी तू एकटीच का आलीस \nतुला भीती नाही का वाटत हे चारुलोचने, लक्ष्मीलाही लाजवील इतकी तुझी कांती तेजस्वी आहे यात संशय नाही. म्हणून हे कल्याणी, तुझी संपूर्ण माहिती विस्ताराने श्रवण करावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. म्हणून तू सर्व सत्य तेच सांग. हे चंचलनयने, तुझे चरण इतके कोमल आहेत की ते भूमीवर उघडे पडल्याने त्या चरणांना भूमी बोचत असेल, म्हणून आम्हाला मनस्वी दुःख होत आहे. हे तन्वांगी, वास्तविक तुझी योग्यता विमानातच बसण्याची असल्याने तू या कठीण भूमीवर उघड्या पायांनी का चालते आहेस तेच आम्हाला समजत नाही. शिवाय या थंड अरण्यात अंगावर वस्त्रही न घेता तू का आली आहेस ते सत्वर निवेदन कर.\nहे सुंदरवदने, तुझ्याबरोबर शेकडो दासी असणेच योग्य आहे. तू राजकन्या किंवा अप्सरा यापैकी कोण आहेस ते त्वरित सांग बरे तसेच तुझ्यासारखी सौंदर्यसंपन्न कन्या प्राप्त झाली असलेले तुझे माता-पिता खरोखरच धन्य होत. हे रूपगर्विते, तू कोणाची कन्या आहेस. हे अनघ स्त्रिये, खरोखरच तुझा पती किती भाग्यवान आहे तसेच तुझ्यासारखी सौंदर्यसंपन्न कन्या प्राप्त झाली असलेले तुझे माता-पिता खरोखरच धन्य होत. हे रूपगर्विते, तू कोणाची कन्या आहेस. हे अनघ स्त्रिये, खरोखरच तुझा पती किती भाग्यवान आहे त्याच्या भाग्याची तुलना करायला आम्ही देवपुत्र असूनही असमर्थ आहोत. तुझ्या चरणस्पशाने ही भूमी पवित्र होत असल्याने ही भूमी देवभूमीपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे यात संशय नाही. तुझे नित्य दर्शन घडत असलेले या अरण्यातील पशुपक्षी हे खरेच कृतार्थ होत. हे सुलोचने, आता तुझी आम्ही अधिक स्तुती करणे शक्य नाही. यास्तव आता तूच स्वतः विषयी सर्व काही विस्ताराने सांग. तसेच तुझ्या महाभाग्यशाली पतीचे दर्शन घ्यावे असेही आमच्या मनात आले आहे. त्याच्याबद्दल आमच्या मनात कमालीचा आदर निर्माण झाला आहे. हे सुहास्यवदने, आता तू सत्वर सांग.\"\nअश्विनीकुमारांनी हर्षभरित होऊन पतिव्रता सुकन्येची स्तुती केल्यावर ती सुंदरी राजकन्या अत्यंत लज्जित झाली. ती त्या देवपुत्रांना म्हणाली, हे देवपुत्रांनो, मी शर्याति राजाची कन्या असून माझे नाव सुकन्या आहे. महातपस्वी सत्पुरुष जे च्यवनमुनी यांची मी पत्‍नी आहे. माझ्याच विनंतीवरून माझ्या पित्याने मला त्या मुनींना अर्पण केली आहे. हे देवहो, माझा पती वृद्ध झालेला असून अंधही आहे. पण तरीही अत्यंत समाधान मानून प्रसन्न चिताने मी माझ्या प्रिय पतीची दिवसरात्र सेवा करीत असते. आता तुम्ही कोण आहात व येथे आज कशासाठी आला आहात ते सांगा. येथे जवळच आश्रमात माझे पतीराज बसले आहेत. तेथे येऊन आपण आमचा आश्रम आपली पायधूळ झाडून पुनीत करा \nपतिव्रता सुकन्येचे भाषण ऐकून अश्विनीकुमारांना अत्यंत आश्चर्य वाटले. ते म्हणाले, \"हे कल्याणी, तू सांगतेस ते खरोखरच विचित्र वाटते. तू या वनात एखाद्या प्रखर विजेप्रमाणे तळपत आहेस. प्रत्यक्ष देवलोकातही तुझी बरोबरी करील अशी देवांगना आढळणार नाही. तुझे सुकोमल सौंदर्य पाहून आमच्यापुढे प्रश्न उभा राहतो. हे कोमलांगी, तुझ्या पित्याने - प्रत्यक्ष शर्याति राजाने तुझ्यासारख्या तनुलतेला एखाद्या तपस्व्याला अर्पण करण्याचे कारण काय खरे म्हणजे तुझ्या देहावर दिव्य व अमोल वस्त्रे शोभून दिसतील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सौंदर्यभूषणांनी तुझा देह अधिक शोभायमान होईल. तुझा निळसर केशसंभार हा या सांप्रतच्या तुझ्या अवस्थेला योग्य वाटत नाही. तू अजिन वस्त्र परिधान केल्यामुळे शोभून दिसत नाहीस, खरोखरच त्या विश्वकर्मा ब्रह्मदेवाचे केवढे अघोरी कृत्य हे खरे म्हणजे तुझ्या देहावर दिव्य व अमोल वस्त्रे शोभून दिसतील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सौंदर्यभूषणांनी तुझा देह अधिक शोभायमान होईल. तुझा निळसर केशसंभार हा या सांप्रतच्या तुझ्या अवस्थेला योग्य वाटत नाही. तू अजिन वस्त्र परिधान केल्यामुळे शोभून दिसत नाहीस, खरोखरच त्या विश्वकर्मा ब्रह्मदेवाचे केवढे अघोरी कृत्य हे हे भीरू, हे सुलोचने, हे प्रियदर्शनी, वार्धक्य प्राप्त झालेल्या अंध अशा च्यवनमुनीबरोबर विवाह करून तू त्यांचा पती म्हणून स्वीकार केलास आणि सर्व सुखांचा त्याग करून तू वनात वास्तव्य केलेस हे खरोखरच योग्य केले नाहीस.\nहे नृत्यनिपुण कंते, तू यौवनसंपन्न असूनही या वेषभूषेत शोभत नाहीस. तुझा पती अतीवृद्ध असल्याने तू मदनबाणांपासून कशी दूर राहू शकशील तुला इंद्रियदमन करणे कसे शक्य होईल तुला इंद्रियदमन करणे कसे शक्य होईल खरेच, तो विधाता अत्यंत निर्बुद्ध तर नाही ना खरेच, तो विधाता अत्यंत निर्बुद्ध तर नाही ना नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या तुला एखाद्या वृद्ध अंधाची भार्या होण्यास का बरे भाग पाडावे नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या तुला एखाद्या वृद्ध अंधाची भार्या होण्यास का बरे भाग पाडावे हे चारुलोचने, हे कृष्णनयने, तू अशा या जर्जर पतीला सोडून दुसर्‍या एखाद्या योग्य अशा समान पतीचा स्वीकार कर. हे कमलनयने, अंध तपस्व्याचा तू पती म्हणून स्वीकार केल्याने तुझे सर्व जीवन व्यर्थ जात आहे. हे असले अजिन वस्त्र परिधान करून तू या भयाण, निर्मनुष्य जंगलात वास्तव्य करावेस हे कदापी योग्य नाही. अशा वैराग्य अवस्थेत तुझ्यासारख्या सर्वांगसुंदरीला अवलोकन करणेही आम्हाला दुःखद वाटते. म्हणून हे आनंदितगात्री, आम्हां दोघांपैकी जो तुला इष्ट वाटेल त्याचा तू पती म्हणून स्वीकार कर. हे मानिनी, त्य वृद्ध मुनींची सेवाशुश्रूषा करण्यात तू आपले संपूर्ण आयुष्य निष्कारण वेचावेस हे योग्य नव्हे. स्वतःचे व पत्‍नीचे पोषण व रक्षण करण्यास सर्वस्वी असमर्थ व दुर्बल बनलेल्या त्या दुर्दैवी पतीचा तू आश्रय करावास हे दारुण दुःख देणारे आम्हास वाटते. म्हणून त्या दुःखी व अभागी वृद्ध अशा अंध पतीचा तू त्वरित त्याग कर आणि तुला जो प्रिय वाटेल त्या आम्हा दोघांपैकी कोणताही एका देवपुत्राचा स्वीकार करून तू नित्य सुखोपभोग घे.\nआमच्यापैकी एकाशी विवाह करून तू स्वर्गातील नंदनवनात आणि निसर्गसौंदर्याने प्रफुल्लित असलेल्या त्या चैत्ररथ वनात आपल्या सुंदर नवपतीसह यथेच्छ क्रीडारत होऊन सुखी हो. कसलीही मानमान्यता नसलेल्या त्या वृद्ध व अंध पतीसमवेत तू यौवनाचा एवढा प्रदीर्घ काळ कसा व्यतीत करणार तू सुलक्षणी राजकन्या आहेस व संसारातील सुखोपभोगाची तुला संपूर्ण जाणीवही आहे. अशा अवस्थेत या निर्जन वनात आपला काळ कष्टप्रद कसातरी व्यतीत करून कायमच्या दुःखाची तू प्राप्ती करून घेऊ नकोस. ते तुला अखेरपर्यंत कसे शक्य होणार \nहे कोकिळकंठी, चारुवदने, हे विशालनेत्रा राजकन्ये, हे कुशोदरी, आम्हा उभयतांपैकी एकाचा स्वीकार करून या लोकांतील उत्कृष्ट अशा सुखाचा चिरंतन उपभोग घे. या वृद्ध तपस्व्याचा त्याग कर आणि स्वर्गात राहून सर्वात्कृष्ट सुखाचा उपभोग घेत आनंदाने रहा. हे सुकेशी, हे मृगलोचने, येथे त्या अंध वृद्धाबरोबर एखाद्या तपस्विनीप्रमाणे आयुष्य वेचण्यात तुला कोणते सुख प्राप्त होणार त्यातून तू अत्यंत तारुण्य प्राप्त झालेली आहेस. अशा परिस्थितीत वृद्ध पतीची सेवा करण्यात होणारे दुःख तू स्वीकारीत आहेस. तुझ्या अत्यंत सुकोमल तनूला ह्मा वनांतील फळे, कंदमूळे यांचा आहार निश्चितच सुखावह नाही. तेव्हा नीट विचार कर आणि आमच्या म्हणण्यास होकार देऊन सुखेनैव स्वर्गात संचार कर.\"\nसंहितायां सप्तमस्कन्धे अश्विनीकुमारयोः सुकन्यां\nप्रति बोधवचनवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/tamilnadu-coimbatore-doctors-successfully-removed-33-5kgs-tumor/", "date_download": "2018-10-16T09:32:27Z", "digest": "sha1:T24OMNWWCRX3KBPWOBYMSCM5MEE7MMOI", "length": 7446, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय डाॅक्टर्सनी महिलेच्या पोटातून काढला 33 किलोंचा ट्यूमर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय डाॅक्टर्सनी महिलेच्या पोटातून काढला 33 किलोंचा ट्यूमर\nनवी दिल्ली – तामीळनाडू शहरातील कोईमतूर शहरात एका महिलेच्या पोटातून 33.5 किलोचा ट्यूमर काढण्यात आला आहे. हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्यूमर असल्याचे सांगण्यात येत आहे. उटी शहरात राहणारी महिला ही शेतकरी आहे, तिला अनेक दिवसांपासून चालताना-फिरताना आणि श्वास घेण्यात त्रास होत होता.\nजेव्हा ही महिला तपासणीसाठी रूग्णलयात आली तेव्हा तिच्या पोटात मोठा ट्यूमर असल्याचे कळाले. त्यानंतर तिला रूग्णलयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सुमारे 3 तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून ट्यूमर काढण्यात आला. ट्यूमर काढल्यानंतर त्याचे वजन 33.5 किलो भरले गेले.\nआता पर्यंतच्या रेकाॅर्डमध्ये भारतात रूग्णाच्या पोटातून फक्त 20 किलोंचा ट्यूमर काढण्यात आला होता. मात्र 33.5 किलोंच्या या ट्यूमरनंतर एक नवीन रेकाॅर्ड बनले आहे. हे रेकाॅर्ड इंडियन बुक आॅफ रिकाॅर्ड आणि एशियन बुक अाॅफ रिकाॅर्डमध्ये नोदंविदण्यात आले आहे. यानंतर याला वर्ल्ड बुक आॅफ रिकाॅर्डस आणि गिनीज वर्ल्ड रिकाॅर्डमध्ये समावेश करण्यासाठी पाठविण्यात आलेले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : गोळीबार पोलिस वसाहतीला एसपींची भेट\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_962.html", "date_download": "2018-10-16T09:33:26Z", "digest": "sha1:BU4FAK4M67PNTGUV3CTJ3QJSBTSQCWGM", "length": 11731, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नादिया मुराद आणि डॉ. डेनिस यांना शांततेचं नोबेल | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनादिया मुराद आणि डॉ. डेनिस यांना शांततेचं नोबेल\nओस्लो : महिलांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मौकेज या दोघांना शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. नादिया या इराकच्या याझदी समुदायातल्या आहेत. आयसीसच्या अतिरेक्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार पीडीत मुलींच्या पुनर्वसनाचं मोठं काम त्यांनी केल. तर डॉ. डेनिस मौकेज हे काँगो या देशातले सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी बलात्कार पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी उत्तम काम उभं केलं.\nनोबेल पुरस्कार समितीने नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं या पुरस्काराची घोषणा केली. याझदी हा इराकमधला अल्पसंख्याक समुदाय आहे. आयसीसने या समुदायातल्या तीन हजार मुलींचं अपहर करून त्यांचा ’सेक्स स्लेव्ह’ म्हणून वापर केला. त्यात नादिया मुरादही होती. आयसीसच्या ताब्यातून सुटल्यानंतर तीने अशा पीडीत मुलींसाच्या हक्कासाठी चळवळ उभारली आणि जगाचं लक्ष वेधून घेतलं.डॉ. डेनिस यांनी काँगोतल्या यादवीत होरपळलेल्या 85 हजार महिलांवर उपचार केलेत. त्यांनी बुकाव्हू इथं हॉस्पिटल उभारून गृहयुध्दात लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांवर उपचार केला आणि त्यांना आधार दिला. संयुक्त राष्ट्रानेही त्यांच्या या कामाची दखल घेतली होती.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/30934", "date_download": "2018-10-16T11:28:20Z", "digest": "sha1:PQMA3CY6O7AVEUEMIBYB6DAJ3OQ7X5O3", "length": 9394, "nlines": 210, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीत पेन्सिल्स - रॉबिन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीत पेन्सिल्स - रॉबिन\nरंगीत पेन्सिल्स - रॉबिन\nनेचर सिरीजचं 'बर्ड्ज' म्हणून एक पुस्तक आहे आमच्याकडे. त्यातला हा रॉबिन (की रॉबीन\nसफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557\n सुरेख काढला आहे आणि\n सुरेख काढला आहे आणि रंग तर इतके मस्त जमले आहेत.\nसुंदरच आहे कि. आजूबाजूला\nसुंदरच आहे कि. आजूबाजूला काहितरी चितारले असते तर अजून उठाव आला असता.\nमस्तच ग हमनाम पुस्तकातले ते\nपुस्तकातले ते पान स्कॅन करुन टाकता आले तर पहा ना\nवॉव्व.. खरा रॉबिन समोर\nवॉव्व.. खरा रॉबिन समोर बसल्यासारखा वाटला\nझकास... आधी वातलेच नाही हे\nझकास... आधी वातलेच नाही हे चित्र आहे.. अप्रतिम.\nधन्यवाद. वर्षा_म, अगं ते\nवर्षा_म, अगं ते पुस्तक मोठं आणि मजबूत बांधणीचं आहे. स्कॅनरमध्ये ठेवणं शक्य नाही.\n खुप सुंदर काढलयस चित्र वर्षा\nडोळा आणि चोचचे रेखाटन\nडोळा आणि चोचचे रेखाटन अप्रतिम पक्षी एकदम जिवंत वाटतो...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://talathibharti.com/kolhapur-talathi-previous-question-paper/", "date_download": "2018-10-16T10:08:31Z", "digest": "sha1:2JU7I4HMGWJJFFL67PDLSDWWE4VNI6HJ", "length": 16766, "nlines": 585, "source_domain": "talathibharti.com", "title": "Previous Question Paper of Kolhapur Talathi Bharti Marathi Subject", "raw_content": "\n...... यांना आपण सुदाम्याचे पोहे या विनोदी पुस्तकाचे लेखक म्हणून ओळखतो \n'खाखरविडा' हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे \nविकारी शब्दांच्या ......... जाती आहेत.\nज्या शब्दांच्या मूळ रुपात बदल होत नाही त्यास ....... शब्द म्हणतात.\nतृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य .......... आहे.\n'काम करा म्हणजे यश येईल' हे वाक्य ....... आहे.\nदोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चार शास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला ....... असे म्हणतात.\nजेव्हा वाक्यात शब्दांची चमत्कृती साधली जाते तेव्हा ........ हा अलंकार साकार होतो.\nउपमेयचा निषेध करून ते उपमानच आहे, असे सांगितले जाते तेव्हा ......... अलंकार होतो.\n...... म्हणजे कमीत कमी शब्दात सामाजिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरन होय.\nपंकज हा ...... समास आहे.\n'भाऊ व बहिण' हे ...... द्वंद्वं आहे.\nअव्ययीभाव समासात ..... पद प्रमुख असते.\nपुढे दिलेल्या शाब्दापैकी फारसी उपसर्ग असलेला शब्द कोणता \n'सिमा घरी आली आणि जेवली' हे वाक्य ..... आहे.\nगावाच्या शेवटी 'पुर' ही अक्षरे असल्यास त्यातील 'पू' हे अक्षर नेहमीच ....... लिहावे.\n...... क्रियांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरूरी नसते.\nखालीलपैकी मध्यमपाद्लोपी समासाचे उदाहरण कोणते \nज्याची रचना अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास ....... म्हणतात.\nवृत्ताचे चार चरण मिळून खालीलपैकी काय तयार होते \nविसर्गांच्या पुढे वस्तूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा 'स' होतो.\nविसर्गामागे अ व पुढे मृदु अक्षर आल्यास विसर्गाचा ...... होतो.\nमराठी व्याकरणात अक्षरगण ....... आहेत.\nचतुर्थी विभक्तीचे ..... प्रमुखा कार्य आहे.\n'माणूस आशेवर जगत असतो' हे वाक्य ....... आहे.\n'तुझे भले होवो' या वाक्यातुन ....... प्रकट होते. म्हणून हे विद्यर्थी वाक्य आहे.\nजवळच्या गोष्टी दाखविण्यासाठी ...... प्रकट होते. म्हणून हे विद्यर्थी वाक्य आहे.\nसर्वनामे ...... प्रकारची असतात.\nएखादे दुसर्यावर अवलंबून असणे याचा बोध होणे म्हणजेच ...... वाक्य होय.\n'तू आता झोपू नकोस' हे वाक्य होय.\nदुर्दशा, दुर्गुण व दुराग्रह हे सामाजिक शब्द .......... समासाची उदाहरणे होत.\nवाक्यप्रचाराचा अर्थ सांगा - 'अवदसा आठवणे'\n'कधाळ फुटणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय \n'तिलांजली देणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय \n'दाढी धरणे' या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता \n'समरस होणे' या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता \n'मनाने घेणे' या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता \n'तो वारंवार रजेवर असे' या वाक्यातील अव्यायाचा प्रकार ओळखा \n'राम माझ्यापेक्षा वयाने लहान आहे' या वाक्यात कोणता अव्यय आहे \nआम्ही पोहोचलो अन गाडी सुरू झाली. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.\n'चौपदरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे \n'धावता' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे \n'खालचा' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे \n'अमका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे \nपाहता पाणी सुटे, खाता दात तुटे लाडू असा बनला,सुगरण तू खरी लाडू असा बनला,सुगरण तू खरी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरणे आहे \n'गुलाब माझ्या हृदयी फुलला. रंग तुझ्या गालावर फुलला' या वाक्य पंक्ति मध्ये कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे.\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मारा ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मारा या पंक्तीमध्ये कोणता अलंकार वापरला आहे \nगालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वातंत्रते भगवते तूच ती बिलसर्ग लाली स्वातंत्रते भगवते तूच ती बिलसर्ग लाली या पंक्तीमध्ये कोणता अलंकार वापरला आहे \nचाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना या पंक्तीमध्ये कोणता अलंकार वापरला आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://weltnews.eu/hi/tag/abenteuer/", "date_download": "2018-10-16T11:11:30Z", "digest": "sha1:AOL3ZIKEZ6O6FSKOR43FDBJWL63WVHRM", "length": 7429, "nlines": 90, "source_domain": "weltnews.eu", "title": "साहसिक कार्य – Weltnews.eu", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\nMay 8, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 7, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 7, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 7, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 2, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 2, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 27, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 11, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 11, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nमार्च 29, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवास, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nकंपनी, राजनीति और कानून\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के प्रति रुझान और जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसाहसिक कार्य शेयरों श्रम बर्लिन बैलेंस शीट कमोडिटी टीवी अनुपालन को नियंत्रित करना डाटा सुरक्षा डिजिटलीकरण कीमती धातुओं वित्त नेतृत्व प्रबंधन तकनीकों काले धन को वैध प्रबंध स्वास्थ्य सोना हैम्बर्ग हॉगकॉग हांगकांग व्यापार विकास परिषद (HKTDC) होटल Humor अचल संपत्ति यह कनाडा संचार तांबा प्यार तरलता रसद प्रबंध मेक्सिको नेवादा Ortung रेटिंग ROHSTOFF टीवी कच्चे माल चांदी Swiss Resource Telematik व्यवसाय बिक्री अर्थव्यवस्था ज़िंक\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-vinod?page=15", "date_download": "2018-10-16T10:30:01Z", "digest": "sha1:YJWIS7GIN476RUROHOIRQVZSJ6IDNWPF", "length": 5848, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - विनोदी लेखन | Marathi Humor | Marathi Vinodi sahitya | Page 16 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन\nगुलमोहर - विनोदी लेखन\nमाननीय ख्रिस्तोफर नोलन यांस, लेखनाचा धागा\nकबूतराचे अंडे आणि ऋन्मेऽऽषचे फंडे लेखनाचा धागा\nकुटप्रश्न क्र. ३ लेखनाचा धागा\n:विकणे आहे - का. नि . लेखनाचा धागा\nआपली स्वप्न आपल्याला रेकॉर्ड करता आली तर\nकॅन्डी क्रश ने पकडलीय सगळ्याची नस लेखनाचा धागा\nरुमालबाबा - मलाही, को त बो\nआमच्या मुलींचे पालक लेखनाचा धागा\nमाझे कॉफी डूआयडी लेखनाचा धागा\n३ डिसेंबर २०६४ सालच्या बातम्या: लेखनाचा धागा\nगवतकाप्याची गोष्ट लेखनाचा धागा\nमी एक ओरीजिनल आयडी लेखनाचा धागा\nप्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १ लेखनाचा धागा\nखड्यातून गाडी चालविताना घ्यायची काळजी लेखनाचा धागा\nचारचाकी चालवणेः एक (भीषण) 'अनु'भव लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80?start=4", "date_download": "2018-10-16T10:37:27Z", "digest": "sha1:SO6XMSRAE47ZEQSYNSAWZRLGURLXXIEK", "length": 2846, "nlines": 79, "source_domain": "vkrajwade.com", "title": "स्तोत्रे - आरत्या", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमराठी विभाग - स्तोत्रे - आरत्या\n६१९ / ५ (६२४)\nमराठी विभाग : स्तोत्रे - आरत्या\nअन्नपुर्णाष्टके - ६१९ / १ (६२०)\nभवानी अष्टक - ६१९ / २ (६२१)\nमहालक्ष्मी अष्टक - ६१९ / ३ (६२२)\nमैराळाष्टक - ६१९ / ०४ (६२३)\nलक्ष्मी व्यंकटेश अष्टक - ६१९ / ५ (६२४)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_673.html", "date_download": "2018-10-16T10:06:54Z", "digest": "sha1:BDM5TSI7FUQ4QRZRWOSJBAE4AU7PH667", "length": 11724, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘सिम्बायोसिस’च्या प्राध्यापकांवर अत्याचाराचे आरोप | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\n‘सिम्बायोसिस’च्या प्राध्यापकांवर अत्याचाराचे आरोप\nपुणे : लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या ’मी टू’च्या चळवळीने देशभरात मोठी चर्चा सुरू असतानाच सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधूनही लैंगिक शोषणाबाबतचे प्रकार समोर आले आहेत. या महाविद्यालयांतील काही आजी आणि माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात आपल्यावर झालेल्या अत्याचारबात सोशल मीडियावर लिहिले असून, या प्रकारांबाबत तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे. सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन विमाननगर येथे आहे. या महाविद्यालयांतील 10 पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी, विशेषत माजी विद्यार्थिनींनी 6 ऑक्टोबरपासून सोशल मीडियावर या प्राध्यापकांबाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली.यापूर्वीही सिम्बायोसिस कॅम्पसमध्ये अशा घटना घडल्या आहेत परंतु सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर यांनी अशा घटनेबाबत संबंधित प्राध्यापक यांच्यावर कडक कारवाई केली आहे. खूप जरी या घटना पुढे उशीरा येत असल्या तरी सिम्बायोसिस प्रशासनाने संबधित प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी गोर्‍हे यांनी केली.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-50.htm", "date_download": "2018-10-16T09:58:37Z", "digest": "sha1:XYCHDSDZHQQCZ5HULAAOMJ35LCNA3H74", "length": 48813, "nlines": 337, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - पञ्चाशत्तमोऽध्यायः", "raw_content": "\nश्रुतं सर्वमुपाख्यानं प्रकृतीनां यथातथम् \nयच्छ्रुत्वा मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात् ॥ १ ॥\nअधुना श्रोतुमिच्छामि रहस्यं वेदगोपितम् \nराधायाश्चैव दुर्गाया विधानं श्रुतिचोदितम् ॥ २ ॥\nमहिमा वर्णितोऽतीव भवता परयोर्द्वयोः \nश्रुत्वा तं तद्‌गतं चेतो न कस्य स्यान्मुनीश्वर ॥ ३ ॥\nययोरंशो जगत्सर्वं यन्नियम्यं चराचरम् \nययोर्भक्त्या भवेन्मुक्तिस्तद्विधानं वदाधुना ॥ ४ ॥\nशृणु नारद वक्ष्यामि रहस्यं श्रुतिचोदितम् \nयन्न कस्यापि चाख्यातं सारात्सारं परात्परम् ॥ ५ ॥\nश्रुत्वा परस्मै नो वाच्यं यतोऽतीव रहस्यकम् \nमूलप्रकृतिरूपिण्याः संविदो जगदुद्‍भवे ॥ ६ ॥\nजीवानां चैव सर्वेषां नियन्तृप्रेरकं सदा ॥ ७ ॥\nयावत्तयोः प्रसादो न तावन्मोक्षो हि दुर्लभः ॥ ८ ॥\nततस्तयोः प्रसादार्थं नित्यं सेवेत तद्द्वयम् \nतत्रादौ राधिकामन्त्रं शृणु नारद भक्तितः ॥ ९ ॥\nब्रह्मविष्ण्वादिभिर्नित्यं सेवितो यः परात्परः \nश्रीराधेति चतुर्थ्यन्तं वह्नेर्जाया ततः परम् ॥ १० ॥\nमायाबीजादिकश्चायं वाञ्छाचिन्तामणिः स्मृतः ॥ ११ ॥\nएतन्मन्त्रस्य माहात्म्यं वर्णितुं नैव शक्यते ॥ १२ ॥\nजग्राह प्रथमं मन्त्रं श्रीकृष्णो भक्तितत्परः \nउपदेशान्मूलदेव्या गोलोके रासमण्डले ॥ १३ ॥\nविष्णुस्तेनोपदिष्टस्तु तेन ब्रह्मा विराट् तथा \nतेन धर्मस्तेन चाहमित्येषा हि परम्परा ॥ १४ ॥\nअहं जपामि तं मन्त्रं तेनाहमृषिरीडितः \nब्रह्माद्याः सकला देवा नित्यं ध्यायन्ति तां मुदा ॥ १५ ॥\nकृष्णार्चायां नाधिकारो यतो राधार्चनं विना \nवैष्णवैः सकलैस्तस्मात्कर्तव्यं राधिकार्चनम् ॥ १६ ॥\nकृष्णप्राणाधिदेवी सा तदधीनो विभुर्यतः \nरासेश्वरी तस्य नित्यं तया हीनो न तिष्ठति ॥ १७ ॥\nअत्रोक्तानां मनूनां च ऋषिरस्म्यहमेव च ॥ १८ ॥\nछन्दश्च देवी गायत्री देवतात्र च राधिका \nतारो बीजं शक्तिबीजं शक्तिस्तु परिकीर्तिता ॥ १९ ॥\nमूलावृत्त्या षडङ्‌गानि कर्तव्यानीतरत्र च \nअथ ध्यायेन्महादेवीं राधिकां रासनायिकाम् ॥ २० ॥\nपूर्वोक्तरीत्या तु मुने सामवेदे विगीतया \nश्वेतचम्पकवर्णाभां शरदिन्दुसमाननाम् ॥ २१ ॥\nबिम्बाधरां पृथुश्रोणीं काञ्चीयुतनितम्बिनीम् ॥ २२ ॥\nक्षौमाम्बरपरीधानां वह्निशुद्धांशुकान्विताम् ॥ २३ ॥\nसदा द्वादशवर्षीयां रत्‍नभूषणभूषिताम् ॥ २४ ॥\nमल्लिकामालतीमालाकेशपाशविराजिताम् ॥ २५ ॥\nवराभयकरां शान्तां शश्वत्सुस्थिरयौवनाम् ॥ २६ ॥\nकृष्णप्राणाधिकां वेदबोधितां परमेश्वरीम् ॥ २७ ॥\nएवं ध्यात्वा ततो बाह्ये शालग्रामे घटेऽथवा \nयन्त्रे वाष्टदले देवीं पूजयेत्तु विधानतः ॥ २८ ॥\nआवाह्य देवीं तत्पश्चादासनादि प्रदीयताम् \nमूलमन्त्रं समुच्चार्य चासनादीनि कल्पयेत् ॥ २९ ॥\nपाद्यं तु पादयोर्दद्यान्मस्तकेऽर्घ्यं समीरितम् \nमुखे त्वाचमनीयं स्यात्त्रिवारं मूलविद्यया ॥ ३० ॥\nमधुपर्कं ततो दद्यादेकां गां च पयस्विनीम् \nततो नयेत्स्नानशालां तां च तत्रैव भावयेत् ॥ ३१ ॥\nततश्च चन्दनं दद्यान्नानालङ्‌कारपूर्वकम् ॥ ३२ ॥\nपारिजातप्रसूनानि शतपत्रादिकानि च ॥ ३३ ॥\nततः कुर्यात्पवित्रं तत्परिवारार्चनं विभोः \nअग्नीशासुरवायव्यमध्ये दिक्ष्वङ्‌गपूजनम् ॥ ३४ ॥\nमालावतीमग्रदले वह्निकोणे च माधवीम् ॥ ३५ ॥\nरत्‍नमालां दक्षिणे च नैर्ऋत्ये तु सुशीलकाम् \nपश्चाद्दले शशिकलां पूजयेन्मतिमान्नरः ॥ ३६ ॥\nमारुते पारिजातां चाप्युत्तरे च परावतीम् \nईशानकोणे सम्पूज्या सुन्दरी प्रियकारिणी ॥ ३७ ॥\nवज्रादिकान्यायुधानि देवीमित्थं प्रपूजयेत् ॥ ३८ ॥\nततो देवीं सावरणां गन्धाद्यैरुपचारकैः \nराजोपचारसहितैः पूजयेन्मतिमान्नरः ॥ ३९ ॥\nततः स्तुवीत देवेशीं स्तोत्रैर्नामसहस्रकैः \nसहस्रसंख्यं च जपं नित्यं कुर्यात्प्रयत्‍नतः ॥ ४० ॥\nय एवं पूजयेद्देवीं राधां रासेश्वरीं पराम् \nस भवेद्विष्णुतुल्यस्तु गोलोकं याति सन्ततम् ॥ ४१ ॥\nयः कार्तिक्यां पौर्णमास्यां राधाजन्मोत्सव बुधः \nकुरुते तस्य सान्निध्यं दद्याद्‌रासेश्वरी परा ॥ ४२ ॥\nकेनचित्कारणेनैव राधा वृन्दावने वने \nवृषभानुसुता जाता गोलोकस्थायिनी सदा ॥ ४३ ॥\nअत्रोक्तानां तु मन्त्राणां वर्णसंख्याविधानतः \nपुरश्चरणकर्मोक्तं दशांशं होममाचरेत् ॥ ४४ ॥\nस्तोत्रं वद मुने सम्यग्येन देवी प्रसीदति ॥ ४५ ॥\nरासेश्वरि नमस्तेऽस्तु कृष्णप्राणाधिकप्रिये ॥ ४६ ॥\nब्रह्मविष्ण्वादिभिर्देवैर्वन्द्यमानपदाम्बुजे ॥ ४७ ॥\nनमः सरस्वतीरूपे नमः सावित्रि शङ्‌करि \nगङ्‌गापद्मावतीरूपे षष्ठि मङ्‌गलचण्डिके ॥ ४८ ॥\nनमस्ते तुलसीरूपे नमो लक्ष्मीस्वरूपिणि \nनमो दुर्गे भगवति नमस्ते सर्वरूपिणि ॥ ४९ ॥\nमूलप्रकृतिरूपां त्वां भजामः करुणार्णवाम् \nसंसारसागरादस्मानुद्धराम्ब दयां कुरु ॥ ५० ॥\nइदं स्तोत्रं त्रिसन्ध्यं यः पठेद्‌राधां स्मरन्नरः \nन तस्य दुर्लभं किञ्चित्कदाचिच्च भविष्यति ॥ ५१ ॥\nदेहान्ते च वसेन्नित्यं गोलोके रासमण्डले \nइदं रहस्यं परमं न चाख्येयं तु कस्यचित् ॥ ५२ ॥\nअधुना शृणु विप्रेन्द्र दुर्गादेव्या विधानकम् \nयस्याः स्मरणमात्रेण पलायन्ते महापदः ॥ ५३ ॥\nएनां न भजते यो हि तादृङ्‌नास्त्येव कुत्रचित् \nसर्वोपास्या सर्वमाता शैवी शक्तिर्महाद्‌भुता ॥ ५४ ॥\nदुर्गसङ्‌कटहन्त्रीति दुर्गेति प्रथिता भुवि ॥ ५५ ॥\nवैष्णवानां च शैवानामुपास्येयं च नित्यशः \nमूलप्रकृतिरूपा सा सृष्टिस्थित्यन्तकारिणी ॥ ५६ ॥\nतस्या नवाक्षरं मन्त्रं वक्ष्ये मन्त्रोत्तमोत्तमम् \nवाग्भवं शम्भुवनिता कामबीजं ततः परम् ॥ ५७ ॥\nचामुण्डायै पदं पश्चाद्विच्चे इत्यक्षरद्वयम् \nनवाक्षरो मनुः प्रोक्तो भजतां कल्पपादपः ॥ ५८ ॥\nछन्दांस्युक्तानि सततं गायत्र्युष्णिगनुष्टुभः ॥ ५९ ॥\nमहाकाली महालक्ष्मीः सरस्वत्यपि देवताः \nस्याद्‌रक्तदन्तिकाबीजं दुर्गा च भ्रामरी तथा ॥ ६० ॥\nनन्दाशाकम्भरीदेव्यौ भीमा च शक्तयः स्मृताः \nधर्मार्थकाममोक्षेषु विनियोग उदाहृतः ॥ ६१ ॥\nऋषिच्छन्दो दैवतानि मौलौ वक्त्रे हृदि न्यसेत् \nस्तनयोः शक्तिबीजानि न्यसेत्सर्वार्थसिद्धये ॥ ६२ ॥\nबीजत्रयैश्चतुर्भिश्च द्वाभ्यां सर्वेण चैव हि \nषडङ्‌गानि मनोः कुर्याज्जातियुक्तानि देशिकः ॥ ६३ ॥\nशिखायां लोचनद्वन्द्वे श्रुतिनासाननेषु च \nगुदे न्यसेन्मन्त्रवर्णान्सर्वेण व्यापकं चरेत् ॥ ६४ ॥\nशूलं भुशुण्डीं च शिरः शङ्‌खं सन्दधतीं करैः ॥ ६५ ॥\nनीलाञ्जनसमप्रख्यां दशपादाननां भजे ॥ ६६ ॥\nएवं ध्यायेन्महाकालीं कामबीजस्वरूपिणीम् ॥ ६७ ॥\nअक्षमालां च परशुं गदेषुकुलिशानि च \nपद्मं धनुष्कुण्डिकां च दण्डं शक्तिमसिं तथा ॥ ६८ ॥\nचर्माम्बुजं तथा घण्टां सुरापात्रं च शूलकम् \nपाशं सुदर्शनं चैव दधतीमरुणप्रभाम् ॥ ६९ ॥\nमहालक्ष्मीं भजेदेवं महिषासुरमर्दिनीम् ॥ ७० ॥\nघण्टाशूले हलं शङ्‌खं मुसलं च सुदर्शनम् \nधनुर्बाणान् हस्तपद्मैर्दधानां कुन्दसन्निभाम् ॥ ७१ ॥\nमहासरस्वतीं ध्यायेत्सच्चिदानन्दविग्रहाम् ॥ ७२ ॥\nयन्त्रमस्याः शृणु प्राज्ञ त्र्यस्रं षट्कोणसंयुतम् \nततोऽष्टदलपद्मं च चतुर्विंशतिपत्रकम् ॥ ७३ ॥\nभूगृहेण समायुक्तं यन्त्रमेवं विचिन्तयेत् \nशालग्रामे घटे वापि यन्त्रे वा प्रतिमासु वा ॥ ७४ ॥\nजयादिशक्तिसंयुक्ते पीठे देवीं प्रपूजयेत् ॥ ७५ ॥\nपूर्वकोणे सरस्वत्या सहितं पद्मजं यजेत् \nश्रिया सह हरिं तत्र नैर्ऋते कोणके यजेत् ॥ ७६ ॥\nपार्वत्या सहितं शम्भुं वायुकोणे समर्चयेत् \nदेव्या उत्तरतः पूज्यः सिंहो वामे महासुरम् ॥ ७७ ॥\nमहिषं पूजयेदन्ते षट्कोणेषु यजेत्क्रमात् \nनन्दजां रक्तदन्तां च तथा शाकम्भरीं शिवाम् ॥ ७८ ॥\nदुर्गां भीमां भ्रामरीं च ततो वसुदलेषु च \nब्राह्मीं माहेश्वरीं चैव कौमारीं वैष्णवीं तथा ॥ ७९ ॥\nवाराहीं नारसिंहीं च ऐन्द्रीं चामुण्डकां तथा \nपूजयेच्च ततः पश्चात्तत्त्वपत्रेषु पूर्वतः ॥ ८० ॥\nविष्णुमायां चेतनां च बुद्धिं निद्रां क्षुधां तथा \nछायां शक्तिं परां तृष्णां शान्तिं जातिं च लज्जया ॥ ८१ ॥\nक्षान्तिं श्रद्धां कीर्तिलक्ष्म्यौ धृतिं वृत्तिं श्रुतिं स्मृतिम् \nदयां तुष्टिं ततः पुष्टिं मातृभ्रान्ती इति क्रमात् ॥ ८२ ॥\nततो भूपुरकोणेषु गणेशं क्षेत्रपालकम् \nवटुकं योगिनीश्चापि पूजयेन्मतिमान्नरः ॥ ८३ ॥\nपूजयेदनया रीत्या देवीं सावरणां ततः ॥ ८४ ॥\nततो जपेन्नवार्णं च मन्त्रं मन्त्रार्थपूर्वकम् ॥ ८५ ॥\nततः सप्तशतीस्तोत्रं देव्या अग्रे तु सम्पठेत् \nनानेन सदृशं स्तोत्रं विद्यते भुवनत्रये ॥ ८६ ॥\nततश्चानेन देवेशीं तोषयेत् प्रत्यहं नरः \nधर्मार्थकाममोक्षाणामालयं जायते नरः ॥ ८७ ॥\nइति ते कथितं विप्र श्रीदुर्गाया विधानकम् \nकृतार्थता येन भवेत्तदेतत्कथितं तव ॥ ८८ ॥\nसर्वे देवा हरिब्रह्मप्रमुखा मनवस्तथा \nमुनयो ज्ञाननिष्ठाश्च योगिनश्चाश्रमास्तथा ॥ ८९ ॥\nलक्ष्म्यादयस्तथा देव्यः सर्वे ध्यायन्ति तां शिवाम् \nतदैव जन्मसाफल्यं दुर्गास्मरणमस्ति चेत् ॥ ९० ॥\nचतुर्दशापि मनवो ध्यात्वा चरणपङ्‌कजम् \nमनुत्वं प्राप्तवन्तश्च देवाः स्वं स्वं पदं तथा ॥ ९१ ॥\nप्रकृतीनां पञ्चकस्य तदंशानां च वर्णनम् ॥ ९२ ॥\nलभते नात्र सन्देहः सत्यं सत्यं मयोदितम् ॥ ९३ ॥\nअपुत्रो लभते पुत्रं विद्यार्थी प्राप्नुयाच्च ताम् \nयं यं कामं स्मरेद्वापि तं तं श्रुत्वा समाप्नुयात् ॥ ९४ ॥\nनवरात्रे पठेदेतद्देव्यग्रे तु समाहितः \nपरितुष्टा जगद्धात्री भवत्येव हि निश्चितम् ॥ ९५ ॥\nनित्यमेकैकमध्यायं पठेद्यः प्रत्यहं नरः \nतस्य वश्या भवेद्देवी देवीप्रियकरो हि सः ॥ ९६ ॥\nकुमारीदिव्यहस्तेन यद्वा बटुकराम्बुजात् ॥ ९७ ॥\nमनोरथं तु सङ्‌कल्प्य पुस्तकं पूजयेत्ततः \nदेवीं च जगदीशानीं प्रणमेच्च पुनः पुनः ॥ ९८ ॥\nसुस्नातां कन्यकां तत्रानीयाभ्यर्च्य यथाविधि \nशलाकां रोपयेन्मध्ये तथा स्वर्णेन निर्मिताम् ॥ ९९ ॥\nशुभं वाप्यशुभं तत्र यदायाति च तद्‍भवेत् \nउदासीनेऽप्युदासीनं कार्यं भवति निश्चितम् ॥ १०० ॥\nआराधनेचे प्रकार व सप्तशती पाठविधी -\nनारद म्हणाले, \"हे मुनिश्रेष्ठा, प्राण्यांना संसारबंधनातून मुक्त करणारे प्रकृतीचे आख्यान मी ऐकले. आता मला वेदातील गुप्त रहस्य सांगा. राधा, दुर्गा व देवींचे विधानही सांगा.\"\nश्री नारायणमुनी म्हणाले, \"हे नारदा, हे वेदांत सार गुप्त ठेवणेच इष्ट होय. मूलप्रकृती आणि संविद्रूप ज्ञानशक्ती यांच्यापासून सर्व सृष्टी उत्पन्न होते. प्रथम तिच्यापासून प्राण व बुद्धी यांच्या अधिदेवता निर्माण झाल्या. त्या सर्व जीवांचे नियमन करतात. हे विराटादि व चराचर जगत् त्यांच्या आधीन आहे. त्यांच्या प्रसादाशिवाय मोक्षप्राप्ती नाही. म्हणून त्यांची सेवा करावी. आता राधिकेचे मंत्र सांगतो. कारण ब्रह्मा, विष्णु, महेशही तेच मंत्र जपत असतात. प्रथम \"श्री राधा\" हे चतुर्थ्यात पद घ्यावे. त्याच्यापुढे अग्निजाया 'स्वाहा' म्हणून देवीची पूजा करावी.\n\"श्री राधायै स्वाहा\" हा षडाक्षरी मंत्र धर्म, अर्थ, काम यांचा प्रकाशक आहे. त्या पूर्वी \"र्‍हीं\" या मायाबीजाची योजना करावी. या मंत्राचे महात्म्य कितीही प्रयत्नांनी वर्णन करता येणार नाही. प्रथम रासमंडळात श्रीकृष्णाने हा मंत्र ग्रहण केला. नंतर त्याने हा मंत्र विष्णूस दिला. विष्णूने ब्रह्मदेवास व त्याने विराटास या मंत्राचा उपदेश केला. नंतर धर्माने मला हा मंत्र सांगितला. त्याच मंत्राचा मी सतत जप करतो.\nब्रह्मदेव वगैरे सर्वजण तो मंत्र जपत असतात. कारण राधेच्या पूजेशिवाय श्रीकृष्णाची पूजा करण्याचा अधिकार नाही. म्हणून विष्णूभक्तांनीही राधेचेच पूजन करावे. कारण तो तिच्या आधीन आहे. ती कृष्णाच्या प्राणाची देवता आहे. सर्व कामनापूर्ण करणारी म्हणून तिला राधा म्हणतात. \"राध्नेति सकलानकामांस्तस्माद्राधेति कीर्तिता\" अशी राधा शब्दाची व्युत्पत्ती आहे. नवम स्कंधात सांगितलेल्या सर्व मंत्रांचा मीच ऋषी आहे. देवी गायत्री छंद असून राधा ही देवता आहे. प्रणव हे बीज व भुवनेश्वरी ही शक्ती आहे. या मूलमंत्राची आवृत्ती करून षड्‍न्यास करावा. नंतर रासांची नायिका राधा हिचे सामवेदोक्त ध्यान करावे.\nजिचे मुख चंद्राप्रमाणे आहे. कोटीसूर्याप्रमाणे जिची कांती आहे, कमलाप्रमाणे नेत्र आहे, श्रोणी विस्तृत आहे, कुंदकळ्यांप्रमाणे दंतपंक्ती आहेत, जिने रेशमी वस्त्र परिधान केले आहे, स्तनद्वय हत्तीच्या मस्तकावरील कुंभद्वयाप्रमाणे आहेत, जी शृंगार समुद्राची लाट आहे, जाईजुईची वेणी गुंफल्यामुळे जी फारच सुंदर दिसते, अशा नाजुक बांध्यांच्या, रासमंडलात रहाणार्‍या, चिरयौवनसंपन्न असलेल्या त्या श्रेष्ठ देवीचे वेदसुद्धा वर्णन करतात.\nअशा त्या देवीचे ध्यान करून तिचे विधीपूर्वक पूजन करावे. मूलविद्येचे आचमन तीन वेळा तिच्या मुखात घालावे. तिला मधुपवी व दुभती गाय अर्पण करावी. तिची भावना करून तिला स्नानगृहात अभ्यंगस्नान घालावे. विविध वस्त्रे अर्पण करून चंदनाची उटी लावावी. तुलसीच्या मंजिर्‍यांची माला अर्पण करावी. सहस्र पाकळ्यांचे कमळ द्यावे.\nनंतर त्या प्रभावी देवीच्या पवित्र परिवाराचीही पूजा करावी. अग्नेय, ईशान्य, नैॠत्य, वायव्य या दिशात तिच्या अंगदेवतांचे पूजन करावे. पूर्व दळावर मालतीची, आग्नेय दळावर माधवीची, दक्षिण कोणात रत्नमालेची, नैॠत्येत सुशीलेची, पश्चिमेस शशिकलेची पूजा करावी. वायव्येस पारिजात, उत्तरेस परावती, ईशान्येस त्या सुंदरी प्रियकरणीची पूजा करावी. नंतर ब्राह्मी वगैरे शक्तींची पूजा करावी. भूमीवर दिक्पालाची व वज्रादि आयुधांची पूजा करावी.\nनंतर देवीचे सहस्रनाम स्तोत्र पठण करावे. मूलमंत्राचा एक हजार जप करावा.\nअशारीतीने जो त्या राधेची पूजा करतो, तो विष्णुतुल्य होऊन गोलोकी जातो. कार्तिकी पौर्णिमेस राधेचा जन्मोत्सव करावा. कारण पूर्वी ती राधा वृषभानूची कन्या होऊन जन्मास आली.\nजितके मंत्रवर्ण आहेत तितके लक्ष जपाची संख्या असावी म्हणजे मंत्राचे पुरश्चरण होते. त्याच्या दशांश होम करावा. धृत, मध, दूध यांनी तीलासह हवन करावे.\" नारद म्हणाले, \"हे मुने, मला ते स्तोत्र सांगा.\" श्रीनारायण म्हणाले, \"हे परमेश्वरी, रासमंडलनिवासिनी, कृष्णप्रिये, रासेश्वरी, तुला नमस्कार असो. हे त्रैलोक्यमाते, करुणाकर देवी तुला नमस्कार असो. हे सरस्वती देवी, हे सावित्री, हे शांकरी, हे गंगे, पद्मावती, हे षष्ठीदेवी, हे मंगलचंडिके, मी तुला वंदन करतो.\nहे तुलसी देवी, हे लक्ष्मी, हे दुर्गे, तू मूलप्रकृती आहेस. तू आम्हावर कृपा कर.\"\nअसे हे राधेचे स्तोत्र त्रिकाळ म्हणणार्‍यास काहीही दुर्लभ नाही. तो गोलोकी रासमंडळात राहतो. हे गूढ रहस्य गुप्त ठेवावे.\nआता हे ब्राह्मणश्रेष्ठा, तुला दुर्गादेवीचे पूजाविधान सांगतो. तिच्या केवळ स्मरणाने\nविपत्तींचा नाश होतो. सर्वांना उपासना करण्यास योग्य, संकटनाश करणारी, अशा तिला भूलोकी दुर्गा म्हणतात.\nही विष्णुभक्त व शिवभक्तांना नित्य पूज्य असते. तिचा नवाक्षरी मंत्र सर्वोत्तम आहे. वाणीपासून उत्पन्न होणारे शंभुस्री व काम यांचे बीज प्रथम घ्यावे. नंतर चामुंडायै हे पद ठेवून विच्चे ही अक्षरे जोडावीत. असा नवाक्षरी मंत्र होतो. ब्रह्मा, विष्णु व महेश्वर हे या मंत्राचे ऋषी आहेत. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप हे त्याचे तीन छंद आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या देवता आहेत.\nरक्तदंतिका, दुर्गा, भ्रामरी यांचे बीज होय. नंदा, शाकंभरी, भीमा ह्या शक्ती व धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या ठिकाणी या मंत्राचा विनियोग आहे.\nऋषी, छंद, देवता यांच्या मस्तक, मुख व हृदय या ठिकाणी न्यास करावा. कामनांची सिद्धी व्हावी म्हणून स्तनांच्या ठिकाणी शक्ती, बीज यांचा न्यास करावा. तीन बिजांनी, चामुंडायै या चतुराक्षरांनी, विच्चे या अक्षरांनी व सर्व मंत्राला नमः, स्वाहा, वषट्‍, हुं, वौषट व फट् ही पदे सोडून त्यायोगे षडंग न्यास करावा. शिखेचे ठिकाणी, दोन नेत्र, कर्ण, नासिका, मुख, गुद या ठिकाणी त्या मंत्राचे वर्ण योजावेत. नंतर व्यापक न्यास करावा, \"खड्‌ग, चक्र, गदा, बाण, धनुष्ये, परिघ, शूल, भृशुंगी, शिर, शंख या आयुधांनी युक्त; त्रिनेत्र, भूषणांनी विभूषित, निलांजल पर्वताप्रमाणे नीलकांती बसलेले, दहा पाय, दहा मुखे अशा त्या देवीचे पूजन करतो.\"\nअसे तिचे ध्यान करावे. \"नंतर कामबीज असून अक्षमाला, परशू गदा, बाण, कुलिश, कमल, धनुष्यबाण, दंड, शक्ती, तलवार, ढाल, पुंडरीक, घंटा, सुरापात्र, शूल, पाश, सुदर्शन इत्यादी धारण केलेली, ताम्रवर्णासनावर बसलेली, अशा देवीची मी पूजा करतो. घंटा, शूल, नांगर, शंख, मुसल, सुदर्शन, धनुष्यबाण धारण करणारी, शुंभदैत्यनाशिनी, वाणीबीजरूप, सच्चिदानंदरूप महासरस्वतीचे मी ध्यान करतो.\"\nया देवीचे सहा कोणांनी युक्त असे त्रिकोणी यंत्र करावे. प्रथम त्रिकोण काढून त्यावर अष्टदलांचे चोवीस पत्रांचे कमल काढावे. ते भूस्थ गृहाने युक्त करावे. या यंत्रात अथवा शालग्रामाचे ठिकाणी, घटामध्ये, प्रतिमेमध्ये, बाण-लिंग यांच्या ठिकाणी किंवा सूर्याचे ठिकाणी तिची कल्पना करावी व शक्तीयुक्त पीठावर तिची भक्तीने पूजा करावी.\nपूर्वेकडील कोणात सरस्वतीसह ब्रह्मदेव, नैॠत्य कोणात लक्ष्मीसह विष्णू, वायव्यात पार्वतीसह शंकर, उत्तरेस सिंह, डाव्या बाजूस महिषासुर व सहा कोणात नंदजा, रक्तदंता, शाकंभरी, दुर्गा, भीमा, भ्रामरी यांची अष्टदलात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नारसिंही, ऐंद्री, चामुंडा यांची पूजा करावी.\nत्यानंतर चोवीस पत्रांवर विष्णुमाया, चेतना, बुद्धी, निद्रा, क्षुधा, छायाशक्ती, परा, तृष्णा, सामान्य शांती, जाती, लज्जा, विशेष शांती, श्रद्धा, कीर्ती, लक्ष्मी, वृत्ती, श्रुती, स्मृती, दया, तुष्टी, माता, भ्रांती या क्रमाने पूर्वेकडून पूजा करावी.\nभूमीवर पुरोगामी, कोणात क्षेत्ररक्षक, गणपती आणि बटूभैरव देवांचे तसेच योगिनीचेही पूजन करावे. नंतर बाहेर असलेल्या इंद्रादि दिक्पालांचे पूजन करावे. अशारीतीने देवीचे पूजन झाल्यावर राजोपचार अर्पण करावेत. नंतर देवीपुढे सप्तशतीचा पाठ करावा. त्यायोगे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात.\nहे विप्रा, याप्रमाणे मी तुला दुर्गेचे पूजाविधी सांगितले. कारण सर्व देवश्रेष्ठही तिचेच ध्यान करतात. तिच्या स्मरणानेच जन्माचे सार्थक होते. चवदा मनूही तिचीच आराधना करतात.\nहे नारदा, हे अत्यंत गुप्त रहस्य मी तुला निवेदन केले. देवानांही त्यांची स्थाने देवीच्या स्तवनानेच प्राप्त झाली आहेत. तसेच पंचप्रकृती, त्यांचे अंश यांचेही वर्णन मी केले. हे ऐकून चारीही पुरुषार्थप्राप्ती होते हे निश्चित होय.\nयाच्या श्रवणाने निपुत्रिकास पुत्र, विद्यार्थ्यास विद्या प्राप्त होते. तसेच मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रात याचा पाठ केल्यास जगन्माता प्रसन्न होते. जो पुरुष रोज एक अध्याय वाचतो तो देवीस प्रिय होतो.\nकुमारी किंवा ब्रह्मचारी यांच्या हातून या ग्रंथात शकून पहावेत. संकल्प करून पुस्तकाची पूजा करावी. जगदीश्वरी देवीला नित्य नमस्कार करावा.\nसुस्नात झालेल्या कन्येची यथाविधी पूजा करावी. तिच्याकडून पुस्तकात सुवर्णाची काडी घालावी. तेथे शुभ किंवा अशुभ फल समजेल. काही भाग उदासीन निघाल्यास कार्यही उदासीन होईल.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां नवमस्कन्धे\nदेव्या आवरणपूजाविधिवर्णनं नाम पञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५० ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-54-44/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T09:36:34Z", "digest": "sha1:63X4KXC6ZKEKMN6LO3VWDOKBS3SFHS45", "length": 4884, "nlines": 126, "source_domain": "vkrajwade.com", "title": "मोडी", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमोडी विभाग - मोडी\n४९ / (ब) ३८ (७९७)\n४९ / ५७ (८१६)\nबाजीराव बल्लाळ - ३\nमोडी विभाग : मोडी\nपुरंदरे दप्तर (शिक्क्याची पत्रे व मौजे)\n- पानिपतची बखर - ४९ / (ब) ३८ (७९७)\n- बाजीराव बल्लाळ - ३\n- भाऊ साहेबांची कैफीयत - ४९ / ५७ (८१६)\n- मौजे बोरी प्रो. सांगवी बावर\n- मौजे छगाव मारवण\n- मौजे हरणी (निरधडी)\n- मौजे कणी पो. इंदापूर\n- मौजे मच्छिंद्र चिंचोणी\n- मौजे मुकरठी प्रो. सुपे\n- मौजे उंबरठी (प्रधान सनद)\n- मौजे वाकळी कासेगाव\n- शिक्का नसलेली पत्रे\n- कागद ८ - शिक्का सवाई माधवराव\n- हिशोब व गावाविषयीची पत्रे\n- बाजीराव बल्लाळ (पहिला बाजीराव)\n- बाजीराव बल्लाळ - २\n- एक समाप्ती मुद्रा असलेली पत्रे\n- मौजे वसाडी नोखेरे (वराड)\n- पुरंदरे दप्तर सूची\n- शाहू फत्तेसींग भोसले\n- श्रीनीवास पंडीत प्रतिनिधी- सात शिक्क्यांची पत्रे\n- विक्रम बत्तीसी - ४१० पु. १३५ (५९६)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.rmponweb.org/dimension-library.aspx", "date_download": "2018-10-16T09:38:06Z", "digest": "sha1:JYXVSEYRRZXS7MMU65CWPVTGBZB32JHT", "length": 31898, "nlines": 217, "source_domain": "www.rmponweb.org", "title": "Rambhau Mhalgi Prabodhini", "raw_content": "\nकार्यक्रम संयोजन प्रशिक्षण शिबिर दि. १७-१८ नोव्हेंबर, २०१८ स्थान : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (प.)\nशालेय ग्रंथपाल / साहाय्यक ग्रंथपाल क्षमता विकास कार्यशाळा दि. २०-२१ ऑक्टोबर, २०१८ स्थान : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर (प.\nराजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी, पुणे येथे नेतृत्व विकास कार्यशाळा (८-९ सप्टेंबर, ६-७ ऑक्टोबर, १७-१८ नोव्हेंबर २०१८)\n\tवाचन संस्कृतीचा वारसा महाराष्ट्रात नेहमीचं जतन करुन ठेवला गेला आहे. ग्रंथालयास भेट दिल्यावर त्यावरील विश्वास पूर्ण सार्थ ठरला. येथील व्यवस्था आणि शिस्त पाहून कौतुक वाटतं. विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी पर्वणी ठरेल.\nमा. श्री. सचिन खेडेकर\n\tशब्दांना शब्द जोडला की वाक्य बनतं, तसंच तुमचं ज्ञानमंदिर माणसांना माणसांशी जोडत आहे. म्हणजेच ते ‘ या ह्रदयी ते त्या ह्रदयी ’ पोहचवणारे आहे. मला या ज्ञानमंदिराची रचना आवडली. पुस्तकांचा प्रसाद छान वाटला.\nश्री प्रकाश सुभाष जाधव\n\tग्रंथालयातील प्रसन्न वातावरण, विनम्र कर्मचारीवर्ग, वाचन व लिखाणाला उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा ह्या सर्वबाबी प्रंशसनिय आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी ग्रंथांच्या संख्येत वाढ करावी हीच नम्र अपेक्षा.\nप्रा. डॉ. अनिल सिंगारे\nसंत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड, परभणी\n\tग्रंथालय अतिशय सुसज्ज व व्यवस्थित आहे. यात असलेले ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद चे खंड पाहुन समाधान वाटले.\n(अधिव्याख्याता एम.सी.इ. आर.टी), पुणे\nप्रसंगी अखंडीत वाचत जावे...\nया उक्तीची सार्थकता पटवून\nउपलब्ध ग्रंथ आणि साहित्य\nश्री विकास मारुती पवार\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालय, मुंबई या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाने आयोजित केलेल्या “ग्रंथप्रदर्शन” उदघाटक म्हणून उपस्थित राहण्याच्या निम्मिताने या ग्रंथालयास भेट देण्याचा योग आला. प्रदर्शनात मांडलेले राजकीय, सामाजिक, कायदा, साहित्य, बालवाड्मय विषयक उत्तम ग्रंथ पाहून आनंद झाला. अशा प्रकारचे विविध उपक्रम हे ग्रंथालय करत असते. ग्रंथालयास माझ्या अनेक शुभेच्छा\nडॉ.बा.ए.सनान्से, ग्रंथालय संचालक(ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य\nपुस्तकं पाहून खूप आनंद झाला. इतकी भरभरून वाहणारी ज्ञानगंगा पाहून समाधान वाटलं पाण्याचा दुष्काळ असेल इतरत्र, पण ज्ञानाचा नक्कीच नाही....हे पटलं\nएक आदर्श पुस्तकालय, भारतीय इतिहास, राजनीती दर्शन के क्षेत्र में इस पुस्तकालय की आनेवाले समय में महत्वपूर्ण भूमिका होगी.\nसुव्यवस्थित आणि सर्वसंग्रही असे ग्रंथालय पाहून आनंद वाटला.\nहे ग्रंथालय अतिशय शिस्तबध्द असून मौलिक विचार असणारी रत्ने पुस्तकस्वरूपी उपलब्ध असून ग्रंथालय जागच्या जागी खिळवून ठेवते.\nश्री. दीप प्रकाश पाटील\nही शाेधयात्रा वाचकांना ईशान्य भारतातील त्या-त्या प्रदेशाची 'सफर' करुन आल्याचा 'फिल' देते; त्या-त्या भागातील भूप्रदेशांची, माणसांची, समाजाची आणि संस्कृतीची झलक दाखवते .\nभारत आणि भारताचे शेजारी\nदक्षिण आशियातील भारत, अफगणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव या देशांच्या राज्यव्यवस्था आणि समाज यांची ओलख; शेजारी देशांतील अंतर्गत घडामोडींचा भारतावर होणारा परिणाम आणि 'सार्क' संघटना यांचा अभ्यासपूर्ण आलेख.\nया १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा आणि वैचारिक भूमिका यांचा या एकाच ग्रंथातून परिचय होतो आणि त्यातून भारताची वैचारिक जडण-घडणही स्पष्ट होते.\nराजकारणाचा ताळेबंद : भारतीय लोकशाहीची वाटचाल\nप्रस्तुत लेखसंग्रहामध्ये स्वतंत्र भारतातील राजकारणाचा आढावा घेतला आहे. ते करत असताना तीन राजकीय क्षेत्रांचा विचार केला आहे. संस्थात्मक राजकारण, पक्षीय स्पर्धा आणि पक्षांच्या पलीकडचं सामूहिक चळवळीचं राजकारण.\nआपल्या ग्रामीण समाजाची व्यथा गावपातळीवरचा एक साधासुधा कार्यकर्ता. आपलं गाव हागंदारीमुक्त करुन, गावाला शासकीय सन्मान मिळवून द्यावा; ही त्याची उत्कट इच्छा. हाच एक ध्यास गावपातळीवरचा एक साधासुधा कार्यकर्ता. आपलं गाव हागंदारीमुक्त करुन, गावाला शासकीय सन्मान मिळवून द्यावा; ही त्याची उत्कट इच्छा. हाच एक ध्यास त्याने गावात बैठकी घेतल्या. घरोघरी जाऊन संडास बांधा अशी विनंती केली. त्यासाठी पैशाची मदत उभी केली. मग त्याला कोणकोणते प्रश्न सामोरे आले त्याने गावात बैठकी घेतल्या. घरोघरी जाऊन संडास बांधा अशी विनंती केली. त्यासाठी पैशाची मदत उभी केली. मग त्याला कोणकोणते प्रश्न सामोरे आले तो आधी हरला कसा तो आधी हरला कसा शेवटी जिद्दीने जिंकला कसा शेवटी जिद्दीने जिंकला कसा ग्रामीण भागातील विघातक आणि विधायक अशा होन्ही वृत्तीची ही कहाणी \n‘पाणी’ प्रश्नासंदर्भात पाण्याचे बाजारीकरण होत असताना, सर्वसामान्य जनतेपर्यंत या विषयाची योग्य माहिती मिळावी व जनजागृती व्हावी, पाणी हा बाजाराचा विषय होऊ नये पाण्यावर मालकी व नियंत्रण सर्वसामान्यांचे व्हावे, योग्य त-हेने पाणी साठा व्हावा, त्याचे पुनर्भरण व्हावे, वाटप व्हावे, अशा उद्देशाने कार्यरत असणा-यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल व तसेच वाचकांनाही पाण्यासंर्भात माहिती मिळेल ही अपेक्षा आहे.\nहिंदुत्व: भारतीय राष्ट्रवादाचा मूलाधार\nप्रख्यात हिंदुत्ववादी विचारवंत आणि राष्ट्रधर्माचे उपासक ब. ल. वष्ट यांनी या प्रसंगा-निमित्तांनी लिहिलेल्या लेखांच्या संग्रहातून वर्तमान काळातही आजच्या अभ्यासकांना आणि विचक्षण वाचंकांना प्रेरणा मिळेल. जातीयता आणि राष्ट्रीय एकात्मता याचाही साधार व सुबोध विश्लेषण केले आहे. ते मानून हिंदुत्वास भारतीय राष्ट्रवादाचा विश्वसंचार सांगतांना वष्ट यांना मिळणारा आनंद वाचकांनाही लाभून व्दिगुणित होइल.\nमार्चिंग विथ अ बिलियन\nभारताच्या १२५ कोटी नागरिकांच्या आयुष्यात आणि बदलत्या जगातील भारताच्या स्थानात परिवर्तन घडवून आणण्याचे साधन म्हणून भारतीय राज्याची पुनर्रचना करण्याच्या व्यापक संकल्पनेने झपाटून कामास लागलेल्या एका निश्चयी, खंबीर नेत्याचे चित्रण करते. वाचकांना फक्त मोदीच्या धाडसी आणि व्यापक संकल्पनांचीच माहिती मिळत नाही; तर त्यांची असीम इच्छाशक्ती आणि ‘सर्वसामान्य’ भारतीय नागरिकांना असामान्य गोष्टी तडीस नेण्यास समर्थ बनवून भूतकाळातील परंपरागत वारशावर मात करण्याची त्यांची निष्ठा यांचीही माहिती मिळते. आवर्जून वाचावे असे पुस्तक.’\nकविता वास्तव जीवनासंबंधी जाण असणारी, त्या जीवनाला घेरुन असणा-या समस्यांचं भान असणारी अशी आहे. कवितेतील अनुभवांना प्रेमाच्या नात्यातील एकात्मतेचा, एकरुपतेचा अनुभव असला, तरी स्वत:चे अस्तित्व अबाधित ठेवून, स्वतंत्र ठेवून एकमेकांत मिसळून जाण्याची क्रिया या अनुभवात आहे, हे लक्षात येते.\nपुस्तकात फक्त एकाच माणसाचं मनोवेदन, मनोसंवेदन उभं राहत नाही, तर एक आख्खं माणसाचं जग, त्यांचे विविध धर्म, त्या धर्मांचे सामाजिक संबंध, त्यांच्या रुढी प्रथा, त्यांचा इतिहास, त्यांचं वर्तमान असं एक मोठ्या कालपटाचं चरित्रचित्रच उभं राहतं. एकूणच मानवी समाजात काय चालू आहे न् काय व्हायला हवं आहे याचं स्पष्ट दर्शन या पुस्तकात होतं.\nशिक्षणात होऊ घातलेले हे नवे बदल स्वीकारले जाण्याची आणि शिक्षणसंस्थांमधून, त्यांच्या वर्गावर्गातून हे शिक्षणबदल अंमलात येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात, रचनावादी शिक्षण व्यवहारांची शाळा-शाळांतून चळवळ सुरु झाली आहे. या प्रत्यक्ष रचनात्मक शिक्षणव्यवहारात असणा-या सर्वांना, हा लेखसंग्रह उपयोगी ठरेल ही आशा आहे.\nसदर पुस्तकात ‘धर्म’ या विषयावर झालेली चर्चा अत्यंत मूलगामी स्वरुपाची असून ती हिंदू जीवनपध्दतीचा अर्क शोधणारी आहे. सामाजिक-सांस्कृतिक चळवळीत काम करणा-या सर्वांसाठीच ते सम्यक मार्गदर्शक ठरेल, यात शंका वाटत नाही. जबरदस्त मांडणी सडेतोड विवेचन असं पुस्तक फार क्वचितच वाचायला मिळतं \nकाश्मीर प्रश्नाच्या इतिहासातील एक कालखंड 'वाजपेयी पर्व' म्हणून का ओळखला जातो सध्याच्या परिस्थितीत काश्मीर प्रश्नाने पुन्हा उग्र रुप धारण केलेलं असताना विद्यमान सरकारलाही दिशादर्शक ठरेल अशी मांडणी करणारं, 'रॉ' चे माजी प्रमुख व वाजपेयींच्या पंतप्रधान कार्यालयात काश्मीर डेस्केचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले ए. एस. दुलत यांच्या लेखणीतून उतरलेलं 'काश्मीर: वाजपेयी पर्व'.\n'मन की बात' (मराठी - भाग १)\nमा. पंतप्रधान मोदीजींना जर साक्षेपाने समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक म्हणजे त्याचं उत्तम माध्यम आहे.\nरंगदेवतेचे आंग्लरुप मुंबईतील अमराठी रंगभूमी\n\"मुंबईतील अमराठी रंगभूमी हे एक और जंग आहे. याची एकदा चटक लागली की मग दुसरे काही आवडत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या रंगभूमीवर बव्हंशी जागतिक दर्जाची नाटकं सादर केली जातात. यात शेक्सपियर, बॅनॉर्ड शॉ, हेनरीक इब्सेन यांच्यासारखे दिग्गज नाटककार तर असतातच शिवाय आधुनिक युरोपियन रंगभूमीवरील थोर नाटककारसुद्धा असतात.\n१) भारतातील सामाजिक समस्यांचे स्वरुप २)सामाजिक समस्येची संकल्पना ३) सामाजिक समस्येचा अर्थ ४) सामाजिक समस्यांचे स्वरुप ५) सामाजिक समस्यांची कारणे.\n महाप्रचंड प्रज्ञा, महाप्रचंड आवाका आणि महाप्रचंड जिद्द असलेला महामानव जन्मजात लाभलेली प्रतिभा आणि परिश्रमाने कमावलेली विद्वत्ता यांच्या बळावर धुळीतला माणूस शिखरावर कसा जाऊ शकतो याचे मूर्तिमंद उदाहरण जन्मजात लाभलेली प्रतिभा आणि परिश्रमाने कमावलेली विद्वत्ता यांच्या बळावर धुळीतला माणूस शिखरावर कसा जाऊ शकतो याचे मूर्तिमंद उदाहरण देशाला पुन्हा एकदा त्याचा गौतम बुध्द नावाच्या सर्वोत्तम पूर्वज आणि सर्वोच्च आयकॉन दाखवून भारतीयांना बोट धरुन बुध्दिझम नावाचा मेनस्ट्रीमकडे नेणारा युगप्रवर्तक देशाला पुन्हा एकदा त्याचा गौतम बुध्द नावाच्या सर्वोत्तम पूर्वज आणि सर्वोच्च आयकॉन दाखवून भारतीयांना बोट धरुन बुध्दिझम नावाचा मेनस्ट्रीमकडे नेणारा युगप्रवर्तक संस्कृतीकार राष्ट्रासाठी अहोरात्र कष्ट उपसणारा आणि राष्ट्रनिर्माता हे विशेषण सार्थपणे सिध्द करणारा उत्तुंग राष्ट्रनेता न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा महापुरस्कृर्ता न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा महापुरस्कृर्ता एका ग्रंथात न मावणारा हा बहुपैलू महामानव ग्रंथात पकडण्याचा केलेला हा एक प्रयत्न एका ग्रंथात न मावणारा हा बहुपैलू महामानव ग्रंथात पकडण्याचा केलेला हा एक प्रयत्न महामानवाला केलेले एक महाअभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5178-akshay-kumar-s-gold-teaser-launch", "date_download": "2018-10-16T10:57:49Z", "digest": "sha1:YECMS5HLF4GRB7XSDWA6KID37Y6VVC5O", "length": 8518, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अक्षयकुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचा टीझर लॉंच - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअक्षयकुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचा टीझर लॉंच\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअभिनेता अक्षयकुमारच्या 'गोल्ड' या चित्रपटाचा टीझर अखेर सोमवारी लॉंच झाला. अक्षयने त्याच्या या चित्रपटात आत्तापर्यंतची न साकारलेली भूमीका केली आहे. 1948 मध्ये भारत स्वतंत्र्य झाला होता. स्वतंत्र्य भारताचं पहिलंवहील ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या हॉकीपटूची भूमिका अक्षयने साकारली आहे. या सिनेमात अक्षयने बंगाली हॉकीप्लेयरची भूमीका साकारली आहे ज्याचं स्वप्न इंडीयासाठी गोल्ड मॅडल जिंकायचं असतं.\n'अभी तक इंडिया चूप था, अब हम बोलेगा और दुनिया सुनेगा' अशी टॅगलाईन देत अक्षयने हा विडीओ त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला.\nटीझरची सुरुवातचं 'हम एक पागल बंगाली है, हम हॉकी से प्यार करता है' या संवादाने होत आहे. 1946 चा काळ सिनेमामध्ये दाखवण्यात आला आहे. ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली भारताने तीन गोल्ड जिंकले. मात्र, तिरंग्यासाठी पहिला गोल्ड जिंकण्यासाठी अक्षयकुमारची व्यक्तिरेखा इतरांना या विडीओतून प्रोत्साहन देते. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या 'एक्सेल एंटरटेनमेंट'ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रिमा काग्तीने यानी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.\nछोट्यापडद्यावरील बहुचर्चीत 'नागीन' फेम मौनी रॉय गोल्ड चित्रपटाताच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पहिल्यादाचं दिसणार आहे. मौनी अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. याशिवाय अमित साध, कुणाल कपूर, फरहान अख्तर हे देखील मुख्य भूमिकेत दिलणार आहेत. डिसेंबर महिन्यात गोल्डचं शूटिंग पूर्ण झालं असून आता त्याचा टिझर देखील प्रेक्षकाच्या भेटीला आला आहे. तर, अक्षयची मुख्य भूमिका असलेला पॅडमॅन येत्या 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.\nमराठीतल्या अॅक्शन हिरोच्या पाठीशी बाॅलिवुडचा खिलाडी\nट्विंकलने अक्षयवर व्यक्त केली नाराजी...\nखिलाडी कुमार ठरला सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रेटी - फोर्ब्स\nअक्कीच्या ट्रॅफिक पोलीस बनण्यामागची कथा...\n'मी अजूनही यंग खिलाडीच'- अक्षय कुमार\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_2059.html", "date_download": "2018-10-16T09:37:09Z", "digest": "sha1:33OZ2MGMZHX4CHYKTN2ZYPKA24ODXG76", "length": 12210, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "केरळ पुरग्रस्तांसाठी परळीकर सरसावले! | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nकेरळ पुरग्रस्तांसाठी परळीकर सरसावले\nपरळी वैजनाथ,(प्रतिनिधी): केरळमध्ये पावसाने थैमान घातले होते यात अतोनात नुकसान झाले.जीवित आणि अस्मानी संकटाने हाहाकार माजला. या दुर्दैवी घटनेत संपूर्ण देशांतून व विदेशातून केरळी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. या मध्ये परळीकर ही सरसावले होते. सार्वजनिक निधी संकलन तसेच विविध संस्थांनी पुढे येउन मदतनिधी प्रदान केला. हा संकलीत २ लक्ष रूपये निधी नुकताच केरळ मुख्यमंत्री सहाय्यता कोषात जमा करण्यात आला आहे. परळीकरांना सलाम करावा अशी संवेदना व्यक्त करीत केरळकरीता तब्बल दोन लक्ष रुपये परळीकरांच्या वतीने जमा झाले.परळी शहरातील विविध संस्था आणि व्यापारी, नागरिकांकरवी परळी स्टेट बैंक ऑफ ईंडिया चे शाखाधिकारी सहारे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता कोषात केरळसाठी डिमांड ड्राफ्ट सुपुर्द केले. यावेळी पी .एस. घाडगे, बाजीराव भैया धर्माधिकारी, आयुब पठाण, उत्तम माने,माऊली फड, गोपाळ आंधळे, पवन मुंडे ,आनंत इंगळे, दत्ता सावंत, अतुल दुबे, बंडु आघाव,जयप्रकाश लड्डा, रवी मुळे, धनराज कुरील, श्रीकांत पाथरकर, अरुण पाठक, आनिस अग्रवाल, शंकर कापसे, योगेश पांडकर, धम्मा अवचारे, ऋषिकेश बारगजे, वैजनाथ कळसकर, जितेंद्र नव्हाडे, नंदकुमार बियाणी, शंकर आडेपवार, विजय भोईटे, सचिन जोशी, सचिन गीते, प्रेमनाथ कदम, रामदास कराड, ज्ञानेश्वर होळंबे, बाळासाहेब गायकवाड आदीसह सर्वपक्षीय नेतेगण आणि विविध संस्था पदाधिकारी यांची उपस्थीती होती.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_6426.html", "date_download": "2018-10-16T10:06:56Z", "digest": "sha1:T3HQQTOI5IC5QJ3C7IGXXOTDNXYYE637", "length": 15864, "nlines": 123, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "खरेदी विक्री संघाला १६ लाख ३५ हजार रुपये नफा येवला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन दिनेश आव्हाड यांची माहिती | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nखरेदी विक्री संघाला १६ लाख ३५ हजार रुपये नफा येवला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन दिनेश आव्हाड यांची माहिती\nयेवला - तालूका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष दिनेश आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या हंगामात शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल आधारभुत किंमत योजने अंर्तगत विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन या प्रसंगी चेअरमन आव्हाड यांनी केले. संस्थेला १६ लाख ३५ हजार रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दिनेश आव्हाड यांनी यावेळी दिली.\nअध्यक्षपदाच्या काळात झालेले संस्थेचे कामकाज माजी चेअरमन भागुनाथ उशीर यांनी मनोगतातून व्यक्त केले. सन२०१७-१८ ला रासायनिक खतविक्रीमधून १५ लाख ४३ हजार ७४९ रुपये इतका नफा झाला असुन संस्थेचा सर्व खर्च वजा जाता ७ लाख ८६ हजार ९६ रुपये इतका निव्वळ नफा झाला असून आधारभूत किंमत योजनेअंर्तगत मार्केटिंग फेडरेशनकडून ८ लाख ४९ हजार रुपये येणे अपेक्षित असून यानुसार संस्थेला १६ लाख ३५ हजार रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दिनेश आव्हाड यांनी दिली.अहवाल सादर करुन रासायनिक औषध, किटकनाशक, महाबिज,एन.एस.सी.सी, नुझिविडू सिड्स,सिजेंटा इंडिया लि, ग्रीन गोल्ड सिड्स, जे.के. अॅग्रो सिड्स, सी.पी. सिड्स, पी.एचआय सिड्स, हायटेक सिड्स या नामवंत कंपन्यांचे बि बियाणांचे संस्थेचे दूकान लवकरच सुरू करणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.\nसंस्थेचे जवळपास पंधराशे सभासद मयत असुन त्यांच्या वारसांनी आपली वारसनोंद संस्थेकडे करुन सभासद व्हावे अन्यथा मयत सभासदांचे सभासदत्व रद्द् करण्यात येईल असा ठराव संमत करण्यात येऊन अनेक दिवसापासुन संस्थेच्या रेकॉर्डला असलेले प्रलंबित येणे क्षमापित करण्याचाही ठराव या प्रसंगी झाला. अहवाल वाचन व्यवस्थापक बाबा जाधव व सुत्रसंचालन दत्तात्रय वैदय यांनी केले. याप्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन दिनेश आव्हाड व व्हा.चेअरमन भागुजी महाले यांचा सत्कार राष्ट्रवादी कॉग्रेस जेष्ठनेते अॅड. माणिकराव शिंदे यांच्या हस्ते झाला तर भागुनाथ उशीर यांची महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ सल्लागार समिती संचालकपदी निवड झाल्याबद्दल आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांच्या हस्ते सत्कार झाला.\nया सभेला व्हा.चेअरमन भागुजी महाले,संचालक भागुनाथ उशीर,राजेंद्र गायकवाड,जनार्दन खिल्लारे,शिवाजी धनगे, त्र्यंबक सोमासे, नाना शेळके, भास्कर येवले,दगडू टर्ले,संतोष लभडे,अनिल सोनवणे,दत्ता आहेर,आशाताई वैदय,जगन्नाथ बोराडे,सुरेश कदम,रघुनाथ पानसरे, मॅनेजर बाबा जाधव, नंदू भोरकडे, संतोष खकाळे,दामु पवार,सुदाम सोनवणे,रंगनाथ भोरकडे,एकनाथ वाघ,मच्छींद्र मढवई,आप्पासाहेब राजवाडे,बबनराव साळवे,अशोक आव्हाड,अशोक मुंढे,राजू परदेशी आदि उपस्थीत होते.\n“येथील जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने संघाचे कामकाज करून शेतकरी व संस्था हित लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतले जातील. आमदारांच्या सहकार्याने विविध योजनांचा संघाला फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.”\nदिनेश आव्हाड,चेअरमन,खरेदी विक्री सह.संघ येवला\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/central-railway-disturb-due-to-derailment/articleshow/61955186.cms", "date_download": "2018-10-16T11:18:08Z", "digest": "sha1:PHTL6B3GWYEBUZZLQ73QLKEIHAJYHCYU", "length": 13321, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: central railway disturb due to derailment - मध्य रेल्वे पुन्हा ‘घसरली’ | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nमध्य रेल्वे पुन्हा ‘घसरली’\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nमध्य रेल्वेचे वेळापत्रक दररोज विस्कळीत असतानाच, बुधवारी त्यात मालगाडीचे डबे घसरल्याने भर पडली आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले. कळवानजिक पारसिक बोगद्याजवळ जलद मार्गावरून तुर्भे येथे जाणाऱ्या मालगाडीचा डबा दुपारी पावणेचारच्या दरम्यान घसरला व मुंबईकडे जाणारी जलद मार्गावरील सेवा सायंकाळपर्यंत रखडली. अनेक प्रवाशांनी खोळंबलेल्या लोकलमधून उतरून कळवा ते ठाणेदरम्यान रुळांवरून चालत प्रवास केला.\n‘सीएसएमटी’च्या दिशेने येणाऱ्या मालगाडीतील ११वा डबा रुळांवरून घसरला. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या. या मालगाडीचे तीन डबे नेमके रुळांच्या मधोमध असल्याने दुरुस्तीला वेळ लागला, तसेच या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविणेही कठीण झाले होती. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल एकामागोमाग उभ्या होत्या. दुरुस्ती कामानंतर वाहतूक हळुहळू सुरू झाली, तरीही त्याचा परिणाम जाणवत होता. सायंकाळची ऐन गर्दीची वेळ असल्याने प्रवाशांचे हाल झाले. सायंकाळनंतर ठाणे आणि त्यापुढे जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. या गोंधळात सुमारे ५० गाड्या रद्द झाल्या, तर सुमारे १०० गाड्या उशिराने धावत होत्या. तथापि केवळ २२ गाड्या रद्द झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.\nवाहतूक ५० मिनिटांपर्यंत उशिराने होत होती. त्यामुळे सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. प्रवाशांप्रमाणेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या व परतणाऱ्या\nअनुयायांचेही हाल झाले. रात्री उशिरा लोकल सेवा हळुहळू मार्गावर आली.\nरखडलेल्या गाड्या उलट्या धावल्या\nडब्याच्या घसरणीनंतर प्रवाशांची गैरसोय होणार हे लक्षात येताच या मालगाडीच्या मागे रखडलेल्या दोन लोकल व एक लांबपल्ल्याची गाडी चक्क मागे घेण्यात आली. या गाड्या उलट्या धावल्या व त्या जलद मार्गावरून धीम्या मार्गावर आणण्यात आल्या. रुळ बदलणाऱ्या ‘क्रॉसओव्हर’पर्यंत त्या तशाच उलट्या चालवण्यात आल्या व तेथून त्यांना मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले. मुंबई विभागाचे डीआरएम एस. के. जैन यांनीच रखडलेल्या गाड्या उलट्या चालवून वेगळ्या रुळावर आणण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या ऑपरेटिंग विभागाने त्याची तातडीने अंमलबजावणी केल्यामुळे प्रवाशांचे हाल तुलनेने कमी झाले. अशाप्रकारे गाड्या उलट्या चालवण्याचा निर्णय प्रथमच अंमलात आणल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\n...म्हणून मारवाडी लोक महाराष्ट्रात आले आहेत: राज\n#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं\nमुंबईतील दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; १ ठार\nनाना पाटेकरांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1मध्य रेल्वे पुन्हा ‘घसरली’...\n2भीम आर्मीने दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले...\n3बिल्डरांना दणका; 'रेरा'वर कोर्टाचं शिक्कामोर्तब...\n5​ मंत्र्यांच्या तोंडी आदेशाला महत्त्व नाही\n6महिला उद्योजकांना अच्छे दिन\n8शस्त्रक्रियेसाठीचे पैसे हरवले अन् मिळालेही\n9शशी कपूर यांना अखेरचा निरोप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AC-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF/02-medical-officer-zila-parishad-gadchiroli-recruitment-2017-walk-interviews", "date_download": "2018-10-16T09:59:03Z", "digest": "sha1:B4URPQFTC5YT3GCTRMYNZMEYAU76AW5Y", "length": 4187, "nlines": 64, "source_domain": "mahaplus.com", "title": "02 Medical Officer Zila Parishad Gadchiroli Recruitment 2017 - Walk-in Interviews | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://amit.chakradeo.net/religious-stotra/shivaleelamrut/", "date_download": "2018-10-16T11:27:57Z", "digest": "sha1:IQFWCG3IALF4RYUKUMOIN26E7HVEQADB", "length": 6973, "nlines": 73, "source_domain": "amit.chakradeo.net", "title": "श्रीशिवलीलामृत – सप्ताह-पारायण पध्दति | Amit Chakradeo Inc.", "raw_content": "\nश्रीशिवलीलामृत – सप्ताह-पारायण पध्दति\nश्रीशिवलीलामृत – अध्याय पहिला\nश्रीशिवलीलामृत – अध्याय दुसरा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय तिसरा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय चवथा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय पाचवा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय सहावा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय सातवा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय आठवा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय नववा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय दहावा\nशिवलीलामृत – अध्याय अकरावा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय बारावा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय तेरावा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय चौदावा\nश्रीशिवलीलामृत – अध्याय पंधरावा\nजय आद्य शक्ती, विश्वंभरी\nश्री नवरात्री देवीची आरती – उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो\nश्रीशिवलीलामृत – सप्ताह-पारायण पध्दति\nभगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.\nकोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन \" मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे.\" अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.\nसोमवार - अध्याय १ व अध्याय २\nमंगळवार - अध्याय ३ व अध्याय ४\nबुधवार - अध्याय ५ व अध्याय ६\nगुरुवार - अध्याय ७ व अध्याय ८\nशुक्रवार - अध्याय ९ व अध्याय १०\nशनिवार - अध्याय ११ व अध्याय १२\nरविवार - अध्याय १३ व अध्याय १४\nरविवारी रात्री १५ वा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे.\nपारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे.\nपोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा )\nशिवलीलामृत - अध्याय अकरावा\nजय आद्य शक्ती, विश्वंभरी\nReligious Stotra - काही धार्मिक स्तोत्रे ध्वनीरूपामध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/06/blog-post_3.html", "date_download": "2018-10-16T09:36:02Z", "digest": "sha1:SKLAXV6CZD23MMJ26JEK6Y7A5RXH3AKT", "length": 17477, "nlines": 221, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): अद्भुताच्या जगातील हिरण्यदुर्ग!", "raw_content": "\nमला गुढाचे, अद्भुताचे अनिवार आकर्षण राहिले आहे. लहानपणी गो. ना. दतारांच्या कादंब-यांची मी पारायणे केली. नंतर समजले की या कादंब-या दातारांनी परकीय कथानकांवर बेमालुमपणे देशी साज चढवलेल्या आहेत. दातारांनी ते मान्यच केले असल्याने त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता. नंतर या प्रकारचे फारसे लेखन मराठीत आले नाही. मर्मभेद नांवाची एक कादंबरी आली होती. तिचेही मूळ कथानक विदेशी आहे हे सहज लक्षात येण्यासारखे असले तरी लेखकाने ते मात्र कबूल केलेले नव्हते. असो.\nमाझ्या मनोविश्वात गुढरम्यता नेहमी घुमत असते. जीवनातील रहस्ये उलगडायची तर साहित्यातील सर्व प्रकार हाताळले पाहिजेत. सामाजिक कादंबरीही एका अर्थाने रहस्यकादंबरीच असते. किंबहुना जीवनात विलक्षण रहस्य भरलेले आहे आणि त्या रहस्याच्या शोधात अखिल मानवजात गुप्तहेराप्रमाणे निरंतर गढलेली आहे. अज्ञातात विलक्षण गुढे लपलेली आहेत यावर प्रत्येकाची श्रद्धा आहे. आदिम काळच्या मानवाच्या मनात विलक्षण मिथके जन्मली ती यामुळेच. तशी विराट मिथके आज जन्मावीत एवढी प्रतिभा माणसाकडे बहुदा उरलेली नसावी. तरीही काही तुरळक प्रतिभावंत आपल्या लेखणीच्या सहाय्याने एक विलक्षण, काल्पनिक असले तरी सत्याभास देणारे जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतच असतात.\nहिरण्यदूर्ग कादंबरी ही अशीच अद्भुतरम्य पण या मातीची. हे मला सुचली ती १९९३-९४ च्या आसपास. सुचायला खास असे काही कारण घडले नाही. तुरळक व तुटक अशी जी कथेची स्वप्नदृष्ये होती तीच काय ती मोहिनी घालत होती. ती मोहिनी अनावर झाली आणि मी लेखनही सुरू केले. जवळपास छापील ९६ पाने लिहुन आणि छापुनही झाले. मुखपृष्ठही छापले गेले. दुर्दैव असे की ज्या मुद्रणालयात ही कादंबरी छापली जात होती त्यावर आली सहकारी बँकेची जप्ती. मुद्रणालय सीलबंद केले गेले. सगळे छापील फॉर्म गायब झाले आणि मी आधी लिहिलेले हस्तलिखितही. पुन्हा लिहिणे शक्य नाही म्हणून लेखन थांबले ते थांबलेच. (मुड न लागल्याने वा मला कंटाळा आला म्हणून अर्धवट सोडून दिलेल्या जवळपास ४८ कादंब-या आहेत.)\nत्यानंतर तब्बल २० वर्ष गेली. मनाच्या कोप-यात सिंहभद्र, केतुमाल आणि रहस्यांचे केंद्रबिंदू असलेला हिरण्यदूर्ग पुन्हा डोके वर काढू लागला. न राहवून मी परत लेखनाला सुरुवात केली. अर्थात मुळ कथेत पुर्ण बदल झाला होता. मुळ कथा नेमकी काय होती हे मलाही आता आठवत नाही. ते वेगळेच कथानक होते एवढे मात्र नक्की. मुख्य पात्रांचे नांवे मात्र सिंहभद्र आणि केतुमाल हीच होती. त्यातील अद्भुतही वेगळेच होते. आता प्रकाशित झालेल्या कादंबरीत एवढी सोडली तर कोणतीही साम्ये नाहीत. आजही जर यदाकदाचित मुळ हिरण्यदुर्ग सापडली तर ती पुर्ण करुन एक नवीच कादंबरी तयार होईल. ही कादंबरी लवकर पुर्ण होऊ शकली ती सागर भंडारे या माझ्या मित्राने खुपच पाठलाग केला म्हणून. प्राजक्त प्रकाशनाच्या बंधुवत जालिंदर चांदगुडे यांनी ती देखण्या स्वरुपात प्रकाशितही केली. अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांत तिची परिक्षणेही प्रसिद्ध झाली. वाचकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.\nमी गरुड व नागवंशातील अथक संघर्षाच्या पुराकथेला या कादंबरीत खुबीने वापरत एक वेगळे जग निर्माण केले. इतिहास प्रसिद्ध सातवाहन घराण्यातील शक्तीश्री आणि त्याचा कवी राजपुत्र हाल सातवाहनांना कादंबरीतील महत्वाचे पात्र बनवले. सातपुड्याची धिरोदात्त पण गुढगहन पर्वतराजी पार्श्वभुमीला घेत सिंहभद्र आणि केतुमालातील युगानुयुगे सुरु असलेला अद्भूत पण रक्तरंजित संघर्ष चितारला. या निमित्ताने मला निखळ भारतीय म्हणता येईल अशी अद्भुतरम्य कादंबरी लिहिता आली याचे समाधान आहेच वाचकही समाधान पावतो आहे हा आनंद वेगळाच\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nमोहम्मद अयुबची निघृण हत्या\nफसव्या दाव्यांना ‘इंधनाचा’ फोल डोस\nदुर्घर दुखण्यांनी त्रस्त झालेले जग\nभटके स्थिर होऊ लागतात तेंव्हा...\nसंपुर्ण जगाचे एकच एक राष्ट्र\nअशीच येईल तुझी बातमी...\nसार्वभौम भारताला आव्हान देणारा नक्षलवाद\nएअर इंडियाचा सूचक इशारा\nशेती...संप आणि शेतीचे भवितव्य\nराष्ट्र उभारणी करणारी राष्ट्रमाता अहिल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://gazalkar1.blogspot.com/2013/10/blog-post_8615.html", "date_download": "2018-10-16T10:11:35Z", "digest": "sha1:A6DLYHNBKRGXYOZPUMZWBDWG5TIW2FSB", "length": 5926, "nlines": 75, "source_domain": "gazalkar1.blogspot.com", "title": "गझलकार सीमोल्लंघन १३ : पाच गझला_वंदना पाटील", "raw_content": "\nसंपादक : श्रीकृष्ण राऊत\nदारी उगाच आले सारे हसावयाला;\nआले कुणी न माझे डोळे पुसावयाला.\nसमजून देव त्यांना मी दूध पाजले पण\nते काढती फणा का मजला डसावयाला.\nझाला लिलाव जेव्हा माझ्या गडे व्यथांचा,\nतू पाहिजेच होते तेथे असावयाला.\nमी मैफलीत त्यांच्या गेलो कधी जरासा;\nजागा कुठेच नव्हती मजला बसावयाला.\nमजला दिले सुळी पण काही न त्रास झाला;\nगळफास तू दिलेला होता कसावयाला.\nगीत हे येईल कैसे बंद ह्या ओठातुनी;\nकोंडलेले श्वास काही राहिलेले आतुनी.\nआजही दु:खासवे मी राबता राहू दिला;\nही जरी ओसंडली सारे सुखे दारातुनी.\nसांत्वनाला तू कुठे होतीस माझ्या भोवती;\nपूर अश्रूंचा उगा वाहू दिला डोळ्यातुनी.\nकालचा पाऊस माझ्या अंगणी आला कुठे\nशिंपली मी बाग माझी माझिया घामातुनी.\nसांग मी फिर्याद आता घेउनी जाऊ कुठे\nसांडले आयुष्य हे पार्‍यापरी हातातुनी.\nप्राशुनी अंधार मी सूर्यापरी तेजाळतो;\nवेदनांसाठी नव्या जखमा जुन्या कवटाळतो.\nकाळजाला बनवले मी आज वज्रासारखे;\nरोजच्या ह्या वादळांना मी कुठे कंटाळतो\nवेग वार्‍याचा तुझा;तू शोध वाटा वेगळ्या;\nमी असा हा पांगळा बघ सारखा ठेचाळतो.\nलाभुदे तुजला फुलांचे ताटवे पायातळी;\nमी इथे हृदयातले काटे सुखे सांभाळतो.\nया तमातुन शोधतो वाटा उजेडाच्या पुन्हा;\nमी कशाला भोवतीचे चांदणे कुरवाळतो.\nमी बोलतो कधीचा मौनात एकट्याशी;\nपटले कधी न माझे बाहेरच्या जगाशी.\nमजला जरी खुणवले त्या दूरच्या दिव्यांनी;\nघेऊन झोपतो मी अंधार हा उशाशी.\nवाटे दुभंग झाले काळीज हाय माझे;\nआवाज हा जरासा मी ऐकला मघाशी.\nमी देव शोधण्याला जाऊ कुठे कशाला\nमाझ्या मनात वसते आहे प्रयाग-काशी.\nही ओढ पावलांना लागे अता कशाची;\nना थांबलो कुठेही मी आगळा प्रवासी.\nचंद्र आहे, रात्र आहे,मंद आहे चांदणे;\nभेटण्या येशील का तोडून सारी बंधने.\nधुंद वारा गीत गातो हे तुझ्यासाठी पुन्हा;\nअन तुला देतात हाका काळजाची स्पंदने.\nतू म्हणाली तारका केसामध्ये माळायच्या;\nकाय हे भलत्याच वेळी हाय भलते मागणे\nहा ढगांच्या आडुनी लागे निघाया चंद्रमा;\nअन तुझे ते ओंजळीने चेहर्‍याला झाकणे.\nभाव डोळ्यातील सारे सांगुनी गेले मला;\nते निरोपाच्या क्षणी मागे जरासे थांबणे.\nPosted by गझलकार at ७:४७ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-42975886", "date_download": "2018-10-16T10:32:44Z", "digest": "sha1:ZYEMRMC2BZL6KG5SILFQXOSIJ7WWOBIQ", "length": 9417, "nlines": 114, "source_domain": "www.bbc.com", "title": "जपानच्या राजकुमारीचं लग्न पुढं ढकललं? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nजपानच्या राजकुमारीचं लग्न पुढं ढकललं\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा राजकुमारी माको आणि त्यांचा मित्र 2012 मध्ये पहिल्यांदा भेटले होते.\nजपानच्या राजकन्या माको यांनी के कोम्युरो यांच्याशी होणारा विवाह 2020 पर्यंत पुढे ढकलल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे.\nराजा अखितो यांची 26 वर्षीय नात माको यांचा विवाह, खाजगी कंपनीत काम करणाऱ्या के कोम्युरो यांच्याशी नोव्हेंबरमध्ये होणार होता.\nलग्नाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याचं कारण देत, हा विवाह पुढे ढकल्याचं या दोघांनी जाहीर केल्याचं वृत जीजी प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.\nराजे अखितो हे पुढच्या वर्षी पदत्याग करणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षभर राजघराण्याचं वेळापत्रक व्यग्र आहे.\n\"आमच्या लग्नासाठी ज्यांनी मदत केली त्यांना या निर्णयामुळे जो त्रास झाला, त्याबद्दल मी माफी मागते,\" असं माको यांनी म्हटल्याचं AFP या वृत्तसंस्थेनं स्पष्ट केलं आहे.\nअंकित आणि अखलाक हत्याकांडावर समान प्रतिक्रिया का नाही\nगडचिरोली बलात्कार प्रकरण : 'मटण पार्टी देणाऱ्या आरोपीची ही पहिलीच वेळ नव्हती'\nकोम्युरो यांच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीशी लग्न झाल्यावर त्यांना राजकन्येचा किताब गमवावा लागेल.\nराजे अखितो यांचा पदत्याग आणि युवराजांचा राज्याभिषेक हे महत्त्वाचे कार्यक्रम झाल्यानंतर त्या दोघांचा लग्न करण्याचा विचार असल्याचं राजघराण्याच्या प्रवकत्यानं सांगितलं.\nएका मासिकानं कोम्युरो यांच्या घरी कथित आर्थिक अडचण असल्याचं वृत्त दिलं होतं. त्याच्याशी या घोषणेचा काही संबंध नसल्याचं राजघराण्याच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्याचं जीजी या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.\n200 वर्षांच्या इतिहासात, सिंहासनावरून पायउतार होणारे राजे अखितो (वय 84) पहिलेच सम्राट आहेत. ते एप्रिल 2019 मध्ये पदत्याग करणार आहेत.\nत्यांच्यानंतर, अखितो यांचा मोठा मुलगा 57 वर्षीय युवराज नारुहितो हे राजेपदावर येतील.\nप्रतिमा मथळा जपानचं राजघराणं\nजपानच्या सुमो पहिलवानांचे हाल : ना सॅलरी, ना गर्लफ्रेंड\nडॉ. अमर कोटणीसना का मिळतो चीनमध्ये एवढा आदर\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nखाशोग्जी बेपत्ता प्रकरण : डोनाल्ड ट्रंप यांनी परराष्ट्र मंत्र्यांना सौदीला पाठवलं\nमोनिका लुईन्स्की प्रकरणात क्लिंटन यांनी सत्तेचा दुरूपयोग केला\nकपिल शर्माचा शो परत येतोय म्हणे, पण एवढे दिवस तो कुठे होता\nअमेरिकेत मध्यावधी निवडणूक : डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांची परीक्षा\n'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nहार्वर्ड विद्यापीठ आशियाई विद्यार्थ्यांवर अन्याय करतं अमेरिकेच्या कोर्टात खटला सुरू\n#MeToo : बॉलिवुडची गाणी, मुलांवरची 'कयामत' आणि 'बेटी बचाओ...'\nनाक-तोंड बांधून चला: नवी मुंबईत वायू प्रदूषणाचा उच्चांक\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/lifestyle/smart-way-maintain-mobile-temperature-1974", "date_download": "2018-10-16T10:53:44Z", "digest": "sha1:UFSBZMVH5KKTQIHOCIZYSSSSFM7SUTFQ", "length": 5447, "nlines": 52, "source_domain": "www.bobhata.com", "title": "उन्हाळ्यात मोबाईल वापरताना या ६ गोष्टी लक्षात ठेवा !!", "raw_content": "\nउन्हाळ्यात मोबाईल वापरताना या ६ गोष्टी लक्षात ठेवा \nमंडळी आपण उन्हाळ्यात जशी शरीराची काळजी घेतो तशीच आपल्या मोबाईलची देखील काळजी घेतली पाहिजे. शरीराचं तापमान वाढतं तसच स्मार्टफोनचं सुद्धा तापमान वाढतं. राव तापमान वाढल्याने मोबाईलचं आयुष्य कमी होण्याची शक्यता असते. असं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.\n१. मोबाईलसाठी जाड कव्हर वापरू नये. जाड कव्हरमुळे मोबाईल मधली उष्णता बाहेर पडत नाही. एकावेळी दोन तीन अॅप्सचा वापर करताना कव्हर काढून ठेवा.\n२. मोबाईल जास्तवेळ चार्ज करू नका. यामुळे एक तर बॅटरीचं आयुष्य कमी होतं आणि त्याच बरोबर मोबाईलचं तापमान देखील वाढतं. जर चार्जिंग करताना मोबाईल गरम झाला तर चार्जिंग बंद करा.\n३. उन्हात फिरताना मोबाईलचा संपर्क उन्हाशी येणार नाही याची काळजी घ्या.\n४. प्रोसेसिंग पॉवर आणि ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या अॅप्स कमी वापर करा.\n५. इंटरनेट वापरताना किंवा फोनवर बोलताना मोबाईल गरम झाला तर त्याचा वापर लगेचच थांबवा. कव्हर काढून त्याला थंड होऊ द्या.\n६. रात्रभर मोबाईल चार्ज करू नका. काही स्मार्ट फोन्स बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग थांबवतात. नवीन मोबाईल घेताना अशा मोबाईल फोन्सची निवड करा.\nतर मंडळी, या उन्हाळ्यात स्वतःबरोबर आपल्या मोबाईलची देखील काळजी घ्या. आज पासून या टिप्स आजमावून बघा राव.\nकडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा...\nशनिवार स्पेशल : उन्हाळा लागणे म्हणजे का त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव \nकापड्यांवरचे डाग घामाचे नाहीत बरं...जाणून घ्या कशाने हे डाग पडतात आणि ते काढायचे कसे \nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sparkmaharashtra.blogspot.com/2010/10/disaster-of-panchyat-raj-systeam.html", "date_download": "2018-10-16T10:43:27Z", "digest": "sha1:EYBZPRKYGVTOEHPXMJ7UM7H34X23XHQZ", "length": 11724, "nlines": 105, "source_domain": "sparkmaharashtra.blogspot.com", "title": "SPARK-Socio Political Analysis & Research Kendra: Failure of Panchyat Raj System (CAG Report 2007-08)", "raw_content": "\nनवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2\nपुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.\nपंचायत राज व्यवस्थेचा बोजवारा\nभारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (स्थानिक संस्था)\n§ 2001च्या जनगणनेनुसार राज्याची एकूण लोकसंख्या 9 कोटी 69 लाख आहे.\n§ यापैकी 5 कोटी 58 लाख (57.58 टक्के) लोकसंख्या ग्रामीण आहे.\n§ पंचायती राज संस्थांच्या वित्तीय व्यवस्थेचा व जिल्हा नियोजन समित्यांचा आढावा घेण्यासाठी दर पाच वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते.\n§ राज्यात 33 जिल्हा परिषद, 351 पंचायत समित्या आणि 27 हजार 909 ग्रामपंचायती (मार्च, 2008 अखेर) आहेत.\n§ दुसऱ्या राज्य वित्त आयोगाने राज्याच्या महसुलाच्या 40 टक्के निधी पंचायत राज संस्था/ स्थानिक स्वराज्य संस्था यांना वाटप करण्याची शिफारस केली होती.\nप्रत्यक्षात मात्र पुढील प्रमाणे निधी देण्यात आला.\nपंचायत राज संस्थांना देण्यात येणाऱ्या निधीच्या प्रमाणात होत असलेली घसरण वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते.\n§ 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य शासनाने संविधानाच्या 11व्या अनुसूचीतील 29 कार्ये पंचायत राज संस्थांकडे सुपूर्द करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र शासनाने 29 पैकी 15 कार्येच पंचायत राज संस्थांकडे हस्तांतरीत केली आहेत.\n§ या 15 कार्यांतर्गत 214 योजनांपैकी 78 योजना (15,171) कार्याधिकारींसह व 16 योजना कार्याधिकारींविना हस्तांतरीत केल्या आहेत.\n§ पशुसंवर्धन हे कार्य पंचायती राज संस्थांकडे हस्तांतरीत करण्यात आले असले तरी 2006-07 आणि 2007-08 या वर्षांमध्ये ग्रामपंचायतींनी पशुसंवर्धनावर काही खर्च केल्याचे दिसत नाही.\n§ 73व्या घटनादुरुस्तीस अपेक्षित असणारे विकेंद्रीकरण अद्याप झालेले नसून पंचायत राज संस्थांनी शासकीय अनुदानाच्या परावलंबी तत्त्वातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे.\n§ जिल्हा परिषदांच्या एकूण जमेत त्यांच्या स्वतःच्या महसुलाचे प्रमाण वर्ष 2004-05मध्ये 2.98 टक्के होते. तर राज्य व केंद्र शासनाच्या अनुदानाचे प्रमाण 76.56 टक्के होते.\n§ वर्ष 2007-08 पर्यंत जिल्हा परिषदांच्या स्वतःच्या महसुलात तीव्र घट होऊन त्याचे प्रमाण 1.45 टक्के एवढे कमी झाले.\n§ 2006-07 ते 2007-08 या काळात राज्यातील ग्रामपंचायतींची जमा 7 टक्क्यांनी वाढली. त्याचबरोबर खर्चही 15 टक्क्यांनी वाढला.\n§ पंचायत राज संस्थांच्या वित्त व्यवस्थेचा Database तयार करण्यासाठी 12व्या वित्त आयोगाने ऑक्टोबर,2005 मध्ये राज्यास रुपये 28 कोटी 30 लाखांची रक्कम दिलेली होती. ही रक्कम इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी खर्च झाल्याने रकमेचे पुन्हा वाटप केले गेले.\n§ स्थानिक संस्थांनी लेखे योग्य प्रकारे ठेवण्यासाठी 11व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी ऩमुने विहीत केले होते. मात्र, राज्य शासनाने ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लेखा संहिता’मध्ये योग्य त्या सुधारणा न केल्यामुळे ऑगस्ट, 2008 पर्यंत एकाही जिल्हा परिषदेने विहीत नमुन्यात लेखे ठेवलेले नव्हते.\n§ पुढील आर्थिक वर्षातील 30 जूनपर्यंत जिल्हा परिषदांचे वार्षिक लेखे तयार करण्याची मुदत असताना 33 पैकी 26 जिल्हा परिषदांचे वर्ष 2007-08चे लेखे ऑगस्ट 2008 पर्यंत तयार झालेले नव्हते.\n§ पंचायत राज संस्थांचे लेखापरीक्षण मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखे यांच्यातर्फे करण्यात येते. 1962 ते 2007 या कालावधीत केलेल्या लेखापरीक्षणाशी संबंधित रुपये 5735.02 कोटींची रक्कम गुंतलेले 1,54,576 परिच्छेद निपटाऱ्यासाठी प्रलंबित होते.\n`स्पार्क`कडे उपलब्ध असलेली माहिती\nमोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, जिल्हानिहाय सामाजिक-आर्थिक सांख्यिकी २०११, अवयव व देहदान विषयक माहिती, सिंचन विषयक माहिती, राज्यातील विभागीय असमतोल , दुग्ध व्यवसायातील तोटा, महाराष्ट्रातील स्वच्छता व पाणीपुरवठा, अनुसूचित जाती/जमातींची सद्यस्थिती, सरोगसी, पोलीस सेवा सुधारणा कायदा, राज्य सेवा हमी अधिनियम आणि महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (सुधारणा) अधिनियम\nटंचाईच्या अनुषंगाने २०१२-२०१३ मध्ये प्रसिद्ध केलेले महत्त्वाचे शासन निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T10:02:02Z", "digest": "sha1:SY3DQYF24K3OGVIC6N27HRIST42SDQDW", "length": 6730, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेर शहरात दारु अड्ड्यावर छापा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगमनेर शहरात दारु अड्ड्यावर छापा\nसंगमनेर – शहरातील दारू अड्ड्यांवर पोलिसांनी शुक्रवारी धडक करवाई केली. या कारवाईत इंदिरानगर दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली असून 33 हजार 130 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nपोलीस निरीक्षक गोकुळ औताडे व पथकाने शुक्रवारी दुपारी 2 वाजता संगमनेर शहरातील नगरपालिका क्रीडा संकुलनच्या पाठीमागे वडार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंद पडलेल्या घराच्या आडोशाला भाऊसाहेब सदाशिव भागवत (रा. इंदीरानगर) यांच्याकडे 73 देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व यमा कंपनीची दुचाकी असा एकूण 33 हजार 130 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.\nया कारवाईत पोलीस निरीक्षक सी.आर. गावंडे, विजय पवार, बाळासाहेब आहिरे, सुभाष गोडसे, अमृत आढाव, आशिष कुंडलिक यांचा समावेश होता. पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिखिल विजय बेद यांची सचिवपदी निवड\nNext articleजिल्हास्तरी क्रीडा स्पर्धेत बाबुर्डी शाळेला मोठे यश\nगुवाहाटी येथील पान बाजार परिसरात ब्लास्ट, 4 लोक गंभीर जखमी\nपंतप्रधान मोदींना मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी\nउमेदवारांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती तीनवेळा प्रसिद्ध करणे अनिवार्य\nपुणे शहरात गुन्हेगारीचे 310 “हॉटस्पॉट’\nसंभाजी भिडेंवर सरकारची मेहेरनजर : दंगलीचे गुन्हे घेतले मागे\nप्रेयसीने विवाहास नकार दिल्याने प्रियकराने केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T09:38:54Z", "digest": "sha1:DJSKI4PEWFP2UCOTMEHBULPWMZXSXWJI", "length": 6596, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केन विल्यमसन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव केन स्टुवर्ट विल्यमसन\nजन्म ८ ऑगस्ट, १९९० (1990-08-08) (वय: २८)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक\nक.सा. पदार्पण ४ नोव्हेंबर २०१०: वि भारत\nशेवटचा क.सा. ४ नोव्हेंबर २०१०: वि भारत\nआं.ए.सा. पदार्पण १० ऑगस्ट २०१०: वि भारत\n२००७–सद्य नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट नाईट्स\nकसोटी प्र.श्रे. लि.अ. २०-२० सामने\nसामने १ २१ ३२ ७\nधावा १३१ १,५५९ १,०९० ७०\nफलंदाजीची सरासरी १३१.०० ४८.७१ ४९.५४ ११.६६\nशतके/अर्धशतके १/० ५/६ ४/६\nसर्वोच्च धावसंख्या १३१ १९२ १०८* ३०\nचेंडू ९६ २३८६ ९२५ ९०\nबळी १ ३१ १८ १\nगोलंदाजीची सरासरी ६७.०० ४३.५१ ३८.२७ ९०.००\nएका डावात ५ बळी १ १\nएका सामन्यात १० बळी ० ०\nसर्वोत्तम गोलंदाजी १/४९ ५/७५ ५/५१ १/२१\nझेल/यष्टीचीत २४/० १५/० ५/०\n२७ मार्च, इ.स. २०१०\nदुवा: (Cricinfo) (इंग्लिश मजकूर)\nन्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nन्यू झीलँड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n११ व्हेट्टोरी(ना.) •४२ ब्रॅन्डन(य.) •५२ बेनेट्ट •७० फ्रँकलिन •३१ गुप्टिल • हॉव •१५ नेथन •३७ मिल्स •२४ ओराम •७७ रायडर •३८ साउथी •५६ स्टायरिस •३ टेलर • २२ विल्यमसन • वूडकॉक •प्रशिक्षक: राईट\nइ.स. १९९० मधील जन्म\nइ.स. १९९० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n८ ऑगस्ट रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sawantwadi-garden-development-35666", "date_download": "2018-10-16T10:54:25Z", "digest": "sha1:RUQ2SLSGEYWTO7O4KZDVU6TLUG5I4TIQ", "length": 14416, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi garden development सावंतवाडीचे उद्यान कात टाकणार | eSakal", "raw_content": "\nसावंतवाडीचे उद्यान कात टाकणार\nशनिवार, 18 मार्च 2017\nनिधीची तरतूद - १ कोटी १७ लाखांची खेळणी बसविणार; अन्य सोयींसाठीही िनधी\nसावंतवाडी - पालिकेच्या जगन्नाथराव भोसले उद्यानातील खेळण्यांसाठी एक कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे, तर बांधकाम तसेच अन्य कामांसाठी साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.\nपालिकेच्या उद्यानातील खेळणी मोडलेली आहेत. याबाबत ‘सकाळ’ने ‘मोडक्‍या खेळण्यांचा चिमुकल्यांना घोर’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत नगरसेवक परिमल नाईक यांनी आज झालेल्या पालिका सभेत सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला.\nनिधीची तरतूद - १ कोटी १७ लाखांची खेळणी बसविणार; अन्य सोयींसाठीही िनधी\nसावंतवाडी - पालिकेच्या जगन्नाथराव भोसले उद्यानातील खेळण्यांसाठी एक कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे, तर बांधकाम तसेच अन्य कामांसाठी साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.\nपालिकेच्या उद्यानातील खेळणी मोडलेली आहेत. याबाबत ‘सकाळ’ने ‘मोडक्‍या खेळण्यांचा चिमुकल्यांना घोर’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत नगरसेवक परिमल नाईक यांनी आज झालेल्या पालिका सभेत सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला.\n‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीत पालिकेच्या उद्यानातील खेळण्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मांडले होते. सद्यःस्थिती लक्षात घेता अनेक खेळणी मोडक्‍या अवस्थेत आहेत. यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या लहान मुलांना अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक, तसेच सिंमेटचे रस्ते करण्यापेक्षा मुलांच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या खेळण्यांवर खर्च करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. येथील उद्यान जिल्ह्यातच नव्हे, तर कोकणातील आधुनिक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी योग्य त्या सेवा मुलांना देणे योग्यच आहे, असे त्यांनी सांगितले.\nयाला श्री. साळगावकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘चांदा ते बांदा या योजनेमधून उद्यानासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यात अंतर्गत रस्ते, बसण्याची जागा, पाणपोई आदी सुविधांचा समावेश आहे. सुमारे एक कोटी १७ लाख रुपयांची नव्याने खेळणी बसविण्यात येणार आहेत. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे.’’\nसिमेंटीकरण नको, खेळणी बसवा\nयाबाबत नगरसेवक श्री. नाईक म्हणाले, ‘‘मुलांच्या दृष्टीने उद्यानातील काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेसचे नगरसेवक आजही आग्रही असणार आहोत. उद्यानाचा विकास होणे आवश्‍यक आहे; परंतु यात जास्त सिमेंटीकरण करण्यापेक्षा खेळणी बसविण्यात यावीत, अशी आमची प्रमुख मागणी असणार आहे.’’\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_787.html", "date_download": "2018-10-16T10:25:26Z", "digest": "sha1:3MOIOI7456FGE3Y72NTTDBIX4NEB6VWY", "length": 12569, "nlines": 120, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ईव्हीएम मशिनची प्रथमस्तरीय तपासणी सुरु | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nईव्हीएम मशिनची प्रथमस्तरीय तपासणी सुरु\nसातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यासाठी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी ईव्हीएम मशिन प्राप्त झालेल्या असून मशिनची साठवणूक एमआयडीसी सातारा येथील गोदाम क्र.3 येथे करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बेंगलोर येथील बीईएल कंपनीतून तज्ञ इंजिनइर यांचे पथक सातारा येथे दाखल झालेले आहे. ईव्हीएमची प्रथम स्तरीय तपासणी 12 ऑक्टोबरपासून एमआयडीसी, सातारा येथील गोदाम क्र.3 तेथे तज्ञ इंजिनियर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. प्रथमस्तरीय तपासणी करत्यावेळी मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्ष यांचे अधिकृत प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.\nप्रथमस्तरीय तपासणीसाठी सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघातून 12 पथके गोदामामध्ये ईव्हीएम मशिनची प्रथमस्तरीय तपासणी करण्याकामी हजर राहून कामकाज सुरु केलेले आहे. प्रथम स्तरीय तपासणी करण्याकामी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. गोदामामध्ये प्रथमस्तरीय तपासणीचे कामकाजावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी पूनम मेहता यांचे संनियंत्रण राहणार आहे.\nभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमस्तरीय तपासणीचे काम गोदाम क्र.3 मध्ये सुरु असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच ईव्हीएम च्या प्रथमस्तरीय तपासणीचे काम संपेपर्यंत मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून शंकांचे निरसन करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balala-pavdarche-aani-gayiche-dudh-deatana", "date_download": "2018-10-16T11:08:36Z", "digest": "sha1:GVDP6YEOMIBEPGAGXCBBDTGBJHK64D7F", "length": 12394, "nlines": 249, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पावडरचे दूध आणि गायीचे दूध बाळाला देताना. . . - Tinystep", "raw_content": "\nपावडरचे दूध आणि गायीचे दूध बाळाला देताना. . .\nकाही मातांना अंगावरचे दूध पुरेसे येत नाही आणि बाळाचेही पोट त्यात पूर्ण भरत नाही. त्याचे पोषणच पूर्ण होत नाही. तेव्हा आईसमोर फॉर्मुला दुधाचा किंवा पावडर दुधाचा पर्याय असतो. पण काही मातांना नेमके पावडरचे दूध कसे बनवायचे ह्याविषयी गोंधळ असतो. काही माता गायीचे दूध द्यायला लागतात. आणि त्यांनाही ह्याबाबतीत जाऊन घ्यायचे असते. तेव्हा ह्या ब्लॉगमधून ह्या दोन्ही दुधाविषयी जाणून घेऊ.\n१) स्तनपानाचे दूध व्यतिरिक्त आईसमोर दोन दुधाचे प्रकार असतात. ) फॉर्मुला किंवा पावडरचे दूध ) फॉर्मुला किंवा पावडरचे दूध ) गायी, म्हशीचे दूध\nफॉर्मुला दूध हे गायीच्या आणि इतर दुधापासून बनवलेले असते. ते स्पेशली बाळाच्या प्रकृतीनुसारच बनवलेले असते. त्याला पचेल असेच ते बनवलेले असते.\n२) पावडरचे दूध बनवताना त्याचे प्रमाण योग्य असले पाहिजे जर खूप पाणी आणि कमी दूध तर बाळाचे पोषण होणार नाही. आणि काही माता खूप पावडर मिसळतात आणि बाळाला एकदम बद्धकोष्ठ किंवा पोटदुखी अशा तक्रारी सुरु होऊन जातात.\n३) दूध बनविताना अगोदर सर्व भांडी स्वच्छ गरम पाण्यात ठेवून उकळून घ्यावेत जेणेकरून बॅक्टरीया युक्त बाळाची भांडी राहणार नाहीत. आणि त्याचबरोबर बाटली (ह्याबाबत वेबसाईटवर ब्लॉग आहे तो पाहून घ्या) सुद्धा स्वच्छ धुवून घ्यावी तिलाही गरम पाण्यातून काढून घ्यावे.\n४) पावडरचे दूध बनविताना ३० मी.ली पाण्यात एक चमचा पावडर टाकावे. म्हणजे बाळाला इतर त्रास होणार नाही.\n५) पावडर घेताना बाळाच्या डॉक्टरांशी बोलून घ्या. आणि त्याची एक्सपायरी डेट नक्कीच बघा. ह्यात हलगर्जीपणा करू नका. दूध बनविण्याचे प्रमाण अनुभवी आईला विचारून घ्या.\nगायी व म्हशीचे दूध बनवण्यासाठी\n६) गायीच्या दुधात कमी फॅट असल्याने आणि ते पचायला हलके असल्याने बाळाला दिले जाते. त्यामुळे गायीचे दूध चांगले तापवून तुम्ही देऊ शकता.\n७) म्हशीचे दूध खूप स्निग्ध पदार्थ असल्यामुळे त्याला खूप तापवून त्यावरची साय काढून घ्यावी आणि ते दूध बाळाला देऊ शकता.\nआता ह्या दुधात थोडे पाण्याचे प्रमाण घालून ते दूध आईच्या दुधाच्या प्रथिनाइतके येऊन जाते.\nह्यात तुम्ही आणखी १००-१५० मी.ली दुधात १ चमचा साखर (५ ग्राम) साखर घालू शकता. हे दूध प्रत्येक वेळी ताजे बनवावे.\n८) ज्या बाळांना पावडर व गाय आणि आईच्या दुधाची ऍलर्जी असते त्यांना Lactose free म्हणजे सोयाबीनपासून बनवलेले पावडरचे दूध द्यावे लागते. पण ह्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.\n९) ह्या सर्व गोष्टी करताना एकदा अनुभवी आईला किंवा डॉक्टरांना विचारून घ्यावे कारण बाळाच्या प्रकृतीनुसार बदल होत असतात. आणि ह्यात काही गोंधळ वाटत असेल तर डॉक्टरांशी बोलून घेतलेले बरे असते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://gazalkar1.blogspot.com/2013/10/blog-post_5908.html", "date_download": "2018-10-16T10:23:37Z", "digest": "sha1:W4WKRR5JVUPOC6UMVO6QGKXIPOV3M5GJ", "length": 3995, "nlines": 62, "source_domain": "gazalkar1.blogspot.com", "title": "गझलकार सीमोल्लंघन १३ : तीन गझला_निशब्द देव", "raw_content": "\nसंपादक : श्रीकृष्ण राऊत\nतुझी आठवण भोवताली असावी;\nकिती वेदना भाग्यशाली असावी.\nअसा वासनाग्रस्त तू स्पर्श केला;\nकिती लाज अर्थास आली असावी.\nचितेवर कसा शेठ रडतोय त्याच्या;\nकदाचित उधारी बुडाली असावी.\nपुन्हा आठवण प्यायला बैसली,बघ;\nकुठे दूर उचकी निघाली असावी.\nमला माहिती मी गझलकार नाही;\nकशी काय अफवा, उडाली असावी.\nयाच गोष्टीचा मला आधार होतो;\nतू दिलेला घाव सल्लागार होतो.\nएवढे मजबूत चल नात्यास बनवू;\nचंद्र हो तू,मी तुझा अंधार होतो.\nएवढे तर जाणतो मी,वेळ येता;\nबाप आईच्या दुधाची धार होतो.\nगाडले शेतात का माझे कलेवर;\nकाय तेथे मी पुन्हा उगणार होतो\nना कधी येऊ दिले ओठावरी मज;\nमी तिच्यासाठी तिचा होकार होतो.\nएवढ्या साधेपणाने बोलते हो;\nप्राण हा जाईल माझा,वाटते हो.\nन्यायधीशा सारखा पाऊस हा,अन\nशेत फासा सारखे का वागते हो\nपाहतो फोटोत आईला जसे मी;\nहातची हातात भाकर राहते हो.\nज्या सफाईने कळीचे फूल होते;\nत्या सफाईने मला ती टाळते हो.\nएवढे सांभाळले मज वेदनेने;\nकी तिला आई म्हणावे वाटते हो.\nवाटले आली तशी जाईल देवा;\nभूक कोठे पाठ माझी सोडते हो.\nयेत जाते दाद जेंव्हा वेदनांची;\nछान लिहितो मी असे मज वाटते हो.\nPosted by गझलकार at ७:२३ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nShripad Joshi ८ ऑक्टोबर, २०१४ रोजी २:२६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/shrikant-daji-limaye-article-36661", "date_download": "2018-10-16T10:33:17Z", "digest": "sha1:XAFZM5RARAGDCH53HCNLFPXEUM4C7XUZ", "length": 18960, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shrikant Daji Limaye article हाक जलसंपदेच्या जतनाची | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्रीकांत दाजी लिमये\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nजलसंपदा ही ईश्‍वरदत्त असली, तरी तिचा फायदा घेताना तिच्या संरक्षणाची, व्यवस्थापनाची, तसेच तिच्यावर अवलंबून असलेल्या पर्यावरणाची जबाबदारी ही सरकार व जनता यांच्या सहकार्यातून पार पडायला हवी.\nदरवर्षी मार्च महिना हा जलसंपदेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. चौदाला ‘आंतरराष्ट्रीय नदी दिवस’ तर २२ला ‘आंतरराष्ट्रीय जल दिन.’ पण केवळ प्रतीकात्मकरीत्या हे दिन साजरे न करता कायमच नदी-ओढे-तलाव यांच्यामधील पाणी, तसेच भूजल या सर्वच जलसंपदेच्या संरक्षणाचा विचार करायला हवा..\nजलसंपदा ही ईश्‍वरदत्त असली, तरी तिचा फायदा घेताना तिच्या संरक्षणाची, व्यवस्थापनाची, तसेच तिच्यावर अवलंबून असलेल्या पर्यावरणाची जबाबदारी ही सरकार व जनता यांच्या सहकार्यातून पार पडायला हवी.\nदरवर्षी मार्च महिना हा जलसंपदेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. चौदाला ‘आंतरराष्ट्रीय नदी दिवस’ तर २२ला ‘आंतरराष्ट्रीय जल दिन.’ पण केवळ प्रतीकात्मकरीत्या हे दिन साजरे न करता कायमच नदी-ओढे-तलाव यांच्यामधील पाणी, तसेच भूजल या सर्वच जलसंपदेच्या संरक्षणाचा विचार करायला हवा..\nगेली बरीच वर्षे हे दिवस साजरे होतात; पण प्रत्यक्षात होणारे काम कमी प्रमाणात असते. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये समपातळी खणलेले चर, वनीकरण, बांध-बंदिस्ती, पाझर तलाव इत्यादींचे महत्त्व सर्वांना पटलेले आहे; पण लोकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय सरकारी योजना यशस्वी होत नाहीत. महाराष्ट्रात गावकऱ्यांच्या सहभागातून गावे दुष्काळमुक्त झाल्याची काही ठराविक उदाहरणे सोडली, तर इतर ठिकाणी निरुत्साह आहे. शेतीचे भवितव्य सरकारवर सोपवून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची वाट पाहणारी गावे पाहिली, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न कधी सुटणार, याची काळजी वाटते. आत्महत्यांइतकाच कर्जमाफीचा प्रश्‍नही पाण्याशी निगडित आहे. महाराष्ट्रात सुमारे ८० टक्के शेतजमीन कोरडवाहू आहे. पावसाने दगा दिला तर बियाण्यांसाठी घेतलेले कर्ज शेतकरी फेडू शकत नाहीत.‘जलयुक्त शिवार’ ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे. जमिनीच्या उताराप्रमाणे खालच्या अंगाला दहा मीटर लांब-रुंद असा चौरस खड्डा सुमारे २.५ ते ३.० मीटर खोल केला, तर शेतावर पडलेले पावसाचे वाहून जाणारे पाणी त्यात साठवता येते. त्यापैकी थोडे पाणी जमिनीत मुरून भूजलात भर घालते. एक हेक्‍टर शेतावर पडणाऱ्या पावसापैकी १२ ते १५ टक्के पाणी या खड्ड्यात साठवले गेले, तर खरिपाच्या पिकांना एखादं- दुसरे पाण्याचे आवर्तन मिळून पीक हाती लागू शकते. ग्रामपातळीवर कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अशी काही व्यवस्था निर्माण करणे ही आजची खरी गरज आहे. आधुनिक पद्धतीचे शेततळे हे खरिपाचे पीक वाचवण्यापेक्षा बारमाही बागायती पीक घेण्याच्या उद्देशाने केलेले असते. त्याचा आकार एकपंचविसांश हेक्‍टरपासून एक हेक्‍टर इतका मोठा असतो. जमिनीखालची सुमारे तीन मीटरची खोली व जमिनीवर चारही बाजूंनी केलेल्या बांधाला उंची मिळून अशा तळ्यांना सुमारे सहा-सात मीटर उंचीची जागा पाणी साठवायला मिळते. या शेततळ्यात पावसाच्या पाण्याचा साठा कमी असतो. मुख्यतः जवळच्या नदी-नाल्यातून वाहणारे पाणी पंपाने उपसून ते शेततळ्यात आणून सोडले जाते. साठलेले पाणी तळातून झिरपून जाऊ नये, म्हणून तळात प्लॅस्टिकचे आच्छादन व बाष्पीभवन होऊ नये, म्हणून पृष्ठभागावर केमिकलचा थर अशी साठवलेल्या पाण्याची बंदिस्ती केलेली असते. हे सर्व काम खर्चिक असल्याने पाण्याचा उपयोग मुख्यतः ठिबक सिंचन करून फळबागांसाठी होतो; पण पावसाळ्यात साठवलेले पाणी कमी पडेल असे वाटले किंवा फळबागेचे क्षेत्र वाढवायचे झाले, तर बोअरिंग करून त्याच्यामधून भूजलाचा उपसा करून पाण्याचा साठा वाढविला जातो. त्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशातील भूजलाची पातळी आणखी खाली जात आहे व त्याचा परिणाम बोअरिंगवर होत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शेततळ्यांत बोअरिंगच्या पाण्याचा साठा करण्यावर बंधने घालावी लागतील किंवा शेततळ्यांची संख्याही त्या गावच्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांबरोबर निगडित करावी लागेल.\nवाढत्या शहरीकरणामुळे पुढील पंचवीस वर्षांत शहरांचे प्रश्‍नही बिकट होणार आहेत. जुनी धरणे गाळाने भरून जात आहेत व नवीन धरणांसाठी चांगल्या जागा नाहीत. तसेच धरणे व कालव्यांतील पाण्याचे प्रदूषण वाढते आहे. त्यामुळे पाणी पिण्यायोग्य करण्याचा खर्च वाढत चालला आहे. मुख्य म्हणजे या क्षेत्रात खासगी भांडवल येत नाही आणि सरकारकडे भांडवलाची कमतरता आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जास्त पाणीपट्टी भरायची तयारी शहरवासीयांनी ठेवायला हवी, तरच या प्रश्‍नांची उकल होऊ शकेल.\nथोडक्‍यात जलसंपदा ही ईश्‍वरदत्त असली, तरी तिचा फायदा घेताना तिच्या संरक्षणाची, व्यवस्थापनाची, तसेच तिच्यावर अवलंबून असलेल्या पर्यावरणाची जबाबदारी ही सरकार व जनता यांच्या सहकार्यातून पार पडायला हवी.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-railway-gate-manjri-91653", "date_download": "2018-10-16T11:07:37Z", "digest": "sha1:CR46GGBN7W4UQLZ3EQJ6WKN3SJC4DXZQ", "length": 13072, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news railway gate in Manjri मांजरीत रेल्वेगेटवर वारंवार वाहतूक कोंडी | eSakal", "raw_content": "\nमांजरीत रेल्वेगेटवर वारंवार वाहतूक कोंडी\nबुधवार, 10 जानेवारी 2018\n​येथील उड्डाण पुलाच्या कामाला मंजुरी मिळून निविदाही झाली आहे. मात्र अद्याप कामास सुरुवात झालेली नाही. यापूर्वी तीन वेळा भूमीपूजन होऊनही पुलाचे काम झाले नाही, तशी परिस्थिती यावेळीही होणार नाही ना अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.\nमांजरी : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे फाटक क्रमांक तीन मध्ये वारंवार बिघाड होण्याचे तसेच वाहने धडकून फाटक तुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या सुमारास अशाच प्रकारामुळे फाटक बंद राहिल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.\nमांजरी बुद्रुक - वाघोली रस्त्यावर मांजरी बुद्रुक येथे रेल्वे गेट क्रमांक तीन आहे. सध्या या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. त्यातच नवीन बसविण्यात आलेल्या रेल्वे फाटक मध्ये वारंवार बिघाड होत आहेत. याशिवाय अवजड वाहने धडकून गेट तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी असेच गेट तुटल्याने कामावरून घरी परतणारे नोकरदार, शाळेतून घरी जाणारे विद्यार्थी आणि इतर सर्व वाहन चालक यांना वाहतूक कोंडीचा सामना करीत येथे काही तास अडकून पडावे लागले. रेल्वेगेटवर झालेल्या वाहतूक कोंडीच्या रांगा एक किलोमीटर अंतरापर्यंत गेल्या होत्या.काही मिनिटांसाठी गेट उघडल्यानंतर रेल्वे रुळावरच मोठी गर्दी झाली होती. त्यातच येणाऱ्या रेल्वेच्या आवाजाने नागरिक चांगलेच घाबरून गेले होते.\nयेथ रेल्वे फाटक तुटून वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार सारखा होत आहे. याशिवाय दररोजच्या रेल्वेच्या वाढलेल्या वारंवारितेमुळे गेट बंद राहत आहे. त्यामुळे येथील वाहतूक मंदावत चालली आहे.\nरेल्वे फाटकाची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी. येथे वाहतूक पोलीस नेमावेत तसेच फाटकाच्या दोन्ही बाजूला दुभाजक घालावेत अशी मागणी यावेळी कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी केली आहे.\nयेथील उड्डाण पुलाच्या कामाला मंजुरी मिळून निविदाही झाली आहे. मात्र अद्याप कामास सुरुवात झालेली नाही. यापूर्वी तीन वेळा भूमीपूजन होऊनही पुलाचे काम झाले नाही, तशी परिस्थिती यावेळीही होणार नाही ना अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nव्हर्जिनीटी टेस्टच्या प्रथेला विरोध करणाऱ्या तरुणीवर सामाजिक बहिष्कार\nपुणे : ऐश्वर्या भट तमाईचीकर या कंजारभाट समाजातील सामाजिक कार्यकर्तीवर काल सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. काल (ता.16) रात्री त्या ...\nप्रदूषण नियंत्रणासाठी ई-वाहने उपयुक्त\nपुणे - ‘‘शहरी अन्‌ ग्रामीण भागाची सांगड घातली, तर ‘मोबिलिटी’ खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल आणि त्यातून विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’’ असे प्रतिपादन...\nमुळा-मुठा सुधारचे काम लवकरच\nपिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मागणी येत असून, बस खरेदी व अन्य मार्गांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi05-07.htm", "date_download": "2018-10-16T09:46:14Z", "digest": "sha1:JNHOYZT5VGKXLO3OSMJZKJLA3CBES3XQ", "length": 33549, "nlines": 256, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - पञ्चमः स्कन्धः - सप्तमोऽध्यायः", "raw_content": "\nत्यक्त्वा तन्माहिषं रूपं बभूव मृगराडसौ ॥ १ ॥\nकृत्वा नादं महाघोरं विस्तार्य च महासटाम् \nपपात सुरसेनायां त्रासयन्नखदर्शनैः ॥ २ ॥\nगरुडञ्च नखाघातैः कृत्वा रुधिरविप्लुतम् \nजघान च भुजे विष्णुं नखाघातेन केसरी ॥ ३ ॥\nवासुदेवोऽपि तं दृष्ट्वा चक्रमुद्यम्य वेगवान् \nहन्तुकामो हरिः काममवापाशु क्रुधान्वितः ॥ ४ ॥\nतावत्सोऽतिबलः शृङ्गी शृङ्गाभ्यां न्यहनद्धरिम् ॥ ५ ॥\nवासुदेवो विषाणाभ्यां ताडितोरसि विह्वलः \nपलायनपरो वेगाज्जगाम भुवनं निजम् ॥ ६ ॥\nगतं दृष्ट्वा हरिं कामं शङ्करोऽपि भयान्वितः \nअवध्यं तं परं मत्वा ययौ कैलासपर्वतम् ॥ ७ ॥\nब्रह्मापि च निजं धाम त्वरितः प्रययौ भयात् \nमघवा वज्रमालम्ब्य तस्थावाजौ महाबलः ॥ ८ ॥\nवरुणः शक्तिमालम्ब्य धैर्यमालम्ब्य संस्थितः \nयमोऽपि दण्डमादाय यत्तः समरतत्परः ॥ ९ ॥\nततो यक्षाधिपः कामं बभूव रणतत्परः \nपावकः शक्तिमादाय तत्राभूद्युद्धमानसः ॥ १० ॥\nनक्षत्राधिपतिः सूर्यः समवेतौ स्थितावुभौ \nवीक्ष्य तं दानवश्रेष्ठं युद्धाय कृतनिश्चयौ ॥ ११ ॥\nएतस्मिन्नन्तरे क्रुद्धं दैत्यसैन्यं समभ्यगात् \nविसृजन्बाणजालानि क्रूराहिसदृशानि च ॥ १२ ॥\nकृत्वा हि माहिषं रूपं भूपतिः संस्थितस्तदा \nदेवदानवयोधानां निनादस्तुमुलोऽभवत् ॥ १३ ॥\nसंग्रामे सुमहाघोरे देवदानवसेनयोः ॥ १४ ॥\nशृङ्गाभ्यां पार्वताञ्छृङ्गांश्चिक्षेप च महाबलः \nजघान सुरसङ्घांश्च दानवो मदगर्वितः ॥ १५ ॥\nखुराघातैस्तथा देवान्पुच्छस्य भ्रमणेन च \nस जघान रुषाविष्टो महिषः परमाद्‌भुतः ॥ १६ ॥\nततो देवाः सगन्धर्वा भयमाजग्मुरुद्यताः \nमघवा महिषं दृष्ट्वा पलायनपरोऽभवत् ॥ १७ ॥\nसङ्गरं सम्परित्यज्य गते शक्रे शचीपतौ \nयमो धनाधिपः पाशी जग्मुः सर्वे भयातुराः ॥ १८ ॥\nमहिषोऽपि जयं मत्वा जगाम स्वगृहं ततः \nऐरावतं गजं प्राप्य त्यक्तमिन्द्रेण गच्छता ॥ १९ ॥\nतथोच्चैःश्रवसं भानोः कामधेनुं पयस्विनीम् \nस्वसैन्यसंवृतस्तूर्णं स्वर्गं गन्तुं मनो दधे ॥ २० ॥\nतरसा देवसदनं गत्वा स महिषासुरः \nजग्राह सुरराज्यं वै त्यक्तं देवैर्भयातुरैः ॥ २१ ॥\nइन्द्रासने तथा रम्ये दानवः समुपाविशत् \nदानवान्स्थापयामास देवानां स्थानकेषु सः ॥ २२ ॥\nएवं वर्षशतं पूर्णं कृत्वा युद्धं सुदारुणम् \nअवापैन्द्रपदं कामं दानवो मदगर्वितः ॥ २३ ॥\nनिर्जरा निर्गता नाकात्तेन सर्वेऽतिपीडिताः \nएवं बहूनि वर्षाणि बभ्रमुर्गिरिगह्वरे ॥ २४ ॥\nश्रान्ताः सर्वे तदा राजन् ब्रह्माणं शरणं ययुः \nप्रजापतिं जगन्नाथं रजोरूपं चतुर्मुखम् ॥ २५ ॥\nपद्मासनं वेदगर्भं सेवितं मुनिभिः स्वजैः \nमरीचिप्रमुखैः शान्तैर्वेदवेदाङ्गपारगैः ॥ २६ ॥\nतुष्टुवुर्भयभीतास्ते देवदेवं जगद्‌गुरुम् ॥ २७ ॥\nजन्माभिवीक्ष्य न दयां कुरुषे सुरान् यत् \nस्थानच्युतान् गिरिगुहाकृतसन्निवासान् ॥ २८ ॥\nन्दैत्यार्दितांश्च कृपणान् यदुपेक्षसेऽद्य ॥ २९ ॥\nअमरभुवनराज्यं तेन भुक्तं नितान्तं\nजलनिधिनिधिभूतां गामसौ सेवते ताम् ॥ ३० ॥\nकिं वा गृणीमः सुरकार्यमद्‌भुतं\nत्तस्मात्प्रभो ते प्रणताः स्म पादयोः ॥ ३१ ॥\nपीडां करोत्येव स दुष्टचेष्टित-\nस्त्रातासि देवेश विधेहि शं विभो ॥ ३२ ॥\nयामः प्रजेशं शरणं सुरेष्टं\nधातारमाद्यं परिमुच्य कं शिवम् ॥ ३३ ॥\nइति स्तुत्वा सुराः सर्वे प्रणेमुस्तं प्रजापतिम् \nबद्धाञ्जलिपुटाः सर्वे विषण्णवदना भृशम् ॥ ३४ ॥\nतांस्तथा पीडितान्दृष्ट्वा तदा लोकपितामहः \nउवाच श्लक्ष्णया वाचा सुखं सञ्जनयन्निव ॥ ३५ ॥\nकिं करोमि सुराः कामं दानवो वरदर्पितः \nस्त्रीवध्योऽसौ न पुंवध्यो विधेयं तत्र किं पुनः ॥ ३६ ॥\nव्रजामोऽद्य सुराः सर्वे कैलासं पर्वतोत्तमम् \nशङ्करं पुरतः कृत्वा सर्वकार्यविशारदम् ॥ ३७ ॥\nततो व्रजाम वैकुण्ठं यत्र देवो जनार्दनः \nमिलित्वा देवकार्यञ्च विमृशामो विशेषतः ॥ ३८ ॥\nइत्युक्त्वा हंसमारुह्य ब्रह्मा कार्यसमुच्चये \nदेवांश्च पृष्ठतः कृत्वा कैलासाभिमुखो ययौ ॥ ३९ ॥\nतावच्छिवोऽपि तरसा ज्ञात्वा ध्यानेन पद्मजम् \nआगच्छन्तं सुरैः सार्धं निर्गतः स्वगृहाद्‌बहिः ॥ ४० ॥\nदृष्ट्वा परस्परं तौ तु कृताभिवादनौ भृशम् \nप्रणतौ च सुरैः सर्वैः सन्तुष्टौ सम्बभूवतुः ॥ ४१ ॥\nआसनानि पृथग्दत्त्वा देवेभ्यो गिरिजापतिः \nउपविष्टेषु तेष्वेव निषसादासने स्वके ॥ ४२ ॥\nकृत्वा तु कुशलप्रश्नं ब्रह्माणं वृषभध्वजः \nपप्रच्छ कारणं देवान्कैलासागमने विभुः ॥ ४३ ॥\nकिमत्रागमनं ब्रह्मन् कृतं देवैः सवासवैः \nभवता च महाभाग ब्रूहि तत्कारणं किल ॥ ४४ ॥\nमहिषेण सुरेशान पीडिताः स्वर्निवासिनः \nभ्रमन्ति गिरिदुर्गेषु भयत्रस्ताः सवासवाः ॥ ४५ ॥\nपीडिता लोकपालाश्च त्वामद्य शरणं गताः ॥ ४६ ॥\nमया ते भवनं शम्भो प्रापिताः कार्यगौरवात् \nयद्युक्तं तद्विधत्स्वाद्य सुरकार्यं सुरेश्वर ॥ ४७ ॥\nत्वयि भारोऽस्ति सर्वेषां देवानां भूतभावन \nइति तद्वचनं श्रुत्वा शङ्करः प्रहसन्निव ॥ ४८ ॥\nवचनं श्लक्ष्णया वाचा प्रोवाच पद्मजं प्रति \nभवतैव कृतं कार्यं वरदानात्पुरा विभो ॥ ४९ ॥\nअनर्थदञ्च देवानां किं कर्तव्यमतः परम् \nईदृशो बलवाञ्छूरः सर्वदेवभयप्रदः ॥ ५० ॥\nका समर्था वरा नारी तं हन्तुं मददर्पितम् \nन मे भार्या न ते भार्या संग्रामं गन्तुमर्हति ॥ ५१ ॥\nगत्वैव ते महाभागे युयुधाते कथं पुनः \nइन्द्राणी च महाभागा न युद्धकुशलास्ति हि ॥ ५२ ॥\nकान्या हन्तुं समर्थास्ति तं पापं मददर्पितम् \nममेदं मतमद्यैव गत्वा देवं जनार्दनम् ॥ ५३ ॥\nस्तुत्वा तं देवकार्याय प्रेरयामः सुसत्वरम् \nसोऽतिबुद्धिमतां श्रेष्ठो विष्णुः सर्वार्थसाधने ॥ ५४ ॥\nमिलित्वा वासुदेवं वै कर्तव्यं कार्यचिन्तनम् \nप्रपञ्चेन च बुद्ध्या स संविधास्यति साधनम् ॥ ५५ ॥\nइति रुद्रवचः श्रुत्वा ब्रह्माद्याः सुरसत्तमाः \nउत्थितास्ते तथेत्युक्त्वा शिवेन सह सत्वराः ॥ ५६ ॥\nस्वकीयैर्वाहनैः सर्वे ययुविष्णपुरं प्रति \nमुदिताः शकुनान्दृष्ट्वा कार्यसिद्धिकराञ्छुभान्॥ ५७ ॥\nववुर्वाताः शुभाः शान्ताः सुगन्धाः शुभशंसिनः \nपक्षिणश्च शिवा वाचस्तत्रोचुः पथि सर्वशः ॥ ५८ ॥\nनिर्मलं चाभवद्व्योम दिशश्च विमलास्तथा \nगमने तत्र देवानां सर्वं शुभमिवाभवत् ॥ ५९ ॥\nसर्व असुर खिन्न होऊन गेले होते. ते पाहून महिषासुराने मनुष्यशरीर टाकून सिंहाचे रूप धारण केले. आपली आयाळ पिंजारून तो तीक्ष्ण नखांनी युक्त होऊन देवांवर धावून गेला. त्याने गरुडाला रक्तबंबाळ करून टाकले व विष्णूच्याही हातावर आपल्या नखांनी प्रहार केला ते पाहताच विष्णूने त्याचा वध करण्यासाठी चक्र उगारले. तो आपल्या चक्राने प्रहार करणार इतक्यात महिषासुराने आपल्या शिंगाने विष्णूवर प्रतिप्रहार केला. वक्षावरच शिंगाचा प्रहार झाल्यामळे विष्णु अत्यंत विव्हल झाले आणि ते वेगाने वैकुंठास निघून गेले. भगवान विष्णु निघून गेल्याचे पाहून शंकरही भीतीने गांगरले व महिषासुर अवध्य आहे असा विचार करून त्वरेने कैलास पर्वतावर निघून गेले. ब्रह्मदेवही स्वस्थानी गेला. आता रणांगणात फक्त इंद्र, वरुण, यम, कुबेर, अग्नी, चंद्र व सूर्य हे आपापली आयुधे घेऊन युद्धासाठी दक्ष होऊन रणांगणात उभे होते.\nइतक्यात भयंकर भुजंगाप्रमाणे असलेले बाण फेकीत महिषासुर क्रुद्ध झालेल्या दैत्यसैन्यासह तेथे आला. आपले महिषाचे रूप धारण करून तो युद्धप्रवृत्त झाला. पुनः एकदा देवदानवांमध्ये तुमुल युद्ध सुरू झाले. मेघनादाप्रमाणे एकमेकांवर आघात होऊ लागले. महाबलाढ्य महिषासुर आपल्या शिंगांनी पर्वतशिखरे उपटून देवांवर फेकू लागला. आपल्या तीक्ष्ण शिंगांनी तो देवांवर प्रहार करू लागला. त्याचप्रमाणे आपल्या खुरांचा व पुच्छाचा मारा करू लागला. त्यामुळे युद्धप्रवृत्त देव गंधर्वासहित भयभीत होऊन गेले. अखेर इंद्र तर महिषाला पाहून एकसारखा पळत सुटला.\nप्रत्यक्ष इंद्रच रणांगण सोडून गेल्याने इतर देवही भयभीत होऊन रण सोडून चालते झाले. तेव्हा आपला पूर्ण जय झाला असे समजून महिषासुर आनंदाने आपल्या घरी गेला. नंतर इंद्राने जाता जाता टाकून दिलेला ऐरावत, उच्चैश्रवा नावाचा घोडा, सूर्याची दूध देणारी कामधेनू ह्या दिव्य वस्तु महिषसुराला प्राप्त झाल्या. त्यापेक्षा अधिक दिव्य वस्तु प्राप्त करून घेण्यासाठी तो आपल्या सर्व सैन्यासह स्वर्गावर चाल करून गेला. देवांनी सोडलेले ते राज्य विनासायास महिषासुराला प्राप्त झाले.\nशंभर वर्षे दारुण युद्ध केल्यावरच महिषासुराला आता सर्व प्राप्त झाले होते. तो स्वतः इंद्राच्या सुंदर आसनावर बसला व इतर देवांच्या आसनावर त्याने दैत्यांची स्थापना केली. अशा प्रकारे त्याला शेवटी इंद्रपदाची प्राप्ती झाली.\nसर्व देव अगोदरच निघून गेले होते व त्यांनी निरनिराळ्या पर्वतांच्या गुहांचा आश्रय केला. सर्व देव त्रस्त होऊन ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मलोकी जाऊन तेथे असलेल्या प्रजाधिप, जगन्नाथ, रजोगुणरूप, चतुर्मुख, पद्यासन, वेदगर्भ, स्वतःपासून उत्पन्न झालेला, शांत आणि वेदवेदांगपारंगत अशा मरीची प्रभृती मुनींनी आणि किन्नर, सिद्ध, गंधर्व, चारण, उरग व पन्नग ह्मांनी सेवित असलेल्या त्या देवाधिदेव जगद्‌गुरु ब्रह्मदेवाचे ते भयभीत झालेले देव स्तवन करू लागले.\nदेव म्हणाले, \"हे विधात्या, हे कमलयोने, असुराधिपती महिषासुराने अत्यंत पीडा देऊन रणामध्ये जिंकल्यामुळे स्थान भ्रष्ट होऊन पर्वतांच्या गुहांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या आम्हा देवांना अवलोकन करून तू दया करीत नाहीस. हे दुःखनाशका, तुझ्या चरणकमलांची सेवा करीत असलेल्या ह्या देवांना दैत्याने पीडल्यामुळे आम्ही दीन झालो आहोत. तरीही तू आज आमची उपेक्षा करतोस. परंतु पुत्रांचे शेकडो\nअपराध पाहून पिता त्यांना अधिक दुःख देतो का सध्या महिष देवराज्याचा हवा तसा उपभोग घेत आहे. ऋषीमुनींनी दिलेले यज्ञाचे हवि तोच स्वीकारीत आहे. कल्पतरूंच्या पुष्पांचा तो आस्वाद घेत आहे. कामधेनूचेही तोच सेवन करीत आहे. हे सुरेश्वरा, यापेक्षा आम्ही अधिक काय सांगावे सध्या महिष देवराज्याचा हवा तसा उपभोग घेत आहे. ऋषीमुनींनी दिलेले यज्ञाचे हवि तोच स्वीकारीत आहे. कल्पतरूंच्या पुष्पांचा तो आस्वाद घेत आहे. कामधेनूचेही तोच सेवन करीत आहे. हे सुरेश्वरा, यापेक्षा आम्ही अधिक काय सांगावे अंतर्ज्ञानाच्या योगाने तू सर्व गोष्टी जाणत आहेस. तेव्हा हे देवा, आम्ही तुझ्या चरणी नम्र झालो आहोत. आम्ही देव कोठेही गेलो तरी तो पापबुद्धी महिष आम्हाला सर्वत्र पीडाच देत आहे. अशा वेळी तूच आमचा त्राता आहेस. म्हणून हे प्रभो, तूच आमचे कल्याण कर. सर्व शक्तिमान ब्रह्मदेवाला सोडून आम्ही दानवपीडित सुरांनी कोणाकडे आश्रय मागावा अंतर्ज्ञानाच्या योगाने तू सर्व गोष्टी जाणत आहेस. तेव्हा हे देवा, आम्ही तुझ्या चरणी नम्र झालो आहोत. आम्ही देव कोठेही गेलो तरी तो पापबुद्धी महिष आम्हाला सर्वत्र पीडाच देत आहे. अशा वेळी तूच आमचा त्राता आहेस. म्हणून हे प्रभो, तूच आमचे कल्याण कर. सर्व शक्तिमान ब्रह्मदेवाला सोडून आम्ही दानवपीडित सुरांनी कोणाकडे आश्रय मागावा \nह्याप्रमाणे ब्रह्मदेवाची स्तुती केल्यावर सर्व देवांनी हात जोडले त्याचे दुःख अवलोकन करून ब्रह्मदेव मधुर वाणीने म्हणाला, \"देवहो, माझाही नाइलाज आहे. वराने मत्त झालेल्या त्या महिषाला स्त्रीकडून मरण आहे. तेव्हा आपण कैलासावर जाऊन शंकराला बरोबर घेऊन भगवान विष्णूकडे जाऊ व तेथे गेल्यावर पुढील विचार ठरवू.\"\nसर्व देव कैलासावर येत असलेले पाहून महेश स्वस्थानापासून बाहेर आले व सर्व देवांचा प्रणाम स्वीकारून संतुष्ट झाले. नंतर सर्व देवांना योग्य आसने दिल्यावर शंकरही स्वस्थानी बसले. सर्वांना कुशल विचारल्यावर देवांना कैलासाकडे येण्याचे कारण विचारले. शिव म्हणाले, \"हे देवांनो, महाभाग्यशाली इंद्रासह आपण सर्वजण येथे का बरे आला हे मला सांगा.\"\nब्रह्मदेव म्हणाले, \"हे शंकरा, सर्व देव भयभीत होऊन सांप्रत गृहांमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्याचप्रमाणे महिषासुर व इतर दैत्य हेच हल्ली यज्ञभोक्ते झाले असून सर्व लोकपालांना फारच पीडा झाली आहे. म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोत. तरी हे महादेवा, कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन मी देवांना आपणाकडे आणले आहे. तेव्हा आपणाला योग्य वाटेल ते आपण करा. आता आम्हा सर्व देवांची भिस्त तुमच्यावरच आहे.\"\nहे भाषण श्रवण करून शंकर हर्षयुक्त वाणीने म्हणाले, \"हे ब्रह्मदेवा, आपणच वरदान दिल्याने हे कृत्य आज घडले. त्या अनर्थापुढे आपण काय करावे हा महिषासुर देवांपेक्षाही बलाढ्य व शूर आहे. तेव्हा अशा माजलेल्या दैत्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार हा महिषासुर देवांपेक्षाही बलाढ्य व शूर आहे. तेव्हा अशा माजलेल्या दैत्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार आपल्या दोघांच्याही भार्या प्रत्यक्ष समरभूमीवर जाऊ शकत नाहीत. इंद्राणीसुद्धा युद्धनिपुण नाही. तेव्हा त्या पापात्म्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार आपल्या दोघांच्याही भार्या प्रत्यक्ष समरभूमीवर जाऊ शकत नाहीत. इंद्राणीसुद्धा युद्धनिपुण नाही. तेव्हा त्या पापात्म्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार तेव्हा आता आपण भगवान विष्णूकडे जाऊ व त्याचे स्तवन करून त्यालाच त्या देवकार्यास प्रवृत्त करू. कारण तो अति बुद्धिमान असल्याने तोच यातून आपला निभाव लावील. तो सरळ मार्गाने अथवा कपट मार्गाने आपली सर्व इच्छा सिद्धीस नेईल.\"\nह्याप्रमाणे शंकराचे भाषण ऐकून सर्व सुरश्रेष्ठ शिवासह सत्वर तेथून निघाले. जाता जाता शुभशकुन होऊ लागल्याने ते सर्वजण आनंदित झाले होते. मार्गामध्ये सर्व बाजूंनी पक्षी मंगलकारक शब्द करू लागले. आकाश प्रसन्न झाले आणि दिशा निर्मल दिसू लागल्या. सारांश, देव वैकुंठास निघाले असता सर्वत्र सुचिन्हे दिसू लागली.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां पञ्चमस्कन्धे\nपराजितदेवतानां शङ्करशरणगमनवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/politics/india-today-power-list-2018-1924", "date_download": "2018-10-16T10:02:02Z", "digest": "sha1:QP3DZ3EVNCIKSBH5PGDK65FKSFJESQF2", "length": 4367, "nlines": 75, "source_domain": "www.bobhata.com", "title": "हे आहेत भारतातील १० शक्तिशाली राजकारणी...पाहा या लिस्ट मध्ये कोण कोण सामील आहे !!", "raw_content": "\nहे आहेत भारतातील १० शक्तिशाली राजकारणी...पाहा या लिस्ट मध्ये कोण कोण सामील आहे \nइंडिया टुडे या न्यूज चॅनेलने नुकतच त्यांची ‘पावर लिस्ट 2018’ जाहीर केली आहे. या लिस्ट मध्ये इंडिया टुडेने भारतातील १० सर्वात शक्तिशाली राजकारण्यांची यादी जाहीर केली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर ही लिस्ट महत्वाची ठरेल.\nमंडळी चला तर बघूयात ते १० राजकारणी आहेत तरी कोण \nवय - ६७ वर्ष\nपद - भारताचे पंतप्रधान\nपद - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष.\nपद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक\nपद - कांग्रेस अध्यक्ष\nपद - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री\nपद - रस्ता वाहतूक, राजमार्ग, जहाज व जलवाहतूक मंत्री.\nपद - भाजपचे राष्ट्रीय महासचिव.\n९. एन. चंद्राबाबू नायडू\nपद - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री.\n१०. हिमांता बिस्वा सरमा\nपद - आसामचे वित्त, स्वास्थ्य, शिक्षा आणि पर्यटन मंत्री.\nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/shankar/yogatara.htm", "date_download": "2018-10-16T10:21:20Z", "digest": "sha1:KA2LAPZJ74PIBPPRR756FERW3LAKWJP3", "length": 406785, "nlines": 453, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीमत् शंकराचार्यकृत् योगतारावली", "raw_content": "\nआपलें जीवन आनंदमय बनविण्याच्या दृष्टीनें योगतारावलि हें स्तोत्र अथवा प्रकरण फारच फार उपयुक्त आहे. या स्तोत्राची रचना करून आचार्यांनी खरोखर सामान्य मानवांवर फारच मोठे उपकार केलेले आहेत. व्युत्पन्न आणि बुद्धिमान् असलेले लोक प्रस्थानत्रय वाचतील, त्यावरील भाष्यें वाचतील, शास्त्रग्रंथ वाचतील आणि आत्मकल्याणाचा मार्ग शोधून काढतील, पण ज्यांना शास्त्रव्युत्पत्ति नाहीं असे सामान्य मानव आत्मकल्याणाचें यथार्थ मार्गदर्शन न झाल्यामुळें आत्मकल्याणाला मुकतील आणि हातीं आलेला बहुमोलाचा मानव देह आपण व्यर्थ दवडला असा पश्चात्ताप करण्याची त्यांच्यावर पाळी येईल. असा त्यांच्यावर प्रसंग येऊ नये म्हणून भगवत्पूज्यपाद आचार्य या योगतारावली स्तोत्रांत अज्ञ जनांना आत्मकल्याणाचें मोठ्या दयार्द्र बुद्धीने सक्रिय मार्गदर्शन करीत आहेत. भक्ति, ज्ञान, आणि वैराग्य ही सर्व आत्मकल्याणाची सामग्री खरी, पण ती वाटते तितकी सोपी नाहीं. शेकडों जन्माचे पूर्वपुण्य पदरी असेल तरच भक्तीचा लाभ होतो. ज्ञान मिळविणे ही काय सोपी गोष्ट आहे साधे व्यावहारिक ज्ञान देखील सहजासहजी मिळत नाहीं, मग पारमार्थिक ज्ञानाच्या दुर्मिळतेबद्दल काय सांगावे साधे व्यावहारिक ज्ञान देखील सहजासहजी मिळत नाहीं, मग पारमार्थिक ज्ञानाच्या दुर्मिळतेबद्दल काय सांगावे वैराग्य हें तर फारच दुर्लभ असते. वैराग्याच्या गोष्टी सोप्या, पण तें अंगीं बाणणे अत्यंत कठीण. वैराग्यामध्ये इंद्रियनिग्रहाला आणि मनोनिग्रहाला प्राधान्य असतें आणि नेमकी तीच गोष्ट अत्यंत अवघड असल्याचें आपल्या प्रतीतीस येईल. बड्या बड्या ज्ञान्यांची जेथें फटफजीति होतें तेथें सामान्य मानवांची कथा काय वैराग्य हें तर फारच दुर्लभ असते. वैराग्याच्या गोष्टी सोप्या, पण तें अंगीं बाणणे अत्यंत कठीण. वैराग्यामध्ये इंद्रियनिग्रहाला आणि मनोनिग्रहाला प्राधान्य असतें आणि नेमकी तीच गोष्ट अत्यंत अवघड असल्याचें आपल्या प्रतीतीस येईल. बड्या बड्या ज्ञान्यांची जेथें फटफजीति होतें तेथें सामान्य मानवांची कथा काय योगाभ्यासाचें खतपाणी घातल्याशिवाय भक्ति, ज्ञान आणि वैराग्य याची बीजे अंतःकरणांत चांगली रुजत नाहींत. भक्ति, ज्ञान, वैराग्य आणि योग या चार पायांच्या चौरंगावर विराजमान झालेला जीवात्माच निजानंदाचा अनुभव घेऊं शकतो. तात्पर्य, भक्ति, ज्ञान आणि वैराग्य यांच्या जोडीला योग हा अत्यंत आवश्यक आहे यांत संशयच नाही.\nयावर कोणी विचारील कीं, नित्यनिरतिशय आनंदाच्या प्राप्तीकरितां आवश्यक असलेल्या चतुर्विध सामग्रीपैकीं भक्ति, ज्ञान आणि वैराग्य ही साधने जर दुर्लभ आहेत, तर योग तरी कोठें सुलभ आहे योगाभ्यासांतही कष्ट आहेतच. यावर उत्तर असें कीं, खरें आहे. योगाभ्यासही कष्टसाध्य आहे ही गोष्ट खरी आहे, पण तो अभ्यासानें सुलभ आहे यांत संशय नाहीं. योगाभ्यास ही आहे या भावनेने त्याची उपेक्षा करण्यापेक्षा तो हळूहळू अभ्यासिला तर कोणालाही सिद्ध करून घेता येईल इतका तो सोपा आहे. मात्र हळूहळू नित्यनियमानें योगाचा अभ्यास केला पाहिजे. \" केल्याने होत आहे रे आधीं केलेंच पाहिजे योगाभ्यासांतही कष्ट आहेतच. यावर उत्तर असें कीं, खरें आहे. योगाभ्यासही कष्टसाध्य आहे ही गोष्ट खरी आहे, पण तो अभ्यासानें सुलभ आहे यांत संशय नाहीं. योगाभ्यास ही आहे या भावनेने त्याची उपेक्षा करण्यापेक्षा तो हळूहळू अभ्यासिला तर कोणालाही सिद्ध करून घेता येईल इतका तो सोपा आहे. मात्र हळूहळू नित्यनियमानें योगाचा अभ्यास केला पाहिजे. \" केल्याने होत आहे रे आधीं केलेंच पाहिजे यत्न तो देव जाणावा अंतरीं धरितां बरें ॥ \" ही समर्थांची उक्ति लक्षांत ठेवून प्रत्येकानें योगाचा अभ्यास अवश्य करावा इतका तो लौकिक दृष्टीनें व पारमार्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.\nआपल्याला सुख - नित्य सुख पाहिजे आहे ना आपल्याला समाधान पाहिजे आहे ना आपल्याला समाधान पाहिजे आहे ना तर मग आपलें मन शांत होणें अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मन शांत नाहीं तोपर्यंत आनंद कसा लाभेल तर मग आपलें मन शांत होणें अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मन शांत नाहीं तोपर्यंत आनंद कसा लाभेल मनाच्या शांतीसाठी ब्रह्मात्मैक्यभावना होणें आवश्यक आहे. \"सर्वं खल्विद ब्रह्म, ब्रह्मैवाहमस्मि, अहं ब्रह्मैवाऽस्मि, हंसः सोऽहम्, शिवोऽहम्\" या भावनेला ब्रह्मात्मैक्यभावना असें म्हणतात. बुद्धि निर्मळ असल्याशिवाय ही भावना बुद्धीत खऱ्या अर्थाने ठसत नाहीं. अर्थज्ञानावांचून शब्द हा निरर्थकच असतो. याच अप्रिप्रायानें व्याकरण- महाभाष्यकार देखील \"एकः शब्दः सम्यग्ज्ञातः सुप्रयुक्तः स्वर्ग लोके कामधु‌ग्‌भवति \" या वाक्यानें अर्थज्ञानपूर्वक शब्दप्रयोगाचेच महत्त्व प्रतिपादन करीत आहेत. अर्थज्ञानाबरोबरच क्रियानुष्ठानही ओघानेंच आलें पाहिजे.\" क्रियेवीण शब्दज्ञान मनाच्या शांतीसाठी ब्रह्मात्मैक्यभावना होणें आवश्यक आहे. \"सर्वं खल्विद ब्रह्म, ब्रह्मैवाहमस्मि, अहं ब्रह्मैवाऽस्मि, हंसः सोऽहम्, शिवोऽहम्\" या भावनेला ब्रह्मात्मैक्यभावना असें म्हणतात. बुद्धि निर्मळ असल्याशिवाय ही भावना बुद्धीत खऱ्या अर्थाने ठसत नाहीं. अर्थज्ञानावांचून शब्द हा निरर्थकच असतो. याच अप्रिप्रायानें व्याकरण- महाभाष्यकार देखील \"एकः शब्दः सम्यग्ज्ञातः सुप्रयुक्तः स्वर्ग लोके कामधु‌ग्‌भवति \" या वाक्यानें अर्थज्ञानपूर्वक शब्दप्रयोगाचेच महत्त्व प्रतिपादन करीत आहेत. अर्थज्ञानाबरोबरच क्रियानुष्ठानही ओघानेंच आलें पाहिजे.\" क्रियेवीण शब्दज्ञान तेंचि श्वानाचे वमन\" हा ही समर्थांचा इशारा विसरून भागणार नाही. \"जनीं हीत पंडीत सांडीत गेले, अहंतागुणें ब्रह्मराक्षेस झाले\" असा हा भावनाविरही केवल पांडित्याचा दुष्परिणाम अटळ अंसतो. श्रीतुकाराम महाराजांनीं देखील \"नाश केला शब्दज्ञानें\" या वचनाने केवल शब्दज्ञानाची निरर्थकता दर्शविलेलीच आहे. तात्पर्य, ब्रह्मात्मैक्यभावना ही खऱ्या अर्थाने बुद्धींत प्रति बिंबित होणें आवश्यक आहे. त्यासाठीं बुद्धि निर्मळ होणे आवश्यक आहे. बुद्धि निर्मल होण्यासाठी योगाभ्यासाची आवश्यकता आहे. याच अभिमायानें गीतेंतही श्रीकृष्णप्रभूनी \"नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना तेंचि श्वानाचे वमन\" हा ही समर्थांचा इशारा विसरून भागणार नाही. \"जनीं हीत पंडीत सांडीत गेले, अहंतागुणें ब्रह्मराक्षेस झाले\" असा हा भावनाविरही केवल पांडित्याचा दुष्परिणाम अटळ अंसतो. श्रीतुकाराम महाराजांनीं देखील \"नाश केला शब्दज्ञानें\" या वचनाने केवल शब्दज्ञानाची निरर्थकता दर्शविलेलीच आहे. तात्पर्य, ब्रह्मात्मैक्यभावना ही खऱ्या अर्थाने बुद्धींत प्रति बिंबित होणें आवश्यक आहे. त्यासाठीं बुद्धि निर्मळ होणे आवश्यक आहे. बुद्धि निर्मल होण्यासाठी योगाभ्यासाची आवश्यकता आहे. याच अभिमायानें गीतेंतही श्रीकृष्णप्रभूनी \"नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना नचाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् नचाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् \" ( गी. २-६६) असा आपला अभिप्राय व्यक्त केलेला आहे. याच अभिप्रायानें आचार्यांनी देखील साधकाचे ज्ञान, भक्ति आणि वैराग्य यांना योगाभ्यासाचे अधिष्ठान लाभावे म्हणून या योगतारावलीत योगप्रक्रियेचें दिग्दर्शन केले आहे.\nयोगतारावलीचा मुख्य विषय नादानुसंधान आहे. मन एकाग्र झाल्याशिवाय खऱ्या आनंदाचा अनुभव येत नाहीं. मनाला एकाग्र करण्याकरितां नादानुसंधान हेंच एक उत्कृष्ट. साधन आहे. तें इतर सर्व साधनांपेक्षां अत्यंत श्रेष्ठ आहे. आचार्यांनी स्वतः अनुभवाने ही गोष्ट पडताळून पाहिलेली आहे. योगतारावली आचार्यांच्या स्वानुभवाचा विषय आहे. आचार्य येथें केवळ शास्त्रार्थाचा विचार करीत नाहींत, तर शास्त्रामध्ये सांगितलेला सिद्धान्त आणि त्या सिद्धान्ताचा साक्षात्कार करून घेण्याची साधने यांचा कार्यकारण भाव योगतारावलींत निर्दिष्ट केलेल्या पद्धतीने ते स्वतः चोखाळून पहात आहेत आणि आपल्याला आलेला अनुभव आपल्याप्रमाणे इतरांना घेता यावा, या अनुभवानें प्राप्त होणारी शांति, समाधान आणि अनिर्वचनीय असा नित्यनिरतिशय आनंद आपल्याप्रमाणें इतरांनाही लुटता यावा याच हेतूनें आचार्यांनी या योगतारावलीच्या रूपाने स्वात्मानुभवाचे बोलच लिहून ठेवलेले आहेत.\nयावर कोणी असें विचारील कीं, \" तमेव विदित्वा अतिमृत्युमेति\" \" ज्ञानादेवतु कैवल्यम्\" इत्यादि वचनांवरून ज्ञानानेच मानव सर्व संसारबंधनांतून मुक्त होतो व ज्ञानानेच कैवल्यसुखाचा अनुभव घेऊं शकतो ही गोष्ट सिद्ध होत आहे, त्याला योगाभ्यासाची जोड कशाला पाहिजे खरें आहे. सांसारिक बंधने व दुःखे ही अज्ञान मुलक असल्यामुळें अज्ञानाचा निरास झाल्याशिवाय सांसारिक बंधनांचा निरास होणार नाहीं. सांसारिक बंधने निरस्त झाल्याशिवाय सर्व दुःखांतून सुटका होणार नाहीं व ती झाल्याशिवाय खऱ्या सुखाचा अनुभवही मिळणार नाहीं. अज्ञानाचा निरास ज्ञानानेच होत असल्यामुळें ज्ञान हेंच मोक्षसुखाचें अंतिम साधन होय यांत संशय नाहीं. तथापि केवळ ज्ञानाने अज्ञानाचा निरास होत नसतो ही गोष्ट लक्षांत घ्यावी. ज्या ज्ञानाने अज्ञानाचा निरास व्हावयाचा असतो तें ज्ञान निःसंदिग्ध असावें लागतें, तें ज्ञान दृढ असावें लागतें. ज्ञानाला निःसंदिग्धता आणि दृढता प्राप्त होण्याकरितांच योगाभ्यासाची आवश्यकता आहे. भोजनाने क्षुधानिवृत्ति होते हा कार्यकारणभाव कळल्याने क्षुधा निवृत्त होत नसते. क्षुधानिवृत्तीसाठी प्रयत्नाने पाकनिष्पत्ति करून भोजन करावे लागतें. प्रकाशाने अंधकाराचा नाश होत असतो एवढे कळाल्यानें अंधकार नाहींसा होत नाहीं. तो नाहीसा करण्याकरितां प्रयत्नाने प्रकाश निर्माण करावा लागतो. त्याचप्रमाणे अज्ञानाचा निरास करणारें आत्मज्ञान हें केवळ शब्दज्ञानाने प्राप्त होत नाहीं. त्याच्या प्राप्तीकरितां कांहीं प्रक्रियेची - अभ्यासाची आवश्यकता आहे. त्याच प्रक्रियेला अथवा अभ्यासाला योग असें म्हणतात. या योगाची जोड असल्याशिवाय खऱ्या अर्थाने ज्ञानाचा लाभ होत नाहीं.\nज्ञानी होण्याकरितां योगी होणें हे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाला योगाची जोड नसेल तर तें ज्ञान योगसाधनेच्या अभावीं संदिग्ध आणि शिथिल असल्यामुळें मोक्ष प्राप्त करून देण्याला समर्थ असूं शकत नाहीं. योगाभ्यासालाही पण आत्मज्ञानाची जोड असल्याशिवाय तो योगाभ्यास मोक्षसुखाला कारणीभूत होऊं शकत नाहीं. \" योगहीनं कथे ज्ञानं मोक्षदं भवति ध्रुवम् योगो ही ज्ञानहीनस्तु न क्षमो मोक्षकर्मणि ॥\" \" तस्माज्ज्ञानं च योगं च मुमुक्षुर्दृढमग्यसेत् योगो ही ज्ञानहीनस्तु न क्षमो मोक्षकर्मणि ॥\" \" तस्माज्ज्ञानं च योगं च मुमुक्षुर्दृढमग्यसेत्\" असें योगतत्त्वोपनिषदांत सांगितलेले आहे.\nशास्त्रपचीति, गुरुप्रचीति व आत्मप्रचीति या तिन्ही प्रचीतींच्या त्रिवेणी संगमावर येऊन पोहोचल्याशिवाय खऱ्या आनंदांत - आत्मानंदांत अवगाहन केल्याचे समाधान लाभणार नाही. शास्त्रांत सांगितलेळीं प्रमेये आगोदर धुंडाळावीत, तीं गुरूंच्या अनुभवाने पडताळावीत आणि नंतर स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या अनुभवापर्यंत पोहोचावे. उसाची लागवड कशी करावी तो कसा वाढवावा उसाच्या रसाची खडीसाखर कशी करावी या सर्व विषयांचे अगोदर वाचन करावे लागतें. ते विषय ऐकावे लागतात. ती सर्व कृति प्रत्यक्ष पहावी लागते व नंतर स्वतः ती करावी लागते. याप्रमाणे खडीसाखर बनवून ती स्वतः चाखण्यांत जें समाधान आहे तें अनिर्वचनीय आहे. हिमालययाची वर्णने वाचावीत, ऐकावींत आणि स्वतः पायी तीर्थयात्रा करून हिमालयाच्या भव्य स्वरूपाचे दर्शन घ्यावे. त्यांतच खरा आनंद आहे. तीच स्थिति स्वानुभवाने आत्मानंदाचा साक्षात्कार करून घेण्यांत असते.\nयोग हा ज्ञानदीप उज्ज्वल करण्याचें एक उत्कृष्ट साधन आहे. काष्ठांत असलेला अग्नि काष्ठांचे मंथन अथवा घर्षण केल्याशिवाय प्रकट होत नाहीं. त्याचप्रमाणे योगाभ्यासावांचून बुद्धीमध्ये ज्ञानदीपही प्रज्वलित होणार नाहीं. \" यथाग्निर्दारुमध्यस्थो नोत्तिष्ठेन्मथनं विना विना चाम्यासयोगेन ज्ञानदीपस्तथा नहि ॥\" हें वचन योगकुंडल्युपनिषदांतील असल्यामुळें यांतील अभ्यासयोग शब्दाचा अर्थ योगाभ्यास असाच करणें उचित आहे. स्वभावतःच चंचल असलेलें मन योगाभ्यासाशिवाय निश्चल होऊं शकणार नाही. मन आत्मस्वरूपीं निश्चल - स्थिर - अर्थात् एकाग्र झाल्याशिवाय आत्मस्वरूपाचा साक्षात्कारही होणार नाहीं. याच अभिप्रायानें \" विदान्मनो धारयेताप्रमत्तः\" शहाण्या माणसाने अत्यंत सावधपणानें योगाभ्यासानें मनाची धारणा म्हणजे एकाग्रता संपादन करावी असा श्वेताश्वतरोपनिषदानें आत्मतत्त्वाचे विवेचन करतां करतां योगाभ्यासाचा मोठा मार्मिक इशारा देऊन ठेवलेला आहे.\nअध्यात्मज्ञानाला जशी योगाभ्यासाची बैठक आवश्यक आहे त्याचप्रमाणे योगाभ्यासालाही अध्यात्मज्ञानाचा आधार आवश्यक आहे. योगाभ्यासाला अध्यात्मज्ञानाचें साहचर्य नसेल तर तो अध्यात्मज्ञानविरहित योगाभ्यास हा एक सर्कशीतला खेळच ठरेल. पक्कान्न उत्तम आहे, पण त्याला साखर नाहीं खिचडी उत्तम आहे, पण तिला मीठ नाही. त्याचप्रमाणे योगाभ्यास उत्तम आहे पण त्याच्या जोडीला अध्यात्मज्ञान नसेल तर तो योगाभ्यास साखर नसलेल्या पकान्नाप्रमाणें अथवा मीठ नसलेल्या खिचडीप्रमाणे अगदीं निरस ठरेल.\nयोगाभ्यासाच्या जोडीला अध्यात्मज्ञान नसेल तर त्या योगाभ्यासाला योग हें नांवच देता येणार नाहीं. आत्मसाक्षात्काराची अपेक्षा अंतःकरणांत ठेवून ती पूर्ण करण्याकरिता जे प्रयत्न केले जातात, त्या प्रयत्नांनीं मनाची जी एक विशिष्ट अवस्था संपादिली जाते, मनाला अंतर्मुख करून परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जें स्थिर केले जातें त्या स्थितीलाच योग असें म्हणतात. अशी अग्निपुराणांत योगाची व्याख्या केलेली आहे. \" आत्मप्रयत्नसापेक्षा विशिष्टा याः मनोगतिः तस्या ब्रह्मणि संयोगो योग इत्यभिधीयते ॥ \" यद्यपि \" योगश्चित्तवृत्तिनिरोधः \" चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. अशी पतंजलीनी योगाची व्याख्या केलेली आहे. तथापि त्यांनाही चित्त आत्मप्रवण असणें हें अभिप्रेत आहेच. व्यवहारदशेत चित्त हें निर्विषय कधींच असूं शकत नाहीं अशा स्थितींत त्याचा निरोध करणें म्हणजेच चित्ताला इतर विषयांपासून परावृत्त करून परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणें हें ओघानेच आलें. यालाच योग असें म्हणतात. तात्पर्य योगाच्या जोडीला अध्यात्मविचार आणि अध्यात्मविचारांच्या जोडीला योगाभ्यास हा असलाच पाहिजे.\nयोग म्हटलें कीं, सर्वसामान्य लोकांना हा विषय आपला नव्हे असें वाटतें. घरदार सर्व कांहीं सोडून गिरिकंदरांत अथवा निर्जन अरण्यांत किंवा नदीच्या कांठीं झोपडी बांधून एकांतांत रहाणाऱ्या लोकांनीच योगाभ्यास करावा अशी सर्वसाधारण लोकांची समजूत असते. पण ती सर्वस्वी खरी नव्हे. जीवांना दुःखांतून सोडविणे हें योगाचे ध्येय. अर्थात् ज्यांना ज्यांना आपण दुःखांतून मुक्त व्हावें अशी इच्छा असेल ते सर्व योगाभ्यासाचे अधिकारी आहेत. स्त्रीपुरुष बालवृद्ध, तरुण आणि प्रौढ, दरिद्री आणि श्रीमंत, अशिक्षित आणि विद्वान् हे सर्वच योगाभ्यासांचे अधिकारी आहेत. योगाभ्यासाला जातपात कांही आड येत नाहीं.\nआचार्यांनी या प्रकरणाला योगतारावली हें नांव दिलेले असल्यामुळें या प्रकरणाचा विषय योग आहे ही गोष्ट निर्विवाद होय. आचार्यांच्या योगतारावलींतला योग हा राजयोग आहे. याच अभिप्रायाने योगतारावलीच्या १४, १५ आणि १६ या तिन्ही श्लोकांत राजयोग या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. \" राजासौ गच्छति इत्युक्ते सपरिवारस्य राज्ञो गमनं प्रतीयते\" राजेसाहेबांची स्वारी चालली आहे असे म्हटलें कीं राजेसाहेबांच्या बरोबर त्यांचा लवाजमाही असल्याचें लक्षांत येतें. त्याचप्रमाणे राजयोगाचा उल्लेख केल्याबरोबर राजयोगाचीं अंगें व उपांगे ही ही विवक्षित असतातच हें निराळें सांगणे नको. याच अभिप्रायाने आम्ही योगतारावलीच्या आधारे राजयोगाचे वर्णन करतांना राजयोगाच्या अंगांचें व उपांगांचेंही अत्यंत संक्षेपाने विवेचन करण्याचें योजिले आहे. आपआपल्या परिस्थितीप्रमाणे ज्यांना ज्यांना जेवढे शक्य असेल त्यांनीं तेवढा अभ्यास अवश्य करावा. सर्व परिस्थिति अनुकूल नसली तरी उद्विग्न अथवा उदास न होतां यथाशक्ति कांहीं न कांहीं तरी योगाभ्यास अवश्य करावा. हा अभ्यास वायां जाणार नाहीं. याने आरोग्य लाभेल, आयुष्य वाढेल, मन प्रसन्न आणि शांत राहील. शेवटीं नित्य आणि निरतिशय आनंदाचा साक्षात्कार होऊन आपण पूर्ण सुखी व्हाल.\nइतर स्तोत्रांप्रमाणेच आचार्यांनी योगतारावलीचीही रचना अत्यंत सुंदर, प्रसन्न आणि गोड शब्दांनी केलेली आहे. इतर स्तोत्रांप्रमाणेच हे प्रकरणही नित्य पाठांत ठेवावे अशी याची योग्यता आहे. नक्षत्रे ज्याप्रमाणें आकाशांत प्रकाशत असतात आणि मार्गदर्शनही करीत असतात त्याचप्रमाणे योगाच्या व आत्मज्ञानाच्या क्षेत्रांत हे श्लोक मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. योगमार्गातील ही नक्षत्रपंक्तिच असल्यामुळें या प्रकरणाला योगतारावली असें अन्वर्थ नांव दिले आहे. अभिजित नक्षत्रासह नक्षत्रे अद्वावीस आहेत. योगतारावळींतील चेकांची सरुयाही पण अठ्ठावीसच आहे. एकोणतिसाव्या श्लोकामध्य योगाभ्यासपूर्वक अध्यात्मविचारांनीं आत्मतत्त्वाचा साक्षात्कार झाला म्हणजे आत्मा हा विभु म्हणजे विश्वव्यापी असून तो निरंजन अर्थात् देहादि उपाधीच्या गुणदोषांपासून सर्वस्वी अलिप्त आहे ही गोष्ट बुद्धीला पटते व तो योगी ज्ञानी होऊन जीवन्मुक्त अवस्थेंत विराजमान होतो. असा योगाभ्यासाचा व ज्ञानाचा महिमा वर्णन केलेला आहे. योगतारावलीतील आरंभापासून सत्तावीसपर्यंतचे श्लोक इंद्रवजा आणि उपेंद्रवला वृत्तांतले आहेत. अठ्ठाविसाव्या श्लोकाचा छंद वसंततिलका आहे. त्याचप्रमाणे एकोणतिसावा श्लोक मालिनी वृत्तांतला आहे. आतां आपण प्रत्यक्ष योगतारावलीचा विचार करूं.\nसंसार-हालाइल-मोह-शान्त्यै ॥ १ ॥\nस्वात्मसुखाचा साक्षात्कार ज्यांनीं दाखवून दिला, जे संसाररूपी हालाहल विषाने प्राप्त होणाऱ्या मूच्छेचा निरास करण्याकरितां अज्ञजनांना जडीबुटी देऊन विष उतरविणाऱ्या विषवैद्यांचे कार्य करीत आहेत, त्या श्रीगुरूंच्या चरणारविंदांना मी नमस्कार करीत आहे. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अर्थ आहे. सत्तावीस-अठ्ठावीस श्लोकांचे योगतारावली प्रकरण दिसण्यांत अतिशय लहान आहे, पण साधकाला इष्टफल प्राप्त करून घेण्याचा मार्ग दाखविण्यांत तें अतिशय महाच आहे यांत शंकाच नाही. त्याचें हें महत्त्व लक्षांत घेऊनच आचार्यांनी या प्रकरणाच्या आरंभी पहिल्या श्लोकाने मंगलाचरण केलेले आहे. संकल्पित कार्य निर्विघ्नपणें परिसमाप्त व्हावें हा मंगलाचरणाचा उद्देश असतो. याच उद्देशाने विद्वान् तत्त्ववेत्ते आपल्या ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करीत असतात. कांहीं विद्वान् मनांतल्या मनांतच इष्ट देवतेचे स्मरण करून ग्रंथाला आरंभ करतात, तर कांहीं विद्वान श्लोकाच्या रूपाने अथवा वाक्याच्या रूपानेंही मंगलाचरण करीत असतात. त्यांत आपल्याप्रमाणे इतरांनींही मंगलाचरणपूर्वकच कोणत्याही सत्कार्याला आरंभ करावा असें सुचविण्याचा त्यांचा हेतू गर्भित असतोच. मंगलाचरणाने भगवत्कृपेनें संभाव्य विघ्नेंही दूर होत असतात.\nया प्रकरणाच्या मंगलाचरणांत आचार्य आपल्या गुरूंच्याच चरणारविंदीं वंदन करीत आहेत. आयुष्याला योग्य ते वळण लावून आयुष्याची सफलता प्राप्त करून देणे आणि जीवाला पूर्ण समाधान व शांति प्राप्त करून देणे, जीवाला पूर्ण सुखी करणें हें थोर कार्य गुरूंकडूनच होत असल्यामुळें गुरूंबद्दल जितकी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी ती थोडीच होईल.\nसाधु, संत, महात्मे, ऋषि, मुनि, तत्त्ववेत्ते त्याचप्रमाणे पुराणें, उपनिषदे आणि वेद हे सर्वच गुरूंचा महिमा मुक्तकंठाने गात आहेत. कबिरांनीं गुरु आणि गोविंद म्हणजे परमात्मा हे दोघेही आपल्यापुढे उभे असतांना परमेश्वरापेक्षां गुरूंनाच धन्यवाद दिलेले आहेत. \" गुरु गोविंद दोऊ खडे काके लागौं पाय बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय ॥\" भागवतकारांनीं तर गुरूंना कर्णधार मानले आहे. आचार्यांना तर साऱ्या त्रिभुवनांत सद्‌गुरूंना कोणाची उपमा द्यावी हे सुचलेच नाहीं. \" दृष्टान्तो नेच दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्‌गुरोर्ज्ञानदातुः\" असें त्यांनीं शतश्लोकींत स्पष्टच म्हटले आहे. छांदोग्योपनिषदाच्या सहाव्या अध्यायांतही \" आचार्यवन् पुरुषोवेद्\" सद्‌गुरूंनी मार्गदर्शन केल्याशिवाय आत्मकल्याणाचा ठेवा हातीं लागणार नाहीं. ज्यांना सद्‌गुरु भेटेल त्यांनाच आत्मकल्याणाचा मार्ग दिसेल असा आपला अभिप्राय स्पष्टच दिलेला आहे.\n\" यस्य देवे पराभक्तिः यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ॥\" ज्याची ईश्वराच्या ठिकाणी दृढभक्ति आहे, पराकोटीचें प्रेम आहे, जसे ईश्वराच्या ठिकाणी तसेच ते गुरूंच्या ठिकाणीही पण आहे, त्यालाच नामरूपात्मक, विश्वप्रपंचाचे अनित्यत्व, देहाचे, धनाचे व वैभवाचे अशाश्वतत्व तसेंच पुत्र, मित्र, कलत्र, आप्त, बांधव आणि शत्रु यांच्यासंबंधांचें क्षणिकत्व हे कळेल. त्याचप्रमाणे आत्म्याचे अजरत्व, निर्विकारत्व, निराकारत्व, निरंजनत्व, निर्गुणत्व तसेच सच्चिदांदरूपत्व हे सर्व कांहीं कळू शकेल. हा सर्व गुरूंचा महिमा लक्षांत घेऊनच \" गुरुभक्ति सदा कुर्यात् श्रेयसे भूयसे नरः तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ॥\" ज्याची ईश्वराच्या ठिकाणी दृढभक्ति आहे, पराकोटीचें प्रेम आहे, जसे ईश्वराच्या ठिकाणी तसेच ते गुरूंच्या ठिकाणीही पण आहे, त्यालाच नामरूपात्मक, विश्वप्रपंचाचे अनित्यत्व, देहाचे, धनाचे व वैभवाचे अशाश्वतत्व तसेंच पुत्र, मित्र, कलत्र, आप्त, बांधव आणि शत्रु यांच्यासंबंधांचें क्षणिकत्व हे कळेल. त्याचप्रमाणे आत्म्याचे अजरत्व, निर्विकारत्व, निराकारत्व, निरंजनत्व, निर्गुणत्व तसेच सच्चिदांदरूपत्व हे सर्व कांहीं कळू शकेल. हा सर्व गुरूंचा महिमा लक्षांत घेऊनच \" गुरुभक्ति सदा कुर्यात् श्रेयसे भूयसे नरः गुरुरेव हरिः साक्षान्नाबयमित्यब्रवीच्छ्रुतिः \" असा वेदांचा आदेश आहे. हा सर्व अभिप्राय लक्षांत घेऊन आम्हीही \" गुरुर्बह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव हरिः साक्षान्नाबयमित्यब्रवीच्छ्रुतिः \" असा वेदांचा आदेश आहे. हा सर्व अभिप्राय लक्षांत घेऊन आम्हीही \" गुरुर्बह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥\" या शब्दानी श्रीगुरुंच्या चरणी वंदन करीत आहो.\n\"संदर्शितस्वात्मसुखावबोधे\" स्वात्मसुखाच्या साक्षात्काराचा मार्ग गुरूंनीच दाखविलेला असतो. \"गृणाति उपदिशति इति गुरुः\" जे आत्मकल्याणाचा अचूक मार्ग दाखवितात, त्यांनाच गुरु असें म्हणतात. \"गीर्यते स्तुयते इति गुरुः\" अशी गुरुशब्दाची दुसरी व्युत्पत्ति आहे. वेदशास्त्रे देखील ज्यांचा महिमा गातात त्यांना गुरु असें म्हणतात. \"गिरति अज्ञानं इति गुरुः\" अशी ही एक गुरु शब्दाची व्युत्पत्ति आहे. जे शिष्याचें अज्ञान गिळून टाकतात अर्थात निरस्त करतात त्यांना गुरु असें म्हणतात. याप्रमाणे अज्ञानाचा निरास आणि आत्मज्ञानाचा प्रकाश गुरूंच्याच कृपेने प्राप्त होत असल्यामुळें त्यांचे अज्ञ जीवांवर फार मोठे उपकार असतात. यावर कोणी असें विचारील कीं, परमार्थमार्गात गुरूंची काय आवश्यकता आहे शास्त्रे वाचावीत, संतांचे ग्रंथ वाचावेत, म्हणजे अज्ञानाचा निरास होईल, आत्मज्ञानाचा प्रकाश मिळेल. त्याला गुरु कशाला पाहिजे शास्त्रे वाचावीत, संतांचे ग्रंथ वाचावेत, म्हणजे अज्ञानाचा निरास होईल, आत्मज्ञानाचा प्रकाश मिळेल. त्याला गुरु कशाला पाहिजे भोळ्याभाबड्या लोकांनी गुरूंचे स्तोम माजविले आणि धूर्त लबाड लोकांनी गुरु या नात्यानें लोकांना फसविले तेव्हां परमार्थाच्या मार्गात कोणीही गुरु करूं नये. पण ही शंका बरोबर नाहीं. चोर लुबाडतात म्हणून कोणी धन मिळवावयाचे सोडले आहे का भोळ्याभाबड्या लोकांनी गुरूंचे स्तोम माजविले आणि धूर्त लबाड लोकांनी गुरु या नात्यानें लोकांना फसविले तेव्हां परमार्थाच्या मार्गात कोणीही गुरु करूं नये. पण ही शंका बरोबर नाहीं. चोर लुबाडतात म्हणून कोणी धन मिळवावयाचे सोडले आहे का वैरी अथवा गुंड घरे जाळतात म्हणून घर बांधावयाचे कोणी सोडले आहे का वैरी अथवा गुंड घरे जाळतात म्हणून घर बांधावयाचे कोणी सोडले आहे का नाहीं. मग धूर्त लोक गुरूंचें सोंग घेऊन फसवितात म्हणून सद्‌गुरुकडून आत्मसुखाच्या साक्षात्काराचा मार्ग समजावून घेणे कां सोडावे नाहीं. मग धूर्त लोक गुरूंचें सोंग घेऊन फसवितात म्हणून सद्‌गुरुकडून आत्मसुखाच्या साक्षात्काराचा मार्ग समजावून घेणे कां सोडावे एऽक रे एऽक, दोऽन रे दोन हें शिकण्याकरितां गुरु लागतो. नवीन गांवीं अपेक्षित असलेलें ठिकाण शोधून काढण्याकरितां गुरु लागतो, तर मग आत्मसुखाच्या साक्षात्काराचा मार्ग शोधण्यासाठी गुरु कां नको एऽक रे एऽक, दोऽन रे दोन हें शिकण्याकरितां गुरु लागतो. नवीन गांवीं अपेक्षित असलेलें ठिकाण शोधून काढण्याकरितां गुरु लागतो, तर मग आत्मसुखाच्या साक्षात्काराचा मार्ग शोधण्यासाठी गुरु कां नको तो आपल्या बुद्धीने कळेल असें जर कोणी म्हणेल तर ती कल्पना चुकीची आहे. कठोपनिषदामध्ये यमाने नचिकेताला स्पष्टच सांगितलें आहे कीं, बाबा रे तो आपल्या बुद्धीने कळेल असें जर कोणी म्हणेल तर ती कल्पना चुकीची आहे. कठोपनिषदामध्ये यमाने नचिकेताला स्पष्टच सांगितलें आहे कीं, बाबा रे तूं माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून सांगतो, आत्मसाक्षात्काराचा लाभ हा केवळ तर्काने होणार नाहीं. तो केवळ ग्रंथ वाचून होणार नाहीं. अनुभवी तज्ज्ञ गुरूने सांगितलें तरच तो सुलभ रीतीनें होऊं शकेल. अभ्यास क्रमातील एखाद्या विषयाच्या पुस्तकांची गर्दी असली आणि गाईडही असलें तरी देखील तो विषय तज्ज्ञाच्या मुखातून ऐकल्या शिवाय उलगडत नाहीं. मग आत्मसाक्षात्कारीविषयीं काय सांगावे तूं माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून सांगतो, आत्मसाक्षात्काराचा लाभ हा केवळ तर्काने होणार नाहीं. तो केवळ ग्रंथ वाचून होणार नाहीं. अनुभवी तज्ज्ञ गुरूने सांगितलें तरच तो सुलभ रीतीनें होऊं शकेल. अभ्यास क्रमातील एखाद्या विषयाच्या पुस्तकांची गर्दी असली आणि गाईडही असलें तरी देखील तो विषय तज्ज्ञाच्या मुखातून ऐकल्या शिवाय उलगडत नाहीं. मग आत्मसाक्षात्कारीविषयीं काय सांगावे पोहणें शिकावयास गुरु लागतो. उत्तम गायन शिकावयास गुरु लागतो. मलखांबावरील उड्या व कुस्तीतील डावपेच शिकावयास गुरु लागतो. माका, ब्राह्मी गुळवेल इत्यादि वनस्पतींचे ज्ञान करून घेण्यास गुरु लागतो तर मग अध्यात्मज्ञानालाही गुरु लागेल यांत नवल काय पोहणें शिकावयास गुरु लागतो. उत्तम गायन शिकावयास गुरु लागतो. मलखांबावरील उड्या व कुस्तीतील डावपेच शिकावयास गुरु लागतो. माका, ब्राह्मी गुळवेल इत्यादि वनस्पतींचे ज्ञान करून घेण्यास गुरु लागतो तर मग अध्यात्मज्ञानालाही गुरु लागेल यांत नवल काय ज्वर आला म्हणजे मनुष्य वैद्याकडे धाव घेतो. सर्पदंश झाला म्हणजे मांत्रिकाकडे धाव घेतो त्याचप्रमाणे संसारतापानें पोळलेला मानव योग्य अधिकारी गुरूंकडे धावला तर त्यांत वावगें काय आहे ज्वर आला म्हणजे मनुष्य वैद्याकडे धाव घेतो. सर्पदंश झाला म्हणजे मांत्रिकाकडे धाव घेतो त्याचप्रमाणे संसारतापानें पोळलेला मानव योग्य अधिकारी गुरूंकडे धावला तर त्यांत वावगें काय आहे याच अभिप्रायाने आचार्य या लोकाच्या उत्तरर्धात गुरूचे महत्त्व वर्णन करीत आहेत.\n\"संसारहालाहलमोहशान्त्यै जनस्य ये जाङ्‍गलिकायमाने भवतः\" संसाररूपी हालाहल विषाने प्राप्त झालेल्या मुर्च्छेच्या शांतीकरितां जे अज्ञजनांना विषवैद्याप्रमाणे उपयोगाला येतात, अशा त्या गुरूंच्या चरणारविंदांना मी नमस्कार करतो; असा पहिल्या चरणाशी संबंध जोडून अर्थ लावावा. \"संसरति अनेन इति ससारः\" अशी संसार शब्दाची व्युत्पत्ति आहे. ज्याच्यामुळे जी व हा पुनः पुन्हा जन्म घेतो, मरतो, या दुःखदायक मृत्युलोकांत भटकतो त्याला संसार असें म्हणतात. अज्ञान अथवा अज्ञानजन्य वासना याच जन्म, मृत्यु आणि दुःख या सर्वांना कारण असल्यामुळें अज्ञान किंवा अज्ञानजन्य वासना हाच संसार शब्दाचा अर्थ झाला. अथवा \"संसरति अस्मिन् इति संसारः\" या व्युत्पत्तीप्रमाणे विचार केल्यास संसार या शब्दाचा अर्थ मृत्युलोक असाही होतो. अदृष्टाच्या अधीन होऊन जेथे वरचेवर जन्म घ्यावा लागतो व मरावे लागतें त्या मृत्युलोकाला संसार असें म्हणतात. \"पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जनी जठरे शयनम् ॥\" असें हें संसारचक्राचे रहाटगाडगे सारखे चालू असतें.\nसंसार हा अत्यंत कष्टप्रद आहे असें शास्त्रे सांगतात. संतमहात्मे त्याल अनुमोदन देतात. आपल्या अनुभवानेही या सिद्धांताला पुष्टिच मिळते. या संसाराला कोणी गहन अरण्याची उपमा देतात, तर कोणी त्याला दुस्तर सागर म्हणतात. आचार्यानीं ऐतरेयोपनिषदाच्या द्वितीय खंडांत या संसारसागराचे मोठे रसभरीत पण यथार्थ स्वरूपाचें व र्णन केले आहें. \"अस्मिन् संसारार्णवे अविद्या-काम-कर्म-प्रभव-दुःखोदके, अनन्ते अपारे, निरालम्बे, विषयेन्द्रिय-जनित- सुख-लव-लक्षण-विश्रामे, पञ्चेन्द्रियार्थ-तृणमासरुत-विक्षोभोत्थितानर्थ-शत-महोर्मौ, महारौरवाद्यनेक-निरयगत-हाहेत्यादि -कूजिताक्रोशनोद्भूत-महारवे, सत्य-आर्जव-दान- दया-अहिंसा शम-दम-ध्रुत्यादि- आत्मगुण-पाथेय-पूर्ण ज्ञानोडुपे, सत्सङ्‍ग-सर्वत्यागमार्गे मोक्ष-तीरे, अग्न्यादयो देवताः पतितवत्यः\" अग्निवरुण, कुबेर, इंद्र इत्यादि मोठे मोठे देव देखील या संसारसागरात गटांगळ्या खात आहेत. अज्ञानमूलक संकल्प आणि संकल्पमूलक बरींवाईट कर्म यांच्यापासून प्राप्त होणारी दुःखें हेच या संसारसागरांतील अथांग जल होय. अनेक प्रकारच्या दुर्धरव्याधि, जरा आणि मृत्यु, हे या संसारसागरांतील महाभयंकर जलचर आहेत. हा संसारसागर अनादि अनंत आणि अपार आहे. यांत सांपडलेल्या जीवांना कशाचाही आधार नाहीं. स्त्री-पुत्र, वित्तवैभव इत्यादि विषयांपासून होणारे क्षणिक सुख हाच या संसारसागरांतील विसावा वाटतो. विसावा कसला तो आभास मात्र आहे. शब्दस्पर्शादि पंचज्ञानेंद्रियांच्या अनुकूल विषयांबद्दल असलेली अनावर तृष्णा हेंच कोणी वादळ-तुफान वारा, या तुफान वाऱ्यामुळे या संसारसागरावर शेकडों अनर्थांच्या प्रचंड लाटा उसळत आहेत. महारौरवादि अनेक यातनांमध्यें खितपत पडलेल्या लोकांचे हाहाकार कण्हणें आणि आक्रोश हीच या संसारसागराची सतत गर्जना चालू असते. काहो आभास मात्र आहे. शब्दस्पर्शादि पंचज्ञानेंद्रियांच्या अनुकूल विषयांबद्दल असलेली अनावर तृष्णा हेंच कोणी वादळ-तुफान वारा, या तुफान वाऱ्यामुळे या संसारसागरावर शेकडों अनर्थांच्या प्रचंड लाटा उसळत आहेत. महारौरवादि अनेक यातनांमध्यें खितपत पडलेल्या लोकांचे हाहाकार कण्हणें आणि आक्रोश हीच या संसारसागराची सतत गर्जना चालू असते. काहो अशा या भयंकर संसारसागराला तरून जाण्याला कांहीं साधन आहे का अशा या भयंकर संसारसागराला तरून जाण्याला कांहीं साधन आहे का कांहीं मार्ग आहे का कांहीं मार्ग आहे का आणि या सागराचे पैल तीर तरी कोणतें आणि या सागराचे पैल तीर तरी कोणतें यावर उत्तर देतात - सत्य, आर्जव, दान, दया, अहिंसा, शम, दम, धृति इत्यादि आत्मगुण; गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या आरंभी सांगितलेली दैवी संपत्ति अथवा योगाभ्यासांतील प्राथमिक अंग म्हणून सांगितलेलें यमनियम इत्यादि शिधासामग्रीनें पूर्ण भरलेलें ज्ञानरूपी जहाज हेंच या संसारसागराला तरून जाण्याचें उत्कृष्ट साधन होय. सत्संग आणि सर्वत्याग अर्थात् कर्मफळांची निरपेक्षता हाच या संसारसागराला तरून जाण्याचा मार्ग होय. तसेच मोक्ष अर्थात सर्व-दुःख-विनिर्मुक्ति हेंच या संसारसागराचे पैल तीर आहे. असा आहे हा संसारसागर.\nआचार्यांनी प्रकृतस्थलीं संसाराला हालाहल म्हटलेले आहे. हालाहल हें एक महाभयंकर विष आहे. यालाच कालकूट असें म्हणतात. समुद्रमंथनाच्या वेळीं पहिल्या प्रथम हें निर्माण झालें तेव्हां त्रैलोक्याची त्रेधा उडाली आदिगुरु भगवान् शंकर यांनीच त्रैलोक्याला या संकटांतून सोडविलें. प्रकृतस्थलीं सामान्य अज्ञजन हे या संसाररूपी हालाहल विषाच्या बाधेने मूर्च्छित झालेले आहेत. त्यांची विषबाधा दूर होणें आवश्यक आहे. विषबाधा दूर करणाऱ्याला जांगलिक असें म्हणतात. जंगलांतील जडीबुटींचें त्याला चांगले ज्ञान असतें. जडीबुटींच्या साहाय्याने विषबाधेवर उपचार करण्यांत तो निपुण असतो. प्रकृतस्थलीं जांगलिकाचे - विषवैद्याचें काम सद्‌गुरूच करूं शकतात. त्यांच्याशिवाय या संसारविषाची बाधा दूर करण्याला दुसरें कोण समर्थ आहे आदिगुरु भगवान् शंकर यांनीच त्रैलोक्याला या संकटांतून सोडविलें. प्रकृतस्थलीं सामान्य अज्ञजन हे या संसाररूपी हालाहल विषाच्या बाधेने मूर्च्छित झालेले आहेत. त्यांची विषबाधा दूर होणें आवश्यक आहे. विषबाधा दूर करणाऱ्याला जांगलिक असें म्हणतात. जंगलांतील जडीबुटींचें त्याला चांगले ज्ञान असतें. जडीबुटींच्या साहाय्याने विषबाधेवर उपचार करण्यांत तो निपुण असतो. प्रकृतस्थलीं जांगलिकाचे - विषवैद्याचें काम सद्‌गुरूच करूं शकतात. त्यांच्याशिवाय या संसारविषाची बाधा दूर करण्याला दुसरें कोण समर्थ आहे अशा या गुरूंच्या चरणारविंदीं आचार्य म्हणतात, मी नमस्कार करतो.\nमन्याहे मान्यतमं लयानाम् ॥ २ ॥\nपहिल्या श्लोकांत गुरुवंदनरूप मंगलचरण केल्यानंतर आतां या दुसऱ्या श्लोकांत लयाचे अर्थात् चित्ताच्या पूर्ण एकाग्रतेचे परमात्मस्वरूपीं चित्ताने समरस होऊन राहण्याचे स्वतः अनुभवलेले असे सर्वोत्कृष्ट साधन निर्दिष्ट करीत आहेत. \"सदाशिवोक्तानि सपादलक्षलयावधानानि लोके वसन्ति, (परं) लयानां मध्ये नादानुसन्धानसमाधिं एकं मान्यतमं मन्यामहे \" शंकरांनी मनाचा लय करून घेण्याची सव्वा लाख साधने सांगितलेली आहेत. त्या सर्व साधनांनी प्राप्त होणाऱ्या समाधीपेक्षां नादानुसंधानाने प्राप्त होणारी समाधि हीच आम्हांला अत्यंत मान्य आहे असें आम्ही समजतो. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अर्थ आहे. लय लागला, लय लागला असे आपण नेहमी म्हणतो, पण लय म्हणजे काय याचा आपण विचार केलेला नसतो. सामान्यपणे आपलें चित्त एखाद्या विषयामध्ये तल्लीन झाले, एकाग्र झालें म्हणजे लय लागला असे आपण समजतो. यावरून चित्ताची एकाग्रता म्हणजे लय असा प्रकृतस्थलीं लय शब्दाचा अर्थ आहे. वस्तुतः कोणत्या तरी विषयांत चित्ताने एकाग्र होणें हा खरा लय नव्हे. बगळाही एकाग्रतेने ध्यान करित असतो, पण त्याच्या एकाग्रतेला कोणी लय म्हणणार नाहीं. कारण त्याच्या ध्यानाचा विषय मासा असतो. कामिनी आणि कांचन हा विषय डोळ्यांपुढें ठेवून कित्येक लोक तन्मय होतात, पण त्यांच्या या तन्मयतेला लय म्हणतां येणार नाहीं. \"लयो विषयविस्मृतिः\" असें लयाचे लक्षण हठयोगप्रदीपिकेंत केलेले आहे तें अत्यंत समर्पक आहे. कोणत्याही विषयाचें चित्तांत स्मरण न होणें, कोणत्याही विषयाकडे चित्ताने न जाणें अथवा कोणतीही वृत्ति चित्तांत निर्माण न होणें यालाच खरा लय म्हणतात. विषयांची स्मृति ही वासनागूलक असते. मनातील वासना जागृत झाल्या कीं विषयांची आठवण होत असते. याकरिता चित्ताचा लय असा व्हावयास पाहिजे कीं, पुन्हा चित्तामध्ये विषयवासनांची उत्पत्ति होतां कामा नये. ह्यालाच लय असें म्हणतात. तात्पर्य, \"अपुनर्वासनोत्थानालयो विषयविस्मृतिः\" हेंच लयाचे यथार्थ लक्षण होय. यालाच समाधि असें दुसरें नांव आहे. ही समाधि दोन प्रकारची असते. एक सबीज समाधि व दुसरी निर्बीज समाधि. सबीज समाधीलाच संप्रज्ञात समाधि असें म्हणतात, तर निर्बीज समाधीला असंप्रज्ञात समाधि असें म्हणतात. यांना सविकल्प समाधि व निर्विकल्प समाधि अशींही नांवे आहेत.\nनिर्विकल्प समाधि ही ध्येयभूत असल्यामुळें ती फलस्वरूप आहे तर सविकल्प समाधि ही निर्विकल्प समाधीचे अगदीं जवळचें अंग होय, म्हणून ती साधनस्वरूप आहे. सविकल्प समाधीमध्यें इतर सर्व विषय मनांतून गेलेले असले तरी मी इष्ट देवतेचे ध्यान करीत आहें, ही वृत्ति मनांत डोकावीत असतेच त्यामुळें ध्याता, ध्यान आणि ध्येय या वृत्तींचा सविकल्प समाधीमध्ये निरास झालेला नसतो. या अवस्थेंत मन सर्वस्वी वृत्तिशून्य होत नाहीं म्हणूनच या अवस्थेला संप्रज्ञात समाधि असें योग शास्त्रांत नांव दिलेले आहे. ज्या वेळेला मनांतून याही वृत्ति मावळतात, कोणतीही वृत्ति मनांत उदयाला येत नाहीं त्या वेळेला त्या समाधीस निर्विकल्प समाधि असें म्हटलें जातें. त्याच समाधीला शास्त्रकारांनी असंप्रज्ञात समाधि अथवा निर्वीज समाधि असें नांव दिले आहे. \"तस्यापि निरोधे सर्वनिरोधान्निर्बीजः समाधिः\" असे पतंजलींनीं या समाधीचे वर्णन केले आहे. या अवस्थेंत जीव हा स्वस्वरूपी विराजमान होऊन रहात असतो. अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेत असतो. फार काय सांगावें तो आनंदरूपच होतो. हाच अभिप्राय \" तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम्\" या सूत्रांत पतंजलींनी स्पष्ट केलेला आहे. ही अवस्था प्राप्त होणें हाच खरा लय होय.\nअव उपसर्गपूर्वक धा धातूचा अर्थ मन लावणे, लक्ष देणें असा आहे. या धातूपासूनच अवधान शब्द निष्पन्न झालेला आहे. अवधान म्हणजे चित्ताची एकाग्रता. चित्ताची एकाग्रता साधण्याची जी साधने आहेत त्यांनाही अवधान असेंच म्हणतात. अवधानामध्ये ध्यानाचा उत्कर्ष असतो. ध्यानाच्या उत्कर्षांतूनच समाधिअवस्थेचा लाभ होत असतो. अवधान याच्या उलट अर्थानें अनवधान अथवा व्यवधान हे शब्द उपयोगांत आणले जातात. अनवधान याच अर्थाने संस्कृतमध्ये, प्रमाद हा शब्द आहे. अमरकोषांत \"प्रमादोऽनवधानता\" असा पर्याय दिलेला आहे. गैरसावध असणें किंवा चुकीच्या मार्गाने प्रवृत्त होणें याला प्रमाद असें म्हणतात. ज्या वेळेला जे करावयास पाहिजे तें न करणें आणि जें करावयास नको आहे तें करीत बसणे हें प्रमादाचें स्वरूप आहे. \"अनवधानतायाः अभावः अवधानम्\" असले प्रमाद होऊं न देणें हेंच अवधानाचे लक्षण होय. सर्व प्रकारच्या सांसारिक दुःखांची निवृत्ति परमेश्वराच्या कृपेनेच होऊं शकते. \"अज्ञान मूलक सांसारिक दुःखांचा निरास हा तत्त्वज्ञानानेच होतो.\" ही गोष्ट खरी असली तरी तें तत्त्वज्ञान ईश्वरकृपेशिवाय प्राप्त होणार नाहीं. ईश्वर परम दयाळू आणि पूर्ण समर्थ आहे. तो सच्चिदानंद रूप आहे. त्याचें आपण सतत चिंतन केलें पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही वृत्ति चित्तांत निर्माण होतां कामा नये. अशा रीतीनें ईशचितनांत तन्मय होणें, तन्मय होण्याचा प्रयत्न करणें हेंच प्रकृतस्थलीं \"अवधान\" या शब्दाने अभिप्रेत आहे.\nचित्ताची तन्मयता घडवून आणण्याची जी जी सामग्री असेल किंवा जी साधने असतील त्या सर्वांना \"अवधान\" असेंच म्हणतात. \"अन्न हें जीवन आहे\" असें आपण म्हणतो. जीवन शब्दाचा तत्त्वतः जगणे हा अर्थ आहे, पण असे असूनही जगण्याचे साधन असलेल्या अन्नालाही जीवन हा शब्द लावला जातोच. त्याचप्रमाणें अवधान शब्दाचा अर्थ लय अथवा चित्ताची एकाग्रता असा असूनही प्रकृतस्थली लयाच्या साधनांना उद्देशून अवधान शब्द योजलेला आहे. अशीं अवधाने अर्थात् चित्ताच्या एकाग्रतेची साधने असंख्य आहेत. तीं सर्व साधने आदिनाथ भगवान शंकर यांनी वर्णन करून सांगितलेली आहेत. ते अखिल विश्वाचे गुरु आहेत. विश्वाच्या कल्याणासाठी जें जें आवश्यक तें सर्व त्यांनीं उपदेशिलेलें आहे. मनाचा लय घडवून आणण्याला अत्यंत उपयुक्त असलेल्या या योगविद्येचेही तेच गुरु आहेत. नाथ म्हणजे स्वामी - संरक्षण करणारा. जीवाची शिवाशी गांठ घालून या जीवाला मृत्युच्या भयापासून व संसाराच्या दुःखांपासून सोडविणारा जर कोणी असेल तर तो एक गुरूच होय. भगवान शंकर हे जगाचे आद्य गुरु आहेत म्हणूनच त्यांना आदिनाथ असें म्हणतात. आदिनाथापासून पुढे मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ अशा परंपरेने ही विद्या चालत आलेली आहे.\nआदिनाथ भगवाच सदाशिव यांनी सांगितलेली लयावधानें अर्थात् चित्तलयाचीं साधने \"सपादलक्ष\" म्हणजे सव्वा लाख आहेत. या ठिकाण सव्वा लाख या शब्दाचा अर्थ असंख्य एवढाच समजावा. हठयोगप्रदीपिका-कारांनी तर सव्वाकोटि संख्येचा उल्लेख केलेला आहे. श्रवण, नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, इष्टदेवतेचें स्मरण, अर्चन, वंदन, इत्यादि भक्तियोग हे सर्व मनाचा लय करण्याचीच साधने होत. धारणा, ध्यान इत्यादि योगाची अंतरंग साधने हीं देखील मनाच्या लयाचींच साधने होत. रूपानुसंधान, स्वरूपानुसंधान, नादानुसंधान, वह्निशिखानुसंधान, दीपशिखानुसंधान, त्राटकक्रिया, शांभवीमुद्रा, खेचरीमुद्रा, उन्मनीमुद्रा, मंत्रजप आणि विविध उपासना इत्यादि असंख्य मनोलयाची साधने आहेत. साध्य एकच असलें तरी अधिकारभेदानें व रुचिभेदाने अनेक साधनांचा निर्देश केलेला आहे. याप्रमाणें लयाची म्हणजे समाधीचीं अनेक साधने लोकांमध्यें प्रसिद्ध आहेत. कांहीं पुस्तकांतून \"वसन्ति लोके\" या ऐवजी \"लसन्तु भूमौ\" असा पाठभेद आढळतो. भूमंडलावर मनाचा लय करून घेण्याची अनेक साधने विराजत आहेत. विराजोत बिचारी. असा त्याचा अर्थ करावा.\nचित्तलयाच्या असंख्य साधनांत नादानुसंधान हें फारच उच्च कोटीचे उत्कृष्ट साधन होय. अर्था नादानुसंधानाने घडून येणारा चित्ताचा लय हा इतर साधनांनी होणाऱ्या चित्ताच्या लयापेक्षां अत्यंत उत्कृष्ट कोटीचा असतो. मनाला तिळमात्रही त्रास होऊं न देता मनाचे रंजन करीतच नाद हा मनाला आपल्याशी समरस करून घेत असतो. नाद हा परब्रह्मस्वरूप असल्यामुळें नादाशीं समरस झालेलें मन सहजच ब्रह्मस्वरूपीं एकरूप होऊन जाते. तेथें मनाचें मनपण निराळें रहात नाहीं. ते पूर्णपणे मावळून जातें. यालाच उन्मनीभाव असे म्हणतात. या उन्मनीभावामध्यें पूर्ण आनंदाचा साक्षात्कार होत असतो. अशा रीतीनें नादानुसंधानानें घडून येणारा चित्ताचा लय हा सहज अनायासाने पूर्ण आनंदाचा साक्षात्कार करून देणारा असल्यामुळें इतर सर्व लयापेक्षां तो अत्यंत श्रेष्ठ होय यांत शंकाच नाहीं. याच अभिप्रायाने आचार्य या श्लोकाच्या उत्तरार्धात नादानुसंधानाने प्राप्त होणाऱ्या समाधीचें श्रेष्ठत्व वर्णन करीत आहेत. \"नादानुसंधान-समाधिमेकं मन्यामहे मान्यतमं लयानाम् \" इतर कोणत्याही साधनानें प्राप्त होणाऱ्या समाधीपेक्षां नादानुसंधानानें प्राप्त होणारी समाधि हीच एक अत्यंत श्रेष्ठ होय. हे केवळ शास्त्र नसून आमचा अनुभवही याचप्रमाणें ग्वाही देत आहे. याच अभिप्रायाने आचार्यांनी \"मन्यामहे\" या क्रियापदाची योजना केलेली आहे प्रबोध सुधाकर नांवाच्या प्रकरणांतही आचार्यांनी हाच अभिप्राय स्पष्ट केलेला आहे. \"परमानंदानुभवात् सुचिरं नादानुसंधानात् \" इतर कोणत्याही साधनानें प्राप्त होणाऱ्या समाधीपेक्षां नादानुसंधानानें प्राप्त होणारी समाधि हीच एक अत्यंत श्रेष्ठ होय. हे केवळ शास्त्र नसून आमचा अनुभवही याचप्रमाणें ग्वाही देत आहे. याच अभिप्रायाने आचार्यांनी \"मन्यामहे\" या क्रियापदाची योजना केलेली आहे प्रबोध सुधाकर नांवाच्या प्रकरणांतही आचार्यांनी हाच अभिप्राय स्पष्ट केलेला आहे. \"परमानंदानुभवात् सुचिरं नादानुसंधानात् श्रेष्ठश्चित्तलयोऽयं सत्स्वन्यलयेष्वनेकेषु ॥\" नादाच्याच अनुसंधानाने नादाशी समरस असलेलें नादांतर्गत तेज, ब्रह्मचैतन्यस्वरूप आत्मप्रकाश या प्रकाशाचाही साक्षात्कार होत असतो. आत्मस्वरूप असलेल्या या नादांत आणि या रूपांत साधकाचे मन चिरकाल तल्लीन होऊन राहील तर पुन्हा त्याला संसाराचें बंधन प्राप्त होणार नाहीं. \"नादाभ्यन्तर्वर्ति ज्योतिर्यद्वर्तते ही चिरम् श्रेष्ठश्चित्तलयोऽयं सत्स्वन्यलयेष्वनेकेषु ॥\" नादाच्याच अनुसंधानाने नादाशी समरस असलेलें नादांतर्गत तेज, ब्रह्मचैतन्यस्वरूप आत्मप्रकाश या प्रकाशाचाही साक्षात्कार होत असतो. आत्मस्वरूप असलेल्या या नादांत आणि या रूपांत साधकाचे मन चिरकाल तल्लीन होऊन राहील तर पुन्हा त्याला संसाराचें बंधन प्राप्त होणार नाहीं. \"नादाभ्यन्तर्वर्ति ज्योतिर्यद्वर्तते ही चिरम् तत्र मनो लीन चेन्न पुनः संसारबन्धाय ॥\" असा हा नादानुसंधानाचा अगाध महिमा या दुसऱ्या श्लोकाने वर्णिलेला आहे. \"राजयोगपदं प्राप्तुं सुखोपायोल्पचेतसाम् तत्र मनो लीन चेन्न पुनः संसारबन्धाय ॥\" असा हा नादानुसंधानाचा अगाध महिमा या दुसऱ्या श्लोकाने वर्णिलेला आहे. \"राजयोगपदं प्राप्तुं सुखोपायोल्पचेतसाम् सद्यः प्रत्ययसंधायी जायते नादजो लयः ॥\" अनाहतनादाच्या अनुसंधानानें सिद्ध होणारा चित्तलय हा ताबडतोब आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देणारा आहे. अज्ञ जनांना ब्रह्मपदीं लीन होण्याचें तें एक अत्यंत सोपें साधन आहे असें स्वात्मारामयोगी यांनी हठयोगप्रदीपिकेंतही वर्णन केले आहे. म्हणूनच सर्व लयांमध्यें नादानुसंधानाने प्राप्त होणारा लय हा अत्यंत श्रेष्ठ होय.\nरन्तः प्रवर्तेत सदा निनादः ॥ ३ ॥\n\"सरेचपूरैः अनिलस्य कुम्भैः सर्वासु नाडीषु विशोधितासु (सतीषु) बहुभिः प्रकारैः अनाहताख्यः अन्तः निनादः सदा प्रवर्तेत \" रेचक आणि पूरक यांच्यासहवर्तमान प्राणवायूचा वरचेवर कुंभक केल्यामुळें देहातील सर्व नाड्या शुद्ध झाल्या असतां अनेक प्रकारांनीं अनाहत नांवाचा अंतर्नाद नेहमी प्रवृत्त होईल. वरचेवर तो ऐकू येईल. असा या तिसऱ्या श्लोकाचा सरळ अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.\nमागील श्लोकांत नादानुसंधानानें प्राप्त होणारी समाधि ही सर्व समाधीमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे असें सांगितलें. त्यावर स्वाभाविकच नाद म्हणजे काय तो कसा निर्माण होतो तो कसा निर्माण होतो तो केव्हा निर्माण होतो तो केव्हा निर्माण होतो त्याचे प्रकार किती आहेत त्याचे प्रकार किती आहेत अनुसंधान म्हणजे काय आणि तें कसें करावे अनुसंधान म्हणजे काय आणि तें कसें करावे इत्यादि प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचे सोपपत्तिक दिग्दर्शन आचार्यांनी या तिसऱ्या श्लोकांत केले आहे. किंबहुना नादोत्पत्ति-प्रक्रियाच येथें सांगणें विवक्षित आहे. श्लोकाच्या पूर्वार्धांत याच प्रक्रियेचा निर्देश केलेला आहे. तेव्हां आपण आतां त्याचाच विचार करूं.\nनद्, शब्द करणें, दुमदुमणे, गरजणें या धातूवरून नाद शब्द निष्पन्न, झालेला आहे. जो दुमदुमतो, गरजतो अथवा शब्दरूपानें व्यक्त होतो त्याला नाद असें म्हणतात. नाद आणि निनाद हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. नाद या शब्दाचा अर्थही शब्दच आहे. \"शब्दे निनाद- निनद-ध्वनि-ध्वान-रव-स्वनाः\" अशा रीतीनें अमरकोशांत शब्दाचे जे पर्याय दिले आहेत. त्यांत नाद शब्दही आहेच. \"नद्यते इति नादः\" अशी मतंगमुनींनीं नाद शब्दाची व्युत्पत्ति दिलेली आहे. नाद शब्दांतील नकार हा प्राणवायूचा द्योतक असून दकार हा देहामध्यें असलेल्या कायाग्नीचा वाचक आहे. अग्नि आणि वायु यांच्या परस्पर संयोगांतून नादतत्त्वाचा आविर्भाव होत असतो. \"यदुक्तं ब्रह्मणः स्थानं ब्रह्मग्रन्थिश्च यः स्मृतः तन्मध्ये संस्थितः प्राणः प्राणाद्‌वह्निसमुद्‌भवः ॥ वह्निमारुतसंयोगान्नादः समुपजायते तन्मध्ये संस्थितः प्राणः प्राणाद्‌वह्निसमुद्‌भवः ॥ वह्निमारुतसंयोगान्नादः समुपजायते \" \"नकारं प्राण इत्याहुर्दकारश्चानलो मतः \" \"नकारं प्राण इत्याहुर्दकारश्चानलो मतः जातः प्राणाग्रिसंयोगात्तेन नादोदऽभिधीयते \" असे मतंगमुनि आणि शार्ङ्गदेव यांनी म्हटलेले आहे.\nसंस्कारांच्या प्राबल्याने प्रथम आत्म्याच्या ठिकाणी संकल्पाचें स्फुरण होतें. नंतर मनाला प्रेरणा मिळते. मनाचा कायाग्नीवर आघात होतो. तो कायाग्नि मुलाधारचक्रांत ब्रह्मग्रंथीच्या आश्रयानें असलेल्या वायुवर आघात करतो. कायाग्नीच्या आघाताने संचलित झालेला प्राणवायु हा तेथून शरीरांत ऊर्ध्वगामी होतो. वायुच्या आघाताने मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर या चक्रातील दलांच्या ठिकाणींही स्पंदन सुरू होतें. त्या स्पंदनांतच नादतत्त्व अभिव्यक्त होण्याचे बीज असतें. सूक्ष्म नादलहरींना बरोबर घेऊन तो प्राणवायु ज्या वेळीं हृदयाच्या आसमंतात् संचार करतो त्या वेळीं त्या नादांना सुस्पष्ट स्वरूप प्राप्त होतें. हृदयस्थानी असलेल्या अनाहतचक्रांत या नादाला सुस्पष्ट स्वरूप आलेले असलें तरी हा नाद सर्वांना ग्रहण करतां येत नाहीं. गुरुकृपा, ईशकृपा आणि पूर्वजन्मींच्या अथवा इहजन्मींच्या योगाभ्यासाचे पाठबळ ज्यांना असेल तेच हा नाद ऐकू शकतात.\nप्रकृतस्थलीं नादाला अनाहत असें जें म्हटलें आहे, ती एक पारिभाषिक संज्ञा आहे. तत्त्वतः नाद हा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्याला उत्पत्ति नाहीं व विनाशही नाहीं. विश्वांत व्यापून असलेले तेजस्तत्त्व हें जसे दोन काष्ठांच्या संघर्षणानें अग्निरूपाने अभिव्यक्त होतें, इंधनाच्याच आकारानें तें प्रतीतीला येतें व इंधनरूपी उपाधि संपला कीं, तें आपल्या मूळ स्वरूपांत विलीन होते त्याचप्रमाणे नादतत्त्व देखील ब्रह्मग्रंथि किंवा ब्रह्मस्थान म्हणून समजल्या जाणाऱ्या आधारकंदांत प्राणवायु आणि कायाग्नि यांच्या संघर्षांतून अभिव्यक्त होत असतें. परा आणि पश्यन्ती या दोन अवस्थेतून वर अनाहतचक्राच्या ठिकाणी आल्यानंतर त्याचें स्वरूप अधिक स्पष्ट होत असतें. तथापि सामान्य जनांना त्याचें ग्रहण होत नाही. तो नाद तसाच ऊर्ध्वगामी होत होत शेवटीं मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलातील महाकाशांत लीन होऊन जातो. अशा रीतीने हा नाद आंतल्या आंतच अभिव्यक्त होतो व लीन होतो. याच अभिप्रायाने या नादाला अनाहत नाद असें म्हटलेले आहे. \"आहतोऽनाहतश्चेति द्विधा नादो निगद्यते \nनादलहरींनीं संवलित असलेला प्राणवायु हा विशुद्धिचक्राजवळ कंठस्थानी आला म्हणजे त्याला अस्पष्ट वैखरीचे स्वरूप येतें आणि तेथून पुढें तो कंठ, तालु, मूर्धा, दंत आणि ओष्ठ या उपाधींचे साहाय्य घेऊन जेव्हां प्रकट होतो तेव्हां त्याला आहत नाद असें म्हटलें जातें, या आहत नादालाच उपाधिभेदानें भिन्न-भिन्न वर्णांचे स्वरूप येतें. या वर्णांच्या विशिष्ट समूहालाच शब्द किंवा पद असें म्हटलें जातें व \"पदसमूहो वाक्यं\" या लक्षणाप्रमाणे पदांच्या समूहाला वाक्याचें स्वरूप येतें. ही वाक्यें अथवा ही भाषाच सर्व वाग्व्यवहाराचें साधन होय \" नादेन व्यज्यते वर्णः पदं वर्णात् पदाद्‍वचः वचसो व्यवहारोऽयं नादाधीनमतो जगत् \" ( संगीतरत्नाकर)\nअंतर्नादासंबंधानें आणखी एक विचार. तंबोऱ्यांत चारच तारा आणि दोनच स्वर असतात. ते म्हणजे षड्ज आणि पंचम. तंबोरा उभा धरून आपण वाजवू लागलो कीं, उजवीकडील शेवटची तार मध्यसप्तकांतील षड्ज दाखविते. डावीकडील पहिली तार मध्यसप्तकातील पंचम दाखविते तर मधल्या दोन तारा ज्यांना जोड अशी संज्ञा आहे त्या तारसप्तकांतील षड्ज दाखवितात. या तारा लयबद्ध पद्धतीने आपण छेडूं लागलो कीं, षड्ज आणि पंचम हे दोन स्वर स्पष्टच श्रुतिगोचर होतात. दोन्ही स्वर व्यक्त होतांना तारांवर बोटांचा आघात होत असल्यामुळें हे स्वर आघातजन्य आहेत असें म्हणावे लागतें. यांनाच आहत ध्वनि असे दुसरे नांव देता येईल. षड्ज आणि पंचम या दोन्ही संवादी स्वरांचे अगदीं बरोबर संमीलन झालें कीं, त्यांतूनच अगदीं स्पष्टपणे ऋषभ, गंधार, मध्यम, धैवत आणि निषाद याही स्वरांचा आविर्भाव होत असल्याचें ऐकू येते. हे जे इतर स्वरांचे ध्वनि ऐकू येतात त्या ध्वनींना व्यक्त करणाऱ्या तारा तंबोऱ्यांत नसतात. अर्थातू षड्ज आणि पंचम सोडून बाकीचे ऐकून प्रतीतीस येणारे स्वर अथवा ध्वनि त्यांनाही तंबोऱ्यांतील अनाहत ध्वनि असेंच म्हणावें लागेल.\nषड्ज आणि पंचम या आहत ध्वनीपेक्षा ऋषभ, गंधार इत्यादि अनाहत ध्वनि जे तंबोऱ्यांतून व्यक्त होतात ते मनाला फारच आकर्षक वाटतात. बाह्य ध्वनीपेक्षा या अनाहत अंतर्ध्वनीमध्ये मनाचा चटकन लय होतो. मन तेथें तल्लीन होऊन जातें. मनाला अपूर्व आनंद वाटतो. याच न्यायाने देहाांतर्गत अनाहत ध्वनींचे स्वरूप समजावे. तंबोर्‍यांत अभिव्यक्त होणाऱ्या अनाहत स्वरांना अभिव्यक्त करणाऱ्या तारा तंबोऱ्यांत नसतात व त्यांच्या आघाताचा प्रश्नही उपस्थित होत नाहीं. मग हे स्वर किंवा हे अनाहत ध्वनि आले कोठून असा प्रश्न पुढें येतोच. याला उत्तर असें कीं, ध्वनीचे मूळ स्पंदनांत आहे. षड्ज आणि पंचम दाखविणाऱ्या तारांच्या ठिकाणी आघाताने स्पंदन सुरू झाले कीं, ह्या स्पदनक्रियेने निर्माण होणाऱ्या नादलहरींचेही परस्परामध्यें संवलन हे होतच असतें. स्पंदन हें तारांच्या ठिकाणी होत असतें, पण त्याच्या लहरी आकाशभर पसरत असतात. त्या स्पंदनांच्या लहरींतच अवांतर स्वरांची अधिष्ठाने असतात. त्या स्पंदनलहरी विशिष्ट मर्यादेत येऊन पोहोचल्या कीं तेथें निराळ्या ध्वनीचा अथवा विशिष्ट स्वरांचा आविर्भाव होत रहातो. हाच अनाहत ध्वनि अथवा अनाहत स्वर होय.\nआपल्या देहांतही मूलाधारचक्रापासून स्पंदनाला आरंभ होतो. त्या स्पंदनांच्या लहरी शरीरातील विविध चक्रांच्या विविध दलातून लहरतात. लहरींतून लहरी अशा असंख्य लहरींच्या परंपरा निर्माण होतात. त्याच लहरी अथवा तींच स्पंदने विशिष्ट संख्येने विशिष्ट अवस्थेल येऊन पोहोचली म्हणजे त्यांतून अनाहत स्वरूपाचे विविध ध्वनि कानाच्या आतील पडद्यावर येऊन आदळतात व आपल्याला अंतर्ध्वनीचा - अंतर्नादाचा अथवा अनाहत ध्वनीचा किंवा अनाहत नादाचा साक्षात्कार होत असतो. तेथें मनाचा लय झाला म्हणजे अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव येतो.\nकांहीं लोक अनाहत नाद आणि त्यांचें श्रवण यांचा हा लौकिक कार्य-कारणभाव मानीत नाहींत. अनाहतध्वनि हा अलौकिक आहे व त्याचें श्रवणही अलौकिक श्रवणेंद्रियानेच होत असतें असें ते म्हणतात. ज्याप्रमाणे परमेश्वराचे दिव्य रूप अथवा दिव्य ऐश्वर्य अवलोकन करण्याकरितां दिव्य दृष्टीची गरज असते त्याचप्रमाणे परमात्मस्वरूप अनाहतनाद श्रवण करण्याकरिताही दिव्य श्रवणेंद्रियांची गरज असते. परमेश्वराच्या कृपेनेच या दिव्य श्रवणेंद्रियांचा लाभ होऊन साधकाला अनाहतनादाचें श्रवण घडते असें त्यांचें म्हणणें आहे.\nनाद हा विषयच असा आहे कीं, तेथें मनाने रमलेच पाहिजे. भेरी, मृदंग, शंख, बांसरी इत्यादि वाद्यांचे नुसते नाद जरी कानांवर आले तरी देखील मन त्या नादांत रमून जातें, तन्मय होतें. कलकत्त्यांत एकदा गवई लोकांची मैफल होती. बडे बडे गवई आपला रंग जमवीत होते. त्या सभेत सवाई गंधर्वही होते. त्यांच्यावर गाण्याची पाळी आली. फक्त दोन तंबोरे. ते इतरांनी लावले, पण सवाई गंधर्वाचे समाधान झालें नाहीं. ते त्यांनीं स्वतः जुळविले. ते इतके तंतोतंत जुळले कीं, तीन मिनिटे सभा केवळ तंबोऱ्यांच्या नादानेच नागाप्रमाणे डोलूं लागली सर्वांच्या चित्तवृत्तीचा तंबोऱ्याच्या नादाशी लय लागला सर्वांच्या चित्तवृत्तीचा तंबोऱ्याच्या नादाशी लय लागला अवर्णनीय आनंदाच्या भरांत सभेने टाळ्यांचा कडकडाट केला अवर्णनीय आनंदाच्या भरांत सभेने टाळ्यांचा कडकडाट केला तात्पर्य, बाह्य नादहि-आहतनादही चित्ताला इतका रमवितो, तर मग अंतर्नाद अथवा अनाहतध्वनि चित्ताला किती रमवील याची कल्पना करावी. याच अभिप्रायाने आचार्यांनी \"भेरी-मृदङ्‍ग-शङ्‍खाद्याहत-नादे मनः क्षणं रमते तात्पर्य, बाह्य नादहि-आहतनादही चित्ताला इतका रमवितो, तर मग अंतर्नाद अथवा अनाहतध्वनि चित्ताला किती रमवील याची कल्पना करावी. याच अभिप्रायाने आचार्यांनी \"भेरी-मृदङ्‍ग-शङ्‍खाद्याहत-नादे मनः क्षणं रमते किं पुनरनाहतेऽस्मिन् मधुमधुरेऽखण्डिते स्वच्छे ॥ \" असे प्रबोधसुधाकरांत अनाहतनादासंबंधानें प्रशंसोद्रार काढलेले आहेत.\nअनाहतनाद हे अनेक प्रकारचे आहेत. अभ्यासाच्या प्रारंभी हा नाद समुद्राच्या गर्जनेप्रमाणें ऐकू येतो. पुळ्याच्या गणपतीजवळ पूर्णिमेच्या रात्रीं निवांतपणे स्वस्थ बसावे. पुढे पसरलेल्या विशाल सागरावरील तरंग जणु कांहीं अहमहमिकेने गणपतीच्या चरणी विलीन होण्याकरिता धाव घेत आहेत. त्या नीरव वातावरणांत फक्त त्या तरंगांचेच शब्द कानांवर येऊन आदळतात. हुबेहूब त्याच स्वरूपाचा अंतर्नाद क्वचित्प्रसंगी नादानुसंधानाच्या अभ्यासकालात पहिल्या प्रथम आपल्या कानी येईल. क्वचित्प्रसंगी गंभीर घनगर्जना चालू असल्याची प्रतीति येईल. क्वचित्‌प्रसंगी एखादा मोठा नगारा वाजत आहे असा प्रत्यय येईल. एखाद्या वेळीं झांगड ( भाकरीच्या आकाराची मोठी झांज) वाजत असल्याचें ऐकू येईल. प्राणवायू आज्ञाचक्राला ओलांडून ब्रह्मरंधाकडे जावयास निघतो त्या वेळीं अनाहतनादाला किंचित सूक्ष्मता येते. डमरू, मृदंग, तबला, कुडबुडें इत्यादि वाद्यांप्रमाणें अनाहतनादाचें स्वरूप ऐकू येतें. क्वचित् शंख किंवा कर्णा वाजल्याप्रमाणें आवाज येईल, तर क्वचित घंटानाद होत असल्याची प्रतीति येईल. त्यानंतर तोच नादलहरीनीं संवलित असलेला प्राणवायु सहस्त्रदलकमलांतील महाकाशांत स्थिरावला म्हणजे अनाहतध्वनीचे स्वरूप आणखी अधिक सूक्ष्म होत जातें. शेवटीं शेवटीं हा अनाहतनाद किनरी, वीणा, बांसरी किंवा बारक्या घुंगरांप्रमाणे ऐकू येऊ लागतो. क्वचित्प्रसंगी तो भ्रमरांच्या गुंजारवाप्रमाणेही ऐकू येतो. असे हे अंतर्नादाचे विविध प्रकार लक्षांत घेऊनच, आचार्य म्हणतात, \"अनाहताख्यो बहुभिः प्रकारैरन्तः प्रवर्तेत सदा निनादः \nअनाहतनाद अनेक प्रकारचे असले तरी समाधिअवस्थेच्या दृष्टीने त्यांचे पांच प्रकार केलेले आहेत - ( १) सगर्भक, ( २) निगर्भक, ( ३) निरंजन, ( ४) चिद्वोधक आणि ( ५) सदानंदित अशी त्यांची नावे आहेत. त्या नादोपासनेनें साधकाच्या बुद्धीवर होणारे परिणाम निपुणमति, स्थिरमति, शुभमति इत्यादि नावांनी व्यक्त केलेले आहेत. जनवात्सल्य व्याधिविलय इत्यादि नादोपासनेची फले, तसेंच शरीरांतील त्वचा, रक्त, मांस इत्यादि धातूंशी नादांचे संबंध आणि त्या त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या नादानुसंधानानें प्राप्त होणाऱ्या दूरश्रवण, दूरावलोकन, वचनसिद्धि, वज्रकायत्व इत्यादि सिद्धि, पृथ्वीतत्त्व, जलतत्त्व इत्यादि तत्त्वांचा नादांशी संबंध, नादांची वलये, नादांच्या साहचर्यानें प्रतीतीला येणारे पीत, शुद्ध, रक्त, नील इत्यादि वर्ण, अशा अनेक विषयांचे अनाहत नादांशी असलेले संबंध शास्त्रज्ञांनीं वर्णिलेले आहेत.\nअनेकांच्या मनांत येथें एक अशी शंका येते कीं, अनाहतनाद ही एक केवल कल्पना आहे, तो भ्रम आहे. असे अनाहतध्वनि ऐकू येणे शक्य नाहीं. पण ही शंका बरोबर नाहीं. कोणतें ज्ञान प्रमात्मक आहे व कोणतें ज्ञान भ्रमात्मक आहे, हें पहाण्याची शास्त्रज्ञांची कांहीं कसोटी आहे. एकजण म्हणतो, शंख पांढरा आहे तर एकजण म्हणतो, शंख पिवळा आहे. खरोखर शंख पांढरा आहे का पिवळा आहे हे कसें ठरवावयाचें शंख पांढरा आहे असे म्हणणारे किती आहेत व शंख पिवळा आहे असे म्हणणारे किती आहेत हे प्रथम पहावयाचे. त्यानंतर त्यांचे प्रकृतिधर्म, स्वभावधर्म यांचेंही निरीक्षण, परीक्षण करावयाचें. त्यांची योग्यता, हेतु व प्रामाणिकपणा यांचाही विचार करावयाचा. असे बहुसंख्यलोक ज्या विषयाबद्दल आपलें जें मत व्यक्त करीत असतील त्या विषयाचे तेंच स्वरूप यथार्थ समजावयाचे असतें. ज्यांचा स्वभाव सदोष आहे, हेतु सदोष आहे, योग्यता आणि प्रामाणिकपणा यांची जेथे न्यूनता आहे, शारीरिक प्रकृति ज्यांची निर्दोष नाहीं, ज्यांची वातवह, पित्तवह आणि कफवह स्रोतसें सदोष आहेत, धातुवह स्रोतसें ज्यांची सदोष आहेत, वात, पित्त आणि कफ ज्यांचे विकृत आहेत. संज्ञावह स्रोतसें आणि मनोवह स्रोतसें ज्यांची विकृत आहेत. प्राणवह स्रोतसेंही ज्यांची शुद्ध नाहींत अशा लोकांनी एखाद्या विषयाबद्दल व्यक्त केलेले मत हे यथार्थ स्वरूपाचे असं शकणार नाहीं. शंख पिवळा आहे असे म्हणणाऱ्यांचे पित्त विकृत झालेलें असतें. त्याच्या डोळ्यांना कावीळ हा विकार झालेला असतो. आणि म्हणूनच शंख पिवळा आहे असें त्याचे म्हणणें यथार्थ स्वरूपाचे आहे असें कोणी मानीत नाहीं. याच न्यायाने अनाहतनाद हा भ्रम आहे असें म्हणणाऱ्यांचें म्हणणे हें सत्य आहे असें मानता येत नाहीं. कारण तो स्वतःच अज्ञानी, अनभ्यासी, अननुभवी आणि मनोवह स्रोतसें व संवेदनावह स्रोतसें दूषित असलेला असा असल्यामुळें भ्रांत आहे, ही च गोष्ट सिद्ध होते. साधु, संत, महात्मे, ऋषि, मुनि, तत्त्ववेत्ते योगी, आणि ज्ञानी हे सर्व एकमुखाने अनाहतनादाचें वर्णन करीत आहेत. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तिनाथ, चांगदेव, कबीर, मीराबाई, संत एकनाथ, श्रीसमर्थ, इत्यादि संतवाङ‍्मयांत अनाहतनादाचीं विपुल वर्णने आहेत. तशींच तीं पुराणे व उपनिषदे इत्यादि ग्रंथांतूनही आहेत. तेव्हां अनाहत नादाबद्दल शंकाच घेणे नको.\nअनाहतनाद किंवा अनुहतध्वनिसंबंधी संतांचे आनंदोद्‌गार\nतंत आणि वितंत, त्यामाजीं मथित \nनाद उमटत स्वानंदाचा ॥ - निवृत्तिनाथ\nनिवृत्तीनें मन ठेविले चरणीं \nनादाची निशाणी अखंडित ॥ - निवृत्तिनाथ\nनासिकेचा प्राण कोणें मार्ग येत \nनाद दुमदुमित अनुहतीं ॥ - ज्ञानेश्वर\nसहस्रदळांमधून अनुहात ध्वनि उठीं \nनामाचेनि गजरें पातकें रिघालीं कपाटीं ॥ नामदेव\nजयजय झनकून जयजय झनकून \nअनुहात जंगट नाद गर्जे ॥\nपरतल्या श्रुति म्हणती नेति \nत्याही नादाअंतीं स्थिर राहती ॥ - गोरा कुंभार\nऐकुनि विस्मय जाहली जनी ॥ - जनाबाई\nत्रिवेणीचा ओघ तेथें अंग धुतले \nअनुहात झणझणाट नाद ऐकिले \nगुणातीत डाहाळी पाळणा लाविला \nतेथें खत पहुडला मुक्ताईचा \nनिजी निज बाळा न कीं पैं आळी \nअनुहात टाळी वाजविते ॥ - मुक्ताबाई\nपांडूरंगे सत्य केला अनुग्रह \nनिरसूनि संदेह देह बुद्धि ॥\nजीवशिवा सेज रचिली आनंदे \nआऊटाविये पदीं आरोहण ॥\nनिजी निजरूपीं निजविला तुका \nअनुहत बाळका हरू गाती ॥ - तुकाराम\nअनुहातीं गुंतला नेणे बाह्यरंग \nवृत्ति येतां मग बळ लागे ॥\nमदें माते तया नाहीं देहभाव \nआपुले अवयव आवरीतां ॥ - तुकाराम\n बुझाबुनी ॥ - ज्ञानेश्वर\nहें असो ते कुंडलिनी बाळी \n सहज फिटे ॥ - ज्ञानेश्वर\nकशि मोहनी घातली गुरुनं \nमशिं वेडचि गेले भरून ॥ ध्रु ॥\n ती नयनीं उजेडा आली \nमनपवन चित्त एक करून ॥ १ ॥\nऐकतां गजर भुल पडली \nमनपवनचित्त दृढ धरून ॥ २ ॥ - महिपति\nरुणसुण रुणसुण किनरी वाजे \nयेणेचि आनंद त्रिभुवन गाजे ॥\nचांगा वटेश्वर नादीं निमाला \nब्रह्म पाहतां ब्रह्मचि जाहला ॥ - चांगदेव\nधिं धिं तुरे वाजती अनुहत ध्वनिं गर्जति ॥ - नामदेव\nमन लुब्धुनि गेलें तया ॥\nअखंड हे खेळे जपे सर्वकाळीं \nहदय कमळी आनंदला ॥ - नरहरी सोनार\nआतां आपल्याला हा अनाहतनाद ऐकू येईल का याचे प्रश्नाचें उत्तर देण्याकरिता आचार्यांनी या तिसऱ्या श्लोकाचा पूर्वार्ध लिहिला आहे. तुम्ही रेचक, पूरक यांच्यासह कुंभक प्राणायामाचा अभ्यास करा म्हणजे तुमच्या शरीरातील सर्व नाड्या अर्थात त्वचा, रस, रक्त मेद इत्यादि धातूंना वाहून नेणारी स्रोतसें, मलमूत्र आणि स्वेद यांना वहाणारी स्रोतसें, वातपित्तादि दोषवह स्रोतसे, मनोवह स्रोतसें आणि संवेदनावह स्रोतसें ही सर्व स्रोतसें शुद्ध होतील. आणि ही स्रोतसें शुद्ध झाली कीं शरीरामध्ये विविध प्रकारचे अन्तर्नाद उमटूं लागतील. अनाहतनाद ऐकू येण्याकरितां मनोवह स्रोतसांची व संज्ञावह स्रोतसांची शुद्धि होणें आवश्यक आहे. या दोन्ही, प्रकारच्या स्त्रोतसांच्या शुद्धीकरितां दोषवह स्रोतसांची व धातुवह स्रोतसांची शुद्धि होणें आवश्यक आहे. आणि त्या शुद्धीकरितां प्राणायामांची आवश्यकता आहे. असा हा प्राणायाम आणि नाडीशुद्धि, तसेच नाडीशुद्धि आणि अनाहत ध्वनि यांचा कार्यकारणभाव आचार्यांनी दाखविलेला आहे.\nनाडीशुद्धिकरिता प्राणायामाचा अभ्यास करावयाचें म्हटलें कीं प्राणायामाबरोबर यम, नियम आणि आसने ही योगाची तीन अंगें प्राणायामाची पूर्वपीठिका म्हणून ओघानेच येतात. यमनियमपूर्वक आवश्यक त्या आसनांचा अभ्यास करून प्राणायामाने शरीरातील नाड्यांची शुद्धि केल्यानंतर शरीरांत अभिव्यक्त होणाऱ्या अंतर्नादाच्या ठिकाणी सर्व इंद्रियांना विषयांपासून पराङ्‍मुख करून, मनाला संलग्न करणें यांतच अष्टांगयोगांतील प्रत्याहार आणि धारणा या दोन अंगांचा अंतर्भाव होतो. अनाहतनादाचें अनुसंधान म्हणजे अखंड चिंतन. यालाच ध्यान असे म्हणतात ध्यानाचीच परिपक्वावस्था म्हणजे सविकल्प समाधि होय. या सविकल्प समाधींत ध्याता, ध्यान आणि ध्येय या वृत्तींचा सूक्ष्म स्वरूपांत का होईना पण उदय होत असतोच. पुढें पुढें याही वृत्ति मावळतात व साधकाला निर्विकल्प समाधीची अवस्था प्राप्त होते. इंधन संपले कीं अग्नि जसा जागच्या जागी शांत होतो त्याचप्रमाणे या अवस्थेंत अंतःकरणांतील सर्व वृत्ति निमाल्या कीं मन आपोआपच ब्रह्मस्वरूपीं लीन होते. अशा रीतीनें नादोपासनेंत साधकाला अष्टांगयोगाचें अनुष्ठान सहजच घडतें. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि सविकल्प समाधि हीच योगाची आठ अंगें होत. या आठ अंगांनी संपादली जाणारी निर्विकल्प समाधि हेंच योगाचें अंतिम लक्ष्य आहे. तेंच अध्यात्मज्ञानाचेंही अंतिम लक्ष्य आहे आणि तेंच फलरूप भक्तीचेंही अंतिम स्वरूप आहे. अनन्यभावाने हरिभक्तीच्या क्षेत्रांत पदार्पण करणाऱ्या भक्तालाही अष्टांगयोगाचा सहजच लाभ होतो. श्री. ग. वि. तुळपुळे यांनी प्रकाशित केलेल्या योगतारावलीच्या प्रस्तावनेतील श्री संत गुलाबराव महाराज यांचा एक मार्मिक अभंग आम्ही वाचकांना सादर करीत आहो.\nयोगाचे अष्टांग नामींच मिळती नाम तें वेदान्तीं मिश्रीत कीं ॥ १ ॥\nनाम घेंतां वाचे इंद्रिय विस्मृति या नांव बोलती यम भक्त ॥ २ ॥\nनामामध्ये शुद्धि तोष आणि दया हरिभक्तराया नियम हा ॥ ३ ॥\nनाम घेतां देह स्तब्धहि होऊन भक्तासी आसन हेंचि नित्य ॥ ४ ॥\nनाम घेता कंठ होतसे सद्‍गद श्वास तोही बंद पडे तेव्हां ॥ ५ ॥\n कुंभकादि जाण एका काळी ॥ ६ ॥\nनाम घेता वाचे मनासी आकळ प्रत्याहारबळ हरिभक्ता ॥ ७ ॥\nनाम घेता वाणी मनानें एकाग्र भक्तासी प्रकार धारणा हा ॥ ८ ॥\nनामे श्रीहरीचा होय आविर्भाव हरिभक्ता ठाव हेंचि ध्यान ॥ ९ ॥\nहरिसंगे पडे सकळ विसर समाधि साचार संप्रज्ञात ॥ १० ॥\nगुरुकृपे हरी सांगाते खेळणे सर्वत्र पाहणे गुरुभक्ति ॥ ११ ॥\nगुरुहरीमाजी नाहीं कांहीं भेद स्वये झाला सिद्ध गुरुभक्ति ॥ १२ ॥\nशिष्य तोचि हरी गुरु तोचि नंद प्रेमांत प्रसिद्ध गोपिरूप ॥ १३ ॥\nहाचि निर्विकल्प समाधीचा ठेवा परी तीव्र व्हावा नामवेग ॥ १४ ॥\nनव्हे हें रूपक नव्हे संनिवेश पहातां प्रत्यक्ष प्रतीति हे ॥ १५ ॥\nयोगाचे हें सुख ज्ञानेश्चर पाय तेथें भक्ति माय नेवो आम्हां ॥ १६ ॥\nनादाचें अनुसंधान करण्याच्याच दृष्टीने नव्हे तर सर्व साधारणपणे व्यवहाराच्या दृष्टीनेंही आपल्या जीवनांत अष्टांगयोगाचा फारच मोठा उपयोग होत असतो. ऐहिक व आमुष्मिक अथवा व्यावहारिक आणि आध्यात्मिक उभयविध जीवनामध्ये अष्टांगयोगाच्याच अभ्यासानें पराकोटीचे समाधान मिळविता येतें. हें अष्टांगयोगाचें महत्त्व लक्षांत घेऊन आम्ही या ठिकाणी नादानुसंधानाच्या व नाडीशुद्धीच्या विषयसंदर्भानें अत्यंत संक्षेपाने अष्टांगयोगाची माहिती देत आहोंत.\nयमनियम हा योगमंदिराचा पाया आहे, तर आसनांचा अभ्यास हें योगमंदिराचें जोतें आहे. प्राणायाम हा या मंदिराच्या सर्व बाजूंनी उभ्या असलेल्या भिंती होत तर प्रत्याहार, धारणा आणि ध्यान ही सर्व या योगमंदिराचें चढते वाढते शिखर होय. समाधिअवस्था ही तर या योगमंदिराचा कळसच होय. सच्चिदानंद परब्रह्म हें या मंदिराच्या आत-बाहेर सर्वत्र व्यापलेले असून साधकाच्या इष्ट रूपाने तें या मंदिरांत मूर्तरूपाने विराजमान झालेलें आहे. असा या मंदिराचा थाट आहे. यमनियम हे सर्वसामान्य मानवजीवनातील व्यवहार मानवी जीवनाला उज्ज्वल करणारे आहेत. यांच्या अभ्यासाने मानव हा खऱ्या अर्थाने मानव बनतो. सध्या अपेक्षित असलेल्या मानवतावादाचे हेंच ध्येय आहे.\n\"अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्य क्षमा धृतिः दयार्जवं मिताहारः शौचं चैव यमा दश ॥ \" आपल्या हातून कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख होऊं न देण्याची दक्षता घेणे याला अहिंसा म्हणतात. ज्याच्या योगें सर्वांचे हित होईल असेंच भाषण करणें, असेंच लेख लिहिणें आणि असेंच वागणें याला सत्य असें म्हणतात. हाच खरा वास्तववाद होय. अलीकडे कांहीं साहित्यिक वास्तववाद या गोंडस नांवाखाली जें लिहीत आहेत आणि जें बोलत आहेत तें सर्व मानवी जीवनाला विनाशाकडे नेणारे आहे. परकीय धनाचा, घरदार वित्तवैभव आणि कांता इत्यादिकांचा अपहार न करणें याला अस्तेय असें म्हणतात. उपस्थेंद्रियाचा संयम करणें हें ब्रह्मचर्याचे लक्षण होय. सिनेतारकांची चित्रे डोळ्यापुढे ठेवणे, पहाणे अथवा मनांतही आणणें हें जीवनस्वास्थ्याला विघातक आहे. प्रतिकार करण्याचें अंगीं सामर्थ्य असूनही व्यक्तिशः आपल्यावर अपकार करणाऱ्याला शासन न करणें याला क्षमा असें म्हणतात. या ठिकाणी हें लक्षांत ठेवावे कीं, हाच अपकारकर्ता समाजकंटक वश समाजाला छळीत असेल, तर त्याला योग्य तें शासन करणें हें कर्तव्यच ठरतें. उत्कर्षाच्या आणि अपकर्षाच्या काळांत अथवा सुखाच्या आणि दुःखाच्या काळांत चित्ताची समता राखणें याला धृति असें म्हणतात. दुसऱ्याचे क्लेश यथाशक्ति दूर करण्याचा प्रयत्न करणें याला दया असे म्हणतात. मनांत एक बाहेर एक अशी वृत्ति न ठेवता सर्वांशी सरळ वागणे याला \"आर्जव\" असें म्हणतात. आर्जव म्हणजे हांजी हांजी वृत्ति नव्हे. आहारही परिमित असावा. तो अधिक नसावा व कमीही नसावा. तसेंच तो सात्विक असावा. काळजीपूर्वक शरीराची आतून बाहेरून स्वच्छता राखणे तसेंच मनही शुद्ध राखणे यालाच \"शौच\" असें म्हणतात. हे सर्व आचार जीवनांत अत्यंत आवश्यक आहेत.\n\" तपः संतोषमास्तिक्यं दानमीश्वरपूजनम् सिद्धान्तवाक्यश्रवणं ह्रीर्मतिश्च जपो हुतम् ॥नियमा दश सम्प्रोक्ताः \" शीतोष्णादि इंद्रांची सहिष्गुता वाढविण्यासाठी आणि इंद्रियांना ताब्यांत ठेवण्यासाठी जी व्रतें पाळलीं जातात त्यांना तप असें म्हणतात. न्याय्य प्रयत्नाने आपल्याला जेवढे मिळेल तेवढ्यांतच निर्वाह करणें व त्यांतच समाधानानें असणें हें संतोषाचे लक्षण होय. धर्माविषयी आस्था असणें, अधर्माचे व पापाचे भय वाटणे याला आस्तिक्य असे म्हणतात. आस्तिक्याचेंच दुसरें नांव श्रद्धा असें आहे. माता, पिता, गुरु, संत, महात्मे आणि शास्त्रे यांच्या वचनांवर विश्वास असणें व त्याप्रमाणें वागण्याचा प्रयत्न करणें हेंच श्रद्धेचे लक्षण होय. कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता, मानमान्यता किंवा कीर्तीचीही इच्छा न करतां योग्य व्यक्तीला किंवा संस्थेला अपेक्षित असलेले पदार्थ अर्पण करणें हें खऱ्या सात्त्विक दानाचे स्वरूप होय. \"ईश्वरः सर्वभूतानां हद्देशेऽर्जुन तिष्ठति\" या वचनाप्रमाणे अथवा \" जें जें भेटेल भूत सिद्धान्तवाक्यश्रवणं ह्रीर्मतिश्च जपो हुतम् ॥नियमा दश सम्प्रोक्ताः \" शीतोष्णादि इंद्रांची सहिष्गुता वाढविण्यासाठी आणि इंद्रियांना ताब्यांत ठेवण्यासाठी जी व्रतें पाळलीं जातात त्यांना तप असें म्हणतात. न्याय्य प्रयत्नाने आपल्याला जेवढे मिळेल तेवढ्यांतच निर्वाह करणें व त्यांतच समाधानानें असणें हें संतोषाचे लक्षण होय. धर्माविषयी आस्था असणें, अधर्माचे व पापाचे भय वाटणे याला आस्तिक्य असे म्हणतात. आस्तिक्याचेंच दुसरें नांव श्रद्धा असें आहे. माता, पिता, गुरु, संत, महात्मे आणि शास्त्रे यांच्या वचनांवर विश्वास असणें व त्याप्रमाणें वागण्याचा प्रयत्न करणें हेंच श्रद्धेचे लक्षण होय. कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता, मानमान्यता किंवा कीर्तीचीही इच्छा न करतां योग्य व्यक्तीला किंवा संस्थेला अपेक्षित असलेले पदार्थ अर्पण करणें हें खऱ्या सात्त्विक दानाचे स्वरूप होय. \"ईश्वरः सर्वभूतानां हद्देशेऽर्जुन तिष्ठति\" या वचनाप्रमाणे अथवा \" जें जें भेटेल भूत ते तें मानिजे भगवंत ॥\" या संतांच्या उक्तीप्रमाणें सर्व प्राणी परमात्मस्वरूप आहेत असे समजून त्यांना, यथाशक्ति संतोषवीत रहाणें ही ईश्वरपूजाच होय. ती आपल्या हातून सतत घडावी, संतांचे उपदेश, वेदान्तचर्चा आणि श्रीहरीची चरित्रे नेहमी ऐकावीत. यालाच स्वाध्याय असें म्हणतात. ह्री म्हणजे लज्जा. कोणतेही निंद्य कार्य करतांना, वस्तूची वाजवीपेक्षां अधिक किंमत घेतांना, लाचलुचपत खातांना, पागडी मागतांना, कामचुकारपणा करतांना मनाला लाज वाटली पाहिजे. हें एक विवेकाचे, वैराग्याचे अथवा अंतःकरणशुद्धीचे उत्तम लक्षण होय. अंतःकरणांत नेहमी सत्संकल्प असणें याला मति असें म्हणतात. त्याचप्रमाणे गुरूंनी उपदेशिलेल्या मंत्राचा विधिपूर्वक जप करणें आणि अग्नीला आहुति अर्पण करणें यांचाही नियमांतच अंतर्भाव होतो. असे हे दहा प्रकारचे नियम आहेत. या यमनियमांचा मानवी जीवनाची पातळी खऱ्या अर्थाने उंचविण्यासाठी केवढा, उपयोग आहे हें निराळें सांगणे नको.\nजाणिवेने व अभ्यासाने यमनियमांचे वळण अंगीं बाणल्यानंतर खरी योगाभ्यासाची पात्रता येते. अनाहतनादाच्या साक्षात्काराकरितां आवश्यक असलेल्या नाडीशुद्धीसाठी प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी कांहीं आसनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आसनांचा अभ्यास आरोग्य संपादन करणें किंवा तें सुरक्षित ठेवणे या दृष्टीनें अत्यंत उपयुक्त आहे. प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधि यांचा अभ्यास करीत असतांना कांहीं विघ्नें आड येतात. त्यामध्ये शरीरांत व्याधि असणें हे एक मोठे विघ्न आहे. मन न लागणे, मनांत उत्साह नसणे हें दुसरे विघ्न होय. मन संशयग्रस्त असणें हें तिसरें विघ्न होय. जें करावयाला पाहिजे तें न करणे आणि जें करावयाला नको तें करीत रहाणें याला प्रमाद असें म्हणतात. प्रमाद हा योगमार्गातील चौथे विघ्न होय. ज्यांचें पचन होणें अवघड असे गोड आणि जड पदार्थ खाणे, अधिक खाणे, तळकट, तिखट, खारट, आंबट आणि, मसालेदार खमंग पदार्थ खाणे यायोगे शरीरांत जडता येते आणि मनांत तमोगुण वाढतो, त्यामुळे आळस येतो. हा आळस योगाभ्यासांतील पांचवें विघ्न होय. अशी आणखी कांहीं विघ्नें आहेत. या विघ्नांचे निरसन करण्याकरितां विशेषतः व्याधि, अनुत्साह आणि आळस यांना घालविण्याकरितां आसनांचा निश्चित उपयोग होतो.\n\"स्थिरसुखमासनम्\" कांहीं कष्ट न होतां शरीराने बराच वेळ एका अवस्थेंत स्थिर रहाणे याला आसन म्हणतात. घट स्थिर राहिला कीं घटातील पाणीही स्थिर रहाते. त्याचप्रमाणे शरीररूपी घट स्थिर राहिला कीं त्यांतील चित्तरूपी जल हेही स्थिर राहील. या दृष्टीनें शरीराचे स्थैर्य साधण्यासाठीं आसनांचा अभ्यास करणें उपयुक्त आहे. आसने बरीच आहेत. तथापि त्यांतल्या त्यांत अत्यंत उपयुक्त अशा कांही थोड्या आसनांचा या ठिकाणी परिचय दिला आहे. वाचकांनी यथाशक्ति व यथावकाश त्यांचा अभ्यास अवश्य करावा.\nघोंगडीची, शक्य असल्यास पांढऱ्या घोंगडीची चारपदरी घडी अंथरावी. त्यावर त्याच आकाराची पांढऱ्या शुभ्र धुतवस्त्राची घडी अंथरावी. तात्पर्य, आसनांच्या अभ्यासाला मृदु आस्तरण असावें. त्यावर रोज सकाळी सूर्योदयानंतर दोन घटिकापर्यंत अथवा सूर्यास्ताच्या सुमारास आसनांचा अभ्यास करावा. शक्यतो आसनांच्या व प्राणायामाच्या अभ्यासाकरिता स्वच्छ, पवित्र आणि प्रसन्न अशी जागा योजावी. एकान्त असावा.\n( १) सिद्धासन - प्रथम डावी १ मांडी घालावी. गुदस्थान आणि उपस्थ यांच्यामध्ये असलेली उभी शीर, तिला सीवनी असें म्हणतात. सीवनीच्या मधोमध डाव्या पायाची टाच पक्की बसवावी. नंतर उजवी मांडी घालून उजव्या पायाची टाच उपस्थाच्यावर आणि नाभिस्थानाच्या खालीं बसवावी. नंतर वक्षस्थलाच्यावर आणि गळ्याच्या खालीं हनुवटी दृढ बसवावी. मन एकाग्र करावे. दृष्टि स्थिर करून दोन्ही भुवयांच्या मध्ये लावावी. दोन्ही हात सरळ गुडघ्यावर ठेवावेत. अंगुष्ठ आणि तर्जनी या दोन बोटाची टोके ज्ञानमुद्रेपमाणें एकमेकांना जुळवावींत आणि बाकीची तीन बोटे एकमेकांना जुळवून सरळ ठेवावीत. सर्व आसनांत १ सिद्धासन अत्यंत श्रेष्ठ आहे. \"एतन्मोक्षकपाटभेदजननं\" या आसनाने मोक्षाची कवाडे उघडी होतात. याने शरीरातील नाड्या शुद्ध होतात. कुंडलिनी जागृत होते. या एकाच आसनांत मूलबंध, उड्डियाणबंध आणि जालंधरबंध, हे तिन्ही बंध सिद्ध होतात. याच आसनाला वज्रासन, मुक्तासन आणि गुप्तासन अशींही नांवे आहेत. कांहीं लोक या आसनांत थोडाबहुत फरकही मानतात. गृहस्थाश्रम्यांनी या आसनाचा अभ्यास फार वेळ करूं नये अशी योगी लोकांची सूचना आहे.\n( २) स्वस्तिकासन - प्रथम सरळ मांडी घालावी. नंतर उजवा तळपाय आणि बोटें डाव्या मांडीच्या आणि पोटरीच्या मध्यें घालावींत. डावा तळपाय व बोटे उजव्या मांडीच्या आणि पोटरीच्या मध्ये घ्यावींत. दोन्ही हात सरळ गुडघ्यावर ठेवावेत. श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे शरीर \"समं कायशिरोग्रीवं\" अशा स्वरूपांत सरळ ठेवावे. दृष्टि नाकाच्या शेंड्यावर स्थिर ठेवावी. मनाने ईशचिंतन करावे. हें आसन अत्यंत सोपे असून फार महत्त्वाचें आहे. तें कोणीही केव्हांही आणि कितीही वेळ करावे. याने कांहींही अपाय होणार नाहीं. हें अत्यंत कल्याणकारक असल्यामुळें याला स्वस्तिकासन असें म्हणतात. स्वस्ति शब्दाचा अर्थ कल्याण असा आहे. याच आसनावर बसून प्राणायाम, प्रत्याहार-धारणा, ध्यान, समाधि मंत्रजप व पुरश्चरण इत्यादि सर्व गोष्टी केल्या जातात. या आसनानें शरीरही निरोगी रहाते.\n( ३) पद्मासन - डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवावा. त्याचप्रमाणे उजव्या मांडीवर डावा पाय ठेवावा. दोन्ही टाचा ओटीपोटाच्या जवळ कराव्यात. तळहात उताणे करून डाव्या हातावर उजवा हात ठेवावा ते दोन्ही हात टाचेवर ठेवावेत. जीभ पडजिभेच्या बाजूला जितकी वर वळवितां येईल तितकी वळवून धरावी. वक्षस्थलाच्या वरच्या बाजूस ऊर्ध्वजत्रूंच्या मध्यावर हनुवटी पक्की बसवावी. दृष्टि नासाग्रावर स्थिर करावी. याच आसनामध्ये गुदस्थानाचा संकोच करून अपानवायुला वर खेचले म्हणजे मूलबंधही सिद्ध होतो. मूलबंधानें अपान वायु वर खेचला जातो. जिव्हाबंधनानें व जालंधरबंधाने प्राणवायु खालीं ढकलला जातो. अपान आणि प्राण या दोहोंचा नाभिस्थानाजवळ संगम होतो. याच अवस्थेला उद्देशून गीतेमध्ये \"अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथाऽपरे \" असें वर्णन केलेले आहे. नाभिस्थानाचाही संकोच करून नाभीला पृष्ठवंशाकडे खेचले की ओढियाण बंधाची क्रिया घडते. त्यामुळें आधार कंदावर असलेल्या कुंडलिनीला धक्का बसून ती जागृत होते. तिच्या जागृतीमुळे सुषुम्नेचे दार खुले होतें. मनासह प्राणवायू सुषुम्नेत प्रविष्ट होतो. इंद्रिये अंतर्मुख होतात. मन एकाग्र होतें. विवेकदीप उजळतो. त्याच प्रकाशांत साधकाला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो. असे हें पद्मासन फार महत्त्वाचें आहे. \"सर्वव्याधिविनाशनं\" हें या आसनाचे फळ आहे. हे मत्स्येंद्रनाथांचे अत्यंत आवडते आसन होय. श्रीगौतमबुद्ध आणि श्रीज्ञानेश्वर महाराज याच आसनावर नेहमी बसत.\n( ४) बद्धपद्मासन - वर सांगितलेल्या पद्धतीने पद्मासन केल्यानंतर डाव्या हातानें पाठीला वळसा घालून डाव्या पायाचा आगठा धरावा आणि त्याचप्रमाणे उजव्या हाताने पाठीला वळसा घालून उजव्या पायाचा आगठा धरावा. कांहीं वेळ शांत बसावें. \" एतद्‌व्याधिविनाशकारि यमिनां \" हे आसन .साधकाच्या देहातील सर्व व्याधींचा निरास करते. कांहीं लोक पद्मासन आणि बद्धपद्मासन हें एकच मानतात.\n( ५) वीरासन - डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवावा. डाव्या पायावर उजवी मांडी ठेवावी. उजव्या गुडघ्याला दोन्ही तळहातांची मिठी द्यावी. दृष्टि नाकाच्या शेंड्यावर लाबून ताठ बसावे. त्याचप्रमाणे उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून उजव्या पायावर डावी मांडी ठेवावी. डाव्या गुडघ्याला दोन्ही तळहातांची मिठी द्यावी. दृष्टि नासाग्रावर स्थिर करून सरळ रेषेंत ताठ बसावे. \" एकं पादं तथैकस्मिन् विन्यसेदूरुणि स्थितम् इतरस्मिंस्तथाचोरुं वीरासनमितीरितम् ॥ \" ( हठयोगप्रदीपिका ). याच आसनावर गुदद्वाराचा संकोच करून अपानवायुस वर खेचावे. पोट खपाटीं करावे आणि हनुवटी छातीच्या वरच्या हाडांच्या मध्यभागी दाबून बसवावी म्हणजे मूलबंध, उड्डियानबंध आणि जालंधरबंध हे तिन्ही बंध साधले जातात. कांहीं पुस्तकांतून वीरासनाच्या आकृति चुकीच्या दिलेल्या आढळतात. वर दिलेल्या पद्धतीप्रमाणेंच वीरासन करावे. ते सोपे असून उपयोगाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.\n( ६) पश्चिमोत्तानासन - दोन्ही पाय जुळवून जमिनीवर दंडासारखे ताठ पसरावेत. दोन्ही हातांची तर्जनी किंचित् वाकडी करून तर्जनी आणि आगठा यांच्या साहाटयानें दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे धरावेत. हळू- हळू कपाळ गुडघ्यावर ठेवण्याचा प्रयत्व करावा. गुडघ्यावर डोके ठेवीत असताना गुडघे जमिनीपासून वर उचलले न जातील अशी खबरदारी घ्यावी. यालाच पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. शिवसंहितेंत याला उग्रासन असें म्हटलेले आहे. हें आसन फार महत्त्वाचे आणि अत्यंत उपकारक आहे. याने सुषुस्म्नामार्ग खुला होतो आणि प्राणवायु सुषुम्नामार्गाने वाहू लागतो. याने मेद वाढत नाहीं. पोट सुटत नाहीं. जठराप्रि प्रदीप्त होतो. भूक चांगली लागते. शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. रस, रक्त इत्यादि धातूंचे अभिसरण चांगले होतें. धात्वग्नि आणि दोषाग्नि हेही प्रदीप्त होतात. दोष आणि धातू यांचें साम्य राखले जातें. शरीरांत वातादि दोषांचा आणि धातूंचा प्रकोप होत नाहीं. अशा रीतीनें हें आसन आरोग्यफलदायी आहे.\n( ७) पूवोंत्तानासन - पाय ताठ करून उताणे निजावें. जुळविलेले दोन्ही पाय हळूहळू वर उचलून डोक्याच्या पाठीमागे टेकवावेत. पायाच्या विरुद्ध दिशेनें दोन्ही हात जमिनीवर सरळ रेषेत पसरून ठेवावेत अथवा दोन्ही हात पायांकडे नेऊन पश्चिमोत्तानाप्रमाणेच पायांचे अंगठे धरावेत. हें सर्व करीत असतांना गुडघ्यांत बांक न येईल अशी खबरदारी घ्यावी. हेही आसन अत्यंत उपयुक्त आहे.\n( ८) सर्वांगासन - पूर्वोत्तानासन झाल्यानंतर तसेच ते, जुळविले पाय आकाशांत सरळ उचलून धरावेत. पहिल्या प्रथम कमरेला दोन्ही हातांचा आधार द्यावा. शरीराचा सर्व भार खांद्यावर ठेवावा. दोन्ही हात सरळ जमिनीवर पसरून हे आसन करतां येईल इतका याचा अभ्यास करावा. हें आसन करतांना आकाशांत पद्मासनाप्रमाणें मांडीही घालावी. हा सर्व व्यायाम नाडीशुद्धीला अत्यंत उपयुक्त आहे.\n( ९) धनुरासन - उजव्या पायावर डावा पाय ठेवून दोन्ही पाय पसरावेत. नंतर डाव्या हाताचा आंगठा व तर्जनी आणि मध्यमा यांच्या चिमटीने उजव्या पायाचा आगठा धरावा. त्यानंतर याच पद्धतीने उजव्या हाताने डाव्या पायाचा आंगठा धरून तो उजव्या कानापर्यंत आणावा. दृष्टि उजव्या पायाच्या आंगठ्यावर स्थिर करावी. धनुष्याच्या दोरीला बाण लावून ती कानापर्यंत ओढली असतां जसा आकार दिसावा तसाच आकार या आकृतीचा दिसतो. म्हणून याला धनुरासन असें म्हणतात. कांहीं लोक याला आकर्ण धनुरासन असेही म्हणतात. ही पद्धति हठयोगप्रदीपिकाकारांनीं सांगितलेली आहे. घेरंडसंहिताकारांची पद्धत मात्र निराळी आहे. जमिनीवर सरळ पालथे पडावे. गुडघ्यापासून पाय वळवून पाठीकडे आणावेत. उजव्या हाताने उजव्या पायाचे व डाव्या हाताने डाव्या पायाचे मणगट धरून छाती जितकी वर उचलता येईल तितकी वर उचलावी. यानें शरीराला धनुष्याच्या आकाराचे वळण येतें धनुरासनाच्या या दोन्ही पद्धति हितावहच आहेत.\n( १०) भुजंगासन - प्रथम सरळ पालथें निजावें. पायाच्या आंगठ्यापासून नाभीपर्यंतचा भाग जमिनीस (आसनावर) टेकलेला असावा. होन्ही तळहात नाभिस्थानाजवळ खालीं टेकवून नाभीपासून डोक्यापर्यंतचा भाग वर उचलून धरावा. दृष्टि अगदी समोर ठेवावी. भुजंगासारखा आकार दिसतो म्हणून याला भुजंगासन असें म्हणतात. या आसनाने जठराग्नि प्रदीप्त होतो. सर्व रोग नाहींसे होतात. कुंडलिनीशक्तीही जागृत होते.\n( ११) मत्स्यासन - बद्धपद्मासन घालून उताणे निजावे. डोक्याला दोन्ही हातांचा वेढा घालून उजव्या हाताने डावा दंड आणि डाव्या हाताने उजवा दंड धरावा. हे आसन फार उपयुक्त आहे. याने पोट साफ रहाते. पोटांत वात धरीत नाही. वात धरण्याची सवय असल्यास ती कमी होते. भूकही चांगली लागते पोट दुखत नाहीं. स्त्रियांची मासिकपाळीही साफ होते.\n( १२) शीर्षासन - हे आसन प्रसिद्ध आहे. पहिल्या प्रथम भिंतीच्या शेजारी प्रशस्त मऊ आसन घालून त्यावर एक चांगली जाड धोतराची घडी अथवा चुंबळ ठेवावी. तिच्यावर डोके ठेवावे. डोक्याच्या मागच्या बाजूस दोन्ही हाताच्या मिठीचा पक्का आधार द्यावा. सर्व शक्ति एकवटून पाय हळूहळू वर उचलावेत आणि भिंतीस लावावेत. पुढें हळूहळू ते सरळ वर उचलावेत. मांड्या, पोटर्‍या अगदी ताठ कराव्यात. आरंभी आरंभीं हें आसन अगदी थोडा वेळ करावे. पुढें अभ्यास वाढला म्हणजे भिंतीचा आधार घेण्याची आवश्यकता रहाणार नाहीं. आपली प्रकृति लक्षांत घेऊनच या आसनाचा अभ्यास वाढवावा. मानवत नसेल तर तें अधिक वेळ करूं नये. हे आसन मानवले तर फारच हितावह आहे. तें शरीराला रसायनासारखें आहे. याच, आसनाला विपरीतकरणीमुद्रा अथवा कपालासन असेंही नांव दिलेले आढळतें. याच आसनांत मांड्या वळवून पद्मासन घातले की ऊर्ध्वपद्मासन तयार होतें गुडघ्यापासून पाय पाठीकडे वळते ठेवले कीं, अर्ध वृक्षासन तयार होईल. दोन्ही पाय परस्पर विरुद्ध दिशेला पसरवून ते इकडे तिकडे फिरविले कीं शरीरातील सर्व स्नायूंना योग्य तो व्यायाम मिळतो आणि सर्व नाड्या शुद्ध होतात. अशा रीतीनें हें आसन मोठे उपयुक्त आहे.\n( १३) वृक्षासन - सरळ उभे रहावे. डाव्या मांडीच्या मुळाशी उजव्या पायाची टाच लावावी. दोन्ही हात जोडून दृष्टि नासाग्रीं स्थिर करावी. वृक्षासारखे ताठ असावें. उलट सुलट दोन्ही बाजूनी हें आसन करावे.\n( १४) मयूरासन - प्रथम जमिनीवर दोन्ही गुडघे टेकून बसावे. नंतर गुडघ्यांच्या पुढें दोन्ही हात जमिनीवर टेकवावेत. हाताची बोटे गुडघ्याकडे करावींत. कांहीं लोक तीं सरळ पुढें ठेवतात. नंतर नाभिस्थानाच्या दोन्ही बाजूंना हातांच्या कोपरांचा आधार द्यावा. शरीराचा तोल नीट संभाळून पाय सरळ मागें पसरावेत. ते किंचित् वरच्या बाजूसही तोलून धरले जातील असा प्रयत्न करावा. मोरासारखा आकार दिसत असल्यामुळे यास मयूरासन असें म्हणतात आरोग्याच्या दृष्टीनें हें आसन फारच उपयुक्त आहे. \"हरति सकलरोगानाशु गुल्मोदरादीनभिभवति च दोषानासनं श्रीमयूरम्\" गुल्म, मूत्रकृच्छ्र, अष्ठीला - पोटांत वात धरणे, पोट दुखणे, एवढेच काय, पण जलोदरासारखे दुर्धर विकारही या आसनाने निरस्त होतात. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा तें प्रकोप होऊं देत नाहीं. यामुळें आरोग्य चांगले रहाते व भूकही उत्तम लागते.\n( १५) मत्स्येन्द्रपीठ - प्रथम सरळ मांडी घालून बसा नंतर उजव्या पायाची टाच डाव्या मांडीच्या मुळाशीं डाव्या ओटीपोटाला दाबून बसवावी. डावा पाय उजव्या गुडघ्याच्या पलीकडे जमिनीस टाच लावून ठेवावा. उजवा हात डाव्या गुडघ्याच्या बाहेरून घेऊन त्यानें डाव्या पायाचा आंगठा धरावा. डाव्या हाताने पाठीला वळसा घालून उजव्या पायाची टाच धरावी. डाव्या खांद्याकडे तोंड वळवून दृष्टि नासाग्रीं ठेवावी. यास मत्स्येंद्रासन म्हणतात. मत्स्येंद्रनाथांनी याचा पुरस्कार केलेला आहे. मयूरासनाप्रमाणेच हेही आरोग्यदृष्ट्या उपयुक्त असून यानें कुंडलिनी जागृत होते व मूर्धस्थानीं सहस्रदलकमलांत असलेल्या चंद्रमंडलालाही स्थिरता येते, असें याचे वर्णन केले आहे. हें आसन उलट-सुलट दोन्ही बाजूंनी करण्याचा प्रयत्न करावा.\n( १६) शवासन - सर्व आसने करून झाल्यानंतर शेवटीं कोणत्याही स्नायुला ताण न देता शवासारखे स्वस्थ उताणे पडून रहावे. यानें सर्व श्रमांचा परिहार होतो व चित्तालाही विश्रांति मिळते.\nआहार हा नेहमी परिमित आणि सात्त्विक असावा. गहू, उच्च जातीचे तांदूळ, जव, साठीसाळ म्हणजे दोन महिन्यांत तयार होणारे भात, मुगाची डाळ, दूध, तूप, लोणी, साखर, खडीसाखर, मध, ताजें मधुर ताक, संधवमीठ, मिरपूड, सुंठ, आले. भाज्यांपैकीं परवर, पडवळ, दोडका, घोसाळे, भेंडी, दुध्या भोपळा इत्यादि पदार्थ सेवन करावेत. पाणी स्वच्छ, सुंदर आणि गाळलेले असावें. कडू, आंबट, तिखट, खारट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खातांना बरें वाटलें तरी ते शरीराला अपायकारक असतात. ते शक्यतों टाळावेत. शरीरांत आळस किंवा जडता निर्माण होणार नाहीं असाच आहारविहार असावा. प्रकृतिस्वास्थ्य सुरक्षित असावें.\nआतां नाडीशुद्धीला प्रत्यक्ष कारणीभूत असलेल्या प्राणायामाचा आपण विचार करूं. आपले शरीर नखशिखान्त लहानमोठ्या नाड्यांनी व्यापले आहे. योगी आणि तत्त्ववेत्ते शरीरातील नाड्या बहात्तर हजार असल्याचें सांगतात. या नाड्या आतून सुषिर म्हणजे पोकळ असतात. त्यांच्यांतून रसरक्तादि धातु, वात, पित्त आणि कफ तसेंच स्वेदमुत्र इत्यादि मल सारखे वहात असतात. यांतच कांहीं स्रोतसें इंद्रियवह, मनोवह आणि संवेदनावहही आहेत. ते प्राकृत अवस्थेंत शरीराला आरोग्य देतात, भूषित करतात, तर विकृत अवस्थेत दूषित करीत असतात. याकरिता शरीरातील सर्व नाड्यांना शुद्ध ठेवून दोष, धातु आणि मल यांना निर्दोष राखणे आणि त्यांच्या गतीला कोठेंही अडथळा निर्माण होऊं न देणे आवश्यक असतें. आसनांच्या व प्राणायामाच्या अभ्यासाने ही गोष्ट साधता येते. पोकळ नळ्यांतून अडकून बसलेला केरकचरा ज्याप्रमाणें आपण फुंकून साफ करतो त्याचप्रमाणे रेचक, पूरक आणि कुंभक या प्राणायामानी शरीरांतील पोकळ नाड्यांनाही साफ स्वच्छ ठेवले पाहिजे.\nप्राणायाम कसा करावा याची माहिती सुबोधस्तोत्रसंग्रह, भाग पहिला, पान २९७ व ९८ पहा. \"प्राणः स्वदेहजो वायुः\" आपल्या शरीरांत असणाऱ्या वायूला प्राण असे म्हणतात. \"शरीरान्तः सञ्चारी वायुः प्राणः\" शरीरामध्यें संचार करणाऱ्या वायुला प्राण ही संज्ञा आहे. \"आयामस्तन्निरोधनयम्\" शरीरांत प्राणवायूची जी स्वाभाविक गति श्वासोच्छवासाच्या रूपाने चाललेली असते, त्या गतीचा निरोध करणें या क्रियेला प्राणायाम असे म्हणतात. \"तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः\" अशी पतंजलींनी प्राणायामाची व्याख्या केलेली आहे. तस्मिन् सति म्हणजे आसनक्रियेचा चांगला अभ्यास झाल्यानंतर श्वास म्हणजे बाहेरचा वायु नाकाने शरीरांत घेणे आणि प्रश्वास म्हणजे शरीरातील वायु नाकानें बाहेर सोडणे. या स्वाभाविकपणे चालू असलेल्या वायूच्या गतीचा विच्छेद म्हणजे निरोध करणें हेंच प्राणायामाचें सामान्य स्वरूप होय. पूरक, रेचक आणि कुंभक असे प्राणायामाचे तीन प्रकार आहेत. बाहेरचा वायु शरीरांत घेणे यास पूरक असे म्हणतात, तर शरीरांत घेतलेल्या वायुला बाहेर सोडणें याला रेचक असें म्हणतात. बाहेर सोडलेल्या वायूला कांहीं काळ बाहेरच स्थिर ठेवणे अथवा शरीरांत घेतलेल्या वायूला कांहीं काळ शरीरांत स्थिर ठेवणें या क्रियेला कुंभक असें म्हणतात. यापैकी पहिल्या क्रियेला बहिःकुंभक असें म्हणतात, तर दुसऱ्या क्रियेला अंतःकुंभक असें म्हणतात. आणखी निराळ्या दृष्टीनें कुंभकाचे दोन प्रकार आहेत. एक सहित कुंभक व दुसरा केवल कुंभक. पूरक आणि रेचक यांच्यासह केल्या जाणाऱ्या कुंभकाला सहित कुंभक असें म्हणतात. तर पूरक आणि रेचक या क्रिया न करतां स्वाभाविकरीत्या सुखाने वायु धारण करणें या क्रियेला केवल कुंभक असें म्हणतात. सहित कुंभकाचेही सूर्यभेदन, उज्जायी, सीत्कारी, सीतली, भस्त्रिका, सामरी, मुर्च्छा आणि प्लाविनी असे आठ प्रकार आहेतच. या सर्व कुंभकांत केवल कुंबक हा अत्यंत श्रेष्ठ आहे. आचार्यांनी योगतारावलींत सहा श्लोकांतून या केवल कुंभकाचा मोठा गौरवपूर्वक उल्लेख केलेला आहे.\nपूरक, रेचक आणि कुंभक हे तिन्ही मिळून एक प्राणायाम पूर्ण समजला जातो. डाव्या नाकपुडीवर उजव्या हाताची करंगळी आणि अनामिका ठेवून डावी नाकपुडी दाबून धरावी. उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास वर घ्यावा. नंतर उजव्या हाताच्या आंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून धरावी. तर्जनी आणि मध्यमा हीं दोन बोटे मोकळीच ठेवावींत. अशा रीतीनें शरीरांत घेतलेला प्राणवायु शरीरांत कोंडून ठेवावा. नंतर डाव्या नाकपुडीवरची बोटें किंचित् सैल करून कोंडलेल्या प्राणवायूला डाव्या नाकपुडीवाटे अगदीं हळूहळू बाहेर सोडावें. जितक्या मात्रांनी पूरक केला असेल त्यांच्या चौपट मात्रांनी कुंभक करावा आणि दुप्पट मात्रांनीं रेचक करावा. याप्रमाणे उलट-सुलट पद्धतीने प्राणायामाचा अभ्यास करावा. प्राणायामाच्या वेळीं प्रणव, गायत्री-मंत्र अथवा कोणत्याही इष्ट देवतेचा मंत्र त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन उपयोगांत आणावा. त्यायोगे मनाला स्थिर व शांत करण्याला अधिकच साहाय्य होईल. याप्रमाणें प्राणायामांचा अभ्यास केल्याने शरीरातील सर्व नाड्या अत्यंत शुद्ध होतात. सुषुम्ना नाडीचे मुख मोकळे होतें. प्राणवायुचा सुषुम्ना नाडींत प्रवेश होतो. प्राणाबरोबर मनही प्रविष्ट होतें. मनाचा सुषुम्नानाडीत प्रवेश होणें हीच खरी एकाग्रता होय. याच एकाग्रतेतून अनाहतनादाचें श्रवण होऊं शकते. \"विधिवत्प्राणसयामैर्नाडीचक्रे विशोधिते सुषुम्नावदनं भित्त्वा सुखाद्विशति मारुतः ॥\" \"नादाभिव्यक्तिरारोग्यं जायते नाडिशोधनात्\" (हठयोगप्रदीपिका). श्रीयालवल्क्यमुनींनी देखील नाडीशुद्धीची जी अनेक लक्षणें सांगितली आहेत त्यांत अनाहतनाद प्रकट होणें हेही एक लक्षण सांगितलेले आहे. \"नादाभिव्यक्तिरित्येतच्चिह्नं तत्सिद्धिसूचकम्\"\nसुषुम्नानाडीलाच ब्रह्मनाडी, ब्रह्मस्थान, ब्रह्ममार्ग इत्यादि नावे दिलेली आहेत. चित्ताने या नाडींत प्रवेश केल्याशिवाय जीवाला ब्रह्मभाव प्राप्त होत नाही. मन सुषुम्नानाडीत प्रविष्ट झाल्याशिवाय त्याला नादब्रह्माचा अथवा स्वस्वरूपाचा साक्षात्कार होत नाहीं. प्राणासमवेत मनाने सुषुम्नानाडीत क्षणभर प्रवेश केला कीं स्वरूपपरिचिंतनाबरोबरच आपल्या उजव्या कानांत आपल्याला अनाहतनाद ऐकू येईल, असें आचार्यांनी 'प्रबोधसुधाकरांत' म्हटलेले आहे. \"यावत्क्षणं क्षणार्धं स्वरूपपरिचिन्तनं क्रियते तावद्दक्षिणकर्णे त्वनाहतः श्रूयते नादः ॥\" हृत्कमल, आज्ञाचक्र अथवा सहस्रदलकमल यांच्या आत आत्मस्वरूपीं अथवा परमात्मस्वरूपीं अन्तःकरणवृत्ति ठेवून सिद्धासनावर निश्चल बसावे दृष्टि निमेषोन्मेषरहित अर्धोन्मीलित स्वरूपांत ठेवावी. अशा रीतीनें इष्ट देवतेशी समरस होणें याला योगशास्त्रांत शांभवीमुद्रा असें म्हणतात. या शांभवीमुद्रेनेही सुषुम्ना नाडींत होणाऱ्या अनाहतनादाचें उजव्या कानाने आपण श्रवण करूं शकतो. \"मुक्तासने स्थितो योगी मुद्रा सन्धाय शाम्भवीम् तावद्दक्षिणकर्णे त्वनाहतः श्रूयते नादः ॥\" हृत्कमल, आज्ञाचक्र अथवा सहस्रदलकमल यांच्या आत आत्मस्वरूपीं अथवा परमात्मस्वरूपीं अन्तःकरणवृत्ति ठेवून सिद्धासनावर निश्चल बसावे दृष्टि निमेषोन्मेषरहित अर्धोन्मीलित स्वरूपांत ठेवावी. अशा रीतीनें इष्ट देवतेशी समरस होणें याला योगशास्त्रांत शांभवीमुद्रा असें म्हणतात. या शांभवीमुद्रेनेही सुषुम्ना नाडींत होणाऱ्या अनाहतनादाचें उजव्या कानाने आपण श्रवण करूं शकतो. \"मुक्तासने स्थितो योगी मुद्रा सन्धाय शाम्भवीम् शृणुयाद्दक्षिणे कर्णे नादमन्तःस्थमेकधीः ॥\" ( हठयोगप्रदीपिका). तात्पर्य, यमनियमपूर्वक आसने आणि प्राणायाम यांच्या अभ्यासाने शरीरांतील सर्व नाड्या पूर्णपणें शुद्ध झाल्यानंतर अनाहतनाद श्रवण करण्याची योग्यता येते. हाच अभिप्राय आचार्यांनी या तिसऱ्या लोकांत प्रकट केलेला आहे. पराङ्‍मुखीमुद्रेनेंही अनाहत नादाचे श्रवण होऊं शकते. सिद्धासन अथवा स्वस्तिकासन घालून शांतपणे बसावे. दोन्ही हाताचे आंगठे दोन्ही कानांत दृढ बसवावेत. दोन्ही डोळे मिटवून आगठ्याजवळचीं बोटे पापण्यांवर ठेवावीत. मधल्या दोन्ही नाकपुड्या दाबून धराव्यात. अनामिका आणि कनिष्ठिका या दोन बोटांनीं ओठांचा वरचा आणि खालचा भाग झांकावा. मुख मिटलेले असावें. ही मुद्रा सर्व इंद्रियांना विषयांपासून पराङ्‍मुख करणारी असल्यामुळें हिला पराङ्‍मुखी मुद्रा असें म्हणतात. कोणी हिला षण्मुखीमुद्रा असेही म्हणतात. या मुद्रेनेंही सुषुम्नामार्गात होणारा अनाहतनाद ऐकू येतो. मात्र सुषुम्नामार्ग हा आसने आणि प्राणायाम यांच्या योगानें शुद्ध केलेला असावा. \"श्रवणपुट-नयन-युगल-घ्राणमुरखानां निरोधनं कार्यम् शृणुयाद्दक्षिणे कर्णे नादमन्तःस्थमेकधीः ॥\" ( हठयोगप्रदीपिका). तात्पर्य, यमनियमपूर्वक आसने आणि प्राणायाम यांच्या अभ्यासाने शरीरांतील सर्व नाड्या पूर्णपणें शुद्ध झाल्यानंतर अनाहतनाद श्रवण करण्याची योग्यता येते. हाच अभिप्राय आचार्यांनी या तिसऱ्या लोकांत प्रकट केलेला आहे. पराङ्‍मुखीमुद्रेनेंही अनाहत नादाचे श्रवण होऊं शकते. सिद्धासन अथवा स्वस्तिकासन घालून शांतपणे बसावे. दोन्ही हाताचे आंगठे दोन्ही कानांत दृढ बसवावेत. दोन्ही डोळे मिटवून आगठ्याजवळचीं बोटे पापण्यांवर ठेवावीत. मधल्या दोन्ही नाकपुड्या दाबून धराव्यात. अनामिका आणि कनिष्ठिका या दोन बोटांनीं ओठांचा वरचा आणि खालचा भाग झांकावा. मुख मिटलेले असावें. ही मुद्रा सर्व इंद्रियांना विषयांपासून पराङ्‍मुख करणारी असल्यामुळें हिला पराङ्‍मुखी मुद्रा असें म्हणतात. कोणी हिला षण्मुखीमुद्रा असेही म्हणतात. या मुद्रेनेंही सुषुम्नामार्गात होणारा अनाहतनाद ऐकू येतो. मात्र सुषुम्नामार्ग हा आसने आणि प्राणायाम यांच्या योगानें शुद्ध केलेला असावा. \"श्रवणपुट-नयन-युगल-घ्राणमुरखानां निरोधनं कार्यम् शुद्ध सुषुम्नासरणौ स्फुटममलः श्रूयते नादः ॥ \" (हठयोगप्रदीपिका). अनाहत नादाच्या सिद्धीसाठी आवश्यक असलेल्या यम, नियम, आसन आणि प्राणायाम या चार योगांगांचें संक्षिप्त स्वरूप आम्ही वाचकांच्यापुढे ठेवले आतां नादानुसंधानाच्या अनुषंगाने प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि या अंगाचे संक्षिप्त विवेचन चौथ्या श्लोकांत आपण पाहूं.\nत्वां साधनं तत्त्वपदस्य जाने \nविलीयते विष्णुपदे मनो मे ॥ ४ ॥\n\"हे नादानुसंधान तुभ्यं नमः अस्तु, अहं त्वां तत्त्वपदस्य साधनं जाने, मे मनः भवत्‍प्रसादात् पवनेन साकं विष्णुपदे विलीयते \" हे नादानुसंधाना तुला माझा नमस्कार असो. तूं ब्रह्मपदाच्या प्राप्तीचे साधन आहेस असें मी समजतो. तुझ्या कृपेने माझें मन प्राणवायूसह विष्णुपदीं अर्थात् विश्वव्यापक असलेल्या ब्रह्मस्वरूपीं लीन होत आहे. असा या लोकाच्या अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.\nपरब्रह्मस्वरूपीं मनाने पूर्णपणे लीन होऊन रहाणे यालाच समाधि असें म्हणतात. ही अवस्था प्राप्त होणें यांतच मानवी जीवनाची सफलता आहे. परमार्थाच्या मार्गाने प्रवृत्त झालेले साधक हीच अवस्था प्राप्त करून घेण्यासाठीं सतत प्रयत्न करीत असतात. ज्यांना परब्रह्माच्या निर्गुण स्वरूपांत आपल्या मनाचा लय घडवून आणता येत नाहीं ते त्या परब्रह्माच्या सगुण स्वरूपांत आपल्या मनाचा लय करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. सगुण स्वरूपी मन लीन झाले तरी तें निर्गुण स्वरूपी लीन झाल्यासारखेंच आहे. सोन्याचे अलंकार हातीं आले तरी ते सोनेंच हातीं आल्यासारखे असतें. बाजारांत साखर नाहीं मिळाली तरी बत्तासे, साखरेची चित्रे किंवा गांठ्या मिळाल्या तरी साखर मिळाल्यासारखेच होतें. याच न्यायाने सगुण स्वरूपी मन तन्मय झालें तरी तें निर्गुण स्वरूपी रमल्यासारखेंच आहे.\nयावर कोणी असे विचारील कीं, अहो जें निर्गुण आहे तें सगुण कसें असू शकेल जें निर्गुण आहे तें सगुण कसें असू शकेल जें सगुण आहे तें निर्गुण कसें असू शकेल जें सगुण आहे तें निर्गुण कसें असू शकेल यावर श्रीतुलसीदासांनीं मोठे मार्मिक उत्तर दिलेले आहे. \"जो गुणरहित सगुणसो कैसे यावर श्रीतुलसीदासांनीं मोठे मार्मिक उत्तर दिलेले आहे. \"जो गुणरहित सगुणसो कैसे जल हिम उपल विलग नहिं जैसे जल हिम उपल विलग नहिं जैसे फूले कमल सोह सर कैसे फूले कमल सोह सर कैसे निर्गुण ब्रह्म सगुण भये जैसे ॥\" बर्फाचे खडे किंवा आकाशांतून पडलेल्या गारा ह्या पाण्याहून निराळ्या नाहींत. तूप थिजले तरी तें वितळलेल्या तुपाहून निराळें नसतें. कमळ विकसलें तरी तें मिटलेल्या कमळाहून निराळें होत नाहीं. त्याचप्रमाणे परमात्मतत्व सगुण रूपाने साकारले तरी तें निर्गुण रूपाहून निराळें नाहीं. विकसित झालेल्या कमलांनीं सरोवराची शोभा जशी अपूर्व दिसावी त्याचप्रमाणे निर्गुण ब्रह्म नामरूपानें नटले, सगुण रूपाने साकारले तर त्याची शोभा कांहीं अपूर्वच दिसते निर्गुण ब्रह्म सगुण भये जैसे ॥\" बर्फाचे खडे किंवा आकाशांतून पडलेल्या गारा ह्या पाण्याहून निराळ्या नाहींत. तूप थिजले तरी तें वितळलेल्या तुपाहून निराळें नसतें. कमळ विकसलें तरी तें मिटलेल्या कमळाहून निराळें होत नाहीं. त्याचप्रमाणे परमात्मतत्व सगुण रूपाने साकारले तरी तें निर्गुण रूपाहून निराळें नाहीं. विकसित झालेल्या कमलांनीं सरोवराची शोभा जशी अपूर्व दिसावी त्याचप्रमाणे निर्गुण ब्रह्म नामरूपानें नटले, सगुण रूपाने साकारले तर त्याची शोभा कांहीं अपूर्वच दिसते याच अभिप्रायाने भगवद्धक्त आपल्या मनाचा लय परमेश्वराच्या सगुण स्वरूपांतच करीत असतात. पतंजलिमहर्षींनी देखील \"ईश्वरप्रणिधानाद्वा\" या सूत्राने अनन्यचित्तानें केली जाणारी ईश्वरोपासना ही देखील निर्विकल्प समाधीचे साधन असल्याचे सांगितलेंच आहे. ईश्वराची रूपे अनंत असल्यामुळें त्याच्या उपासनेचे प्रकारही असंख्य आहेत. ते सर्व प्रकार मनाच्या लयाची साधनेच होत. अशा रीतीनें मनाच्या लयाची साधने असंख्य असली तरी आचार्य प्रकृतस्थलीं नादानुसंधान हेंच मनाच्या लयाचे - निर्विकल्प समाधीचे सर्वोत्कृष्ट साधन असल्याचें स्वानुभवाने सांगत आहेत.\n\"त्वां साधनं तत्त्वपदस्य जाने\" या श्लोकांत \"तत्त्वपद\" आणि \"विष्णुपद\" असे दोन शब्द आचार्यांनी योजले आहेत. या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. \"ॐ तद्‍ब्रह्म ॐ तद्वायुः \" इत्यादि महानारायणीयोपनिषदांतील वाक्यांनी तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म किंवा आत्मा असा सांगितलेला आहे. तस्य भावः तत्त्वं अशी तत्त्व शब्दाची व्युत्पत्ति आहे. भाव शब्दाचा अर्थ स्वरूप असा आहे. प्रकृतस्थलीं तत्त्व शब्दाचाही अर्थ ब्रह्माचें स्वरूप अर्थात् ब्रह्म असाच होतो. \"तत्त्वं ब्रह्मणि याथार्थ्ये\" या कोशांतही तत्त्व शब्द हा ब्रह्माचा वाचक असल्याचें सांगितले आहे. \"पद्यते गम्यते इति पदं\" या व्युत्पत्तीने पद शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. \"सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म\" या तैत्तिरीय श्रुतिवचनाप्रमाणें ज्ञान शब्दाचा अर्थ ब्रह्म असाच आहे. तात्पर्य, तत्त्वपद म्हणजे सच्चिदानंदरूप परब्रह्म. अनाहत नादाचे अनुसंधान म्हणजे अखंड चिंतन हेंच सच्चिदानंदरूप परब्रह्माच्या साक्षात्काराचे सर्वोत्कृष्ट साधन होय. असा हा \"त्वां साधनं तत्त्वपदस्य जाने\" या दुसऱ्या चरणाचा अभिप्राय आहे.\nअगदी सहज रीतीनें आपल्या मनाचा सच्चिदानंदरूपीं लय करून घेण्याचें नादानुसंधान हे एक सर्वोत्कृष्ट साधन असल्यामुळें आचार्यांनीं या श्लोकाच्या पहिल्याच चरणांत नादानुसंधानाबद्दल अत्यंत आदर व्यक्त करीत नादानुसंधानाला नमस्कार केलेला आहे. ब्रह्मस्वरूपी मन समरस करण्यास नादानुसंधानाचा कसा उपयोग होतो हें तत्त्व या श्लोकाच्या उत्तरार्धात स्पष्ट केले आहे. तें आतां आपण पाहूं.\n\"भवत्प्रसादात् पवनेन सार्क विलीयते विष्णुपदे मनो मे\" हे नादानुसंधाना तुझ्या कृपेने माझें मन अगदीं सहज रीतीनें प्राणवायूसह ब्रह्मस्वरूपीं लीन होत आहे. मागील श्लोकांत वर्णन केल्याप्रमाणे आसने आणि प्राणायाम यांच्या अभ्यासानें देहातील सर्व नाड्यांचें शुद्धीकरण झालें की यमनियमांच्या पाठबळाने विवेकी बनलेले मन विषयांपासून विरक्त होऊन आत्मप्रवण होऊं लागतें. मनाला विषयांपासून परावृत्त करतांना इतर इंद्रियांना देखील आपआपल्या विषयापासून परावृत्त करावेच लागतें. यालाच योगशास्त्रांत \"प्रत्याहार\" असें म्हटलेले आहे. इंद्रिये ही स्वभावतःच विषयोन्मुख असतात. विषय दिसला कीं तिकडे तीं धाव घेत असतात. इंद्रियांच्या पाठोपाठ मनही धांवत असतें आणि मनाच्या पाठोपाठ शरीराचीही हालचाल सुरू असतेच. यांच्यांतूनच अस्वस्थता निर्माण होते. याकरिता साधकांना विवेकाच्या बळाने वैराग्य धारण करून इंद्रियांना आपआपल्या विषयांपासून परावृत्त करावे लागतें. हेंच प्रत्याहाराचें स्वरूप होय. \"इंद्रियाणां विचरतां विषयेषु स्वभावतः तुझ्या कृपेने माझें मन अगदीं सहज रीतीनें प्राणवायूसह ब्रह्मस्वरूपीं लीन होत आहे. मागील श्लोकांत वर्णन केल्याप्रमाणे आसने आणि प्राणायाम यांच्या अभ्यासानें देहातील सर्व नाड्यांचें शुद्धीकरण झालें की यमनियमांच्या पाठबळाने विवेकी बनलेले मन विषयांपासून विरक्त होऊन आत्मप्रवण होऊं लागतें. मनाला विषयांपासून परावृत्त करतांना इतर इंद्रियांना देखील आपआपल्या विषयापासून परावृत्त करावेच लागतें. यालाच योगशास्त्रांत \"प्रत्याहार\" असें म्हटलेले आहे. इंद्रिये ही स्वभावतःच विषयोन्मुख असतात. विषय दिसला कीं तिकडे तीं धाव घेत असतात. इंद्रियांच्या पाठोपाठ मनही धांवत असतें आणि मनाच्या पाठोपाठ शरीराचीही हालचाल सुरू असतेच. यांच्यांतूनच अस्वस्थता निर्माण होते. याकरिता साधकांना विवेकाच्या बळाने वैराग्य धारण करून इंद्रियांना आपआपल्या विषयांपासून परावृत्त करावे लागतें. हेंच प्रत्याहाराचें स्वरूप होय. \"इंद्रियाणां विचरतां विषयेषु स्वभावतः बलादाहरणं तेषां प्रत्याहारः स उच्यते ॥\" असे योगयाज्ञवल्क्यात प्रत्याहाराचे लक्षण दिलेले आहे.\nप्रत्याहाराचा अभ्यास करतांना इंद्रियांना जसे विषयांपासून आवरावे लागतें तसेंच मनालाही विषयांपासून आवरावे लागतेंच. इंद्रियांना आणि मनाला बाह्य विषयांपासून आवरणे यालाच अंतर्मुख होणें असें म्हणतात.\nमनाचा स्वभाव असा आहे कीं, तें सर्वस्वी निर्विषय कधीं राहूच शकत नाहीं. बाह्य विषयांपासून त्याला आवरले तें स्वभाविकच अंतर्विषयाकडे वळणार. मनानें अंतर्विषयाकडे वळणे यालाच आत्मप्रवण होणें असें म्हणतात. मन आत्मप्रवण झालें की इंद्रियांचा विषयांशी संबध आपोआपच सुटतो. याच अवस्थेला प्रत्याहार असें म्हणतात. मन ब्रह्मचिंतनाकडे प्रवृत्त झालें की बहिरिंद्रियांच्या वृत्तीही ब्रह्मचिंतनाला अनुरूप अशाच निर्माण होत रहातात. साधक हा अंतरिंद्रियाने व बहिरिंद्रियांनींही प्रत्याहारकालीं आत्मप्रवणच होत असतो. याच अभिप्रायाने \"शब्दादिषु विषयभावनामुत्सृज्य ब्रह्मभावनं तत्प्रत्याहार\" अशीही एका विद्वानाने प्रत्याहाराची व्याख्या केलेली आहे, ती योग्यच आहे. पतंजलींनीं देखील याच अभिप्रायाने \"स्वविषयासम्प्रयोगे चित्तस्वरूपानुकार इवेन्द्रियाणां प्रत्याहारः\" आपल्या विषयाशी संबंध सुटल्यानंतर इंद्रियांनी अंतर्मुख झालेल्या चित्ताचे अनुकरण करणें हेच प्रत्याहाराचें स्वरूप होय, अशीच प्रत्याहाराची व्याख्या केलेली आहे.\nप्रकृतस्थलीं अन्तर्मुख झालेलें मन हें अनाहतनादाचें अनुसंधान म्हणजे चिंतन करूं लागलें कीं साधकाचे कानही अनाहतनादाचें श्रवण करण्याकरितां उत्सुक झालेले असतात. नेत्रांनाही तेथें कांहीं तरी अलौकिक रूप दिसतेच. तें दिव्य रूप पहाण्याकरितां नेत्रही उत्कंठित झालेले असतात. 'ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतनं महत् \" अशा शब्दांनी वेदांनींही त्या रूपाचे वर्णन केलेले आहे. रसनेंद्रियालाही तेथील अलौकिक रसाचा आस्वाद घ्यावयास सापडतो. घ्राणेंद्रियाला तेथें दिव्य गंधाची उपलब्धि होतच असते. त्या तत्त्वाचा स्पर्शही कांहीं अनिर्वचनीयच असतो. त्या अनिर्वचनीय दिव्य तत्त्वाला स्पर्श करण्यासाठी साधकाचे त्वगिंद्रियही आतुरलेले असतें. तात्पर्य, मन नादानुसंधानाला उन्मुख झालें कीं, इतर इंद्रियेही त्या मनाला अनुसरतात. याच अवस्थेला प्रत्याहार असें म्हटलें जातें. हें योगाचे पाचवे अंग आहे.\nमधुरनादाच्या ठिकाणी मनाला आकृष्ट करण्याचें सामर्थ्य हें स्वाभाविकच असते. श्रीकृष्णप्रभूच्या मुरलीचा मधुर नाद ऐकून वृक्षलतादि स्थावर जीवही मुग्ध होत होते. मग पशु, पक्षी, गाई-वासरें, गोप-गोपी आणि इतर जन मुग्ध होत असतील यांत नवल काय बाह्य नादही इतका आकर्षक असतो तर अंतर्नाद किती आकर्षक असेल याची कल्पना करावी. सूक्ष्म अन्तर्नाद अभिव्यक्त होण्याचें स्थान सुषुम्ना नाडी होय. प्राणासह सुषुम्ना नाडींत प्रविष्ट झालेलें मन अंतर्नादाशी संलग्न होतें. मनामध्यें नादाकार वृत्तिप्रवाह निर्माण होणें हेंच नादाचे अनुसंधान होय.\nअनाहतस्य शब्दस्य ध्वनिर्य उपलभ्यते \nध्वनेरन्तर्गतं ज्ञेयं ज्ञेयस्यान्तर्गतं मनः \nमनस्तत्र लय याति तद्विष्णोः परमं पदम् ॥\nनादाचे अनुसंधान करणें हे आत्मानुसंधानच होय. नादामध्येच ज्ञेयतत्त्व सामावलेले आहे. किंबहुना नादतत्त्व आणि ज्ञेयरूप ब्रह्मतत्त्व ही दोन्ही एकच आहेत. \"नादो ज्योतिर्मयः शिवः\" असे नादबिंदुपनिषदांत म्हटले आहे. ज्योति किंवा शिव या दोन्ही शब्दांनी ब्रह्मच विवक्षित आहे. अशा रीतीनें अंतर्नादाशी संलग्न झालेलें मन हें ब्रह्मस्वरूपींच संलग्न झालेलें असतें याच अवस्थेला योगशास्त्रांत \"धारणा\" असें म्हणतात.\nधारणेत्युच्यते सद्‌भिः शास्त्रताप्तपर्यवेदिभिः ॥\nपतंजलींनी देखील \"देशबन्धश्चित्तस्य धारणा\" अशी धारणेची व्याख्या केलेली आहे. ब्रह्मस्वरूप अनाहतनादरूपी देशाच्या ठिकाणी चित्ताला स्थिर करणें असा त्याचा अर्थ आहे. हें योगाचे सहावे अंग होय. देश शब्दाने कोणताही ध्येयविषय घेता येत असला तरी प्रकृतस्थली अनाहतनाद हाच आचार्यांना विवक्षित असल्यामुळे त्याचा उल्लेख केला आहे. आपल्या शरीरातील मणिपूरचक्र, अनाहतचक्र, आज्ञा चक्र इत्यादि चक्रेंही देश शब्दाने विवक्षित असून त्या त्या ठिकाणी आपल्या इष्टदेवतेच्या स्वरूपांत मनाला स्थिर करणें हेही धारणेचेच स्वरूप होय.\nधारणेचीच पुढची पायरी म्हणजे ध्यान होय. \"तत्र प्रत्यर्येकतानता ध्यानम्\" अशी ध्यानाची व्याख्या आहे. धारणेमध्ये ज्या विषयाच्या ठिकाणी चित्ताला स्थिर केलें असेल त्याच विषयाचा दीर्घकाळ, तैलधारा जशी अखंड असते त्याचप्रमाणें चित्तवृत्तीचा अविच्छिन्न प्रवाह चालू असणें याला ध्यान असें म्हणतात. सगुण अथवा निर्गुण या रूपाने ध्यान दोन प्रकारचे असलें तरी सर्वत्र ध्यानामध्यें साधकाने ध्येय तत्त्वाशी आपले तादात्म्य चिंतावे लागतें हा धारणेपेक्षां ध्यानाचा विशेष आहे. \" सोऽहमस्मीति या बुद्धिः सा च ध्याने प्रशस्यते\" असे याज्ञवल्क्यांनीं म्हटले आहे. ध्येयतत्त्व हे निर्गुण असो अथवा सगुण असो, तेंच मी आहे. मी त्याहून निराळा नाहीं अशी भावना ध्यानामध्ये अनुस्यूत असते. नादानुसंधान या शब्दांतील अनुसंधान शब्दाचा अर्थ सतत, अविच्छिन्न चिंतन असाच आहे. नादामध्ये ॐचे अथवा सोऽहंचे चिंतन सहजच करतां येतें. याप्रमाणे नादानुसंधान हे नादब्रह्माचे ध्यानच होय. ध्यान हें योगाच्या आठ अंगांपैकीं सातवें अंग होय.\nनादाच्या अनुसंधानानेंच अंतःकरणामध्यें सोऽहं तत्त्वाचाही ज्ञानदीप उजळतो. अज्ञानमूलक मोहांधकाराचा नाश होतो. अखंड प्रवाहरूपानें चाललेल्या एकाग्र ध्यानानें आत्मप्रकाश फाकतो. त्या प्रकाशांतच होणाऱ्या आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराने मन आत्मस्वरूपाशीं इतकें समरस होऊन जातें कीं, त्या वेळीं त्याला अंतबार्ह्य विश्वाचे कांहीं भान उरत नाहीं. हीच मनाची समाधि-अवस्था होय. यालाच स्वरूपी मनाचा लय झाला असें म्हणतात. लयाची पराकाष्ठा म्हणजे मनाने ध्येयतत्त्वाशीं एकरूप होऊन जाणें हीच आहे. ध्येयभूत जो सच्चिदानंदरूप परमात्मा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वृत्ति मनामध्ये उदयाला येत नसल्यामुळें समाधिअवस्थेत दुसरा कोणताच अर्थ भासत नाहीं. या वेळीं साधकाचें मन स्वरूपशून्यच झालेलें असतें. फक्त परमात्मतत्त्वच त्या वेळीं उर्वरित असतें. तें स्वयंप्रकाश असल्यामुळें आपल्या प्रकाशानेच प्रकाशत असतें. याच अवस्थेचे \"तदेव अर्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधिः\" या सूत्राने पतंजलींनीं वर्णन केले आहे. अशा रीतीनें ध्येयाशी मनाचें पूर्णपणे तादात्म्य प्राप्त होणें यालाच निर्विकल्प समाधि असें म्हणतात. ही निर्विकल्प समाधि फलरूप असल्यामुळें ती 'अंगी' अर्थात् मुख्य होय. या निर्विकल्पसमाधीच्याच पूर्वावस्थेला सविकल्प समाधि असें म्हणतात. सविकल्प समाधि ही अष्टांग योगातील आठवे अंग होय. तात्पर्य, योगाभ्यासबलानें सुषुम्ना नाडीचे मुख खुले होऊन प्राणवायूसह मन सुषुम्ना नाडींत प्रविष्ट होते. तेथें त्याला नादतत्त्वाचा साक्षात्कार होतो. या नादतत्त्वालाच अनाहतनाद असें म्हणतात. या नादाचें अनुसंधान करीत मन प्राणवायूसह सहस्रदलकमलांतर्गत महाकाशांत विलीन होतें. या महाकाशालाच प्रकृतस्थलीं \"विष्णुपद\" असें म्हटले आहे. \" वियद् विष्णुपदं वाऽपि\" असा पर्याय देऊन अमरकोशकारानेंही विष्णुपद हा शब्द आकाशाचा वाचक असल्याचें सांगितले आहे. विष्णु म्हणजे व्यापनशील परब्रह्मतत्त्व. मूर्धस्थानीं असलेल्या सहस्रदलकमलांतील आकाशांत योगी लोकांना त्याचा साक्षात्कार होत असल्यामुळें त्या स्थानाला विष्णुपद हें अन्वर्थ नांव आहे. हा सर्व लाभ नादानुसंधनानेंच सहज सुलभरीतीनें घडून येत असल्यामुळें आचार्यांनी या श्लोकाच्या उत्तरार्धात \" भवत्प्रसादात् पवनेन साक विलीयते विष्णुपदे मनो मे\" अशा शब्दांनी नादानुसंधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.\nबन्धः कुतो दारुण-काल-पाशात् ॥ ५ ॥\n\"जालन्धरोड्याणनमूलबन्धान् कण्ठोदरपायुमूलान् जल्पन्ति; अस्मि बन्धत्रये परिचीयमाने सति दारुणकालपाशात् बन्धः कुतः \" जालंधरबंध ओड्याणबंध आणि मूलबंध असे हे तीन बंध क्रमशः कंठ, उदर आणि गुदस्थान यांच्या मुळांशी त्यांच्या आधारानेच होत असतात असें योगी लोक एकमुखाने प्रतिपादन करीत आहेत. त्यांत मतभेद नाहीं. या तीन बंधांचा अभ्यास करीत असतांना कालपाश हा कितीही भयंकर असला तरी योग्याला त्या कालपाशाचें बंधन कोठून असणार \" जालंधरबंध ओड्याणबंध आणि मूलबंध असे हे तीन बंध क्रमशः कंठ, उदर आणि गुदस्थान यांच्या मुळांशी त्यांच्या आधारानेच होत असतात असें योगी लोक एकमुखाने प्रतिपादन करीत आहेत. त्यांत मतभेद नाहीं. या तीन बंधांचा अभ्यास करीत असतांना कालपाश हा कितीही भयंकर असला तरी योग्याला त्या कालपाशाचें बंधन कोठून असणार अर्थात् या तीन बंधांचा अभ्यास करणारा योगी भयंकर अशा कालपाशांतूनही मुक्त होतो. असा या श्लोकाचा अन्वय आणि अन्वयानुसारी सरळ अर्थ आहे.\nमागील श्लोकांत नादानुसंधान हें ब्रह्मपदाच्या प्राप्तीचे सुलभ आणि सर्वोत्कृष्ट साधन असल्याचें सांगितलें. त्याच्याही मागच्या श्लोकांत प्राणायामाच्या अभ्यासाने नाडीशुद्धि झाल्यानंतर आपल्या देहामध्ये अनाहतनाद अभिव्यक्त होऊं शकतो असें सांगितलें. या अनाहतनादाच्या, विशेषतः सूक्ष्म अशा अनाहत ध्वनीच्या अभिव्यक्तिचें स्थान सुषुम्ना नाडी आहे. ती स्वभावतः च 'सु सु' असा ध्वनि करीतच असते म्हणूनच तिला सुषुम्ना असें नांव पडलें आहे. \"सु सु इति अव्यक्तशब्दं म्नायति इति सुषुम्ना\" अशी सुषुम्ना या शब्दाची व्युत्पत्ति आहे. या सुषुम्ना नाडींतच सूक्ष्म नादाचा साक्षात्कार होत असतो. तो साक्षात्कार होण्यासाठीं प्रथम कुंडलिनीच्या मुखानें आच्छादित असलेलें सुषुम्ना नाडीचे द्वार मोकळे होणें आवश्यक आहे. तें मोकळे झाल्याशिवाय प्राणवायु सुषुम्नानाडींत प्रवेश करूं शकणार नाहीं. प्राणाचा प्रवेश झाल्याशिवाय मनाचा तेथें प्रवेश होणार नाहीं. प्राणाचा आणि मनाचा प्रवेश झाल्याशिवाय अनाहतनादाचें श्रवणही होणार नाहीं. अनाहतनादाचें श्रवणच जर झालें नाहीं, तर मग त्या नादाचे अनुसंधान कसें करतां येईल हा सर्व विचार लक्षांत घेऊन आचार्य या श्लोकांत सुषुम्ना नाडीचें द्वार मोकळे करण्याकरिता अत्यंत उपयुक्त असलेल्या योगप्रक्रियेतील तीन बंधांचा उल्लेख करून त्यांच्या स्वरूपाचाही निर्देश करीत आहेत. \"जालन्धरोड्याणनमूलबन्धाञ्जल्पन्ति कण्ठोदरपायुमूलान्\" जालंधरबंध, उड्डियानबंध आणि मूलबंध हे तिन्ही बंध शरीरामध्ये प्राणवायुचे बंधन करतात. प्राणवायूला आवरून धरतात म्हणून यांना बंध असें नांव दिलेले आहे. \" बध्नाति प्राणवायुं इति बन्धः\" अशी बंध शब्दाची व्युत्पत्ति आहे.\n( १) जालंधरबंध - कंठाचा संकोच करून हनुवटीला छातीच्या वरच्या बाजूस कंठाजवळ असलेल्या आडव्या दोन्ही हाडांच्या - जत्रूंच्या मध्यभागी दाबून धरावे म्हणजे जालंधरबंध होतो. हा सिद्धासन, स्वस्तिकासन अथवा पद्मासन घालून करावा. या बंधाने कंठस्थानीं असलेलें शिरांचे जाळे बांधले जातें, म्हणूनच या बंधाला जालंधरबंध असें म्हणतात. जालंधर या नांवांत आणखी एक सूक्ष्म विचार असा आहे कीं, आपल्या मूर्धस्थानीं असलेल्या पूर्णचंद्रांतून अमृत स्त्रवत असतें तें अमृत देहाच्या मध्यभागी आलें कीं जाठराग्नीच्या उष्म्याने शुष्क होऊन जातें. याच कारणानें देह लवकर जीर्ण होतो. जालंधरबंधाच्या अभ्यासानें ते अमृत सरळ पचनमार्गात न उतरता सर्व शरीरभर पसरते व त्यामुळे योग्याचा देह लवकर जीर्ण होत नाहीं. संस्कृत भाषेमध्ये जलाचा पर्यायवाचक शब्द अमृत आहे. \"जलानां समूहो जालं\" जाल म्हणजे अमृताचा समूह. या समूहाला हा बंध आवरून धरतो म्हणूनच याला जालंधर असें म्हणतात. \"जालं धरतीति जालन्धरः\" अशी जालंधर शब्दाची व्युत्पत्ति आहे. जालंधरबंधानें कपालकुहरातून स्रवणारें अमृत जठराग्नीकडे न जातां सर्व शरीराला त्याचा लाभ होतो आणि त्यामुळें शरीराला जरावस्था लौकर प्राप्त होत नाहीं. याच अभिप्रायाने \"बन्धो जालन्धराख्योऽयं जरामृत्युविनाशकः\" असें म्हटलेले आहे. हा जालन्धरबंध \"कण्ठदुःखौघनाशनः\" कंठस्थानांतील सर्व रोगांचा नाश करणारा आहे. याने गलगंड, गंडमाला इत्यादि विकार होणार नाहींत, याने क्षयाचा ही प्रतिबंध होईल. असा हा जालंधरबंध उपकारक आहे.\n( २) उड्डियानबंध - वर सांगितलेल्या तिन्ही आसनांपैकीं कोणतेंही ऐक आसन घालून उड्डियानबंधाचा अभ्यास करावा. हा बंध उदरस्थानीं करावयाचा असतो. नाभिस्थानचा खालचा भाग आणि वरचा भाग अशा या दोन्ही भागांचा संकोच करून पोटाला पृष्ठवंशाकडे खेंचून घ्यावें. पाठीला पोक येऊ न देता सर्व शरीर ताठ ठेवावें. यालाच उड्डियानबंध असें म्हणतात. या बंधाने प्राणवायु हा शुषुम्ना नाडीमध्ये वर उड्डाण करतो म्हणूनच याला ओड्याण अथवा उड्डियानबंध असें म्हणतात. या उड्डियानबंधाचा अभ्यास आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्वाचा आहे. याला \"मृत्युमातगकेसरी\" असें म्हटले आहे. मृत्युरूपीं उन्मत्त हत्तीचा नाश करणारा हा प्रत्यक्ष सिंहच आहे. या बंधाने पोट नेहमी साफ राहते पोट साफ रहाण्यावरच बरेंचसें आरोग्य अवलंबून असतें. ज्याचे पोट साफ त्याचें आरोग्य उत्तम. पोट बिघडलें कीं आरोग्यही बिघडलेच म्हणून समजावें. उड्डियानबंधाच्या अभ्यासानें नाभिस्थानचा समान वायूही कधीं बिघडत नाहीं. अन्नरसाच्या व मलसूत्र आणि स्वेद इत्यादिकांच्या विभजनाचें व प्रेरणेचे त्याचें प्राकृतिक कार्य सुव्यवस्थित चालू असतें. सर्व शरीरभर पसरलेल्या लहानमोठ्या सर्व शिरांतून रसरक्तादि धातूंचे अभिसरण हें व्यानवायुमुळे होत असतें. ज्याच्या समानवायुचें आणि व्यानवायुचे कार्य उत्तम चालते त्याच्या देहाचे पोषणही उत्तम होत असतें. उड्डियानबंधाच्या अभ्यासाने जठराग्नीही चांगला प्रदीप्त होतो. भूक उत्तम लागते. शक्ति वाढते व आयुष्यही वाढतें. याच्या अभ्यासाने \"वृद्धोऽपि तरुणायते\" वृद्धही तरुण होतो असें याचे वर्णन केले आहे. उड्डियानबंधानें प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पांचही वायूंची प्राकृतिक कार्यें सुव्यवस्थित होत असल्यामुळे शरीराचे सर्वांगीण आरोग्य सुरक्षित रहाते. याच अभिप्रायानें \" सवेर्षामेव बन्धानामुत्तमो ह्युड्डियानकः \" असें योगशास्त्रांत या बंधाचें वर्णन केले आहे. पूरक प्राणायामाच्या शेवटीं व कुंभक प्राणायामाच्या आरंभी जालंधरबंध केल्यास ही क्रिया सोपी जाते. तसेंच कुंभक प्राणायामाच्या अंती व रेचक प्राणायामाच्या आरंभी उड्डियानबंध केल्यास हीही क्रिया सोपी जाते. ही गोष्ट या दोन्ही बंधांचा अभ्यास करतांना अवश्य लक्षांत ठेवावी.\n\"पूरकान्ते तु कर्तव्यो बन्धो जालन्धराभिधः \nकुम्भकान्ते रेचकादौ कर्तव्यस्तूड्डियानकः ॥\" हठयोगप्रदीपिका\nमूलबंध - सिद्धासनांत सांगितल्याप्रमाणे डाव्या पायाची टाच सीवनीच्या मध्यमागी दाबून बसवावी. गुदद्वाराचें अधिकांत अधिक आकुंचन करून अपान-वायूला वर खेंचावे. शरीर ताठ ठेवावें. दृष्टि नासाग्रीं असावी. हेंच मूलबंधाचे स्वरूप होय. सिद्धासनांतच गुदद्वाराचा संकोच आणि अपान वायुचे ऊर्ध्वाकर्षण या दोन क्रिया अधिक केल्या की मूळबंधाचे स्वरूप सिद्ध होते. कांहीं योगी लोक डाव्या पायाची टाच गुदद्वाराशीं लावूनही हा मूलबंध करीत असतात. अनाहतध्वनि अभिव्यक्त होण्याला मूलबंधाचा चांगलाच उपयोग होत असतो. मूलबंधानें अपान वायु हा उर्ध्वगामी होत असतो. जालंधरबंधाच्या पूर्वक्षणी केल्या जाणाऱ्या पूरकाने व जालंधरबंधाच्या वेळीं होणाऱ्या कुंभकाने प्राणवायु हा अधोगामी होतो. अपान आणि प्राण यांचा नाभिस्थानाच्या अधोभागीं संगम होतो. त्यांच्या समागमानें स्वाधिष्ठानचक्रांतील आणि मणिपूरचक्रांतील अग्नि प्रदीप्त होतो. प्रदीप्त झालेल्या त्या अग्निज्वाळेंत अंतर्ध्यानाने कित्येकांना आत्मज्योतीचा साक्षात्कारही होत असतो.\nप्राण आणि अपान यांच्या संयोगानें प्रदीप्त झालेल्या अग्नीच्या तापाने स्वाधिष्ठानचक्राच्या ठिकाणी असलेली कुंडलिनी जागृत होते. तिच्या जागृतीने सुषुम्नानाडीचें मुख मोकळे झाल्याबरोबर कुंडलिनीसह प्राणवायूचा सुषुम्नानाडीत प्रवेश होतो. अशा रीतीनें प्राणवायूचा बाह्य मार्ग हळूहळू सुटत जातो व सुषुम्नामार्गाने ऊर्ध्वगामी होतो. प्राण हा नादस्वरूप आणि अपान हा बिंदुस्वरूप असल्यामुळें मूलबंधानें त्या दोहोंचे एकीकरण झाल्यानंतर सुषुम्नानाडीमध्यें प्राण हा अनाहतध्वनीच्या रूपाने व अपान हा अनुस्वाराच्या रूपानें प्रतीतीस येतो. अशा रीतीनें सुषुम्ना नाडींत पूर्णपणें अभिव्यक्त झालेल्या नादाशी प्राणाबरोबर प्रविष्ट झालेलें मनही संलग्न होऊन जातें. शेवटीं नादाशी संलग्न झालेले मन नादाबरोबरच मूर्धस्थानीं असलेल्या विष्णुपदीं लीन होऊन जाते. हीच साधकाची समाधिअवस्था होय. अशा रीतीनें साधक हा समाधि-अवस्थेत पोहोचल्यावर मग त्याला कालपाश हा कितीही दारुण असला तरी त्याचें भय कोठून असणार जोपर्यंत मन ब्रह्मपदीं लीन होत नाहीं तोपर्यंतच मृत्यूचे भय असूं शकते. मन ब्रह्मपदीं लीन झाल्यानंतर तो साधक काळाचाही काळ बनतो, मग त्याला मृत्युपाशाचे भय कसें असणार जोपर्यंत मन ब्रह्मपदीं लीन होत नाहीं तोपर्यंतच मृत्यूचे भय असूं शकते. मन ब्रह्मपदीं लीन झाल्यानंतर तो साधक काळाचाही काळ बनतो, मग त्याला मृत्युपाशाचे भय कसें असणार तो सर्वबंधविनिर्मुक्त होतो. याच अभिप्रायाने आचार्यांनी या श्लोकाच्या उत्तरार्धात \" बन्धत्रयेऽस्मिन्परिचीयमाने बन्धः कुतो दारुणकालपाशात्\" अशा शब्दांनी या तिन्ही बंधांची फलश्रुति वर्णन केलेली आहे. असा हा जालंधरबंध, उड्डियाणबंध आणि मूलबंध या तिन्ही बंधांचा महिमा आहे.\nगमागमौ मुञ्चति गन्धवाहः ॥ ६ ॥\nउड्डियानबंध, जालंधरबंध आणि मूलबंध या तिन्ही बंधांच्या अभ्यासानें \"उरगांगनां\" म्हणजे स्वाधिष्ठानचक्राच्या कर्णिकेवर खालीं मुख करून प्रसुप्त असलेली सर्पाकार कुंडलिनी ही जागी झाली असतां प्राणवायू हा अंतर्मुख होऊन सुषुम्नानाडीत प्रवेश करूं लागतो. तो त्या ठिकाणी प्रवेश करीत असतांना इडा आणि पिंगळा यांच्या द्वारा शरीराच्या बाहेर जाणे आणि बाहेरून शरीरांत प्रवेश करणें या दोन्ही क्रिया तो सोडून देतो. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अर्थ आहे.\nमागील श्लोकांत जालंधर, उड्डियान आणि मूळ या तिन्ही बंधांचा अभ्यास कसा करावा हें सांगितले. त्याचप्रमाणे या तिन्ही बंधांच्या अभ्यासानें साधक हा दारुण कालपाशाच्या बंधनांतून मुक्त होतो हेही सांगितले, पण या बंधत्रयाच्या अभ्यासानें साधकाची सर्व दुःखातून अथवा दारुण काळपाशांतून सुटका कशी होणार हा प्रश्न रहातोच. प्रस्तुत श्लोकांत आचार्य याच प्रश्नाचें उत्तर देत आहेत. या तिन्ही बंधांची रचना, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम आणि फलश्रुति हें आपण मागील श्लोकांत पाहिलेच आहे. आतां या बंधांचा आणि दारुण कालपाशांतून होणाऱ्या सुटकेचा कार्यकारणभाव कसा हें आपण आचार्यांच्या शब्दांतून पाहूं. जालंधर या शब्दाची व्युत्पत्ति मागील श्लोकांत आम्ही सांगितलीच आहे. कांहीं लोक जालंधर या शब्दाऐवजी जालंदर असा शब्द योजतात, तोही योग्यच आहे. जाल शब्दाचा दुःखजाल, अज्ञानजाल, दुर्वासनाजाल किंवा संसारजाल, असा अर्थ होतो. माशांना ज्याप्रमाणें जाळे अडविते, दुःख देते व शेवटीं तें त्यांचा घातही करते त्याचप्रमाणे अज्ञान, दुर्वासना आणि संसार यांची जाळी ही जीवांना जन्मभर ताप देतात व शेवटीं घातही करतात. अशा या जालांचे जालंधरबंध विदारण करतो म्हणून त्याला जालंदर असे नांव देणे योग्यच आहे. दॄ विदारण करणें या धातूपासून हा शब्द बनला आहे. \" जालं दारयति अथवा दृणाति इति जालंदरः\" अशी जालंदर या शब्दाची व्युत्पत्ति आहे.\nया तिन्ही बंधांच्या अभ्यासाने शरीरातील कुंडलिनी जागृत होते. येथें ही एक गोष्ट लक्षांत घ्यावी कीं, आसने आणि प्राणायाम यांचा अभ्यास ज्याप्रमाणें यमनियमांच्या भूमिकेवरून करावयाचा असतो त्याचप्रमाणे या तिन्ही बंधांच्या अभ्यासालाही यमनियमांची भूमिका ही दृढ असावयास पाहिजेच. नाहीं तर या बंधांच्या अभ्यासाला केवळ बाह्य व्यायामाचे स्वरूप राहून त्याची आरोग्यादि फळें मिळतील, पण कुंडलिनीची जागृति होऊन तिचा सुषुम्ना नाडींत प्रवेश होणे, मनाचा नादानुसंधानानें ब्रह्मस्वरूपांत लय होणें, ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणें या गोष्टी घडून येणार नाहींत. आणि या गोष्टी घडून आल्याशिवाय जीवाची अज्ञानातून, दुर्वासनांच्या जालांतून आणि संसारबंधनांतून सुटकाही होणार नाहीं. यमनियमांच्या दृढ भूमिकेवरून आसने आणि प्राणायाम यांच्या अभ्यासाने सर्व नाड्यांची शुद्धि झाल्यानंतर बंधत्रयांचा अभ्यास करावा म्हणजे कुंडलिनी जागृत होते, असें योगशास्त्र व योगी लोक सांगतात. तें आपण अनुभवून पहावयाचे आहे. याकरिता कुंडलिनी म्हणजे काय याचा आपण अगोदर विचार करूं.\nकुंडलिनी हें एक आपल्या शरीरातील मोठे गुढ तत्त्व आहे. अनेक कवि, मुनि, तत्त्ववेत्ते, साधु, संत, महात्मे व ग्रंथकार यांनी कुंडलिनीचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. त्या सर्व वर्णनांत पूर्णपणे एकवाक्यता दिसून येत नाहीं. ज्यांना ज्यांना या तत्त्वाचा जसा अनुभव आला तसें त्यांनीं वर्णन करून ठेवले आहे. त्यांच्या वर्णनाची स्वरूपे भिन्न भिन्न असली तरी कुंडलिनी ही एक आपल्या शरीरातील अनिर्वचनीय शक्ति आहे याविषयी कोणाचाच मतभेद नाहीं. \"शक्तिः कुण्डलिनी नाम बिसतन्तुनिभा शुभा\" कुंडलिनी ही एक शक्ति असून ती कमळांतील तंतूप्रमाणें अत्यंत सूक्ष्म व नाजूक आहे असें योगकुंडल्युपनिषदात तिचे वर्णन केले आहे. \"मुलाधारगता शक्तिः स्वाधारा बिन्दुरूपिणी तस्यामुत्पद्यते नादः सूक्ष्मबीजादिवाड्ःकुरः ॥\" मुलाधारचक्रांत रहाणारी कुंडलिनी ही एक शक्ति असून ती जीवतत्त्वाचा आधार आहे. सूक्ष्म वटबीजांतून जसा अंकुर निर्माण व्हावा त्याचप्रमाणे या शक्तीतूनच नाद उत्पन्न होत असतो असें योगशिखोपनिषदांत हिचे वर्णन केले आहे. \"पराशक्तिः कुण्डलिनी बिसतन्तु तनीयसी \" असें ललितासहस्रनामांत कुंडलिनीचे वर्णन केले आहे. \"कन्दोर्ध्वे कुण्डली शक्तिः सुप्ता मोक्षाय योगिनाम्\" चतुर्दल मुलाधारकंदाच्या ऊर्ध्वभागीं' कुंडलिनी नांवाची शक्ति असून ती नेहमी झोपलेली असते. योगी लोक योगाभ्यासानें तिला जागृत करतात तेव्हां ती त्यांना मोक्षसुख देते. याप्रमाणे हठयोगप्रदीपिकेंत तिचे वर्णन केलेले आहे. \"मुलाधारे आत्मशक्तिः कुण्डली परदेवता\" कुंडलिनी ही मुलाधारचक्रात रहात असून ती एक आत्मशक्तिस्वरूप श्रेष्ठ देवता आहे असें घेरंडसंहिताकार म्हणतात. तात्पर्य, कुंडलिनी ही एक आपल्या शरीरांतील अद्‌भुत व अलौलिक अशी दिव्य शक्ति आहे यांत संशय नाहीं.\nथोड्याशा दूर अंतरावर एखाद्या ठिकाणी अखंड धूमरेखा जमिनीपासून आकाशांत वर जात असलेली पाहून आपण त्या ठिकाणी अग्नि आहे असा तर्क करतो. नंतर तेथें जाऊन पाहिल्यावर त्या ठिकाणी अग्नि असल्याचें आपल्या दृष्टोत्पत्तीसही येतें. धूम हा अग्नीचे कार्य आहे. अग्नीवाचून धूम निर्माण होत नाहीं हें आपणांस माहीत असतें. म्हणूनच धूमावरून अग्नीविषयीं केलेला तर्क खरा ठरतो व त्याप्रमाणें आपल्याला अग्नि उपलब्धही होतो. याच न्यायानें आपल्या शरीरांत कुंडलिनीच्या जागृतीची कांहीं कार्ये उपलब्ध होतात. त्याच कार्यावरून आपण कुंडलिनीचा शोध केल्यास कुंडलिनी-शक्तीचाही आपल्याला साक्षात्कार होऊं शकेल.\nमार्ग चालता चालता तहान लागल्यानंतर आपण एखाद्या वांटसरूला पाणी कोठे भेटेल, असा प्रश्न करतो. तो आपल्याला एखादी दिशा दाखवून या दिशेनें जा. दोन-तीन फर्लागांच्या अंतरावर डाव्या अथवा उजव्या हाताला नजर टाका. तुम्हांला विहीर दिसेल असें तो सांगतो. त्याच्या शब्दांवर विश्वास ठेऊन आपण त्याप्रमाणें प्रयत्न करतो. आपल्याला विहीर सापडते. पाणी भेटतें. आपण तहान भागवतो. याच न्यायाने शास्त्र, साधुसंत व महात्मे यांच्या वचनांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणें प्रयत्न केल्यास आपल्यालाही कुंडलिनी-तत्त्वाचा साक्षात्कार होईल हें निश्चित समजावे.\nकुंडलिनी जागृत झाली कीं, इंद्रिये ही अधिकच अंतर्मुख होतात. मन आत्मप्रवण होतें. सुषुम्ना नाडीचें दार मोकळे होतें. प्राणवायु सुषुम्ना नाडींत प्रवेश करतो. प्राणाबरोबर मनही सुषुम्ना नाडींत प्रविष्ट होतें. अंतरीं अनाहतनाद उमटूं लागतो. अद्‌भुत आणि दिव्य ज्योतीचे दर्शन घडते. अनेक प्रकारच्या अनिर्वचनीय सिद्धि फलद्रूप होतात. देहकांति दिव्य होते. शरीराभोवती सुगंध दरवळतो. सभोवारचें वातावरण शांत होतें.\nकुंडलिनीसह प्राणवायू षट्चक्रांचा भेद करीत विष्णुपदी लीन होण्याला उत्सुक झालेला असतो. श्वासोछ्‍वासाच्या रूपाने नाकावाटें होणाऱ्या प्राणवायुच्या स्थूल क्रिया मंदावतात. प्राणाबरोबर नाद व नादाबरोबर मन हेही आत्मस्वरूपीं लीन होत असतें. जिकडे तिकडे आनंदाचाच आविर्भाव होत असतो. अशी ही कुंडलिनीच्या जागृतीची कार्य अनेक रूपांनी दिसूं लागतात. या सर्व कार्याचें मूळ मूलाधाराच्या ठिकाणी असलेली कुंडलिनीशक्ति हेंच होय. सर्व द्वैताभास मावळवून पिंडब्रह्माण्डी आनंदाला ओसंडविणारी ही कुंडलिनी-शक्ति म्हणजे प्रत्यक्ष जगदंबाच होय. तिचा महिमा श्रीज्ञानेश्वर महाराजांच्याच शब्दांत पहा-\n साउली केली ॥ \"\nछायाकारांच्या भाषेत कुंडलिनीचे स्वरूप पहा -\nजी शून्य ब्रह्माची मूर्ति साकार \n जन्मभूमि ॥ \" - गी. ६ श्लोक १४\nकशी आहे ती कुंडलिनी हें श्रीज्ञानेश्वर महाराजांच्याच शब्दांत पहा -\n सावधु होय ॥ - गीता, अ. ६ श्लोक १४\nकुंडलिनी ही नुकत्याच जन्मलेल्या नागिणीच्या पिलाप्रमाणें अत्यंत कोमल - सुकुमार असते. जणु कांहीं तें नागिणीचें पिलू केशर-कुंकवाने न्हाऊन निघाले आहे. शिवपिंडाकृति मूलाधारकंदाला तिने साडेतीन वेटोळी घातलेली असून तिने आपलें पुच्छ मुखामध्ये धरलेले आहे. मुलाधारचक्राच्या कर्णिकेंत मध्यभागी असलेल्या सूक्ष्म सुषुम्ना नाडीचे द्वार तिनें आपल्या फणेने अवरुद्ध करून टाकलेले असून ती त्या ठिकाणी सुप्ताअवस्थेत आहे. वर्तुलाकार विद्युल्लतेचे वेढे (वळें) जसे असावे तसाच तिचा आकार दिसतो. अथवा संकलित केलेल्या वह्निज्वाळांची ती घडीच असावी असें वाटतें. तावून सुलाखून शुद्ध-स्वच्छ केलेल्या शंभर नंबरी सोन्याची घासली-पुसलेली तार जशी लकाकत असावी तशीच ती दिसते. \"तडिल्लेखासमरुचिः\", \"विद्युल्लेखेव भास्वरा\", \" तडिल्लेखातन्वी तपनशशिवैश्वानरमयी\" उदयाला येणाऱ्या सूर्यमंडळाप्रमाणे, चंद्रबिंबाप्रमाणें अथवा अग्निज्वाळेप्रमाणे ती अत्यंत देदीप्यमान दिसते. असें तिचें संस्कृत भाषेतही वर्णन केलेले दिसते.\nकुंडलिनीच्या साडेतीन वेटोळ्याबद्दल कांहीं लोक प्रणवांतील अकार, उकार, मकार आणि अर्धमात्र यांची कल्पना करतात, तर कांहीं लोक जागृति, स्वप्न, सुषुप्ति आणि तुरीया या तीन अवस्थांची कल्पना करतात. तें कांहीं असो, कुंडलिनीची वलयें साडेतीन आहेत ही गोष्ट खरी. कुंडल शब्दाचा अर्थ वेटोळे असा आहे. मूलाधाराच्या ठिकाणी ती साडेतीन वेटोळी घालून बसलेली असल्यामुळें तिला कुंडलिनी असे म्हटलेले आहे. कुंडली शब्दाचा अर्थ सर्प असा आहे. ती सर्पाप्रमाणे वेटाळीं घालून बसलेली असते म्हणूनही तिला कुंडलिनी असें म्हणतात.\nकुंडलिनी जागृत करण्याकरितां आचार्यांनी योगतारावलींत जी साधने सांगितली आहेत तींच श्रीज्ञानेश्वर महाराजांनींही गीतेच्या सहाव्या अध्यायांत सांगितलेलीं आहेत, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तीं साधने म्हणजे मूलबंध, जालंधरबंध आणि उड्डियानबंध हीच होत. या तीन बंधांच्या अभ्यासाने कुंडलिनी जागृत होते ही गोष्ट निश्चित. याच अभिप्रायाने आचार्यांनी या श्लोकाचा पूर्वार्ध लिहिलेला आहे. उरगांगना म्हणजे नागीण. सर्पांना पाय नसतात. छातीनेच ते सरकत असल्यामुळें त्यांना उरग असे म्हणतात. त्यांची स्त्री म्हणून नागिणींना उरगांगना म्हटलें जातें. अंगना शब्द योजण्यांत आगरवी एक अभिप्राय असा आहे कीं, अंगना शब्दाचा अर्थ कोमलांगी अथवा शुभांगी असा आहे. \"कल्याणानि शोभनानि सन्ति अङ्‍गानि अस्याः इति अङ्‍गना \" जिचे अवयव कोमल - नाजूक असतात तिलाच अंगना असें म्हणतात. कुंडलिनीचा कोमलपणा हा वर आपण पाहिलाच आहे. अशी उरगांगना म्हणजे कुंडलिनी या श्लोकाच्या पहिल्या चरणांत सांगितलेल्या बंधत्रयांच्या अभ्यासानें जागृत झाल्यानंतर काय परिणाम होतात हेही आपण वर पाहिलेलेच आहे.\n\"प्रत्यङ्‍मुखात्वात्प्रविशन् सुषुम्नां गमागमौ मुश्चति गन्धवाहः\" साधकाच्या देहातील प्राणवायु हा कुंडलिनीच्या जागृतीने ' प्रत्यङ्‍मुख म्हणजे अंतर्मुख होतो. श्वासोछ्‍वासांच्या रूपाने चालू असलेल्या त्याच्या स्थूल क्रिया मंदावतात. शरीराबाहेर बारा अंगुलांनीं प्रतीतीस होणारा श्वास हळूहळू कमी होऊं लागतो. श्वास आणि प्रश्वास यांची गति इतकी मंदावते कीं, गीतेच्या भाषेत \"नासाभान्तरचारिणौ\" या विशेषणाला ते पात्र होतात. श्वास आणि प्रश्वास यांनाच उद्देशून गीतेंत \"प्राणापानौ\" असे शब्द योजलेले आहेत. प्राणाची क्रिया पूरकाच्या रूपाने शरीरांत प्रवेश करण्याची असते तर अपानाची क्रिया रेचकाच्या रूपानें शरीराच्या बाहेर पडण्याची असते. ही गोष्ट येथें विशेषरूपानें लक्षांत घ्यावी एरवी अपान हा शब्द गुदस्थानीं असलेल्या वायूला उद्देशून योजतात.\nकुंडलिनीच्या जागृतीने सुषुम्ना नाडीचे द्वार मोकळे झाल्यामुळे प्रत्यङ्‍मुख झालेला - अंतर्मुख झालेला प्राणवायु हा सुषुम्ना नाडींत प्रवेश करतो. प्राणवायुने सुषुम्ना नाडींत प्रवेश केला कीं त्याची बाहेरची गति ही अधिकच मंदावते व शेवटीं आचार्य म्हणतात त्याप्रमाणें \"गमागमौ मुश्चति गन्धवाहः\" अशी प्राणवायुची अवस्था होते. गन्धवाह शब्दाचा अर्थ प्राणवायु असा आहे कारण जीवांना त्यांनीं केलेल्या बऱ्यावाईट कर्माची फळें देण्याकरितां कारणीभूत असलेल्या वासनांचे जाळे हा प्राणवायुच वहात असतो. \"गन्धान् वहति इति गन्धवाहः\" अशी गंधवाह शब्दाची व्युत्पत्ति आहे. गंध म्हणजे चित्ताच्या ठिकाणी असलेलें वासनाजाल. त्याला धारण करण्याचें, वाहण्याचे कार्य प्राणवायु करीत असतो म्हणून त्याला गंधवाह असे म्हणतात.\nप्राणवायु हा सर्व शरीरभर संचार करीत असला आणि शरीराच्या भरण पोषणाला अनुरूप अशा सर्व क्रिया त्याच्याकडूनच होत असल्या तरी श्वासोच्छ्‍वासाच्या रूपाने शरीरांत प्रवेश करणें आणि शरीरांतून बाहेर पडणें या त्याच्या मुख्य क्रिया आहेत. श्वासोच्छ्‍वासाच्या क्रिया या इडा आणि पिंगळा या दोन नाड्यांच्या द्वारा होत असतात. या दोन्ही नाड्या मुळाधारचक्रातूनच उत्पन्न झालेल्या आहेत. मूळाधारचक्राच्या डाव्या बाजूस इडा नाडी उगम पावते तर उजव्या बाजूस पिंगळा ही नाडी उगम पावते. या दोन्ही नाड्या सरळ, भ्रूमध्यापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. यांतील इडा नाडी ही गंगास्वरूप आहे सर पिंगळा ही यमुनास्वरूप आहे. इडानाडीला चंद्र आणि पिंगळा नाडीला सूर्य असेंही म्हटलेले आहे. हे प्राणवायूचे दक्षिणमार्ग व वाममार्ग समजले जातात. या दोन्ही नाड्यांच्या मध्यभागीं मुलाधारचक्रांतच सुषुम्ना नाडीचा उगम झालेला आहे. ही नाडी अग्निस्वरूप आहे. हिला प्राणवायूचा मध्यममार्ग असे म्हणतात. हिच्याच द्वारा प्राणवायू हा ब्रह्मपदीं लीन होत असल्यामुळें हिला ब्रह्मनाडी अथवा ब्रह्ममार्ग असेही म्हणतात. प्राणवायु हा जसा जसा ब्रह्ममार्गानें ऊर्ध्वगामी होईल तशा तशा इडा आणि पिंगला या मार्गानें श्वासोच्छवासाच्या रूपाने होणाऱ्या त्यांच्या क्रिया या अधिकच मंदावतात. शेवटीं प्राणवायू हा इडा आणि पिंगळा यांची मर्यादा ओलांडून ऊर्ध्वगामी झाला, आज्ञाचक्राचा भेद करून तो वर निघाला कीं इडा आणि पिंगळा यांची कार्य तेथेंच थांबतात. अर्थात् नाकावाटें श्वासोच्छवासाच्या रूपाने शरीराच्या बाहेर जाण्यायेण्याचे प्राणवायुचे कार्य आपोआप सुटते. याच अवस्थेला अनुलक्षून आचार्य म्हणतात, \" गमागमौ मुञ्चति गत्यवाहः\" प्राणवायु हा श्वासोच्छ्वासाच्या क्रिया सोडून देतो. गमागम म्हणचे जाणे-येणे. प्राणवायु हा या दोन्ही क्रिया सोडून देतो व साधकाच्या मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलांतील अंतराकाशांत विष्णुपदी तो मनासह लीन होतो हीच साधकाची सर्वानंदमय समाधिअवस्था होय.\nपीयूषधारां पिबतीह धन्यः ॥ ७ ॥\nमागील श्लोकांत बंधत्रयाच्या अभ्यासाने कुंडलिनी जागृत होते. ती सुषुम्ना नाडींत प्रवेश करते. तिच्याबरोबरच प्राणवायु हाही मनासह प्रवेश करतो. षट्चक्रांचा भेद करीत करीत सहस्रदलकमलांत ते सर्व एकरूप होऊन स्थिर होतात हेही सांगितले. ही साधकाची समाधि अवस्था होय. या अवस्थेंत खाणे, पिणे, श्वासोच्छवास व रस-रक्तादि धातूंचे अभिसरण ही कोणतीच कार्य होत नसतात. अशा स्थितींत साधकाच्या देहाचे भरण-पोषण कसें होतें या प्रश्नाचें उत्तर देऊन आचार्य साधकाला धन्यवाद देत आहेत.\n\" अपानवायोः शश्वत् आकुश्चनैः उत्थापिताधार-हुताशनौल्कैः संतापितात् चन्दमसः पतन्तीं पीयुषधारां यः पिबति सः इह धन्यः \" मूलबंधाचा अभ्यास करतांना अपानवायूच्या निरंतर आकुंचनांनी अर्थात् गुदस्थानाचा संकोच करून अपानवायूला वर प्रवृत्त केल्यामुळें मुळाधारचक्रांत असलेला अग्नि देखील प्रज्वलित होतो. अग्नीला येथें हुताशन म्हटले आहे. कारण तो अर्पण केलेल्या भक्ष्य, भोज्य, चोष्य आणि लेह्यरूपी चतुर्विध अन्नाचे सेवन करीत असतो. तें अन्न आहुतिरूपच आहे. म्हणूनच तर नामस्मरणपूर्वक केल्या जाणाऱ्या भोजनक्रियेला उद्देशून \"उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म\" असें म्हटले आहे. तात्पर्य, हा अग्नि अन्नरूपी हविर्द्रव्याचे पचन करीत असल्यामुळें याला हुताशन असें म्हटलेले आहे. हुताशन म्हणजे अग्नि. शरीरातील या अग्नीला वैश्वानर असें म्हणतात. या अग्नीच्या ज्वालांनी मूर्धस्थानीं असलेलें चंद्रमंडल हे संतप्त होते. संतप्त झालेल्या चंद्रमंडलांतून अमृताचा स्राव सुरू होतो. त्या अमृतानेच समाधिकालांत योग्याच्या देहाचे पोषण होत असतें. अशा रीतीनें चंद्रमंडलांतून स्रवणाऱ्या अमृतधारेचें जो योगी प्राशन करतो, या अमृतधारेचें जो पान करतो तो खरोखरच इहलोकीं धन्य होय.\nज्वाला, कीला इत्यादि शब्द क्वचित् अकारान्तही असतात त्याचप्रमाणे उल्का शब्द देखील अकारान्त गृहीत धरून आम्ही वर अन्वय दिलेला आहे. उल्का शब्द आकारान्तच आहे असा आग्रह असेल तर \"उत्तापिताधारहुताशनोल्कैः\" हें पद आकुञ्चनैः याचे विशेषण करून अन्वय लावावा. अर्थप्रक्रियेत कांहीं फरक नाहीं.\nविद्यां भजे केवल-कुम्भरूपाम् ॥ ८ ॥\n\"बन्धत्रयाभ्यासविपाकजातां रेचक-पूरकाभ्यां विवर्जितां विषय-प्रवाहं विशोषयन्ति केवलकुम्भरूपां विद्यां ( अहं) भजे \" सहाव्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणे जालंधरबंध उड्डियानबंध, आणि मूलबंध या तिन्ही बंधांचा अभ्यास करीत असतांना त्या अभ्यासाच्या परिपाकाने कुंडलिनीची जागृति होऊन तिने सुषुम्ना नाडींत प्रवेश केल्यानंतर तिच्या पाठोपाठ प्राण आणि मन हेही सुषुम्ना नाडींत प्रविष्ट होतात, प्राणानें सुषुम्ना नाडींत प्रवेश केल्यानंतर हळूहळू श्वासोच्छवासाची क्रिया मंदावते व पुढें तीही बंद पडते. इडा व पिंगळा यांच्याद्वारा होणाऱ्या प्राणवायूच्या रेचकाच्या व पूरकाच्या क्रिया संपल्या कीं मूर्धस्थानीं प्राणवायु हा स्तंभित होऊन रहातो. या अवस्थेला केवलकुंभक असे म्हणतात. या अवस्थेंत विषयप्रवाह हे कुंठित होत असतात. केवलकुंभकाच्या अवस्थेंत असलेल्या प्राणवायूमध्येंच साधकाचे मनही विलीन झालेलें असल्यामुळें इंद्रियांच्या प्रवृत्ति विषयोन्मुख होत नाहीत. पुत्र, मित्र, कलत्र, वित्त, वैभव इत्यादि विषय स्वाभाविकच इंद्रियांना, मनाला व जीवाला आपल्याकडे खेचून घेत असतात. म्हणूनच त्यांना विषय असें म्हणतात. \" विशेषेण षिण्वन्ति बध्नन्ति जीवान् इति विषयाः\" अशी विषय शब्दाची व्युत्पत्ति आहे. जोपर्यंत मन अथवा जीव ब्रह्मस्वरूपी समरस होत नाहीं तोपर्यंत त्याला विषयसुखांत आनंद वाटतो. पण तें मन ब्रह्मपदीं लीन झालें कीं त्या ब्रह्मानंदापुढें विषयानंद त्याला तुच्छ वाटू लागतात. याप्रमाणे मन विषयापासून मुरडले कीं इंद्रियेही आपोआप मुरडतात. अशी अवस्था केवल कुंभकाच्या वेळीं - अर्थातू प्राणवायु हा सुषुम्नाद्वारा मनासह सहस्रदलकमलांत विष्णुपदी लीन झाला असतां निर्माण होत असतें. म्हणूनच केवलकुंभकाला तो विषयप्रवाहाचें शोषण करणारा आहे असें म्हटलें आहे. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि या अवस्थांतून जात असतां मन उत्तरोत्तर आत्मप्रवण होत रहाते व शेवटीं त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊन आत्मस्वरूपाशी तें समरस होऊन जातें. हें सर्व केवलकुंभकाच्या अवस्थेंत घडून येत असल्यामुळें केवल-कुंभकाला या श्लोकांत विद्या असे म्हटलेले आहे. \"विद्यते ज्ञायते आत्मतत्त्वं अनया इति विद्या\" अशी विद्या शब्दाची व्युत्पत्ति आहे. इंद्रियांना आणि मनाला विषयांपासून परावृत्त करून जीवाला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार करून देणारी ही केवलकुंभकरूपी विद्या खरोखरच अत्यंत श्रेष्ठ होय. नाहीं तर भाराभर विद्या शिकला आणि पदव्या मिळविल्या, अधिकाराच्या जागा मिळविल्या आणि पैसाही मिळविला, पण चित्ताला शांति मात्र मिळाली नाहीं. मग काय त्या विद्येचा उपयोग. चित्ताला शांति केवलकुंभकानें मिळू शकते. म्हणूनच आचार्य म्हणतात, \"विद्यां भजे केवलकुम्भरूपाम्\" मी केवलकुंभकरूपी विद्येचाच आश्रय करीत आहे. मी केवलकुंभकाची उपासना करीत आहें अथवा अभ्यास करीत आहे.\nसा जृम्भते केवल-कुम्भकश्रीः ॥ ९ ॥\nनादानुसंधानाच्या अनुरोधानें बंधत्रयाचा अभ्यास करीत असतांना सुषुम्ना नाडीचें मुख मोकळे होऊन कुंडलिनीसह प्राणवायु सुषुम्ना नाडींत प्रविष्ट होतो. मनही त्याच्याबरोबर प्रविष्ट होतें. उत्तरोत्तर अभ्यास अधिक वाढत चालला म्हणजे प्राणवायु हा अधिक अंतःप्रविष्ट होतो व त्याच्या पूरक आणि रेचक या रूपाने चालणाऱ्या बाह्य क्रिया थांबतात. सहस्रदलकमलाच्या अंतराकाशांत प्राणवायु स्थिरावला म्हणजे त्याला केवलकुंभकाची अवस्था प्राप्त होते, पण हें केव्हा घडते याच प्रश्नाचें उत्तर आचार्य या श्लोकांत देत आहेत. \"चेतसि अनाहते सति सावधानै अभ्यासशूरैः अनुभूयमाना\" केवलकुंभकाचें वैभव आपल्या प्रतीतीला येण्याकरितां चित्ताची शुद्धि, सावधानता आणि अभ्यासाची दृढता अथवा चिकाटी या सर्व गोष्टी असतील तरच केवलकुंभकाचें वैभव अनुभवता येईल.\nसाधकाचें चेतस् म्हणजे अंतःकरण हें विषयांनी अनाहत म्हणजे पराभूत न झालेलें असावें. अर्थात् अंतःकरण हे अत्यंत शुद्ध असावें. याचाच अर्थ यमनियमांची भूमिका दृढ असावी. मन शुद्ध असावें, प्रसन्न असावें, एकाग्र असावें. इंद्रिये आपल्या ताब्यांत असावीत. चित्तामध्ये शोक, दुःख आणि दैन्यही नसावे. कामक्रोधादि विकारही नसावेत. जे सुखी असतील त्यांच्याविषयी हे सुखी आहेत, ही मोठी समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे, अशी मित्रत्वाची भावना ठेवावी. कधीही त्यांच्याविषयी ईर्ष्या किंवा मत्सर नसावा. जे दुःखी असतील त्यांच्याविषयी करुणावृत्ति ठेवावी. हे दुःखी आहेत, यांच्या दुःखाचा निरास कसा बरें होईल मला यांचें दुःख घालविण्याकरितां काय बरें करतां येईल मला यांचें दुःख घालविण्याकरितां काय बरें करतां येईल याप्रमाणे विचार करून यथाशक्ति आपण त्यांच्या उपयोगास यावें. जें पुण्यवान असतील त्यांच्याबद्दल चित्तांत आनंद मानावा. त्यांचा द्वेष करूं नये. जें पापी असतील त्यांची उपेक्षा करावी. त्यांच्या नादी लागू नये व त्यांचा द्वेषही करूं नये. याप्रमाणे वागल्यास चित्त नेहमी प्रसन्न रहाते. \"मैत्री-करुणा-मुदितोपेक्षाणां भावनातश्चित्त-प्रसादनम्\" ( योगसूत्र-३३ ). प्रकृतस्थलीं चित्ताच्या या अवस्थेलाच \"अनाहत\" असें म्हटले आहे. ही चित्ताची अनाहतता समाधीला अर्थात् केवलकुंभकाला अत्यंत उपयुक्त आहे. ही ज्यांना लाभेल त्यांनाच केवलकुंभक साधेल.\nकेवलकुंभकाकरितां दुसरा आवश्यक गुण म्हणजे सावधानता हा आहे. कोणत्याही प्रकारे बुद्धीचा प्रमाद होऊं न येन हे सावधपणाचें लक्षण होय. अथवा सावधानता म्हणजे चित्ताची एकाग्रता. ही साधकाला अत्यंत आवश्यक असते. केवलकुंभक साधण्याकरितां चित्ताची एकाग्रता अत्यंत उपयुक्त आहे. तिसरा गुण अभ्यासशूरता. अभ्यासाची चिकाटी ही साधकाला अत्यक आवश्यक आहे. मन किती चंचल असलें तरी अभ्यासाने त्याचा निग्रह करतां येतो. \"अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः\", \"अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते\" इत्यादि शास्त्रवचनें प्रसिद्धच आहेत. तात्पर्य, मनाची शुद्धि, चित्ताची एकाग्रता आणि अभ्यासाचे दार्ढ्य यांच्या साहाय्याने केवलकुंभकाचे वैभव प्रतीतीस येतें. केवलकुंभकामध्यें पूर्वी सांगितल्याप्रमाणे श्वासोच्छ्‍वासाच्या क्रिया स्तंभित होतात आणि मनाचेंही इकडे तिकडे भटकणे थांबते. मन स्थिरावले कीं तेथें निजानंदाचा साक्षात्कार होतो. अशा रीतीनें साधकाच्या ठिकाणी तें केवलकुंभकाचें वैभव \"जृम्भते\" म्हणजे वाढत रहातें, प्रकाशत रहातें.\nसहस्रशः सन्तु हठेषु कुम्भाः\nकुम्भोत्तमे यत्र तु रेचपूरौ\nप्राणस्य न प्राकृत-वैकृताख्यौ ॥ १० ॥\nकेवलकुंभकाच्या वैभवाचे वर्णन करावे तेवढे थोडे आहे. कारण नादानुसंधानादि द्वारा निष्पन्न होणाऱ्या केवलकुंभकानेंच जीवाला खऱ्या निजानंदाचा साक्षात्कार होऊं शकतो. हठयोगांत कुंभकांत हजार प्रकार सांगितलेले असले, तरी त्या सर्व कुंभकांत केवलकुंभक हाच \"संभाव्यते\" म्हणजे अत्यंत श्रेष्ठ म्हणून गणला जातो. या सर्वश्रेष्ठ कुंभकांत प्राणवायूच्या प्राकृत अथवा वैकृत स्वरूपाच्या पूरक आणि रेचक या क्रिया होत नसतात. असा या लोकाचा अन्वयानुरोधी सरळ अर्थ आहे.\nहठयोग या शब्दाचा अपभ्रंश करून लोक हटयोग असा शब्द उच्चारतात व या योगाचा हट्टाशी व दुराग्रहाशी संबंध असल्याचें भासवितात, पण तें खरें नव्हे. हठयोग हाच खरा शब्द आहे. \"हश्च ठश्च हठौ, हठयोः योगः हठयोगः\" अशी हठयोग या शब्दाची व्युत्पत्ति आहे. ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. अर्थात प्राणवायु आणि अपानवायु यांचा योग म्हणजे संयोग त्यांच्या स्वाभाविक गतीचा निरोध करून त्यांना एकत्र आणणें, यालाच हठयोग असें म्हणतात. \"अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथा परे\", \"प्राणापानौ समी कृत्वा नासाभ्यन्तर चारिणौ\" इत्यादि गीतावचनांतही हाच हठयोग सांगितलेला आहे. हठयोग, मंत्रयोग, लययोग आणि राजयोग असे योगाचे चार प्रकार आहेत. ते एकमेकांना उपकारकच आहेत. त्यांत राजयोग हा सर्वश्रेष्ठ मानला जातो.\nहठयोगामध्ये अनेक प्रकारच्या कुंभकांचें वर्णन केले आहे. त्या सर्वात केवलकुंभक हाच अत्यंत श्रेष्ठ आहे. तो साध्यस्वरूप आहे. इतर कुंभक हे गौण आहेत. त्यांचा केवलकुंभक सिद्ध करण्याकरितां उपयोग होऊं शकतो. ज्याची ज्याची जशी प्रकृति असेल त्यानें त्यानें आपल्या प्रकृतीला सुखावह होतील त्याच हठयोगांतील प्रक्रिया अभ्यासाव्यात व केवलकुंभक सिद्ध करावा. याच अभियाने \"हठयोगामध्ये हजारों कुंभक सांगितलेले आहेत, ते खुशाल असूं द्या. त्या सर्वांमध्ये केवलकुंभक हाच श्रेष्ठ आहे व तो सर्वमान्य आहे\" असें आचार्यांनी म्हटलेले आहे.\nसहितकुंभक आणि केवलकुंभक असे कुंभकाचे दोन प्रकार पूर्वी सांगितलेलेच आहेत. त्यांत सहितकुंभकांमध्यें प्राणवायूची पूरक आणि रेचक ही क्रिया आवश्यक असते. केवलकुंभकामध्ये पूरक आणि रेचक या क्रिया होत नसतात. याच अभिप्रायाने श्लोकाच्या उत्तरार्धात \" यत्र तु कुम्भोत्तमे प्राणस्य प्राकृतवैकृताख्यौ रेचपूरौ न, स एव केवलकुम्भकः\" ज्या कुंभकांत प्राणवायूचे नैसर्गिक किंवा शास्त्रोक्त पद्धतीने निर्दिष्ट केलेले पूरक आणि रेचक हे प्रकार घडत नाहींत, त्याच कुंभकाला केवलकुंभक असें म्हणतात, आणि तो सर्व कुंभकात श्रेष्ठ आहे असे आचार्यांनी वर्णन केलेले आहे.\nआपण जें नेहमी स्वाभाविकपणे श्वासोच्छवास करीत असतो त्यांत बाहेरचा वायु शरीरांत घेणे या क्रियेला श्वास म्हणतात आणि शरीरातील वायूला नाकावाटें बाहेर सोडणे या क्रियेला उच्छवास किंवा प्रश्वास असें म्हणतात. बाहेरचा वायु शरीरांत घेणे याला पूरकक्रिया असें म्हणतात, तर शरीरातील वायु बाहेर सोडणें याला रेचकक्रिया असें म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या क्रिया स्वाभाविकपणेच चाललेल्या असल्यामुळें त्यांना \"प्राकृत\" असें म्हटले आहे. प्राणायामाचा अभ्यास करीत असतांना अंतःकुंभकाच्या वेळीं अगोदर पूरक केला जातो व कुंभकानंतर रेचक केला जातो. त्याचप्रमाणे बहीः कुंभकाच्या वेळीं अगोदर रेचक केला जातो व कुंभकानंतर पूरक केला जातो. याप्रमाणे कुंभकाच्या अगोदर आणि नंतर जे पूरक आणि रेचक होत असतात त्यांनाच प्रकृत स्थलीं \"वैकृत\" असें म्हटले आहे. केवळकुंभकाच्या वेळीं हे प्राकृत किंवा वैकृत या नांवानी ओळखले जाणारे अर्थात स्वाभाविक आणि कृत्रिम अशा स्वरूपाचे पूरक आणि रेचक हे प्राणायाम होत नसतात. म्हणूनच या कुंभकाला केवलकुंभक असे म्हणतात. हा ब्रह्मानंदाचा अनुभव देत असल्यामुळें सर्व कुंभकांत श्रेष्ठ होय.\nविहाय सद्यो विलयं प्रयाति व ॥ ११ ॥\n\"स्तिमिते अन्तरङ्‍गे त्रिकूटनाम्नि खे केवलकुम्भकेन स्तम्भिते सति प्राणानिलः भानुशशाङ्‍कनाड्यौ विहाय सद्यः विलयं प्रयाति\" असा या श्लोकाचा अन्वय आहे. मनाला अंतरंग म्हणतात. अंग म्हणजे देहाचे घटक अवयव. यांत लिंगदेह - सूक्ष्मदेह देखील येतो या सूक्ष्म देहांत अन्तः म्हणजे शेवटीं प्रधान म्हणून मनच असतें. या अभिप्रायाने मनाला अंतरंग म्हटलें जातें. मन हें स्वभावतः अत्यंत चंचल असतें. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण मनामध्ये घटक म्हणून प्रविष्ट झालेले असतात. विवेकाच्या अभावीं सर्वसाधारणपणें मनांत रजोगुणाचे व तमोगुणाचेंच प्राबल्य असतें. रजोगुणानें चंचलता आणि तमोगुणाने अज्ञान व मोह यांचा प्रकर्ष होत असतो. अज्ञानानें व मोहानें मन विषयांकडे सैरावैरा धांवत असतें. विवेकाने, वैराग्याने व अभ्यासानें त्याला आवरावे लागतें. रजोगुणाने तमोगुणाला व सत्त्वगुणाने रजोगुणाला जिंकून सत्त्वगुणाच्या प्रकर्षाने मनाला एकाग्र करावे लागतें. तसें तें योगाभ्यासानें एकाग्र करता येतें. एकाग्रतेचीच पराकाष्ठा म्हणजे मनाची निरुद्ध अवस्था होय. या निरुद्ध अवस्थेलाच समाधि असे म्हणतात. आचार्य या लोकांत याच अवस्थेचे वर्णन करीत आहेत.\nअष्टांगयोगाचा अभ्यास करतां करतां प्रत्याहार, धारणा आणि ध्यान यांच्या अभ्यासाने, ईश्वरकृपेने अथवा गुरुकृपेने \"स्तिमित\" म्हणजे निश्चल झालेलें \"अंतरंग\" म्हणजे मन हें वरील तीन श्लोकांत सांगितलेल्या केवलकुंभकाने त्रिकूट नांवाच्या \"खे\" म्हणजे आकाशामध्ये अर्थात् मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलांतील अंतराकाशांत \"स्तम्भिते\" म्हणजे स्थिर केलें असतां प्राणवायू हा सूर्यनाडी व चंद्रनाडी अर्थात इडा व पिंगळा या नाड्यांना सोडून \"सद्यः\" म्हणजे ताबडतोब \"विलय प्रयाति\" म्हणजे विष्णुपदी लीन होतो. ब्रह्मस्वरूपीं लीन होतो.\nमूर्धस्थानीं कपालकुहरांत असलेल्या आकाशाला त्रिकूट असें नांव दिलेले आहे. तीन कपालास्थींचा समागम त्या ठिकाणी होत असल्यामुळें त्याला त्रिकूट असें म्हणतात. अथक इडा, पिंगला आणि सुषुस्ता या तीन नाड्यांचा संगम कपालकुलहरांत होत असल्यामुळेही त्याला त्रिकूट असें म्हटलें जाते. इडा आणि पिंगळा या नाड्या चंद्र व सूर्यस्वरूप असून सुषुम्ना नाडी ही अग्निस्वरूप आहे. सूर्य, चंद्र आणि अग्नि या तिघांचें कूट कपालकुहरांत असल्यामुळें त्याला त्रिकूट असे म्हणतात. त्या ठिकाणी असलेल्या आकाशालाही लक्षणेने त्रिकूट असेंच म्हणतात. या त्रिकूटसंज्ञक आकाशांत केवलकुंभकाने प्राणवायु स्थिर झाला कीं मनही स्थिर होतें. मनाच्या स्थैर्यावर प्राणवायुचेही स्थैर्य अवलंबून आहेच. \"मनःस्थैर्ये स्थिरो वायुः\" असा सिद्धान्तच आहे.\nवासना आणि प्राणवायु ही दोन चित्तप्रवृत्तीचीं कारणें आहेत. यांपैकी कोणाही एकाचा क्षय झाला कीं बाकी उरलेल्या दोघांचा क्षय होतोच. वासना क्षीण झाल्या म्हणजे प्राणवायु आणि चित्त हे दोघेही क्षीण होतात. प्राणवायू क्षीण झाला म्हणजे चित्त आणि वासना क्षीण होतात. चित्त क्षीण झाले कीं प्राणवायु आणि वासना क्षीण होतात. प्रकृतस्थलीं प्राणवायूचा आणि चित्ताचा क्षय होणें यालाच लय असे म्हणतात. या लयालाच समाधि अथवा अद्वैतभाव असें म्हटलेले आहे. \" यदा संक्षीयते प्राणः मानसं च प्रलीयते तदा समरसत्वं च समाधिरभिधीयते ॥\" अशी समाधीची व्याख्या आहे. या प्रमाणें प्राणाचा आणि मनाचा लय झाला म्हणजे सारे चित्तानंद मावळतात आणि अनिर्वचनीय चिदानंदाचा उदय होतो तदा समरसत्वं च समाधिरभिधीयते ॥\" अशी समाधीची व्याख्या आहे. या प्रमाणें प्राणाचा आणि मनाचा लय झाला म्हणजे सारे चित्तानंद मावळतात आणि अनिर्वचनीय चिदानंदाचा उदय होतो जीव धन्य होतो ज्योतीस भेटावयास गेलेला कापूर स्वःच ज्योतीरूप होतो. समुद्रस्नानाला गेलेली सैंधवाची बाहुली स्वतःच समुद्राशी समरस होते. याच अवस्थेला उन्मनी, मनोन्मनी, सहजावस्था, अमनस्कमुद्रा, अजाड्यनिद्रा, योगनिद्रा, निर्विकल्प समाधि, निर्बीज समाधि, असंप्रज्ञात समाधि इत्यादि अनेक नांवे आहेत ही अवस्था केवलकुंभकानें प्राप्त होते. केवलकुंभक हा नादानुसंधानानें सिद्ध होतो. अशी ही कार्यकारणभावाची परंपरा मोठी रमणीय आहे. ज्याला भाग्याने हा समाधिक्षण लाभला तो खरोखर मोठा धन्य होय.\nप्रत्याहृतः केवल कुम्भकेन प्रबुद्ध-कुण्डल्युपभुक्त-शेषः प्राणः प्रतीचीन-पथेन मन्दं विलीयते विष्णु-पदान्तराले ॥ १२ ॥\nशरीरामध्यें संचार करणाऱ्या वायूला प्राण असें म्हणतात. तोच शरीरामध्ये मुख्यत्वानें कार्य करीत असतो. त्याची व्याप्ति सर्व शरीरभर आहे. स्थानभेदाने व कार्यभेदानें त्यालाच अपान, व्यान, उदान आणि समान अशी नांवें मिळतात. अवांतर कार्यभेदानें त्यालाच नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असेंही म्हणतात. तेव्हां प्राणवायु हा तर अति विस्तृत आहे आणि सुषुस्ता नाडी ही तर अति सूक्ष्म आहे. तेव्हां सुषुम्ना नाडीच्या विवरांत प्राणवायूचा प्रवेश कसा होणार या शंकेचे समाधान प्रस्तुत श्लोकानें करीत आहेत. केवलकुंभकाच्या प्राथमिक प्रयत्नाने इतर मार्गापासून प्राणवायुला परावृत्त केले जातें. नंतर मूलबंधाने व उड्डियाणबंधानें त्याला आधारचक्राजवळ कोंडलें जातें. तेथें कोंडलेला प्राणवायु हा आधारचक्रांतील अग्नीलाही प्रदीप्त करतो. त्या अग्नीच्या ऊष्म्याने व वायूच्या आघाताने साधकाची कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी ही नागीण आहे. नाग हे वायुभक्षक असतात. \"पन्नगः पवनाशनः\" अशी नागाची नावे आहेत. ती भुकेलेली नागीण प्राणवायूलाच खाते. अशा रीतीनें प्राणवायू क्षीण होऊं लागतो. त्यामुळें वरच्या शंकेला अवसर उरत नाहीं.\n\"प्रबुद्धकुण्डल्युपमभुक्तशेषः\" जागृत झालेल्या कुंडलीने खाऊन शिलक राहिलेला प्राणवायु, तेथें जवळच असलेल्या सुषुम्ना नाडीचे मुख मोकळे झालेलें असल्यामुळें त्या मुखाने सुषुम्ना नाडीच्या विवरांत तो प्रवेश करतो. या सुषुम्ना नाडीलाच प्रतीचीनपथ असें म्हटले आहे. प्रतीचीनपथ म्हणजे पश्चिम मार्ग. शरीरातील इडा आणि पिंगळा हे प्राणवायुचे दक्षिणोत्तर मार्ग आहेत, तर सुषुम्ना, नाडी हा पश्चिम मार्ग आहे. प्रतीचीन शब्दाचा अर्थ अंतर्मुख असाही आहे. सुषुम्नामार्ग हा साधकाला अंतर्मुख करणारा मार्ग असल्यामुळें त्याला प्रतीचीनपथ असे म्हणतात. अथवा प्रत्यक् म्हणजे अंतर्यामी परमात्मा. त्याच्या प्राप्तीला हा मार्ग अनुकूल असल्यामुळें या मार्गाला प्रतीचीनपथ असे म्हटलेले आहे. आत्मप्राप्तीच्या या अत्यंत सूक्ष्म मार्गाने हळूहळू प्राणवायु हा प्रविष्ट होऊन विष्णूपदाच्या अंतरालामध्यें विलीन होतो. विष्णु म्हणजे विश्वाला व्यापून असलेलें व विश्वरूपाने नटलेले ब्रह्म. त्याचें पद म्हणजे स्वरूप. यालाच चिदाकाश असें म्हणतात. या चिदाकाशांत मनासह प्राणवायु विलीन होऊन जातो. \"न स पुनरावर्तते\" कर्मपाशांनीं बद्ध होऊन अज्ञ जीवाप्रमाणे पुन्हा तो संसाराकडे खेचला जात नाहीं. अंतराल शब्दाचा अर्थ अवकाश, आकाश असा आहे.\nमरुल्लयः कोऽपि महामतीनाम् ॥ १३ ॥\nसाधक हा केवलकुंभकाचा अभ्यास करूं लागला म्हणजे त्याचे निरकुंशपणाने - स्वैरस्वरूपानें चाललेले श्वासोच्छ्‌वास निरुद्ध होतात. त्याच्या स्वाभाविक श्वासोच्छवास-क्रियांना प्रतिबंध होतो. या प्रतिबंधांतूनच त्याचा केवलकुंभक अधिक सिद्ध होत जातो. या कुंभकांतूनच प्राणवायुचा लय उदयाला येतो. प्राणवायूचा लय अनिर्वचनीय आहे. कारण यांत सर्व इंद्रियांच्या, मनाच्या, ज्ञानेंद्रियांच्या व कर्मद्रियांच्याही वृत्ति म्हणजे प्रवृत्ति अथवा व्यवहार पार मावळलेले असतात. आकाशांत रिकामा केलेला घडा जसा आतून आणि बाहेरून शून्यांत निमग्न झालेला असतो त्याच्या आंत-बाहेर कांहींच नसतें त्याचप्रमाणें केवलकुंभकाने ज्याच्या प्राणाचा लय झाला, त्याच्या अंतःकरणांत परिपूर्ण परब्रह्माव्यतिरिक्त कांहीच नसल्यामुळे तो आंत-बाहेर शून्य स्वरूप होतो. एकमेवाद्वितीय असाच तो होतो. अथवा दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, समुद्रांत बुडविलेला घट जसाआंत आणि बाहेर जलाने परिपूर्ण असतो त्याचप्रमाणे तो साधकही आंत-बाहेर परिपूर्ण परब्रह्माने व्यापलेला अर्थाद परब्रह्मस्वरूपाशी समरस झालेला असाच असतो. \"अन्तः शून्यो बहिः शून्यः शून्यः कुम्भ इवाम्बरे अन्तः पूर्णो बहिः पूर्णः पूर्णः कुम्भ इवार्णवे ॥\" असें हठयोगप्रदीपिकेत त्याचें वर्णन केलेले आहे. अशा साधकांना आचार्यांनी महामति म्हणजे अत्यंत बुद्धिमान असें जे म्हटलें आहे तें अगदीं योग्यच आहे.\nन दृष्टिलक्ष्याणि न चित्तबन्धो\nन देशकालौ न च वायुरोधः \nसमेधमाने सति राजयोगे ॥ १४ ॥\nआत्तापर्यंत वर्णन केलेल्या केवलकुंभकानें साधकाच्या प्राणवायूचा व मनाचा ब्रह्मरंधात विष्णुपदी लय झाल्यानंतर साधकाला जी अवस्था प्राप्त होते त्याच अवस्थेला प्रकृतस्थलीं राजयोग असे म्हटलेले आहे. राजयोग म्हणजे अष्टांगयोगाच्या अभ्यासानें प्राप्त होणारी निर्विकल्प समाधि. निर्विकल्प समाधि हा सर्व योगांमध्ये श्रेष्ठ योग असल्यामुळें याला राजयोग असें म्हणतात. \"योगानां राजा राजयोगः\" अशी राजयोग शब्दाची व्युत्पत्ति आहे. जीवात्मा आणि परमात्मा परब्रह्म यांच्या तादात्म्यसंबंधाला योग असें म्हणतात. जीवात्मा हा प्रत्येक शरीरांत विराजत असल्यामुळें राजाच आहे व परमात्माही विश्वरूपाने विराजत असल्यामुळे राजाच आहे. या दोन्ही राजांचे अर्थात् जीवशिवाचें तादात्म्य घडून येणे हाच खरा राजयोग होय. या अर्थाने \"राजा च राजा च राजानौ, राज्ञो योगः राजयोगः\" असा राजयोग शब्दाचा विग्रह करावा. असा हा राजयोग साधकाच्या ठिकाणी केवलकुंभकाच्या अभ्यासानें \"समेधमान\" म्हणजे उत्तम रीतीने अविच्छिन्न-अखंड वृद्धिंगत होऊं लागला असतां साधक हा ध्येयतत्त्वाशी अभिन्न होतो, शिवस्वरूप होतो, ब्रह्मस्वरूप होतो. त्याच्या दृष्टीपुढे कोणत्याही लक्ष्याची गरज उरत नाहीं. धारणेप्रमाणे त्याला चित्त कोठेही ध्येयवस्तूच्या ठिकाणी लावावे लागत नाहीं. चित्त ब्रह्मस्वरूपीं समरस झालें असल्यामुळें त्याला देशाचे अथवा काळाचे भान उरत नाहीं. त्याला सर्व दिशा मंगलमय भासतात व सर्वच काळ शुभस्वरूप वाटतो. त्याची चित्तवृत्ति ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे सर्व देश आणि सर्व काळ त्याला मंगलमयच असतात. त्याला प्राणायाम करावे लागत नाहींत व धारणा आणि ध्यान यांचेही कष्ट घ्यावे लागत नाहींत. असा हा या राजयोगाचा महिमा आहे.\nन जागरो नापि सुषुप्तिभावो\nन जीवितं नो मरणं विचित्रम् ॥ १५ ॥\nमागील श्लोकांत राजयोग वृद्धिंगत होत असतांना साधकाच्या सर्व वृत्ति मावळतात असें सांगितले, पण हें कसे शक्य आहे ज्ञान्याच्या ठिकाणीं देखील जागृति, स्वप्न, सुषुप्ति, खाणेंपिणें, चालणें, बोलणें इत्यादि सर्व व्यवहार दिसतातच. या शंकेचें समाधान करण्याकरितां आचार्यांनी हा श्लोक लिहिला आहे. पूर्वींच्या श्लोकांत वर्णन केलेल्या या राजयोगामध्यें समाधिकाळीं तर सर्व व्यवहार बंदच असतात, पण लोकदृष्ट्या व्युत्थानदशेमध्यें देखील राजयोगाने सिद्ध झालेले महात्मे केवळ ब्रह्मस्वरूपच असतात. शुद्ध चित्स्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी अशेष दृश्यप्रपंचाचा तत्त्वतः कांहीं संबंध नसल्यामुळे संपूर्ण दृश्यप्रपंच हा तत्त्ववेत्त्याच्या दृष्टीनें मावळलेलाच असतो. दृश्यप्रपंचाचा निरास झाल्यामुळे ते केवळ \"दृक्\" म्हणजे ज्ञानस्वरूपच असतात. जेथे, देह, प्राण, मन, बुद्धि इत्यादिकांचें भानच नाहीं तेथें त्यांच्या दृष्टीने व्यवहार कसला ज्ञान्याच्या ठिकाणीं देखील जागृति, स्वप्न, सुषुप्ति, खाणेंपिणें, चालणें, बोलणें इत्यादि सर्व व्यवहार दिसतातच. या शंकेचें समाधान करण्याकरितां आचार्यांनी हा श्लोक लिहिला आहे. पूर्वींच्या श्लोकांत वर्णन केलेल्या या राजयोगामध्यें समाधिकाळीं तर सर्व व्यवहार बंदच असतात, पण लोकदृष्ट्या व्युत्थानदशेमध्यें देखील राजयोगाने सिद्ध झालेले महात्मे केवळ ब्रह्मस्वरूपच असतात. शुद्ध चित्स्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी अशेष दृश्यप्रपंचाचा तत्त्वतः कांहीं संबंध नसल्यामुळे संपूर्ण दृश्यप्रपंच हा तत्त्ववेत्त्याच्या दृष्टीनें मावळलेलाच असतो. दृश्यप्रपंचाचा निरास झाल्यामुळे ते केवळ \"दृक्\" म्हणजे ज्ञानस्वरूपच असतात. जेथे, देह, प्राण, मन, बुद्धि इत्यादिकांचें भानच नाहीं तेथें त्यांच्या दृष्टीने व्यवहार कसला तात्पर्य, \"सर्वं खल्विदं ब्रह्म\", \"आत्मैवेदं सर्वम्\" अशीच अवस्था असल्यामुळें त्या सिद्ध महात्म्यांकडून अशेष दृश्यपदार्थांचा त्यागच झालेला असतो. ते केवळ दृङ्‍मय म्हणजे ज्ञानस्वरूप, ब्रह्मस्वरूपच असतात. सामान्य लोक त्यांच्या बाबतींत जागृति, स्वप्न, सुषुप्ति, जीवन, मरण इत्यादि व्यवहाराची कल्पना करीत असले, तरी त्या सिद्ध पुरुषांना जागृति नाहीं, स्वप्न नाहीं, सुषुप्ति नाहीं, जीवन नाहीं, मरण नाहीं, कांही नाहीं. केवढे हें आश्चर्य आहे \nअहं-ममत्वाद्यपहाय सर्वं श्रीराजयागे स्थिरमानसानाम् न द्रष्ट्टता नास्ति च दृश्यभावः सा जृम्भते केवलसंविदेव ॥ १६ ॥\nजेथे तेथें मी मी मी अशा तर्‍हेची जी वृत्ति व्यक्त केली जाते त्या वृत्तीला अहंता असें म्हणतात. यालाच प्रौढी मिरविणे किंवा गर्व करणें असें आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक पदार्थाविषयी हे माझें तें माझें अशी भावना ठेवणे याला ममता असें म्हणतात. तात्पर्य, मोहमूलक आत्मीयत्वाची भावना म्हणजे ममता होय. अहंता आणि ममता या दोन्ही वृत्ति अंती जीवाला तापदायक असतात. ममता शब्दाचा मराठीमध्ये माया किंवा प्रेम असाही अर्थ करतात. हें प्रेमही मोहमूलक असेल तर तें तापदायकच ठरतें. या करितां विवेकी लोक अहंता आणि ममता यांचा त्याग करीत असतात. ज्यांनीं अहंता आणि ममता या सर्वांचा त्याग करून आपलें मन सर्वस्वी स्पृहणीय आणि सुंदर असलेल्या राजयोगाच्या ठिकाणी स्थिर केलेले आहे त्यांच्या ठिकाणी मी द्रष्टा आहे, हें सर्व दृश्य आहे, मी भोक्ता आहें, हें सर्व माझें भोग्य आहे, असा कोणताच भाव म्हणजे वृत्ति, कल्पना किंवा विचार शिल्लक रहात नाहीं. सर्व द्वैतभाव मावळलेला असतो. मग शिल्लक काय उरते या प्रश्नाचें उत्तर असे - \"सा जृम्भते केवलसंविदेव\" सा म्हणजे पूर्वी सांगितलेली किंवा शास्त्रांत प्रसिद्ध असलेली. केवलसंवित् म्हणजे अखंड, अनंत, स्वगत-सजातीय-विजातीय भेदरहित परिपूर्ण परब्रह्मच शिल्लक असतें.\nअहंता म्हणजे अनात्मस्वरूप असलेल्या देहेंदियादिकांच्याविषयी आत्मत्वभावना आणि ममत्व म्हणजे तत्त्वतः आत्म्याशी ज्यांचा कांहीं संबंध नाही अशा घरदार वित्तवैभव आणि पुत्र मित्र इत्यादिकांच्या ठिकाणी असलेली आत्मीयत्वाची भावना. या दोन्ही भावना अज्ञानाचेच स्वरूप होय असे योगशास्त्र सांगत आहे. अनित्य पदार्थांना नित्य समजणे, अपवित्र पदार्थांना पवित्र मानणे, दुःखदायक असलेल्या पदार्थांना सुखकर समजणें आणि अनात्मस्वरूप असलेल्या पदार्थांना आत्मस्वरूप समजणे हें सर्व अज्ञानाचें लक्षण होय. \"अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्य-शुचि-सुखात्म-ख्यातिरविद्या\" ( साधनपाद योग सूत्र ५) असाही अहंता आणि ममता या शब्दांचा अर्थ करतात. विवेकाने व श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांच्या योगाने सर्व अज्ञानांचा निरास करून साधक हे राजयोगाच्या ठिकाणी विराजत असतात. श्री म्हणजे ब्रह्म. \"मुमुक्षुभिः श्रीयते इति श्रीः\" अशी श्री शब्दाची व्युत्पत्ति आहे. श्रीराजयोग म्हणजे ब्रह्मस्वरूपच असलेला राजयोग असा अर्थ होतो. राजयोग हा ब्रह्मस्वरुपच आहे. \"स्वस्वरूपेण राजते इति राजा, राज्ञा योगः राजयोगः\" स्वरूपाने विराजमान असलेलें स्वयंप्रकाश परिपूर्ण परब्रह्म हाच खरा राजा शब्दाचा अर्थ होय. या परब्रह्माशी योग म्हणजे तादात्म्यभाव प्राप्त होणें हाच राजयोग शब्दाचा अर्थ होय. या राजयोगाच्या ठिकाणी भाग्याने ज्यांचें मन स्थिर झालें, एकरूप झालें, त्यांचा सर्व द्वैतभाव मावळतो आणि केवळ संवित् म्हणजे शुद्ध निरुपाधिक आत्मचैतन्य हेंच \"जृम्भते\" म्हणजे प्रकाशत रहातें \nनेत्रे ययोन्मेष-निमेष-शून्ये वायुर्यया वर्जित-रेच-परः मनश्च सङ्‍कल्प-विकल्प-शून्यं मनोन्मनी सा मयि सन्निधत्ताम् ॥ १७ ॥\nवरच्या श्लोकांत राजयोगामध्यें विराजमान झालेल्या साधकाच्या सर्व वृत्ति - इंद्रियवृत्ति, मनोवृत्ति आणि प्राणवृत्तीही मावळतात असें सांगितले. याच अवस्थेला मनोन्मनी अवस्था असें म्हणतात. प्रस्तुत श्लोकांत आचार्य या मनोन्मनी अवस्थेचे वर्णन करीत आहेत. उन्मनी अवस्थेमध्ये सर्व वृत्तींचा निरोध झालेला असतो. डोळ्यांचे उन्मेष आणि निमेष देखील होत नसतात. उन्मेष म्हणजे डोळे उघडणे आणि निमेष म्हणजे डोळे झाकणे. उन्मनी अवस्थेंत या क्रिया देखील होत नसतात, कारण आपण अमुक पहावे किंवा अमुक पाहूं नये अशी वृत्तीच निर्माण होत नसते. या ठिकाणी डोळा हें एक उदाहरणमात्र आहे. डोळ्यांप्रमाणेच उन्मनी अवस्थेंत इतर इंद्रियांचेही व्यापार बंद पडलेले असतात. केवलकुंभकाच्या परिपक्व अवस्थेमुळे प्राणवायुचीं श्वासोच्छवासाच्या रूपानें होणारी पूरक आणि रेचक ही कर्मही बंद पडतात. त्याबरोबरच शरीराची हालचालही बंद पडलेली असते.\nसौषुप्त अवस्थेंत मन पुरीतत् नांवाच्या नाडींत प्रविष्ट झालेलें असते आणि कुंडलिनी - शक्तीही स्वस्थानी प्रसुप्तच असते म्हणून देहाचा तोल संभाळला जात नाहीं. मनुष्य पेंगतो, बसल्या जागी डुलक्या घेतो व शेवटीं तो आडवाही होतो, पण चित्ताचा ब्रह्मस्वरूपीं लय झाल्यानंतर समाधिकाळांत साधकाचें मन सुषुम्नानाडीच्या मार्गाने सहस्रदलकमलांतील विष्णुपदांत लीन झालेलें असतें व साधकाची कुंडलिनीशक्तिही जागृत असते म्हणूनच साधकाचा देह समाधिपूर्वकाळांत सिद्धासन, स्वस्तिकासन अथवा पद्मासन यांपैकी ज्या आसनावर स्थिर झालेला असेल त्याच आसनावर तो तसाच निश्चल रहातो. याच कारणानें सुषुप्ति अवस्थेप्रमाणें समाधिअवस्थेत साधकाचा देह आडवा होत नाहीं.\nया मनोन्मनी अवस्थेंत साधकाचें मन संकल्प आणि विकल्प यांनी शून्य झालेलें असतें. अशी ही मनोन्मनीची अर्थात् निर्विकल्प समाधीची अवस्था असते. हिलाच परिपूर्णब्रह्मावस्था असें म्हणतात. सा म्हणजे ती, मुमुक्षु लोकांना अपेक्षित असलेली आणि ब्रह्मवेत्त्यामध्यें प्रसिद्ध असलेली मनोन्मनी अवस्था आचार्य म्हणतात माझ्या सांनिध्याला यावी, ती मला प्राप्त व्हावी. ही अवस्था म्हणजे आनंदाची पराकाष्ठा होय. साधकानें देखील हठयोग अर्थात् प्राण आणि अपान यांच्या समीकरणाने कुंडलिनी-शक्तीला जागृत करण्याची क्रिया हेंच क्षेत्र समजून त्यांत आपलें चित्तरूपी बी पेरावे. त्याला विवेकयुक्त निःसीम वैराग्याचे जल शिंपडावे. अर्थात विवेकयुक्त वैराग्याचे मुबलक पाणी घालावे म्हणजे चित्तबीज अंकुरित होऊन तेथें कल्पलता उदयास येईल. हीच कल्पलता नित्यनिरतिशय आनंदाचे फळ देऊन साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण करील.\nसंस्कृत भाषेमध्ये पृषत्+उदर यांचा समास ज्याप्रमाणें पृषोदर होतो त्याचप्रमाणे मनस् + उन्मनी यांचाही समास मनोन्मनी असा होत असल्यामुळें मनोन्मनी हा शब्द अशुद्ध आहे अशी शंका घेण्याचे कांहीं कारण नाहीं.\nमनोन्मनीमग्नधियो भवन्ति ॥ १८ ॥\nयमीन्द्राः म्हणजे इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह करण्यांत निष्णात असलेले मोठे मोठे योगी, श्रेष्ठयोगी, चिरकाल मनाचा आणि इंद्रियांचा निग्रह केल्यामुळें ज्यांची इन्द्रिये आणि मन अंतर्मुख झालेलें आहे, त्याचप्रमाणे अंतःकुंभकाच्या अभ्यासामुळें श्वासोच्छूवासाच्या गति ज्यांच्या शांत झालेल्या आहेत, अर्थात् प्राणवायूचा सुषुम्नानाडींत प्रवेश झालेला असल्यामुळें इडा आणि पिंगला या नाड्यांच्या द्वारा होणारी श्वासोच्छवासाची गति ज्यांची शांत झालेली आहे. ज्यांचे अवयव अगदी वाऱ्याचा संपर्क नसलेल्या खोलींत ठेवलेल्या दिव्याप्रमाणे निश्चल झालेले आहेत असेच ते दिसत असतात. मनोन्मनी अवस्थेमध्ये त्यांचें चित्त निमग्न झालेले असतें.\nउन्मनी म्हणजे मनाच्या पलीकडे असलेली अवस्था. ज्या अवस्थेंत मनाचा मनपणा शिल्लक राहिलेला नसतो, त्या अवस्थेला उन्मनी असें म्हणतात. अथवा मनोन्मनी या शब्दांतील मन शब्दाचा अर्थ ब्रह्म असाही करतात. \"मन्यते ज्ञायते अनेन इति मनं\" अशी मन शब्दाची व्युत्पत्ति आहे. मन शब्द जसा सकारान्त आहे तसाच तो अकारान्तही आहे. ब्रह्म हें स्वयंप्रकाश असून सर्वप्रकाशक आहे. त्याच्याच योगाने सर्व कांहीं जाणले जातें. \"यद्‌भासा सर्वमिदं विभाति\" हें श्रुतिवाक्य प्रसिद्धच आहे. तात्पर्य, मनोन्मनी म्हणजे ब्रह्मस्वरूप अवस्था. या अवस्थेंत त्या थोर संयमी पुरुषांची बुद्धि निमग्र झालेली असते. संतांच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास \"मन रामी रंगले, अवघे रामचि राम झालें \" अशीच त्यांची अवस्था झालेली असते.\nसङ्‍कल्पमुन्मूलय सावधानः ॥ १९ ॥\nमागील श्लोकांत उन्मनी अवस्था ही ब्रह्मानंदस्वरूप आहे असा अभिप्राय व्यक्त केल्यानंतर साहजिकच प्रश्न असा येतो कीं, ही उन्मनी अवस्था आपल्याला कशी प्राप्त करून घेता येईल याच प्रश्नाचें उत्तर आचार्य या श्लोकांत देत आहेत. हे विद्वन् म्हणजे हे शहाण्या माणसा याच प्रश्नाचें उत्तर आचार्य या श्लोकांत देत आहेत. हे विद्वन् म्हणजे हे शहाण्या माणसा ब्रह्मानंदाची अवस्था आपण प्राप्त करून घ्यावी अशी उत्कट बुद्धि ज्याला झाली तो खरोखर शहाणाच होय. नाहीं तर पुष्कळ शहाणपण आहे, पण संसारबंधनांतून मुक्त होण्याची इच्छा नाहीं, मग त्या शहाणपणाचा काय उपयोग ब्रह्मानंदाची अवस्था आपण प्राप्त करून घ्यावी अशी उत्कट बुद्धि ज्याला झाली तो खरोखर शहाणाच होय. नाहीं तर पुष्कळ शहाणपण आहे, पण संसारबंधनांतून मुक्त होण्याची इच्छा नाहीं, मग त्या शहाणपणाचा काय उपयोग याच अभिप्रायानें आचार्यांनी प्रश्न करणाऱ्याला उद्देशून 'विद्वन्' हें संबोधन योजिले आहे. हे शहाण्या माणसा याच अभिप्रायानें आचार्यांनी प्रश्न करणाऱ्याला उद्देशून 'विद्वन्' हें संबोधन योजिले आहे. हे शहाण्या माणसा उन्मनी अवस्था प्राप्त करून घेण्याकरितां आम्ही तुला एक उपाय सांगतो. ऐक. या विश्वप्रपंचाकडे तूं उदासीन बुद्धीने म्हणजे साक्षी या भावनेने पहा. या प्रपंचांत आसक्त होऊन रहाण्यासारखें कांहीं नाहीं. या प्रपंचाचा माझ्याशीं अर्थात् आत्म्याशी तत्त्वतः तिळमात्रही संबंध नाहीं. मी या विश्वप्रपंचाचा केवळ साक्षी आहे. याच भावनेने वाग. प्रपंचांतील कोणत्याही वस्तूवर आसक्त न होतां प्रपंचातील कामे केवळ कर्तव्यबुद्धीने करीत रहा. आप्त-इष्ट, सोयरे-धायरे, पुत्र-मित्र, वित्तवैभव आणि स्त्री या सर्वांकडे ब्रह्मबुद्धीनें पहा. आणि दुःखांना कारणीभूत असलेले दुर्वासनामूलक सर्व संकल्प विवेकाने मन एकाग्र करून सोडून दे. यांतूनच तुला उन्मनी अवस्थेचा लाभ होईल. विषयासक्त मन हेंच सर्व दुःखांचे कारण होय. तेंच मन निर्विषय झालें कीं साधकाला मुक्तावस्थेचा लाभ होतो. मुक्तावस्था आणि उन्मनी अवस्था ही एकच आहे.\nयावर कोणी अशी शंका घेईल कीं, अहो प्रपंचाकडे उदासीन बुद्धीने पहाण्याचा उपदेश वेदान्ताने केला म्हणूनच तर भारताचा नाश झालो. संकल्पाचे उन्मूलन करून राष्ट्राचा उत्कर्ष कसा होणार \"अश्या च मे मृत्तिका च मे\" असे म्हणणाऱ्या वेदांतील ऋषीप्रमाणे मनातील संकल्प वाढले पाहिजेत. तरच राष्ट्राचा उत्कर्ष होईल. ही शंका आपाततः रमणीय वाटली, तरी तत्त्वतः पाहूं गेल्यास तिच्यांत कांहीं अर्थ नाहीं असेंच दिसून येईल. प्रपंचाकडे उदासीन बुद्धीने पाहिल्यामुळे भारत अधोगतीला गेला नसून उलट प्रपंचाकडे आसक्त बुद्धीने पहाण्याची प्रवृत्ति वाढल्यामुळेच भारत अधोगतीकडे झुकला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वकाळात स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जो स्वार्थत्याग, जी शुद्ध बुद्धि आणि जी अनासक्त वृत्ति होती ती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेची सूत्रे हातीं घेतलेल्या लोकांत राहिली नाहीं. संकुचित स्वार्थ बळावला, विषयासक्ति प्रबळ झाली, राष्ट्राचें हित बाजूला सारून आपलें आणि आपल्या मुलाबाळांचेच हित पहाण्याची बुद्धि बळावली आणि त्यांतूनच लांचलुचपत, काळाबाजार इत्यादि घातक प्रथा निर्माण झाल्या. त्यांतूनच भारताचे पाय उत्तरोत्तर अधिक दुःखाच्या कर्दमामध्ये रुतत असल्याचें प्रतीतीस येत आहे. अजूनही भारत आचार्यांच्या अद्वैततत्त्वाचा अंतःकरणपूर्वक पुरस्कार करील तर तो निश्चित सुखी होईल. तात्पर्य, वरील शंका निरर्थक असून आचार्यांनी सांगितलेल्या मार्गानेच भारत सुखी होईल यांत शंका नाहीं.\nशनैः शनैः शान्तिमुपैति चेतः ॥ २० ॥\nसंकल्पाचे उन्मूलन कसें करावे, हा एक मोठा प्रश्न असतो. कांहीं केल्या संकल्पाचें निर्मूलन होत नाहीं. मन पुनः पुन्हा कांहीं ना कांही तरी संकल्प करीत राहतेच. \"असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्\" मन हें अत्यंत चंचल आहे, त्याचा निग्रह करणें हें अत्यंत कठीण आहे. ही गोष्ट श्रीकृष्णालाही मान्य करावी लागली आहे. आचार्य या श्लोकांत मनाला कसें जिंकावे, मनातील संकल्प कसे घालवावेत, याची कल्पना देत आहेत. \" सङ्‍कल्पपरंपराणां प्रसह्य सम्भेदने सन्ततसावधानं चेतः आलम्बनाशात् अपचीयमानं सत् शनैः शनैः शान्ति उपैति \" मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या संकल्पांच्या परंपरा अर्थात् अविच्छिन्न संकल्प, त्यांना असह्य म्हणजे बळेंच \"संभेदने\" म्हणजे मोडून काढण्याविषयीं मनाने संतत म्हणजे निरंतर सावधान म्हणजे एकाग्रतेने तत्पर रहावयास पाहिजे. वैराग्य आणि अभ्यास यांच्या बळावर हळूहळू मनातील संकल्पांचे निर्मूलन करावे. विवेकाने विषयांचे दोष लक्षांत घेतले म्हणजे विषयांमध्यें दुःखच आहे ही गोष्ट प्रतीतीस येईल. मग हळूहळू मन विषयांपासून परावृत्त होईल. मन विषयांपासून परावृत्त झाले कीं त्याला सहजच शांतीचा लाभ होतो. मनातील संकल्पांचे निर्मूलन करणें ही गोष्ट कांहीं साधी सोपी नव्हे याच अभिप्रायाने आचार्यांनी मागील श्लोकांत विद्वन् आणि सावधान या शब्दांचा प्रयोग केलेला आहे. याही श्लोकांत \"सन्ततसावधानं\" हा पदप्रयोग केलेलाच आहे. हा त्यांचा साधकाला सावधानतेचा इशाराच आहे. मनातील संकल्पांचे निर्मूलन करणें हें अवघड असलें तरी अशक्य मात्र नाहीं. अवघड वाटणाऱ्या गोष्टी देखील हळूहळू केल्या जाणाऱ्या अभ्यासाने साध्य होत असतात. खडक कितीही कठीण असला तरी त्यावरून सतत वाहाणाऱ्या पाण्याच्या ओघानेंही खडकाला ओघाचा आकार येतो. विहीरीवर बांधलेल्या थारोळ्याच्या तोंडाशी जी शिळा बसविलेली असते तिच्यावरून मोटेच्या दोराचे सारखे घर्षण होत असतें. त्या घर्षणाने शिळेलाही वण पडतात. जें विष इतरांना डोळ्यांनी पहावतही नाहीं तें तोळ्या तोळ्याने भक्षण करणारे लोक असतातच. हा कशाचा परिणाम \" मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या संकल्पांच्या परंपरा अर्थात् अविच्छिन्न संकल्प, त्यांना असह्य म्हणजे बळेंच \"संभेदने\" म्हणजे मोडून काढण्याविषयीं मनाने संतत म्हणजे निरंतर सावधान म्हणजे एकाग्रतेने तत्पर रहावयास पाहिजे. वैराग्य आणि अभ्यास यांच्या बळावर हळूहळू मनातील संकल्पांचे निर्मूलन करावे. विवेकाने विषयांचे दोष लक्षांत घेतले म्हणजे विषयांमध्यें दुःखच आहे ही गोष्ट प्रतीतीस येईल. मग हळूहळू मन विषयांपासून परावृत्त होईल. मन विषयांपासून परावृत्त झाले कीं त्याला सहजच शांतीचा लाभ होतो. मनातील संकल्पांचे निर्मूलन करणें ही गोष्ट कांहीं साधी सोपी नव्हे याच अभिप्रायाने आचार्यांनी मागील श्लोकांत विद्वन् आणि सावधान या शब्दांचा प्रयोग केलेला आहे. याही श्लोकांत \"सन्ततसावधानं\" हा पदप्रयोग केलेलाच आहे. हा त्यांचा साधकाला सावधानतेचा इशाराच आहे. मनातील संकल्पांचे निर्मूलन करणें हें अवघड असलें तरी अशक्य मात्र नाहीं. अवघड वाटणाऱ्या गोष्टी देखील हळूहळू केल्या जाणाऱ्या अभ्यासाने साध्य होत असतात. खडक कितीही कठीण असला तरी त्यावरून सतत वाहाणाऱ्या पाण्याच्या ओघानेंही खडकाला ओघाचा आकार येतो. विहीरीवर बांधलेल्या थारोळ्याच्या तोंडाशी जी शिळा बसविलेली असते तिच्यावरून मोटेच्या दोराचे सारखे घर्षण होत असतें. त्या घर्षणाने शिळेलाही वण पडतात. जें विष इतरांना डोळ्यांनी पहावतही नाहीं तें तोळ्या तोळ्याने भक्षण करणारे लोक असतातच. हा कशाचा परिणाम हा हळूहळू केल्या जाणाऱ्या अभ्यासाचाच परिणाम होय. याच अभिप्रायाने आचार्यांनीं चौथ्या चरणांत \"शनैः शनैः\" हा पदप्रयोग केलेला आहे. अभ्यासानें मनातील संकल्पांचे उन्मूलन करीत असतांना मन हळूहळू शांत होत रहातें. अग्नीचे इंधन संपले कीं अग्नि जसा जागच्या जागी शांत होतो त्याचप्रमाणे मनातील संकल्प मावळले कीं मनही जागच्या जागी शांत होते. संकल्प हेंच मनाचे आलंबन असल्यामुळें जसा जसा आलंबनाचा नाश होत जातो तसें तसें मन क्षीण होत जातें व शेवटीं तें आत्मस्वरूपांत लीन होऊन जातें. हें सर्व सिद्ध होण्याकरितां साधकाला अभ्यासकाळांत यमनियमांचें अनुष्ठान, आसनें आणि प्राणायाम, बंध आणि मुद्रा, कुंडलिनी-शक्तीची जागृति, प्राणवायूचा सुषुम्नानाडींत प्रवेश, अनाहतनादाचें अनुसंधान, केवलकुंभक आणि मनाचा लय याच मार्गांनीं जावे लागतें. हाच शांतीचा राजमार्ग आहे.\nमालोकयामा मुनिपुङ्‍गवानाम् ॥ २१ ॥\nवर सांगितलेल्या मार्गाने अभ्यास करणारे ते खरोखर मुनिपुंगव म्हणजे श्रेष्ठ मुनिच होत. केवल कुंभकामुळें इडा आणि पिंगळा या नाड्यांच्या द्वारा होणाऱ्या त्यांच्या श्वासोच्छ्‍वास-क्रिया विराम पावलेल्या असतात. त्यामुळे त्यांचीं शरीरे निश्चल झालेलीं असतात. त्यांची नेत्रकमलेंही अर्धोन्मीलित अवस्थेंत असतात. मनातील संकल्प-विकल्पही मावळलेले असतात. अशी ही त्या श्रेष्ठ मुनींची एक प्रकारची अमनस्कमुद्राच प्रकट होत असलेली आम्ही पहात आहोंत. मुद्रा म्हणजे शरीराची एक प्रकारची विशिष्ट अवस्था. ज्या अवस्थेंत हालचाल नाहीं, इंद्रियांचे व्यापार नाहींत, श्वासोच्छ्‌वास नाहींत, संकल्प-विकल्प नाहींत, पण ही अवस्था म्हणजे मरण मात्र नव्हे. मरणामध्ये प्राणवायु देहाला सोडून गेलेला असतो, तर या अवस्थेंत तो सुषुम्ना नाडीच्या द्वारा ब्रह्मरंधांत प्रविष्ट झालेला असतो, मरणामध्ये देह जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला असतो, तर या अवस्थेंत तो \" समं कायशिरोग्रीवं \" या थाटांत आपल्या आसनावर विराजमान असतो. मरणामध्ये जीव हा आपल्या सूक्ष्म शरीराला बरोबर घेऊन कर्माच्या अनुरोधानें इकडे तिकडे भटकत असतो तर, या अवस्थेंत तो निजानंदांत तल्लीन झालेला असतो. म्हणूनच या अवस्थेला अमनस्कमुद्रा असें म्हणतात. \"मुदं राति इति मुद्रा\" ही अवस्था एक प्रकारचा आनंद देते म्हणून तिला मुद्रा असें म्हटले आहे. \"मोदयति अपरोक्षज्ञानेन इति मुद्रा\" असाही मुद्रा शब्दाचा विग्रह करतात. आत्मस्वरूपाचा अपरोक्ष साक्षात्कार करून देऊन जीवाला ती आनंद देते म्हणून तिला मुद्रा असे म्हटलेले आहे. या अवस्थेंत मन हें उन्मनीभावाला गेलेले असतें म्हणूनच हिला अमनस्कमुद्रा असें म्हटलें जाते. भगवान् श्रीमहाविष्णू अथवा भगवा शंभुनाथ यांना ही मुद्रा प्रिय असल्यामुळें अथवा तेही या मुद्रेमध्ये विराजमान होत असल्यामुळें या मुद्रेला वैष्णवी मुद्रा अथवा शांभवी मुद्रा असेंही म्हणतात. ही अमनस्कमुद्रा ज्यांना लाभली ते मुनिपुंगव खरोखर धन्य होत. \"यमिपुङ्‍गवानाम्\" असाही पाठभेद आढळतो. श्रेष्ठ योगी असा त्याचा अर्थ करावा.\nअमी यमीन्द्राः सहजामनस्का -\nगच्छन्ति भावं गगनावशेषम् ॥ २२ ॥\n\"अमी\" म्हणजे हे वरच्या श्लोकांत निर्दिष्ट केलेले 'यमीन्द्राः' म्हणजे बडे बडे योगी. त्यांना त्यांच्या योगाभ्यासामुळे आणि विवेकयुक्त वैराग्यामुळे \"सहजामनस्कभाव\" म्हणजे ब्रह्मरूपता प्राप्त झालेली असते. अर्थात सहज म्हणजे अकृत्रिम अमनस्क म्हणजे ब्रह्मभाव. क म्हणजे ब्रह्म. \"कं ब्रह्म खं ब्रह्म\" हें श्रुतिवचन प्रसिद्धच आहे. अमनस्क म्हणजे मनोनिर्मित संकल्प-विकल्परहित अथवा मनाच्या पलीकडचे. \"न तत्र मनो गच्छति न वाक्\" अशा वाक्यांनीं वेदाने ब्रह्माचे वर्णन केलेच आहे. म्हणूनच ब्रह्माला अमनस्क असें म्हणतात. तात्पर्य, अकृत्रिम कल्पनातीत असे जें अखंड, अनंत ब्रह्म तेंच सहजामनस्क शब्दाने या ठिकाणी विवक्षित आहे. अशा ब्रह्मावस्थेला तें प्राप्त झालेलें असल्यामुळें त्यांची अहंता आणि ममता शिथिल झालेली असते, मावळलेली असते. ते अशा भावाला म्हणजे अवस्थेला प्राप्त झालेले असतात कीं, त्या ठिकाणी प्राणवायूच्या वृत्ति म्हणजे श्वासोच्छ्‍वासाचे व्यापार शून्य झालेले असतात. मनाच्याही पलीकडची ती अवस्था असते. गगन म्हणजे चैतन्याकाश हेंच त्या अवस्थेंत शिल्लक उरले असतें. तात्पर्य, ते ब्रह्मरूप होतात.\nकदा गमिष्यामि गतान्यभावः ॥ २३ ॥\nवर वर्णन केलेली सहज अमनस्क अवस्था अत्यंत स्पृहणीय असल्यामुळें 'तिचा मला केव्हा लाभ होईल' अशी उत्कंठा या श्लोकांत आचार्य व्यक्त करीत आहेत. सर्व इंद्रियांना आपआपल्या विषयांपासून परावृत्त करणारी आणि पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, असंभावना, विपरीत भावना इत्यादि प्रतिकूल वृत्तींनी रहित अर्थात अत्यंत शुद्ध अशा आत्मयोगाकडे - आत्मसाक्षात्काराकडे प्रवृत्त करणारी, परमात्मयोग असें एकच पद कल्पिल्यास परमात्मतत्त्वाच्या साक्षात्काराकडे प्रवृत्त करणारी, असा अर्थ करावा. \"संविन्मयी\" म्हणजे केवळ ज्ञानस्वरूप असलेली, अपरोक्ष ब्रह्मानंदाला प्राप्त करून देणारी वरील श्लोकांत वर्णन केलेली सहज आणि अमनस्क अशी जी अवस्था त्या अवस्थेला 'गतान्यभावः' म्हणजे ज्याचा द्वैतभाव मावळलेला आहे अशा भूमिकेवर येऊन मी केव्हा बरें प्राप्त होईन \nकांही लोक \"गतान्यभावाम्\" असा पाठ मानून सहज-अमनस्कमुद्रेचे तें विशेषण करतात. अमनस्कअवस्थेमध्ये सर्व भेदभाव मावळतो हें आपण वर पाहिलेलेच आहे.\nप्रत्यग्विमर्शानिशयेन पुंसां प्राचीनगन्धेषु पलायितेषु प्रादुर्भवेत्काचिदजाडयनिद्रा प्रपञ्चचिन्तां परिवर्जयन्ती ॥ २४ ॥\nशास्त्रांत सांगितलेले व गुरूंनी उपदेशिलेलें आत्मस्वरूप लक्षांत घेऊन त्याचें अखंड चिंतन केल्यानेच आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊं शकतो. हीच गोष्ट आचार्य या श्लोकाने सांगत आहेत. \"प्रत्यग्विमर्शातिशयेन\" प्रत्यक् म्हणजे अन्तर्यामी आत्मा. अंतर्यामामध्ये राहून विश्वाला भुलवितो, चालवितो म्हणून अंतरात्म्याला प्रत्यक् असें म्हणतात. अंतर्मुख झालेल्या लोकांनाच त्याचा साक्षात्कार होऊं शकतो. म्हणूनही त्याला प्रत्यक् असें म्हणतात. \"प्रातिलोम्येन अञ्चति इति प्रत्यक्\" अशी प्रत्यक् शब्दाची व्युत्पति आहे. प्रत्यक् म्हणजे अंतरात्मा. त्याचा विमर्श म्हणजे सूक्ष्म विचार. देह आत्मा नव्हे, इंद्रिये आत्मा नव्हेत मन आत्मा नव्हे. हे सर्वनाशिवंत आहेत. आत्मा हा अविनाशी व आनंदमय आहे. अशाप्रकारच्या सूक्ष्म विचाराला विमर्श असें म्हणतात. या विचारांचा अतिशय म्हणजे पराकाष्ठा. या आत्मविषयक सूक्ष्म विचारांच्या पराकाष्ठेनें प्राचीनगंध म्हणजे पुरातन संस्कार पार पळून जातात, नाहीसे होतात. अशा रीतीनें निरंतर होणाऱ्या आत्मचिंतनाने प्राचीन संस्कार मावळल्यानंतर साधकाच्या ठिकाणीं एक प्रकारची अनिर्वचनीय \"अजाड्यनिद्रा\" म्हणजे सर्व इंद्रियांच्या वृत्ति जेथे निमाल्या आहेत अशा प्रकारची चिदानंदस्वरूप सहजावस्था प्रकट होते. त्या अवस्थेंत प्रपंचाची चिंता तिळमात्रही उरत नाहीं.\nसा जृम्भते योगोनि योगनिद्रा ॥२५ ॥\nजिच्यामध्यें प्रपंचाच्या विचारांचे अंकुर पार निरस्त होऊन जातात अशा स्वरूपाची वरच्या श्लोकांत वर्णन केलेली जी \"अजाड्यनिद्रा\" म्हणजे केवळ चिदानंदरूप परिपूर्ण परब्रह्मावस्था, तिलाच या लोकांत \"योगनिद्रा\" असें नांव दिलेले आहे. ज्या भाग्यवान् योग्याला या योगनिद्रेचा लाभ होतो तो योगी संकल्प-विकल्परहित असतो. संकल्प म्हणजे आपातत रमणीय वाटणाऱ्या विषयांबद्दल अतःकरणांत निर्माण होणाऱ्या वृत्ति. आणि विकल्प म्हणजे शशशृंग, वन्ध्यापुत्र, आकाशकमल इत्यादि शब्द श्रवण केल्यानंतर निर्माण होणारी वृत्ति. त्या वृत्तीला विषय वस्तुतः नसतो. \" शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः\" अशी योगसूत्रकारांनीं विकल्पाची व्याख्या केलेली आहे. अज्ञान हेंच या संकल्प-विकल्पांचें मूळ आहे. तें अज्ञान ज्याचें विच्छिन्न म्हणजे निरस्त झालेलें आहे, त्याचप्रमाणें ज्याच्या कर्मजालाचेंही निःशेष निर्मूलन झालेलें आहे असा तो योगी अनंत जन्मांच्या कर्मसमूहांतून मुक्त झालेला असतो. ज्ञानाग्नीने त्याची सर्व कर्मे भस्म झालेलीं असतात. निरंतर आत्मस्वरूपाच्या अभ्यासाने म्हणजे चिंतनानें त्या योगी पुरुषाच्या ठिकाणी प्रकट झालेली योगनिद्रा ही \"नितान्तभद्रा\" म्हणजे अत्यंत आनंदस्वरूप असते. आपल्या दैनंदिन जीवनांतील निद्रेहून ही निद्रा निराळी आहे, म्हणूनच या निद्रेला योगनिद्रा असें म्हटले आहे. योग म्हणजे ब्रह्मज्ञान. \"युज्यते अनेन इति योगः\" ब्रह्मज्ञानानेंच जीवात्मा हा परमात्मस्वरूपाशी संलग्न होतो, एकरूप होतो म्हणूनच ब्रह्मज्ञानाच्या परिपक्वावस्थेत सर्व इंद्रियांच्या व्यापारांचा उपशम होतो. सर्व इंद्रियांचे व्यापार थांबतात म्हणूनच या अवस्थेला निद्रा असें नांव दिलें आहे. अशी ही योगनिद्रा योग्याच्या ठिकाणी \"जृम्भते\" म्हणजे प्रकाशत रहाते.\nनिद्रां सखे निर्विश निर्विकल्पाम् ॥ २६ ॥\nमागील श्लोकांत अजाढ्यनिदा, योगनिद्रा इत्यादि शब्दांनी ज्या अवस्थेचे वर्णन केले त्याच अवस्थेला या लोकांत निर्विकल्प चिन्मयनिद्रा असें नांव देऊन साधकाला मोठ्या प्रेमानें ही अवस्था प्राप्त करून घेण्याचा आचार्य आग्रह करीत आहेत. सखे हें संबोधन साधकाविषयीं आचार्याMच्या अंतःकरणांत असलेल्या नितान्त प्रेमाचे द्योतक आहे. हे मित्रा, असा त्या संबोधनाचा अर्थ आहे. हे सदगृहस्था अनादिकाळापासून अत्यंत गहन असलेल्या या संसाररूपी अरण्यांत तूं भटकत आहेस. आतां विश्रांति घे, विश्व तैजस आणि प्राज्ञ या तीन अवस्थांच्याही पलीकडे असलेली तुरीयावस्था ही तुझ्याकरितां उत्तम सुखशय्या आहे. तल्प म्हणजे शय्या किंवा अंथरुण. जाग्रदवस्थेचा अभिमानी असलेला जो जीव त्याला विश्व असें म्हणतात. तोच जीव स्वप्नदशेंत प्रविष्ट झाला कीं त्याला तैजस असें नांव मिळतें. तोच सौषुप्तअवस्थेत गेला कीं त्याला प्राज्ञ असें म्हटलें जातें. ही सर्व जीवाला अवस्थाभेदानें प्राप्त झालेलीं पारिभाषिक नावे आहेत. जागृति स्वप्न आणि सुषुप्ति, या तिन्ही अवस्थांच्या पलीकडची जी अवस्था आहे तिला तुर्या अथवा तुरीया असें म्हणतात. या तुरीयावस्थेचें अधिष्ठान असलेल्या चैतन्याला सर्वसाक्षी असे नांव दिलेले आहे. आचार्य म्हणतात, बाबा रे, या तिन्ही अवस्थांच्या वर असलेल्या तुरीय अवस्थारूपी शय्येवर विश्रांति घेऊन \"निर्विकल्पां\" म्हणजे वृत्तिशूत्त्य असलेली \" काम् अपि \" म्हणजे अनिर्वचनीय अशी जी संविन्मयी म्हणजे शुद्ध चैतन्यरूप अथवा नित्य निरतिशय आनंदरूप अवस्था, त्याच अवस्थेंत सर्वकाळ प्रविष्ट होऊन रहा. तात्पर्य, तूंही चिदानंद ब्रह्मस्वरूप हो, मुक्त हो.\nकिञ्चिन्न पश्यन्ति जगत्समग्रम् ॥२७ ॥\nब्रह्मसाक्षात्काराचा आनंद अनिर्वचनीय आहे. त्यांत तन्मय झालेल्याला दुसरें कांहीं दिसत नाहीं व सुचतही नाहीं. अशा अभिप्रायाने ब्रह्मपदीं तन्मय झालेल्या योगी लोकांची अवस्था वर्णन करीत आहेत. \"परमात्मभानौ प्रकाशमाने सति\" आत्मा म्हणजे शुद्धचेतन्य. तें चैतन्य सर्व विश्वाला व्यापून असतें, विश्वरूपाने नटलेले असतें व अंती सर्व विश्वाला आपल्या स्वरूपांत लीन करून घेत असतें म्हणून त्याला आत्मा असें म्हणतात. \"अतति, अत्ति अथवा आदत्ते इति आत्मा \" अशी आत्मशब्दाची व्युत्पत्ति आहे. तो आत्मा या जगांत सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्याहून श्रेष्ठ असें या जगांत दुसरें कांहीच नाहीं, म्हणून त्याला परम हें विशेषण दिलें जातें. शास्त्रे व तत्त्ववेत्ते त्याला परमात्मा असें म्हणतात. परमात्मा हाच कोणी भानु म्हणजे सूर्य. \"भाति स्वयंप्रकाशते इति भानुः\" दृश्य जगतांत सूर्य हा स्वयंप्रकाश असल्यामुळें त्याला भानु असें म्हणतात. तत्त्वतः परब्रह्म हेंच स्वयंप्रकाश असल्यामुळें खऱ्या अर्थाने भानु हा शब्द परब्रह्मालाच लागू पडतो. असा हा परमात्मभानु हृदयामध्ये प्रकाशू लागला असतां, सूर्योदय झाल्याबरोबर जसा अंधकार मावळतो त्याचप्रमाणे परब्रह्मरूपी सूर्याचा हृदयांत प्रकाश पडल्याबरोबर अज्ञानरूपी समस्त तिमिर पार मावळतें. तो साधक स्वतःच स्वयंप्रकाश परब्रह्मस्वरूपी सूर्य बनतो \nजो सुदिनु करी ज्ञानियां स्वबोधाचा ॥ - ज्ञानेश्वरी अध्याय १६ ओ. १-२\nअशा शब्दांत या अवस्थेचे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या बहारीने वर्णन केले आहे. या ठिकाणी नश्यति हें क्रियापद नसून अविद्यातिमिराचें तें वर्तमान- कालवाचक धातुसाधित विशेषण आहे. परब्रह्मस्वरूपाच्या अपरोक्ष साक्षात्काराने अंतःकरणांतील समस्त अविद्यारूपी तिमिराचा नाश झाला असतां ते साधक \"निर्मलदृष्टि\" होतात. \"निर्मला दृष्टिर्येषां ते निर्मलदृष्टयः\" दृष्टि म्हणजे अपरोक्ष ज्ञान ते त्यांचें अत्यंत निर्मल असतें. त्यांत दोषाचा - भ्रांतीचा लेशही उरलेला नसतो. आतां खऱ्या अर्थाने ते \"बुध\" म्हणजे पंडित झालेले असतात. \"बुध्यन्ते आत्मतया ब्रह्म इति बुधाः\" अशी बुध शब्दाची व्याख्या आहे. \"अयमात्मा ब्रह्म \" असें तें खऱ्या अर्थाने जाणत असतात. म्हणून आचार्यांनी त्यांना बुध असे म्हटलेले आहे. पंडित या शब्दांत घटक असलेल्या पंडा या शब्दाचाही अर्थ आत्मविषयक-बुद्धि असाच आहे. ढोंग म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थाने सर्वत्र आत्मबुद्धीने जे पहातात तेच खरे पंडित होत. त्यांनाच प्रकृतस्थलीं बुध असें म्हटले आहे. असे हे बुध म्हणजे ब्रह्मसाक्षात्कारी मुक्त झालेले लोक. त्यांच्या पुढें हें समग्र म्हणजे संपूर्ण अफाट जग विराजत असूनही आणि त्यांची दृष्टि निर्मल झालेली असूनही ते या जगाकडे किंचित् म्हणजे तिळमात्र पहात नाहींत. आत्मस्वरूपाहून व्यतिरिक्त असें या जगांत त्यांना कांहींच दिसत नाहीं. काय हें आश्चर्य आहे अशा थोर महात्म्यांच्या संगतींत शुद्धबुद्धीने जे जातात तेही तेच होतात अशा थोर महात्म्यांच्या संगतींत शुद्धबुद्धीने जे जातात तेही तेच होतात \"आपणासारीरखे करिती तात्काळ नाहीं काळ वेळ तया लागी ॥ \" अशा महात्म्यांचें काय वर्णन करावे.\nआत्मरूपमिदं सर्वं; आत्मनोऽन्यं न किंचन ॥\nब्रह्मानंदाच्या रसात ते स्वयं निमग्न झालेले असतात. ते स्वतःच केवळ चैतन्यघन ब्रह्मानंदरूपच बनले असतात. ते जनतेवर निरंतर ब्रह्मानंदरसाचा वर्षाव करीत असतात. ब्रह्मानंदाच्या रसाने भरलेले ते मूर्तिमंत मेघच असतात. ते ब्रह्मानंदरूपी जलाचे सागर असतात. ब्रह्मानंदस्वरूप आत्म्याच्या ठिकाणीं तें निश्चल झालेले असतात. हें सर्व आत्मस्वरूपच आहे. आत्म्याहून निराळें असें कांहींच नाहीं. अशीच त्यांची अवस्था झालेली असते.\nगात्रं यदा मम लताः परिवेष्टयन्ति\nकर्णे यदा विरचयन्ति खगाश्च नीडान् ॥ २८ ॥\n\"तथाविधमनोविलयां\" म्हणजे योगतारावलींत आतापर्यंत वर्णन केलेल्या पद्धतीप्रमाणें, ज्या अवस्थेंत मनाचा पूर्णपणे लय होऊन गेलेला आहे अशी स्वरूपावस्थारूप सिद्धि जिला तुरीयातीत अवस्था म्हणतात, ती मला केव्हा बरें प्राप्त होईल श्रीशैल पर्वताच्या शिखरावरील गुहांतून मी समाधि लावून बसलो आहे. माझा जीवात्मा परमात्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे. मनातील संकल्प-विकल्परूपी विकार सगळे मावळलेले आहेत. मन निर्विकार झालेलें आहे. इंद्रियांचे सर्व व्यापार शांत झालेले आहेत. सर्व विषयांचें विस्मरण होऊन अंतःकरण ब्रह्मस्वरूपाशी अगदीं तदाकार झालेलें आहे. अशा तऱ्हेच्या समाधिअवस्थेत मी केव्हा बरें प्रविष्ट होईन \n\" निर्विकारतया वृत्या ब्रह्माकारतया पुनः \nवृत्तिविस्मरणं सम्यक् समाधिरभिधीयते ॥ \"\nअशा स्वरूपाच्या समाधिअवस्थेचा मला केव्हा बरें लाभ होईल समाधिअवस्थेत शरीर निश्चल झाल्यामुळे माझ्या देहाला लता, वेळी सर्व बाजूंनी वेष्टित आहेत अशी अवस्था मला केव्हा बरें प्राप्त होईल समाधिअवस्थेत शरीर निश्चल झाल्यामुळे माझ्या देहाला लता, वेळी सर्व बाजूंनी वेष्टित आहेत अशी अवस्था मला केव्हा बरें प्राप्त होईल त्याचप्रमाणें माझ्या कानांमध्यें पक्षी निर्भयपणाने घरटी बांधीत आहेत अशी अवस्था मला केव्हा बरें येईल त्याचप्रमाणें माझ्या कानांमध्यें पक्षी निर्भयपणाने घरटी बांधीत आहेत अशी अवस्था मला केव्हा बरें येईल तात्पर्य, या अवस्थेला पोहोचलेले महात्मे धन्य होत.\nकांहीं लोक श्रीशैल शब्दाचा अर्थ मूर्धस्थानीं असलेले सहस्रदल कमल असा करतात. \"श्रीपर्वतः शिरःस्थाने\" असा तंत्रशास्त्रांतील संकेतही आहे. गात्र शब्दानें विराट् देहाची कल्पना करून मूलभोतिक विश्वप्रपंचाला लतास्थानीं कल्पितात. खग शब्दाचा अर्थ आकाशांत संचार करणारे चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्रे असा करून नीड शब्दाचा अर्थ त्यांची स्थाने असा करतात. तात्पर्य, मला विराट् स्वरूपाची अवस्था केव्हा बरें प्राप्त होईल \"प्रज्ञेनात्मना सम्परिष्वक्तो न बाह्यं किञ्चन वेद नातरम्\" इत्यादि वाक्यांनी बृहदारण्यकांत वर्णन केलेली अवस्था मला केव्हा बरें प्राप्त होईल \"प्रज्ञेनात्मना सम्परिष्वक्तो न बाह्यं किञ्चन वेद नातरम्\" इत्यादि वाक्यांनी बृहदारण्यकांत वर्णन केलेली अवस्था मला केव्हा बरें प्राप्त होईल असाही या श्लोकाचा अभिप्राय असल्याचें प्रतिपादन केले जाते. वस्तुतः योगतारावली येथें समास झाली. कांहीं पोथ्यांतून .खाली दिलेला श्लोक अधिक आढळतो.\nविचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ\nचरतु जडमते वा सजनानां महे वा\nमतिकृतगुणदोषा मां विभुं न स्पृशन्ति ॥ २९ ॥\nमाझी ही बुद्धि निर्विकल्पसमाधीमध्यें स्थिर राहो अथवा मृगांगनेप्रमाणे विलोलदृष्टि असलेल्या तरुण स्त्रियांच्या कुचकलशयुगालावर संचार करो. ती सज्जनांच्या मतांत संचार करो अथवा जडवाद्यांच्या मतांमध्ये संचार करो. बुद्धीच्या गुणदोषांचा माझ्याशी कांहीं संबंध नाहीं. बुद्धि ही भौतिक आहे, तर मी भूतातीत आहे. मी सर्वातीत निर्गुण, निराकार, निर्विकार परिपूर्ण परब्रह्मस्वरूप आहें.\nआत्मसाक्षात्कारी असलेल्या यथार्थ तत्त्ववेत्त्याच्या दृष्टीने सर्व विश्व आणि विश्वातील व्यवहार त्याचप्रमाणे स्वतःचा देह, इंद्रिये आणि त्यांच्याकडून होणारे व्यवहार हे सर्वच ब्रह्मरूप झालेले असल्यामुळें त्याच्या ठिकाणी ब्रह्माव्यतिरिक्त भावनाच नसते. अशा स्थितींत त्याच्या व्यवहाराकडे इतरांनी व्यवहारबुद्धीनें पाहिलें, तरी त्याच्या दृष्टीने खरोखरच भेदबुद्धि मावळलेली असेल, तर आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याची बुद्धि कोठेही संचार करो, त्याला त्याचा कांहीं दोष नाही. लोकांनी त्याला नांवे ठेवली तरी ते ठेवोत बिचारे जीवन्मुक्ताला त्याचे काय सुखदुःख जीवन्मुक्ताला त्याचे काय सुखदुःख तांबड्या लाल गुंजांचा ढीग पाहून एखाद्याने त्या ठिकाणी रखरखित निखारे आहेत अशी जरी कल्पना केली, तरी गुंजांचा ढीग हा कांहीं निखारे होऊं शकत नाही. जीवन्मुक्ताच्या व्यवहारांकडे इतरांनी व्यवहारबुद्धीनें पाहिले, तरी ते व्यवहार व्यवहार होऊं शकत नाहींत. तत्त्ववेत्ता आणि त्याचे व्यवहार सर्व ब्रह्मस्वरूपच असतात.\nकाशीच्या तैलंगबावांना ते नागडे उघडे शहरांत फिरतात म्हणून लोकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी पकडले. न्यायाधीशामुळे उभे केले. अधिक विचाराकरितां आठ दिवसांची मुदत मागून घेतली. तुरुंगाच्या कोठडीत कोंडून ठेवले. कडेकोट बंदोबस्त होताच. दुसऱ्या दिवशीं सकाळीं कोठडीत पहातात, तर बाबा नाहींत कोठेंहि भिंतीला भगदाड नाही. छताला छिद्र नाहीं. दाराला मणगटासारखे गज आणि त्यांना शोभणारें तसेंच जाड कुलूप. हें सर्व जेथल्या तेथें सुव्यवस्थित होतें कोठेंहि भिंतीला भगदाड नाही. छताला छिद्र नाहीं. दाराला मणगटासारखे गज आणि त्यांना शोभणारें तसेंच जाड कुलूप. हें सर्व जेथल्या तेथें सुव्यवस्थित होतें \"अरे देखो. दौडो. पकडो.\" धावपळ सुरू झाली पहातात तर बाबा आपले पंचगंगा घाटावर मुलाबाळांच्या घोळक्यांत रमलेले आहेत पहातात तर बाबा आपले पंचगंगा घाटावर मुलाबाळांच्या घोळक्यांत रमलेले आहेत पुन्हा पकडले. मॅजिस्ट्रेटपुढे उभे केले. आठ दिवसांची मुदत मागून घेतली. कोठडीत त्यांना कोंडून ठेवले. दुसऱ्या दिवशीं पहातात, तर पुन्हा तोच प्रकार पुन्हा पकडले. मॅजिस्ट्रेटपुढे उभे केले. आठ दिवसांची मुदत मागून घेतली. कोठडीत त्यांना कोंडून ठेवले. दुसऱ्या दिवशीं पहातात, तर पुन्हा तोच प्रकार शेवटीं न्यायाधीशाने सांगितलें कीं, यांच्यावर खटला भरून यांना काय शिक्षा देणार शेवटीं न्यायाधीशाने सांगितलें कीं, यांच्यावर खटला भरून यांना काय शिक्षा देणार कायद्यांत फक्त सश्रम कारावासाची तरतूद आहे. आज आठ दिवस तुम्ही त्यांना कोंडून ठेवीत आहां. त्याचा काय उपयोग झाला कायद्यांत फक्त सश्रम कारावासाची तरतूद आहे. आज आठ दिवस तुम्ही त्यांना कोंडून ठेवीत आहां. त्याचा काय उपयोग झाला मग मी यांना शिक्षा सुनावली तरी त्याचा काय उपयोग मग मी यांना शिक्षा सुनावली तरी त्याचा काय उपयोग मी यांना सोडून देतो. ही गोष्ट सांगण्याचा हेतु एवढाच कीं, जीवन्मुक्तांच्या व्यवहाराकडे कोणी कितीही सदोष बुद्धीने पाहिले तरी त्यांचे व्यवहार सर्वस्वी निर्दोषच असतात. सर्व व्यवहारांकडे ते ब्रह्मबुद्धीनेंच पहात असतात. वस्तुस्थिति अशी आहे कीं, आचार्यांनी योगतारावलींत वर्णन केल्याप्रमाणे साधक हा क्रमाक्रमाने यमनियमादिकांचा अभ्यास करीत विवेकाने व वैराग्यानें आसने व प्राणायाम यांच्या साहाय्याने नाडीशुद्धि करून घेतो. बंधत्रयाच्या अभ्यासाने कुंडलिनी-शक्ति जागृत करून सुषुम्नानाडीद्वारा प्राणवायूला मनासह षटचक्रांचा भेद करीत अनाहतनादाचें अनुसंधान करीत रहातो. शेवटीं त्याची कुंडलिनी, नाद, प्राणवायु आणि मन ही सर्व सहस्रदलकमलांतील चिदाकाशांत लीन होतात. शेवटीं तो साधक उन्मनी, मनोन्मनी भावाला प्राप्त होतो. त्याची मुद्रा सहज अमनस्क स्वरूपाची बनलेली असते. अशा या अवस्थेंत - जीवन्मुक्त दशेत प्राप्त झाल्यानंतर त्याची बुद्धि मलिन आणि तुच्छ विषयांत कशी रमेल मी यांना सोडून देतो. ही गोष्ट सांगण्याचा हेतु एवढाच कीं, जीवन्मुक्तांच्या व्यवहाराकडे कोणी कितीही सदोष बुद्धीने पाहिले तरी त्यांचे व्यवहार सर्वस्वी निर्दोषच असतात. सर्व व्यवहारांकडे ते ब्रह्मबुद्धीनेंच पहात असतात. वस्तुस्थिति अशी आहे कीं, आचार्यांनी योगतारावलींत वर्णन केल्याप्रमाणे साधक हा क्रमाक्रमाने यमनियमादिकांचा अभ्यास करीत विवेकाने व वैराग्यानें आसने व प्राणायाम यांच्या साहाय्याने नाडीशुद्धि करून घेतो. बंधत्रयाच्या अभ्यासाने कुंडलिनी-शक्ति जागृत करून सुषुम्नानाडीद्वारा प्राणवायूला मनासह षटचक्रांचा भेद करीत अनाहतनादाचें अनुसंधान करीत रहातो. शेवटीं त्याची कुंडलिनी, नाद, प्राणवायु आणि मन ही सर्व सहस्रदलकमलांतील चिदाकाशांत लीन होतात. शेवटीं तो साधक उन्मनी, मनोन्मनी भावाला प्राप्त होतो. त्याची मुद्रा सहज अमनस्क स्वरूपाची बनलेली असते. अशा या अवस्थेंत - जीवन्मुक्त दशेत प्राप्त झाल्यानंतर त्याची बुद्धि मलिन आणि तुच्छ विषयांत कशी रमेल त्याची बुद्धि जडवादी नास्तिकांच्या मनांत कशी रमेल त्याची बुद्धि जडवादी नास्तिकांच्या मनांत कशी रमेल जीवन्मुक्त अवस्थेंत येईपर्यंत त्याच्या देहाला, इंद्रियांना व मनाला जें विवेकाचे व वैराग्याचे वळण लागलेले असतें त्याचा देह इंद्रिये आणि मन यांच्यावर जे चांगले संस्कार सतत अभ्यासाने दृढ झालेले असतात तेच संस्कार त्याचें देहभान हरपले तरी तसेंच प्रकट होत रहातात. \"पहिले वळण इंद्रियां सकळां, भाव तो निराळा नाहीं दूजा.\" असा हा वर्षानुवर्षे निरंतर केल्या जाणाऱ्या अभ्यासाच्या संस्काराचा परिणाम अटळ असतो. कित्येक वेळेला आपली बुद्धि नसली तरी देहेंद्रियादिकांचे व्यवहार हे संस्काराप्रमाणेंच नकळत होत रहातात. अशा स्थितींत साधक ज्या उत्तम अभ्यासानी सिद्धावस्थेला पोहोचलेला असतो ते त्याचे उत्तम अभ्यासानें झालेले उत्तम संस्कार तो सिद्ध झाला तरी कायमच रहातात. साधकअवस्थेतील सत्प्रवृत्तीच्या रूपाने होणारे इद्रियादिकांचे व्यवहार हे साधनरूप असतात, तर सिद्धअवस्थेत पोहोचल्यानंतर तेच सत्प्रवृत्तीचे व्यवहार स्वाभाविक रूपानेच होत रहातात. तात्पर्य, सिद्ध अथवा जीवन्मुक्त झालेल्यांच्या हातून सहसा विपरीत आचार होणार नाहींत हें लक्षांत घ्यावें. त्याच्या हातून विपरीत आचरण घडत असेल तर तो जीवन्मुक्त तत्त्ववेत्ता नव्हेच. ज्ञानामृतानें तृप्त आणि कृतकृत्य झालेल्या योग्याला आपण विषयांमध्ये रमावें अशी वासनाच उत्पन्न होणें शक्य नाही. विषय संपादण्याचे अथवा भोगण्याचे त्याला कांहीं कर्तव्यही उरत नाहीं. तसें कांहीं असेल तर तो तत्त्ववेत्ताच नव्हे. \"ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः जीवन्मुक्त अवस्थेंत येईपर्यंत त्याच्या देहाला, इंद्रियांना व मनाला जें विवेकाचे व वैराग्याचे वळण लागलेले असतें त्याचा देह इंद्रिये आणि मन यांच्यावर जे चांगले संस्कार सतत अभ्यासाने दृढ झालेले असतात तेच संस्कार त्याचें देहभान हरपले तरी तसेंच प्रकट होत रहातात. \"पहिले वळण इंद्रियां सकळां, भाव तो निराळा नाहीं दूजा.\" असा हा वर्षानुवर्षे निरंतर केल्या जाणाऱ्या अभ्यासाच्या संस्काराचा परिणाम अटळ असतो. कित्येक वेळेला आपली बुद्धि नसली तरी देहेंद्रियादिकांचे व्यवहार हे संस्काराप्रमाणेंच नकळत होत रहातात. अशा स्थितींत साधक ज्या उत्तम अभ्यासानी सिद्धावस्थेला पोहोचलेला असतो ते त्याचे उत्तम अभ्यासानें झालेले उत्तम संस्कार तो सिद्ध झाला तरी कायमच रहातात. साधकअवस्थेतील सत्प्रवृत्तीच्या रूपाने होणारे इद्रियादिकांचे व्यवहार हे साधनरूप असतात, तर सिद्धअवस्थेत पोहोचल्यानंतर तेच सत्प्रवृत्तीचे व्यवहार स्वाभाविक रूपानेच होत रहातात. तात्पर्य, सिद्ध अथवा जीवन्मुक्त झालेल्यांच्या हातून सहसा विपरीत आचार होणार नाहींत हें लक्षांत घ्यावें. त्याच्या हातून विपरीत आचरण घडत असेल तर तो जीवन्मुक्त तत्त्ववेत्ता नव्हेच. ज्ञानामृतानें तृप्त आणि कृतकृत्य झालेल्या योग्याला आपण विषयांमध्ये रमावें अशी वासनाच उत्पन्न होणें शक्य नाही. विषय संपादण्याचे अथवा भोगण्याचे त्याला कांहीं कर्तव्यही उरत नाहीं. तसें कांहीं असेल तर तो तत्त्ववेत्ताच नव्हे. \"ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किञ्चित् कर्तव्यमस्तिचेन्न स तत्त्ववितत्\" असा तत्त्ववेत्यांचा स्पष्ट अभिप्राय आहे. ब्रह्मज्ञानी होऊनही चित्तवृत्ति विषयासक्त होत असेल तर \"निष्फलं ब्रह्मदर्शनम्\" असाही इशारा तत्त्ववेत्त्यांनी दिलेला आहे. अर्थवाद आणि वस्तुस्थिति यांतील अंतर लक्षांत घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/beed-baba-adhav/articleshow/61810947.cms", "date_download": "2018-10-16T11:26:22Z", "digest": "sha1:CVUMSVJCHEELHH2I7EMPHJBLD7EYFW3N", "length": 15739, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: beed baba adhav - अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nअन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही\nम. टा. प्रतिनिधी, बीड\nहमाल मापाडीना पेन्शन लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्या जानेवारी अखेरपर्यंत मार्गी लावा अन्यथा एक फेब्रुवारीपासून राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला. न्याय- हक्काची लढाई जिंकायची असेल तर एकजूट कायम ठेवा, संघटन वाढवा अन् शेतकऱ्यांनाही सोबत घ्या, असे आवाहन त्यांनी केले.\nबीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी पेन्शन परिषद व राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या २० व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. याप्रसंगी स्वागताध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर, कामगार नेत्या पौर्णिमा चिकरमाने, चंदन, बापूसाहेब मकदूम, हरीश धुवड, सुभाष लोमटे, कृउबा सभापतीचे दिनकर कदम, उपसभापती गणपत डोईफोडे, राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस राजकुमार घायाळ, बीड हमाल मापाडी युनियनचे अध्यक्ष हनुमान जगताप, शेरजमा पठाण, नवनाथ नाईकवाडे यांची उपस्थिती होती.\nराजकुमार घायाळ यांनी उपस्थितांना संविधानाची शपथ दिली. सोबतच राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबा आढाव म्हणाले, ‘अधिवेशनात अन्यायाचा पाढा वाचून झाला; परंतु आता रस्त्यावरची लढाई लढाई लागेल. त्यासाठी प्रतिकार करण्याची तयारी ठेवा. जात- धर्म न पाहता एकजुटीने आंदोलन करा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या न्याय- हक्कासाठी लढण्यासाठी केवळ विचार डोक्यात ठेवा. अधिवेशनाच्या समारोपाला पणनमंत्री व कामगार मंत्री आले नाहीत. अधिवेशनात पारित केलेले ठरावानुसार शासनाला धोरणे बदलण्यासाठी ३० जानेवारीपर्यंची मुदत दिली जाईल. त्यांनतर ठोस निर्णय न घेतल्यास १ फेबु्रवारीपासून मंत्र्यांच्या गाड्या अडवून जेलभरो आंदोलने होतील.’\nस्वागताध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ‘संविधानाने समता, बंधूभाव, धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. संविधानाची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे आपले प्रश्न संवादातून सोडविण्यासाठी प्रयत्न करू.’\nकामगार नेत्या पौर्णिमा चिकरमाने म्हणाल्या, ‘गोरगरीब महिला शेवटच्या श्वासापर्यंत अन्न- पाण्यासाठी संघर्ष करतात. त्यांना निवृत्ती नाही की पेन्शन नाही. आयुष्यभर कष्ट उपसल्यानंतर त्यांच्या पदरात काय पडते असा सवाल त्यांनी केला. विषमता कमी होण्याऐवजी गरीब- श्रीमंत ही दरी वाढत चालल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. गोवा, हरियाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व राजस्थान सरकारने साठीनंतरच्या प्रत्येक व्यक्तीला पेन्शन योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे, मग येथे पेन्शन का मिळत नाही असा सवाल त्यांनी केला. विषमता कमी होण्याऐवजी गरीब- श्रीमंत ही दरी वाढत चालल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. गोवा, हरियाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व राजस्थान सरकारने साठीनंतरच्या प्रत्येक व्यक्तीला पेन्शन योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे, मग येथे पेन्शन का मिळत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दारिद्र्यरेषेच्या अटी शिथिल करून गोरगरिबांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.’\nयावेळी विकास मकदूम यांनी डॉ. आढाव व मान्यवरांच्या उपस्थितीत ठराव वाचन केले. एकूण आठ ठराव मांडण्यात आले, ते सर्वांनुमते पारित झाले.\n‘कामगार मंत्र्यांना मोकळे सोडणार नाही’\nरविवारी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमाला कामगार मंत्री आले नसले तरी त्यांना आम्ही मोकळे सोडणार नाही. संघटनेच्या प्रतिनिधींसह मंत्रालयात बैठका घेऊन मंत्र्यांसमोर हे सर्व विषय ठेवण्यात येतील, असे यावेळी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nमहिलेकडून सेक्ससाठी दबाव; तरुणाची आत्महत्या\n५० रुपये न दिल्यामुळे गळ्यावरून फिरवला वस्तरा\nआंबेडकर प्रतिसाद द्या; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची साद\nपंकजा मुंढेंचा दसरा मेळावा सावरगाव घाटावर\nमार्चअखेर एसटी बस ‘ऑनलाइन’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही...\n2सिमेंट बंधाऱ्याचे काम सराईत रोखले...\n3छावणीत काही भागांत पिण्याचे पाणी पिवळसर...\n4घाटीत महिलांसाठी जागतिक तंत्रज्ञान...\n5हाफ मॅरेथॉनमध्ये ज्योती गवते, दूधनाथ विजेते...\n6पसार ललिता खाडे पोलिसांच्या जाळ्यात...\n7‘समृद्धी’ भूसंपादनाची घोषणा हवेत...\n10मॅरेथॉनमध्ये धावण्याचा थंडी, गर्दीत उत्साह...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5338-rape-navi-mumbai", "date_download": "2018-10-16T10:09:51Z", "digest": "sha1:GFKHI3ENDCAUEB5LZ4AIPWHWH7TBYGL3", "length": 5720, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बंद खोलीपर्यंत प्रेम पोहचलं अन् ‘तीचा’ पाय घसरला;अब्रु वाचवण्यासाठी घरच्यांनी जे केले ते समजल्यावर धक्का बसेल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबंद खोलीपर्यंत प्रेम पोहचलं अन् ‘तीचा’ पाय घसरला;अब्रु वाचवण्यासाठी घरच्यांनी जे केले ते समजल्यावर धक्का बसेल\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई\nनवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा आणि तिच्या लहान बाळाचा धक्कादायक प्रकारे मृत्यू झालाय.\nकळंबोलीच्या सेक्टर 12 मध्ये राहणाऱी ही 16 वर्षीय विद्यार्थीनी गर्भवती राहिली. तिला प्रसुती कळा सुरु झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी तिची प्रसुती घरातच करण्याचा निर्णय घेतला.\nया वेळी अर्भकाचा जन्म:तच मृत्यू झाला तर कुमारी मातेला रुग्णालयात नेलं जात असताना तिचाही जीव गेला. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी तिच्या प्रियकरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world?start=756", "date_download": "2018-10-16T09:36:51Z", "digest": "sha1:HFZQFAUKFE4I24QL2V24QADPNVD5QXCQ", "length": 7190, "nlines": 161, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनोटाबंदीमुळे सरकारला रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या लाभांशावर परिणाम\nब्ल्यू व्हेल गेमच्या नादात आत्महत्येसाठी शाळेच्या इमारतीवरून मुलाचा उडी मारण्याचा प्रयत्न\nव्यंकय्या नायडू यांनी घेतली भारताच्या उपराष्ट्रपती पदाची शपथ\nबिहारमध्ये जिल्हाधिकाऱ्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या\nडोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा\nभारत-चीन वादावर दलाई लामांनी दोन्ही देशांना दिला महत्वाचा सल्ला\nजगातले सगळे देश भारताचे मित्र राष्ट्र माहितीच्या अधिकारात आश्चर्यकारक माहिती उघड\nरामदास आठवलेंच्या भाषणानंतर हमीद अन्सारींनाही आपले हसु अनावर झाले\nभारतीय हवाई दलाची स्थिती चीनपेक्षा जास्त मजबूत\nअखिलेश यादव यांच्या ताफ्यातील 175 गाड्यांचा तोल न भरताच प्रवास\n'बिग बॉस'मधील वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम सायकल चोर, क्राइम ब्रॅँचने ठोकल्या बेड्या\nअमित शहांनी दाखवले भाजपला अच्छे दिन\nनितीश कुमार यांनी बिहारमधील 11 कोटी जनतेचा विश्वास गमावला- शरद यादव यांची सडकून टीका\nदेशातील मुस्लिम समाजात असुरक्षेततेची आणि भितीचे वातावरण आहे; उपराष्ट्रपती हामिद अन्सारींचे वक्तव्य\nभारत चीन युद्धाचं काऊंटडाऊन सुरु- चायना डेलीमधून भारताला इशारा\nभारतीयांना आता 'त्या' आखाती देशात मिळणार विसाशिवाय प्रवेश\nतरुणीचा पाठलाग करणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाला अखेर अटक\n'त्या' संघटनांचं स्वातंत्रता आंदोलनात योगदान नाही- सोनिया गांधींचा संघावर हल्लाबोल\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/mohammad-shami-ready-play-ishant-sharma-or-karun-nair-face-axe-36564", "date_download": "2018-10-16T10:25:09Z", "digest": "sha1:SV4RI2ZUH2NDLM7L37EX35O54X6ZSCGX", "length": 16028, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mohammad Shami ready to play; Ishant Sharma or Karun Nair to face axe महंमद शमी तंदुरुस्त; मग संघाबाहेर कोण जाणार? | eSakal", "raw_content": "\nमहंमद शमी तंदुरुस्त; मग संघाबाहेर कोण जाणार\nगुरुवार, 23 मार्च 2017\nधरमशालाच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहता येथे तीन वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला, तर एक फलंदाज किंवा फिरकी गोलंदाज संघाच्या बाहेर जाऊ शकेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पाच गोलंदाज खेळविले होते. पण त्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सहा फलंदाज, चार गोलंदाज असेच समीकरण ठेवण्यात आले.\nधरमशाला: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी चौथ्या आणि निर्णायक कसोटी क्रिकेट सामन्यासाठी संघाचे समीकरण काय असावे, यावर सध्या भारतीय संघ व्यवस्थापनाचा खल सुरू असल्याचे चित्र आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला वेगवान गोलंदाज महंमद शमी या कसोटीसाठी भारतीय संघात दाखल झाला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर चार गोलंदाज खेळवायचे की पाच, हा सध्या व्यवस्थापनासमोर पेच आहे.\nधरमशालाची खेळपट्टी आणि इथले वातावरणही फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक पोषक आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारताने दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज खेळविले होते. तीन सामन्यांनंतर दोन्ही संघांमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे. रांची येथील कसोटी अनिर्णित राहिल्याने धरमशाला येथील चौथी कसोटी निर्णायक ठरणार आहे.\nसामन्याला सुरवात होण्यापूर्वी तीन दिवस या खेळपट्टीवर चांगले गवत होते. अर्थात, या दोन दिवसांत हे गवत बऱ्यापैकी कमी केले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र तरीही ही खेळपट्टी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासूनच फिरकीला साथ देईल, असे चित्र नाही. यामुळेच या सामन्यासाठीचे भारतीय संघाचे समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.\nयंदाच्या मोसमात महंमद शमी हा भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. तसेच, घरच्या मैदानावर झालेल्या यंदाच्या मोसमातील सर्व कसोटी खेळणारा उमेश यादवलाही चांगला सूर सापडला आहे. त्यामुळे तंदुरुस्त झालेल्या शमीला संघात स्थान देण्यासाठी उमेशला वगळण्याचा विचार संघ व्यवस्थापन करणे अवघड आहे. ईशांत शर्मानेही गेल्या दोन कसोटींमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. अद्याप शमी अधिकृतरित्या भारतीय संघात दाखल झालेला नाही. तरीही सध्या तो भारतीय संघाबरोबर प्रवास करत आहे आणि त्याचा नियमित सरावही सुरू आहे.\nधरमशालाच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहता येथे तीन वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला, तर एक फलंदाज किंवा फिरकी गोलंदाज संघाच्या बाहेर जाऊ शकेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पाच गोलंदाज खेळविले होते. पण त्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सहा फलंदाज, चार गोलंदाज असेच समीकरण ठेवण्यात आले. त्यामुळे धरमशालामध्ये फलंदाजीसाठीही पूरक वातावरण असेल, तर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे एखाद्या फलंदाजाला विश्रांती देण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र, या मालिकेत कोहलीचा सूर हरपला आहे. अजिंक्‍य रहाणेच्या कामगिरीतही सातत्य नाही. त्यामुळे एखादा फलंदाज कमी केल्यास मधली फळी कमकुवत होऊ शकते.\nआर. आश्‍विन आणि रवींद्र जडेजा या दोघांपैकी एकालाही वगळणे शक्‍य होणार नाही. हे दोघेही 'आयसीसी'च्या क्रमवारीत पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. त्यामुळे खेळपट्टी साथ देणारी नसली, तरीही या दोघांचे संघातील स्थान कायम राहील, अशी दाट शक्‍यता आहे. त्यामुळे दोन्ही फिरकी गोलंदाज आणि सहा फलंदाज संघात राहणार असतील, तर महंमद शमीला सामावून घेण्यासाठी ईशांतला बाहेर जावे लागेल. दोन्ही फिरकी गोलंदाज आणि पाच फलंदाज असे समीकरण निवडले, तर करुण नायरला संघाबाहेर जावे लागेल.\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\n\"सकाळ'मधील बोधकथांवर आधारित \"ई-बुक'चे बाळदला प्रकाशन\nपाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी \"सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची \"ऑनलाइन'...\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक...\nमुळा-मुठा सुधारचे काम लवकरच\nपिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मागणी येत असून, बस खरेदी व अन्य मार्गांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/producer-of-vidya-balans-film-tumhari-sulu-will-receive-notice-from-fda-for-the-advertisement-of-cough-syrup/articleshow/61913423.cms", "date_download": "2018-10-16T11:25:24Z", "digest": "sha1:Q2XSCL7546XTMWPUQMA3GRIUBQD45IKA", "length": 12037, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Vidya Balan: producer of vidya balan's film tumhari sulu will receive notice from fda for the advertisement of cough syrup - 'तुम्हारी सुलू' अडचणीत; चित्रपटाला FDAची नोटीस | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\n'तुम्हारी सुलू' अडचणीत; चित्रपटाला FDAची नोटीस\nविद्या बालनचा गोड आवाज आणि अभिनयामुळे अनेकांना भावलेला 'तुम्हारी सुलू' आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील दृश्यात केलेल्या एका कफ सिरपच्या जाहिरातीमुळे चित्रपट निर्माते अडचणीत आले आहेत. कोणताही वैधानिक इशारा न देता ही कफ सिरपची जाहिरात सर्रास टीव्हीवर दाखवण्यात येत असल्यानं फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन(एफडीए)कडून चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या टी-सिरीजला नोटीस पाठवण्यात आली आहे.\nया चित्रपटात विद्या बालन रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसते. विद्या रेडिओ स्टेशनवर एक शो होस्ट करत असताना तिला खोकला येतो आणि तेव्हा ती कफ सिरप घेते, असं दृश्य आहे. हे दृश्य अनेकदा चित्रपटाचे प्रमोशन करणाऱ्या टीव्हीवरील जाहिरातीमध्येही दाखवण्यात आले आहे. अशा जाहिराती टीव्हीवर दाखवताना 'डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका' असा वैधानिक इशारा देणे बंधनकारक आहे. परंतु, या नियमाचे पालन न करताच सतत जाहिरात दाखवण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रातील एका तज्ज्ञाने एफडीएकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत सिरपची तपासणी करत एफडीएने टी-सिरीजला नोटीस पाठवली. कफ सिरपमध्ये आरोग्याला अपायकारक अशी तत्त्व आढळून आल्याचे एफडीएने नोटीसमध्ये नमूद केले आहे.\nया वादानंतर टी-सीरीजनेही या संदर्भात स्पष्टीकरण दिले. त्या प्रोडक्टशी आमचा काही संबंध नसून त्या कफ सिरपच्या दर्जासाठी त्यांचा ब्रँड जबाबदार आहे, असे टी- सीरिजचे अध्यक्ष विनोद भानुशाली यांनी स्पष्ट केले.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:विद्या बालन|तुम्हारी सुलू|Vidya Balan|tumhari sulu|FDA\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nMe Too: बॉलिवूडमध्ये बळजबरी होत नाही: शिल्पा शिंदे\nMe Too मोहिमेमुळं इम्रान हाश्मी झाला सावध\nMe Too बिग बींचं बिंगही लवकरच फुटणार\nMe Too Effect: साजिदनं 'हाऊसफुल ४'चं दिग्दर्शन सोडलं\nMe Too: 'जे चाललंय ते मस्त चाललंय'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1'तुम्हारी सुलू' अडचणीत; चित्रपटाला FDAची नोटीस...\n2बॉलिवूडची भाजी मंडई झालीय\n3भारतीच्या लग्नात राखीचा नागीण डान्स...\n4'टायगर जिंदा है'चं हे रोमॅंटिक गीत ऐकलं का\n5कंगनाचा 'पद्मावती'ला पाठिंबा देण्यास नकार...\n6२.० चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर...\n7सलमाननं बर्फावर साकारलं कतरिनाचं चित्र...\n8सागरिका आणि झहीर अंबाबाईच्या दर्शनाला...\n9'बिग बॉस'चं घरच 'एलिमिनेट' होणार\n10रणबीरसाठी नीतू सिंग करतायेत वधूसंशोधन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6833-police-officers-who-commits-suicide", "date_download": "2018-10-16T09:37:39Z", "digest": "sha1:TYU6KSM7ZGKN575ZRPJ747DSSRSJXY47", "length": 9574, "nlines": 173, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "जनतेचा रक्षणकर्ताच खचला अन्.. - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजनतेचा रक्षणकर्ताच खचला अन्..\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनैराश्याला कंटाळून आत्महत्या करणं हे काही नवीन नाही पण यावर मात करुन जिद्दीनं आपलं आयुष्यं फुलवणारे फार कमी जण आपल्याला पहायला मिळतात.\n11 मे 2018 रोजी केली आत्महत्या\nकॅन्सर आजाराला कंटाळून आत्महत्येसारखं उचललं कठोर पाऊल\nस्वत: वरच गोळी झाडून त्यांनी केली आत्महत्या\nदाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण,\nपत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणं सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका\nडी. के. रवी -\nवाळू माफिया आणि करचुकवेगिरी करणा-यांविरोधात तीव्र मोहीम उघडणारे अधिकारी\n17 मार्च 2015 रोजी पंख्याला लटकून केली आत्महत्या\nबबन पांडुरंग बोबडे -\nदेवकर पाणंद येथील राजलक्ष्मीनगर परिसरात राहणारे\nआत्महत्येपूर्वी पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या\n२९ जानेवारीच्या मध्यरात्री घडलेला हा प्रकार ३० जानेवारीला उघडकीस\nधुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक\n31 जानेवारी 2018 रोजी केली आत्महत्या\nडोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या\nपोलीस उपनिरीक्षक श्रीधर -\nपंतप्रधान मोदींच्या यात्रेच्या बंदोबस्तची ड्युटी\nहैदराबाद येथील यात्रेच्या सुरक्षेच्या कारणास्तव\nमिलरदेवपल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये केली आत्महत्या\n२६ नोव्हेंबर रोजी केली आत्महत्या\nकौटुंबिक झुंजी आत्महत्येमागचं कारण\nगणेश तानाजी कुलकर्णी -\nकरमाळा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून नेमणुकीस होते\nस्वत:च्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या\n११ एप्रिल २०१६ रोजी केली आत्महत्या\nवरिष्ठांच्या छळाला वैतागून पोलीस शिपायाची आत्महत्या\nमृत पोलीस शिपायाच्या नातेवाइकांचा आरोप\nअशा कर्तबगार आणि तडफदार पोलिसांच्या आत्महत्येच्या घटना कानावर पडणे ही एक आर्श्चयजनक गंभीर बाब आहे असे म्हणणं नक्कीच वावगं ठरणार नाही\nIPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आर्श्चयजनक एक्झिट\nदोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बहिणींचा मृतदेह अखेर विहिरीत सापडला\nमृत मुलीच्या दु:खा प्रसंगीही वडिलांनी समाजापूढे ठेवला सामाजीक आदर्श\nबहुचर्चीत 'इशकबाज' मालिकेच्या सुपरवाईजिंग प्रोड्युसरची आत्महत्या\n...आणि ती व्यभिचार खटल्याची बळी ठरली\nIPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आर्श्चयजनक एक्झिट\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-8015", "date_download": "2018-10-16T10:01:48Z", "digest": "sha1:ERGTHKZAB2Q4QKU7UCDIYAUHOFA5RZ5E", "length": 6606, "nlines": 66, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "अतिक्रमणे तोडायला गेलेल्या पथकावर हल्ला | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nअतिक्रमणे तोडायला गेलेल्या पथकावर हल्ला\nनवी मुंबई,दि.५(वार्ताहर)-कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारील जागेवरील अधिकृत झोपड्यांवर कारवाई करायला गेलेल्या सिडकोच्या पथकावर आणि पोलीस कर्मचार्‍यांवर येथील झोपडीधारकांनी दगडफेक केली, त्यात चार पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले असून इतर सहा ते सात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. कोपरेखैरणे रेल्वे स्थानकाशेजारी सिडकोच्या मालकीचे भुखंड आहेत .त्या भुखंडावर ४०० च्या आसपास अनधिकृत झोपड्या उभ्या होत्या. या झोपडीधारकांना सिडकोने नोटिसा दिल्या होत्या. तरी पण या झोपड्या हटविण्यात आल्या नव्हत्या.शेवटी मंगळवार ५ जून रोजी सिडको कोपरखैरणे पोलीस ठाण्यातून पुरेसे पोलीस कर्मचारी घेऊन या गेले असता जवळ पास ४०० ते ५०० लोकांच्या जमावाने झोपड्या तोडण्यास विरोध केला. मात्र सिडकोतर्फे कारवाई सुरु असताना संतप्त जमावाने पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटी यांच्या डोक्याला गंभीर दुखावत झाली असून त्यांचे इतर कर्मचारी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल गवळी, उपनिरीक्षक चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल कडूबा जोशी जखमी झाले. त्यांच्यावर कोपरखैरणेतील महावीर इस्पितळात उपचार सुरू असून इतर सहा ते सात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. दगडफेक झाल्यानंतर पोलिसांकडून अधिक कुमक मागवीण्यात आली आणि संतप्त जमावावर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. तर जमावाला पांगवण्यात आल्यानंतर सर्व अनधिकृत झोपड्या तोडण्यात आल्या आणि सिडकोतर्फे लागलीच त्या जागेवर कुंपण घालण्यात आले. मात्र कारवाई दरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे कोपरखैरणे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती पहावयास मिळाली. दगडफेक करणार्‍या नागरिकांची धरपकड सुरू असून त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे व सरकारी कर्मचार्‍यांवर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक डॉ.सुधाकर पाठरे यांनी सांगितले.\nपनवेल येथे आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन\nनोकर्‍याच नसतील तर आरक्षणाचा काय उपयोग\nमुसळधार पावसातही नवी मुंबई तुंबत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi08-24.htm", "date_download": "2018-10-16T09:47:08Z", "digest": "sha1:MDN4YDKXCQ6PZPS7REYP6JPS7R74TI4E", "length": 38889, "nlines": 273, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - अष्टमः स्कन्धः - चतुर्विंशोऽध्यायः", "raw_content": "\nकथमाराधिता देवी सा ददाति परं पदम् ॥ १ ॥\nआराधनविधिः को वा कथमाराधिता कदा \nकेन सा दुर्गनरकाद्‌दुर्गा त्राणप्रदा भवेत् ॥ २ ॥\nदेवर्षे शृणु चित्तैकाग्र्येण मे विदुषां वर \nयथा प्रसीदते देवी धर्माराधनतः स्वयम् ॥ ३ ॥\nस्वधर्मो यादृशः प्रोक्तस्तं च मे शृणु नारद \nअनादाविह संसारे देवी सशृजिता स्वयम् ॥ ४ ॥\nपरिपालयते घोरसङ्कटादिषु सा मुने \nसा देवी पूज्यते लोकैर्यथावत्तद्विधिं शृणु ॥ ५ ॥\nघृतं दद्याद्‌ ब्राह्मणाय रोगहीनो भवेत्सदा ॥ ६ ॥\nशर्करां प्रददेद्विप्रे दीर्घायुर्जायते नरः ॥ ७ ॥\nतृतीयादिवसे देव्यै दुग्धं पूजनकर्मणि \nक्षीरं दत्त्वा द्विजाग्र्याय सर्वदुःखातिगो भवेत् ॥ ८ ॥\nचतुर्थ्यां पूजनेऽपूपा देया देव्यै द्विजाय च \nअपूपा एव दातव्या न विघ्नैरभिभूयते ॥ ९ ॥\nपञ्चम्यां कदलीजातं फलं देव्यै निवेदयेत् \nतदेव ब्राह्मणे देयं मेधावान्पुरुषो भवेत् ॥ १० ॥\nषष्ठीतिथौ मधु प्रोक्तं देवीपूजनकर्मणि \nब्राह्मणाय च दातव्यं मधु कान्तिर्यतो भवेत् ॥ ११ ॥\nसप्तम्यां गुडनैवेद्यं देव्यै दत्त्वा द्विजाय च \nगुडं दत्त्वा शोकहीनो जायते द्विजसत्तम ॥ १२ ॥\nब्राह्मणाय प्रदातव्यं तापहीनो भवेन्नरः ॥ १३ ॥\nनवम्यां लाजमम्बायै चार्पयित्वा द्विजाय च \nदत्त्वा सुखाधिको भूयादिह लोके परत्र च ॥ १४ ॥\nदशम्यामर्पयित्वा तु देव्यै कृष्णतिलान्मुने \nब्राह्मणाय प्रदत्त्वा तु यमलोकाद्‍भयं न हि ॥ १५ ॥\nएकादश्यां दधि तथा देव्यै चार्पयते तु यः \nददाति ब्राह्मणायैतद्देवीप्रियतमो भवेत् ॥ १६ ॥\nद्वादश्यां पृथुकान्देव्यै दत्त्वाचार्याय यो ददेत् \nतानेव च मुनिश्रेष्ठ स देवीप्रियतां व्रजेत् ॥ १७ ॥\nत्रयोदश्यां च दुर्गायै चणकान्प्रददाति च \nतानेव दत्त्वा विप्राय प्रजासन्ततिमान्भवेत् ॥ १८ ॥\nचतुर्दश्यां च देवर्षे देव्यै सक्तून्प्रयच्छति \nतानेव दद्याद्विप्राय शिवस्य दयितो भवेत् ॥ १९ ॥\nददाति च द्विजाग्र्याय पितृनुद्धरतेऽखिलान् ॥ २० ॥\nतत्तिथौ हवनं प्रोक्तं देवीप्रीत्यै महामुने \nतत्तत्तिथ्युक्तवस्तूनामशेषारिष्टनाशनम् ॥ २१ ॥\nरविवारे पायसं च नैवेद्यं परिकीर्तितम् \nसोमवारे पयः प्रोक्तं भौमे च कदलीफलम् ॥ २२ ॥\nबुधवारे च सम्प्रोक्तं नवनीतं नवं द्विज \nगुरुवारे शर्करां च सितां भार्गववासरे ॥ २३ ॥\nशनिवारे घृतं गव्यं नैवेद्यं परिकीर्तितम् \nसप्तविंशतिनक्षत्रनैवेद्यं श्रूयतां मुने ॥ २४ ॥\nघृतं तिलं शर्करां च दधि दुग्धं किलाटकम् \nदथिकूर्ची मोदकं च फेणिकां घृतमण्डकम् ॥ २५ ॥\nकंसारं वटपत्रं च घृतपूरमतः परम् \nवटकं कोकरसकं पूरणं मधु सूरणम् ॥ २६ ॥\nगुडं पृथुकद्राक्षे च खर्जूरं चैव चारकम् \nअपूपं नवनीतं च मुद्‍गं मोदक एव च ॥ २७ ॥\nमातुलिङ्गमिति प्रोक्तं भनैवेद्यं च नारद \nविष्कम्भादिषु योगेषु प्रवक्ष्यामि निवेदनम् ॥ २८ ॥\nपदार्थानां कृतेष्वेषु प्रीणाति जगदम्बिका \nगुडं मधु घृतं दुग्धं दधि तक्रं त्वपूपकम् ॥ २९ ॥\nनवनीतं कर्कटीं च कूष्माण्डं चापि मोदकम् \nपनसं कदलं जम्बुफलमाम्रफलं तिलम् ॥ ३० ॥\nनारङ्गं दाडिमं चैव बदरीफलमेव च \nधात्रीफलं पायसञ्च पृथुकं चणकं तथा ॥ ३१ ॥\nनारिकेलं जम्भफलं कसेरुं सूरणं तथा \nएतानि क्रमशो विप्र नैवेद्यानि शुभानि च ॥ ३२ ॥\nविष्कम्भादिषु योगेषु निर्णीतानि मनीषिभिः \nअथ नैवेद्यमाख्यास्ये करणानां पृथङ्‌मुने ॥ ३३ ॥\nकंसारं मण्डकं फेणी मोदकं वटपत्रकम् \nलड्डुकं घृतपूरं च तिलं दधि घृतं मधु ॥ ३४ ॥\nअथान्यत्सम्प्रवक्ष्यामि देवीप्रीतिकरं परम् ॥ ३५ ॥\nविधानं नारदमुने शृणु तत्सर्वमादृतः \nचैत्रशुद्धतृतीयायां नरो मधुकवृक्षकम् ॥ ३६ ॥\nपूजयेत्पञ्च खाद्यं च नैवेद्यमुपकल्पयेत् \nएवं द्वादशमासेषु तृतीयातिथिषु क्रमात् ॥ ३७ ॥\nवैशाखमासे नैवेद्यं गुडयुक्तं च नारद ॥ ३८ ॥\nज्येष्ठमासे मधु प्रोक्तं देवीप्रीत्यर्थमेव तु \nआषाढे नवनीतं च मधुकस्य निवेदनम् ॥ ३९ ॥\nश्रावणे दधि नैवेद्यं भाद्रमासे च शर्करा \nआश्विने पायसं प्रोक्तं कार्तिके पय उत्तमम् ॥ ४० ॥\nमार्गे फेण्युत्तमा प्रोक्ता पौषे च दधिकूर्चिका \nमाघे मासि च नैवेद्यं मृतं गव्यं समाहरेत् ॥ ४१ ॥\nनारिकेलं च नैवेद्यं फाल्गुने परिकीर्तितम् \nएवं द्वादशनैवेद्यैर्मासे च क्रमतोऽर्चयेत् ॥ ४२ ॥\nमङ्गला वैष्णवी माया कालरात्रिर्दुरत्यया \nमहामाया मतङ्गी च काली कमलवासिनी ॥ ४३ ॥\nएभिर्नामपदैर्देवीं मधूके परिपूजयेत् ॥ ४४ ॥\nततः स्तुवीत देवेशीं मधूकस्थां महेश्वरीम् \nसर्वकामसमृद्ध्यर्थं व्रतपूर्णत्वसिद्धये ॥ ४५ ॥\nनमः पुष्करनेत्रायै जगद्धात्र्यै नमोऽस्तु ते \nमाहेश्वर्यं महादेव्यै महामङ्गलमूर्तये ॥ ४६ ॥\nपरमा पापहन्त्री च परमार्गप्रदायिनी \nपरमेश्वरी प्रजोत्पत्तिः परब्रह्मस्वरूपिणी ॥ ४७ ॥\nमददात्री मदोन्मत्ता मानगम्या महोन्नता \nमनस्विनी मुनिध्येया मार्तण्डसहचारिणी ॥ ४८ ॥\nजय लोकेश्वरि प्राज्ञे प्रलयाम्बुदसन्निभे \nमहामोहविनाशार्थं पूजितासि सुरासुरैः ॥ ४९ ॥\nयमनिग्रहरूपा च यजनीये नमो नमः ॥ ५० ॥\nसङ्गनाशकरी काम्यरूपा कारुण्यविग्रहा ॥ ५१ ॥\nकङ्कालक्रूरा कामाक्षी मीनाक्षी मर्मभेदिनी \nमाधुर्यरूपशीला च मधुरस्वरपूजिता ॥ ५२ ॥\nमनुष्यमानसगमा मन्मथारिप्रियङ्करी ॥ ५३ ॥\nपनसार्ककरीरादिक्षीरवृक्षस्वरूपिणी ॥ ५४ ॥\nदाक्षिण्यकरुणारूपे जय सर्वज्ञवल्लभे ॥ ५५ ॥\nएवं स्तवेन देवेशीं पूजनान्ते स्तुवीत ताम् \nव्रतस्य सकलं पुण्यं लभते सर्वदा नरः ॥ ५६ ॥\nनित्यं यः पठते स्तोत्रं देवीप्रीतिकरं नरः \nआधिव्याधिभयं नास्ति रिपुभीतिर्न तस्य हि ॥ ५७ ॥\nअर्थार्थी चार्थमाप्नोति धर्मार्थी धर्ममाप्नुयात् \nकामानवाप्नुयात्कामी मोक्षार्थी मोक्षमाजप्नुयात् ॥ ५८ ॥\nब्राह्मणो वेदसम्पनो विजयी क्षत्रियो भवेत् \nवैश्यश्च धनधान्याढ्यो भवेच्छूद्रः सुखाधिकः ॥ ५९ ॥\nस्तोत्रमेतच्छ्राद्धकाले यः पठेत्प्रयतो नरः \nपितॄणामक्षया तृप्तिर्जायते कल्पवर्तिनी ॥ ६० ॥\nएवमाराधनं देव्याः समुक्तं सुरपूजितम् \nयः करोति नरो भक्त्या स देवीलोकभाग्भवेत् ॥ ६१ ॥\nदेवीपूजनतो विप्र सर्वे कामा भवन्ति हि \nसर्वपापहतिः शुद्धा मतिरन्ते प्रजायते ॥ ६२ ॥\nयत्र तत्र भवेत्पूज्यो मान्यो मानधनेषु च \nजायते जगदम्बायाः प्रसादेन विरञ्चिज ॥ ६३ ॥\nनरकाणां न तस्यास्ति भयं स्वप्नेऽपि कुत्रचित् \nमहामायाप्रसादेन पुत्रपौत्रादिवर्धनः ॥ ६४ ॥\nदेवीभक्तो भवत्येव नात्र कार्या विचारणा \nइत्येवं ते समाख्यातं नरकोद्धारलक्षणम् ॥ ६५ ॥\nपूजनं हि महादेव्याः सर्वमङ्गलकारकम् \nमधूकपूजनं तद्वन्मासानां क्रमतो मुने ॥ ६६ ॥\nसर्वं समाचरेद्यस्तु पूजनं मधुकाह्वयम् \nन तस्य रोगबाधादिभयमुद्‍भवतेऽनघ ॥ ६७ ॥\nअथान्यदपि वक्ष्यामि प्रकृतेः पञ्चकं परम् \nनाम्ना रूपेण चोत्पत्त्या जगदानन्ददायकम् ॥ ६८ ॥\nसाख्यानं च समाहात्म्यं प्रकृतेः पञ्चकं मुने \nकुतूहलकर चैव शृणु मुक्तिविधायकम् ॥ ६९ ॥\nदेवीची प्राप्ती कशामुळे होते -\nया सर्व भाषणानंतर नारदमुनी म्हणाले, \"हे नारायणमुनी, हे महाराज, देवीचा आराधनारूप धर्म कशा प्रकारचा आहे तिची आराधना केल्यावर ती देवी कशी बरे परमपद प्राप्त करून देते तिची आराधना केल्यावर ती देवी कशी बरे परमपद प्राप्त करून देते तिच्या आराधनेचा प्रकार कसा आहे तिच्या आराधनेचा प्रकार कसा आहे तिची कशी व केव्हा आराधना करावी तिची कशी व केव्हा आराधना करावी कोणते उपाय केल्याने ती देवी दुस्तर नरकांपासून मानवाचे संरक्षण करते कोणते उपाय केल्याने ती देवी दुस्तर नरकांपासून मानवाचे संरक्षण करते हे सर्व आता मला सांगा.\"\nश्रीनारायणमुनी म्हणाले, \"हे महाविद्वान नारदा, धर्मशील आचरण करीत राहिल्याने विनासायास देवीची प्राप्ती कशी होते, ती कशी प्रसन्न होते, हे सर्व मी आता सांगतो. हे मुने, तू शांत चित्ताने ऐकून घे.\nहे नारदा, स्वधर्म कोणता व तो कोणत्या प्रकारचा सांगितला आहे हे मी तुला सांगतो. अनादि अशा संसारात राहून देवीचे पूजन केल्यावर देवी प्राप्त होते. आता हे नारदा, त्या पूजेचा विधी ऐक. मी तुला समजावून सांगतो. प्रतिपदेच्या दिवशी देवीची गाईच्या तुपाने पूजा करावी. ब्राह्मणाला ते घृत व दक्षिणा यांचे दान करावे. म्हणजे दान देणारा सर्व रोगराईपासून मुक्त होतो. त्यानंतर द्वितीयेस साखरेच्या योगाने त्या जगदंबेची पूजा करावी व ब्राह्मणाला ती शर्करा दक्षिणेसह दान करावी, म्हणजे मनुष्य दीर्घायुषी होतो.\nतृतीयेच्या दिवशी उत्कृष्ट दूध अर्पण करून देवीची आराधना करावी व ते श्रेष्ठ ब्राह्मणास अर्पण करावे. त्यामुळे प्राण्याचे सर्व दुःखांपासून रक्षण होते. चतुर्थीस पूजनांचे वेळी देवीची अनरशांनी पूजा करून ते अनरसे ब्राह्मणास द्यावेत. त्यामुळे मनुष्यावर कसलेही विघ्न येत नाही. पंचमीचे दिवशी देवीला केळांचा नैवेद्य दाखवून ती ब्राह्मणांना दान द्यावीत. त्यामुळे दात्याची बुद्धी वाढते. षष्ठीला देवीचे पूजन करताना मध घ्यावा आणि नंतर मध ब्राह्मणाला दान द्यावा. त्यामुळे देणार्‍याची शरीरकांती मधाप्रमाणे सतेज होते.\nसप्तमीच्या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून तो गूळही ब्राह्मणास अर्पण करावा. हे ब्राह्मणोत्तमा, त्यामुळे देणारास कधीही शोक प्राप्त होत नाही. अष्टमीच्या दिवशी देवीची नारळाने पूजा करून नारळ ब्राह्मणास दान द्यावेत. त्यामुळे दात्यास ताप वगैरे होत नाहीत. नवमीचे दिवशी लाह्यांनी देवीची पूजा केल्यावर लाह्या ब्राह्मणास द्याव्यात. त्यामुळे इहलोकात व परलोकातही सुख प्राप्त होत असते.\nहे नारदमुने, दशमीचे दिवशी देवीला काळे तीळ द्यावेत व ते ब्राह्मणाला दान द्यावेत. म्हणजे यमयातनाचे भय नाहीसे होते. एकादशीच्या दिवशी जर देवीला दही अर्पण करून ते ब्राह्मणाला दिले तर तो देणारा देवीस अतिशय प्रिय होतो. द्वादशीच्या दिवशी देवीला व ब्राह्मणाला जो पोहे अर्पण करतो त्याच्यावर देवी प्रसन्न होते. त्रयोदशीच्या दिवशी देवीची मण्यांनी पूजा करून ते ब्राह्मणाला अर्पण केल्यास त्या पुरुषाला विपुल संतती होते. हे नारदा, चतुर्दशीला देवीला सातू अर्पण करून त्याचे ब्राह्मणास दान दिल्यास तो शंकराला अत्यंत प्रिय होतो. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सांजा करून देवीचे पूजन करावे व तो सांजा ब्राह्मणाला दान करावा म्हणजे दात्याच्या सर्व पितरांचा उद्धार होतो.\nहे भाग्यवान मुने, याप्रमाणे सांगितलेल्या तिथीला त्या त्या वस्तु घेऊन देवीची नित्य पूजा करावी. त्या वस्तु ब्राह्मणास अर्पण कराव्यात व त्यांचे अशाप्रकारे हवन करावे. त्यामुळे सर्व अरिष्टांची शांती होते.\nरविवारी देवीला पयसाचा नैवेद्य दाखवून तिची सेवा करावी. सोमवारी नैवेद्यासाठी दूध वापरावे. मंगळवारी केळींनी पूजा करावी. बुधवारी ताजे लोणी पूजेसाठी योग्य आहे. गुरुवारी लाल साखर व शुक्रवारी पांढरी साखर घेऊन देवीचे पूजन करावे. शनिवारी गाईच्या तुपाने पूजा करावी असे सांगितले आहे.\nहे नारदा, आता सत्तावीस नक्षत्रांना काय नैवेद्य दाखवायचा ते तुला सांगतो, ते ऐक.\nघृत, तीळ, साखर, दही, दूध, दुधाची साय, दह्याची साय, मोदक, तारफेण्या, शक्करपारा, सांजा, पापड, घीवर, वडे, खजुराचा रस, बेसन, मधु, सुरण, गूळ, पोहे, द्राक्षे, खजूर, चारोळ्या, अपूप, लोणी, मुगदळ, मोदक, महाळुंगे हे पदार्थ नैवेद्यासाठी म्हणून निवेदन केले आहेत.\nआता विष्कंभादि योगावर काय करावे हे मी तुला निवेदन करतो. मी सांगितलेले पदार्थ जर खरोखरच देवीला अर्पण केले तर ती जगदंबा निश्चयाने प्रसन्न होते.\nगूळ, मध, तूप, दूध, दही, ताक, अनरसे, लोणी, काकडी, कोहळा, मिठाई, फणस, केळी, जांभुळ, आंबा, तीळ, नारिंग, डाळिंब, बोर, आवळा, खीर, पोहे, चणे, नारळ, जंबीर, केशर व सुरण वगैरे पदार्थांनी विष्कंभासारखे योग असतील त्या दिवशी देवीचे पूजन करावे. असे हे नैवेद्य क्रमाने देवीस दाखवावेत.\nआता हे नारदा, कारणांचा नैवेद्य तुला मी वेगवेगळे सांगतो ते ऐक.\nसांजा, मांडा, तारफेणी, मोदक, पापड, लाडू घीवर, तीळ, दही, तूप, मध ह्या पदार्थांनी कारणाला देवीस उत्कृष्ट नैवेद्य दाखवावा व आदराने तिचे पूजन करावे असे शास्त्रात सांगितले आहे.\nहे नारदमुने, देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावे त्याचे विधी मी आता तुला सांगतो. ते सर्व विधी तू लक्षपूर्वक ऐक.\nचैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी पुरुषाने त्या देवतेचे आवाहन करावे व महुव्याच्या वृक्षाचे पूजन करावे. पाच प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन त्यांचा नैवेद्य देवीस अर्पण करावा. ह्याप्रमाणे बारा महिन्यात सर्व शुक्लपक्षातील तृतीयेचे दिवशी कसे पूजन करावे ते आता सर्व विधी तुला सांगतो\nहे नारदा, वैशाखात तृतीयेचे दिवशी गुळखाद्याचा नैवेद्य दाखवावा. ज्येष्ठातील शुद्ध तृतीयेस मध वापरावा. आषाढात महुव्याच्या झाडालाच लोण्याचा नैवेद्य दाखवावा. श्रावणात दही, भाद्रपदात साखर, अश्विनात खीर, कार्तिकात उत्तम प्रकारचे दूध वापरावे. मार्गशीर्षात उत्कृष्ट तारफेणी अर्पण करावी. पौष महिन्यात दह्यावरील साय, माघात गाईचे तूप, फाल्गुनात नारळ असे हे नैवेद्य दाखवावेत असे सांगितले आहे. याप्रमाणे क्रमाक्रमाने बारा महिने त्या देवीचे यथाविधी पूजन करावे.\nमंगला, वैष्णवी, माया, कालरांत्री, दुरत्यचा, महामाया, मतंगी, काली, कमलवासिनी, शिवा, सहस्रचरणा व सर्वमंगलरूपिणी अशी देवीची नावे आहेत. त्यांचा उच्चार करून देवीची महुव्याचे वृक्षाच्या ठिकाणी निश्चिती करून पूजा करावी.\nत्यानंतर महुव्याचे वृक्षात स्थित असलेली महेश्वरी देवी तिच्या सर्व कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून व आपल्याही व्रताची सिद्धी व्हावी म्हणून त्या देवीचे आदराने स्तवन करावे.\n\"पुष्कर नेत्रा देवी, तुला माझा नमस्कार असो. हे सर्व जगताचे रक्षण करणार्‍या देवी, तुला नमस्कार असो. हे महेश्वरी, महाभूती महामंगल मूर्ती, अशी तू देवी आहेस, त्या तुला नित्य नमस्कार असो.\"\nतू सर्वश्रेष्ठ असून सर्वांच्या पापांचा नाश करतेस. तसेच सन्मार्ग देतेस. हे परमेश्वरी, सर्व लोकांचे उत्पत्तीस्थान तूच आहेस. हे ब्रह्मस्वरूपिणी, मद देणारी व मदाने उन्मत्त झालेली अशी केवळ नामावरूनच तुझे ज्ञान होते. तू अत्यंत उन्नत आहेस, तसेच फार विचारी आहेस. तू मुनींनी ध्यान करावे अशी आहेस, तसेच तू प्रत्येक सूर्य मंडलात रहातेस. तेव्हा हे प्रज्ञे, तू लोकेश्वरी, तुझा सदैव जयजयकार असो.\nतू नित्य ध्यान करणार्‍यांना प्रिय मानतेस. तू मानवांना केवळ मनाने ज्ञात होतेस व शंकराचे प्रिय करतेस. अश्वत्थ, वट, निंब, कवठ, बदरी या वृक्षांमध्ये तुझेच रूप आहे.\nफणस, अर्क, नेबती वगैरे क्षीराने युक्त असलेल्या वृक्षातही तूच आहेस. तू दुधवल्लीतही रहाण्यास योग्य आहेस. तुझ्या ठिकाणी अत्यंत दया आहे व तू स्वतः अतिशय दयाळू आहेस.\nदाक्षिण्य व करुणा हीच तुझी रुपे आहेत. हे सर्वज्ञे, हे सुंदरी, तुझा जयजयकार असो \nया स्तोत्रांच्या आधारे ब्राह्मण वेदसंपन्न होतात. क्षत्रिय युद्धात विजयी होतात. वैश्यांना धन प्राप्त होते.\nश्राद्धाचे वेळी जर हे स्तोत्र म्हटले तर त्याच्या पितरांची एक कल्पपर्यंत तृप्ती होते. अशाप्रकारे देवांनाही मान्य असलेली अशी ही देवीची आराधना सांगितली आहे. असे देवीचे पूजन नित्य पवित्र नि मंगल आहे. त्याचप्रमाणे हे मुनिश्रेष्ठा, महुव्याच्या झाडाचे पूजन महिन्याच्या क्रमाने सांगण्यात आले आहे. हे मधू नावाचे पूजन जो करील त्याला रोगबाधा इत्यादीपासून भय उत्पन्न होणारच नाही.\n'हे निष्पापा, हे नारदा, आता मी तुला प्रकृतीचे दुसरे आणखी जे श्रेष्ठ पंचक आहे ते सांगतो. ते नाव, रूप, उत्पत्ती यांच्या योगाने सर्व जगाला आनंद देणारे असे आहे. हे मुने, ते सर्व आख्यान व महात्म्य त्या पंचकासहित तू आता ऐक. ते अत्यंत चमत्कृतिजन्य व मुक्ती प्राप्त करून देणारे आहे.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे\nदेवीपूजनविधिनिरूपणं नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.leatherdyke.porn/category/clips/squirting-video/", "date_download": "2018-10-16T11:05:56Z", "digest": "sha1:SQNUV7U3RDWYXHGC5CNLNLKCMQZ2BVIL", "length": 2808, "nlines": 39, "source_domain": "mr.leatherdyke.porn", "title": "स्क्वर्टिंग व्हिडिओ क्लिप आणि मूव्ही विनामूल्य डाउनलोड करा | अत्यंत फेटिश ब्लॉग", "raw_content": "\nजेनीव्हीलसह असंख्य शूज बहुउपयोगी श्वेतक्रिया\nफिंगिंग आणि गॅपिंग व फुट आणि स्क्विर्टि ...\nदोन्ही मार्गांनी # 1 चार्लोट सार्टर वगळता ...\nसार्वजनिक कपडे स्टोअर संभोग, गुदद्वारासंबंधीचा & एस ...\nकिरा थॉर्न आणि शार्लोट सरत आणि मोनी ...\nLittlesubgirl आशियाई व्रात्य सेक्सी कट्टा एम ...\nकिरा थॉर्न आणि शार्लोट सरत आणि मोनी ...\nFucks रोलिंग पिन, Spoons, बाटली आणि ...\nमोक्सिमिनक्ससह प्रशीतारी शावर धार | ...\nलिटिलस्बगर्ल - सुपरमार्केट नग्नता ...\nसर्व नैसर्गिक सोनेरी बेबे लॅड स्क्वी ...\nGaped, पहोल फिंगरर्ड आणि ती Squirts ...\nलेदरडीके.कॅक्स © 2014 - 2017\nअत्यंत फेटिश ब्लॉग > ब्लॉग > क्लिप > फुहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5355-pimapari-man-burn-her-wife-on-valentine-day", "date_download": "2018-10-16T10:16:09Z", "digest": "sha1:HYT7LX5QEO2JBVLO2UEL5VUJXBOZO6U6", "length": 5432, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "‘व्हॅलेंटाईन डे’ दिनीच नवऱ्याने असे कृत्य केले की समजल्यावर कुणालही हादरा बसेल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘व्हॅलेंटाईन डे’ दिनीच नवऱ्याने असे कृत्य केले की समजल्यावर कुणालही हादरा बसेल\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपिंपरी चिंचवडच्या वृंदावन कॉलनीमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.\nपत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न पतीकडून झालेला आहे. एवढेच नव्हे तर उपचारा विना पत्नीला घरात कोंडून ठेवले.\nहर्षदा उमेश कांबळे असे जखमी महिलेचे नाव असून पती उमेश मल्हारी कांबळे याच्याविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nआरोपीविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील चौकशी सुरू आहे.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T11:05:37Z", "digest": "sha1:ZJCJEDZSHEGLHG2UGT6CA6QHQ4NP4KF6", "length": 5357, "nlines": 57, "source_domain": "mahaplus.com", "title": "कोती | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » रंगमंच » कोती\nअनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कारांनी गौरवलेला ‘कोती’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तृतीयपंथीय असलेल्या भावाला समाज का झिडकारतो….. या विचारातून त्या विरोधात दुसऱ्या भावाने दिलेला लढा या आशययसूत्रावर ‘कोती’ बेतला आहे. दोन भावंडांतील संवेदनशील नातं हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. काही मोजके अपवाद वगळता मराठी चित्रपटसृष्टीत तृतीयपंथीयांचा विषय हाताळण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर ‘कोती’ महत्त्वाचा चित्रपट ठरतो.\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात या चित्रपटाची निवड झाली होती. या महोत्सवातही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. भारत सरकारने कान महोत्सवासाठी या चित्रपटाची प्रवेशिका पाठवली होती. त्याशिवाय दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात परीक्षक पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कारांमध्ये लक्षवेधी चित्रपटासह चार पुरस्कार, कोल्हापूर महोत्सवात पाच पुरस्कार पटकावले आहेत.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/mulachi-drushti-ya-pach-upayni-sudhara", "date_download": "2018-10-16T11:05:41Z", "digest": "sha1:HEUFV4DMX7TQGCZMU4IH2UFRE4YRPFE2", "length": 14628, "nlines": 249, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलांची दृष्टी सुधारा या ५ उपायांनी - Tinystep", "raw_content": "\nमुलांची दृष्टी सुधारा या ५ उपायांनी\nमुलांच्या छोट्या-छोट्या आरोग्य समस्या तुम्हाला काळजीत टाकतात कारण एक पालक म्हणून आपण नेहमीच जागरूक असता.तुमच्या मुलाची नजर कमजोर झाली आहे आणि त्याला तात्पुरता नव्हे तर कायमचा चष्मा वापरावा लागणार असेल तर काळजी करू नका ,कारण आम्ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहोत.काही सोप्या उपायांनी तुम्ही मुलांची नजर कमजोर होण्यापासून वाचवू शकता.\nचला तर, असेच काही साधे परंतु परिणामकारक उपाय पाहूया ज्यामुळे मुलांची दृष्टी सुधारण्यास नक्की मदत होईल.\nनजर तीक्ष्ण करण्यासाठी काही साधे व्यायाम जसे कि,डोळे गोल फिरवणे. (जेव्हा तुम्ही मुलांना काही समजावत असता तेव्हा मुले बरेचदा अशाच पद्धतीने डोळ्यांची हालचाल करतात) घड्याळाच्या उलट आणि सुलट दोन्ही दिशेने डोळ्यांची हालचाल करण्याने या व्यायामाची सुरवात करायला सांगा. तुमचे मूल बराच वेळासाठी टीव्ही किंवा कॉम्पुटर समोर बसत असेल तेव्हा २० ते ३० वेळा डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करायला सांगा. याने डोळ्यांचा कोरडेपणा कमी होईल\nएकाच ठिकाणी नजर स्थिरावण्याने डोळ्यांवर बराच ताण येतो यासाठी वेगवेगळ्या अंतरावरील वस्तू वर नजर फिरवत राहण्याने फायदा होईल. तुमच्या मुलाच्या डोळ्यांसमोर त्याचे बोट किंवा एक पेंन्सिल धरायला सांगा आणि भिंतीपासून सुमारे १० फुटाच्या अंतरावर त्याला उभे करा. पेन्सिल वर नजर स्थिर करू द्या आणि थोड्या वेळानंतर भिंतीवर नजर स्थिर करू द्या.मुलांचे काही स्मरणशक्तीचे खेळ घ्या ज्यात एक चित्र बघायचे असते आणि ते चित्र डोळ्यांसमोरून जाण्याआधी त्यातील जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात.\nनजर सुधारण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे ठरते आणि यासाठी पालक,ब्रोकोली आणि कोबी खाण्याचा सल्ला आर्वजून दिला जातो कारण यात कॅल्शियम,अ,ब आणि क १२ हि जीवनसत्वे मोठया प्रमाणात असतात.गाजर,ढोबळी मिरची,अंडी आणि काजू,बदाम यामुळे हि दृष्टी सुधारण्यास मदत होते. यांचा वापर ज्युस आणि सलाद च्या रूपात तुमच्या मुलांच्या रोजच्या आहारात करा.डोळ्यांच्या रेटिनाचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर असणारे ओमेगा ३ हे माशामध्ये भरपूर प्रमाणात आढळते. तुमच्या मुलाच्या आवडीनुसार मासे फ्राय करून किंवा त्यांची भाजी बनवून जास्तीत जास्त खायला घाला.\n३. बाहेर फिरायला जा.\nतुमचे मूल घरात असते तेव्हा शक्यतो टीव्ही बघत असते किंवा कॉम्पुटर किंवा स्मार्ट फोनवर गेम खेळत असते. या सर्व गोष्टींमुळे नजर कमकूवत होते आणि डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येतो.तुमच्या मुलाला रोज बाहेर फिरायला घेऊन जा जेणेकरून नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि हिरवाई यामुळे त्याच्या नजरेत खूप सुधारणा होईल आणि दूरचे न दिसण्याची समस्या आटोक्यात येईल.\n४. चष्मा काढून ठेवा.\nतुमच्या मुलाला चष्मा लागला असेल तर दररोज किमान काही वेळासाठी त्याला चष्मा काढून ठेवायला प्रोत्साहित करा.याने डोळ्यांच्या स्नायूंना मिळेल कारण,चष्मा काढून ठेवल्यानंतर नजर एका ठराविक ठिकाणी स्थिर करून पाहण्याची गरज उरत नाही.घरी असतांना जेवण किंवा दातांना ब्रश करण्यासारखी छोटी -छोटी कामे करतांना तसेच बाहेर फिरायला जातांनाही चष्मा उतारावल्याने मुलांच्या डोळ्यांना खूप आराम मिळू शकतो.\nमूल कमी दिसत असल्याची तक्रार करत नसेल तरीही नियमितपणे डोळ्यांची तपासणी करवून घेणे अत्यंत गरजेचे असते. आता बहुतेक शाळांमध्ये हि कॉम्पुटर द्वारे डोळे तपासणीची शिबिरे भरवली जातात.\nतुमच्या मुलाला चष्मा लागलेला असला तरीही नजर सुधारण्यासाठी आणि दृष्टी चांगली राहण्यासाठी वरील उपाय नक्की करून पहा आणि दर ६ महिन्यांनी एकदा डोळे तपासून घ्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cricket-news-shubham-gill-century-against-pakistan-u19wc-95042", "date_download": "2018-10-16T10:35:32Z", "digest": "sha1:BR3OMGBT4EJQRRUEEC34HJ3TRODNOH24", "length": 13221, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sports news cricket news Shubham Gill century against Pakistan In U19WC शुभमान गिलने मोडले अनेक विक्रम; वडीलांकडून कौतुक | eSakal", "raw_content": "\nशुभमान गिलने मोडले अनेक विक्रम; वडीलांकडून कौतुक\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nभारताने आज (मंगळवार) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा 203 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही कामगिरी केली असून, आतापर्यंत झालेल्या एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याची भारताची ही सहावी वेळ आहे.\nनवी दिल्ली - एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मिळविलेल्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शुभमान गिलने अनेक विक्रम मोडीत काढले. या कामगिरीबद्दल त्याच्या वडीलांनी त्याचे कौतुक केले आहे.\nभारताने आज (मंगळवार) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा 203 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही कामगिरी केली असून, आतापर्यंत झालेल्या एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याची भारताची ही सहावी वेळ आहे. शुभमानच्या या कामगिरीवर बोलताना त्याचे वडील लखविंदर गिल यांनी म्हटले आहे, की शुभमानने आज देशाचे नाव मोठे केले. मला त्याच्याबद्दल अभिमान आहे.\nशुभमान गिलने केलेले विक्रम पुढीलप्रमाणे :\nयंदाच्या एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत शतक बनविणारा शुभमान ठरला पहिला भारतीय खेळाडू\nभारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत या स्पर्धांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये शतक करणारा शुभमान पहिला\nयापूर्वी सलमान बटने सर्वाधिक 85 धावा केल्या होत्या 2002 मध्ये\nएकोणीस वर्षांखालील विश्वकरंडकात वेगवान शतक झळकाविणाऱ्यांच्या यादीत शुभमानला तिसरे स्थान\nसर्वात वेगवान शतकाचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर, त्याने 2008 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 73 चेंडूत केले होते शतक\nभारताने सहाव्यांदा एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान पाच वेळा अंतिम फेरीत गेलेली आहे\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\n#NavDurga भारतीय संस्कृतीचा वारसा तंत्रज्ञानाद्वारे जगभर\nभारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर...\n'मेरी सायकल' लघुपटाचा प्रिमियर शो पुण्यात संपन्न\nपुणे : आजच्या गतीमान युगात संस्कार मूल्यांचा ऱ्हास होत आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची खरी...\nभारताकडून वेिंडीजला 'व्हाईटवॉश' ; 2-0 मालिका जिंकली\nहैदराबाद : जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत वेस्ट इंडीजला सर्व पातळ्यांवर अपयशी ठरवत...\nलोकसभेपूर्वीची 'सेमी फायनल' (श्रीराम पवार)\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/padmaavat-ban-from-screening-in-pakistan/", "date_download": "2018-10-16T10:24:13Z", "digest": "sha1:V7SZMKJUXOCPYAZRWA7PSLYF4F3GCUXB", "length": 17722, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘पद्मावत’वर आता पाकिस्तानात बंदीची टांगती तलवार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपोलीस असल्याचे सांगत आजीबाईला गंडा; दोन लाखांचे दागिने लंपास केले\nभारतीय कामगार सेनेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष, कामगारांना ज्यूट पिशव्यांचे वाटप\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक, एकाचा खात्मा\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nबसप नेत्याच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवत धमकावले, फाईव्ह स्टार हॉटेलबाहेरचा प्रकार\nमेहबुबा मुफ्तींना दहशतवादी वाणीचा पुळका, वाचा काय म्हणाल्या\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nत्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या 10 टक्केही नव्हतो\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\nआजचा अग्रलेख : बूँद से गयी वो…\n– सिनेमा / नाटक\n15 वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडलीये ही अभिनेत्री\n‘डीजेवाला दादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nनिर्माता अमोल कागणेची अभिनय क्षेत्रात एंट्री\nसलमानची एक्स गर्लफ्रेंडही म्हणाली #MeToo\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nपोलिसांना घाबरून कैद्याने गिळला मोबाईल\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\n‘पद्मावत’वर आता पाकिस्तानात बंदीची टांगती तलवार\nसंजय लिला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपट हिंदुस्थानमध्ये झालेल्या प्रचंड विरोधानंतर बॉक्स ऑफिसवर झळकला आहे. परंतु आता पाकिस्तानमध्ये या चित्रपटाला विरोध होताना दिसून येत असून पद्मावत प्रदर्शनावर बंदी येण्याची शक्यता आहे.\nया चित्रपटातून मुस्लिम लोकांना क्रूर दाखवण्यात आले असून इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप स्थानिक संघटनांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी लाहोर हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर चित्रपटावर बंदी आणण्याचा निर्णय कोर्टाने सुनावला आहे. तसेच पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाला पुन्हा एकदा चित्रपटाचा रिव्ह्यू करण्यास सांगितले आहे. सेन्सॉर बोर्डाकडून सदस्यांना याबाबत लिखित ऑर्डर आलेली नाही. असे असले तरी सदस्यांना बोर्डाच्या विशेष बैठकीसाठी बोलवण्यात आल्याचे लेटर मिळाले आहे. या बैठकीतच पद्मावतचा रिव्हयू होईल. त्यात चित्रपटातील दृश्य आणि संवाद पुन्हा एकदा तपासले जातील. त्यानुसार या चित्रपटावरच्या बंदीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने स्थानिक वृत्तपत्रांत देण्यात आली आहे.\nदरम्यान, याआधी पाकिस्तान सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरचे प्रमुख मोबशिर हसन यांनी न्यूज एजेन्सी आईएएनएस यांना सांगितले होते की, पद्मावत चित्रपटात आक्षेपार्ह असे काही नाही. चित्रपट समीक्षक आणि काही इतिहासकारांच्या परवानगी नंतर चित्रपटाला यू सर्टिफिकेट देण्यात आले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबांग्लादेशच्या माजी पंतप्रधानांना ५ वर्षांचा तुरुंगवास\nपुढीलढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे आंबा-काजू पिकाला धोका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपोलीस असल्याचे सांगत आजीबाईला गंडा; दोन लाखांचे दागिने लंपास केले\nभारतीय कामगार सेनेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष, कामगारांना ज्यूट पिशव्यांचे वाटप\n15 वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडलीये ही अभिनेत्री\nपोलीस असल्याचे सांगत आजीबाईला गंडा; दोन लाखांचे दागिने लंपास केले\nभारतीय कामगार सेनेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष, कामगारांना ज्यूट पिशव्यांचे वाटप\n15 वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडलीये ही अभिनेत्री\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nबालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक, नागरिकांची जाळपोळ\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nमाथेरानची राणी आठ डब्यांच्या संगतीने धावणार\nवडाळा-जेकब सर्कल मोनो रेल सुरक्षा यंत्रणेअभावी रखडली\nलैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पुन्हा कामावर घेतलं, शाळेला नोटीस\nडेंग्यू- मलेरियाला हद्दपार करणार\nमुंबई सेंट्रल स्थानकावर विद्यार्थिनीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_742.html", "date_download": "2018-10-16T10:03:46Z", "digest": "sha1:2IP53LYMOE2YCWK4HQHMHYTGXP6WHCEJ", "length": 12171, "nlines": 121, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अवैध धंदेचालकांचे ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ सुरुच | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nअवैध धंदेचालकांचे ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ सुरुच\nतालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या लोकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक, तडीपार व हद्दपारची कारवाई केलेली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांवर कारवाई किंवा गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र तरीही काही मग्रूर अवैध धंदे करणारे कायदेशीर कारवाई पूर्ण होते न होते तोच हे धंदे चालू करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अवैध धंदेचालकांमध्ये ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ असा प्रकार सुरुच आहे.\nश्रीगोंदा शहरातील निव्वळ सिद्धार्थनगर व आसपासच्या परिसरात बहुतांशी गुन्हे दाखल असलेले लोक अवैध दारू बनवून, खुलेआम विक्री करीत आहेत. तसेच बाहेरून दारू व ताडी खरेदी करून विक्री केली जात आहे. पोलीस प्रशासन कारवाई करते आहे. मात्र या अवैध व्यवसायकांना पोलिसांचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.\nसदरील धंदे बंद करण्यासाठी या कार्यक्षेत्रातील बिट अमलदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशा अवैध धंद्यावर पोलीस अधिकाऱ्यांना थेट नियंत्रण आणण्यात यश येईल, अशी बोलकी प्रतिक्रिया येथे ऐकायला मिळत आहे. दरम्यान, काही जाणकार महिलांनी सिद्धार्थनगर येथे सुरु असलेले अवैध धंदे लवकरच संघटित होऊन उध्वस्त करणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे. या आंदोलनाआधी पोलीस प्रशासनाने याठिकाणी कारवाई करून ते बंद करावेत, असेही या महिलांचे म्हणणे आहे.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-fh22-point-shoot-digital-camera-silver-price-p6Nz3t.html", "date_download": "2018-10-16T10:20:30Z", "digest": "sha1:4YBFWL2SXMYZ7PF6WG7J2JSIDNVHEG25", "length": 16140, "nlines": 400, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरशोषकलुईस, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 12,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफ्लॅश मोडस Auto Flash\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi06-05.htm", "date_download": "2018-10-16T10:33:06Z", "digest": "sha1:G57VUV55FCN5XNT5SWGFYTCYAERVQELS", "length": 31356, "nlines": 283, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - षष्ठः स्कन्धः - पञ्चमोऽध्यायः", "raw_content": "\nप्राह प्रेमभरोद्‌भ्रान्तान्माधवो मेदिनीपते ॥ १ ॥\nकिं मौनमाश्रिता यूयं ब्रुवन्तु कारणं सुराः \nसदसद्वापि यच्छ्रुत्वा यतिष्ये तन्निवारणे ॥ २ ॥\nकिमज्ञातं तव विभो त्रिषु लोकेषु वर्तते \nसर्वं वेद भवान्कार्यं किं पृच्छसि पुनः पुनः ॥ ३ ॥\nत्वया पूर्वं बलिर्बद्धः शक्रो देवाधिपः कृतः \nवामनं वपुरास्थाय क्रान्तं त्रिभुवनं पदैः ॥ ४ ॥\nअमृतं त्वाहृतं विष्णो दैत्याश्च विनिपातिताः \nत्वं प्रभुः सर्वदेवानां सर्वापद्विनिवारणे ॥ ५ ॥\nन भेतव्यं सुरवरा वेद्म्युपायं सुसम्मतम् \nतद्वधाय प्रवक्ष्यामि येन सौख्यं भविष्यति ॥ ६ ॥\nअवश्यं करणीयं मे भवतां हितमात्मना \nबुद्ध्या बलेन चार्थेन येन केनच्छलेन वा ॥ ७ ॥\nउपायाः खलु चत्वारः कथितास्तत्त्वदर्शिभिः \nसामादयः सुहृत्स्वेव दुर्हृदेषु विशेषतः ॥ ८ ॥\nब्रह्मणास्य वरो दत्तस्तपसाऽऽराधितेन च \nदुर्जयत्वं च सम्प्राप्तं वरदानप्रभावतः ॥ ९ ॥\nअजेयः सर्वभूतानां त्वष्ट्रा समुपपादितः \nततो बलेन वृद्धिं स प्राप्तः परपुरञ्जयः ॥ १० ॥\nदुःसाध्योऽसौ सुराः शत्रुर्विना सामप्रतारणम् \nप्रलोभ्य वशमानेयो हन्तव्यस्तु ततः परम् ॥ ११ ॥\nगच्छध्वं सर्वगन्धर्वा यत्रास्ति बलवत्तरः \nसाम तस्य प्रयुञ्जध्वं तत एनं विजेष्यथ ॥ १२ ॥\nसङ्गम्य शपथात्कृत्वा विश्वास्य समयेन हि \nमित्रत्वं च समाधाय हन्तव्यः प्रबलो रिपुः ॥ १३ ॥\nअदृश्यः सम्प्रवेक्ष्यामि वज्रमस्य वरायुधम् \nसाहाय्यं च करिष्यामि शक्रस्याहं सुरोत्तमाः ॥ १४ ॥\nसमयं च प्रतीक्षध्वं सर्वथैवायुषः क्षये \nमरणं विबुधास्तस्य नान्यथा सम्भविष्यति ॥ १५ ॥\nगच्छध्वमृषिभिः सार्धं गन्धर्वाः कपटावृताः \nइन्द्रेण सह मित्रत्वं कुरुध्वं वाक्यदानतः ॥ १६ ॥\nयथा स याति विश्वासं तथा कार्यं प्रतारणम् \nगुप्तोऽहं सम्प्रवेक्ष्यामि पविं सञ्छादितं दृढम् ॥ १७ ॥\nविश्वस्तं मघवा शत्रुं हनिष्यति न चान्यथा \nविश्वासस्य कृते पापं कृत्वा शक्रस्तु पृष्ठतः ॥ १८ ॥\nमत्सहायोऽथ वज्रेण शातयिष्यति पापिनम् \nन दोषोऽत्र शठे शत्रौ शाठ्यमेव प्रकुर्वतः ॥ १९ ॥\nनान्यथा बलवान्वध्यः शूरधर्मेण जायते \nवामनं रूपमाधाय मयायं वञ्चितो बलिः ॥ २० ॥\nकृत्वा च मोहिनीवेषं दैत्याः सर्वेऽपिवञ्चिताः \nभवन्तः सहिताः सर्वे देवीं भगवतीं शिवाम् ॥ २१ ॥\nगच्छध्वं शरणं भावैः स्तोत्रमन्त्रैः सुरोत्तमाः \nसाहाय्यं सा योगमाया भवतां संविधास्यति ॥ २२ ॥\nवन्दामहे सदा देवीं सात्त्विकीं प्रकृतिं पराम् \nसिद्धिदां कामदां कामां दुरापामकृतात्मभिः ॥ २३ ॥\nइन्द्रोऽपि तां समाराध्य हनिष्यति रिपुं रणे \nमोहिनी सा महामाया मोहयिष्यति दानवम् ॥ २४ ॥\nमोहितो मायया वृत्रः सुखसाध्यो भविष्यति \nप्रसन्नायां पराम्बायां सर्वं साध्यं भविष्यति ॥ २५ ॥\nअन्तर्यामिस्वरूपा सा सर्वकारणकारणा ॥ २६ ॥\nतस्मात्तां विश्वजननीं प्रकृतिं परमादृताः \nभजध्वं सात्त्विकैर्भावैः शत्रुनाशाय सत्तमाः ॥ २७ ॥\nपुरा मयापि संग्रामं कृत्वा परमदारुणम् \nपञ्चवर्षसहस्राणि निहतौ मधुकैटभौ ॥ २८ ॥\nस्तुता मया तदात्यर्थं प्रसन्ना प्रकृतिः परा \nमोहितौ तौ तदा दैत्यौ छलेन च मया हतौ ॥ २९ ॥\nविप्रलब्धौ महाबाहू दानवौ मदगर्वितौ \nतथा कुरुध्वं प्रकृतेर्भजनं भावसंयुताः ॥ ३० ॥\nसर्वथा कार्यसिद्धिं सा करिष्यति सुरोत्तमाः \nएवं ते दत्तमतयो विष्णुना प्रभविष्णुना ॥ ३१ ॥\nएकान्ते संस्थिता देवाः कृत्वा ध्यानं जपं तपः ॥ ३२ ॥\nभक्तकामदुघामम्बां संसारक्लेशनाशिनीम् ॥ ३३ ॥\nदेवि प्रसीद परिपाहि सुरान्प्रतप्तान्\nप्राप्तांस्त्वदङ्‌घ्रिकमलं शरणं सदैव ॥ ३४ ॥\nकस्मादुपेक्षसि सुरानसुरप्रतप्तान् ॥ ३५ ॥\nब्रह्मा हरिः पशुपतिस्तव वासनोत्थाः \nकुर्वन्ति कार्यमखिलं स्ववशा न ते ते\nभ्रूभङ्गचालनवशाद्विहरन्ति कामम् ॥ ३६ ॥\nकस्मान्न पालयसि देवि विनापराधा-\nनस्मांस्त्वदङ्‌घ्रिशरणान्करुणारसाब्धे ॥ ३७ ॥\nभक्तिं विहाय विभवे सुखभोगलुब्धाः \nनेमे कटाक्षविषया इति चेन्न चैषा\nरीतिः सुते जननकर्तरि चापि दृष्टा ॥ ३८ ॥\nदोषो न नोऽत्र जननि प्रतिभाति चित्ते\nयत्ते विहाय भजनं विभवे निमग्नाः \nमोहस्त्वया विरचितः प्रभवत्यसौ न-\nस्तस्मात्स्वभावकरुणे दयसे कथं न ॥ ३९ ॥\nपूर्वं त्वया जननि दैत्यपतिर्बलिष्ठो\nवृत्रं कथं न भयदं विधुनोषि मातः ॥ ४० ॥\nस्तौ भ्रातरौ तदनुगा निहता हतौ च \nवृत्रं तथा जहि खलं प्रबलं दयार्द्रे\nमत्तं विमोहय तथा न भवेद्यथासौ ॥ ४१ ॥\nत्वं पालयाद्य विबुधानसुरेण मातः\nनान्योऽस्ति कोऽपि भुवनेषु सुरार्तिहन्ता\nयः क्लेशजालमखिलं निदहेत्स्वशक्त्या ॥ ४२ ॥\nवृत्रे दया तव यदि प्रथिता तथापि\nजह्येनमाशु जनदुःखकरं खलं च \nपापात्समुद्धर भवानि शरैः पुनाना\nनोचेत्प्रयास्यति तमो ननु दुष्टबुद्धिः ॥ ४३ ॥\nते प्रापिताः सुरवनं विबुधारयो ये\nहत्वा रणेऽपि विशिखैः किल पावितास्ते \nत्राता न किं निरयपातभयाद्दयार्द्रे\nयच्छत्रवोऽपि न हि किं विनिहंसि वृत्रम् ॥ ४४ ॥\nजानीमहे रिपुरसौ तव सेवको न\nप्रायेण पीडयति नः किल पापबुद्धिः \nत्वत्पादपङ्कजरतान्ननु पीडयेद्वा ॥ ४५ ॥\nकुर्मः कथं जननि पूजनमद्य तेऽम्ब\nपुष्पादिकं तव विनिर्मितमेव यस्मात् \nमन्त्रा वयं च सकलं परशक्तिरूपं\nतस्माद्‌भवानि चरणे प्रणताः स्म नूनम् ॥ ४६ ॥\nधन्यास्त एव मनुजा हि भजन्ति भक्त्या\nपादाम्बुजं तव भवाब्धिजलेषु पोतम् \nयं योगिनोऽपि मनसा सततं स्मरन्ति\nमोक्षार्थिनो विगतरागविकारमोहाः ॥ ४७ ॥\nये याज्ञिकाः सकलवेदविदोऽपि नूनं\nत्वां संस्मरन्ति सततं किल होमकाले \nभूयः स्वधां पितृगणस्य च तृप्तिहेतुम् ॥ ४८ ॥\nमेधासि कान्तिरसि शान्तिरपि प्रसिद्धा\nसर्वं त्वमेव विभवं भुवनत्रयेऽस्मि-\nन्कृत्वा ददासि भजतां कृपया सदैव ॥ ४९ ॥\nएवं स्तुता सुरैर्देवी प्रत्यक्षा साभवत्तदा \nचारुरूपधरा तन्वी सर्वाभरणभूषिता ॥ ५० ॥\nरणत्किङ्‌किणिकाजालरसनाबद्धसत्कटिः ॥ ५१ ॥\nचन्द्रखण्डसमाबद्धरत्‍नमौलिविराजिता ॥ ५२ ॥\nपारिजातप्रसूनाच्छनालवर्णसमप्रभा ॥ ५३ ॥\nप्रसादसुमुखी देवी करुणारससागरा ॥ ५४ ॥\nसर्वज्ञा सर्वकर्त्री च सर्वाधिष्ठानरूपिणी ॥ ५५ ॥\nप्रणेमुस्तां समालोक्य सुरा देवीं पुरःस्थिताम् ॥ ५६ ॥\nतानाह प्रणतानम्बा किं वः कार्यं ब्रुवन्तु माम् \nमोहयैनं रिपुं वृत्रं देवानामतिदुःखदम् ॥ ५७ ॥\nयथा विश्वसते देवांस्तथा कुरु विमोहितम् \nआयुधे च बलं देहि हतः स्याद्येन वा रिपुः ॥ ५८ ॥\nस्वानि स्वानि निकेतानि जग्मुर्देवा मुदान्विताः ॥ ५९ ॥\nदेवीचा देवांना वर -\nत्या चिंताग्रस्त देवांना पाहून तो माधव म्हणाला, \"देवहो, जे बरे वाईट कारण असेल ते सत्वर निवेदन करा. मी त्याचे निवारण करीन.''\nदेव म्हणाले, ''हे प्रभो, तुला अनाकलनीय असे त्रैलोक्यात काय आहे तू सर्व जाणतोस. तू आमच्यासाठी बळीला बांधलेस, इंद्राला अधिपती केलेस, वामनरूपाने त्रैलोक्य जिंकलेस, आमच्या संरक्षणासाठी तू दैत्यवध करून अमृत मिळवलेस. तूच देवांची संकटे निवारतोस.''\nविष्णू म्हणाले, ''सुरश्रेष्ठहो, तुम्ही भय सोडा. वृत्रासुराच्या वधाचे कारण मला माहीत आहे. बुद्धी, बल वा कपट अशा कोणत्याही मार्गाने मला तुमचे हित करावयाचे आहे. ब्रह्मदेवाच्या वरामुळे तो अजय झाला आहे.\nआता हा साम किंवा कपट याशिवाय वधला जाणार नाही. तेव्हा हे देवांनो, गंधर्वानो, तुम्ही सर्वजण वृत्राकडे जा. त्याला सामयोगाने तुम्हाला जिंकता येईल. शपथा करून, विश्वास निर्माण करून, मैत्री संपादन करून दृष्टी बलिष्ठ शत्रूचा नाश करा.\nमी इंद्राच्या वज्र नावाच्या आयुधात प्रविष्ट होईन. त्यामुळे कोणालाही दिसणार नाही. पण तुम्ही कालाची वाट पहा. कारणाशिवाय त्याला मृत्यू येणार नाही. तेव्हा तुम्ही कपटाचे अवलंबन करा. विश्वासात आल्यावर इंद्र शत्रूचा नाश करील.\nकपटावाचून तो वधला जाणार नाही. तसेच प्रेममय स्तोत्रे गाऊन तुम्ही त्या भगवतीला शरण जा. ती योगमाया देवांना साहाय्य करण्यास तत्पर आहे. म्हणून हे इंद्रा, तू तिची आराधना कर. ती महामाया मोहिनी त्या वृत्राला मोहित करील. नंतर आपले कार्य सिद्ध होईल.''\nअसे भगवान विष्णूने सांगितल्यावर सर्व देव मेरुपर्वतावर गेले. एकांत स्थल पाहून त्यांनी ध्यान व तप करण्यास प्रारंभ केला. नंतर त्या देवीचे स्तवन केले. देव म्हणाले, ''हे देवी, तू दीनांचे दुःख नाहीसे करतेस. सांप्रत वृत्रासुराच्या त्रासामुळे आम्ही तुला शरण आलो आहोत. हे देवी, तू आमचे रक्षण कर. तू सर्वज्ञ असताना पुत्रतुल्य आमची उपेक्षा का करतेस \nतू या त्रैलोक्याला, आम्हालाही निर्माण करतेस. सर्व देव तुझ्या केवळ नेत्रकटाक्षानेच विहार करतात. माता आपल्या अपराधी पुत्रांनाही संकटप्रसंगी दूर करीत नाही. हे दयानिधे, आम्ही निरपराधी देव सांप्रत तुला शरण आहोत. मग आमचे रक्षण तू का करीत नाहीस \nतुझ्या चरणसेवेमुळेच आम्हाला महत्त्व प्राप्त झाले आहे. हे जननी, आम्ही ऐश्वर्यात निमग्न झालो. मोहामुळे आम्हाला तुझे विस्मरण झाले. पण तू आमच्यावर दया कर.\nहे जननी, आजपर्यंत कित्येक बलाढय दानवांचा तू आमच्या रक्षणासाठी रणात वध केला, असे असताना त्या वृत्राचा वध तू का करीत नाहीस \nत्या बलाढय शुंभनिशुंभांना तू पूर्वी वधलेस. सांप्रत या वृत्राचा वध कर. वृत्रामुळे भयाने व्याप्त झालेल्या आम्हा देवांचे रक्षण कर. आमचे दुःख नाश करणारा तुझ्याशिवाय कोणी नाही. हे भवानी, तुला वृत्राबद्दल दया वाटत असेल, पण त्या जगाला दुःख देणार्‍या दुष्टाचा तू वध कर. आपल्या पवित्र बाणांनी तू त्याचा उद्धार कर.\nहे दयाळू माते, देवांच्या शत्रूंना तू तुझ्या पवित्र बाणांनी वधून स्वर्गात पाठविलेस. ते नरकाच्या भीतीपासून मुक्त झाले. तो दुष्ट वृत्र तुझा शत्रु असावा. नाहीतर त्याने देवांना त्रस्त केले नसते.\nहे जननी, तुला अवश्यक असलेले सर्व पूजासाहित्य तूच निर्मिलेस. तेव्हा तुझी पूजा कशाने करावी शिवाय आम्ही तुझेच अंश आहोत म्हणून इतर विधी न करता आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आहोत. तुझे चरणकमल म्हणजे भवसागर तरून जाण्याची नौकाच होय.\nसर्व वेदवेत्ते यज्ञवेळी तुझे स्मरण करतात. तूच देवांना तृप्त करणारी स्वाहा असून पितृगण व असुरेश्वराला तुष्ट करणारी स्वधा आहेस. मेधा, कांती, शांती, बुद्धी सर्व काही तूच आहेस. तूच तुझ्या भक्तांना सर्व वैभव उत्पन्न करून देतेस.''\nअशा रीतीने देवांनी स्तवन केल्यावर देवी प्रकट झाली. ती सडसडीत बांध्याची, सर्व अलंकारमंडित, पाश, अंकुश, वरमुद्रा धारण केलेली अशी सौंदर्यसंपन्न देवी होती.\nतिच्या कमरपट्ट्यातील घागर्‍यांचा मंजुळ आवाज येत होता. रत्नजडित मुकुटावर चंद्रकला शोभत होती. पारिजातपुष्पाप्रमाणे तिची कांती होती. रक्त वस्त्र तिने परिधान केले होते. तिने चंदनाची उटी लावली होती. ती शृंगारवेषाने पूर्ण असून प्रसाद देण्यास तत्पर दिसत होती. ती सर्वज्ञ, सर्वकर्ती अशी सच्चिदानंदरूपिणी होती.\nती समोर दिसताच देवांनी वंदन केले. ती म्हणाली, ''आता तुमचे कोणते कार्य आहे\" ते सांगा.\nदेव म्हणाले, ''आम्हाला पीडा देत असलेल्या वृत्राला मोहित करून त्याचा देवांवर विश्वास बसेल असे कर. तसेच शत्रूचा वध करण्याची शक्ती तू आमच्या आयुधांत उत्पन्न कर.''\nत्यावर देवी म्हणाली, ''ठीक तर.''\nअसे आश्वासन देऊन देवी तेथेच गुप्त झाली. देवही संतुष्ट मनाने स्वस्थानी निघून गेले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे\nदेवीसमाराधनाय देवकृतस्तुतिवर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T10:38:37Z", "digest": "sha1:LSLHQYNEUGVQGX6MBMAJOAEDH5MZIAHY", "length": 8791, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कथाबोध: सागर आणि नदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#कथाबोध: सागर आणि नदी\nडॉ. न. म. जोशी\nप्राचीन काळची गोष्ट आहे. एका ऋषीच्या आश्रमात अनेक शिष्य ज्ञानग्रहण करीत होते. आचार्यांचे सर्वांकडं सारखंच लक्ष होतं. त्यांचा एक अनुज नावाचा शिष्य होता. बुद्धीनं चमकदार, वाणी खणखणीत. गुरुजी त्याचं कौतुक करीत. पण हळूहळू अनुज बदलू लागला तो इतरांपेक्षा स्वतःला महान समजू लागला. आचार्यांनी ओळखलं की याला अहंकार झाला आहे. पण त्याला त्याच्या अहंकारी स्वभावाबद्दल प्रत्यक्ष जाणीव न देता आचार्यांनी त्याचं वेगळ्या प्रकारे प्रबोधन करायचे ठरवलं.\nमग एकदा आचार्य निसर्गभ्रमणाला निघाले. त्यांनी अनुजला बरोबर घेतलं. फिरता फिरता ते एका विशाल सागराच्या तीरी आले. आचार्य म्हणाले. “अनुज तुला आता तहान लागली असेल. इथलं पाणी पी.’\nआचार्यांची आज्ञा म्हणून अनुज त्या सागराचं ओंजळभर पाणी प्याला. पण त्या अत्यंत खारट पाण्यानं त्याचं तोंड कसंतरी झालं.\nआचार्य म्हणाले, “बघ अनुज, एवढा मोठा विशाल सागर. सगळं पोटात घेतो. पण थेंबभर पाणीसुद्धा लोकांची तहान भागवायला उपयोगी पडत नाही.’\n’ अनुज खाली मान घालून म्हणाला.\nपुढे ते फिरता-फिरता एका नदीकाठावर आले. नदी संथपणे वाहात होती. तिचं स्वच्छ आणि नितळ पाणी डोळ्यांनाही सुखावत होतं.\n“अनुज, आताही तुला तहान लागली असेल. नदीचं पाणी पी.’\nअनुज आणि आचार्य दोघंही पुढं झाले. ओंजळीत ते अमृत घेतलं. एक घोट घेताच मन कसं शांत आणि तृप्त झालं. अजून तहान भागेपर्यंत पाणी प्याला. दोघंही पुढं चालत होते. आता आश्रमात परतण्याची वेळ झाली.\nआचार्यांनी विचारलं, “अनुज आज आपण दोन जलाशयांवर गेलो. कोणत्या\n“यातील मोठं कोण आणि लहान कोण\n“सागर मोठा, नदी लहान.’\n“पाण्याचा गुणधर्म कोणाचा अधिक उपयुक्‍त\n“नदीचा.’ अनुज काय समाजायचं ते समजला त्या दिवसापासून त्याचा अहंकार नाहीसा झाला.\nमाणूस आकारानं मोठा की लहान, श्रीमंतीने अधिक की कमी. ज्ञानानं किती समृद्ध यावर त्याचं मोठेपण अवलंबून नसून तो गुणानं किती समृद्ध आहे आणि तो इतरांच्या किती उपयोगी पडतो त्याची महानता अवलंबून असते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिवाजी विद्यापिठावर प्राध्यापकांचा धडक मोर्चा\nNext articleअजित डोवाल ‘मोस्ट पॉवरफुल’\nविविधा: बंदा सिंग बहादूर\nप्रश्‍न: सॉरी डॉ. कृपाली, आम्हाला क्षमा कर…\nसाद-पडसाद: कर सुधारणांनी भागत नाही, मग आमूलाग्र बदल का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/yuvak-congress-news/", "date_download": "2018-10-16T10:09:23Z", "digest": "sha1:36YUU6BX5SJW7JV2DS7EXLLVF3FHSVAF", "length": 9333, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सत्यजीत तांबे यांनी फासले मोदींच्या फोटोला काळे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसत्यजीत तांबे यांनी फासले मोदींच्या फोटोला काळे\nसंगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसंगमनेर – युवक कॉंग्रेसच्या वतीन पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देत प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल पंपावरील उज्ज्वल गॅसच्या फलकावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला तांबे यांनी काळे फासण्यात आले. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसंगमनेर विधानसभा युवक कॉंग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनात तांबे यांनी स्वत: सहभाग घेतला. त्यांनी शहरातील ऐश्वर्या पेट्रोल पंपावर लावलेल्या फलकावरील मोदींच्या फोटोला काळे फासून सरकारच्या लुटीचा निषेध केला. यावेळी बहुसंख्येने युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nतांबे म्हणाले, मोदी सरकार पेट्रोल, डिझेलची दरवाढ करून जनतेची फसवणूक करत आहे. रोज 30 ते 40 पैश्‍यांनी दरवाढ करायची आणि दोन तीन महिन्यात एकदा दोनचार रुपयाने भाव कमी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची. पेट्रोल, डिझेलला जी.एस.टी लागू झाला तर सर्वसामान्यांना 25 ते 30 रुपयाने स्वस्तात मिळणार आहे. इतिसातील सर्वाधिक दराने आज पेट्रोल डिझेल विकले जाते, ही सामान्य माणसाची लुट नाही तर मग काय आहे असा प्रश्न तांबे यांनी केला आहे. यावेळी वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’ अशी घोषणा देण्यात आली.\nयावेळी निखिल पापडेजा, आनंद वर्पे, शैलेश कलंत्री, नूरमोहम्मद शेख, योगेश जाजू, अनिस शेख, गौरव डोंगरे, निलेश शिंदे, बाळासाहेब गुंजाळ, सुहास आहेर, नितीन अभंग, दत्तू कोकणे, अफजल शेख, संतोष मांडेकर, रमेश नेहे, अंबादास आहेर, वैष्णव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे सचिन खेमनर, प्रतीक शिंदे, अमित गुंजाळ, विजय उदावंत, सोमा गडाख, अनिल गोर्डे, महेंद्र गुंजाळ, पांडुरंग खेमनर, तुषार वनवे, सत्यम खेमनर, लाला दायमा, खालिद मिर्जा, परबत शिंदे, सागर कानकाटे, अक्षय दिघे, रमेश दिघे, अमित मंडलिक, निलेश शिंदे, सादिक तांबोळे, शिवाजी जगताप, मुस्ताक शेख, सोपान डोळझाके युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleनगर अर्बनकडून आरबीाआयचे निर्देश धाब्यावर\nनागरदेवळ्यातील अलमगीरचा पाणीप्रश्‍न गंभीर\nमनसेच्या कामगार सेनेची निदर्शने; आयुक्तांना काळे फासण्याचा इशारा\nझापवाडी शाळेत वाचन दिनानिमित्त पुस्तकांचे रसग्रहण\nमेळाव्यास उपस्थित राहून शिवसैनिकांची ताकद दाखवा- गाडे\nचंद्रकांतदादांच्या भाषणाच्या वेळी ‘स्वाभिमानी’ काळे झेंडे\nश्रीगोंद्यात वाळूचोरांचा पोलिसावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/would-you-like-cheating-spouse-cell-phonetracker-with-exactspy/", "date_download": "2018-10-16T10:39:45Z", "digest": "sha1:IACKCCP7NZS7BUFQ2SNFXOQDVSZRJEYL", "length": 18085, "nlines": 142, "source_domain": "exactspy.com", "title": "आपण exactspy सह जोडीदार सेल PhoneTracker याच्यावर इच्छिता ?", "raw_content": "\nआपण exactspy सह जोडीदार सेल PhoneTracker याच्यावर इच्छिता \nOn: समुद्र 19Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nआपण exactspy सह जोडीदार सेल PhoneTracker याच्यावर इच्छिता \nयाच्यावर जोडीदार सेल PhoneTracker\nएक व्यक्ती मुळे त्याच्या / तिच्या भागीदार किंवा मनाची अस्थिरता व्याज अभाव फसवणूक आणि चुकीचे ट्रॅक समजल्यावर तेव्हा नाते त्रास सुरू. ही खरी गोष्ट सामान्य होतात आणि त्यामुळे आहे, जोडप्यांना खरोखर ते त्यांच्या बीएफ / छान मिलन किंवा देय स्थैर्य आणि अस्थिर संबंध संबंधात देऊन त्यांचा संबंध पाठपुरावा करायचा आहे की समजू शकत नाही.\nआपल्या मैत्रीण मागोवा कसे\nexactspy-याच्यावर जोडीदार सेल PhoneTracker आपल्या मैत्रीण आपण किंवा नाही याच्यावर आहे की नाही हे शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. या जलद जगात, आपण रिअल नाते लिहिणे सर्वोत्तम साधने आवश्यक. आपण सदस्यता घेऊ शकता exactspy-याच्यावर जोडीदार सेल PhoneTracker आणि कोणत्याही न अडकता एक मोबाइल फोन ट्रॅक. स्थापित exactspy-याच्यावर जोडीदार सेल PhoneTracker लक्ष्य डिव्हाइसवर आणि तुम्ही जे काही केले आहे. तो मोबाइल स्थान ट्रॅक करण्यास सोपे आहे, मजकूर संदेश, WhatsApp संदेश आणि आपल्या मैत्रीण कॉल नोंदी. ती योग्य मार्गावर आहे जरी, तो नंतर पश्चाताप पेक्षा सावध असणे नेहमी चांगले आहे कारण परिस्थिती क्रियाकलाप करीत कोणतीही हानी होत नाही.\nमोबाइल फोन ट्रॅकिंग सेवा\nमोबाइल फोन ट्रॅकिंग एक सामान्य साधन बनले आहे आणि तिची उपलब्धता ऑनलाइन या दिवस खरोखर सोपे आहे. सेल फोन परिस्थिती काही संबंध गरज आणि त्या योग्य प्रकारे गीते आहे तर, आपण एक चांगला संबंध जतन करा किंवा एखादा अविश्वसनीय मैत्रीण सोडू शकता.\nमोफत ट्रॅक याच्यावर जोडीदार सेल फोन\nवापरणे कसे सुरू exactspy-याच्यावर जोडीदार सेल PhoneTracker\nSpying प्रारंभ करण्यासाठी आपल्याला फक्त या सोप्या चरणांमध्ये घेणे आवश्यक:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये डाऊनलोड.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\nसह exactspy-याच्यावर जोडीदार सेल PhoneTracker आपण सक्षम असेल:\n• ट्रॅक मजकूर संदेश\n• ट्रक GPS स्थान\n• मॉनिटर इंटरनेट वापर\n• प्रवेश दिनदर्शिका आणि अॅड्रेस बुक\n• वाचा झटपट संदेश\n• कंट्रोल अनुप्रयोग आणि प्रोग्राम्स\n• पहा मल्टिमिडीया फायली\n• फोन आणि अधिक दूरस्थ नियंत्रण ठेवण्यास ...\nआपण डाउनलोड करू शकता: आपण exactspy सह जोडीदार सेल PhoneTracker याच्यावर इच्छिता \nयाच्यावर जोडीदार सेल PhoneTracker, Spy cheating spouse cell phone, मोफत ट्रॅक याच्यावर जोडीदार सेल फोन, Track your spouse cell phone, ट्रॅकिंग पतीला सेल फोन\n← exactspy सह मजकूर संदेश पाहणे सर्वोत्तम मार्ग \n→ Android साठी मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग मुक्त करण्यासाठी कशी \nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5266-airforce-honey-trap", "date_download": "2018-10-16T09:37:00Z", "digest": "sha1:5IO3JCGZBFJ5KLXRVTCXLOAACF7FUHAD", "length": 5932, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अश्लिल संभाणणातून पाकिस्तानचा हनी ट्रॅप; भारतीय अधिकाऱ्याला ओढलं जाळ्यात - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअश्लिल संभाणणातून पाकिस्तानचा हनी ट्रॅप; भारतीय अधिकाऱ्याला ओढलं जाळ्यात\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'ची.आणि ह्यात सापडलाय भारतीय हवाई दलातला एक अधिकारी. या अधिकाऱ्याने केवळ फोनवर सेक्स चॅट करण्यासाठी भारताचीगुपितं पाकिस्तानला फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nअरुण मारवाह असं या अधिकाऱ्याचं नाव असून तो भारतीय हवाई दलाचा ग्रुपकॅप्टन आहे. पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय या गुप्तचर संस्थेला भारतीय हवाई दलाचीगुप्त माहिती दिल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.\nमारवाह हाहवाई दलाच्या मुख्यालयातील महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो मोबाइलवर काढूनव्हॉट्सअॅपवरुन आयएसआयला पाठवायचा, अशी माहिती स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिली आहे.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-wstern-maharashtra-news-awards-nagar-97962", "date_download": "2018-10-16T10:34:51Z", "digest": "sha1:RRK62LNVTIDFNE7TZZXHTBRJAEREAZLJ", "length": 11876, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news wstern maharashtra news awards nagar बाळासाहेब वर्पे यांना 'उत्कृष्ट अधिकारी' पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nबाळासाहेब वर्पे यांना 'उत्कृष्ट अधिकारी' पुरस्कार\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nतळेगाव दिघे(नगर) - संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील भूमिपुत्र व राज्य सहकारी बँकेचे सहायक व्यवस्थापक बाळासाहेब हरिभाऊ वर्पे यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे(मुंबई) 'उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.\nतळेगाव दिघे(नगर) - संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील भूमिपुत्र व राज्य सहकारी बँकेचे सहायक व्यवस्थापक बाळासाहेब हरिभाऊ वर्पे यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे(मुंबई) 'उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.\nमुंबई (प्रभादेवी) येथील रविंद्र नाट्य मंदिरात हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते. प्रसंगी राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष शरद मैद, उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती हरिभाऊ वर्पे, सौ. शोभाताई वर्पे सहित मान्यवर उपस्थित होते.\nबाळासाहेब वर्पे हे संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ वर्पे यांचे चिरंजीव आहे. उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल बाळासाहेब वर्पे यांचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे सहित मान्यवरांनी अभिनंदन केले.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/250.html", "date_download": "2018-10-16T10:15:38Z", "digest": "sha1:XSNC27CL3XXGE5XXCZS3IT5EHIXE37XZ", "length": 14003, "nlines": 121, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "साहित्यकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात; 250 साहित्यिकांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत लक्ष घालण्याची विनंती | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nसाहित्यकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात; 250 साहित्यिकांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत लक्ष घालण्याची विनंती\nपुणे/प्रतिनिधी : कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरून उठलेले वादंग, विद्यापीठाने ती कविता वगळणे, त्याविरोधात आदिवासी संघटना, विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्यानंतर कवीला आलेल्या धमक्या आदी प्रकरणाच्या संदर्भावरून साहित्यिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असून साहित्यिकाला यातून भयमुक्त करा, अशा शब्दांत राज्यातील सुमारे अडीचशे लेखक, कवी व पत्रकार यांनी पत्र पाठवित मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. यामध्ये रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, ना. धों. महानोर, अशोक बागवे, हरिश्‍चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, कवी सौमित्र अशा दिग्गज साहित्यिकांचा समावेश आहे.\nकवी दिनकर मनवर यांच्या कवितेचा चुकीचा अर्थ लावून तथाकथित आदिवासी संघटना व विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग तसेच मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्‍लाघ्य धमक्मया, त्यांच्या विरोधात दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी हे प्रकार अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात, अशा शब्दांत साहित्यिकांनी आपली व्यथा मांडली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेतील एका ओळीवरून काही आदिवासी संघटनांनी मनवर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. मनवर यांनी कवितेतून शोषणाचे चित्र मांडताना आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्यांना विरोध होऊ लागल्याने त्यांची कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतल्यानंतर विद्यापीठावर टीका झाली.\nकवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकावणा़र्‍या या कृती कवीच्या लेखन व नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणाऱया आहेत. आपण या प्रकारात लक्ष घालून महाराष्ट्रात भयमुक्त वातावरण निर्माण करावे, असे कळकळीचे आवाहन साहित्यकांनी केले आहे.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4590-kirit-somayya-on-kamala-mill", "date_download": "2018-10-16T09:52:06Z", "digest": "sha1:TWPOKBTBDQ3A526LY4SO2AJZ23EKI47M", "length": 5933, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कमला मिल आग प्रकरणी थेट कमला मील प्रिमायेसचे मालक रमेश गोवनी यांना अटक करण्याची किरीट सोमय्यांची मागणी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकमला मिल आग प्रकरणी थेट कमला मील प्रिमायेसचे मालक रमेश गोवनी यांना अटक करण्याची किरीट सोमय्यांची मागणी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकमला मिल मधल्या मोजो बिस्ट्रो आणि वन-अबोव्ह या पबला लागलेल्या आगीनंतर. पोलिसांनी दोषींविरोधात कारवाई करायला सुरुवात केलीये.\nया प्रकरणी मोजो बिस्टोचा मालक आणि माजी IPS अधिकारी के. के. पाठक यांचा मुलगा. युग पाठकला पोलिसांनी अटक केलीय. तर, दुसरा पार्टनर युग तुलीचा शोध अद्याप सुरुये.\nया प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी भाजपाचे खासदास किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे कारवाईची मागणी केली.\nयात फक्त मोजो बिस्ट्रो आणि वन अबोव्हच नव्हे तर थेट कमलामील प्रिमायेसचे मालक रमेश गोवनी यांनाही अटक करण्याची मागणी केलीये.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-eternal-life.html", "date_download": "2018-10-16T10:38:35Z", "digest": "sha1:ORGUBPBWE54EHLYS6WRJPMXKDSTVVNBG", "length": 8493, "nlines": 24, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " आपणास सार्वकालीक जीवन मिळाले आहे का?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nआपणास सार्वकालीक जीवन मिळाले आहे का\nप्रश्नः आपणास सार्वकालीक जीवन मिळाले आहे का\nउत्तरः सर्वकालीक जीवन प्राप्तीचा मार्ग् आम्हाला पवित्र शास्त्र स्पष्टकरते पहिल्यांदा हे जानून घेणे गरजेचे आहे.की, आम्ही सर्वानी देवा विरुध्द पाप केले आहे. “सर्वानी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत” (रोम 3:23) आम्ही सर्वानी पाप कृत्य करुन देवाला क्रोधीत केले त्यामुळे आम्हाला सार्वकालीक नरकाच्या शिक्षसेस आम्हाला पात्र ठविण्यात आले होते “पापाचे वेतन मरण आहे,पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशु ख्रिस्तामध्ये सर्वाकालचे जीवन आहे” ( रोम 6:23)\nप्रभु येशु हा पापविरहित होता (I पेत्र 2:22) देवाचा सार्वकालीक पुत्र हा मनुष्य बनला (योहान 1:1 ,14) व तो आमच्या पापाच्या बदल्यात मरण पावला “देवाने त्याचा पूत्र जगात आमच्यासाठी पाठवून त्याचे प्रेम दाखविले जेव्हा आम्ही पापी होतो.तेव्हा प्रभु येशु आमच्या पापासाठी मरण पावला (रोम 5:8) येशु ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला (योहान 19:31-42) ज्या शिक्षेस आम्ही पात्र होतो ती त्याने स्वतावर घेतली (II करिथ 5:21) तिसऱ्या दिवशी मरणातून उठला (I करिथ15:1-4) त्यांने मृत्युवर व पापावर विजय मिळविला “त्यांने आपल्या महादयेनूसार आपल्याला मरणातून येशु ख्रिस्ताच्या उठविण्या द्वारे पुन्हा जन्म दिला. (पहिले पेत्र 1:3)\nविश्वासाच्या द्वारे येशु ख्रिस्ता विषयी आपले मन बदले पाहीजे- तो कोण आहे तारणासाठी त्याने काय केले. व का केले (प्रेषीत 3:19) येशु ख्रिस्ताच्या पापासाठी मरण पावला असा आम्ही जर विश्वास ठेवीतो तर तो आमच्या पापाची क्षमा करुन सार्वकालीक जीवनाचे दान देतो. “देवाने जगावर येवढी प्रीती केली की त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला अशा साठी की ,जो कोणी त्याजवर विश्वास ठेवीता त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे” (योहान 3:16) “ जर तू आपल्या मुखाने असे कबुल करशील येशु हा प्रभु आहे, अंतकरणापासून असा विश्वास धरशील की, देवाने त्याला मेलेल्यातून उठविले तर तुझे तारण होईल” (रोम 10:09) जर आम्ही असा विश्वास करतो की, येशु ख्रिस्ताने वधस्तभावर पूर्ण कार्य केले आहे. तर आम्हास सार्वकालीक जीवन प्राप्त होते. व हाच मार्ग सार्वकालीक जीवनासाठी आहे.” तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे. आणि हे तुच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे. कोणही आढयता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही” (इफिस 2:8-10)\nजर आपणाला वाटते की, येशु ख्रिस्ताला वैक्तीक तारणरा म्हणून स्विकार करावा.तर या ठिकाणी एक प्रार्थना आहे. लक्षात ठेवा फक्त प्रार्थना म्हटल्याने दुसऱ्याने प्रार्थना करुन घेतल्याने तुमचे तारण होत नाही. तुमचे तारण येशुववर विश्वास ठेवून की, तो आमच्या पापासाठी मरण पावला असा विश्वास ठेवल्यानेच तारण होते. ही प्रार्थना देवावर आमचा विश्वास प्रगट करण्यासाठी व दिलेल्या तारणाच्या दाना बदल आभार मान्यासाठी मार्ग आहे.” देवा मला माहित आहे. मी तुज विरुध्द पाप केले आहे. त्या पापा बद्दल माला शिक्षा व्हायला पाहिजे होती परंतु तुझा पुत्र येशु ख्रिस्त याने ती स्वतावर घेवून माझ्या पापाची क्षमा केली व सार्वकालीक जीवनाचे दान तारण दिले. त्या बद्दल उपकार मानतो\nजे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nआपणास सार्वकालीक जीवन मिळाले आहे का\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nशुभ वार्ता अतिमहत्वाचा प्रश्न नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_466.html", "date_download": "2018-10-16T10:44:51Z", "digest": "sha1:TOV43UUBPXSMKP6WUQUOL73EA6S6V6AS", "length": 12838, "nlines": 120, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मानवी मूल्यांचे आणि संस्कृतीचे संरक्षण साहित्य करीत आहे -कवी रावसाहेब कुवर | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nमानवी मूल्यांचे आणि संस्कृतीचे संरक्षण साहित्य करीत आहे -कवी रावसाहेब कुवर\nसाहित्य, कला यांचे काम समाज घडवणारे आहे, लेखक - कवी समाजाला दिशा देतात उन्नत करतात, विविध जीवनानुभवांना सामोरे जात संस्कृतीचे मरण टाळतात, असे विचार कवी रावसाहेब कुवर यांनी येथील कर्म.रामरावजीआहेर महाविद्यालयाच्या मराठी वाड्मय मंडळाच्या उपक्रमांचा प्रारंभ करताना मांडले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर होते.\nआपल्या भाषणात कवी रावसाहेब कुवर यांनी पुढे सांगितले कि, कवी बुद्ध होण्याच्या प्रक्रियेतून जात असतो, वेदनेचे झाड त्याच्या मनात असते, संवेदनशीलता हरवल्याच्या काळात विश्वाचे उत्थान कवितेच्या माध्यमातून होत आले आहे. शेतकरी आणि खेडे यांच्यावरील संकटातून मला काव्य निर्मितीची प्रेरणा मिळते आहे. भाषणाच्या ओघात 'गाव झालं गोगलगाय', खेड्यातली पोरं बसली आहेत येड्यासारखी', बॅनरमधली माणसं, बाप, बापाला शहरात करमत नाही' आदी कवितांचे सादरीकरण त्यांनी केले. गझल, गीत, ओवी, मुक्तछंद या काव्यरचनांचा परिचयही झाला.\nप्रास्ताविकात डाँ.अेकनाथ पगार यांनी रावसाहेब कुवर यांच्या 'हरवल्या आवाजाची फिर्याद' या संग्रहाचा आशय मांडत, मराठी वाङमय मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांच्या वाङमय निर्मितीचे माध्यम म्हणून मराठी वाङमय मंडळाने काम करावे, विद्यार्थ्यांनी निर्भयतेने वाङमयनिर्मिती करावी, वाचन करावे असे आवाहन केले, जयेश अशोक निकम यांनी आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख प्रा. जयमाला चंद्रात्रे, प्रा. श्रीमती आहिरे, जयवंत भदाणे आदी प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/kumbh-mela-joins-yoga-on-unesco-list-of-intangible-cultural-heritage/articleshow/61960940.cms", "date_download": "2018-10-16T11:23:36Z", "digest": "sha1:P4U5BNT4JBLZBMS355NNDHOX4NUOZPKQ", "length": 9449, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kumbh Mela: kumbh mela joins yoga on unesco list of intangible cultural heritage - युनेस्कोच्या हेरिटेज यादीत कुंभमेळा | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nयुनेस्कोच्या हेरिटेज यादीत कुंभमेळा\nहिंदूंचा सर्वात मोठा तीर्थ मेळा असलेल्या कुंभमेळ्याचा समावेश युनेस्कोच्या इनटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज (अमूर्त सांस्कृतिक वारसा) यादीत करण्यात आला आहे. याआधी योगाचा युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समावेश करण्यात आला होता.\nयुनेस्कोच्या इनटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज यादीत योगानंतर कुंभमेळ्याने स्थान मिळवले आहे. फ्रान्समधील भारतीय दूतावासातील अधिकारी विनय क्वात्रा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आणि भारताचे अभिनंदन केले.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nInternet Shutdown: इंटरनेट सेवा विस्कळीत होणार\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nM J Akbar: अकबर यांना भारतात परतण्याचे आदेश\nAnil Ambani: काँग्रेसनं अंबानींना काय दिले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1युनेस्कोच्या हेरिटेज यादीत कुंभमेळा...\n2'लव्ह जिहाद'च्या संशयाने तरुणाची हत्या...\n3हार्दिकचे आणखी ५ सेक्स व्हिडिओ व्हायरल...\n4आधार जोडणीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढणार...\n5सासूशी नीट वाग; कोर्टाने सुनेला सुनावले...\n6लष्करामध्ये राजकारणाचा शिरकाव: रावत...\n7गुजरातेत भाजपलाच कौल; काँग्रेसचा मार्ग खडतर...\n8धोरजीमध्ये हार्दिकची प्रतिष्ठा पणाला...\n9जालियनवालाबाबत माफी मागायला हवी’...\n10पुन्हा केला 'बाणा'वर दावा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/students-suicide-under-pressure-exam-34860", "date_download": "2018-10-16T10:17:03Z", "digest": "sha1:4JSKGAD6VUAI74EDJ3BBATF4FKE4VAS5", "length": 14488, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Students suicide under pressure of exam अभ्यासाच्या तणावामुळे नागपूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nअभ्यासाच्या तणावामुळे नागपूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या\nसोमवार, 13 मार्च 2017\nपरीक्षा तोंडावर असताना अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजता अजनीत उघडकीस आली. हर्षवर्धन मनोज बुरिले (वय 12) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्यामुळे बुरिले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हसतमुख हर्षच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.\nनागपूर - परीक्षा तोंडावर असताना अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजता अजनीत उघडकीस आली. हर्षवर्धन मनोज बुरिले (वय 12) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्यामुळे बुरिले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हसतमुख हर्षच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.\nबुरिले अजनीतील विश्‍वकर्मा नगरात राहतात. ते खासगी चालक असून पत्नी अर्चना घरीच विद्यार्थ्यांच्या शिकवणी घेतात. हर्षवर्धन त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याचे हट्ट पुरविले जात होते. तो नरेंद्रनगरातील टायनी टॉटस शाळेतील सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होता. घरात ट्यूशन क्‍लासेससाठी विद्यार्थी येत असल्याने नेहमी अभ्यासाचे वातावरण असे. आई शिक्षिका असल्यामुळे हर्षच्या अभ्यासाकडे त्या गांभीर्याने लक्ष देत होत्या. मात्र, हर्षला अभ्यासाचे ओझे असह्य होत होते.\nसहाव्या वर्गाची परीक्षा तोंडावर आल्याने दडपण अधिकच वाढले. आई-वडिलांच्या हर्षकडून अपेक्षा वाढल्या होत्या. हर्षने अभ्यासही मोठ्या धडाक्‍यात सुरू केला होता. मात्र, पुढे ताण वाढून त्याची घुसमट होऊ लागली. मात्र, तो कुणालाही सांगू शकत नव्हता. परीक्षेचे वेळापत्रक हाती आल्यानंतर अभ्यासात मागे पडल्याचे लक्षात आल्यामुळे त्याच्यावर तणाव वाढला होता. शनिवारी दुपारी वडील नोकरीवर गेल्यानंतर आई बाहेर गेली होती. हर्ष घरात एकटाच होता. त्याने अभ्यासाच्या टेबलावर उभे राहून सिलिंग फॅनला आईची ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी दीड वाजता अर्चना घरी आल्यानंतर मुलाला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणारा शुभम बोचे याला आवाज देऊन हर्षला खाली उतरवले. काका प्रवीणच्या मदतीने मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.\nवार्षिक परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते. परीक्षेचा ताण आणि पालकांच्या अतिअपेक्षा पाल्यांना पेलवत नाहीत. त्यामुळे मग आत्महत्येचा मार्ग स्वीकारून मोकळा होतो. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.\nकरवीर निवासिनी अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात सालंकृत पूजा\nकोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. नारसिंही किंवा भद्रकाली नावाने ओळखली...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-10-16T10:49:47Z", "digest": "sha1:IQ2YMMS37BDPXPR5IZT7YESQCG55LHWU", "length": 7785, "nlines": 165, "source_domain": "vkrajwade.com", "title": "कवच - मंत्र", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग - कवच - मंत्र\nसंस्कृत विभाग : कवच - मंत्र\nएकाक्षरी गणेश कवच - ६१८ स्तो. २५९\nगणेश सहस्त्रनाम - ६१८ स्तो. २९९\nआदित्य कवच - ६१८-स्तो-४२२\nकार्तवीर्यार्जुन कवच - ६१८-स्तो-४२५\nकाली कवच - ६१८-स्तो-४२६\nकालीका कुलप्रकाश कवच - ६१८-स्तो-४२७\nकृष्ण कवच (क-हाड) - ६१८-स्तो-४२८\nगणेश कवच - ६१८ स्तो. ४३४\nगायत्री कवच - ६१८-स्तो-४३९\nगायत्री कवच - ६१८-स्तो-४४०\nगुरु कवच - ६१८-स्तो-४४१\nतुलसी कवच - ६१८-स्तो-४४२\nतुलसी कवच - ६१८-स्तो-४४३\nत्रीपुरासुंदरी कवच - ६१८-स्तो-४४४\nत्रीपूर सुंदरी कवच - ६१८-स्तो-४४५\nत्रीपूर सुंदरी कवच - ६१८-स्तो-४४६\nत्रैलोक्य विजयम् कवच - ६१८-स्तो-४४७\nदत्त कवच - ६१८-स्तो-४४८\nदत्तात्रय कवच - ६१८-स्तो-४४९\nदेवी कवच (क-हाड देवी) - ६१८-स्तो-४५०\nदेवी कवच - ६१८-स्तो-४५१\nदेवी कवचम् - ६१८-स्तो-४५२\nदत्त कवच - ६१८-स्तो-४५३\nबाला कवच - ६१८-स्तो-४४५\nभवानी कवच - ६१८-स्तो-४५५\nभवानी कवच - ६१८-स्तो-४५६\nभवानी कवच - ६१८-स्तो-४५७\nभवानी कवच - ६१८-स्तो-४५८\nभवानी कवच - ६१८-स्तो-४५९\nमहात्रीपूर सुंदरी कवच - ६१८-स्तो-४६०\nलक्ष्मी कवच - ६१८-स्तो-४६१\nयोगीनी कवच - ६१८-स्तो-४६२\nयोगीश्वरी कवच - ६१८-स्तो-४६३\nराजराजेश्वरी कवच - ६१८-स्तो-४६४\nराजराजेश्वरी कवच - ६१८-स्तो-४६५\nराम त्रैलोक्य मोहन कवच - ६१८-स्तो-४६६\nरामवज्र कवच - ६१८-स्तो-४६७\nरामवज्र कवच - ६१८-स्तो-४६८\nरामपंजर व राम कवच - ६१८-स्तो-४६९\nलघुशामल कवच - ६१८-स्तो-४७०\nशनैश्चर कवच - ६१८-स्तो-४७१\nशरब कवच - ६१८-स्तो-४७२\nशरब कवच - ६१८-स्तो-४७३\nशीव कवचम् - ६१८-स्तो-४७५\nशीव कवच - ६१८-स्तो-४७६\nशीव कवच - ६१८-स्तो-४७७\nशीव कवच - ६१८-स्तो-४७८\nशीव कवच - ६१८-स्तो-४८१\nशीव कवच - ६१८-स्तो-४८२\nशुलीनी दुर्गा कवच - ६१८-स्तो-४८३\nसूर्य कवच - ६१८-स्तो-४८४\nपंचमुखी हनुमान कवच - ६१८-स्तो-४८५\nपंचमुखी हनुमत्कवच - ६१८-स्तो-४८६\nपंचमुखी हनुमत्कवच - ६१८-स्तो-४८७\nबीभीषण कृत हनुमत्कवच - ६१८-स्तो - ४८८\nहरिद्रागणपती कवच - ६१८ स्तो. ४९५\nनरसिंह कवचम् - ६१८-स्तो-५२३\nशीव कवच - ६१८-स्तो-५२६\nकार्तविर्यार्जुन कवच - ६१८-स्तो-५२८\nरेणुका कवच - ६१८-स्तो-५३०", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/india-vs-wi-second-test-score-update/", "date_download": "2018-10-16T10:13:18Z", "digest": "sha1:FXKGKHATJA4ONC5EEO2P5CODJMEF7YOP", "length": 7572, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘रहाणे आणि पंत’ शतक करण्यास अपयशी; भारत सर्वबाद 367 | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘रहाणे आणि पंत’ शतक करण्यास अपयशी; भारत सर्वबाद 367\nभारतीय संघाने घेतली 56 धावांची आघाडी\nहैदराबाद – कालच्या 4 बाद 308 धावांवरून पुढे खेळताना तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा अंजिक्य रहाणे पाचवा बळी ठरला. कालच्या स्वतच्या धावसंख्येत रहाणे केवळ 5 धावांची भर टाकू शकला आणि 80 धावां करून बाद झाला. त्यांनतर आलेल्या रविंद्र जडेजा याला भोपळाही फोडता आला.\nऋषभ पंत हा 85 धावांवरून पुढे खेळताना आपले शतक पूर्ण करेल अशी क्रिकेट रसिकांची आशा होती, मात्र त्यांची आशा फोल ठरली. ऋषभ पंत 92 धावां करून बाद झाला. कुलदीप यादव 6 तर उमेश यादव 2 धावांवर बाद झाले.\nताज्या वृत्तांनुसार तिसऱ्या दिवशी चहापानसाठी खेळला थांबला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या सर्वबाद 367 झाली असून भारतीय संघानी वेस्टइंडिजच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा 56 धावांनी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाची दहावी विकेट रविचंद्रन अश्विनच्या स्वरूपात पडली. अश्विन 35 धावांवर बाद झाला. तर शार्दुल ठाकून हा 4 धावांवर नाबाद राहिला.शार्दुल आणि अाश्विन यांनी दहाव्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nNext articleभाजपाचा डाव उधळून लावण्यास सतर्क रहावे : आ. शिवेंद्रराजे\nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\nसनथ जयसूर्यावर लागले ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी नियम’ उल्लंघन केल्याचे आरोप\nICC Test Rankings : विराट अव्वल तर शाॅ,पंत आणि उमेश यांच्या क्रमवारीत सुधारणा\nभारतीय संघाने नोंदवला ‘अनोखा विक्रम”\nजाणून घ्या.. रोहित शर्माच्या पत्नीस ‘युजवेंद्र चहल’ काय म्हणाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2018-10-16T09:39:03Z", "digest": "sha1:HU3NSFOKBD6SNRLOL7R76E3TSDDGWAYS", "length": 4381, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४५९ मधील जन्म‎ (३ प)\n\"इ.स. १४५९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४५० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-high-court-rejected-petition-city-boundary-issue-94295", "date_download": "2018-10-16T10:47:57Z", "digest": "sha1:KKJJU6CBDOEPTAHU2VSNVL2RH3O4CNCQ", "length": 11594, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News High Court rejected petition city boundary issue कोल्हापूर हद्दवाढीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर हद्दवाढीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nकोल्हापूर - कोल्हापूर शहराची हद्दवाढीसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शासनाच्या वतीने हद्दवाढीऐवजी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केले असून त्याचे कामकाज सुरू असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्या वतीने न्यायालयात सादर केल्याने हा निर्णय दिला.\nकोल्हापूर - कोल्हापूर शहराची हद्दवाढीसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शासनाच्या वतीने हद्दवाढीऐवजी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केले असून त्याचे कामकाज सुरू असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्या वतीने न्यायालयात सादर केल्याने हा निर्णय दिला. कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.\nया याचिकेत त्यांनी शहराच्या हद्दवाढीसंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्याची प्रक्रिया झाली आहे. तरीदेखील महापालिका हद्दवाढ करत नसल्याचे म्हटले होते. त्यावर महापालिकेने हद्दवाढ करत असल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आले होते; मात्र महापालिका हद्दवाढीसाठी चालढकल करून न्यायालयाचा अवमान करत असल्याचे याचिकेत म्हटले होते. त्यावर शासनाला म्हणणे सादर करण्यासाठी आज सुनावणी झाली. शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी आज वरील प्रतिज्ञापत्र सादर केल्‍यामुळे याचिका निकाली काढली.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/anand-ghaisass-article-saptarang-33551", "date_download": "2018-10-16T10:11:09Z", "digest": "sha1:Q6LFKSDYCPS75IJG55VE6Q6HQT25JZJR", "length": 40082, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "anand ghaisas's article in saptarang एकसारखे एक सात जुळे? (आनंद घैसास) | eSakal", "raw_content": "\nएकसारखे एक सात जुळे\nरविवार, 5 मार्च 2017\nपृथ्वीपासून ३९ प्रकाशवर्षं अंतरावर असलेल्या ‘ट्रॅप्पिस्ट १ ए’ या लाल खुजा ताऱ्याभोवती सात ग्रह सापडल्याचं गेल्याच महिन्यात जाहीर झालं. आकार आणि वस्तुमानाच्या बाबतीत हे ग्रह साधारण पृथ्वीसारखेच आहेत. कदाचित त्यांच्यावर पाणीही असू शकेल. या ताऱ्यांपैकी तीन ग्रह तर ताऱ्यापासून ‘वसतीयोग्य पट्टा’ असं म्हटल्या जाणाऱ्या अंतरावर आहेत. एकूणच या सात जुळ्या भावंडांची ‘ग्रहदशा’ आणि त्यांच्यावरच्या सजीवसृष्टीच्या शक्‍यतेचा घेतलेला वेध.\nपृथ्वीपासून ३९ प्रकाशवर्षं अंतरावर असलेल्या ‘ट्रॅप्पिस्ट १ ए’ या लाल खुजा ताऱ्याभोवती सात ग्रह सापडल्याचं गेल्याच महिन्यात जाहीर झालं. आकार आणि वस्तुमानाच्या बाबतीत हे ग्रह साधारण पृथ्वीसारखेच आहेत. कदाचित त्यांच्यावर पाणीही असू शकेल. या ताऱ्यांपैकी तीन ग्रह तर ताऱ्यापासून ‘वसतीयोग्य पट्टा’ असं म्हटल्या जाणाऱ्या अंतरावर आहेत. एकूणच या सात जुळ्या भावंडांची ‘ग्रहदशा’ आणि त्यांच्यावरच्या सजीवसृष्टीच्या शक्‍यतेचा घेतलेला वेध.\n‘मा झ्यासम मीच हा तोरा आता आपल्या पृथ्वीला सोडावा लागणार तर...’\n‘अरे, विश्‍वात दिसायला एकासारखे एक सात मिळतात म्हणे...’\n‘हो ना, पृथ्वीसारखेच सात ग्रह सापडलेत म्हणे...’\n‘आता एका डोळ्याचे, किंवा डोळे नसलेले प्राणीही भेटणार आपल्याला...’\nगेल्या काही दिवसांत अशी वाक्‍यं कानावर पडत होती. एका लाल खुजा ताऱ्याभोवती सापडलेली ग्रहमालिका आणि तिच्यातले सात ग्रह थोड्या-फार फरकानं पृथ्वीच्या आकाराचे, वस्तुमानाचे असल्याची प्राथमिक माहिती हे या संवादांमागचं कारण होतं.\nमी या सदरात लिहिलेल्या ‘विश्‍वात आपण एकटे नाही’ या लेखाच्या (प्रसिद्धी २२ जानेवारी २०१७) शेवटी परग्रहांच्या शोधमोहिमेला, केप्लर प्रकल्पाला दीड वर्षाची मुदतवाढ मिळाल्याचा उल्लेख होता. त्याचबरोबर ‘या प्रकल्पात सापडलेल्या चौदाशे प्रकाशवर्षं दूरवरच्या नाही, तर जेमतेम दहा ते शंभर प्रकाशवर्षं अंतरावरही ग्रहमालिका सापडू शकतात. अशा ग्रहांमध्ये पृथ्वीसारखे ग्रह मिळण्याची शक्‍यता आता वाढली आहे. येत्या काही दशकांत असे शोध लागू शकतात,’ असा शास्रज्ञांचा आशावादही मी लिहिला होता. या गोष्टीला जेमतेम महिना होत नाही, तोच २२ फेब्रुवारीला नासा (नॅशनल एअरोनॉटिक्‍स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) आणि ईएसओ (युरोपियन स्पेस ऑर्गनायझेशन) या दोनही संस्थांनी पृथ्वीपासून फक्त ३९ प्रकाशवर्षं अंतरावर असलेल्या एका लाल खुजा ताऱ्याभोवती सात ग्रह सापडल्याचं जाहीर केलं. यातही तीन ग्रह ताऱ्यापासून ‘वसतीयोग्य पट्टा’ असं म्हटल्या जाणाऱ्या अंतरावर आहेत. पाणी ज्या ठिकाणी द्रवरूपात राहू शकतं, असं तापमान असू शकणारा हा पट्टा. अर्थातच तिथं सजीव असण्याची शक्‍यता जास्त...या बातम्या लगोलग सगळीकडं झळकल्या. ‘कोणीतरी आहे तिथं’पासून नव्या ‘परग्रहवासीयांना भेटण्यास आता विलंब नाही’ असे लेखही आले. यात गोष्टी रंगवून सांगण्याची हौसही काहींनी भागवून घेतली; पण एक लक्षात घ्या, की जानेवारी ते फेब्रुवारी या एका महिन्यात लागलेला हा शोध आहे का\nखगोलीय शोध हे वेधशाळांनी केलेल्या निरीक्षणातून लागत असले, तरी या निरीक्षणांचं वैज्ञानिक विश्‍लेषण पूर्ण होऊन त्यातून एखादी गोष्ट सप्रमाण सिद्ध होण्यासाठी बराच काळ लागत असतो. कित्येकदा आधी मिळालेल्या माहितीवरून काढलेला निष्कर्ष, त्यातलं अनुमान यांचा पडताळा घेण्यासाठी काही वेळा पुनर्निरीक्षण पद्धतीचा वापर केला जातो, म्हणजे त्या निरीक्षणांसारखीच निरीक्षणं जगातल्या इतर मान्यवर वेधशाळांनाही घेण्यास सांगितलं जातं. हे पडताळे हाती आल्यावरच त्यावर भाष्य केलं जातं, शोधाला प्रसिद्धी दिली जाते. हे सारं काम काही एका महिनाभराचं नसतं. कित्येकदा हाती आलेल्या माहितीचे पुराव्यासह नक्की झालेले छोटे-छोटे भाग क्रमाक्रमानं प्रसिद्ध करावे लागतात- जे विज्ञानाच्या कसोटीत ‘उत्तीर्ण’ झालेले असतात. हे सारं इथं सांगायचं कारण, की अनेकदा शोध हे अचानक, अपघातानं, योगायोगानं लागतात, असा काहीसा समज, अनेकांचा झालेला दिसून येतो; पण ते तसं कधीच नसतं. अनेक जण एकमेकांसोबत काम करत, मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं अनेक दिवस अशा शोधकार्यात गढून गेलेले असतात. त्यातून हाती लागणारा भाग कधी-कधी तर फारच नगण्य असतो; पण मग त्याच दिशेनं सतत काम करत राहिल्यावरच हाती काही लागतं. हे सात ग्रह सापडण्याचा शोधही एकदम लागलेला नाही. त्यालाही थोडा असाच इतिहास आहे.\nआपल्यापासून ३९ प्रकाशवर्षं अंतरावर असलेल्या लाल खुजा ताऱ्याचं सध्या सर्वांना माहीत झालेलं, प्रसिद्ध झालेलं नाव ‘ट्रॅप्पिस्ट १.’ पण या ताऱ्याचं आकाशाच्या नकाशातल्या त्याच्या शोधानंतर दिलेलं नाव ‘2 MASS J23062928-0502285’ असं आहे. कुंभ राशीतला तो एक खुजा, म्हणजे सूर्यापेक्षा आकारानं आणि वस्तुमानानं लहान असणारा आणि रंगानं दिसायला लाल तारा आहे. सुमारे १२.१ पारसेक म्हणजे ३९.५ प्रकाशवर्षं अंतरावरचा हा तारा नुसत्या डोळ्यांनी कधीच दिसू शकणार नाही इतका तो अंधुक आहे. त्याची दृश्‍यप्रत +१८.८० इतकी आहे. रात्रीच्या आकाशातल्या सर्वांत ठळक दिसणाऱ्या व्याध ताऱ्याची दृश्‍यप्रत -१.४६ आहे, तर नुसत्या डोळ्यांनी आपल्याला +६ प्रतीचा तारा जेमतेम दिसतो. त्या पलीकडची दृश्‍यप्रत असणारे तारे पाहण्यासाठी दूरवेक्षी (टेलिस्कोप) लागते. असो. हा तारा रंगानं लाल आहे. कारण याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे २५०० अंश (कमी अधिक ५५ अंश) केल्विन असावं. म्हणजे सूर्याच्या मानानं हा तारा बराच ‘थंड’ आहे. गुरू या ग्रहापेक्षा आकारानं थोडासा मोठा, म्हणजे सूर्याच्या सुमारे एक दशांश आकाराचा सुमारे १,६२,७९३ किलोमीटर व्यासाचा हा तारा फक्त दीड दिवसात परिवलन करतो. (सेकंदाला सुमारे ६ किलोमीटर वेगानं स्वतःभोवती एक फेरी मारतो.)\n१९९९ मध्ये ‘टू मायक्रॉन ऑल स्काय सर्वे’ या प्रकल्पातून या ताऱ्याचा शोध लागला. त्यामुळं त्याच्या नावात ते आधी येतं. त्यानंतर त्याचे आकाशातील होरा आणि क्रांतिवृत्तातलं स्थान दर्शवणारे क्रमांक येतात. तर ‘जे’ म्हणजे जुलियन कालखंड (एपॉक) दर्शवतो. असो.\nया ताऱ्याभोवती ग्रहमालिका असण्याची शक्‍यता दिसली. कारण त्याची प्रकाशमानता कमी-अधिक होताना जाणवली. त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या, त्याच्यासमोरून जाण्यानं म्हणजे त्यांच्या ‘अधिक्रमणा’नं हे होत असणार. हे कळल्यावर त्याच्या प्रकाशमानतेत होणारा हा फरक आणि त्याचा कालावधी मोजण्याचा प्रकल्प करण्याचं ठरलं. त्यातून जे काही हाती आलं, ते दोन वर्षांपूर्वीच म्हणजे २०१५ मध्ये जाहीर केलं गेलं होतं. त्या वेळीच या ताऱ्याभोवती तीन ग्रह फिरत आहेत, हे समजून आलं होतं. मात्र, त्यांच्या कक्षा या ताऱ्यापासून फारच जवळ असल्याचं लक्षात आल्यानं आणि खुजा ताऱ्याच्या आकाराच्या मानानं ग्रहांचाही आकार ठरत असल्यानं यांचं अधिक निरीक्षण केलं पाहिजे, असं ठरलं. त्यातून आधी केलेल्या निरीक्षणापेक्षा वेगळ्या प्रकारचीही निरीक्षणं घेण्याची योजना गेली गेली. आधी मिखाईल गिलॉन यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियमच्या युनिव्हर्सिटी ऑफ लायझे इथल्या एका खगोलसंशोधक चमूनं अधिक्रमण प्रकाशमापन (ट्रान्झिट फोटोमेट्री) तंत्राचा वापर करून या तीन ग्रहांचा शोध लावला होता. या प्रकल्पाला वापरलेली दूरवेक्षी (टेलिस्कोप) होती चिली इथल्या ‘ला सिला’ वेधशाळेची. तिला तिच्या कामावरून ‘ट्राझिटिंग प्लॅनेट्‌स ॲन्ड प्लॅनेटेसिमल्स स्मॉल टेलिस्कोप’ असं नाव होतं. याच नावाचं संक्षिप्त रूप ‘ट्रॅप्पिस्ट’ (trappist). बेल्जियममध्ये ‘ट्रॅपिस्ट’ हे नाव रोमन कॅथलिक ख्रिश्‍चनांच्या एका सुधारक पंथाचं तर आहेच, शिवाय या नावाची एक बिअरही खूप प्रसिद्ध आहे. त्यातून या पहिल्या ताऱ्याच्या ग्रहशोधांच्या मोहिमेला नाव दिलं गेलं ‘ट्रॅप्पिस्ट१.’ ‘टी१ए’ म्हणजे लाल खुजा तारा, तर त्यातल्या ग्रहांची नावं अर्थातच ‘टी१बी’, ‘टी१सी’, ‘टी१डी’, ‘टी१ई’... अशी दिली गेली. यातले पहिले तीन ‘बी’, ‘सी’, ‘डी’ हे ग्रह सप्टेंबर ते डिसेंबर २०१५ मध्ये घेतलेल्या निरीक्षणांमधून सापडलेले होते. या प्रकल्पाचे निष्कर्ष मे २०१६ च्या ‘नेचर’ या संशोधनाला वाहून घेतलेल्या नियतकालिकाच्या अंकात प्रसिद्ध झाले होते.\n२०१६ नंतर युरोपियन स्पेस ऑर्गनायझेशनच्या ‘व्हीएलटी’ (व्हेरी लार्ज टेलिस्कोप) या चिलीमधल्या मोठ्या वेधशाळेचा आणि नासाच्या स्पिट्‌झर या अवरक्त तरंगलांबीच्या प्रारणांचा वापर करून वेध घेणाऱ्या अवकाशीय दूरवेक्षीचा वापर करून अधिक निरीक्षणं घेतली गेली. यात मुख्य गोष्ट होती, ती या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या तीनपैकी दोन ग्रहांचं बारकाईनं निरीक्षण करण्याची. त्यातून ते नक्की कसे आहेत, हे ठरवायचं होतं. म्हणजे ते स्थायू आहेत, की वायुरूप आहेत, हे त्यात महत्त्वाचं होतं; पण या दोन ग्रहांची अधिक माहिती होत असतानाच गोळा झालेल्या माहितीतून इथं आणखी पाच ग्रह याच मालिकेत आहेत, हे दिसून आलं. हे कोडं सोडवण्यासाठी मग आणखी निरीक्षणं घेण्याची आवश्‍यकता वाटली.\nस्पिट्‌झरच्या या नव्या निरीक्षणामधून ग्रहांची लाल खुजा ताऱ्यापासूनची अंतरं, त्यांच्या सततच्या निरीक्षणामधून प्रत्येक ग्रहाच्या अधिक्रमणास लागणारा कालावधी कळला. त्यावरून त्यांच्या कक्षीय भ्रमणाचा कालावधी काढता आला. अधिक्रमणाच्या वेळी प्रकाशमानतेत होणाऱ्या दीप्तीच्या कमी होण्यातून, त्या-त्या ग्रहांच्या बिंबाचा आकार किती असावा, याचं गणित करता आलं आणि मग आकार आणि कक्षीय भ्रमणाच्या आधारे त्यांचं वस्तुमान किती तेही काढता आलं. आकार आणि वस्तुमान माहीत झाल्यावर अर्थातच कोणत्याही वस्तूची घनता किती हे समजणं साहजिक आहे. घनता जास्त असेल, तर अर्थातच हे ग्रह स्थायू, खडकाळ, दगडमातीचे, शिवाय लोखंडासारखे धातू असणारे असणार, हे अनुमान करणं मग सोपं पडतं. प्रत्यक्ष घेतलेली निरीक्षणं आणि त्या माहितीवरून केलेली संगणकीय प्रतिमानं (सिम्युलेशन्स) हे सारं ठरवण्यासाठी यात उपयुक्त ठरतात. शिवाय स्पेस टेलिस्कोपच्या मदतीनं अधिक्रमणाच्या वेळी घेतलेल्या छायाचित्रांत ताऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर दिसणारी ग्रहांची बिंबं, विशेषतः त्यांच्या कडा धूसर, ढगाळ दिसतात, की रेखीव करकरीत हेही पाहण्यात आलं. त्यावरून दिसणारा ग्रह वायूनं बनलेला आहे काय, त्यावर वातावरण आहे काय, हेही पाहण्यात आलं.\nस्पिट्‌झर दूरवेक्षीनं अवरक्त तरंगलांबी वापरून या ताऱ्याचं सतत पाचशे तास निरीक्षण केलं. त्यामुळं या ताऱ्यासमोरून ग्रह जात असताना होणारी अधिक्रमणं कशी होत आहेत, ते नीट समजलं. हे खास सांगायचं कारण म्हणजे आधी केलेल्या निरीक्षणांमध्ये काही त्रुटी दिसत होत्या- त्या एकाच वेळी दोन नव्हे, तर तीन ग्रहांची अधिक्रमणं एकापाठोपाठ एक होत असल्यामुळे होत होत्या, हे लक्षात आलं. या ग्रहांच्या कक्षा निश्‍चित केल्यावर या अधिक्रमणांचं कारणही कळून आलं, की हे सारेच ग्रह ताऱ्यापासून फारच जवळ आहेत. त्यांचे परिभ्रमण कालावधीही फारच कमी आहेत. सर्वांत जवळचा ‘टी १ बी’ ग्रह दीड (१.५१) दिवसात एक फेरी मारतो, ‘सी’ २.४२ दिवस, ‘डी’ ४.०५, ‘ई’ ६.१०, ‘एफ’ ९.२१, ‘जी’ १२.३५, तर सर्वांत लांबचा ‘एच’ सुमारे २० दिवसांत एक फेरी मारतो. तुलनाच करायची, तर आपला चंद्र म्हणजे एका ग्रहाचा उपग्रह आपल्या ग्रहाभोवती (पृथ्वी) फिरण्यासाठी २७.३ दिवस घेतो. म्हणजे ‘टी १ ए’चे हे सारेच ग्रह यापेक्षा कमी कालावधीत त्यांच्या मुख्य ताऱ्याभोवती फिरत आहेत. अर्थात आपल्याकडून पाहताना यातले एकाच वेळी तीन-तीन ग्रह थोड्या कमी-जास्त अंतरानं या लाल खुजा ताऱ्यांच्या बिंबावरून पुढं सरकत जात असतात.\nया ग्रहांची खुजा ताऱ्यापासूनची अंतरं पाहिली, तर तेही गमतीदार वाटतं. सूर्यापासून पहिला ग्रह बुध. त्या दोन्हीमध्ये जेवढं अंतर आहे, त्याच्या जेमतेम एक षष्ठांश अंतरात हे सारे सातही ग्रह आहेत पण या साऱ्या माहितीवरून एक लक्षात येतं, की ताऱ्याच्या एवढ्या जवळून फेरी घेणारा यातला कोणताही ग्रह खचितच पृथ्वीसारखा, जमीन असणारा असेल, कारण त्याचा आकारही पृथ्वीएवढाच आहे आणि वस्तुमानही. त्यामुळं कदाचित त्यांच्यावर पाणीही असू शकेल; पण यातले काही ग्रह कदाचित ‘गुरुत्वभरती’च्या बंधनात या ताऱ्याशी जखडलेले असावेत. आपला चंद्र पृथ्वीशी अशा बंधनात आहे. अशा बंधनामुळं जशी त्याची एकच बाजू आपल्याकडं सतत रोखलेली राहते, तसंच या ग्रहांचं असण्याची शक्‍यता आहे. असं असेल, तर त्याचा जो भाग ताऱ्याकडं रोखलेला राहील, तिथं तापमान बरंच जास्त असेल, तर दुसरी बाजू जी सतत अंधारात राहील, तिथलं तापमान फारच कमी राहील. या एकूण सात ग्रहांपैकी तीन ग्रह ताऱ्यापासून तापमानाच्या अशा पट्ट्यात येतात, ज्याला ‘वसतीयोग्य पट्टा’ (हॅबिटेबल झोन) असं म्हणतात. म्हणजेच या जागी सजीवसृष्टी असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; पण लाल खुजा ताऱ्याचा मिळणारा प्रकाश आणि तापमान, या ग्रहावर असणारं पाणी आणि त्याचं स्वरूप, ग्रहांच्या जमिनीत असणारी खनिजं किंवा कार्बनचं आणि ऑक्‍सिजनचं एकूण प्रमाण या साऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन सजीवांच्या शक्‍यतेचा विचार करावा लागेल. या सातही ग्रहांचे आकार पृथ्वीच्या निम्म्या आकारापासून ते पृथ्वीच्या दुपटीच्या जवळपास आहेत. त्यामुळं या सर्वांचं गुरुत्वीय त्वरण सजीवांना मानवणारं ठरेल. विशेषतः ‘डी’, ‘ई’ आणि ‘एफ’ हे ग्रह ताऱ्यापासून योग्य अंतरावर ‘वसतीयोग्य पट्ट्यात’ आहेत; पण ते गुरुत्वीय बंधनात आहेत काय पण या साऱ्या माहितीवरून एक लक्षात येतं, की ताऱ्याच्या एवढ्या जवळून फेरी घेणारा यातला कोणताही ग्रह खचितच पृथ्वीसारखा, जमीन असणारा असेल, कारण त्याचा आकारही पृथ्वीएवढाच आहे आणि वस्तुमानही. त्यामुळं कदाचित त्यांच्यावर पाणीही असू शकेल; पण यातले काही ग्रह कदाचित ‘गुरुत्वभरती’च्या बंधनात या ताऱ्याशी जखडलेले असावेत. आपला चंद्र पृथ्वीशी अशा बंधनात आहे. अशा बंधनामुळं जशी त्याची एकच बाजू आपल्याकडं सतत रोखलेली राहते, तसंच या ग्रहांचं असण्याची शक्‍यता आहे. असं असेल, तर त्याचा जो भाग ताऱ्याकडं रोखलेला राहील, तिथं तापमान बरंच जास्त असेल, तर दुसरी बाजू जी सतत अंधारात राहील, तिथलं तापमान फारच कमी राहील. या एकूण सात ग्रहांपैकी तीन ग्रह ताऱ्यापासून तापमानाच्या अशा पट्ट्यात येतात, ज्याला ‘वसतीयोग्य पट्टा’ (हॅबिटेबल झोन) असं म्हणतात. म्हणजेच या जागी सजीवसृष्टी असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; पण लाल खुजा ताऱ्याचा मिळणारा प्रकाश आणि तापमान, या ग्रहावर असणारं पाणी आणि त्याचं स्वरूप, ग्रहांच्या जमिनीत असणारी खनिजं किंवा कार्बनचं आणि ऑक्‍सिजनचं एकूण प्रमाण या साऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन सजीवांच्या शक्‍यतेचा विचार करावा लागेल. या सातही ग्रहांचे आकार पृथ्वीच्या निम्म्या आकारापासून ते पृथ्वीच्या दुपटीच्या जवळपास आहेत. त्यामुळं या सर्वांचं गुरुत्वीय त्वरण सजीवांना मानवणारं ठरेल. विशेषतः ‘डी’, ‘ई’ आणि ‘एफ’ हे ग्रह ताऱ्यापासून योग्य अंतरावर ‘वसतीयोग्य पट्ट्यात’ आहेत; पण ते गुरुत्वीय बंधनात आहेत काय तसे नसले तर त्यांच्या परिवलनाचं काय तसे नसले तर त्यांच्या परिवलनाचं काय त्यामुळं या ग्रहांवर ऋतू होत असतील की नाही त्यामुळं या ग्रहांवर ऋतू होत असतील की नाही या कुतूहलांमुळं आता या तीन ग्रहांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन स्पिट्‌झर, व्हेरी लार्ज टेलिस्कोप आणि सोबत हबल टेलिस्कोप या तीनही वेधशाळांचा वापर करून निरीक्षणं करण्याची पुढची योजना आहे. याशिवाय २०१८ मध्ये जो सर्वांत मोठा अवकाशीय ‘जेम्स वेब’ टेलिस्कोप प्रस्थापित करण्यात येणार आहे, त्यालाही या कामगिरीत सहभागी करण्यात येणार आहेच.\nपृथ्वीच्या आकारमानाचे सात ग्रह ताऱ्याभोवती जरी सापडले असले, तरी इतर सगळ्या बाबींचा विचार केला, तर अजून तरी सजीवसृष्टीसाठी पृथ्वी ‘यासम हीच’ असं म्हणावं लागेल. परग्रहांचे शोध आता पटापट लागत आहेत. कारण हातात येणाऱ्या साधनसामग्रीत झपाट्यानं विकास होत आहे. वैज्ञानिक माहितीचा बराच मोठा साठा हाती घेऊन त्याचं विश्‍लेषण करण्याची क्षमता विकसित संगणकांमुळं आणि त्यातल्या विकसित प्रणालींमुळं वाढत आहे. मात्र, विज्ञानजिज्ञासेत ‘साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण’ असं कधीच होत नसतं. एक गोष्ट कळली, की त्यातूनच नवे दहा प्रश्‍न निर्माण होत असतात...हीच तर खरी गंमत आहे विज्ञानार्जनाची...वसतीयोग्य परग्रहमालिकेसाठी आणि परग्रहवासीयांसाठी शोध घेण्याचे प्रयत्न मात्र अजून खूपच कसून करावे लागणार आहेत...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/entertainment/27-april-death-anniversary-vinod-khanna-1927", "date_download": "2018-10-16T10:30:22Z", "digest": "sha1:NB7AOW2M7E2UETBL6TNMYB6DBJQTIEEA", "length": 25650, "nlines": 60, "source_domain": "www.bobhata.com", "title": "विनोद खन्नाने नक्की काय केल्याने बच्चनचा सुपरस्टार पदाचा मार्ग सुकर झाला ?", "raw_content": "\nविनोद खन्नाने नक्की काय केल्याने बच्चनचा सुपरस्टार पदाचा मार्ग सुकर झाला \nचित्रपट : हाथ की सफाई\nरस्त्याने चाललेल्या सुटाबुटातील एका 'सभ्य' माणसाचे पाकीट पळवण्यासाठी पाकीटमार रणधीर कपूर त्याच्या खिशात हात घालतो. पण, त्या हातावर त्या व्यक्तीची मजबूत पकड पडते आणि \"तुम जिस स्कूलमें पढ रहे हो, उस स्कूल के हम हेडमास्टर रह चुके...'' हा त्याचा संवाद कानावर पडताच थिएटर शिट्टयाटाळ्यांनी दणाणून जाते...\nदृश्य दोन: ३३ वर्षानंतरचे\nइन्स्पेक्टर सूर्यकांत साटम झालेला रणदीप हुडा उसळून बोलत असतो. अंडरवर्ल्ड डॉन खालीदला फरफटत आणण्याची भाषा करत असतो. एकीकडे इन्स्पेक्टरचा संतापाने तीळपापड झालेला असतो. त्याला काडीची किंमत न देता आपल्याच मस्तीत जगणारा खालीद शांतपणे त्याच्याशी असतो. \"टाईम का गेम बहोत बडा होता है. उससे कभी खिलवाड नही करने का... अब फोन रक्ख... 'पान चघळत मोबाईलवरून अंडरवर्ल्ड डॉन इन्स्पेक्टर साटमला जवळपास हुकूमच करतो. त्याचे ते थंड आवाजातील सहज सांगणेही अंगावर काटा उभा करणारे असते.\nया दोन्ही दृश्यांतील \"तो\" म्हणजे रूपेरी पडद्यावर गारूड निर्माण केलेला दिमाखदार अभिनेता विनोद खन्ना....गुरुवारी त्यानं मुंबईत अखेरचा श्वास घेतला....चंदेरी दुनिया आणि चाहते एका दिमाखदार अभिनेत्याला मुकले.\nकधीकाळी बिग बी आमिताभ सुपरस्टारपदासाठी झगडत असताना रुपेरी पडद्यावर त्याला थेट आव्हान निर्माण केलेला तो एकमेव अभिनेता ठरला. मर्दानगी आणि मार्दवतेचा सहजसुंदर संगम असलेला बॉलीवूडमधील राजहंस अर्थात विनोद खन्नाने आज रुपेरी सृष्टीला अलविदा केला. विनोदने मोजकेच पण निराळे चित्रपट दिले. पिटातल्या प्रेक्षकांना आवडणा-या मारधाडीपासून ते कलात्मक अंगाने जाणा-या चित्रपटांमध्ये त्याने जान ओतून काम केलं. तो केवळ अभिनेताच राहीला नाही ; तर तो एक यशस्वी उद्योजक आणि यशस्वी राजकारणीही बनला. अध्यात्मिक मार्गातही तो उच्च पदावर पोचला होता... तो ओशोंचा पट्टशिष्य होता. देश-विदेशातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांशी त्याचे गहिरे संबंध होते. आमिताभला काट्याची टक्कर दिलेल्या विनोद खन्नाने रुपेरी दुनियेत स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.\nविनोद खन्ना म्हटले की आठवतात त्याचे कच्चेधागे, हत्यारा, इन्कार, सौदा, बॉम्बे 405 माईल्स, सरकारी मेहमान, द बर्निंग ट्रेन, लहू के दो रंग असे कितीतरी मसालापट. 'मेरा गाव मेरा देश'मधील क्रूरकर्मा डाकू जब्बारसिंग आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 'दयावान' मधील त्याने साकारलेली शक्तीवेलू या गॉडफादरची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. मन का मीत, मेरे अपने, परिचय, शक, अचानक, इम्तेहान, सौदा, लेकीन, रिहाई, लिला अशा निराळ्या विषयांवरील अनेक कलात्मक चित्रपटांतून त्याने अमीट ठसा उमटवला.\nसाडेसहा फूट उंच, गोरापान वर्ण, राजबिंडा चेहरा आणि दणकट शरीरयष्टी लाभलेल्या विनोदच्या व्यक्तिमत्वातील मर्दानगीचे आणि मार्दवतेचे अनोखे मिश्रण त्याच्या अभिनयातही उतरायचे. त्यामुळेच 'मेरे अपने' मधील छेन्नोला म्हणजेच शत्रुघ्न सिन्हाला नजरेने आव्हान देणारा हा श्याम एकाकीपणाच्या भावनेतून आठवणीने व्याकूळ होत 'कोई होता जिसको अपना' हे गाणे गुणगुणतो तेव्हा पापण्यांच्या कडा ओलावतात. 'कुर्बानी' मध्ये खलनायकाकडून खच्चून मार खाताना चेहऱ्यावरील सुरकुतीही हलू न देणारा अमर अणि शाळेजवळ वाट पाहत बसलेल्या आपल्या लहानगीला ममतेने कवेत घेतानाचा अमर पाहताना प्रेक्षक हरवून गेले. 'कुर्बानी'मधील हा सीन हिंदी चित्रपटांतील सर्वोत्तम प्रसंगांमधील एक गणला जातो. विनोदची खरी देहबोली या प्रसंगातून दिसते. पोलीस अधिका-याच्या मुलीवर अत्याचार करणा-यांना कठोरपणे धडा शिकवणारा,'चिंता काय की अण्णा' म्हणत कोणतीही समस्या सोडवणारा, आपला मुलगा सूर्या याची गुन्हेगारी क्षेत्रात येण्याची इच्छा लक्षात आल्यावर उद्विग्न होणारा, त्याच्या मृत्युने कोलमडून पडणारा आणि पोटच्या मुलीने निर्भत्सना केल्यावर मनातून कोसळलेला 'शक्तीवेलू' त्याने 'दयावान' मधून अक्षरश: जिवंत केला. खलनायकी भूमिका करून पुढे नायक म्हणून प्रस्थापित झालेला विनोद हा एकमेव अभिनेता ठरला.(थोडा अपवाद शत्रुघ्न सिन्हाचा). त्याचबरोबर, चित्रपटसृष्टीत अत्युच्च स्थानावर असताना संन्यास घेऊन तब्बल बारा वर्षांनंतर पुनरागमन केल्यावरही प्रेक्षकांनी पूर्वीच्याच प्रेमाने स्वागत केलेला ही तो एकमेव अभिनेता ठरला.\nहिंदी चित्रपटसृष्टीसाठी सत्तरचे दशक महत्वाचे ठरले. त्या काळात सुपरस्टार राजेश खन्नाचा झंझावात सुरू होता. 1973 मध्ये 'जंजीर'ने तिकीटबारीवर तुफान गल्ला गोळा केला. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना सर्वसामान्य भारतीय नायकाचा चेहरा आमिताभच्या रुपाने मिळाला. त्याच्या जबरदस्त अदाकारीने राजेश खन्नाचे सिंहासन डळमळू लागले होते. अँग्री यंग मॅन आमिताभने सुपरस्टारपदावर दावा सांगितला. पण, हे पद मिळवणं तितकं सोपंही नव्हतं. त्याकाळात धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा आदींनी आपापला मोठा प्रेक्षक वर्ग तयार केला होता. त्यांच्यासमवेत चित्रपट करतानाच आमिताभची त्यांच्याशी स्पर्धा झाली. पण, आमिताभच्या झंझावातापुढे निभाव न लागल्याने एक-एक करत ही मंडळी स्पर्धेतून बाजूला झाली.\nया वादळामध्ये खंबीरपणे टिकून राहीला तो फक्त आणि फक्त विनोद खन्ना. देखणे, उमदे व्यक्तिमत्व आणि तरल अभिनयाच्या बळावर विनोदने स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्याचा आमिताभशी जबरदस्त सामना सुरू झाला. अमर अकबर अँथनी, खून पसिना, हेराफेरी, जमीर, परवरीश, मुकद्दर का सिकंदर असे एकामागोमाग एक सरस चित्रपट देऊन या दोघांनी ऐंशीचे दशक गाजवले. पण,सुपरस्टारकोण याचा फैसला होत नव्हता. दोघेही तोडीस तोड होते. दोघांची अभिनय क्षमता वादातीत होती. व्यक्तिमत्वे भिन्न असली, तरी दोघांचे खास प्रेक्षकवर्ग तयार झाले होते. चित्रपटातील त्यांचा सामना रसिकांसाठी पर्वणी ठरली होती. राजेश खन्नानंतर सुपरस्टारचा बहुमान आमिताभला मिळणार की विनोद खन्नाला याचा फैसला होत नव्हता. दोघेही तोडीस तोड होते. दोघांची अभिनय क्षमता वादातीत होती. व्यक्तिमत्वे भिन्न असली, तरी दोघांचे खास प्रेक्षकवर्ग तयार झाले होते. चित्रपटातील त्यांचा सामना रसिकांसाठी पर्वणी ठरली होती. राजेश खन्नानंतर सुपरस्टारचा बहुमान आमिताभला मिळणार की विनोद खन्नाला याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिकेने चर्चा चालली होती. पण,या चर्चांना एक आकस्मिक कलाटणी मिळाली. वैयक्तिक जीवनात सैरभैर झालेल्या विनोदने अचानक चित्रपट संन्यास घेतला. भगवान ओशोंची दीक्षा त्याने घेतली. सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून तो पुण्यात रजनीश आश्रमात संन्यासी बनला. 1979 मध्ये 'मुकद्दर का सिकंदर' झळकला. तो पर्यंतच्या सामन्यात आमिताभ आणि विनोद खन्ना समान ताकदीचे खिलाडी होते. सुपरस्टार कोण याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिकेने चर्चा चालली होती. पण,या चर्चांना एक आकस्मिक कलाटणी मिळाली. वैयक्तिक जीवनात सैरभैर झालेल्या विनोदने अचानक चित्रपट संन्यास घेतला. भगवान ओशोंची दीक्षा त्याने घेतली. सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून तो पुण्यात रजनीश आश्रमात संन्यासी बनला. 1979 मध्ये 'मुकद्दर का सिकंदर' झळकला. तो पर्यंतच्या सामन्यात आमिताभ आणि विनोद खन्ना समान ताकदीचे खिलाडी होते. सुपरस्टार कोणयाचा कौल या चित्रपटातून मिळणे अपेक्षित होते. कारण, 'कुर्बानी' ने जवळपास विनोदच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. पण, हा अंतीम सामना एकतर्फी झाला. विनोद खन्ना स्पर्धेतून दूर झाल्यामुळे सुपरस्टारपदाची माळ आपसुक अमिताभच्या गळ्यात पडली. नव्या पिढीतील अनेकांना हा इतिहास माहित नाही. कदाचित त्यामुळेच शाहिद, रणबीरमध्ये आपल्या स्वप्नातील हिरो शोधणा-या या तरुणाईला बॉलीवूडमधील खरा दिमाखदार हिरो असलेला विनोद खन्ना कोण याचा कौल या चित्रपटातून मिळणे अपेक्षित होते. कारण, 'कुर्बानी' ने जवळपास विनोदच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. पण, हा अंतीम सामना एकतर्फी झाला. विनोद खन्ना स्पर्धेतून दूर झाल्यामुळे सुपरस्टारपदाची माळ आपसुक अमिताभच्या गळ्यात पडली. नव्या पिढीतील अनेकांना हा इतिहास माहित नाही. कदाचित त्यामुळेच शाहिद, रणबीरमध्ये आपल्या स्वप्नातील हिरो शोधणा-या या तरुणाईला बॉलीवूडमधील खरा दिमाखदार हिरो असलेला विनोद खन्ना कोण हे समजावून सांगावे लागते.\n80 च्या दशकात विनोदला व्यक्तिगत आयुष्यात बरेच धक्के सहन करावे लागले. परिवारातील व्यक्तींच्या एकापाठोपाठ झालेल्या मृत्युंनी तो व्यथित झाला. त्यातच लाडकी पत्नी गीतांजलीशी त्याची काडीमोड झाली. त्यामुळे तो मनातून कोसळला. अखेर, मानसिक शांततेच्या शोधात तो पुण्याच्या रजनीश आश्रमामध्ये स्वामी विनोद भारती बनून तब्बल बारा वर्षे राहीला. योगसाधनेने विनोदचे व्यक्तिमत्व अंतर्बाह्य बदलून गेले. सुख, दु:ख, आनंद, उद्वेग, अपेक्षाभंग, उदासिनता, आकर्षण, प्रेम अशा सर्व भावभावनांच्या तो पलिकडे गेला. सर्व भावनांपासून तो अलिप्त बनला होता. बारा वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत तो परतला तेव्हा तो पुन्हा पूर्ववत अभिनय करू शकेल का याची अनेकांना काळजी वाटत होती. या बारा वर्षांच्या काळात फक्त एकदाच ते ही गायक महंमद रफी यांच्या अंत्ययात्रेमध्ये विनोदचे दर्शन झाले होते. हिप्पीसारखे केस वाढवून, मरून झगा आणि गळ्यात ओशोंचे भलेमोठे लॉकेट असा त्याचा संन्याशाचा अवतार पाहून तो चित्रपटसृष्टीत परतण्याची सूतराम शक्यता कोणाला वाटत नव्हती. पण इन्साफ, सत्यमेव जयते, दयावान, या चित्रपटांनी विनोदच्या यशाचा वारू पुन्हा एकदा चौखूर उधळला. पूर्वी आमिताभबरोबरच मनोजकुमार, शशी कपूर, सुनील दत्त, जितेंद्र, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर अशा आघाडीच्या बहुतेक अभिनेत्यांसोबत काम केलेल्या विनोदची सुलक्षणा पंडित, हेमामालीनी, रेखा यांच्यापासून ते अलिकडच्या श्रीदेवी, माधुरी दिक्षित, जूही चावला, अमृता सिंग यांच्यासमवेत पडद्यावर जोडी खुलली.\nआयुष्याच्या दुस-या टप्प्यात विनोद खन्ना अभिनयाबरोबरच निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत झाला. जुन्या मित्रांच्या मदतीने तो प्रकाशन व्यवसायामध्ये उतरला. काही उद्योगपतींशी भागीदारी केली. त्याने राजकारणातही प्रवेश केला. पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाकडून विनोद खन्ना सलग तीनवेळा विजयी झाला. पहिल्या वेळेस तर संपूर्ण पंजाबमधून विजयी झालेला भाजपाचा तो एकमेव उमेदवार होता. विनोदचे कार्यक्षेत्र आणि संबंध लक्षात घेऊन त्याच्यावर पराराष्ट्र,सांस्कृतिक आणि पर्यटन या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. रुपेरी पडद्यावरीलही त्याची इनिंग पुन्हा भरात आली होती. नव्या पिढीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्यास त्याला कधीच कमीपणा वाटला नाही. सलमान खान, अभिषेक बच्चन, बॉबी देओल,इशा देओल या आपल्या सहका-यांच्या नव्या पिढीसमवेतही त्याने काम केले. 'रिस्क'मध्ये त्याने साकारलेली गँगस्टर खालीद भाईची भूमिका चाहत्यांना आनंद देऊन गेली. विनोद खन्नाने वास्तव आयुष्यात एकाच वेळी अभिनेता, उद्योजक आणि राजकीय नेता अशा विविधरंगी भूमिका ताकदीने पेलल्या.\nकित्येकदा काही कलाकारांच्या सर्दी-खोकला झाल्यापासून ते त्यांच्या नव्या-जुन्या अफेअर्सबाबत प्रसारमाध्यमांमधून भरपूर प्रसिद्धी दिली जाते. पण, कोणीही गॉडफादर पाठीशी नसताना, सव्वाशेहून अधिक चित्रपट केलेल्या विनोद खन्नासारख्या दिमाखदार अभिनेत्याच्या, बॉलीवूडमधील या राजहंसाची प्रसारमाध्यमांनी हवी तितकी नोंद घेतली नाही.. नाही म्हणायला गेल्या महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या रुग्णालयातील फोटोमुळे त्यांच्याबाबत थोडीफार चर्चा झाली हे ही नसावे थोडके...वैयक्तिक आयुष्यात बरेच धक्के सोसलेल्या आणि त्यानंतर योगसाधना केलेल्या विनोदने जगण्यासाठी स्वत:ची तत्वे तयार केली होती. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता तो त्या तत्वाने चालत राहिला.. त्याच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच असलेली त्याची रुपेरी सृष्टीतील, राजकारणातील दिमाखदार वाटचाल गेल्या वर्षी २७ एप्रिलला कायमची थांबली. 'रूक जाना नही, तू कभी हारके..... अशी त्याची साद कायमची निमाली आहे.\nलेखक - आबिद शेख, पुणे\nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61861", "date_download": "2018-10-16T10:40:50Z", "digest": "sha1:ODKQMWTK4ZLRNWNFUZO777DTDENE7GMC", "length": 7218, "nlines": 136, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला फक्त हे आवडत .... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला फक्त हे आवडत ....\nमला फक्त हे आवडत ....\nआज पुन्हा रात्र स्वप्नात रंगून गेली....\nती गोजिरि पुन्हा माझ्या स्वप्नात येऊन गेली....\nतिचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यात हलुवार..साठवून गेली...\nतिच्या नाजुक डोळ्यांत माझ जग सामावून गेली....\nमाझ मन नेहमी तिच्यातच गुंतून रहिलेल असत...\nमला फक्त तिच्यावर प्रेम करायल आवडत\nwhatsapp चा dp तिचा मी ठाम...बघत बसतो..\nDP मधला रोजचा गोड चेहरा... तिचा... डोळ्यात भरुन घेत असतो...\nतिच्या बोलण्यातला...शब्द नी शब्द... मी.. . मनात जपुन ठेवतो...\nआणि झालेल conversation पुन्हा पुन्हा... वाचत असतो...\nमाझ मन आणि बुद्दी नेहमी तिच्याच् विचारात असत..\nमला फक्त तिच्यावर प्रेम करायला आवडत...\nप्रत्येक क्षण तिला आठवत आहे ...\nचालताना तिचा भास होत आहे ...\nती तुला बघत आहे......\nमग नजर ही आपोआप तिला शोधत फिरत राहत...\nमला फक्त तिच्यावर प्रेम करायला आवडत...\nभावनांची मजा ही उलघडण्यात नसत ...\nतिथेच त्यांच अस्तित्व सपूण जात....\nकोणितरी खरच म्हटल आहे ....\nrelation.. मधे असण्यापेक्षा...पटवण्यातच ...खरी ..मजा असत...\"\nम्हणूनच मला फक्त तिच्यावर प्रेम करायला आवडत.....\nआयुष्य हे असच असत ...\nमनाला मिळणार ...आनंद .त्यातच सगळ काही असत..\nआयुष्यात कोण कोणाला मिळण हे नशीबावर\nपण प्रेम कोणावर करण हे आपल्या हातात असत ......\nमला माझ्या स्वप्नातल्या..फुलराणी सोबत जगायला आवडत..\nआयुष्यात तीच असण.. किंवा नसण.. ह्यावर माझ मन कधीच अवलबुंन...नसत...\nमला फक्त तिच्यावर प्रेम करायला आवडत.....\nthanks ...अक्षय आणि कावेरी ..\nthanks ...अक्षय आणि कावेरी ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/monkey-flu-control-mission-34150", "date_download": "2018-10-16T10:35:06Z", "digest": "sha1:IYXGFNGYFZNPQCYIH4VVQIFGB5H6SVHZ", "length": 21939, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "monkey flu control mission आता मिशन माकडताप नियंत्रण | eSakal", "raw_content": "\nआता मिशन माकडताप नियंत्रण\nगुरुवार, 9 मार्च 2017\nबांदा - येथील सटमटवाडी परिसरात माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनामार्फत कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वन, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील कर्मचारी येथे साथ नियंत्रणासाठी दाखल झाले आहेत; मात्र रुग्ण संख्येत होणारी वाढ अद्याप थांबलेली नाही.\nआतापर्यंत ९९ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले असून, त्यातील ३८ जणांना माकडतापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nसटमटवाडीमधीलच आणखी एकाचा रक्तनमुना पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी रात्री त्याला बांदा वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले.\nबांदा - येथील सटमटवाडी परिसरात माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनामार्फत कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वन, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील कर्मचारी येथे साथ नियंत्रणासाठी दाखल झाले आहेत; मात्र रुग्ण संख्येत होणारी वाढ अद्याप थांबलेली नाही.\nआतापर्यंत ९९ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले असून, त्यातील ३८ जणांना माकडतापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nसटमटवाडीमधीलच आणखी एकाचा रक्तनमुना पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी रात्री त्याला बांदा वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले.\nयेथे सोमवारी (ता. ६) पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा केल्यामुळे खडसावले होते. त्यानंतर वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाने जिल्हाभरातील कर्मचारी बांदा परिसरात काम करण्यासाठी पाठविले असून, वनविभागाचे ५३ आणि पशुवैद्यकीय विभागाचे दररोज पाच जणांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे.\nडिसेंबरअखेरपासून बांदा सटमटवाडी परिसरात माकडतापाचे रुग्ण आढळू लागले. त्या वेळी आरोग्य विभाग वगळता कोणताच विभाग याबाबत गंभीर नव्हता. ३ तारखेला बांदा सटमटवाडी परिसरातील दोघांचा माकडतापने बळी घेतल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले. या घटनेनंतर लोकप्रतिनिधींनाही जाग आली. राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांदा आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यानंतर ६ ला सायंकाळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी ग्रामस्थांनी वनविभाग व पशुविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही साथ रोग जास्त बळावल्याचा आरोप केला. याबाबत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांसमोरच याबाबत आक्रमक भूमिका घेत हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच उद्यापासून तातडीने जिल्हाभरातील कर्मचारी घेऊन बांदा शहर आणि त्याला जोडणाऱ्या पाच गावांत यंत्रणा राबविण्याचे आदेश दिले.\nपालकमंत्र्याच्या आदेशानंतरच वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाने आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. वनविभागामार्फत मंगळवारी (ता. ७) २८ कर्मचारी या ठिकाणी परिसरात तपासणीसाठी पाठविले असून, आज सकाळी कणकवली येथून १२, कडावलमधून ६, आंबोलीतून १०, कुडाळहून ८ आणि सावंतवाडीमधून १८ कर्मचारी दाखल झाले आहेत. यात वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक, वनमजूर असे एकूण ५४ कर्मचारी या भागात तैनात केले आहेत. वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे कर्मचारी काम करीत असून, अजूनपर्यंत त्यांना तीन मृत माकडे आढळली आहेत. ते सध्या पाच पाच जणांच्या तुकड्या करून ग्रामस्थ सांगतील त्या त्या ठिकाणी जंगलाची पाहणी करीत आहेत. यात गाळेल, बांदासटमटवाडी, निमजगा, डिंगणे, डेगवे अणि इतरत्र भागात हे कर्मचारी काम करीत आहेत,\nतर पशुसंवर्धन विभागामार्फतही मोठी मोहीम हाती घेतली आहे. पशुसंवर्धन विभाग उपायुक्त वाय. ए. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. एम. जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत काम करीत असून, त्यांनी बांदा सटमटवाडी परिसरात आतापर्यंत १७२ लोकांना भेट दिली आहे. त्यात ७३ गोठ्यांभोवती फवारणी करून ३३१ जनावरांना गोचीड निर्मूलनासाठी लस टोचणी केली आहे. या भागातील ग्रामस्थ सांगतील त्या ठिकाणी आपण काम करीत असल्याचे या विभागामार्फत सांगण्यात आले. दररोज या ठिकाणी पाच जणांचे पथक कार्यरत राहणार असून, या ठिकाणी परिसर निर्जंतूक करण्याचे काम सदर विभाग करणार आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फतही यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात पाच वैद्यकीय अधिकारी, तीन आरोग्य सेवक, तीन आरोग्य सेविका, दोन सुपरवायझर आणि एक तालुकास्तरावरील कर्मचारी पुरविण्यात आला आहे.\nजिल्हास्तरीय सर्व यंत्रणा काम करीत असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण सुरू आहे. अजून एक सटमटवाडीमधील ग्रामस्थ पॉझिटिव्ह मिळाला असून, त्यांच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९९ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यातील ३८ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यातील चार जणांचा मुत्यू झाला आहे.\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी आज बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणतीही मदत लागल्यास संपर्क करण्याचे आवाहनही केले आहे. त्यांनी येथे दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूसही केली. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.\nमंत्रालयात आज होणार बैठक...\nमाकडताप साथ नियंत्रणात आणण्यासंबंधी बाधित माकडांवर योग्य ती उपाययोजना करण्यासंबंधी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे गुरुवारी बैठक होणार आहे. या बैठकीला आरोग्यविभाग मुख्यसचिव, सचिव पशुसंवर्धन विभाग, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग, संचालक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उपवनसंरक्षक उपस्थित राहणार आहेत.\nबांदा भाजपतर्फे वनमंत्र्यांची भेट...\nबांदा भाजपतर्फे माकडतापाच्या पार्श्‍वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेण्यात आली. त्यांना वन विभागाला याबाबत ठोस पाऊल उचलण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, बांदा पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/zp-panchyat-committee-election-result-32302", "date_download": "2018-10-16T10:43:13Z", "digest": "sha1:NUHGHESE77X6SCGSYELCTAUVMJSB4FOJ", "length": 15550, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp & panchyat committee election result बागणी, चिकुर्डेचा निकाल; वाळवा, शिराळ्यात हादरे देणार | eSakal", "raw_content": "\nबागणी, चिकुर्डेचा निकाल; वाळवा, शिराळ्यात हादरे देणार\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nइस्लामपूर - वाळवा तालुक्‍यात बागणी व चिकुर्डे गटातील लढती लक्षवेधी ठरल्या. तालुक्‍याच्या राजकारणावर या निकालांचा परिणाम निश्‍चित होईल.\nइस्लामपूर - वाळवा तालुक्‍यात बागणी व चिकुर्डे गटातील लढती लक्षवेधी ठरल्या. तालुक्‍याच्या राजकारणावर या निकालांचा परिणाम निश्‍चित होईल.\nबागणीत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुुपुत्र सागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे सुपुत्र वैभव आणि राष्ट्रवादीचे बंडखोर संभाजी कचरे अशी तिरंगी लढत झाली. आरोप-प्रत्यारोपांमुळे ती चर्चेत राहिली. श्री. खोत यांच्यावर घराणेशाही तर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर मतदारांना प्रलोभन दाखवल्याचा आरोप झाला. शिगाव येथे आमदार जयंत पाटील यांनी त्यावेळी ठिय्या आंदोलन केले. खासदार राजू शेट्टींनीही सागर खोतच्या प्रचारासाठी येणार नाही, अशी भूमिका घेतली. या गटात बागणी, शिगाव, काकाचीवाडी, रोझावाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, कारंदवाडी, कृष्णानगर, फाळकेवाडी, चंदवाडी या वाड्या-वस्त्या आहेत.\nप्रचारात चुरस होती. अपक्ष कचरे यांनी सागर खोत यांना १२२ मतांनी मात दिली. वैभव शिंदे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अन्य अपक्ष व काँग्रेसला प्रभाव दाखवता आला नाही. २५५ जणांनी नकाराधिकार वापरला. कवित्व अजून रंगले आहे. विरोधकांचा आरोप आहे, की आमदार जयंत पाटील यांनीच राष्ट्रवादीचा करेक्‍ट कार्यक्रम केला.\n१९९५ पासून जयंत पाटील व विलासराव शिंदे एकत्र आहेत. आष्टा पालिकेत दोघांची एकत्र सत्ता आहे. संभाजी कचरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. जयंत पाटील व विलासराव शिंदे गटाचे संबंध भविष्यात कसे राहतील याबद्दल उत्सुकता आहे. बागणीत विकास आघाडीच्या मनीषा गावडे तर कारंदवाडी गणात राष्ट्रवादीचे जनार्दन पाटील विजयी झालेत. राष्ट्रवादीच्या अधिकृत व अनधिकृत उमेदवाराबद्दल तालुक्‍यात चर्चा रंगली.\nचिकुर्डे गटात राष्ट्रवादीने आमदार जयंत पाटील यांचे निष्ठावान सहकारी व राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे सुपुत्र संजीव ऊर्फ बाळतात्या पाटील यांना उमेदवारी दिली. पी. आर. पाटील यांनी सुरवातीपासून चिवट प्रचार केला. विरोधात शिवसेनेचे शिराळा संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील होते. श्री. पाटील आणि विकास आघाडीदरम्यान एकत्र लढण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या झाल्या.\nअखेरीस चर्चा निष्फळ ठरली. आघाडीने शहाजी पाटील यांना उमेदवारी दिली. चिकुर्डेत कुरळप, चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, देवर्डे, वशी, लाडेगाव, इटकरे गावे आहेत. अभिजित पाटील यांनी चिवट झुंज दिली. चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे खुर्द येथे त्यांनी आघाडी घेतली. तर उर्वरित गावात संजीव पाटील यांनी आघाडी घेत ५८४ मतांनी विजय मिळवला. शहाजी पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले.\nअन्य तीन अपक्ष रिंगणात होते. चिकुर्डे गणात काँग्रेसच्या सुप्रिया भोसले, तर कुरळप गणात राष्ट्रवादीचे पांडुरंग तुकाराम पाटील विजयी झाले. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचा गड कायम राखण्यात पी. आर. पाटील यांना यश आले. अभिजित पाटील यांची शिराळा विधानसभा मतदारसंघातील वाटचाल काय राहणार याबद्दल उत्सुकता आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-university-holding-kidnapping-drama-35709", "date_download": "2018-10-16T10:21:51Z", "digest": "sha1:ZACK7M65NRXC26T26V7FK3WZVIJYERPF", "length": 14456, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune University holding kidnapping drama विद्यापीठात रंगले अपहरणनाट्य | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 18 मार्च 2017\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नऊ वर्षांच्या मुलाला गुरुवारी कुणीतरी पोत्यात घालून नेल्याची चर्चा सुरू झाली. वातावरण सुन्न झाले. पण काही वेळातच तो मुलगा सापडला. तो विद्यापीठाबाहेर खडकीच्या दिशेने एकटाच चालत गेल्याचेही स्पष्ट झाले; पण तो एकटाच का बाहेर गेला, याबद्दल तो स्वतः किंवा त्याचे पालकदेखील काही सांगत नाहीत.\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नऊ वर्षांच्या मुलाला गुरुवारी कुणीतरी पोत्यात घालून नेल्याची चर्चा सुरू झाली. वातावरण सुन्न झाले. पण काही वेळातच तो मुलगा सापडला. तो विद्यापीठाबाहेर खडकीच्या दिशेने एकटाच चालत गेल्याचेही स्पष्ट झाले; पण तो एकटाच का बाहेर गेला, याबद्दल तो स्वतः किंवा त्याचे पालकदेखील काही सांगत नाहीत.\nविद्यापीठाच्या परीक्षा विभागातील शिपाई सूर्यकांत तुपकर सेवक वसाहतीत राहातात. त्यांचा पाचवीत शिकणारा मुलगा वरद हा काल रात्री साडेआठच्या सुमारास गायब झाला. पालकांचे धाबे दणाणले, त्यांनी आरडाओरड सुरू केली. विद्यापीठातही घबराट निर्माण झाली. मुलाची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, त्याचे पालक चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्याचवेळी त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. वरद हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.\nही माहिती मिळताच पोलिसांनी धावाधाव केली आणि वरदला ताब्यात घेऊन रात्री अकराच्या सुमारास पालकांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने काहीही माहिती सांगितली नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर वरद खडकी प्रवेशद्वारातून एकटाच बाहेर गेल्याचे दिसून आले. त्याचे पालकही \"आता त्याला काही विचारू नका,' असे म्हणू लागले आहेत. त्यामुळे पोलिस हतबल झाले असून, रात्रीच्या वेळी तो एकटा विद्यापीठाबाहेर का गेला, याचे कारण समजू शकलेले नाही.\nपोलिसांच्या म्हणण्यानुसार वरद याचे अपहरण झालेले नाही. घरातून कोणीतरी रागावल्याचा राग मनात धरून हा मुलगा निघून गेला असावा.\nयाबाबत विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी एम. एस. केदारी यांना म्हणाले, \"\"सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मुलाची हालचाल चित्रित झाली आहे. खडकी गेटच्या दिशेने तो एकटाच गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचे खरेच अपहरण झाले का, याबाबत साशंकता आहे.''\nवरदला हटकले का नाही\nखडकीकडील प्रवेशद्वाराकडे वरद हा एकटाच गेल्याचे दिसत असले, तरी तिथे सुरक्षारक्षक असताना रात्रीच्या वेळी तो या गेटमधून एकटाच बाहेर कसा गेला, सुरक्षारक्षकांनी त्याला हटकले का नाही, असे प्रश्‍न विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केले आहेत. सुरक्षारक्षक सावध नसतील, तर त्यांची संख्या कितीही वाढवली, तरी विपरीत प्रकार घडत राहतील, अशी संतप्त भावनादेखील कर्मचारी व्यक्त करीत आहेत.\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nइचलकरंजीचे संस्थानिक आबासाहेब घोरपडे यांचे पुणे येथे निधन\nइचलकरंजी - येथील संस्थानिक आबासाहेब नारायण घोरपडे (वय ८६ ) यांचे आज पुणे येथे निधन झाले. इचलकरंजी संस्थानाचे अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/47186", "date_download": "2018-10-16T10:55:41Z", "digest": "sha1:437TV2ND7AJ4DHWOM7UMQA7BX6Y63I7L", "length": 3798, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जागा हवी आहे (फ्लॅट) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /परागकण यांचे रंगीबेरंगी पान /जागा हवी आहे (फ्लॅट)\nजागा हवी आहे (फ्लॅट)\nपुण्यात मगरपट्ट्याला जाणं येणं सोयीचं असेल अशी जागा (भाडेतत्त्वाने - फ्लॅट - २बीएचके) शोधत आहे. कुणाची असल्यास किंवा ओळखीत असल्यास कृपया अवश्य कळवा. बजेट साधारण महिना १२००० रु. हांडेवाडी, कोंढवा वगैरे भागात नको आहे. मराठी शेजार असल्यास उत्तम. माझ्या विचारपुशीत निरोप ठेवलात किंवा व्यक्तिगत ईमेलद्वारा संपर्क केल्यास बरे. धन्यवाद.\nपरागकण यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/52856", "date_download": "2018-10-16T11:23:54Z", "digest": "sha1:TQXRELOMRDU42Z4ONNS4YQ5ULF72D35I", "length": 55126, "nlines": 349, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ओरलँन्डो | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ओरलँन्डो\nमी मार्च मध्ये ओरलँन्डेला माझ्या आई व ३.६ वर्षाच्या मुलीसोबत जात आहे . नेट वर माहिती शोधत आहेच पण कोणाकडुन कळाली तर बर होईल कुठल्या थिम पार्कस मुलीसाठि सुटेबल आहेत . तसेच चांगली हॉटेल्स रहाण्यासाठि व भारतीय जेवणासाठि कळाली तर बरे होईल . मी ईथे शोधले परंतु एकच पोस्ट सापड़ली\nप्रवासाचे अनुभव - भारताबाहेर\nकिती दिवस जाणार आहात \nकिती दिवस जाणार आहात आणि कुठून म्हणजे भारतातून ट्रीपसाठी येत आहात की अमेरिकेतल्या अमेरिकेत \nपराग फ्लोरीडातच आहे . ३ दिवस\nपराग फ्लोरीडातच आहे . ३ दिवस आहे त्यामुळे फार काहि बघता येणार नाहि\nछोट्या मुलीच्या दृष्टीने मी\nछोट्या मुलीच्या दृष्टीने मी डिस्नी ची चारही पार्क्स रेकमेन्ड करेन.\nजवळचे हॉटेल बघा. डिस्ने च्या रिसोर्ट मधे रहाता आलं तर बेस्ट पार्क मधे फिरुन मुले दमतात. काही वेळा जरा वेळ नॅप काढून मग परत पार्क मधे गेले तर बरे पडते. रहायला भरपूर ऑप्शन्स आहेत.\n फार सुंदर करतात ते लोक. पण आत्ता अगदी आज कॉल केले तर अपॉइन्टमेन्ट मिळेलही कदाचित. या सलोन च्या अपॉइन्टमेन्ट्स आणि ब्रेकफास्ट विथ कॅरेक्टर्स हे फार आधी बुक होतात. मोस्टली २-३ महिने आधी बुक करतात लोक.\nमॅजिक किंगडम मधे जास्त वेळ घालवावा लागतो कारण मुलींना त्या सगळ्या प्प्रिन्सेसेस ना, टिंकर फेरीज , एरियल वगैरे ना भेटायचे असते. प्रत्येक प्रिन्सेस साठी वेगळी लाइन असते पण त्या भेटल्यावर मुलींचा आनंद प्राइसलेस असतो बर्‍याच मुली ऑटोग्राफ बुक घेऊन जातात तिथे \nएकुणात खिश्याला मजबूत चाट असते छोट्या मुलींना घेऊन जाणे म्हणजे \nसलोन च्या अपॉइन्टमेन्ट्स आणि\nसलोन च्या अपॉइन्टमेन्ट्स आणि ब्रेकफास्ट विथ कॅरेक्टर्स >>> या नक्की घ्या. आम्ही सलोनची नव्हती घेतली पण ब्रेफा विथ कॅरेक्टर्स फार आवडलं होतं मुलाला. तिथला ब्रेफा बफे खूप मस्त होता हा बोनस\nअतीअवांतर- तुमची आई आहे सोबत तर सी-सॉल्टची एक बॅग नक्की जवळ ठेवा. संध्याकाळी कोमट पाण्यात हे मीठ टाकून पाय शेकले तर तळपायदुखीचा त्रास होत नाही. खरं तर सगळ्यांनीच पाय शेकावेत कारण दिवसभर या ना त्या रांगेत उभं रहावं लागतं आणि चालावं लागतंच.\nसगळ लिहुन ठेवत आहे धन्यवाद\nसगळ लिहुन ठेवत आहे धन्यवाद भारतीय जेवणाचे काय जवळ आहेत का आईला पथ्य असल्याने डोसा वगैरे पदार्थच खाऊ शकते सिंडरेला माझी आई ७५ वर्षाची आहे त्यामुळे व्हिलचेअर हे एकच ओप्शन आहे मला\nहॉटेल बुकिंग झाले आहे का\nहॉटेल बुकिंग झाले आहे का बरेचदा हॉटेलवाले पार्कपर्यंत जाण्याची सोय करतात (बस असते). हॉटेलचे बुकिंग करताना गुगल मॅप्समध्ये पत्ता टाकून आजूबाजूला indian restaurant आहे का ते बघा. जर suite असेल आणि मायक्रोवेव्ह असेल तर काही ready to eat meals नेऊ शकाल. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो (http://www.tripadvisor.com/Hotel_Review-g34515-d87774-Reviews-StaySky_Su...) त्याला kitchenette होतं (पण आम्ही बाहेरच हादडलं बरेचदा हॉटेलवाले पार्कपर्यंत जाण्याची सोय करतात (बस असते). हॉटेलचे बुकिंग करताना गुगल मॅप्समध्ये पत्ता टाकून आजूबाजूला indian restaurant आहे का ते बघा. जर suite असेल आणि मायक्रोवेव्ह असेल तर काही ready to eat meals नेऊ शकाल. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो (http://www.tripadvisor.com/Hotel_Review-g34515-d87774-Reviews-StaySky_Su...) त्याला kitchenette होतं (पण आम्ही बाहेरच हादडलं\nह्या पार्क्समध्ये पायाचे तुकडे पडतात हे मात्र खरं आहे काही ठिकाणी वयस्कर व्यक्ती बरोबर असेल तर वेगळी रांग असते (जी छोटी असते) असे असेल तर बघा मग तुम्हाला खूप काळ रांगेत उभं राहावं लागणार नाही.\nपार्क मध्ये दोन ठिकाणी व्हील\nपार्क मध्ये दोन ठिकाणी व्हील चेअर मिळते. अगदी सुरूवातीला जेथे तिकिटे घेता तिथल्या जवळच्या दुकानातच मिळेल. ती घेऊनच मग बोटीतून मॅजिक किंगडमला जाता येते. सगळीकडे व्हीलचेअर साठी वेगळे रॅम्प आहेत त्यामुळे काही काळजी नाही. इतकी ढकलायची नसेल तर मोटराईज्ड पण मिळते. त्यांच्या वेबसाईट वर सगळी माहिती आहे आणि कुठे मिळेल त्याचा मॅप पण आहे. काही फार जास्ती रेंट पण नाही.\nजर सेलेब्रेशन जवळ राहिलात तर तिथे एक दोन भारतीय रेस्टॉरंट आहेत. किसीमी जवळ बहुतेक जास्ती आहेत पण मग पार्क मध्ये येताना जरा ड्राईव्ह करावे लागेल. आम्ही ऑरबीट वन व्हेकेशन विला मध्ये ऑक्टोबर मध्ये राहिलो.\nतिथे एक किंग साईज बेड रूम आणि एक चिल्ड्रन्स रूम अशा दोन रूम्स, किचन, हॉल असे सगळे होते. त्यामुळे पूर्ण फॅमिलीला एकत्र रहाता आले आणि मग ब्रेकफास्ट आणि डिनर तिथेच करता आले. ब्रेड दूध घेऊन आलो की जवळ भात मिळाला तरी जेवण पूर्ण होते.\nतसेच जर तिकिटे आत्ता काढली तर काही राईड्स ना फस्ट पास घेता येईल.\nइनोची, बरोबर लहान मूल आणि\nइनोची, बरोबर लहान मूल आणि वृध्द व्यक्ती असल्यामुळे तुम्हाला खूप अँबिशिअस प्लॅन्स करता येणार नाहीत. ३ दिवसात फारतर २ पार्क्स करा असं सुचवेन. मुलीचं वय बघता मॅजिक किंगडम आणि अ‍ॅनिमल किंगडम बेस्ट आहेत.\nतुम्ही कार रेंट करणार असाल तर किस्सिमी भागात २ बेडरूम्सचं घर मिळू शकेल. व्यवस्थीत खाणं-पिणं करता येईल असं सगळ्या सोयींसह किचन आहे. कपडे धुवायला वॉशर्-ड्रायर, स्वच्छ टॉवेल्स, उश्या-चादरी अशा हॉटेलसारख्या सोयी आहेत. इथली पब्लिक्स (Publix) ग्रोसरी चेन उत्तम आहे. भारतीय दुकानंपण जवळपास आहेत. रेडी मिक्स वापरून ब्रेकफास्ट, देशी हॉटेलातलं पॅक केलेलं लंच्-डिनर सोपं पडेल. पण या सगळ्यासाठी हाताशी कार आवश्यक आहे.\nती घ्यायची नसेलतरमात्र नक्कीच डिस्नेच्या रिसॉर्टमध्ये रहा. त्यांच्या बसेस, पार्कात सगळ्यांपेक्षा तासभर आधी प्रवेश सोयीचं पडतं. मल्टिपल एंट्री पासमुळे दुपारी बस घेऊन रिसॉर्टला आलं, आराम केला की पुन्हा रात्री फायरवर्क्स्पर्यंत थांबता येतं.\nथोड्याफार कोरड्या आणि इंडियन ग्रोसरीजसाठी टॅक्सी केलीत तर एकाच खेपेत सामान आणून ठेवता येईल.\nसकाळी एकदा पार्कच्या आत गेलं\nसकाळी एकदा पार्कच्या आत गेलं की बाहेर येऊन भारतीय हॉटेल शोधुन खायचे हे जमणे अवघड. आत खायला मिळते पण ते कितपत चालेल याची शंका आहे. आदल्या दिवशी भारतीय हॉटेलातुन घेतलेले वेजी पराठे वगैरे गुंडाळुन नेलेत तर नेऊ देतील. जेष्ठांना special diet आहे हे सांगायचे, नाहीतर फार जास्त अन्न नेऊ देत नाहीत. फळे वगैरे (फार जड नको) चालतील नेलेली. बाहेर लॉकर असतात पण पुन्हा तिथवर चालत यायचे हे पण अवघड होउ शकते इतके आपण पार्कच्या आतवर पोचलेले असु शकतो. त्यापेक्षा फॉईलमधे गुंडाळून खुर्चीत पिशवी ठेऊन नेणे सोपे.\nपार्क भयंकर मोठी, भरपुर राईड्स असतात, गर्दी असते.. त्यामुळे एका दिवसात पार्क पाहुन पुर्ण होत नसते तेव्हा जमल्यास आधीच लहान मुलांन योग्य अशा राईड्स शोधुन ठेवली तर बरे पडेल. चालायला फार लागते पण मजा येते.\nवरची २च पार्क करावीत याला अनुमोदन.\n२ च पार्क करावीतला माझेही\n२ च पार्क करावीतला माझेही अनुमोदन\nइथे राहिलो होतो.. प्राईस् इन्क्लुडेड रूम, ब्रेकफास्ट्,लंच, डिनर प्लस दोन स्नॅक्स @ टी टाईम.. ( या रिसॉर्ट च्या कूपन्स वर पार्क मधील कोणत्याही इतर रिसॉर्ट्स मधे कोणतेही मील्स फ्री घेता येत होते)\nसर्व राईड्स फ्री, एंट्री टू पार्क ( कितीही वेळा) फ्री.. प्लस पाण्याच्या बाटल्या दिवसभर फ्री कुठेही या रिसॉर्ट्स ची कूपन्स दाखवून घेता येत होत्या..\nआय थिंक सात दिवसाकरता २००० यूएस $ पर पर्सन भरले होते.. चार वर्षांपूर्वी.. बट वॉज वर्थ इट\nमुलीसाठी स्ट्रोलर न्याच. सामान ठेवायला पण उपयोगी पडेल.\nइथे जरा अडचण होऊ शकते .\nइथे जरा अडचण होऊ शकते . स्ट्रोलर घेतला तर तोही ढकलंणं आलं मग आईंना व्हीलचेअरला कोण हेल्प करेल\n२ पार्क करण्याला अनुमोदन.\n२ पार्क करण्याला अनुमोदन. मॅजिक किंगडम आणि अ‍ॅनिमल किंगडम उत्तम आहेत. मुलगी आणि आजीही एंजॉय करतील. एपकॉट चांगले आहे (पण वेळ असेल तर). नाहीतर Downtown Disney ही फेरफटका मारण्याच्या उद्देशाने उत्तम शक्यतो Disney Resorts मधेच राहा. मुलीसाठी स्ट्रोलर घ्याच कारण चालून चालून आणि रांगेत वाट पाहात बरेच दमायला होते. आईंसाठी व्हीलचेअर ऑटोमटिक मिळते का ते बघा, म्हणजे त्या स्वतः operate करू शकतील. भारतीय जेवण पार्कमधे कुठे मिळणार नाही त्यामुळे त्याला पर्याय काही आहेत का ते बघा.\nमै, मी स्ट्रोलरची आयडीया आईची\nमै, मी स्ट्रोलरची आयडीया आईची ऑटोव्हील गृहित धरुनच लिहीली. कारण दिवसभर आईची व्हीलचेअर ढकलणे, ३ वर्षाची मुलगी, आणि लागणारा सरंजाम कॅरी करणे --- बाप रे\nतेव्हा ऑटोव्हील मस्ट आहे, माझ्या मते.\nमुलीला आजीच्या मांडीवर ठेवायचे आजीला वजन सहन होत असेल तर.\nतीन दिवस असतिल तर दोनच पार्क\nतीन दिवस असतिल तर दोनच पार्क करा. शक्यतो disney मध्येच रहा. सकाळी ९-१० पर्यन्त राईड ला गर्दी कमी असते आणि रात्री १०ला फायर वर्क असते. त्यामुळे जवळच राहिल्यास दुपारी २ तास विश्रांती घेता येईल.\nतिकिटे लवकर काढुन fastpass काढणे. ( disney चा apple/anrdoid app download करावा लागेल. ) शेवटच्या घटकेला गर्दीच्या राईडचा fastpass मिळत नाही.\nधन्यवाद सगळ्यांना . आई व\nधन्यवाद सगळ्यांना . आई व मुलगी असल्याने आम्हि फत्त मँजिक किंगडमच करणार आहोत वेळ उरला तर बघु फ्लोरिडा रेसिडंट असल्याने परत जाता येईलच .. कुठल्या स्पेसिफिक राईडस आठवत आहेततका कुणाला छोट्या मुलांसाठि \nएप्रिलमध्ये जाण्याचा प्लॅन आहे. माझा मुलगा वय पाच वर्षे, भाचा वय अकरा वर्षे. तिन रात्री, चार दिवस. दोघांना आवडतील असे कोणते पार्क्स निवडु\nइनोची - लहान मुलगी आणि वृद्ध\nइनोची - लहान मुलगी आणि वृद्ध आई - या दोघींना घेऊन तुम्ही एकट्याच येणार आहात का साडेतीन वर्षांच्या मुलीला तिथे stroller हवाच, आई चालू शकत नसतील व त्यांना auto wheel नसेल तर जमण्यासारखे नाही.\nनुसते magic kingdom फिरण्यातच २ दिवस जातील. मार्च १३ - २८ च्या मध्ये येत असाल तर spring break मुळे नेहमीपेक्षा जास्त गर्दी पण असेल. magic च्या बहुतेक सगळ्या ride मुलीला आवडतील.\nखाण्यासाठी - indian अगदी जवळपास नाही पण जरा drive केले तर i -drive आणि १०-१५ मैलात बरेच options आहेत. नाहीतर सगळ्यात जवळ\nDisney Downtown ला Earl of Sandwiches आहे तिथे tomato soup आणि sandwich सर्व देशी लोकांना पण आवडते असा माझा अनुभव आहे.\nतसेच आजकाल indian quick जेवण समोसा वगैरेचा फूड truck असतो downtown disney ला. तसेच Ghirardelli च्या एका ice-cream मध्ये पण लोक गार होतात.\nAAA discounted tickets घेऊ शकता. शक्यतो hotel पासून shuttle घ्या drive करण्यापेक्षा, जास्त सोयीचे होईल, parking पण $१५ वगैरे असतेच आणि जास्त चालावे लागते.\nराया - Epcot आणि Universal चे एक पार्क \\ seaworld करू शकता. ५ वर्षाच्या मुलाला universal च्या काही rides ला उंची कमी पडू शकेल पण ११ च्या मुलाला ते फारच आवडेल. Epcot साधारण सगळ्याना आवडेल. KSC किंवा seaworld - busch gardens combo पण करू शकता.\nराया :- magic kingdom is must. बाकी तुम्ही कुठलेही पार्क निवडु शकता. ( seaworld \\ universal \\ lego) . लेगो ५० मैल लांब आहे आणि थोडे आभाळ आले तरी पार्क सुरक्षेकरिता बंद करतात. बाकी दुसर्या पार्क साठी काहीच problem नाही.\nmagic kingdom सकाळी ९ ते रात्री ११ पर्यन्त उघडे असते. सकाळी राईड ला गर्दी कमी असते म्हणुन आणि रात्री फटाक्याची आति शबाजी म्हणुन पुर्ण दिवस पार्क मध्ये जातो . सकाळी ८.४५ ते १० पर्यन्त ५-१० मिनिटे रांग असते. नंतर रांग वाढत जाउन, दुपारी २ नंतर प्रत्येक राईड्ला तासभर रांगेत थांबावे लागते. (average time. सिझन ला popular ride साठी ४ ते ५ तास थांबाव लागु शकते.) नंतर रात्री ९.३० ला परेड आणि १०.३० ला आतिश्बाजी हे दोन्ही कार्यक्रम are must . जर सकाळ ते रात्री पर्यन्त पार्क मध्ये राहिलो तर दुसर्या दिवशी पार्क करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही दोनच पार्क करु शकता.\nवाट्टेल ते साहिल त्रिशंकु\nवाट्टेल ते साहिल त्रिशंकु धन्यवाद उपयुक्त माहिती बरीच\nटिन एजर मुलांसाठी कोणते\nटिन एजर मुलांसाठी कोणते पार्क्स निवडु प्लीज मार्गदर्शन करा. दोन पार्क्स करायची आहेत. त्यात Kennedy Space Center नक्कीच करणार Typhoon Lagoon वा Blizzard Beach यातले कोणते तरी एक करावे का प्लीज मार्गदर्शन करा. दोन पार्क्स करायची आहेत. त्यात Kennedy Space Center नक्कीच करणार Typhoon Lagoon वा Blizzard Beach यातले कोणते तरी एक करावे का\nमी येत्या स्प्रिनंग ब्रेकमध्ये डिस्नीवारी करणार आहे. रिसॉर्ट मध्येच राहणार आहे. बुकिंग झालं आहे त्यात आम्हाला ३ दिवसांची पार्क तिकिटं इंक्लूडेड आहेत. सध्या तरी मॅजिक किंगडम, एपकॉट & अ‍ॅनिमल किंगडम करावं असं म्हणते आहे. हीच ३ महत्वाची आहेत ना\nआम्हाला मॅजिक बँड घ्यायचे आहेत. फास्ट पास पण म्हणे फक्त ३ राइड्स साठी वापरता येतात दर पार्क्मध्ये. कोणत्या राइड्स साठी घेउ मग फास्ट्पासेस\nयुनिवर्सल ची सिस्टिम त्यामानाने सोपी वाटते आहे. रिसॉर्ट्मध्ये बुकिंग झालं की बाकी काही कट्कट नाही रूम कीच फास्ट्पास म्हणून वापरायची.\nशूम्पी, कोणत्या साईटवरून डील\nशूम्पी, कोणत्या साईटवरून डील ई. मिळाले, की डिस्नी च्या साईटवरूनच केले बुकिंग\nमाझ्या असं लक्षात आलं की\nमाझ्या असं लक्षात आलं की डिस्नी & युनिवर्सल इथे काही डील्/कूपन्स वैगेरे पॉसिबल नाही. मी त्यांच्याच वेब्साइट वरून बुकिंग्स केली.\nरिसॉर्ट्मध्ये राहाणं सोयीचं आहे. एक तास आधी पर्क्स ओपन होतात शिवाय हॉटेल्स टू/फ्रॉम पार्क राइड्स असतात, त्यामुळे कार रेंट करावे लागत नाही. एयरपोर्ट पिकप्/ड्रॉपऑफ पण असतं.\nमला अजून १ प्रश्न होता\nमला अजून १ प्रश्न होता डायनिंग प्लॅन्स घ्यावे की नाहीत\nमाझ्या असं लक्षात आलं की\nमाझ्या असं लक्षात आलं की डिस्नी & युनिवर्सल इथे काही डील्/कूपन्स वैगेरे पॉसिबल नाही. >> +१.\nफास्ट पास पण म्हणे फक्त ३ राइड्स साठी वापरता येतात >> एका वेळी एकाच राईड साठी नि एकाच शोव साठी वापरता येतात. दर वेळी एकदा वापरला कि परत कधी वापरता येतो ह्याची वेळ कळते. फास्ट पासेस च्या काही ट्रिक्स आहेत, GTG ह्या वेळेस सांगेन. आठवण कर.\nसध्या तरी मॅजिक किंगडम, एपकॉट & अ‍ॅनिमल किंगडम करावं असं म्हणते आहे. हीच ३ महत्वाची आहेत ना >> मह्त्वाची कुठली हे तुझ्या बरोबरच्यांच्या वयावर अवलंबून आहे. लगे हाथ चारी कर असे मी सुचवेन.\nडायनिंग प्लॅन्स घ्यावे की नाहीत >> एकदा घेतलेले नि एकदा नाही. दोन्ही मधे पश्चात्ताप झाला नाही. पार्कमधेही भरपूर प्रकारचे options असतात.\nओक्के असामी. एनिवे, कार रेंट\nओक्के असामी. एनिवे, कार रेंट करणार नाही त्यामुळे जे काय जेवायखायचे आहे ते पार्क्स आणि रिसॉर्ट मध्येच, डायनिंग प्लॅन जर पैसे सिग्निफिकंट्ली वाचणार असतील तर्च घेण्यात काही अर्थ आहे.\nतसही डिस्नी/युनिवर्सल ही ट्रीप हे एक मेजर फिनानशियल अंडरटेकिंग असल्याने ४०-५० डॉलर वाचवण्याला काही अर्थ नाही हे पण आहेच.\nमॅजिक किंगडम तुझ्या लेकींना\nमॅजिक किंगडम तुझ्या लेकींना बोअर होइल.\nडायनिंग प्लॅन्स >>> आम्ही नव्हते घेतले आणि ते बरंच झालं. पार्कमध्ये भरपूर पर्याय होते. सकाळी पोटभर ब्रेफा करून निघा मात्र.\nडिस्नी राइड्ससाठी एक धागा पग्यानं काढला होता तो बघ.\nमॅ. किं. फक्त धाकटीसाठी करणार\nमॅ. किं. फक्त धाकटीसाठी करणार आहे. ते पात्र रमतं अजून फेएरी वैगेरेत.\nडायनिंग प्लॅन जर पैसे\nडायनिंग प्लॅन जर पैसे सिग्निफिकंट्ली वाचणार असतील >> आता ते तुम्ही किती खाऊ शकता ह्यावर अवलंबून आहे\nअरे तो धागा वाचला मी इथे\nअरे तो धागा वाचला मी इथे पोस्ट करण्यापूर्वी सिंडे पण मै ची पोस्ट वाचून भ्या वाटतय\nअसामी नाही घेणार मी डायनिंग प्लॅन्स.\nमी आत्ता जाऊन बघितले मी कोणते\nमी आत्ता जाऊन बघितले मी कोणते स्केअरी पोस्ट लिहिले होते ते तसल्या भीषण रोलर कोस्टर राइड्स नाहीयेत पण डिस्नेत. (किंवा आम्ही केल्या नसाव्यात ) हॉलिवुड स्टुडिओज मधली ती एलेवेटर वाली राइड आवडली होती मला. फार स्केअरी आणि एक्सट्रीम नाहीये.\nडिस्नी रिसॉर्ट मध्ये रहाणे\nडिस्नी रिसॉर्ट मध्ये रहाणे best. हॉटेल्स टू/फ्रॉम पार्क राइड्स सारख्या असतात.\nDining plan आम्ही घेतला नव्हता. काही अडचण आली नाही.\nफास्ट पासेस ३च book करता येतात. ते संपले की पार्कमधून पुन्हा एक एक book करता येतात.\nमला Hollywood Studios पण खूप आवडले होते. ते तुझ्या list मध्ये दिसत नाही. तिथला रात्रीचा show फारच सुरेख होता.\nमॅजिक किंगडम लहान मुलांसाठी असले तरी तिथल्या वातावरणाची वेगळीच मज्जा आहे. Frozen live show best.\nप्रत्येक पार्क मध्ये (Disney or Universal) रात्री special shows असतात ते चुकवायचे नाहीत.\nअजून बरच काही आवडलेलं पण आत्ता आठवत नाही.\nमला Hollywood Studios पण खूप आवडले होते. ते तुझ्या list मध्ये दिसत नाही. तिथला रात्रीचा show फारच सुरेख होता.>> युनिवर्सल ३ दिवस होणार आहे म्हणून मग त्याच थीमचं असणार्म्हणून हे स्किप करायचा प्लॅन आहे, कदाचित अ‍ॅनिमल किंगडम स्कोप करेन मग हे फार्च छान आणि चुकवू नये असम असेल तर.\nफार फार पूर्वीची कोणे एके काळची एक गंमत आठवली. मुलं होण्याआधी नवरा एक कॉन्फरंससाठी जाणार होता म्हणून मे पण २ दिवस ओरलँडोला गेले. १ दिवस आम्ही दोघे अ‍ॅनिमल किंगडमला गेलो, तेव्हा तिथे फेस्टिवल ऑफ लायन किंग नावाचा शो असायचा तो पाहून झाल्यावर गर्दीतून नवर्‍याच्या हातात हात घालून बाहेर पडले आणि शो किते मस्त होता अशी बडबड करत होते पण त्याचा काही रिस्पंन्सच नाही म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर मी कोणा भलत्याच मानसाच्या हातात हात घालून चालत होते आणि बाजून माझा नवरा आणि ह्या माणसाची गर्लफ्रेंड/बाय्को हसत बघत होते . मोस्ट एम्बॅरसिंग मोमेंट इन लाइफ\nशूंपी Rides wise मला\nRides wise मला Universal जास्त आवडले. > हे बरोबर आहे. pure adrenaline spike साठी डिस्ने Orlando शेंबडे वाटलेले. त्यामानाने वेस्ट कोस्टवरच्या California Adventure Park मधे १-२ जबरदस्त राईड्स आहेत.\nअरे पण adrenaline spike साठी म्हणून डिस्ने ला गेलात तर शेंबडे कोण तुम्ही की ते पार्क\nतुमची मुलगी लहान आहे त्यामुळे\nतुमची मुलगी लहान आहे त्यामुळे मॅजिक किंग्डम आणि अॅनिमल किंग्डम तीला आवडेल. तिथल्या रिज़ॉर्ट मधेच शक्यतो राहा कारण एकतर थीमपार्क्स मधे येणे जाणे करायला त्यांच्या बसेस असतात. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या रिज़ॉर्ट हॉटेल्स ला एक्सट्रा मॅजिक अवर्स चा फायदा मिळतो. जनरल पब्लिक साठी पार्क उघडण्याच्या आधी तुम्हाला प्रवेश मिळेल. जरा लवकर उठून जावं लागेल पण तरीही ते करणंच ठीक असतं कारण ९, १० नंतर प्रचंड लाईनी सुरू होतात.\nलंच टाइम ला तिथले सगळे रेस्टोरेंट्स अतिशय फूल असतात. त्यामुळे १२ ते २ हा लंच टाईम टाळून मग जेवायला जाणे. शक्यतो आपल्या जवळ सॅण्डवीचेस, फळं, नट्स, ग्रानोला बार्स ठेवा. म्हणजे भूक लागली तर लाईनीत उभे राहून वाट पाहतांना सुध्डा तुमचा क्विक लंच होऊ शकतो. १२ ते २ या लंच टाईम मधे सगळ्या राईड्स ला गर्दी अगदी कमी असते तेव्हा या वेळात सगळ्यात पॉप्युलर राईड्स ला जा.\nलंच टाइम ला तिथले सगळे\nलंच टाइम ला तिथले सगळे रेस्टोरेंट्स अतिशय फूल असतात. त्यामुळे १२ ते २ हा लंच टाईम टाळून मग जेवायला जाणे. शक्यतो आपल्या जवळ सॅण्डवीचेस, फळं, नट्स, ग्रानोला बार्स ठेवा. म्हणजे भूक लागली तर लाईनीत उभे राहून वाट पाहतांना सुध्डा तुमचा क्विक लंच होऊ शकतो. १२ ते २ या लंच टाईम मधे सगळ्या राईड्स ला गर्दी अगदी कमी असते तेव्हा या वेळात सगळ्यात पॉप्युलर राईड्स ला जा.\nही फार मस्त माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद\nमै, जायच्या आधीच कसे कळणार\nमै, जायच्या आधीच कसे कळणार कोण शेंबडे आहे ते (पार्क, आपण कि पोरे) . तेंव्हा तर बाफ ही नव्हता.\nफास्ट पास फक्त ३ च मिळतात.\nफास्ट पास फक्त ३ च मिळतात. त्यात मध्ये पण काही restrictions असतात. उदा.. एपकॉट मध्ये सोरेन आणि टेस्ट ट्रॅक ह्यापैकी एकच फास्ट पास घेउ शकतो. तर एका राईड्चा फ्री पास घेउन दुसरी राईड सकाळी ९ वाजता केली तर २-३ तास waiting time वाचतो.\nशक्यतो फास्ट पास ११ ते ५ च्या दरम्यान घ्यावा. सकाळी आणि पार्क बंद होताना तशी ही गर्दी कमी असते. त्यामुळे त्यावेळी फास्ट पास काही उपयोगाचा नसतो. फास्ट पास चे बुकिंग लवकर करावे. जायच्या दिवशी केले तर आपल्याला पाहिजे त्या वेळी आणि आपल्याला पाहिजे त्या राईड चा मिळत नाही.\nतसे ३ फास्ट पास संपल्यावर परत ३ फास्ट पास घेता येतात. पण बहुतेक वेळा तोपर्यन्त सगळे फास्ट पास सोल्ड आउट झालेले असतात.\nमॅजिक किंगडम, एपकॉट जरुर कारा. बाकीची पार्क मी केली नाहित म्हणुन त्याबद्दल नाही माहित.\nमॅजिक किंगडंम जरी ९ वाजता उघडत असले तरी ८.३० पासुन आत सोडायला चालु करतात. बाकिच्या पार्क मध्ये ९ वाजल्याशिवाय आत सोडत नाहीत. सकाळी लवकर जाउन जास्तित जास्त राईड करुन घेता येईल.\nआजकाल पार्क राईड चे अ‍ॅप आले आहेत. ते तुम्हाला real time गाईड करत असतात. मागच्या महिन्यात sea world मध्ये अ‍ॅप वापरले तर ते कुठली राईड करायची ते सांगते. तसेच प्रत्येक राईड मध्ये किती waiting time आहे ते फोन वर दाखवते. कुठल्या शो मध्ये सिट फुल झाले तर ते फोन वर सांगते त्यामुळे तिकडे जायचा वेळ वाचतो. डिसनी मध्ये पण असे अ‍ॅप असेल.\nलंच टाइम ला तिथले सगळे रेस्टोरेंट्स अतिशय फूल असतात. त्यामुळे १२ ते २ हा लंच टाईम टाळून मग जेवायला जाणे. शक्यतो आपल्या जवळ सॅण्डवीचेस, फळं, नट्स, ग्रानोला बार्स ठेवा. म्हणजे भूक लागली तर लाईनीत उभे राहून वाट पाहतांना सुध्डा तुमचा क्विक लंच होऊ शकतो.>> +१\nलंच टाइम ला तिथले सगळे\nलंच टाइम ला तिथले सगळे रेस्टोरेंट्स अतिशय फूल असतात. त्यामुळे १२ ते २ हा लंच टाईम टाळून मग जेवायला जाणे. शक्यतो आपल्या जवळ सॅण्डवीचेस, फळं, नट्स, ग्रानोला बार्स ठेवा. म्हणजे भूक लागली तर लाईनीत उभे राहून वाट पाहतांना सुध्डा तुमचा क्विक लंच होऊ शकतो. >>> हे आत नेउ देतात का एल ए च्या डिस्नीलॅण्ड मधे आम्ही गेलो तेव्हा बाहेरचे पदार्थ नेउ देत नव्हते. कदाचित कोरडे बार्स वगैरे चालतील.\nदुसरे म्हणजे आमचा अनुभव सगळा डिस्नेलॅण्ड चा आहे. तेथे आजूबाजूला अनेक हॉटेल्स असल्याने जर त्यापैकीच एखादे बुक केलेले असेल तर मधे सरळ हॉटेल मधे जाता येते व एक दोन तास आराम करून परत पार्क मधे जाता येते, आणि मग रात्री उशीरापर्यंत थांबायला काही वाटत नाही. डिस्नीवर्ल्ड मधेही हे सहज करता येइल का\nओरलँन्डो , तोक्यो , पॅरीस\nओरलँन्डो , तोक्यो , पॅरीस च्या डिस्नेलॅण्ड मध्ये तरे आम्ही बॅकपॅक मध्ये खायचे पदार्थ घेउन गेलो होतो आणि काही इश्यु आला नाही. एल ए मध्ये आजुन गेलो नाही. त्याचा नियम असा आहे की फिंगर फुड घेउन जाउ शकतो पण पिकनिक फुड घेउन नाही जाउ शकत.\nडिसनीची तिकिटे एवढी महाग असतात की त्यात लंच टाईम मध्ये २ तास घालवणे नको वाटते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारताबाहेर\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%83/", "date_download": "2018-10-16T11:03:21Z", "digest": "sha1:ADXM5MFRR4F2YPTLG27NAOD672SDKJEX", "length": 3792, "nlines": 76, "source_domain": "krishidesh.com", "title": "स्त्री दुखः Archives - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nज्या वेद-पुराणांची हाकाटी काही कर्मठ मंडळी सतत हाकत असतात त्यांच्यासाठी स्त्रीजन्माचे दुखः बहिणाबाईंच्या अभंगातून.\nवेद देती हाका पुराणे गर्जती स्त्रियेच्या संगती हित नोहे\nमी तो सहजचि स्त्रियेचाचि देह परमार्थाची सोय आता कैसी\nTags: अभंग, बहिणाबाई, स्त्री दुखः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-soldier-home-tax-water-tax-jaitane-gram-panchayat-94916", "date_download": "2018-10-16T10:18:24Z", "digest": "sha1:EBGMGL5KYMNIY4HNJVC2YHQZBR55NYS7", "length": 15373, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news soldier home tax water tax jaitane gram panchayat जवानांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव | eSakal", "raw_content": "\nजवानांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nनिजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गावातील भारतीय सेनेत कार्यरत जवानांच्या कुटुंबाला घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव केला, असा ठराव मंजूर करणारी जैताणे ग्रामपंचायत ही माळमाथा परिसरातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.\nनिजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गावातील भारतीय सेनेत कार्यरत जवानांच्या कुटुंबाला घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव केला, असा ठराव मंजूर करणारी जैताणे ग्रामपंचायत ही माळमाथा परिसरातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.\nयापूर्वी नेर (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीने असा ठराव पारित केला होता. संत सावता युवा प्रतिष्ठाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, उपाध्यक्ष भटू देवरे, सदस्य किशोर बागुल, गोकुळ भदाणे, सदा महाजन आदींनी अर्जाद्वारे ही मागणी केली होती. जवानांच्या कुटुंबास हुतात्मा झाल्यानंतर वा मरणोपरांत सुविधा दिल्या जातात. परंतु, त्यांच्या हयातीतच त्यांना अशा सुविधा पुरविणे गरजेचे आहे, असेही अर्जदारांनी अर्जात नमूद केले आहे. समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेश बागुल यांनी भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांसह माजी मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधासाठी व त्यांच्या सुटकेसाठी ठराव मंजूर करणेबाबत ग्रामसभेत अर्ज सादर केला होता. त्यालाही ग्रामसभेत मंजूरी देण्यात आली.\nग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन असल्याने वरिष्ठ लिपिक यादव भदाणे यांनी ग्रामसभेत उपलब्ध निधी, जमाखर्च व विकासकामांचा अहवाल ग्रामस्थांपुढे सादर केला. त्यांनतर ग्रामसभेत विविध विकासकामांबाबत चर्चा झाली. मात्र, वॉर्ड क्रमांक चारमधील एका अतिक्रमित कामावरून दोन गटांमध्ये ग्रामसभेत गदारोळ झाल्याने ग्रामसभा अर्ध्या तासातच गुंडाळावी लागली.\nप्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या व ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर पेंढारे होते. सरपंच संजय खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जैताणेतील जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक शाळांतील चिमुरड्या विद्यार्थ्यांनी भाषणांसह विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी उपसरपंच आबा भलकारे, माजी सरपंच दशरथ जाधव, गुलबा भलकारे, प्रकाश पाटील, माजी उपसरपंच नानाभाऊ पगारे, ईश्वर न्याहळदे, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, शानाभाऊ बच्छाव, गणेश देवरे, दादा भिल, प्रमिलाबाई जाधव, मनीषा बागुल, रेवाबाई न्याहळदे, सुरेखा बोरसे, इंदूबाई खलाणे, पुष्पाबाई गवळे, छाया कोठावदे, आशा सोनवणे, दौलत जाधव, राजेश बागुल, परशराम खलाणे, प्रकाश गवळे, भालचंद्र कोठावदे, भिका न्याहळदे, युवराज बोरसे, सुरेश सोनवणे, आबा भिल आदींसह प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी, माजी सैनिक व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांनी सूत्रसंचालन केले.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/pulse-polio-vaccine-28000", "date_download": "2018-10-16T11:04:03Z", "digest": "sha1:QW6RVCJWWF2MKR75MNDIP4ILXI6POAIN", "length": 9788, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pulse Polio Vaccine चिमुकल्यांना आज \"दो बूंद जिंदगी के' | eSakal", "raw_content": "\nचिमुकल्यांना आज \"दो बूंद जिंदगी के'\nरविवार, 29 जानेवारी 2017\nनागपूर - पाच वर्षांखालील चिमुकल्यांना उद्या रविवार (ता. 29) शहरातील विविध आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयांत पल्स पोलिओ लस देण्यात येणार आहे. मनपा हद्दीत दहा झोनल वैद्यकीय अधिकारी व आरोग्य निरीक्षक ही मोहीम राबविणार आहेत. सकाळी सात वाजतापासून मोहिमेला प्रारंभ होणार आहे. दोन लाखांवर चिमुकल्यांना पोलिओची लस देण्यासाठी महापालिकेचे पथक मंदिर, मशीद, मॉल्स, रेल्वेस्थानक, विमानतळ, अतिजोखीमग्रस्त भाग, बांधकाम, वीटभट्ट्यांवर जाणार आहे. भटक्‍या जमातींची मुले, रस्त्यावरील मुले, अनाथालयातील मुलांना पोलिओ डोस पाजला जाणार आहे. एवढेच नव्हे रात्रीदेखील पथक चिमुकल्यांच्या शोधात फिरणार आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2018-10-16T10:18:23Z", "digest": "sha1:24UT4THVDIT7QM4GIUCXDRNLIKD4HGQ4", "length": 8698, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पावणे दोन लाख बालकांना पोलिओ लसीकरण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपावणे दोन लाख बालकांना पोलिओ लसीकरण\nपिंपरी – राज्य शासनाच्या आदेशानूसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रविवारी (दि.28) शहरात 855 लसीकरण केंद्रांमार्फत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सुमारे पावणे दोन लाख बालकांना पोलिओंचे लसीकरण वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले.\nमहापालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात सकाळी साडेनऊ वाजता महापौर नितीन काळजे यांचे हस्ते बालकांला पोलिओ डोस पाजून लसीकरण मोहीमेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षां डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे, सहाय्यक आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर, रोटरी क्‍लब अध्यक्ष, पदाधिकारी, भोसरी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.\nमहापालिकेच्या हद्दीत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राज्य शासनाच्या आदेशानूसार 28 फेब्रुवारी सर्वत्र राबविण्यात आली. या मोहीमेत पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ लसीकरण करण्यात येणार आले. याकरिता शहरात 855 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली. महापालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा 766 ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली. तसेच फिरत्या लोकांची टीम, शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी, झोपड्या टाकून राहिलेल्या ठिकाणच्या मुलांसाठी 58 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय करण्यात आली. या मोहिमेच्या प्रचार स्लिप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटींग या माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात आला. या मोहिमेसाठी 53 वैद्यकीय अधिकारी, 193 पर्यवेक्षक व 2 हजार 734 लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.\nमहापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे 855 लसीकरण केंद्रांमार्फत 8 विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, 53 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 193 पर्यवेक्षक 2 हजार 734 लसीकरण कर्मचारी काम केले आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्‍लबचे स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, एमपीडब्ल्यु, एएनएम, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व इतर स्वयंसेवकांचा सहभाग घेतला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसायनावर ताई जु यिंगची मात\nNext articleकचरा वर्गीकरणाची जनजागृती मोहीम फसली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/lifestyle/china-man-gives-2-crore-breakup-fee-1969", "date_download": "2018-10-16T10:32:08Z", "digest": "sha1:Z4RM3RM5WJM3BHTPZSSCACQMMEQPRKYR", "length": 6629, "nlines": 42, "source_domain": "www.bobhata.com", "title": "ब्रेकअपसाठी तिने मागितले तब्बल एवढे पैसे ? रक्कम बघून तुमचा विश्वास बसणार नाही !!", "raw_content": "\nब्रेकअपसाठी तिने मागितले तब्बल एवढे पैसे रक्कम बघून तुमचा विश्वास बसणार नाही \nब्रेकअप करण्यासाठी पैसे मागितल्याचं कधी ऐकलंय का राव नसेल ऐकलं तर चीनची ही घटना बघा. चीन मधल्या झेझियांग प्रांतात राहणाऱ्या एका मुलाकडून त्याच्या गर्लफ्रेंडने ब्रेकअपच्या बदल्यात तब्बल ५ कोटी मागितले आहेत. चला जाणून घेऊया हा काय प्रकार आहेत ते.\n६ मे रोजी रात्री १० वाजता २ मुली एका बार गेल्या. दोघी बार मध्ये पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात एक मुलगा तिथे आला. त्याच्या हातात एक बॅग होती. तिघांमध्ये बोलणं सुरु झालं. पण अचानक या बोलण्याची जागा भांडणाने घेतली. हे भांडण वाढल्यानंतर तो मुलगा बॅग तिथेच ठेवून निघून गेला. थोड्यावेळाने त्या दोघी सुद्धा निघून गेल्या. पण त्यांनी बॅग आपल्या सोबत नेली नाही.\nबार बंद करत असताना बारच्या कर्मचाऱ्यांना ही बॅग सापडली. त्यात असलेला पैसा बघून बारच्या मॅनेजरने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी सुटकेस मधील रक्कम मोजली. ती रक्कम तब्बल २ कोटी रुपये होती.\nदुसऱ्याच दिवशी मुलगा बार मध्ये आला. त्याने सुटकेस बाबत विचारणा केली असता बारच्या स्टाफकडून पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलीसांनी या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावलं. त्यावेळी मुलाने ही बॅग आणि त्यातील रक्कम आपली असल्याचा दावा केला.\nपोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही बॅग त्याचीच असल्याचं सिद्ध झालं. यांनतर त्याने संपूर्ण गोष्ट सांगितली. तो २३ वर्षांचा असून आयटी इंडस्ट्रीत काम करतो. त्या दोघींपैकी एक त्याची गर्लफ्रेंड होती. काहीच दिवसापूर्वी त्यांच्यात ब्रेकअप पर्यंत गोष्टी गेल्या होत्या. पण हे ब्रेकअप त्याला महागात पडणार होतं. तिने त्याच्याकडे चक्क ‘ब्रेकअप फी’ मागितली. ही फी तब्बल ५ कोटी रुपये एवढी होती. पण त्याने फक्त २ कोटी दिले. म्हणून ती रागावली आणि बॅग तिथेच सोडून निघून गेली.\nपोलिसांनी या मुलाला दम देऊन सोडून दिलं आहे आणि त्याचे पैसे सुद्धा त्याला परत केलेत.\nएक प्रश्न तर अनुत्तरीतच राहिला ना राव. ‘त्या मुलीने ब्रेकअपसाठी पैसे का मागितले असावेत \nफेसबुकने आणलं डेटिंग अँप, आता मेसेंजरमध्ये j1 झालं का विचारायची गरज नाही ना भाऊ \nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4575-kanjurmarag-cinevista", "date_download": "2018-10-16T10:59:30Z", "digest": "sha1:LUMIZZPEE7LNA2LMUGGUBEBN2FQCWYTV", "length": 5754, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईत कांजूरमार्गमध्ये हिंदी मालिकांचे शूटींग सुरु असलेल्या स्टुडिओला भीषण आग - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईत कांजूरमार्गमध्ये हिंदी मालिकांचे शूटींग सुरु असलेल्या स्टुडिओला भीषण आग\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईत कांजूरमार्गमध्ये हिंदी मालिकांचे शूटींग सुरु असलेल्या स्टुडिओला भीषण आग लागली आहे.\nकांजूरमार्गमध्ये गांधी नगर परिसरात हा स्टुडिओ आहे. सिने विस्ता असं या स्टुडिओचं नाव आहे.\nकांजूरमार्गमधील पवई टेलिफोनसमोर हा सिनेविस्टा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत प्रामुख्याने हिंदी मालिकांचे शूटिंग चालतं. तसंच जुन्या थीमचा सेटही या स्टुडिओत उभारण्यात आला होता.\n'बेपनाह' आणि 'हासील' मालिकेची शूटिंग सुरू असताना आग लागल्याचे समजते. सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.\nअग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/kawasaki-versys-x-300-price-pqMSu7.html", "date_download": "2018-10-16T10:47:44Z", "digest": "sha1:VHGUEUGQM52T3JLDUQDIBDSSTUZGA4DC", "length": 13263, "nlines": 407, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कावासाकी व्हरसिस X 300 स्टँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकावासाकी व्हरसिस X 300\nकावासाकी व्हरसिस X 300 स्टँड\nकावासाकी व्हरसिस X 300 स्टँड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकावासाकी व्हरसिस X 300 स्टँड\nकावासाकी व्हरसिस X 300 स्टँड सिटी शहाणे किंमत तुलना\nकावासाकी व्हरसिस X 300 स्टँड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकावासाकी व्हरसिस X 300 स्टँड वैशिष्ट्य\nमॅक्सिमम स्पीड 132 kmph\nफ्युएल कॅपॅसिटी 17 L\nग्राउंड कलेअरन्स 180 mm\nव्हील बसे 1450 mm\nसद्दल हैघात 815 mm\nकर्ब वेइगत 184 kg\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/3854-karnataka-assembly-election", "date_download": "2018-10-16T09:57:48Z", "digest": "sha1:JHYNUETMKVKWLH335BLYYSM7JC2XC2TT", "length": 2819, "nlines": 94, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Karnataka Assembly Election - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nयेडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा\nकर्नाटक निकालांवर राज ठाकरेंचं खोचक भाष्य\nकाँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा\nबोपय्यांच्या निवडीवरुन काॅंग्रेसचं टीकास्त्र\nभाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका\nमतपत्रिकांवर निवडणुका घ्या, शंका मिटवा - उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पांच्या माघारीनंतर राहुलने मानले कर्नाटकाच्या जनतेचे आभार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T09:40:00Z", "digest": "sha1:LZHT4T3GJOQH2BBWZGZCRB3JZVHQKBCK", "length": 9250, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उन्नत भारत अभियानात पुणे आघाडीवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउन्नत भारत अभियानात पुणे आघाडीवर\nसर्वाधिक संस्थांची निवड : महाराष्ट्रातील 160 उच्च शैक्षणिक संस्था\nनवी दिल्ली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या “उन्नत भारत’ अभियानात पुणे आघाडीवर आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 160 उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त 33 संस्थांची निवड झाली आहे.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने “उन्नत भारत अभियासाठी’ देशभरातील 840 उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यातील 75 तांत्रिक व 85 अतांत्रिक अशा एकूण 160 उच्च शैक्षणिक संस्थांचा यात समावेश आहे. देशभरातून निवड झालेल्या एकूण 840 शैक्षणिक संस्थांपैकी 521 तांत्रिक, तर 319 अतांत्रिक संस्था आहेत.\nयापूर्वी उन्नत भारत अभियान कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात देशातील 688 शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली होती. या वर्षी साज-या होत असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये या संस्था सहभागी होत आहेत.\nउन्नत भारत कार्यक्रमांतर्गत फील्ड व्हिझीट, घरो-घरी जावून सर्वेक्षण, ग्रामीण जनतेच्या समस्या व गरजांची माहिती घेणे आणि त्यांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी विविध तंत्र व कार्यपध्दती विकसित करणे आदींचा समावेश आहे.\nपश्‍चिम महाराष्ट्रातील 53 शैक्षणिक संस्था\nपुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त 33 संस्थांची निवड या कार्यक्रमासाठी झाली आहे. यातील 23 तांत्रिक, तर 10 अतांत्रिक संस्था आहे. पुणेसह पश्‍चिम महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यातील एकूण 53 संस्थाची निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यातील 33 शैक्षणिक संस्था, तर कोकणातील रायगड व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील एकूण 8 संस्थाची निवड झाली आहे. मुंबईतील 4, मुंबई उपनगरातील 3, तर ठाणे जिल्ह्यातील 6 शैक्षणिक संस्थाची निवड उन्नत भारत अभियानासाठी करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजपानच्या ध्वजाला दक्षिण कोरियाकडून पुन्हा आक्षेप\nNext articleसुदेश शेलार स्मृती राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा आजपासून\nVideo: राष्ट्रवादीचे सरकारला ‘सदबुद्धी दे\nआजच्या लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती- नारायण राणे\nव्यवस्थे विरोधात बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरविण्यात येतय : शोमा सेन बचाव पक्षाचा युक्तीवाद\nव्हिडीओ: असे पडले पुण्यात होर्डिंग\nVIDEO: मदतीसाठी नुसत्याच बैठका, कालावग्रस्तांचे हाल सुरूच\nपुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2018-10-16T09:37:51Z", "digest": "sha1:PE3EFJDM3CD6ALGM7FBILJSKZPLXQT4R", "length": 4175, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:कोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भारतीय प्रीमियर लीग संघ साचे‎ (१४ प)\n\"कोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २० पैकी खालील २० पाने या वर्गात आहेत.\nसाचा:कोलकाता नाइट रायडर्स संघ\n२००८ भारतीय प्रीमियर लीग संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80._%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-10-16T11:06:04Z", "digest": "sha1:JVOCJPJT33ZNA73MR55TTWMWWYS4WHHQ", "length": 28199, "nlines": 257, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पी.व्ही. नरसिंम्हा राव - विकिपीडिया", "raw_content": "\n१२ वे भारतीय पंतप्रधान\nजून २१, इ.स. १९९१ – मे १६, इ.स. १९९६\nरामस्वामी वेंकटरमण व शंकर दयाळ शर्मा\nमार्च ३१, इ.स. १९९२ – जानेवारी १८, इ.स. १९९३\nजून २५, इ.स. १९८८ – डिसेंबर ५, इ.स. १९८९\nजानेवारी १४, इ.स. १९८० – जुलै १९, इ.स. १९८४\nसप्टेंबर ३०, इ.स. १९७१ – जानेवारी १०, इ.स. १९७३\nमे ३०, इ.स. १९९१ – सप्टेंबर २३, इ.स. १९९६\nइ.स. १९८४ – इ.स. १९८९\nइ.स. १९८९ – इ.स. १९९१\nजून २८, इ.स. १९२१\nकरीमनगर, आंध्र प्रदेश, भारत\nडिसेंबर २३, इ.स. २००४\nपामुलपर्ती वेंकट नरसिंहराव (तेलुगू: పాములపర్తి వెంకట నరసింహారావు ; रोमन लिपी: Pamulaparti Venkata Narasimha Rao ;) (जून २८, इ.स. १९२१ - डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.\n६ भ्रष्टाचाराचे आरोप व सरकारची अधोगती\nराव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अश्या तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांचे मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या.\nत्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nराजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणुक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.\nनरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.\nनरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरूद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली.\nतसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले.\nजुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला.\nजुलै, इ.स. १९९२मध्ये विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष या संघटनांनी अयोध्येत वादग्रस्त जागी बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्यासाठी कारसेवा सुरू केली. पण नरसिंह रावांनी मध्यस्थी करून ४ महिन्यांचा वेळ मागून घेतला आणि त्या काळात त्या प्रश्नावर तोडगा काढायचे आश्वासन दिले. सरकार दिलेल्या कालावधीत तोडगा काढण्यात अपयशी ठरणार असे दिसताच विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष यांनी डिसेंबर ६, इ.स. १९९२ पासुन अयोध्येत परत कारसेवा सुरू करायचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाबरी मशिदीला धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. पण अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.\nबाबरी मशिद पाडल्यानंतरच्या प्रतिक्रियेत देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यात शेकडो लोक मारले गेले. अयोध्येतील घटनांना जबाबदार ठरवून राव सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी आणली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली. अयोध्येतील घटना, त्यानंतर देशात झालेल्या दंगली, हिंदुत्ववादी संघटनांवर आणलेली बंदी आणि राज्य सरकार बरखास्ती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राव सरकारविरूद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला.\nजुलै, इ.स. १९९३मध्ये राव सरकारविरूद्ध सर्व विरोधकांनी तिसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो २५१ विरूद्ध २६५ मतांनी फेटाळला गेला आणि सरकार थोडक्यात बचावले.\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभांसाठी नोव्हेंबर, इ.स. १९९३मध्ये मतदान झाले. त्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार केला. त्या सर्व निवडणुका जिंकून भाजप राव सरकारपुढे मोठे आव्हान उभे करणार असे वातावरण निर्माण झाले. पण मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचे नेते मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री झाले. केवळ दिल्ली आणि राजस्थान या राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकला. अशाप्रकारे त्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आणि नरसिंह रावांचे सरकार अधिक मजबूत झाले.\nभ्रष्टाचाराचे आरोप व सरकारची अधोगती[संपादन]\nइ.स. १९९४मध्ये साखर आयातीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. हा राव सरकारच्या काळातील उघडकीस आलेला दुसरा घोटाळा होता. तसेच डिसेंबर, इ.स. १९९४मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग यांनी राव यांच्याविरूद्ध बंड केले. मार्च, इ.स. १९९५मध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओरीसा या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओरीसामध्ये काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला. महाराष्ट्र राज्यात पक्षाचा प्रथमच पराभव झाला तर गुजरात राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. देशातील वातावरण राव सरकारविरूद्ध जाऊ लागले.\nइ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचा इ.स. १९७७पेक्षाही मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला. काँग्रेसला एच्.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला.\nसत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. लखुभाई पाठक फसवणुक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणुक झाली. तसेच जानेवारी, इ.स. १९९७मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वापासून अलग पडले.\nइ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले.\nडिसेंबर २३, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले.\nचंद्र शेखर भारतीय पंतप्रधान\nजून २१, इ.स. १९९१–मे १६, इ.स. १९९६ पुढील\nमाधवसिंह सोलंकी भारतीय परराष्ट्रमंत्री\nमार्च ३१, इ.स. १९९२–जानेवारी १८, इ.स. १९९३ पुढील\nराजीव गांधी भारतीय परराष्ट्रमंत्री\nजून २५, इ.स. १९८८–डिसेंबर ५, इ.स. १९८९ पुढील\nश्यामनंदन मिश्रा भारतीय परराष्ट्रमंत्री\nजानेवारी १४, इ.स. १९८०–जुलै १९, इ.स. १९८४ पुढील\nके.ब्रम्हानंद रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री\nसप्टेंबर ३०, इ.स. १९७१–जानेवारी १०, इ.स. १९७३ पुढील\nराजीव गांधी काँग्रेस अध्यक्ष\nमे ३०, इ.स. १९९१–सप्टेंबर २३, इ.स. १९९६ पुढील\nनेहरू · नंदा · शास्त्री · इंदिरा गांधी · देसाई · चरण सिंग · राजीव गांधी · व्ही.पी. सिंग · चंद्रशेखर · राव · वाजपेयी · देवेगौडा · गुजराल · मनमोहन सिंग · मोदी\n६ वी लोकसभा सदस्य\n७ वी लोकसभा सदस्य\n८ वी लोकसभा सदस्य\n९ वी लोकसभा सदस्य\n१० वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९२१ मधील जन्म\nइ.स. २००४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१८ रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/icc-odi-player-rankings-in-bowling/", "date_download": "2018-10-16T10:35:22Z", "digest": "sha1:ZN4O7MEOYDWJS5DPS5LF6MPBWNN5OCNL", "length": 7676, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयसीसी क्रमवारी : गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआयसीसी क्रमवारी : गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम\nनवी दिल्ली – आशिया कप सातव्यांदा आपल्या नावावर केल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. रविवारी आयसीसीव्दारे प्रसिध्द करण्यात आलेल्या क्रिकेटच्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजीबरोबरच गोलंदाजीत देखील भारतीय खेळाडूंच अव्वल स्थानी आहेत.\nआशिया कप स्पर्धेत गोलंदाजीत चांगली कामगिरी करणारा आणि आपल्या कामगिरीत सातत्य ठेवणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. बुमराहचे एकूण 797 गुण आहेत.\nदुसरीकडे भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव याच्यां क्रमवारीत देखील चांगली सुधारणा झाली आहे. आशिया कपमध्ये कुलदीप यादवने 10 गडी बाद केले.या कामगिरीमुळे कुलदीप सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. एकदिवसीय प्रकारात कुलदीपची ही आतापर्यंतची बेस्ट क्रमवारी ठरली आहे.\nआयसीसी संघाच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून इंग्लंड पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. आशिया कपमुळे भारताला एका अंकाचा फायदा झाला असून भारताकडे 122 गुण आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभोसरीत ज्यूस विक्रेत्याचा खून\nNext articleआयसीसी क्रमवारी : अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत ‘रशीद खान’ अव्वल\nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\nसनथ जयसूर्यावर लागले ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी नियम’ उल्लंघन केल्याचे आरोप\nICC Test Rankings : विराट अव्वल तर शाॅ,पंत आणि उमेश यांच्या क्रमवारीत सुधारणा\nभारतीय संघाने नोंदवला ‘अनोखा विक्रम”\nजाणून घ्या.. रोहित शर्माच्या पत्नीस ‘युजवेंद्र चहल’ काय म्हणाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/lifestyle/land-purchased-one-rupee-nagpur-railway-station-1957", "date_download": "2018-10-16T10:48:38Z", "digest": "sha1:3DHJUF5NNF2452QUEC6ZF2VRTGKNCK2B", "length": 5663, "nlines": 39, "source_domain": "www.bobhata.com", "title": "नागपूरकरांनो, नागपूर रेल्वे स्थानकाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?", "raw_content": "\nनागपूरकरांनो, नागपूर रेल्वे स्थानकाबद्दल या गोष्टी माहित आहेत का \nमंडळी, आजच्या काळात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अशात जर तुम्हाला कोणी सांगितलं की कधीकाळी जमिनी चक्क १ रुपयात विकल्या जायच्या तर तुमचा विश्वास बसेल का हे खरच अविश्वसनीय आहे. पण आश्चर्य म्हणजे हे इतिहासात एकदा घडलं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील विदर्भात हा प्रकार घडला होता. चला जाणून घेऊ हे ठिकाण आहे तरी कुठे \nइतिहास हा नेहमीच आश्चर्याने भरलेला असतो. आता विदर्भातील या जागेचच बघा ना. अगदी मोक्याची जागा. आजच्या काळात ह्या जमिनीचा भाव काही कोटींमध्ये मोजता येईल एवढा. पण विकत घेतली गेली चक्क एक रुपयात. याच ठिकाणी आज नागपूर रेल्वे स्थानक उभं आहे.\nआज नागपूरचं रेल्वे स्थानक जिथे उभं आहे ती जागा खैरागढच्या राजाने इंग्रजांना १ रुपयात विकली होती. पुढे १५ जानेवारी १९२५ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर फ्रँक यांच्या हस्ते या जागी रेल्वे स्थानक बांधण्यात आले. आज याच जमिनीची किंमत कोट्यावधी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. नागपूरचं रेल्वे स्थानक देशातील प्रमुख आणि व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. इंग्रजांनी ज्या जमिनीला १ रुपयात विकत घेतलं त्या जमिनीने त्यांना लाखो रुपये कमावून दिले. आज स्वातंत्र्योत्तर काळात देखील ह्या रेल्वे स्थानकातून कोठ्यावधीचा महसूल सरकार जमा होतोय.\nमंडळी, आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे नागपूर रेल्वे स्थानकाची इमारत सावनेर वरून आणलेल्या ‘बलुआ’ खडकापासून तयार करण्यात आली आहे. ह्या दगडापासून तयार करण्यात आलेल्या इमारती भारतात अगदी दुर्मिळ आहेत. अशाही प्रकारे नागपूर रेल्वे स्थानक खास ठरतं.\nराव, तुमच्या ओळखीत कोणी नागपूरकर आहे का असेल तर त्याला टॅग करा की भौ \nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-boss-kitchen-appliances+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-10-16T10:13:27Z", "digest": "sha1:JV7LZY6V6LSF4OQ3CNH4T347LMALPJXJ", "length": 16358, "nlines": 410, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये बॉस किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap बॉस किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त बॉस किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.1,290 येथे सुरू म्हणून 16 Oct 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. बॉस किटचें अँप्लिअन्सस पोर्टब्ले ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू Rs. 1,290 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये बॉस किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी बॉस किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n0 बॉस किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 736. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,290 येथे आपल्याला बॉस किटचें अँप्लिअन्सस पोर्टब्ले हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nशीर्ष 10बॉस किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर\nताज्याबॉस किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर\nबॉस किटचें अँप्लिअन्सस पोर्टब्ले हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन Power : 160 W\nबॉस किटचें अँप्लिअन्सस बॉस पोर्टब्ले हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन Power - 160 Watts\nबॉस किटचें अँप्लिअन्सस पोर्टब्ले ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 160 Watts\nबॉस किटचें अँप्लिअन्सस पोर्टब्ले हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स ब्लॅक\nबॉस B 117 QuickMix हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 400 Watts\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://shirish-sapre.blogspot.com/2012/07/blog-post.html", "date_download": "2018-10-16T11:12:39Z", "digest": "sha1:573BCDUPBMOSY733KQ63E4GKMBV3LZ2M", "length": 37993, "nlines": 85, "source_domain": "shirish-sapre.blogspot.com", "title": "कणाद", "raw_content": "\nसावरकर म्हणजे प्रखर सूर्य एक बहुआयामी व्यक्मित्त्व असलेला आजच्या युगातला राष्ट्रोद्धारक मानवतावादी महर्षि एक बहुआयामी व्यक्मित्त्व असलेला आजच्या युगातला राष्ट्रोद्धारक मानवतावादी महर्षि त्यांच्या प्रखर हिंुदत्व दर्शनाने भल्या-भल्यांचे डोळे दिपले. पण म्हणूनच त्यांचे अन्य समाजोद्धारक विचार नि आचार उपेक्षितच राहिले. विशेषकरुन मुळातच भक्तीभावी स्वभावाच्या अम्हां लोकांस आचरण हे आवडत नाही. म्हणून तर सावरकरांचा समाजसुधार जो एकेकाळी गायला जायचा आज ऐकायला ही मिळत नाही.\nवीर सावरकरांचा हिंदुराष्ट्र हा काही एकांगी, ठिसूळ किंवा तात्पुरत्या पायावर उभारलेला नाही. हिंदुराष्ट्राची प्रबळ आणि प्रभावी उभारणी करण्यासाठी राज्यक्रांतीप्रमाणेच समाजक्रांती केली पाहिजे. ऐका क्रांतीवाचून दुसरी क्रांती घडणेच कठीण; घडली तरी टिकणेतर सुतराम अशक्य. हिंदु संघटनेच्या आंदोलनाची तत्त्वात्मक नि कार्यात्मक योजना वीर सावरकर अंदमानातून सुटण्यापूर्वीपासूनच आंखीत होते. सन्‌ 1924 मध्यें ते बंदीतून सुटून रत्नागिरीस स्थलबद्ध झाले. त्या दिवसापासून त्यांनी त्या योजनेची तिच्या त्या दुहेरी स्वरुपांत कार्यवाही करण्यास प्रारंभिले, तेव्हापासूनच ते प्रचारावू लागले आणि त्यांच्या कार्यक्रमाचे त्यांच्या स्थलबद्धतेच्या कक्षात सामावतील असे प्रत्यक्ष प्रयोगहि त्यांनी चालविले. त्यांनी त्यांतील अंगोपांगाचे विशदीकरण करणारे अनेक स्वतंत्र ग्रंथ आणि श्रद्धानंद, केसरी, किर्लोस्कर प्रभृती नियतकालिकांमधून शतावधि स्फुट लेख ही लिहिले होते. तेच प्रयोग आम्ही आता पाहणार आहोत -\n1924 साली सशर्त सुटका झाल्यानंतर पहिली तीन वर्षे म्हणजे 1926 अखेर पर्यंत सावरकरांना अस्पृश्यता निवारण, स्वदेशी प्रचार व बलसंवर्धनासाठी व्यायामशाळांचा प्रसार या तीन गोष्टींवर मुख्यतः भर दिला. पुढ़े महाराष्ट्रभर ज्या त्यांच्या भाषाशुद्धीच्या आंदोलनाने धमाल उडाली त्या भाषाशुद्धीचे कार्यहि या काळात सुरु झालेले होते. याची उदाहरणे म्हणजे 'हवामाना\"ला 'ऋतुमान\", रत्नागिरीच्या 'नेटिव्ह जनरल लायब्ररी\"चे रुपांतर 'नगरवाचनलया\"त किंवा 'नगरग्रंथालया\"त झाले. याच प्रमाणे शाळांतून 'हजर\"च्या ऐवजी 'उपस्थित\"चा पुकारा करणे इत्यादि. कोणत्याहि नवीन गोष्टीची आरंभीच्या काळात जशी हेटाळणी आणि टवाळी होते त्याप्रमाणे या भाषाशुद्धीबाबत घडू लागले होते. याच काळात सावरकरांनी विद्यार्थ्यांसाठी हिंदीचे वर्ग चालविले. सावरकरांना भारताची हिंदी हीच राष्ट्रभाषा अभिप्रेत होती. मात्र ती हिंदी संस्कृतनिष्ठ असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्याच प्रमाणे त्यांनी लिपिशुद्धी व भाषाशुद्धी मंडळे स्थापन केली, जातीभेदोच्छेदक संस्थेला जन्माला घातले. पहिले भारतीय वायुवीर रत्नागिरीचे कॅॅप्टन दत्तात्रय लक्षमण पटवर्धन तथा 'डी. लॅकमन\" यांच्या देखरेखीखाली 'रायफल क्लब\"ची त्यांनी स्थापना केली. तसेच सावरकरांनी रत्नागिरीत समाजक्रांतील पूरक असे एक 'अखिल हिंदु उपहारगृह\" सुरु केले. त्या उपाहारगृहाचे संचालक श्रीगजाननराव दामले होते. तेथे चहा, चिवडा महाराच्या हातचा मिळे. तेथेच सावरकरांचे पाहुणे त्यांना भेटायला येत. अस्पृश्योद्धाराबरोबरच सावरकरांचे शुद्धीकरणाचे कार्यहि सुरु होते. त्यांनी घडवून आणलेले महत्वाचे शुद्धीकरण म्हणजे खारेपाटणच्या धाक्रस कुटुंबाचे. दहा-पंधरा वर्षापूर्वी ख्रिश्चन झालेल्या या कुटुंबाला सावरकरांनी शुद्धीसमारंभ करुन परत हिंदुधर्मात घेतले. समाजात रुळविले इतकेच नव्हे तर त्यांच्या दोन उपवर मुलींची लग्ने योग्य अशा वरांशी करुन दिली. आणि एका मुलीच्या लग्नात तर श्रीधाक्रस यांच्या आग्रहावरुन कन्यादान ही केले. सावरकरांनी प्रचारिलेल्या गोष्टी आता समाजाच्या अंगवळणी पडू लागल्या होत्या. पण त्यावर संतुष्ट न राहता गतिमान असणे हा सावरकरांच्या कोणत्याहि आंदोलनाचा एक महत्वाचा भाग असे. म्हणून देवालयाच्या 'पायरीनंतर सभामंडप आंदोलन\" सावरकरांनी सुरु केले. स्पृश्यास्पृश्यांचे समिश्र मेळे देवालयाच्या सभामंडपात जाण्यास काहीच हरकत नाही असा प्रचार सुरु केला. कोणत्याहि सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी अस्पृश्य मानल्या गेलेल्या बांधवांना बरोबर घेऊन ते देवळात जाऊ लागले. या आंदोलनामुळे अनेक लोक त्यांस सोडून जाऊ लागले सुधारकच काय ते राहिले. सामान्य लोकांना अस्पृश्यांचा देवालय प्रवेश हा त्याकाळी भयंकर भ्रष्टाचार वाटला यांत काहीच नवल नाही. सावरकर आपल्या कोणत्याहि नव्या आंदोलनाचा उपक्रम करीत तो सार्वजनिक गणेशोत्सवातून आणि रत्नागिरीच्या पुरातन श्रीविट्ठल मंदिरातून. गणेशोत्सव समिती हे सावरकरांचे व्यासपीठ होते. अस्पृश्यता ही धर्मशास्त्राला धरुन असल्याने तिचे पालन केले जावे असे म्हणणाऱ्यांची व्याख्याने मुद्दाम सनातन्यांनी घडवून आणावी तर अस्पृश्यता निषेधाची सुधारकांनी. अशी ही रस्सीखेच जवळ-जवळ दोन वर्षे सुरु होती. या मुळे समाज अगदी खालच्या थरापासून ढ़वळून निघत होता. अस्पृश्यते बाबत अनुकूल वा प्रतिकूल चर्चा या विना रत्नागिरीच्या वातावरणात इतर विषय नव्हता.\n1928 मध्यें दसऱ्याच्या शुभदिनी, परधर्मीयांना आपण आपल्या घरात जेथ पर्यंत जावू देतो तेथ पर्यंत तरी अस्पृश्यास येऊ देण्यास तयार असलेल्या हिंदु नागरिकांच्या घरात, आपल्या सवाशे अनुयायी आणि 8-10 अस्पृश्यांस समवेत समारंभपूर्वक प्रवेश केला. आणि ती सर्व नावे प्रसिद्ध करण्यात आली. शाळातून ही अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मुलांना सरमिसळ बसविण्यात यावे, त्यांना शाळेच्या पडवीत किंवा वर्गात एका बाजूला बसविण्यात येऊ नये. ही गोष्ट सावरकर हिंदु संघटनाच्या दृष्टीने अत्यंत भरीव आणि मूलगामी समजत. पण सावरकरांच्या या ही आंदोलनाला प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागले. कित्येक शाळातून शिक्षकांचे संप झाले तर कित्येक गांवातून गांवकऱ्यांचा विरोध झाला. काही ठिकाणी स्पृश्यांनी दिलेल्या जागा काढून घेतल्या तर काही ठिकाणी अस्पृश्यांनी मुलांस शाळेत पाठिविले तर बहिष्कार घालण्यात येईलच्या धमक्या देण्यात आल्या.\nदेवालय प्रवेशा बरोबरच सावरकरांना समाजाच्या ऱ्हासास कारणीभूत झालेल्या 'बंद्या\" तोडून टाकावयाच्या होत्या व म्हणून जुन्या देवालयां मध्यें अस्पृश्यांच्या प्रवेशाच्या चळवळी बरोबरच ज्या देवालयात अस्पृश्यांना सवर्ण हिंदुं प्रमाणे प्रवेश नि इतर अधिकार असतील असे 'अखिल हिंदुंसाठी श्रीपतितपावन मंदिर\" श्रीभागोजी कीर शेटजींच्या साहय्याने उभारले. 1929च्या दहा मार्चला या मंदिराची कोनशिला बसविण्याचा समारंभ श्रीमत्‌ शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांच्या हस्ते पार पडला. उपस्थित असलेल्या स्पृश्यास्पृश्यांच्या प्रचंड जनसमुदाया समोर सावरकरांनी या देवालयाच्या उद्देशाची रुपरेषा खालील प्रमाणे कथन केली -\n1). या देवालयात शंख, चक्र, पद्म, गदाधारी भगवान श्रीविष्णुंची लक्ष्मीसह स्थापना करण्यात येईल. 2). त्या मूर्तीची पूजा करण्याचा अधिकार जातीनिर्विशेषपणे सर्व हिंदुंना समान असेल. 3). मात्र अशी पूजा करणाऱ्याने प्रथम देवालयाच्या आवारात स्नान करुन व शुद्ध वस्त्रे धारण करुन नंतर पूजेसाठी गाभाऱ्यात जावे. 4). देवालयाचा पुजारी 'स्वधर्मक्षम\" असला पाहिजे, मग तो कोणत्याहि जातीचा असो. अशा प्रकारे सर्वहिंदुंना खुले असणारे देवालय अखिल महाराष्ट्रातच काय पण अखिल भारतातहि दुर्मिळ असल्यामुळे या मंदिराला एक वैशिष्ट्य प्राप्त झाले. या प्रसंगी सावरकरांनी भाषणात म्हटले ''अस्पृश्यांना प्रेमाने शिवून अंगीकारणारे दोन शंकराचार्य झाले. पहिले पीठ स्थापक आद्य शंकराचार्य काशीला स्नान करुन येत असता मार्गात अद्वैत तत्त्वज्ञानी अशा एका अस्पृश्याला आलिंगणारे आणि दुसरे हे शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी अखिल हिंदुंचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या पांडु विठु महारास हार आणि हात आपल्या गळ्यात घालू देऊन त्या पांडोबा बरोबरच स्वतःहि कृतार्थ झाले. हे श्रीपतितपावन मंदिर आठवण आहे सनातन्यांच्या विरोधाला दाद न देता अस्पृश्यतेच कलंक धुवून काढ़ण्याच्या सावरकरांच्या क्रांतीकारी कार्याची.\nश्रीपतितपावन मंदिरा मुळे सावरकरांना निर्वेधपणे समाजक्रांतीचे कार्य करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त झाले. जेव्हा सनातन्यांनी अस्पृश्यांना गणेशोत्सवाकरिता विट्ठल मंदिराच्या सभामंडपात प्रवेश देण्याचे नाकारले तेव्हा सावरकरांनी सभासदत्वाचे त्यागपत्र देऊन अखिल हिंदुंना गणेशोत्सवात भाग घेता येईल असा अखिल गणेशोत्सव श्रीपतितपावन मंदिरात सुरु केला. याच उत्सवात दीड हजार स्त्रियांनी भाग घेतलेले अखिल हिंदु हळदीकुंकुहि झाले. विशेष नमूद करण्या सारखे म्हणजे पाच अस्पृश्य मुलांनी गायत्रीपठणाच्या स्पर्धेत भाग घेतला. शिवू भंग्याने शास्त्रशुद्ध स्वरां मध्यें शेकडो लोकांसमोर तीनदा गायत्रीमंत्र म्हणून बक्षीस पटकाविले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सावरकरांची 'हिंदुतील जातीभेद\" या विषयावर झालेली व्याख्याने, ही होय. हिंदुजातीच्या सध्याच्या दुबळेपणाला, विस्कळीतपणाला 'हिंदुतील जातीभेद\" महत्वाचे कारण आहे. हिंदुंच्या सामर्थ्याला खच्ची करुन टाकणाऱ्या बहुतेक सर्व दुष्ट रुढ़ींचे मूळ या जन्मजात जातीभेदात आहे अशी त्यांची ठाम धारणा होती. आणि म्हणूनच जातीभेदाच्या उच्छेदनाचे आंदोलन हाती घेण्याचे त्यांनी ठरविले.\nत्यांनी 'केसरी\"मधून 'जातीभेदाचे इष्टनिष्टत्व\" या मथळ्याखाली लेखमाला लिहिली व या प्रश्नाला महाराष्ट्रात चालना दिली. प्रचलित जातीभेदाचा अनिष्टपणा मुख्यतः तरुणांच्या मनावर बिंबला पाहिजे म्हणून रत्नागिरीतील तरुणांचे 'हिंदु मंडळ\" स्थापन करुन त्यात जातीभेदाचे अनिष्टत्व सिद्ध करण्यासाठी चर्चा करित असत. त्यांचे म्हटणे होते जातीभेद हा सप्तपाद प्राणी आहे. ते पाय म्हणजे वेदोक्तबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी. यातील विशेषतः तीन पाय स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी तोडले की जातीभेद खाली कोसळलाच म्हणून समजा. याकरिता 'जातीभेदोच्छेनार्थ अखिल हिंदु सहभोजन करिष्ये\" असा संकल्प सोडून सहभोजने झाली पाहिजेत. 16 सप्टेंबर 1930 रोजी हे पहिले सहभोजन रत्नागिरीला झाले. या समारंभामुळे रत्नागिरीतच नाही तर महाराष्ट्रभर खळबळ उडाली. आता जातीभेदउच्छेदनाचा संकल्प सोडून सहभोजने म्हणजे आगीत तेल ओतणे होते. आधीच त्यांना रुढ़ीप्रिय समाज 'पाखंडी\", 'सबगोलंकारी\" म्हणत होता. पूर्वीच काही अनुयायी देवालय प्रकरणामुळे सोडून गेले होते. त्यात आणखिन भर पडली. तथापि, 'वरंजनहितं ध्येयं केवला न जनस्तुती\" या ध्येयाने प्रेरित झालेल्या सावरकरांनी फिकीर केली नाही.\nजात्युच्छेदक सहभोजनांचा व सहभोजकांवरील सनातन मंडळीच्या बहिष्काराचा धुमाकूळ सुरु झाला असताना श्रीपतितपावन मंदिराच्या उद्‌घाटनाच्या वेळेस भागोजी कीर शेटजी जातीने भंडारी असल्यामुळे वेदोक्त पद्धतीने आम्ही धार्मिक विधि करणार नाही, असे शास्त्रीपंडितांनी सांगितले. तेव्हा सावरकर एका बाजूला आणि शास्त्रीपंडित दुसऱ्या बाजूला या पद्धतीने दोन दिवस शास्त्रार्थ चालला होता. सावरकरांचे धर्मग्रंथांचे वाचन किती दांडगे आहे हे त्यावेळी सर्वांच्या प्रत्ययास आले. शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी कीरशेटजींच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधि व्हावयास हरकत नाही असा निर्णय दिला. तरीहि शास्त्रीपंडितांना ते मान्य झाले नाही. भाविक वृत्तीचे शेटजी म्हणाले पुराणोक्त तर पुराणोक्त पण देवप्रतिष्ठा वेळेवर होऊ द्या. सावरकर तत्काल म्हणाले प्रत्येक हिंदुला वेदोक्ताचा अधिकार आहे. या तत्त्वाला सोडणार असाल तर मला ही सोडा, पण जर तत्त्वास सोडणार नसाल तर पूर्वास्पृश्यांचा जो हजारोंचा समुदाय आज आलेला आहे त्या हजारो हिंदुंच्या हस्ते देवमूर्ती उचलून 'जय देवा\" असा घोष करुन आम्ही ती मूर्ती स्थापणार. हाच आमचा विधि. 'हिंदुधर्म की जय\"चे हजारो कंठातून निघणारे जयघोष हाच आमचा वेदघोष आणि 'भावेहि विद्यते देवो\" हाच आमचा शास्त्राधार.\nशेवटी मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वे.शा.सं. विष्णुशास्त्री मोडक यांनी महाराजांच्या आज्ञेनुसार कीरशेटजींच्या हस्ते वेदोक्त विधिने देवप्रतिष्ठादिक सारे धर्मविधि यथासांग पार पाडले आणि दिनांक 22 फेब्रुवारीला श्रीपतितपावनाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्रीशंकराचार्यांच्या हस्ते 'हिंदुधर्म की जय\"च्या गगनभेदी आरोळीत करण्यात आली. या समारंभात पुण्याचे श्रीराजभोग यांनी शंकराचार्यांची पाद्यपूजा केली. दुसऱ्या दिवशी 23रोजी अन्नसंतर्पणाच्या कार्यक्रमात 'सावरकरांचे पाखंडी सहभोजन होता कामा नये\" असा आग्रह अनेक सनातनीयांबरोबरच श्रीमसूरकर महाराज, संत पाचलेगांवकर महाराज व स्वतः डॉ. कूर्तकोटी यांनी कीरशेटजीकडे धरला. सहभोजन, जातीउच्छेदन ही आंदोलने आततायीपणाची व पाखंडी आहेत. सावरकरांच्या या आंदोलनाला आमची मुळीच संमती नाही असे ते जाहीरपणे सांगू लागले.\nपण या अन्नसंतर्पणातील जात्युच्छेदक सहभोजनाचा कार्यक्रम सावरकर रद्द करणे शक्यच नव्हते. या समारंभातील दूरदूरच्या ठिकाणाहून आलेल्या लोकांना रत्नागिरीतील समाजक्रांतीचे प्रात्यक्षिक दाखविण्याची संधी गमविणे सावरकरां सारख्या आग्रही प्रचारकाला मानविणारे नव्हते. त्यांनी कीरशेटजींकडे न्याय्य मागणी केली, ''अन्नसंतर्पणाचा सहभोजन करु इच्छिणाऱ्यांची एक स्वतंत्र पंगत ठेवण्याची व्यवस्था करा, ज्याला त्या पंगतीत बसावयाचे असेल तो बसेल. सनातन्यांच्या जातवार पंक्तीला आम्ही सहभोजक विरोध करणार नाही. त्यांनी आमच्या पंक्तीला विरोध करु नये. त्यांचा प्रामाणिकपणा आम्ही मानावा आमचा त्यांनी.\"\" सावरकरांच्या जातीभेदोच्छेदक सहभोजनाचे लोण आमच्या इंदुरातहि चटनी-रोटी सहभोजनाच्या रुपात पोहोचले होते.\n22 फेब्रुवारीलाच मंदिराच्या सभामंडपात दुपारी मुंबईचे अस्पृश्यता निवारक परिषदेचे सहावे अधिवेशन भरले. अध्यक्ष म्हणून सावरकरांची निवड करण्यात आली. सुभेदार घाटगे (पुणे) यांनी तर 'आमचे हे खरे शंकराचार्य\" अशी पदवी सावरकरांना दिली. स्त्रियां पुरुषांपेक्षा अधिक कर्मठ, रुढ़ीग्रस्त असतात. त्यामुळे जात्युच्छेदनाचे आंदोलन स्त्रियांत रुजले तरच ते जास्त शाश्वत स्वरुपाचे होण्याचा संभव होतो. त्यासाठी त्यांच्यातहि उघडपणे रोटीबंदी तोडण्याची प्रवृत्ती सुरु करणे आवश्यक होते. पण ते काम साधे नव्हते. त्यासाठी खूप मेहनत पडली. वर्ष-दीडवर्षाच्या प्रयत्नांनंतर तीस-पस्तीस सुविद्य स्त्रियां आणि वीस-पंचवीस अस्पृश्य स्त्रियां यांचे पहिले सहभोजन 21सप्टेंबरला पार पडले. याच मंदिरात सावरकर अस्पृश्यांना जानवी सुद्धा वाटत असत.\n1933 सालच्या शिवरात्रीला रत्नागिरीतील जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युदिन पाळण्याचे रत्नागिरी हिंदूसभेने ठरविले. त्यां 'दिना\" साठी पुण्याच्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे कर्मवीर शिंदे आणि दलित वर्गाचे पुढ़ारी पा.ना.राजभोग आले होते. समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात कर्मवीर शिंदे ज्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात आपले सगळे जीवन व्यतीत केले होते. महर्षि शिंदे म्हणाले ''रत्नागिरीतील सामाजिक परिवर्तनाची मी बारिक रीतीने पाहणी केली ती वरुन मी निःशंकपणे असे सांगतो की, येथे घडत असलेली सामाजिक क्रांती खरोखरच अपूर्व आहे, सामाजिक सुधारणेचे काम जन्मभर करीत आलो आहे. ते इतके कठीण आणि किचकट आहे की, मी देखील मधून-मधून निरुत्साही होतो. पण असे हे किचकट काम अवघ्या सात वर्षात रत्नागिरीसारख्या सनातनी नगरात सावरकरांनी करुन दाखविले. ही रत्नागिरी केवळ अस्पृश्यतेचेच उच्चाटन करुन थांबली नाही तर ती जन्मजात जातीभेदांचेच उच्चाटन करण्यास बद्ध-परिकर झाली. तुम्ही अस्पृश्यांबरोबर सहभोजन, सहपूजन इत्यादि सारे सामाजिक व्यवहार प्रकटपणे करीत असताना मी पाहिले आहे. याचा मला इतका आनंद होत आहे की, हे दिवस पाहायला मी जगलो हे बरे झाले असे मला वाटते.\"\"\nसावरकरांची ही समाजक्रांती पुढ़े खंडित झाली परिणामी 1927 मध्यें महाडला डॉ. आंबेडकरांची केलेली घोषणा 1956च्या दसऱ्याला कार्यवाहीत आणली. 24मे 1956 बुद्धजयंतीला मुंबईच्या नरे पार्कवर डॉ. आंबेडकरांनी निर्वाणीची घोषणा केली की येत्यां 14ऑक्टोंबर 1956विजयादशमीला अनुयायांसमवेत मी बौद्धधर्म ग्रहण करणार. डॉ. आंबेडकरांना या विचारापासून परावृत्त करणारी एकहि हिंदुशक्ती नव्हती असेच म्हणावे लागेल. सरसंघचालक श्रीगोलवलकर गुरुजींनी दत्तोपंत ठेंगडींना डॉ. आंबेडकरांकडे पाठविले. ठेगंडींच्या माध्यमें आलेल्या संघाच्या विनंतीवर डॉ. आंबेडकर म्हणालेत संघस्थापनेच्यानंतरच्या तीस वर्षात तुम्हीं केवळ 27-28लाख सवर्ण, दलितांना संघात आणू शकलात तर साऱ्या दलितवर्गाला तुमच्या संघात आणायला किती वर्षे लागतील ठेंगडी मौन झाले नि प्रत्यक्ष नागपूरातच दसऱ्याच्या विजयदिनी तथाकथित अस्पृश्यांचा मोठा भाग हिंदुधर्मसमाजातून वेगळा झाला.\nएकात्मकता - विज्ञानवादी दृष्टिकोण का प्रतीक - श्रा...\nइस्लाम में खूनी आक्रमकता का प्रारंभ कहां से\nविश्व में तहलका मचानेवाली छलांग - वीर सावरकर की छल...\nसावरकर नावाचा सूर्य सावरकर म्हणजे प्रखर सूर्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-04-05", "date_download": "2018-10-16T09:48:21Z", "digest": "sha1:VCSJW7AIRWY4H6JHOPJ3376ZEFFAZSN4", "length": 5177, "nlines": 123, "source_domain": "vkrajwade.com", "title": "संपर्क", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nइतिहासाचार्य वि.का.राजवाडे संशोधन मंडळ, धुळे\nराजवाडे पथ, गल्ली नं १, मुख्य पोष्ट ऑफीसजवळ,\nधुळे - ४२४००१ (महाराष्ट्र)\nफोन नं. : (०२५६२) २३३८४८\nदुर्मिळ कागदपत्रे : अक्षरानुक्रम\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nधर्मशास्त्र - प्रायश्चित - संस्कृत\nधर्मशास्त्र - स्मृती - संस्कृत\nगद्य - मराठी (बखर)\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nहृदय - मंत्र - संस्कृत\nकथा पुराणें - मराठी\nकवच - मंत्र - संस्कृत\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nपुराण - मराठी - संस्कृत\nपुराणोक्त - पूजा - संस्कृत\nसंन्यास पद्धती - संस्कृत\nस्मार्त - विधी - संस्कृत\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या - मराठी\nस्तोत्रे - आरत्या - मराठी\nविद्या व कला - मराठी\nयाज्ञिक - विधी - संस्कृत\nयाज्ञिकी ग्रंथ - मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/5-cent-increase-redirekanar-sindhudurg-36099", "date_download": "2018-10-16T10:49:11Z", "digest": "sha1:XIOVDZ6M2FHWIYZL27Z2KA33AAQKMF76", "length": 12711, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "5 per cent increase redirekanar in sindhudurg सिंधुदुर्गात रेडिरेकनर 5 टक्‍क्‍यांनी वाढणार | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात रेडिरेकनर 5 टक्‍क्‍यांनी वाढणार\nमंगळवार, 21 मार्च 2017\nकणकवली - जमिनी आणि इतर मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवरून निश्‍चित होणारे रेडिरेकनर दर (मूल्यांकन) यंदा 5 टक्के वाढीसह प्रस्तावित असून नवे दर येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे घर आणि सदनिका खरेदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nकणकवली - जमिनी आणि इतर मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवरून निश्‍चित होणारे रेडिरेकनर दर (मूल्यांकन) यंदा 5 टक्के वाढीसह प्रस्तावित असून नवे दर येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे घर आणि सदनिका खरेदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nराज्य शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात भर टाकणारा विभाग म्हणून मुद्रांक नोंदणी व विक्री विभागाचा समावेश आहे. या विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 2011 पासून सारथी या संकेत स्थळावर ऑनलाइन नोंदणी सुरू केली. त्यामुळे खरेदी-विक्रीदारांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना 8 नोव्हेंबरच्या नोटाबंदीचा चांगलाच फटका बसला होता. 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्या तेव्हा खरा फटका मुद्रांक नोंदणी शुल्क विभागालाही बसला. खरेदीदाराचे सर्व व्यवहार ऑनलाइन करण्यात आल्याने निश्‍चितच पारदर्शकता करण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने रिअल इस्टेट व्यवसायावर संक्रांत येऊ लागली आहे. आता रेडिरेकनर दरही वाढणार आहेत. वर्षभरातील खरेदी-विक्री दरावरून राज्यभरात महसूल विभागानुसार हे दर निश्‍चित केले जातात. कोकण विभागात यंदा 5 टक्के दरवाढीचा प्रस्ताव असल्याचे समजते. नव्या दरवाढीची माहिती अद्यापही मुद्रांक शुल्क विभागाकडे प्राप्त नाही. गतवर्षी ग्रामीण क्षेत्रात 8 टक्के, प्रभाव क्षेत्रात 7 टक्के, नगरपरिषदा, नगरपंचायत क्षेत्रात 7 टक्के, महानगरपालिका क्षेत्रात 5 टक्के, तर राज्याची सरासरी 7 टक्के होती. कोकणातील पाचही जिल्ह्यांत 5 टक्के ही दरवाढ होती.\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-kolhapur-news-mahalakshmi-temple-development-plan-95881", "date_download": "2018-10-16T10:42:32Z", "digest": "sha1:5GCVZWOUSNR2BMYMR34YPOPWXLLIKY52", "length": 16203, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news kolhapur news Mahalakshmi Temple development plan अतिक्रमण काढण्याचे मनपासमोर आव्हान | eSakal", "raw_content": "\nअतिक्रमण काढण्याचे मनपासमोर आव्हान\nशनिवार, 3 फेब्रुवारी 2018\nकोल्हापूर : 'गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी लांबवू नये,' अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. त्याचप्रमाणे या आराखड्याची अंमलबजावणी करत असताना काही ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्याचप्रमाणे कामाच्या दर्जाच्या नावाखाली काम बंद पाडण्याची भाषा कुणी करू नये, असेही मत व्यक्‍त होत आहे.\nकोल्हापूर : 'गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी लांबवू नये,' अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. त्याचप्रमाणे या आराखड्याची अंमलबजावणी करत असताना काही ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्याचप्रमाणे कामाच्या दर्जाच्या नावाखाली काम बंद पाडण्याची भाषा कुणी करू नये, असेही मत व्यक्‍त होत आहे.\nअंबाबाईच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. त्यांना सुविधा पुरविण्यासाठी महापालिका आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असमर्थ ठरू लागली. पर्यटकांना चांगले वाहनतळ नाही, भक्‍त निवासस्थान नाही, दर्शनासाठी मंडप नाही, अन्य कोणतीही सुविधा नाही. या सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता होती. हा निधी शासनाकडून मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाला. राज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना साधारणपणे दहा वर्षांपूर्वी श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासाचा अडीचशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. तेव्हापासून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यात बदल होत, होत हा आराखडा 80 कोटींवर आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे अखेर हा आराखडा मंजूर झाला.\nआराखड्यामध्ये दोन ठिकाणी वाहनतळ आणि एका ठिकाणी वाहनतळ व भक्‍तनिवास बांधण्यात येणार आहे. व्हिनस कॉर्नर येथे वाहनतळ व भक्‍त निवास बांधण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी वाहन तोडणाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. बिंदू चौक येथे सध्या पर्यटकांसाठी वाहनतळ केले आहे. या ठिकाणी दुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे.\nसरस्वती चित्रमंदिरासमोरील जागेवर दुसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणांहून भाविकांना केवळ पाच मिनिटांत चालत मंदिरात जाता येणार आहे.\nव्हिनस कार्नर भक्‍त निवास व वाहनतळ\nव्हिनस कॉर्नर येथील गाडीअड्ड्यावर 8 हजार 500 चौरस मीटर भूखंडावर वाहनतळ व भक्‍त निवास उभारण्यात येणार आहे. भक्‍त निवास इमारतीसाठी 21. 48 कोटी रुपये; तर वाहनतळासाठी 11 कोटी खर्च अपेक्षित आहे. भक्‍त निवासामध्ये 138 खोल्या, 10 सुट आणि 18 डॉर्मिटरी असणार आहे. पार्किंगमध्ये 240 चारचाकी व तेवढ्याच दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय असणार आहे. याशिवाय डायनिंग हॉल, समुदाय हॉल, शॉपचीही सुविधा असेल\nबिंदू चौकातील 4 हजार 841 चौरस मीटरच्या जागेवर वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी 4 कोटी 89 लाख खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी 170 चारचाकी व 315 दुचाकी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, डॉर्मिटरी, लॉकर्सची सुविधाही उपलब्ध असणार आहे.\nयेथील 2200 चौरस मीटर जागेवर वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी 140 चारचाकी व 145 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, डॉर्मिटरी व लॉकर्सची सुविधा असणार आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/supreme-court-judges-addresses-press-conference/articleshow/62470914.cms", "date_download": "2018-10-16T11:21:07Z", "digest": "sha1:RXWFM7YN7FOHXOOI34VZUPQKVPECXNFK", "length": 12655, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "justice j chalemeswar: supreme court judges addresses press conference - 'न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीला धोका' | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\n'न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीला धोका'\nपुण्यातील मुठा कालवा फुटला...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा प...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजि...\nदेशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर तोफ डागली आहे. 'गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित चालत नाही. पूर्वी कधी असं घडलं नाही. हे असंच सुरू राहिलं आणि न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीही टिकणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश जस्ती चेलमेश्वर यांनी मनातील खदखद व्यक्त केली. सरन्यायाधीशांकडे तक्रार नोंदवूनही काहीच उपयोग झाला नसल्याची सलही त्यांनी बोलून दाखविली.\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्ती चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी अचानक पत्रकार परिषद बोलावून सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर चिंता व्यक्त करत सरन्यायाधीशांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले. काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचं काम व्यवस्थित सुरू नाही. त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. याबाबतची लेखी तक्रार मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. पण काहीच उपयोग झाला नसल्याने आम्हाला माध्यमांसमोर यावं लागलं, असं सांगतानाच मुख्य न्यायाधीशांना दिलेलं तक्रारीचं पत्रं सार्वजनिक करणार असल्याचं चेलमेश्वर यांनी सांगितलं.\n'न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाविरोधात आम्ही सरन्यायाधीशांना चार महिन्यापूर्वीच पत्र लिहिले होते. त्यात एका खटल्याच्या असाइन्मेंटबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी आमचं ऐकलं नाही. देशासमोर आम्ही या गोष्टी ठेवल्या नाही तर लोकशाही संपुष्टात येईल. सरन्यायाधीशांनी देशाबाबतचा निर्णय घ्यावा. आम्ही केवळ देशाप्रती आमचं ऋण व्यक्त करत आहोत. आम्ही विकले गेलोय असा आरोप भविष्यात आमच्यावर कोणी करू नये, यासाठीच या पत्रकार परिषदेचं प्रयोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nInternet Shutdown: इंटरनेट सेवा विस्कळीत होणार\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nM J Akbar: अकबर यांना भारतात परतण्याचे आदेश\nAnil Ambani: काँग्रेसनं अंबानींना काय दिले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1'न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीला धोका'...\n2सामान्य कैद्यासारखी वागणूक; लालू भडकले...\n3इस्रोनं शंभरावा उपग्रह अंतराळात सोडला...\n4भारत महासत्ता होण्यास हिंदुत्वाचं राजकारण बाधक...\n5माहितीफुटीचा बाऊ नको: रविशंकर प्रसाद...\n6तृणमूल काँग्रेसच्या ‘हिंदुत्वा’वरून जुंपली...\n8विक्रीतही १७ टक्के घट...\n9शीख दंगलींच्या चौकशीसाठी समिती...\n10इंदू मल्होत्रा यांच्या नावाची शिफारस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/toners/cheap-lotus-herbals+toners-price-list.html", "date_download": "2018-10-16T10:18:05Z", "digest": "sha1:BIDHY54ATVLZFYJFWMTX2INQSFOJATHG", "length": 12530, "nlines": 293, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये लोटस हेरंबल्स टोनर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap लोटस हेरंबल्स टोनर्स Indiaकिंमत\nस्वस्त लोटस हेरंबल्स टोनर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त टोनर्स India मध्ये Rs.265 येथे सुरू म्हणून 16 Oct 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. लोटस हेरंबल्स बॅसिलतेने चुकंबर & बसली कॅलरीफायिंग & ब्लांसिन्ग टोनर Rs. 265 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये लोटस हेरंबल्स टोनर आहे.\nकिंमत श्रेणी लोटस हेरंबल्स टोनर्स < / strong>\n0 लोटस हेरंबल्स टोनर्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 73. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.265 येथे आपल्याला लोटस हेरंबल्स बॅसिलतेने चुकंबर & बसली कॅलरीफायिंग & ब्लांसिन्ग टोनर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10लोटस हेरंबल्स टोनर्स\nलोटस हेरंबल्स रोसेटोने रोसे पेटल्स फॅसिअल स्किन टोनर\nलोटस हेरंबल्स बॅसिलतेने चुकंबर & बसली कॅलरीफायिंग & ब्लांसिन्ग टोनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/opposition-party-physique-shiv-sena-decission-36073", "date_download": "2018-10-16T10:45:09Z", "digest": "sha1:TNRNPBXDGDYHMHUCKZOOEMCK5EK4YB3L", "length": 13111, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Opposition party physique by shiv sena decission शिवसेनेच्या भूमिकेवरून विरोधी पक्ष बुचकळ्यात | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेच्या भूमिकेवरून विरोधी पक्ष बुचकळ्यात\nमंगळवार, 21 मार्च 2017\nमुंबई - राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पेटविण्यास सत्तेतील भागीदार पक्ष असलेली शिवसेना विरोधी पक्षासोबत उतरली होती. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांसह शिवसेनेने विधिमंडळाचे कामकाज सुरवातीचे दहा दिवस रोखून धरल्याचे चित्र राज्यभर गेले. मात्र, अर्थसंकल्प मांडण्याच्या वेळी शिवसेनेचे मंत्री, दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी शांत बसल्याने विरोधी पक्षाने शिवसेनेला टोमणे मारले. शिवसेनेच्या अचानक बदललेल्या या मवाळ पवित्र्यामुळे विरोधक बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून शिवसेनेवर शेतकरी कर्जमाफीवरून \"तळ्यात-मळ्यात' असा आरोप होत आहे.\nशिवसेना शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यपालांना भेटून कर्जमाफीची मागणी केली होती. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात तेथील शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी सत्तेत राहून शिवसेना सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करीत होती. तसेच विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक व्हावे, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.\nया पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना भेटून परतले. मात्र, त्यानंतर अर्थसंकल्पाच्यावेळी सभागृहात शिवसेना शांत राहिल्याचे चित्र निर्माण झाले. यामुळे अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजात शिवसेनेची नक्‍की भूमिका काय राहणार आहे, याबाबत आखाडे मांडले जात आहेत.\nशिवसेनेची भूमिका संधीसाधूपणाची आहे. सत्तेत राहायचे आणि शेतकऱ्यांचा कळवळा आहे, असे भासवायचे. शिवसेनेने खरेच शेतकऱ्यांसाठी काही करायचे ठरवले असेल तर त्यांनी सत्तेतून अगोदर बाहेर पडावे.\n- सचिन सावंत, कॉंग्रेस प्रवक्‍ते\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/politics-power-35197", "date_download": "2018-10-16T10:42:46Z", "digest": "sha1:PXJPTLB2ATHWZWP5JGQZCKXWMLT523PR", "length": 22688, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "politics for power केवळ सत्तेसाठी अनेकांचे गळ्यात गळे | eSakal", "raw_content": "\nकेवळ सत्तेसाठी अनेकांचे गळ्यात गळे\nबुधवार, 15 मार्च 2017\nकोल्हापूर - पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. त्याला अपवाद मात्र शिवसेना आहे. शिवसेनेने जिल्ह्यात कोठेही भाजपसोबत जाण्याचे टाळल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचे चित्र पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.\nगटबाजीची काँग्रेसला लागलेली वाळवी पक्ष रसातळाला गेला तरी अद्याप थांबली नसल्याचे हातकणंगले पंचायत समितीच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. तेथे काँग्रेसच्या कृपेने भाजपला दुसरी पंचायत समिती मिळाली आहे.\nकोल्हापूर - पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. त्याला अपवाद मात्र शिवसेना आहे. शिवसेनेने जिल्ह्यात कोठेही भाजपसोबत जाण्याचे टाळल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचे चित्र पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.\nगटबाजीची काँग्रेसला लागलेली वाळवी पक्ष रसातळाला गेला तरी अद्याप थांबली नसल्याचे हातकणंगले पंचायत समितीच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. तेथे काँग्रेसच्या कृपेने भाजपला दुसरी पंचायत समिती मिळाली आहे.\nराज्यात सत्ता आल्यानंतर भाजपने ग्रामीण भागातही पक्ष रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी पहिल्या टप्प्यात उमेदवारांची आयात केली. त्यामध्ये सर्वात अधिक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या गळाला लागले. त्याच्या जोरावर त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविल्या. या निवडणुका लढविताना त्यांनी स्थानिक आघाड्यांबरोबरही युती केली. त्याचाही त्यांना फायदा झाल्यामुळे भाजपच्या कमळ चिन्हावर अनेक उमेदवार निवडून आले. या निवडणुका लढविताना तयार झालेल्या आघाड्या पंचायत समितीच्या सभापती निवडीपर्यंतही टिकल्या नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांनी कोणाचीही मदत न घेता स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. भाजपने मात्र जनसुराज्य शक्‍ती, ताराराणी आघाडी, स्थानिक आघाड्या यांच्याशी जुळवून घेत पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना दोन ठिकाणी यश आले.\nया निवडणुकीत प्रत्येक तालुक्‍यात राजकीय पक्षांचे विरोधक वेगवेगळे होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाईल, असे वाटत नव्हते; पण गडहिंग्लजमध्ये हे दोन्ही पक्ष भाजपच्या मागे गेले, तर हातकणंगलेमध्ये त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराने गैरहजर राहून मदत केली. गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आली. तेथे त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केले. तीच परिस्थिती हातकणंगलेमध्ये राहिली आहे. या तालुक्‍यात काँग्रेसमध्ये आवळे व आवाडे हे दोन मोठे गट. दोघेही विरोधकांना संपविण्यासाठी एकत्र येण्याऐवजी एकमेकांना संपविण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घेतात. या पंचायत समितीमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी एका मताची आवश्‍यकता होती. त्यासाठी काँग्रेसचा सदस्य गैरहजर ठेवला.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आघाडी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खूप प्रयत्न केले; पण खासदार राजू शेट्टी यांच्या मनात भाजपबद्दल द्वेष निर्माण झाल्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे खासदार शेट्टी स्वतंत्र लढले. त्याचा फटका त्यांना चांगलाच बसला. स्वतंत्र लढल्यामुळे त्यांना आपला बालेकिल्ला असणारा शिरोळ तालुकाही आपल्याकडे राखता आला नाही. तेथे काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन आपला झेंडा फडकाविला. मात्र चंदगड पंचायत समितीमध्ये एकच सदस्य निवडून आला असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सभापती झाला तो भाजपच्या पाठिंब्यावर. या तालुक्‍यात काँग्रेसनेही त्यांना पाठिंबा देत राष्ट्रवादीचेही उट्टे काढले. शिवसेनेनेही दोन पंचायत समित्यांवर भगवा फडकविला आहे. त्यामध्ये शाहूवाडी पंचायत समितीमध्ये शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत आपला सभापती केला आहे.\nसर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कागल पंचायत समितीवर पहिला भगवा फडकविला. कागलमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंडलिक - मुश्रीफ गट पुन्हा एकत्र येण्याची सुरवात झाली. दोन्ही गटांच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली असली तरी माजी आमदार संजय घाटगे यांच्या गटाची मात्र यामुळे अडचण होण्याची शक्‍यता आहे.\nपंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते; पण शिवसैनिकांच्या भावना पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत स्पष्ट झाल्या. भाजप व शिवसेना यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष निर्माण झाल्याने दोघेही सध्या एकमेकाला पाण्यात पाहत आहेत. त्यामुळे शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोठेही युती केली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीने मात्र सत्तेसाठी सोयीच्या ठिकाणी भाजपच्या गळ्यात गळे घातले. त्यामुळे शिवसेनेचे भाजपबाबतचे मत या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्टपणे दिसून आले आहे.\nदादांचा बार पुन्हा फुसका\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील महापालिका निवडणुकीपासून घोषणा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी महापालिकेवर भाजप आघाडीचीच सत्ता येणार, अशी घोषणा केली होती; मात्र ते काही सत्यात उतरू शकले नाही. काल पुन्हा त्यांनी सात पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात येतील, असे सांगितले होते. प्रत्यक्षात दोनच पंचायत समित्यांमध्ये भाजपचे सभापती झाले, तेसुद्धा काँग्रेसच्या मदतीने. त्यामुळे दादांचा बार पुन्हा एकदा फुसका निघाल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.\nमहिला सबलीकरणाची खऱ्या अर्थाने सुरवात\nपंचायत समिती सभापती निवडीमध्ये भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागांवर सभापती म्हणून महिलांना संधी देऊन खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाची कृती अमलात आणली आहे. गडहिंग्लज येथे खुल्या गटातून जयश्री तेली यांना संधी दिली, तर हातकणंगलेमधून रेश्‍मा सनदी यांना इतर मागासवर्गीय महिला गटातून सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. सौ. तेली व सौ. सनदी यांच्या रूपाने भाजपने आपल्याकडील दोन्ही जागांवर महिलांनाच संधी उपलब्ध करून दिली. दिल्ली ते गल्ली एकच सरकारचा नारा देत महिला सबलीकरणाची अंमलबजावणी या दोन ठिकाणी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6759-best-buses-passengers-croud-become-dowen", "date_download": "2018-10-16T09:36:47Z", "digest": "sha1:USQP5SGLZ2X4ZDCWKQE6WHSDDPOMDAW4", "length": 6509, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "‘बेस्ट’च्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘बेस्ट’च्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nजादा भाडेवाढ, फेऱ्यांची कमी झालेली संख्या, तिकीट मशीनमधील बिघाड अशा वेगवेगळ्या कारणांनी बेस्ट उपक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. अशातच दिवसाला कशीबशी २८ लाख प्रवासी संख्या असणाऱ्या बेस्टची प्रवासी संख्या दोन लाखांनी घटून २५ लाख ९० हजारांवर पोहोचल्याचा दावा गुरुवारच्या बेस्ट समिती बैठकीत करण्यात आला.\nव्यवस्थापनातील त्रूटीमुळे बेस्टचा प्रवासी रिक्षा, टॅक्सी, ओला-उबरकडे वळत असल्याने प्रवासी संख्या घसरत चालली आहे. बेस्टची प्रवासी संख्या गेल्या 7 वर्षांत ४० टक्क्यांनी घटली आहे. २००९-१० मध्ये बेस्टची प्रवासी संख्या ४३ लाख ७० हजार इतकी होती, मात्र आता ती संख्या २५ लाख ९० हजारांपर्यंत कमी झाली आहे.\nनव्या वर्षात कारच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री\nPNBला कोटींचा गंडा घालून नीरव मोदीचे देशा बाहेर पलायन\nनाशिकमध्ये घरफोडी, नेपाळमध्ये हॉटेलचा व्यवसाय\nबेस्टची घटती प्रवासी संख्या लक्षात घेता बेस्टचा नवा उपक्रम\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6761-senior-director-dilip-kolhatkar-passed-away", "date_download": "2018-10-16T10:00:11Z", "digest": "sha1:6SPOG6JNBZZUPEDMAAZRIYR2E36NAHPZ", "length": 6170, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं दु:खद निधन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं दु:खद निधन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन झालं असून पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता दीर्घ आजारानं ते निधन पावले.\nकोल्हटकरांनी प्रायोगिक नाटकांमधून नेपथ्थकार म्हणून सुरुवात केली होती, त्यानंतर ते हळूहळू दिग्दर्शनाकडे वळाले. कोल्हाटकरांनी आपल्या कारकीर्दीत नाटकांमध्ये कायमच स्व:ताची एक वेगळीचं छाप सोडली.\nदिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेलं 'मोरुची मावशी' हे नाटक सर्वाधिक गाजलं असून राजाचा खेळ, उघडले स्वर्गाचे दार, कवडी चुंबक अशा अनेक नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. व्यावसायिक नाटकांमध्ये कोल्हाटकर यांनी नेपथ्थ, प्रकाशयोजना आणि दिग्दर्शक अशा भूमिका पार पाडल्या.\nअभिनेते 'अशोक सराफ' यांचा आज वाढदिवस...\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T09:44:31Z", "digest": "sha1:2CQ6NWLUHTJLV3BJGEJFQ5AGFRTSAUE2", "length": 2882, "nlines": 49, "source_domain": "mahaplus.com", "title": "Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » महाराष्ट्रनामा »\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/shripad-brahmes-tea-time-book-released-by-dilip-prabhavalkar/articleshow/61840587.cms", "date_download": "2018-10-16T11:16:09Z", "digest": "sha1:5XKVDS3VCLBO4DCNFXORZGKDPASF3U26", "length": 11813, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: shripad brahme's tea time book released by dilip prabhavalkar - ‘सदरलेखनासाठी सामाजिक भान हवे’ | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\n‘सदरलेखनासाठी सामाजिक भान हवे’\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n‘मराठी साहित्याला सदर लेखनाची खूप मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज लेखकांनी या शैलीत वैविध्य आणले आहे. सदरलेखन करणाऱ्या व्यक्तीला सामाजिक भान, उमदा स्वभाव आणि विसंगती टिपण्याची दृष्टीही असावी लागते,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले.\n‘महाराष्ट्र टाइम्स’चे डेप्युटी न्यूज एडिटर श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘टी-टाइम’ या पुस्तकाचे आणि ‘ई-बुक’चे प्रकाशन शनिवारी पत्रकार भवनमध्ये झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभावळकर बोलत होते. ब्रह्मे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये लिहिलेल्या ‘टी-टाइम’ या सदरातील निवडक लेखांचे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे; तर ई- बुकचे प्रकाशन ‘बुकगंगा डॉट कॉम’तर्फे करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक मुकुंद टाकसाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर, ‘बुकगंगा’च्या सुप्रिया लिमये या वेळी उपस्थित होत्या. विविध विषयांवर सदर लेखन करताना आलेले अनुभव प्रभावळकर आणि टाकसाळे यांनी या वेळी सांगितले.\n‘मी दिग्दर्शकाचा नट आहे, तसाच संपादक-प्रकाशकांनीही माझ्यातील लेखक ओळखला. माझ्यातला लेखक आणि अभिनेता स्वतःला व्यक्त करण्याच्या ऊर्मीतून बाहेर पडला. कधी तो लेखक म्हणून बाहेर पडतो, तर कधी अभिनेता म्हणून; पण तरीही अभिनय क्षेत्रातील कामाच्या व्यग्रतेमुळे लेखक थोडा मागे राहिला,’ असे प्रभावळकर यांनी सांगितले.\nमधुराणी गोखले- प्रभुलकर आणि सिद्धार्थ केळकर यांनी या वेळी पुस्तकातील निवडक लेखांचे अभिवाचन केले. अभ्यंकर आणि लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. अवंती मेहता यांनी कविता सादर केली. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि मान्यवरांशी\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nतरुणीला लिफ्ट देणे पडले 'महागात'\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nMetoo चं वादळ ‘एफटीआयआय’च्या वेशीवर\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nपिंपरीः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1‘सदरलेखनासाठी सामाजिक भान हवे’...\n2लाखो मुलींना स्वरक्षणाचे धडे...\n4अवघ्या नऊ लाखांत घर\n6एन्काउंटर स्पेशालिस्टचा ‘गेम’ फसला...\n7‘फुले यांचा विचार प्रगतिशील’...\n8गंगुबाईंचा तानपुरा आज संग्रहालयात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_801.html", "date_download": "2018-10-16T10:31:41Z", "digest": "sha1:HWLTCYGFXKETHO6XGTCV4EENBIQ6SREE", "length": 18016, "nlines": 121, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सातार्‍यातील ग्रेड सेपरेशनच्या खुदाईत आढळला ऐतिहासिक भुयारी मार्ग | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nसातार्‍यातील ग्रेड सेपरेशनच्या खुदाईत आढळला ऐतिहासिक भुयारी मार्ग\nसातार्‍याचे हार्ट ऑफ सिटी ठरलेला पोवईनाका आपली कात टाकत असतानाच सध्या या परिसराचा चेहरा मोहर्‍या बदलणार्‍या गे्रड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या गे्रड सेपरेटरमुळे पोवईनाक्याचा जुना चेहरा कायमचा पुसला जाणार आहे. सातार्‍याला असणारा ऐतिहासिक वारसा पाहता पोवईनाका येथे सुरु असलेल्या या खोदकामादरम्यान उजाळा मिळाला असून मरिआई कॉम्प्लेक्स ते आयडीबीआय बँक (जुनी युनायटेड वेस्टर्न बँक) या परिसरात एक प्राचीन भुयार आढळले असून या भुयाराची दोन्ही बाजूची प्रवेशद्वारे मोकळी झाल्याने हा काळाच्या पडद्याआड जाणारा ठेवा उघड झाला आहे.\nसातार्‍याचे पूर्वेचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या पोवईनाक्याला या ठिकाणी असलेल्या पाणपोईवरुन पोवईनाका हे नाव मिळाले. सध्या या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यामुळे या परिसराला शिवाजी सर्कल असेही म्हटले जाते. आठ रस्ते एकाच ठिकाणी एकत्र येणारे जुन्या काळातील हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हेतर महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण असावे याच परिसरात सध्या ग्रेड सेपरेटरचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या कामामुळे सातारकरांची होत असलेली गैरसोय हा वादाचा मुद्दा असला तरी भविष्यकाळात होणारी सोय म्हणून सातारकर निमूटपणे तो सहनही करत आहेत. मुख्य ठिकाणाचे पूर्णत्वाकडे निघालेले असताना या ग्रेडसेपरेटरचाच एक भाग असलेला शहरातून येणार्‍या रस्त्यावर खुदाईचे काम मोठ्या प्रमाणावर सध्या सुरु आहे हे काम सुरु असताना रस्त्यापासून खाली सुमारे अडीच ते तीन फुटावर मरिआई कॉम्प्लेक्स ते आयडीबीआय बँक (जुनी युनायटेड वेस्टर्न बँक) या दरम्यान दक्षिण उत्तर असे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले भुयार आढळले आहे. सुमारे अडीच ते तीन फूट रुंद व तेवढीच उंची असलेले हे भुयार संपूर्ण दगडी आहे. या भुयाराचे नेमके प्रयोजन काय असावे याबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहे. सध्या ज्या ठिकाणी आयडीबीआय बँक आहे. त्याठिकाणी साधारणपणे 1971 पूर्वी जी. पी. सातारवाला या पारशी गृहस्थाचा दिलबहार नावाचा मोठा बंगला होता. तर त्या बंगल्याच्या उजव्या बाजूला प्राचीन मरिआई महालक्ष्मीचे जुने पत्र्याचे मंदिर होते. याव्यतिरिक्त पांथस्थासाठी असलेली पाणपोई आणि त्यानजीक छत्रपती शाहू महाराजांचा रिसालदार दौलतखान यांच्या वंशजांची कबरी एवढेच बांधकाम याठिकाणी होते. खुदाईमुळे उजेडात आलेला भुयारी मार्ग हा कदाचित पारशी सातारवाला यांच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असण्याची शक्यता असून दुसरी शक्यता मरिआई कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या महालक्ष्मी मंदिरातून हे भुयार निघाले असल्याची आहे. या भुयाचे बांधकाम पाहता केवळ पाणी जाण्यासाठी इतके भक्कम बांधकाम जमिनीखाली बांधण्याची शक्यता फारच कमी आहे. महालक्ष्मी मंदिर हे सातार्‍याची तत्कालिन वेस असलेल्या मारुती मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे. कदाचित हे भुयार याच मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्गही असू शकतो. या परिसरात दुसरे कोणतेही ऐतिहासिक बांधकाम नसल्याने या शक्यतेला जास्त दुजोरा मिळत आहे. सध्याच्या आयडीबीआय बँकेच्या इमारतीच्या जागी असलेला पारशी सातारवाला यांचा बंगला आणि महालक्ष्मी मंदिर ही दोनच जुनी बांधकामे या परिसरात होती. आणि भुयाराचा मार्गही या दोन्हींना जोडणारा दुवा असू शकतो. पारशी बंगल्याच्या आधी त्या परिसरात नेमके कोणते बांधकाम होते, याचा पुरावा मिळत नाही.\nभुयाराचे बांधकाम संपूर्ण चुन्यामध्ये असून त्यासाठी वापरण्यात आलेला दगडही सध्या ग्रेड सेपरेटरच्या खुदाई निघत असलेल्या खडकांसारखाच आहे. अत्यंत भक्कम बांधकाम असलेल्या या भुयाराचा काही भाग याकामामुळे कायमचाच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. सातार्‍याला असलेल्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीने शहर परिसरात अशी भुयारे असणे मोठे नवल नाही मात्र, त्याकाळी शहराच्या बाहेर असलेल्या पोवईनाक्यावर असे भुयार आढळणे म्हणजेच या परिसरात त्याकाळात मोठी इमारत अगर वाडा असण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/sharad-pawar-is-the-future-president-says-sushilkumar-shinde-in-pune/articleshow/62306105.cms", "date_download": "2018-10-16T11:16:41Z", "digest": "sha1:YXSUNAUECSFHP32S5HJ7KAJ35AW4FQ4W", "length": 12629, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sharad Pawar: sharad pawar is the future president says sushilkumar shinde in pune - सुशीलकुमार पवारांना म्हणाले 'भावी राष्ट्रपती' | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nसुशीलकुमार पवारांना म्हणाले 'भावी राष्ट्रपती'\nमाजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सत्काराला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले नाहीत, तरी भावी राष्ट्रपती शरद पवार उपस्थित आहेत, असे मिश्किल भाष्य माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले. त्यावर पवार यांनीही हात दाखवत नकार दर्शवला. त्यावेळी पवार यांच्याकडे हात दाखवत 'त्याचा अर्थ हो असाच आहे, मी त्यांचेच बोट पकडून राजकारणात आल्याने मला ते ठाऊक आहे', असे सुशीलकुमार म्हणाले आणि बालगंधर्व रंगमंदिरात हास्याचे फवारे उडाले.\nप्रतिभाताई पाटील जीवनगौरव ग्रंथ समितीतर्फे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी सुशीलकुमार बोलत होते. शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. देवीसिंह शेखावत, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, खासदार श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. त्रिपाठी आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्रतिभाताई पाटील यांच्या जीवनावर आधारित 'भारताची प्रतिभा' हा जीवनगौरव ग्रंथ आणि संकेतस्थळाचे प्रकाशन करण्यात आले.\n'प्रतिभाताई पाटील आणि शरद पवार यांच्याकडून मला बरेच शिकायला मिळाले. गरीब, शोषितांसाठी काम कसे करावे माणसांची पारख कशी करावी माणसांची पारख कशी करावी हे प्रतिभाताई यांच्याकडून शिकलो. तर कात्रजचा घाट कसा दाखवावा, हे शरद पवार यांच्याकडून शिकलो,' असे सुशीलकुमार यांनी सांगितले.\nपुतीन यांनी केले अभिनंदन\nराष्ट्रपती हे तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात. प्रतिभाताईंनी राष्ट्रपतिपदी असताना सुखोई या लढाऊ विमानाने प्रवास केला होता. त्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी त्यांचे अभिनंदन केले होते, अशी आठवणही सुशीलकुमार यांनी सांगितली.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nतरुणीला लिफ्ट देणे पडले 'महागात'\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nMetoo चं वादळ ‘एफटीआयआय’च्या वेशीवर\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nपिंपरीः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1सुशीलकुमार पवारांना म्हणाले 'भावी राष्ट्रपती'...\n4पाठ्यपुस्तके पुन्हा शाळास्तरावर देणार...\n5टँकरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू...\n6प्रदूषित हवेत कीटकांचा वर्षाव...\n7डासांना रोखणार ‘नॅनो कण’...\n8बंडखोरी मोडणाऱ्या प्रशिक्षणावरच भर...\n9​ सायबर गुन्हे वाढले...\n10तीस टक्के भागांवर काँक्रिटीकरण नाही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5321-suresh-khopade", "date_download": "2018-10-16T10:09:20Z", "digest": "sha1:YDPKF3KZVBMME6NXOUDURGLVPXEYK5P6", "length": 5759, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पोलीस खातं हे वर्णभेदावर चालतं; माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडेंचा घणाघाती आरोप - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपोलीस खातं हे वर्णभेदावर चालतं; माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडेंचा घणाघाती आरोप\nजय महाराष्ट्र न्यूज, सातारा\nपोलीस खातं हे वर्णभेदावर चालत असल्याचा घणाघाती आरोप माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडेंनी केलाय. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटलांविरोधात 26/11च्या हल्ल्याबाबत मी लिहिलेल्या लेखाबाबत आक्षेप आहे.\nत्यामुळे मी उभारलेली शांतीदुताची शिल्पे काढली जात असल्याचा आरोप खोपडेंनी केलाय. साताऱ्यात 8 फेब्रुवारीला पोलीस मुख्यालयासमोरील कबुतराचा पुतळा पोलिसांनी काढला आणि त्यानंतर पुतळा हटवण्याविरोधात आंदोलन सुरु झाले.\nमात्र, या प्रकरणानंतर पोलीस खातं हे वर्णभेदावर चालत असल्याचा आरोप माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडेंनी केलाय.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-nagar-news-accident-three-dies-93537", "date_download": "2018-10-16T10:12:48Z", "digest": "sha1:NIEIJCL6CSDMSDJ6CQ6XIBWINICIVVWU", "length": 11130, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nagar news accident three dies नगरजवळ अपघात, तीन तरूणांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nनगरजवळ अपघात, तीन तरूणांचा मृत्यू\nशनिवार, 20 जानेवारी 2018\nनगर : नगर-पुणे रस्त्यावर शहरापासून जवळ असलेल्या केडगावाजवळ दुचाकी व चारचाकी वाहनांचा अपघात झाला. त्यात तीन महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांची नावे उपलब्ध नाहीत असे पोलिसांनी सांगितले.\nकेडगावाजवळ एक चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने ती समोरून येणारया दुचाकीवर जोरात आदळली. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला चारचाकी गाडीचे तर मोठे नुकसान झालेच, पण दुचाकीचाही चक्काचुर झाला.\nनगर : नगर-पुणे रस्त्यावर शहरापासून जवळ असलेल्या केडगावाजवळ दुचाकी व चारचाकी वाहनांचा अपघात झाला. त्यात तीन महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांची नावे उपलब्ध नाहीत असे पोलिसांनी सांगितले.\nकेडगावाजवळ एक चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने ती समोरून येणारया दुचाकीवर जोरात आदळली. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला चारचाकी गाडीचे तर मोठे नुकसान झालेच, पण दुचाकीचाही चक्काचुर झाला.\nचारचाकी गाडी आणि दुचाकीची धडक होऊन तीन जण जागीच ठार झाले. केडगाव येथे आज दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला. मृत्यू झालेल्या तिघात एक श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील, एक सावेडी उपनगरातील ढवणवस्ती व एक जण निर्मलनगर येथील असल्याचे सांगण्यात. कोतवाली पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-school-book-pen-activity-95840", "date_download": "2018-10-16T10:23:24Z", "digest": "sha1:LN5MPH2LD2L7KL4GQMA4WQMDW2G7SHKD", "length": 10919, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news school book pen activity जुन्नरला शाळेत एक पुस्तक एक वही उपक्रम | eSakal", "raw_content": "\nजुन्नरला शाळेत एक पुस्तक एक वही उपक्रम\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nजुन्नर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचा एक पुस्तक एक वही दप्तराचे ओझे नाही उपक्रम एक फेब्रुवारी पासून ओतूर व बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये सुरू करण्यात आला आहे.\nजुन्नर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचा एक पुस्तक एक वही दप्तराचे ओझे नाही उपक्रम एक फेब्रुवारी पासून ओतूर व बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये सुरू करण्यात आला आहे.\nपंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी ही माहिती दिली. ओतूर येथील इयत्ता चौथीची 69 व बेल्हे मधील 52 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात येणार असून पालक,शिक्षक,विद्यार्थी तसेच मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून एका महिन्यात शिकविण्याचे घटकांचा एका स्वतंत्र पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारचे पुस्तक दर महिन्यात दिले जाणार असून यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nमहाबळेश्वरमध्ये शेती शाळेचे आयोजन\nमहाबळेश्वर - महाबळेश्वर येथील मेटगुताड येथे आज १७ रोजी सकाळी १० वा. शेती शाळेचे आयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शेती शाळेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-water-tax-95834", "date_download": "2018-10-16T10:27:17Z", "digest": "sha1:NC6MCUIKJN7YP4GFK4POKAIODKLUK6LZ", "length": 15553, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news water tax शिरसाई उपसासिंचन योजना थकीत पाणी पट्टीमुळे कोलमडली | eSakal", "raw_content": "\nशिरसाई उपसासिंचन योजना थकीत पाणी पट्टीमुळे कोलमडली\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nउंडवडी (पुणे) : शिरसाई उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांकडील थकीत पाणीपट्टी व योजने महावितरणने विजबिल थकल्यामुळे वीज पुरवठा खंडीत केल्याने योजना अडचणी सापडली आहे. या योजनेची लाभार्थी गावात सुमारे 75 लाख रुपये थकीत पाणी पट्टी असून महावितरणाने दीड लाख रुपये वीजबिल थकल्याने योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे योजनेच्या साठवण तलावात पाणी असूनदेखील योजना सुरु होवू शकलेली नाही. परिणामी योजनेच्या लाभार्थी गावात पाण्याची आवश्यकता असतानाही संबंधित गावे रब्बी हंगामात पाण्यापासून वंचित आहेत.\nउंडवडी (पुणे) : शिरसाई उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांकडील थकीत पाणीपट्टी व योजने महावितरणने विजबिल थकल्यामुळे वीज पुरवठा खंडीत केल्याने योजना अडचणी सापडली आहे. या योजनेची लाभार्थी गावात सुमारे 75 लाख रुपये थकीत पाणी पट्टी असून महावितरणाने दीड लाख रुपये वीजबिल थकल्याने योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे योजनेच्या साठवण तलावात पाणी असूनदेखील योजना सुरु होवू शकलेली नाही. परिणामी योजनेच्या लाभार्थी गावात पाण्याची आवश्यकता असतानाही संबंधित गावे रब्बी हंगामात पाण्यापासून वंचित आहेत.\nबारामतीच्या तालुक्याच्या जिरायती भागातील शिर्सुफळ, साबळेवाडी, उंडवडी सुपे, कारखेल, खराडेवाडी, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, गोजुबावी आदी गावांच्या शिवाराला ही योजना वरदान ठरत आहे. ही योजना शिर्सुफळ येथील ब्रिटिश कालीन तलावावर अवलंबून आहे. या तलावात खडकवासला कालव्यातून पाणी सोडले जाते. आणि आवश्यकतेनुसार शिरसाई उपसा योजनेच्या विद्युतपंपाद्वारे पाणी उचलून ते संबंधित लाभार्थी गावांना देण्यात येते.\nमात्र ही योजना थकीत पाणी पट्टी आणि वीजबिलापोटी महावितरणने वीजजोड बंद केल्याने बंद पडली आहे. त्यामुळे संबंधित गावांना योजनेच्या साठवण तलावात मुबलक पाणी असूनदेखील रब्बी हंगामात या योजनेचे आवर्तन मिळू शकलेले नाही.\nया योजनेचे संबंधित लाभार्थी गावात सुमारे 75 लाख रुपये थकीत पाणी असून या योजनेचे दीड लाख रुपये वीजबिल थकीत आहे. शंभर टक्के थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरु होणार नाही. अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.\nया भागातील शेतकऱ्यांना सलग तीन चार वर्षे दुष्काळाशी सामना करावा लागल्याने या हंगामात शंभर टक्के थकीत पाणीपट्टी भरणे शक्य नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने थकबाकीचे आवर्तनानुसार तीन ते चार टप्पे करून थकबाकी वसूल करावी, या आवर्तनासाठी तीस ते चाळीस टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून जमा करून घ्यावी, व योजना तातडीने कार्यान्वित करावी. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात योजनेचे पाणी सुटेल या आशेवर चारा पिके घेतली आहेत. मात्र जलसंपदा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. पुणे महानगरपालिकेकडे 354 कोटी थकबाकी असतानाही त्यांना दुप्पट पाणी दिले जाते. मग जनाई शिरसाई योजनेवर असा अन्याय का असा सवाल उंडवडी कडेपठार येथील माजी सरपंच विठठल जराड यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांना एका निवेदनाद्वारे केला आहे. तातडीने योजनेचे पाणी सोडण्याची मागणी लाभार्थी शेतकऱ्यांसह जराड यांनी केली आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66173", "date_download": "2018-10-16T11:30:45Z", "digest": "sha1:ANVZZ3FRZMXHTZ7OQA3EJWUOUJFLCC3G", "length": 52120, "nlines": 300, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌ (अंतिम) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nजस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nआज त्या गोष्टीला कित्येक महिने- वर्ष उलटून गेलं. तरीही तो प्रसंग आजही मनात जसाच्या तसा जीवंत आहे\nमध्यंतरी अनेक वेळा ती त्याच योगायोगाने भेटली- दिसली- अगदी नजरानजर होऊन समोरुन गेली; बोलली मात्र नाही.\nसाधी ओळखही दिली नाही.\nमनाला लागलं- पण म्हटलं-\nठिक आहे. तुला जर माझ्यामुळे त्रास होत असेल तर मीही तुला ओळख दाखवणार नाही, फिरुन तुझ्या आयुष्यात येणार नाही, कधी आवाजही देणार नाही.\nअगं, तुझ्याबरोबरचे योगायोग बंद करण्यासाठीच तर मी इतक्या लांब राहायला लागलोय ना, तुझ्याशी भेट होईल अशी प्रत्येक शक्यता मी संपवून टाकलीय.\nआणि- काळजी करु नकोस तुला लाजिरवाणं वाटेल, ऑक्वर्ड वाटेल असं यापूर्वीही मी वागलो नव्हतो, आजही वागणार नाही.\nत्या रात्री जेव्हा घरच्यांबरोबर तू बाहेरुन फिरुन येत होतीस, तेव्हा मला बघून तू लगेच चेहरा झाकत लपत होतीस त्यावेळी तर आपण चांगले मित्र होतो. त्यावेळी आपल्यात असं काही झालंही नव्हतं. पण तरीही तुला भिती\n तर मी तुला आवाज देईन, तुझ्याकडे बघून हसून हात दाखवेन म्हणून\nवेडे, तू लपायच्या कितीतरी अगोदर मी तुला बघितलं होतं. ज्यावेळी तुझं माझ्याकडे लक्षही गेलं नव्हतं पण घरच्यांसमोर ऑक्वर्ड वाटू नये म्हणून मी स्वत:च तुला ओळख दिली नव्हती. जेव्हा त्या मुलानं तुला बोलता बोलता मध्येच- कुठं पळून गेली म्हणून इकडे तिकडे बघत तुला आवाज दिला. अशी का लपतेस म्हणून विचारलं, त्यावेळी मी साधी नजर वळवूनही तुझ्याकडे बघण्याचे कष्ट घेतले नाही; त्यावरुनच खरं तर तुझ्या ते लक्षात यायला हवं होतं\nपण माझ्यापासून लपण्यात तू इतकी गुंग होऊन गेली होतीस की ती गोष्ट तुझ्या लक्षातही येऊ शकली नव्हती.\n सिनेमाच्या प्रकरणानंतर तू जेव्हा पहिल्यांदा मला, मुद्दाम तुझ्या घरी- तुझ्या भावाच्या कंप्युटरमध्ये ओएस लोड करण्याच्या बहाण्याने बोलवलं होतंस, त्यावेळीही मी तुझ्या घरच्यांसमोर अगदी नॉर्मली वागलो होतो. एवढ्या मोठ्या घटनेचं दु:ख, शल्य किंचितही माझ्या वागण्या बोलण्यात दिसू दिलं नव्हतं, हे तरी कधी तुझ्या लक्षात आलं का\nपुढे बघून कंप्युटरवर काम करत असताना तू बारिक नजरेनं, अस्वस्थपणे माझ्या चेहर्‍यावरचे 'ते' भाव वाचत होतीस. माझ्या मनातल्या वेदनांचा, भावनांचा मागमूस तू माझ्या चेहर्‍यात शोधण्याचा प्रयत्न करत होतीस- हे काही मला कळत नव्हतं\nकळत होतं गं. सगळं कळत होतं. तरीही मी चेहरा ठार कोरा ठेवला होता. नजर जराही डगमगू दिली नव्हती. का तर ते तुझं घर होतं. तिथे तुला लाजिरवाणं वाटेल असं मी वागणार नव्हतो. शिवाय सगळ्यांसमोर शो-ऑफ करुन प्रदर्शन करण्याचं मुळात माझं नेचरही नाही.\nमी तुझ्यावर प्रेम केलं ते मनात पाप, खोट ठेऊन कधीच नाही. खरंच, तेव्हाही वाटत होतं तू माझी हक्काची आहेस.. फक्त माझी आहेस....\nखरं म्हणजे, विनाकारण, विनास्वार्थ, जस्ट... होऊन जातं- म्हणूनच त्याला प्रेम म्हणतात ना स्वार्थ मनात ठेऊन केलं जातं ते प्रेम नसतं, सौदा असतो.\nआणि मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, सौदा केला नव्हता.\nत्यामुळे तुझ्याकडून मी कधी, कसलीही अपेक्षा ठेवली नाही.\nप्रत्येक प्रेम करणार्‍याची अपेक्षा असते, समोरच्याने त्याच्यावर तितकंच उत्कट प्रेम करावं, त्याला आपलं मानावं- मी तीही अपेक्षा तुझ्याकडून कधी केली नाही गं.\nतू माझ्यावर प्रेम करत नाहीस- करणार नाहीस. कधी माझी होणारही नाहीस. हे कटू सत्य माहीत असूनही मी तुझ्यावर सतत प्रेम करत राहीलो. मोबदल्याची अपेक्षा मी कशी करु\nपण म्हणतात ना- मन वेड असतं\nएकदा वाटलं, आयुष्यभर तुझी साथ मागावी, तुला आपली करावी. पण तोही माझा शेवटी अक्षम्य गुन्हा ठरुन बसला. माझी अपेक्षा एक स्वप्नरंजन इच्छा बनून राहीली.\nखूप धडपड केली, जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले. वेळोवेळी जीव तोडून तुला समजवण्याचा- सांगण्याचा प्रयत्न केला.... तू नाही समजलीस\nत्याही वेळी मी कमी पडलो. माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. मी तुला समजावू शकलो नाही..\nहरकत नाही, राग तर अजिबात नाही.\nतुला मिळवण्यासाठी मी काहीच धडपड केली नाही, निदान ही बोच तरी शेवटपर्यंत राहणार नाही\nत्या दिवशी अगदी सहज, तू मला खालच्या हीन पातळीवर आणून ठेवलंस. पण खरं सांगू, तुझ्याबद्दल वाईट वासना ठेऊन किंवा फक्त तू मुलगी आहे म्हणून फायदा घ्यायच्या उद्देशानं मी तुझ्यावर प्रेम केलं नव्हतं गं.\nमी प्रेम केलं होतं ते तुझ्या शुद्ध मनावर; तुझ्या शरीराची न् सौंदयाची मी कधीच आस धरली नव्हती वेडे\nमाझ्यासाठी तू एकमेव होतीस... माझं सर्वस्व होतीस.. बाजारातली एखादी निर्जीव वस्तू नव्हतीस, जी फायद्यासाठी विकत घ्यावी..\nअगं त्या नजरेनं बघणं सोडा, कधी स्पर्शही करणं माझ्या मनात आलं नाही.\nमला तू माझी सहचारीणी- पार्टनर म्हणून हवी होतीस. कारण तू माझी प्रेरणा होतीस... माझं जीवन होतीस.. माझा श्वास होतीस.. माझं जग होतीस\nआयुष्यभर मरणप्राय तडफडत राहण्यापेक्षा स्वत:चं जीवन मागणं, हे पाप आहे का\nआज अनेक जण तुला- तुझ्या बदलेल्या सौंदर्यावर प्रेम करायला धावतील. तुझ्याकडे अट्रॅक्ट होऊन तुला प्रपोजही करतील, त्यात निदान एक तरी कोणी माझ्यासारखा वेडा- तुझ्या मनावर, तुझ्या अस्तित्त्वावर प्रेम करणारा, तुझ्यावर जीव टाकणारा भेटला तर नक्की बघ\nमी काहीही हरायला तयार आहे\n राहिलंच काय आता हरायला\nतुझ्या बाबतीत, मी आजही तुझ्या पास्टचा फक्त एक ब्लॅक स्पॉट असेन, नाही\nतू मला आयुष्यात कोणीतरी एक ‘होता’ म्हणूनच लक्षात ठेवशील,\nपण माझ्यासाठी तू आजही माझी ‘आहेस’\nखरंच, कधीकधी वाटतं किती भाग्यवान असतील ते लोक ज्यांना एखाद्याची आठवण येते. माझ्या नशीबी तर हेही सुख नाही बघ...\nआजही मला तुझी आठवण काढता येत नाही\nजिथे विसरणंच शक्य नसेल तिथे तुझी विसरुन- पुन्हा आठवण कशी काय येईल\nसु.शिंच्या दुनियादारीमध्ये शिरिनचं एक वाक्य आहे, ‘माणसाला आयुष्यात सगळं काही मिळत असतं, फक्त मिळण्याची वेळ तेवढी चुकलेली असते\nनाही शिरिन... तू चुकीची होतीस.. माणसाला आयुष्यात हवं ते कधीच मिळत नसतं, म्हणून तर ही दुनियादारी होते न\nआज इतका काळ लोटला, कित्येक महिने उलटून गेले.. दिवस, तास, मिनिट, सेकंद.. हिशोब नाही....\nतिचा एकही शब्द कानावर पडलेला नाही.\nचातक पक्षाला तरी वर्षातून एकदा पाणी भेटतं- तो तृप्त होतो. मी मात्र तुझ्याबाबतीत कायमचाच ताहनलेला राहिलो गं\nकधीतरी संध्याकाळच्या अशाच कातरवेळी मन कासाविस होतं, प्रकर्षाने तिची ओढ घ्यायला लागतं. आतमध्ये काहीतरी सलत उर भरुन येतो, श्वास घुसमटतो- हृदय तुटून निघतं. वाटतं झुगारुन द्यावं सगळं, असह्य होणारी चुप्पी तोडावी, एकदाच कडाडून भेटावं तिला- मन भरेपर्यंत बघावं- नजरेत भरुन घ्यावं, तिचा प्रत्येक शब्द कानात साठवून घ्यावा पण काटेरी वास्तवाच भान येतं अन् हे कधीच शक्य होणार नाही याची जाणीव डसायला लागते... मन आणखी आक्रंदून उठतं...\nन राहावून मग लॅपटॉप चालू करतो. पहिल्या ट्रीटच्या वेळी घेतलेला तिचा फोटो नुसता भरल्या डोळ्यांनी पाहत राहतो. हाताची घडी घालून डावा हात हलकासा चेहर्‍याकडे नेलेला तिचा तो फोटो बघून पुन्हा एकदा क्लासच्या दिवसांतली ‘ती’ डोळ्यांसमोर तरळायला लागते. चष्म्याआडच्या तिच्या नशील्या धुंद डोळ्यांत मी पाहत राहतो. नकळत फोटो झुम करतो. वाटतं अशीच ती बघता-बघता स्क्रिनमधून बाहेर येईल माझ्यासमोर उभी राहिल अन...\n‘प्लिज तू ये ना गं. मला भेट- फक्त एकदाच- एकदाच माझ्याजवळ बस-...\nहे बघ- हे बघ, आपण ना खूप खूप दूर जाऊ. तिथे फक्त आपणच असू. तू खूप बोल- मी ऐकेन.. तुझी स्तुती करेन तू दमेपर्यंत करेन. एकदातरी तुला माझ्या स्तुतीनं भारावलेलं बघायचं आहे गं. ते लाजणं, हसणं, चिढणं मनात साठवायचं आहे.\nराणी, ये ना... प्लिज ये ना.. हे बघ तू-....\n फक्त गालात हसून बघत राहते. बोलत मात्र काहीच नाही.\nमन पिळवटून जातं. वाटतं खूप मोठ्याने ओरडावं- डसाडसा रडावं. पण काहीच करु शकत नाही मी. काहीच नाही....\nती मात्र तशीच हसत राहते.\nपिळवटल्या जाणार्‍या अंत:करणाला आणखीन घायाळ करत जाते...\nशेवटचे दोन भाग आवडले नाही...\nशेवटचे दोन भाग आवडले नाही...\nओह्ह, खुप वाईट वाटले, हे खरे\nओह्ह, खुप वाईट वाटले, हे खरे आहे का\nअसेल तर एक सांगेन, जे काही तुम्ही लिहीलेले वाचले त्यावरुन तरी ती मुलगी तुम्हाला योग्य वाटत नाही. ती चांगली वा वाईट मी काही बोलणार नाही पण तीने खुप आधीपासुन ठरवुन तुमच्या तीच्याप्रतीच्या भावना ओळखुन त्याचा थोडाफार का असेना वापर करुन घेतला असे वाटले. अश्या लोकांना शिफ्ट डिलीट करणेच बरे अर्थात हेमावैम\nतुमच्या लिहीण्यातनं तिच्याविषयीचं तुमचं प्रेम दिसलं....पण शेवट वाचून वाईट वाटलं.... छान लिलीलय ....\nमागे कुठेतरी ही स्वत:चीच सध्या घडत असलेली कथा म्हणून वाचले होते. त्या संदर्भात व वर तुम्ही स्वतःच्या मनस्थितीचे जे वर्णन केलेत ते वाचून एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटल्या.\nत्या मुलीला तुमची मनस्थिती माहीत आहे, तुमचे प्रेम माहीत आहे आणि तिला ते नकोय. वरच्या आठवण प्रसंगात तिने मुद्दाम स्वतःच्या चष्म्याचा उल्लेख केला, तुम्ही काय म्हणताय हे कळले हे दाखवले असते तर प्रसंग तसाच पुढे वाढला असता जे तिला नको होते.\nतुम्ही केलेली मदत लक्षात घेऊन किंवा भिडेपोटी ती प्रत्येक वेळी तुमच्याबरोबर यायला तयार झाली पण ती आली म्हणजे तुमच्या मनात नविन आशा निर्माण होणार हे माहीत असल्यामुळे प्रत्येकवेळी कच खाल्ली. तुम्ही नाही म्हणणार नाही हे माहीत असल्यामुळे जेव्हा तिला गरज होती तेव्हा तिने तुमची मदत घेतली. सुरवातीला घरी एकट्याने जाणे नको म्हणून ती तुम्हाला सोबत घेत होती पण एकदाही तुमच्याशी गप्पा मारण्याचा अथवा तुम्ही आलात याबद्दल आभार मानण्याचा प्रयत्न तिने केला नाही यावरूनच तुम्ही ओळखायला हवे होते. असो.\nती वडिलांनी निवडलेला मुलगा गळ्यात घालून घ्यायला तयार आहे म्हणजे बॉयफ्रेंड ही थाप होती, तुम्हाला इशारा द्यायला की माझ्यामागे येऊ नको. खरच बॉयफ्रेंड असता तर तुमची गरज लागली नसती.\nआता तुम्ही वडिलांना भेटून त्यांच्या संमतीने तिच्याशी विवाह करू शकता पण त्यात तुम्ही सुखी होणार नाही. ती अनोळखी नवऱ्याच्या प्रेमात पडेल पण तुमच्या प्रेमात कदापि पडणार नाही कारण तिने तुम्हाला नाकारलेय. अनोळखी नवऱ्याशी विवाह यशस्वी व्हायचे 50 टक्के चान्स आहेत पण तुमचाशी विवाह अयशस्वी होणार. तिची सोबत असली तरी पुरे, मी तिला सुखात ठेवेन असे तुम्हाला आज वाटतेय, संसार यावर चालत नाही. तिथे दोन्ही बाजूने प्रयत्न लागतात. तिच्या मनाविरुद्धच्या लग्नात सहा महिन्यात तुमच्या मनातील प्रेम तिरस्कारात परिवर्तित होईल. त्यापेक्षा लग्न न करून तिच्यावरचे प्रेम अबाधित ठेवणे परवडले\nइतका मोठा प्रेमभंग झाल्यावरही तुम्ही खूप धीराने घेतलेत याबद्दल तुमचे कौतुक वाटले. तुमच्या आयुष्यात तिची एवढीच साथ होती, ती साथ आता संपली. एकत्र पुढे काही चांगले व्हायचे असते तर ती साथ कायम राहिली असती असे म्हणून पुढे जा... पुढच्या उज्ज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा\nतार्रुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर\nताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोड़ना अच्छा\nवो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन\nउसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा\nचलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो....\nपण वाईट देखील वाटलं ...\nमुलगी बऱ्यापैकी क्लिअर होती सुरवातीपासून कि तुम्ही तिला फक्त acquaintance किंवा जास्तीत जास्त मित्र म्हणून हवे आहात.\nतिने जी काही मदत मागितली तीदेखील याच दृष्टीने होती.\nइतर ४-५ वर्गमैत्रिणींसोबत तुम्ही गप्पा मारतानाचे तिचे इर्रिटेशन तुम्ही misinterprete तर केले नाही ना आणि त्या चुकीच्या पायावरच पुढचे सगळे इमले बांधले नाहीत ना हे एकदा परत चेक करा.\nदुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जितक्यांदा तिला तुमच्या प्रेमाबद्दल सांगितलं/विषय काढायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हीदेखील backfootला गेलात किंवा विसरून जाऊ, अशाच गप्पा मारू वगैरे केलंत. त्यापेक्षा एकदाच स्पष्टपणे विचारून, वाटल्यास तुला विचार करायला वेळ घे म्हणून, हो/नकार जे काही असेल ते स्पष्ट उत्तर दे मी ते मान्य करेन असे सांगितले असते तर दोघांनाही कमी त्रास झाला असता.\nपुढील आयुष्यासाठी आणि लेखासाठीही शुभेच्छा\nशेवट अपेक्षित होताच.. हम्म..\nशेवट अपेक्षित होताच.. हम्म..\nलिहीता फार छान.. असेच लिहीत रहा...\nसगळे भाग वाचले. खुप मस्त\nसगळे भाग वाचले. खुप मस्त लिहिउय...\nअप्रतिम.. मनातल्या भावना उफाळून आल्या.. काही आठवणी ताज्या झाल्या\nSuch incidents are always true.एक नंबर कथा . येऊद्या पुन्हा पुढील लेखनास शुभेच्छा\n@साधना- तुमच्या बर्‍याच गोष्टी बरोबर आहेत पण काही गोष्टींबाबत जरा गैरसमज झालेला आहे.\nजसं की मी पहिल्या भेटीपासून सांगितलं आहे की, ती सुरवातीला माझ्याकडे लक्ष देत नव्हती. पण नंतर तिच्या मनातही माझ्याविषयी काहीतरी वाटायला लागलं होतं. तिच्या बोलण्या, वागण्यात ते स्पष्ट दिसत होतं. तिच्या नजरेतूनही बर्‍याच वेळा ते स्पष्ट होत होतं. हे मलाच नव्हे तिच्या आईच्याही नजरेत आलं होतं. तिने त्यावरुन तिला विचारलं देखील होतं.\nइथे मी फक्त उदाहरणादाखल दोन (-ग्रुप गप्पांचा आणि वसईचा-) प्रसंग सांगितले आहेत.\nआता ते चष्म्याचं म्हणाल तर, तिला खरोखरच एका शब्दात कुठली गोष्ट समजत नव्हती. अगदी फोड करुन तिला कोणतीही गोष्ट मला सांगायला लागायची.\n'तुम्ही केलेली मदत लक्षात घेऊन किंवा भिडेपोटी ती प्रत्येक वेळी तुमच्याबरोबर यायला तयार झाली पण...' --- इथेही वर दिलेलंच उत्तर आहे. ती मदतीपोटी नव्हे तर, त्या जाणीवेतूनच वारंवार मला बोलवत होती. भेटत होती. पण ती फिलिंग तिला स्वत:लाही सांगता आली नसती. मी मॉलमध्ये प्रपोज केल्यानंतर मात्र तिला त्या फिलिंगची प्रकर्षाने जाणीव झाली आणि इथेच तिने सावरत तटस्थतेची भुमिका घ्यायला सुरवात केली. कारण माझ्याशी जवळीक करणे म्हणजे तिला तिच्या प्रेमाची प्रतारणा वाटत होती. आणि एकप्रकारचा गिल्ट फिल वाटू लागला होता. एकीकडे वडील बॉयफ्रेंडशी लग्न करु देणार नाहीत आणि दुसरीकडे ती अपराधी भावना घेऊन माझ्याशी सूत जमवू शकणार नव्हती, या तणावातून तिने वडील जे बोलतील त्याच्याशीच लग्न करण्याचा अंतिम मार्ग पत्करला. मी शेवटच्या प्रसंगात तिच्या चेहर्‍यावरुन- 'तू सुखी नाहीस' म्हणून विचारलं होतं त्यावेळी तिची झालेली अति चिडचिड याच कारणामुळे झाली होती.\nतिला त्या जाणीवेतून दूर जायचं होतं.\n'आणि हो- तिला बॉयफ्रेंड होता आणि इतर टीपिकल मुलांसारखा तो संशयखोरही होता\nआता तुम्ही वडिलांना भेटून त्यांच्या संमतीने... --- याच्याशी पुर्णपणे सहमत. तिचे वडील मान्य होतील पण त्यात 'ती सुखी होणार नाही' आणि जिथे तिच सुखी होणार नसेल तिथे मीही माझ्या आनंदासाठी ते लग्न कदापी करु शकणार नाही\nथोडक्यात, तिला दु:खी करुन मी सुखी राहणार नाही..\nइथे तुम्ही सांगता तसं, लग्न झालंच तर- पुढे जाऊन आमच्यात अनबन झाली, वादावादी झाली तरी- माझ्या मनातल्या तिच्या प्रेमाचं रुपांतर तिरस्कारात नक्कीच होणार नाही- हा, हर्ट जरुर होईन, पण त्यात तिच्याबद्दल घृणा किंवा रागाचा तिळमात्रही अंश नसेल\nकारण मुळातच मी तिच्यावर कधी हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला नव्हता. फक्त प्रेम केलं होतं..\n@VB- तिने कधीच माझा वापर करुन घेतला नाही. तिला मी आवडत होतो, पण तिचं स्वत:चं मनच हे कधी मान्य करायला तयार नव्हतं. कारण सत्य स्विकारण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. तसं केलं तर तिच्या प्रेमाची अवहेलना होत होती.\nआता बॉयफ्रेंड असताना तिनं असं वागायचंच कशाला\nतर- मी वर दुनियादारीतल्या शिरिनचा उल्लेख केला आहे. त्यात तिचं यावर अचूक एक वाक्य आहे,\n'नापास झालेल्या पोराला जर विचारलं की नापासच व्हायचं होतं तर वर्षाची फी का वाया घालवलीस काय उत्तर देऊ शकणार तो काय उत्तर देऊ शकणार तो\nतिचंही थोड्याफार फरकानं हेच झालं होतं. आहे, पण मान्य करायचं नाही, कारण तशाने तिच्या प्रेमाची गद्दारी होत होती.\nबाय द वे- शिफ्ट डिलिट त्या व्यक्तींना केलं जातं जे आयुष्यात नकोसे असतात. पण तिच्याबद्दल मला असं कधी वाटलंच नाही. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे, ती माझी गरज नव्हती- ती माझं जग होती, माझी प्रेरणा होती..\nआजही ती माझे प्रेरणास्थान आहे. माझ्या प्रत्येक लेखनाच्या वेळी ती माझ्याबरोबर असते. कधी भावना बनून तर कधी शब्द बनून ती माझ्या लेखणीतून येत असते. अ‍ॅन्ड आय थिंक, प्रेम करणार्‍या कोणाच्याही बाबतीत ही सगळ्यात मोठी गोष्ट असते.\nअसंही ती माझी कमजोरी नसून माझी पॉझिटीव्ह एनर्जी आहे.\nबाय द वे- शिफ्ट डिलिट त्या\nबाय द वे- शिफ्ट डिलिट त्या व्यक्तींना केलं जातं जे आयुष्यात नकोसे असतात. पण तिच्याबद्दल मला असं कधी वाटलंच नाही. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे, ती माझी गरज नव्हती- ती माझं जग होती, माझी प्रेरणा होती..\nआजही ती माझे प्रेरणास्थान आहे. माझ्या प्रत्येक लेखनाच्या वेळी ती माझ्याबरोबर असते. कधी भावना बनून तर कधी शब्द बनून ती माझ्या लेखणीतून येत असते. अ‍ॅन्ड आय थिंक, प्रेम करणार्‍या कोणाच्याही बाबतीत ही सगळ्यात मोठी गोष्ट असते.>>>>> +१११११\nपण नंतर तिच्या मनातही\nपण नंतर तिच्या मनातही माझ्याविषयी काहीतरी वाटायला लागलं होतं. तिच्या बोलण्या, वागण्यात ते स्पष्ट दिसत होतं. तिच्या नजरेतूनही बर्याच वेळा ते स्पष्ट होत होतं. हे मलाच नव्हे तिच्या आईच्याही नजरेत आलं होतं. तिने त्यावरुन तिला विचारलं देखील होतं.\nती मदतीपोटी नव्हे तर, त्या जाणीवेतूनच वारंवार मला बोलवत होती. भेटत होती. पण ती फिलिंग तिला स्वत:लाही सांगता आली नसती. मी मॉलमध्ये प्रपोज केल्यानंतर मात्र तिला त्या फिलिंगची प्रकर्षाने जाणीव झाली\nआणि इथेच तिने सावरत तटस्थतेची भुमिका घ्यायला सुरवात केली. कारण माझ्याशी जवळीक करणे म्हणजे तिला तिच्या प्रेमाची प्रतारणा वाटत होती. आणि एकप्रकारचा गिल्ट फिल वाटू लागला होता. एकीकडे वडील बॉयफ्रेंडशी लग्न करु देणार नाहीत आणि दुसरीकडे ती अपराधी भावना घेऊन माझ्याशी सूत जमवू शकणार नव्हती, या तणावातून तिने वडील जे बोलतील त्याच्याशीच लग्न करण्याचा अंतिम मार्ग पत्करला. मी शेवटच्या प्रसंगात तिच्या चेहर्यावरुन- 'तू सुखी नाहीस' म्हणून विचारलं होतं त्यावेळी तिची झालेली अति चिडचिड याच कारणामुळे झाली होती.\nतिला त्या जाणीवेतून दूर जायचं होतं.\n>> किंवा हे केवळ शारीरिक आकर्षण आहे आणि ते नंतर ओसरणार आहे आणि ते ओसरल्यावरदेखील तुमच्यासोबत राहणे शक्य आहे असे तिला वाटत नसेल.\nशारीरिक आकर्षण, प्रेम, लग्न या सगळ्या गोष्टी एकत्र, एका नात्यातूनच मिळतील असे नाही...\nहा, हर्ट जरुर होईन, पण त्यात तिच्याबद्दल घृणा किंवा रागाचा तिळमात्रही अंश नसेल\nसगळे भाग वाचले. पहिल्या\nसगळे भाग वाचले. पहिल्या भागानेच मस्त पकड घेतली.\nतिने कधीच माझा वापर करुन\nतिने कधीच माझा वापर करुन घेतला नाही. तिला मी आवडत होतो, पण तिचं स्वत:चं मनच हे कधी मान्य करायला तयार नव्हतं. कारण सत्य स्विकारण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. तसं केलं तर तिच्या प्रेमाची अवहेलना होत होती.\nआता बॉयफ्रेंड असताना तिनं असं वागायचंच कशाला >>>> अन्नुजी, हे तीने सांगीतले का तुम्हाला की तुम्हीच आपला अंदाज बांधला\nतुमच्या ह्या सिरीजमधुन ती जेवढी मला कळली त्यावरुन मलातरी असेच वाटले की तीने हे मुद्दामहुन केले अन जसे तुम्ही म्हणता तसे तुम्ही तीला आवडायला लागला होता पण तीचा बॉयफ्रेंड असल्यामुळे तीने तीचे प्रेम व्यक्त केले नाही तरी ते पटत नाही म्हणजे किमान मला पटत नाही कारण अश्या परीस्थितीत तीने तुमच्याशी वेळीच अंतर ठेवले असते. असो ,\nबाय द वे- शिफ्ट डिलिट त्या व्यक्तींना केलं जातं जे आयुष्यात नकोसे असतात. >>> नाही... शिफ्ट डिलीट त्या व्यक्तींना केले जाते ज्यांना वेळीच आपल्या आयुष्यातुन बाहेर काढणे गरजेचे असते , आपली ईच्छा असो वा नसो कधी कधी असे टफ डिसीजन घेणे गरजेचे असते, कारण फक्त भावनेच्या आहारी जावुन आयुष्य जगणे खुप कठीण आहे अन कधी कधी आत्मसन्मान सुद्धा खुप गरजेचा असतो\nआजही ती माझे प्रेरणास्थान आहे. माझ्या प्रत्येक लेखनाच्या वेळी ती माझ्याबरोबर असते. कधी भावना बनून तर कधी शब्द बनून ती माझ्या लेखणीतून येत असते. अ‍ॅन्ड आय थिंक, प्रेम करणार्‍या कोणाच्याही बाबतीत ही सगळ्यात मोठी गोष्ट असते.\nअसंही ती माझी कमजोरी नसून माझी पॉझिटीव्ह एनर्जी आहे. >>> खरतर मी काही बोलणे चुकीचे आहे, पण जर आता तुम्हा दोघांचे एकत्रीत असे काही भविष्य नाही हे तुम्हाला ठामपणे माहित आहे अन पुढे जावुन तुम्ही दोघेही लग्न करणार, नविन जोडीदार शोधणार तर तुम्हाला यातुन पुर्ण पणे बाहेर निघणे गरजेचे आहे नाहीतर नकळत का होईना पण तुम्ही तुमच्या जोडीदाराची तीच्याशी तुलना करणार अन बरेच काही... मला शब्दात निट मांडता येत नाहीये..... पण एकच सांगेन की एकदा कळले की एखादा रस्ता आपल्यासाठी चुकीचा आहे तर मागे वळावे अन सोबत त्याच्या पाऊलखुणाही पुसुन टाकाव्या..\nसॉरी , जर तुम्हाला माझा प्रतिसाद आवडला नाही... तर दुर्लक्ष करा.... वाईट वाटुन घेऊ नका.\nअन हो ते, असंभव पुर्ण करा हो आधी\nसगळे भाग वाचले. छान लिहिता.\nसगळे भाग वाचले. छान लिहिता. पुढील आयुष्यासाठी आणि लेखासाठी शुभेच्छा.\nअसंभव चे लेखक तुम्ही आहात हे माहित न्हवते. जमल्यास लवकर पुर्ण करा.\nसाधना छान लिहिले आहेस\nसगळे भाग वाचलेत. खुप आवडलं\nसगळे भाग वाचलेत. खुप आवडलं\nचला, कळले कुणालातरी , बरे झाले\nनद्या स्वत:हून तुम्हाला भेटायला येतील.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-10-16T10:17:03Z", "digest": "sha1:3E5MC3K5RS53LOITKYPTVEBH4Q3SJBJD", "length": 10326, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वेण्णा लेकवरील महत्वाकांक्षी प्रकल्प न परवडणारा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवेण्णा लेकवरील महत्वाकांक्षी प्रकल्प न परवडणारा\nडॉ. नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण\nमहाबळेश्वर, दि. 8 (प्रतिनिधी) – महाबळेश्वर येथील वेण्णा तलावावरील महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मॉडेल दिसायला जरी चांगले असले तरी, ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसून यासाठी शासनाकडून कोणत्याही निधीची अपेक्षा धरणे व्यवहार्य नसल्याचे डॉ. निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षांच्या दालनात नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, विविध समित्यांचे सभापती व सर्व नगरसेवक यांच्या बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.\nयावेळी पत्रकार ही उपस्थित होते. विधानपरिषदेच्या विशेषाधिकारी समितीच्या अध्यक्षा डॉ. निलम गोऱ्हे या महाबळेश्वर नगरपालिकेस सदिच्छा भेट देण्यासाठी आले असता नगराध्यक्षांच्या दालनामध्ये नुकतीच पालिकेने वेण्णा लेक सुशोभिकरणाची तयार केलेली चित्रफित बघताना त्यांनी वरिल उद्‌गार काढले. वेण्णालेक हा परिसर महाबळेश्वरचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. त्यामुळे नुकताच पालिकेने येथील वेण्णा लेकचे सुशोभिकरणाचा मोठा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 70 कोटींच्या निधीची आवश्‍यकता असून हा सर्व निधी शासनाकडून मिळविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. या संपूर्ण परिसराचे डिझाईन व प्रकल्प अहवाल पालिकेने तयार केला आहे. याचबरोबर ते कसे दिसावे यासाठी त्याची एक चित्रफितदेखील तयार केली आहे. नुकतीच शहरातील अनेक व्यापारी प्रतिनिधी, सामाजिक संस्थेसह विविध संघटनांना आमंत्रित करुन ही चित्रफित पालिकेच्या कै. भाऊसाहेब माळवदे सभागृहात दाखविण्यासाठी बोलाविण्यात आले होते. परंतु केवळ टपरीधारक, घोडेव्यावसायिक व टॅक्‍सी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते. व्यापारी व ज्येष्ठ नागरिक व विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच पाठ फिरविली होती.\nविशेषाधिकार समितीच्या अध्यक्षा डॉ. निलम गोऱ्हे महाबळेश्वर पालिकेत भेट देण्यासाठी आले असता नगराध्यक्षांच्या दालनात त्यांच्यासाठी ही चित्रफित दाखविण्यात आली होती. त्यावेळी या प्रकल्पाला शासनाकडून निधी मिळण्याची अपेक्षा ठेवून चालणार नाही असे सांगितले. तसेच एवढा मोठा प्रकल्प राबविताना येथिल पर्यावरणाचा विचार केला आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर, पश्‍चिम घाट पर्यावरण समितीचे व गाडगीळ आयोगाचे माधवराव गाडगीळ यांच्याशी सल्लामसलत करुन व त्यांचे मार्गदर्शन घेऊन या प्रकल्पाच्या मांडणीचा सल्ला यावेळी त्यांनी पालिकेला दिला. या प्रकल्पासाठी त्यांची देखिल ना हरकतची आवश्‍यकता भासणार आहे असे देखिल त्यांनी माहिती दिली.\nसुमारे 70 कोटींच्या निधीची आवश्‍यकता भासणाऱ्या या प्रकल्पाला राज्य शासन निधी देऊ शकणार नाही किंबहुना पालिकेने ती अपेक्षा ठेवू नये कारण सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आर्थिक तरतूद करीत असताना विकासासाठी निधी कमी पडत असताना अशा पर्यटनासाठी शासन निधी उपलब्ध करुन देऊ शकत नाहीत असा त्यांनी खुलासा केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाई तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी शशिकांत पवार\nNext articleनवीन झाडे लावण्यासाठी जुनी झाडे तोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/air-pollution-by-burning-organic-waste/articleshowprint/62481367.cms", "date_download": "2018-10-16T11:25:11Z", "digest": "sha1:PQUUGAPIXRDXJRBPFG2HXRFESHQNALVQ", "length": 1067, "nlines": 2, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Air pollution by burning organic waste", "raw_content": "\nसेनापती बापट रस्त्यावरील शेतकी महामंडळ आणि पासपोर्ट ऑफिसच्या परिसरात सतत झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा जाळला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत असून नागरिकांना त्रास होतो आहे. या चौकात कॉलेज, शाळा, ग्रंथालये, ऑफिस आणि सोसायट्याही आहेत. या सर्व लोकांना त्याचा त्रास होतो. महापालिकेच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळ्यास बंदी असतानाही हा प्रकार घडतो आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi01-03.htm", "date_download": "2018-10-16T10:57:36Z", "digest": "sha1:D3H23YSHMJCAITCRSGNO6H6S7FJY6YK7", "length": 28098, "nlines": 219, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - प्रथमः स्कन्धः - तृतीयोऽध्यायः", "raw_content": "\nशृण्वन्तु सम्प्रवक्ष्यामि पुराणानि मुनीश्वराः \nयथाश्रुतानि तत्त्वेन व्यासात्सत्यवतीसुतात् ॥ १ ॥\nमद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं वचतुष्टयम् \nअनापलिंगकूस्कानि पुराणानि पृथक्पृथक् ॥ २ ॥\nचतुर्दशसहस्रं च मत्स्यमाद्यं प्रकीर्तितम् \nतथा ग्रहसहस्रं तु मार्कण्डेयं महाद्भुतम् ॥ ३ ॥ ॥\nचतुर्दशसहस्राणि तथा पञ्चशतानि च \nभविष्यं परिसंख्यातं मुनिभिस्तत्त्वदर्शिभिः ॥ ४ ॥\nअष्टादशसहस्रं वै पुण्यं भागवतं किल \nतथा चायुतसंख्याकं पुराणं ब्रह्मसंज्ञकम् ॥ ५ ॥\nद्वादशैव सहस्राणि ब्रह्माण्डं च शताधिकम् \nतथाष्टादशसाहस्रं ब्रह्मवैवर्तमेव च ॥ ६ ॥\nअयुतं वामनाख्यं च वायव्यं षट्शतानि च \nचतुर्विंशतिसंख्यातः सहस्राणि तु शौनक ॥ ७ ॥\nचतुर्विंशतिसाहस्रं वाराहं परमाद्भुतम् ॥ ८ ॥\nषोडशैव सहस्राणि पुराणं चाग्निसंज्ञितम् \nपञ्चविंशतिसाहस्रं नारदं परमं मतम् ॥ ९ ॥\nपञ्चपञ्चाशत्साहस्रं पद्माख्यं विपुलं मतम् \nएकादशसहस्राणि लिङ्गाख्यं चातिविस्मृतम् ॥ १० ॥\nसप्तदशसहस्रं च पुराणं कूर्मभाषितम् ॥ ११ ॥\nपुराणाख्या च संख्या च विस्तरेण मयानघाः ॥ १२ ॥\nसनत्कुमारं प्रथमं नारसिंहं ततः परम् ॥ १३ ॥\nनारदीयं शिवं चैव दौर्वाससमनुत्तमम् \nकापिलं मानवं चैव तथा चौशनसं स्मृतम् ॥ १४ ॥\nवारुणं कालिकाख्यं च साम्बं नन्दिकृतं शुभम् \nसौरं पाराशरप्रोक्तमादित्यं चातिविस्तरम् ॥ १५ ॥\nमाहेश्वरं भागवतं वासिष्ठं च सविस्तरम् \nएतान्युपपुराणानि कथितानि महात्मभिः ॥ १६ ॥\nअष्टादश पुराणानि कृत्वा सत्यवतीसुतः \nभारताख्यानमतुलं चक्रे तदुपबृंहितम् ॥ १७ ॥\nमन्वन्तरेषु सर्वेषु द्वापरे द्वापरे युगे \nप्रादुःकरोति धर्मार्थी पुराणानि यथाविधि ॥ १८ ॥\nद्वापरे द्वापरे विष्ण्णुर्व्यासरूपेण सर्वदा \nवेदमेकं स बहुधा कुरुते हितकाम्यया ॥ १९ ॥\nपुराणसंहितां पुण्यां कुरुतेऽसौ युगे युगे ॥ २० ॥\nस्त्रीशूद्रद्विजबन्धूनां न वेदश्रवणं मतम् \nतेषामेव हितार्थाय पुराणानि कृतानि च ॥ २१ ॥\nमन्वन्तरे सप्तमेऽत्र शुभे वैवस्वताभिधे \nअष्टाविंशतिमे प्राप्ते द्वापरे मुनिसत्तमाः ॥ २२ ॥\nएकोनत्रिंशत्संप्राप्ते द्रौणिर्व्यासो भविष्यति ॥ २३ ॥\nअतीतास्तु तथा व्यासाः सप्तविंशतिरेव च \nपुराणसंहितास्तैस्तु कथितास्तु युगे युगे ॥ २४ ॥\nब्रूहि सूत महाभाग व्यासाः पूर्वयुगोद्भवाः \nवक्तारस्तु पुराणानां द्वापरे द्वापरे युगे ॥ २५ ॥\nद्वापरे प्रथमे व्यस्ताः स्वयं वेदाः स्वयम्भुवा \nप्रजापतिर्द्वितीये तु द्वापरे व्यासकार्यकृत् ॥ २६ ॥\nतृतीये चोशना व्यासश्चतुर्थे तु बृहस्पतिः \nपञ्चमे सविता व्यासः षष्ठे मृत्युस्तथापरे ॥ २७ ॥\nमघवा सप्तमे प्राप्ते वसिष्ठस्त्वष्टमे स्मृतः \nसारस्वतस्तु नवमे त्रिधामा दशमे तथा ॥ २८ ॥\nएकादशेऽथ त्रिवृषो भरद्वाजस्ततः परम् \nत्रयोदशे चान्तरिक्षो धर्मश्चापि चतुर्दशे ॥ २९ ॥\nत्रय्यारुणिः पञ्चदशे षोडशे तु धनञ्जयः \nमेधातिथिः सप्तदशे व्रती ह्यष्टादशे तथा ॥ ३० ॥\nअत्रिरेकोनविंशेऽथ गौतमस्तु ततः परम् \nउत्तमश्चैकविंशेऽथ हर्यात्मा परिकीर्तितः ॥ ३१ ॥\nतृणबिन्दुस्तथा व्यासो भार्गवस्तु ततः परम् ॥ ३२ ॥\nअष्टाविंशतिसंख्येयं कथिता या मया श्रुता ॥ ३३ ॥\nकृष्णद्वैपायनात्प्रोक्तं पुराणं च मया श्रुतम् \nश्रीमद्भागवतं पुण्यं सर्वदुःखौघनाशनम् ॥ ३४ ॥\nकामदं मोक्षदं चैव वेदार्थपरिबृंहितम् \nसर्वागमरसारामं मुमुक्षूणां सदा प्रियम् ॥ ३५ ॥\nशुकाय पुत्राय महात्मने यत् \nवैराग्ययुक्ताय च पाठितं वै\nविज्ञाय चैवारणिसम्भवाय ॥ ३६ ॥\nश्रुतं मया तत्र तथा गृहीतं\nगुरोः प्रसादात्करुणानिधेश्च ॥ ३७ ॥\nसूतेन पृष्टः सकलं जगाद\nश्रुतं मया तत्र महाप्रभावम् ॥ ३८ ॥\nतच्छ्रुत्वा न विमुच्यते कलिभयादेवंविधः कः क्षितौ ॥ ३९ ॥\nपापीयानपि वेदधर्मरहितः स्वाचारहीनाशयो ॥\nव्याजेनापि शृणोति यः परमिदं श्रीमत्पुराणोत्तमम् \nभुक्त्या भोगकलापमत्र विपुलं देहावसानेऽचलं\nयोगिप्राप्यमवाप्नुयाद्भगवतीनामाङ्‌कितं सुन्दरम् ॥ ४० ॥\nविद्या सतां प्रियतमाथ समाधिगम्या \nसा तस्य चित्तकुहरे प्रकरोति भावं\nयः संशृणोति सततं तु सतीपुराणम् ॥ ४१ ॥\nसम्प्राप्य वाचकमहो न शृणोति मूढः\nस वञ्चितोऽत्र विधिना सुखदं पुराणम् ॥ ४२ ॥\nयः प्राप्य कर्णयुगलं पटुमानुषत्वे\nरागी शृणोति सततं च परापवादान् \nसर्वार्थदं रसनिधिं विमलं पुराणं\nनष्टः कुतो न शृणुते भुवि मन्दबुद्धिः ॥ ४३ ॥\nहे मुने, व्यासमुनींपासून मी तत्वत: जशी पुराणे श्रवण केली आहेत तशी तुम्हाला सांगतो. मकारादी दोन, भकरादी दोन, ब्रकारादी तीन, वकरादी चार आणि अ, ना प, लि, ग,ग,कू आणि स्का ह्या आद्याक्षरांनी युक्त असलेली वेगवेगळी सात मिळून अठरा पुराणे आहेत. पहिले मत्स्यपुराण चवदा हजार असून, अत्यंत अदभूत मार्केंडेय पुराण नऊ हजार आहे, तत्त्ववेत्या मुनींनी भविष्यपुराण साडे चवदा हजार सांगितले असून पवित्र भागवत अठरा हजात आहे. तसेच ब्राह्मसंज्ञक पुराण दहा हजार म्हटले आहे. ब्रह्मांड पुराण बारा हजार आणि शंभर असून, ब्रह्मवैवर्तपुराण अठरा हजार आहे. वामनपुराण दहा हजार आहे. वायुपुराण चोविस हजार सहाशे आहे. अतिअदभूत विष्णुपुराण तेवीस हजार असून परम आश्चर्यकारक वाराहपुराण चोवीस हजार आहे. अग्निपुराण सोळा हजार आहे व उत्कृष्ट नारदपुराण पंचवीस हजार आहे. प्रचंड पद्मागण पंचावन्न हजार असून अतिविस्तृत लिंगपुराण अकरा हजार आहे. गरुडपुराण एकोणीस हजार असून कूर्मपुराण सतरा हजार आहे. अत्यद्‌भुत स्कंदपुराण एक्याऐंशी हजार आहे. हे निष्पापहो, पुराणांची नावे व ग्रंथसंख्या मी तुम्हाला सांगितली. आता उपपुराणे श्रवण करा. प्रथम सनतकुमार पुराण, नंतर नृसिंहपुराण, शिवपुराण, अनुपम दुर्वास पुराण, कपिलपुराण,मानवपुराण,औशनसपुराण, वारुणपुराण, कलिकापुराण, सांबपुराण, नंदीकृत शुभपुराण, सौर पुराण,पराशर पुराण,अतिविस्तृत आदित्यपुराण, माहेश्वरपुराण, भागवतपुराण, वसिष्ठपुराण, ही उपपुराणे आहेत.अशी अठरा पुराणे केल्यावर व्यासमुनींनी पुराणांनी वृद्धिंगत असे अनुपम भारत आख्यान ग्रंथित केले, आणि सर्व मन्वंतरातील द्वापर युगामध्ये ते धर्मरक्षणेच्छू व्यासमुनी ह्याचप्रमाणे पुराणे प्रकट करीत असतात. जगताच्या कल्याणाकरता प्रत्येक युगात विष्णू व्यासरुपाने अवतीर्ण होऊन एका वेदाचे अनेक विभाग करतो. त्याचप्रमाणे कलियुगात ब्राम्हण अल्पायुषी व अल्पबुद्धी होतील हे जाणून पवित्र पुराणसंहिता तो प्रत्येक द्वापारयुगात अनेक प्रकारांनी विभक्त करीत असतो. स्त्रिया, शूद्र, द्विजेतर ह्यांना वेद श्रवण शास्त्रसंमत नसल्यामुळे विशेषत: त्यांच्या हिताकरता पुराणे केलेली आहेत.\nह्या सातव्या वैवस्वतसंज्ञक शुभ मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या द्वापारयुगामध्ये धर्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असे व्यास झाले असून एकोणतिसावे द्वापरयुग प्राप्त झाले असता द्रोणपुत्र अश्वत्थामा व्यास होणार आहे. आजपर्यंत सत्तावीस व्यास होऊन गेले व त्यांनी प्रत्येक द्वापारयुगात पुराणसंहिता कथन केल्या.\nपूर्वीच्या युगामध्ये उत्पन्न झालेले, प्रत्येक द्वापर युगात कथन करणारे व्यास तू आम्हांला कथन कर, असे ऋषींनी सूताला सांगितले.\nसूत म्हणतात - पहिल्या द्वापारयुगामध्ये ब्रह्मदेवांनी स्वत:च वेदविभाग केले. दुसर्‍यात प्रजापतीने व्यासकार्य केले. तिसर्‍यात\nउशना, चवथ्यात बृहस्पती, पाचव्यात सूर्य, सहाव्यात मृत्यू, सातव्यात इंद्र, आठव्यात वसिष्ठ, नवव्यात सारस्वत, दहाव्यात त्रिधामा, अकराव्यात त्रिवृत्त, बाराव्यात भारद्वाज, तेराव्यात अंतरिक्ष, चवदाव्यात धर्म, पंधराव्यात त्रय्यारुणी, सोळाव्यात धनंजय, सतराव्यात मेधातिथी, आठराव्यात व्रती, एकोणीसाव्यात अत्री, विसाव्यात गौतम, एकविसाव्यात उत्तम हर्यात्मा, बाविसाव्यात वाजश्रवावेन, तेविसाव्यात अमुष्यायण सोम, चोविसाव्यात तृणबिंदू,नंतर पंचविसाव्यात भार्गव, सव्विसाव्यात शक्ती, सत्ताविसाव्यात जातुकर्ण्य, आणि नंतर अठ्ठाविसाव्यात कृष्णद्वैपायन व्यास झाले. ह्याप्रमाणे अठ्ठावीस व्यास कथन केले.\nकृष्णद्वैपायनांनी कथन केलेले श्रीमदभागवतसंज्ञक पवित्रपुराण मी श्रवण केले आहे. ते दु:खाचा नाश करणारे असून, मनोरथ पूर्ण करणारे मुक्तिदायक, वेदार्थांनी वृद्धिगंत, सर्ववेदरहस्यरुप, सौंदर्याने युक्त, मुमुक्षूंना सर्वदा प्रिय आहे. व्यासांनी जे पुराण करुन विरक्त व अरणीपासून जन्मलेल्या आपल्या शुकनामक पुत्राला अत्यंत शुभ समजून पढविले, ते वेदार्थाने संपन्न असलेले पुराण रहस्य मी व्यासमुखापासून गुरुच्या प्रसादामुळे श्रवण करुन यथार्थ समजून घेतले.\nअयोनिसंभव, अदभूतबुद्धिमान पुत्राने विचारल्यावरुन द्वैपायनमुनींनी जे संपूर्ण रहस्य त्याला कथन केले ते मी श्रवण केले. संसारसागरातून तरुन जाण्याविषयी उत्सुक असलेल्या शुकाने श्रीमतभागवतरुप कल्पतरुच्या फलाचा आस्वाद घेण्याविषयी तत्पर राहून नानाख्यानरुपरसांचे स्थान असलेले अदभूतपुराण प्रेमाने श्रवण केले. त्यामुळे कलीच्या भीतीपासून मुक्त न होणारा पुरुष पृथ्वीमध्ये कोण असणार \nभगवतीच्या नावाने युक्त असे हे सर्वोत्कृष्ट सुंदर, वैभवप्रद श्रेष्ठ पुराणे जो श्रवण करतो तो वेदधर्मरहित व सदाचार संस्कारशून्य अंत:करणाने पापी असला तरी संपूर्ण भोगसुखाचा यथेष्ठ उपभोग घेतो व देहावसानानंतर योग्यांना प्राप्त होणार्‍या श्रेष्ठ पदाला पोहोचतो. जो पुरुष देवीपुराण नित्य श्रवण करतो त्याच्या अंत:करणात ; निर्गुण, हरिहरादिकांनाही अलभ्य,सज्जनांनाही प्रिय, ज्ञानरुप व समाधियोगाने ज्ञात होणारी ब्रह्मरुपिणी भगवती वास्तव्य करते.\nपरिपूर्ण असा मनुष्यदेह प्राप्त झाला असता व वक्ताही मिळाला असता जो संसारसागरातून तरुन नेणारी जणू नौकाच असे सुखद पुराण श्रवण करीत नाही तो हतभाग्य होय. अरेरे, मनुष्याच्या जन्माला येऊन, सुंदर कर्ण लाभूनही जो पुरुष नेहमी परनिंदा श्रवण करतो तो हतभागी, मंदमती पुरुष मनोरथ पूर्ण करणार्‍या आनंदसागराचे निर्मल असे पुराण का बरे श्रवण करीत नाही \nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां प्रथमस्कन्धे\nपुराणवर्णनपूर्वकतत्तद्युगीयव्यासवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi10-12.htm", "date_download": "2018-10-16T10:07:47Z", "digest": "sha1:EXJV2UO6MM5FBR44B42KSE5T3KEWAKBP", "length": 40398, "nlines": 299, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - दशमः स्कन्धः - द्वादशोऽध्यायः", "raw_content": "\nदेवान्सर्वान्पराजित्य महिषोऽभूज्जगत्प्रभुः ॥ १\nबलानिर्जित्य बुभुजे त्रैलोक्यैश्वर्यमद्‌भुतम् ॥ २ ॥\nततः पराजिताः सर्वे देवाः स्वर्गपरिच्युताः \nब्रह्माणं च पुरस्कृत्य ते जग्मुर्लोकमुत्तमम् ॥ ३ ॥\nयत्रोत्तमौ देवदेवौ संस्थितौ शङ्‌कराच्युतौ \nवृत्तान्तं कथयामासुर्महिषस्य दुरात्मनः ॥ ४ ॥\nदेवानां चैव सर्वेषां स्थानानि तरसासुरः \nविनिर्जित्य स्वयं भुङ्‌क्ते बलवीर्यमदोद्धतः ॥ ५ ॥\nवधोपायश्च तस्याशु चिन्त्यतामसुरार्दनौ ॥ ६ ॥\nएवं श्रुत्वा स भगवान्देवानामार्तियुग्वचः \nचकार कोपं सुबहुं तथा शङ्‌करपद्मजौ ॥ ७ ॥\nतेजः प्रादुरभूद्दिव्यं सहस्रार्कसमद्युति ॥ ८ ॥\nशरीरादुद्‍भवं प्राप हर्षयद्‌विबुधाधिपान् ॥ ९ ॥\nकेशा बभूवुर्याम्येन वैष्णवेन च बाहवः ॥ १० ॥\nसौम्येन च स्तनौ जातौ माहेन्द्रेण च मध्यमः \nवारुणेन ततो भूप जङ्‌घोरू सम्बभूवतुः ॥ ११ ॥\nनितम्बौ तेजसा भूमेः पादौ ब्राह्मेण तेजसा \nपादाङ्‌गुल्यो भानवेन वासवेन कराङ्‌गुली ॥ १२ ॥\nकौबेरेण तथा नासा दन्ताः सञ्जज्ञिरे तदा \nप्राजापत्येनोत्तमेन तेजसा वसुधाधिप ॥ १३ ॥\nपावकेन च सञ्जातं लोचनत्रितयं शुभम् \nसान्ध्येन तेजसा जाते भृकुट्यौ तेजसां निधी ॥ १४ ॥\nकर्णौ वायव्यतो जातौ तेजसो मनुजाधिप \nसर्वेषां तेजसा देवी जाता महिषमर्दिनी ॥ १५ ॥\nशूलं ददौ शिवो विष्णुश्चक्रं शङ्‌खं च पाशभृत् \nहुताशनो ददौ शक्तिं मारुतश्चापसायकौ ॥ १६ ॥\nवज्रं महेन्द्रः प्रददौ घण्टां चैरावताद्‌ गजात् \nकालदण्डं यमो ब्रह्मा चाक्षमालाकमण्डलू ॥ १७ ॥\nदिवाकरो रश्मिमालां रोमकूपेषु सन्ददौ \nकालः खड्गं तथा चर्म निर्मलं वसुधाधिप ॥ १८ ॥\nसमुद्रो निर्मलं हारमजरे चाम्बरे नृप \nचूडामणिं कुण्डले च कटकानि तथाङ्‌गदे ॥ १९ ॥\nअर्धचन्द्रं निर्मलं च नूपुराणि तथा ददौ \nग्रैवेयकं भूषणं च तस्यै देव्यै मुदान्वितः ॥ २० ॥\nविश्वकर्मा चोर्मिकाश्च ददौ तस्यै धरापते \nहिमवान्वाहनं सिंहं रत्‍नानि विविधानि च ॥ २१ ॥\nपानपात्रं सुरापूर्णं ददौ तस्यै धनाधिपः \nशेषश्च भगवान्देवो नागहारं ददौ विभुः ॥ २२ ॥\nतां तुष्टुवुर्महादेवीं देवा महिषपीडिताः ॥ २३ ॥\nतेषां निशम्य देवेशी स्तोत्रं विबुधपूजिता ॥ २४ ॥\nमहिषस्य वधार्थाय महानादं चकार ह \nतेन नादेन महिषश्चकितोऽभूद्धरापते ॥ २५ ॥\nततः स युयुधे देव्या महिषाख्यो महासुरः ॥ २६ ॥\nचिक्षुरो ग्रामणीः सेनापतिर्दुर्धरदुर्मुखौ ॥ २७ ॥\nएतैश्चान्यैरसंख्यातैः संग्रामान्तकसन्निभैः ॥ २८ ॥\nयोधैः परिवृतो वीरो महिषो दानवोत्तमः \nततः सा कोपताम्राक्षी देवी लोकविमोहिनी ॥ २९ ॥\nजघान योधान्समरे देवी महिषमाश्रितान् \nततस्तेषु हतेष्वेव स दैत्यो रोषमूर्च्छितः ॥ ३० ॥\nआससाद तदा देवीं तूर्णं मायाविशारदः \nरूपान्तराणि सम्भेजे मायया दानवेश्वरः ॥ ३१ ॥\nतानि तान्यस्य रूपाणि नाशयामास सा तदा \nततोऽन्ते माहिषं रूपं बिभ्राणममरार्दनम् ॥ ३२ ॥\nपाशेन बद्ध्वा सुदृढं छित्त्वा खड्गेन तच्छिरः \nपातयामास महिषं देवी देवगणान्तकम् ॥ ३३ ॥\nहाहाकृतं ततः शेषं सैन्यं भग्नं दिशो दश \nतुष्टुवुर्देवदेवेशीं सर्वे देवाः प्रमोदिताः ॥ ३४ ॥\nएवं लक्ष्मीः समुत्पन्ना महिषासुरमर्दिनी \nराजञ्छृणु सरस्वत्याः प्रादुर्भावो यथाभवत् ॥ ३५ ॥\nनिशुम्भश्चापि तद्‍भ्राता महाबलपराक्रमः ॥ ३६ ॥\nतेन सम्पीडिता देवाः सर्वे भ्रष्टश्रियो नृप \nहिमवन्तमथासाद्य देवीं तुष्टुवुरादरात् ॥ ३७ ॥\nदानवान्तकरूपे त्वमजरामरणेऽनघे ॥ ३८ ॥\nविष्णुशङ्‌करब्रह्मादिस्वरूपेऽनन्तविक्रमे ॥ ३९ ॥\nमहाताण्डवसुप्रीते मोददायिनि माधवि ॥ ४० ॥\nप्रसीद देवदेवेशि प्रसीद करुणानिधे \nनिशुम्भशुम्भसम्भूतभयापाराम्बुवारिधे ॥ ४१ ॥\nएवं संस्तुवतां तेषां त्रिदशानां धरापते ॥ ४२ ॥\nप्रसन्ना गिरिजा प्राह ब्रूत स्तवनकारणम् \nएतस्मिन्नन्तरे यस्याः कोशरूपात्समुत्थिता ॥ ४३ ॥\nकौशिकी सा जगत्पूज्या देवान्प्रीत्येदमब्रवीत्\nप्रसन्नाहं सुरश्रेष्ठाः स्तवेनोत्तमरूपिणी ॥ ४४ ॥\nव्रियतां वर इत्युक्ते देवाः संवव्रिरे वरम् \nशुम्भनामावरो भ्राता निशुम्भस्तस्य विश्रुतः ॥ ४५ ॥\nतद्वधश्चिन्त्यतां देवि दुरात्मा दानवेश्वरः ॥ ४६ ॥\nबाधते सततं देवि तिरस्कृत्य निजौजसा \nदेवशत्रुं पातयिष्ये निशुम्भं शुम्भमेव च ॥ ४७ ॥\nस्वस्थास्तिष्ठत भद्रं वः कण्टकं नाशयामि वः \nइत्युक्त्वा देवदेवेशी देवान्सेन्द्रान्दयामयी ॥ ४८ ॥\nजगामादर्शनं सद्यो मिषतां त्रिदिवौकसाम् \nदेवाः समागता हृष्टाः सुवर्णाद्रिगुहां शुभाम् ॥ ४९ ॥\nचण्डमुण्डौ पश्यतःस्म भृत्यौ शुम्भनिशुम्भयोः \nदृष्ट्वा तां चारुसर्वाङ्‌गीं देवीं लोकविमोहिनीम् ॥ ५० ॥\nकथयामासतू राज्ञे भृत्यौ तौ चण्डमुण्डकौ \nदेव सर्वासुरश्रेष्ठ रत्‍नभोगार्ह मानद ॥ ५१ ॥\nअपूर्वा कामिनी दृष्टा चावाभ्यां रिपुमर्दन \nतस्याः संभोगयोग्यत्वमस्त्येव तव साम्प्रतम् ॥ ५२ ॥\nतां समानय चार्वङ्‌गीं भुङ्क्ष्व सौख्यसमन्वितः \nतादृशी नासुरी नारी न गन्धर्वी न दानवी ॥ ५३ ॥\nन मानवी नापि देवी यादृशी सा मनोहरा \nएवं भृत्यवचः श्रुत्वा शुम्भः परबलार्दनः ॥ ५४ ॥\nदूतं सम्मेषयामास सुग्रीवं नाम दानवम् \nस दूतस्त्वरितं गत्वा देव्याः सविधमादरात् ॥ ५५ ॥\nवृत्तान्तं कथयामास देव्यै शुम्भस्य यद्वचः \nदेवि शुम्भासुरो नाम त्रैलोक्यविजयी प्रभुः ॥ ५६ ॥\nसर्वेषां रत्‍नवस्तूनां भोक्ता मान्यो दिवौकसाम् \nतदुक्तं शृणु मे देवि रत्‍नभोक्ताहमव्ययः ॥ ५७ ॥\nत्वं चापि रत्‍नभूतासि भज मां चारुलोचने \nसर्वेषु यानि रत्‍नानि देवासुरनरेषु च ॥ ५८ ॥\nतानि मय्येव सुभगे भज मां कामजै रसैः \nसत्यं वदसि हे दूत दैत्यराजप्रियङ्‌करम् ॥ ५९ ॥\nप्रतिज्ञा या मया पूर्वं कृता साप्यनृता कथम् \nभवेत्तां शृणु मे दूत या प्रतिज्ञा मया कृता ॥ ६० ॥\nयो मे दर्पं विधुनुते यो मे बलमपोहति \nयो मे प्रतिबलो भूयात्स एव मम भोगभाक् ॥ ६१ ॥\nतत एनां प्रतिज्ञां मे सत्यां कृत्वासुरेश्वरः \nगृह्णातु पाणिं तरसा तस्याशक्यं किमत्र हि ॥ ६२ ॥\nतस्माद्‌ गच्छ महादूत स्वामिनं ब्रूहि चादृतः \nप्रतिज्ञां चापि मे सत्यां विधास्यति बलाधिकः ॥ ६३ ॥\nएवं वाक्यं महादेव्याः समाकर्ण्य स दानवः \nकथयामास शुम्भाय देव्या वृत्तान्तमादितः ॥ ६४ ॥\nतदाप्रियं दूतवाक्यं शुम्भः श्रुत्वा महाबलः \nकोपमाहारयामास महान्तं दनुजाधिपः ॥ ६५ ॥\nततो धूम्राक्षनामानं दैत्यं दैत्यपतिः प्रभुः \nआदिदेश शृणु वचो धूम्राक्ष मम चादृतः ॥ ६६ ॥\nतां दुष्टां केशपाशेषु हत्वाप्यानीयतां मम \nसमीपमविलम्बेन शीघ्रं गच्छस्व मे पुरः ॥ ६७ ॥\nइत्यादेशं समासाद्य दैत्येशो धूम्रलोचनः \nषष्ट्यासुराणां सहितः सहस्राणां महाबलः ॥ ६८ ॥\nतुहिनाचलमासाद्य देव्याः सविधमेव सः \nउच्चैर्देवीं जगादाशु भज दैत्यपतिं शुभे ॥ ६९ ॥\nशुम्भं नाम महावीर्यं सर्वभोगानवाप्नुहि \nनोचेत्केशान्गृहीत्वा त्वां नेष्ये दैत्यपतिं प्रति ॥ ७० ॥\nइत्युक्ता सा ततो देवी दैत्येन त्रिदशारिणा \nउवाच दैत्य यद्‌ ब्रूषे तत्सत्यं ते महाबल ॥ ७१ ॥\nराजा शुम्भासुरस्त्वं च किं करिष्यसि तद्वद \nइत्युक्तो दैत्यपोऽधावत्तूर्णं शस्त्रसमन्वितः ॥ ७२ ॥\nभस्मसात्तं चकाराशु हुङ्‌कारेण महेश्वरी \nततः सैन्यं वाहनेन देव्या भग्नं महीपते ॥ ७३ ॥\nतद्‌वृत्तान्तं समाश्रुत्य स शुम्भो दैत्यराड् विभुः ॥ ७४ ॥\nचुकोप च महाकोपाद्‌ भ्रुकुटीकुटिलाननः \nततः कोपपरीतात्मा दैत्यराजः प्रतापवान् ॥ ७५ ॥\nचण्डं मुण्डं रक्तबीजं क्रमतः प्रैषयद्विभुः \nते च गत्वा त्रयो दैत्या विक्रान्ता बहुविक्रमाः ॥ ७६ ॥\nतानापतत एवासौ जगद्धात्री मदोत्कटा ॥ ७७ ॥\nशूलं गहीत्वा वेगेन पातयामास भूतले \nससैन्यान्निहताञ्छ्रुत्वा दैत्यांस्त्रीन्दानवेश्वरौ ॥ ७८ ॥\nनिशुम्भश्चैव शुम्भश्च कृत्वा युद्धं महोत्कटम् ॥ ७९ ॥\nदेव्याश्च वशगौ जातौ निहतौ च तयासुरौ \nइति दैत्यवरं शुम्भं घातयित्वा जगन्मयी ॥ ८० ॥\nविबुधैः संस्तुता तद्वत्साक्षाद्वागीश्वरी परा \nएवं ते वर्णितो राजन् प्रादुर्भावोऽतिरम्यकः ॥ ८१ ॥\nकाल्याश्चैव महालक्ष्याः सरस्वत्याः क्रमेण च \nपरा परेश्वरी देवी जगत्सर्गं करोति च ॥ ८२ ॥\nपालनं चैव संहारं सैव देवी दधाति हि \nतां समाश्रय देवेशीं जगन्मोहनिवारिणीम् ॥ ८३ ॥\nमहामायां पूज्यतमां सा कार्यं ते विधास्यति \nइति राजा वचः श्रुत्वा मुनेः परमशोभनम् ॥ ८४ ॥\nदेवीं जगाम शरणं सर्वकामफलप्रदाम् \nनिराहारो यतात्मा च तन्मनाश्च समाहितः ॥ ८५ ॥\nदेवीमूर्तिं मृण्मयीं च पूजयामास भक्तितः \nपूजनान्ते बलिं तस्यै निजगात्रासृजं ददत् ॥ ८६ ॥\nतदा प्रसन्ना देवेशी जगद्योनिः कृपावती \nप्रादुर्बभूव पुरतो वरं ब्रूहीति भाषिणी ॥ ८७ ॥\nस राजा निजमोहस्य नाशनं ज्ञानमुत्तमम् \nराज्यं निष्कण्टकं चैव याचति स्म महेश्वरीम् ॥ ८८ ॥\nराजन्निष्कण्टकं राज्यं ज्ञानं वै मोहनाशनम् \nभविष्यति मया दत्तमस्मिन्नेव भवे तव ॥ ८९ ॥\nअन्यच्च शृणु भूपाल जन्मान्तरविचेष्टितम् \nभानोर्जन्म समासाद्य सावर्णिर्भविता भवान् ॥ ९० ॥\nतत्र मन्वन्तरस्यापि पतित्वं बहुविक्रमम् \nसन्ततिं बहुलां चापि प्राप्स्यते मद्वराद्‍भवान् ॥ ९१ ॥\nएवं दत्त्वा वरं देवी जगामादर्शनं तदा \nसोऽपि देव्याः प्रसादेन जातो मन्वन्तराधिपः ॥ ९२ ॥\nएवं ते वर्णितं साधो सावर्णेर्जन्म कर्म च \nएतत्पठंस्तथा शृण्वन्देव्यनुग्रहमाप्नुयात् ॥ ९३ ॥\nमुनी म्हणाले, ''महिषीपुत्र महिषासूराने देवांना जिंकल्यावर त्याने सर्व लोकपालांचे अधिकार बलात्काराने काढून घेतले व तो त्रैलोक्याचे ऐश्वर्य भोगू लागला. स्वर्गभ्रष्ट झालेले देव ब्रह्मदेवाकडे गेले. तेथेच शंकर व अच्युत बसले होते. देवांनी सर्व वृत्तांत सांगितला. हे अमरश्रेष्ठांनो, महिषासूराने देवांचे राज्य बलात्काराने हरण केले आहे. त्याच्या वधाचा उपाय सागा. ते ऐकताच ब्रह्मा, विष्णु, महेश हे क्रुद्ध झाले. तेव्हा हरीच्या मुखातून एक दिव्य तेज बाहेर पडले. नंतर क्रमाने सर्व देवांच्या मुखातून तेज बाहेर पडले. शंभूच्या तेजापासून मुख, विष्णूच्या तेजापासून बाहू सामाच्या तेजामुळे स्तन, इंद्रतेजामुळे मध्यभाग, वरुणाच्या तेजापासून जांघा व मांड्या, भूमीच्या तेजापासून नितंब उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाच्या तेजापासून पाद, सूर्यतेजामुळे पायांची अंगुले निर्माण झाली. इंद्राच्या तेजामुळे हातांची बोटे, अग्नीमुळे श्रोत्रद्वय, साध्यांच्या तेजापासून भृकुटी, वायूच्या तेजामुळे कान अशा विविध अवयवांनी युक्त अशी स्त्री तेथे प्रकट झाली. नंतर शिवाने तिला शूल दिला, विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने दोन बाण, इंद्राने वज्र, ऐरावताने घंटा, यमाने कालदंड, ब्रह्माने अक्षमाला व कमंडलू सूर्याने किरणांची माला अर्पण केली. कालाने निर्मल खड्‌ग व चर्म दिले. समुद्राने रत्नहार, वस्त्रे, चूडामणी, कुंडले, कंकणे, अर्धचंद्र, नूपुरे इत्यादी वस्तु दिल्या. विश्वकर्म्याने गळ्यातील अलंकार व आंगठी दिली. हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला. कुबेराने सुरापात्र दिले. शेषाने नागांचा हार दिला. अशा रीतीने विविध देवांनी आपापल्या उत्तमोत्तम वस्तु देवीला अर्पण केल्या. नंतर त्या सर्व देवांनी मुक्त कंठाने महामायेचे स्तवन केले. नंतर महिष वधासाठी तिने प्रचंड नाद केला. तो नाद ऐकून महिष आश्चर्ययुक्त झाला व तो सर्वसैन्य घेऊन देवीसमोर आला. त्यावेळी देवी व असुर यांच्यात तुमुल युद्ध झाले. महिषाचे सर्व सेनाप्रमुख वधले गेले. ं अखेर त्या महिषाने विविध रूपे घेऊन आकाश व्याप्त केले. मायेत निपुण असलेला तो दैत्य सत्वर देवीजवळ येऊन युद्धप्रवृत्त झाला. त्याने विविध रूपे धारण केली. शेवटी महिषरूपधारी दैत्यास पाशबद्ध करून तिने खड्‌गाने त्याचे शीर तोडले. त्याचवेळी इतर दैत्यसैन्य हाहाकार करीत पळून गेले. अशी ही महिषासुरमर्दिनी उत्पन्न झाली. आता सरस्वतीची कथा ऐक. एकदा शुंभ व निशुंभ हे दोघे भाऊ बलाने उन्मत्त झाले. त्यांनी देवास त्रस्त केले. शेवटी सर्व देवांनी हिमालय पर्वतावर जाऊन देवीची स्तुती केली. देव म्हणाले, ''हे देवेश्वरी, तुझा जयजयकार असो. तू भक्तांची पीडा दूर करतेस. तू दानवांना यमासारखी आहेस. हे देवेशी, तू भक्तीस सुलभ आहेस. बलिष्ठ आहेस. तू अतुल पराक्रमी आहेस. हे माधवी, मोददायिनी, महातांडवामुळे तू अतिशय प्रसन्न होतेस म्हणून सांप्रत प्रसन्न हो. शुंभनिशुभाच्या भयापासून आम्हाला मुक्त कर. हे शरणागताचे दुःख निवारण करणारे देवी, आमचे रक्षण कर.'' याप्रमाणे स्तुती केल्यावर देवांवर गिरिजा प्रसन्न झाली. ती म्हणाली, ''माझे स्तवन का केले \nतेव्हा कौशिका नावाच्या प्रकट झालेल्या देवीस ती म्हणाली, ''हे देवी, त्रैलोक्य व्यापलेल्या शुंभनिशुंभाचा वध कर.\" देवीने त्या देवशत्रूंना मारण्याचे वचन दिले व ती तेथेच गुप्त झाली. नंतर देव मेरू पर्वताच्या गुहेत जाऊन राहिले. शुंभनिशुंभाच्या चंडमुंड नावाच्या दूतांनी त्या देवीला एकांतात अवलोकन केले. नंतर शुंभ राजाकडे जाऊन म्हणाले, ''आम्ही पाहिलेली स्त्री तुलाच भोगण्यास योग्य आहे. कारण तिच्यासारखी स्त्री त्रैलोक्यात असणे अशक्य.'' हे ऐकून शुंभाने सुग्रीवाला दूत म्हणून तिच्याकडे पाठवले. दूत देवीला म्हणाला, '\"हे देवी, त्रैलोक्याचा जेता, असुरश्रेष्ठ शुंभाने तुला निरोप सांगितला आहे. तो म्हणतो, ''मी सर्वोत्तम वस्तूंचा भोक्ता आहे, तू सुंदर आहेस, म्हणून माझा स्वीकार कर. या त्रैलोक्यातील सर्व रत्ने माझीच आहेत. म्हणून हे स्त्रिये, कामोत्पन्न रसांनी माझी सेवा कर.'' दूताचे भाषण ऐकून देवी म्हणाली, ''हे दूता, मी पूर्वी प्रतिज्ञा केली आहे. जो मला युद्धात जिंकेल तोच माझा भोग घेण्यास योग्य आहे. तेव्हा ही गोष्ट त्या असुर राजाला अशक्य नाही.'' हे देवीचे बोलणे त्या दूताने शुंभास जाऊन सांगितले. ते ऐकून त्या दानवश्रेष्ठाला क्रोध आला. तो धूम्राक्ष नावाच्या राक्षसास म्हणाला, ''हे धूम्रा, तू त्या स्त्रीचे केस धरून तिला तेथे घेऊन ये.'' हे ऐकताच साठ हजार असुरसैन्यासह धूम्रलोचन देवीसमोर येऊन उभा राहिला व देवीस म्हणाला, \"हे देवी, शुंभाची सेवा करून तू उत्तम सुखाचा भोग घे. नाही तर तुझ्या केसांना धरून मी तुला राजाकडे घेऊन जाईन.'' तेव्हा त्या देवीने त्या राक्षसास युद्धाचे आव्हान दिले. खड्ग उपसून तो तिच्याकडे धावताच तिने एका हुंकाराने त्याचे भस्म केले. देवीच्या सिंहाने इतर दैत्यांचा पराभव केला. हे वृत्त ऐकून क्रुद्ध झालेल्या राजाने चंड, मुंड, रक्तबीज यांना युद्धासाठी पाठविले पण त्यांचाही देवीने वध केला. अखेर शुंभनिशुंभ स्वतः युद्धास गेले. त्यांनी देवीशी दारुण युद्ध केले. पण त्यांनाही देवीने ठार मारले. तेव्हा देवांनी त्या देवीची भक्तीभावाने स्तुती केली. ती देवी म्हणजेच सर्वश्रेष्ठ सरस्वती होय. हे राजा, म्हणून तू त्या जगद्‌धात्री देवीचाच आश्रय कर. ती महामाया पूज्य देवी तुझे कार्य करील.'' ऋषीचे ते भाषण ऐकून सूरथराजा देवीस शरण गेला. त्याने मृत्तिकेची देवीची मूर्ती स्थापन केली व निराहार राहून त्याने तिची आराधना केली. तेव्हा ती देवी प्रसन्न होऊन त्याच्यापुढे प्रकट झाली. तेव्हा राजाने मोहनाशक ज्ञान व निष्कंटक राज्य तिला मागितले. महेश्वरी देवी म्हणाली, \"हे राजा, माझ्या वरामुळे तुला याच जन्मी मोहनाशक ज्ञान व निष्कंटक राज्य प्राप्त होईल. नंतर तू सूर्यवंशात उत्पन्न होऊन सावर्णी होशील. तुला मन्वंतराचे स्वामित्व प्राप्त होऊन पुत्रपौत्रादि संतति लाभेल.'' असा वर देऊन देवी अंतर्धान पावली. नंतर देवीच्या प्रसादामुळे पुढे तो राजा मन्वंतराचा अधिपती झाला. हे साधो, याप्रमाणे मी तुला सावर्णी मनूचा जन्म व चरित्र कथन केले. या आख्यानाचा पाठ करणार्‍यास किंवा श्रवण करणार्‍यास देवीचा अनुग्रह लाभतो.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां दशमस्कन्धे\nदेवीचरित्रसहितं सावर्णिमनुवृतान्तवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.mail-archive.com/adiyuva@googlegroups.com/", "date_download": "2018-10-16T10:41:03Z", "digest": "sha1:PMGOVPTMXCB5TLOISYHT2PR7BFKJESPQ", "length": 26427, "nlines": 206, "source_domain": "www.mail-archive.com", "title": "adiyuva", "raw_content": "\n आयुश उपक्रम माहिती : १२ ऑकटो २०१८\n आयुश उपक्रम माहिती २६ सप्टेंबर २०१८\nAYUSH | || *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* || AYUSH main\nRe: AYUSH | || *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* || Nikhil Mestry\nRe: AYUSH | || *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* || Mahesh Bhoye\n महत्वाचे चर्चा सत्र : सुशिक्षित बेरोजगार \nAYUSH | जोहार *आदिवासी समन्वय मंच* AYUSH main\nRe: AYUSH | जोहार *आदिवासी समन्वय मंच* vipul Dhodi\n आयुश उपक्रम माहिती ३ सप्टेंबर २०१८\nAYUSH | || *TTSF आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा महामेळावा 2018*|| AYUSH main\nRe: AYUSH | || *TTSF आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा महामेळावा 2018*|| Tanaji Kinake\nAYUSH | || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ || AYUSH | Adivasi Yuva Shakti\nRe: AYUSH | Re: || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ || vipul Dhodi\nRe: AYUSH | Re: || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ || mukund more\nRe: AYUSH | Re: || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ || Paresh Ghatal\nRe: AYUSH | Re: || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ || munna pawara\nRe: AYUSH | Re: || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ || Ganga Bhandari\nRe: AYUSH | Re: || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ || vipul Dhodi\n आयुश उपक्रम माहिती ५ जुलै २०१८\nAYUSH | || वारली चित्रकला उमक्रम माहिती २१ जून २०१८ || AYUSH main\nRE: AYUSH | || वारली चित्रकला उमक्रम माहिती २१ जून २०१८ || AYUSH main\nAYUSH | || वारली चित्रकला उमक्रम माहिती १६ जून २०१८ || AYUSH | adivasi yuva shakti\nAYUSH | || वारली चित्रकला उमक्रम माहिती ३१ मे २०१८ || AYUSH main\nAYUSH | वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया SACHiNe SATVi\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया Bhaiyaji Uike\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया Avinash Patil\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया SACHiNe SATVi\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया Zhina Kuvra\nAYUSH | वयक्तिक अनुभव : प्रवास बुलेट ट्रेन चा AYUSH | Adivasi Yuva Shakti\nAYUSH | पद्मश्री जिव्या सोमा म्हसे, यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nRE: AYUSH | पद्मश्री जिव्या सोमा म्हसे, यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nAYUSH | बुल्लेट ट्रेन के खिलाफ़ खड़े पहाड़ के लोग - पहाड़ों से आती प्रतिरोध की आवाज़ AYUSH | adivasi yuva shakti\n पालघर लोकसभा पोटातली निवडणूक \n पालघर लोकसभा पोटातली निवडणूक \nRe: AYUSH | वाचनालय - आदिवासी संदर्भातील sanjay pawar\nRe: AYUSH | वाचनालय - आदिवासी संदर्भातील Vilas Belkar\nRe: AYUSH | वाचनालय - आदिवासी संदर्भातील KUSUM ALAM\nAYUSH | आपण काय करू शकतो\nRe: AYUSH | आपण काय करू शकतो\nAYUSH | ||आयुश उपक्रम मिनी बुलेटिन १७ मार्च २०१८|| AYUSH | adivasi yuva shakti\n आयुश उपक्रम मिनी बुलेटिन १३ मार्च २०१८ \n आयुश उपक्रम मिनी बुलेटिन १३ मार्च २०१८ \nAYUSH | || आयुश उपक्रम उपडेट ८ मार्च २०१८ || AYUSH main\nAYUSH | || आयुश मिनी बुलेटिन १९ फेब्रुवारी २०१८ || AYUSH main\nRe: AYUSH | || आयुश मिनी बुलेटिन १९ फेब्रुवारी २०१८ || Pranab Doley\nAYUSH | ||आदिवासी कलाकार एकत्रीकरण || AYUSH main\nAYUSH | उद्याचा कार्यक्रमाला येता येणार नाही त्या बद्दल क्षमस्व SACHiNe SATVi\nRe: AYUSH | उद्याचा कार्यक्रमाला येता येणार नाही त्या बद्दल क्षमस्व Arjunsingh Mali\nRe: AYUSH | उद्याचा कार्यक्रमाला येता येणार नाही त्या बद्दल क्षमस्व MAHENDRA PATIL\nRE: AYUSH | उद्याचा कार्यक्रमाला येता येणार नाही त्या बद्दल क्षमस्व AYUSH main\nAYUSH | Re: उद्याचा कार्यक्रमाला येता येणार नाही त्या बद्दल क्षमस्व AYUSH | adivasi yuva shakti\nAYUSH | | वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जानेवारी २०१८ | AYUSH | Adivasi Yuva Shakti\nRE: AYUSH | | वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जानेवारी २०१८ | AYUSH main\nAYUSH | अतिशय दुःखद बातमी - पालघर चे खासदार ॉड चिंतामण दादा वनगा यांचे निधन AYUSH main\nAYUSH | *वयक्तिक अनुभव* : तंत्रज्ञान वापरण्यासाठी संस्कार आपण हरवतो आहोत AYUSH main\nAYUSH | जानने व समझने के लिए जरूर पढ़िए \nRe: AYUSH | जानने व समझने के लिए जरूर पढ़िए \nRe: AYUSH | जानने व समझने के लिए जरूर पढ़िए \nAYUSH | वयक्तिक अनुभव : डिसेंबर २०१७ (इंडियन कार ऑफ द इयर) AYUSH | adivasi yuva shakti\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : डिसेंबर २०१७ (इंडियन कार ऑफ द इयर) Bhavesh Lokhande\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : डिसेंबर २०१७ (इंडियन कार ऑफ द इयर) Parag Patil\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : डिसेंबर २०१७ (इंडियन कार ऑफ द इयर) Vivek Kurkute\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : डिसेंबर २०१७ (इंडियन कार ऑफ द इयर) mukund more\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : डिसेंबर २०१७ (इंडियन कार ऑफ द इयर) Avinash Patil\nAYUSH | वयक्तिक अनुभव : आपल्यासाठी कोण\nAYUSH | आयुश मिनी अपडेट्स १५ डिसेंबर २०१७ AYUSH | Adivasi Yuva Shakti\nAYUSH | आयुश मिनी अपडेट्स १५ डिसेंबर २०१७ AYUSH main\nAYUSH | मा. राज्यपालांच्या भूमिकेविषयी टीका टिप्पणी जरूर करावी AYUSH main\nRe: AYUSH | मा. राज्यपालांच्या भूमिकेविषयी टीका टिप्पणी जरूर करावी AYUSH | adivasi yuva shakti\n आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम \n आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम \n आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम \n आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम \n आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम \n आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम \n आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम \nAYUSH | || आयुश मिनी बुलेटिन १६ नोव्हेंबर २०१७ || AYUSH main\nAYUSH | *|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० सप्टेंबर २०१७ ||* Warli Painting\nRe: AYUSH | *|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० सप्टेंबर २०१७ ||* चेतन Chetan\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जुलै २०१७ || Warli Painting\nRe: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जुलै २०१७ || Warli Painting\nAYUSH | प्रकृती व समाज संवर्धन परिषद | चलो तलासरी, चलो तलासरी Adivasi Ekta Parishad\nAYUSH | Re: प्रकृती व समाज संवर्धन परिषद | चलो तलासरी, चलो तलासरी AYUSH | adivasi yuva shakti\nRe: AYUSH | Re: प्रकृती व समाज संवर्धन परिषद | चलो तलासरी, चलो तलासरी Chotababu Soren\nRe: AYUSH | प्रकृती व समाज संवर्धन परिषद | चलो तलासरी, चलो तलासरी Pravin Yadav\nRe: AYUSH | Fwd: आदिवासी शाळा बंद होणार\n आयुश उपक्रम : जन संपर्क निवेदन जुलै २०१७\n आयुश उपक्रम : जन संपर्क निवेदन जुलै २०१७\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० जून २०१७ || Warli Painting\nRe: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० जून २०१७ || चेतन Chetan\n वारली चित्रकला उपक्रम : जन सहयोग निवेदन \n वारली चित्रकला उपक्रम : जन सहयोग निवेदन \n वारली चित्रकला उपक्रम : जन सहयोग निवेदन \n वारली चित्रकला उपक्रम : जन सहयोग निवेदन \nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मे २०१७ || Warli Painting\nRe: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मे २०१७ || madhura r\nRe: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मे २०१७ || चेतन Chetan\nRe: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मे २०१७ || Zhina Kuvra\nRe: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मे २०१७ || Parag Patil\nAYUSH | *|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० एप्रिल २०१७ ||* जोहार आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि गेल्या कित्येक हजारो वर्षा पासून आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन जीवनशैलीत प्रत्येक्ष जगतो आहे, त्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या उज्वल भविष्यासाठी प्रोत्स Warli Painting\nAYUSH | Re: *|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० एप्रिल २०१७ ||* जोहार आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि गेल्या कित्येक हजारो वर्षा AYUSH | adivasi yuva shakti\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मार्च २०१७ | Warli Painting\n वारली चित्रकला उपक्रम : कलाकार नोंदणी कॅम्प २५ मार्च २०१७ \nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : २८ फेब्रुवारी २०१७ || AYUSH | adivasi yuva shakti\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जानेवारी २०१६ || Warli Painting\nRe: AYUSH | डहाणू रेल्वे स्थानक सुशोभीकरण चेतन Chetan\nRe: AYUSH | डहाणू रेल्वे स्थानक सुशोभीकरण Pravin Yadav\nRe: AYUSH | डहाणू रेल्वे स्थानक सुशोभीकरण AYUSH main\nRe: AYUSH | डहाणू रेल्वे स्थानक सुशोभीकरण warlitribal.art\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ डिसेंबर २०१६ || Warli Painting\nAYUSH | Re: आश्रमशाळांतील मृत्यू टाळण्यासाठी आता त्रिस्तरीय यंत्रणा Ganesh Warkhade\nRe: AYUSH | Re: आश्रमशाळांतील मृत्यू टाळण्यासाठी आता त्रिस्तरीय यंत्रणा Ravindra Talpe\nAYUSH | FW: लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ....श्रमदानातून होणार आदिवासी गावाचा विकास AYUSH main\nRe: AYUSH | Fwd: शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जय आदिवासी .\nRe: AYUSH | Fwd: शासकीय व अनुदानित आश्रमशाळा Ravindra Talpe\nRe: AYUSH | Fwd: शासकीय व अनुदानित आश्रमशाळा SUDARSHAN GOND\nRe: AYUSH | Fwd: शासकीय व अनुदानित आश्रमशाळा Uttam Doke\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० नोव्हेंबर २०१६ || Warli Painting\nAYUSH | Re: || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० नोव्हेंबर २०१६ || AYUSH | adivasi yuva shakti\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ ऑक्टॉम्बर २०१६ || Warli Painting\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० सप्टेंबर २०१६ || Warli Painting\nRe: AYUSH | कुमारीमाता चेतन Chetan\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ ऑगस्ट २०१६ || Warli Painting\nRe: AYUSH | वयक्तिक अनुभव : ४ दिस घरा गेलुतु, Zhina Kuvra\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० जुलै २०१६ || Warli Painting Adivasi Art\nAYUSH | १०-१५ दिवसांची विंडो ठरवून जमेल त्या दिवसी आदिवासी दिन साजरा केला तर SACHiNe SATVi\nRe: AYUSH | १०-१५ दिवसांची विंडो ठरवून जमेल त्या दिवसी आदिवासी दिन साजरा केला तर Avinash Patil\nAYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ || Warli Painting\nRe: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ || vishnu shelke\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/us-recognize-jerusalem-as-israel-capital/articleshow/61954777.cms", "date_download": "2018-10-16T11:22:56Z", "digest": "sha1:AAMEPSCTVNMLFJNCSIS5YKPLPGUPUCXQ", "length": 11484, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: us recognize jerusalem as israel capital - ‘राजधानी’ जेरूसलेमला अमेरिकेची मान्यता | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\n‘राजधानी’ जेरूसलेमला अमेरिकेची मान्यता\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त शहर असलेल्या जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचे बुधवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) जाहीर केले. तेल अवीव येथील अमेरिकी दूतावास जेरूसलेमला स्थलांतरित करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्याचे आदेश ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत.\nट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या दीर्घकालीन भूमिकेला छेद देणारा असून, यामुळे मध्य-पूर्व क्षेत्रातील हिंसाचारात वाढ होईल, असा इशारा अनेक अरबी नेत्यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी बुधवारी मध्यरात्री व्हाइट हाऊसमध्ये ही ऐतिहासिक घोषणा केली. ‘जेरूसलेमला अधिकृतपणे इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची वेळ आली आहे, असे आपल्याला ठामपणे वाटते आणि ती कृती योग्यच ठरेल’, असे ट्रम्प त्याबाबतची घोषणा करताना म्हणाले. इस्रायलने सन १९८० मध्ये जेरूसलेमला आपली राजधानी जाहीर केल्यापासून अरब राष्ट्रांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता अमेरिकने जेरूसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्यानंतर ही नाराजी अधिकच तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील विवादाचे केंद्र असलेल्या जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता न देण्याचा सल्ला पश्चिम आशियासह जगभरातील अनेक नेत्यांनी अमेरिकेला दिला होता. असे झाल्यास या क्षेत्रातील शांतता प्रक्रिया संपुष्टात येईल व नवा संघर्ष उफाळून अशांतता पसरेल, असे मत या नेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र, तो विरोध झुगारत अमेरिकेने ही मान्यता दिली आहे.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nविदेश वृत्त याा सुपरहिट\n​भारताला लवकरच अद्दल घडवू: ट्रम्प\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून हकललं\n...म्हणून 'तिने' स्वत:शीच केलं लग्न\ndassault: 'रिलायन्समध्ये आमची फक्त १०% गुंतवणूक'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1‘राजधानी’ जेरूसलेमला अमेरिकेची मान्यता...\n2थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळला...\n4‘तीस वर्षांत भारत चीनपेक्षा सरस’...\n5आर्थिक महामार्गाचा निधी चीनने रोखला...\n7पाकमध्ये 'हिंदुस्तान जिंदाबाद', तरुणाला अटक...\n8पुत्राच्या सुटकेसाठी मातेचे पाकला साकडे...\n9‘मल्ल्यांना खटल्याला सामोरे जावे लागेल’...\n10दहशतवाद्यांविरोधात पाकने कारवाई वाढवावी’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi03-29.htm", "date_download": "2018-10-16T09:46:43Z", "digest": "sha1:WHVG5F2XHUP3LAU72YIXFQ5522LYOJJI", "length": 34966, "nlines": 234, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - तृतीयः स्कन्धः - एकोनत्रिंशोऽध्यायः", "raw_content": "\nतदाकर्ण्य वचो दुष्टं जानकी भयविह्वला \nवेपमाना स्थिरं कृत्वा मनो वाचमुवाच ह ॥ १ ॥\nपौलस्त्य किमसद्वाक्यं त्वमात्थ स्मरमोहितः \nनाहं वै स्वैरिणी किन्तु जनकस्य कुलोद्‌भवा ॥ २ ॥\nगच्छ लङ्कां दशास्य त्वं राम त्वां वै हनिष्यति \nमत्कृते मरणं तत्र भविष्यति न संशयः ॥ ३ ॥\nइत्युक्त्वा पर्णशालायां गता सा वह्निसन्निधौ \nगच्छ गच्छेति वदती रावणं लोकरावणम् ॥ ४ ॥\nसोऽथ कृत्वा निजं रूपं जगामोटजमन्तिकम् \nबलाज्जग्राह तां बालां रुदती भयविह्वलाम् ॥ ५ ॥\nरामरामेति क्रन्दन्ती लक्ष्मणेति मुहुर्मुहुः \nगृहीत्वा निर्गतः पापो रथमारोप्य सत्वरः ॥ ६ ॥\nगच्छन्नरुणपुत्रेण मार्गे रुद्धो जटायुषा \nसङ्ग्रामोऽभून्महारौद्रस्तयोस्तत्र वनान्तरे ॥ ७ ॥\nहत्वा तं तां गृहीत्वा च गतोऽसौ राक्षसाधिपः \nलङ्कायां क्रन्दती तात कुररीव दुरात्मनः ॥ ८ ॥\nअशोकवनिकायां सा स्थापिता राक्षसीयुता \nस्ववृत्तान्नैव चलिता सामदानादिभिः किल ॥ ९ ॥\nरामोऽपि तं मृगं हत्वा जगामादाय निर्वृतः \nआयान्तं लक्ष्मणं वीक्ष्य किं कृतं तेऽनुजासमम् ॥ १० ॥\nएकाकिनीं प्रियां हित्वा किमर्थं त्वमिहागतः \nश्रुत्वा स्वनं तु पापस्य राघवस्त्वब्रवीदिदम् ॥ ११ ॥\nप्रभोऽत्राहं समायातः कालयोगान्न संशयः ॥ १२ ॥\nतदा तौ पर्णशालायां गत्वा वीक्ष्यातिदुःखितौ \nजानक्यन्वेषणे यत्‍नमुभौ कर्तुं समुद्यतौ ॥ १३ ॥\nमार्गमाणौ तु सम्प्राप्तौ यत्रासौ पतितः खगः \nजटायुः प्राणशेषस्तु पतितः पृथिवीतले ॥ १४ ॥\nतेनोक्तं रावणेनाद्य हृता‍‍ऽसौ जनकात्मजा \nमया निरुद्धः पापात्मा पातितोऽहं मृधे पुनः ॥ १५ ॥\nइत्युक्त्वाऽसौ गतप्राणः संस्कृतो राघवेण वै \nकृत्वौर्घ्वदैहिकं रामलक्ष्मणौ निर्गतौ ततः ॥ १६ ॥\nवचनात्तस्य हरिणा सख्यं चक्रेऽथ राघवः ॥ १७ ॥\nहत्वा च वालिनं वीरं किष्किन्धाराज्यमुत्तमम् \nसुग्रीवाय ददौ रामः कृतसख्याय कार्यतः ॥ १८ ॥\nचिन्तयञ्जानकीं चित्ते दशाननहृतां प्रियाम् ॥ १९ ॥\nलक्ष्मणं प्राह रामस्तु सीताविरहपीडितः \nसौ‌मित्रे कैकयसुता जाता पूर्णमनोरथा ॥ २० ॥\nन प्राप्ता जानकी नूनं नाहं जीवामि तां विना \nनागमिष्याम्ययोध्यायामृते जनकनन्दिनीम् ॥ २१ ॥\nगतं राज्यं वने वासो मृतस्तातो हृता प्रिया \nपीडयन्मां स दुष्टात्मा दैवो‍ऽग्रे किं करिष्यति ॥ २२ ॥\nदुर्ज्ञेयं भवितव्यं हि प्राणिनां भरतानुज \nआवयोः का गतिस्तात भविष्यति सुदुःखदा ॥ २३ ॥\nप्राप्य जन्म मनोर्वंशे राजपुत्रावुभौ किल \nवनेऽतिदुःखभोक्तारौ जातौ पूर्वकृतेन च ॥ २४ ॥\nत्यक्त्वा त्वमपि भोगांस्तु मया सह विनिर्गतः \nदैवयोगाच्च सौ‌मित्रे भुंक्ष्व दुःखं दुरत्ययम् ॥ २५ ॥\nन कोऽप्यस्मत्कुले पूर्वं मत्समो दुःखभाङ्नरः \nअकिञ्चनोऽक्षमः क्लिष्टो न भूतो न भविष्यति ॥ २६ ॥\nकिं करोम्यद्य सौ‌मित्रे मग्नोऽस्मि दुःखसागरे \nन चास्ति तरणोपायो ह्यसहायस्य मे किल ॥ २७ ॥\nन वित्तं न बलं वीर त्वमेकः सहचारकः \nकोपं कस्मिन्करोम्यद्य भोगेस्मिन्स्वकृतेऽनुज ॥ २८ ॥\nगतं हस्तगतं राज्यं क्षणादिन्द्रासनोपमम् \nवने वासस्तु सम्प्राप्तः को वेद विधिनिर्मितम् ॥ २९ ॥\nबालभावाच्च वैदेही चलिता चावयोः सह \nनीता दैवेन दुष्टेन श्यामा दुःखतरां दशाम् ॥ ३० ॥\nलङ्केशस्य गृहे श्यामा कथं दुःखं भविष्यति \nपतिव्रता सुशीला च मयि प्रीतियुता भृशम् ॥ ३१ ॥\nन च लक्ष्मण वैदेही सा तस्य वशगा भवेत् \nस्वैरिणीव वरारोहा कथं स्याज्जनकात्मजा ॥ ३२ ॥\nन रावणस्य वशगा भवेदिति सुनिश्चितम् ॥ ३३ ॥\nमृता चेज्जानकी वीर प्राणांस्त्यक्ष्याम्यसंशयम् \nमृता चेदसितापाङ्गीं किं मे देहेन लक्ष्मण ॥ ३४ ॥\nएवं विलपमानं तं रामं कमललोचनम् \nलक्ष्मणः प्राह धर्मात्मा सान्त्वयन्नृतया गिरा ॥ ३५ ॥\nधैर्यं कुरु महाबाहो त्यक्त्वा कातरतामिह \nआनयिष्यामि वैदेहीं हत्वा तं राक्षसाधमम् ॥ ३६ ॥\nआपदि सम्पदि तुल्या धैर्याद्‌भवन्ति ते धीराः \nअल्पधियस्तु निमग्नाः कष्टे भवन्ति विभवेऽपि ॥ ३७ ॥\nशोकस्तु कीदृशस्तत्र देहेनात्मनि च क्वचित् ॥ ३८ ॥\nराज्याद्यथा वने वासो वैदेह्या हरणं यथा \nतथा काले समीचीने संयोगोऽपि भविष्यति ॥ ३९ ॥\nप्राप्तव्यं सुखदुःखानां भोगान्निर्वर्तनं क्वचित् \nनान्यथा जानकीजाने तस्माच्छोकं त्यजाधुना ॥ ४० ॥\nवानराः सन्ति भूयांसो गमिष्यन्ति चतुर्दिशम् \nशुद्धिं जनकनन्दिन्या आनयिष्यन्ति ते किल ॥ ४१ ॥\nज्ञात्वा मार्गस्थितिं तत्र गत्वा कृत्वा पराक्रमम् \nहत्वा तं पापकर्माणमानयिष्यामि मैथिलीम् ॥ ४२ ॥\nससैन्यं भरतं वाऽपि समाहूय सहानुजम् \nहनिष्यामो वयं शत्रुं किं शोचसि वृथाग्रज ॥ ४३ ॥\nरघुणैकरथेनैव जिताः सर्वा दिशः पुरा \nतद्वंशजः कथं शोकं कर्तुमर्हसि राघव ॥ ४४ ॥\nएकोऽहं सकलाञ्जेतुं समर्थोऽस्मि सुरासुरान् \nकिं पुनः ससहायो वै रावणं कुलपांसनम् ॥ ४५ ॥\nजनकं वा समानीय साहाय्ये रघुनन्दन \nहनिष्यामि दुराचारं रावणं सुरकण्टकम् ॥ ४६ ॥\nसुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तरं सुखम् \nचक्रनेमिरिवैकं यन्न भवेद्‌रघुनन्दन ॥ ४७ ॥\nस शोकसागरे मग्नो न सुखी स्यात्कदाचन ॥ ४८ ॥\nइन्द्रेण व्यसनं प्राप्तं पुरा वै रघुनन्दन \nनहुषः स्थापितो देवैः सर्वैर्मघवतः पदे ॥ ४९ ॥\nस्थितः पङ्कजमध्ये च बहुवर्षगणानपि \nअज्ञातवासं मघवा भीतस्त्यक्त्वा निजं पदम् ॥ ५० ॥\nपुनः प्राप्तं निजस्थानं काले विपरिवर्तिते \nनहुषः पतितो भूमौ शापादजगराकृतिः ॥ ५१ ॥\nइन्द्राणीं कामयानस्तु ब्राह्मणानवमन्य च \nअगस्तिकोपात्सञ्जातः सर्पदेहो महीपतिः ॥ ५२ ॥\nतस्माच्छोको न कर्तव्यो व्यसने सति राघव \nउद्यमे चित्तमास्थाय स्थातव्यं वै विपश्चिता ॥ ५३ ॥\nसर्वज्ञोऽसि महाभाग समर्थोऽसि जगत्पते \nकिं प्राकृत इवात्यर्थं कुरुषे शोकमात्मनि ॥ ५४ ॥\nइति लक्ष्मणवाक्येन बोधितो रघुनन्दनः \nत्यक्त्वा शोकं तथात्यर्थं बभूव विगतज्वरः ॥ ५५ ॥\nलक्ष्मण रामाचे सांत्वन करतो -\nते त्याचे निंद्य भाषण श्रवण केल्याबरोबर, जानकी भयाने विव्हल होऊन कापू लागली. मन स्थिर करून ती म्हणाली, \"हे पौलास्त्य, कामवासने मोहित होऊन तू हे असे निंद्य भाषण करीत आहेस मी स्वैरिणी नसून जनकाच्या कुलामध्ये उत्पन्न झालेली आहे. हे रावणा, तू लंकेमध्ये जा, नाही तर राम तुझा वध करील. माझ्याकरता तुला मरण येईल, ह्यात संशय नाही.\" असे म्हणून पर्णकुटीकेमध्ये अग्निजवळ गेली.\nइतक्यात स्वतःचे रूप प्रकट करून तोही पर्णकुटीकेसमीप गेला. त्या रडत असलेल्या सीतेला त्याने बलात्काराने धरले. त्या वेळी, \"रामा, रामा लक्ष्मणा, धावा \" असा ती वारंवार आक्रोश करीत होती. सीतेला रथावर घेऊन तो सत्वर निघून गेला.\nजाता जाता अरुणपुत्र जटायूने मार्गामध्ये त्याला अडवले. तेव्हा वनामध्ये, त्या उभयतांचा महाभयंकर संग्राम झाला. त्या संग्रामात राक्षसाधिपती रावणाने जटायूचा वध केला. आक्रोश करीत असलेल्या सीतेला त्याने लंकेमध्ये नेले व अशोक वनामध्ये तिला ठेवले. राक्षसीणींचा पहारा बसवला. नंतर सामदामादि उपायही त्याने योजले, परंतु ती आपल्या वर्तनापासून ढळली नाही.\nरामाने त्या मृगाचा वध केला व त्याला घेऊन तो परत फिरला तो मार्गामध्येच लक्ष्मण येत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा \"त्या दुष्ट पाप्याचा शब्द ऐकून, हे बांधवा, तू हे भलतेच काय केलेस अरे प्रियेला एकटी टाकून तू येथे का आला आहेस अरे प्रियेला एकटी टाकून तू येथे का आला आहेस \" असे रामाने त्याला विचारले तेव्हा लक्ष्मण म्हणाला, \"हे प्रभो सीतेच्या वाग्बाणांनी ताडित झाल्यामुळे मी निःसंशय येथे आलो.\" नंतर ते उभयता अतिदुःखित होऊन पर्णकुटिकेकडे आले. पण सीता तेथे नाही असे आढळून आल्यावर तिच्या शोधाकरता उभयताही प्रयत्‍न करण्यास उद्युक्त झाले. शोधता शोधता जेथे तो जटायुपक्षी केवळ धुगधुगी राहून भूतलावर पडला होता. तेथे ते आले. जटायू म्हणाला, \"आज रावणाने ती जनकन्या हरण करून नेली. मी त्या दुरात्म्याला अडवून धरले; परंतु युद्धामध्ये त्याने मला चित केले.\" असेक बोलून त्याने लागलीच प्राणत्याग केला.\nनंतर रामाने त्याचा और्द्धदेहिक संस्कार केला. तो रामलक्ष्मणासह तेधून निघून गेला. जाता जाता त्या रामप्रभूने कबंधाचा वध करून त्याला शापापासून मुक्त केले. त्याच्या सांगण्यावरून रामाने सुग्रीवाशी सख्य केले. नंतर वीर वालीचा रामाने वध केला. सुग्रीवाला त्याने किष्किंधेचे उत्कृष्ठ राज्य दिले. नंतर रावणाने हरण केलेल्या प्रिय जानकीचे मनामध्ये चिंतन करीत तो राम लक्ष्मणासह पर्जन्य कालातील चार महिने तेथेच राहिला.\nअखेर सीतेच्या विरहाने दुःखीत झालेला राम लक्ष्मणाला म्हणाला, \"हे लक्ष्मणा, आता मात्र कैकेयीचे मनोरथ परिपूर्ण झाले. कारण, जानकी प्राप्त झाली नाही, तर खरोखर तिच्याशिवाय मी जिवंत राहणार नाही. या जनककन्येवाचून मी अयोध्येलाही परत जाणार नाही. राज्य गेले वनवास भोगावा लागला पिता स्वर्गस्थ झाला, प्रियाही रावणाने हरण करून नेली. मला पीडा देणारे हे दुष्ट दैव पुढे आणखी काय काय करणार आहे हे कळत नाही.\nहे भरतानुजा लक्ष्मणा, भवितव्य खरोखर प्राण्यांना पूर्वी समजणे दुर्घट आहे. बा लक्ष्मणा, अत्यंत दुःखदायक अशी आपली यापुढे स्थिती होणार मनुवंशात उत्पन्न झालेले आपण उभयताही राजपुत्र असून, पूर्व कर्मामुळे वनामध्ये अतिशय दुःख भोगत आहोत. हे सुमित्रानंदना, दैवयोगामुळे तूही भोगाचा त्याग करून माझ्यासह मंदिराबाहेर पडला आहेस. आता तुलाही दुस्तर दुःखाचाच उपभोग घेणे भाग आहे.\nमाझ्यासारखा दुःखी, दरिद्री, असमर्थ व क्लेशग्रस्त पुरुष आपल्या कुलामध्ये पूर्वी कोणीही झाला नाही. पुढे कोणी होणार नाही. हे सुमित्रानंदना आज मी काय करू दुःखसागरामध्ये मी मग्न झालो आहे. खरोखर साहाय्यरहित असलेला मला तरणोपाय नाही. हे अनुजा, द्रव्य व बल ह्यापैकी काहीच नसून, तू एकच मला अनुयायी आहेस. तेव्हा हे वीरा, स्वतःच्या कृतीमुळे प्राप्त झालेल्या ह्या भोगाबद्दल, मी आज कोणावर क्रुद्ध व्हावे दुःखसागरामध्ये मी मग्न झालो आहे. खरोखर साहाय्यरहित असलेला मला तरणोपाय नाही. हे अनुजा, द्रव्य व बल ह्यापैकी काहीच नसून, तू एकच मला अनुयायी आहेस. तेव्हा हे वीरा, स्वतःच्या कृतीमुळे प्राप्त झालेल्या ह्या भोगाबद्दल, मी आज कोणावर क्रुद्ध व्हावे इंद्रसभेची बरोबरी करणारे राज्य हस्तगत झाले असून, ते एका क्षणात नाहीसे होऊन, वनवास प्राप्त झाला. दैवाने नेमलेले जाणण्यास कोण बरे समर्थ आहे इंद्रसभेची बरोबरी करणारे राज्य हस्तगत झाले असून, ते एका क्षणात नाहीसे होऊन, वनवास प्राप्त झाला. दैवाने नेमलेले जाणण्यास कोण बरे समर्थ आहे बालपणामुळे, वैदेही आपल्याबरोबर वनवासास निघाली; परंतु त्या तरुणीला तर\nदुर्देवामुळे आपल्यापेक्षाही अधिक दुःखदशा प्राप्त झाली. लंकाधिपति रविणाच्या घरी त्या तरुणीला आता दुःख भोगावे लागेल. ती सुशीला व पतिव्रता असून, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारी आहे. हे लक्ष्मणा, वैदेही त्याला वश होणार नाही. ती सुंदरी जनककन्या जारिणी स्त्रीप्रमाणे कशी बरे वागेल \nहे भरतानुजा लक्ष्मणा, रावण बलात्कार करू लागल्यास ती प्राणत्याग करील. पण त्याला वश होणार नाही, हे अगदी निश्चित. हे वीरा, जानकी मृत झाली तर मी निःसंशय प्राणत्याग करीन. कारण हे लक्ष्मणा, कृष्णवर्ण नेत्रप्रांतांनी युक्त असलेली जानकी मृत झाल्यावर ह्या देहाशी मला काय कर्तव्य आहे \nह्याप्रमाणे कमलनयन राम विलाप करू लागले असता धर्मात्मा लक्ष्मण सांत्वन करीत त्यांना म्हणाला, \"हे महापराक्रमी राजा, भित्रेपणा सोडून ह्या प्रसंगी तुम्ही धैर्य धरा. त्या राक्षसाधमाचा वध करून मी जानकीला परत आणीन. विचारी पुरुष विपत्तीमध्ये व संपत्तीमध्ये धैर्याने वागत असतात. परंतु मंदमति पुरुष वैभवकालीही दुःखामध्ये मग्न असतात. संयोग व वियोग ह्या दोन्ही गोष्टी दैवाधीन आहेत. ह्या दोहोंचाही संबंध आत्म्याशी मुळीच नसून फक्त देहाशीच आहे. त्यासंबंधाने शोकाचे अवलंबन का बरे करता \nराजधानी सुटून ज्याप्रमाणे वनामध्ये वास्तव्य व वैदेहीचे हरण, ह्या गोष्टी घडल्या. त्याचप्रमाणे चांगला काळ आला असता, ह्याचा समागमही होईल. सुखदुःखाची समाप्ति भोगानेच व्हायची असते. भोगाशिवाय ती कधीही नाश पावत नाहीत. तेव्हा हे जानकीपते, तुम्ही आता शोकाचा त्याग करा. सुदैवाने सुग्रीवाचे साहाय्य आपणास मिळाले आहे. त्याचे वानरही पुष्कळ आहेत. हे चोहोकडे जातील व जानकीचा शोध करतील.\nजानकी जेथे आहे तिकडील मार्ग समजून घेऊन मी तेथे जाईन, पराक्रम करून त्या दुष्कर्मी रावणाचा वध करीन. जानकीला परत आणीन. हे ज्येष्ठबंधो, व्यर्थ का बरे दुःख करीत आहा प्रसंग पडल्यास सैन्यासह व शत्रुघ्नासह भरतालाही आणून आपण त्या शत्रूचा वध करू. हे रघुवंशज रामचंद्रा, पूर्वी रघूने केवळ एकाच रथाच्या योगाने सर्व दिशा पादाक्रांत केल्या होत्या, तेव्हा त्याच्याच वंशामध्ये जन्मास आलेले आपण आहात. आपणास दुःख करीत बसणे कसे बरे योग्य होईल प्रसंग पडल्यास सैन्यासह व शत्रुघ्नासह भरतालाही आणून आपण त्या शत्रूचा वध करू. हे रघुवंशज रामचंद्रा, पूर्वी रघूने केवळ एकाच रथाच्या योगाने सर्व दिशा पादाक्रांत केल्या होत्या, तेव्हा त्याच्याच वंशामध्ये जन्मास आलेले आपण आहात. आपणास दुःख करीत बसणे कसे बरे योग्य होईल मी एकटाही सर्व देवदैत्यांचा पराजय करण्यास समर्थ आहे. मग आपले साहाय्य असल्यावर कुलकलंकी रावणाच्या पराजयाविषयी शंका पाहिजे कशाला \nहे रघुनंदन रामा, फार काय सांगू साहाय्या करता जनकालाही आणून, मी त्या देवकंटक दुराचारी रावणाचा वध करीन, हे रघुनंदना, चाकाच्या अराप्रमाणे सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख प्राप्त होत असते. त्यापैकी एकच कधीही कायम राहात नाही. हे आपण जाणतच आहा. सुख अथवा दुःख प्राप्त झाले असता ज्याचे मन अतिशय भित्रे असते तो कधीही सुखी न होता, सर्वदा शोकसागरामध्येच मग्न असतो.\nहे रघुनंदना, इंद्रालाही पूर्वी संकट प्राप्त झाले होते आणि त्या वेळी सर्व देवांनी नहुषाची स्थापना इंद्रपदावर केली होती. त्या वेळी भयभीत झालेल्या इंद्राने आपल्या स्थानाचा त्याग करून अनेक वर्ष पर्यंत, कमलामध्ये राहून, अज्ञातवास स्वीकारला होता. पुढे काल फिरताक्षणीच, त्याला स्वतःचे स्थान पुनरपि प्राप्त झाले व विप्रशापामुळे नहुष अजगराकृति होऊन, भूमीवर पडला.\nरावणाप्रमाणे त्या वेळी त्या नहुषराजाने इंद्राणीविषयी कामवासना धरून ब्राह्मणांचाही अवमान केल्याकारणाने, अगस्तिमुनीच्या क्रोधामुळे तो सर्प झाला. हे राघवा, संकट प्राप्त झाले असता विचारी पुरुषाने शोकाचे अवलंबन न करता उद्योगाकडे मन लावून राहावे. हे महाभाग्यवान जगदीशा, आपण सर्वज्ञ असून समर्थ आहा. एखाद्या सामान्य जनाप्रमाणे स्वतःसंबंधाने का बरे अतिशय दुःख करीत आहा \nलक्ष्मणाच्या ह्या भाषणाने रामाला बोध झाला. प्रचंड शोकाचा त्याग करून, तो निश्चिंत झाला.\nइति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे\nलक्ष्मणकृतरामशोकसान्त्वनं नामैकोनत्रिंशोऽध्यायः ॥ २९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/prasutiatar-ya-goshtikade-durlaksh-karu-naka-xyz", "date_download": "2018-10-16T11:07:58Z", "digest": "sha1:GBC7URYMKNCIJJLLLZCSORKIVZMSWGIY", "length": 13713, "nlines": 247, "source_domain": "www.tinystep.in", "title": "प्रसूती नंतर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. - Tinystep", "raw_content": "\nप्रसूती नंतर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.\n९ महिन्याची बाळाची प्रतीक्षा, त्यानंतर झालेला बाळाचा झालेला जन्म हा सगळा प्रवास जरी खूप छान असतो. पण तरी ज्यावेळी तुम्ही बाळाला जन्म देता त्यावेळी त्या ९ महिन्यातले सगळे कष्ट आणि कठीण दिवस संपल्या सारखे वाटते. आणि तुमचे इवल्याश्या पिल्लाबरोबरचे आनंदाचे दिवस सुरु होतात. तुमची त्या कडीं दिवसातून सुटका झाली असते वाटत असले तरी काही दुखणी आणि लक्षणे अशी आहेत,ज्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आणि त्यामुळे भविष्यात अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्या निर्माण होऊ नये म्हणून पुढील काही लक्षणे आणि त्रास होताच लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हि लक्षणे कोणती ते आपण पाहणार आहोत\n१. पाठदुखी आणि डोकेदुखी\nप्रसूतीनंतर होणारी पाठदुखी आणि डोकेदुखी ही कदाचित प्रसूती दरम्यान देण्यात येणाऱ्या भुलेचा दुष्परिणाम असण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत पाठदुखणे आणि डोकेदुखी असा त्रास होत असेल तर ही पाठदुखी आणि डोकेदुखीचे कारण काय आहे हि चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे आहे का भुलेच दुष्परिणाम आहे , हे जाणून घेणे आवश्यक असते. या करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच ही पाठदुखी व डोकेदुखी प्रीक्लॅम्पसियामुळे देखील होण्याची शक्यता आहे.\n२. नकारात्मक विचार आणि नैराश्य\nजर तुम्हांला सतत मूड स्विंग होत असतील तर सतत जर नकारात्मक विचार मनात येत असतील तर या लक्षणांकडे कडे दुर्लक्ष करू नका. याला प्रसूतीनंतर येणारे नैराश्य म्हणतात. बहुतेक वेळा स्त्रिया या मानसिक समस्याबाबतीत दुर्लक्ष करतात आणि हळू-हळू या गोष्टी गंभीर स्वरूप धारणा करतात. आणि त्यावेळी या गोष्टी आटोक्यात येते हे अतिशय कठीण जाते. प्रसूती नंतर येणारी उदासीनता नैराश्य ही फार सामान्य आणि बहुतांश महिलांमध्ये निर्माण होणारी समस्या आहे. परंतु असे असले तरी याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलून सल्ला घेणे आवश्यक असते.\nप्रसुति पश्चात् रक्तस्त्राव हे आणखी एक महत्वाचे लक्षण ज्यासाठी आपण तयार असणे तयार आवश्यक आहे. बाळाच्या जन्मानंतर, काही दिवसांपासून काही रक्तस्त्राव होतो. आणि ही सामान्य गोष्ट आहे, तरीही, जर जास्त रक्तस्राव असेल तर आपल्याला त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nस्तनपान नंतर छातीत दुखणे असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास हे गर्भधारणेनंतर निर्माण होणाऱ्या काही समस्या पैकी समस्या असण्याची शक्यता असते. किंवा काही संक्रमण (इन्फेक्शन) असू शकते. त्यामुळे जास्त विलंब न करता ताबडतोब वैद्यकीय उपचार मिळविणे महत्वाचे असते.\n५. अधिक प्रमाणातील ताप\nताप सामान्यपणे काही आजाराचे सूचना देणारा असतो किंवा एखाद्या रोगाच्या सुरुवात देखील असू शकतो. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपल्या शरीरातील ऍन्टीबॉडीजचे कार्य बंद होण्यामुळे ताप देखील होऊ शकतो. म्हणून, जर आपल्याला सतत जास्त प्रमाणात ताप येत असले तर याबाबत डॉक्टरांशी बोलून घ्या.\nया अश्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच लक्षणे ओळख आणि त्यावर डॉक्तरांचा सल्ला आणि उपचार घ्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/83.html", "date_download": "2018-10-16T10:05:08Z", "digest": "sha1:BN2CTLFUK4BLIU5BMK4W4MCFQPXLNSK5", "length": 10900, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अल्पवयीन मुलीचा स्वत:च्या घरावर डल्ला; 83 हजाराचा ऐवज लंपास | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nअल्पवयीन मुलीचा स्वत:च्या घरावर डल्ला; 83 हजाराचा ऐवज लंपास\nसातारा(प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील यवतेश्वर येथील घरातून अल्पवयीन मुलीने घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख असा एकूण 83 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सातारा तालुका पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमनीषा राजेंद्र पवार (वय 41, रा. यवतेश्वर, ता. सातारा) यांच्या घरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत होती. तिने 29 सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते पाचच्या दरम्यान घरातील कपाटातील 80 हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे दागिने व तीन हजार रोख असा एकूण 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप ती मिळून न आल्याने मनीषा पवार यांनी काल सायंकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/64-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T10:33:54Z", "digest": "sha1:MOWSWSJK5UJVTMBXIJ6CJDTXVC7XM7MV", "length": 12020, "nlines": 62, "source_domain": "mahaplus.com", "title": "64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » महान्यूज » 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nनवी दिल्ली : 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा शुक्रवारी झाली असून सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘कासव’ या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली तर सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान ‘दशक्रिया’ या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला विविध श्रेणीमध्ये अनेक पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत वर्ष 2016 च्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. यावर्षी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुरभी सी.एम. यांना ‘मिन्नामिनुनगु द फायरफ्लाय’ या मल्याळम चित्रपटासाठी जाहीर झाला आहे. तसेच ‘रूस्तम’ या हिंदी चित्रपटासाठी अक्षय कुमार यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. यावर्षी अव्यावसायिक तसेच व्यावसायिक चित्रपटांना अनेक ‘विशेष उल्लेखनिय’ पुरस्कार घोषित झालेले आहेत. यावर्षी नवीन पुरस्कारांची श्रेणीही घोषित करण्यात आली आहे.\nदेशभरातील चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून ‘कासव’ या चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटाची निर्मिती सुमित्रा भावे, सुनिल सुकठनकर आणि मोहन आगाशे यांनी केली आहे. पुरस्कार स्वरूपात प्रत्येकाला स्वर्ण कमळ आणि 2 लाख 50 हजार रोख प्रदान करण्यात येतील.\nविविध भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. मराठी भाषेसाठी ‘दशक्रिया’ या चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले असून रंगनील क्रिएशन यांनी निर्मिती केली आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कार प्रदान केले जातील. ‘दशक्रिया’ या चित्रपटासाठीच सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार प्रसिद्ध चरित्र अभिनेते ‘मनोज जोशी’ यांना जाहीर झाला. रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या चित्रपटाच्या संहिता लेखनासाठी ‘संजय पाटील’ यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट संहितेचा पुरस्कार जाहीर झाला असून रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nया दोन मराठी चित्रपटांसह राजेश मापुसकर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये बाजी मारली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला असून स्वर्ण कमळ आणि 2 लाख 50 हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या चित्रपटाला सर्वोत्तम संपादनासाठी ‘रामेश्वर’ यांना तर सर्वोत्तम ‘पुन:रिकॉर्डिंग व फायनल मिक्सिंग’साठी ‘आलोक डे’ यांना पुरस्कार घोषीत झाला. प्रत्येकी 50 हजार रूपये रोख आणि रजत कमळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nसर्वोत्कृष्ट वेशभूषाकारचा पुरस्कार सचिन लोवलेकर यांना ‘सायकल’ या मराठी चित्रपटासाठी जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अव्यावसायिक चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली ‘आबा ऐकताय ना ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार आदित्य जांभळे यांना जाहीर झाला. स्वर्ण कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये रोख पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘हम चित्र बनाते है’ हा सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट ठरला असून मुंबई आयआयटीच्या आयडीसी विभागाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.\nपुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट ‘प्लासेबो’ ठरला आहे. या चित्रपटाची निर्मिती अर्चना फडके यांनी तर दिग्दर्शन अभय कुमार यांनी केले आहे. प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहसी /शोध या श्रेणीतील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार ‘मातीतील कुस्ती’ ला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणीत देशमुख यांनी केले असून माधवी रेड्डी यांनी निर्मिती केली आहे. प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/08/06/russia-raises-strong-objections-to-us-nato-war-exercises-in-georgia-marathi/", "date_download": "2018-10-16T10:09:33Z", "digest": "sha1:MVD5CW76HESZKKQQBCWLXZHZNXQOV5VA", "length": 15661, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "जॉर्जियातील ‘अमेरिका-नाटो’ युद्धसरावावर रशियाचा तीव्र आक्षेप", "raw_content": "\nवॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांची तालिबानबरोबर चर्चा पार पडली.…\nवॉशिंग्टन - अफगानिस्तान की शांति प्रक्रिया के लिए अमरीका ने नियुक्त किए विशेष दूत ‘झल्मे…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्कीच्या ताब्यात असलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ यांची सुटका झाली आहे. त्यांच्या…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्की ने बंदी बनाए ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ को रिहा किया है\nजीनिव्हा/मॉस्को - अमरिका द्वारा रशिया के खिलाफ हर वक्त थोपे जा रहे प्रतिबंधों की वजह…\nजीनिव्हा/मॉस्को - अमेरिकेकडून रशियाविरोधात सातत्याने लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे दोन्ही देशांमधील अण्वस्त्रकराराचे भवितव्य संकटात आले असून…\nमॉस्को/जेरूसलेम - रशिया और इस्रायल का तनाव कम होने के आसार कम हो रहे है\nजॉर्जियातील ‘अमेरिका-नाटो’ युद्धसरावावर रशियाचा तीव्र आक्षेप\nमॉस्को/तबलिसी – स्थैर्य व सुरक्षेसाठी हेलिकॉप्टर्स व रणगाडे नाही तर रचनात्मक चर्चा सहाय्यक ठरते, अशा शब्दात रशियाने जॉर्जियात सुरू असणार्‍या अमेरिका व नाटोच्या युद्धसरावावर तीव्र आक्षेप नोंदविला. जॉर्जियात १ ऑगस्टपासून ‘नोबल पार्टनर २०१८’ हा भव्य युद्धसराव सुरू झाला असून त्यात जॉर्जिया व अमेरिकेसह १३ देशांचे तीन हजारांहून अधिक सैनिक सहभागी झाले आहेत. जॉर्जियातील रशिया समर्थक विघटनवादी प्रांत म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘साऊथ ऑसेटिया’नजिक हा सराव सुरू असून क्षेत्रीय सुरक्षेसाठी सरावाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जॉर्जियाने दिली आहे.\nगेल्याच महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नाटोला फटकारले होते. रशियाचे शेजारी देश असलेल्या युक्रेन व जॉर्जियामध्ये विस्तारवादाच्या नाटोच्या प्रयत्नांना रशिया विरोध करेल, असे पुतिन यांनी बजावले होते. त्यानंतर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी, रशियन नेतृत्त्वाला अमेरिका व पाश्‍चात्य देशांच्या रशियाविरोधी कारवायांची पूर्ण कल्पना असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर जॉर्जियात आयोजित अमेरिका व नाटोचे भव्य सराव रशियाला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.\n१ ते १५ ऑगस्ट असे तब्बल दोन आठवडे सुरू असणारा हा सराव ‘वझिआनी एअरफिल्ड’ व ‘कॅम्प नोरिओ ट्रेनिंग एरिआ’ या क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. यात जॉर्जियाच्या १,३०० सैनिकांसह अमेरिकेच्या तब्बल १,१७० सैनिक सहभागी झाले आहेत. तर ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इस्टोनिया, लिथुआनिया, पोलंड, नॉर्वे, तुर्की, आर्मेनिआ, अझरबैजान व युक्रेनच्या ५००हून अधिक सैनिकांचाही समावेश आहे.\nअमेरिकेच्या ‘ब्लॅकहॉक’ व ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्ससह ‘ब्रॅडले फायटिंग व्हेईकल’ व ‘अब्राम्स’ रणगाड्यांचा सरावात सहभाग आहे. ‘नोबल पार्टनर’ युद्धसरावाचे हे चौथे वर्ष असून पुढील महिन्यात नाटोकडून ‘एजाईल स्पिरिट’ हा सराव देखील आयोजित करण्यात आला आहे.\nनाटोच्या या सरावांवर रशियाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून हे सराव रशियावर दबाव टाकण्याच्या योजनेचा भाग असल्याचे बजावले आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nजॉर्जिया में चल रहें ‘अमरिका-नाटो’ युद्ध अभ्यास पर रशिया की कडी निंदा\nतुर्की चलन लिरातील विक्रमी घसरणीमुळे युरोपिय महासंघावर मंदीचे संकट – अर्थतज्ज्ञांचा इशारा\nअंकारा/ब्रुसेल्स - तुर्कीचे चलन लिरामध्ये…\nनॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड एग्रीमेंट नाफ्टा रद्द करके अमरिका एवं मेक्सिको में नया द्विपक्षीय व्यापारी करार\nवाशिंगटन / मेक्सिको सिटी - अमरिका, कनाडा,…\n‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात चीनला रोखण्यासाठी युद्ध हाच पर्याय – ‘इंडो-पॅसिफिक कमांड’चे प्रमुख ऍडमिरल डेव्हिडसन यांचा इशारा\nवॉशिंग्टन - चीनकडे ‘साऊथ चायना सी’वर नियंत्रण…\nसौदी के राजा सलमान के राजमहल तक पहुँचे ड्रोन को मार गिराया\nरियाध - सौदी अरेबिया के राजा सलमान के राजमहल…\nचीन की वजह से ‘साऊथ चायना सी’ में जंग भडक सकती है – मलेशिया के प्रधानमंत्री की चेतावनी\nलंडन - ‘‘‘साऊथ चायना सी’ और नजदीकी सागरी…\nतिसरे महायुद्ध मानव समुदायाचा सर्वनाश करील\nरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन…\nकतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा\nकतार में अमरीका और तालिबान में चर्चा\nतुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत\nतुर्की द्वारा अमरीकी पास्टर बु्रन्सन की रिहाई-अमरीका और तुर्की में तनाव कम होने के संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4?start=4", "date_download": "2018-10-16T10:16:49Z", "digest": "sha1:PAJA344JQZXXLMQI3PFGZSH3CXOW5TL6", "length": 2788, "nlines": 79, "source_domain": "vkrajwade.com", "title": "पुराणोक्त - पूजा", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग - पुराणोक्त - पूजा\nसंस्कृत विभाग : पुराणोक्त - पूजा\nत्रिपूरा पूजनक्रम - ३२\nत्रिपूरसुंदरी पूजा - ३३\nदक्षिणकाली पूजा - ४०\nशंकराचार्य देवी मानसपूजा पूजा - १११\nषोडशश्लोकी मानसपूजा - ११६", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T10:26:37Z", "digest": "sha1:N7I3EFCTYU4LW5JYMTXOXQO72PLZBVV5", "length": 6880, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुख्याधिकारी दातीर यांची कर्मचाऱ्यांना पालिकेत नो-एंट्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुख्याधिकारी दातीर यांची कर्मचाऱ्यांना पालिकेत नो-एंट्री\nकर्मचाऱ्यावरील कारवाईचे सर्वत्र कौतुक\nश्रीगोंदा – श्रीगोंदा नगरपरिषदेत दुपारी जेवणाची वेळ संपली तरी कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर होते नाही. कर्मचाऱ्यांच्या या स्वभावाला कंटाळून मुख्याधिकारी विश्वभंर दातीर यांनी आज चक्क पालिकेच्या प्रवेशद्वारलाच कुलूप लावत कर्मचाऱ्यांना नोएंट्री केली. कर्मचाऱ्यांना शिस्तप्रिय करण्यासाठी दातीर यांनी घेतलेल्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.\nश्रीगोंदा नगरपरिषदेत दुपारी जेवणाची सुट्टी ही दोन ते तीन या वेळेत असती. कार्यालयीन कर्मचारी हे शहरातीलच असल्याने ते जेवण करण्यासाठी घरी जातात. तीन वाजून गेले तरी ते कार्यालयात येत नाही. काही जण तर संध्याकाळी सुट्टीच्या वेळी तोंड दाखवायला येतात. अनेक वर्षांपासून चाललेल्या या अप्रिय कारभाराला आळा घालण्यासाठी दातीर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. पालिकेच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकले. उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.\nयापुढे असे प्रकार खपून घेणार नाही. उशिरा कोणी आले तर त्यांच्यावर थेट कारवाई करणार असल्याचे बजावून दातीर यांनी अखेर कुलूप उघडले. दातीर यांनी घेतलेली ही भूमिका शहरात वाऱ्यासारखी पसरली. अन त्यांनी केलेली ही अनोखी कारवाई सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्षण संक्रमण संपादन मंडळावर संदीप वाकचौरे यांची निवड\nNext articleविडणी ग्रामपंचायतीच्या गाळ्यांचे बेकायदा वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/science/ban-pet-bottles-191", "date_download": "2018-10-16T10:59:56Z", "digest": "sha1:TE2EBLT6OBJMERF25CLRTMCD5L7JO7XO", "length": 4905, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "हिमालयात प्लास्टिक बाटल्यांवर बंदी", "raw_content": "\nहिमालयात प्लास्टिक बाटल्यांवर बंदी\nउत्तराखंड मधील हिम जागृती मंच या सेवाभावी संस्थेने नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे पेट बाटल्यांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.\nपाणी , सरबते , शितपेय आणि औषधे या साठी वापरल्या जाणार्‍या पेट बॉटल्स मधून अँटीमनी कॅड्मीयम , शिसे , क्रोमीयम सारख्या विषारी धातूंचे संक्रमण होते असे लक्षात आले आहे. या खेरीज डाय-एथायल-थॅलेट या घातक रसायनाचे अभिसरण प्रमाणाबाहेर होत असल्याने धोक्याची पातळी आणखीच उंचावत जात आहे. हे रसायन कर्करोगाचे कारणीभूत रसायन आहे. अँटीमनीमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते. शिसे मूत्रपिंड निकामी करते आणि कॅड्मीयम श्वसन संस्थेवर विपरित परिणाम करते . हिम जागृती संस्थेने हे सर्व दावे वेगवेगळ्या सरकारी प्रयोगशाळांमधून तपासून घेतले आहेत.\nगेली कित्येक वर्षे हिम जागृती ही संस्था पेट बाटल्यांवर बंदी यावी म्हणून प्रयत्नशील आहे. पण ब्यूरो ऑफ इंडीयन स्टँडर्डकडे या प्रमाणीकरण करणार्‍या नियमप्रणाली उपलब्ध नसल्याने पेट बाटल्यांचा वापरावर बंदी आणणे शक्य होत नाही. यापूर्वी इंडियन काउन्सील ऑफ मेडीकल रीसर्चने लहान मुले आणि गर्भवती स्त्रियांसाठींच्या औषधासाठी पेट बाटली वापरण्यावर बंदी आणाण्याची सूचना केली होती पण त्यावर अजूनही काही निर्णय झालेला नाही. नियमांचा अभाव आणि पेट लॉबीचा दबाव ह्या कारणांंमुळे पेट बंदी अमलात आलेली नाही.\nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/vsun-rock-n901a-price-p4vFp3.html", "date_download": "2018-10-16T11:20:10Z", "digest": "sha1:MWPC3SZ4BXVDIXN5T7PFQ6TDQMNHIAAG", "length": 12400, "nlines": 347, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वासून रॉक ह्न९०१या सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवासून रॉक ह्न९०१या किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये वासून रॉक ह्न९०१या किंमत ## आहे.\nवासून रॉक ह्न९०१या नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nवासून रॉक ह्न९०१याहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nवासून रॉक ह्न९०१या सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 1,699)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nवासून रॉक ह्न९०१या दर नियमितपणे बदलते. कृपया वासून रॉक ह्न९०१या नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nवासून रॉक ह्न९०१या - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nवासून रॉक ह्न९०१या वैशिष्ट्य\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-q10-5-15-slr-camera-red-price-p9eRU0.html", "date_download": "2018-10-16T10:19:46Z", "digest": "sha1:I3WGBMOEO2ZC4NWUYVPN5RHGCUMKOC3R", "length": 15964, "nlines": 398, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स Q10 स्लरी कॅमेरा\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेडशोषकलुईस उपलब्ध आहे.\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 18,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Q10 5-15\nफोकल लेंग्थ 5-15 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.4 Megapixels\nमॅक्सिमम शटर स्पीड 30 Seconds\nमिनिमम शटर स्पीड 0.000125 Seconds\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 12.4\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपेन्टॅक्स Q10 5 15 स्लरी कॅमेरा रेड\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5332-police-beatan-boy-for-loan-money", "date_download": "2018-10-16T09:36:44Z", "digest": "sha1:IJD6PKEVNCW3UNL73B7HLPYF4ET4UZZA", "length": 6217, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "व्याजाने घेतलेले पैसे परत केले तरीही पोलीस अधिकाऱ्याची माफियागिरी सुरुच - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nव्याजाने घेतलेले पैसे परत केले तरीही पोलीस अधिकाऱ्याची माफियागिरी सुरुच\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईच्या गोरेगाव परिसरात पोलीस अधिकाऱ्याची माफियागिरी पाहायला मिळालीय. शाहीद खान नावाच्या तरुणाला पोलीस अधिकाऱ्याने बेदम मारहाण केलीय. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. पैशांच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी देखील सुरु करण्यात आलीय. शाहीद खान यांच्या घरात सात फेब्रुवारीला हे पोलीस अधिकारी घरात घुसले आणि थेट शाहिद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शाहीद खान यांच्या आईनं 2016मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोतलिंग यांच्याकडून साडेतीन लाखांचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज व्याजासह फेडूनही विजय मोतलिंग त्रास देत होते. शेवटी शाहिद यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. त्यामुळे या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-40/", "date_download": "2018-10-16T09:38:07Z", "digest": "sha1:XDQQ3INC7QLLT2I7RRCXS4HDXHXKYIPL", "length": 5863, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेष : खरेदीचे योग. नवीन कामे मिळतील.\nवृषभ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. आर्थिक आवक वाढेल.\nमिथुन : वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. कामात इतरांची मदत मिळेल.\nकर्क : स्वच्छ प्रतिमा उजळेल. मानसिक समाधान मिळेल.\nसिंह : संधीचे सोने कराल. कामात पुढाकार राहील.\nकन्या : अडचणींवर मात कराल. पैशाची स्थिती सुधारेल.\nतूळ : लांबचा प्रवासयोग. आरोग्य चांगले राहील.\nवृश्चिक : निर्णय अचूक ठरतील. कामे मिळतील.\nधनु : शब्द जपून बोला. राग आवरा.\nमकर : धावपळ कमी करा. कामाचा ताण घेऊ नका.\nकुंभ : किचकट कामात रस वाढेल. कामात यश मिळेल.\nमीन : मनपसंत व्यक्तींचा सहवास लाभेल. श्रमसाफल्य.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजमिनीचे पोट हिस्से करणे होणार अधिक सोपे\nNext articleतापमान वाढ वेळीच रोखा, नाहीतर गंभीर परिणाम\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/entertainment/birth-anniversary-bhanu-athaiya-1929", "date_download": "2018-10-16T10:06:06Z", "digest": "sha1:DSQ4O2UQSADDY46VYIVGM6IQNL4XOCX4", "length": 7954, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "दिनविशेष : देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणारी महिला मा.भानू अथय्या यांचा आज वाढदिवस !!", "raw_content": "\nदिनविशेष : देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणारी महिला मा.भानू अथय्या यांचा आज वाढदिवस \nजन्म- २८ एप्रिल १९२९ कोल्हापुर येथे. मूळच्या महाराष्ट्रीय व मराठी असलेल्या भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये आणि सध्या भानू अथय्या या नावाने ओळखल्या जाणार्यार प्रसिद्ध महिला वेशभूषाकार. कोल्हापूर येथे जन्मलेल्या लहानपणापासूनच रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्या मुळे त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ़ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व गोल्ड मेडल घेऊन पदवी प्राप्त केली. हिन्दी चित्रपटाचे गीतकार व कवि सत्येन्द्र अथय्या यांच्या बरोबर लग्न झाले व त्या भानुमती राजोपाध्येच्या मा.भानू अथय्या झाल्या. त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड अॅडटनबरो यांच्या 'गांधी' (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली. याच चित्रपटासाठी त्यांना १९८२ चा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. हा भारताचा पहिला ऑस्कर पुरस्कार होता.\nदेशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा आहे. मा.भानू अथय्या या १९५१ पासून भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी कामिनी कौशल या अभिनेत्रीसाठी पहिला कॉश्चूम डिझाइन केला होता. 'श्री ४२०' मधील अभिनेत्री नादिरा यांच्या साठी \"मुड़-मुड़ के ना देख...\" या गाण्यासाठी केलेला गाऊन ने नवीन ओळख दिली. अभिनेत्रा साधना यांच्या सलवार-कमीजचे डिजाईन हे भानु अथय्या यांचे असायचे.ज्याची जादू ७० च्या दशकात फॅशन म्हणून ओळखली गेली.\nमा.भानु अथय्या या अश्या ड्रेस डिजाइनर आहेत की, ज्याचे कपडे त्या पात्रात च्या भूमिकेत जातात. मा.भानु अथय्या यांनी १३० हून अधिक चित्रपटात गुरुदत्त, यश चोपड़ा, राज कपूर, आशुतोष गोवारिकर, कॉनरेड रूक्स और रिचर्ड एटेनबरो यांच्याबरोबर काम केले आहे. 'सी.आई.डी.' , 'प्यासा' , 'चौदहवी का चाँद', और 'साहब बीबी और ग़ुलाम' ,'रेशमा और शेरा' या चित्रपटानी मा.भानु अथय्या यांना एक नवीन ओळख मिळाली.\nमा.भानु अथय्या यांनी 'गाइड' मध्ये वहीदा रहमान, 'ब्रह्मचारी' मध्ये मुमताज', सत्यम् शिवम् सुंदरम्' या चित्रपटातील झीनत अमान हिचाही कॉश्चूम भानू यांनीच डिझाइन केला होता. गुलज़ार यांच्या 'लेकिन' या चित्रपटासाठी भानू अथय्या सर्वोच्च ड्रेस डिजाइनर अवार्ड मिळाले होते. भानु अथय्या यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. मा.भानु अथय्या यांनी’ सीरियल्स व नाटकासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. भानु अथय्या यांनी आपल्या जीवनावर 'द आर्ट ऑफ़ कॉस्ट्यूम डिज़ाइन' या नावाने एक पुस्तक पण लिहिले आहे. आपल्या समुहा तर्फे मा.भानू अथय्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nलेखक : संजीव वेलणकर, पुणे.\nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_337.html", "date_download": "2018-10-16T10:20:51Z", "digest": "sha1:BUZMDZ3UWIFYDMKHB7EN2FUTCE2VALD6", "length": 10253, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना केले लाठी आणि शिटी चे वाटप | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना केले लाठी आणि शिटी चे वाटप\nबीड (प्रतिनिधी)- बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे ग्राम सुरक्षा दलाचा मेळावा घेण्यात आला. पोलिसांचे संपर्कात राहून गस्त कशी करावी , याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामसुरक्षा दलास लाठी आणि शिटी चे वाटप करण्यात आले.३५० ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य याकामी पोलीस ठाणेस आले होते. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहचू शकत नसल्याने ग्रामसुरक्षा दलाने सतर्क होणे आवश्यक आहे. पोलिसांचे संपर्कात राहून त्यांना गस्त करायची आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/10/blog-post_14.html", "date_download": "2018-10-16T09:47:43Z", "digest": "sha1:VL7K36E2J2E6DPOG3PFSKFBX354SGHWS", "length": 20339, "nlines": 225, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): संपत्ती-प्रकारांनुसार म्युचुअल फंड!", "raw_content": "\nमागील लेखात आपण गुंतवणूक रचनेनुसार होणारे म्युच्युअल फंडांचे प्रकार पाहिले. सर्व प्रकारच्या गुंतवणुकदारांना सामावून घेण्यासाठी, गुंतवणुकीची उद्दिष्टेही पार पाडता येऊ शकतील यासाठी अजुनही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यात गुंतवणूक रचना (Structure) प्रकार जसा आहे तसाच \"संपत्ती प्रकार\" (Asset Class) हाही प्रकार आहे. आपली गुंतवणूक कोणत्या प्रकारच्या माध्यमांतून फंड कंपनी गुंतवणार आहे याची आगाऊ कल्पना गुंतवणुकदारास यामुळे येते व निर्णय घेणे व योग्य तो म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणुकीसाठी निवडणे सुलभ जाते. यात आपले गुंतवणूक सल्लागारही मार्गदर्शन करू शकतात. पण तुम्हालाही मुलभूत माहिती असेल तर निर्णयप्रक्रिया सोपी होत तुम्हाला योग्य पर्यायाचीही निवड करता येते.\nसंपत्ती प्रकारात साधारणपणे चार प्रकार पडतात. प्रत्येक गुंतवणूकदाराची मानसिकता आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि गुंतवणुकीसाठीचा संभाव्य कालावधीही वेगवेगळे असतात. त्यानुसार इक्विटी फंड, डेब्ट फंड, आणि बॅलन्स्ड किंवा हायब्रीड फंड असे म्युच्युअल फंडाचे तीन प्रकार उपलब्ध असतात. त्यांची माहिती आपल्याला असणे आवश्यक व उद्बोधक आहे, म्हणजे म्युच्युअल फंडांच्या विश्वाची आपणास चांगली ओळख व्हायला मदत होईल.\n१. इक्विटी फंड :\nनांवाप्रमाणेच या फंड प्रकारात म्युचुअल फंड कंपनी गुंतवणुकदारांचे पैसे भांडवल बाजारात गुंतवत असते. भांडवल बाजारातही कोणत्या प्रकारच्या कंपन्यांच्या शेयर्समध्ये गुंतवणूक केली जाईल याचीही माहिती म्युचुअल फंड कंपन्या आपल्या योजनेत देत असतात. म्हणजे पायाभूत क्षेत्रात काम करणा-या कंपन्या, औषधी निर्माण कंपन्या, ग्राहकोपयोगी साधने बनवणा-या कंपन्या, बँकींग क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र कि अन्य कोणत्या क्षेत्रांत फंड कंपनी गुंतवणूक करणार आहे याची\nआगाऊ माहिती गुंतवणूकदाराला मिळते. अर्थात शेयर बाजारातील गुंतवणूक ही अधिक जोखिमीची मानली जाते, पण यात अधिक लाभाचीही तेवढीच शक्यता असते. त्यामुळे या प्रकाराची निवड करतांना त्या त्या क्षेत्राची भुतकालीन कामगिरी आणि त्या त्या क्षेत्रातील पुढील संभाव्य वाढीच्या शक्यता यांचा अंदाज घेत संभाव्य जोखिमींचा/लाभांचा आधीच विचार केलेला उत्तम असते.\nडेब्ट म्हणजे कर्ज हे तर आपल्याला माहितच आहे. सरकारपासून ते व्यावसायिक कंपन्या बाजारातून कर्जरोखे, विविध प्रकारचे बॉण्ड्स तसेच स्थिर उत्पन्न (व्याज/परतावा) देणा-या मार्गाने भांडवल उभारत असतात. इतर गुंतवणुकींच्या मानाने या सुरक्षित गुंतवणुकी मानल्या जातात. शिवाय या गुंतवणुकींवर मिळणारे उत्पन्न हे स्थिर असते. बाजारातील चढउताराचा कसलाही परिणाम या परताव्यावर होत नाही. त्यामुळे जोखिम व जोखमीबरोबरच होऊ शकणारे संभाव्य अतिरिक्त लाभ या दोन्ही बाबींपासून गुंतवणूकदार दूर राहतो. ज्यांना तुलनेने सुरक्षिततेबरोबरच स्थिर उत्पन्नाची अपेक्षा आहे अशा गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे.\n३. बॅलन्स्ड किंवा हायब्रीड फंड-\nनांवाप्रमाणेच या प्रकारात वर वर्णन केलेल्या दोन्ही संपत्ती प्रकारांचे मिश्रण केलेले असते. म्हणजेच शेयर व कर्ज या दोन्ही प्रकारांत विशिष्ट प्रमाणात गुंतवणूक करण्याचे काम फंड कंपनी करते. धोका व परतावा यात समतोल साधत दोन्ही प्रकारांतील गुंतवणुकीचे प्रमाण टक्केवारीत ठरवण्यात आलेले असते. हे प्रमाण काय असेल हे या प्रकारच्या गुंतवणूक साधनाची माहिती देतांना म्युच्युअल फंड कंपनी देत असते.\nम्हणजे प्रत्येक साधनात फंड कंपनी कर्ज प्रकारात किती व शेयर प्रकारात किती टक्के गुंतवणूक करणार याची माहिती देत असते. ती पाहून गुंतवणूकदार आपल्याला योग्य वाटेल ते साधन (Instrument) निवडू शकतो. या साधनामुळे जोखिम कमी करत गुंतवणुकदाराचा लाभ कसा वाढेल हे पाहिले जात असते.\nकाही गुंतवणूक साधने गुंतवणुकीची अत्यंत निवडक प्रकारांना (स्पेशल कॅटेगरी) डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेली असतात. ती कशी हेही आपण पुढील लेखात पाहू. पण येथे लक्षात घेण्याचा मुद्दा हा की सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या पद्धतीचे गुंतवणूक मार्ग म्युच्युअल फंड देत असतो. सामुहिक गुंतवणुकीमुळे गुंतवणुकीसाठी मोठा फंड एकत्र येतो. छोट्यातील छोट्या गुंतवणुकदारालाही मोठ्या गुंतवणुकीत सहभाग घेण्याची संधी प्राप्त होते. गुंतवणुकीच्या पारंपारिक मार्गांपेक्षा यात अधिक व्यापकता आलेली आहे ती यामुळेच. हे सारे प्रकार समजावून घेत, फंडाच्या योजनाही काळजीपुर्वक समजावुन घेत आपण कोणत्या प्रकारात गुंतवणूक करायची याचा निर्णय घेणे कधीही योग्य असते. गुंतवणूकदार सल्लागाराचा सल्ला जेवढ्या महत्वाचा आहे तेवढेच तुमचे ज्ञानही महत्वाचे आहे.\nअधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या\n(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nम्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूक पर्यायांची विपूलता\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nफतव्यांचे कालबाह्य तर्कहीन राज्य\nगुंतवणुकदाराच्या गरजेप्रमाणे म्युच्युअल फंडाचे प्र...\nम्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी\nम्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय\nबुलेट ट्रेनच्या हवेत कॉरिडॉर दुर्लक्षित\nचला म्युच्युअल फंडांच्या विश्वात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T09:32:28Z", "digest": "sha1:UMPZLRHGZZJC4QW64LRXKYYM63GWLTMJ", "length": 6560, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इन्फोसिसचे नावीन्यासाठी पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबंगळुरू: इन्फोसिस फाउंडेशनने भारतातील सामाजिक इनोव्हेशनला प्रेरित करण्यासाठी आरोहण सोशल इनोव्हेशन पुरस्कार सुरू केले असल्याची माहिती इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती यानी दिली. सामाजिक क्षेत्रातील नवकल्पनांचा वेग वाढवणे आणि त्यातून पुढे आलेल्या उपाययोजनांचा विस्तार करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे, हे या पुरस्कारांमागचे उद्दिष्ट आहे.\nसमाजासाठी सद्‌हेतूंनी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि सेवाभावी संस्थाना मदत करणे हाच आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही यावर्षी एकूण दीड कोटी रुपये बाजूला काढून ठेवत आहोत. आरोग्य, ग्रामीण विकास, निराधारांची काळजी, महिला सुरक्षितता आणि सक्षमीकरण, शिक्षण आणि क्रीडा, शाश्‍वत किंवा टिकाऊ उपाययोजना या सहा विभागांसाठी 15 ऑक्‍टोबर ते 31 डिसेंबरदरम्यान अर्ज स्वीकारले जातील.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“स्वामी विवेकानंद’ नाटकाला दिल्लीकरांची दाद\nNext articleहीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : कोचीविरुद्ध मुंबईची संघर्षपूर्ण बरोबरी\nव्यापारयुद्ध लवकर मिटण्याची गरज\nइतर देशांपेक्षा भारताचा विकासदर बराच जास्त\nअर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू\nधान्य उत्पादन वाढण्याची शक्‍यता\nभारताची कर्ज परिस्थिती आटोक्‍यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8B_%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%86", "date_download": "2018-10-16T10:54:32Z", "digest": "sha1:UR4FURMZNI7NNLU6F2J2EPNOHYCHU6ZB", "length": 4220, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेर्नान्दो दे ला रुआ - विकिपीडिया", "raw_content": "फेर्नान्दो दे ला रुआ\nफेर्नान्दो दे ला रुआ (१५ सप्टेंबर, इ.स. १९३७ - ) हा आर्जेन्टिनाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. हा १० डिसेंबर, १९९९ ते २१ डिसेंबर, २००१ दरम्यान सत्तेवर होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ नोव्हेंबर २०१४ रोजी ०१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi03-02.htm", "date_download": "2018-10-16T09:55:37Z", "digest": "sha1:7C7B4VR3VXIU3XNQJWOM63P2OCAV4KWE", "length": 34069, "nlines": 211, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - तृतीयः स्कन्धः - द्वितीयोऽध्यायः", "raw_content": "\nयत्त्वया च महाबाहो पृष्टोऽहं कुरुसत्तम \nतान्प्रश्नान्नारदः प्राह मया पृष्टो मुनीश्वरः ॥ १ ॥\nव्यास किं ते ब्रवीम्यद्य पुराऽयं संशयो मम \nउत्पन्नो हृदयेऽत्यर्थं संदेहासारपीडितः ॥ २ ॥\nगत्वाऽहं पितरं स्थाने ब्रह्माणममितौजसम् \nअपृच्छं यत्त्वया पृष्टं व्यासाद्य प्रश्नमुत्तमम् ॥ ३ ॥\nपितः कुतः समुत्पन्नं ब्रह्माण्डमखिलं विभो \nभवत्कृतेन वा सम्यक् किं वा विष्णुकृतं त्विदम् ॥ ४ ॥\nरुद्रकृतं वा विश्वात्मन् ब्रूहि सत्यं जगत्पते \nआराधनीयः कः कामं सर्वोत्कृष्टश्च कः प्रभुः ॥ ५ ॥\nतत्सर्वं वद मे ब्रह्मन्सन्देहांश्छिन्धि चानघ \nनिमग्नो ह्यस्मि संसारे दुःखरूपेऽनृतोपमे ॥ ६ ॥\nसन्देहान्दोलितं चेतो न प्रशाम्यति कुत्रचित् \nन तीर्थेषु न देवेषु साधनेष्वितरेषु च ॥ ७ ॥\nअविज्ञाय परं तत्त्वं कुतः शान्तिः परन्तप \nविकीर्णं बहुधा चित्तं नैकत्र स्थिरतां व्रजेत् ॥ ८ ॥\nकं स्मरामि यजे कं वा कं व्रजाम्यर्चयामि कम् \nस्तौ‌मि कं नाभिजानामि देव सर्वेश्वरेश्वरम् ॥ ९ ॥\nततो मां प्रत्युवाचेदं ब्रह्मा लोकपितामहः \nमया सत्यवतीसूनो कृते प्रश्ने सुदुस्तरे ॥ १० ॥\nकिं ब्रवीमि सुताद्याहं दुर्बोधं प्रश्नमुत्तमम् \nत्वयाशक्यं महाभाग विष्णोरपि सुनिश्चयात् ॥ ११ ॥\nरागी को‍ऽपि न जानाति संसारेऽस्मिन्महामते \nविरक्तश्च विजानाति निरीहो यो विमत्सरः ॥ १२ ॥\nएकार्णवे पुरा जाते नष्टे स्थावरजङ्गमे\nभूतमात्रे समुत्पन्ने सञ्जज्ञे कमलादहम् ॥ १३ ॥\nनापश्यं तरणिं सोमं न वृक्षान्न च पर्वतान् \nकर्णिकायां समाविष्टश्चिन्तामकरवं तदा ॥ १४ ॥\nको मे त्राता प्रभुः कर्ता संहर्ता वा युगात्यये ॥ १५ ॥\nन च भूर्विद्यते स्पष्टा यदाधारं जलं त्विदम् \nपङ्कजं कथमुत्पन्नं प्रसिद्धं रूढियोगयोः ॥ १६ ॥\nपश्याम्यद्यास्य पङ्कं तं मूलं वै पङ्कजस्य च \nभविष्यति धरा तत्र मूलं नास्त्यत्र संशयः ॥ १७ ॥\nअन्वेषमाणो धरणीं नावाप तां यदा तदा ॥ १८ ॥\nततो मया तपस्तप्तं पद्‌मे वर्षसहस्रकम् ॥ १९ ॥\nसृजेति पुनरुद्‌भूता वाणी तत्र श्रुता मया \nविमूढोऽहं तदाकर्ण्य कं सृजामि करोमि किम् ॥ २० ॥\nतदा दैत्यावपि प्राप्तौ दारुणौ मधुकैटभौ \nताभ्यां विभीषितश्चाहं युद्धाय मकरालये ॥ २१ ॥\nतदा तत्र मया दृष्टः पुरुषः परमाद्‌भुतः ॥ २२ ॥\nशेषशायी जगन्नाथो वनमालाविभूषितः ॥ २३ ॥\nतमद्राक्षं महाविष्णुं शेषपर्यङ्कशायिनम् ॥ २४ ॥\nशयानं तं समालोक्य भोगिभोगोपरि स्थितम् ॥ २५ ॥\nचिन्ता ममाद्‌भुता जाता किं करोमीति नारद \nमया स्मृता तदा देवी स्तुता निद्रास्वरूपिणी ॥ २६ ॥\nदेहान्निर्गत्य सा देवी गगने संस्थिता शिवा \nअवितर्क्यशरीरा सा दिव्याभरणमण्डिता ॥ २७ ॥\nविष्णोर्देहं विहायाशु विरराज नभःस्थिता \nउदतिष्ठदमेयात्मा तया मुक्तो जनार्दनः ॥ २८ ॥\nतदा विलोकितौ दैत्यौ हरिणा विनिपातितौ ॥ २९ ॥\nउत्सङ्गं विमलं कृत्वा तत्रैव निहतौ च तौ \nरुद्रस्तत्रैव सम्प्राप्तो यत्रावां संस्थितावुभौ ॥ ३० ॥\nत्रिभिः संवीक्षितास्मामिः स्वस्था देवी मनोहरा \nसंस्तुता परमा शक्तिरुवाचास्मानवस्थितान् ॥ ३१ ॥\nकाजेशाः स्वानि कार्याणि कुरुध्वं समतन्द्रिताः ॥ ३२ ॥\nकृत्वा स्वानि निकेतानि वसध्वं विगतज्वराः ॥ ३३ ॥\nप्रजाश्चतुर्विधाः सर्वाः सृजध्वं स्वविभूतिभिः \nतच्छ्रुत्वा वचनं तस्याः पेशलं सुखदं मृदु ॥ ३४ ॥\nअब्रूम तामशक्तिः स्मः कथं कुर्मस्त्विमाः प्रजाः \nन मही वितता मातः सर्वत्र विततं जलम् ॥ ३५ ॥\nन भूतानि गुणाश्चापि तन्मात्राणीन्द्रियाणि च \nतदाकर्ण्य वचोऽस्माकं शिवा जाता स्मितानना ॥ ३६ ॥\nझटित्येवागतं तत्र विमानं गगनाच्छुभम् \nसोवाचास्मिन्सुराः कामं विशध्वं गतसाध्वसाः ॥ ३७ ॥\nविमाने ब्रह्मविष्ण्वीशा दर्शयाम्यद्य चाद्‌भुतम् \nतन्निशम्य वचस्तस्या ओमित्युक्त्वा पुनर्वयम् ॥ ३८ ॥\nसमारुह्योपविष्टाः स्मो विमाने रत्‍नमण्डिते \nमुक्तादामसुसंवीते किङ्‌किणीजालशब्दिते ॥ ३९ ॥\nसोपविष्टांस्ततो दृष्ट्वा देव्यस्मान्विजितेन्द्रियान् ॥ ४० ॥\nस्वशक्त्या तद्विमानं वै नोदयामास चाम्बरे ॥ ४१ ॥\nब्रह्मा, विष्णू, महेश यांना देवी विमानातून घेऊन जाते \nव्यास जनमेजयाला म्हणाले, \"हे कुरुवंशश्रेष्ठा, हे महापराक्रमी, हे राजेश्वरा, जशी तुझ्या मनात शंका निर्माण झाली तसेच त्यावेळी माझेही मन अत्यंत शंकाकुल झाले होते. अशा रीतीने मीही संभ्रमात पडलो होतो. तेव्हा मी नारदांना ह्याविषयी विचारले. नारदांनी जे मला सांगितले, ते तू श्रवण कर.\"\nनारद मला म्हणाले, \"हे मुनीश्रेष्ठ व्यास, आता यावेळी मी तुला काय सांगणार मला तू फारच अवघड प्रश्न विचारलास. हे ऋषे, पूर्वी मीही असाच संशयाने पीडित झालो होतो. माझे अंतःकरण अनेक शंकांनी व्यग्र झाले होते. त्या संदेहरूपी प्रचंड सृष्टीमुळे मी अत्यंत त्रस्त झालो होतो. अखेर मी अत्यंत दीन होऊन सत्यलोकी नित्य वास्तव्य करणार्‍या माझ्या महातेजस्वी पित्याकडे - ब्रह्मदेवाकडे गेलो. अन् हे व्यास महर्षे, आज तू जो उत्तम प्रतीचा प्रश्न मला विचारलास, तो प्रश्न मी पिता ब्रह्मदेवाला विचारला.\"\nमी म्हणालो, \"हे तात, हे प्रभो खरोखरच हे संपूर्ण ब्रह्मांड कोणापासून उत्पन्न झाले आहे हे ब्रह्मांड आपल्या खटपटींनी निर्माण केले आहे; किंवा हे तात हे सर्व विश्वब्रह्मांड या रूद्राने निर्माण केले आहे हे ब्रह्मांड आपल्या खटपटींनी निर्माण केले आहे; किंवा हे तात हे सर्व विश्वब्रह्मांड या रूद्राने निर्माण केले आहे हे विश्वात्मा, हे जगत्पते, जे सत्य असेल तेच खरोखर मला कथन करा. या सगळ्याचा कर्ता कोण आहे हे विश्वात्मा, हे जगत्पते, जे सत्य असेल तेच खरोखर मला कथन करा. या सगळ्याचा कर्ता कोण आहे कोणाची नित्य आराधना करावी कोणाची नित्य आराधना करावी सर्वात श्रेष्ठ असा प्रभू कोण सर्वात श्रेष्ठ असा प्रभू कोण हे ब्रह्मन्, हे सर्व मला सविस्तर सांगा. हे निष्पाप, आपण समर्थपणे माझ्या संशयाची निवृत्ती करा. अहो, खरोखरच मी अमृततूल्य व दुःखमय अशा संसारात विनाकारण मग्न होऊन पडलो आहे. संदेहामुळे झोके खात असलेल्या माझ्या या चित्ताला कोठेही समाधान प्राप्त होत नाही. क्षेत्रे, देवता व इतर साधनांनीही चित्त शांत होत नाही. हे तपोनिधी त्याचे कारण असे की, उत्तम आत्मतत्त्व समजल्यावाचून शांतता कशी बरे मिळणार हे ब्रह्मन्, हे सर्व मला सविस्तर सांगा. हे निष्पाप, आपण समर्थपणे माझ्या संशयाची निवृत्ती करा. अहो, खरोखरच मी अमृततूल्य व दुःखमय अशा संसारात विनाकारण मग्न होऊन पडलो आहे. संदेहामुळे झोके खात असलेल्या माझ्या या चित्ताला कोठेही समाधान प्राप्त होत नाही. क्षेत्रे, देवता व इतर साधनांनीही चित्त शांत होत नाही. हे तपोनिधी त्याचे कारण असे की, उत्तम आत्मतत्त्व समजल्यावाचून शांतता कशी बरे मिळणार अनेक संशयामुळे निरनिराळ्या ठिकाणी व्याप्त झालेले चित्त एके ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. त्याला काय करू अनेक संशयामुळे निरनिराळ्या ठिकाणी व्याप्त झालेले चित्त एके ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. त्याला काय करू \n\"म्हणून हे सर्वाधिपते, सर्व ईश्वरांचाही ईश्वर कोण मी कोणाची आराधना करू मी कोणाची आराधना करू कोणत्या देवाचे भजन करू कोणत्या देवाचे भजन करू कोणत्या सुरेश्वराला शरण जाऊ कोणत्या सुरेश्वराला शरण जाऊ आणि कोणाचे पूजन करू आणि कोणाचे पूजन करू अथवा कोणाचे स्तवन करू अथवा कोणाचे स्तवन करू संभ्रमामुळे हेच मला समजेनासे झाले आहे. म्हणून हे तात, आपण सत्वर मला या संशयपिशाचापासून मुक्त करा.\"\nहे सत्यवतीपुत्रा, अशा तर्‍हेने मी अत्यंत कठीण व महत्वाचा असा प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला. तेव्हा तो लोकपितामह ब्रह्मा म्हणाला, \"हे महाभाग्यवान सुपुत्रा, खरोखरच तू दुर्घट प्रश्न विचारला आहेस. अरे, या दुर्बोध आणि सर्वोत्तम प्रश्नाचे उत्तर साक्षात विष्णुलाही देता येत नाही. या प्रश्नामुळे तो देवाधिदेव लक्ष्मीपतीही निरूतर होतो. तेथे मी या प्रश्नाचे काय उत्तर देणार हे महाविचारी पुत्रा संसारात नित्य रममाण झालेल्या पुरुषाला हे ज्ञान नाही. खरोखरच जो निरिच्छ, निर्मत्सर, विरक्त असा जो कोणी असेल तोच या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल. तोच ह्याचा ज्ञाता होय.\" पूर्वी एकदा सर्व चराचर जग सागरात संपूर्ण बुडून गेले आणि नाहीसे झाले. तेव्हा केवळ पंचमहाभूतेच फक्त सत्वर उत्पन्न झाली. त्यावेळी हे सूर्य, चंद्र, वृक्ष, पर्वत ह्यांपैकी काहीही उत्पन्न झालेले मला दिसले नाहीत. म्ह्णून मी त्या कमलकर्णिकेत अत्यंत चिंताव्यग्र होऊन बसलो होतो आणि स्वतःशीच विचार करू लागलो.\n\"ह्या उदकाने परिपूर्ण भरलेल्या महासागरात मी कुठून बरे उत्पन्न झालो कोण माझे रक्षण करणारा आहे कोण माझे रक्षण करणारा आहे कोणी बरे मला या ठिकाणी जन्म दिला कोणी बरे मला या ठिकाणी जन्म दिला किंवा पुढे प्रलयकाल प्राप्त झाल्यावर माझा संहार कोणता प्रभू करणार आहे किंवा पुढे प्रलयकाल प्राप्त झाल्यावर माझा संहार कोणता प्रभू करणार आहे हे उदक जिच्या आधारावर स्थिर राहायला पाहिजे, ती भूमी मला कुठेच कशी बरे दिसत नाही हे उदक जिच्या आधारावर स्थिर राहायला पाहिजे, ती भूमी मला कुठेच कशी बरे दिसत नाही ती स्पष्ट का बरे भासत नाही ती स्पष्ट का बरे भासत नाही अक्षरांचा अर्थ आणि रूढी या दोन्हीही हे कमल प्रसिद्ध आहे. पण हे पंकज तरी कसे बरे निर्माण झाले अक्षरांचा अर्थ आणि रूढी या दोन्हीही हे कमल प्रसिद्ध आहे. पण हे पंकज तरी कसे बरे निर्माण झाले आता हे कमल ज्या चिखलातून उगवले असेल त्या चिखलाचा मी शोध करतो म्हणजे मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या मूलभूत पृथ्वीचाही मला तेथे शोध लागेल.\"\nअशा प्रकारे मी मनात विचार केला आणि एक हजार वर्षेपर्यंत मी या उदकावर इकडून तिकडे फिरलो. पण अत्यंत शोध करूनही मला ती पृथ्वी कोठेच आढळली नाही. कमालाचे उगमस्थानच सापडले नाही. तेव्हा मी चिंता करू लागलो. तोच आकाशवाणी झाली.\n\"तपश्चर्या कर. तपश्चर्या कर.\"\nती आकाशवाणी ऐकून मी त्या कमलामध्येच हजार वर्षेपर्यंत बसून तपश्चर्या केली. तपश्चर्या पूर्ण झाल्यावर मी पुनः आकाशवाणी ऐकली.\n\"उत्पन्न कर. उत्पन्न कर.\"\nअशाप्रकारची वाणी पुनः प्रकट झाल्यावर मी अत्यंत गोंधळून गेलो आणि स्वतःशीच विचार करू लागलो, आता मी काय उत्पन्न करू \nअशा तर्‍हेचे विचार मनामध्ये घोळत असताच मधुकैटभ नावाचे दोन दैत्यबंधू समुद्रात माझ्यासमोर युद्धासाठी येऊन उभे राहिले त्यांचा तो भयंकर अजस्त्र अवतार पाहून माझ्या मनात कमालीचे भय उत्पन्न झाले. अखेर कालाचे अवलंबन मी केले आणि सत्वर उदकात उतरलो. इतक्यात अद्‌भूत असा एक श्रेष्ठ पुरुष माझ्या दृष्टीस पडला.\nत्याची देहयष्ठी मेघाप्रमाणे शामल वर्णाची होती. त्याने पीत वस्त्र परीधान केले होते. त्या जगन्नाथाने शरीरावर वनमाला धारण केल्यामुळे तो सुशोभित दिसत होता. तो चतुर्भुज व सुंदर होता. शंख, चक्र, गदा इत्यादी आयुधांनी तो अत्यंत झळकत होता. तो योगनिद्रेत आधीन झालेला होता. त्यामुळे त्याची हालचाल थांबलेली होती. असा तो निश्चल महाविष्णू अच्युत, शेषरूपी मंचकावर शयन करीत होता. या निद्रिस्त विष्णूला पाहून मी पुनः विवंचनेत पडलो.\n\"अशा प्रकारची अद्‌भूत चिंता मनात निर्माण झाल्यावर मी विष्णूला जागृत करण्याकरता, त्या योगनिद्रारुपिणी देवीचेच मनात स्मरण करून स्तवन केले. तेव्हा माझ्या स्तवनामुळे ती योगनिद्रा विष्णूच्या देहापासून बाहेर पडली आणि ती कल्याणी देवी आकाशात निघून गेली. ती अतर्क्य शरीराने युक्त होती. दिव्य भूषणांनी ती सालंकृत दिसत होती. अशी ती वर्णनास शब्दांच्या पलीकडे रूप असलेली देवी, विष्णूचा देह सोडून आकाशात गेल्यावर, स्वतेजाने तेथे झळकू लागली.\nअशा रीतीने तिने विष्णूला सोडल्यावर तो महात्मा जनार्दन सत्वर उठला आणि माझ्या विनंतीवरून माझ्या संरक्षणासाठी त्याने पाच हजार वर्षे त्या दैत्यबंधूंशी युद्ध केले. अत्यंत दारुण युद्ध करून महाविष्णूने त्या दैत्यांना मारलेले मी पाहिले. आपली मांडी विस्तृत व निर्मल करून त्या भूमीवर विष्णूने त्यांचा पराक्रमाने वध केला.\nआम्ही दोघेही त्या ठिकाणी असतानाचा रुद्र तेथे येऊन पोहोचला. आम्ही तिघांनीही त्या मनोहर आणि निराकार आकाशात स्थिर झालेल्या त्या मनोहर देवीची मुक्तकंठाने स्तुती केली. त्या दिव्य शक्तीची आम्ही उपासना केली. तेथे उदकात स्थिर असलेल्या आम्हा तिघांवर तिने आपल्या पवित्र कृपाकटाक्षांचा वर्षाव केला. त्यामुळे आम्ही फार आनंदीत झालो. अशाप्रकारे आम्ही हर्षित झालेले पाहून ती म्हणाली,\n\"हे ब्रह्मदेवा, हे विष्णो, हे महेश्वरा, आता तुम्ही नित्य सावधान रहा. ब्रह्माने सृष्टीची उत्पत्ति करावी, विष्णूने तिचे रक्षण करावे आणि योग्य काली महेश्वराने तिचा संहार करावा. हे देवेश्वरांनो, तुम्ही तिघेही आता आपापली ही नित्याची कार्ये करीत रहा. या दुष्ट महादैत्यांचा तर आता वध झालाच आहे, आता सत्वर तुम्ही स्वतःसाठी आपापली योग्य ती स्थाने तयार करा आणि निश्चिंत मनाने तेथे जाऊन वास्तव्य करा. आपापल्या विभूतींच्या योगाने म्हणजे जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्‌भिज अशा या चारी प्रकारच्या सर्व प्रजा तुम्ही निर्माण करा आणि आपल्या कार्यामध्ये सत्वर स्थिर व्हा.\"\nहे नारदा, असे तिचे हे मृदु, सुखदायक व मनोहर भाषण ऐकल्यावर आम्ही तिघेही तिला म्हणालो, \"हे महामाये, खरोखरच आम्ही असमर्थ आहोत. कारण आम्ही या प्रजा कशा उत्पन्न करायच्या हे माते, येथे तर सर्वत्र उदकच विस्तृतपणे पसरलेले दिसत आहे. कोठेही भूमी आढळत नाही. शिवाय प्रजा उत्पन्न करण्यास आवश्यक लागणारी भूते, गुण, तन्मात्रे, इंद्रिये ह्यांचाही कुठे पत्ता दिसत नाही. तेव्हा आम्ही असहाय आहोत. हे देवी, आम्हाला क्षमा कर.\"\nआमचे हे असहाय भाषण ऐकून ती देवी प्रसन्न वदनाने हर्षयुक्त झाली आणि ती अत्यंत संतुष्ट झाली. इतक्यात आकाशातून एक अद्‌भूत व शुभ विमान तेथे आले. ती देवी हसत मुखाने म्हणाली, \"हे ब्रह्मा, हे विष्णू, हे महेश्वरा, तुम्ही आता कोणतीही भीती मनात न बाळगता ह्या विमानात सत्वर प्रवेश करा. मी आजच तुम्हाला एक अवर्णनीय चमत्कार दाखवीन.\"\nतिचे ते वत्सल भाषण ऐकून आम्ही \"बरे\"असे म्हणालो. ते विमान आम्ही अवलोकन केले, ते मोत्यांच्या रसांनी आच्छादिलेले होते. त्याला जोडलेल्या घंटांचा मधुर नाद ऐकू येत होता. ते रत्‍न जडवून सुशोभित केले होते आणि अत्यंत नयनमनोहर असे होते. अशा त्या देवांच्या सुंदर गृहाप्रमाणे शोभून दिसणार्‍या विमानात आम्ही तिघेही निःशंक मनाने चढलो आणि तेथील स्थानावर बसलो. अशाप्रकारचे आम्ही तिघेही जितेंद्रिय विमानात बसताच, ते अवलोकन करून त्या देवीने आपल्या शक्तीच्या बलावर ते विमान आकाशातून चालविले.\nइति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nतृतीयस्कन्धे ब्रह्मादीनाङ्गतिवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi11-10.htm", "date_download": "2018-10-16T09:46:28Z", "digest": "sha1:P5XE4XP7A7M4F7ZDHCGY7MF4KHQM3KKX", "length": 18978, "nlines": 174, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - एकादशः स्कन्धः - दशमोऽध्यायः", "raw_content": "\nगौणं नानाविधं विद्धि ब्रह्मन्ब्रह्मविदांवर ॥ १ ॥\nऔपासनसमुत्पन्नं समिदग्निसमुद्‍भवम् ॥ २ ॥\nत्रैवर्णिकानां सर्वेषामग्निहोत्रसमुद्‍भवम् ॥ ३ ॥\nविरजानलजं चैव धार्यं भस्म महामुने \nऔपासनसमुत्पन्नं गृहस्थानां विशेषतः ॥ ४ ॥\nसमिदग्निसमुत्पन्नं धार्यं वै ब्रह्मचारिणा \nशूद्राणां श्रोत्रियागारपचनाग्निसमुद्‍भवम्॥ ५ ॥\nअन्येषामपि सर्वेषां धार्यं दावानलोद्‍भवम् \nकालश्चित्रा पौर्णमासी देशः स्वीयः परिग्रहः ॥ ६ ॥\nक्षेत्रारामाद्यरण्यं वा प्रशस्तः शुभलक्षणः \nतत्र पूर्वत्रयोदश्यां सुस्नातः सुकृताह्निकः ॥ ७ ॥\nअनुज्ञाप्य स्वमाचार्यं संपूज्य प्रणिपत्य च \nपूजां वैशेषिकीं कृत्वा शुक्लाम्बरधरः स्वयम् ॥ ८ ॥\nदर्भासने समासीनो दर्भमुष्टिं प्रगृह्य च ॥ ९ ॥\nप्राणायामत्रयं कृत्वा प्राङ्‌मुखो वाप्युदङ्‌मुखः \nध्यात्वा देवं च देवीं च तद्विज्ञापनवर्त्मना ॥ १० ॥\nयावच्छरीरपातं वा द्वादशाब्दमथापि वा ॥ ११ ॥\nतदर्धं वा तदर्धं वा मासद्वादशकं तु वा \nतदर्धं वा तदर्धं वा मासमेकमथापि वा ॥ १२ ॥\nदिनद्वादशकं वापि दिनषट्कमथापि वा \nतदर्धं दिनमेकं वा व्रतसङ्‌कल्पनावधि ॥ १३ ॥\nहुत्वाऽऽज्येन समिद्‌‍भिश्च चरुणा च यथाविधि ॥ १४ ॥\nजुहुयान्मूलमन्त्रेण तैरेव समिदादिभिः ॥ १५ ॥\nतत्त्वान्येतानि मे देहे शुध्यन्तामित्यनुस्मरन् \nपश्चाद्‌भूतादितन्मात्राः पञ्चकर्मेन्द्रियाणि च ॥ १६ ॥\nज्ञानकर्मविभेदेन पञ्च पञ्च विभागशः \nत्वगादिधातवः सप्त पञ्च प्राणादिवायवः ॥ १७ ॥\nमनो बुद्धिरहङ्‌कारो गुणाः प्रकृतिपूरुषौ \nरागो विद्या कला चैव नियतिः काल एव च ॥ १८ ॥\nमाया च शुद्धविद्या च महेश्वरसदाशिवौ \nशक्तिश्च शिवतत्त्वं च तत्त्वानि क्रमशो विदुः ॥ १९ ॥\nमन्त्रैस्तु विरजैर्हुत्वा होतासौ विरजो भवेत् \nअथ गोमयमादाय पिण्डीकृत्याभिमन्त्र्य च ॥ २० ॥\nन्यस्याग्नौ तं च संरक्ष्य दिने तस्मिन् हविष्यभुक् \nप्रभाते च चतुर्दश्यां कृत्वा सर्वं पुरोदितम् ॥ २१ ॥\nतस्मिन्दिने निराहारः कालशेषं समापयेत् \nप्रातः पर्वणि चाप्येवं कृत्वा होमावसानतः ॥ २२ ॥\nउपसंहृत्य रुद्राग्निं गृहीत्वा भस्म यत्‍नतः \nततश्च जटिलो मुण्डः शिखैकजट एव च ॥ २३ ॥\nअन्यः काषायवसनश्चर्मचीराम्बरोऽथवा ॥ २४ ॥\nएकाम्बरो वल्कलवान्भवेद्दण्डी च मेखली \nप्रक्षाल्य चरणौ पश्चाद्‌द्विराचम्यात्मनस्तनुम् ॥ २५ ॥\nअग्निरित्यादिभिर्मन्त्रैः षड्‌भिराथर्वणैः क्रमात् ॥ २६ ॥\nविमृज्याङ्‌गानि मूर्धादिचरणान्तं च तैः स्पृशेत् \nततस्तेन क्रमेणैव समुद्धूल्य च भस्मना ॥ २७ ॥\nसर्वाङ्‌गोद्धूलनं कुर्यात्प्रणवेन शिवेन वा \nततश्च पुण्ड्रं रचयेत्त्रियायुषसमाह्वयम् ॥ २८ ॥\nकुर्यात्त्रिसन्ध्यमप्येवमेतत्पाशुपतं व्रतम् ॥ २९ ॥\nभुक्तिमुक्तिप्रदं चैव पशुत्वं विनिवर्तयेत् \nतत्पशुत्वं परित्यज्य कृत्वा पाशुपतं व्रतम् ॥ ३० ॥\nपूजनीयो महादेवो लिङ्‌गमूर्तिः सदाशिवः \nभस्मस्नानं महापुण्यं सर्वसौख्यकरं परम् ॥ ३१ ॥\nआयुष्यं बलमारोग्यं श्रीपुष्टिवर्धनं यतः \nरक्षार्थं मङ्‌गलार्थं च सर्वसम्पत्समृद्धये ॥ ३२ ॥\nभस्मस्निग्धमनुष्याणां महामारीभयं न च \nशान्तिकं पौष्टिकं भस्म कामदं च त्रिधा भवेत् ॥ ३३ ॥\nश्रीनारायण म्हणाले, ''अग्नीजन्य पण गौण भस्मामुळे अज्ञानाचा नाश होतो. अग्निहोत्राच्या अग्नीपासून झालेले मुख्य भस्म होय. विरजा व स्मार्त अग्नीपासून झालेले, समिदग्नीपासून झालेले, पंचाग्नी, दावानलाग्नी यापासून झालेले, असे पाच प्रकारचे भस्म आहे. तीन वर्णियांनी अग्नीहोत्रापासून निर्माण झालेले विरजाग्नीपासूनचे भस्म घ्यावे. गृहस्थांनी स्मार्त अग्नीपासूनचे व ब्रह्मचार्‍यांनी समिदग्नीपासून निर्माण झालेले भस्म लावावे. श्रोतियांच्या घरातील पाच अग्नीपासून उत्पन्न झालेले भस्म शूद्रांनी धारण करावे. विरजानल भस्माचा काल चित्रक्षत्र युक्त पौर्णिमा व रहाण्याचे ठिकाण हाच देश होय. क्षेत्र, बाग, अरण्य ही स्थळेही प्रशस्त आहेत. तेथे शुक्रत्रयोदशीला सुस्नात होऊन नित्यकर्म उरकून आचार्यांनी अनुज्ञा घ्यावी. त्यांचे पूजन करावे. शुभ्र वस्त्रे धारण करून यज्ञोपवीती करावी. पुष्पमाला घालून चंदन लावावे. दर्भासनावर बसावे. उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. तीन प्राणायाम करावे. देव व देवी यांचे ध्यान करावे. ''मी हे व्रत करतो'' असे म्हणून दीक्षा घ्यावी. शरीर नाश होईपर्यंत अथवा ठराविक मुदतीपर्यंत संकल्पाप्रमाणे विरजाहोमाकरता शास्त्रोक्त अग्नी उत्पन्न करावा. आज्य, समिधा, चरू यांनी यथाविधी हवन करावे. तसेच याच द्रव्यांनी मूलमंत्राने हवन करावे. ''माझ्या देहातील तत्वे शुद्ध होवोत'' असे चिंतन करावे. पाच इंद्रिये, सात धातु, पंच वायु, मन, बुद्धी, अहंकार, तीन गुण,\nप्रकृती, पुरुष, राग, अविद्या, कला, नियती, काल, माया, विद्या, महेश्वर, सदाशिव, शक्ति, शिवतत्त्व ही तत्त्वे क्रमाने असतात. विरजामंत्राच्या हवनाने ही शुद्ध होतात. नंतर गोमयाचा गोळा करून अभिमंत्रण करावे. तो अग्नीत ठेवावा. त्या दिवशी हविष्यान्न भक्षण करावे. चतुर्दशीस प्रातःकाली पूर्वोक्त सर्व क्रिया करून निराहार रहावे. पौर्णिमेच्या दिवशी तसेच करून रूद्राग्नीचा उपसंहार करून होमाची समाप्ती करावी. एकच शिखा ठेवून मुंडन करावे. स्नान करून भोजन करावे. साधकाची लज्जा नष्ट झाली असेल तर त्याने दिगंबर रहावे अथवा काषाय वस्त्र परिधान करावे. पाय धुऊन आचमन करावे व विरजाग्नीपासून झालेले भस्म धारण करावे. ते मंत्रोक्त मस्तकापासून मुख्य अंगास चोळावे व क्रमाने सर्वांग लिप्त करावे. शिवाय नमः या मंत्राने सर्वांगास भस्म लावावे. नंतर पुंड्र लावावा. शिवत्याचे आचरण करावे. या प्रमाणे त्रिकाल आचरण ठेवावे. हेच पाशुपत व्रत होय. भुक्ती, मुक्ती देणारे आहे. हे पशुत्वाचे निवारण करते. हे व्रत धरून लिंगाकृत महादेवाची पूजा करावी. भस्मस्नान हे अत्यंत पुण्यकारक व सौख्य प्राप्त करून देणारे आहे. त्यामुळे आयुष्य, बल, आरोग्य संपत्ती, पुष्टी प्राप्त होते. म्हणून रक्षण, मंगल व सर्व समृद्धी यासाठी भस्मलेपन करावे. जे आपले शरीरास भस्मलेपन करतात, त्यांना महामारीपासून भय प्राप्त होत नाही. शांतिक, पौष्टिक, कामिक असे तीन प्रकारचे भस्म आहे.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां एकादशस्कन्धे\nभस्ममाहात्म्ये पाशुपतव्रतवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T10:14:38Z", "digest": "sha1:VQG6GMWU22X6UBVUPE7WZJHICMJSWBGQ", "length": 11524, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कलंदर: कॅन्डल लाइट डिनर… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#कलंदर: कॅन्डल लाइट डिनर…\nपरवाच्या रविवारची गोष्ट. माझा मित्र जो मुंबई उपनगर कंपनीत इंजिनिअर आहे त्याचा हा रात्री साडेआठला गावाकडून फोन आला. म्हणे जेवायला ये. मग हसत हसत म्हणाला की, गेले तीन दिवस गावामध्ये वीज नाही. वादळी पावसाने दोन तीन ठिकाणी तारेवरती झाडे पडली. तसेच काही ठिकाणी पोलही पडले. आजी-आजोबांच्या तिथीसाठी गावी आलो होतो. दुसऱ्या दिवसापासून इन्व्हर्टरची बॅटरीही संपली. त्यामुळे अंधारच अंधार आहे. मी तिकडे ऑफिसमध्ये सर्वांना वीज पुरवतो.\nअजूनही ऑफिसमधून फोन येताहेत की अमुक एक सोसायटीचे लाईट गेले, कुठे स्ट्रीट लाईट गेले, कुठे शॉक लागतोय. मी येथूनच आमच्या वायरमनला गाईड करत आहे. मी इथे घामाघूम आणि तिकडे मुंबईत लाईट कसा रिस्टोअर करा ते सांगतोय. मुख्य म्हणजे बऱ्याच दिवसांनी सर्वजण एकत्र आहोत. मी विचारल्यावर म्हणाला की, तो त्याचे कुटुंब त्यांच्या दोन मुली एक मास्टर्स व दुसरी बॅचलर्स करत आहे, बहीण, बहिणीचा इंजिनिअर मुलगा व धाकटा भाऊ त्याची लहान मुलगी असे 12-13 जण घरी आहोत. आमचे जेवण तयार आहे व आता मेणबत्तीच्या उजेडात जेवण करायचे आहे. यावरून त्याला आठवले की गावाकडे त्याच्या बारावीपर्यंत वीज व एसटीही नव्हती तो आमच्या तालुक्‍याच्या गावी सायकलने येत असे. कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास केला आणि आता हजारो लोकांना वीज पुरवत आहे. जुन्या आठवणींना उजाळा आला म्हणून फोन केला.\nमी म्हणालो, हा तर दुग्धशर्करा योग आहे. एक म्हणजे घरातले सर्वजण एकत्र जमणे हे आजकालच्या जीवनात जवळजवळ अशक्‍य होऊन गेले आहे. “तुम्ही सर्वजण आज एकत्र कॅंडल लाइट डिनर घेणार आहात’ तोही हसू लागला. मी म्हणालो, तुला तर मुंबईमध्ये माहीत आहे की, असे डिनर आपण हॉटेलमध्ये जाऊन केले तर ते कितीला पडेल’ तोही हसू लागला. मी म्हणालो, तुला तर मुंबईमध्ये माहीत आहे की, असे डिनर आपण हॉटेलमध्ये जाऊन केले तर ते कितीला पडेल एक म्हणजे हॉटेलवाले तुझ्यासाठी लाईट एकदम डीम किंवा जवळ बंद करणार. म्हणजे त्यांचे बिल कमी येणार. तुमच्या टेबलावर मेणबत्त्या लावणार व तुम्हाला डिनर सर्व्ह करणार. तेथेही तुम्हाला त्यांच्याकडे असेल त्यातीलच मेनू घ्यावा लागेल. त्याच वेळी तुम्ही त्या हॉटेलमध्ये टेबल मॅनर्स किंवा एटिकेट्‌सच्या नावाखाली मोठ्या आवाजात बोलूही शकणार नाही. बरे या सर्वांसाठी पैसे मोजणार व वरती टीपही देणार. जेवणही पोटभर होणार नाही कारण वेळेचे भानही ठेवावे लागेल व तुमच्यानंतर तेथे कुणीतरी येणार असते. आता तुम्ही सर्व एकत्रपणे मनमुरादपणे गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.\nबरं तेही आईच्या हातचे चुलीवरचे कालवण, गरम गरम भाकरी व मिरचीचा ठेचा आणि काय हवे तो ही अगदी बरोबर बोललास असे म्हणाला. शेवटी समोरील परिस्थिती आपण कसे पाहतो त्यावर असते. ग्लास आर्धा रिकामा म्हणायचा की भरलेला ते आपल्याच हाती असते. विशेष म्हणजे ज्या परिस्थितीत आपण काहीही करू शकत नाही, ती आपण कशी स्वीकारतो ते महत्त्वाचे आहे. आता तुम्ही फाईव्हस्टारमधील कॅन्डल लाइट डिनर समजून घेतल्यास आनंदच होणार. तोही तेच म्हणाला. मुलं थोडी कुरबूर करताहेत, त्याना समजावतो. मीही म्हणालो की, आता वेळ दवडू नका. गरम गरम डिनरचा आस्वाद घ्या कारण जेवण तयार आहे व फोन ठेवला.\nपुलंचं एक वाक्‍य आठवले की, शेजारच्याचा रेडिओच्या आवाजाचा त्रास होत असेल तर तो आपल्यासाठीच लावलेला आहे असे समजावे मग त्रास कमी होतो. मग स्वत:शीच म्हणालो, शेवटी आनंद हा मानण्यावर आहे\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपूना हॉस्पिटल डॉक्‍टराची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleयुपीचा तमिल थलयवाजला पराभवाचा धक्का\nविविधा: बंदा सिंग बहादूर\nप्रश्‍न: सॉरी डॉ. कृपाली, आम्हाला क्षमा कर…\nसाद-पडसाद: कर सुधारणांनी भागत नाही, मग आमूलाग्र बदल का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67142", "date_download": "2018-10-16T10:09:35Z", "digest": "sha1:2YELJ7YOIFQTCEGQOE2OPGPFAK4LOQOM", "length": 6066, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्वतंत्र्याची पहाट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्वतंत्र्याची पहाट\nस्वातंत्र्याची पहाट ( स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने . सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हर्दिक शुभेच्छा)\nनवीन आला काळ असे\nभारत माता मंद हसे\nखडतर सेवा फळास आली\nभारत माता मंद हसे\nस्वतंत्र क्षितिजा आज पहाण्या\nपक्षी उडती स्वैर नभी\nस्वप्न पाहिले सदैव जिचे\nस्वातंत्र्य देवता मूर्त उभी\nगर्वे फुलल्या सागर लहरी\nभारत माता मंद हसे\nलोप पावली, तेज पसरले\nध्वज तिरंगा उंच पाहुनी\nगुलाम असता, मनात अमुच्या\nभारत माता मंद हसे\nतरुणांनो ती उंच धरा\nजगता होउन धुंद कसे\nभारत माता मंद हसे\nमाझ्या या कवितेचा व्हिडिओ करून माझ्या एका मित्राने यूट्यूबवर पोस्ट केला आहे. हा पाहण्यासाठी क्लिक करा ही लिंक. https://youtu.be/ddZR-OTqqO8\nनिशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३\nनिशिकान्त इतर कवितान्प्रमाणेच ही सुद्धा कविता खूपच सुन्दर आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5328-jitendra-avhad-on-shivsushtri", "date_download": "2018-10-16T10:24:30Z", "digest": "sha1:XGHDS73VXBP664SA2ZJ75NBUTDA3ZZ3V", "length": 6168, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "माँ साहेब आणि शिवरायांचा खोटा इतिहास सांगणारी पुरेंदरेंची शिवसृष्टी मान्य नाही; जितेंद्र आव्हाडांचे धक्कादायक वक्तव्य - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमाँ साहेब आणि शिवरायांचा खोटा इतिहास सांगणारी पुरेंदरेंची शिवसृष्टी मान्य नाही; जितेंद्र आव्हाडांचे धक्कादायक वक्तव्य\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबाबासाहेब पुरंदरे हे इतिहास तज्ज्ञ नाहीत आणि म्हणून आमचा शिवसृष्टीला विरोध असल्याचं धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.\nबाबासाहेब पुरंदरेच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्यात शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच बदनामी करणार लेखन करण्यात आलंय. शिवसृष्टी म्हणजे शिल्पकला आहे त्यातही असं लिखाण केलं जाईल आणि म्हणून आमचा विरोध असल्याचं आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केलं.\nमहाराष्ट्र सरकारनं तज्ज्ञची समिती बनवून शिवसृष्टी पुढे आणली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\nतर, आमचा विरोध शिवसृष्टीला नाही तर बाबासाहेब पुरंदरे निर्मित शिवसृष्टीला आहे असं स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pmc-cyber-security-center-98355", "date_download": "2018-10-16T10:12:35Z", "digest": "sha1:OACFSSJRFJXTSR5XHHKG6LTDATTV47YF", "length": 18223, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news PMC Cyber security center \"सायबर सिक्‍युरिटी सेंटर'साठी महापालिकेचा पुढाकार | eSakal", "raw_content": "\n\"सायबर सिक्‍युरिटी सेंटर'साठी महापालिकेचा पुढाकार\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nपुणे - पुण्यातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची (आयटी) वाढ आणि त्याला सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले \"सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्यासाठी आता महापालिका पुढाकार घेणार आहे. हे केंद्र उभारण्यासाठी \"डिजिटल' स्वरूपातील पायाभूत सुविधा उभारतानाच महापालिकेच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्याचे नियोजन आहे. खासगी क्षेत्राचे सहकार्य घेऊन ही योजना राबविण्यात येणार असून, त्याकरिता दोन खासगी कंपन्यांनी सहमती दर्शविल्याचे सांगण्यात आले.\nपुणे - पुण्यातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची (आयटी) वाढ आणि त्याला सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले \"सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्यासाठी आता महापालिका पुढाकार घेणार आहे. हे केंद्र उभारण्यासाठी \"डिजिटल' स्वरूपातील पायाभूत सुविधा उभारतानाच महापालिकेच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्याचे नियोजन आहे. खासगी क्षेत्राचे सहकार्य घेऊन ही योजना राबविण्यात येणार असून, त्याकरिता दोन खासगी कंपन्यांनी सहमती दर्शविल्याचे सांगण्यात आले.\nपुणे शहरात \"आयटी' उद्योगाची भरभराट होत असल्याने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी \"सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2015 मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना केली होती. अमेरिकेतील नामांकित कंपनीच्या सहकार्यातून हे केंद्र उभारले जाईल, तसेच वर्षभरात ते कार्यान्वित होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) अधिकारी आणि \"आयटी' कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या \"हिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशन'च्या (एचआयए) पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन प्राथमिक चर्चाही करण्यात आली होती; पण केंद्राच्या उभारणीसाठी नेमक्‍या सेवा-सुविधा उभारणे शक्‍य न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. तसेच, राज्य सरकारच्या \"आयटी' धोरणातही त्याचा साधा उल्लेखही करण्यात आला नव्हता. या पार्श्‍वभूमीवर \"आयटी'तील जागतिक पातळीवरील कंपन्यांना सुरक्षिततेबाबत विश्‍वासार्हता देण्यासाठी \"सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्याची मागणी \"एचआयए'चे माजी अध्यक्ष अनिल पटवर्धन यांनी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, याबाबतचा प्रस्ताव पडून राहिला होता.\nदरम्यान, शहरात आयटी उद्योगाचा विस्तार व्हावा, यासाठी महापालिकेनेही वेगवेगळ्या पातळ्यांवर योजना आखण्यास सुरवात केली आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात \"आयटी'ला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार \"सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, या केंद्रासाठी जागा आणि अन्य सेवा-सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील पंधरा दिवसांत होईल. खासगी क्षेत्रातील \"कोहिनूर ग्रुप'ने प्रस्ताव तयार केला आहे.\nस्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ म्हणाले, \"\"रोजगारनिर्मिती होत असल्याने \"आयटी'ला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी \"सायबर सिक्‍युरिटी सेंटर'च्या योजनेला गती देण्याचा प्रयत्न आहे. केंद्राच्या उभारणीमुळे जगभरातून \"आयटी' कंपन्या पुण्याकडे आकर्षित होतील.''\n\"\"पुण्यातील \"आयटी' उद्योगातील निरनिराळ्या संगणक प्रणालीसाठी (सॉफ्टवेअर) सुरक्षितता पुरविली पाहिजे. मात्र, स्थानिक पातळीवर तशी सुविधा नसल्याने कंपन्यांना ती अन्य देशांतून घ्यावी लागते. ही सुविधा पुण्यात निर्माण केल्यास \"आयटी'चा विस्तार होण्यास मदत होईल. त्याकरिता सहकार्य करण्याचा प्रस्ताव आहे,'' असे कोहिनूर ग्रुपचे सहकार्यकारी संचालक विनीत गोयल यांनी सांगितले.\nसर्व्हर, डाटाची सुरक्षितता महत्त्वाची\nपुणे शहर आणि परिसरात तीन सार्वजनिक आयटी पार्क आहेत. त्यात, या क्षेत्रातील दोनशेहून अधिक मोठ्या कंपन्या आहेत. निरनिराळ्या छोट्या-मोठ्या उद्योगांना सेवा पुरविण्यासाठी कंपन्या नवी संगणकप्रणाली विकसित करीत असतात. त्यामुळे संबंधित \"सर्व्हर' आणि माहिती (डाटा) सुरक्षितपणे साठवून ठेवणे कंपन्यांसाठी महत्त्वाचे असते. मात्र, पुण्यात ती सुविधा नसल्याने या उद्योगाला परदेशातील कंपन्यांकडून सुरक्षितता घ्यावी लागत आहे; पण स्थानिक पातळीवर सायबर सिक्‍युरिटी सेंटर निर्माण केल्यास \"आयटी'ला चालना मिळेल, असे \"एचआयए'चे माजी अध्यक्ष अनिल पटवर्धन यांनी सांगितले.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-bird-manja-danger-97576", "date_download": "2018-10-16T11:07:25Z", "digest": "sha1:HSPU6DQXGIARJIJOPVVWE3AWHDYSD4VF", "length": 14423, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news bird manja danger पक्ष्यांसाठीही मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा | eSakal", "raw_content": "\nपक्ष्यांसाठीही मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nपुणे - नदीकाठच्या परिसरात, मोकळ्या जागांवर, टेकडीवर, इमारतीच्या गच्चीवर पतंग उडविण्याची हौस पक्ष्यांसाठीही मृत्यूचा सापळा ठरत आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांच्या कालावधीत जवळपास हजारहून अधिक पक्षी जखमी होतात, तर दोनशेहून अधिक पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे.\nपुणे - नदीकाठच्या परिसरात, मोकळ्या जागांवर, टेकडीवर, इमारतीच्या गच्चीवर पतंग उडविण्याची हौस पक्ष्यांसाठीही मृत्यूचा सापळा ठरत आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांच्या कालावधीत जवळपास हजारहून अधिक पक्षी जखमी होतात, तर दोनशेहून अधिक पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे.\nमकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा गेल्या काही वर्षांत वाढली आहे. जानेवारीपासून मार्च-एप्रिलपर्यंत जागोजागी पतंग उडविणारे दिसून येतात. मुंबई-पुण्यासह अनेक शहरांमध्ये पतंग उडविण्याची ‘क्रेझ’ दिवसेंदिवस वाढत आहे. पतंग उडविण्याचा काहींचा आनंद इतरांसाठी मात्र जीवघेणा ठरत असल्याचे निदर्शनास येते. चिनी नायलॉन मांजावर बंदी असली, तरीही या मांजाची सर्रास विक्री होत असून, त्यामुळे पक्ष्यांचा जीव जाण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. हा मांजा तुटण्यासाठी कठीण असल्याने तो पंखात अडकला की पक्ष्यांना तो चोचीने तोडता येत नाही. अनेकदा विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या या दोऱ्यांमध्ये अडकून तडफडून पक्ष्यांचा मृत्यू होतो, तर काही वेळेस पक्षी गंभीर जखमी होतात.\nजानेवारी ते मार्च या कालावधीत कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राणी अनाथालयामध्ये मांजामुळे जखमी झालेले जवळपास तीनशेहून अधिक पक्षी दाखल होतात. यामध्ये कावळे, घुबड, कबुतरे, घारी यांचे प्रमाण तुलनेने अधिक असते.\nचायनीज मांजावर बंदी असल्याने नागरिकांनी पतंग उडविण्यासाठी पारंपरिक मांजा वापरावा, असे आवाहन पक्षी अभ्यासकांनी केले आहे.\nदरवर्षी एक हजाराहून अधिक पक्षी होतात जखमी\nत्यातील जवळपास दोनशे पक्षी गमावतात जीव\nजानेवारी ते एप्रिल महिन्यांत घटनांमध्ये वाढ\nघुबड, कावळा, पारवा, घार अशा पक्ष्यांची संख्या तुलनेने अधिक\nमांजामुळे शहरात दरवर्षी जवळपास एक हजारांहून अधिक पक्षी जखमी होतात. त्यातील तीनशे पक्षी अनाथालयात नागरिकांमार्फत दाखल केले जातात. दरवर्षी दोनशेहून अधिक पक्ष्यांचा या कारणामुळे मृत्यू होतो. पक्ष्यांच्या चोचीने चिनी नायलॉन मांजा तुटत नसल्यामुळे तो जीवघेणा ठरत आहे. मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्यांचे पाय, पंख कापले जातात, परिणामी काही पक्ष्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. पक्ष्यांच्या मानेभोवती मांजा अडकल्याने त्यांच्या मानेलाही गंभीर दुखापत होत आहे. अनाथालयाबरोबरच पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांकडेही नागरिक जखमी पक्ष्यांना घेऊन जातात. ही संख्याही लक्षणीय आहे.\n- डॉ. अंकुश दुबे, पशुवैद्यकीय अधिकारी, कात्रज प्राणीपक्षी अनाथालय\nजालन्यात चाकुने भोकसुन खून\nजालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एकाचा चाकूने भोकसुन खून झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठ वाजन्याच्या सुमारास उघडकीस आली आहे...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nचार एकर ऊसाला आग\nमैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मोजे संगोगी आँ येथील नागण्णा दुर्गी यांच्या शेतातील ऊसाच्या पिकाला अचानक लागेल्या आगीतचार एकर ऊस पीक जळुन खाक झाले....\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_553.html", "date_download": "2018-10-16T10:00:53Z", "digest": "sha1:DPOUXEAOEWJPMYNVXDGAY7EXDYYWSSOJ", "length": 10283, "nlines": 120, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अ. भा. से शेवगाव-खानापूर शाखाध्यक्षपदी थोरात | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nअ. भा. से शेवगाव-खानापूर शाखाध्यक्षपदी थोरात\nघोटण / प्रतिनिधी :\nअखिल भारतीय सेना पक्षप्रमुख माजी आ. अरुण गवळी आणि राष्ट्रीय सरचिटणीस आशा गवळी यांच्या आदेशाने खानापूर येथील युवक कार्यकर्ते नानासाहेब थोरात यांची शाखाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली. यासंदर्भात थोरात यांना मुंबई येथे आशा गवळी यांच्या हस्ते थोरात यांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले.\nयावेळी खानापूर येथील युवक मित्र विजय थोरात, रमेश पातळ, योगेश थोरात आदी उपस्थित होते. गावकऱ्यांनी नानासाहेब थोरात यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi05-28.htm", "date_download": "2018-10-16T10:22:02Z", "digest": "sha1:RCQQUJPJO3ZIAFUOSEKDCSGQGMVN5NRV", "length": 29154, "nlines": 253, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - पञ्चमः स्कन्धः - अष्टाविंशोऽध्यायः", "raw_content": "\nकृत्वा हास्यं ततो देवी तमुवाच विशांपते \nमेघगम्भीरया वाचा युक्तियुक्तमिदं वचः ॥ १ ॥\nपूर्वमेव मया प्रोक्तं मन्दात्मन् किं विकत्थसे \nदूतस्याग्रे यथायोग्यं वचनं हितसंयुतम् ॥ २ ॥\nसदृशो मम रूपेण बलेन विभवेन च \nत्रिलोक्यां यदि कोऽपि स्यात्तं पतिं प्रवृणोम्यहम् ॥ ३ ॥\nब्रूहि शुम्भं निशुम्भञ्च प्रतिज्ञा मे पुरा कृता \nतस्माद्युध्यस्व जित्वा मां विवाहं विधिवत्कुरु ॥ ४ ॥\nत्वं वै तदाज्ञया प्राप्तस्तस्य कार्यार्थसिद्धये \nसंग्रामं कुरु पातालं गच्छ वा पतिना सह ॥ ५ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं देव्याः स दैत्योऽमर्षपूरितः \nमुमोच तरसा बाणान्सिंहस्योपरि दारुणान् ॥ ६ ॥\nअम्बिका ताच्छरान्वीक्ष्य गगने पन्नगोपमान् \nचिच्छेद सायकैस्तीक्ष्णैर्लघुहस्ततया क्षणात् ॥ ७ ॥\nअन्यैर्जघान विशिखै रक्तबीजं महासुरम् \nअम्बिकाचापनिर्मुक्तैः कर्णाकृष्टैः शिलाशितैः ॥ ८ ॥\nदेवीबाणहतः पापो मूर्च्छामाप रथोपरि \nपतिते रक्तबीजे तु हाहाकारो महानभूत् ॥ ९ ॥\nसैनिकाश्चुक्रुशुः सर्वे हताः स्म इति चाब्रुवन् \nततो बुम्बारवं श्रुत्वा शुम्भः परमदारुणम् ॥ १० ॥\nउद्योगं सर्वसैन्यानां दैत्यानामादिदेश ह \nनिर्यान्तु दानवाः सर्वे काम्बोजाः स्वबलैर्वृताः ॥ ११ ॥\nअन्येऽप्यतिबलाः शूराः कालकेया विशेषतः \nइत्याज्ञप्तं बलं सर्वं शुम्भेन च चतुर्विधम् ॥ १२ ॥\nतमागतं समालोक्य चण्डिका दानवं बलम् ॥ १३ ॥\nघण्टानादं चकाराशु भीषणं भयदं मुहुः \nज्यास्वनं शङ्खनादञ्च चकार जगदम्बिका ॥ १४ ॥\nतेन नादेन सा जाता काली विस्तारितानना \nश्रुत्वा तन्निनदं घोरं सिंहो देव्याश्च वाहनम् ॥ १५ ॥\nतन्निनादमुपश्रुत्य दानवाः क्रोधमूर्च्छिताः ॥ १६ ॥\nसर्वे चिक्षिपुरस्त्राणि देवीं प्रति महाबलाः \nतस्मिन्नेवायते युद्धे दारुणे लोमहर्षणे ॥ १७ ॥\nब्रह्मादीनाञ्च देवानां शक्तयश्चण्डिकां ययुः \nयस्य देवस्य यद्‌रूपं यथा भूषणवाहनम् ॥ १८ ॥\nतादृग्‌रूपास्तदा देव्यः प्रययुः समराङ्गणे \nब्रह्माणी वरटारूढा साक्षसूत्रकमण्डलुः ॥ १९ ॥\nआगता ब्रह्मणः शक्तिर्ब्रह्माणीति प्रतिश्रुता \nवैष्णवी गरुडारूढा शङ्खचक्रगदाधरा ॥ २० ॥\nशाङ्करी तु वृषारूढा त्रिशूलवरधारिणी ॥ २१ ॥\nअर्धचन्द्रधरा देवी तथाहिवलया शिवा \nकौमारी शिखिसंरूढा शक्तिहस्ता वरानना ॥ २२ ॥\nइन्द्राणी सुष्ठुवदना सुश्वेतगजवाहना ॥ २३ ॥\nवाराही शूकराकारा प्रौढप्रेतासना मता ॥ २४ ॥\nनारसिंही नृसिंहस्य बिभ्रती सदृशं वपुः \nयाम्या च महिषारूढा दण्डहस्ता भयप्रदा ॥ २५ ॥\nसमायाताथ संग्रामे यमरूपा शुचिस्मिता \nतथैव वारुणी शक्तिः कौबेरी च मदोत्कटा ॥ २६ ॥\nआगतास्ताः समालोक्य देवी मुदमवाप च ॥ २७ ॥\nस्वस्था मुमुदिरे देवा दैत्याश्च भयमाययुः \nताभिः परिवृतस्तत्र शङ्करो लोकशङ्करः ॥ २८ ॥\nसमागम्य च संग्रामे चण्डिकामित्युवाच ह \nहन्यन्तामसुराः शीघ्रं देवानां कार्यसिद्धये ॥ २९ ॥\nनिशुम्भं चैव शुम्भं च ये चान्ये दानवाः स्थिताः \nहत्वा दैत्यबलं सर्वं कृत्वा च निर्भयं जगत् ॥ ३० ॥\nस्वानि स्वानि च धिष्ण्यानि समागच्छन्तु शक्तयः \nदेवा यज्ञभुजः सन्तु ब्राह्मणा यजने रताः ॥ ३१ ॥\nप्राणिनः सन्तु सन्तुष्टाः सर्वे स्थावरजङ्गमाः \nशमं यान्तु तथोत्पाता ईतयश्च तथा पुनः ॥ ३२ ॥\nघनाः काले प्रवर्षन्तु कृषिर्बहुफला तथा \nएवं ब्रुवति देवेशे शङ्करे लोकशङ्करे ॥ ३३ ॥\nचण्डिकाया शरीरात्तु निर्गता शक्तिरद्‌भुता \nभीषणातिप्रचण्डा च शिवाशतनिनादिनी ॥ ३४ ॥\nदेवदेव व्रजाशु त्वं दैत्यानामधिपं प्रति ॥ ३५ ॥\nदूतत्वं कुरु कामारे ब्रूहि शुम्भं स्मराकुलम् \nनिशुम्भञ्च मदोत्सिक्तं वचनान्मम शङ्कर ॥ ३६ ॥\nमुक्त्वा त्रिविष्टपं यात यूयं पातालमाशु वै \nदेवाः स्वर्गे सुखं यान्तु तुराषाट् स्वासनं शभम् ॥ ३७ ॥\nप्राप्नोतु त्रिदिवं स्थानं यज्ञभागांश्च देवताः \nजीवितेच्छा च युष्माकं यदि स्यात्तु महत्तरा ॥ ३८ ॥\nतर्हि गच्छत पातालं तरसा यत्र दानवाः \nअथवा बलमास्थाय युद्धेच्छा मरणाय चेत् ॥ ३९ ॥\nतदाऽऽगच्छन्तु तृप्यन्तु मच्छिवाः पिशितेन वः \nतच्छ्रुत्वा वचनं तस्याः शूलपाणिस्त्वरान्वितः ॥ ४० ॥\nगत्वाऽऽह दैत्यराजानं शुम्भं सदसि संस्थितम् \nराजन् दूतोऽहमम्बायास्त्रिपुरान्तकरो हरः ॥ ४१ ॥\nत्वत्सकाशमिहायातो हितं कर्तुं तवाखिलम् \nत्यक्त्वा स्वर्गं तथा भूमिं यूयं गच्छत सत्वरम् ॥ ४२ ॥\nपातालं यत्र प्रह्लादो बलिश्च बलिनां वरः \nअथवा मरणेच्छा चेत्तर्ह्यागच्छत सत्वरम् ॥ ४३ ॥\nसंग्रामे वो हनिष्यामि सर्वानेवाहमाशु वै \nइत्युवाच महाराज्ञी युष्मत्कल्याणहेतवे ॥ ४४ ॥\nहितकृच्छ्रावयित्वा स प्रत्यायातश्च शूलभृत् ॥ ४५ ॥\nययासौ प्रेरितः शंभुर्दूतत्वे दानवान्प्रति \nशिवदूतीति विख्याता जाता त्रिभुवनेऽखिले ॥ ४६ ॥\nतेऽपि श्रुत्वा वचो देव्याः शङ्करोक्तं तुदुष्करम् \nयुद्धाय निर्ययुः शीघ्रं दंशिताः शस्त्रपाणयः ॥ ४७ ॥\nतरसा रणमागत्य चण्डिकां प्रति दानवाः \nनिर्जघ्नुश्च शरैस्तीक्ष्णैः कर्णाकृष्टैः शिलाशितैः ॥ ४८ ॥\nकुर्वन्ती व्यचरत्तत्र भक्षयन्ती च दानवान् ॥ ४९ ॥\nब्रह्माणी चाकरोत्तत्र दानवान्समराङ्गणे ॥ ५० ॥\nजघान दानवान्संख्ये पातयामास भूतले ॥ ५१ ॥\nवैष्णवी चक्रपातेन गदापातेन दानवान् \nगतप्राणांश्चकाराशु चोत्तमाङ्गविवर्जितान् ॥ ५२ ॥\nऐन्द्री वज्रप्रहारेण पातयामास भूतले \nऐरावतकराघातपीडितान्दैत्यपुङ्गवान् ॥ ५३ ॥\nवाराही तुण्डघातेन दंष्ट्राग्रपातनेन च \nजघान क्रोधसंयुक्ता शतशो दैत्यदानवान् ॥ ५४ ॥\nभक्षयन्ती चचाराजौ ननाद च मुहुर्मुहुः ॥ ५५ ॥\nशिवदूती अट्टहासैः पातयामास भूतले \nतांश्चखादाथ चामुण्डा कालिका च त्वरान्विता ॥ ५६ ॥\nशिखिसंस्था च कौमारी कर्णाकृष्टैः शिलाशितैः \nनिजघान रणे शत्रून्देवानां च हिताय वै ॥ ५७ ॥\nपातयामास तत्पृष्ठे मूर्च्छितान्गतचेतनान् ॥ ५८ ॥\nमर्दितं दानवं सैन्यं पलायनपरं ह्यभूत् ॥ ५९ ॥\nपुष्पवृष्टिं तदा देवाश्चक्रुर्देव्या गणोपरि ॥ ६० ॥\nतच्छ्रुत्वा निनदं घोरं जयशब्दं च दानवाः \nरक्तबीजश्चुकोपाशु दृष्ट्वा दैत्यान्पलायितान् ॥ ६१ ॥\nगर्जमानांस्तथा देवान्वीक्ष्य दैत्यो महाबलः \nरक्तबीजस्तु तेजस्वी रणमभ्याययौ तदा ॥ ६२ ॥\nआजगाम तदा देवीं क्रोधरक्तेक्षणोद्यतः ॥ ६३ ॥\nरक्तबीजाचे भाषण श्रवण केल्यावर देवी म्हणाली, \"हे मूर्खा, तू आता वृथा गर्वोक्ती करू नकोस. कारण रूप, बल, ऐश्वर्य याबाबतीत माझ्याशी बरोबरी करण्यास या त्रैलोक्यात कोणीही समर्थ नाही. तसा असेल त्यालाच मी वरीन. तेव्हा मला युद्धात जिंकून माझ्याशी विवाह करावा असे तू राजाला जाऊन सांग. संग्राम करा अथवा पाताळात जा.\nहे भाषण ऐकताच रक्तबीजाने क्रुद्ध होऊन प्रथम सिंहावर बाणांचा वर्षाव केला.तेव्ह्मा बाण सोडून अंबिकेने वरच्यावर त्याचे बाण तोडले. दुसर्‍या बाणांनी त्याचा वध करताच तो पापी रक्तबीज मूर्च्छित होऊन भूमीवर कोसळला. तेव्हा राक्षससैन्य सैरावैरा धावत सुटले. हे पाहून शुंभाने आपले सैन्य सज्ज केले. कंबोज व कालेय ह्या महाबलाढ्य राक्षसासह तो समरांगणावर आला.\nत्यांना पाहून अंबेने शंखनाद केला. तेव्हा कालीलाही स्फुरण चढले. तिने आपला विशाल जबडा पसरून प्रचंड ध्वनी केला त्या अक्राळविक्राळ सिंहानेही भयंकर गर्जना केली. सर्व दानव क्रोधायमान होऊ देवीवर शरांचा वर्षाव करू लागले.\nते अवलोकन करून ब्रह्मदेव वगैरे विविध शक्ति रूपे धारण करून आपली शस्त्रास्त्रे घेऊन देवीच्या सहाय्यास धावले. या देवतांची माहिती अशी : -\nअक्षसूत्र, कमंडलू यांसह हंसारूढ झालेली ब्रह्माणी तेथे आली. ती ब्रह्मदेवाची शक्ती. विष्णूची शक्ती वैष्णवी, शंख, चक्र, गदा, पद्य यांसह गरुडावरून आली.\nशंकराची शांकरी, त्रिशूल, अर्धचंद्र, भुजंगरूप कंकणे धारण करून तेथे आली.\nकार्तिकेयरूप असलेली सुंदरी कौमारीशक्ती मयूरावर बसली होती. श्वेत वर्णाची गजावर आरूढ झालेली इंद्राणी वज्र घेऊन आली. शुक्राप्रमाणे दिसणारी प्रेतारूढ झालेली वाराही शक्ती व नृसिंहरूपी नारसिंह या शक्तीही प्राप्त झाल्या.\nमहिषावर आरूढ होऊन दंड धारण करणारी यमाची याम्या आली. तसेच वारुणी, कौबेरी या शक्तीही आल्या. अशाप्रकारे विविध आकार धारण करून आलेल्या त्या शक्तींना पाहून देवीला आनंद झाला. तेव्हा भगवान शंकर स्वत: तेथे येऊन चंडिकेला म्हणाला, \"देवी, आता सत्वर असुरांचा वध कर. देवकार्य सिद्धीस ने. सर्व देवांच्या शक्तीही येथे अवतीर्ण झाल्या आहे. तेव्हा शुंभनिशुंभासहित सर्व दानवांचा वध करून देवांना निर्भय कर. त्यानंतर सर्व शक्ती आपापल्या स्थानी परत जातील. देवही यज्ञभाग ग्रहण करतील. ब्राह्मण स्वकार्यदक्ष रहातील सर्व चराचर जगत समाधानी होईल. वर्षाकाल नियमित होऊन वसुंधरा सुफला होईल.\"\nशंकराचे हे भाषण संपताच एकाएकी चंडिकेच्या शरीरातून एक अद्‌भुत शक्ती बाहेर पडली. ती शिवेच्या शकटोपर गर्जना करणारी होती. ती घोरकाय शक्ती शिवाला म्हणाली, \"हे देवाधिदेवा, तू दैत्यराजाकडे जाऊन आमचे दूतत्व कर. हे शंकरा, त्या मदोन्मत्त निशुंभाला व कामातुर शुंभाला सांग की \"तुम्ही स्वर्ग सोडून पाताळात जा. देवांना स्वर्ग प्राप्त करून द्या. अथवा बलाने तुम्ही गर्वोन्मत्त झाला असाल तर सत्वर युद्धासाठी तयार व्हा.\"\nतिचे भाषण ऐकल्यावर शंकर दैत्यराजाकडे गेला. त्याने सांगितलेला निरोप शंकराने तिच्याच शब्दात राजाला सांगितला.\nदेवीचे म्हणणे शंकराने दैत्यराजाला सांगितल्यावर सर्व दैत्यसैन्य राजासह चिलखते घालून हातात शस्त्रे धारण करून तीक्ष्ण बाण घेऊन रणांगणात आले. त्यांनी चंडिकेवर बाणांचा वर्षाव केला.\nते अवलोकन करताच कालिका शूल व गदा धारण करून दावनांचा संहार करीत रणातून विहार करू लागली. कमंडलूतील पाणी फेकून ब्राह्मणीने कित्येक दैत्यांना ठार मारले. माहेश्वरीने त्रिशूलाने, वैष्णवीने शक्ती, चक्र, गदा धारण करून इंद्रायणीने वज्रप्रहार करून, वाराहीने मुख व उग्रदंष्ट्रा यांचे प्रहार करून शेकडो दैत्यांचा वध केला.\nतसेच शिवदूती अट्टाहासाने राक्षसांना भूमीवर पाडू लागली. चामुंडा व कालिका त्यांना खाऊ लागल्या. कौमारी मयूरावर आरूढ होऊन बाणांनी दैत्यांचा वध करू लागली. वारुणीने राक्षसांना एकमेकांच्या पाठीवर आपटून त्यांचा रणात वध केला.\nअशाप्रकारे त्या संग्रामात अत्यंत बलाढ्य राक्षसांचा नाश झाला. तेव्हा सर्व सैन्य जीव घेऊन पळत सुटले. जो तो किंकाळ्या फोडू लागला. देवांनी देवतांवर पुष्पवृष्टी केली. त्यांचा जयजयकार केला. ते पाहून रक्तबीज क्रुद्ध झाला. आपल्या धनुष्याचा टणत्कार करून तो देवीच्या रोखाने धावून गेला.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nपञ्चमस्कन्धे रक्तबीजेन देव्या युद्धवर्णनं नामाष्टाविशोऽध्यायः ॥ २८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/mayor-sailing-idli-wada-34557", "date_download": "2018-10-16T10:31:44Z", "digest": "sha1:NYM4FJBI4WSMGSKTAKWCGFUDBYXDQNWT", "length": 14778, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "mayor sailing to idli-wada महापौर विकणार पुन्हा इडली-वडा - शकुंतला धराडे | eSakal", "raw_content": "\nमहापौर विकणार पुन्हा इडली-वडा - शकुंतला धराडे\nशनिवार, 11 मार्च 2017\nपिंपरी - महापौर-पदावरून निवृत्त झाल्यानंतर इडली-वडा आणि भजी पावचा व्यवसाय करणार असल्याचे मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी सांगितले. तसेच जनसेवेसाठी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.\nपिंपरी - महापौर-पदावरून निवृत्त झाल्यानंतर इडली-वडा आणि भजी पावचा व्यवसाय करणार असल्याचे मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी सांगितले. तसेच जनसेवेसाठी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.\nमहापौर धराडे यांचा कार्यकाल १२ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता. १०) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महापौर म्हणाल्या, ‘‘मला महापौर होण्याची संधी मिळाली. जनसेवा करताना कधीच स्वहित पाहिले नाही. भाजपची लाट असल्याने माझा पराभव झाला; मात्र सत्ता हे जनसेवेचे साधन असल्याने आपण कधीही राजकारणातून निवृत्त होणार नाही. कदाचित यापुढील काळात विधानसभेची निवडणूकही आपण लढवू; मात्र तोपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी माझा पूर्वीचा इडली-वडा आणि भजी पावचा व्यवसाय पुन्हा सुरू करणार आहे.’’\nधराडे म्हणाल्या, ‘‘माझ्या काळात अनेक कामे करण्याची संधी मिळाली. कामांबाबत पूर्ण समाधानी आहे; मात्र शहरातील सर्व पुतळ्यांवर मेघडंबरी बसविण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, याची खंत वाटते. राष्ट्रवादीचा पराभव जिव्हारी लागला आहे.माझ्या कारकिर्दीमध्ये शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. शहराला स्वच्छतेचा देशात नववा, तर राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. पुणे-मुंबई महामार्गावर दापोडीत नदीवर पूल उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन त्याचे कामही सुरू झाले. पिंपरी चौक येथे भीमसृष्टी, तर पिंपरीगाव येथे संभाजी सृष्टी उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणामध्ये प्रथमच आदिवासी महोत्सवाचे आयोजन करून बिरसा मुंडा जयंती महोत्सव सुरू केला. निगडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि चिंचवडमध्ये चापेकर स्मारकाचे उद्‌घाटनही कार्यकाळात झाले.’’\nधराडे म्हणाल्या, ‘‘कार्यकाळात सुमारे साडेपाच हजार कार्यक्रमांना उपस्थिती लावली. पीएमपीच्या संचालिका नात्याने ५५० बस खरेदीचा निर्णय घेतला. सांगवी-किवळे, नाशिक फाटा-वाकड बीआरटी मार्गाचे उद्‌घाटनही झाले. चिखली येथे संतपीठ उभारणी, पवनाथडी जत्रेचे आयोजन, एकूण ३० महापौर चषकांचे आयोजन, मोरया म्युरलचे उद्‌घाटन आदी गोष्टी मनाला समाधान देणाऱ्या आहेत.’’\nनिवडणूक लढविण्यास भाग पाडले\n‘‘कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना मी महापौर झाले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केले. महापालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुकच नव्हते; मात्र पक्षाने मला निवडणूक लढविण्यास भाग पाडले. त्यातच माझा पराभव झाला, ही खंत आपल्याला कायम राहणार आहे,’’ असे धराडे यांनी सांगितले.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/nasa-just-prevented-collision-marss-orbit-earths-could-prove-more-challenging-33497", "date_download": "2018-10-16T10:22:43Z", "digest": "sha1:WVXGRWPX3AVQCQMIR5ONZUEF3FII5RFN", "length": 11574, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "NASA just prevented a collision in Mars's orbit. Earth's could prove more challenging. धडक टाळण्यासाठी यानाचा मार्ग बदलला | eSakal", "raw_content": "\nधडक टाळण्यासाठी यानाचा मार्ग बदलला\nशनिवार, 4 मार्च 2017\nकेप कॅनाव्हरल : मंगळाभोवती फिरणारे नासाचे मेव्हन हे यान आणि मंगळाचे दोन चंद्र यांची होणारी टक्कर टाळण्यासाठी यानाचा मार्ग बदलण्यात आला आहे. नुकतेच या यानाच्या इंजिनाचा वेग वाढवून त्याची कक्षा नेहमीपेक्षा थोड्या फरकाने बदलण्यात आल्याची माहिती नासाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.\nकेप कॅनाव्हरल : मंगळाभोवती फिरणारे नासाचे मेव्हन हे यान आणि मंगळाचे दोन चंद्र यांची होणारी टक्कर टाळण्यासाठी यानाचा मार्ग बदलण्यात आला आहे. नुकतेच या यानाच्या इंजिनाचा वेग वाढवून त्याची कक्षा नेहमीपेक्षा थोड्या फरकाने बदलण्यात आल्याची माहिती नासाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.\nमंगळाच्या अभ्यासासाठी नासाचे मेव्हन हे यान सध्या मंगळापासून सुमारे साडेनऊ हजार किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा घालत आहे. या प्रदक्षिणेदरम्यान मंगळाचा चंद्र असलेला फोबोज आणि मेव्हन समोरासमोर येऊन त्यांची येत्या सोमवारी (ता. 6) धडक होण्याची चिन्हे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यांची होणारी धडक सुमारे अडीच मिनिटाच्या फरकाने टळणार असल्याची माहिती नासाच्या कॅलिफोर्नियातील पॅसाडेना येथील जेट प्रपोल्युशन लॅबोरेटरीने दिली आहे.\nमेव्हन हे अंडाकृती आकाराचे यान असून सूर्यमालेतील सर्व ग्रहांच्या चंद्राच्या तुलनेत सर्वाधिक कमी अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा घालत आहे. तर, फोबोज हा मंगळाचा चंद्र एका दिवसात तीन वेळा प्रदक्षिणा घालत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.\nइंदापूर : विद्युत उपकेंद्राचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन\nइंदापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शिरसोडी (ता. इंदापूर) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राची क्षमतावाढ प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे...\nप्राचीन भारतीय शास्त्रात शक्‍तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना, शक्‍तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व...\n#Jaganelive भंगार वेचून ‘त्या’ शिवताहेत फाटका संसार \nकितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला\nलोकसभेपूर्वीची 'सेमी फायनल' (श्रीराम पवार)\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून...\nसध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबो म्हणजे यंत्रमानवांचा वापर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. हा वापर कशा प्रकारचा आहे, वेगवेगळ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/science/nasa-offers-job-sleeping-70-days-1914", "date_download": "2018-10-16T11:08:30Z", "digest": "sha1:HJRY6X3ZOLJDOM2VBQY4V3PKZEMUZEPF", "length": 9510, "nlines": 59, "source_domain": "www.bobhata.com", "title": "चक्क झोपण्यासाठी १२ लाख रुपये मिळतील ?...नासा मधल्या या अनोख्या नोकरीबद्दल माहित्ये का ?", "raw_content": "\nचक्क झोपण्यासाठी १२ लाख रुपये मिळतील ...नासा मधल्या या अनोख्या नोकरीबद्दल माहित्ये का \nराव, तुम्ही रात्री ८ तास किंवा ९ तास झोपा पण सकाळच्या ५ मिनिटाच्या झोपेची सर कोणत्याच झोपेला नाही. हे आळशी लोकांना लगेच समजेल मंडळी, तुम्हाला झोप अत्यंत प्रिय आहे का मंडळी, तुम्हाला झोप अत्यंत प्रिय आहे का झोप ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट आहे का झोप ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट आहे का उत्तर जर ‘हो’ असेल तर आज आम्ही तुमच्या फायद्याची गोष्ट घेऊन आलो आहोत.\nमंडळी, झोपायचंच आहे ना मग तुम्ही ‘नासा’ मध्ये जाऊन का झोपत नाहीत नासावाले तर झोपण्यासाठी चक्क पैसे सुद्धा देत आहेत....आता तुम्हाला वाटेल की आम्ही हा लेख झोपेत वगैरे लिहिला असेल. तर तसं काही नाहिए. नासावाले खरच तुम्हाला झोपण्यासाठी पैसे देणार आहेत.\nत्याचं काय आहे ना, अंतराळवीरांना अंतराळात गेल्यानंतर मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणरहीत वातावरणात राहवं लागतं. त्यामुळे नासाचे शास्त्रज्ञ ‘बेड रेस्ट स्टडी करत’ आहेत. या संशोधनातून त्यांना गुरुत्वाकर्षणरहीत वतावरणात शरीरात काय बदल होतात याचा अभ्यास करायचा आहे.\nतर यासाठी त्यांनी चक्क माणसांना नवीन नोकरी देऊ केली आहे. या नोकरीत माणसांना फक्त झोपायचं आहे. हा झोपेचा काळ तब्बल १२० दिवस म्हणजे ४ महिने असेल. या बदल्यात मिळणार आहेत तब्बल १९००० डॉलर्स. म्हणजेच जवळजवळ १२ लाख रुपये. आहे की नाही भन्नाट हे वाचून जर तुम्हाला वाटलं असेल की ही नोकरी आपण करू शकतो तर पुढील माहिती सुद्धा वाचून घ्या आणि मग विचार करा.\nया कामासाठी निवडलेल्या व्यक्तींचे २ समूह केले जातात. एक असतो एक्सरसायजिंग सब्जेक्ट आणि दुसरा असतो नॉन एक्सरसायजिंग सब्जेक्ट. या दोन्ही समूहाला घेऊन ३ टप्प्यांमध्ये संशोधन होतं.\n१. पहिल्या टप्प्यात व्यक्तीला सामान्य पद्धतीने झोपू दिलं जातं.\n२. दुसऱ्या टप्प्यात फक्त झोपून राहावं लागतं.\n३. तिसऱ्या टप्प्यात डोकं थोडं खाली आणि पाय वरती ठेवून झोपावं लागतं.\nमंडळी, आता वाचूयात या नोकरीचे नियम काय आहेत ते.\nया नोकरीसाठी माणसं निवडताना नासा काही नियम लागू करतं. पहिला नियम म्हणजे तुमची फिजिकल फिटनेस एखाद्या अंतराळवीरासारखी असली पाहिजे आणि दुसरा नियम म्हणजे नासाने ठरवलेली विशिष्ट टेस्ट पास झाला पाहिजेत. या सगळ्यातून पास झालात तरी नोकरीचे आणखी काही नियम आहेत. ते सुद्धा बघून घ्या.\n१. धुम्रपान केलेलं चालणार नाही. तसेच मद्यपान आणि चहा सारखे पेय घेऊ दिलं जाणार नाही.\n२. अवकाशात गेल्यानंतर सामान्य अंतराळवीराला जे अन्न दिलं जातं तेच अन्न तुम्हालाही खावं लागेल. महत्वाचं म्हणजे या जेवणात मीठ नसेल.\n४. जेवणाच्या बाबतीत हे संशोधन फार काटेकोर आहे. अवेळी खाणे किंवा अर्धवट खाणे चालणार नाही.\n५. अंघोळी पासून जेवणापर्यंत सगळं काही झोपून करावं लागेल कारण जास्तीत जास्त वेळ हा झोपून काढायचा असतो.\n६. झोपण्याची नोकरी असल्याने कामाच्या वेळेव्यतिरिक्त झोपलेलं चालणार नाही.\n७. सकाळी ६ वाजता उठून रात्री १० वाजेपर्यंत जागं राहावं लागेल.\n८ . कोणालाही भेटू दिलं जाणार नाही.\nतर मंडळी, हे नियम वाचून सुद्धा तुम्हाला जर ही नोकरी करायची असेल तर नासाच्या वेबसाईटला आताच भेट द्या. ही नोकरी दिसते सोप्पी पण आहे कठीण. निवड तुमची आहे \nअशी असते अंतराळात टॉयलेटची व्यवस्था \nया बाई चक्क दोन वर्षे अंतराळात राहिल्या आणि सर्वाधिक काळ अंतराळात राह्ण्याचा केला विक्रम\nफोटो: २० वर्षांनी कासिनी उपग्रहाने काल घेतली शनी ग्रहावर कायमची झोप...पाहा उपग्रहाची २० वर्षांतली कामगिरी..\nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T09:38:01Z", "digest": "sha1:IGRH6B4RIAXKLSGRCH7ON2NKIXYIH446", "length": 3912, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झोपडपट्टी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०१८ रोजी २२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/10/blog-post.html", "date_download": "2018-10-16T10:24:06Z", "digest": "sha1:QA47UHBUKXQCBCUNM34G3VWHU2BTB3I5", "length": 22624, "nlines": 225, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): चला म्युच्युअल फंडांच्या विश्वात!", "raw_content": "\nचला म्युच्युअल फंडांच्या विश्वात\nसर्वसामान्य माणसापुढे मुख्य प्रश्न असतो तो मिळकतीमधील शिल्लक नेमकी कोठे गुंतवावी हा. आपल्याकडे अर्थ-शिक्षणाची तशी वानवाच असल्याने अनेकदा सुशिक्षितांना सुद्धा गुंतवणुकींच्या बाबतीत गोंधळात पडायला होते. त्यामुळे शक्यतो गुंतवणुकीचे पारंपारिकच मार्गच वापरले जातात. कधी कधी महागाईचा निर्देशांक ज्या प्रमाणात वाढतो त्याही प्रमाणात परताव्यांत वाढ न झाल्याने काही वेळा अशा गुंतवणुकी तोट्यातच जातांना दिसतात. रिकरिंग, फिक्स डिपॉ्झिट, सोने, अलंकार, स्थावर मालमत्ता इत्यादि पारंपारिक गुंतवणुकीचे मार्ग सर्वसाधारणपणे मोठ्या चलनात आहेत. परंतू आधुनिक काळात गुंतवणुकीचे म्युचुअल फंडांसारखे अनेक नवे मार्ग उघडलेले आहेत व तेही गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत हे सहसा सामान्य लोकांना माहित नसते.\nकिंबहुना एक ठरावीक जाणकार वर्ग सोडला तर गुंतवणुकीच्या अधिक किफायतशीर असू शकणा-या गुंतवणुकांच्या नव्या मार्गांपासून सर्वसामान्य माणुस आजही कोसो दुरच असल्याचे चित्र आपल्याला दिसते. खरे तर आहे त्या संपत्तीत भरच पडत रहावी, संपत्तीतून संपत्ती निर्माण व्हावी, त्यात वाढ व्हावी व आपली उद्दिष्टे पुर्ण व्हावीत हेच गुंतवणुकीचे मूख्य हेतू असतात. आज अमेरिका, युरोपादि राष्ट्रांत अगदी शेतकरी, पगारदार ते लहान-मोठे व्यावसायिक म्युच्युअल फंड हाच मार्ग आपल्या गुंतवणुकीसाठी वापरतात. अमेरिकेतील म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे.1 म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत होणारी वाढ ही अन्य गुंतवणूक पर्यायांपेक्षा दिर्घकाळात अधिक वेगवान असू शकते. याचे कारण म्हणजे येथे सामुहिक गुंतवणुक करुन तज्ञ मंडळीच्या देखरेखीखाली गुंतवणुकीचे नियंत्रण, क्षेत्रनिहाय विभाजन व कोणत्या गुंतवणुकीतून कधी बाहेर पडायचे हे म्युच्युअल फंड कंपनीवर सोपवले गेले असते. थोडक्यात आपल्या पैशाचे व्यवस्थापन आपण कुशल तज्ञांहाती सोपवलेले असते आणि नेमकी यामुळेच संपत्तीची अधिक वाढ होण्याची अधिक शक्यता निर्माण होते.\nसामान्य माणूस शेयर बाजार, म्युच्युअल फंड हे शब्द ऐकले तरी गोंधळून जातो. खरे तर हे केवळ माहिती नसल्याने व अर्थनिरक्षरतेने होते. गुंतवणुकदाराने नेहमीच सर्व पर्यायांची माहिती ठेवली पाहिजे, पण ती नेमकी कशी मिळवायची हा एक प्रश्न असतो. खरे तर देशात आपल्याच भारत सरकारने १९६३ मध्ये सर्वप्रथम म्युच्युअल फंड उभारला होता त्याचे नांव युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. त्यानंतर अनेक सरकारी बँकांनीही म्युच्युअल फंड सुरु केले. उदारीकरणाच्या धोरणानंतर खाजगी क्षेत्रानेही यात पाय रोवल्यामुळे म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत राहिली. असे असले तरी भारत यात अद्यापही, अगदी काही आशियायी राष्ट्रांपेक्षाही खूप मागे आहे, याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत म्युच्युअल फंड पोहोचलेच नाहीत.२ म्युच्युअल फंडाची सुरुवात इंग्लंडमध्ये १८६८ साली तर अमेरिकेत १९२४ मध्ये झाली आणि आज सामान्य गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा हा एक पर्याय मानला जातो.३ पण आपल्याकडे ही फक्त ठरावीक अर्थसाक्षरांचीच मक्तेदारी राहिली आहे. आपणही या गुंतवणुक-क्रांतीत सहभाग घेत आपली बचत अत्यंत किफायतशीरपणे गुंतवत राहू शकतो, बँकांमद्ध्ये असते तेवढीच रोकड-तरलता ठेवू शकतो...म्हणजेच हवे तेंव्हा आपण गुंतवणुक काढुनही घेऊ शकतो हे मात्र लोकांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे एकुणातील नागरिकांच्या संपत्तीतही विशेष भर पडली नाही.\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी यावर आपण पुढील लेखांत चर्चा करुच. पण येथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांसाठी व्यक्तीगत गुंतवणुकीपेक्षा तज्ञांच्या देखरेखीखालील सामुहिक गुंतवणूक नेहमीच किफायतशिर असते. गुंतवणूकी कोणत्या क्षेत्रात केल्या जाणार हे प्रत्येक फंडाच्या योजनेसोबत दिलेलेच असते त्यामुळे कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी याचीही निवड करता येते. असे म्हणतात की जसे सारी अंडी एकाच टोकरीत ठेवण्यापेक्षा विभागून ठेवावीत म्हणजे जोखीम कमी होते तसेच म्युच्युअल फंडांतही करता येते. म्युचुअल फंड आपल्याला विविध योजनांद्वारे गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध करून देतात. आपण त्या सर्वांची माहिती घेत आपणास योग्य वाटणारे पर्याय निवडू शकता.\nआपल्या हातात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची म्हणजे खूप मोठी रक्कम आपल्याकडे असली पाहिजे हाही एक गैरसमज आहे. खरे तर गुंतवणुकदार किमान पाचशे रुपये आणि त्याच्या पटीत कितीही गुंतवणूक यात करू शकतो. रिकरिंग खात्याप्रमाणे दरमहा म्युच्युअल फंडांच्या सिप (Systematic Investment Plan) मध्ये ठरावीक पैसे भरुनही गुंतवणूक करू शकता. पारंपारिक गुंतवणुकीला हा एक मोठा पर्याय आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे लागणार आहे.\nभारतीयांना नियमित गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी सध्या रिलायंस म्युच्युअल फंडाद्वारे प्रत्येक महिन्यातील ७ तारीख देशभर \"म्युच्युअल फंड दिवस\" म्हणून साजरा केला जात आहे व त्याला लाभणारा जनसामान्यांचा पाठिंबा लक्षणीय आहे. या दिवशी रिलायंस म्युच्युअल फंडाद्वारे अनेक गुंतवणुकदार साक्षरता कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांत आपणही आपला सहभाग नोंदवत गुंतवणूक तज्ञांचे मार्गदर्शन मिळवू शकता तसेच तुमच्या सर्व प्रश्नांची थेट उत्तरेही मिळवू शकता. यासाठी अधिक जाणण्यासाठी कृपया खालील लिंकला भेट द्या.\nआपली संपत्ती वाढत रहावी ही कामना प्रत्येकजण करतो पण त्यासाठी योग्य माहितीपुर्ण निर्णयही घ्यावे लागतात. आपण म्युच्युअल फंडाबाबत जाणून घ्या. आपले काही प्रश्न असतील तर ते अवश्य विचारा.\n(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nम्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूक पर्यायांची विपूलता\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nफतव्यांचे कालबाह्य तर्कहीन राज्य\nगुंतवणुकदाराच्या गरजेप्रमाणे म्युच्युअल फंडाचे प्र...\nम्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी\nम्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय\nबुलेट ट्रेनच्या हवेत कॉरिडॉर दुर्लक्षित\nचला म्युच्युअल फंडांच्या विश्वात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-16T10:53:15Z", "digest": "sha1:VA22BIHLWHBLGEWE6APM657FGOEBZ2FK", "length": 10305, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्पन्न दाखल्याच्या अटीने आरटीई प्रवेशाची परवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्पन्न दाखल्याच्या अटीने आरटीई प्रवेशाची परवड\nपुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्‍के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही. मात्र, आरटीईचे ऑनलाइन अर्ज करताना तहसीलदार कार्यालयाकडून उत्पन्नाचा दाखला बंधनकारक करण्याचा निर्णय ऐनवेळी शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी ऑनलाइन अर्ज भरताना नव्हे, तर प्रत्यक्ष शाळेत प्रवेश घेताना उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक होता. आता शिक्षण विभागाने घाईघाईने उत्पन्नाच्या दाखला अनिवार्य केल्याने आरटीई प्रवेशासाठी पालकांची परवड होणार असल्याची चिन्हे आहेत.\nआरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन प्रवेश म्हणजेच कोणत्याही कागदपत्राची आवश्‍यक नसताना ही प्रक्रिया राबविणे. मात्र यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल केल्याने ऑनलाइन प्रवेशाचा खेळखंडोबा होणार असल्याचे चित्र आहे. कारण यंदा ऑनलाइन अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला अनिवार्य केले आहे. त्याशिवाय आरटीई प्रवेशाचा अर्ज भरता येणार नाही. दरवर्षी ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कागदपत्राची आवश्‍यकता नव्हती. यंदा मात्र उत्पन्नाचा दाखला बंधनकारक केल्याने पालकांची ससेहोलपट होणार असल्याचे दिसून येत आहे.\nआरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे. अशा कमी वेळेत पालकांना उत्पन्नाचा दाखला कसे मिळणार, असा प्रश्‍न आहे. मुळात ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी महिनाभर आधीच पालकांना उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक असल्याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाने कोणतेही पूर्वकल्पना न देता हा दाखला आवश्‍यक केल्याने पालकांना आता उत्पन्नाचा दाखला काढायचा की अर्ज भरायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nआरटीई प्रवेश लांबणीवर पडणार\nआरटीई प्रवेशासाठी लवकरच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मात्र उत्पन्नाचा दाखला अनिवार्य केल्याने, त्यासाठी पालकांना वेळ द्यावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना उत्पन्नाचा दाखल्याची सक्‍त करू नये, असेच काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र राज्य शासनाने ही बाब बंधनकारक केल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आरटीई अर्जासाठी मुदतवाढ द्यावी लागेल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयाकडून देण्यात आली.\n‘त्या’ शाळांवर कारवाई होणार\nसध्या आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात एकूण 946 शाळांमध्ये 25 टक्‍के आरटीई प्रवेश केले जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 885 शाळांनी नोंदणी केली असून, अद्याप 61 शाळांनी नोंदणी केली नाही. शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. उर्वरित शाळांना उद्यापर्यंत (दि.30) नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही आणि अशा शाळांवर कारवाई होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleईशान्य भारतातील लोकहिताकडे लक्ष – राष्ट्रपती\nNext articleशाहरुखपुत्र आर्यनचे बॉलिवूड पदार्पण लवकरच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-madha-solapur-news-national-anthem-plays-all-over-city-94188", "date_download": "2018-10-16T10:39:26Z", "digest": "sha1:BSBKES2TKTV6YFGQUMAWXEKN6GWATD4F", "length": 11252, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news madha solapur news national anthem plays all over the city सोलापूरातील माढ्यात दररोज ऐकू येणार राष्ट्रगीत! | eSakal", "raw_content": "\nसोलापूरातील माढ्यात दररोज ऐकू येणार राष्ट्रगीत\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nमाढा (सोलापूर) : माढा नगरपंचायत 26 जानेवारीपासून दररोज सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी संपूर्ण शहरात ध्वनीक्षेपकावरून सामूहिक राष्ट्रगीत घेणार असून नागरिकांमधे देशभक्तीची भावना अधिक रूजविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे माढयाचे नगराध्यक्ष राहूल लंकेश्वर व उपनगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांनी सांगितले.\nमाढा (सोलापूर) : माढा नगरपंचायत 26 जानेवारीपासून दररोज सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी संपूर्ण शहरात ध्वनीक्षेपकावरून सामूहिक राष्ट्रगीत घेणार असून नागरिकांमधे देशभक्तीची भावना अधिक रूजविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे माढयाचे नगराध्यक्ष राहूल लंकेश्वर व उपनगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांनी सांगितले.\nयावेळी श्री. लंकेश्वर व अॅड. साठे म्हणाल्या की, शहरात सार्वजनिकरीत्या राष्ट्रगीत गायले जावे व राष्ट्रभक्तीची भावना रूजावी या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहोत. याबाबत शहरातील सर्व शाळांनाही कळविले आहे. नगरपंचायत कार्यालयातून ध्वनिक्षेपकावरून राष्ट्रगीत सुरू केले जाईल. त्याचा आवाज शहरात सर्वत्र पोहचणार आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र एकाचवेळी राष्ट्रगीत ऐकावयास मिळणार आहे. अशा पध्दतीचा उपक्रम राबविणारी माढा नगरपंचायत राज्यातील बहुधा पहिलीच नगरपंचायत असावी.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/06/10/chinese-hackers-steal-sensitive-us-navy-information-marathi/", "date_download": "2018-10-16T09:39:10Z", "digest": "sha1:PFCOVMECITDNCHIWKSGNACK46ESK4KSZ", "length": 17412, "nlines": 156, "source_domain": "worldwarthird.com", "title": "चिनी हॅकर्सकडून अमेरिकी नौदलाच्या संवेदनशील माहितीची चोरी - ‘अंडरसी वॉरफेअर’बाबतच्या माहितीचा समावेश", "raw_content": "\nवॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांची तालिबानबरोबर चर्चा पार पडली.…\nवॉशिंग्टन - अफगानिस्तान की शांति प्रक्रिया के लिए अमरीका ने नियुक्त किए विशेष दूत ‘झल्मे…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्कीच्या ताब्यात असलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ यांची सुटका झाली आहे. त्यांच्या…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्की ने बंदी बनाए ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ को रिहा किया है\nजीनिव्हा/मॉस्को - अमरिका द्वारा रशिया के खिलाफ हर वक्त थोपे जा रहे प्रतिबंधों की वजह…\nजीनिव्हा/मॉस्को - अमेरिकेकडून रशियाविरोधात सातत्याने लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे दोन्ही देशांमधील अण्वस्त्रकराराचे भवितव्य संकटात आले असून…\nमॉस्को/जेरूसलेम - रशिया और इस्रायल का तनाव कम होने के आसार कम हो रहे है\nचिनी हॅकर्सकडून अमेरिकी नौदलाच्या संवेदनशील माहितीची चोरी – ‘अंडरसी वॉरफेअर’बाबतच्या माहितीचा समावेश\nवॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या हॅकर्सनी अमेरिकेच्या प्रगत पाणबुड्या व त्यावरील शस्त्रास्त्र यंत्रणांची संवेदनशील माहिती चोरल्याचा दावा अमेरिकी अधिकार्‍यांनी केला. अमेरिकी तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या वर्षाच्या सुरुवातीला ही घटना घडल्याचे उघड झाले आहे. ‘साऊन चायना सी’ व पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका तसेच पाणबुड्यांची आक्रमक तैनाती सुरू असतानाच ही घटना समोर आल्याने जोरदार खळबळ उडाली आहे.\nअमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ व ‘सीबीएस न्यूज’ या प्रसारमाध्यमांनी चीनच्या खळबळजनक सायबरहल्ल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात चीन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या हॅकर्सनी सायबरहल्ल्याद्वारे अमेरिकेच्या नौदलाची अत्यंत महत्त्वाची व गोपनीय माहिती चोरल्याचा दावा करण्यात आला. अमेरिकी नौदलाच्या ‘नॅव्हल अंडरसी वॉरफेअर सेंटर’साठी काम करणार्‍या एका कंत्राटदाराकडून चीनने ही माहिती चोरल्याचे उघड झाले. ‘नॅव्हल अंडरसी वॉरफेअर सेंटर’ या विभागाकडे पाणबुड्या व त्यासाठी वापरण्यात येणार्‍या शस्त्रास्त्र यंत्रणांचे संशोधन तसेच विकासाची जबाबदारी आहे.\nया प्रकरणात कंत्राटदार अथवा कंपनी कोणती आहे, याची माहिती देण्यास अमेरिकी अधिकार्‍यांनी नकार दिला. मात्र चिनी हॅकर्सनी तब्बल ६१४ गिगाबाईट्स (जीबी) इतक्या प्रचंड प्रमाणात माहिती मिळविल्याचे समोर आले आहे. त्यात ‘सी ड्रॅगन’ नावाच्या अत्यंत गोपनीय प्रकल्पाच्या माहितीचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त ‘सिग्नल्स व सेन्सर डेटा’, पाणबुड्यांच्या ‘क्रिप्टोग्राफिक सिस्टिम्स’मधील माहिती तसेच ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर लायब्ररी’तील माहितीही चोरी झाल्याचे उघड झाले.\n‘सी ड्रॅगन’ प्रकल्प हा पाणबुड्यांवर युद्धनौकांना भेदू शकेल अशी ‘सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे’ विकसित करण्याच्या योजनेचा भाग असल्याचे सांगण्यात येते. २०१५ साली अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यासाठी ३० कोटी डॉलर्सची तरतूद केली होती. २०२० साली अमेरिकेकडून तैनात करण्यात येणार्‍या पाणबुड्यांवर सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार होती, असेही मानले जाते.\nचीनकडून गेली अनेक वर्षे अमेरिकेच्या संरक्षणक्षे त्रातील गोपनीय माहिती चोरण्यात येत आहे. यापूर्वी अमेरिकेचे प्रगत लढाऊ विमान ‘एफ-३५’, ‘पॅट्रिऑट क्षेपणास्त्र यंत्रणा’, ‘थाड’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा, नौदलाचे ‘लिटोरल कॉम्बॅट शिप’ यांची माहिती चीनने चोरल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. अमेरिकेच्या ‘ड्रोन्स’ तंत्रज्ञानाची कॉपी करून चीनने आपले ड्रोन्स विकसित केल्याचेही समोर आले होते. अमेरिकेतून याबाबत सातत्याने चिंता व्यक्त करण्यात येत असली तरी ही चोरी रोखण्यात अद्यापही अमेरिकेला यश आलेले नाही.\nगेल्या काही वर्षात अमेरिका चीनला रोखण्यासाठी ‘साऊथ चायना सी’ व पॅसिफिक क्षेत्रात आक्रमक संरक्षण तैनाती करीत आहे. त्यात विमानवाहू युद्धनौका व प्रगत क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. अमेरिकी नौदलाचा चीननजिकच्या क्षेत्रात वावर वाढत असतानाच नौदलाची गोपनीय माहिती चीनच्या हाती पडणे अमेरिकी नौदलासाठी धोक्याची घंटा मानली जाते.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nसीरिया पर नए हमले से अंतरर्राष्ट्रीय अराजकता निर्माण होगी : रशिया के राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन\nमॉस्को - ‘यदी अमरीका ने फिर से सीरिया पर…\nकतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा\nकतार में अमरीका और तालिबान में चर्चा\nतुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत\nतुर्की द्वारा अमरीकी पास्टर बु्रन्सन की रिहाई-अमरीका और तुर्की में तनाव कम होने के संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/us-is-attracted-towards-smes/articleshow/61952032.cms", "date_download": "2018-10-16T11:26:04Z", "digest": "sha1:FLYLUFRUGBVYXQZI3K5L3NHCDK6PYWSL", "length": 13878, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: us is attracted towards smes - अमेरिकेला पडली लघु उद्योगांची भुरळ | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nअमेरिकेला पडली लघु उद्योगांची भुरळ\nबहुराष्ट्रीय कंपन्या आणि इंटरनेट सेवा याबाबती जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमेरिकेला सध्या स्टार्टअप आणि लघु उद्योगांची भुरळ पडली आहे. लघु उद्योग देशात वेगाने वाढावेत यासाठी कर सुधारणा विधेयक आणले गेले असून, त्याचबरोबर ‘लघु उद्योग शनिवार’सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी नाताळाचे वारे अमेरिकेत वाहायला सुरुवात झाली असून लोक नाताळची खरेदी आवर्जून या छोट्या उद्योजकांकडून तसेच छोट्या दुकानांतून करताना दिसत आहेत. यामुळे ज्या मोठ्या कंपन्यांचा महसूल छोट्याउद्योगांमधून येतो त्या कंपन्यांचे भाग (शेअर) निवडणुकीनंतर ३८ टक्के वधारले आहेत.\nमोठमोठ्या रिटेल साखळी कंपन्यांकडे अमेरिकी जनतेचा कल तर भारतात मात्र नाक्यावरील वाणी अधिक विश्वासार्ह. या पार्श्वभूमीवर, ओईडी या लघु उद्योगाचे प्रशासक एलन गुतिरेज यांनी सांगितले, की छोट्या उद्योगांकडून वस्तू खरेदी केल्या गेल्यास पैसा तुमच्या शहरातच फिरतो, जे उद्योगाला सहजगत्या निधी उपलब्ध होण्यासाठी अत्यंत जरुरी आहे. त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी लघु उद्योग हे महत्त्वाचे ठरत आहेत. आज अमेरिकेत ३० दशलक्ष लघु उद्योगांतून ५७.९० दशलक्ष लोक काम करत आहेत. ४८ टक्के अमेरिकी कामगारांना लघु उद्योगांतच काम मिळाले आहे. याचे कारण लघु उद्योग रोजगार निर्मिती करतात, तसेच समाजाच्या उन्नतीसाठी दरवर्षी व्यवसायिक नवकल्पना राबवण्यासाठी २.५ अब्ज डॉलर खर्च करतात.\nअमेरिकेतील गुंतवणूक बँक असलेल्या एडब्ल्यूई फंडच्या सीमा चतुर्वेदी म्हणाल्या, देशात उद्योजकता विकासासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. यासाठी निधी पुरवठा, कौशल्यविकास, समुपदेशन अशी पोषक स्थिती निर्माण करून देत आहे. तेजी असो की मंदी, लघु उद्योगच अर्थव्यवस्थेला तारू शकतात, हे आता येथील सरकारला समजले आहे. भारतात एसएमईंवर खूप भर देण्यात येतो. परंतु अमेरिकी लोकांना मोठे होण्याचे व त्यासाठी नक्कल करण्याचे वेड आहे, याकडेही चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले.\n१९९०नंतर बड्या उद्योगांमुळे चार दशलक्ष नोकऱ्या गेल्या. त्याचवेळी लघु उद्योगांनी आठ दशलक्ष रोजगारांची निर्मिती केली.\nदोघांची एकत्र वाटचाल शक्य\nट्रम्प सरकारने लघु उद्योगांना देऊ केलेले प्रोत्साहन व रोजगारनिर्मितीवर दिलेला भर आणि त्याचवेळी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेक इन इंडिया उपक्रम या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्लोबल आंत्रेप्रेन्युअरशिप परिषदेसंदर्भात विचारले असता यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलची उपाध्यक्ष एमी हरियानी म्हणाल्या, महिंद्र अमेरिकेत उद्योग सुरू करून रोजगार निर्माण करतो, तर फोर्ड भारतात प्रकल्प उभारतो व नोकऱ्यांची निर्मिती करतो. म्हणजे तुम्ही एकाचवेळी अमेरिकाही बनवू शकता आणि भारतही\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nSensex शेअर बाजारात 'भूकंप'; १ हजार अंकांनी कोसळला निर्देशां...\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला\n...अन्यथा SBIची नेट बँकिंग होणार बंद\n१ कोटी ७० लाख गुंतवणुदारांनी घेतला ईटीमनीचा लाभ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1अमेरिकेला पडली लघु उद्योगांची भुरळ...\n6बँकांपाठोपाठ आता पेटीएमही उघडणार एटीएम...\n8जनकल्याण बँकेचे नवे अध्यक्ष...\n9दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावधान...\n10या महिन्यात करा ‍ आधार लिंक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2014/07/blog-post_17.html", "date_download": "2018-10-16T10:13:45Z", "digest": "sha1:E5LMI442KOSB7S6KDJEQKXB7RHGDXOQR", "length": 52243, "nlines": 306, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): पुरोगामी...?", "raw_content": "\nमानवी धारणा या खरेच प्रागतिक असतात काय अनेकदा स्वत:ला प्रागतिक समजणारे आपल्याच धारणांचे नीट विश्लेषन करू न शकल्याने स्वत:ला प्रागतिक समजत, पुरोगामी समजत प्रतिगामी होत जातात. याचे मूळ कारण म्हणजे प्रतिगामीपणा काय आणि पुरोगामीपणा काय याच्याच व्याख्या त्यांना स्पष्ट नसतात.\nशेकडो-हजारो वर्षांपुर्वी अमूक होते तसेच वर्तन, तशीच संस्कृती, तेच ग्रंथ आणि त्यातील तशाच्या तशा मान्यता वर्तमानातही पुजनीय/भजनीय व अंतिम सत्य मानतो व तसे वर्तन वर्तमानातही करायचा प्रयत्न करतो वा तशा भावना/विचार तरी जपत इतरांनीही तसेच वागावे व तसाच विचार करावा असा प्रयत्न करतो तो प्रतिगामी असतो असे आपण मानतो. प्रतिगामीपणाला काळ व समाजाचे वा व्यक्तीचे बंधन नसते. पाच-पन्नास वर्षांपुर्वीचे विचारही जो वरीलप्रमाणेच मानतो तोही तेवढाच प्रतिगामी असतो.\nपुरोगामीपणाची व्याख्या जरा व्यापक आहे. ती जीवनाची सारी अंगे स्पर्शते. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला आणि त्यालाच फक्त पुरोगामी म्हणता येते.\nवैदिकांना मी विरोध करतो कारण ते प्रतिगामी आहेत. ते कालबाह्य वर्णव्यवस्था, वैदिक स्तोम, परंपरा-संस्कृत्यांच्या इतिहासातील खोटारडेपणा करत आपले वर्चस्व आजही कसेबसे टिकवायच्या प्रयत्नांत मशगूल असतात. पण वैदिक विचारव्यवस्थेला विरोध करणारे स्वत: विरुद्धार्थाने तेवढेच प्रतिगामी असतात त्याचे काय वैदिक विषम व्यवस्थेला जे सर्वोपरी मानतात ते त्रैवर्णिक, मग ते आज कोणत्याही जातीचे असोत, ते माझ्या दृष्टीने वैदिक आहेत. जे वैदिक नाहेत तरीही स्वत:ला क्षत्रीय/वैश्य मानतात तेही वैदिकच होत. भले वैदिक धर्मात त्यांचे स्थान धर्मबाह्य का असेना. जे या उच्च-नीचतेच्या अमानवी व अवैज्ञानिक संकल्पनांतून बाहेर पडले आहेत व जन्माधारीत कोणत्याही प्रकारचा जन्मसिद्ध वर्णीक वर्चस्वतावाद आपापल्या आत्म्याला साक्षी ठेवून जे नाकारतात, ते त्यांच्या धर्मातील कोणत्याही वर्णात जन्माला येवोत, त्यांना वैदिक मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी मानुही नये.\nपण म्हणून अमुक वर्णात अथवा जातीत जन्माला आला म्हणून त्यांचा निरंतर द्वेष करत स्वत:चा नव-वर्चस्वतावाद आणु पाहतात ते कोण आहेत त्यांना कोण पुरोगामी म्हणेल त्यांना कोण पुरोगामी म्हणेल ते तर तेवढेच, किंबहुना महा-प्रतिगामी म्हणावे लागतील ते तर तेवढेच, किंबहुना महा-प्रतिगामी म्हणावे लागतील मग तेही वैदिक बनायचा प्रयत्न करत आहेत असे नाही कि काय मग तेही वैदिक बनायचा प्रयत्न करत आहेत असे नाही कि काय द्वेष करणा-यांची संस्कृती नेहमीच रसातळाला गेलेली आहे. वैचारिकतेचे खून हे द्वेष्टे नेहमीच पाडत आलेले आहेत. माणसाचाचा खुन परवडला...विचारांचीच हत्या करणारे, विचारांचे गर्भ खुडनारे द्वेष्टे हे कोनत्याही समाजाला विघातकच असतात द्वेष करणा-यांची संस्कृती नेहमीच रसातळाला गेलेली आहे. वैचारिकतेचे खून हे द्वेष्टे नेहमीच पाडत आलेले आहेत. माणसाचाचा खुन परवडला...विचारांचीच हत्या करणारे, विचारांचे गर्भ खुडनारे द्वेष्टे हे कोनत्याही समाजाला विघातकच असतात पण विचार तर पुढे न्यायचा नाही, त्याच द्वेषाच्या चौकटीत अडकुन रहायचे...\nपुरोगामी या संकल्पनेची याहून मोठी कुचेष्टा व विटंबना अजून काय असू शकेल\nझेन , अभिनंदन . अगदी मोजक्या शब्दात तू संजय सरांची बोलती बंद केली आहेस\nत्यांची वैष्णव पंथाला बदनाम करायची भाषा अत्यंत लाजिरवाणी आहे\nत्यासाठी तू त्याना जो जाब विचारला आहेस त्यात\nतुझा अभाय्स पण दिसतो आणि संजय चा हट्टी पणा सुद्धा त्यांनी जे एक गारुड रचले आहे त्यापासून ते लांब जाऊ शकत नाहीत हीच खेदाची बाब आहे\nजर संजय देव मनात नाही तर हा उपद्व्याप का करतात \nएकीकेडे देव मानायचा नाही आणि दुसरीकडे शैव आणि वैष्णव यांच्यात आधी कोण हे सिद्ध करत बसायचे - हे हास्यास्पद ठरते आहे \nहरियाणा मध्ये मोहंजोदाडो-हडप्पा पेक्षा ही प्राचीन शहर सापडले आहे, खोदकाम अजून पूर्ण झालेले नाही. होय अगदी सुरेख सुनियोजित शहर आहे ते, मोहंजोदाडो-हडप्पा पेक्षा ही उत्कृष्ट समजा तेथे तुमचा तथाकथित देव शिव उर्फ शंकर उर्फ महादेव उर्फ महेश उर्फ रुद्र याचा कसलाही पुरावा सापडला नाही तर तुम्ही काय करणार समजा तेथे तुमचा तथाकथित देव शिव उर्फ शंकर उर्फ महादेव उर्फ महेश उर्फ रुद्र याचा कसलाही पुरावा सापडला नाही तर तुम्ही काय करणार आणि होय जर वेगळ्याच चित्र विचित्र अनभिज्ञ मूर्ती सापडल्या तर त्या मुर्तींनाच डोक्यावर घेऊन नाचणार काय\nकुलकर्णी, त्या मुर्ती किमान वैदिक नक्कीच नसणार...खात्री बाळगा\nत्या मूर्ती वैदिक असणे कदापि शक्य नाही, हे माहित आहे मला. प्रश्न हा आहे की तुम्ही शिवाला कुठपर्यंत कुरवाळत बसणार तुम्हाला शिवपुराण, महाशिवपुराण हे ग्रंथ आणि त्यामध्ये लिहिलेला फापट-पसारा मान्य आहे काय तुम्हाला शिवपुराण, महाशिवपुराण हे ग्रंथ आणि त्यामध्ये लिहिलेला फापट-पसारा मान्य आहे काय तुम्हाला शिव ही कोणी होऊन गेलेली व्यक्ती/महापुरुष/देव की संस्कृती वाटते काय तुम्हाला शिव ही कोणी होऊन गेलेली व्यक्ती/महापुरुष/देव की संस्कृती वाटते काय शिवाची कोणती प्रतिमा तुम्ही तुमच्या मनात साठवून ठेवली आहे शिवाची कोणती प्रतिमा तुम्ही तुमच्या मनात साठवून ठेवली आहे ते तरी एकदा कळूद्या ते तरी एकदा कळूद्या की उगीचच वैदिकांना बदनाम करण्यासाठी शिवाचा उपयोग करायचा की उगीचच वैदिकांना बदनाम करण्यासाठी शिवाचा उपयोग करायचा\nजैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म वैदिक धर्माच्या विरोधासाठी निर्माण झाले असा कित्येकांचा समज आहे. पण जैन धर्माचे मूळ सिंधू संस्कृतीत असल्याने तो वैदिक धर्माच्या ही आधी अस्तित्वात होता, आणि सिंधू संकृती ही वैदिकांचा सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदाच्या रचनेच्या आधीपासून अस्तित्वात असल्याने वैदिक धर्माच्या विरोधासाठी जैन धर्माचा जन्म झाला असे म्हणणे चुकीचे ठरते. तीच गोष्ट बौद्ध धर्माची. बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्ध यांनी वैदिक विरोधात केली असे कोणत्याही बौद्ध ग्रंथात, बुद्धचरित्रात लिहिलेले नाही.\nवैदिक धर्मातील यज्ञामध्ये होणारी पशुहिंसा जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मास मान्य नव्हती. त्यामुळे या दोन्ही धर्माच्या आचार्यांनी यज्ञातील पशुहिंसेला प्रचंड विरोध केला. पण याचा अर्थ असा होत नाही की जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातून जन्माला आले.\nजैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातील बंडातून जन्माला आले असे म्हणणे म्हणजे या दोन्ही धर्माचे मूळ वैदिक धर्मात आहे असे म्हणण्यासारखे आहे. पण वैदिक धर्म अस्तित्वात यायच्या अगोदर पासून या देशात श्रमण परंपरा अस्तित्वात होती आणि जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म त्या श्रमण परंपरेच्या शाखा आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nजैन, बौद्ध आणि वैदिकांच्या कोणत्याही ग्रंथात महावीर व गौतम बुद्ध आधी वैदिक असल्याचा उल्लेख नाही. जैन ग्रंथात महावीरांचे आई-वडील हे पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचे अनुयायी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. गौतम बुद्धांचे आई-वडील हे देखील याच परंपरेतील होते. (पहा: पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, लेखक डॉ. धर्मानंद कोसंबी). पार्श्वनाथ हे श्रमण परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व होते. ही श्रमण परंपरा महावीरांनी, गौतम बुद्धांनी किंवा पार्श्वनाथांनी सुरू केली नव्हती, तर ती या देशातील मूळ परंपरा आहे.\nमहावीर हे जैन धर्माचे २४वे तीर्थंकर होते. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होवून गेले, तर गौतम बुद्धांच्या अगोदर २४ बुद्ध होवून गेले. तीर्थंकर, बुद्ध, जिन, अर्हत, अरिहंत ही व्यक्तींची नावे नसून पदांची नावे आहेत. या सगळ्या शब्दांना ऋग्वेदाच्या अगोदर पासूनचा इतिहास आहे. वैदिक परंपरेतही २४ अवतारांची संकल्पना आहे, पण ती पुराणांतील संकल्पना आहे. पुराणे ही महावीर व गौतम बुद्ध यांच्या नंतर शेकडो वर्षांने लिहिली गेली आहेत (पहा: ब्राम्हणी साहित्य, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर). यावरून २४ अवतार ही संकल्पना सरळ सरळ २४ तीर्थंकर व २४ बुद्ध यावरून नंतर उचलेली आहे हे स्पष्ट दिसते. अशोक चक्रातही २४ आरे असतात, हा केवळ योगायोग नव्हे. अशोकाच्या काळात वैदिक परंपरेत २४ अवतार ही संकल्पना नव्हती.\nत्यामुळे जैन आणि बौद्ध धर्म हे वैदिक धर्माच्या विरोधातून तयार झाले असे म्हणणे हे पूर्ण चुकीचे आहे. वैदिकांनी तसे म्हणणे स्वाभाविक आहे, कारण त्यांना त्यातून आपली प्राचीनता दाखवायची असते. पण सध्या अनेक बौद्ध विद्वान देखील वैदिकांच्या या म्हणण्याला उघड किंवा मूक पाठिंबा देत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे.\nभारतीय संस्कृती मधील संघर्ष हा अवैदिक विरुद्ध वैदिक किंवा शैव विरुद्ध वैष्णव होता, असे मानणारा एक प्रवाह आहे. मात्र हा संघर्ष तसा नसून श्रमण संस्कृती विरुद्ध ब्राह्मण संस्कृती असण्याची शक्यता जास्त वाटते. श्रमण संस्कृती ही वैदिक संस्कृती पेक्षा खूप-खूप जुनी आहे.\nविवेकी, बुद्धिवादी विचार करणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारलेले, देवा-धर्माच्या पलीकडे गेलेले, समतावादी सहजीवन जगणारे, समाजात नैतिकतेने वागणारे, समाजातील अंधश्रद्धांना मुठ-माती देण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे, प्रामाणिक लोक\nकशाचीही पर्वा न करणारे, धर्मांध विचाराने प्रेरित होऊन, अहिंसक महामानवांना जीवनातून उठविणारे हिंसक, भ्रष्ट बुद्धीचे माथेफिरू लोक\nदेवा-धर्माच्या नावाने सामान्य जणांना फसवून लुबाडणारे, जुनाट खुळचट चालीरीतींना चिटकून बसलेले, वेदांना प्रिय मानणारे, भ्रष्ट मनुस्मृतीचा गौरव करणारे, समाज सुधारणेला बाधा आणणारे, हिंसेला प्रवृत्त करणारे, परधर्मीयांबद्दल आकस निर्माण करणारे, जातीवर्चस्वाचा टेंभा मिरविणारे, प्रसंगी बॉम्ब स्फोट करणारे, तथाकथित धर्मांध लोक\nसिंधू संस्कृती मधील आद्य महागणनायक पशुपती शिव व गणप्रमुख गणपती हे गणव्यवस्थेचे निर्माते होते. गणव्यवस्था म्हणजे लोकशाही पद्धती शिव व पुत्र गणपती हे नागवंशीय होते. नाग हे मूलनिवासी भूमिपुत्रांचे कुलचिन्ह होते. त्यावेळी विविध प्राण्यांची पक्ष्यांची मुखवटे घालण्याची पद्धत होती. गणपतीचे वाहन उंदीर असणे, शिवाच्या गळ्यात नाग असणे, शिवाचे वाहन बैल असणे, गाय असणे हे कृषिप्रधान श्रमण संस्कृतीचे प्रतिक आहे. महागणनायक शिवाकडे त्रिशूळ असणे हे शत्रू आर्यांसोबत संघर्ष करण्यासाठी घेतलेले शस्त्र आहे. संरक्षणासाठी ते उपयोगी होते. व डमरू हे कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. सिंधू संस्कृतीत गणप्रधान राज्यव्यवस्था होती. गणपती महागणपती हे पद म्हणजे आज जसे लोकशाहीत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री असे पदे आहेत. तसे गणपती-महागणपती ही पदे सिंधू गणराज्य व्यवस्थेत अस्तित्वात होती. तीच सिंधू घाटीतील गणराज्य व्यवस्था पद्धत तथागत गौतम बुद्धांच्या भिक्खू संघाकडे येते. भिक्खू संघाच्या निर्मिती परंपरा म्हणून सिंधू सभ्यतेतुन आलेली आहे. भिक्खू संघाचे नियम गणराज्य पद्धत आहे. बौद्ध भिक्खुंचे चिवर भगवे असणे, शिवाचा झेंडा भगवा असणे हा सांस्कृतिक वारसा सिंधू संस्कृतीतून वारसा म्हणून तथागत बुद्धाकडे येतो. सारनाथ येथे जो अशोक स्तंभ आहे तो स्तंभ लोकशाहीचे प्रतिक आहे. सम्राट अशोकाने जेथे गौतम बुद्धाचे पहिले प्रवचन झाले होते. जेथे तथागत गौतमाने पंचवर्गीय भिक्खुंना दीक्षा देऊन धम्म व संघाची निर्मिती केली होती. तेथे एक मोठा स्तूप बांधलेला आहे. हुबेहूब तशाच स्तुपाची प्रतिकृती सिंधू घाटीत सापडली. हा सिंधू धर्माचा वसा सम्राट अशोकाने वारसा म्हणून धम्मचक्र प्रवर्तनच्या ठिकाणी स्वीकारला. वर्धमान महावीरांनी सुद्धा गणराज्य पद्धती स्वीकारली होती. भारतात अनेक ठिकाणी तथागत बुद्धांच्या मुर्त्या नागमुद्रेतील आहेत. नागसंरक्षण देतांना आहेत. हा बुद्ध नागवंशीय असण्याचा पुरावा आहे. कर्नाटक येथे हीच नागवंशीय परंपरा महात्मा बसवेश्वर यांनी स्वीकारली. बसवेश्वर हे सुद्धा नागवंशीय होते. शिवलिंग हे स्त्री-पुरुष समानतेचे प्रतिक त्यांनी धारण केले. व सर्वांच्या गळ्यांत इष्टलिंग धारण करून गणराज्याचा स्वीकार केला. अनुभवमंडप ही लोकसंसद स्थापना करण्याचे महान कार्य बसवअण्णा यांनी केले. या सभागृहात सर्व जातींच्या लोकांना शिक्षण, धर्ममंथन करण्याचे अधिकार होते. अनुभवमंडपाचा पहिला मुख्य गणनायक मातंग समाजातील केला. शिवलिंग हे गण-नायक व गणनायिका यांच्या समानतेचे प्रतिक आहे. गण-व्यवस्था प्रजासत्ताक होती म्हणून हे प्रतिक आले. बसवेश्वरांनी अनेक आंतरजातीय विवाह लावले. त्यामुळे सामजिक समता प्रस्थापित झाली. जातीयतेला विरोध झाला. अनुभव मंडप हे लोकशाहीची व्यवस्था असल्यामुळे बसवेश्वरांच्या काळात वैदिक धर्माचे उच्चाटन झाले. ज्या-ज्या विषमता धर्माच्या नावाखाली वैदिकांनी अस्तित्वात आणल्या होत्या त्या सर्व विषमता बसवेश्वरांनी गाडून लिंगायत धर्माची स्थापना केली. विषमतावादी वैदिक धर्माला संपविण्यासाठी त्यांनी लिंगायत धर्मप्रवर्तन केले. महात्मा फुले यांनी सिंधू संस्कृतीतील सविस्तर इतिहास आपल्या गुलामगिरी पुस्तकात दिला आहे. भारताचे पूर्वीचे नाव बलीस्थान होते. पुढे मध्ययुगीन भारतात हीच सिंधू परंपरा किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांनी ग्रहण केली. जगदीश्वर मंदिर हे पशुपती शिवाचे म्हणजे महादेवाचे मंदिर तिथे स्वतः शिवरायांनी शिवलिंगाची स्थापना केली. शिवलिंग हे गण व्यवस्थेचे स्त्री-समानतेचे प्रतिक आहे. त्याची स्थापना शिवरायांनी रायगडावर केली. शिवनेरी येथे शिवमंदिर वसवले. गणराज्याचे प्रवर्तन रायगडावर झाले यातूनच स्वराज्यात सर्व स्त्रियांना शिवरायांनी मानाचे पद दिले. सर्व राज्यकारभार सुपूर्द केला. ही परंपरा सिंधू संस्कृतीमधूनच त्यांना मिळाली. त्यामुळेच त्यांनी एक गडाला सिंधूदुर्ग नाव दिले हिंदूदुर्ग नाही. शिवराज्य हे लोकशाहीचे राज्य होते. शिवरायांनी किल्ले रायगडावर नागाचे शिल्प कोरले. यातून आपण नाग वंशीय आहोत हेच स्वीकारले.\nसर्वसंगपरित्याग केलेल्या जैन आणि बौद्घ मुनींना वा भिक्षूंना श्रमण म्हणतात. ‘ जो श्रमतो तो श्रमण ’ किंवा ‘ सम मन ज्याचे आहे, तो समण ( श्रमण )’ असे ‘ श्रमण ’ ह्या शब्दाचे अर्थ लावले जातात. कायाक्लेशात्मक तपाला जैन धर्मात प्राधान्य आहे. उग्र तपश्चर्या करुन श्रमण धर्माचा आदर्श निर्माण करणारे वर्धमान महावीर ह्यांचा ‘ श्रमण-भगवान ’ ( समणे भगवं महावीरे ) असा निर्देश जैन ग्रंथांतून अनेकदा केलेला आढळतो; त्याचप्रमाणे जैनांची श्रमणसंस्था व त्यांचा आचारधर्म ह्यांचीही माहिती मिळते. ह्या आचारधर्मात पाच महावते अतिशय महत्त्वाची आहेत. ती थोडक्यात अशी : (१) शरीरात जीव असेपर्यंत हिंसा न करणे, (२) कोणत्याही प्रकारचे असत्य भाषण न करणे, (३) कोणतीही वस्तू कोणी दिल्याशिवाय न घेणे, (४) कोणत्याही प्रकारे स्त्रीशी संबंध न करणे, (५) कोणत्याही प्रकारचा परिग्रह जवळ न ठेवणे. ही सर्व व्रते मनाने, वाणीने आणि शरीराने पाळावयाची असतात. हे पाच महावतांमध्ये जे करु नये म्हणून सांगितले आहे, ते स्वत: तर करावयाचे नाहीच; पण दुसऱ्याकडूनही करवावयाचे नाही आणि कोणी ते करण्याची संमती मागायला आला, तर ती द्यावयाची नाही. ही पाच महावते म्हणजे श्रमण धर्माचा गाभा समजला जातो. श्रमणांकडून काही आचारभंग झाल्यास त्यांना काय प्रायश्चित्त द्यावे, हे जैन ‘ छेदसूत्रां’त सांगितले आहे.‘ छेद ’ म्हणजे अपराधी.\nनैष्ठिक बह्मचर्य किंवा संन्यास हे मोक्षाचे मुख्य साधन आहे, हा जैनांप्रमाणेच बौद्घांचाही मुख्य सिद्घांत आहे; तथापि बौद्घ धर्माला आत्यंतिक देहदंडाचा, आत्मक्लेशाचा मार्ग मान्य नाही. त्याचप्रमाणे वैदिक काम्यकर्मकांडाचा, सांसारिक सुखांच्या आत्यंतिक उपभोगाचा मार्गही मान्य नाही. ह्या दोन टोकांतील मधला मार्ग - मध्यमा प्रतिपद् - त्याने काढला. सम्यक आचरण करणारा, शांत, दांत, नियत् ब्रह्मचारी व सर्व भूतांच्या बाबतीत दंडत्याग केलेला असा जो असतो, तोच श्रमण, भिक्षू वा ब्राह्मण होय, असे ⇨धम्मपदात म्हटले आहे.\nबौद्घ भिक्षु-भिक्षुणींचे आचारनियम एकत्रित स्वरुपात आणून शिस्तीबद्दल मार्गदर्शन करणे हा बौद्घांच्या ⇨ विनयपिटका चा हेतू होय. विनयपिटक हे बौद्घ संघाचे संविधान मानले जाते. विनयपिटकांच्या ⇨ पातिमोक्ख ह्या महत्त्वपूर्ण भागात भिक्षु-भिक्षुणींकडून घडू शकणाऱ्या अनेक अपराधांचा निर्देश केलेला असून, कोणत्या अपराध्यास कोणते शासन करावे, हेही सांगितले आहे.\nश्रमणसंस्कृती अशी संज्ञाही रुढ आहे. वैदिक काळापासून भारतात यज्ञप्रधान ब्राह्मणी संस्कृतीबरोबरच अहिंसेवर आधारित श्रमणसंस्कृती अस्तित्वात होती, असे वैदिक वाङ्‌मयावरुन दिसते. इंद्रियनिगह, परिग्रह-त्याग, आत्मशुद्घी व अहिंसा या गोष्टींना महत्त्व देणारी ही श्रमणसंस्कृती होती. बौद्घ व जैन हे श्रमणसंस्कृतीचे अनुयायी होत.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nमग माणसाच्या स्वातंत्र्याचे काय\nसावित्रीमाईचा मनमोकळेपणे उद्घोष करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5327-raj-modi-cartoon-on-scheme-jpg", "date_download": "2018-10-16T10:29:57Z", "digest": "sha1:QGIMPNCSRUPDNCLNKXV7QDSQ24E2G3QS", "length": 5237, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राज ठाकरे यांच्या कुंचल्याचा मोदींना फटकारा, साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज ठाकरे यांच्या कुंचल्याचा मोदींना फटकारा, साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबूकवर व्यंगचित्र पोस्ट केलंय. या व्यंगचितांत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.\nसरकारच्या साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या आहेत असं या चित्रपटात दाखवण्यात आलंय. बीजेपी सरकार हे नुसतं घोषणा करणारं सरकार आहे. त्यांनी काही काम केलं नाहीय असं त्यांनी या व्यंगचित्रात दाखवत सरकारवर टीका केली आहे.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%98-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A-6949", "date_download": "2018-10-16T10:02:55Z", "digest": "sha1:I6FFUPCUC4MSVEDVPWJ4THAI4DCRAHXG", "length": 4118, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "भारिपमध्ये युवकांच्या प्रवेशाचा ओघ सुरूच | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nभारिपमध्ये युवकांच्या प्रवेशाचा ओघ सुरूच\nकसारा,दि.२३(वार्ताहर)-राष्ट्रीय नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा भारिप बहुजन महासंघ शाखेत अलीकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात प्रविष्ट होत आहे. नुकतेच कसारा शहराध्यक्ष गोपीचंद शेजवळ यांच्या जन्मदिनी बहुजन समाजातील अनेक तरुणांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये राहुल मोरे, निलेश उबाळे, गणेश रेरे, निलेश भडांगे, केशव खाडे, निलेश खाडे, राजेश भवारी, प्रदीप शिंदे, भास्कर उबाळे, राजू भाकरे, प्रीतम गवळे, संभाजी रोकडे आदींसह नवनिर्वाचित कार्याध्यक्ष संदीप सोनावणे आदींचा समावेश आहे. या पक्षप्रवेश समारंभावेळी ज्येष्ठ नेते सुहास जगताप, बाळासाहेब रुपवते, गोरख वाघमारे, बाबुराव शेजवळ, दिनेश घनघाव, शरीङ्ग खान पठाण, वसंत भगत, युवा अध्यक्ष कुणाल गांगुर्डे, नवाझ सारंग व इतर सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.\nदारूबंदीसाठी शिवसेनेचे बेमुदत उपोषण\nआपसातील वादात हत्या करणारे आरोपी गजाआड\nपोलीस भरती मार्गदर्शन शिबीर कसार्‍यात २ एप्रिलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bigthoughts.co/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2018-10-16T10:37:05Z", "digest": "sha1:HBNV7VK6CNEW6EPF6QINQURCSY76YP2O", "length": 12152, "nlines": 161, "source_domain": "bigthoughts.co", "title": "नासा अंतराळ Archives", "raw_content": "\nTag Archives: नासा अंतराळ\nNASA on Earth and Space – नासाचे अंतराळ आणि पृथ्वी बद्दल चे रंजक प्रतिपादन\nनासाचे (NASA) अंतराळ आणि पृथ्वी बद्दलचे मत\nNASA, नासा च्या वैज्ञानिकांना विचारलेले अंतराळ आणि पृथ्वी बद्दलचे काही रंजक प्रश्न व त्याची त्यांनी दिलेली उत्तरे.\n१) पृथ्वी अचानक स्वत:भोवती फिरायची थांबली तर काय होईल\nउत्तर : येत्या लाखो वर्षांपर्यंत तरी हे अशक्यच आहे तरीही असे झालेच तर पृथ्वीवरील सर्वच वस्तु प्रकाशाच्या वेगाने अंतराळात फेकल्या जातील, मातीचा एक कणसुद्धा पृथ्वीवर उरणार नाही, संपुर्ण पृथ्वी ओसाड पडेल, झाडेच काय गवताचेसुद्धा नामो- निशान नसेल.\n२) अंतराळात बंदुकीतुन गोळी चालवली तर काय होईल\nउत्तर : पृथ्वीवर गोळी चालवली की आपल्या हाताला किंचीत झटका बसतो परंतु अंतराळात गोळी चालवल्या बरोबर तुम्ही तब्बल पन्नास फुट मागे जाल. आणि सुटलेली गोळी वेग न बदलता कुठेही थांबणार नाही. गोळी तेव्हाच थांबेल जेव्हा\nतिच्या मार्गात एखादा ग्रह किंवा कृष्णविवर येईल, तरीही ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असल्यास ती गोळी त्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा करेल.\n३) अंतराळात कसा वास येतो \nउत्तर : अंतराळात वातावरण नसल्याने व vaccum असल्याने तेथे वास येत नाही परंतु अंतराळवीर जेव्हा spacewalk करुन यानात परतले तेव्हा त्यांना तसाच गंध\nआला जो welding करताना किंवा धातु द्रव अवस्थेत असताना येतो त्यांच्या मते हा गंध अंतराळात असलेल्या ions च्या टक्कर मुळे उत्पन्न होतो.\n४) spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास काय होईल \nउत्तर : spacesuit हा अंतराळातील तापमान, अतिनील किरणे, कमी दाब यांच्यापासुन बचाव करतो, spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास आॅक्सिजन च्या कमतरतेमुळे तुम्ही फक्त १५ सेकंदपर्यंत जिवंत राहु शकता, त्यानंतर तुमच्या\nजीभ व डोळ्यांच्या ओलाव्याचे बाष्पिभवन होईल, रक्त गोठुन मृत्यु होईल.\n५) पृथ्वी दुप्पट मोठी असती तर\nउत्तर : पृथ्वी दुप्पट मोठी असती तर गुरूत्वाकर्षण शक्ती सुद्धा दुप्पट असती, एवढ्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे मानवाला उभे राहणे सुद्धा कठीण झाले असते, परिणामी मानवाची उंची सरासरी १ ते २ फुट राहिली असती.\n६) पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्याभोवती फिरु लागली तर \nउत्तर : पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्याभोवती फिरु लागली तर त्याच वेगाने ती सुर्यापासुन दुर जाईल, परिणामी केवळ १ सेकंदात पृथ्वी बेचिराख होईल.\n७) पृथ्वी उलट दिशेने फिरु लागली तर\nउत्तर : दिवस ८ मिनीटांनी कमी होईल.\nDattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात\nहरियाणा / पांच हत्याओं के मामले में रामपाल समेत 15 दोषियों को उम्रकैद की सजा - दैनिक भास्कर\nVIDEO: 5 स्टार होटल के बाहर पूर्व BSP सांसद के बेटे ने लड़की पर तानी पिस्टल - दैनिक जागरण\nMP: दिग्विजय सिंह ने बताई वजह कि वह कांग्रेस के लिए क्‍यों नहीं मांग रहे वोट\nमुंबई: दोस्त ने 20 साल की मॉडल का किया मर्डर, सूटकेस में मिली लाश - आज तक\nHealth Tips from Dr. Swagat Todkar - डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स\nभीमसेन कापूर - एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर - Bhimsen Kapur\nGharguti Upchar in Marathi - नानाविध व्याधींवर घरगुती उपाय\nLove Poem for Wife - तू माझ्यासाठी काय आहेस\nNavnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर गुरु मत्स्येंद्रनाथांच्या वात्सव्याचे पवित्र ठिकाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2014/07/blog-post.html", "date_download": "2018-10-16T10:48:51Z", "digest": "sha1:6JIOALKD44KNTZMEDNILAJJGDIPTGUWT", "length": 27144, "nlines": 241, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): धनगर....धनगड", "raw_content": "\nशरद पवारांनी धनगर समाज चुकुन \"धनगड\" या नांवाने शेड्युल्ड ट्राइब्जमद्धे सामाविष्ट असतांनाही ती चूक दुरुस्त करण्याऐवजी, तशा केंद्रीय मागासवर्ग आयोग व क्यगच्या सुचना असतांनाही त्यांना \"भटक्या जमाती\" (Nomadic Tribes) या नांवाने नवा प्रवर्ग निर्माण करुन त्यात टाकले.\nआता धनगर ही कोणत्या मानववंश शास्त्रानुसार भटकी जमात झाली रसेल, इंथोव्हेन सारखे मानववंश शास्त्रज्ञ ते आताचे केंद्रीय मागासवर्ग आयोग चुकाच करत गेले काय रसेल, इंथोव्हेन सारखे मानववंश शास्त्रज्ञ ते आताचे केंद्रीय मागासवर्ग आयोग चुकाच करत गेले काय त्या चुका असतील तर मग त्यांनी त्या कशा दुरुस्त केल्या त्या चुका असतील तर मग त्यांनी त्या कशा दुरुस्त केल्या धनगड नांवाची जातच महाराष्ट्रात अस्तित्वात नाही...तेंव्हा जर ती स्पष्टपणे राज्याच्या शेड्युल्ड ट्राइब्जच्या यादीत आली असेल तर त्यात चुक झाली आहे हे का लक्षात घेतले नाही धनगड नांवाची जातच महाराष्ट्रात अस्तित्वात नाही...तेंव्हा जर ती स्पष्टपणे राज्याच्या शेड्युल्ड ट्राइब्जच्या यादीत आली असेल तर त्यात चुक झाली आहे हे का लक्षात घेतले नाही आणि जर ही जातच महाराष्ट्रात नाही तर तिला आरक्षण कसे दिले आणि जर ही जातच महाराष्ट्रात नाही तर तिला आरक्षण कसे दिले भटक्या जमातीची (भटक्या आदिवासींची) वैशिष्ट्ये त्यांना अथवा त्यांच्या विद्वानांना माहित नव्हती कि काय भटक्या जमातीची (भटक्या आदिवासींची) वैशिष्ट्ये त्यांना अथवा त्यांच्या विद्वानांना माहित नव्हती कि काय आणि समजा ते भटकेच आदिवासी आहेत तर त्यांची अवस्था स्थिर आदिवासींपेक्षा कशी चांगली असू शकते\nम्हणजे सामाजिक न्याय, शाब्दिक चुक (Anomaly) याचा गैरफायदा व धनगरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला गेला असेल तर याला दोषी कोण अन्य बहुतेक राज्यांत ही चूक दुरुस्त करण्यात आली असतांना महाराष्ट्रच नेमकी ती करत नाही याचे नेमके कारण काय\n१) तशी मागणी मुळात कोणी केली नाही.\n२) केली तरी ती नेमकी कोठे करावी लागेल हे माहित नाही.\n३) महाराष्ट्रातील एकुणातील राजकारण एका विशिष्ट जातीभोवती आणि एका विशिष्ट जातीच्या आणि एका धर्माच्या अनुनयाभोवती फिरते. त्यापलीकडे महाराष्ट्रात अनेक वंचित समुदाय आहेत पण त्याकडे लक्ष न देणे परवडण्यासारखे आहे.\n४) हा सामाजिक असमतोल जो जाणीवपुर्वक मुजोरीने निर्माण केला गेला आहे तो उद्रेकायचे कारण या सत्ताधा-यांनी आजही जीवंत ठेवले आहे.\n५) काय वाट्टेल ते झाले तरी राजकारणात प्रतिस्पर्धी नको, ताटाखालची मांजरे हवीत या भावनेपोटी आदिवासी काय आणि दलित काय यांना वापरुन फेकायचे ही मनोवृत्ती आहे. दुर्दैवाने तसे चमचे सर्वच जाती/जमातींतून मिळतात.\nत्यामुळे हा प्रश्न फक्त आरक्षणाचा नसून सामाजिक न्यायाचा आहे. राजकीय न्यायाचा आहे. घटनात्मक अधिकार नाकारले का जातात आणि झुलवले कसे जाते हे समजावून घेण्याचा आहे. दुस-यांचे अधिकार नाकारत स्वत:लाही शोषित समजत आरक्षनाच्या चुली पेटवण्याचा आहे.\nधनगर समाज एक उदाहरण आहे. हीच बाब भटक्या विमुक्तांबाबत, कोळी, आगरी, हळबा कोष्टींबाबत राज्य सरकारने आजतागायत केली आहे. स्वार्थाचे किती राजकारण करावे याला काही सीमा असतात. हे काही छत्रपतींचे नांव घेण्यालायक नाहीत.\nमहाराष्ट्र हा जत्यंधांच्या हाती कधीच गेला आहे. फक्त ब्राह्मनांना शिव्या देत लोकांचे लक्ष्य वळवतात...\n\"धनगर आरक्षणः वस्तुस्थिती व राजकारण\" हा दहा जुलै रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. भौमिक देशमुख व रवींद्र तळपे यांचा लेख वाचला. वास्तवाचा विपर्यास करणारा हा लेख असल्याने त्याबाबत थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. \"धनगर\" छापण्याऐवजी \"धनगड\" छापले गेल्याने मुद्रणछपाईच्या चुकीचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे हे त्यांचे म्हणनेच चूक आहे. ती मुद्रण छपाईतील चूक नसून \"र\" चा उच्चार अनेकदा इंग्रजीत \"ड\" असा होत असल्याने ती झालेली भाषिक उच्चार-चूक आहे. ही चूक केंद्रीय मागासवर्ग आयोगाने दि. ३.१२.१२ रोजी उत्तर प्रदेशातील एका तक्रारीसंदर्भात मान्य केली असून \"धनगड\" ऐवजी \"धनगर\" हा शब्द वापरण्यास यावा असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही अशीच दुरुस्ती करण्यात यावी अशी धनगर समाजाची न्याय्य मागणी आहे. तसेच मिनिस्ट्री ओफ़ ट्रायबल अफेयर्सच्या २००८-९ च्या वार्षिक अहवालात महाराष्ट्रातील अनुसुचित जमातींच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर इंग्रजी आवृत्तीत \"Oraon and Dhangad\" असे छापले असून याच अहवालाच्या हिंदी अनुवादात \"ओरान, धनगर\" असे छापले आहे. याचाच अर्थ आदिवासी मंत्रालयालाही धनगड (धांगड नव्हे) व धनगर एकच असल्याचे मान्य आहे. यामुळे ही छपाईतील चुक आहे असा मुलात दावाच नसून भाषिक उच्चारपद्धतील फरकामुळे झालेला हा गोंधळ आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निर्णयातही \"धनगर/धनगड\" ही जात बिहार, उत्तर प्रदेश आणि पस्चिम बंगालमद्ध्ये अनुसुचीत जातींमद्ध्ये मोडत असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनुसुचित जमातींमद्ध्ये मोडत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. आर. व्ही रसेल सारख्या मानववंश शास्त्रज्ञानेही Tribes and Castes of Central Provinces of India (Vol.I) या ग्रंथात धनगर ही जमात आदिवासी असल्याचे सविस्तर नमूद केले आहे. २२/१२/१९८९ रोजी सुर्यकांता पाटील यांनी संसदेत धनगरांची अनुसुचित जमातींत नोंद आहे काय असा प्रश्न विचारला असता तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी \"महाराष्ट्रातील धनगरांचा समावेश अनुसुचित जमातींत आधीच केला असून धनगड व धनगर एकच आहेत\" असे विधान केले होते. अशा रितीने धनगर व धनगड एकच असल्याचे असंख्य पुरावे देता येतील, पण विस्तारभयास्तव येथेच थांबतो.\nप्रश्न असा आहे कि महाराष्ट्र शासनाने जाणीवपुर्वक धनगरांना अनुसुचित जमातीत असलेले आरक्षण न देता \"भटक्या जमाती\" म्हणून आरक्षण का दिले हा. धनगर ही निमभटकी, आदिम काळाप्पासून पशुपालनाचा व्यवसाय करणारी, आदिम जीवनशैली, संस्कृती व धर्मकल्पना असणारी जमात असुनही त्यंना \"भटक्या जमाती\" ठरवणे हेच मुळात चुकीचे होते. वारंवार धनगड/धनगर हे एकच असल्याचे केंद्रीय मागासवर्ग आयोग, केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालय व विविध उच्च न्यायालयांनी मान्य केले असतांनाही महाराष्ट्रातील धनगरांच्या अज्ञानाचा आणि राजकीय बळ नसल्याचा गैरफायदा शासनाने घेतलेला आहे. डा. देशमुख व तळपे यांना वाटते तसे अन्य आदिवासींच्या हक्कांवर घाला घालण्याचा हा प्रयत्न नसून धनगरांचे न्याय्य हक्क प्राप्त करण्याचा आहे. उलट त्यांनीच यासाठी धनगर बांधवांना साथ दिली पाहिजे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाने \"धनगर/धनगड\" (धांगड नव्हे) एकच असल्याचा निर्वाळा दिला असल्याने राज्य सरकार आयोगाकडे शिफारस करून महाराष्ट्रातील धनगरांना न्याय देवू शकते व तो द्यावा हीच राज्य सरकारकडून अपेक्षा आहे.\nआप्पा - संजय , अभिनंदन \nबाप्पा - बाबारे , तू उत्तम कार्य करतो आहेस , पण एक मला - आम्हाला -सांग , असे मध्ये कुणीतरी टोचून का बरे लिहितात \nआप्पा - आपल्याला फार मजल गाठायची आहे आत्ता कुठे समाजाला समजू लागत आहे की खरी ग्यानबाची मेख काय आहे ब्राह्मण हे का सलतात एकदा सुरवातीला डॉ बाबासाहेब आणि म फुले याना त्यांचे फुलाचे पुडे देऊन टाकले की या मुजोर धन दांडग्या जमीनदार ९६ कुळी लोकाना वाटते की\nएका दमात ब्राह्मणाना शिव्या घालून आपण सभेचे मन जिंकून घेऊ\nबाप्पा - पण आज मात्र खेड्यातून विपरीत घडत आहे मागास वर्गाला समजून येत आहे - आपल्याला भरडणारे कोण आहेत तर ही छत्रपती पिलावळ आपला बळी घेत आहे शाहू महाराजांचे नाव घेऊन पुण्याच्या ब्राह्मणांच्या बदनामीची ललकारी दिली की सगळी जनता आपल्याला वश होते हे ९६ कुळी गणित आता मार खाऊ लागले आहे\nआप्पा - आणि इथेच संजय सरकार आपला रोल सुरु होतो\nबाप्पा - ही खेड्यातील प्रजेची होणारी आर्थिक कुतर ओढ आणि सामाजीक फरफट ब्राह्मणांमुळे होत नाही ,हि कोंडी धन दांडग्या शेतकरी वर्गा कडून होत राहते त्यांचे हित हे या श्रमिक वर्गाच्या पिळवणूकीशी जोडलेले आहे हे उघड सत्य आहे\nआप्पा - आम्ही लिहू लागलो की आप्पा बाप्पा च्या नावाने शिमगा करायचा , संजय जर लिहू लागला तर त्याला कुठला ब्राह्मणी साक्षात्कार झाला असा सवाल करायचा आणि शेंडी जानवच्या नावाने शंख करायचा - इतके सोपे हितालारी गणित आहे\nबाप्पा - पण असे करून गरीबांच्या झोळीत काहीच पडत नाही आयुष्याचे गणित गळ्याभोवती फास आवळून संपवावे लागते हे दारुण सत्य पचवता येत नाही - तिथे पंढरपूरचा पांडुरंग उपयोगी येत ना\nही वेळ मराठा नेतृत्वावर का यावी दुसऱ्याच्या ताटात वाधलेल्यावर नजर का असावी \nफार भयानक आणी लाजास्पद आहे हे सर्व समजून उमजून चालले आहे\nमुसलमान समाजाचे तुष्टीकारानाचे राजकारण तर भीषण आहे - त्यांना असे का वाटते की त्यांचा निर्णय सर्वोच्च कोर्टात सुखरूप त्राहिल आणि एका अहिंसक सामाजिक उत्थानाचे आपण साक्षीदार आणि शिल्पकार ठरू अशी भाबडी आशा ते उराशी का बाळगून आहेत \nधनगर सानाजाला सुजन करायचे फार मोठ्ठे कार्य झाले पाहिजे आपल्या स्वार्थासाठी तरी त्या वर्गाने शिकलेच पाहिजे नाहीतर पुढची पिढी तुम्हाला कायमच दोष देईल\nसंघ परिवारा सारखी घट्ट विन असलेली संघटना घालून संजय सर तुम्हाला फार अवघड काम करायचे बाकी आहे\nधनगर समाज अल्पसंतुष्ट झालाय का \nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nमग माणसाच्या स्वातंत्र्याचे काय\nसावित्रीमाईचा मनमोकळेपणे उद्घोष करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/4856-sonai-murder-case-6-criminals-puniest-hanging", "date_download": "2018-10-16T09:39:20Z", "digest": "sha1:XO3ZNPDOPJQNYKQCY4627D5DAYPLIT3G", "length": 6702, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बहुचर्चित सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबहुचर्चित सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअहमदनगरमधील सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालायाने निर्णय दिला. दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड दोषींकडून वसूल केल्यानंतर, त्यातील 10 हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाईल.\nदोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23), संदीप राजू धनवार (वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) या सोनईतील गणेशवाडीत राहणाऱ्या तिघांची हत्या केली होती.\nसोनई हत्याकांडातील एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. 1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगरमधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती.\nप्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे, सातवा आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला.\nविशेष म्हणजे, फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी शिवाय हा खटला सरकारी वकिलांना चालविला होता. यात 53 साक्षीदारांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले होते.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/feed?start=4950", "date_download": "2018-10-16T10:30:36Z", "digest": "sha1:TU7UATQWRV3KI3HFXR3QRIOXI2X2AMWY", "length": 5726, "nlines": 164, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींमधला वाद पुन्हा चिघळला\nराष्ट्रपतीपदावरून शिवसेना-भाजपात पुन्हा सामना\nकुपोषण हा शेतकरी आत्महत्या पेक्षा ही गंभीर प्रश्न- हायकोर्ट\nअकरावीची प्रवेशाचे 'मिशन अॅडमिशन' आजपासून\nस्वाभिमान शिल्लक असेल तर सत्तेतून बाहेर पडा- सुप्रिया सुळेंचं शिवसेनेवर टीकास्त्र\nरेल्वे कर्मचाऱ्यांची मुजोरी; प्रवाशांना शिवीगाळ आणि दादागिरी\nबीडीडी चाळींच्या पुनर्विकासामध्ये अडथळा\n1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद उद्यापासून\nनोटाबंदीच्या जाचातून सुटका होते न होते तोच आता नागरिकांपुढे 10 रुपयांच्या नाण्यांचा प्रश्न उभा\nशिवसेनेचा 51 वा वर्धापन दिन\nशहापुरमध्ये भूकंपाचे सुप्त केंद्र, भूकंपमापनाचे तीनही यंत्रे निकामी\nराष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचा विचार झाला तर आनंद होईल पण... रामदास आठवले\n9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा होणारच\n'मातोश्री'वरील बैठकीतून रावसाहेब दानवेंना वगळलं\nभाजपाध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nदूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, दूध खरेदीत लीटरमागे 3 रुपयांची वाढ\nआधी उमेदवार जाहीर करा, मग भूमिका सांगू- राष्ट्रपतीपदाबाबत उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका\nराष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने सुचवले नविन नाव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/national-kabaddi-played-matt-36196", "date_download": "2018-10-16T10:33:58Z", "digest": "sha1:O24JQYKLWPNEQVIVNVDGWDO4OHRDODTE", "length": 12485, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "National kabaddi played on matt राष्ट्रीय किशोर कबड्डीही आता रंगणार मॅटवर | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रीय किशोर कबड्डीही आता रंगणार मॅटवर\nबुधवार, 22 मार्च 2017\nमुंबई - भारतीय कबड्डी महासंघाने राष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धा यंदापासून मॅटवर घेण्याचे ठरवले आहे. अर्थातच, पुढील महिन्यात तमिळनाडूत होणारी ही स्पर्धा मॅटवरच घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे.\nभारतीय कबड्डी महासंघाने ही स्पर्धा मॅटवर घेण्याचा निर्णय सहभागी संघांना कळवला आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी मॅटवरच होत आहे. किशोर वयातच कबड्डीपटूंना मॅटवर खेळण्याची सवय व्हायला हवी. याच उद्देशाने आम्ही ही स्पर्धा मॅटवर खेळवण्याचे ठरवले असल्याचे भारतीय कबड्डी महासंघाचे सीईओ देवराज चतुर्वेदी यांनी सांगितले.\nमुंबई - भारतीय कबड्डी महासंघाने राष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धा यंदापासून मॅटवर घेण्याचे ठरवले आहे. अर्थातच, पुढील महिन्यात तमिळनाडूत होणारी ही स्पर्धा मॅटवरच घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे.\nभारतीय कबड्डी महासंघाने ही स्पर्धा मॅटवर घेण्याचा निर्णय सहभागी संघांना कळवला आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी मॅटवरच होत आहे. किशोर वयातच कबड्डीपटूंना मॅटवर खेळण्याची सवय व्हायला हवी. याच उद्देशाने आम्ही ही स्पर्धा मॅटवर खेळवण्याचे ठरवले असल्याचे भारतीय कबड्डी महासंघाचे सीईओ देवराज चतुर्वेदी यांनी सांगितले.\nराष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धा कोईम्बतूरला १३ ते १६ एप्रिलदरम्यान होईल. एमएस कॉलेज चिन्नमवेदामपट्टी मैदानावर ही स्पर्धा होईल. त्यासाठी मॅटची सहा मैदाने तयार करण्यात येतील. त्यात तीन मुलांची आणि तीन मुलींची असतील. कॉलेजचे ग्राऊंड मोठे आहे, त्यामुळे मॅटचे मैदान वसवण्यासाठी जागेचा कोणताही प्रश्‍न नाही, तसेच आमच्यासमोर मॅटचाही प्रश्‍न नाही, असे तमिळनाडू कबड्डी संघटनेचे सचिव सैफुल्ला यांनी सांगितले.\nप्रत्येक राज्यात आता पुरेशा मॅट्‌स आहेत. सरकारने त्यासाठी साह्य केले आहे. कबड्डीपटू घडण्याच्या वयात त्यांनी मॅटवरच खेळायला हवे. हाच विचार करून राष्ट्रीय किशोर स्पर्धा मॅटवर खेळवण्याचे ठरवले आहे.\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_946.html", "date_download": "2018-10-16T10:08:29Z", "digest": "sha1:GVLGH7YJMNOHEIID2ZQAHTU7DAPJ54UI", "length": 14720, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भाजपाच्या जि.प.सदस्याच्या बंधुने ऍट्रॉसिटीचा दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nभाजपाच्या जि.प.सदस्याच्या बंधुने ऍट्रॉसिटीचा दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा\nगेवराई,(प्रतिनिधी)ः- भाजपाचे जि.प.सदस्य प्रल्हाद माने यांचे बंधू विष्णू माने यांच्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऋषिकेश बेदरे व त्यांच्या सहकार्यांविरुद्ध दि. २६ स्पटेंबर रोजी गेवराई पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीसह दरोड्याचा गुन्हा दाखल झाला,राजकीय व्देषातुन दाखल झालेला ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा असुन अशा निराधार आणि बिनबुडाच्या आरोपामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे हा खोटा गुन्हा त्वरित रद्द करावा अशी मागणी रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर व त्यांच्या सहकार्र्यांनी केली आहे. गढी जिल्हा परिषद गटाचे भाजपा सदस्य प्रल्हाद माने यांच्या पत्नी सविता प्रल्हाद माने यांच्या नावाने परवाना असलेले लोकमंगल बिअरबार हे गढी-निपाणी जवळका रस्त्यावर आहे. दि. २५ स्पटेंबर रोजी रात्री १० बाजता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऋषिकेश बेदरे यांनी दारुची मागणी केली आणि बिल मागितले असता पैसे दिले नाहीत,पैशाची मागणी केली असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद भाजपा जि.प.सदस्य प्रल्हाद माने यांचे बंधु विष्णू माने यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीमध्ये गल्यातील सहा हजार रुपये काढुन घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात ऋषिकेश बेदरे यांच्यासह विशाल लोणकर,केदार धुमाळ,राजेंद्र गिरे हे दि. ३ आक्टोबर रोजी गेवराई पोलीसांसमोर हजर झाले त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. ऋषिकेश बेदरे हे मराठा क्रांती मोर्चाचे सक्रीय कार्यकर्ते असुन अनेक अंदोलनात त्यांचा सहभाग आहे,यापुर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या अंदोलनात त्यांचे विरुद्ध गेवराई पोलीसात गुन्हा दाखल झाला होता.\nजेम्सलेन प्रकरणातही ते आरोपी होते मात्र त्यांची या प्रकरणातुन निर्दोष मुक्तता झालेली आहे. बेदरे यांच्या विरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गेवराई शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष किरण मोरे,प्रकाश साळवे,छगन खरात,अमर वडमारे,सचिन कांडेकर,कैलास माटे,शुभम सौंदरमल यांच्यासह इतरांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांची भेट घेवुन हा खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. अशा खोट्या गुन्ह्यामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण होत असुन पोलीसांनी हा गुन्हा रद्द न केल्यास लोकशाही मार्गाने अंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी यावेळी दिला.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=140&catid=5", "date_download": "2018-10-16T10:55:33Z", "digest": "sha1:QHSMNC7F5JKV7N2PGJVI7TIJ5X5TIVB3", "length": 10390, "nlines": 145, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 6\n1 वर्ष 6 महिने पूर्वी - 1 वर्ष 6 महिने पूर्वी #496 by JanneAir15\n शक्य विमान pedals म्हणून Logitech G27 pedals वापरण्यासाठी आहे. मी आधीच हे कसे करायचे ते पण मी देखील येथे विचारू इच्छितो शोध आहे. तर तुम्ही काम त्यांना कसे जायचे हे माहित नाही कृपया येथे सांगा.\nआता उत्तर करण्याची गरज नाही माझा निर्णय केले. मी जॉयस्टिक, pedals आणि गळा खरेदी करणार आहे. हे खूप किचकट होते आणि मी या गोष्टी खरेदी त्यांचा वापर करणे अधिक वास्तववादी आहे लक्षात आले की.\nमाझे संगणक: CPU: AMD Ryzen 7 1700X @3.9GHz | मदरबोर्ड: एएसयूएस प्रिम एक्सएक्सएक्सएक्स प्रो | रॅम: जी कौशल Ripjaws व्ही 370GB 16MHz @ 3200MHz | ग्राफिक्स कार्ड: एएसयूएस गेफर्स GTX 2933 ड्युअल | स्टोरेज: सॅमसंग 1070 EVO 850GB SSD + वेस्टर्न डिजिटल एक्सNUMXTB डब्ल्यूडी ब्ल्यू एचडीडी | पीएसयू: EVGA सुपरनोवा 250 G1 750W | ओएस: विंडोज एक्सएक्सएक्स\nअंतिम संपादन: 1 वर्ष 6 महिने पूर्वी JanneAir15.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.100 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/sanjay-upadya-article-shravanabelagola-mahamastakabhisheka-98301", "date_download": "2018-10-16T10:29:54Z", "digest": "sha1:RB3U6AF7CGFGU4B4ZEWDBD6YEOD4OXXT", "length": 14132, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sanjay Upadya article on Shravanabelagola Mahamastakabhisheka कर्नाटकातील पाच ऐतिहासिक गोमटेश | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकातील पाच ऐतिहासिक गोमटेश\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nश्रवणबेळगोळ येथील बाहुबली मूर्तीच्या निर्मितीनंतर त्यांच्या आकर्षणातून देशभरात ठिकठिकाणी मूर्ती कोरण्याचे प्रयत्न झाले आहेत. एकट्या कर्नाटकातच पाच-सहा ठिकाणी भव्य मूर्ती आहेत.\nश्रवणबेळगोळच्या बाहुबली मूर्तीची निर्मिती हा भारतीय शिल्प आणि वास्तुकलेतील एक मैलाचा दगड ठरला आहे. याच्यानंतर मूर्तीची उभारणी आणि भव्यदिव्य मंदिरे बांधण्याची परंपरा सुरू झाली. कर्नाटकातील गंग, होयसळ, राष्ट्रकूट या राजवटीत एकाच पाषाणातून अखंड बाहुबलीची मूर्ती निर्माणची परंपरा सुरू झाली. त्यातूनच कर्नाटकातील पाच ठिकाणी अशा मूर्ती उभ्या राहिल्या.\nया सर्व मूर्तींवर श्रवणबेळगोळच्या मूर्तीचा फार मोठा प्रभाव राहिला आहे. हुबेहूब तशीच प्रतिमा निर्माण करायचाही प्रयत्न झाला आहे.\nकारकळ (जि. उडुपी) येथे ४२ फूट उंच बाहुबलींची मूर्ती आहे. ती पंधराव्या शतकातील आहे. मूर्तीच्या मुखावरील स्मित मनाचा ठाव घेते. कळसा-कारकळचे राजे वीरपांड्या यांनी ही मूर्ती इ. स. १३ फेब्रुवारी १४३२ ला उभारली. ही मूर्तीही कायोत्सर्ग स्वरूपात उभी आहे. २००२ ला तेथे महामस्तकाभिषेक झाला.\nबेळतंगडी (जि. मंगळूर) तालुक्‍यातील वेणूर येथे ही मूर्ती आहे. ही मूर्ती सोळाव्या शतकातील आहे. या मूर्तीची उंची ३८ फूट आहे. राजे वीर तिम्माण्णा अजिला यांनी १६०४ ला ही मूर्ती कोरून घेतली. अजिला हे चामुंडराय यांचे वंशज असल्याचे सांगितले जाते.\nम्हैसूर जिल्ह्यातील हुणसूर तालुक्‍यातील गोम्मटगिरी येथे ही मूर्ती आहे. ही मूर्ती वीस फूट उंचीची आहे. विशेष म्हणजे या मूर्तीवर दरवर्षी महामस्तकाभिषेक केला जातो. येथील छोट्याशा डोंगरावर ही देखणी मूर्ती आहे. येथे जलमंदिर आणि २४ तीर्थंकराच्या पादुका आहेत. ही मूर्ती ७०० वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते.\nही मूर्ती अलीकडील म्हणजे २० व्या शतकात उभी केली आहे. धर्मस्थळचे धर्माधिकारी डॉ. वीरेंद्रकुमार हेगडे यांनी ही मूर्ती १९७३ च्या दरम्यान उभी केली. याचे शिल्पकार गोपाळ रंजन शेणई (कारकळ) हे आहेत. मूर्तीची उंची तब्बल ३९ फूट इतकी आहे.\nकुंभोज येथील बाहुबली -\nकुंभोज (ता. हातकणंगले) येथे प. पू. समंतभद्र महाराज यांच्या प्रेरणेने १९६३ साली बाहुबली मूर्तीची स्थापना झाली. ती २८ फूट उंच आहे.\nनाशिक जिल्ह्यातील मांगी-तुंगी या डोंगरावर ही मूर्ती कोरली आहे. २१ व्या शतकातील ही भव्य मूर्ती आहे. या मूर्तीची उंची १०८ फूट इतकी आहे आणि बाहुबलीची ती जगातील सर्वांत उंच मूर्ती ठरली आहे. आर्यिका ज्ञानमती माताजी यांनी ही मूर्ती कोरवून घेतली. त्याची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे.\nजायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय चार दिवसात\nऔरंगाबाद : जायकवाडी धरणात निर्माण झालेली 172 दलघमीची तूट भरून काढण्यासाठी ऊर्ध्व भागातील प्रकल्पातून 7 टीएमसी पाणी सोडण्याबाबत येत्या चार दिवसात...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nकर्नाटकचे मंत्री मॅरेथॉनमध्ये लुंगीवर धावले अन्...\nम्हैसूर : म्हैसूरमध्ये दसऱ्यानिमित्त आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये कर्नाटकचे उच्चशिक्षण मंत्री जी. टी. देवेगौडा चक्क लुंगीवर धावले आणि धावताना ते रस्त्यावर...\n#Specialtyofvillage लाखो रुपयांचे माठ विकणारे वारनूळ\n‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/10/blog-post_9.html", "date_download": "2018-10-16T09:35:55Z", "digest": "sha1:KVXIDZ2X3UQBEHXR6BZCGKGDWXRL2QAF", "length": 16125, "nlines": 206, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): आमचा इतिहास निर्माणकर्त्यांचा!", "raw_content": "\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे विचार आहेत त्यांच्यासमोर जाऊन बोला. तुम्ही शहाणे आणि खरे असाल तर समोरच्यांपैकी किमान दोन लोक तरी तुमचे विचार समजावून घेतील. दोनाचे चार आणि चाराचे आठ व्हायची प्रक्रिया त्यातुनच सुरु होईल. समतेचे विचार ख-या समतावादी आचरणातुनच जातात. विचार हे सर्वांसाठीच असतात. तुमचे विचार पक्के असतील तर कोणाहीपुढे कधीही तुमचे विचार मांडता आले पाहिजेत. सत्याचा तोच महिमा आहे. कोणी संस्कृतीचे अपहरण केले असे आपण म्हणतो तेंव्हा फक्त आरोप करुन चालत नाही तर पुराव्यानिशी तसे सिद्ध करावे लागते. आमचा सांस्कृतिक अभ्यासच मुळात नगण्य आहे....मग नुसते आरोप करुन आमची संस्कृती काय होती आणि अशी का झाली हे कसे समजणार आम्हाला अभ्यास नको आहे. आम्हीच जातीयवादी आहोत, वक्त्यांच्या जाती व माझा प्रवर्ग सांगितला जातो आहे....आणि आम्ही जाती नष्ट करायची स्वप्न पाहतोय. हा विरोधाभास आम्हाला समजावून घ्यावा लागेल. जाती नष्ट करायच्या नसतील तर नका करु...किमान जातींतील समता तरी आधी आणाल आम्हाला अभ्यास नको आहे. आम्हीच जातीयवादी आहोत, वक्त्यांच्या जाती व माझा प्रवर्ग सांगितला जातो आहे....आणि आम्ही जाती नष्ट करायची स्वप्न पाहतोय. हा विरोधाभास आम्हाला समजावून घ्यावा लागेल. जाती नष्ट करायच्या नसतील तर नका करु...किमान जातींतील समता तरी आधी आणाल पण आम्हाला तेही करायचे नाही. मग आम्ही समतावादी आहोत हे म्हणायचा आम्हाला काय अधिकार पण आम्हाला तेही करायचे नाही. मग आम्ही समतावादी आहोत हे म्हणायचा आम्हाला काय अधिकार बुद्ध, बाबासाहेब, फुले, शाहुंना अभिवादन करायचा काय अधिकार बुद्ध, बाबासाहेब, फुले, शाहुंना अभिवादन करायचा काय अधिकार आम्ही गेल्या वर्षी हीच अभिवादने करतांना जिथे होतो तिथेच आजही आहोत आणि पुढच्या वर्षीही तिथेच राहणार असू तर आम्ही पुरोगामी कसे\n\"संस्कृतीची अपहरणे झाली आहेत. पुरातन वारसा नाकारायच्या नादात आम्हीच आमचेच व्यास-वाल्मिकी ते कालिदास नाकारत गेलो आहोत. आम्ही सारेच नाकारायच्या नादात आम्हाला संस्कृतीच नव्हती हेच उरबडवेपण करून सांगत आहोत. पण सिंधू संस्कृती आज समजते ती तत्कालीन कुंभारांच्या मृद्भांड्यामुळे, शेतक-यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमुळे, गवंड्यांच्या शिस्तबद्ध बांधकामांमुळे, मुर्तीकारांच्या रचनांमुळे आणि अलंकार बनवणा-या कारागिरांच्या कुशल कारागिरीमुळे. आम्हाला ही संस्कृती समजते ती देशोदेशी व्यापार करणा-या तत्कालीन साहसी, दर्यावर्दी व्यापा-यांमुळे आणि त्यांना लागणारी शिडाची भव्य जहाजे बनवणा-या सुतारांमुळे. वैदिकांचे साहित्य आम्हाला आमचा इतिहास सांगत नाही. वैदिक साहित्यात आमचा इतिहास शोधणे मुर्खपणाचे आहे. आमचा इतिहास प्रत्यक्ष पुराव्यांनी सामोरा आहे....शाब्दिक नाही...आणि प्रत्यक्ष जे असते तीच संस्कृती असते....लेखनात चो-या, प्रक्षेप होऊ शकतात....प्रत्यक्ष वास्तवदर्शी वस्तुंत नाही. आमचा इतिहास निर्माणकर्त्यांचा आहे...लेखनिकांचा नाही हे आपण समजावून घेतले पाहिजे.\n\"सांस्कृतिक अपहरण झाले आहे हे खरे मानले तरी आमचे काय होते हे शोधायची आमची तयारी नाही. किंबहुना सारे काही नाकारायचेच ठरवले असेल तर मग आज आम्हाला आमची संस्कृतीच नाही हेही मान्य करावे लागेल. बरे, तेही ठीक आहे असे समजू. पण मग आम्ही नवी संस्कृती घडवायला तरी तयार आहोत काय नाही. संस्कृती ही अर्थकारण, सत्ताकारण आणि त्याहीपेक्षा मोठे म्हणजे ज्ञानकारण यातून साकार होते. अर्थकारण म्हणावे तर आमचा डोळा गेला बाजार नोक-यांवर. सत्ताकारण म्हणावे तर ते आजही भिकेच्या तुकड्यांवर. आणि ज्ञानकारण....ते तर आम्हाला आजही दुरचे स्वप्न झाले आहे. त्याच्या अभावात संस्कृतीचे पुनर्रचना अशक्य आहे, याचे भान आम्हाला जर येत नसेल तर आमचे कसे होणार यावर आम्हीच नीट विचार केला पाहिजे.\"\n( भारतीय साधनसंपत्ती परिषदेत मुंबई येथे केलेल्या भाषणातील मुद्दे)\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nभारताला हवाय एक जॅक मा\nभाजपचे महात्मा गांधी व्हाया संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/career-in-plastic-industry/articleshow/61712276.cms", "date_download": "2018-10-16T11:17:05Z", "digest": "sha1:6URXEZK7OVIRUAYS7UAEWMQSOXXPXZIS", "length": 15468, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "career news News: career in plastic industry - इकोफ्रेंडली प्लास्टिकचं तंत्र शिकताना... | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nइकोफ्रेंडली प्लास्टिकचं तंत्र शिकताना...\nआनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक\nऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील प्रगतीमुळे गेल्या काही दशकांमध्ये सिंथेटिक प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये झपाट्याने वाढ झाली. त्याचं सार्वत्रिक स्वागतच झालं. पुनर्वापरात येणाऱ्या प्लास्टिकमधील करिअरसाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत.\nरोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी करायला बसल्यास असं लक्षात येईल की, खाण्याच्या वस्तू वगळता उर्वरित वस्तूंच्या ९९ टक्के वस्तू या प्लास्टिकपासून बनवलेल्या आहेत. आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारी प्लास्टिकची प्रत्येक वस्तू पर्यावरणासाठी हानीकारक आहे, असं नाही. यातलं थर्मो प्लास्टिक हे रिमोल्डेबल (नव्याने आकार घेऊ शकणारं) असतं. त्याच्या वापरामुळे जीवसृष्टीला हानी पोहोचत नाही.\nऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील प्रगतीमुळे गेल्या काही दशकांमध्ये सिंथेटिक प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये झपाट्याने वाढ झाली. त्याचं सार्वत्रिक स्वागतच झालं. पुनर्वापरात येणाऱ्या प्लास्टिकमधील करिअरसाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत.\nसेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक्स\nया राष्ट्रीय संस्थेची भारत सरकारच्या वतीने १९६८ मध्ये स्थापना करण्यात आली. प्लास्टिक व संबंधित उद्योगामधील शिक्षण, तंत्रज्ञान सहाय्य व संशोधन आदींच्या विकासासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेची देशभरात १५ ठिकाणी केंद्रं आहेत. या संस्थेच्या वतीने प्लास्टिक उद्योगातील डिझाइन, टूलिंग(साधनांची जुळवणी), प्रोसेसिंग व दर्जासंबंधीचा विश्वास अशा विविध कामांकरिता कन्स्लटन्सी सेवा पुरवली जाते.\nपोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी (चार वर्षं) l डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी (तीन वर्षं) l पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (चार वर्षं)l डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (तीन वर्षं)\nबॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन प्लास्टिक इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी (चार वर्षं) l पात्रता बारावी विज्ञान शाखेतून (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित विषयासह) ६०% गुण उत्तीर्ण असणं आवश्यक\nपोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग (दीड वर्षं) पात्रता- बी.एससी (रसायनशास्त्र विषय असणं आवश्यक)\nएम.ई.कॅड/कॅम पात्रता- बी.ई./बी.टेक. इन मेकॅनिकल, ऑटोमोबाइल,मॅन्युफॅक्चिरग, प्रॉडक्शन, इंडस्ट्रियल,मेकॅट्रॉनिक्स, मरीन, एरोनॉटिक्स\nमास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन पॉलिमर नॅनो टेक्नॉलॉजी (दोन वर्षं) पात्रता- बी.ई./बी.टेक इन प्लास्टिक, इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी, पॉलिमर, केमिकल, मेकॅनिकल, किंवा एम.एससी (पॉलिमर सायन्स, पॉलिमर केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री)\nमास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन प्लास्टिक इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी (४ वर्षं) पात्रता- बी.ई., बी.टेक. बी.एससी इन मेकॅनिकल, केमिकल, प्रॉडक्शन, पॉलिमर, टूल इंजिनीअरिंग किंवा एमएससी इन पॉलिमर सायन्स, केमिस्ट्री (स्पेशलायझेशन इन पॉलिमर)\nवरील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेच्या वतीने संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते. संपर्क- सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (www.cipet.gov.in)\nसी.आय.पी.ई.टी, महाराष्ट्र l एम.आय.डी.सी, चिखलठाणा, जालना रोड, औरंगाबाद-४३१००६. फोन ०२४०-२४७८३०१ एस.एस.ई.सोसाचे इंजिनीअरिंग महाविद्यालय, शिवाजी पार्क, अकोला. बी.टेक. पॉलिमर (प्लास्टिक) टेक्नॉलॉजी l डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) जळगाव, बी.टेक. (प्लास्टिक) l एम.आय.टी.कोथरूड, पौंड रोड, पुणे-४११०३८, बी.टेक(पॉलिमर) l उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (एम.एस्सी. (पॉलिमर केमि.))\nमिळवा करिअर न्यूज बातम्या(career news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncareer news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nकरिअर न्यूज याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1इकोफ्रेंडली प्लास्टिकचं तंत्र शिकताना......\n9​ अर्थाचे शास्त्र समजून घेताना......\n10MBAची जादू ओसरली; नोकऱ्यांचे वांधे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/05/blog-post_1.html", "date_download": "2018-10-16T10:49:02Z", "digest": "sha1:L53RFQAO5Y2CSS5CNPQD56GBAPC2WIDN", "length": 27497, "nlines": 214, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): नक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही!", "raw_content": "\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\nछत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी २५ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना ठार मारले आणि पुन्हा एकदा नक्षलवाद चर्चेचा विषय बनला. अशा गंभीर घटना घडणे आणि कोणतीतरी दुसरीच नवी घटना घडेपर्यंत ती चघळत बसणे भारतीय जनमानसाला नवे नाही. गेल्या वीस वर्षात नक्षलवाद्यांनी जवळपास १३ हजार माणसे मारली आहेत. त्यात तीन हजार हे केंद्र व राज्य राखीव पोलिस दलांचे जवान आहेत. एवढ्या हत्या भारतात कोणत्याही दहशतवादात अथवा भारत-पाक युद्धादरम्यानही झाल्या नाहीत. नक्षलवादी हे आदिवासांचे हितकर्ते आहेत असे म्हटले जात असले तरी ठार मारल्या गेलेल्या नागरी लोकांपैकी बव्हंशी आदिवासीच आहेत. नक्षलवादाच्या नक्षलबारी गांवातून १९६७ साली सुरु झालेल्या उद्रेकापासून आजवर त्याला कसलाही आळा घालण्यात सरकारला यश मिळालेले नाही. किंबहुना पुर्वी दुर्गम प्रदेशांपर्यंत सिमित असलेला नक्षलवाद हा शहरांतही मोठे समर्थन मिळवतो आहे. अनेक विचारवंत व डावे नेते नक्षलवादाचे समर्थक अथवा सहानुभुतीदार राहिलेले आहेत.\nपंतप्रधान मनमोहनसिंग यांनी २००८ मध्ये \"नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका आहे.\" असे विधान केले होते. पण मुस्लिम हेच ज्यांच्या द्वेषाचे केंद्रबिंदू आहेत अशांनी या महाभयंकर धोक्याकडे मात्र किंचितही लक्ष दिलेले दिसत नाही. किंबहुना भारत सरकारचेही नक्षलवादाबाबत ठोस असे कधी धोरण दिसलेले नाही. नक्षलवादाला कायमचा आळा घालायचा तर लष्करी कारवाई हेच एकमेव उत्तर आहे असे म्हटले गेलेले आहे. पण कम्युनिस्ट नेते ए. बी. वर्धन यांनी लगोलग इशारा दिला होता कि \"माओवाद्यांविरुद्ध सैन्यदले वापरली तर गृहयुद्ध होइल\". (१० जाने. १०). रिटायर्ड ले. जन. डी. बी. शेकटकर म्हणाले होते कि \"माओवाद्यांविरुद्ध सैन्याचा उपयोग म्हणजे आपल्या राजकीय व्यवस्थेचा पराभव.\". आपले लष्करप्रमुख व्ही. के. सिंग म्हणाले होते कि \"माओवाद्यांविरुद्ध लष्कराचा वापर नको कारण तो प्रश्न कायदा-व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा आहे, तो पोलिसांनी हाताळायचा विषय असुन लष्कर फारतर पोलिस दलांना प्रशिक्षिण देण्याचेच कार्य करु शकेल. हा प्रश्न मुळात सामाजिक-आर्थिक असा असल्याने तो सरकारने आपापल्या पातळीवरच हाताळावा.\" (१४ जाने. २०११) थोडक्यात माओवादी उर्फ नक्षलवादी यांची उघड बाजू घेत चक्क गृहयुद्धाचीही धमकी देणारे डावे एकीकडे आणि ज्यांच्यावर देशांतर्गत सुरक्षेचीही जबाबदारी आहे अशा उच्च सैन्याधिका-यांची मते अचंब्यात टाकनारी आहेत. काश्मिरमध्ये व इशाण्येच्या राज्यांत दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी सैन्य चालते, अस्फासारखे विशेषाधिकार दिले जातात पण नक्षलवादाने देशाच्या सुरक्षिततेचे एवढे धिंदवडे काढले असतांनाही व कोणत्याही दहशतवादापेक्षा कैक पटीने हत्याकांडे करत असुनही नक्षलवाद्यांबद्दलची ही \"सहानुभुती\" नवलाची आहे असे कोण म्हणणार नाही\nनक्षलवादी चळवळ ही तत्कालीन सामाजिक व आर्थिक शोषणाची परिणती होती व आजही त्यात बदल झाला नसल्याने ही चळवळ फोफावत आहे असे म्हटले जाते. दारिद्र्य व शोषण आहे हे मान्यच करावे लागेल. एकट्या तेलंगना भागातील करीमनगर, वरंगल व आदिलाबाग भागात ९५.८% लोक दरिद्री आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताने शेतीविकासासाठी अनेक पावले उचलली असली तरी त्यामुळे आर्थिक दरी वाढतच गेली असाही दावा केला जातो. जमीनदारी संपवल्याने आधी जी साधी कुळे होती त्यांची आर्थिक स्थिती उंचावली, पण भुमीहीन शेतमजुरांचे मात्र शोषण वाढले, त्यामुळे हा वर्ग मोठ्या प्रमाणात माओवादी विचारधारेकडे प्रवास करू लागला असेही म्हटले जाते. त्यात तथ्य नसेल असे नाही. पण लोक स्वत:हुन या विचारधारेकडे वळाले कि त्यांच्या आर्थिक दुरावस्थेचा फायदा घेत त्यांना त्या विचारधारेकडे वळवत, भविष्याचे गाजर दाखवत भारतीय व्यवस्थाच उध्वस्त करण्यासाठी त्यांचा वापर केला गेला जात आहे यावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.\nनक्षलवाद हे माओवादाचे भारतीय नांव आहे. बंगालमध्ये या वादाची भरभराट झाली व हे लोन आसपासच्या राज्यांत पसरत गेले. हे सारे स्वयंस्फुर्त नव्हते. खरे हे आहे कि चीनने भारताशी सुरु ठेवलेले हे छुपे युद्ध आहे. त्यांना होणारा अत्याधुनिक शस्त्रास्त्र पुरवठा, अर्थपुरवठा हा सारा चीनकडुन येतो. आसाम, अरुणाचल प्रदेश या सीमामार्गे ह पुरवठा सातत्याने होत आला आहे. उल्फाचा वापर या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात होता व कलकत्ता येथुन या सामग्रीचे मध्यभारतात शिस्तबद्ध वितरण होते ही बाब एप्रिल १२ मद्धे कलकत्ता येथे पकडलेल्या सदानल रामकृष्ण या माओवाद्याने उघड केली होती. भारत-चीन युद्धानंतरच माओवादाचा भारतात उदय व्हावा हा योगायोग नाही. म्हणजेच येथील नक्षलवादी हे कोणी स्वातंत्र्यसैनिक नसून चीनचे हस्तक आहेत व ते येथील आदिवासी व शेतमजुरांच्या दुरावस्थेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अरुंधती राय सारखे अनेक साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, तसेच कम्युनिस्ट नेते नक्षलवादाचे समर्थक आहेत. दलित चळवळीतही माओवादी विचारसरणीने पाय रोवायला सुरुवात केलेली आहे व \"जय भीम\"ची जागा \"लाल सलाम\" घेतो आहे असे काही भागातील चित्र आहे. म्हणजेच आता आदिवासी व पिडित-शोषित शेतमजुरच नव्हेत तर समाजव्यवस्थेतील दडपले गेलेले समाजघटकही माओवादाच्या मोहिनीत येत चालले आहेत.\nआपल्याला हे मान्य केलेच पाहिजे कि आर्थिक विषमता सामाजिक विषमतेला मोठ्या प्रमाणावर जन्म देते. आपल्याकडे जातीव्यवस्थेनेही त्याला हातभार लावला आहे. लोकसंख्येचा विस्फोट सर्वांना प्रगतीतील वाटा देण्यास असमर्थ ठरला आहे. बेरोजगारी हे याच बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचे अपत्य आहे. आरक्षणासाठी होणारी आंदोलने त्याचे सध्याचे फलित आहे. सरकारने याबाबत ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था राबवायला हवी होती तशी राबवलेली नाही हे उघड आहे. जागतिकीकरणाचे फायदेही ठराविक वर्ग सोडला तर इतरत्र त्याची फळे पोहोचलीच नाही कारण मुळात शेती व पशुपालन या मुलभूत क्षेत्राला मात्र जागतिकीकरणापासून दुरच ठेवले गेले. शेतकरी व पशुपालकांवरील सरकारी निर्बंध एवढे जाचक आहेत कि शेती व पशुपालन तोट्यात जात क्रमश: मरत चालले आहे. आणि गंमत म्हणजे ही नियंत्रणे समाजवादी संरचनेतुनच आली आहेत. या समस्या दूर कशा करायच्या हा सरकार व समाजासमोरील मोठा प्रश्न आहे. उद्या हाही वर्ग नक्षलवाद्यांचे लक्ष्य झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. मनमोहनसिंग म्हणाले त्याप्रमाणे नक्षलवाद हा खरेच भारतीय स्थैर्यात मोठा अडथळा आहे\nमाओवाद्यांकडे यासाठी काय उत्तर आहे ते कसे ही विषमता दूर करणार आहेत ते कसे ही विषमता दूर करणार आहेत साधनसामग्रीचे पुनर्वाटप हा एक परवलीचा मार्ग त्यांच्याकडे असतो. हे अत्यंत बालीश उत्तर आहे हे उघड आहे. पण शोषित-वंचितांचे कल्याण समाजवाद अथवा माओवादच करू शकतो असा भ्रम आपल्या असंख्य विद्वानांचा व विद्रोह्यांचा आहे. नक्षलवादाचे समर्थन हे याच भावनेतून येते. नक्षलवादी शोषित-वंचितांच्या हितासाठीचे क्रांतिकारीक वाटू लागतात ते याच भावनेतून. पण मु्ळात भारतीय व्यवस्थेला समजावून घेत नवी सक्षम आर्थिक व सामाजिक नीति आखली पाहिजे याबाबत कोणे तोंड उघडायला तयार नसते. सरकारने यावर मार्ग काढण्यासाठी अनेक कायदे बनवले अथवा त्यात सुधारणा केल्या, दुर्गम भागांत रस्ते कसे होतील हेही पाहिले, पण नक्षलवाद्यांना ते कार्य म्हणजे त्यांच्यावरीलच हल्ला वाटतो. सुकमा येथील हत्ताही रस्त्यांचे काम रोखण्यासाठीच होता. रस्त्यांबरोबर विकास येतो आणि हेच नक्षलवाद्यांना मान्य नाही. गरीब आदिवासींना वेठीला धरुन, भावनिक बनवत त्यांनाही राष्ट्रविरोधी बनवण्यची ही चाल खेळली जाते पण आमच्याकडे अद्याप यासाठी सक्षम उत्तर नाही. याचे कारण म्हणजे सरकारला प्रत्यक्ष स्थानावर जाऊन अभ्यास करायची सवय नाही. प्रत्येक भागातील समस्या व मानसिकता वेगळ्या आहेत हे समजतच नाही. हे असे असले तरी यातुन मार्ग काढणे भाग आहे. पण नक्षलवाद्यांकडे कोणताच मार्ग नाही...फक्त हिंसा हाच एक मार्ग आहे आणि त्यातून देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे व होत राहील यात शंका नाही. थोडक्यात जे चीनला हवे आहे तेच नक्षलवादी करत आहेत.\nथोडक्यात भारताला कठोर होण्याची गरज आहे. ही चळवळ नसून व्यवस्थेमुळे वंचित राहिलेल्या लोकांच्या आक्रोशाला स्वार्थी हेतुने वापरुन घेत देशाला सातत्याने अस्थिर ठेवण्यासाठीची खेळी आहे हे समजून सर्व वंचितांना अधिकाधिक न्याय कसा देता येईल हे पहात नक्षलवादाला कायमचे सीमापार करायला लागेल. अन्यथा असे बळी पडल्याच्या बातम्या सतत येत राहतील व आम्ही सवयीने चर्चा करत राहू. बाकी त्यातून काही साध्य होण्याची शक्यता नाही.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nशाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल\nआर्थिक साम्राज्यवाद आणि राष्ट्रे\nभारतीय हेरगिरी आणि कुलभूषण\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-16T09:32:10Z", "digest": "sha1:UDYHK5KBYZVQOX6Z3ITEIY6TR46WFLAM", "length": 9909, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांची गच्छंती… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांची गच्छंती…\nपदभार काढला : शिक्षण विभागात अनियमित कारभार भोवला\nमुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई\nपुणे – जिल्हा परिषद शिक्षण विभागात सुरू असलेल्या अनियमित कारभारात शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांचाही सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. याबाबत दराडे यांना बजावलेल्या नोटीशीला त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, असा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकारी दराडे यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडील शिक्षण विभागाचा पदभार काढून घेतला.\nआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचे शासन अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन आणि क्‍लार्क महादेव सारुख यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यावेळी तपासादरम्यान मेनन हिने शैलजा दराडे यांच्या सांगण्यावरून ही लाच घेतल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार, शिक्षणाधिकारी यांचे चुकीच्या पध्दतीने सुरू असलेले कामकाज याचा निषेध जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षांनी केला. यावेळी दराडे यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. यानंतरही आरटीई अनुदान वितरणात झालेला घोळ आणि अधिकार नसतानाही खाजगी शाळेतील शिक्षकांना मान्यता देण्याचे गंभीर प्रकार शिक्षण विभागात झाले होते.\nया गंभीर प्रकारांची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी शैलेजा दराडे यांना नोटीस बजावली होती. तसेच या सर्व प्रकाराबाबत अहवाल देण्याचे आदेशही दिले होते. मात्र, या अहवालात दराडे यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने तसेच दराडे यांना भविष्यात पदावर ठेवल्यास आणखी अनियमित गोष्टी होऊन जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होऊ शकते, यामुळे मांढरे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 9161 चे कलम 95 (ख) द्वारे दराडे यांच्या कडील शिक्षण विभागाचा कारभार काढून घेतला. त्यांच्या जागी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे हे त्यांच्या विभागाचे कामकाज पाहणार आहेत.\nशिक्षण विभागात सुरू असलेल्या अनियमित कारभाराबाबत शिक्षणाधिकारी यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. तसेच त्यांनी नोटीशीला दिलेले उत्तरही समाधानकारक नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.\nसूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यात उष्णतेची लाट\nNext articleनियम पाळा, अपघात टाळा – संग्राम चौगुले\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_667.html", "date_download": "2018-10-16T10:19:09Z", "digest": "sha1:AV4TFJ2UZUBG5TKXFFKM5FUKSTTQOW62", "length": 11505, "nlines": 120, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राठोड यांनी उंचाविली महाराष्ट्राची मान | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराठोड यांनी उंचाविली महाराष्ट्राची मान\nराठोड यांनी या स्पर्धेमध्ये पोलिसांना प्रस्तुत करत त्यांच्या कामाचा एक आराखडा तेथे सादर केला. महाराष्ट्र पोलीस दलाचा सन्मान वाढावा, यासाठी महाराष्ट्र पोलिसच्या वेशभूषेत त्यांनी तेथे सहभाग नोंदविला. यात त्या विजयी झाल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून राठोड यांनी साऊथ आफ्रिका जोहान्सबर्ग माइलस्टोन ग्लोबल वर्ल्ड विजेते होऊन महाराष्ट्राची मान उंचावली आहे.\nया स्पर्धेच्या ठिकाणी तेथील उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रसंगी त्यांना सॅल्यूट करून त्यांचे कौतुकही केले. तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस चिन्ह देऊन गौरविले. ही दि. २२ सप्टेंबरला संपन्न झाली. यावेळी जगभरातून ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. मलेशिया, साउद आफ्रिका यूएससी, थायलंड अशी अनेक देश सहभागी होते. तेथे सब टायटल म्हणून रोड मॉडेल आणि द्वितीय क्रमांक राठोड यांनी बाजी मारली. अशा या जागतिक स्तरावर कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्राच्या मुली मागे नाहीत, त्यांनी दाखवून दिले. महाराष्ट्र आणि सोलापूरचे नाव संपूर्ण जगात नेल्याबद्दल अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/be-patient-not-express-it/articleshow/61907418.cms", "date_download": "2018-10-16T11:23:06Z", "digest": "sha1:IAGCY4WFUMWCDNTOVYZQGIYD2VJK5XIF", "length": 13669, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: be patient, not express it - सहनशील नव्हे, व्यक्त व्हा | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nसहनशील नव्हे, व्यक्त व्हा\nएखाद्या वादानंतर तुमचं मौन तुम्हाला आतल्या आत अस्वस्थ करतं. त्यामुळे स्ट्रेस लेव्हल वाढते. एका अभ्यासाचा भाग म्हणून या प्रश्नावर काही लोकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं, की वादापासून दूर जाण्यासाठी मौन साधलं त्यांची स्ट्रेस लेव्हल वाढलेली होती. स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलमघ्ये घातक उतार-चढाव बघायला मिळाले. अशा परिस्थितीचा सामना करणारे रिलॅक्स व आनंदी दिसले.\nदैनंदिन आयुष्यात आपण ज्या घटनांना सामोरं जातो, ज्या समस्यांचा सामना करतो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, असं डॉ. किरा बर्डिट यांचं मत आहे. त्या मिशिगन विद्यापीठात या विषयावर संशोधन करत आहेत. बॉस, सहकारी किंवा पार्टनर यांच्याशी वाद झाल्यावर बचावाचा पवित्रा घेता, तेव्हा तो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. या विषयाशी संबंधित एका अभ्यासातून असं समोर आलं आहे, की कोणत्याही प्रकारचा राग व्यक्त केल्यानं एक प्रकारचा स्वनियंत्रणाचा मध्य साधला जातो. जे लोक सहनशील असतात, त्यांच्यात याचा अभाव आढळतो. आपल्या आंतरिक समस्येचा सामना करताना जास्तीत जास्त लोक ती समस्या टाळण्याचा प्रयत्न करतात. टाळण्याची ही सवय त्यांना हळूहळू कमजोर करते. त्याचे शारीरिक दुष्परिणामही जाणवायला लागतात.\nअनेकदा वाद झाल्यानंतर आपण आपल्या जोडीदाराला दोष देतो; कारण त्याची कमजोरी आधीपासूनच ठाऊक असते. असं करू नये. मागे झालेले वाद विसरून जावं. वर्तमानातल्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करावं. भूतकाळात झालेले वाद किंवा एखादी घटना नात्याला कमकुवत करू शकते, असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. काही लोकांच्या मनात नकारात्मक भावना एखाद्या रेकॉर्ड प्लेअरसारखी सुरू असते. एखादी घटना घडल्यास त्याचा संबंध नसतानाही त्या गोष्टी झटक्यानं समोर येतात. जुन्या गोष्टी धरून ठेवण्याची मानसिकता असलेल्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. भागीदाराशी वाद झाल्यास आपसातील सहकार्यानं तो सोडवण्यावर भर हवा. त्याच्या चुकांची जाणीव करून देण्याचा अट्टहास सहसा टाळावा. जे बोलाल ते विचारपूर्वकच बोललं जाईल, याची काळजी घ्यावी.\nया गोष्टी ध्यानात ठेवा\nकुठल्याही गोष्टीत वाद घालावा, वादाची कारणं शोधावी असा याचा अर्थ होत नाही. कोणाशीही वाद घालताना काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे.\nभांडण किंवा वाद कोणाशीही असो प्रतिपक्षावर हल्ला करणं, त्याच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, असं भासवण्याचा प्रयत्न केल्यानं तुमच्या नात्यावर परिणाम होतो. असं वागणं टाळावं.\nवाद घालताना बदला घेण्याची भावना असू नये, असं मत रिलेशनशिप कौन्सिलर डॉ. सुपर्णा द्विवेदी यांनी व्यक्त केलं.\nतुम्हाला कोणती गोष्ट खटकली, हे समोरच्याला सहज शब्दांत; पण स्पष्टपणे सांगा. कोणालाही वैयक्तिक दोष देऊ नका वा निंदा करू नका.\nदुसऱ्यांच्या भावनांचा आदर करा.\nअसभ्य भाषेचा वापर करू नका. त्यापेक्षा तुमचं म्हणणं काय आहे, ते पटवून द्या.\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n‘ती उशिरा का बोलली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1सहनशील नव्हे, व्यक्त व्हा...\n3प्रेमात पडा बुद्धी वाढवा\n4बुटांसाठी मुंबईत अनवाणी ‘धाव’...\n5असे बना पती नंबर वन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/makadtap-patient-increase-34406", "date_download": "2018-10-16T10:13:18Z", "digest": "sha1:4GRQJHVLAXM433JZJX36L7L3WHYCXXIJ", "length": 16876, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "makadtap patient increase माकडताप रुग्णांच्या संख्येत वाढच | eSakal", "raw_content": "\nमाकडताप रुग्णांच्या संख्येत वाढच\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nनियंत्रणासाठी प्रयत्न सुरू - नव्याने ५ रुग्णांची नोंद, परप्रांतीय कामगारांची मुले\nबांदा - माकडताप रुग्णांच्या संख्येत आज येथे आणखी पाच रुग्णांची भर पडली. यामुळे माकडताप रुग्णांची संख्या ४२ वर पोचली आहे.\nनियंत्रणासाठी प्रयत्न सुरू - नव्याने ५ रुग्णांची नोंद, परप्रांतीय कामगारांची मुले\nबांदा - माकडताप रुग्णांच्या संख्येत आज येथे आणखी पाच रुग्णांची भर पडली. यामुळे माकडताप रुग्णांची संख्या ४२ वर पोचली आहे.\nप्रशासनाकडून साथ आटोक्‍यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होऊनही रुग्ण वाढण्याचे प्रमाण कायम आहे. यामुळे चिंतेत भर पडली आहे.\nजिल्ह्यात गेल्यावर्षी माकडतापाचा प्रवेश झाला. पहिल्यावर्षी तो दोडामार्ग तालुक्‍यापुरता मर्यादित होता. गेल्या महिन्याच्या डिसेंबरमध्ये येथे सगळ्यात आधी माकडतापाचा रुग्ण आढळला. यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. विशेषतः सटमटवाडी भागात सर्वाधिक माकडतापाचे रुग्ण सापडले. आरोग्य विभाग साथीच्या नियंत्रणासाठी एकाकी झुंज देत होता, मात्र दुसरीकडे माकड मृत्यूचे सत्र सुरूच होते. यामुळे वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. नुकत्याच येथे आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना स्थानिकांनी याबाबत जाब विचारला. यानंतर यंत्रणा सक्रिय झाली. कालपासून पशुसंवर्धन आणि वन विभागाची जिल्ह्याभरातील कुमक येथे दाखल झाली. त्यांनी उपाययोजना सुरू केली असली तरी रुग्ण सापडण्याचे प्रमाण कायम आहे.\nयेथे आतापर्यंत तापाच्या १०३ रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. यात नव्याने आढळलेल्या पाच रुग्णांसह एकूण माकडताप पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ वर पोचली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण येथे बीएसएनएलच्या केबल टाकण्यासाठी आलेल्या कामगारांच्या कुटुंबामधील आहेत. हे सर्व रुग्ण सहा ते चौदा वयोगटातील आहेत. ते सटमटवाडीत उघड्यावर झोपडी बांधून राहत होते. तापाची लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले असता ते माकडताप पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. येथील आरोग्य केंद्रात सध्या काही तापाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर स्थितीतील चौघांवर बांबुळी (गोवा) येथे उपचार केले जात आहेत.\nदुसरीकडे वनविभागाकडून परिसरातील जंगलमय भागात पाहणी सुरू आहे. मृत माकड आढळल्यास तेथे पावडर टाकून माकड जाळली जात आहेत. आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. पशुसंवर्धन विभाग येथे गुरांच्या गोठ्यामध्ये जंतुनाशकांची फवारणी करत आहेत. पुढच्या टप्प्यात आजूबाजूच्या गावांमधील गोठ्यांमध्ये ही फवारणी केली जाईल.\nबांदा परिसरातील इन्सुली, शेर्ले, डेगवे, गाळेल या गावांमध्ये माकडतापाविषयी जनजागृती केली जात आहे. स्लाईट शोच्या माध्यमातून माकडताप होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी याचे मार्गदर्शन केले जात आहे. पुढच्या टप्प्यात या गावांमध्ये गोठ्यांमध्ये फवारणीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.\nनव्याने पाच रुग्ण आढळले असले तरी आता सर्व बाजूंनी साथ नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. फवारणी केली जात आहे. वन विभागही सक्रिय झाला आहे. यामुळे स्थिती लवकरच आटोक्‍यात येईल.\n- डॉ. जगदीश पाटील, आरोग्य केंद्र, बांदा\nबांद्यात काल आमचे ५४ कर्मचारी कार्यरत होते. आज ही संख्या २५ आहे. उद्या आणखी कर्मचारी येणार आहेत. ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पाहणी करत आहोत. आतापर्यंत केवळ २ मृत माकडे मिळाली आहेत.\n- विजय कदम, वनक्षेत्रपाल\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/dakhal/book-review-of-english-novel-the-legend-of-lakshmi-prasad/articleshow/62479646.cms", "date_download": "2018-10-16T11:18:33Z", "digest": "sha1:6PUMCEYGGOBDDCCIDLQ4CPWTDN2CERIW", "length": 15279, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dakhal News: book review of english novel the legend of lakshmi prasad - उत्सुकता वाढवणाऱ्या कथा | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\n- वा. ह. कोप्पर\nबॉलिवूडमधील एक अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्ना सर्वांना माहीत आहे. सातत्यानं इंग्रजीत लिहिणारी बहुधा सध्याच्या पिढीतील एकमेव अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत तीन पुस्तके लिहिलेली असून हे तिचे क्रमाने दुसरे पुस्तक म्हणजे तिच्या चार लघुकथांचा संग्रह आहे. ती ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या आघाडीच्या इंग्रजी दैनिकातून ‘मिसेस फनी बोन्स’ नावाचं विनोदी साप्ताहिक सदर बऱ्याच दिवसांपासून चालविते. या सदरातील निवडक लेखांचा संग्रह त्याच नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेला आहे. त्याला वाचकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.\nया पुस्तकातील चारही कथा तशा स्त्रीवादी कथा आहेत. या कथा कधी वाचकाला हसवतात, तर कधी रडवतात. लेखिकेला कथा सांगण्याची हातोटी चांगलीच साधलेली आहे. भाषा साधी, सोपी व चटपटीत आहे.\nलेखिका तशी हुशार आहे. तिचे आई आणि वडील दोघेही सुप्रसिद्ध अभिनेते होते. तिचा नवराही अक्षयकुमार हा नट आहे. सुरुवातीला तिनेही काही चित्रपटांतून कामे केली होती. परंतु थोड्याच अवधीत तिच्या लक्षात आले, की या क्षेत्रात आपल्याला मोठे यश प्राप्त करता येणार नाही. म्हणून तिने योग्य त्या वेळेतच त्या क्षेत्राचा निरोप घेऊन आपले लक्ष लिखाणावर केंद्रित केले. तिला कुठला शब्द केव्हा व कुठे वापरावा याची चांगली जाण आहे. या इंग्रजी पुस्तकाचा हिंदी अनुवादही ‘लक्ष्मी प्रसादकी अमर दास्तान’ या नावाने प्रसिद्ध झालेला आहे.\nया पुस्तकात एकूण चार कथा आहेत. पहिली कथा पुस्तकाच्या नावाचीच म्हणजे ‘लिजंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आहे. आजही खेड्यापाड्यातून मुलीच्या जन्माचं मनापासून स्वागत होताना दिसून येत नाही. या कथेतील लक्ष्मी नावाची एक साधी-भोळी खेड्यातील मुलगी सतत परिश्रम करून खेड्यातील लोकाचे याबद्दचे मत बदलण्यात यशस्वी होते. या कथेतील मुलीची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.\nदुसरी कथा आहे ‘सलाम नॉनिआपा’. ही दोन विधवा बहिणींची कथा आहे. यातील ६८ वर्षांची नॉनी ही विधवा एका विवाहित गृहस्थाच्या प्रेमात पडते. लेखिका म्हणते की बऱ्याच वेळा आपण लोक काय म्हणतील या भीतीने आपल्या मनाप्रमाणे वागत नाही आणि विनाकारण दुःखी होतो. या कथेवरून नाटकही लिहिले गेले असून सध्या त्याचे प्रयोग मुंबई, हैदराबाद वगैरे शहरांतून चालू आहेत. लेखिकेने स्वतः या नाटकात प्रमुख भूमिका केलेली आहे. नाटकाचे निर्माते आता हे नाटक परदेशातूनही सादर करण्याच्या खटपटीत आहेत.\nतिसरी कथा ही एक प्रेम कथा आहे. त्यातील नायिका हवामानाचा अंदाज पाहून सगळ्या गोष्टी करीत असते यात तिच्या पाच लग्नांचाही समावेश आहे. शेवटची कथा ही एक सत्यकथा आहे. ती अरुणाचलमधील मुरगनायमची आहे. खेड्यापाड्यातील मुलींच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांना परवडतील, अशा दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याच्या विचाराने तो पछाडलेला आहे.\nएकूण पुस्तकातील घटना या सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील या कथांमध्ये नेहमीच्या घटना आहेत. यात भव्य, दिव्य असं काही नाही. त्यामुळे, हे कथांचे पुस्तक सामान्य वाचकांच्या पसंतीला सहजपणे उतरते. या कथांमधील पात्रेही आपल्याला आसपास दिसणारी अशीच आहेत. हे कथांचे पुस्तक वाचनीय झालेले आहे. लेखिकेकडून आगामी काळात याहून अधिक कसदार साहित्याची अपेक्षा करण्यास काहीही हरकत नसावी.\nमिळवा सदर बातम्या(Column News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nColumn News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n5देवासारखा माणूस तयार होईल\n6​ कृष्णवर्णीय स्त्रियांची अमेरिकी यशोगाथा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-7759", "date_download": "2018-10-16T11:11:28Z", "digest": "sha1:THW7MXK3UDY7OA5JHRZX4DXSVOXLHE2R", "length": 3839, "nlines": 66, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "कडक उन्हामुळे अंबरनाथला रूळही वाकले; वाहतूक विस्कळीत | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nकडक उन्हामुळे अंबरनाथला रूळही वाकले; वाहतूक विस्कळीत\nअंबरनाथ, दि.२७(वार्ताहर)-गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानामध्ये झालेल्या वाढीच्या फटक्याची झळ रेल्वेलाही बसली आहे आज दुपारी पडलेल्या कडक उन्हामुळे रूळ वाकल्याचा प्रकार घडल्याने रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. गेल्या दोन दिवसापासून कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. याचा फटका रेल्वे रुळाला बसल्याने २७ मार्च रोजी दुपारी २ वाजता अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली रेल्वे फाटकाजवळ उन्हामुळे रूळ दुभंगल्याचे दिसून आले होते. अचानक झालेला प्रकार रेल्वे कर्मचार्‍यांच्या लक्षात आला आणि रेल्वे यंत्रणा कामाला लागली आणि सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास रेल वाहतूक पूर्ववत सुरु आली. या प्रकारामुळे गाड्यांची रांग लागली होती.\nअंबरनाथच्या प्रवाशांना जागा द्या अन्यथा...\nपाण्याच्या टाकीवर रणरागिणींचा शोले\n‘गल्फ’ची नोकरी ठरु शकते गुलामगीरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2018-10-16T09:55:51Z", "digest": "sha1:LGQFNVZ6IOS6EBSYUIR26KPG3NT2PM6B", "length": 5548, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ७० चे - ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे\nवर्षे: ८८ - ८९ - ९० - ९१ - ९२ - ९३ - ९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nचीनने पश्चिम भागातील राज्यांवरील आपली पकड अधिक मजबूत केली.\nइ.स.च्या ९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4?start=12", "date_download": "2018-10-16T09:36:56Z", "digest": "sha1:2AHKZSOPZIAGG6EIOM4NYZC2HEXBUEZU", "length": 3555, "nlines": 93, "source_domain": "vkrajwade.com", "title": "याज्ञिक - विधी", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग-याज्ञिक - विधी\nमृत्युंजय विधि - १०२\nस्त्रीवपन विधि - ११९\nयज्ञोपविती विधि - १०५\nसंस्कृत विभाग : याज्ञिक - विधी\nसंन्यास प्रार्थना विधि - ७\nदत्तक विधि - ३५\nअजपाजप विधि - ५४\nचलार्चा स्थापनविधि - ७३\nद्वादशवर्षादूर्ध्वं प्रवासादागतस्य विधि - ८०\nद्वादश वर्षांनंतर भार्तृदर्शन विधि - ८२\nमृत्युंजय विधि - १००\nमृत्युंजय विधि - १०१\nमृत्युंजय विधि - १०२\nयज्ञोपविती विधि - १०५\nस्त्रीवपन विधि - ११९\nभगीरथी गृहानीत उद्क स्नान विधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/governors-goa-manipur-acting-agents-bjp-congress-35027", "date_download": "2018-10-16T10:51:02Z", "digest": "sha1:HIASYOVV56ZYJXNEXD4UL7CSELCS4JVS", "length": 13040, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Governors of Goa, Manipur acting like 'agents' of BJP : Congress भाजपचा गोवा, मणिपूरमधील प्रकार घटनाबाह्य : काँग्रेस | eSakal", "raw_content": "\nभाजपचा गोवा, मणिपूरमधील प्रकार घटनाबाह्य : काँग्रेस\nमंगळवार, 14 मार्च 2017\nगोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे राज्यपालांच्या निर्णयावर परिणाम होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. हा सर्व प्रकार घटनाबाह्य असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.\nनवी दिल्ली - गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे राज्यपालांच्या निर्णयावर परिणाम होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. हा सर्व प्रकार घटनाबाह्य असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.\nउत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बहुमत मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला गोवा आणि मणिपूरमध्ये बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचता आले नाही. मात्र, तरीही इतर पक्षांच्या आमदारांना सोबत घेऊन गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, \"राज्यपालांनी घेतलेले निर्णय हे केंद्राच्या प्रभावाखाली घेतले असल्याचे राज्यपालांनीच स्पष्ट केले आहे. हा प्रकार संपूर्णपणे घटनाबाह्य आहे. गोवा आणि मणिपूरमधील जनतेने काँग्रेसच्या बाजूने दिलेल्या कलाचा हा अपमान आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारची संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारशी तुलना करताना दीक्षित यांनी पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानसोबतचे भारताचे आंतरराष्ट्रीय धोरणात स्पष्टता नसल्याची टीका केली. \"आपले सैनिक प्राण गमवत आहेत, मंत्री नाही', असेही त्यांनी पुढे सांगितले.\nगोव्यामध्ये भाजपला 13 जागा मिळाल्या आहेत. सर्वाधिक 17 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. तर इतर पक्षांकडे 10 जागा गेल्या आहेत. मणिपूरमध्येही भाजपला 21, काँग्रेसला 28 तर इतर पक्षांना 10 जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही राज्यात इतर पक्षांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करणार आहे.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/10/blog-post_22.html", "date_download": "2018-10-16T10:04:43Z", "digest": "sha1:YSOSNPJX3ULKFNEKJ5WEYO3NRVVUVZ37", "length": 25405, "nlines": 221, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): फतव्यांचे कालबाह्य तर्कहीन राज्य!", "raw_content": "\nफतव्यांचे कालबाह्य तर्कहीन राज्य\nइस्लामचे नाव निघाले की लागोपाठ ‘फतवा’ आठवावा एवढ्या प्रमाणात आणि कधी कधी तर अत्यंत विनोदी व विसंगत फतवे काढले जात असतात. नुकताच इस्लामी सर्वोच्च शिक्षण संस्था दारुल- उलूम-देवबंदने मुस्लिम स्त्री-पुरुषांनी आपले व आपल्या परिवाराचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध न करण्याबाबत फतवा काढला आहे. कारण काय घडले तर एका मनुष्याने समाजमाध्यमांत फोटो प्रसिद्ध करणे इस्लामला संमत आहे की नाही असा प्रश्न विचारला होता व त्याचे उत्तर म्हणून हा फतवाच निघाला. याच महिन्यात ८ ऑक्टोबरला मुस्लिम स्त्रियांनी भुवया कोरणे ते केस कापणे हे इस्लामविरोधी असल्याचा फतवा काढून स्त्रियांना ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यास बंदी घोषित केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी मजलिस-ए-शूरा या काश्मीरमधील संस्थेच्या धर्ममार्तंडांनी स्त्रियांना एकटे सार्वजनिक ठिकाणी जाण्यास रोखण्याचा आदेश काढला. या फतव्यात स्त्रियांनी कोणत्याही समारंभात, रस्त्यावर ते बाजारासही जाणे तर रोखलेच, पण रस्त्यावरील कोणत्याही माणसाशी संभाषणासही बंदी घातली. अजून पुढे जात मुला-मुलींनी एकत्र शिक्षण घेणे इस्लामविरोधी आहे असे म्हटले.\nतर्कहीन फतवे हे इस्लामचे वैशिष्ट्यच होत आहे की काय असे वाटावे अशी स्थिती आहे. सर्वसामान्य मुस्लिम या फतव्यांना कितपत महत्त्व देतात असा सवाल जरी रास्त असला तरी गेल्याच वर्षी जुलैमध्ये “जय श्रीराम’ अशी घोषणा दिली म्हणून बिहारचे एक मंत्री खुर्शीद आलम ऊर्फ फिरोज अहमद यांच्याविरुद्ध फतवा काढला गेला व मंत्रिमहोदयांना माफीही मागावी लागली. म्हणजे फतवे एवढे निरुपद्रवी नसतात हे उघड आहे. किंबहुना इस्लामची पकड इस्लामियांवरच बसवण्यात फतव्यांचा शासकांनी अत्यंत कुशलतेने वापर करून घेतल्याचा इतिहास आपल्यासमोर आहे.\nखरे तर फतवा म्हणजे इस्लामी कायदा अथवा प्रथांबद्दल दिले जाणारे तज्ज्ञ-मत. फतवा म्हणजे आदेश नव्हे व तो पाळण्याचे बंधनही नसते. धर्मांतर्गत जेव्हा एखादा प्रश्न निर्माण होतो व त्याबाबत नेमके काय करावे याचा गोंधळ उडतो तेव्हा फतवा काढण्याचा अधिकार असलेला मुफ्ती आपले मत देतो. हे मत वास्तववादी असावे अशी अपेक्षा असते. उदाहरणार्थ - हलाल पद्धतीने पशुहत्या वेदनादायक असल्याने त्यावर बंदी घालणारा कायदा नॉर्वे व स्वीडिश सरकारांनी केला. तेव्हा पशूंना मारण्याआधी बेशुद्ध करावे म्हणजे त्यांना वेदना होणार नाहीत, असा फतवा काढला गेला. थोडक्यात, काही धार्मिक अडचणीतून वाट काढण्यासाठी फतव्यांचा आधार घेतला जातो. ते रास्तही आहे. कारण धर्माज्ञा आणि त्या त्या देशाचे कायदे यात एकमत असण्याची शक्यता नसते तेव्हा समजूूतदारीने मार्ग काढावा लागतो. पण प्रत्यक्षात फतव्यांचा वापर आपले किंवा आपल्या शास्त्यांचे वर्चस्व सर्वसामान्य मुस्लिमांवर गाजवण्यासाठी झाला असल्याचे इतिहास सांगतो.\nऔरंगजेबाच्या काळात मौलाना, उलेमा, इमामादींचे अधिकार अमर्याद वाढले होते. शासकाचे काम कितीही चांगले अथवा वाईट असले तरी फतव्यांच्या माध्यमांतून त्याला धर्माचे पाठबळ देण्याचे काम फतव्यांनी केले. हिंदंूवर दुप्पट अबकारी कर, जिझियाची पुन्हा अंमलबजावणी ते गुरू तेगबहादूर यांची हत्या इत्यादी घटना फतव्यांच्या अधिकारात राबवल्या गेल्या. भारतातील इस्लामी सत्ता जशी कमजोर होऊ लागली तेव्हा सर्वात अधिक अस्वस्थ झाले ते इमाम-उलेमादी धर्मगुरू. शाह वलीउल्लाह व त्याचा मुलगा शाह अब्दुल अझिजने इस्लामचे पुरातन वैभव पुन्हा अवतरावे यासाठी कंबर कसली. याच परंपरेत पुढे १८६६ मध्ये देवबंद या उत्तर प्रदेशातील गावात एक अरेबिक शिक्षण देणारा मदरसा सुरू करण्यात आला. पुढे याची ख्याती एवढी वाढली की त्याला “दारुल-उलूम’ (म्हणजे इस्लामी शिक्षणाचे सर्वोच्च केंद्र) अशी ख्याती लाभली व तिचा फार मोठा प्रभाव भारतीयच नव्हे, तर जगातील मुस्लिमांवर आहे. बव्हंशी फतवे याच संस्थेने काढलेले आहेत आणि त्यातील अनेक अतार्किक आणि विसंगत आहेत हे अलीकडेच निघालेल्या फतव्यांवरून स्पष्ट होते. यातच बरैलवी ही सुन्नी मुस्लिमांचीच एक शाखा. अहमद रझा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देवबंदींना काफीर घोषित केले होते. कारण काय तर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचे नेतृत्व मान्य केले होते. यांचेही फतवे तर्कविसंगत कसे असतात याचा हा उत्तम नमुना आहे. भारतातील चारही इस्लामी धर्मसंस्थांनी आजवर काढलेल्या विविध फतव्यांचे जवळपास ४० खंड झाले आहेत. यावरून फतव्यांची व्याप्ती लक्षात यावी.\nमुख्य प्रश्न आहे तो मुस्लिमांना अशा फतव्यांबाबत काय वाटते हा अफगाणिस्तानात तालिबान्यांनी स्त्रियांना बाहेर एकटे जाणे, परपुरुषांशी बोलणे, सौंदर्य प्रसाधने वापरणे यावर कशी इस्लामच्या नावाखाली निर्दयबंदी घातली होती हा कटू इतिहास जुना नाही. मध्यपूर्वेतही आता आतापर्यंत इसिसने विशुद्ध इस्लामच्या नावाखाली फतव्यांचाच आधार घेत हिंसा व स्त्री अत्याचाराचा कळस गाठला होता. स्त्रियांना एके काळी बऱ्यापैकी स्वातंत्र्य देणाऱ्या इस्लाममध्ये असे घडावे हे अनाकलनीय आहे. कुराण व हदीस अरेबिकमध्ये असल्याने खूपशा धर्ममार्तंडांनाही अनुवादांवर अवलंबून राहावे लागते व त्या अनुवादांत मूळचे अर्थ अनेकदा लोप पावलेले असतात. त्यामुळे त्याचे आपापल्या मगदुराप्रमाणे व तत्कालीन स्वार्थाप्रमाणे हवे ते अर्थ लावता येतात. डोळस, बुद्धिवादी समाज असणे हे कोणत्याही धर्ममार्तंडांना नको असते. त्यातून कोणताही धर्म सुटलेला नाही. पण अन्य धर्मांनी पुरोहितशाहीला जसा विरोध केला तसा मुस्लिम धर्मीयांनी त्यांच्या मौलवी-उलेमांच्या अनिर्बंध सत्तेला विरोध केल्याचे चित्र नाही. समाजमाध्यमांवर फोटो प्रसिद्ध करण्याविरुद्धचा फतवा निघत असला व तो अनेक जण पाळत नसले तरी त्याला जो विरोध व्हायला हवा तो झालेला नाही. बुरख्याच्या प्रथेच्या तर मुस्लिम स्त्रियाच समर्थक असल्याचे अनेकदा दिसून येते ते त्यांच्यावर असलेल्या अनिर्बंध पुरुषी सत्तेमुळे हे उघड आहे. किंबहुना स्त्रिया अशा बाबतीत बोलणेच टाळताना दिसतात. अलीकडच्याच तलाकच्या प्रथेविरोधातील खटल्यातही मोजक्याच स्त्रिया पुढे आल्या हे आपण पाहिलेच आहे. सुशिक्षित मुस्लिम तरुणही या तत्त्वाला फारसे अपवाद नाहीत. यामागील कारणांची व्यापक समाज-मानसशास्त्रीय चिकित्सा अद्याप झालेली नसली तरी ती होणे गरजेचे आहे.\nइस्लामही गतकाळच्या काल्पनिक वैभवात रमत आजचा वर्तमान दूषित करत असेल तर ते इस्लामियांच्या भविष्यासाठी अनिष्ट आहे हे सर्वसामान्य मुस्लिमांनाच समजावून घ्यावे लागेल. भारतीय मुस्लिमांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्थिती, स्त्रियांची परिस्थिती यावर सच्चर आयोगाने प्रखर प्रकाश टाकला आहे. तो वाचला तर त्या दयनीय अवस्थेबद्दल कोणालाही खंत वाटल्याखेरीज राहणार नाही.\nमुस्लिमांना दैन्यावस्थेतून बाहेर पडण्यास त्यांचे अतिरेकी धर्मप्रेम आणि त्यांना तशाच अवस्थेत ठेवू इच्छिणारे मुल्ला-मौलवी हेच सर्वात मोठी अडचण आहे असे तटस्थ निरीक्षण केल्यावर सहज लक्षात येईल. धर्म जीवनाचा एक आधार आहे असे मानले तरी कालसुसंगत राहत नाही तो धर्म नव्हे. मुस्लिम समाजाने फतवेबाज\nधर्मगुरूंना कितपत महत्त्व द्यायचे आणि व्यक्तिस्वातंत्र्य जपत आपापल्या ऐहिक प्रगतीकडे कसे अधिकाधिक लक्ष पुरवायचे हे ठरवायला हवे. भारतातील मुस्लिमांची प्रगती झाल्याखेरीज देशाची प्रगती होऊ शकत नाही हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nम्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूक पर्यायांची विपूलता\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nफतव्यांचे कालबाह्य तर्कहीन राज्य\nगुंतवणुकदाराच्या गरजेप्रमाणे म्युच्युअल फंडाचे प्र...\nम्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी\nम्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय\nबुलेट ट्रेनच्या हवेत कॉरिडॉर दुर्लक्षित\nचला म्युच्युअल फंडांच्या विश्वात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/manipuri-people-give-mixed-verdict-34792", "date_download": "2018-10-16T10:29:28Z", "digest": "sha1:QEB23JLV6GRALPFDIAVOTAC3HAFTTHYJ", "length": 15027, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "manipuri people give mixed verdict मणिपुरी जनतेचा संमिश्र कौल | eSakal", "raw_content": "\nमणिपुरी जनतेचा संमिश्र कौल\nरविवार, 12 मार्च 2017\nभाजप ईशान्य भारतात पाय रोवण्याच्या इराद्याने या निवडणुकीत उतरला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 'आसाम फॉर्म्युला' वापरला.\nमणिपूरमध्ये 2002 पासून कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होत असल्याने यंदाही दोन प्रमुख पक्षातच लढत होईल, असा कयास बांधला जात होता; परंतु निकाल पाहता मतदारांचा कौल संदिग्ध असल्याचे जाणवते. मागील दोन निवडणुकीत कॉंग्रेसला कोणीही स्पर्धक नव्हता. भाजपने 2012 च्या निवडणुकीत केवळ 19 उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यापैकी बहुतांश उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती, हे विशेष.\nसायंकाळी पाचपर्यंत जाहीर झालेल्या 55 जागांपैकी 24 जागांवर कॉंग्रेसने आघाडी घेतली होती आणि भाजपच्या खात्यावर 20 जागा जमा झाल्या होत्या. बहुमत सिद्ध करण्यासाठी 31चे संख्याबळ गाठणे आवश्‍यक आहे. भाजप ईशान्य भारतात पाय रोवण्याच्या इराद्याने या निवडणुकीत उतरला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 'आसाम फॉर्म्युला' वापरला. कॉंग्रेसमधून आयात केलेल्या आमदारांना आणि ज्येष्ठ नेत्यांना तिकिटे दिली. भाजपने एक दोन नव्हे तर सहा कॉंग्रेस आमदारांना ओढले होते; परंतु त्याचा अपेक्षित परिणाम कॉंग्रेसवर झालेला दिसून येत नाही.\nप्रचारादरम्यान भाजपने कॉंग्रेसवर आणि मुख्यमंत्री ओकरम इबोबी सिंह यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही. वाढता भ्रष्टाचार आणि विकासाचा अभावाच्या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेसवर टीका करत मणिपूर बदलण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. तसेच, इम्फाळ खोऱ्यातील बिगर आदिवासी मैती आणि डोंगराळ भागातील आदिवासी नागा यांच्यात जाणीवपूर्वक मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्नही भाजपने केले. इम्फाळ खोऱ्यात तब्बल चाळीस जागा होत्या.\nयाठिकाणी नागाविरोधी भावनांना फुंकर घालण्यात आली. मणिपूरच्या डोंगराळ भागात नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड ही दहशतवादी संघटनेचा नागा जमातीचे वेगळे राज्य करण्याच्या तयारीत आहे. या आंदोलनाचाच भाग म्हणून राज्यात 30 नोव्हेंबरपासून मणिपूरमध्ये 'आर्थिक नाकेबंदी' केली आहे. या नाकेबंदीला दोन्ही पक्षांनी एकमेकांस जबाबदार धरले आहे.\nविधानसभेचे सध्याचे निकाल पाहता राजकीय विश्‍लेषकांना सध्या दोन पर्याय दिसतात. कॉंग्रेस हा संख्याबळानुसार सर्वांत मोठा पक्ष असल्याने राज्यपाल नजमा हेपतुल्ला त्यांना आमंत्रित करून संख्याबळ सिद्ध करण्यास सांगतील. यात लहान पक्ष आणि अपक्ष महत्त्वाची भूमिका वठवू शकतात.\nप्रादेशिक पक्षांची कामगिरी यंदा चांगली झाली आहे. नॅशनल पीपल्स पार्टी आणि नागा पीपल्स फ्रंट यांना प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री थौनाऊजाम चाओबा हे भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते. त्यांनी नामबोल येथील आपली जागा गमावली. केवळ 280 मतांनी त्यांना कॉंग्रेस उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. कॉंग्रेस सत्ता स्थापन करण्यास यशस्वी ठरली तर इबोबी सिंह हे ईशान्य भारतातील पक्षाचे मोठे नेते म्हणून नावारूपास येतील. जर भाजपची सरशी झाली तर आसाम, अरुणाचल प्रदेश यानंतर मणिपूरही ताब्यात येईल आणि पक्षाची स्थिती आणखीच मजबूत होईल.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pm-modi-hits-back-at-aiyars-neech-remark-says-this-is-mughlai-mindset/articleshow/61965903.cms", "date_download": "2018-10-16T11:20:50Z", "digest": "sha1:BKIBDLIQKQD5RJDFZTFJ74DW4FQ2PDBP", "length": 10456, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "PM Modi: pm modi hits back at aiyar's 'neech' remark, says this is mughlai mindset - या अपमानाचे उत्तर मतदार देतील: मोदी | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nया अपमानाचे उत्तर मतदार देतील: मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरतमधील जाहीर सभेत मणिशंकर यांच्यावर पलटवार केला. 'मी भले खालच्या जातीचा असेन पण माझी कामे उत्तुंग आहेत. 'उच्च-नीच' हे संस्कार आमच्यावर झालेले नाहीत. हे तुमचे संस्कार तुम्हालाच लखलाभ', अशी तोफ पंतप्रधानांनी डागली.\nकाँग्रेस नेत्याची ही भाषा लोकशाही देशात अस्वीकारार्ह आहे. चांगल्या शैक्षणिक संस्थेत शिकलेला, केंद्रीय मंत्री राहिलेला एक नेता जर मोदीला 'नीच' म्हणत असेल तर ही बाब जितकी अपमानास्पद आहे तितकीच खेदजनकही आहे. या अपमानाचे उत्तर काँग्रेसला जनताच मतदानातून देईल, अशा तीव्र शब्दांत पंतप्रधानांनी आपली नाराजी व्यक्त केली.\nमणिशंकर यांचे हे विधान काँग्रेसच्या मुघल मानसिकतेचेच दर्शक आहे. यांनी याआधीही मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला 'मौत का सौदागर' म्हणून हिणवलं आहे. माझा सातत्याने अपमान करण्यात आला आहे. यावर मी यापुढे कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. भाजपच्या अन्य नेत्यानी व कार्यकर्त्यानीही याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nInternet Shutdown: इंटरनेट सेवा विस्कळीत होणार\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nM J Akbar: अकबर यांना भारतात परतण्याचे आदेश\nAnil Ambani: काँग्रेसनं अंबानींना काय दिले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1या अपमानाचे उत्तर मतदार देतील: मोदी...\n2राहुल यांनी मणिशंकर यांना झापले...\n3मणिशंकर बरळले; मोदींविषयी अपशब्द काढले...\n4'काँग्रेसने मोदींच्या पत्नीलाही ऑफर दिली होती'...\n5राहुल गांधींविरोधात त्यांनी अर्ज भरला, पण......\n6युनेस्कोच्या हेरिटेज यादीत कुंभमेळा...\n7'लव्ह जिहाद'च्या संशयाने तरुणाची हत्या...\n8हार्दिकचे आणखी ५ सेक्स व्हिडिओ व्हायरल...\n9आधार जोडणीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढणार...\n10सासूशी नीट वाग; कोर्टाने सुनेला सुनावले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A7", "date_download": "2018-10-16T09:42:40Z", "digest": "sha1:NOC3BA4A7AA2DA6YR6YFULIZL2ZJYBHC", "length": 5677, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९३१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९१० चे - ९२० चे - ९३० चे - ९४० चे - ९५० चे\nवर्षे: ९२८ - ९२९ - ९३० - ९३१ - ९३२ - ९३३ - ९३४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै १९ - उडा, जपानी सम्राट.\nइ.स.च्या ९३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4859-aap", "date_download": "2018-10-16T09:37:29Z", "digest": "sha1:TYGTGQMMIZE3C7YHLCDPCEVWGCA5TEYG", "length": 4735, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपची मोदींवर गंभीर आरोप - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपची मोदींवर गंभीर आरोप\nआम आदमी पक्षाचे तब्बल 20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपच्या आशुतोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत.\nमोदी आणि भाजपला लाभ पोहचवण्यासाठी निवडणूक आयुक्त काम करत असल्याचा आरोप यावेळी आशुतोष यांनी केलाय.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-uttareshwar-waghachi-talim-silver-jubilee-year-94485", "date_download": "2018-10-16T10:33:04Z", "digest": "sha1:UB457SJJ7BOMVB3BRGDS3R4HOD77UZUM", "length": 16493, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Uttareshwar waghachi talim Silver Jubilee year श्रद्धा उत्तरेश्‍वराशी, स्पर्धा ‘ग्लोबल’ जगताशी ! | eSakal", "raw_content": "\nश्रद्धा उत्तरेश्‍वराशी, स्पर्धा ‘ग्लोबल’ जगताशी \nशुक्रवार, 26 जानेवारी 2018\nउत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम आज (ता. २६) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे आणि या निमित्तानं वर्षभर उत्तरेश्‍वर परिसरातील इतिहासाला उजाळा मिळतानाच विविध सामाजिक उपक्रमांचा जागरही मांडला जाणार आहे.\nकोल्हापूर - ‘दत्त दर्शनला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना’ चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ या चित्रपटातील हे तुफान गाजलेलं गीत. उत्तरेश्‍वर पेठेतील शिवप्रसाद सोंगी भजनाने मराठी सिनेसृष्टीला या गीताच्या माध्यमातून जणू भजनात दंग केले. १९७३-७४ ला गीताने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली. आजही सोशल मीडियावरून जगभरातील मराठी मनांना हे गीत भुरळ घालतं. अध्यात्माची गोडी लावतं.\nउत्तरेश्‍वर पेठेतील वाघांनीच ही किमया साधली. उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम आज (ता. २६) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे आणि या निमित्तानं वर्षभर उत्तरेश्‍वर परिसरातील इतिहासाला उजाळा मिळतानाच विविध सामाजिक उपक्रमांचा जागरही मांडला जाणार आहे.\nदरम्यान, एकीकडे उत्तरेश्‍वर महादेवावरची अफाट श्रद्धा आणि त्याच वेळी दुसरीकडे बदलत्या जगाशी नाळ जुळवत इंटरनेटच्या माध्यमातून येथील तरुणाई आता ग्लोबल जगताशी स्पर्धा करू लागली आहे.\nउत्तरेश्‍वर महादेव मंदिर परिसरात एक फलक लक्ष वेधून घेतो. हे मंदिर कोणी बांधले, याचे नाव येथे नाही. कारण ‘मी केले’ म्हणजे अहंकार असतो, अशा आशयाचा हा फलक अहंकाराची वाणी माणसाला संपवते, असाच जणू संदेश देतो.\nउत्तरेश्‍वर महादेव मंदिरात १८५० पासून भजनाची परंपरा. सुरुवातीला एकतारी भजन येथे चालायचे. त्या वेळी तालमीची इमारत म्हणजे एक झोपडीच होती. त्यातच भजनाचे सूर उमटायचे. पुढे १८९४ ला उत्तरेश्‍वर वाघाची तालमीची छोटी इमारत उभी राहिली आणि या भजनाला व्यापकता आली. पोतं-पोतं भरून दिमड्या येथे आणल्या गेल्या. आजही येथे आध्यात्मिक आनंदोत्सव विविध औचित्य साधून सुरूच असतो. मंदिरातील रोजच्या सामुदायिक आरती सोहळ्यानेही यंदा एकवीस वर्षे पूर्ण केली आहेत.\nएकूणच उत्तरेश्‍वर पेठेची शान काही औरच. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बंदीहुकूम असतानाही हलगी वाजवत मोर्चा काढणारी मंडळी इथलीच. इथली एकजूट हे कोल्हापूरच्या एकजुटीचं प्रतीक. उत्तरेश्‍वर चौकातच महापालिकेचे न्यायमूर्ती रानडे विद्यालय. या शाळेजवळच रस्त्यापासून जरा सखल भागात ज्येष्ठ चित्रकार श्‍यामकांत जाधव यांचं घर. शाळेचे बांधकाम ज्यावेळी सुरू झाले, त्या वेळी बांधकामावर श्‍यामकांत सरांनी डोक्‍यावरून दगड वाहिले. कारण शिक्षण घेण्यासाठी पैसे आणि त्यासाठी काम करणे त्यांना भागच होते. पुढे याच शाळेत ते शिक्षक झाले; पण चित्रकलेतच करिअर करायचे, अशी खूणगाठ बांधलेल्या सरांनी अखेर ही नोकरीही सोडली आणि मुंबई गाठली. सध्या कोल्हापूरच्या चित्रपरंपरेतील त्यांची कारकीर्द म्हणजे एक सुवर्णपान आहे.\nश्‍यामकांत जाधव सरांच्या या संघर्षातून फुललेल्या यशोगाथेचा प्रातिनिधीक उल्लेख एवढ्यासाठीच की, इथला प्रत्येक माणूस कष्टाच्या झालरीतूनच मोठा होतो आणि तो ज्या क्षेत्रात गेला तेथे सर्वोत्तम ठरतो, या देदीप्यमान इतिहासाचे ते प्रमुख साक्षीदार आहेत. भाविक विठोबा मंदिरातील विठूनामाचा गजर असो किंवा काळभैरवाचा पालखी सोहळा, पायी पंढरपूर वारी, आनंदी महाराज मठीतील उत्सव या साऱ्या गोष्टी या पेठेने आजही जपल्या आहेत. येथे गणेशोत्सव रंगतो आणि संयुक्त शिवजयंती व नवरात्रोत्सवही. पटसोंगट्या असोत किंवा म्हशीच्या शर्यती, पेठेने आपली अस्सल परंपरा जपली आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pcmcindia.gov.in/bnd_info.php", "date_download": "2018-10-16T11:14:06Z", "digest": "sha1:SLLYBHRWFQOBF3KJIATF6VCZWIB5SGZQ", "length": 30846, "nlines": 362, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "PCMC | Birth and Death Certificate", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका हददीतील दवाखाना/रुग्णालये (खाजगी/शासकीय) यामध्ये जन्म अथवा मृत्यु झालेल्या व्यक्तीचे जन्म अथवा मृत्युचे दाखले मिळणेचे ठिकाण दर्शविणारी माहीती\nअ.क्र खाजगी रुग्णालयाचे नाव पत्ता जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n1 जिजामाता रुग्णालय जिजामाता रुग्णालय, पिंपरी, पुणे उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, जिजामाता रुग्णालय, जयहिंद हायस्कुल समोर, पिंपरी, पुणे ४११०१७.\n2 अश्विनी नर्सिंग होम साईचौक, साईमंदीर जवळ, पिंपरी, पुणे\n3 कौशल हॉस्पिटल प्लॉट नं.१०५, पिंपरी कॉलनी, काळेवाडी पुला जवळ, पिंपरी, पुणे\n4 वाबळे हॉस्पिटल प्लॉट नं.२४६, पिंपरी कॉलनी, पिंपरी रेल्वेस्टेशन जवळ, पिंपरी, पुणे\n5 स्त्री हॉस्पिटल विजयनगर, सेवा विकास बँके समोर, काळेवाडी, पिंपरी, पुणे ४११०१७.\n6 कृष्णा हॉस्पिटल काळेवाडी दवाखान्यामागे, ज्योतिबानगर, काळेवाडी, पिंपरी, पुणे\n7 वीर हॉस्पिटल अष्टविनायक कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी, पिंपरी, पुणे ४११०१७.\n8 मेडीलाईफ मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल ज्योतिबा मंदीरा मागे, अल्फान्सो शाळेजवळ, काळेवाडी, पुणे १७.\n9 आशादीप हॉस्पीटल तापकीर चौक, काळेवाडी, पुणे १७\n10 अंजली हॉस्पीटल डिलक्स मॉल समोर, पिंपरी, पुणे १७.\nजन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय - प्राधीकरण दवाखाना\nअ.क्र खाजगी रुग्णालयाचे नाव पत्ता जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n1 श्रध्दा हॉस्पीटल से नं २४/१४४ प्राधीकरण उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, प्राधीकरण दवाखाना, सिंधुनगर, एल आय जी कॉलनी, से नं २५\n2 माटे हॉस्पीटल से नं २८/२८६, प्राधीकरण\n3 संजीवन क्लीनीक ऍ़ण्ड नर्सींग होम विकासनगर किवळे\n4 आयुर्वेदीक हॉस्पीटल प्राधीकरण\n5 डॉ सुनील वानखेडे हॉस्पीटल विकासनगर किवळे\n6 धन्वंतरी हॉस्पीटल्‍ प्राधीकरण\n7 माऊली हॉस्पीटल विकासनगर किवळे\n8 साळुंखे हॉस्पीटल प्राधीकरण निगडी\n9 शेंडे हॉस्पीटल से २५, प्राधीकरण\n10 वरद हॉस्पीटल कोतवालनगर, किवळे\n11 पाटवेकर हॉस्पीटल से नं २२५, प्राधीकरण\nजन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय - आकुर्डी रुग्णालय\nअ.क्र खाजगी रुग्णालयाचे नाव पत्ता जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n१ नवजीवन हॉस्पिटल गणराज कॉम्प्लेक्स, आकुर्डीगांव, पुणे ३५ उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, आकुर्डीगांव, मनपा शाळेच्या मागे, पुणे मुंबई हायवे जवळ, आकुर्डी, पुणे ३५.\n२ घोलप हॉस्पिटल जाधववाडी, चिखली\n३ इंद्रायणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जाधववाडी, चिखली\n४ स्टार हॉस्पिटल मुंबई-पुणे रस्ता, आकुर्डी, पुणे ३५.\n५ साई नर्सिंग होम आकुर्डी रुग्णालयासमोर, आकुर्डी, पुणे.\n६ धनश्री हॉस्पिटल संभाजीनगर, चिंचवड, पुणे १९\n७ मातोश्री हॉस्पिटल शिवाजी चौक, चिखली\n८ चेतना हॉस्पिटल संभाजीनगर, चिंचवड, पुणे १९\n९ सुविधा नर्सिंग होम सेंट उर्सिला स्कुल समोर, आकुर्डी, पुणे ३५.\n१० नागेश्वर हॉस्पिटल चिखलीगांव, पुणे\n११ साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोयनानगर, चिंचवड, पुणे १९\n१२ लोटस हॉस्पिटल कुदळवाडी, चिखली\n१३ गंगोञी हॉस्पिटल जाधववाडी, चिखली\n१४ संजीवनी हॉस्पिटल संभाजीनगर, चिंचवड, पुणे १९\n१५ राज्य कामगार विमा योजना रुग्णालय मोहननगर, चिंचवड, पुणे १९\n१६ साई-तुलसी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मोहननगर, चिंचवड, पुणे १९\n१७ श्री वुमन्स हॉस्पिटल साने चौक, चिंचवड, पुणे १९.\n१८ युनिक चिल्ड्रन हॉस्पिटल चिंचवडस्टेशन, चिंचवड, पुणे १९\n१९ यमुनानगर हॉस्पिटल ओटास्किम, निगडी, पुणे.\n२० रन्ना हॉस्पिटल यमुनानगर, निगडी, पुणे.\n२१ मातृसेवा हॉस्पिटल कृष्णानगर, चिंचवड, पुणे १९\n२२ रन्ना दानप्पा नर्सिंग होम यमुनानगर, निगडी, पुणे.\n२३ अश्वमेध हॉस्पिटल पुर्णानगर, चिंचवड, पुणे\n२४ गुरुगणेश हॉस्पिटल चिखली रस्ता, चिंचवड, पुणे १९\n२५ घाडगे हॉस्पिटल चिंचवड, पुणे १९\n२६ मयुर हॉस्पिटल चिखली रस्ता, चिंचवड, पुणे १९\n२७ श्री हॉस्पिटल रामदास नगर, चिखली, पुणे ४१२११४\n२८ आश्विनी हॉस्पिटल ऍ़ण्ड एन्डोस्कोपी सेंटर कृष्णानगर, चिखली रस्ता, चिंचवड, पुणे १९\n२९ धन्वंतरी क्लिनिक ऍण्ड नर्सिंग होम रुपीनगर, तळवडे.\n३० श्रीनिवास हॉस्पिटल यमुनानगर, निगडी, पुणे.\n३१ गोसावी हॉस्पिटल रुपीनगर, तळवडे.\n३२ समर्थ हॉस्पिटल देहु-आळंदी रस्ता,तळवडेगांव.\n३३ श्री सदगुरु हॉस्पिटल, तळवडे रुपीनगर, तळवडे.\n३४ श्रीराज हॉस्पिटल रुपीनगर, तळवडे.\nजन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय - फुगेवाडी दवाखाना\nअ.क्र खाजगी रुग्णालयाचे नाव पत्ता जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n१) शेहेरनाज मेडीकेर हॉस्पिटल कासारवाडी पुणे-३४ उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, फुगेवाडी दवाखाना, जुना जकात नाका\n२) डॉ.बगाडे स्त्रीरोग प्रसूती हॉस्पिटल दापोडी पुणे-१२\n३) मोरया हॉस्पिटल पिंपळे गुरव रोड दापोडी पुणे-१२\n४) स्नेहबंध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल दापोडी पुणे-१२\n५) आयुष नर्सिंग होम बोपखेल पुणे ३१\n६) लुंकड हॉस्पिटल दापोडी पुणे-१२\n७) मॉंक्स नेरो हॉस्पिटल कासारवाडी पुणे-३४\nउपनिबंधकाचे नाव - ----------\nजन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय - थेरगाव रुग्णालय\nअ.क्र खाजगी रुग्णालयाचे नाव पत्ता जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n1 अंकुर हॉस्पिटल 16 no. thergaon उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, थेरगाव रुग्णालय, मनपा पाण्याच्या टाकीजवळ, गुजरनगर, थेरगाव पुणे ३३\n2 श्री.आनंद मेमोरिअल हॉस्पिटल Anand Park thergaon\n3 वात्सल्य हॉस्पिटल dangechowk, Thergaon\n10 अदित्य बिर्ला हॉस्पिटल Dattnagar thergaon\n11 शिर्के हॉस्पिटल 16 no. thergaon\n16 पोलारिस हेंल्थ केअर wakad dattanagar rd\n17 आश्विनी नर्सिंग होम kaspate wasti wakad\n25 खिंवसरा पाटील रुग्णालय Laxman nagar thergaon\n26 पल्स हॉस्पिटल THERGAON\n27 साईज्योती हॉस्पिटल dangechowk, Thergaon\n29 सूर्या मदर & चाईल्ड केअर BHUJBAL CHOWK WAKAD\n30 गोल्डन केअर हॉस्पिटल BHUMKARWASTI WAKAD\nजन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय - सांगवी रुग्णालय\nअ.क्र खाजगी रुग्णालयाचे नाव पत्ता जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n1 श्री. हॉस्पीटल जुनी सांगवी उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, सांगवी रुग्णालय, सांगवी मनपा शाळेशेजारी, सांगवी पुणे २७\n2 माकन हॉस्पीटल जुनी सांगवी\n3 तनुश्री हॉस्पीटल जुनी सांगवी\n4 सेवा हॉस्पीटल जुनी सांगवी\n5 सांगवी हॉस्पीटल जुनी सांगवी\n6 खांडगे हॉस्पीटल जुनी सांगवी\n7 ओझेन हॉस्पीटल जुनी सांगवी\n8 धनश्री हॉस्पीटल नवी सांगवी\n9 वैजयंती गायकवाड हॉस्पीटल नवी सांगवी\n10 सखी मॅटनिटी होम, नवी सांगवी\n11 बडगे हॉस्पीटल नवी सांगवी\n12 सुदर्शन हॉस्पीटल, नवी सांगवी\n13 नवजीवन हॉस्पीटल, नवी सांगवी\n14 श्रीकुपा हॉस्पीटल नवी सांगवी\n15 श्री समर्थ मल्टिस्पे. हॉस्पीटल नवी सांगवी\n16 डॉ. कोकाटे हॉस्पीटल नवी सांगवी\n17 डॉ.बोरा हॉस्पीटल नवी सांगवी\n18 साई मल्टिस्पे. हॉस्पीटल नवी सांगवी\n19 लाईफ केअर हॉस्पीटल नवी सांगवी\n20 आयुष हॉस्पीटल नवी सांगवी\n21 श्री समर्थ हॉस्पीटल नवी सांगवी\n22 ओम स्त्री क्लिनिक नवी सांगवी\n23 पारस हॉस्पीटल नवी सांगवी\n24 आर.के. सोनवणे (श्री हॉस्पीटल) नवी सांगवी\n25 ऍ़पल हॉस्पीटल पिंपळे निलख\n26 आयुष हॉस्पीटल पिंपळे निलख\n27 जीवनदीप हॉस्पीटल पिंपळे निलख\n28 सखी नर्सिगहोम पिंपळे निलख\n29 अथर्व नर्सिग होम पिंपळे निलख\n30 श्रध्दा हॉस्पीटल पिंपळे गुरव\n31 विश्वमाऊली हॉस्पीटल पिंपळे गुरव\n32 पुजा हॉस्पीटल पिंपळे गुरव\n33 बेंडे हॉस्पीटल पिंपळे गुरव\n34 मंगलमुर्ती हॉस्पीटल पिंपळे गुरव\n35 संजिवनी हॉस्पीटल पिंपळे गुरव\n36 ऑयकॉन हॉस्पीटल पिंपळे गुरव\n37 मातोश्री हॉस्पीटल पिंपळे गुरव\n38 औंध जनरल हॉस्पीटल/ औंध टी.बी. हॉस्पीटल औंध-सांगवी रोड, औध\nजन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय - भोसरी रुग्णालय\nअ.क्र खाजगी रुग्णालयाचे नाव पत्ता जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n१ आ दिशक्‍ ती हॉस्पिटल , मोशी मोशी उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, भोसरी रुग्णालय, भाजी मंडई समोर, पी सी एम टी चौकाजवळ, गव्हाणे वस्ती, भोसरी पुणे ३९\n२ गौरी हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n३ बुरुटे हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n४ आई मॅटर्निटी हॉस्पीटल, भोसरी\n५ डॉ. साबळे हॉस्पिटल मोशी, पुणे. मोशी\n६ पाटील नर्सिग होम, भोसरी, पुणे. भोसरी\n७ मातोश्री प्रसृतीगृह हॉस्पिटल, दिघी\n८ कुलकर्णी हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n९ श्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n१० कामठे हॉस्पिटल, दिघी, पुणे. दिघी\n११ अंकुर हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n१२ पुजा नर्सिग होम, भोसरी, पुणे. भोसरी\n१३ संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, मोशी, मोशी\n१४ मंगुडकर हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n१५ डॉ. चिट्टे मॅटर्निटी व जनरल हॉस्पिटल, भोसरी, भोसरी\n१६ संजिवन हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n१७ श्री जनरल हॉस्पिटल, दिघी, पुणे. दिघी\n१८ कृष्णा जनरल हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n१९ संतकृपा हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n२० पाटसकर हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n२१ देवकर हॉस्पिटल, च-होली, पुणे. च-होली\n२२ श्री साई हॉस्पिटल, दिघी, पुणे. दिघी\n२३ निदान हॉस्पिटल, मोशी, पुणे. मोशी\n२४ ओम हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n२५ साई गणेश हॉस्पिटल, भोसरी, भोसरी\n२६ रोडे हॉस्पिटल, दिघी, पुणे. दिघी\n२७ इंगळे हॉस्पिटल, भोसरी, पुणे. दिघी\n२८ पोटे हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n२९ शतायु हॉस्पिटल, मोशी, पुणे मोशी\n३१ संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, भोसरी, भोसरी\n३२ भिमाशंकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मोशी, पुणे मोशी\n३३ वात्सल्य चिल्ड्रन हॉस्पिटल, . भोसरी\n३४ हेल्थ पल्स हॉस्पिटल, भोसरी, भोसरी\n३५ श्री हॉस्पिटल, मोशी, पुणे. मोशी\n३६ श्री हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n३७ देसाई हॉस्पीटल, भोसरी, पुणे. भोसरी\n३८ आल्हाट नर्सिग होम, भोसरी, भोसरी\n३९ प्रितम हॉस्पिटल, भोसरी, पुणे. भोसरी\n४० पुणे इंटरनॅशनल बर्न हॉस्पिटल, भोसरी\n४१ मंकीकर हॉस्पीटल, भोसरी, पुणे. भोसरी\nजन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय - तालेरा रुग्णालय\nअ.क्र खाजगी रुग्णालयाचे नाव पत्ता जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n1 भट क्लिनीक चिंचवड, पुणे ३३ उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, तालेरा रुग्णालय, तानाजी नगर, चिंचवडगाव, पुणे ३३\n2 हिरेमठ नर्सिग होम काकडे पार्क जवळ, तानाजीनगर,चिंचवड\n3 मोरया हॉस्पीटल चिंचवड मेन बस स्टॉप जवळ, चिंचवड\n4 अंकुर नर्सिग होम चिंचवड, पुणे ३३\n5 पानवलकर हॉस्पीटल बिजलीनगर रोड,चिंचवड ३३\n6 स्वामी समर्थ हॉ. बिजलीनगर रोड,चिंचवड ३३\n7 कामत हॉस्पीटल चाफेकर चौक,चिंचवड ३३\n8 ओम हॉस्पीटल इंदिरा नगर, भोईर नगर, चिचंवड ३३\n9 लोकमान्य हॉस्पीटल चिंचवड टेल्को शेजारी,चिंचवड ३३\n10 खैरे हॉस्पीटल चाफेकर चौक,चिंचवड ३३\n11 चैतन्य हॉस्पीटल चाफेकर चौक,चिंचवड ३३\n12 आसलकर हॉस्पीटल चिंचवड\n13 पारस क्लिनीक चिंचवड, पुणे ३३\n14 ओजस हॉस्पीटल रावेत\n15 धन्वंतरी हॉस्पीटल चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी,चिंचवड\n16 संजीवनी हॉस्पीटल चिंचवड\n17 दाते हॉस्पीटल पिंपरी चिंचवड लिंक रोड,चिचंवड\nजन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय - पिंपरी वाघेरे दवाखाना\nSR NO HOSP NAME DOCTORS NAME जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n1 अमृत हॉस्पीटल डॉ तुषार खैरनार उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, पिंपरी वाघेरे दवाखाना, पिंपरी वाघेरे गाव, मनपा शाळेसमोर, शिवाजी महाराज पुतळयाशेजारी पिंपरीगाव पुणे १७\n2 किर्ती हॉस्पीटल डॉ राजेंद्र सुजनीयाल\n3 लोटस हॉस्पीटल डॉ शिव अगरवाल\n4 हिलींग टच हॉस्पीटल डॉ प्रसाद भातलवंडे\n5 गॅलक्सी हॉस्पीटल डॉ प्रतिभा चव्हाण\n6 मेट्रेा हॉस्पीटल डॉ माधुरी शिंगाले\n7 खलाणे हॉस्पीटल डॉ तुषार खलाणे\n8 आर्शीवाद हॉस्पीटल डॉ मनीषा तांबेकर\nजन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय - वायसीएम रुग्णालय\nअ.क्र खाजगी रुग्णालयाचे नाव पत्ता जन्म मृत्यु दाखले मिळणेचे ठिकाण\n1 डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पीटल संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे १८ उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी, वायसीएम रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी १८\n2 स्वामिनाथन हॉस्पीटल पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, पिंपरी पुणे १८\n3 प्रेम क्लिनीक अजमेरा पिंपरी पुणे १८\n4 साफल्य नर्सिग होम गोकूळ हॉटेल जवळ, पिंपरी पुणे १८\n5 निरामय हॉस्पीटल चिंचवड स्टेशन जवळ, पिंपरी पुणे १९\n6 डॉ.चव्हाण हॉस्पीटल पिंपरी पुणे १८\n7 लाईफ केअर हॉस्पीटल मोरवाडी पिंपरी पुणे १८\n8 नेव्हील हॉस्पीटल पिंपरी पुणे १८\n9 रुबी केअर हॉस्पीटल (वाय.सी.एम) संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे १८\n10 ओम हॉस्पीटल खराळवाडी पिंपरी पुणे १८\n11 सुश्रृत हॉस्पीटल ( डॉ. खान) कामनगर, पिंपरी पुणे १८\n12 श्री स्वामी समर्थ नर्सिग होम पिंपरी पुणे १८\n13 देव हॉस्पीटल पिंपरी पुणे १८\n14 एच ए हॉस्पीटल पिंपरी पुणे १८\n15 साळवेकर हॉस्पीटल नेहरुनगर पिंपरी पुणे १८\n16 सुश्रृत हॉस्पीटल ( डॉ. कानिटकर) चिंचवड स्टेशन जवळ, पिंपरी पुणे १९\n17 जनसेवा क्लिनीक पिंपरी पुणे १८\n18 आशिर्वाद क्लिनीक पिंपरी पुणे १८\n19 अवंतिका नर्सिंग होम मासुळकर कॉलनी, पिंपरी पुणे १८\n20 प्रचिती क्लिनीक पिंपरी पुणे १८\n21 आयुष हॉस्पिटल नेहरुनगर पिंपरी पुणे १८\n22 अक्षय क्लिनीक संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे १८\n23 उत्कर्ष क्लिनीक अजमेरा पिंपरी पुणे १८\n24 जनशील हॉस्पीटल ( ज्ञानजाई हॉस्पीटल) नेहरुनगर पिंपरी पुणे १८\n25 अमृता क्लिनीक नेहरुनगर पिंपरी पुणे १८\n26 नानल हॉस्पीटल पिंपरी पुणे १८\n27 पी.सी.आय.पी.हॉस्पिटल, पिंपरी १८ पिंपरी पुणे १८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/palakatva-mhanaje-kay", "date_download": "2018-10-16T11:04:34Z", "digest": "sha1:GIHCLWVDXVGM726N3MX7NRQBL6OBC2B3", "length": 19160, "nlines": 254, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पालक उलगडताहेत पालकत्वाची गोड उद्दिष्टे ! - Tinystep", "raw_content": "\nपालक उलगडताहेत पालकत्वाची गोड उद्दिष्टे \nबालपणी तुम्ही सर्व येणाऱ्या नवीन वर्षासाठी संकल्प करत असाल पण लग्न झाल्यानंतर याऐवजी तुम्ही पालकत्वाचे नवीन संकल्प करता.तुमच्या मुलाने कोणते महत्वाचे टप्पे गाठायला हवेत किंवा ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना आता वाढवता आहात,जी शिकवण देत आहात ते सर्व म्हणजे तुम्ही मुलांना एक चांगली व्यक्ती बनवण्याचे प्रयत्न असतात. काही पालकांनी ठरवलेले पालकत्वाचे संकल्प आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत.\n१] व्यायामाला गमतीशीर खेळ बनवणे\nबऱ्याच मुलांना उड्या मारणे,पळणे आणि सक्रिय रहाणे आवडते. यातून मुलांना दिवसभरात आवश्यक असणारा व्यायाम होतो.तरीही,काही मुलांना व्यायाम करणे आवडत नाही. अशा मुलांचे पालक व्यायामाला गंमतीशीर आणि मजेचा खेळ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतात जेणेकरून मुले यात सहभागी होतील.व्यायामाची सवय मुलांना नेहमीसाठी लागावी यासाठी काही काल्पनिक खेळ व्यायामासोबत जोडा यासोबतच तुम्हीही मुलांसोबत सहभागी व्हा ज्यामुळे मुलांना व्यायाम करण्यातील गंमत कळेल आणि ती नक्की यासाठी प्रयत्न करतील.\n२] \"नाही\" म्हणायचे नाही\n\"नाही\",\"हे करू नको\",किंवा \"ते करू नको\" असे म्हणणे तुमच्या मुलांच्या आयुष्यात खूप नकारात्मकता आणतात.कारण यामुळे आपल्यात काही तरी कमतरता आहे किंवा आपण आई-बाबांना नाराज करू असे मुलांना वाटत राहते.काही पालकांनी असे नकारात्मक शब्द न वापरण्याचा संकल्प केला आहे. यासाठी,पालक मुले जे करत आहेत त्याऐवजी काय करता येईल याचा पर्याय सुचवतात.असे करण्याने मुलांना काय चांगले आहे हे कळते आणि त्याक्षणी मुले रागात असतील तर त्यांचे लक्ष विचलित करता येते.\nवेगवेगळी संस्कृती असणारी मुले ज्या बालवर्गात असतील तिथे मुलांना दाखल करण्याचा एक कल पालकांमध्ये दिसून येतो. यामुळे मुलांना विविध प्रकारचे लोक आणि संस्कृती यांची ओळख होते,यातून मुले इतरांबद्दल सहानभूती आणि सहकार्य करणे शिकतात.बालवर्गात मुलांना खुप सारे शिकवले जातात,जे खेळ मुले तुम्हाला शिकवतात आणि अशा नवनवीन खेळातून तुमचे आणि तुमच्या मुलाचे नाते अजून घट्ट बनते.\nतुमच्या फ्रिज आणि कपाटावर स्वतःची तीच जुनी चुंबक आणि पोस्टर्स चिकटवण्या ऐवजी काही पालक आपल्या मुलांच्या कलाकृतीला स्थान देत आहेत.घरात वेगवेगळ्या ठिकाणी मुलांनी बनवलेल्या कलाकृती लावून मुलांत दडलेल्या सुप्त कलाकाराला यातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो.मुलांचे कौतुक केले जात आहे आणि त्यांच्यातील कलागुण वाढीला लागावेत हे त्यांना समजते आणि स्वतःमधील सर्जनशीलता सुधारण्याची आणि व्यक्त करण्याची करण्याची संधीही मिळते.या गोष्टीतून घरातील वातावरण सकारात्मक बनते.\nमुले आणि तुमच्यातील नाते घट्ट करण्याचा आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे मुलांसोबत हस्तकलेच्या वस्तू जसे की ,दागिने बनवणे,बोटांचा वापर करून चित्र काढणे,भाज्यांचे ठसे काढणे. यातून तुमच्या मुलांना एक वेगळा अनुभव मिळेल आणि तुम्हालाही बालपणीचे दिवस परत आल्यासारखे वाटेल.हे करत आसताना होणारा पसारा आणि गंमतीचा आनंद घ्या\nटीव्ही वर प्रसारित होणारा 'मास्टरशेफ' हा कार्यक्रम लोकप्रिय तुम्ही पहिलाच असेल तर मग असा छोटासा 'मास्टरशेफ' तुमच्या घरातही असू शकतो.मुलांमध्ये नवीन आवड उत्पन्न व्हावी यासाठी बेकिंग आणि काही साध्या पाककृती मध्ये मुलांना सहभागी करून घ्या.याने मुलांना एक नवीन अनुभव तर मिळतोच त्यासोबतच नवीन छंद ही वाढीस लागतात. जे पालक मुलांसोबत अशा गोष्टी करतात त्यांना माहित असेल कि जेव्हा ओव्हन मधून बेक झालेल्या कुकी बाहेर येतात तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावर कित्ती गोड हास्य येते कारण यात त्यांच्याही मेहनतीचा वाटा असतो\nफारसे कौतुक न केला जाणारा पण अनेक पालकांकडून केला जाणारा पालकत्वातील संकल्प म्हणजे दिवसभरात ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यांची निवड मुलांनी स्वतः करणे. बाहेर कुठे फिरायला जायचे आहे किंवा कोणता पदार्थ ,हस्तकला करायची आहे किंवा सुट्टीत कुठे जायचे आहे अशा गोष्टींमध्ये मूलाच्या निवडीला प्राधान्य दिले जाते.घरातील निर्णयप्रक्रियेत मुलांना सामील केल्याने तीन गोष्टी साध्य होतात,पहिली म्हणजे-आपण घरातील महत्वाचे सदस्य आहोत आणि आपल्याला किंमत दिली जात आहे हे मुलांना जाणवते,दुसरी गोष्ट म्हणजे-निवड केल्यास त्यांना मजा येणार आहे आणि न केल्यास तुम्हाला दोष देता येणार नाही आणि चिडताही येणार नाही,याची मुलांना खात्री पटते आणि तिसरी गोष्ट म्हणजे- निवड करण्यात तुम्ही मदत केल्यामुळे मुलांची निर्णयक्षमता आणि विचारप्रक्रिया यांना चालना मिळते.\n८] सुट्टी एकत्र घालवणे\nसामान्यतः कमी कौतुक केला जाणारा पालकत्वाचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे सर्वांनी एकत्र सुट्टी घालवणे.सुट्टी का साजरी केली जाते याचे महत्व मुलांना समजावून सांगा. अशा सुट्टयांमधून मुलांमध्ये विविध संस्कृतींबद्दल चांगली समज येते आणि खूप काम केल्यानंतर लोक सुट्टी घेतात (मुलांना हे येणाऱ्या काही वर्षांनी कळेल) याची जाणीव होते.मुलांसोबत वेळ घालवण्याचा नक्की प्रयत्न करा कारण तुम्हाला मुलांसोबतचे नाते घट्ट करण्याची आणि तुमच्या आयुष्यात त्यांना सर्वांत जास्त प्राधान्य आहे दाखवण्याची संधी मिळते.\nपालकत्वाचे हे सर्वांत महत्वाचे उद्दिष्ट बऱ्याच पालकांना समजलेले असते ज्यामुळे पालकत्वाचे ध्येय साध्य करणे त्यांना शक्य होते.एखाद्या मुद्द्यावर तुम्हा दोघांत मतभेद असतील तर दोघांना मान्य असेल आणि समाधान मिळेल असा तडजोडीचा मार्ग स्वीकारा. केवळ तुम्ही पालक आहात आणि त्यांच्या पेक्षा मोठे आहात म्हणून मुलांना तुमचे म्हणणे ऐकायला भाग पाडू नका.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4?start=4", "date_download": "2018-10-16T09:57:54Z", "digest": "sha1:ADQQ4RG4ZLK7HCAF4JBSSZH3AONRJAAI", "length": 3175, "nlines": 87, "source_domain": "vkrajwade.com", "title": "स्मार्त", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग - स्मार्त\nनवग्रह मंत्र जप - २२\nसंस्कृत विभाग : स्मार्त\nस्मार्त - १२ स्थालीपाक\nस्मार्त (प्रायश्चित प्रयोग) - १३\nपुरुषसुक्त न्यास - १६\nस्मार्त - १८ पिंडीकशुद्धी प्रयोग\nमहान्यास (त्रुटीत) - १९\nस्मार्त (चतुर्थीकर्म होम) - २०\nस्मार्त - २१ संतान गोपाल प्रयोग\nनवग्रह मंत्र जप - २२\nस्मार्त - संस्कार - २४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T09:32:37Z", "digest": "sha1:4OBNHM5KP4RTUOMZH5B34LJVDO5RT6KS", "length": 9463, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीतील नागरीकांना प्राधान्याने वैद्यकीय सेवा पुरवण्याचा आदेश रद्द | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदिल्लीतील नागरीकांना प्राधान्याने वैद्यकीय सेवा पुरवण्याचा आदेश रद्द\nआप सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाने दिला दणका\nनवी दिल्ली: दिल्लीच्या जीटीबी या सरकारी रूग्णालयात दिल्लीतील नागरीकांनाच प्राधान्याने वैद्यकीय सेवा देण्यात यावी असा जो आदेश तेथील आम आदमी पक्षाच्या सरकारने काढला होता, तो आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने आज रद्दबातल ठरवला आहे.\nएका स्थानिक स्वयंसेवी संस्थेने सरकारच्या आदेशला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. आप सरकारचा हा आदेश म्हणजे घटनेने देशातील नागरीकांना दिलेल्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे असे नमूद करीत न्यायालयाने हा आदेश रद्दबातल ठरवला. दिल्ली सरकारकडे असलेला अपुरा निधी व अपुऱ्या वैद्यकीय साधनांमुळे सर्वांनाच पुरेशा प्रमाणात तेथे वैद्यकीय सुविधा देता येत नाही. त्यामुळे निदान तेथे दिल्लीतल्या नागरीकांना तरी प्राधान्य देऊन त्यांना पुरेशी वैद्यकीय सुविधा देण्याची सूचना दिल्ली सरकारने केली होती. गेल्या 1 ऑक्‍टोबर पासून त्या रूग्णालयात ही योजना प्रायोंगिक तत्वावर अंमलात आणण्यात आली आहे. त्यावर आत्तापर्यंत एकाही नागरीकाने तक्रार दिलेली नाही असे आप सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.\nआत्ता पर्यंत रूग्णालयात एकाही ओपीडीतील रूग्णाला उपचार नाकरण्यात आलेले नाहीत असेही त्यांनी नमूद केले. तथापी सरकारी वकिलांनी केलेल्या कारणमिमांसेवर असामधान व्यक्त करून न्यायालयाने म्हटले आहे की रूग्णालयाच्या क्षमतेत काही कमतरता असेल तर तुम्ही ती दूर करा. त्यासाठी रूग्णांना दिल्लीचे आणि बाहेरचे अशी भेदभावाची वागणूक का देता असा सवालही न्यायालयाने सरकारी वकिलांना केला.वास्तव्याचे कारण देऊन सरकारी रूग्णालयात स्थानिक आणि बाहेरचा असा भेदभाव करून वैद्यकीय उपचार नाकारता येणार नाहीत, सरकारी रूग्णालयांमध्ये सर्वच नागरीकांना समान संधी मिळाली पाहिजे असे याचिकाकर्त्या स्वयंसेवी संस्थेचे म्हणणे होते. ते ग्राह्य मानुन न्यायालयाने सरकारचा तो आदेश रद्दबातल ठरवला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुंब्य्रात बोगस कॉल सेंटर उघडकीस\nNext articleरिलायन्स फाऊंडेशन फुटबॉल स्पर्धा : जयहिंद, घोलप, इंदिरा कॉलेज लीग गटासाठी पात्र\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/suhas-kirloskar-artical-saptarang-34802", "date_download": "2018-10-16T10:30:50Z", "digest": "sha1:SXYPMNM5FFFWHMOKJVPQTZQA7Z2FWCMD", "length": 20893, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "suhas kirloskar artical saptarang धडकन ताल है ताल है सूर... (सुहास किर्लोस्कर) | eSakal", "raw_content": "\nधडकन ताल है ताल है सूर... (सुहास किर्लोस्कर)\nरविवार, 12 मार्च 2017\nएखादं गाणं अवघड तालामध्ये बसविण्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे राहुल देव बर्मन यांचं संगीतदिग्दर्शन असलेल्या ‘शालीमार’ या सिनेमाचं शीर्षकगीत. ११ मात्रा केरसी लॉर्ड यांचं संगीतसंयोजन असलेलं हे गाणं ११ मात्रा धरून ऐकणं आणि ऐकल्यावर ताल समजणं हा एक सोहळा होतो\nएखादं गाणं अवघड तालामध्ये बसविण्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे राहुल देव बर्मन यांचं संगीतदिग्दर्शन असलेल्या ‘शालीमार’ या सिनेमाचं शीर्षकगीत. ११ मात्रा केरसी लॉर्ड यांचं संगीतसंयोजन असलेलं हे गाणं ११ मात्रा धरून ऐकणं आणि ऐकल्यावर ताल समजणं हा एक सोहळा होतो\n‘साज’ या सई परांजपेदिग्दर्शित सिनेमामध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जावेद अख्तर यांनी लिहिलेलं सुंदर गीत आहे. ‘‘सुननेवाले सुन लेते है कण कण मे संगीत धडकन ताल है, साँस है सूर, जीवन है इक गीत.’ तालाच्या दृष्टिकोनातून गाणी ऐकताना असं लक्षात आलं, की सिनेसंगीत/भावगीत/ नाट्यसंगीत यांमध्ये गाणी संगीतबद्ध करताना तालात बरेच प्रयोग केले गेले आहेत.\n‘शर्मिली’ या सिनेमात अभिनेत्रीची दुहेरी भूमिका (डबल रोल) आहे. अर्थातच दोन व्यक्तींचे चेहरे एकसारखे असले तरीही स्वभाव भिन्न. एक नायिका आहे चंचल आणि एक फार गंभीर, शांत स्वभावाची. हे गाण्यात दाखविण्यासाठी दोन वेगळ्या तालांमध्ये गाणं तयार करण्याची किमया संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन आणि संगीतसंयोजक केरसी लॉर्ड यांनी केली आहे. पटदीप रागातलं हे गाणं सुरू होतं पाश्‍चात्त्य पद्धतीच्या ठेक्‍यावर. पाश्‍चात्त्य वेशभूषेतली चंचल नायिका धावत धावत येत नायकाच्या बाहुपाशात शिरते. त्याच वेळी दुसरीकडं शांत स्वभावाची दुःखी नायिका ‘आपल्या वाट्याला असं दुःख का आलं,’ असा विचार करत असते. लगेच पाश्‍चात्त्य ठेका बदलून तबल्यावर रूपक ताल सुरू होतो - ‘मेघा छाये आधी रात, बैरन बन गयी निंदिया, बता दे मैं क्‍या करूँ...’ सतार, व्हायोलिन, ॲकॉर्डियन, बासरी, सिंथेसायझर, सारंगी या वाद्यांचा चपखल उपयोग करून या ओळी संपल्या, की पुन्हा अंतऱ्यापूर्वीचं संगीत पाश्‍चात्त्य ठेक्‍यावर आहे. गिटारच्या सुंदर वादनावर आपल्याला चंचल नायिका दिसते आणि अंतऱ्यामध्ये शांत स्वभावाची नायिका रूपक तालात मनोगत व्यक्त करते ः ‘सब के आँगन दिया जले रे मोरे आँगन जिया हवा लागे शूल जैसी, ताना मारे चुनरिया... आयी है आँसू की बारात...बैरन बन गयी निंदिया...’’\nएकाच गाण्यात दोन वेगवेगळे ताल असलेली अशीच आणखी काही गाणी हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केली आहेत. ‘चांदणे शिंपीत जाशी...’ या आशा भोसले यांच्या गाण्यात मुखडा रूपक तालात आणि अंतरा केरवा तालात आहे. ‘सावर रे, सावर रे उंच उंच झुला...’ या गाण्यात मुखडा झपतालामध्ये आणि अंतरा केरवामध्ये आहे. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले आणि वसंतराव देशपांडे यांनी गायिलेलं ‘सुरत पिया की न छिन बिसुराये, हर हर दम उनकी याद आये’ हे गाणं सुरू होतं तीनतालामध्ये. पहिला अंतरा एकतालामध्ये आहे ‘नैनन और न कोहू समाये, तडपत हूँ बिलखत रैन निभाये, अखियाँ नीर असुवन झर लाये...’ मुखडा पुन्हा तीनतालामध्ये. यानंतरचा अंतरा झपतालामध्ये आहे. ‘साजन बिन मोहे कछु ना सुहावे, बिगडी को मेरे कौन बनावे...हसनरंग आ सो जी बहलावे.’’ ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातलं हे गीत. या नाटकाचं संगीत जेवढं अभ्यासावं तितक्‍या नवीन गोष्टी समजतात.\n१२ मात्रांच्या एकतालामध्ये ‘मनमोहना बडे झूठे’ (जयजयवंती राग) सारखी गाणी आहेत. दादरा हा सहा मात्रांचा ताल ऐकायला तसा सोपा आहे.\n‘अमरप्रेम’ सिनेमातलं ‘बडा नटखट है रे कृष्ण कन्हैया...’ ‘सूरज’ सिनेमातलं ‘बहारों फूल बरसाओ...’ ही काही गाणी या तालातली. ‘कटी पतंग’ या सिनेमात नायिकेचं आयुष्य उद्‌ध्वस्त झालेलें आहे. ती निराश मनानं गाणे म्हणते ः ‘मेरी जिंदगी है क्‍या, एक कटी पतंग है...’ या गाण्यात दादरा ताल वेगळ्या पद्धतीनं वाजविलेला आहे. तीन बोल वाजविले आहेत, तीन सोडले आहेत. कटलेल्या पतंगाच्या अवस्थेसारखा परिणाम तालातून संगीतदिग्दर्शक राहुल देव बर्मन यांनी असा काही साधला आहे, की त्याला तोड नाही.\nलहानपणापासून भजनं कानावर पडल्यामुळं भजनी ठेका अजाणतेपणे आपल्याला माहीत असतो; पण हाच भजनी ठेका वेगळ्या पद्धतीनं वाजवला गेला आहे तो ‘माय नेम इज शीला’ या गाण्यात पाश्‍चिमात्य तालवाद्यं या ठेक्‍यात कशी वाजवली गेली आहेत, ते ऐकलं की आश्‍चर्य वाटतं. ‘आयटम साँग’ भजनी ठेक्‍यात करण्याची विशाल शेखर यांची कल्पकता दाद देण्यासारखी. ‘चेहरा है या चाँद खिला है’ हे ‘सागर’ या सिनेमातलं गाणं. या गाण्याचं वजन, झोल भजनी तालाप्रमाणे आहे; पण ठेका वेगळा वाजविण्यात आला आहे.\n‘दिल पडोसी है’ हा अल्बम राहुल देव बर्मन- गुलजार-आशा भोसले यांनी केला होता. यातली सगळीच गाणी एकापेक्षा एक सरस आहेत. ‘झूठे तेरे नैन’ हे गाणं साडेआठ मात्रांमध्ये आहे. हे ‘शिवधनुष्य’ आशा भोसले यांनी लीलया पेललं आहे. पटदीप रागावर आधारित हे गाणं ताल धरून ऐकण्याचा एक वस्तुपाठ आहे. हे गाणं ताल धरून कसं ऐकावं, हे तबलावादक नितीन देशमुख यांच्याकडून मी शिकलो. साडेआठ मात्रा समजल्यावर गाण्याचा वेगळाच आनंद घेता आला. ‘इन अखियन का नमक पराया’ हा अंतरा आठ मात्रांचा आहे. हे गाणं ज्या पद्धतीनं ‘अंतरा ते मुखडा’ असं अवघड वळणं घेत जातं, ते ऐकताना संगीतकाराच्या प्रतिभेचं कौतुक करत केवळ स्तिमित होऊन जावं\nएखादं गाणं अवघड तालामध्ये बसविण्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे राहुल देव बर्मन यांचंच संगीतदिग्दर्शन असलेल्या ‘शालीमार’ या सिनेमाचं शीर्षकगीत. ११ मात्रा केरसी लॉर्ड यांचं संगीतसंयोजन असलेलं हे गाणं ११ मात्रा धरून ऐकणं आणि ऐकल्यावर ताल समजणं हा एक सोहळा होतो\nसिनेमा परिणामकारक होण्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे सिनेमाचं पार्श्‍वसंगीत, त्याबद्दल पुढील लेखात...\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nहर्णै, पाडले, आडे समुद्रकिनारी परदेशी पाहुणे\nचिपळूण - थंडीच्या हंगामाची चाहूल लागताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै, पाडले, आडे येथील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने...\nअवैध धंद्यांवरील कारवाईकडे शिरूरकरांचे लक्ष\nटाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यात दारूवाले व वाळूमाफियांवर कडक करवाई करू, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. मात्र, नेमकी...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/love-for-each-other/articleshow/61907660.cms", "date_download": "2018-10-16T11:20:18Z", "digest": "sha1:FP7EDATZMCLWQVP5KQ4CNI2DHF4PZN2W", "length": 14883, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: love for each other - जोडीदारासाठी प्रेमभाषा | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nतुम्ही तुमचं प्रेम बोलून व्यक्त करू शकत नसाल, तर देहबोलीच्या माध्यमातून हे काम सहजतेनं करू शकता. वास्तविक, प्रेम व्यक्त करण्याचे असे खूप संकेत आहेत. ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सहज समजतात.\nआपल्या लव्ह पार्टनरविषयी जो विचार आपण करत आहोत, तो त्यांनाही जरा कळावा, सर्व गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असं आपल्याला वाटत असतं. परंतु लाजाळू स्वभावामुळे तुमच्या अंत:करणातील गोष्टी अंत:करणातच राहून जातात. हृदयात दडलेल्या गोष्टी तुम्ही सांगू इच्छिता. मात्र, त्या व्यक्त करता येत नाहीत. मनातच राहतात. असं होत असलं, तरी काळजीचं कारण नाही. वास्तविक, तुमच्या हृदयातील या नाजूक गोष्टी तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरपर्यंत देहबोलीच्या माध्यमातून पोहोचवू शकता.\nखरं तर, प्रेम ही अनुभवायची गोष्ट असते. परंतु तुम्ही ते तुमच्या कृतीतूनही व्यक्त करू शकता. ‘मला सर्वांत जवळची वाटणारी व्यक्ती तूच आहेस,’ हे मनात असलेले भाव आपल्या प्रेमाच्या जोडीदाराला सांगून टाकावे, असा विचार तुम्ही अनेक दिवसांपासून विचार करत असता. हृदयातील हे भाव हे हृदयातच राहून जात असतील, तर त्याकडे पूर्ण लक्ष द्यावं. त्यांची प्रत्येक गोष्ट बारकाईनं ऐकावी. तुम्हाला जेवढं शक्य होत असेल, तेवढं त्याच्या जवळ बसावं. आपल्या भावनांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करावा. शक्य होत असेल, त्याला अलिंगन द्यावं. मग पाहा, तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत काहीही न बोलतासुद्धा कशा पोहोचतात.\nडोळे हृदयाची भाषा बोलतात, असं म्हटलं जातं; कारण काहीही न बोलता संदेश पोहोचवण्याचं काम डोळे करू शकतात. तुमच्या मनातल्या गोष्टी, भावना डोळ्यांतून उमटतातच. काहीही न बोलता, अवघे काही सेकंद तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरच्या डोळ्यांकडे रोखून बघा. तुम्ही असं केल्यास तुम्हाला तोंडातून शब्द काढण्याची गरजच भासणार नाही. नजरेतून तुमच्या हृदयातील प्रेमभाव त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. डोळ्यांत डोळे घालून बोलणंदेखील प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेसं आहे.\nतुमच्या लव्ह पार्टनरला तुम्ही टोपणनावाने संबोधा, मग पाहा तुमची प्रेमाची भाषा त्याला कशी भावते. वास्तविक, अशा नावानं संबोधल्यामुळे तुमच्यातील जवळीक वाढते.\nतुमचा लव्ह पार्टनर तुम्हाला एखाद्या दिवशी सकारात्मक संकेत देत आहे आणि दुसऱ्या दिवशी दुर्ल​क्ष करीत आहे, असं वाटत असल्यास अजिबात निराश होऊ नका. याचा अर्थ असा, की तो तुम्हाला पसंत करत आहे. वास्तविक, त्याची तुमच्याविषयी पसंती वाढताच, तो तुम्हाला तत्काळ सकारात्मक संकेत देईल आणि अनेकदा देत राहील, आपल्या हृदयाचे भाव पोहोचेपर्यंत तो ते देतच राहील. नंतर त्याला अशी जाणीव होते, की आपण जरा जास्तच पुढे गेलो आहोत. यामुळेच तुमच्यामध्ये त्याला आता रस नाही, असं तो भासवतो. हा नाइस आणि कोल्ड संकेतदेखील प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी पुरेसा आहे. हाच भाव तुम्ही देखील आणू शकता.\nमोठ्या गर्दीतही तुमची नजर त्याच व्यक्तीला वारंवार शोधत असेल, तर त्या व्यक्तीला ते समजतंच. तुम्ही त्यांच्याकडे विशेष लक्ष देत आहात किंवा दुसऱ्या लोकांपेक्षा जास्त किंमत देत आहात, हे जाणवतं.\nदुसरे कार्यक्रम रद्द करणं\nलव्ह पार्टनरच्या केवळ एका बोलण्यानं तुम्ही तुमचे दुसरे सर्व कार्यक्रम रद्द करणं, हेसुद्धा प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे. तुम्ही त्याला किती महत्त्व देत आहात, हेच यातून दिसून येतं.\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n‘ती उशिरा का बोलली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2सहनशील नव्हे, व्यक्त व्हा...\n4प्रेमात पडा बुद्धी वाढवा\n5बुटांसाठी मुंबईत अनवाणी ‘धाव’...\n6असे बना पती नंबर वन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-language-compulsory-in-central-government-office/articleshow/61955266.cms", "date_download": "2018-10-16T11:18:19Z", "digest": "sha1:23LV34TAB4GTOJKX3KNWWGLUQTFWEVN3", "length": 14404, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: marathi language compulsory in central government office - राज्यातील केंद्रीय कार्यालयांमध्येही मराठीसक्ती | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nराज्यातील केंद्रीय कार्यालयांमध्येही मराठीसक्ती\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nमहाराष्ट्रात असणाऱ्या केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये सरकारी कामकाज व अन्य माहितीसाठी मराठी भाषेचा आणि देवनागरी लिपीचा वापर बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने घेतला आहे. त्याबाबतचे स्पष्ट परिपत्रक या विभागाने बुधवारी जारी केले. केंद्र सरकारच्या कार्यालयांसह रेल्वे, राष्ट्रीयीकृत बँका, टपाल, विमा कंपन्या, भारत संचार निगमसह अन्य दूरध्वनी सेवा कंपन्या, विमानसेवा, गॅस व पेट्रोलियम कंपन्या, प्राप्तिकर विभाग, मेट्रो, मोनो रेल या ठिकाणीही मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र राजभाषा कायदा १९६४ आणि २०१५च्या सुधारित कायद्यानुसार, मराठी ही राज्याची राजभाषा असून, तिचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्र सरकारी, निमसरकारी उपक्रम, महामंडळे आणि कंपन्यांमध्ये केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी, हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. संसदेच्या उभय सभागृहात त्रिभाषा सूत्राच्या वापराबाबत ठराव संमत झालेले आहेत. त्यामुळे केंद्राच्या अखत्यारीतील कार्यालये, महामंडळे व कंपन्यांनी मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.\nकेंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी, हिंदीप्रमाणेच मराठी भाषेचा सक्षमपणे वापर व्हावा, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जनतेशी होणारे सर्व पत्रव्यवहार, संबंधित कार्यालयांच्या सर्व परीक्षा, परिपत्रके, सूचनाफलक मराठीत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय कार्यालयांमध्ये बहुतांश ठिकाणी मराठी भाषेला डावलण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे सरकारने सुधारित शासन परिपत्रक जारी केले आहे.\nमहाराष्ट्र राज्यातील जनतेशी केल्या जाणाऱ्या सर्व पत्रव्यवहारांमध्ये, संदेशवहनामध्ये, मौखिक आणि ‌लिखित व्यवहार व संवादामध्ये मराठी भाषेचा व देवनागरी लिपीचा वापर करावा, विविध केंद्रीय कार्यालयांमार्फत पुरविली जाणारी विविध प्रपत्रे, नमुने, अर्ज, आरक्षण नमुने, प्रवासी तिकिटे, सर्व बँक व टपाल पावत्या आणि जनतेशी संबंधित सर्व दस्तऐवजांमध्ये मराठी भाषा व देवनागरी लिपीचा वापर करावा, रेल्वे, मेट्रो, मोनो रेल, विमानसेवा, वाहनतळ, बंदरे आदी ठिकाणचे नामफलक, वेळापत्रक व अन्य माहिती देणाऱ्या फलकांमध्ये तसेच सार्वजनिक उद्‍घोषणा प्रणालीमध्ये मराठीचा वापर व्हायलाच हवा, असे परिपत्रकात नमूद आहे.\nकेंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील सर्व केंद्र सरकारची आस्थापने, विविध सेवा आ‌णि महामंडळाच्या कामकाजात मराठीचा वापर जाणीवपूर्वक होण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख, कार्यालयप्रमुख आणि कार्यालय प्रभारींनी काळजी घ्यावी, असे आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\n...म्हणून मारवाडी लोक महाराष्ट्रात आले आहेत: राज\n#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं\nमुंबईतील दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; १ ठार\nनाना पाटेकरांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1राज्यातील केंद्रीय कार्यालयांमध्येही मराठीसक्ती...\n2आता मतदार याद्यांमध्ये घोळ...\n4शिक्षणसेवकांना पुन्हा सेवेत घेणार...\n6विद्यापीठाला ‘ऑनस्क्रीन असेसमेंट’ची संधी...\n8प्रकल्प रखडण्यास बिल्डरच कारणीभूत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T11:07:40Z", "digest": "sha1:HW3W6YTF7GG5XGIRNXOJFJW62CWLUODY", "length": 4789, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेसिमीटर - विकिपीडिया", "raw_content": "\nडेसिमीटर अंतरमापनाचे एकक आहे. एक डेसिमीटर = १/१० मीटर.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयोक्टोमीटर <<< झेप्टोमीटर <<< अ‍ॅट्टोमीटर <<< फेम्टोमीटर <<< पिकोमीटर <<< नॅनोमीटर <<< मायक्रोमीटर <<< मिलीमीटर < सेंटीमीटर < डेसिमीटर < मीटर < डेकामीटर < हेक्टोमीटर < किलोमीटर <<< मेगामीटर <<< गिगामीटर <<< टेरॅमीटर <<< पीटामीटर <<< एक्झॅमीटर <<< झेट्टॅमीटर <<< योट्टॅमीटर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१३ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/4886-actor-praful-bhalerav-die-in-railway-accident", "date_download": "2018-10-16T09:52:00Z", "digest": "sha1:BFYAWROWHYZ6XES3HLGIPOZ7FLZ2FTVG", "length": 7100, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'कुंकू' मालिकेतील अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'कुंकू' मालिकेतील अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nझी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या 'कुंकू' मालिकेत जानकीच्या भावाची गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला. बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारा प्रफुल्ल कुंकू मालिकेमुळे घरघरात पोहोचला होता.\nअलीकडे प्रदर्शित झालेल्या 'बारायण' सिनेमातही त्याने भूमिका साकारली होती. मालाडजवळ रेल्वे अपघातात प्रफुल्लचे निधन झाले. कलर्स मनोरंजन वाहिनीवरील तू माझा सांगती, नकुशी, आवाज-ज्योतिबा फुले या मालिकांमध्येही त्याच्या भूमिका गाजल्या व त्या लोक प्रिय ही झाल्या.\nप्रफुल्लला खरी प्रसिद्धी ही 'कुंकू' मालिकेमुळंच मिळाली होती. प्रफुल्लच्या अशा अकाली मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6844-raghunathdada-patil-s-jail-movement-for-many-demands", "date_download": "2018-10-16T09:37:36Z", "digest": "sha1:CJ7GLFVONB7V3CVMYWB6R5HJZIK25ZT4", "length": 6179, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "..या मागण्यांसाठी रघुनाथदादा पाटील यांचं जेलभर आंदोलन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n..या मागण्यांसाठी रघुनाथदादा पाटील यांचं जेलभर आंदोलन\nजय महाराष्ट्र न्यूज, सांगली\nपाकिस्तानातील साखर आयातीविरोधात राष्ट्रवादी आणि मनसे आक्रमक झालेली असताना शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनीही साखर आयातीवर टीका केली आहे. पाकिस्तानी खेळाडू, कलाकार चालत नाही मग साखर कशी चालते असा प्रश्न त्यांनी विचारलाय.\nशेतकरी आत्महत्या आणि विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सांगली मध्ये रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात जेलभर आंदोलन केलं. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. सुमारे ३० जणांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं.\nसरकारकडून शेतीमालावरील निर्बध उठवण्यात यावेत, शेतीमालाला हमीभाव मिळावा अश्या अनेक मागण्या करण्यात आल्यात जर सरकारने येत्या काळात सकारात्मक पाऊल उचलले नाही तर यापुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही रघुनाथदादा पाटील यांनी दिला.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-31.htm", "date_download": "2018-10-16T10:24:22Z", "digest": "sha1:YBS7A5PECLEJKNOZCZSLFMSXI6RDG5H3", "length": 12292, "nlines": 149, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - एकत्रिंशोऽध्यायः", "raw_content": "\nशक्तेरुत्कीर्तनं श्रुत्वा सावित्री यमवक्त्रतः \nसाश्रुनेत्रा सपुलका यमं पुनरुवाच सा ॥ १ ॥\nश्रोतॄणां चैव वक्तॄणां जन्ममृत्युजराहरम् ॥ २ ॥\nदानवानां च सिद्धानां तपसां च परं पदम् \nयोगानां चैव वेदानां कीर्तनं सेवनं विभो ॥ ३ ॥\nमुक्तित्वममरत्वं च सर्वसिद्धित्वमेव च \nश्रीशक्तिसेवकस्यैव कलां नार्हन्ति षोडशीम् ॥ ४ ॥\nभजामि केन विधिना वद वेदविदांवर \nशुभकर्मविपाकं च श्रुतं नॄणां मनोहरम् ॥ ५ ॥\nकर्माशुभविपाकं च तन्मे व्याख्यातुमर्हसि \nइत्युक्त्वा च सती ब्रह्मन् भक्तिनम्रात्मकन्धरा ॥ ६ ॥\nतुष्टाव धर्मराजं च वेदोक्तेन स्तवेन च \nतपसा धर्ममाराध्य पुष्करे भास्करः पुरा ॥ ७ ॥\nधर्मं सूर्यः सुतं प्राप धर्मराजं नमाम्यहम् \nसमता सर्वभूतेषु यस्य सर्वस्य साक्षिणः ॥ ८ ॥\nअतो यन्नाम शमनमिति तं प्रणमाम्यहम् \nयेनान्तश्च कृतो विश्वे सर्वेषां जीविनां परम् ॥ ९ ॥\nकामानुरूपं कालेन तं कृतान्तं नमाम्यहम् \nबिभर्ति दण्डं दण्डाय पापिनां शुद्धिहेतवे ॥ १० ॥\nनमामि तं दण्डधरं यः शास्ता सर्वजीविनाम् \nविश्वं च कलयत्येव यः सर्वेषु च सन्ततम् ॥ ११ ॥\nअतीव दुर्निवार्यं च तं कालं प्रणमाम्यहम् \nतपस्वी ब्रह्मनिष्ठो यः संयमी सञ्जितेन्द्रियः ॥ १२ ॥\nजीवानां कर्मफलदस्तं यमं प्रणमाम्यहम् \nस्वात्मारामश्च सर्वज्ञो मित्रं पुण्यकृतां भवेत् ॥ १३ ॥\nपापिनां क्लेशदो यस्तं पुण्यमित्रं नमाम्यहम् \nयज्जन्म ब्रह्मणोंऽशेन ज्वलन्तं ब्रह्मतेजसा ॥ १४ ॥\nयो ध्यायति परं ब्रह्म तमीशं प्रणमाम्यहम् \nइत्युक्त्वा सा च सावित्री प्रणनाम यमं मुने ॥ १५ ॥\nयमस्तां शक्तिभजनं कर्मपाकमुवाच ह \nइदं यमाष्टकं नित्यं प्रातरुत्थाय यः पठेत् ॥ १६ ॥\nयमात्तस्य भयं नास्ति सर्वपापात्प्रमुच्यते \nमहापापी यदि पठेन्नित्यं भक्तिसमन्वितः \nयमः करोति संशुद्धं कायव्यूहेन निश्चितम् ॥ १७ ॥\nसावित्रीला देवीमंत्राचा उपदेश -\nयमाने सांगितलेले शक्तीचे वर्णन ऐकल्यावर सावित्रीच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. ती यमास म्हणाली, \"हे धर्मराज, सर्वांचा उद्धार करणारी शक्ती हेच सर्वांचे परमपद आहे. अशा शक्तीच्या कीर्तनाने वेद व योग यांचे आचरण केल्याचे फल मिळते. मुक्ती अमरत्व यांना शक्तीच्या सोळाव्या कलेचीही सर नाही. ह्या देवीला कसे भजावे हे मला सांगा. तसेच शुभ-अशुभ कर्माचे फलाविषयीही मला सांगा.\"\nअसे म्हणून सावित्रीने धर्माची स्तुती केली. ती म्हणाली, \"पुष्कराज धर्माची आराधना करून सूर्याने धर्मरूपी पुत्राची प्राप्ती करून घेतली. त्या धर्मराजाला मी नमस्कार करते. त्याची सर्व भूतांचे ठिकाणी समबुद्धी आहे. म्हणून त्याला शमन म्हणतात. मी त्याला प्रणाम करते.\nजो प्राण्याचा अंत करतो व कर्माप्रमाणे फल तो त्या कृतांताला माझा नमस्कार असो.\nपाप्यांना दंड करण्यासाठी जो दंड धारण करतो, त्या शास्त्याला मी नमस्कार करते. सर्व काली विश्वाची गणना करणार्‍यास व अनिवार्य कालास मी वंदन करते.\nजो तपस्व्यात स्थित असून मनोनिग्रही आहे, जो जितेंद्रिय आहे, अशा त्या कर्मफल देणार्‍या यमास मी नमस्कार करते. जो सर्वज्ञ व पुण्यवानांचा मित्र आहे, त्याला मी नमस्कार करते. ब्रह्मतेजाने ज्याचा जन्म झाला, जो ब्रह्मतेजाने झळकतो आहे, जो परब्रह्माचे ध्यान करतो, त्या ईश्वराला मी वंदन करते.\"\nअसे म्हणून सावित्रीने यमास नमस्कार केला, तेव्हा यमाने तिला शक्तीची उपासना व कर्मविपाक सांगितला. \"हे यमाष्टक प्रातः काली जो नेमाने म्हणतो, तो यमाच्या भयापासून मुक्त होतो. महापाप्याने जरी भक्तिपूर्वक त्याचे पठण केले तरी यम त्याला शुद्ध करतो.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nनवमस्कन्धे यमाष्टकवर्णनं नामेकत्रिशोऽध्यायः ॥ ३१ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/dr-yashwant-thorat-artical-saptarang-34803", "date_download": "2018-10-16T10:38:03Z", "digest": "sha1:4WJC7RVLOBW7K6NGRL3AJ5AV54LBE4ZV", "length": 43104, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr. yashwant thorat artical saptarang ...हस्ती मिटती नहीं हमारी ! (डॉ. यशवंत थोरात) | eSakal", "raw_content": "\n...हस्ती मिटती नहीं हमारी \n- डॉ. यशवंत थोरात\nरविवार, 12 मार्च 2017\nराजकारणात स्वच्छ चारित्र्य नसलेल्यांची संख्या वाढत आहे, हे मला मान्य आहे. लोककल्याणाच्या कार्यात आलेल्या अपयशामुळं ही संख्या वाढत आहे, हेही मला मान्य आहे; पण मला एक गोष्ट सांगायची आहे, की आपला देश आणि आपली संस्कृती प्राचीन आहे. अंधकार आणि प्रकाशाची अनेक पर्व आपण पाहिली आहेत. गेल्या काही दिवसांत आपण मर्यादित अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेतून बाहेर पडलो आहोत; पण या सगळ्या काळात आपण टिकलो, वाढलो आणि चालत राहिलो.\nराजकारणात स्वच्छ चारित्र्य नसलेल्यांची संख्या वाढत आहे, हे मला मान्य आहे. लोककल्याणाच्या कार्यात आलेल्या अपयशामुळं ही संख्या वाढत आहे, हेही मला मान्य आहे; पण मला एक गोष्ट सांगायची आहे, की आपला देश आणि आपली संस्कृती प्राचीन आहे. अंधकार आणि प्रकाशाची अनेक पर्व आपण पाहिली आहेत. गेल्या काही दिवसांत आपण मर्यादित अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेतून बाहेर पडलो आहोत; पण या सगळ्या काळात आपण टिकलो, वाढलो आणि चालत राहिलो.\nपरदेशातल्या एका ख्यातनाम विद्यापीठातले राज्यशास्त्राचे विद्वान प्राध्यापक डॉ. सुब्रह्मण्यम यांच्याशी मी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होतो. एवढ्यात ते सगळे ठरल्याप्रमाणे आलेच. त्यांना एका बाजूला घेऊन मी म्हणालो ः ‘हे सर अचानकच आले आहेत. आम्ही राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल चर्चा करत आहोत. त्यात तुम्हाला रस असेल असं वाटत नाही. त्यामुळं आपण उद्या याच वेळी भेटायचं का’ त्यांना ते पटलं असावं. ते निघायच्या तयारीतच होते; पण ‘आम्हाला त्या चर्चेत रस नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता’ त्यांना ते पटलं असावं. ते निघायच्या तयारीतच होते; पण ‘आम्हाला त्या चर्चेत रस नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता’ असं पीटर पुटपुटला आणि सगळ्यांचेच पाय अडखळले.\n‘आम्ही चर्चेत फारसं बोलू शकणार नाही; पण तरुण मतदार म्हणून तुमच्या चर्चेतून आम्हाला खूप काही समजू शकेल,’’ पीटर म्हणाला. त्याच्या आवाजात एवढा ठामपणा होता, की त्याचं म्हणणं मला नाकारता आलं नाही. सुब्रह्मण्यम सरांची परवानगी घेऊन ते सगळेजण आमच्या चर्चेत सहभागी झाले. एखाद्या निष्णात प्राध्यापकाच्या शैलीत चर्चेचा धागा पकडत सुब्रह्मण्यम म्हणाले - ‘‘तुम्ही यायच्या आधी मी डॉ. थोरातांना सांगत होतो, की दोन- अडीच वर्षांपूर्वी, म्हणजे नेमकं सांगायचं तर 2014 च्या निवडणुकीच्या वेळी, मतदारांच्या बदलत्या मानसिकतेबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा झडत असे. त्यातून जणू काही असं भासत असे, की मतदार त्यांच्यावरचं जात, वंश, भाषा यांचं ओझं झुगारून प्रशासन आणि विकास यावरच लक्ष केंद्रित करत आहेत\nत्यावर यास्मिननं चांगला मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली - ‘‘माध्यमांचं म्हणणं काहीही असो; पण आपल्यासारख्या बुद्धिवाद्यांना काय वाटतं\nसुब्रह्मण्यम सरांनाही तिचा प्रश्न आवडला. ते म्हणाले - ‘‘आपल्या बुद्धिवाद्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. २०१४ च्या निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाल्याचं काही गंभीर वृत्तीच्या अभ्यासकांनी नजरेस आणून दिलं होतं; पण तरीही सर्वसाधारण वातावरण आशादायक होतं. देशातल्या निवडणुकांचे रागरंग बदलत आहेत आणि त्यातून उत्तम प्रशासन आणि विकास यांचा आग्रह धरणारे राजकारणी निवडून येतील आणि ते देशाचं चित्र बदलतील, असं एक वातावरण त्या वेळी होतं. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारालाही या बदलाची चाहूल लागली आणि भारतात चांगले बदल होत आहेत, या आशेवर अनेकांनी भारतात गुंतवणूक करायचं ठरवलं.’’\n‘‘मग तर ते चांगलंच आहे, नाही का\n‘‘तसं असतं तर ते चांगलंच झालं असतं; पण आज २०१४ च्या उसळत्या उत्साहानंतर आम्ही चुकीच्या ठिकाणी आशा लावल्या होत्या, असं आता वाटायला लागलं आहे. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या, तिथल्या मतदारांनी प्रशासनाच्या आणि विकासाच्या मुद्द्याला फारसं महत्त्व दिल्याचं दिसलं नाही. जात आणि सरंजामशाहीवरच्या निष्ठांचाच प्रभाव कायम असल्याचं त्या वेळी दिसून आलं. त्याला जोडूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या आणि त्यांना मिळणारं यश यांचं प्रमाणही वाढत होतं,’’ ते म्हणाले. मात्र, हा मुद्दा यास्मिनला काही पटला नसावा, असं तिच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते.\n‘‘पाहिजे तर तुम्ही डॉ. थोरातांना विचारा,’’ असं सुब्रह्मण्यम म्हणाले. ‘‘त्यांचं म्हणणं खरंच आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांतल्या उमेदवारांची यादी पाहिली की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची सर्वच पक्षांतली संख्या साधारणतः सारखीच असल्याचं दिसेल,’’ मी म्हणालो. माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मी तिथल्या मासिकांच्या ढिगातून १४ फेब्रुवारीचा ‘बिझनेस स्टॅंडर्ड’चा अंक काढून दाखवला. ‘इलेक्‍शन वॉच डॉग’या संस्थेनं उत्तर प्रदेशातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या ८२६ उमेदवारांपैकी ८१३ उमेदवारांची माहिती या अंकात दिली होती. त्या माहितीनुसार या ८१३ उमेदवारांपैकी ११० जणांनी त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले असल्याचं जाहीर केलं होतं, तर ८२ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.\n‘बाप रे’’ राहुलनं उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.\nत्याला थांबवत मी म्हणालो - ‘‘केवळ त्यांची संख्या वाढत आहे एवढंच नाही, तर त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे, अशा उमेदवारांची संख्या सगळ्या प्रमुख पक्षांत साधारणतः सारखीच आहे.’’\n‘दक्षिणेतली स्थितीही फारशी वेगळी नाही,’’ सर म्हणाले, ‘‘आता आमच्याच राज्याचं उदाहरण घ्या. तिथल्या मुख्यमंत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या राजकीय वारसालाही न्यायालयानं दोषी ठरवलं; पण त्यामुळं मुख्यमंत्रिपदाची त्या व्यक्तीची लालसा काही कमी झाली नाही. उलट त्या पदासाठी ती व्यक्ती इरेला पडली. याचा अर्थ या महत्त्वाच्या दक्षिणी राज्यात सत्ताकांक्षेची पूर्वापार परंपरा सुरूच आहे.’’\nमाझं बोलणं ऐकून प्रदीप चांगलाच गोंधळलेला दिसला. ‘‘ सर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय’’ त्यानं विचारलं. ‘‘सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची पातळी सारखीच असल्यानं सध्याच्या मतदाराला चांगला उमेदवार निवडण्याची संधीच नाही, असं तुम्हाला म्हणायचंय का’’ त्यानं विचारलं. ‘‘सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची पातळी सारखीच असल्यानं सध्याच्या मतदाराला चांगला उमेदवार निवडण्याची संधीच नाही, असं तुम्हाला म्हणायचंय का’’ ‘‘होय, ते खरंच आहे; पण तो प्रश्न तेवढा महत्त्वाचा नाही. खरा प्रश्न आहे तो हे असं का’’ ‘‘होय, ते खरंच आहे; पण तो प्रश्न तेवढा महत्त्वाचा नाही. खरा प्रश्न आहे तो हे असं का आणि त्याचं उत्तर माझ्याकडं नाही आणि त्याचं उत्तर माझ्याकडं नाही\nसुब्रह्मण्यम सरांनी तो धागा बरोबर पकडला. ते म्हणाले - ‘‘हा सोपा प्रश्न नाहीय; पण मीलन वैष्णव यांनी त्यांच्या When crime pays : money & muscle in Indian politics या ताज्या पुस्तकात म्हटलंय, की पैसे खाणाऱ्या राजकारण्यांनाच लोक निवडून देतात. कारण, नंतर त्यांचा ‘प्रभाव’ वापरून हे राजकारणी आपली कामं करून देतील, असं लोकांना वाटत असतं.’’ त्यांच्या प्रतिपादनानं पीटर आणखी गोंधळला. तो म्हणाला ः ‘‘म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की गुन्हेगारी पार्श्वभूमी ही एखाद्या उमेदवाराच्या पैसे खाण्याच्या वृत्तीचं निदर्शक असते\n‘कदाचित... पण म्हणूनच आपल्या देशात उमेदवार जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असेल, तर त्याची निवडून येण्याची शक्‍यता जास्त असते. एक लक्षात घ्या, की जिथं कायदा दुबळा असतो, जिथं राजकीय आश्वासनं पाळली जात नाहीत आणि जिथं सामाजिक भेदभाव खूप तीव्र असतो, अशा ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला निवडून देण्याची मतदाराची प्रवृत्ती असते. कारण, त्यांना जे हवं ते मिळवण्यासाठी त्याच्या गुंडगिरीचा वापर करून घेता येईल, असं त्यांना खात्रीनं वाटत असतं. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, राजकीय नेत्यांबाबत लोक अंध नसतात, उलट त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असूनही लोक त्यांना मतं देतात,’’ सर म्हणाले.\n‘दुपारी माझं भाषण आहे आणि मला त्याची तयारी करायची आहे,’’ असं म्हणत सुब्रह्मण्यम यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. त्यांना निरोप देण्यासाठी मी बाहेरच्या दरवाजापर्यंत गेलो. परत येऊन पाहतो तर सगळेजण अगदी शांत बसलेले. त्यांच्या चेहऱ्यावरचं नैराश्‍य लपत नव्हतं.\n‘‘काय पण निराशावादी माणूस’’ यास्मिननं सरांविषयीची प्रतिक्रिया बोलून दाखवली.\n ते केवळ सत्य बोलतात म्हणून’’ - मी विचारलं. ‘‘कुठलंही मत बनवण्याआधी तुम्ही हे लक्षात घ्या, की अगदी इंग्लंड- अमेरिकेतही ‘राजकीय स्वच्छता’ आणि ‘प्रशासनाभिमुख राजकारण’ या दोन बाबी साधण्याच्या प्रक्रियेदरम्यान राजकारण हे काही सरळमार्गानं चाललेलं नसतं,’’ मी म्हणालो.\nत्याचवेळी आत आलेली उषाही नकळत गप्पांमध्ये सहभागी झाली. ‘‘इतरांना उपदेशाचे डोस देणाऱ्यांना मला हे विचारायचंय, की भ्रष्ट राजकारण्यांमुळं देशाचा विकास थांबतो का जपानमध्ये शासन यंत्रणा कमालीची भ्रष्ट होती; पण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ४० वर्षांत त्या देशानं नेत्रदीपक प्रगती केली आहे. तिथलं सरकार सारखं पडत होतं आणि घोडेबाजारातून पुनःपन्हा उभं राहत होतं; पण तरीही देशाचं दरडोई उत्पन्न १९६० मधल्या ४७९ अमेरिकी डॉलरवरून १९८७ पर्यंत २० हजार ३५६ अमेरिकी डॉलर इतकं वाढलं जपानमध्ये शासन यंत्रणा कमालीची भ्रष्ट होती; पण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ४० वर्षांत त्या देशानं नेत्रदीपक प्रगती केली आहे. तिथलं सरकार सारखं पडत होतं आणि घोडेबाजारातून पुनःपन्हा उभं राहत होतं; पण तरीही देशाचं दरडोई उत्पन्न १९६० मधल्या ४७९ अमेरिकी डॉलरवरून १९८७ पर्यंत २० हजार ३५६ अमेरिकी डॉलर इतकं वाढलं उषानं साधार माहिती दिली.\nउषाच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य होतं. भारतातही गेल्या ४० वर्षांत हेच दिसून येतंय, की राजकीय भ्रष्टाचारामुळं आर्थिक प्रगती काही रोखली जात नसते. १९९० च्या दशकात भारताच्या आर्थिक प्रगतीनं खरा वेग घेतला. याच दशकात गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणावर राजकारणात प्रवेश केला. आश्‍चर्य म्हणजे, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) याच दशकात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. आश्‍चर्य म्हणजे, २०१०-२०११ मध्ये भ्रष्टाचार उघड करण्याविषयीच्या कॅगच्या (कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल) अहवालानंतर या वाढीचा वेग मंदावला. तात्पर्य हेच, की जर सरकार आपल्या गरजा भागवत नसेल, तर जो गरजा भागवील त्याच्याकडं वळण्याशिवाय लोकांपुढं पर्याय राहत नाही. यादृष्टीनं पाहिलं तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते लोकशाही कार्यपद्धतीच्या संदर्भात अकार्यक्षम ठरत नाहीत किंवा ते या पद्धतीच्या अपयशाचं निदर्शक ठरत नाहीत. याचा सोपा अर्थ म्हणजे, आर्थिक प्रगती जर राजकीय भ्रष्टाचाराशी जोडली गेली नाही आणि भ्रष्टाचार हे लोकांच्या कायदा सुव्यवस्था, विकास, शिक्षण, रोजगार आदी अपेक्षा पूर्ण करण्यात आलेल्या अपयशाचं अपत्य मानलं, तर येत्या काही वर्षांत चांगल्या प्रगतीच्या जोडीनं वाढता भ्रष्टाचारही आपल्याला पाहायला मिळेल.’’\nहे ऐकताना मला माझा राग आवरता आला नाही. ‘‘हे कुठलं भयंकर तत्त्वज्ञान तू मांडते आहेस’’ असं मी उषाला रागानं म्हणालो.\n तुमच्या नेहमीच्या प्रवचनांसारखं हे ऐकून तुम्हाला चांगलं वाटत नाही म्हणून ते अवास्तव थोडंच ठरतं हे सत्य आहे आणि ते तुम्हाला आवडतं की नाही याचा त्यावर काहीच परिणाम होत नाही,’’ ती ठामपणे म्हणाली.\n‘‘ठीकंय. हेच जर सत्य असेल, तर आपल्याला त्याला सामोरं जावंच लागेल, त्याच्याशी लढावंच लागेल. प्रगती ही आवश्‍यकच आहे; नव्हे, ती अनिवार्यच आहे हे मला मान्य आहे; पण जी प्रगती गरिबी वाढवते, म्हणजे जी प्रगती काही घटकांपुरतीच मर्यादित राहते तिला मी प्रगती म्हणू शकत नाही किंवा ती स्वीकारूही शकत नाही. अत्यंत विषमता असलेल्या आपल्यासारख्या देशात प्रगती ही सगळ्यांसाठी समान आणि सगळ्यांना सामावून घेणारी असली पाहिजे. सर्वसमावेशक प्रगती किंवा वाढ ही अतार्किक कल्पना आहे, असं मी मानत नाही. प्रगती ही प्रगती असते आणि ती कशीही झाली तरी तिच्यातूनच आपण समाजातल्या वंचित वर्गाच्या आवश्‍यक त्या गरजा भागवू शकतो; पण भारतानं नेहमीच प्रगती आणि सामाजिक न्याय या दोन्ही गोष्टींचा समान आग्रह धरला आहे. या दोन्ही बाबतींत आपल्याला फारसं समाधानकारक यश मिळालं नसेल; पण संसदीय लोकशाही स्वीकारलेल्या आपल्यासारख्या मोठ्या देशात प्रगती आणि समानता या दोन्ही गोष्टी एकत्र मिळवण्यासाठी आपल्याला झगडावं लागेल. त्यासाठी पडेल ती किंमतही द्यावी लागेल. तसं केलं नाही तर, म्हणजे मानवी दुःख आणि निराशा यांच्या विरोधात आपण झगडलो नाही तर, त्याचे भयानक परिणाम होतील. जर तुम्ही, मी आणि उषा... म्हणजे एकूणच आपण सगळे जर असेच निराश होत राहिलो, तर मग आशेला वाव तो कुठं राहिला\nमला आठवतं की मी लहान असताना माझ्या आई-वडिलांनी मला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत अल्पोपाहार घेण्यासाठी ‘त्रिमूर्तिभवन’ इथं पाठवलं होतं. तिथं काय घडलं, ही एक वेगळीच कहाणी होईल. अल्पोपाहारानंतर पंडितजींनी आम्हाला बागेत चक्कर मारण्यासाठी नेलं. त्याच वेळी त्यांच्या स्वीय साहाय्यकानं एक महत्त्वाचा संदेश त्यांना आणून दिला. पंडितजींनी कारुण्यपूर्ण नजरेनं त्याच्याकडं पाहिलं आणि ते त्याला म्हणाले ः ‘‘तुम्ही मला ‘भारताच्या भवितव्या’बरोबर अर्धा तासही घालवू देणार नाही का\nउषा, तू आणि मी काही पंतप्रधान नाही आहोत; पण ‘भारताचं भवितव्य’ मात्र नक्कीच इथं आपल्यासमोर बसलेलं आहे. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंडितजींनी स्वतंत्र भारताची जी मूलभूत उद्दिष्टं मांडली होती, ती आजही माझ्या कानात गुंजत आहेत ः - ‘‘खूप वर्षांपूर्वी आपण ‘नियतीशी करार’ केला होता आणि आज त्याची सर्वांशानं का नसेना; पण पुष्कळशा अंगानं आपण पूर्ती करत आहोत.\nमध्यरात्रीच्या प्रशांत समयी सगळं जग झोपलेलं असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. इतिहासात असा क्षण दुर्मिळ असतो. पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. एका नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. अनेक वर्षं दडपल्या गेलेल्या राष्ट्राला आता व्यक्त व्हायचं आहे.’’ त्याच वेळी स्वातंत्र्यलढ्याचं स्मरण करून पंडितजींनी आधुनिक भारताची उद्दिष्टं स्पष्ट केली. ते म्हणाले - ‘‘भविष्य आपल्याकडं आशेनं बघत आहे. आपल्याला कुठं जायचंय, आपलं उद्दिष्ट काय’’ असा सवाल करून ते पुढं म्हणाले - ‘‘सामान्य माणसाला स्वातंत्र्य आणि संधी देत दारिद्य्र, अज्ञान, रोगराई यांवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. एक प्रगतशील आणि लोकशाहीवादी राष्ट्र आपल्याला घडवायचं आहे. प्रत्येकाला न्याय मिळेल, भवितव्य घडवण्याची संधी मिळेल अशी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. अनेक चुका आणि प्रयत्न करत आपण ही उद्दिष्टं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळंच आपल्या देशात, सामान्य माणसाच्या मनात लोकशाही प्रस्थापित झाली आहे. हा चमत्कार जसा घडला, तसाच एक ना एक दिवस दुसराही चमत्कार नक्की घडेल. राजकारणात स्वच्छ चारित्र्य नसलेल्यांची संख्या वाढत आहे हे मला मान्य आहे. लोककल्याणाच्या कार्यात आलेल्या अपयशामुळं ही संख्या वाढत आहे, हेही मला मान्य आहे; पण मला एक गोष्ट सांगायची आहे, की आपला देश आणि आपली संस्कृती प्राचीन आहे.\nअंधकार आणि प्रकाशाची अनेक पर्वं आपण पाहिली आहेत. अनेक लढाया आपण हरलो, पराभूत झालो आणि अनेकदा आपल्याला गुलाम बनवलं गेलं; पण अशीही वेळ अनेकदा आली, की आपण आपला विश्वशांतीचा संदेश जगात सर्वदूर पोचवू शकलो. गेल्या काही दिवसांत आपण मर्यादित अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेतून बाहेर पडलो आहोत; पण या सगळ्या काळात आपण टिकलो, वाढलो आणि चालत राहिलो. आशा आणि लढण्याची इच्छा याशिवाय जगात काहीच चिरंतन असत नाही. त्यामुळं रात्र कितीही अंधकारमय असली, तरी अल्लामा इकबालच्या ‘तराना-ए-हिंद’ या कवितेच्या ओळी अमर आहेत -\nयुनान ओ मिस्र ओ रोमा, सब मिट गए जहॉं से\nअब तक मगर है बाकी, नामोनिशॉं हमारा\nकुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी\nसदियों रहा है दुश्‍मन दौर-ए-जहॉं हमारा\n(काळाच्या ओघात ग्रीक, इजिप्शियन किंवा रोमन संस्कृती वाहून गेल्या; पण आम्ही अजून टिकून आहोत. कारण आमच्यात असं काही आहे, की सगळं जग विरोधात गेलं तरी जे मिटता मिटत नाही.) ही कविता म्हणताना मी हरवून गेलो होतो. तितक्‍यात भारावलेल्या उषानं माझा हात हातात घेतला अन्‌ ती समोर बसलेल्या मुलांना मिश्‍किलपणे म्हणाली - ‘‘हा वेडा आहे; पण तो तसा आहे म्हणूनच तर मी त्याच्याशी लग्न केलं...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4?start=8", "date_download": "2018-10-16T09:44:40Z", "digest": "sha1:KREYFCEKPOMHF3WSZEHIJBKHATRAHXVW", "length": 3074, "nlines": 85, "source_domain": "vkrajwade.com", "title": "स्मार्त", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग - स्मार्त\nस्मार्त - संस्कार - २४\nसंस्कृत विभाग : स्मार्त\nस्मार्त - १२ स्थालीपाक\nस्मार्त (प्रायश्चित प्रयोग) - १३\nपुरुषसुक्त न्यास - १६\nस्मार्त - १८ पिंडीकशुद्धी प्रयोग\nमहान्यास (त्रुटीत) - १९\nस्मार्त (चतुर्थीकर्म होम) - २०\nस्मार्त - २१ संतान गोपाल प्रयोग\nनवग्रह मंत्र जप - २२\nस्मार्त - संस्कार - २४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_272.html", "date_download": "2018-10-16T10:20:47Z", "digest": "sha1:APWCEJXMFNOMTX4ZZ3N55R3UBZAI7FR5", "length": 16846, "nlines": 123, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सीताफळाच्या तंत्रज्ञानावर संशोधन होणे गरजेचे : डॉ. विश्वनाथा | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nसीताफळाच्या तंत्रज्ञानावर संशोधन होणे गरजेचे : डॉ. विश्वनाथा\nसध्या महाराष्ट्रात सीताफळाची लागवड १३ हजार हेक्टर क्षेत्रावर झालेली आहे. कोरडवाहू क्षेत्रात डाळिंब या पिकानंतर सीताफळ हे महत्वाचे पीक आहे. सीताफळ हे पीक काढणीस तयार झाल्यानंतर ते जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे सीताफळाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.\nअखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सीताफळ कार्यशाळा आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nयाप्रसंगी व्यासपीठावर पुण्याच्या महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खा. संजय धोत्रे, माजी उपाध्यक्ष विजयराव कोलते, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, कुलसचिव डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना प्रमुख पाहुणे संजय धोत्रे म्हणाले, डोंगरदर्‍यातील सीताफळासारखे पीक शेतामध्ये आल्यामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फायद्याचे ठरु शकते. हे फळ चांगले असते, त्याचे आयुष्यमान कमी असते. मानवी आहारात सीताफळाचे महत्व आहे. त्याच्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म यावर अधिक संशोधन झाले पाहिजे.\nयाप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सीताफळ संघाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. सीताफळ संघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सीताफळ संघातर्फे सीताफळावर पी. एच. डी.चे काम करणारे विद्यापीठातील विद्यार्थी कुणाल माहुरकर यांना शिष्यवृत्तीनिमित्त, ज्ञानदेव महानोर यांना शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल उद्योजक पुरस्कार तसेच उद्यानविद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. विनायक जोशी यांना सीताफळातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल संशोधक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी सीताफळ संघाने तयार केलेल्या सीताफळावरील पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत उपस्थित असणार्‍या सीताफळ उत्पादक शेतकर्‍यांना दर्जेदार उत्पादनासाठी सीताफळाचे सिंचन व खत व्यवस्थापन, सीताफळाचे दर्जेदार उत्पादन, सीताफळ प्रक्रिया उद्योग संधी व भवितव्य, सीताफळाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान व प्रक्रियायुक्त पदार्थ, सीताफळ बीजनिष्कासन यंत्राचा वापर, सीताफळ विषयी शासकीय योजना, सीताफळाचे विक्री व्यवस्थापन इ. विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यशाळेसाठी सीताफळ संघाचे उपाध्यक्ष एकनाथ आगे, कोषाध्यक्ष मधुकर डेहनकर, जैन इरिगेशनचे जडे, विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, महाराष्ट्रातून आलेले सीताफळ उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअनिल बोंडे यांनी आभार मानले.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T09:50:15Z", "digest": "sha1:D6CSGAAXBL7WIZBJCEFMVPEPKTBN3WWW", "length": 5456, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा उद्या बॉयलर प्रदीपन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nज्ञानेश्वर साखर कारखान्याचा उद्या बॉयलर प्रदीपन\nभेंडे – येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन 2018-19 या 45 व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन उद्या शुक्रवार (दि.12) रोजी सकाळी 10 वाजता कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांचे हस्ते होणार आहे.\nयावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष मा.आ. पांडुरंग अभंग, ऍड. देसाई देशमुख, संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगडकरींच्या वक्तव्यांवरून राहुल यांनी साधला निशाणा; गडकरींनीही घेतला ‘यु टर्न’\nNext articleरवींद्र जडेजाचे पुनरागमन अपेक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/take-home-food-at-cinema-hall/articleshow/61953419.cms", "date_download": "2018-10-16T11:22:14Z", "digest": "sha1:Y2AEZB6RZTAMRGHBAQLF6USL4JI2FGDT", "length": 12864, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: take home food at cinema hall - चित्रपटगृहात खुशाल घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nचित्रपटगृहात खुशाल घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nचित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणे कायद्याने गैर आहे, असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.\nग्राहकाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजे, असे सांगत देशपांडे म्हणाले की, आता ग्राहकांनी भांडकुदळ होण्याची गरज आहे. सिनेमागृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्याबाबत बंदी नाहीच. चित्रपटगृहातील द्वारपालाने मागणी केल्यास त्यांना बाटलीतील पाणी किंवा घरून नेलेल्या अन्नपदार्थांबाबत खात्री करून दिल्यास कोणतीही अडचण नाही, तरीही अडवणूक केल्यास ग्राहकांनी नियम विचारला पाहिजे. यासंदर्भात ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांच्याकडे तक्रार करावी; तसेच ग्राहकांची फसवणूक होत असल्यास, अतिरिक्त शुल्क, खराब दर्जाचा माल किंवा योग्य सेवा मिळत असल्यास त्याबद्दल तक्रार करून संबंधितांवर योग्य कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणेला माहिती द्यावी, असेही देशपांडे यांनी सांगितले.\nग्राहक जागरण पंधरवडा १५ डिसेंबरपासून\n१५ ते ३१ डिसेंबरदरम्यान ग्राहक जागरण पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सोप्या शब्दात शाळा, महाविद्यालयील विद्यार्थी, महिला यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी प्रदर्शन, भित्तीपत्रक, परिसंवाद, मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला ग्राहकांसाठी विविध उपक्रम राबवून ग्राहक हक्कांबाबत निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयेजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nचित्रपटगृहात प्रेक्षकांनी स्वतः जवळच्या पाण्याच्या बाटल्या, घरगुती खाद्यपदार्थ नेण्यास प्रतिबंध करता येणार नाही. यासंदर्भातील सूचनाफलक येत्या १५ दिवसांत प्रत्येक चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nमहिलेकडून सेक्ससाठी दबाव; तरुणाची आत्महत्या\n५० रुपये न दिल्यामुळे गळ्यावरून फिरवला वस्तरा\nआंबेडकर प्रतिसाद द्या; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची साद\nपंकजा मुंढेंचा दसरा मेळावा सावरगाव घाटावर\nमार्चअखेर एसटी बस ‘ऑनलाइन’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1चित्रपटगृहात खुशाल घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ...\n2शिक्षक नियुक्तीप्रकरणी पुन्हा चौकशी होणार...\n3आईची शिकवण महत्त्वाचीः ठाकूर...\n4हवामान बदलाने आजाराचे थैमान...\n5परीक्षेच्या वेळेचा नियम राबविण्याचे आव्हान...\n7गुंठेवारी विभागात फायलींचे ढीग...\n8मराठवाड्याचा चेहरा दोन वर्षांत बदलेल...\n9​ नळदुर्गच्या किल्ल्याला सचिन तेंडुलकर देणार भेट...\n10शिक्षक बिंदूनामावली चौकशीसाठी समिती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-10-16T11:08:11Z", "digest": "sha1:CWYVSNPIOWY4V72ZEXAKH6LKZ6XSFASX", "length": 5218, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nओकलंड विमानतळाचा नियंत्रण मनोरा\nओकलंड विमानतळाचे विहंगम दृष्य\nआहसंवि: OAK – आप्रविको: KOAK – एफएए स्थळसंकेत: OAK\nओकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: OAK, आप्रविको: KOAK, एफ.ए.ए. स्थळसूचक: OAK)अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरात असलेला विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त पाच मैल दक्षिणे असलेल्या या विमानतळापासून अमेरिकेतील अनेक राज्ये, युरोप तसेच मेक्सिकोला विमानसेवा उपलब्ध आहे. बे एरियामधील तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेला हा विमानतळ सान फ्रांसिस्को शहरापासून सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा जवळ आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१७ रोजी ०९:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bedhund-manachya-lahari.blogspot.com/2011/03/blog-post_10.html", "date_download": "2018-10-16T10:17:15Z", "digest": "sha1:KD7CLGUUOQDPKD4FTYM5KXJRYRUKMLXZ", "length": 30056, "nlines": 228, "source_domain": "bedhund-manachya-lahari.blogspot.com", "title": "बेधुंद मनाच्या लहरी...: या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे!!!", "raw_content": "\nया जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे\nPosted by स्वप्नाली वडके-तेरसे\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं\nप्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला ही कविता नक्कीच आठवत असेल ना हा प्रेमाचा संदेश देणारे आणि इतर अनेक विविध विषयांवरील लोकप्रिय कविता, चित्रपट गाणी, बालगीते, वात्रटिका, कथा लिहीणारे जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर यांचा आज ८२ वा वाढदिवस\nमंगेश केशव पाडगांवकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या समुद्राने वेढलेल्या अत्यंत निसर्गरम्य गावात झाला. मुंबई युनिव्हर्सिटीमधून कला शाखेमध्ये संस्कृत आणि मराठी विषय घेऊन विशेष प्राविण्य प्राप्त केले. त्यांच्या पत्नीचे नाव यशोदा असून डॉम अजित पाडगांवकर, अभय पाडगांवकर व सौ. अंजली कुलकर्णी अशी तीन मुले आहेत.\nमुंबईमधील रूईया महाविद्यालयामध्ये त्यांनी काही वर्षे मराठी विषय शिकवला. मुळातच कलेची आवड, साहित्यकलेमधील आणि लेखनातील विशेष प्राविण्य आणि अवघड विषय रोचकपणे, रंजकपणे व सहजपणे समजावून सांगण्याची हातोटी यांमुळे ते विद्यार्थी मंडळींचे आवडते होते. १९७० ते १९९० या काला वधीमध्ये त्यांनी मुंबई मधील यु. एस. इन्फर्मेशन सर्वीस येथे संपादक म्हणून काम केले.\nसुमारे ४० प्रकाशने त्यांच्या क्रेडीटवर दाखल आहेत. U.S. Library of Congress हे त्यापैकीच एक\nमंगेश पाडगांवकरांना अगणित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.१९५३ आणि १९५५ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९५६ मध्ये एम. पी. साहित्य संघाचा पुरस्कार, \"सलाम\" या काव्यसंग्रहासाठी १९८० मध्ये साहित्य संघ पुरस्कार...२००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.\nपाडगांवकरांच्या मनाच्या अद्भूत गाभार्‍यातून अलगद लेखणीद्वारे झरून अन अरूण दाते यांच्या मधाळ विरघळणार्‍या स्वरांचा साज पांघरून जादुई शब्द तुमच्यावर मखमली तलम गारूड कसं करतात समजतही नाही. उदाहरणादाखल काही गाणी हवीत\nहिर्‍याप्रमाणे तेजस्वी आभेने चमकणारा शुक्रतारा, रात्रीचा गुलाबी शहारा आणणारा मंद वारा, आणि पिठूर चांदण्यातील तीचा मऊसर उबदार सहारा... आणखीन काय हवं हा हवाहवासा सहवास किती हळूवार रोमँटिकपणे शब्दबद्ध केलेय पाडगावकरांनी त्यांच्या \"शुक्रतारा मंद वारा\" या गीतात...\nआणि प्रेमातील आर्तता मग ती \"त्या\"ची असो वा \"ति\"ची समर्थपणे पोहोचवण्याचं काम करावं ते पाडगांवकरांच्या \"भेट तुझी माझी स्मरते\" आणि \"असा बेभान हा वारा\" या गीतद्वयींनीच अरूण दाते आणि लता मंगेशकरांच्या आर्त स्वरांचा साज लेवून या स्वर-शब्द संगमाने तुमच्या ह्रदयात हलकीशी कळ नाही निर्माण केली तर तुम्ही फार्रच अरसिक बुवा\nयांच्यातील आर्त प्रेमिक कवी कधी \"अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी; लाख चूका असतील केल्या, केली पण प्रीती\" (स्वरः अरूण दाते) अशी बेधडकपणे प्रेमाची कबूली देऊन टाकतो तर कधी प्रेयसीच्या भेटीमुळे आत्यंतिक आनंदाने अंतर्बाह्य मोहरलेला प्रेमिक \"जेव्हा तीची नी माझी\" असे जगाचे भान हरपून गाऊ लागतो... (स्वरः अरूण दाते) तर कधी \"अशी पाखरे येती..\" (स्वरः सुधीर फडके) असं भूतकाळातील हिंदोळ्यावर उदासपणे झुलत उसासे टाकत गुणगुणतो.\n\"माझे जीवनगाणे\" समर्थपणे गुणगुणणारे (स्वरः पंडीत जीतेंद्र अभिषेकी), कधी \"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे\" असा आशावादी आश्वासक संदेश देणारे, तर कधी \"धुके दाटलेले उदास उदास\" (स्वरः अरूण दाते) असे फिकुटलेले उदास निश्वास टाकणारे शब्द यांचेच\n\"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी\" (स्वरः अरूण दाते) यांच्या खेळातून मांडलेल्या लग्नाच्या अर्धवट डावातील अधूरी कहाणी, त्यातील आर्त हुरहूर समर्थपणे पोहोचवणारे शब्दही पाडगांवकरांच्याच समर्थ लेखणीतून उतरलेले आहेत.\nकधी यांच्यातील प्रेमिक \"शब्दाविना कळले सारे\" (स्वरः पंडीत जीतेंद्र अभिषेकी) म्हणत \"शब्द शब्द जपून ठेव\" (स्वरः सुमन कल्याणपूर) असा मौलिक सल्ला देण्यास विसरत नाही.\nकधी यांच्यातील तत्ववेत्ता \"जग हे बंदीशाला, इथे न कोणी भला चांगला; जो तो पथ चुकलेला..\" हे जीवनाचे गहन तत्व रहस्य सांगून जातो.\n\"दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे\" (स्वरः अरूण दाते) असे एखाद्या अल्लड षोडशेला सप्तरंगी स्पप्नांच्या दुनियेत अलगद नेणारे पिसाहून हलके शब्द, \"तिन्हीसांजा सखे मिळाल्या\" म्हणून कातरवेळी सखीला दिलेली आर्त साद, \"मेंदीच्या पानावर\" (स्वरः लता मंगेशकर) अलवारपणे झुलणारे हळवे मन, \"येरे घना येरे घना\" म्हणून थेळ घनालाच आपल्या हळव्या कातावलेल्या मनाला फुलवण्यासाठी न्हाऊ घालण्याची व्याकुळ विनंती... कित्ती रूपे वर्णावी या शब्दसंपदेची भावगीतांतील अलवार, हळवा, आर्त, नाजूक, आरस्पानी, व्याकूळ, मोहीत, मधाळ भाव थेटपणे पोहोचवण्याचे शिवधनुष्य या शब्दसामर्थ्याने लीलया पेलले आहे.\n\"ही वाट दूर जाते\", \"झाली फूले कळ्यांची\", \"हात तुझा हातातून\", \"अनामवीरा\", \"जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा\", \"तुझे गीत गाण्यासाठी\", \"भावनांचा तू रे भुकेला मुरारी\" ही भावगीत, भक्तीगीत, प्रणयगीत, देशभक्तीपरगीत ही विविधता हे पाडगांवकरांच्या लेखणीचे सामर्थ्य\nबालगीतांचा रूणूझूणू किलबिलाट व्यक्त करण्यासाठी पाडगांवकरांचे शब्द असतील तर ती बालगीते अधिकच लडिवाळ रूपडं लेऊन दुडदुडत कुशीत शिरतात...\n\"असावा सुंदर चॉकलेटचा बंगला\", \"शाळेला निघताना\", \"आजोबा म्हणतात फणस\", \"आणायची माझ्या दादाला बायको आणायची\", \"खोडी माझी काढाल तर\", \"पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा\", \"कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा\" या सर्व बालगीतांच्या ग्रामोफोनच्या गोल काळ्या रेकॉर्ड्स अजूनही बाबांनी माझ्या लहानपणाच्या आठवणी म्हणून जपून ठेवल्या आहेत... त्या बालगीतांबरोबर मी बागडत बागडत बोबड्या स्वरांत केलेली किलबीलही त्यांच्या आठवणींच्या पोतडीत अजून ताजी आहे.\nपाऊस हा सानथोरांप्रमाणेच पाडगांवकरांच्या जिव्हाळ्याचा विषय \"सांग सांग भोलानाथ\", \"पिरपिर पिरपिर पावसाची\",\" येरे येरे पावसा रूसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का \"सांग सांग भोलानाथ\", \"पिरपिर पिरपिर पावसाची\",\" येरे येरे पावसा रूसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का\", \"आला आला पाऊस आला\", \"ए आई, मला पावसात जाऊ दे\", \"टप टप टप टप थेंब वाजती\" या बालगीतांतून तसेच वर वर्णन केलेल्या \"येरे घना येरे घना\", \"श्रावणात घन निळा बरसला\", \"बाहेर बरसती धारा रे\"... आणि ही यादी अशीच पाऊस धारांप्रमाणे अखंड बरसत राहील... आपण डोळे बंद करून शब्दधारांमध्ये चिंब भिजायचं\nजीवनावर भरभरून प्रेम करणार्‍या कवी मंगेश पाडगांवकरांचा आज जन्मदिवस\nसर्व मराठी रसिकांच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा\nमनाच्या अथांग गर्द सागरातल्या बेधुंद लहरी.. कधी उंच उचंबळणार्‍या तर कधी अचानक ओसरणार्‍या कधी अगदी आपल्याशा वाटणार्‍या तर कधी अनोळखी, नव्याने भेटणार्‍या... माझ्या मनातल्या; कधी मनातल्या मनात विरणार्‍या तर कधी तुमच्या मनात शिरकाव करून मनाचा तळ घुसळून काढणार्‍या... बेधुंद मनाच्या लहरी फेसबूकवर : http://on.fb.me/fmPhwf फेसबूकवर संपर्क साधण्यासाठी : http://on.fb.me/endNcv ट्विटरवर संपर्क साधण्यासाठी : twitter.com/simplensmartseo\nमुंबईमध्ये मराठी माणसाला जागा आहे\nMBA नंतर...ग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस\nया जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे\nखरंच आजची स्त्री सामर्थ्यवान आहे\n८ मार्चः इंटरनॅशनल विमेन्स डे - जगभरातील सर्व स्त्...\nललित : 'मदर्स डे' च्या निमित्ताने...\nललित : बाबाची कहाणी...\nललित : अरे संसार संसार : १. भांडा सौख्यभरे\nललित : पाऊस - आठवणींनी भिजलेला...\nललित : विकणे आहे... \"मार्केटिंग - एक कला\"\nललित : या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे\nललित : MBA नंतर...ग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस\nकाव्य : मन रिमझिम पावसाचे\nहे ही दिवस जातील...\nहातातील टिफीनबॉक्स काहीश्या नाराजीने टेबलावर ठेवत त्याने स्वतःला सोफ्यावर भिरकावले...अस्ताव्यस्त... काही क्षण जमीनीकडे खिळून पाहत तो गप...\nमायबोलीवर पूर्वप्रकाशितः मायबोलीबर इथे वाचता येईल. खालील कथेतील सर्व पात्रे आणि घटना अंशतः काल्पनिक आहेत तरी ही पात्रे वा घटना आपल्यास आ...\nललित : मै अपनी फेवरेट हूं\nपूलाखालून धडधडत येणारं रेल्वेचं धूड ओझरतं पाहीलं तिने आणि पावलांचा वेग वाढवून चक्क पळत सुटली...आजूबाजूच्या गर्दीची, धक्क्यांची तमा न बाळ...\nजी ले जरा... (२)\nपुन्हा ढग दाटून येतात... पुन्हा आठवणी जाग्या होतात... [पाऊस आला की सौमित्र च्या \"गारवा\"च्या ओळी आपसूक डोक्यात घोळायला लागतात......\nललित : मुंबई - यंगीस्तानची\nमुंबई - उत्फुल्ल चैतन्याची सळसळत्या नवतारूण्याची, उमेदीची, जिद्दीची, कर्तृत्वाची सळसळत्या नवतारूण्याची, उमेदीची, जिद्दीची, कर्तृत्वाची आकर्षक रंगांची, मनमोहक सुगंधांची आकर्षक रंगांची, मनमोहक सुगंधांची\nकाव्य : मन रिमझिम पावसाचे\nमराठीमाया मासिका मध्ये पूर्वप्रकाशित मन रिमझिम पावसाचे मन हळव्या मोरपिसाचे आसुसलेल्या चातकचोचीचे आसुसलेल्या चातकचोचीचे मन संदेह काज...\nअसंच काहीसं, ओळखीचं सापडलेलं... या पावसात\nललित : आपली मुंबई- जीवाची मुंबई --- \"जिव्हा\"ळ्याची मुंबई\nमुंबई - मायानगरी, चकमकाटाचं झगमगाटाचं शहर, गर्दी गोंगाटाचं शहर, घड्याळाच्या काट्यावर धावणार्‍या घामट चिंबट जीवांचं शहर, कष्टकर्‍या...\nछान हे विशेषण व्यक्तीसापेक्ष आहे. व्यक्तीपरत्वे बदलते. म्हणजे जर मी \"आपण भलं आपलं काम भलं\" या कॅटॅगरीतली आहे तर काहीजणांच्या म...\nखरंच आजची स्त्री सामर्थ्यवान आहे\n८ मार्च - जागतिक महिला सामर्थ्य दिन... ९ मार्च - अरूणा शानबाग... केईएम इस्पितळाची नर्स जी तिच्या स्त्रीत्वाची किंमत चुकवून गेली ३५ वर्षे...\nइ मेल द्वारा सहभागी व्हा...\nमनमिळावू, हळवा, हसरा, खेळकर, धडपड्या, उत्साही, नवीन शिकण्यासाठी नेहमी उत्सुक...\nवाचन, साहित्यलेखन, चित्र, भरतकाम आणि विविध कलांचा आस्वाद घ्यायला, विचार करायला आवडतं, माणसं ओळखायला (किमान प्रयत्न करायला), समुद्रावर भटकायला, पावसात फिरायला, नेटवर भटकायला, कधी भरकटायला, गुगलवर गुगलायला, जुनी गाणी ऐकायला, गप्पा मारायला...खूप आहेत\nसांकेतिक स्थळे (वेबसाईटचे) ऑनलाईन मार्केटिंग किंवा इंटरनेट मार्केटिंग.\nकंपनी सांकेतिक स्थळे (वेबसाईट्स)\nइतर साहित्यिक व्यावसायिक उपक्रम\n* मटा मधून प्रॉपर्टी पुरवणीमध्ये लेखन\n* दिवाळी अंकांमध्ये कथालेखन\n* आकंठ भारतीय भाषा साहित्यविशेषांकामध्ये कथा अनुवादन\n* मराठीमाया.कॉम मध्ये ललितलेखन\n'मदर्स डे' च्या निमित्ताने (1)\nइंटरनॅशनल विमेन्स डे (1)\nकवी मंगेश पाडगांवकर (1)\nग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस (1)\nजपान सुनामी २०११ (1)\nजागतिक महिला सामर्थ्य दिन (1)\nजी ले जरा 1 (1)\nजी ले जरा 2 (1)\nपाऊस - आठवणींनी भिजलेला (1)\nमन रिमझिम पावसाचे (1)\nमै अपनी फेवरेट हूं (1)\nस्वप्नाली वडके तेरसे (2)\nहे ही दिवस जातील (1)\nचौर्यकला अवगत असेल तरी इथे नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.minashikkar.com/2014/11/blog-post.html", "date_download": "2018-10-16T10:22:20Z", "digest": "sha1:LSRHHOQLVJZNPOKIWU4H7RDUGU4CFMQ5", "length": 3809, "nlines": 29, "source_domain": "www.minashikkar.com", "title": "नाशिकच्या संस्कृतीतील एक अविभाज्य घटक - हरिहर भेट !!Nashik History, News, Event, Information, Article, Train, Real Estate Details at Minashikkar.comMiNashikkar.COM", "raw_content": "\nHome / Festival / नाशिकच्या संस्कृतीतील एक अविभाज्य घटक - हरिहर भेट \nनाशिकच्या संस्कृतीतील एक अविभाज्य घटक - हरिहर भेट \nनाशिकच्या संस्कृतीतील एक अविभाज्य घटक म्हणजे हरिहर भेट \nरविवार कारंजा येथील सुंदर नारायण मंदिर आणि प्रसिद्ध कपालेश्वर मंदिर ह्यांची हरिहर भेट त्रिपुरारी पौर्णिमेला घडत असते …\nआरसे वापरून दोन्ही मूर्त्यांना एकमेकांचे मुख दर्शन ह्या दिवशी घडवले जाते …\nह्या वर्षी पुरोहित संघाने मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक भिंती आणि वस्तू हटवल्या आहेत …\nसुंदर नारायण मंदिर येथे ११ तारखे पर्यंत एक सप्ताह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होत आहेत …\nनाशिक मधील अनेक नवीन नागरिकांना ह्या भेटी बद्दल कल्पना नसते पण हा एक बघण्याजोगा उत्सव असतो …\nमी नाशिककर परिवारातर्फे आपणास विनंती आहे कि ह्याचा नक्की आस्वाद घ्यावा \nनाशिकच्या संस्कृतीतील एक अविभाज्य घटक - हरिहर भेट \nनक्की वाचा इतिहास नाशिकमधील रहाडीचा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2018-10-16T09:39:06Z", "digest": "sha1:MNE7RHI64SMVYA6CJOXX37G4HCKRC2AV", "length": 7065, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महिला आयोग - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nराष्ट्रीय महिला आयोग (इंग्लिश: national commission for Women - NSW) ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. १९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली.\nआयोगाच्या स्थापनेसंबंधी कायद्यानुसार. आयोगात एक अध्यक्ष (चेअरपर्सन) आणि पाच सदस्य असतात. चेअरपर्सन आणि सदस्य हे तीन वर्ष कमाल मुदतीसाठी केंद्र सरकारमार्फत नियुक्त केले जातात. या विषयात आस्था आणि कार्य केलेल्यांची नियुक्ती यासंदर्भात केली जाते. पाचपैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीतून नियुक्त केला जातो. एक सदस्य सचिवही आयोगावर केंद्र सरकारमार्फत नियुक्त केला जातो. सदस्य सचिव हा नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील व्यक्ती असतो आयोगाची कार्यकक्षा जम्मू आणि काश्मीरचे राज्य वगळता संपूर्ण भारत आहे. आयोगाला जरूरीनुसार कार्यालय, कर्मचारीवर्ग आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे. श्रीमती ममता शर्मा या आयोगाच्या अध्यक्ष आहेत. २०१४ पासुन ललिता कुमारमंगलम या अध्यक्षा आहेत\nआयोगाच्या कार्याची पुढील चार महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.\nमहिलांसाठी संवैधानिक आणि विधीविषयक सुरक्षा उपायांचा आढावा घेणे.\nकायदेमंडळाला उपायांबद्दल शिफारस करणे.\nगाऱ्हाणी दूर करण्याचा मार्ग सुकर करणे.\nमहिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे.\nराष्ट्रीय महिला आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ\nइ.स. १९९२ मधील निर्मिती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०१८ रोजी १०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi05-35.htm", "date_download": "2018-10-16T10:15:03Z", "digest": "sha1:LE5EN2RTTOKTG63OICRC5AEFERYQKH4G", "length": 26215, "nlines": 234, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - पञ्चमः स्कन्धः - पञ्चत्रिंशोऽध्यायः", "raw_content": "\nइति तस्य वचः श्रुत्वा दुःखितौ वैश्यपार्थिवौ \nप्रणिपत्य मुनिं प्रीत्या प्रश्रयावनतौ भृशम् ॥ १ ॥\nकृताञ्जलिपुटौ शान्तौ भक्तिप्रवणचेतसौ ॥ २ ॥\nभगवन्पावितावद्य शान्तौ दीनौ शुचान्वितौ \nतव सूक्तसरस्वत्या गङ्गयेव भगीरथः ॥ ३ ॥\nअकृत्रिमगुणारामाः सुखदाः सर्वदेहिनाम् ॥ ४ ॥\nतवावाभ्यां महाभाग महादुःखविनाशकः ॥ ५ ॥\nभवन्ति मानवा भूमौ बहवः स्वार्थतत्पराः \nपरार्थसाधने दक्षाः केचित्क्वापि भवादृशाः ॥ ६ ॥\nदुःखितोऽहं मुनिश्रेष्ठ वैश्योऽयं चातिदुःखितः \nउभौ संसारसन्तप्तौ तवाश्रमपदे मुदा ॥ ७ ॥\nदर्शनादेव हे विद्वन् गतं दुःखमिहावयोः \nदेहजं मानसं वाक्यश्रवणादेव साम्प्रतम् ॥ ८ ॥\nधन्यावावां कृतकृत्यौ जातौ सूक्तिसुधारसात् \nपावितौ भवता ब्रह्मन् कृपया करुणार्णव ॥ ९ ॥\nगृहाणास्मत्करौ साधो नय पारं भवार्णवे \nमग्नौ श्रान्ताविति ज्ञात्वा मन्त्रदानेन साम्प्रतम् ॥ १० ॥\nतपः कृत्वातिविपुलं समाराध्य सुखप्रदाम् \nसम्प्राप्य दर्शनं भूयो यास्यावो निजमन्दिरम् ॥ ११ ॥\nवदनात्तव सम्प्राप्य देवीमन्त्रं नवाक्षरम् \nस्मरणञ्ज करिष्यावो निराहारौ धृतव्रतौ ॥ १२ ॥\nइति संचोदितस्ताभ्यां सुमेधा मुनिसत्तमः \nददौ मन्त्रं शुभं ताभ्यां ध्यानबीजपुरःसरम् ॥ १३ ॥\nतौ च प्राप्य मुनेर्मन्त्रं सम्मन्त्र्य गुरुदैवतौ \nजग्मतुर्वैश्यराजानौ नदीतीरमनुत्तमम् ॥ १४ ॥\nएकान्ते विजने स्थाने कृत्वाऽऽसनपरिग्रहम् \nउपविष्टौ स्थिरप्रज्ञौ तावतीव कृशोदरौ ॥ १५ ॥\nनिन्यतुर्मासमेकं तु तत्र ध्यानपरायणौ ॥ १६ ॥\nपादाम्बुजे भवान्यास्तु स्थिरा बुद्धिस्तथाप्यलम् ॥ १७ ॥\nकृतप्रणामावागत्य तस्थतुश्च कुशासने ॥ १८ ॥\nनान्यकार्यपरौ क्वापि बभूवतुः कदाचन \nदेवीध्यानपरौ नित्यं जपमन्त्ररतौ सदा ॥ १९ ॥\nएवं जाते तदा पूर्णे तत्र संवत्सरे नृप \nबभूवतुः फलाहारं त्यक्त्वा पर्णाशनौ नृप ॥ २० ॥\nशुष्कपर्णाशनौ दान्तौ जपध्यानपरायणौ ॥ २१ ॥\nपूर्णे वर्षद्वये जाते कदाचिद्दर्शनञ्च तौ \nप्रापतुः स्वप्नमध्ये तु भगवत्या मनोहरम् ॥ २२ ॥\nकदाचिनॄपतिः स्वप्नेऽप्यपश्यज्जगदम्बिकाम् ॥ २३ ॥\nवीक्ष्य स्वप्ने च तौ देवीं प्रीतियुक्तौ बभूवतुः \nजलाहारैस्तृतीये तु स्थितौ संवत्सरे तु तौ ॥ २४ ॥\nएवं वर्षत्रयं कृत्वा ततस्तौ वैश्यपार्थिवौ \nचक्रतुस्तौ तदा चिन्तां चित्ते दर्शनलालसौ ॥ २५ ॥\nप्रत्यक्षं दर्शनं देव्या न प्राप्तं शान्तिदं नृणाम् \nदेहत्यागं करिष्यावो दुःखितौ भृशमातुरौ ॥ २६ ॥\nइति सञ्चिन्त्य मनसा राजा कुण्डं चकार ह \nत्रिकोणं सुस्थिरं सौम्यं हस्तमात्रप्रमाणतः ॥ २७ ॥\nसंस्थाप्य पावकं राजा तथा वैश्योऽतिभक्तिमान् \nजुहावासौ निजं मांसं छित्त्वा छित्त्वा पुनः पुनः ॥ २८ ॥\nतथा वैश्योऽपि दीप्तेऽग्नौ स्वमांसं प्राक्षिपत्तदा \nरुधिरेण बलिं चास्यै ददतुस्तौ कृतोद्यमौ ॥ २९ ॥\nतदा भगवती दत्त्वा प्रत्यक्षं दर्शनं तयोः \nप्राह प्रीतिभरोद्‌भ्रान्तौ दृष्ट्वा तौ दुःखितौ भृशम् ॥ ३० ॥\nवरं वरय भो राजन् यत्ते मनसि वाञ्छितम् \nतुष्टाहं तपसा तेऽद्य भक्तोऽसि त्वं मतो मम ॥ ३१ ॥\nवैश्यं प्राह तदा देवी प्रसन्नाहं महामते \nकिं तेऽभीष्टं ददाम्यद्य प्रार्थयाशु मनोगतम् ॥ ३२ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं राजा तामुवाच मुदान्वितः \nदेहि मेऽद्य निजं राज्यं हतशत्रुबलं बलात् ॥ ३३ ॥\nतमुवाच तदा देवी गच्छ राजन् निजं गृहम् \nशत्रवः क्षीणसत्त्वास्ते गमिष्यन्ति पराजिताः ॥ ३४ ॥\nमन्त्रिणस्ते समागम्य ते पतिष्यन्ति पादयोः \nकुरु राज्यं महाभाग नगरे स्वं यथासुखम् ॥ ३५ ॥\nकृत्वा राज्यं सुविपुलं वर्षाणामयुतं नृप \nदेहान्ते जन्म सम्प्राप्य सूर्याच्च भविता मनुः ॥ ३६ ॥\nन मे गृहेण कार्यं वै न पुत्रेण धनेन वा ॥ ३७ ॥\nसर्वं बन्धकरं मातः स्वप्नवन्नश्वरं स्फुटम् \nज्ञानं मे देहि विशदं मोक्षदं बन्धनाशनम् ॥ ३८ ॥\nअसारेऽस्मिंश्च संसारे मूढा मज्जन्ति पामराः \nपण्डिताः सन्तरन्तीह तस्मान्नेच्छन्ति संसृतिम् ॥ ३९ ॥\nतदाकर्ण्य महामाया वैश्यं प्राह पुरःस्थितम् \nवैश्यवर्य तव ज्ञानं भविष्यति न संशयः ॥ ४० ॥\nइति दत्त्वा वरं ताभ्यां तत्रैवान्तरधीयत \nअदर्शनं गतायां तु राजा तं मुनिसत्तमम् ॥ ४१ ॥\nप्रणम्य हयमारुह्य गमनाय मनो दधे \nतदैव तस्य सचिवास्तत्रागत्य नृपं प्रजाः ॥ ४२ ॥\nराजंस्ते शत्रवः सर्वे पापाच्च निहता रणे ॥ ४३ ॥\nराज्यं निष्कण्टकं भूप कुरुष्व पुरमास्थितः \nतच्छ्रुत्वा वचनं राजा नत्वा तं मुनिसत्तमम् ॥ ४४ ॥\nआपूच्छ्य निर्ययौ तत्र मन्त्रिभिः परिवारितः \nसम्प्राप्य च निजं राज्यं दारान्स्वजनबान्धवान् ॥ ४५ ॥\nबुभुजे पृथिवीं सर्वां ततः सागरमेखलाम् \nवैश्योऽपि ज्ञानमासाद्य मुक्तसङ्गः समन्ततः ॥ ४६ ॥\nकालातिवाहनं तत्र मुक्तबन्धश्चकार ह \nतीर्थेषु विचरन्गायन्भगवत्या गुणानथ ॥ ४७ ॥\nएतत्ते कथितं देव्याश्चरितं परमाद्‌भुतम् \nआराधनफलप्राप्तिर्यथावद्‌भूपवैश्ययोः ॥ ४८ ॥\nदैत्यानां हननं प्रोक्तं प्रादुर्भावस्तथा शुभः \nएवंप्रभावा सा देवी भक्तानामभयप्रदा ॥ ४९ ॥\nयः शृणोति नरो नित्यमेतदाख्यानमुत्तमम् \nसम्प्राप्नोति नरः सत्यं संसारसुखमद्‌भुतम् ॥ ५० ॥\nज्ञानदं मोक्षदं चैव कीर्तिदं सुखदं तथा \nपावनं श्रवणान्नूनमेतदाख्यानमद्‌भुतम् ॥ ५१ ॥\nधर्मार्थकाममोक्षाणां कारणं परमं मतम् ॥ ५२ ॥\nजनमेजयेन राज्ञासौ पृष्टः सत्यवतीसुतः \nउवाच संहितां दिव्यां व्यासः सर्वार्थतत्त्ववित् ॥ ५३ ॥\nकथयामास भगवान्कृष्णः कारुणिको मुनिः \nइति वः कथितः सारः पुराणानां मुनीश्वराः ॥ ५४ ॥\nत्या मुनींचे भाषण ऐकल्यावर राजाने व वैश्याने अत्यंत नम्र भावनेने मुनीना प्रणाम केला. त्यांच्या मनात भगवतीविषयी भक्ती निर्माण झाली. ते हात जोडून मुनीना म्हणाले, \"हे भगवान, गंगेमुळे भगीरथ शांत झाला. तसेच आपल्या वाग्‌सरस्वतीने आम्ही शांत झालो. गुणांचे आश्रयस्थान, परोपकारी असे आपणांसारखे सत्पुरुष उत्पन्न होतात, म्हणून आमच्यासारख्या दीनांचा उद्धार होतो. पूर्व पुण्य थोर म्हणून आम्ही आपणाकडे आलो. कारण आपणासारखे नि:स्वार्थी क्वचित असतात.\nआम्ही दोघेही दु:खित झाल्यावर सहज आपल्या आश्रमात आलो. आपल्या दर्शनामुळे आमची शरीरपीडा नष्ट झाली व सांप्रतच्या भाषणामुळे मानसिक दु:खही संपले.\nहे ब्रह्मन्, आम्ही धन्य झालो. आपणच आम्हाला पवित्र केले आहे. संसारसागरात श्रांत झालेल्या आमचा हात धरून आम्हाला तरून न्या. आपला मंत्रोपदेश घेऊन आम्ही स्वस्थानी परत जाऊ. म्हणून आम्हाला नवाक्षर मंत्र द्या.\nतेव्हा सुमेधाऋषींनी त्यांना शुभ मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रप्राप्तीनंतर त्यांचा निरोप घेऊन ते दोघेही नदीकाठी गेले. एकांतात दोघेही एकाग्र चित्त करून आसनस्थ झाले. त्यांनी जप-तप-तंत्र यांनी युक्त असा तीन चरित्र्यांचा नित्य पाठ एक महिनापर्यंत केला. त्यामुळे भगवतीबद्दल त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न होऊन त्यांच्या मनाला शांतता लाभली.\nपुढे फलहाराला त्याग करून ते पर्णे भक्षू लागले. ते जितेंद्रिये होऊन जपध्यान करू लागले. अशी दोन वर्षे गेल्यावर त्यांना एकदा देवीने स्वप्नात दर्शन दिले. मनोहर भूषणे लेवून रक्तवस्त्रांनी युक्त अशा देवीला त्या राजाने व वैश्याने स्वप्नात पाहिले.\nत्यानंतर आनंदित होऊन त्यांनी तिसर्‍या वर्षी केवळ उदकावर उपजीविका केली. ते मनात म्हणाले, \"परमशांतीदायी देवीचे प्रत्यक्ष दर्शन न झाल्यास आम्ही देहत्याग करू.\"\nअसा विचार करून वैश्याने व राजाने त्रिकोणाकृती तीन होमकुंडे तयार केली. लगत अग्नीची स्थापना करून आपल्या शरीरातील मांस तोडून ते अग्नीत टाकू लागले. तेव्हा प्रसन्न होऊन भगवतीने दर्शन दिले. त्यावेळी आपली दु:खे विसरून ते आनंदित झाले, त्यांना देवी म्हणाली, \"हे राजा, हे वैश्या, तुमच्या व्रतामुळे मी प्रसन्न झाले आहे. आपणाला इच्छित वर मागून घ्या.\"\nदेवीच्या या भाषणाने दोघेही आनंदून गेले. राजा म्हणाला, \"तू बलाने शत्रूचा वध करून मला राज्य दे.\" देवी म्हणाली, \"हे राजा, आनंदाने तू स्वगृही जा. तुझे शत्रू पराजित होतील. तुझे मंत्री तुला शरण येतील. तू दहा हजार वर्षे राज्य करशील. पुढील जन्मी तू सूर्यापासून जन्मास येऊन सावर्णी नावाचा मनू होशील.\" त्यानंतर वैश्याला देवी म्हणाली, \"हे श्रेष्ठा, तुला मोक्षप्रद प्राप्त होईल.\"\nअशाप्रकारे दोघांनाही इच्छित वर देऊन देवी अंतर्धान पावली. नंतर राजाने मुनीना वंदन करून राजधानीकडे प्रयाण केले, तोच त्याचे मंत्री त्याच्यासमोर येऊन म्हणाले, \"हे राजा, सर्व शत्रूंचा वध झाला आहे. तू राज्य कर.\"\nनंतर राजाने आपल्या राज्याचा पूर्ण उपभोग घेतला. इकडे ज्ञानप्राप्ती होऊन मुक्त झालेला वैश्य भगवतीचे चिंतन करीत आपला काळ घालवू लागला. हे जनमेजय राजा, अशा रीतीने देवीचे अदभुत चरित्र मी तुला कथन केले. जो पुरुष भगवतीचे हे चरित्र श्रवण करतो, त्याला संसारात उत्तम सुख प्राप्त होते. ज्ञान, मोक्ष, कीर्ती यांचा लाभ होतो. पुरुषाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\"\nसूत म्हणाले, \"हे ऋषीहो, अशा रीतीने जनमेजय राजाने व्यास मुनीना प्रश्न विचारले असता त्या सर्वतत्त्ववेत्त्या व्यास मुनींनी त्याला अद्‌भुत संहिता सांगितली. ज्यामध्ये शुभनिशुंभाचा वध आहे अशा चंडीचे चरित्र राजाला निवेदन केले. तेच सर्व पुराणांचे सार असून हे मुनिश्रेष्ठांनो, मी ते सर्व तुम्हाला सांगितले आहे.\"\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां पञ्चमस्कन्धे\nसुरथराजसमाधिवैश्ययोर्देवीभक्त्येष्टप्राप्तिवर्णनं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः ॥ ३५ ॥\n॥ पंचमः स्कन्धः समाप्तः ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-mp-trying-central-government-fund-93052", "date_download": "2018-10-16T10:57:42Z", "digest": "sha1:GYBEA6BSMVMYOSEFOXM4WGVHESLZ2ZV5", "length": 14347, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news mp trying for central government fund केंद्राच्या निधीसाठी खासदारांनी प्रयत्न करावेत - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nकेंद्राच्या निधीसाठी खासदारांनी प्रयत्न करावेत - मुख्यमंत्री\nगुरुवार, 18 जानेवारी 2018\nमुंबई - महाराष्ट्रातील विविध प्रश्न संसदेत मांडून विविध लोकोपयोगी कामांसाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी राज्याला मिळावा, यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत. राज्य शासनाशी निगडित जे मुद्दे खासदारांनी मांडले, ते संबधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही अहवाल पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nमुंबई - महाराष्ट्रातील विविध प्रश्न संसदेत मांडून विविध लोकोपयोगी कामांसाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी राज्याला मिळावा, यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत. राज्य शासनाशी निगडित जे मुद्दे खासदारांनी मांडले, ते संबधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही अहवाल पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nराज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक येथील सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री राम शिंदे, सर्वपक्षीय खासदार, मुख्य सचिव सुमीत मल्लिक या वेळी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील खासदारांनी आतापर्यंत 561 मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी 431 मुद्यांबाबत कृती अहवाल सादर करण्यात आला आहे. जे काही प्रलंबित मुद्दे आहेत त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन ते सोडविण्यात येतील.\nया बैठकीत खासदार सर्वश्री शिवाजीराव आढळराव पाटील, कपिल पाटील, सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, अनिल शिरोळे, माजिद मेनन, राजीव सातव, शरद बनसोडे, प्रतापराव जाधव, अनिल देसाई, डॉ. विकास महात्मे, रामदास तडस, हरिश्‍चंद्र चव्हाण, डॉ. सुनील गायकवाड, किरीट सोमय्या, श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, अशोक नेते, ए. टी. पाटील, डॉ. प्रितम मुंडे, डॉ. श्रीकांत शिंदे, चंद्रकांत खैरे, हुसेन दलवाई, गोपाळ शेट्टी, आनंदराव अडसूळ, अजय संचेती, विनायकराव राऊत, कृपाल तुमाने, हेमंत गोडसे यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते, रेल्वे पूल, जलसंधारणाची कामे, विमानतळ आदींबाबत मुद्दे मांडले. राज्य शासनच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2018-10-16T09:38:27Z", "digest": "sha1:G43A5W4SGTBPSONPQGLQ2QVWJCK4BG4K", "length": 13431, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यशवंत देव - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१ नोव्हेंबर, इ.स. १९२६\nमराठी भाषेतील संगीतकार व पार्श्वगायक.\nयशवंत देव हे एक मराठी कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक आहेत.\n३ कवी यशवंत देवांनी लिहिलेली काही गाणी\n४ यशवंत देव यांनी संगीत दिलेली काही गाणी\nयशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.\nआपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.\nकवी यशवंत देवांनी लिहिलेली काही गाणी[संपादन]\nअरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात\nअशी धरा असे गगन कधी दिसेल का\nअशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा\nआयुष्यात खूप चौकटी पाहिल्या\nकोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे\nकृष्णा उडवू नको रंग\nजीवनात ही घडी अशीच राहू दे\nतू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी\nदिवाळी येणार अंगण सजणार\nनीज रे नीज रे बाळा\nप्रिया आज माझी नसे साथ द्याया\nमन हे खुळे कसे\nमने दुभंगली म्हणून जोडता येत नाही\nमाणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे\nयेतो तुझ्या आठवणींचा घेऊन सुगंध वारा\nलागेना रे थांग तुझ्या\nविश्वाचा खेळ मांडिला आम्ही\nश्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे\nस्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी\nयशवंत देवांनी कैक हिंदी, मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या \"कथा ही रामजानकीची\" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.\nयशवंत देव यांनी संगीत दिलेली काही गाणी[संपादन]\nअपुल्या हाती नसते काही\nअरे देवा तुझी मुले अशी\nअशी धरा असे गगन\nअशी पाखरे येती आणिक\nअसेन मी नसेन मी\nआज राणी पूर्विची ती\nकोण येणार ग पाहुणे\nकृष्णा उडवू नको रंग\nगणपती तू गुणपती तू\nआजवर यशवंत देव यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nगदिमा प्रतिष्ठानचा २०१२सालचा पुरस्कार\nशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (१९-२-२०१५)\nप्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव (आत्मचरित्र, शब्दांकन - अशोक चिटणीस)\nसंगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\n'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर यशवंत देव यांनी संगीत दिलेली गाणी\nइ.स. १९२६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१६ रोजी १३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T09:38:31Z", "digest": "sha1:SFRAC44RBIBGME2VRXOLV3EX32X34DWE", "length": 3193, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाराला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वारा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअथर्व ‎ (← दुवे | संपादन)\nहवामानशास्त्र ‎ (← दुवे | संपादन)\nपतंग ‎ (← दुवे | संपादन)\nप्राण्यांचे आवाज ‎ (← दुवे | संपादन)\nजमिनीची धूप ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63119", "date_download": "2018-10-16T11:08:45Z", "digest": "sha1:Z25QDXLEWVUBRMOMRVPJPX5VQAPUCGBK", "length": 24782, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नोटबंदीचे सु-परीणाम भाग २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / नोटबंदीचे सु-परीणाम भाग २\nनोटबंदीचे सु-परीणाम भाग २\nपुर्वी \" नोटबंदीचे सु-परीणाम \" असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.\nनोटबंदी हा आजच्या सरकारने घेतलेला महत्वाचा व धाडसी निर्णय होता. सरकारचे प्रमुख ह्या नात्यांने पंतप्रधान यांना हा निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला. नोटबंदीचा पर्याय हा सरकारच्या अर्थ विभागाच्या यंत्रणेने दिलेला असावा व त्याचे बरे वाईट परीणाम काय होतील ह्याची माहिती सध्याच्या सरकारला दिलेली असेलच. स्वतःच्या ( पर्यायाने भाजपाच्या ) राजकीय कारकिर्दीला क्षणात नष्ट करु शकेल असा निर्णय घेणे सोप्पे नसावे. ज्या सरकारी यंत्रणेने नोटबंदीचा पर्याय सुचवलेला त्यांनी नोटबंदीचा आवाका, त्यामुळे होऊ शकणार्या समस्यां व त्यावरचे उपाय ह्यावर ईतका सखोल विचार केलेला नव्हता हे नोटबंदीच्या नंतरच्या काळात समोर आल होत.\nनोटबंदी मुळे जनतेला त्रास झाला, १०० लोक मरण पावली, आणी नोटबंदी ही विरोधी पक्षाच्या मते आताच्या सरकारच्या अपयशातील अजुन एक प्रकरण ठरली .\nआता भाजपाला झोडपायला नोटबंदीचा उच्चार पुरेसा आहे अस वाटत असतानाच नविन माहीती समोर आलेली आहे. ही माहिती मटाच्या बातमीत दिलेली आहे. अर्थात आताच्या सरकारच्या चांगल्या कामावर आलेल्या सर्व बातम्या बिनबुडाच्या खोट्या असतात हे सर्व स्विकारुनच ही बातमी ईथे दिलेली आहे.\nकॅशलेस व्यवहार ८०० अब्जांवर\nनोटाबंदीनंतर सर्वसामान्य जनतेला बँकांबाहेर मोठमोठ्या रांगा लावण्याची वेळ आली खरी...पण आता आठ महिन्यानंतर या निर्णयाचे फायदेही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. काळ्या पैशावर नियंत्रण येण्याखेरीज ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाणही वाढले आहे. नोव्हेंबर ते जून या कालावधीत देशातील कॅशलेस व्यवहार अंदाजे ८०० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.\nएका अहवालानुसार नोटाबंदीचा निर्णय घेतला नसता, तर ८०० अब्ज रुपयांचे कॅशलेस व्यवहार होण्यासाठी २०२० पर्यंत वाट पाहावी लागली असती. कॅशलेस व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचा सर्वाधिक फायदा केंद्र सरकारला झाला असून, सर्वच व्यवहारांवर नजर ठेवणे सोपे झाले आहे. शिवाय काळ्या पैशाच्या निर्मितीला लगाम घालणेही शक्य झाले आहे.\nजी एस टी आणि नोटबंदी ही\nजी एस टी आणि नोटबंदी ही पारदर्शक व्यवहारांकडे टाकलेली महत्वाची पावले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीत झालेला / होऊ शकणारा गोंधळ लक्षात घेऊनही ती पावले महत्वाचीच आहेत.\nमुळात 'नोटबंदी फेल झाली' असे\nमुळात 'नोटबंदी फेल झाली' असे म्हणणारे सोकॉल्ड ढोंगी पुरोगामी, तथाकथित लिबरल्स, कॉंग्रेजी व डावे पक्ष इत्यादी ज्यांचे नोटाबंदीने पुढील सात पिढ्या सुखाने जगु शकतील ह्या हिशोबांने, भ्रष्टाचार व घोटाळे करुन जमा केलेली सर्व संप्पती एका झटक्यात मातीमोल झाली अशी लोक 'नोटबंदी फेल झाली' वगैरे बकवास करत होती.\nसर्व सामन्य जनतेने जो त्रास होतोय तो सहन करुन सरकारच्या निर्णयाला पाठींबा दिला. नोट बंदी विरोधात ममता बॅनर्जी व अरविंद केजरिवाल यांनी दिल्लीतील जंतर मंतर वर आयोजीत केलेल्या धरणे आंदोलनाला आआप व टिएमसी च्या कार्यकर्त्यां व्यतिरिक्त काळ कुत्र देखिल फिरकले नव्हते. यावरुन जनतेला मोदींचा निर्णय पटला होता हे मान्य करायला हवे.\nसामन्य जनतेला त्रास झाला, मात्र भ्रष्टाचार कमी करण्याकरता कधीनाकधी नोटबंदी सारखे पाऊल उचलावेच लागेल, हे सर्वसामन्य जनतेला मोदींनी पटवून दिले व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीनी घेतलेला नोटबंदींचा निर्णय योग्यच होता ह्याचा पुरावा नंतर झालेल्या निवडणुकीतील विजयाने दाखवुन दिला.\nनोटा मोजून झाल्या नैत म्हणे.\nनोटा मोजून झाल्या नैत म्हणे.\nआम्हाला द्या , आम्ही देतो मोजून .\nनाही आसू नाही माया.\nमाणसं मिळेनात की काय \nकाँग्रेसचा धागा बंद पडला का \nकाँग्रेसचा धागा बंद पडला का \nसहा पैकी 4 तुमचेच प्रतिसाद आहेत, आणि सातवा माझा\nते ही दिले नसतेत तर ग्रंथ 2 प्रतिसादात आटोपला असता,\nनोटाबंदी : रामबाण उपाय की रोगांचे मूळ \nनोटबंदीचा कालच समोर आलेला\nनोटबंदीचा कालच समोर आलेला सुपरिणाम\nनॉटबंदीमुळे 3लाख करोड रुपयांचा काळा पैसा उघडकीस आला- पंतप्रधान\n याचे तपशील मागू नयेत, मिळणार नाहीत\nनोटबंदी मधून देशाला नेमके काय\nनोटबंदी मधून देशाला नेमके काय मिळाले याचा हिशेब मागायची वेळ आली आहे,\nखाली एक आवाहन आहे, मी या सभेला उपस्थित राहू इच्छितो असे त्यांना कळवले आहे, अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहे.\nपिछले वर्ष 8 नवम्बर रात 8 बजे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदीजी ने नोटबन्दी की घोषणा की. इस निर्णय का विपरीत परिणाम कृषि और अन्य असंघटित व्यावसायिकों पर हुवा है. लाखो रोजगारों का हनन हुवा. नोट बदलने की अफरातफरी में कुछ लोगों ने प्राण भी गंवाए.\nप्रधानमंत्री जी ने न तो इस हानि पर अफसोस जताया, और न ही मृतकों को श्रद्धाजंलि अर्पित की.\nइस् हानि के ऐवेज में देश को क्या मिला इसका कोई भी हिसाब किताब सरकार आज तक नहीं दे पाई है.\nआनेवाली 8 नवम्बर को, नोटबन्दी के प्रथम स्मृतिदिन को भारत के प्रमुख शहरों में रात आठ बजे एकसाथ एकही तरिके से जमा होकर एकही सवाल सरकार से करते है. पुख्ता जवाब तलब करते है .\n\"नोटबन्दी से हमें क्या मिला \nक्या इस कार्यक्रम के लिए आप एक -दो घण्टे का समय निकाल सकते है\nक्या आपके शहर में आप ऐसे कार्यक्रम के आयोजन की अगुवाई कर सकते है\nअगर जवाब हाँ है, तो कृपया अपना नाम, फोन नम्बर, शहर का नाम,\nइस मेल id पर ईमेल द्वारा भेजें.\nकार्यक्रम की रूपरेखा के बारे में अगर आपके कुछ सुझाव हो, तो वह भी अवश्य भेजे. और आपके मित्र परिवार में भी यह संदेश पहुंचाए.\nअडमीन, आशा स्वरूपाचे आवाहन मायबोलीच्या नियमात बसत नसेल तर कृपया उडवून टाकावे\nनोटाबंदी घोषणेला 9 महिने 9\nनोटाबंदी घोषणेला 9 महिने 9 दिवस होऊन गेले, परंतू ना अद्याप 'सुपरिणाम ' बाहेर येत ,ना काही 'हालचाल' दिसत आहे. काळजी वाटायला लागली... काही.... नको नको ते...\nपरत आलेल्या जुन्या नोयांचे\nपरत आलेल्या जुन्या नोयांचे RBI काय करते आहे याचा कधी विचार केला आहे का\nपरत आलेल्या नोटा, श्रेडर मध्ये घालून तो भुसा प्लायवूड बनवणाऱ्या फॅक्टरी ला विकला जातोय, तिकडे तो हार्डबॉर्ड बनवायला वापरतात.\nही प्रक्रिया अगदी nov 2016 पासून चालू आहे,\nजर सगळ्या नोटांची अशी पहिल्या आठवड्यापासून विल्हेवाट लावली जात होती तर उर्जित पटेल गेले 9 महिने काय मोजतोय\nउर्जित पटेल गेले 9 महिने काय\nउर्जित पटेल गेले 9 महिने काय मोजतोय\nभ्रष्ट राजकारण्याचा पैसा लाकर मधेच नष्ट झाला...हा मोठाच फायदा झाला...नाहितर त्या रा*****च्यानि देश विकायला काढला असता...\nआता माझा पैसा गेला हे काहि कोणि उघड सान्गणार नाहि म्हणा..... पण निश्चितच रात्रितुन( मतदानाचि आदलि रात्र्)निकाल फिरवणार्याचि गोचि झालि हे निश्चितच........ फक्त महाराष्ट्रात १४ लाख सरकारि कर्मचारि आहेत यान्चे व राजकारणि यान्चे मिळुन महाराष्ट्रातच २-४ लाख कोटि नहिसे झाले असततिल.....भुजबळाच्या सापडलेल्या सम्पत्ति वरुन ह्या पेक्षा जास्तच च असतिल पण कमि नाहि हे निश्चितच\nमतदान तर पूर्वीच झाले व त्यात\nमतदान तर पूर्वीच झाले व त्यात भाजपे जिंकले ना \nमग मतदान फिरवणार्‍यांची कशी काय गोची झाली म्हणे \nमतदान तर पूर्वीच झाले व त्यात\nमतदान तर पूर्वीच झाले व त्यात भाजपे जिंकले ना >>>>>>नन्तर झलेल्या निवडणुकात ...हो बाबु...राव.....यात सर्वच राजकारणि आले भाजपा सुध्दा.. ......माझ्या ओळखिचे काहि आमदार खाजगित आता निवडणुक लढवणे अवघड असे बोलत असतात यात सर्व पक्श आले....\nमतदान तर पूर्वीच झाले व त्यात\nमतदान तर पूर्वीच झाले व त्यात भाजपे जिंकले ना >>>>>>नन्तर झलेल्या निवडणुकात ...हो बाबु...राव.....यात सर्वच राजकारणि आले भाजपा सुध्दा.. ......माझ्या ओळखिचे काहि आमदार खाजगित आता निवडणुक लढवणे अवघड असे बोलत असतात यात सर्व पक्श आले....\nमतदान तर पूर्वीच झाले व त्यात\nमतदान तर पूर्वीच झाले व त्यात भाजपे जिंकले ना >>>>>>नन्तर झलेल्या निवडणुकात ...हो बाबु...राव.....यात सर्वच राजकारणि आले भाजपा सुध्दा.. ......माझ्या ओळखिचे काहि आमदार खाजगित आता निवडणुक लढवणे अवघड असे बोलत असतात यात सर्व पक्श आले....या वरुन मि अन्दाज बान्धला...\nनोटाबंदीच्या काळात चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० च्या किती नोटा परत आल्या याची माहिती ८ महिन्यानंतरही केंद्र सरकारने दिलेली नाही. त्यामुळे सामान्य माणसांसह सर्वोच्च न्यायालयही हैराण आहे. पण आता रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाइटवर एक संख्या जाहीर केली आहे. त्यावरून एक हजारांच्या सुमारे ९९ टक्के नोटा बँकेकडे परत आल्याचे निष्पन्न झाले आहे.\nजेएनयूमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक सुरजीत मजुमदार यांनी सांगितले की, 'ज्या पद्धतीने एक हजार रुपयांच्या नोटा परत आल्या त्याच प्रकारे ५०० रुपयांच्या नोटाही परत आल्या असणार. याचा अर्थ नोटाबंदीतून कोणताही काळा पैसा बाहेर आलेला नाही.'\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-maharashtra-news-mixing-case-special-campaign-girish-bapat-97122", "date_download": "2018-10-16T11:04:22Z", "digest": "sha1:JSIGIQH6SZ6ILO5ZQYTAAUODQW25TUWQ", "length": 11181, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news maharashtra news mixing case special campaign girish bapat भेसळ खटल्यांसाठी विशेष मोहीम - बापट | eSakal", "raw_content": "\nभेसळ खटल्यांसाठी विशेष मोहीम - बापट\nशनिवार, 10 फेब्रुवारी 2018\nमुंबई - अन्नभेसळ कायद्यांतर्गत दाखल झालेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी सुनावणी घेऊन प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, त्यासाठी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाकडे ही पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत.\nमुंबई - अन्नभेसळ कायद्यांतर्गत दाखल झालेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी सुनावणी घेऊन प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, त्यासाठी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाकडे ही पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत.\nया संदर्भात प्रशासनाच्या व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण व सर्वोच्च न्यायालयाच्या (नेमिचंद विरुद्ध राजस्थान सरकार) निवड्यांचे दाखले देऊन तातडीने करण्याचे निर्देश बापट यांनी दिले आहेत.\nया संदर्भातील पहिली सुनावणी जळगाव येथे नुकतीच पार पडली. त्यामध्ये अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल झालेले एकूण 38 खटले निकाली लागून, सात लाख 28 हजार एवढी द्रव्यदंडाची शिक्षा झाली आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/son-killed-his-mother-and-father-and-then-attempts-to-suicide-in-shaniwar-peth-in-pune/articleshow/61953898.cms", "date_download": "2018-10-16T11:18:25Z", "digest": "sha1:ZFPRXTYCLB26TNZWQWAH7ZE6AQQIGB2V", "length": 12938, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: son killed his mother and father and then attempts to suicide in shaniwar peth in pune - मुलाकडून जन्मदात्यांचा खून | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nजन्मदात्या आई-वडिलांचा खून करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. पराग क्षीरसागर (वय ३०), असे या आरोपीचे नाव आहे. प्रकाश क्षीरसागर (वय ६०) आणि आशा क्षीरसागर (वय ५५ रा. पाटे हाइट्स, शनिवार पेठ) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचा खून केल्यानंतर मुलगा परागने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परागला ताब्यात घेण्यात आले असून, ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडल एकचे प्रभारी पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हे मुंढवा भागातील बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांना कंपनीकडून मुदतवाढ देण्यात आली होती. आशा या शिक्षण विभागाच्या कार्यालयात कामाला होत्या. क्षीरसागर दाम्पत्याला दोन मुले आहेत. आरोपी पराग याचे शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झाले आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. तो नोकरी करत नव्हता. दारूच्या कारणावरून त्याचे नेहमी आई-वडिलांबरोबर वाद होत असत. त्याचा लहान भाऊ प्रतीक हा विवाहित असून, तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो.\nमंगळवारी रात्री क्षीरसागर कुटुंबीय जेवण करून झोपले. मध्यरात्री परागने त्यांच्याशी वाद घातला. दारूच्या नशेत त्याच्याकडून आईवडलांना त्रास दिला जात असे. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी सकाळी सासू सासरे जागे न झाल्यामुळे प्रतीकच्या पत्नीने त्यांच्या रूममध्ये डोकावून पाहिले. तिला प्रकाश यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसले. तसेच, सासूचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे दिसले. तिने याबाबत आपल्या पतीला माहिती दिली. तेव्हा त्याने परागकडे चौकशी केली असता त्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसले. प्रतीकने या घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली.\nगुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे, निरीक्षक अमृत मराठे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, हर्षद कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nतरुणीला लिफ्ट देणे पडले 'महागात'\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nMetoo चं वादळ ‘एफटीआयआय’च्या वेशीवर\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nपिंपरीः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2विद्यापीठांत कौशल्य विकास केंद्र...\n3वॉचमनचे हातपाय बांधून लोणावळ्यात एटीएम फोडले...\n4जुन्या हद्दीचा सुधारित विकास आराखडा\n6शौर्यपदक विजेत्यांच्या भत्त्यात वाढ...\n7फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा...\n8‘जीएसटी’अंतर्गत पालिकेला आठशे कोटींचे अनुदान...\n9पुण्याची पाणीयोजना पुन्हा वादात...\n10महिला पीएसआयला लाच घेताना पकडले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-16T09:37:37Z", "digest": "sha1:NWC3F2IPQDX33HOD3TSZ335RVPW6SQWY", "length": 8805, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुंजवणी प्रकल्पाची निविदा एका आठवड्यात : विजय शिवतारे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगुंजवणी प्रकल्पाची निविदा एका आठवड्यात : विजय शिवतारे\nपुणे- शेतीसाठी बंद पाईप लाईनद्वारे धरणातून पाणी उपलब्ध करून देणारा गुंजवणी प्रकल्पाला अंतिम मान्यता प्राप्त झाली असून, एका आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहे. तर, निविदा काढल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 313 कोटी रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.\nगुंजवणी हा पावणेचार टीएमसीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे भोर, वेल्हा, पुरंदर या तीन तालुक्‍यांमधील 21 हजार 392 हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. वर्षातील 365 दिवस चोवीस तास विजेशिवाय उच्चदाबाने प्रत्येक शेतकऱ्याला सहा एकरच्या क्षेत्रापर्यंत या प्रकल्पातून पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली असून अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय जल आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आयोगाकडे दोनवेळा सादरीकरण करण्यात आले असून प्रकल्पाला अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार येत्या आठवड्यात निविदा प्रक्रिया राबवून दोन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करू, सांगून ते म्हणाले, केंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार हा प्रकल्प साकारल्याने केंद्राकडून त्याला 90 टक्के अनुदान मिळणार आहे. गेली सतरा वर्षे हा प्रकल्प प्रलंबित होता. केवळ आठ टक्के एवढेच काम झाले होते. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर गेल्या दीड वर्षात पाणी अडवून कमीत कमी वेळेत धरणाचे काम दरवाज्यांसह पूर्ण करण्यात आले आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. धरणातून पारंपरिक पद्धतीने पाणी कालव्याद्वारे वितरित करण्यात येते. मात्र, शासनाच्या नव्या धोरणानुसार कालवे रद्द करून बंद जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून सर्व निकषांवर आधारित ही पहिली योजना असून या योजनेअंतर्गत देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे, असेही शिवतारे यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“गोल्डन ऍपल’ची मार्केट यार्डात आवक\nNext articleचाळकेवाडीला वादळाचा तडाखा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T10:58:43Z", "digest": "sha1:75UTSCZGA5AEM7FNWF3JOL7FWGA3JQ57", "length": 14943, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेअरबाजारातला भूकंप (अग्रलेख) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगेल्या महिन्याभरात शेअरबाजारात भूकंपाचे धक्‍के जाणवत होते. देशांतर्गत आर्थिक परिस्थितीपेक्षाही जागतिक आर्थिक परिस्थिती या भूंकपांना कारणीभूत आहे. यापूर्वी शेअरबाजारात “ब्लॅक फ्रायडे’चा अनुभव वारंवार आला. या वेळी “ब्लॅक थर्स्टडे’ अनुभवला. पाच मिनिटांत चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. खरे तर ही पर्वणी समजूत शांत चित्ताने अधिक गुंतवणुकीचा विचार करण्याची आवश्‍यकता आहे; परंतु लोक नेमके उलटे करतात. जेव्हा बाजारात सेल चालू असतो आणि स्वस्तात वस्तूंची विक्री सुरू असते, तेव्हा लोक ती घेण्यासाठी घाई करतात, गर्दी करतात; परंतु शेअरबाजारात मात्र जेव्हा अशी संधी मिळते, तेव्हा हवालदिल होऊन विकण्यासाठी घाई करतात. तीन दिवसांपूर्वीच जागतिक नाणेनिधीने भारतीय आर्थिक विकासदराबाबतचा सुधारित अंदाज सादर केला. त्यानुसार विकासदर जरी खालावणार असला, तरी जगात तो सर्वाधिक असेल, असे त्यात म्हटले असल्याने आपल्याला फार घाबरण्याचे काहीच कारण नाही.\nसरकार कुणाचेही असले, तरी आर्थिक स्थितीत फार फरक पडणार नाही, असा दिलासा या अहवालातून मिळतो. अमेरिकेचा विकासदरही जवळजवळ अर्धा टक्‍क्‍याने घसरणार आहे. चीनच्या विकासदरापेक्षा आपला विकासदर जास्त राहणार आहे, या सर्व दिलासादायक बाबींच्या पार्श्‍वभूमीवरही जागतिक बाजारातील घडामोडींचा भारतीय शेअरबाजारावर प्रतिकूल परिणाम होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात होत असलेली वाढ, विनिमय दरातील घसरण, रुपयाचे डॉलरपुढचे लोटांगण यामुळे शेअरबाजारात पडझड झाली. त्यातही अमेरिकेतील शेअरबाजारात मोठी पडझड झाल्याने त्याचे परिणाम आशियाई बाजारपेठेवर झाले. भारतीय शेअरबाजारापेक्षाही अधिक पडझड अन्य बाजारांत झाली.\nगुरुवारची सकाळ भारतीय शेअरबाजार व गुंतवणूकदारांसाठी धक्‍का देणारी ठरली. बाजार सुरू होताच मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक एक हजार अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. राष्ट्रीय शेअरबाजारदेखील 250 अंकांनी घसरला. त्यामुळे निर्देशांक 33,774.89 अंकांवर पोहोचला आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण आजही सुरुच राहिली. गुरुवारी रुपया नऊ पैशांनी घसरला आणि तो 74.45 रुपयांवर पोहोचला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्‍समधील 31 पैकी 30 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत होती, तर निफ्टीतील 50 पैकी 46 शेअर्समध्ये घसरण होत होती.\nकेवळ चार कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी होत होती. ऍक्‍सेस, वेदांता, स्टेट बॅंक, टाटा स्टील, भारती एअरटेल, मारुती, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स, इंडिया बुल्स, बजाज फायनान्स, बजाज फायनान्स सर्व्हिस, ऍक्‍सिस बॅंक, आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आशियाच्या अन्य देशातील अन्य शेअरबाजारदेखील कोसळले. आशियातील अन्य बाजारांत पाच टक्‍क्‍यांची घसरण झाली. तैवान शेअरबाजार 5.21 टक्‍क्‍यांनी, जपानचा शेअरबाजार 3.7 टक्‍क्‍यांनी, कोरिया बाजार 2.9 टक्‍क्‍यांनी तर शांघाय बाजार 2.4 टक्‍क्‍यांनी कोसळला. याशिवाय चीनसह अन्य देशातील बाजारदेखील कोसळले आहेत. अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये आठ महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण बुधवारी झाली. बुधवारीच शेअरबाजाराने 461 अंकांची मुसंडी घेतल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटींची भर पडली; मात्र हा दिलासा फक्‍त एका दिवसासाठीचा ठरला. सर्वाधिक नुकसान इन्फोसिस, एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअर्सचे झाले आहे.\nमुंबई शेअरबाजारात सूचिबद्ध एकूण कंपन्यांचे बाजार भांडवल 134.38 लाख रुपयांवर आले आहे. गुरुवारी सर्वत्र निराशेचे वातावरण असताना जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चार डॉलर प्रतिपिंपाने कमी झाल्या, ही दिलासा देणारी बाब घडली. आता जागतिक बाजारात कच्चे तेल 82 डॉलर प्रतिपिंप आहे. ज्यांनी दीर्घकाळासाठी शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे, त्यांना अशा पडझडीने काही फरक पडत नाही. सध्या अमेरिका-चीन व्यापारीयुद्ध आणि इराणवरील तेल बंदीमुळे वाढलेले तेल दर यामुळे सगळीकडेच डॉलर मजबूत होत आहे. इतर सर्व चलने कमजोर होत आहेत. भारताने वित्तीय आणि चालू खात्यावरील तूट आतापर्यंत योग्य त्या मर्यादेत राखली आहे. तरी आता मात्र देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढते आहे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे महागाई दरात वाढ होऊ शकते. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nशेअरबाजारात या सर्व घडामोडींचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. शेअरबाजारातील सध्यासारखी करेक्‍शन ही संधी समजायला हरकत नाही. शेअरबाजार खाली-वर होणारच, हे गृहीत धरले पाहिजे. घसरणीबरोबरच बैलाच्या झेपेचाही चांगला अनुभव येत असतो. त्यासाठी सज्ज होण्याची मानसिकता आपण तयार केली पाहिजे. येणाऱ्या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“राफेल’प्रकरणी मोदींची चौकशी व्हावी : राहुल गांधी\nNext articleहंदवाडा चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nविविधा: बंदा सिंग बहादूर\nप्रश्‍न: सॉरी डॉ. कृपाली, आम्हाला क्षमा कर…\nसाद-पडसाद: कर सुधारणांनी भागत नाही, मग आमूलाग्र बदल का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/pimpri-news-pune-news-handicaped-person-marriage-municipal-help-96790", "date_download": "2018-10-16T10:22:55Z", "digest": "sha1:7BQKZTPJEPQYXFRR57PRVFYUGTZLUV2U", "length": 14298, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news pune news handicaped person marriage municipal help दिव्यांगांच्या विवाहासाठी एक लाख | eSakal", "raw_content": "\nदिव्यांगांच्या विवाहासाठी एक लाख\nगुरुवार, 8 फेब्रुवारी 2018\nपिंपरी - दिव्यांग व्यक्तींबरोबर कोणतेही व्यंग नसलेल्या व्यक्तीने विवाह केल्यास अशा जोडप्याच्या विवाहासाठी एक लाख रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. शहरातील दिव्यांग व्यक्तींना जास्तीत जास्त लाभ मिळावा, म्हणून १ एप्रिल २०१२ नंतर विवाह झालेल्या जोडप्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तशा आशयाची उपसूचना महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर केली.\nपिंपरी - दिव्यांग व्यक्तींबरोबर कोणतेही व्यंग नसलेल्या व्यक्तीने विवाह केल्यास अशा जोडप्याच्या विवाहासाठी एक लाख रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. शहरातील दिव्यांग व्यक्तींना जास्तीत जास्त लाभ मिळावा, म्हणून १ एप्रिल २०१२ नंतर विवाह झालेल्या जोडप्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तशा आशयाची उपसूचना महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर केली.\nएप्रिल २०१७ नंतर विवाह झालेल्या जोडप्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित होते; मात्र ही अट बदलली आहे. तसेच संबंधित रक्कम जोडप्यांच्या (पती-पत्नी) संयुक्त नावाने पाच वर्षे कालावधीसाठी मुदतठेव योजनेत गुंतवणूक करावी, अशी उपसूचना नगरसेवक विलास मडीगेरी यांनी दिली. ती मंजूर केली आहे.\nदिव्यांग व्यक्तींना दरमहा पेन्शन देणे या योजनेअंतर्गत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या दिव्यांग व्यक्तींना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन (अर्थसाहाय) देण्यास यापूर्वी मंजुरी दिलेली आहे; मात्र त्यामध्ये आता उपसूचनेद्वारे सुधारणा केली आहे. या योजनेचा लाभ आता १८ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या दिव्यांग व्यक्तींनाच दिला जाणार आहे.\nनागरवस्ती विभागातर्फे अस्थिव्यंग, अंध व कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू आहे. या योजनेत पहिली ते नववीसाठी वार्षिक १० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. दहावी ते बारावीसाठी १२ हजार, महाविद्यालयीन प्रथम ते तृतीय वर्षासाठी (पदवीपर्यंत) १५ हजार, पदव्युत्तर शिक्षणासाठी २० हजार रुपये रक्कम दिली जाते. या योजनेत विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम देण्याऐवजी सरसकट दरमहा दोन हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात यावी. तसेच ही योजना डॉ. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने करावी, अशी उपसूचना मंजूर केली.\nसमाजातील अंध, दिव्यांग, मूकबधिर, निराधार, विशेष मुले, कुष्ठपीडित दिव्यांग आणि एड्‌सग्रस्त मुलांचा सांभाळ करणाऱ्या नोंदणीकृत सामाजिक संस्थांना चालू वर्षापासून मिळकतकर तसेच पाणीपट्टी माफ करण्यास मंजुरी देण्याची उपसूचना विलास मडिगेरी यांनी मांडली. ही उपसूचनादेखील मंजूर केली.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5210-pm-narendra-modi-s-wife-suffers-minor-injuries-in-road-accident-in-rajasthan", "date_download": "2018-10-16T11:00:51Z", "digest": "sha1:5W5L3OTUENNJALQJR55GTDGW55RXXPXO", "length": 5041, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मोदींच्या पत्नी जसोदाबेन कार अपघातात जखमी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमोदींच्या पत्नी जसोदाबेन कार अपघातात जखमी\nराजस्थानच्या कोट्टा-चित्तौड हायवेवर झालेल्या कार अपगातात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.\nअपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जसोदाबेन यांना उपचारासाठी चित्तौडच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जसोदाबेन यांची प्रकृती ठिक आहे.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5287-saharad-pawar-praise-conference-in-kolhapur", "date_download": "2018-10-16T09:37:14Z", "digest": "sha1:IFOUE6J5VLQLKEEUKAOK2TOXRRNEUEKX", "length": 8578, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल, आम्ही त्याच्या सोबत आहोत - शरद पवार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल, आम्ही त्याच्या सोबत आहोत - शरद पवार\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर\nराष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल, आम्ही त्याच्या सोबत आहोत, असं शरद पवार म्हणाले. लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण समारंभात पवार बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.\n‘राजू शेट्टी आणि माझ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन अनेक वेळा मतभेत झाले. सध्या आम्ही दोघेही सत्तेत नाही तरीही, मुंबईत संविधान बचाओ रॅली काढल्यावर मी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन कोणीही माझ्यासमोर आला तर त्याला आम्ही नक्कीच सोबत देऊ’, असं शरद पवार या वेळी बोलले.\n'माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात मी कोल्हापुरातल्या बिंदू चौकातून केली आहे. कारण कोल्हापुरात ज्या गोष्टींची सुरुवात होते त्या देशभरात पोहचतात' असा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं कोल्हापूरवरचं प्रेम व्यक्त केलं.\nसध्या राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात हसन मुश्रीफ यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकला आहे. ते कधी संजय मंडलिक यांचं नाव पुढे करुन जिल्ह्याच्या राजकारणात द्विधावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रतापसिंह जाधव यांनीही आगामी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी संजय मंडलिक यांना देण्यासंदर्भातील संकेत शरद पवार यांना दिले.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_333.html", "date_download": "2018-10-16T10:39:40Z", "digest": "sha1:EDBRCAICHZZEPTOPROGPXHEBF2YLWGHL", "length": 10851, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राष्ट्रीय कॉंग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी ऍड. भरत डक यांची निवड. | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराष्ट्रीय कॉंग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी ऍड. भरत डक यांची निवड.\nमाजलगाव (प्रतिनिध)- शहरातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते तसेच पक्षाच्या कामात सतत अग्रेसर असणार्‍या अँड. भरत डक यांची जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांनी माजलगाव तालुका कार्यध्यक्ष पदी निवड केली.\nमागील काळात डक यांनी पक्षासाठी तसेच सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्नांची दखल जिल्हा कार्यकारिणीने घेत अंबाजोगाई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना तालुका कार्यध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र पापा मोदी यांच्या हस्ते देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या वेळी हरिभाऊ सोंळके, कपील साबळे, शिवहर सेलुकर यांची उपस्थिती होती अँड. भरत डक,यांच्या निवड चे शहरातील चौका चौकात फटाक्यांची अतिशय बाजी करून स्वगत केले\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_366.html", "date_download": "2018-10-16T09:48:11Z", "digest": "sha1:ONA2QQ5B3Q6GFT65GBPISVX6BCM2CXWW", "length": 14899, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती, आणेवारी मात्र ५० पैशापेक्षा अधिक | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nजिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती, आणेवारी मात्र ५० पैशापेक्षा अधिक\nबीड,(प्रतिनिधी)ः- जिल्ह्यात संपूर्ण पावसाळ्यात केवळ २८ दिवसच पावसांने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असाताना, पिकांची नजरे आणेवारी मात्र, ५० पैश्यापेक्षा अधिक झाली आहे. प्रशासनाच्या या आणेवारीनुसार जिल्ह्यात केवळ ३३ टक्के पिकांचे नुकसाने झाले आहे. या आणेवारी मुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असून, याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने बुधवारी नजरी आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यतील १४०४ गावांपैकी ७३० गावांमध्ये ५० पैश्यापेक्षा अधिकची आणेवारी आली असल्याचा अहवाल आहे. प्रशासनाने काढलेल्या पैसेवारी बाबत आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी टिका केली आहे. प्रशासनाने काढलेल्या पैसेवारीमध्ये दुरूस्ती करता येऊ शकते. सद्याची स्थिती लक्षात घेवून प्रशासनातील अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नजरी पैसेवारी काढावी असे, त्यांनी म्हटले आहे. सर्वाधिक ६० पैसे इतकी पैसेवारी बीड तालुक्यात आली आहे. तर, पाटोदा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४५ पैसे इतक्या पैसेवारीची नोंद झाली आहे. ५० पैश्याहून अधिक पैसेवारी असलेल्या तालुक्यांमध्ये बीड (२३९ गावे -६० पैसे), आष्टी (१७७ गावे - ५३ पैसे), अंबाजोगाई (१०६ गावे - ५६ पैसे), केज (१३५ गावे - ५१.६२ पैसे), धारुर (७४ गावे - ५६ पैसे) अशी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या भागात पीक विम्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.आजपर्यंत जिल्ह्यात केवळ ३३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती गेल्यावर्षी याच काळात ६६० मिमी इतकी होती. परतीच्या पावसानेही दडी मारली आहे. याचा मोठा फटका पिकांना बसला आहे. कापुस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. मात्र, पिकांच्या वाढच्या काळातच पावसाने ताण दिल्याने सोयाबीन आणि कापसाची वाढ झाली नाही. त्यात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट झाली.\nजिल्ह्यातील लहान मोठया सिंचन प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा २ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाणी केवळ पिण्यासाठीच राखुन ठेवण्यात आले आहे. या कारणाने शेतकर्‍यांच्या रबीच्या पिकाची आशा मावळली आहे. अशा परिस्थीतीत दुष्काळ जाहिर करण्याची मागणी तीव्र होत असली, तरी प्रशासन मात्र, उदासीनच दिसत आहे.प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी हे नजरी अंदाज आहे. दुष्काळा संदर्भातचा अंतिम निर्णय अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतरच घेतला जातो. तसेच नवीन निकषाप्रमाणेच ३३ टक्केपेक्षा अधिक नूकसान झालेले असल्यास दुष्काळ जाहीर करता येतो. अशी माहिती बीड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशींनी दिली.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-national-crime-news-greater-noida-constable-rapes-7-year-old-arrested-after-mob", "date_download": "2018-10-16T10:38:47Z", "digest": "sha1:3GNAX5O5BIOP5EL7UYGIBR3TCJVB3CGE", "length": 13084, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national crime news Greater Noida Constable rapes 7 year old arrested after mob roughs him up नोएडामध्ये 7 वर्षीय बालिकेवर पोलिस कर्मचाऱ्याचा बलात्कार | eSakal", "raw_content": "\nनोएडामध्ये 7 वर्षीय बालिकेवर पोलिस कर्मचाऱ्याचा बलात्कार\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\n'पीडित बालिकेला नोएडाच्या जिल्हा रूग्णालयातील सेक्टर 30 मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल''\n- अखिलेश प्रधान , सूरजपूर पोलिस अधिकारी\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिस दलातील एका 45 वर्षीय पोलिस शिपायाने सात वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जमावाने त्या पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.\nसुभाष सिंग असे त्या पोलिस शिपायाचे नाव असून, तो गौतम बुद्धनगर येथे विक्रीकर विभागात सेवेत आहे. पीडित बालिका सुरजपूर येथे राहत आहे. ती तिच्या घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होती. त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने याचा फायदा घेत सुभाष सिंगने तिला ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली. जेव्हा हा प्रकार सुरु होता, तेव्हा त्या बालिकेने आरडाओरड सुरु केली. बालिकेचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील लोक त्या ठिकाणी जमा झाले. मात्र, त्याने तेथून पळ काढला.\nमध्यरात्री चारच्या सुमारास सिंग आपल्या घरी पुन्हा आला. त्यावेळी दोन महिला शेजाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर शंभरहून अधिक लोकांचा समूह तेथे जमला आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाण करतेवेळी सुभाष सिंग वर्दीमध्ये होता. त्याला सुमारे दोन तास मारहाण करण्यात आली.\nत्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सकाळी 8 च्या सुमारास सुभाष सिंगला अटक केली.\n''पीडित बालिकेला नोएडाच्या जिल्हा रूग्णालयातील सेक्टर 30 मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल'', असे सूरजपूरचे पोलिस अधिकारी अखिलेश प्रधान यांनी सांगितले.\nदरम्यान, पोलिसांनी सिंगविरोधात भारतीय दंडविधान कलम 342, 376 आणि 5/6 बाललैंगिक संरक्षण कायदा (पॉस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-national-crime-she-refused-marry-colleague-hyderabad-killed-kitchen-knife-91872", "date_download": "2018-10-16T10:38:33Z", "digest": "sha1:WISGMQ7IFCZ4IEOQKFEMV6SDHXFUGWUY", "length": 12868, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national crime She Refused To Marry Colleague In Hyderabad Killed With Kitchen Knife लग्नास नकार दिल्याने चाकूने भोसकून तरुणीची हत्या | eSakal", "raw_content": "\nलग्नास नकार दिल्याने चाकूने भोसकून तरुणीची हत्या\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\n''आनंद हा जानकीला त्रास देत असे. तिच्याशी विवाह करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, ती विवाहास वारंवार नकार देत होती. याबाबत जानकीने आपल्या सहकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी आनंदशी बोलण्याचा प्रयत्न केला''\n- भूजंग राव, वरिष्ठ पोलिस अधिकारी\nहैदराबाद : एका 24 वर्षीय तरूणीला तिच्या सहकाऱ्याकडून लग्नासाठी वारंवार त्रास दिला जात असे. त्यानंतर तिने लग्नास नकार दिल्यानंतर तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबाद येथे घडला.\nबोनू जानकी असे 24 वर्षीय तरूणीचे नाव आहे. आनंद अनंथप्पा आणि जानकी हे दोघे एकत्र एका दुकानात कामास होते. आनंदकडून जानकीला लग्नासाठी वेळोवेळी दबाव दिला जात असे. तसेच त्याच्याकडून जानकीला गेल्या सहा महिन्यांपासून त्रासही दिला जात असे. त्यानंतर पुन्हा एकदा तिला लग्नाबाबत विचारण्यासाठी आनंद जानकीच्या घरी गेला होता. तेव्हाही जानकीने तिला नकार दिला होता. त्यामुळे या दोघांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये आनंदने जानकीला किचनमधील चाकूने भोसकले. त्यानंतर त्याने तिचा गळाही दाबला. यात तिचा मृत्यू झाला.\n''आनंद हा जानकीला त्रास देत असे. तिच्याशी विवाह करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, ती विवाहास वारंवार नकार देत होती. याबाबत जानकीने आपल्या सहकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी आनंदशी बोलण्याचा प्रयत्न केला'', असे वरिष्ठ पोलिस अधिकारी भूजंग राव यांनी सांगितले.\n''मंगळवारी रात्री आनंद हा जानकीच्या घरी गेला होता आणि तेव्हा त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आनंदने जानकीला किचनमधील चाकूने तीनदा भोसकून हत्या केली. त्यानंतर त्याने तिला थोबाडीतही मारली. जेव्हा जानकीची रुममेट घरी परतली तेव्हा जानकी अस्वस्थपणे जमिनीवर पडल्याचे आढळून आली. त्यानंतर तिने जानकीला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला.\"\nदरम्यान, पोलिसांनी आनंदला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nजालन्यात चाकुने भोकसुन खून\nजालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एकाचा चाकूने भोकसुन खून झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठ वाजन्याच्या सुमारास उघडकीस आली आहे...\nगुंतवणुकीच्या बहाण्याने तीन कोटींवर गंडा\nकोल्हापूर - शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पैसे गोळा करून ३३ जणांना तीन कोटी, ६६ लाख, ५० हजार रुपयांना गंडा...\nविनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा - संभाजी ब्रिगेड\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याविषयी बदनामीकारक लेखन करणारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/global-team-pakistan-20-20-series-33968", "date_download": "2018-10-16T10:28:49Z", "digest": "sha1:22RDC7BQ7UUPFLTEFN3HLGTNBOL46BIQ", "length": 13306, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "global team pakistan 20-20 series जागतिक संघाची पाकमध्ये ट्‌वेंटी 20 मालिका | eSakal", "raw_content": "\nजागतिक संघाची पाकमध्ये ट्‌वेंटी 20 मालिका\nबुधवार, 8 मार्च 2017\nलाहोर - पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याच्या मोहिमेस पाठिंबा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने लाहोरला ट्‌वेंटी 20 लढतींसाठी जागतिक संघ पाठवण्याची तयारी दाखवली आहे. ही मालिका 22 ते 29 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.\nलाहोर - पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याच्या मोहिमेस पाठिंबा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने लाहोरला ट्‌वेंटी 20 लढतींसाठी जागतिक संघ पाठवण्याची तयारी दाखवली आहे. ही मालिका 22 ते 29 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.\nपाकिस्तानातील सुपर लीगचे यशस्वीरीत्या संयोजन झाल्यामुळे हा दौरा निश्‍चित झाला असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कार्यकारिणीचे प्रमुख नजम सेठी यांनी सांगितले. या दौऱ्याची चर्चा यापूर्वीच सुरू होती; पण पाक सुपर लीगमधील अंतिम लढतीच्या सुरळीत संयोजनाची आम्ही प्रतीक्षा करीत होतो, असे त्यांनी सांगितले.\nपाकिस्तान सुपर लीगमधील अंतिम लढत कोणताही अडथळा न येता पार पडली. त्यास चाहत्यांचा छान प्रतिसादही लाभला. सुरक्षा उपाययोजना योग्यप्रकारे अमलात आणल्या गेल्या. त्यामुळे आता आम्ही अन्य देशांना पाकिस्तानात संघ पाठवण्यास तयार करू शकतो, असे सेठी यांनी सांगितले. त्यांनी केवळ जागतिक संघाविरुद्धची मालिकाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय लढतींचे आयोजनही शक्‍य असल्याचे सांगितले.\nपाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील मालिका ऑक्‍टोबरमध्ये अमिरातीत होणार आहे. ही मालिकाच मायदेशात खेळवण्याचा पाक मंडळाचा प्रयत्न आहे. त्यात यश न आल्यास किमान काही सामने पाकमध्ये व्हावेत यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nआयसीसीच्या पाकिस्तान टास्क फोर्सचे प्रमुख गाईल्स क्‍लार्क यांच्या प्रयत्नामुळेच जागतिक संघाचा दौरा होण्याची शक्‍यता आहे. त्यांनी सामना सुरक्षेबाबत सातत्याने पंजाब सरकार अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यांनी पाक सुपर लीगच्या संयोजनाबद्दल पाक मंडळाचे अभिनंदन करतानाच सप्टेंबरमध्ये भेटूच असे सांगितले आहे. त्यामुळे जागतिक संघ- पाकिस्तान यांच्यातील मालिकेस पुष्टी मिळत आहे. जागतिक संघ 17 सप्टेंबरला दुबईत एकत्र येईल आणि तेथून लाहोरला रवाना होईल, असे सांगितले जात आहे.\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67155", "date_download": "2018-10-16T11:04:04Z", "digest": "sha1:LDJEUTF6ESPNGCYQ2TVHDIDRLEQJZAXX", "length": 7396, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारतमाता स्तवन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारतमाता स्तवन\nसगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा \nहे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा\nभाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||\nब्रम्हा सिंधू गंगा गोदा तापी नर्मदा, कावेरी सजल दुहिता\nसुजलाम-सुफलाम करती देशा, तव रक्तवाहिन्या माता\nपोषण करते सकल जना, संपन्न करती अखिल जगता\nहिमगिरी तव मुकुट शोभतो, चरण हिंदू सागर नित धुता\nहे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा\nभाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||\nबंग सागर अरबी समुद्र ठाकले, भूजा तव रक्षण करता\nनद्या नाले झाडे प्राणी आम्ही पूजितो, पूजितो अन् पर्वता\nनिसर्गनिर्मित आम्ही तुझी लेकरे, सांभाळ करावा आता\nरामकृष्ण पदस्पर्श पुनित सुखदायक, मंगल भारतमाता\nहे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा\nभाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||\nमानवतेचा हा मंत्र दिला सत्य अहिंसा, जगण्याचा जगता\nवंदन करिते जगत सर्व, तव शांतिदूत महात्मा वंद्य सुपुता\nऋषी- महर्षी, संत-महंत-पीर, शूरवीर तुझीच लेकरे माता\nगुणगान गाती तुझे सर्वथा, निशीदिनी जगी जीवनी जगता\nहे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा\nभाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||\nहिंदू मुस्लीम सिख ईसाई बौद्ध जैन, धर्म जरी भिन्न नांदता\nहृदयातून परि आवाज घुमतो एकच, जय जय भारत माता\nकोटी कोटी वीर संतान तुझे, प्राणार्पण करण्या तुज असता\nनजर वाकडी करून तुज पाही, हिम्मत ना कुणाची आता\nहे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा\nभाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||\nगर्व आम्हास असे सर्वदा, पवित्र पोटी तव जन्म घेता\nदे वरदान आम्हा आता, असशी सकल जनांची माता\nजन्म मिळावा तुझ्याच कुशीत, जन्मोजन्मी मज साता\nव्हावे निर्माल्य आयुष्याचे, तुझ्याच चरणी प्रिय माता\nहे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा\nभाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||\n- प्रा.अरुण सु.पाटील (असु)\n© सर्व हक्क स्वाधीन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi03-16.htm", "date_download": "2018-10-16T11:00:00Z", "digest": "sha1:XYP56KXZM4YMGNTEPC3ELU4VCJTX6NCT", "length": 38257, "nlines": 252, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - तृतीयः स्कन्धः - षोडशोऽध्यायः", "raw_content": "\nमनोरमां च पप्रच्छ सुदर्शनजिघांसया ॥ १ ॥\nसेवकान् प्रेषयामास क्व गतेति मुहुर्वदन् \nशुभे दिनेऽथ दौहित्रं स्थापयामास चासने ॥ २ ॥\nमन्त्रिभिश्‍च वसिष्ठेन मन्त्रैराथर्वणैः शुभैः \nअभिषिक्तश्‍च सम्पूर्णैः कलशैर्जलपूरितैः ॥ ३ ॥\nभेरीशङ्खनिनादैश्‍च तूर्याणां चाथ निःस्वनैः \nउत्सवस्तु नगर्या वै सम्बभूव कुरूद्वह ॥ ४ ॥\nविप्राणां वेदपाठैश्‍च बन्दिनां स्तुतिभिस्तथा \nअयोध्या मुदितेवासीज्जयशब्दैः सुमङ्गलैः ॥ ५ ॥\nनवे तस्मिन्महीपाले पूर्बभौ नूतनेव सा ॥ ६ ॥\nकेचित्साधुजना ये वै चक्रुः शोकं गृहे स्थिताः \nसुदर्शनं विचिन्त्याद्य क्व गतोऽसौ नृपात्मजः ॥ ७ ॥\nमनोरमातिसाध्वी सा क्व गता सुतसंयुता \nपिताऽस्या निहतः संख्ये राज्यलोभेन वैरिणा ॥ ८ ॥\nइत्येवं चिन्त्यमानास्ते साधवः समबुद्धयः \nअतिष्ठन्दुःखितास्तत्र शत्रुजिद्वशवर्तिनः ॥ ९ ॥\nयुधाजिदपि दौहित्रं स्थापयित्वा विधानतः \nराज्यञ्च मन्त्रिसात्कृत्वा चलितः स्वां पुरीं प्रति ॥ १० ॥\nश्रुत्वा सुदर्शनं तत्र मुनीनामाश्रमे स्थितम् \nहन्तुकामो जगामाशु चित्रकूटं स पर्वतम् ॥ ११ ॥\nनिषादाधिपतिं शूरं पुरस्कृत्य बलाभिधम् \nदुर्दर्शाख्यमगादाशु शृङ्गवेरपुराधिपम् ॥ १२ ॥\nश्रुत्वा मनोरमा तत्र बभूवातिसुदुःखिता \nआगच्छन्तं बालपुत्रा भयार्ता सैन्यसंयुतम् ॥ १३ ॥\nकिं करोमि क्व गच्छामि युधाजित्समुपस्थितः ॥ १४ ॥\nपिता मे निहतोऽनेन दौहित्रो भूपतिः कृतः \nसुतं मे हन्तुकामोऽत्र समायाति बलान्वितः ॥ १५ ॥\nपुरा श्रुतं मया स्वामिन्पाण्डवा वै वने स्थिताः \nमुनीनामाश्रमे पुण्ये पाञ्चाल्या सहितास्तदा ॥ १६ ॥\nगतास्ते मृगयां पार्था भ्रातरः पञ्च एव ते \nद्रौपदी संस्थिता तत्र मुनीनामाश्रमे शुभे ॥ १७ ॥\nधौ‍म्योऽत्रिर्गालवः पैलो जावालिर्गौतमो भृगुः \nच्यवनश्‍चात्रिगोत्रश्‍च कण्वश्‍चैव जतुः क्रतुः ॥ १८ ॥\nवीतिहोत्रः सुमन्तुश्‍च यज्ञदत्तोऽथ वत्सलः \nराशासनः कहोडश्‍च यवक्रीर्यज्ञकृत्क्रतुः ॥ १९ ॥\nएते चान्ये च मुनयो भारद्वाजादयः शुभाः \nवेदपाठयुताः सर्वे संस्थिताश्‍चाश्रमे स्थिताः ॥ २० ॥\nदासीभिः सहिता तत्र याज्ञसेनी स्थिता मुने \nआश्रमे चारुसर्वाङ्‌गी निर्भया मुनिसंवृते ॥ २१ ॥\nधनुर्बाणधरा वीराः पञ्च वै शत्रुतापनाः ॥ २२ ॥\nआगतश्‍चाश्रमाभ्याशे श्रुत्वा तु निगमन्ध्वनिम् ॥ २३ ॥\nश्रुत्वा वेदध्वनिं राजा मुनीनां भावितात्मनाम् \nउत्ततार रथात्तूर्णं दर्शनाकाङ्क्षया नृपः ॥ २४ ॥\nवेदपाठयुतान्वीक्ष्य मुनीनुद्यमसंस्थितः ॥ २५ ॥\nआश्रमे मुनिभिर्जुष्टे भूपतिः संविवेश ह ॥ २६ ॥\nतत्रोपविष्टं राजानं द्रष्टुकामाः स्त्रियस्तदा \nआययुर्मुनिभार्याश्‍च कोऽयमित्यब्रुवन्नृपम् ॥ २७ ॥\nतासां मध्ये वरारोहा याज्ञसेनी समागता \nजयद्रथेन दृष्टा सा रूपेण श्रीरिवापरा ॥ २८ ॥\nपप्रच्छ नृपतिर्धौम्यं केयं श्यामा वरानना ॥ २९ ॥\nभार्या कस्य सुता कस्य नाम्ना का वरवर्णिनी \nरूपलावण्यसंयुक्ता शचीव वसुधाङ्गता ॥ ३० ॥\nराक्षसीवृन्दगा नूनं रम्भेवाभाति भामिनी ॥ ३१ ॥\nसत्यं वद महाभाग कस्येयं वल्लभाबला \nराजपत्‍नीव चाभाति नैषा मुनिवधूर्द्विज ॥ ३२ ॥\nपाण्डवानां प्रिया भार्या द्रौपदी शुभलक्षणा \nपाञ्चाली सिन्धुराजेन्द्र वसत्यत्र वराश्रमे ॥ ३३ ॥\nक्व गताः पाण्डवाः पञ्च शूराः सम्प्रति विश्रुताः \nवसन्त्यत्र वने वीरा वीतशोका महाबलाः ॥ ३४ ॥\nमृगयार्थं गताः पञ्च पाण्डवा रथसंस्थिताः \nआगमिष्यन्ति मध्यान्हे मृगानादाय पार्थिवाः ॥ ३५ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं तस्य उदतिष्ठदसौ नृपः \nद्रौपदीसन्निधौ गत्वा प्रगम्येदमुवाच ह ॥ ३६ ॥\nकुशलं ते वरारोहे क्व गताः पतयश्‍च ते \nएकादश गतान्यद्य वर्षाणि च वने किल ॥ ३७ ॥\nद्रौपदी तु तदोवाच स्वस्ति तेऽस्तु नृपात्मज \nविश्रमस्वाश्रमाभ्याशे क्षणादायान्ति पाण्डवाः ॥ ३८ ॥\nएवं ब्रुवन्त्यां तस्यां तु लोभाविष्टः स भूपतिः \nजहार द्रौपदीं वीरोऽनादृत्य मुनिसत्तमान् ॥ ३९ ॥\nकस्यचिन्नैव विश्वासः कर्तव्यः सर्वथा बुधैः \nकुर्वन्दुःखमवाप्नोति दृष्टान्तस्त्वत्र वै बलिः ॥ ४० ॥\nयज्ञकर्ता च दाता च शरण्यः साधुसंमतः ॥ ४१ ॥\nनाधर्मे निरतः क्वापि प्रल्हादस्य च पौत्रकः \nएकोनशतयज्ञान्वै स चकार सदक्षिणान् ॥ ४२ ॥\nसत्त्वमूर्त्तिः सदा विष्णुः सेव्यः स योगिनामपि \nनिर्विकारोऽपि भगवान्देवकार्यार्थसिद्धये ॥ ४३ ॥\nकश्यपाच्च समुद्‌भूतो विष्णुः कपटवामनः \nराज्यं छलेन हृतवान्महीं चैव ससागराम् ॥ ४४ ॥\nकपटं कृतवान्विष्णुरिन्द्रार्थे तु मया श्रुतम् ॥ ४५ ॥\nअन्यः किं न करोत्येवं कृतं वै सत्त्वमूर्तिना \nवामनं रूपमास्थाय यज्ञपातं चिकीर्षता ॥ ४६ ॥\nन च विश्‍वसितव्यं वै कदाचित्केनचित्तथा \nलोभश्‍चेतसि चेत्स्वामिन्कीदृक्पापकृतं भयम् ॥ ४७ ॥\nलोभाहताः प्रकुर्वन्ति पापानि प्राणिनः किल \nपरलोकाद्‌भयं नास्ति कस्यचित्कर्हिचिन्मुने ॥ ४८ ॥\nमनसा कर्मणा वाचा परस्वादानहेतुतः \nप्रपतन्ति नराः सम्यग्लोभोपहतचेतसः ॥ ४९ ॥\nदेवानाराध्य सततं वाञ्छन्ति च धनं नराः \nन देवास्तत्करे कृत्वा समर्था दातुमञ्जसा ॥ ५० ॥\nअन्यस्यानीयते वित्तं प्रयच्छन्ति मनीषितम् \nवाणिज्येनाथ दानेन चौर्येणापि बलेन वा ॥ ५१ ॥\nविक्रयार्थं गृहीत्वा च धान्यवस्त्रादिकं बहु \nदेवानर्चयते वैश्यो महर्द्धिर्मे भवेदिति ॥ ५२ ॥\nनात्र किं परवित्तेच्छा वाणिज्येन परन्तप \nग्रहणकाले तु सम्प्राप्ते महर्घञ्चापि काङ्क्षति ॥ ५३ ॥\nएवं हि प्राणिनः सर्वे परस्वादानतत्पराः \nवर्तन्ते सततं ब्रह्मन् विश्‍वासः कीदृशः पुनः ॥ ५४ ॥\nवृथा तीर्थं वृथा दानं वृथाऽध्ययनमेव च \nलोभमोहावृतानां वै कृतं तदकृतं भवेत् ॥ ५५ ॥\nतस्मादेनं महाभाग विसर्जय गृहं प्रति \nसपुत्राऽहं वसिष्यामि जानकीवद्‌द्विजोत्तम ॥ ५६ ॥\nइत्युक्तोऽसौ मुनिस्तावद्‌गत्वा युधाजितं नृपम् \nउवाच वचनं राज्ञे भारद्वाजः प्रतापवान् ॥ ५७ ॥\nगच्छ राजन् यथाकामं स्वपुरं नृपसत्तम \nनेयं मनोरमाभ्येति बालपुत्रा सुदुःखिता ॥ ५८ ॥\nमुने मुञ्च हठं सौ‌म्य विसर्जय मनोरमाम् \nन च यास्याम्यहं मुक्त्वा नेष्याम्यद्य बलात्पुनः ॥ ५९ ॥\nनयस्व यदि शक्तिस्ते बलेनाद्य ममाश्रमात् \nविश्‍वामित्रो यथा धेनुं वसिष्ठस्य मुनेः पुरा ॥ ६० ॥\nयुधाजित भरद्वाजमुनींच्या आश्रमात येतो\nव्यास म्हणाले, \"इकडे वीरसेनाचा वध झाल्यानंतर महाबलाढ्य युधाजित समरांगणातून अयोध्येमध्ये गेला आणि सुदर्शनाचा वध करण्याच्या उद्देशाने मनोरमेची चौकशी करू लागला. \"ती कोठे गेली \" असे वारंवार विचारीत विचारीत त्याने तिच्या शोधाकरिता दूत बाहेर पाठविले. त्याने शुभ दिवशी आपल्या नातवाला सिंहासनावर बसविले. मंत्री व वसिष्ठ मुनी ह्यांनी आथर्वणवेदोक्त शुभ मंत्र म्हणून जलपूरित संपूर्ण कलशांनी, त्याला अभिषेक केला. नौबती, शंख आणि तूर्य वाद्ये वाजू लागली.\nहे कुरुवंशश्रेष्ठ जनमेजया, अशा रीतीने त्या नगरीमध्ये राज्यारोहणाचा उत्सव सुरू झाला. विप्रांचे वेदपाठ, बंदिजनांच्या स्तुती व मंगलकारक विजयध्वनि ह्यांच्या योगाने अयोध्यानगरी आनंदीत झाली. धष्ट व पुष्ट जनांनी व्याप्त झालेल्या त्या नगरीमध्ये जिकडे तिकडे स्तुती व वाद्ये ह्यांचा घोष सुरू झाला. इतकेच नव्हे तर तो नूतन भूपाल सिंहासनारूढ झाला असता, ती नगरीही जशी काही नूतनच भासू लागली.\nराजधानीमध्ये जे काही साधुजन होते, ते मात्र घरातच राहिले आणि सुदर्शना संबंधाने चिंतन करून शोक करू लागले.\n\"आज हा राजपुत्र कोठे गेला आहे ती महासाध्वी मनोरमा पुत्रासह कोठे बरे गेली ती महासाध्वी मनोरमा पुत्रासह कोठे बरे गेली राज्याचा लोभ धरून वैर्‍याने संग्रामामध्ये हिच्या पित्याचाही वध केला.\" ह्याप्रमाणे सर्वत्र समदृष्टी ठेवणारे ते साधुजन चिंतन करू लागले. शत्रुजिताच्या आधीन झाल्यामुळे ते तेथे दुःखाने राहू लागले.\nनातवाला यथाविधी गादीवर बसविल्यानंतर युधाजितही मंत्र्याच्या स्वाधीन राज्य करून स्वतःच्या राजधानीकडे निघून गेला.\nइकडे मुनींच्या आश्रमामध्ये सुदर्शन राहिला आहे, अशी बातमी लागताक्षणीच तो युधाजित त्याचा वध करण्याच्या उद्देशाने चित्रकूटपर्वताकडे जाण्यास निघाला. एका बल नावाच्या शूर निषादराजाला पुढे रवाना करून, तो सत्वर शृंगवेरपुराधिपतीकडे गेला.\nइकडे सैन्यासह युधाजित येत आहे अशी मनोरमेला बातमी लागली. बालपुत्राने युक्त असलेली ती मनोरमा भयभीत होऊन अतिशय दुःखित झाली. नंतर शोकाने अतिशय व्याकूल झालेली ती मनोरमा नेत्रात अश्रू आणून त्या मुनींना म्हणाली, \"युधाजित येत आहे. आता मी काय करू कोणीकडे जाऊ ह्याने माझ्या पित्याचा वध करून आपला नातू राजा केला आहे. आता माझ्या पुत्राचा वध करण्याकरिता सैन्यासह हा इकडे येत आहे. हे प्रभो, पूर्वी पांडव वनवासामध्ये असताना मुनींच्याच पुण्य आश्रमामध्ये द्रौपदीसह रहात होते. असे माझ्या ऐकण्यात आहे.\nएकदा ते पाचही भ्राते पांडव मृगयेला गेले असता, द्रौपदी एकटीच मुनींच्या शुभ आश्रमामध्ये राहिली होती. धौम्य, अत्रि, गालव, जाबाली, गौतम, भृगू, च्यवन, अत्रिगोत्र, कण्व, वीतिहोत्र, सुमंत, यज्ञदत्त, वत्सल, राशासन, कहोड, यवक्री, यज्ञकृत व ऋतु हे व इतरही वेदपठण करणारे भरद्वाजप्रभृति सर्व शुभ मुनी, त्यावेळी, त्या आश्रमामध्ये होते. हे मुने, याप्रमाणे मुनींना भरलेल्या त्या आश्रमामध्ये सर्व मनोहर अवयवांनी युक्त असलेली ती द्रौपदी दासीसह निर्भयपणे राहिली होती.\nइकडे शत्रूंना ताप देणारे ते पाचही पांडव वीर धनुर्बाण धारण करून मृगांच्या मागोमाग हिंडता हिंडता एका वनातून दुसर्‍या वनात गेले. इकडे सैन्याने युक्त असलेला तो श्रीमान सिंधुराजही मार्गाने जाता जाता, त्या आश्रमाजवळ आला असता, वेदघोष त्याचे कानी पडताक्षणीच मुनींचे दर्शन घेण्याकरिता तो राजा रथातून सत्वर खाली उतरला. दोन सेवकांसह तो आश्रमात आला. वेदपठन करणार्‍या मुनींना अवलोकन करून तो उद्योगशील जयद्रथराजा हात जोडून उभा राहिला. नंतर तो नृप मुनींनी वास्तव्य केलेल्या आश्रमामध्ये काही वेळ थांबला.\nतेव्हा त्या राजाला अवलोकन करण्याकरिता मुनिभार्या व इतर स्त्रियाही तेथे जमल्या, \"हा कोण \" म्हणून त्या नृपाविषयी चौकशी करू लागल्या. त्यामध्ये सुंदरी द्रौपदीही आली होती. रूपाने दुसरी लक्ष्मीच की काय \" म्हणून त्या नृपाविषयी चौकशी करू लागल्या. त्यामध्ये सुंदरी द्रौपदीही आली होती. रूपाने दुसरी लक्ष्मीच की काय अशी ती द्रौपदी जयद्रथाच्या दृष्टीस पडली, कृष्णवर्ण नेत्रांनी युक्त व दुसरी देवकन्याच, अशा त्या द्रौपदीला अवलोकन करून जयद्रथ राजा धौम्यमुनींना म्हणाला, \"उत्कृष्ट मुद्रेने युक्त अशी ही तरुणी कोण आहे अशी ती द्रौपदी जयद्रथाच्या दृष्टीस पडली, कृष्णवर्ण नेत्रांनी युक्त व दुसरी देवकन्याच, अशा त्या द्रौपदीला अवलोकन करून जयद्रथ राजा धौम्यमुनींना म्हणाला, \"उत्कृष्ट मुद्रेने युक्त अशी ही तरुणी कोण आहे ही कोणाची भार्या ह्या श्रेष्ठ स्त्रीचे नाव काय सौंदर्य, कांती ह्यांनी संपन्न असलेली ही स्त्री पृथ्वीवर आलेली जणू इंद्राणी, बाभूळ वनामध्ये असलेली लवंगालात. राक्षसांच्या समुदायामध्ये असलेली खरोखर रंभाच की काय अशी भासत\nआहे. हिने आपल्या सौंदर्याने सर्व स्त्रिया मागे टाकल्या आहेत. हे महाभाग्यशाली द्विजश्रेष्ठा, ही अबला कोणाची प्रिया आहे, हे आपण मला सत्य सांगा. ही राजपत्‍नीप्रमाणे दिसत आहे. ही ऋषिपत्‍नी आहे.\"\nधौम्य म्हणतात, \"हे सिंधुराजेंद्रा, ही शुभ लक्षणांनी युक्त असलेली पांडवांची प्रिय भार्या द्रौपदी आहे. ही ह्या श्रेष्ठ आश्रमामध्ये वास्तव्य करीत आहे.\"\nजयद्रथ म्हणतो, \"ते शूर व प्रख्यात पाच पांडव सांप्रत कोणीकडे गेले ते महाबलाढ्य वीर ह्या वनामध्ये सुखाने राहात आहेत ना ते महाबलाढ्य वीर ह्या वनामध्ये सुखाने राहात आहेत ना \nधौम्य म्हणाले, \"पाचही पांडव रथारूढ होऊन मृगयेकरिता गेले आहेत. ते भूपती मृग घेऊन मध्यान्हसमयी येतील.\nहे त्यांचे भाषण श्रवण केल्यावर तो जयद्रथराजा उठला. द्रौपदीचे सन्निध गेला आणि प्रणाम करून तिला म्हणाला, \"हे सुंदरी, तू खुशाल आहेस ना तुझे पती कोणीकडे गेले आहेत तुझे पती कोणीकडे गेले आहेत तुम्ही वनामध्ये वास्तव्य करू लागल्यापासून आज खरोखर अकरा वर्षे झाली. \"\nह्यानंतर द्रौपदी त्याला म्हणाली, \"हे राजपुत्रा, तुझे कल्याण असो. आश्रमासमीप तू विश्रांती घे. पांडव एका क्षणामध्ये येतील. \"\nह्याप्रमाणे ती बोलू लागली असता लोभाविष्ट झालेल्या त्या वीर भूपतीने मुनिश्रेष्ठांची पर्वा न करिता, द्रौपदीला हरण करून नेले. सूज्ञ जनांनी कसाही प्रसंग आला तरी कोणावरही विश्वास ठेवू नये. विश्वास ठेवणार्‍याला दुःख प्राप्त होते. असे बली म्हणतो.\nविरोचनाचा पुत्र बली श्रीमान, धर्मनिष्ठ, सत्यवचनी, यज्ञकर्ता, दाता, शरण जाण्यास योग्य व साधुजनांना संमत असा होता. तो प्रल्हादाचा पौत्र अधर्माविषयी कधीही तत्पर नसे. दक्षिणेने युक्त असे नव्व्याणव यज्ञ त्याने केले. तथापि सत्वमूर्ति महायोगिजनांना सर्वदा सेव्य, आणि निर्विकार असा जो भगवान विष्णू, त्याने देवकार्य शेवटास नेण्याकरिता त्याच्याशी कपट केले कपटाने वामनरूप धारण करून तो विष्णू कश्यपापासून उत्पन्न झाला. बलीचे राज्य व सागरासह पृथ्वी ही त्याने कपटाने हरण केली. तो विरोचनपुत्र बलिराजा सत्यवचनी होता. परंतु इंद्राकरिता विष्णूने त्याच्याशी कपट केले. असे माझ्या ऐकण्यात आहे. यज्ञघात करण्याच्या उद्देशाने सत्वमूर्ति विष्णूनेही वामनरूप धारण करून जर असे कपट केले तर दुसरा कोण बरे करणार नाही कपटाने वामनरूप धारण करून तो विष्णू कश्यपापासून उत्पन्न झाला. बलीचे राज्य व सागरासह पृथ्वी ही त्याने कपटाने हरण केली. तो विरोचनपुत्र बलिराजा सत्यवचनी होता. परंतु इंद्राकरिता विष्णूने त्याच्याशी कपट केले. असे माझ्या ऐकण्यात आहे. यज्ञघात करण्याच्या उद्देशाने सत्वमूर्ति विष्णूनेही वामनरूप धारण करून जर असे कपट केले तर दुसरा कोण बरे करणार नाही हे प्रभो, कसाही प्रसंग आला तरी कोणीही कोणावर विश्वास ठेवू नये. अंतःकरणामध्ये जर लोभ असेल तर पापाचे भय कोठून जाणार हे प्रभो, कसाही प्रसंग आला तरी कोणीही कोणावर विश्वास ठेवू नये. अंतःकरणामध्ये जर लोभ असेल तर पापाचे भय कोठून जाणार हे मुने, लोभग्रस्त प्राणी खरोखर पातके करीत असतात व त्यापैकी कोणालाही परलोकभीती कधीसुद्धा वाटत नाही. ज्यांचे अंतःकरण लोभाने ग्रस्त झाले आहे, असे लोक मनाने, कायेने व वाचेने परद्रव्य हवन करीत असल्यामुळे, नरकात व वाचेने परद्रव्य हवन करीत असल्यामुळे, नरकात पडतात. देवांचे आराधन करून लोक धन प्राप्तीची सतत इच्छा करीत असतात. परंतु ते धन घेऊन एखाद्याला देण्यास संमत नसतात. व्यापार, दान, चौर्य आणि सामर्थ्य ह्यांपैकी कोणत्या तरी एका साधनाने, इष्ट द्रव्ये आणून दुसर्‍याला देत असतात. विकण्यासाठी वैश्य धान्य, वस्त्र वगैरे पुष्कळ माल खरेदी करतो आणि मला मोठा लाभ व्हावा म्हणून देवांचे पूजन करीत असतो. कारण व्यापाराने वैश्याला परवित्त हरण करण्याची इच्छा नसते काय \nद्रव्य घेण्याचा प्रसंग आला म्हणजे मूळ किंमतीपेक्षा आपल्या मालाची किंमत जास्त यावी, अशी तो इच्छा करीतच असतो. हे ब्रह्मनिष्ठ मुने ह्याप्रमाणे सर्वही प्राणी सर्वदा परधन-हरणाविषयी तत्पर असतात. तस्मात विश्वास तरी कशा प्रकारचा कोणी, कोणावर ठेवावा लोभ व मोह ह्यांनी ग्रस्त झालेल्या पुरुषांनी केलेली तीर्थयात्रा, दिलेले दान व अभ्यासलेला वेद, हे सर्व व्यर्थ होते. म्हणजे करून न केल्यासारखे होते. म्हणून हे महाभाग्यशाली द्विजश्रेष्ठा, ह्या युधाजिताला आपण घरी पाठवा. म्हणजे जानकीप्रमाणे मी पुत्रासह ह्या आपल्या आश्रमात सुखाने वास्तव्य करीन.\"\nह्याप्रमाणे तिने त्या प्रतापी भारद्वाज मुनींना सांगितले. युधाजित राजा जेव्हा त्यांच्याकडे गेला. तेव्हा ते त्याला म्हणाले, \"हे राजा तू खुशाल आपल्या राजधानीला परत जा. जिचा पुत्र बालक आहे अशी ही अत्यंत दुःखित झालेली मनोरमा, हे नृपश्रेष्ठा, तुजकडे येत नाही. तिचा पुत्रही तुला मिळत नाही.\nयुधाजित म्हणाला, \"हे सौम्य मुने, आपण हट्ट सोडा आणि मनोरमेला मजकडे पाठवा. मी तिच्यावाचून जाणार नाही. मी आज तिला बलात्कारानेही घेऊन जाईन.\"\nइति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे\nयुधाजिद्‌भारद्वाजयोः संवादवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/jokes-in-marathi/hasaleko/articleshow/61944316.cms", "date_download": "2018-10-16T11:23:49Z", "digest": "sha1:GJEOLN3BZEXBHNTPBH5AIBSBPZKGIYOP", "length": 6459, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jokes in marathi News: hasaleko - ओखी | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nह्या वादळाचा शोध बहुदा अशोक सराफ यांनी लावला असावा...\nमिळवा हसा लेको बातम्या(jokes in marathi News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\njokes in marathi News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nहसा लेको याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/05/blog-post_24.html", "date_download": "2018-10-16T09:42:25Z", "digest": "sha1:ITEHXG4XWMLAKUV2QCCMLVHTHDGDHTJK", "length": 26588, "nlines": 218, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): मोझांबिकच्या डाळी अन् पाकची साखर", "raw_content": "\nमोझांबिकच्या डाळी अन् पाकची साखर\nचांगले उत्पादन घेऊनही सरकार पुन्हा आयात करत जे आहेत तेही भाव गडगडवायला लावत असेल तर सरकारची शेतीबाबतची दृष्टी किती अनुदार आणि म्हणूनच विघातक आहे हे लक्षात येते. शेतीचे अर्थकारण बिघडले की देशाचेही बिघडते हे समजायचा वकुब सरकारचा नाही. शेतमालाबाबत तरी देशांतर्गत स्थिती पाहूनच मग आंतरराष्ट्रीय करार पाळावेत किंवा करार करतानाच त्यातच तशा तरतुदी ठेवाव्यात हे भान सरकारने ठेवलेले नाही.\nभारतीय शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला सीमा उरलेली नाही. शेतीबाबतची एकंदरीत धोरणे अशी आहेत की, शेतीची हत्याच व्हावी आणि शेतकऱ्यांनी हतबल होऊन आत्महत्येलाच प्रेरित व्हावे, असा काही सरकारनेच चंग बांधला आहे की काय, असे वाटावे अशी स्थिती झालेली आहे. ५५% जनसंख्या जेथे शेतीवर जगण्यासाठी अवलंबून आहे त्या देशात शेतीबाबतच सर्वात अधिक असंवेदनशीलता दाखवण्यात यावी हे दुर्दैवी आहे.\nआवश्यक वस्तू कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या दुरवस्थेत भरच पडत गेली असली तरी सरकारने या कायद्याचा पुनर्विचार करण्याचीही संवेदनशीलता कधी दाखवलेली नाही. या कायद्याने शेतकऱ्यांना पूर्णपणे अधिकारविहीन केले आहे. मोठ्या व्यापाऱ्यांच्या लॉबिंगच्या दबावात सरकार शेतमालाच्या आयात-निर्यातीबाबतचे लहरी निर्णय घेते आणि त्याचा फटका येथील उत्पादक शेतकऱ्यांना बसत आला आहे. अन्य व्यापार-उद्योगाला जागतिकीकरणाने जे स्वातंत्र्य दिले तेच नेमके अर्ध्याहून अधिक शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येला नाकारण्यात आले. शेतकरी कंगाल होत गेला असेल तर सरकारची शेतकऱ्यांना गुलामीत ठेवण्याची समाजवादी प्रवृत्तीच त्याला कारण आहे, असे म्हणायला हरकत नाही.\nदेशात तुरीचे उत्पादन कमी झाले तेव्हा एक वर्षापूर्वीच खुद्द पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना तुरीचे जास्त पीक घ्यायला सांगितले. हमी भावाची गाजरे ठेवली गेली. परिणामस्वरूप तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. “जास्त’ म्हणजे किती याचे गणित त्यांनी उलगडले नव्हते. देशाला कृषिमंत्री तरी आहेत की नाही आणि त्यांनी उत्पादन विस्फोट होऊ नये यासाठीही काय पावले उचलली हे प्रश्न सध्या विचारावेत हीसुद्धा स्थिती नाही. पंतप्रधानच आवाहन करताहेत म्हणून तुरीचे उत्पादन घेतले गेले खरे, पण हास्यास्पद भाग म्हणजे त्याच वेळीस सरकारने तुरीची आयातही केली. परिणामस्वरूप तुरीचे दर हे एकतृतीयांशने घटले.\nपरिणामी शेतकऱ्यांच्या हाती धत्तुराच आला. सरकारकडे तूर खरेदी करण्याचीही व्यवस्था नव्हती. साधा बारदानाही उपलब्ध नव्हता. तूर ठेवायला जागाही नव्हती. खरे तर हमीभावाने तूर खरेदी करायला सरकारच उत्सुक नव्हते, असे चित्र दिसले. एकूण उत्पादित तुरीपैकी केवळ ४०% तूर सरकार खरेदी करू शकले. त्याच वेळेस आयात केल्या जाणाऱ्या तुरीवरील आयात कर वाढवावा म्हणजे आयात तरी कमी होईल ही मागणी होत असतानाही तिकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. शेवटी तूर उत्पादक शेतकरी फायदा होणे तर दूरच, अधिकच गाळात रुतला. सरकारला आपले आश्वासन पाळता येत नव्हते तर मग कोणत्या बळावर शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन केले गेले\nबरे, यंदाही अशीच स्थिती असताना सरकारने मोझांबिकवरून दीड लाख टन तुरीसहित अन्य डाळींची आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे म्हणजे डाळींचे भाव अजून कोसळणार व त्याचा फटका येथील शेतकऱ्यांनाच बसणार. ही आयात भारत आणि मोझांबिकमधील व्यापार समझोत्यानुसार होते आहे, असे सरकारचे स्पष्टीकरण असले तरी देशांतर्गत स्थिती पाहून सरकारला निर्णय घ्यावे लागतात. करारांतही अशा आकस्मिक स्थितींचा विचार करून कलमे घालावी लागतात. किंबहुना त्यासाठी तशी दृष्टी लागते.\nमोझांबिकमधील शेतकऱ्यांचा सरकारला भारतीय शेतकऱ्यांपेक्षा अधिक कळवळा आहे, असे शेतकऱ्यांना वाटले तर मग त्यात चुकीचे काय कारण यामुळे कडधान्ये उत्पादक शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा फास अधिक घट्ट होणार. त्याचेच आर्थिक गणित बिघडले तर देशांतर्गत अर्थचक्रालाही धक्का बसतो कारण शेतकऱ्याचीच क्रयशक्ती घटली तर अन्य उत्पादनांचे ग्राहक कोण बनणार\nहे येथेच थांबत नाही. ज्या पाकिस्तानचा हे सरकार “राष्ट्रवादी’ राजकारणासाठी सातत्याने उपयोग करत आले आहे, त्या पाकिस्तानकडून सरकारने साखरही आयात केली आहे. येथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की कोठून का असेना, मुळात साखर आयात करावी अशी स्थिती नव्हती. यंदा विक्रमी गाळप झालेले असल्याने भारतातच आज अतिरिक्त साठे पडून आहेत व परिणामस्वरूप किमतीही घटल्या आहेत. भारतीय साखर उद्योग गेल्या काही काळापासून अनेक समस्यांचा सामना करतो आहे. उसाच्या भावासाठीची शेतकरी आंदोलने नवीन राहिलेली नाहीत. पण याही उद्योगावर सरकारचेच अंतिम नियंत्रण असल्याने येथेही मनमानी चालत आली आहे.\nत्यात साखर आयात आणि तीही शत्रूराष्ट्र पाकिस्तानातून, यामुळे मोदीभक्तांमध्येही अस्वस्थता पसरली. चारही बाजूंनी या बाबतीत सरकारला धारेवर धरले गेल्यानंतर सरकारने घाईघाईने स्पष्ट केले की, ही आयात भारतातील एकूण उत्पादनांच्या मानाने अत्यंत नगण्य आहे. गॅट कराराचाही त्यासाठी हवाला दिला गेला. पण प्रेस इंफर्मेशन ब्युरोकडून आलेले हे स्पष्टीकरण म्हणजे निखळ शब्दच्छल आणि कोलांटउड्यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सरकारचे म्हणणे असे की, केवळ १९०० टन साखरेची पाकिस्तानमधून आयात करण्यात आली व भारताची साखरेची निर्यात पाहता आयातीचे हे प्रमाण नगण्य आहे.\nवर केलेली मल्लीनाथी अशी की, पाकिस्तानमधून येणाऱ्या साखरेचा दर्जा तपासून पाहण्यासाठी कठोर चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही स्पष्टीकरणे निरर्थक अशासाठी आहेत की मुळात देशांतर्गत विक्रमी उत्पादन झाल्याने निर्यातीकडे लक्ष देण्याऐवजी मुळात आयात केलीच कशी जाते शिवाय सरकारने सारवासारव करण्यासाठी घाईने घोषित केलेला साखरेच्या आयातीच्या आकड्यावर कोणी विश्वास ठेवण्याची शक्यता नाही.\nयेथे अलीकडेच झालेल्या चीन व अमेरिकेतील व्यापार-युद्धाच्या ठिणगीचे उदाहरण आठवल्याखेरीज राहणार नाही. देशांतर्गत बाजारपेठा सक्षम करण्यासाठी या दोन्ही राष्ट्रांनी धोका पत्करला. भारतात मुळात शेतकरी हा घटकच पराधीन आहे. उत्पादक असूनही बाजारपेठेचे, आयात-निर्यातीचे त्याला कसलेही स्वातंत्र्य नाही. उत्पादन त्याचे आणि भाव ज्यांचा शेतीशी संबंधच नाही असे मोजके ठरवणार. हमीभावाचे तोकडे संरक्षणही कसे काढून घेतले जाते हे तुरीच्या बाबतीत पाहिलेले आहेच.\nअशात चांगले उत्पादन घेऊनही सरकार पुन्हा आयात करत जे आहेत तेही भाव गडगडवायला लावत असेल तर सरकारची शेतीबाबतची दृष्टी किती अनुदार आणि म्हणूनच विघातक आहे हे लक्षात येते. शेतीचे अर्थकारण बिघडले की देशाचेही बिघडते हे समजायचा वकुब सरकारचा नाही. शेतमालाबाबत तरी देशांतर्गत स्थिती पाहूनच मग आंतरराष्ट्रीय करार पाळावेत किंवा करार करतानाच त्यातच तशा तरतुदी ठेवाव्यात हे भान सरकारने ठेवलेले नाही.\nजीवनावश्यक वस्तू कायदा, कमाल जमीनधारणा कायदा, भूमी अधिग्रहण कायदा आणि कृषी-उत्पन्न बाजार समित्यांचा कायदा हे कधीच कालबाह्य झाले असून ते रद्द करण्यात यावेत या बराच काळ होणाऱ्या मागणीकडे आतापर्यंत कोणत्याही राजकारण्याने लक्ष दिलेले नाही. म्हणजे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्यच नाकारले आहे. घटनेने दिलेला संपत्तीचा अधिकार सरकारी कायद्यांनीच नाकारला आहे. बरे, ते कायदे रद्दही करायचे नाही आणि जो काही थोडाबहुत जीव शेतीत उरलाय त्याचाही गळा घोटण्यासाठी अकारण बाजारपेठेतील अस्थैर्य अजून वाढवत न्यायचे हे काही केल्या सकारात्मक वित्तीय धोरण म्हणता येणार नाही. खरे तर शेतकरी वर्ग सरकारवरच अवलंबून राहावा आणि सरकारने आपल्या लहरीपणाने त्याच्या जिवाशी खेळत राहावे, असा प्रकार वाढीस लागला आहे.\nमोझांबिकच्या डाळी आणि पाकिस्तानची साखर हा भारतीय शेतकऱ्यांचा सरकारने केलेला उपहास आहे नोटबंदीपासून सुरू झालेला हा तुघलकी कारभार देशाच्या एकुणातीलच अर्थव्यवस्थेला नख लावत आहे.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nमोझांबिकच्या डाळी अन् पाकची साखर\nव्यावसायिकांचा मित्र : म्युच्युअल फंड\nभारतात मानसिक अनारोग्याची साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80?page=48", "date_download": "2018-10-16T10:14:34Z", "digest": "sha1:AQRC7DJX5ZHCGXKFRDQLNGZFWATQSIGK", "length": 5207, "nlines": 71, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 49 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nयतीन जाधव यांची भूलतज्ञपदी नेमणूक\nकिन्हवली,दि.७(वार्ताहर)-शहापूर उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ डॉक्टर पदावर यतीन जाधव यांची शासन निर्णयानुसार नेमणूक करण्यात आली आहे. तर डॉक्टर सचिन राजपूत यांची स्त्रीरोगतज्ज्ञ पदावर नेमणूक करण्यात आली आहे.\nशिर्डी साई संस्थानच्या स्विकृत सदस्यत्वासाठी भरत उबाळे यांची मागणी\nकिन्हवली,दि.६(वार्ताहर)-राज्यातील शासकीय महामंडळे व देवस्थान ट्रस्टच्या प्रलंबित नेमणुका लवकरात लवकर करण्याच्या हालचाली मंत्रालय स्तरावर युद्धपातळीवर सुरू झाल्या असून शिर्डी येथील साई संस्थानच्या कार्यकारी संचालक मंडळातील स्विकृत सदस्यत्वासाठी पत्\nकिन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरची बदली करण्याची मागणी\nकिन्हवली,दि.६(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वेळेवर कामावर येत नसून रुग्णांना उडवाउडवीची उत्तरे देणे व कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करत असून सदर वैद्यकीय अधिकार्‍याची तत्काळ बदली करण्याची माग\nराष्ट्रवादीचे वळवी शिवसेनेत दाखल\nकिन्हवली, दि.4(वार्ताहर)-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजा वळवी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.\nशहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणूक २९ सप्टेंबरला\nकिन्हवली,दि.१९(वार्ताहार)-शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची येत्या २९ सप्टेंबर रोजी सभापती व उपसभापती निवडणूक होणार असल्याचे निवडणूक अधिकारी एस. एम. गोसावी यांनी सांगितले असून १८ संचालकांपैकी कोण होणार सभापती याकडे सर्वांचे लक्षलागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-6118", "date_download": "2018-10-16T09:53:02Z", "digest": "sha1:W7YQ3FW2WC3TD7XG2YWSERGZ5V5JY6H4", "length": 5892, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "वासिंद बाजारपेठेत वाहतूक कोंडी; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nवासिंद बाजारपेठेत वाहतूक कोंडी; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष\nवासिंद,दि.२६(वार्ताहर)-वासिंद बाजारपेठेत व स्टेशन रोड परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून काही वाहन चालकांच्या अरेरावी भाषेमुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वासिंद रेल्वे स्थानक असल्यामुळे आजूबाजूच्या गावांतील हजारोंच्या संख्येने नोकरी व्यवसाय व कामानिमित्त प्रवाशांची तसेच विद्यार्थ्यांची शाळा-कॉलेजसाठी सतत रहदारी सुरू असते. त्यामुळे वासिंद नाका ते स्टेशन हा परिसरसकाळी व विशेषता सध्यांकाळी वाहतुकीने गजबजलेला असतो आणि अशाचवेळेस काही वाहनचालक हे आपल्या गाड्या कशाही प्रकारे रस्त्यावर लावून निघून जातात. त्यामुळे दुसर्‍या वाहनांना पुढे सरकण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आणि अशा अनेक कारणांमुळे नागरिकांमध्ये भांडणेही होतात. तसेच वासिंद नाका ते रल्वे स्टेशन यादरम्यान वासिंद बाजारपेठेमध्ये दुतर्ङ्गा मोठ्या प्रमाणात भाजीविक्रेते, ङ्गळविक्रेते, अनेक छोटेमोठे धंद्यांवाले ठाण मांडून बसतात, त्यामुळेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तरीही वासिंद ग्रामपंचायतीकडून अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकाराला वासिंद ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन जबाबदार असून यासंदर्भात अनेक राजकीय पक्षांनी निवेदन देऊनसुध्दा कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व समस्यांचे गांभीर्य ओळखून मुख्यता वासिंद नाका ते रेल्वे स्टेशन या विभागातील वाहतूक सुरळीत व्हावी, अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे.\nवासिंदमध्ये डीजे, डॉल्बी वाजविण्यावर पूर्णतः बंदी\nस्वामी समर्थ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, वसारचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात\nसुन्नी मुस्लिम जमातीच्या आमरण उपोषणाची सांगता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/discount-on-car-sell/articleshow/61939051.cms", "date_download": "2018-10-16T11:25:49Z", "digest": "sha1:2VRIDZ4NGAGKNADGAWV3I6OSB2VIVNW2", "length": 13052, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: discount on car sell - सवलतींचा पाऊस | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nचालू वर्ष संपण्यास २५ दिवस उरले असताना, वाहन कंपन्यांनी आपली विक्री सुधारायचा चंग बांधला आहे. ग्राहकांनी केवळ आपलेच वाहन खरेदी करावे, यासाठी २५ हजार रुपयांपासून नऊ लाख रुपयांपर्यंत सवलत देण्याचा सपाटा या कंपन्यांनी लावला आहे.\nडिसेंबर महिना सुरू असल्यामुळे साठा संपवण्यासाठी (स्टॉक क्लिअर करण्यासाठी) सर्वच क्षेत्रातील दुकानदार, कारखानदार, उत्पादक सध्या धडपडताना दिसत आहेत. त्यात वाहन कंपन्या कुठेही मागे नाहीत. या कंपन्यांनी ग्राहकांना नव्या कारसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. यातील बऱ्याच कार या त्या त्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. सवलती देताना अर्थातच कार कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रदेशांचा विचार केला आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात जे वाहन अदिक प्रमाणात विकले जात असेल, त्या भागात त्या वाहनासाठी मोठी सवलत दिली जात आहे. त्याचप्रमाणे वितरकानुसारही या सवलती बदलत्या आहेत. ग्राहकाशी प्रत्यक्ष संवाद साधूनही काही वेळा सवलती दिल्या जात आहेत.\nटाटा मोटर्सने कार व एसयूव्ही वाहनांवर २६ हजार के १.८७ लाख रुपये सवलती देऊ केल्या आहेत. यामुळे हेग्झा कारची किंमत ७८ हजार रुपयांनी कमी होत ११.९० लाख रुपये झाली आहे. टाटा इंडिगो ई-सीएस कारवर १.८७ लाख रुपयांपर्यंत सूट देत या कारची किंमत तीन लाख १५ हजार रुपयांपर्यंत खाली आणली गेली आहे.\nमारुती सुझुकीने अल्टो, वॅगन आर, स्विफ्ट, सियाझ, सेलेरिओ, इग्निस व अर्टिगा या गाड्यांवर सूट देऊ केली आहे. ही सूट ३५ हजार रुपयांपासून ९० हजार रुपयांपर्यंत कारच्या प्रकारानुसार दिली जात आहे. ह्युंदाईने एसयूव्ही क्रेटा ही कार सोडून अन्य सर्वच कारवर सूट देऊ केली आहे. ग्रँड आय१० डिझेल कारसाठी ९० हजार रुपयांपर्यंत तर एलिट आय२० साठी ५५ हजार रुपयांपर्यंत सवलत देऊ केली आहे.\nहोंडा कार्स इंडियाने सिटी कारवर विमा मोफत देऊ केला आहे. सीआर-व्ही प्रकारच्या कारवर सुमारे १.५० लाख रुपये सवलत देण्यात आली आहे. जॅझ कारवर ३० हजार रुपयांची रोख सवलत दिली असून शिवाय एक वर्षासाठी मोफत विमाही देण्यात आला आहे. फोक्सवॅगननेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत सवलती दिल्या आहेत. रेनो कंपनीने १० हजार रुपयांपर्यंतचे कारचे सुटे भाग मोफत द्यायचे ठरवले आहे. ऑडीने तर ए३, ए४, ए६ व क्यू३ या कारच्या किंमती तीन लाख रुपयांपासून ८.८५ लाख रुपयांपर्यंत घटवण्याची तयारी दाखवली आहे.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nSensex शेअर बाजारात 'भूकंप'; १ हजार अंकांनी कोसळला निर्देशां...\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला\n...अन्यथा SBIची नेट बँकिंग होणार बंद\n१ कोटी ७० लाख गुंतवणुदारांनी घेतला ईटीमनीचा लाभ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n3बँकांपाठोपाठ आता पेटीएमही उघडणार एटीएम...\n5जनकल्याण बँकेचे नवे अध्यक्ष...\n6दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावधान...\n7या महिन्यात करा ‍ आधार लिंक...\n9ज्येष्ठाचे ‘गिव्ह अप’, रेल्वेला फायदा...\n10मुकेश अंबानींचा खिसा नेहमीच असतो रिकामा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-10-16T09:34:46Z", "digest": "sha1:SF43ASSYGJ4TQCYDDIL46GXGZOY4DOAL", "length": 6514, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी\nनिगडी – जागृतपणे मतदान करावे, यासाठी यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात जनजागृती फेरी काढली. मॉडर्नच्या ढोल पथकाच्या गजरात संपूर्ण यमुनानगर परिसर यावेळी दुमदुमून गेला होता. निवडणूक विभागाकडून 1 ते 31 ऑक्‍टोबर मतदार नोंदणी अभियान चालू आहे. लोकांमध्ये याबाबतची जागृती करण्यासाठी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी फेरीत भाग घेतला. मतदार यादीत नाव नोंदवा, आपले मत आपले भविष्य, लोकतंत्र हम सें, वोट करो गर्व सें, निर्भयपणे मतदान करा, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, सारे काम छोड दो सब सें पहले वोट दो अशा घोषणा देत विद्यार्थी संदेश दिला. हवेलीच्या नायब तहसीलदार अंजली सावंत, प्राचार्य सतीश गवळी, उपकार्यवाह शरद इनामदार, मतदान पर्यवेक्षक हनुमंत सुतार, सुरेखा कामथे, निवडणूक विभाग कर्मचारी प्रशांत पाडळे, बबन उगले यावेळी सहभागी झाले. मतदार नोंदणी अधिकारी मॉडर्नचे शिक्षक शिवाजी अंबिके, मनीषा बोत्रे, सुनंदा खेडेकर, जयश्री चव्हाण, विजय गायकवाड यांनी फेरीचे नियोजन केले. कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुख्याध्यापक संघाकडून यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार\nNext articleभोसरीत रिक्षा चालकाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ambenali-ghat-accident-bus-driver-news/", "date_download": "2018-10-16T10:06:17Z", "digest": "sha1:YO4JIPY6ARZL7LCCZHZMZPBYNTUDNWQU", "length": 7241, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंबेनळी दुर्घटना – अपघाती बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता कमीच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंबेनळी दुर्घटना – अपघाती बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता कमीच\nमुंबई – पोलादपूर ते महाबळेश्‍वरदरम्यान असलेल्या आंबेनळी घाटरस्त्यावरून बस दरीत कोसळून 29 जणांना प्राण गमवावे लागले. ही बस 6 आॅक्टोबर रोजी बाहेर काढण्यात आली. मात्र ज्या उद्देशासाठी बस बाहेर काढण्यात आली तो उद्देश पूर्ण होऊ शकला नाही.\nआंबेनळी अपघाताच्यावेळी बस कोण चालवत होते हे अजूनही स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे ही बस दरीतून काढण्यात आली. त्यानंतर तपास केला असता बसच्या स्टेरींग आणि गिअरवर कुणाचेही ठसे सापडले नाहीत. साहजिकच 2 महिन्यानंतर हाताचे ठसे मिळतील ही शक्यता कमीच होती. पण घटनेच्या तपासासाठी हा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला.\nदरम्यान या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी सखोल चौकशीची मागणी केली होती. या अपघात बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र अखेर बस बाहेर काढूनही त्यावर हाताचे ठसे न सापडल्याने अपघाताच्या वेळी बस कोण चालवत होतं हे गूढ अद्यापही कायम आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरकारी नौकरीमध्ये राज्य सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल\nNext articleया लहानगीने केली वाघाच्या ‘बछड्याशी’ मैत्री\nआता जनताच करणार मोदी सरकारचा हिशेब -धनंजय मुंडे\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nअंबाबाईची वैष्णवी रूपात सालंकृत पूजा\nजनतेला शुध्द व पुरेसे पाणी देण्यास शासन कटिबध्द – सदाभाऊ खोत\nभूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना अटक\nगिरीश महाजन यांना कॉंग्रेस- राष्ट्रवादीने दाखवले काळे झेंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2014/05/blog-post_24.html", "date_download": "2018-10-16T10:53:42Z", "digest": "sha1:4ZLM6XYRJWWHE7ITO5BITSW66W3AXXHE", "length": 21942, "nlines": 231, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): श्रेष्ठ प्रशासिका अहिल्याबाई होळकर!", "raw_content": "\nश्रेष्ठ प्रशासिका अहिल्याबाई होळकर\nधर्मराज युधिष्ठिरानंतर फक्त अहिल्याबाई होळकरांना जनतेने पुण्यश्लोक असा किताब बहाल केला. त्या थोर शिवभक्त होत्या. ज्या काळात राजे-रजवाडे आपल्या क्षेत्राच्या बाहेरील प्रजेचा साधा विचारही करत नसत त्या काळात अहिल्याबाईंनी देशभरात हजारो लोकोपयोगी कामे केली. त्या कामांनी त्यांची ख्याती देशभरात चिरंतन राहिली आहे. पण अहिल्याबाईंची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे प्रशासन अठराव्या शतकातील भारतातील सर्वश्रेष्ठ प्रशासिका असा त्यांचा गौरव ब्रिटिश पार्लमेंटने केला आहे. देशातील हिंदू-मुस्लिम सर्वच रजवाडेही त्यांचा गौरव करत असत. त्यामुळे त्यांच्या इंदोर संस्थानाबाहेरच्या कोणत्याही समाजकार्याला कोणीही आडकाठी केली नाही. टिपू सुलतान तर अहिल्यादेवींना तत्वज्ञ प्रशासिका म्हणे.\nअहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नसून समाजकेंद्री होते. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. निपुत्रीक विधवांची संपत्ती जप्त करण्याचा परंपरागत कायदा त्यांनी रद्द तर केलाच पण विधवांना दत्तक पुत्र घेता येईल असे कायदे बनवले. ही एक सामाजिक क्रांती होती.\nअहिल्यादेवींनी आपल्या राज्यात कररचना सौम्य व समानतेच्या तत्वावर ठेवली होती. इंग्रजांनी त्यांचे शासन देशात सुस्थापित झाल्यानंतर अहिल्यादेवींच्या कररचनेचा आधार घेतच आपली कररचना केली. तत्पुर्वी कररचना ही रजवाड्यांच्या मर्जीप्रमाणे असे. त्यामुळे श्रीमंत लोकही आपल्या वैभवाचे प्रदर्शन टाळत असत. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र तशी परिस्थिती नव्हती. प्रत्येकाच्या जिवित-वित्ताची हमी घेतलेले असे अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य होते. त्या रोज दरबारात उपस्थित असत व प्रत्येक प्रजाननाची तक्रार ऐकून लगेच निर्णय देत किंवा गुंतागुंतीचे विषय न्यायखात्याकडे स्वत: पाठवत.\nअहिल्यादेवींनी आपल्या व्यवस्थापनाचे सैनिकी प्रशासन व मुलकी प्रशासन असे दोन विभाग केले होते. सैनिकी व्यवस्थापन तुकोजीराजे होळकरांकडे सोपवले तर मुलकी प्रशासन आपल्या हातात ठेवले.\nअहिल्यादेवींचे महत्वाचे क्रांतीकारी कार्य म्हणजे त्यांनी स्थापन केलेली महिलांना लष्करी प्रशिक्षण देणा-या संस्थेची स्थापना. या संस्थेतून अक्षरश: हजारो स्त्रीया प्रशिक्षीत झाल्या. खुद्द अहिल्यादेवींनी आपले स्वत:चे असे ५०० महिलांचे लढवैय्या पथक स्थापन केले होते. भारताच्या इतिहासातील प्रशिक्षित महिलांचे हे पहिलेच पथक\nराज्यातील व्यापार उदीम बाढावा यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महेश्वरला वीणकरांना स्थायिक करून त्यांनी वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन दिले. ते इतके यशस्वी ठरले की माहेश्वरी साड्या व अन्य वस्त्रे भारतीय बाजारपेठ व्यापून उरले. आजही ती ख्याती पुसलेली नाही.\nइंदोर हे त्या काळी एक छोटे खेडे होते. अहिल्यादेवींनी इंदोर हे एका नगरामद्धे परिवर्तीत करण्याचा चंग बांधला. फलश्रुती अशी कि इंदोर एका भव्य शहरात बदलले. आज ती मध्य प्रदेशाची आर्थिक राजधानी आहे.\nअहिल्यादेवींचा समकालीन इतिहासकार स्टुअर्ड गोर्डन म्हणतो, त्या काळात देशभरात अंदाधुंदी चालू असतांना अहिल्यादेवींचा प्रदेश मात्र अठराव्या शतकातील सर्वात शांततेचा आणि भरभराटीचा होता. अहिल्यादेवींचे सामाजिक व आर्थिक भान कसे होते हे पाहिले तर आजही थक्क व्हायला होते. रानावनांतून जाणा-या यात्रेकरुंना भिल्ल लुटत असत. अहिल्यादेवींनी सैन्य पाठवून त्यंचा बंदोबस्त करण्यापेक्षा भिल्ल असे का करतात याचा शोध घेतला. उत्पन्नाची कसलीही साधने नसल्याने भिल्ल लुटारु बनले आहेत हे लक्षात येताच त्यांनी भिल्लांना कसण्यासाठी शेतजमीनी दिल्या. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर भिल्लांवरच यात्रेकरुंना सुखरुप इप्सित ठिकाणी अल्प मोबदल्यात पोहोचवण्याची जबाबदारी दिली. भिल्ल यात्रेकरुंकडुन या कामासाठी जो मोबदला घेत त्याला \"भिलवाडी\" म्हणत. यामुळे भिल्लांच्या उदरनिर्वाहाचीही सोय झाली आणि यात्रेकरुंना होणारा उपद्रव संपला.\nइंग्रजांबद्दल अहिल्यादेवींचे मत आणि धोरण दूरदृष्टीचे होते. १७७७ साली पेशव्याला लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, इंगरज गोडबोल्या आणि अस्वलासारखा धूर्त आहे. त्याच्याशी संग करू नका. तो गुदगुल्या करुन मारेल. अस्वलाला ठार मारायचे तर त्याचा तोंडावरच आघात करावा लागतो.\" हे कार्य पेशव्यांना जमले नसले तरी पुढे महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा धोका लक्षात घेऊन त्यांना अनेक युद्धांत धूळ चारली.\nअहिल्यादेवींची किर्ती त्या काळात जगभर पोहोचली होती. जोआना बेली या ब्रिटिश कवयित्रीने तर अहिल्यादेवींवर इंग्रजीत खंडकाव्य लिहिले. या खंडकाव्यात जोआना बेली म्हणतात, \"तीस वर्षांचा तिचा शांततामय राज्यकारभार, प्रजेच्या आशिर्वचनांनी ओथंबलेली तिची भूमी, आया त्यांच्या लहानग्यांना म्हणतात...खुद्द ब्रह्मदेवाने आपल्या भूमीवर राज्य करण्यासाठी तिला पाठवले...एक राजस हृदयी, कोमल अंत:करणाची आणि बुलंद व्यक्तिमत्वाची ती अहिल्या\nही कोमल अंत:करणाची स्त्री तेवढीच कठोर होती. तिचे संस्थान जप्त करून घशात घालण्यासाठी राघोबादादा सैन्य घेऊन महेश्वरवर चालून आला होता, तेंव्हा अहिल्यादेवींनी त्याला निरोप पाठवला...\"मी एक अबला आहे, असहाय स्त्री आहे, या भ्रमात कोणी राहू नये. मी भाला घेऊन उभी ठाकले, तर तुमचे मनसुबे जागीच जिरतील. मी कोणत्या प्रकारची अबला आहे, हे रणांगनावरच कळेल\nजोआना बेली म्हणतात ते खरेच आहे. कोमल अंत:करणाची, प्रजाहितदक्ष, उत्कृष्ठ प्रशासक महान धैर्यवतीही होती. नगर जिल्ह्यातील चोंडी हे एक छोटे गांव त्यांचे जन्मस्थान. ३१ मे १७२५ हा त्यांचा जन्मदिन. दरवर्षी लाखो लोक या महान पुण्यश्लोक महिलेला मानवंदना देण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी चोंडीला जमतात. आपणही जायलाच हवे\nपुण्यश्लोक आहिल्यामाई होळकर यांना विनम्र अभिवादन __/\\__\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nजीवनाशी सांधा कसा जुळवता येईल\nत्यांचे विचार धर्म बनत नाहीत.....\nश्रेष्ठ प्रशासिका अहिल्याबाई होळकर\nघग्गर-हक्रा म्हणजे सरस्वती नव्हे\nनिवडणूक आणि मी ...आपण\nहे पण... ते पण....\nविद्रोहाची संकल्पना का फसली\nअसाही विचार करून पाहुयात...\nथोडा हाही विचार व्हावा...\nमहाराजा यशवंतराव : एक मुल्यमापन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/lifestyle/orange-color-or-orange-fruit-which-came-first-1955", "date_download": "2018-10-16T09:32:51Z", "digest": "sha1:KHJX76HPV4MDWP6ANFHKVWMER5PROPVE", "length": 5844, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "रंग आधी की फळ ? 'ऑरेंज' नावाबद्दल ही गोष्ट माहित आहे का तुम्हाला ?", "raw_content": "\nरंग आधी की फळ 'ऑरेंज' नावाबद्दल ही गोष्ट माहित आहे का तुम्हाला \nइंग्रजीत ऑरेंज हा रंग देखील आहे आणि फळ देखील. आता प्रश्न पडतो, फळाच्या नावावरून रंगाला नाव मिळालं की रंगामुळे फळाला नाव मिळालं हे म्हणजे कोंबडी आधी की अंडं आधी असंच झालं ना भाऊ हे म्हणजे कोंबडी आधी की अंडं आधी असंच झालं ना भाऊ कोंबडी आणि अंड्याच्या बाबतीत शास्त्रज्ञ अजूनही झगडत आहेत, पण ऑरेंजच्या बाबतीत मात्र हे कोडं सुटलेलं आहे.\nचला तर आज जाणून घेऊ ऑरेंजबद्दल रंजक माहिती....\nमंडळी नारिंगी रंग हा निसर्गात सर्वत्र पाहायला मिळतो. सूर्यास्ताचा रंग असेल किंवा नारिंगी रंगातील फुले असतील.. रंग हा पृथ्वीच्या जन्मापासून आहे. पण गंमत अशी आहे की, इंग्रजीत या रंगाला एक नाव ठराविक कधीच नव्हतं. आज ज्याला आपण ‘ऑरेंज कलर’ म्हणतो तो त्याकाळात \"ġeolurēad\" म्हणून ओळखला जायचा. ज्याचा अर्थ होतो पिवळा आणि लाल रंगाचं मिश्रण.\nफळ आधी की रंग आधी \nसंत्रं हे फळ मूळ आशियाई फळ आहे. त्याला युरोपात पोहोचवण्याचं काम पोर्तुगीजांनी केलं. युरोपात मोठ्या प्रमाणात संत्री मिळू लागल्यानंतर त्याची प्रसिद्धी वाढू लागली. प्रसिद्धीमुळे फळाचं नाव त्याच्या रंगाची ओळख बनला. अशा प्रकारे फळ आधी आणि मग रंग आला.\nऑरेंज शब्दाचा थोडक्यात इतिहास :\nइंग्रजीत ऑरेंज शब्दाचा उल्लेख पहिल्यांदा १२०० साली झालेला आढळून येतो. त्यावेळी ऑरेंजचा उल्लेख ‘Pume Orenge’ असा केलेला जायचा. Pume Orenge चा अर्थ होतो ‘केशरी सफरचंद’.\nइंग्रजीतील ऑरेंज शब्दाचा इतिहास फ्रेंच शब्द ओरेंज, अरेबिक शब्द नारंज ते संस्कृत मधील ‘नारंग’ पर्यंत जाऊन पोहोचतो. असं म्हणतात की संस्कृत शब्द नारंग हा पर्शिया आणि अरबमार्गे इंग्लंडपर्यंत पोहोचला. पण तोपर्यंत ‘नारंग’चा ‘ऑरेंज’ झाला होता. अशाप्रकारे फळ आणि नाव एकत्रच युरोपात आले आणि त्यांना तिथे नवीन ओळख मिळाली.\nतर मंडळी, नारिंगी रंग हा त्या दुर्मिळ रंगांपैकी एक आहे ज्यांना वस्तूंवरून नाव मिळालं.\nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \nयुगांडातल्या या महिलेने का केले स्वतःशी लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi10-06.htm", "date_download": "2018-10-16T10:55:18Z", "digest": "sha1:A322XCT6IRLJYFNSAF2WX4DGAXFFFIWU", "length": 15435, "nlines": 168, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - दशमः स्कन्धः - षष्ठोऽध्यायः", "raw_content": "\nश्रीशस्य वचनाद्देवाः सन्तुष्टाः सर्व एव हि \nप्रसन्नमनसो भूत्वा पुनरेनं समूचिरे ॥ १ ॥\nविष्णो विन्ध्यनगोऽर्कस्य मार्गरोधं करोति हि ॥ २ ॥\nतेन भानुविरोधेन सर्व एव महाविभो \nअलब्धभोगभागा हि किं कुर्मः कुत्र याम हि ॥ ३ ॥\nया कर्त्री सर्वजगतामाद्या च कुलवर्धनी \nदेवी भगवती तस्याः पूजकः परमद्युतिः ॥ ४ ॥\nअगस्त्यो मुनिवर्योऽसौ वाराणस्यां समासते \nतत्तेजोवञ्चकोऽगस्त्यो भविष्यति सुरोत्तमाः ॥ ५ ॥\nतं प्रसाद्य द्विजवरमगस्त्यं परमौजसम् \nयाचध्वं विबुधाः काशीं गत्वा निःश्रेयसः पदीम् ॥ ६ ॥\nएवं समुपदिष्टास्ते विष्णुना विबुधोत्तमाः \nप्रतीताः प्रणताः सर्वे जग्मुर्वाराणसीं पुरीम् ॥ ७ ॥\nक्षणेन विबुधश्रेष्ठा गत्वा काशीपुरीं शुभाम् \nमणिकर्णीं समाप्लुत्य सचैलं भक्तिसंयुताः ॥ ८ ॥\nसन्तर्प्य देवांश्च पितॄन्दत्त्वा दानं विधानतः \nआगत्य मुनिवर्यस्य चाश्रमं परमं महत् ॥ ९ ॥\nमयूरैः सारसैर्हंसैश्चक्रवाकैरुपाश्रितम् ॥ १० ॥\nमहावराहैः कोलैश्च व्याघ्रैः शार्दूलकैरपि \nमृगै रुरुभिरत्यर्थं खड्गैः शरभकैरपि ॥ ११ ॥\nसमाश्रितं परमया लक्ष्म्या मुनिवरं तदा \nदण्डवत्पतिताः सर्वे प्रणेमुश्च पुनः पुनः ॥ १२ ॥\nजय द्विजगणाधीश मान्य पूज्य धरासुर \nवातापीबलनाशाय नमस्ते कुम्भयोनये ॥ १३ ॥\nसर्वविद्यानिधेऽगस्त्य शास्त्रयोने नमोऽस्तु ते ॥ १४ ॥\nतोयानि तोयराशीनां तस्मै तुभ्यं नमोऽस्तु ते ॥ १५ ॥\nजटामण्डलयुक्ताय सशिष्याय नमोऽस्तु ते ॥ १६ ॥\nजय सर्वामरस्तव्य गुणराशे महामुने \nवरिष्ठाय च पूज्याय सस्त्रीकाय नमोऽस्तु ते ॥ १७ ॥\nप्रसादः क्रियतां स्वामिन् वयं त्वां शरणं गताः \nदुस्तराच्छैलजाद्दुःखात्पीडिताः परमद्युते ॥ १८ ॥\nइत्येवं संस्तुतोऽगस्त्यो मुनिः परमधार्मिकः \nप्राह प्रसन्नया वाचा विहसन् द्विजसत्तमः ॥ १९ ॥\nलोकपाला महात्मानो निग्रहानुग्रहक्षमाः ॥ २० ॥\nयोऽमरावत्यधीशानः कुलिशं यस्य चायुधम् \nसिद्ध्यष्टकं च यद्द्वारि स शक्रो मरुतां पतिः ॥ २१ ॥\nमुखं सर्वामराणां हि सोऽग्निः किं तस्य दुष्करम् ॥ २२ ॥\nरक्षोगणाधिपो भीमः सर्वेषां कर्मसाक्षिकः \nदण्डव्यग्रकरो देवः किं तस्यासुकरं सुराः ॥ २३ ॥\nतथापि यदि देवेशाः कार्यं मच्छक्तिसिद्धिभृत् \nअस्ति चेदुच्यतां देवाः करिष्यामि न संशयः ॥ २४ ॥\nएवं मुनिवरेणोक्तं निशम्य विबुधर्षभाः \nप्रतीताः प्रणयोद्विग्नाः कार्यं निजगदुर्निजम् ॥ २५ ॥\nत्रैलोक्यं तेन संविष्टं हाहाभूतमचेतनम् ॥ २६ ॥\nतद्‌वृद्धिं स्तम्भय मुने निजया तपसः श्रिया \nभवतस्तेजसागस्त्य नूनं नम्रो भविष्यति \nएतदेवास्मदीयं च कार्यं कर्तव्यमस्ति हि ॥ २७ ॥\nदेव अगस्तीस शरण जातात\nसर्व देव श्रीपतीस म्हणाले, ''हे देवाधिदेवा, हे महाविष्णो, विंध्याने सूर्याचा मार्ग अडविला आहे. त्यामुळे आम्ही सर्व भोगभागरहित झालो आहोत. आता आम्ही काय करावे \" श्री भगवान म्हणाले, ''त्या सर्वश्रेष्ठ भगवतीची पूजा करणार्‍या मुनिश्रेष्ठ अगस्तीला शरण जा. तो वाराणसीमध्ये राहातो. तोच विंध्याद्रीची वृद्धी कुंठित करील.'' अशा रीतीने विष्णूने उपदेश केल्यावर सर्व देव वाराणसी नगरीत गेले. मणिकर्णिकेत स्नान करून अगस्तीच्या आश्रमात गेले. तो आश्रम श्वापदे, वृक्ष यांनी व्याप्त होता. मयूर, सारस, हंस, चक्रवाक पक्षांनी त्याचा आश्रय केला होता. वराह, व्याघ्रादि हिंस्त्र प्राणीही तेथे शांततेने राहात होते. तेथील श्रेष्ठ मुनीस प्रणाम करून देव म्हणाले, हे द्विजश्रेष्ठ, हे भूदेवा, हे वातापीचा नाश करणार्‍या, कुंभापासून उत्पन्न झालेल्या, तुला नमस्कार असो. हे लोपामुद्रापते, हे मित्रवरुणवंदना, हे सर्वविद्यानिधाना, हे शास्त्रजनका, तुला\nप्रणाम असो, अगस्त्य पुष्पाच्या विकासास कारण होणार्‍या, दशरथी रामास प्रिय असलेल्या, हे गुणसागरा, तुझ्या पत्नीसह तुला आम्ही प्रणाम करतो. हे स्वामी, आम्ही शरण आलो असून सांप्रत आम्हावर दया कर. पर्वतामुळे आम्ही दुःखी झालो आहोत. आम्हाला दुःखमुक्त कर.'' मुनीश्रेष्ठ म्हणाले, ''हे देवांनो, तुम्ही लोकपाल असून निग्रही आहात. हे देवेंद्रा, तुजजवळ वज्र हे आयुध असून तू अष्टसिद्धीयुक्त आहेस. कृशानु अग्नी हा सर्व देवांचे मुख आहे. त्याला दुष्कर असे काय आहे जो सर्व कर्मांचा साक्षी आहे त्या यमास अशक्य काय आहे जो सर्व कर्मांचा साक्षी आहे त्या यमास अशक्य काय आहे परंतु हे देवांनो, माझ्या शक्तीप्रमाणे मी तुम्हास सहाय्य करीन.'' असे त्या मुनीश्रेष्ठाने देवांना सांगितल्यावर ते आनंदित झाले. देव म्हणाले, ''हे महर्षे, ''विंध्याद्रीने सूर्याचा मार्ग निरोधन केला आहे. म्हणून आपल्या तपोबलाने आपण त्याची वृद्धी कुंठित करा. हे अगस्तऋषे, आपल्या तेजोबलाने तो नष्ट होईल. हे आमचे कार्य आहे.''\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nदशमस्कन्धे अगस्त्याश्वासनवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T10:02:14Z", "digest": "sha1:UJLJEEXJ7JL34ALQIKYKMF7QFHZGK6ZJ", "length": 6155, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस\nनाशिक : शेतकऱ्यांना शेतमालाचा मोबदला देण्यास दिरंगाई करणाऱ्या पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना ही नोटीस बजावली.\nया नोटीसला 11 मेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव या बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांना बाजार समिती आवारातच लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. चेक बाउन्स होणे, शेती मालाचा मोबदला न मिळणे या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleवाघोलीत आढळले 783 बोगस मतदार\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\nमहिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल\nजितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; राजकीय चर्चांना उधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0-25-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T09:50:14Z", "digest": "sha1:DQ6FTOZAQZ5HYK4KHBNFGP2PDYORYFLC", "length": 6939, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "होर्डिंग दुर्घटना : …नाहीतर 25 बळी गेले असते | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहोर्डिंग दुर्घटना : …नाहीतर 25 बळी गेले असते\nप्रत्यक्षदर्शींचे अनुभव : 20 सेकंदाचा फरक पडला\nपुणे – सिग्नल लागून काहीच सेकंद झाले आणि ही दुर्घटना घडली. या सहा रिक्षा तेथे येऊन उभ्या राहिल्या. जर 15-20 सेकंदांनी ही घटना घडली असती किमान बळींची संख्या 25 असती असा अंगावर अक्षरश: भीतीचा काटा आणणारा अनुभव प्रत्यक्षदर्शींनी सांगितला.\nशाहीर अमर शेख चौकात कायमच आरटीओ, पुणे स्थानक येणाऱ्या आणि महापालिकेकडून येणाऱ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या चौकात मोठा सिग्नलही आहे. जेथे ही दुर्घटना घडली त्या आरटीओकडून शाहीर अमरशेख चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरील सिग्नल लागून काहीच सेकंद झाले होते. त्यामुळे या सहा रिक्षा पाठोपाठ येऊन थांबल्या आणि तत्क्षणी हे होर्डिंग त्यावर कोसळले. काही सेकंद पुढे गेले असते, तर मागून येणारे दुचाकीस्वार, चारचाकी आणि अन्य वाहनांची संख्या तेथे वाढली असती आणि या दुर्घटनेची व्याप्ती काही वेगळीच आणि भयावह असती. त्यामुळे अक्षरश: हा अनुभव अंगावर काटा आणणारा आणि प्रत्यक्षात मृत्यू समोर पाहून थरकाप उडवणारा ठरला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचीन निवडणुक कार्यात ढवळाढवळ करत असल्याचा अमेरिकेचा आरोप\nNext articleपुणे संघाला विजेतेपदाचा मान\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/baby-tera-romance-song-94348", "date_download": "2018-10-16T10:40:45Z", "digest": "sha1:MW4CWQD3PQBIFFS6M7OKGWVBML7AAKMK", "length": 11300, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "baby tera romance song 'बेबी तेरा फ्रॉड रोमान्स'ला प्रेक्षकांची पसंती | eSakal", "raw_content": "\n'बेबी तेरा फ्रॉड रोमान्स'ला प्रेक्षकांची पसंती\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nलिझा मलिकने अनेक आयटम सॉंग केले पण त्यात सर्वात जास्त गाजले ते 'बेबी तेरा फ्रॉड रोमान्स'. नुकताच लॉन्च झालेल्या 'बेबी तेरा फ्रॉड रोमान्स'मध्ये लिझाने चक्क व्यायामच्या स्टेप्सस् केल्या आहेत. त्यामुळे या आयटम सॉंगला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गाण्यात विविध प्रकारचे म्युझिक घेण्यात आले आहे.\nआतापर्यंत तीन लाख लोकांनी या गाण्याला पसंती दिली आहे. त्यानिमित्त पुण्यात सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभनेत्री आणि मॉडेल लिझा मलिक, निर्माते व्हिनस एंटरटेनमेंटचे चंपक जैन, दिग्दर्शक लोव्हल अरोरा आदी उपस्थित होते.\nलिझा मलिकने अनेक आयटम सॉंग केले पण त्यात सर्वात जास्त गाजले ते 'बेबी तेरा फ्रॉड रोमान्स'. नुकताच लॉन्च झालेल्या 'बेबी तेरा फ्रॉड रोमान्स'मध्ये लिझाने चक्क व्यायामच्या स्टेप्सस् केल्या आहेत. त्यामुळे या आयटम सॉंगला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गाण्यात विविध प्रकारचे म्युझिक घेण्यात आले आहे.\nआतापर्यंत तीन लाख लोकांनी या गाण्याला पसंती दिली आहे. त्यानिमित्त पुण्यात सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभनेत्री आणि मॉडेल लिझा मलिक, निर्माते व्हिनस एंटरटेनमेंटचे चंपक जैन, दिग्दर्शक लोव्हल अरोरा आदी उपस्थित होते.\nया गाण्यात महाविद्यालयीन युवक युवतींचा समावेश आहे तसेच गाण्यात पंजाबी चाल घेण्यात आली आहे\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\n#SaveShikharji तीर्थस्थळाच्या पावित्र्यासाठी जैनधर्मीयांचा मोर्चा\nपुणे - आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, संमेद शिखरजी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आम्ही सर्व संत आपल्या प्राणांची बाजी लावण्यास तयार...\nनांदेड : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार अटक\nनांदेड : शहरात दरोडा टाकण्यासाठी शस्त्रांसह एका कारमध्ये दबा धरून बसलेल्या अट्टल गुन्हेगारांना सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकानी अटक...\nमराठा सेवा संघाची उत्तर भारताची धुरा प्रदीप पाटील यांच्यावर\nमुंबई : दिल्लीतील व्यावसायिक प्रदीप पाटील यांची मराठा सेवा संघाच्या उत्तर भारत कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा...\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील #MeToo मोहिमेची सुरवात बॉलिवूडपासून झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटकाही बॉलिवूडमधील मोठ्या कलावंतांना बसला आहे. #...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/05/21/henry-kissinger-warns-about-artificial-intelligence-marathi/", "date_download": "2018-10-16T10:04:03Z", "digest": "sha1:ZS7YERYJCYK6VJR2TZ77SFWDGHRDHANZ", "length": 18956, "nlines": 154, "source_domain": "worldwarthird.com", "title": "आर्टिफिशल इंटेलिजन्सबाबत हेन्री किसिंजर यांचा इशारा", "raw_content": "\nवॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांची तालिबानबरोबर चर्चा पार पडली.…\nवॉशिंग्टन - अफगानिस्तान की शांति प्रक्रिया के लिए अमरीका ने नियुक्त किए विशेष दूत ‘झल्मे…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्कीच्या ताब्यात असलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ यांची सुटका झाली आहे. त्यांच्या…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्की ने बंदी बनाए ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ को रिहा किया है\nजीनिव्हा/मॉस्को - अमरिका द्वारा रशिया के खिलाफ हर वक्त थोपे जा रहे प्रतिबंधों की वजह…\nजीनिव्हा/मॉस्को - अमेरिकेकडून रशियाविरोधात सातत्याने लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे दोन्ही देशांमधील अण्वस्त्रकराराचे भवितव्य संकटात आले असून…\nमॉस्को/जेरूसलेम - रशिया और इस्रायल का तनाव कम होने के आसार कम हो रहे है\nआर्टिफिशल इंटेलिजन्सबाबत हेन्री किसिंजर यांचा इशारा\nवॉशिंग्टन – ‘एलॉन मस्क’ आणि ‘जॅक मा’ यासारख्या अग्रगण्य उद्योजकांसह संशोधक व मान्यवरांनी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या अफाट वेगाने होत असलेल्या अनिर्बंध विकासावर चिंता व्यक्त केली होती. या यादीत आता अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री व ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचाही समावेश झाला आहे. किसिंजर यांनी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी समाजासमोर खड्या ठाकलेल्या संकटांची जाणीव करून दिली आहे. ‘अटलांटिक’ नावाच्या मासिकात किसिंजर यांचा या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला आहे.\n‘‘बुद्धिबळासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या खेळात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाने अवघ्या काही तासांमध्ये प्राविण्य संपादन करून दाखविले. या खेळात जे प्राविण्य मिळविण्यासाठी मानवजातीला 1500 वर्षांचा कालावधी लागला, ते आर्टिफिशल तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या ‘एल्फाझिरो’ने काही तासात मिळविले. आर्टिफिशल इंटेलिजन्स पुढच्या पाच वर्षात किती प्रगती करील, याचा विचार केलेला बरा’’, असे सांगून किसिंजर यांनी या क्षेत्राच्या विकासाबाबत काही मूलभूत प्रश्‍न उपस्थित केले आहेत. यासाठी किसिंजर यांनी काही उदाहरणेही समोर ठेवली आहेत.\n‘ड्रायव्हरलेस कार’ अर्थात स्वयंचलित मोटारी हे वास्तव बनले असून येत्या दशकामध्ये अशा मोटारी सर्वत्र दिसतील. या मोटारी एका कुशल ड्रायव्हरप्रमाणे काम करतील. पण ड्रायव्हिंग करताना, अवचितपणे समोर येणार्‍या समस्या आर्टिफिशल तंत्रज्ञानाद्वारे सोडविता येतील का वयोवृद्ध आजीआजोबा आणि लहान मूल यांच्यापैकी कुणाला तरी एकाला वाचवायचे असेल तर हे तंत्रज्ञान कसे काम करील वयोवृद्ध आजीआजोबा आणि लहान मूल यांच्यापैकी कुणाला तरी एकाला वाचवायचे असेल तर हे तंत्रज्ञान कसे काम करील असा सवाल किसिंजर यांनी केला. म्हणूनच या आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणार्‍यांनी याबाबतची ध्येयधोरणे विचारपूर्वक आखायला हवी. अन्यथा आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या अनिर्बंध विकासातून भयंकर समस्या उभ्या राहू शकतात, याकडे किसिंजर यांनी लक्ष वेधले.\n‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’द्वारे अफाट वेगाने चुकीचे निर्णयही घेतले जाऊ शकतात. या चुका निस्तारण्यासाठी अवधी मिळणार नाही. मानवी बुुद्धिमत्तेच्या वेगाशी त्याची तुलनाच करता येणार नाही. अशा परिस्थितीत या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मानवी जाणीवांची शिस्त लावण्याची आवश्यकता आहे’, असे किसिंजर यांनी बजावले आहे. हा दावा करून किसिंजर यांनी अमेरिकन सरकारने आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या वापरासाठी अध्यक्षीय समितीची स्थापना करावी व यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन किसिंजर यांनी केले आहे. आत्तापासूनच याची सुरुवात केली नाही तर, आपण यासाठी खूपच उशीर केल्याबद्दल पश्‍चाताप करावा लागेल, असा इशारा किसिंजर यांनी दिला.\nकिसिंजर यांच्याही आधी ‘टेसला मोटर्स’च्या एलॉन मस्क आणि ‘अलिबाबा ग्रुप’चे ‘जॅक मा’ यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे पुढच्या काळात हाहाकार माजणार असल्याचा दावा केला होता. या तंत्रज्ञानामुळे बेकारी प्रचंड प्रमाणात वाढेल आणि हे तंत्रज्ञान तिसरे महायुद्ध पेटवील, असे जॅक मा यांनी बजावले होते. तर ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये अग्रेसर असलेला देशच पुढच्या काळात जगावर नियंत्रण ठेवेल, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला होता. चीनने आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक सुरू केल्याची माहिती उघड झाली होती. तर या तंत्रज्ञानाचा लष्करी वापर अपरिमित संहार घडवून आणू शकतो, अशी चिंता जगभरातील 116 उद्योजक व संशोधकांनी एका खुल्या पत्राद्वारे केली होती. संयुक्त राष्ट्रसंघटनेला उद्देशून लिहिलेल्या या पत्रात,‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ व ‘रोबोटिक्स’च्या सहाय्याने विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांच्या वापरावर निर्बंध लादण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली होती.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nनिवडणुकीच्या आधी अमेरिकेचे व्हेनेझुएलाच्या नेत्यांवर निर्बंध\nवेनेज़ुएला के निर्वासितों की समस्या से पड़ोसी देश हैं परेशान – ब्राज़ील ने अपनी सीमा पर सैन्य के तादात में की बढ़ौती, ‘पेरू’ ने सीमा के आसपास के प्रांतों में आपातकालीन स्थिति घोषित की\nब्रासिलिया - \"वेनेज़ुएला की समस्या अब सिर्फ…\nइस्रायल और ईरान में गोपनीय बातचीत होने का सौदी वेबसाईट का दावा\nदक्षिण सीरिया के संघर्ष में ईरान दखलअंदाजी…\nअमेरिकेच्या शिकागोतील हिंसाचारात ६०हून अधिक जणांवर गोळीबार – १० जण मृत्युमुखी\nशिकागो - अमेरिकेतील प्रमुख शहरांपैकी एक…\nजागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची धमकी\nवॉशिंग्टन - ‘‘‘जागतिक व्यापार संघटने’ने…\nकतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा\nकतार में अमरीका और तालिबान में चर्चा\nतुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत\nतुर्की द्वारा अमरीकी पास्टर बु्रन्सन की रिहाई-अमरीका और तुर्की में तनाव कम होने के संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/lifestyle/japan-keeps-train-station-running-just-one-regular-passenger-1179", "date_download": "2018-10-16T10:03:31Z", "digest": "sha1:OEUOD3OCQU7TXLCNU2526GG7GVZ36L4I", "length": 5685, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "फक्त एका मुलीसाठी ही रेल्वे इतकी वर्षं का धावली ?", "raw_content": "\nफक्त एका मुलीसाठी ही रेल्वे इतकी वर्षं का धावली \n⁠⁠⁠⁠⁠आपल्या देशातल्या मुली दहावी, बारावी नापास झाल्या की नवीन लॉट लग्नासाठी तयार झाला म्हणून जोक करणारे आपण एक प्रकारे स्त्री शिक्षणावर शिंतोडे उडवतो असंच वाटत राहतं. मुलीच्या शिक्षणाची मोठी समस्या आपल्या देशात आजही आहे. चूल आणि मूल हा प्रकार अजूनही बघायला मिळतो. याविषयी जपानकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे मंडळी.\nजपान मध्ये कामी-शिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन जवळ जवळ बंदच आहे असं म्हणू शकतो. कारण ही जागा जपानमध्ये खूप दूरच्या भागात असल्याने इथे ये जा करणारे प्रवासी तसे कमीच, त्यामुळे जपान रेल्वेज या संपूर्ण रेल्वे लाईनला बंद करणार होती. पण तेवढ्यात त्यांना समजलं की 'काना हाराडा' नावाची एक लहान मुलगी या ट्रेनचा वापर रोज शाळेत जाण्यासाठी करते. साहजिक आपल्याला एका प्रवाश्यामुळे काही फरक पडणार नाही. पण रेल्वे लाईन बंद झाल्याने मुलीची शाळा बंद पडेल हे जेव्हा जपान रेल्वेजच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो कौतुक करण्याजोगा होता. त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही रेल्वे बंद होणार नाही. आणि तेव्हा पासून केवळ एक प्रवासी असलेली ही ट्रेन धावत राहिली.\nएवढ्यावर न थांबता जपान रेल्वेजने मुलीच्या शाळेच्या वेळेनुसार रेल्वेचं टाईमटेबल तयार केलं. शाळेच्या वेळेनुसार ट्रेनची वेळ बदलत असायची. २०१६ साली काना हाराडाचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं आणि तेव्हा पासून ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.\nएखाद्या देशाच्या सरकारने केवळ एका मुलीच्या शिक्षणाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी ही गोष्ट खरंच महान आहे. यासाठी जपानला मानाचा मुजरा \nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_779.html", "date_download": "2018-10-16T10:47:27Z", "digest": "sha1:OLM2TCRQ2EDDCWNS6VQ7WHIEXDSA674L", "length": 10659, "nlines": 120, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘स्वर्ग रथ’ शववाहिनेच्या उपक्रमाचे अनेकांनी केले कौतूक | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\n‘स्वर्ग रथ’ शववाहिनेच्या उपक्रमाचे अनेकांनी केले कौतूक\nयेथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी म्हणून सोनई वाहन मेळाव्याचे संस्थापक दादा वाघ यांनी तयार हाती घेतलेल्या ‘स्वर्ग रथ’ या शववाहिनेच्या उपक्रमाचे येथील अनेकांनी कौतूक केले.\nसोनई आणि पंक्रोशीतील स्व. दगडू वाघ, स्व. सखाराम वाघ, स्व. रामेश्वर दायमा, स्व. रुक्मिणी वाघ, स्व. शिवाजी दरदले आणि स्व. रामकुवर बाई दायमा यांच्या स्मरणार्थ वाघ यांनी हा उपक्रम हाती घेतला. या ‘स्वर्गरथा’चे .रामराव गडाख यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी जालिंदर येळवंडे, प्रा. शिंदे, अशोक साळवे, शिवा बाफना, दादासाहेब दरंदले, अरुण दरदले आदींनी शुभेच्छा दिल्या.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-marathwada-ncp-pakoda-talo-agitation-96721", "date_download": "2018-10-16T10:32:24Z", "digest": "sha1:7FHZVKDT6RDDO6SAV7VHJYPATMQKYIN6", "length": 13433, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathwada ncp pakoda talo agitation राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनी केले 'पकोडा तळो' आंदोलन | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनी केले 'पकोडा तळो' आंदोलन\nबुधवार, 7 फेब्रुवारी 2018\nऔरंगाबाद - भाजपने 2 कोटी युवकांना रोजगार देऊ, असे आश्‍वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. मात्र, अद्यापही रोजगार उपलब्ध झालाच नाही. या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी (ता. 7) क्रांती चौकात पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या नावे पकोडा रोजगार योजना असे फलक लावून 'पकोडो तळो' आंदोलन केले. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेचे काय झाले, याबाबत एका वृत्तवाहिनीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.\nऔरंगाबाद - भाजपने 2 कोटी युवकांना रोजगार देऊ, असे आश्‍वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. मात्र, अद्यापही रोजगार उपलब्ध झालाच नाही. या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी (ता. 7) क्रांती चौकात पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या नावे पकोडा रोजगार योजना असे फलक लावून 'पकोडो तळो' आंदोलन केले. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेचे काय झाले, याबाबत एका वृत्तवाहिनीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.\nपंतप्रधानांनी पकोडा विकून कुणी 200 रुपये रोज कमावत असेल, तर तो चांगला व्यवसाय असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच पकोडे विकणे हा एक मोठा रोजगार असल्याचे म्हटले होते. आमच्या पालकांनी आर्थिक ताण सहन करत आम्हाला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले आहे. ते यासाठीच का पंतप्रधानांनी चहा विकून स्वत:चा उदरनिर्वाह केला. तीच स्वप्न ते देशातीले उच्च शिक्षित तरुणांना दाखवित तर नाही ना पंतप्रधानांनी चहा विकून स्वत:चा उदरनिर्वाह केला. तीच स्वप्न ते देशातीले उच्च शिक्षित तरुणांना दाखवित तर नाही ना असे प्रश्‍न यावेळी आंदोलक तरुणांनी उपस्थित केले. तसेच अद्यापही रोजगार उपलब्ध होत नसल्याने सरकारचा निषेध केला. सुशिक्षीत बेरोजगारांना शासकीय आवारात पकोडा विकण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मयूर सोनवणे, अमोल दांडगे यांच्या नेतत्वाखाली झालेल्या या आंदोलनात दिपक बहिर, राहुल पाटील, अक्षय शिंदे, संदीप जाधव, मंगेश शेवाळे, दिक्षा पवार, जितेंद्र गायकवाड, तेजस खरात, सागर नलावडे, सुमीत कुलकर्णी, जुबेर शेख यांचा सहभाग होता.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shivsena-leader-wallet-mobile-theft-34537", "date_download": "2018-10-16T10:27:31Z", "digest": "sha1:M4E4SF4MLBQLSNPKQ66PKGTX4NXI42RG", "length": 11211, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena leader wallet, mobile theft शिवसेनेच्या नेत्याचे पाकीट, मोबाईल चोरीस | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेच्या नेत्याचे पाकीट, मोबाईल चोरीस\nशनिवार, 11 मार्च 2017\nमुंबई - महापौरांची निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिका मुख्यालयासमोर शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच गर्दीचा फायदा उठवत चोराने सभागृहनेते यशवंत जाधव यांचे पाकीट आणि मोबाईल लांबविल्याची घटना घडली.\nमुंबई - महापौरांची निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिका मुख्यालयासमोर शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच गर्दीचा फायदा उठवत चोराने सभागृहनेते यशवंत जाधव यांचे पाकीट आणि मोबाईल लांबविल्याची घटना घडली.\nविश्‍वनाथ महाडेश्‍वर यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालिका मुख्यालयापासून हुतात्मा चौकापर्यंत मिरवणूक काढली. यात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यशवंत जाधव हेही त्यात होते. याच वेळी त्यांचे पाकीट आणि मोबाईल चोरीस गेला. पाकिटात 12 हजार रुपये, निवडणूक ओळखपत्र, दोन वेळा नगरसेवक झाल्याचे ओळखपत्र, आधार कार्ड व पॅन कार्ड होते, अशी माहिती जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. जाधव यांनी पाकीट व मोबाईल हरवल्याबाबत तक्रार केली असल्याचे उपायुक्त (परिमंडल -1) मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2018-10-16T09:40:15Z", "digest": "sha1:CKLQOE3P4KTWAC2DTM44LONBKHZYMLAV", "length": 5322, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झावी मार्टीनेझ - विकिपीडिया", "raw_content": "\nझावी मार्टीनेझ युएफा १९ वर्षांखालील स्पर्धा खेळतांना\n२ सप्टेंबर, १९८८ (1988-09-02) (वय: ३०)\n१.९० मीटर (६ फूट ३ इंच)\nओसासूना ब ३२ (३)\nॲथलेटिक बिल्बाओ २०१ (२२)\nस्पेन १७ ५ (०)\nस्पेन १९ ५ (०)\nस्पेन २१ २४ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १३ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २०:०६, १४ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८८ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/151?page=5", "date_download": "2018-10-16T10:14:07Z", "digest": "sha1:CBKBI2CKEDHBRTXATI6YM7SXNJBOEB7T", "length": 18217, "nlines": 268, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगभूमी : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /रंगभूमी\nबंगलोरमधील नाट्यप्रेमींसाठी - आसक्तचे नाटक 'एफ वन - वन झिरो फाईव्ह' (रविवार, २७ सप्टेंबर, २०१५ रोजी रंग शंकरा, जेपी नगर)\nबंगलोर येथील नाट्यप्रेमींसाठी सुवर्ण संधी.\nआसक्त, पुणे निर्मीत 'एफ वन - वन झिरो फाइव्ह' या नाटकाचे २ प्रयोग रंग शंकरा, जेपी नगर, बंगलोर येथे रविवार दिनांक २७ सप्टेंबर, २०१५ रोजी दुपारी ३:३० आणि सायंकाळी ७:३० वाजता सादर होत आहेत.\nनाट्यरसिकांनी ह्या संधीचा नक्की लाभ घ्यावा ही विनंती.\nप्रयोगासंबंधी आधिक माहिती खालीलप्रमाणे :\nदिग्दर्शन व नेपथ्य : मोहित टाकळकर\nप्रकाश योजना: प्रदीप वैद्य\nनिर्मिती सूत्रधार: आशिष मेहता\nRead more about बंगलोरमधील नाट्यप्रेमींसाठी - आसक्तचे नाटक 'एफ वन - वन झिरो फाईव्ह' (रविवार, २७ सप्टेंबर, २०१५ रोजी रंग शंकरा, जेपी नगर)\nrar यांचे रंगीबेरंगी पान\nत्यांनी माणूसकी वाटलेली आहे\nया मातीतल्या त्या लेकरांची\nमातीशी नाळ ना तुटलेली आहे\nमन त्यांचं तळमळलं आहे\nसरकारला जे कळलं नाही\nते नाना,मकरंदला कळलं आहे\nतडका - फिल्मी कोडं\nतीच-तीच विचारपुस सुरू आहे\nसोशियल मिडीया झिंगला पार\nमात्र शंकेचा ताठ मेरू आहे\nहे एक न सुटणारं तिडं आहे\nकटप्पाने बाहूबलीला का मारले\nहे कित्तेकांना पडलेलं कोडं आहे\nRead more about तडका - फिल्मी कोडं\nबजरंगी भाईजानचा मराठी रिमेक \n\"बजरंगी भाईजान\" ने प्रेरीत होऊन त्याचा मराठी रिमेक बनवायचे एका मराठी चित्रपट निर्मात्याने घोषित केले आहे.\nचित्रपटाचे नाव \"मारुती भाऊ\" असे असेल आणि मुंबईत हरवलेल्या पुणेकर मुलीला एक मुंबईकर कशी मदत करतो हे दाखविले जाईल.\nपुण्यात मुलीला सोडताना त्याला ज्या अडचणी येतात, जसे की तुसडेपणाने बोलणारे पुणेकर, पत्ता विचारल्यावर तोंड वाकडं करणारे पुणेकर अशा अनेक अडचणी दाखविल्या जातील.\nयाशिवाय एक विशेष साहस द्रुष्य असेल ज्यात सिग्नल तोडुन नो एन्ट्री मधे घुसणार्या एका पुणेकराच्या दुचाकी पासुन मारुती भाऊ त्या मुक्या मुलीला वाचवतो.\nRead more about बजरंगी भाईजानचा मराठी रिमेक \nतडका - फिल्मी रेकॉर्ड\nकुणी तरी बनवुन जातो\nबाकीचे मग मोडत बसतात\nनवा रेकॉर्ड जोडत असतात\nकुणी दुसर्‍याचे तर कुणी\nपण त्यांचे रेकॉर्ड घडवण्यासाठी\nRead more about तडका - फिल्मी रेकॉर्ड\n - श्री. सुनील बर्वे\nश्री. सुनील बर्वे यांचा अभिनयक्षेत्रातला प्रवेश रंगभूमीवरून झाला. 'अफलातून', 'चारचौघी', 'श्री तशी सौ', 'वन रूम किचन', 'मोरूची मावशी', 'लग्नाची बेडी', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. अभिनयातील कारकिर्दीला पंचवीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं श्री. सुनील बर्वे यांनी आपल्या 'सुबक' या संस्थेद्वारे 'हर्बेरियम' हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. मराठी रंगभूमी गाजवलेल्या पाच नाटकांचं पुनरुज्जीवन त्यांनी केलं. प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा या नाटकांना मिळाला.\nRead more about रसिका... तुझ्याचसाठी - श्री. सुनील बर्वे\nमला सदाशिव पेठ बघायचीय \nअनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.\nमाझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .\n\" अरे X%^&(* झालास कि काय चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.\nतरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय\n१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात \n२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला \nRead more about मला सदाशिव पेठ बघायचीय \n'मोनोलॉग' - श्री. सचिन कुंडलकर\nआज सकाळी तुमचं डेथ सर्टिफिकेट आणण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात गेलो होतो. हातातली कागदपत्रं छोट्या खिडकीतून आत सारल्यावर आतला कारकून मला म्हणाला, “कुठे जाळणार” मी भांबावून जाऊन गप्पच राहिलो, तसा तो म्हणाला, ”बॉडी कुठे नेणारे जाळायला” मी भांबावून जाऊन गप्पच राहिलो, तसा तो म्हणाला, ”बॉडी कुठे नेणारे जाळायला वैकुंठातच ना\nRead more about 'मोनोलॉग' - श्री. सचिन कुंडलकर\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\n\"नाटक परीचय - 'अ'फेअर डील\"\n....................आजच्या वीस - बावीस वर्षांच्या तरुणांना प्रेम म्हणजे काही भव्यदिव्य वाटत नसतं. या वयात येईपर्यंत, बर्‍याच होतकरू आणि प्रायोगिक प्रेमप्रकरणांचे ते प्रमुख सल्लागार बनलेले असतात. अशीच एक तरूणी, जी कायम प्रेमात पडत असते, आणि तिचे उठसूट ब्रेकअपही होत असतात, ती या नाटकाची प्रोटॅगोनिस्ट आहे. नाही, हे नाटक तिच्या अफेअर्स विषयी जरी सारखं सारखं भाष्य करून तरुणांना प्रेमाबद्दल डोस पाजत असलं, तरी एक्झॅक्ट्ली त्याबद्दल नाहीये. ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडबरोबर मिळून एक नाटकातलं नाटक लिहितीये, त्यातल्या चाळीशी पार केलेल्या जोडप्याच्या एक्स्ट्रा मॅरीटल अफेअरबद्दल आहे.\nRead more about \"नाटक परीचय - 'अ'फेअर डील\"\nमहाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात ज्या संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यांत पुण्याच्या ’आसक्त’ या संस्थेचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. 'तू', 'गार्बो', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर', ’गजब कहानी’, ’उणे पुरे शहर एक’, ’चारशे कोटी विसरभोळे’, ’बेड के नीचे रहनेवाली’, ’F1/105’, ’तिची सतरा प्रकरणे’ अशी अत्यंत दर्जेदार नाटकं आजवर ’आसक्त’नं सादर केली आहेत. देशभरातल्या नामवंत रंगमहोत्सवांमध्ये ही नाटकं वाखाणली गेली आहेत. ’आसक्त’च्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होण्यास मोठी मदत झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6740-2018-05-02-10-05-13", "date_download": "2018-10-16T09:41:58Z", "digest": "sha1:MONNDHC6DJFXLTCYKF3OUPX6JHBDDZ5W", "length": 6041, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ज्येष्ठ पत्रकार जे.डे हत्या प्रकरणात छोटा राजन दोषी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nज्येष्ठ पत्रकार जे.डे हत्या प्रकरणात छोटा राजन दोषी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबहुचर्चित ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या खटल्याचा निकाल विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल आहे. ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले असून पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉल्सन जोसेफची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.\nछोटा राजनसहीत 9 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबईतील विशेष मकोका न्यायालयानं हा निकाल दिला आहे. या निकालानंतर छोटा राजनला काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागूण राहिलं आहे.\nमुंबई गुन्हे शाखेने सखोल तपास करून डे यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून झाल्याचे स्पष्ट केले. जे. डे यांची हत्या त्यांच्या पवईतील निवासस्थानाजवळ ११ जून २०११ ला भरदिवसा गोळ्या झाडून करण्यात आली होती.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T10:24:43Z", "digest": "sha1:XNIRGZBBLSNRWRLRERK3ZVV7X3B2OILP", "length": 7108, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परतीचा मुसळधार बरसणार? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवेधशाळेचा अंदाज : तापमानही वाढले\nपुणे – लक्षद्वीप आणि मालदिव बेटांवर असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यापर्यत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यातच अरबी समुद्रामध्ये शनिवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गुरूवारपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.\nदरम्यान, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशाच्या वायव्य भागातून वारे परतले आहेत. राज्यात मान्सूनचे अस्तित्व असून, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात सध्या ऑक्‍टोबर हीट वाढली असून, जळगाव येथे उच्चांकी 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारपर्यंत पूर्व आणि मध्य भारतातील आणखी काही भागातून मान्सूनची माघार शक्‍य आहे. गुरुवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअरनॉल्ड, स्मिथ आणि ग्रेगरी विंटर यांना रसायनशास्त्रातील नोबेल\nNext articleचतु:शृंगी देवीला यंदा दीड किलो सोन्याचा मुकुट\nआता जनताच करणार मोदी सरकारचा हिशेब -धनंजय मुंडे\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/39167", "date_download": "2018-10-16T10:38:13Z", "digest": "sha1:E3H23NGUYPIERI76HLKK5IFKG47VBC32", "length": 9886, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझी दिवाळीतली रांगोळी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझी दिवाळीतली रांगोळी\nही माझी ह्या वर्षीच्या दिवाळीत काढलेली रांगोळी\nगुलमोहर - इतर कला\nसुंदर आकृती.. काय वापरलय \nसुंदर आकृती.. काय वापरलय \nदिनेश अरे माझे नेहेमीचे बारीक\nदिनेश अरे माझे नेहेमीचे बारीक रंगीत खडे वापरुनच काढलीये\nवा. किती सुंदर आहे रांगोळी.\nवा. किती सुंदर आहे रांगोळी.\nसुरेख, बारीक खडे कसले आहेत\nसुरेख, बारीक खडे कसले आहेत\nजयवी अप्रतिम कलाकृती.. डोळे\nअप्रतिम कलाकृती.. डोळे निवले पाहून..\nरांगोळी खुप छान आहे.\nरांगोळी खुप छान आहे.\nदिवाळीच्या मायबोलीकराना शुभेच्छा .\nही माझी मायबोली सोबत पहिली दिवाळी आहे.\nखूप छान आहे रांगोळी.\nखूप छान आहे रांगोळी.\nखूप खूप धन्यवाद दोस्तांनो\nखूप खूप धन्यवाद दोस्तांनो\nखूप छान आहे रांगोळी \nखूप छान आहे रांगोळी \nछान आहे, कसले आहेत खडे\nछान आहे, कसले आहेत खडे\nधन्यु लोक्स इथे कुवेतला हे\nइथे कुवेतला हे असे रंगीत खडे मिळतात. वेगवेगळ्या रंगात. नवीन रंग दिसला की मी घेऊन ठेवते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/how-to-track-whatsapp-messages-on-cell-phone/", "date_download": "2018-10-16T10:26:44Z", "digest": "sha1:6QDO4GCPBDSXLON2YRPN7KDNUOK44ULB", "length": 23833, "nlines": 158, "source_domain": "exactspy.com", "title": "सेल फोन वर WhatsApp संदेश मागोवा घेण्यासाठी कसे ?", "raw_content": "\nसेल फोन वर WhatsApp संदेश मागोवा घेण्यासाठी कसे \nOn: समुद्र 05Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nसेल फोन वर WhatsApp संदेश मागोवा घेण्यासाठी कसे \nWhatsapp संदेश मागोवा घेण्यासाठी कसे\nकदाचित सर्वात सामान्य विनंत्या एक पाळत ठेवणे साठी एखाद्याच्या WhatsApp संदेश तपासण्यासाठी कसे आहे शोधत की नाही आश्चर्य आहे म्हणून, WhatsApp अलिकडच्या वर्षांत सर्वात लोकप्रिय मजकूर संदेशन व्यासपीठ बनले आहे. आपण संकटातून आपल्या मुलांना ठेवण्यासाठी शोधत आहात तर, तुम्हाला माहिती वाटेल exactspy. तो नाही आहे 100 % मुक्त - पण सर्वात चांगल्या गोष्टी नाहीत. exactspy आपण फार सोपे इच्छित वर आणि सेल फोन साथीच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुप्रयोग आणि बनवण्यासाठी प्रवेश आणि माहिती व्यवस्थापकीय काय पलीकडे जातो.\nWhatsapp संदेश मागोवा घेण्यासाठी कसे\nउदाहरणार्थ, exactspy सुरक्षितपणे आपल्या लक्ष्य संवाद रेकॉर्ड वाचवतो (WhatsApp संदेश समावेश) आणि आपण नोंदी महत्वाची माहिती दाखवते आणि आपण गोळा केले आहे ते समजून येते की एक सोयीस्कर वेब संवाद माध्यमातून प्रवेश करण्याची अनुमती देते. हे लक्ष्य डिव्हाइसवर exactspy सेट देखील फार सोपे आहे - तो दोन मिनिटे लागतात फक्त - आणि स्थापित करण्यात आले आहे एकदा अर्ज पूर्णपणे unnoticeable असेल. हे नंतर जोपर्यंत आपल्याला आवडत म्हणून नियमित एसएमएस संदेश जसे, WhatsApp नोंदी आणि इतर माहिती वापरले जाऊ शकते.\nविनामूल्य ऑनलाइन संदेश whatsapp ट्रॅक कसे\nWhatsapp संदेश मागोवा घेण्यासाठी कसे – exactspy हायलाइट्स\nकार्यक्षमता चांगली रक्कम सेलफोन गुप्तचर अनुप्रयोग सह दिल्या जातात\n1. ग्लोबल स्तिती प्रणाली स्थान परीक्षण\nexactspy सेल फोन वर आपल्या संबंधित लक्ष जीपीएस नेव्हिगेशन स्थान ट्रॅक करण्यास सेट जाऊ शकते. तुमचा मुलगा तो आपल्या कर्मचार्यांसाठी वाहतूक ठप्प मध्ये खरोखर आहे तर असू किंवा नवं आहे जेथे तर जाणून घेणे.\n2. ट्रॅक एसएमएस संदेश\nहा मोबाइल फोन तपासणी अनुप्रयोग आपण उद्देश फोन ग्राहक सह मेल किंवा प्राप्त सर्व ग्रंथातील सामग्री संदेश आणि मल्टिमिडीया माहिती वाचा करू देते. या जलद तरीही हटविणे बघत सादर आहेत.\n3. दूरध्वनी वर लक्ष ठेवा\nexactspy आपण त्यांच्या कालावधी व शिक्का वापरून सर्व येणारे / परदेशी कॉल पाहण्याची परवानगी देते. देखील, सॉफ्टवेअर या पोर्टेबल ठेवत ट्रॅक किंवा आपल्या पूर्वनिर्धारित विविध हेतू इतिहास कॉल सेट केले जाऊ शकते. आपण काहीसे दुर्लक्ष करणार नाही\n4. इंटरनेट वापर निरीक्षण\nपहा सर्व URL सेल फोन वेब ब्राउझर मध्ये ग्राहक द्वारे थांबले. त्यांच्या ब्राउझिंग इतिहास माध्यमातून Rummaging करून, ते ऑनलाइन पर्यंत आहात काय तपासा.\nप्रत्येक तपासा आणि प्रत्येक राखीव सह फोन करार केला संपर्क करा आणि फोन अनुसूची पासून प्रत्येक फंक्शन मागोवा ठेवू.\n6. जलद ई-मेल वाचा\nस्काईप पासून pursuits नोंदवण्यासाठी हा वैशिष्ट्यपूर्ण वापरा, iMessage आणि WhatsApp आणि Viber संदेशवहन व्यावसायिक सेवा संभाव्य फोन लागू. सोशल मीडिया बोलतो, पर्यवेक्षण आणि मोबाइल फोन ग्राहक लक्ष केंद्रीत बद्दल मजकूर संदेश पाठवित आहे कसे सहसा आणि नक्की काय जाणून.\n7. सभोवतालची बचत किंवा रहात ध्वनी\nलक्ष द्या आणि मोबाइल फोन सुमारे अहवाल.\n8. पहा मल्टी मीडिया फायली\nहे पोर्टेबल सुरक्षा सॉफ्टवेअर कार्यक्रम ध्येय सेल फोन वर जतन होते की कोणत्याही व्हिडिओ आणि फोटो पाहण्यासाठी सक्षम. प्रत्येक वेळी आपल्या मुलाला किंवा कर्मचारी डेटा संबंधित व्हिडिओ किंवा त्यांच्या डिजिटल कॅमेरा सेल फोन वापरून फोटो आहे, त्वरेने exactspy खाती अपलोड केले जातील.\nसेल फोन फक्त अनेकदा हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास जात, माहिती घरफोडी अतिशय सामान्य मिळत आहे. दूरस्थपणे आपल्या लक्ष्य फोन डाटा नष्ट किंवा डिव्हाइस लॉक करून, आपल्याला खात्री वैयक्तिक डेटा चुकीच्या हातांमध्ये नाही करा.\nतो उद्देश टेलिफोन वापरात खोली अभ्यास मध्ये निर्माण करण्यासाठी हा मोबाईल ट्रॅकिंग अनुप्रयोग तयार करणे शक्य आहे. आपण नियंत्रित आणि एकाच वेळी अनेक सेल फोन ट्रॅक करणे आवश्यक असल्यास, हे वैशिष्ट्य वापर.\nexactspy, तो खरोखर कंपन्या आणि आई आणि वडील केले एक मोबाइल अॅप आहे. हे एक प्रमुख अस्वीकरण समावेश: \"exactspy आपल्या कर्मचारी देखरेख केली जाते, आपण फक्त वैयक्तिक किंवा योग्य अधिकृतता आहे की एक मोबाइल फोन किंवा सेल फोन मुले किंवा इतर जाताना वाटेत निरीक्षण करण्यासाठी.\nअनुप्रयोग खर्च म्हणून, प्रीमियम गुणविशेष यादी खर्च $15.99 त्यासाठी लागणारा खर्च एक महिना. आपल्या साथीदाराबरोबर किंवा कर्मचारी आपण किंवा आपल्या कंपनीने वर याच्यावर असल्यास, या खर्च एक शंका न आहे, एक लहान किंमत निर्धारित करण्यासाठी भरावे. हे स्वस्त किंमत गुप्तचर अर्ज, एमएसपीवाय तीव्रता मध्ये, मोबाइल फोन Spy, Steathgeine..\nआपण डाउनलोड करू शकता: सेल फोन वर WhatsApp संदेश मागोवा घेण्यासाठी कसे \n← त्यांना जाणून घेतल्याशिवाय ट्रॅकिंग सेल फोन स्थान मुक्त करण्यासाठी कशी \n→ आपण सॉफ्टवेअर Whatsapp संदेश मागोवा घेण्यासाठी का आवडले \nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_995.html", "date_download": "2018-10-16T10:27:03Z", "digest": "sha1:BGNZK2KSP5QDX3ORNM3FFYAAYFLKGZQJ", "length": 11839, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पाणी टँकरसाठी स्वतंत्र यंत्रना कामाला लावा-आ.पवार | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nपाणी टँकरसाठी स्वतंत्र यंत्रना कामाला लावा-आ.पवार\nगेवराई, (प्रतिनिधी):- तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे ग्रामीण भागात जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक गावांना पाणी टंचाई मुळे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत तरी ज्या गावांनी टॅकर मागणीचे प्रस्ताव पचायंत समीतीत दाखल केलेले अनेक दिवस झाले आहेत पण पचायंत समीच्या पाणी पुरवठा विभागांतील आधिकारी व कर्मचारी पचायंत समीतीतच नसतात त्यामुळे वारवार चकरा मारून जनता वैतागून गेली आहे तरी टॅकर प्रस्ताव तयार करण्यासाठी स्वतञ यञणा तयार करून पाणी टंचाई असेलेल्या गावांची पहाणी करून लवकरात लवकर पाणी टँकर सुरू अशा सुचना आ.लक्ष्मण पवार यांनी बैठकी दरम्यान आधिकार्‍यांना दिल्या आहेत. मतदार संघातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व जि.प. कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अमोल येडगे, जि.प.सदस्य पांडूरंग थडके, कार्यकारी अंभियता एस.यु.खंदारे,उपअंभियता अटद, राजेंद्र बागर, दादासाहेब गिरी, गटविकास अधिकारी बागुल, रमेश गिरी, रमेश शेडगे, ईश्वर पवार, कैलास पवार, प्रल्हाद येळापूरे, बाबुराव खाडे, आदि उपस्थित होते\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-baltra+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-10-16T10:15:12Z", "digest": "sha1:NTMXGSJJO7BWBZ2A43AUNAUYTSX4LVAZ", "length": 15923, "nlines": 429, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये बाळंतर हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap बाळंतर हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त बाळंतर हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.880 येथे सुरू म्हणून 16 Oct 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. बाळंतर भब 109 चॅप्पेर ब्लेंडर ब्लॅक Rs. 1,263 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये बाळंतर हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी बाळंतर हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n0 बाळंतर हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 381. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.880 येथे आपल्याला बाळंतर हॅन्ड ब्लेंडर अपाचे उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nशीर्ष 10बाळंतर हॅन्ड ब्लेंडर\nबाळंतर हॅन्ड ब्लेंडर अपाचे\nबाळंतर अपाचे भब 113 हॅन्ड ब्लेंडर्स ब्लॅक\nबाळंतर भब 109 चॅप्पेर ब्लेंडर ब्लॅक\nबाळंतर भब 109 चॅप्पेर & ब्लेंडर रेड\nबाळंतर मेडलेय भब 107 चॅप्पेर ब्लॅक\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 watt\nबाळंतर कलुत्तेर भब 108 चॅप्पेर स्लीचेर श्रेद्देर ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/why-we-are-not-celebrate-womens-history-month-33723", "date_download": "2018-10-16T10:46:28Z", "digest": "sha1:WYZKK6JAEF7MGY2TYWGGWBE7HXZ6S5B6", "length": 20544, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "why we are not celebrate women's history month आपल्याकडेही का असू नये \"वुमेन्स मार्च'? | eSakal", "raw_content": "\nआपल्याकडेही का असू नये \"वुमेन्स मार्च'\nसोमवार, 6 मार्च 2017\nपरवा ऑस्कर सोहळ्यात विदेशी भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट \"द सेल्समन'चा पुरस्कार स्वीकारायला इराणी दिग्दर्शक असगर फरहादी उपस्थित नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परकी नागरिकांसदर्भातील धोरणाचा निषेध म्हणून ते गैरहजर राहिले. तेव्हा, अनुशेह अन्सारी यांनी तो पुरस्कार स्वीकारला. इराणमध्ये जन्मलेल्या श्रीमती अन्सारी 2006 मध्ये चाळिसाव्या वाढदिवसानंतर स्वत:च्या खर्चाने अंतराळ स्थानकावर पोचलेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. पर्शियन वंशाच्या पहिल्या अंतराळवीर आता त्यांचा संदर्भ येण्याचे कारण आहे, जागतिक महिला दिनानिमित्त अमेरिकेसह काही देशांमध्ये साजरा होणारा \"वुमेन्स हिस्ट्री मंथ'\nपरवा ऑस्कर सोहळ्यात विदेशी भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट \"द सेल्समन'चा पुरस्कार स्वीकारायला इराणी दिग्दर्शक असगर फरहादी उपस्थित नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परकी नागरिकांसदर्भातील धोरणाचा निषेध म्हणून ते गैरहजर राहिले. तेव्हा, अनुशेह अन्सारी यांनी तो पुरस्कार स्वीकारला. इराणमध्ये जन्मलेल्या श्रीमती अन्सारी 2006 मध्ये चाळिसाव्या वाढदिवसानंतर स्वत:च्या खर्चाने अंतराळ स्थानकावर पोचलेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. पर्शियन वंशाच्या पहिल्या अंतराळवीर आता त्यांचा संदर्भ येण्याचे कारण आहे, जागतिक महिला दिनानिमित्त अमेरिकेसह काही देशांमध्ये साजरा होणारा \"वुमेन्स हिस्ट्री मंथ' आता त्यांचा संदर्भ येण्याचे कारण आहे, जागतिक महिला दिनानिमित्त अमेरिकेसह काही देशांमध्ये साजरा होणारा \"वुमेन्स हिस्ट्री मंथ' स्त्रियांच्या कर्तबगारीचे अनेक संदर्भ असलेला मार्च महिना असा साजरा करण्याचा ठराव तीस वर्षांपूर्वी, 1987 मध्ये अमेरिकन कॉंग्रेसने संमत केला. आता अमेरिकेसोबत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे देशदेखील हा महिना साजरा करतात. अर्थातच 8 मार्च हा त्या उत्सवाचा कळसाध्याय असतो.\nसमानतेच्या कितीही गप्पा मारल्या, तरी स्त्री शारीरिकदृष्ट्या दुबळी आहे, असा युक्‍तिवाद करताना रणांगणावरच्या पुरुषांच्या पराक्रमाचे दाखले दिले जातात. परंतु युक्तिवादाला छेद देणारी अनेक उदाहरणे \"वुमेन्सहिस्ट्रीमंथ'च्या माध्यमातून समोर आली आहेत. पहिल्या शतकातला रोमन सम्राट डोमिटिअनच्या काळातल्या ऍमेझॉन व अचिलिया या समशेरबाज वीरांगनांचे ब्रिटिश म्युझियममधील शिल्प ते अमेरिकन मिलिटरी अकादमीची पहिली कमांडंट ऑफ कॅडेट्‌स, ब्रिगेडिअर जनरल डायना होलांड असा महिलांच्या शौर्याचा प्रवास आहे. जगभरातल्या अनेक वीरांगना या प्रवासाच्या टप्प्याटप्प्यांवर भेटतात.\nस्त्रियांचे समाजभान व ममत्व टिपण्याचा प्रयत्न होतोय. मलावीमधील थेरेसा कचिंडामोटो \"टर्मिनेटर ऑफ चाइल्ड मॅरेजेस' म्हणून ओळखल्या जातात. त्या स्वत: बारा भावंडांपैकी सर्वांत धाकट्या. आतापर्यंत 850 हून अधिक बालविवाह मोडल्याची नोंद त्यांच्या नावावर आहे. भारतात जालंधरच्या प्रकाशबीबी कौर गेली 23 वर्षे \"नकोशी' झाली म्हणून मातापित्यांनी रस्त्याच्या कडेला, मंदिरे किंवा गुरुद्वारांच्या पायऱ्यांवर टाकून दिलेली बालके, विशेषत: मुली सांभाळतात. \"साप्ताहिक सकाळ'च्या ताज्या अंकात प्राजक्‍ता ढेकळे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडजवळच्या फांगणेच्या आजीबाईंच्या शाळेची दखल घेतलीय; अगदी तशीच शाळा दक्षिण आफ्रिकेत काही आजीबाई चालवतात. फरक इतकाच, इकडे तरुण शिक्षक-शिक्षिका आजींना शिकवतात, तर तिकडे आजीबाई मुलामुलींसाठी शाळा चालवतात. भारताच्या डॉ. आनंदीबाई जोशी, जपानच्या डॉ. केई ओकामी व सीरियातल्या दमास्कसच्या डॉ. तबत एम इस्लामबूलाई या तिघी अन्य देशांतून अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला. सॅम मॅग्गज यांच्या \"वंडर वुमेन' पुस्तकाच्या आधारे तिघींच्या कर्तबगारींची नोंद \"सोशल मीडिया'ने घेतलीय.\nस्त्रीजन्माची कहाणी सांगणारी लोकगीते असोत की कशिद्यावरची कलाकुसर; स्त्री कलेतून अधिक व्यक्‍त होते. महिला अन्‌ कला म्हटले की ऑस्कर, गोल्डन ग्लोब किंवा गेला बाजार ग्रॅमी ऍवॉर्ड, हेच आजचे आपले भावविश्‍व. \"ट्‌विटर'ने त्यापलीकडचा कलापरीघ पकडण्याचा प्रयत्न केलाय. \"व्हीटनी म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट'मध्ये पहिले \"सोलो एक्‍झिबिशन' लावणाऱ्या अल्मा थॉमस, अरब जगतातल्या पहिल्या छायाचित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅलेस्टाइनच्या करिमा अबद, सध्या सगळीकडे चर्चा होत असलेल्या \"ऍनिमेशन' जगताचा प्रारंभ करणाऱ्यांच्या पहिल्या पिढीतल्या जर्मनीच्या लॉट रिनिजर, परिचारिका ते शिल्पकार असा प्रवास केलेल्या अन्‌ फ्रॅंकलिन डी रुझवेल्टचे मूळ शिल्प घडविणाऱ्या कृष्णवर्णीय सलमा बुर्क, इतकेच नव्हे तर आपल्या रोजच्या ताटाचा अविभाज्य भाग बनलेल्या काटेचमच्याचा शोध लावणाऱ्या (1 मार्च 1892 ला त्याचे पेटंट मिळाल्याचे आगळे महत्त्व) आफ्रिकन वंशाच्या ऍना मॅनजिन. अशा अनेक कर्तृत्वशालिनींना यंदा \"ट्‌विटर'वरील \"वुमेन्सहिस्ट्रीमंथ' उत्सवात सलाम करण्यात आलाय.\nहिमालयाच्या पायथ्याला, गंगा-कोशी-नारायणी नद्यांच्या खोऱ्यात, भारत-नेपाळ सीमेवरील तराई प्रदेशातल्या महिलांनी तीन हजार वर्षांहून अधिक काळ मधुबनी किंवा मिथिला किंवा मधुबनी चित्रकलेचे संगोपन केल्याची विशेष दखल जगाने या मार्च मासाच्या निमित्ताने घेतलीय. पद्मश्री सीतादेवींमुळे भारतात बऱ्यापैकी ओळख असलेली खास शैलीतली देवीदेवतांची चित्रे असे या कलेचे स्वरूप असले, तरी तिची अन्य वैशिष्ट्ये जगाला भावलीत. एकतर शेकडो वर्षे ब्राह्मण, दुसाध किंवा कायस्थ समूहातल्या केवळ महिलाच ही चित्रे काढत आल्या आहेत अन्‌ मूळ रंगांचाच वापर हा आणखी विशेष आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/citynews/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-7761?page=1", "date_download": "2018-10-16T09:46:43Z", "digest": "sha1:2L4SRKL5NQIO3CWE7KRJTIWUJLGRV27Z", "length": 3840, "nlines": 68, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "विमानतळ परिसरातील शाळांचे स्थलांतर पुढील वर्षापासून | Page 2 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nविमानतळ परिसरातील शाळांचे स्थलांतर पुढील वर्षापासून\nनवी मुंबई,दि.२६(वार्ताहर)-आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी आणि इतर कामांसाठी एकूण १० गावांचे स्थलांतर पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रांमध्ये (पॉकेटस्) करण्यात येत आहेत. या १० गावांपैकी पाच गावे मौजे-वडघर हद्दीत तर अन्य पाच गावे मौजे-वहाळच्या हद्दीत स्थलांतरित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या विचारात घेऊन मौजे-वडघर येथील पॉकेटसाठी ३००० चौ. मी. चा एक भूखंड व मौजे-वहाळ येथील पॉकेटसाठी ३००० चौ.मी. चा एक असे दोन भूखंड जिल्हा परिषद शाळेसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. या भूखंडांवर अनुक्रमे ३५७६ चौ.मी. व ४३५० चौ.मी. च्या शाळा इमारती बांधण्यात आल्या आहेत.\nअतिक्रमणे तोडायला गेलेल्या पथकावर हल्ला\nनवी मुंबई विमानतळावरुन पुढच्या वर्षी पहिले टेकऑफ\nनवी मुंबईत आठपैकी सहा विभागात आधार केंद्र सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_311.html", "date_download": "2018-10-16T09:57:58Z", "digest": "sha1:2E777R4ZCLRHVYRIJAFEV6CLKDFCGZTV", "length": 16369, "nlines": 123, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आगामी निवडणुकीत भाजपवाल्यांना जागा दाखवा : चव्हाण | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nआगामी निवडणुकीत भाजपवाल्यांना जागा दाखवा : चव्हाण\nभाजप सरकारच्या काळात १५ हजार लोकांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. आमच्या काळातही आत्महत्या झाल्या. पण त्यावेळी आम्ही त्वरित सरसकट कर्जमाफी करून तुम्हाला न्याय देण्याचे काम केले. आज तरुणांना नोकऱ्या नसून त्यांना वडा विकण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे २०१९ च्या आगामी निवडणुकीत भाजपवाल्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.\nपाथर्डी येथे झालेल्या जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते. ते म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीच्या मतदानाचा विचार केला असता भाजपाला ३० टक्के मतदान झाले आणि ७० टक्के मतदानाचे विविध पक्षांमध्ये विभाजन झाले. त्यामुळे भाजपा सत्तेत आले. मात्र यापुढे येणाऱ्या सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.\nमाजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, जनसंघर्ष यात्रेतून गावागावात फिरत असताना काँग्रेसची लाट आल्याचा अनुभव आला आहे. काँग्रेसने संपूर्ण देश एक संघ ठेवण्याचे काम केले. भाजपच्या कोणत्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले, हे दाखवून द्यावे. काँग्रेसबद्दल जनतेच्या मनात आदराची भावना आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही. बेरोजगारी वाढली आहे. अर्थव्यवस्था मोडीत काढण्याचे काम या सरकारने केले आहे. काँग्रेसने केवळ एकाच परिपत्रकावर कर्जमाफी दिली. देशात साखर उपलब्ध असताना बाहेरून साखर आणण्याचे काम हे सरकार करत आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी दिल्लीच्या टीमची काय गरज काय जिथे जो निवडून येईल, तिथे तो उमेदवार देण्याची भूमिका पक्षाने घ्यावी.\nडॉ. सुजय विखे म्हणाले, काँग्रेस पक्षाला दक्षिणेमध्ये चांगला प्रतिसाद आहे. वरिष्ठ नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळत दक्षिणेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी पूर्ण ताकत लावावी. गेल्या पंधरा वर्षांपासून याठिकाणी सातत्याने आघाडीचा उमेदवार पराभूत होत आहे. भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. त्या उमेदवाराला कुठल्याही गावाची माहिती नसताना आघाडीमध्ये कुरघोडीचे राजकारण करण्यासाठी सातत्याने जागा ठेवून पराभवाला जाण्याचे काम होत आहे. पंधरा वर्षांपासून नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील जनतेसाठी आवाज उठविण्यासाठी कोणी राहिलं नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षाला घेऊन चांगला उमेदवार द्यावा. आगामी महिन्यांत दक्षिणेतून खासदार निवडून देण्याची जबाबदारी मी घेतो.\nयावेळी आशिष दुवा, बी. एन. जी. संदीप, सचिन सावंत, इब्राहिम भाई, अण्णासाहेब म्हस्के, जयकुमार गोरे, शोभा बच्छाव, राजू वाघमारे, हेमलता पाटील, राजाराम पानगव्हाणे, दिलीप सानंद, विनायकराव देशमुख, प्रकाश सोनवणे, आ. डॉ. सुधीर तांबे, अण्णासाहेब शेलार, शालिनी विखे आदींसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजय विखे यांनी केले. बालाजी गाडे यांनी जनसंघर्ष यात्रेचे स्वरुप मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय रक्ताटे, बंडू बोरुडे, मोहनराव पालवे, काशिनाथ लवांडे, संभाजी वाघ, विधिज्ञ प्रतीक खेडकर, नासिर शेख, लाला शेख, बबन सबलस, जुनेद पठाण तसेच शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी आदींनी पुढाकार घेतला. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी आभार मानले.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/entertainment/why-vfx-use-green-background-1903", "date_download": "2018-10-16T10:01:00Z", "digest": "sha1:4A4WPGAYM5QFRB7J74EPOMWUP4XQE7YC", "length": 6558, "nlines": 41, "source_domain": "www.bobhata.com", "title": "VFX चा वापर करताना फक्त हिरवा आणि निळा रंगच का वापरला जातो ?", "raw_content": "\nVFX चा वापर करताना फक्त हिरवा आणि निळा रंगच का वापरला जातो \nराव, तुम्ही बाहुबली सिनेमा कसा तयार झाला हे पाहिलं का बाहुबली सिनेमाच्या मागची गोष्ट बघत असताना त्यातील अनेक दृश्य VFX चा कमाल असल्याचं दिसून येतं. बाहुबली हा चित्रपट मुळात तयार झाला आहे दमदार VFX वर. तर, बाहुबलीच्या मेकिंग व्हिडीओ मध्ये तुम्ही ते नक्कीच पाहिलं असेल....हिरवा किंवा निळ्या रंगातील बॅकग्राउंड आणि समोर घडणारं नाट्य. भल्लालदेवने बैलाला टक्कर दिली तो सीन आठवा राव.\nआता मला सांगा VFX चा वापर करताना हिरवा किंवा निळा रंग का वापरला जातो कोणताही सुपरहिरो सिनेमा घ्या तिथे हा हिरवा आणि निळा रंग असतोच. हे दोनच रंग का वापरले जातात \nआधी तर हे समजून घेतलं पाहिजे की ‘डिजिटल इमेज’ तीन रंगाने तयार होते. लाल, हिरवा आणि निळा. याच तीन रंगांची निवड VFX साठी केली जाते. पण यातील लाल रंग वापरला जात नाही, कारण लाल रंग काहीवेळा त्वचेच्या रंगाशी मिळता जुळता असू शकतो. हिरवा आणि निळा रंग सहसा कोणत्याही त्वचेशी साम्य खात नाही. म्हणून या दोन रंगांची निवड केली जाते.\nVFX फक्त दृश्यातील बॅकग्राउंड बदलण्यासाठीच वापरलं जातं असं नाही. आता बाहुबलीचच उदाहरण घ्या ना, भल्लालदेव बरोबर लढणारा बैल हा संपूर्णपणे कॉम्पुटर जनरेटेड होता. म्हणजेच VFXच्या माध्यमातून संपूर्णपणे नवीन गोष्ट निर्माण सुद्धा करता येते. फक्त ते तयार करत असताना रंगांची निवड महत्वाची ठरते.\nVFX किंवा अॅनिमेशनच्या कामात ‘क्रोमा कि’ वापरली जाते. क्रोमा कि वापरताना आपण समोर घडत असलेलं दृश्य हिरव्या रंगापासून वेगळं करत असतो. म्हणजेच ती जागारिकामी होत असते. हिरवा किंवा निळा रंग सहसा दृश्यातील इतर रंगांशी मिळता जुळता नसल्याने हा रंग सहज काढून टाकता येतो. आता त्या रिकाम्या जागेत आपल्याला हवं असलेलं दृश्य निर्माण करणं सोप्प असतं.\nमंडळी याच प्रकारे आजवर अनेक चित्रपट तयार झाले आहेत. मागून आगीचा लोळ उठलेला आहे, बाजूने बॉम्ब फुटत आहेत आणि या धुरातून (जसं काही झालेलच नाही अशा अविर्भावात) हिरो चालत येतोय. हे दृश्य खऱ्या आयुष्यात शक्य नाही बॉस. म्हणून अशावेळी VFX आणि रंगाचं हे गणित कामी येतं.\nबंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं \nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत \nबाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/164715", "date_download": "2018-10-16T10:22:18Z", "digest": "sha1:K5FNYYUYME7WWL4OL4UCPN3H2NVVN2TN", "length": 15340, "nlines": 207, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"पतीच्च समुप्पाद\" | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nभाषा पाहिजे, संस्कृति नको\nभांडवल पाहिजे , संस्कृति नको\nबहुराष्ट्रीय बाज़ार पाहिजे , संस्कृति नको\nभूमंडलीकृत व्यापार पाहिजे , संस्कृति नको\nपॅंटी बरोबर शर्ट पाहिजे\nआकाश मोजायची ताकद पाहिजे,\nआणि जगाच्या अजस्त्र बाजारात मिळाले तर\nहवे आहे माणसाच्या जगण्यासाठी\nहवे आहे एक यान\n- हीन किंवा महान\nपतीच्च समुप्पादाच्या वर्तमानकालीन व्याख्येसाठी\nहवा आहे एक नवा व्युत्पन्न बुद्ध \nकबीर मागकामात गुंतलेला असेल तर\nआभासी सत्याच्या दुनियेत फार अवघड आहे\n( \"पतीच्च समुप्पाद\" हा बुद्धाचा सिद्धांत सांगतो की एखादी घटना ही इतर सर्व घटनांच्या एका जटिल कारण-परिणाम यांच्या जाळ्यातच अस्तित्वात येऊ शकते \n\"प्रियंकर\" यांच्या मूळ हिंदी कवितेचा दुवा\nकविता ही वाचकाने, श्रोत्याने\nकविता ही वाचकाने, श्रोत्याने त्याला सोयिस्कर अशा रितीनेच इंटरप्रिट करायची की त्याला गैरसोयीच्या पद्धतीने सुद्धा इंटरप्रिट करायची \n परंतु कवी काहीसा वेगळा अर्थ सांगतो\nदुव्यावर बघितले तर कवी काहीसा वेगळा अर्थ सांगत आहे. (म्हणजे बौद्ध दर्शनातला मूळ अर्थ तुम्ही सांगता तो असेल, पण त्यातील कवीला अभिप्रेत कंगोरा थोडा वेगळा आहे.)\n‘प्रतीत्य समुत्पाद’ अथवा ‘पतीच्च समुप्पाद’ बौद्ध दर्शन से लिया गया शब्द है . इसका शाब्दिक अर्थ है – एक ही मूल से जन्मी दो अवियोज्य/इनसेपरेबल चीज़ें – यानी एक को चुनने के बाद आप दूसरी को न चुनने के लिए स्वतंत्र नहीं रह जाते . यानी एक को चुनने की अनिवार्य परिणति है दूसरी को चुनना . भूमंडलीकरण और बहुराष्ट्रीय कंपनियों के संदर्भ में मुझे यह शब्द बहुत भाया और मैंने इसका कविता में प्रयोग किया . क्योंकि बहुत से विद्वान यह कहते रहते हैं कि हम ‘यह’ तो लेंगे पर ‘वह’ नहीं लेंगे . पर आप जिसका पैसा लेंगे उसका पूरा पैकेज़ (भाषा-संस्कृति-रहन सहन) आपको लेना होगा . जब आप ‘यह’ लेते हैं तो ‘वह’ भी उसके साथ अनिवार्य रूप से आता है .\nत्याच सिद्धांताचे एक तर्कशुद्ध अनुमान\nमान्यच आहे. पण कवीला अभिप्रेत असलेला कंगोरा त्याच सिद्धांताचे एक तर्कशुद्ध अनुमान आहे. त्याने बुद्धाचेच निरीक्षण थोडे पुढे नेले आहे इतकेच\nनेट न्युट्रलिटी हवी असल्यास\nनेट न्युट्रलिटी हवी असल्यास जास्ती दाम मोजावे लागेल. अन्यथा स्वस्त हवे असल्यास जाहिराती येतील.\nबुद्धाने कपिलमुनिंचा सांख्ययोग बराचसा घेतला ( जातीव्यवस्था सोडून) असं वाचल्याचं आठवतय.\n: नेट न्युट्रलिटी हवी असल्यास जास्ती दाम मोजावे लागेल. अन्यथा स्वस्त हवे असल्यास जाहिराती येतील. = \"पतीच्च समुप्पाद\"\nनरहर कुरुंदकर सुद्धा सांख्ययोग......\n॥ हरि: ॐ तत् सत् ॥\nमोठमोठे उपनिषद,ब्रम्हणक,वेद वगैरे ग्रंथ वाचून त्यांमध्ये काय सांगितले आहे हे कळणार नाही परंतू आंबेडकरांनी त्यांच्या 'बुद्ध आणि त्याचा धम्म' यात थोडक्यात विशद केलं आहे. तिथूनच कळले या सांख्ययोग आणि इतर तत्त्वज्ञानाबद्दल.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/06/01/trump-has-severed-ties-between-us-europe-criticizes-soros-marathi/", "date_download": "2018-10-16T09:35:33Z", "digest": "sha1:RTVNKXXCHD46DRMYUI7MBK6LCAWTU3XM", "length": 18184, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व युरोपचे संबंध संपविले", "raw_content": "\nवॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांची तालिबानबरोबर चर्चा पार पडली.…\nवॉशिंग्टन - अफगानिस्तान की शांति प्रक्रिया के लिए अमरीका ने नियुक्त किए विशेष दूत ‘झल्मे…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्कीच्या ताब्यात असलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ यांची सुटका झाली आहे. त्यांच्या…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्की ने बंदी बनाए ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ को रिहा किया है\nजीनिव्हा/मॉस्को - अमरिका द्वारा रशिया के खिलाफ हर वक्त थोपे जा रहे प्रतिबंधों की वजह…\nजीनिव्हा/मॉस्को - अमेरिकेकडून रशियाविरोधात सातत्याने लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे दोन्ही देशांमधील अण्वस्त्रकराराचे भवितव्य संकटात आले असून…\nमॉस्को/जेरूसलेम - रशिया और इस्रायल का तनाव कम होने के आसार कम हो रहे है\nइराणबरोबरील अणुकरारातून माघार घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व युरोपचे संबंध संपविले\nविख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांची टीका\nपॅरिस – ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अटलांटिक महासागराच्या पलीकडच्या देशांबरोबरील घनिष्ठ संबंध संपवून टाकले आहेत. याचा भयंकर फटका युरोपिय देशांना बसला असून यापुढे युरोपिय देश सहकार्य व सुरक्षेसाठी अमेरिकेवर विसंबून राहू शकत नाहीत. युरोप सध्या आपल्या अस्तित्वासाठी लढा देत आहे’, असा दावा विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांनी केला. त्याचवेळी युरोपच्या या समस्या सोडविण्याची योजना आपल्याकडे असल्याचा दावाही सोरस यांनी केला आहे.\nयुरोपात शिरलेल्या निर्वासितांचे समर्थन करणारे जॉर्ज सोरस हे धनाढ्य गुंतवणूकदार गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. विशेषतः हंगेरी व इतर काही युरोपिय देशांमध्ये सोरस यांच्या विरोधात वातावरण गेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणाचे टीकाकार अशीही सोरस यांची ओळख आहे. ‘युरोपियन कौन्सिल ऑन फॉरिन रिलेशन्स’ या विख्यात अभ्यासगटासमोर बोलताना जॉर्ज सोरस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर सडकून टीका केली.\nब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने इराणबरोबरील अणुकराराच्या बाजूने भूमिका घेतलेली असताना, ट्रम्प यांनी एकांगी निर्णय घेऊन अमेरिकेला या अणुकरारातून बाहेर काढले. या निर्णयामुळे ट्रम्प यांनी अमेरिकेचे युरोपिय देशांबरोबरील घनिष्ठ संबंध तोडून टाकले आहेत. तसेच नाटोच्या सदस्यदेशांनी आपल्या सुरक्षेसाठी अधिक खर्च करावा, असे बजावून ट्रम्प यांनी या संबंधांवर आणखी एक आघात केला. दुसर्‍या महायुद्धानंतर, शीतयुद्धाच्या काळातही अमेरिकेने युरोपिय देशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पण अमेरिकेचे हे धोरण बदलून ट्रम्प यांनी यापुढे युरोपिय देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे स्त्रोत व निधी उपलब्ध करून दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले.\nहा फार मोठा धक्का असून यापुढे युरोपिय देश आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून राहू शकत नाहीत, असे सोरस म्हणाले. त्याचवेळी युरोप आपल्या अस्तित्वासाठी लढत असल्याचे कठोर वास्तव मान्य केले पाहिजे, असा दावा सोरस यांनी केला. निर्वासितांची समस्या, महासंघातून बाहेर पडू पाहणार्‍या देशांच्या समस्या आणि आर्थिक प्रश्‍न, यामुळे युरोपिय महासंघ खिळखिळा बनला आहे, याकडे सोरस यांनी लक्ष वेधले. तसेच हंगेरी, इटली आणि पोलंड हे देश युरोपिय महासंघाच्या भवितव्याकडे संशयाने पाहत आहेत, हीदेखील फार मोठी समस्या ठरते, असे सांगून सोरस यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.\nनिर्वासितांची समस्या हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर ऑर्बन सारख्या नेत्यांनी अतिरंजित करून दाखविली आहे. यामुळे वातावण बिघडले असून यातून बाहेर पडण्यासाठी युरोपिय महासंघाने ठोस उपाययोजना करायला हव्या. यासाठी महासंघाने एकजुटीने मिळणार्‍या आर्थिक व सुरक्षाविषयक लाभाकडे सदस्यदेशांचे लक्ष केंद्रित करावे. तसे झाले तर या लाभांसाठी इतर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सदस्यदेश महासंघात राहतील, असा विश्‍वास सोरस यांनी व्यक्त केला. त्याचवेळी महासंघाने एकाच चलनाचा वापर करण्याची सक्ती सोडून द्यावी, असा सल्लाही सोरस यांनी दिला आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nईरान के साथ होने वाले अणुकरार से पिछे हटकर डोनाल्ड ट्रम्प ने अमरीका एवं यूरोप के साथ संबंध तोड़ दिए\nचीन के महत्त्वाकांक्षी परियोजना को मलेशिया के नये शासन का झटका\nचिनी परियोजनाओं पर पुनर्विचार का महाथिर…\nइस्रायली पंतप्रधानांच्या दौर्‍या नंतर रशियाने सिरियाला ‘एस-३००’ पुरविण्याचा निर्णय रोखला\nमॉस्को - सिरियाला ‘एस-३००’ ही प्रगत हवाई…\nतुर्की के चुनाव में राष्ट्राध्यक्ष एर्दोगन विजयी – कुर्द समर्थक राजनीतिक पार्टी भी संसद में दाखिल\nइस्तंबूल - दो साल पहले असफल रहे सैनिकी…\nतुर्कीतील निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष एर्दोगन विजयी – कुर्द समर्थक राजकीय पक्षही संसदेत दाखल\nइस्तंबूल - दोन वर्षांपूर्वी फसलेल्या लष्करी…\nतुर्की द्वारा अमरीकी पास्टर बु्रन्सन की रिहाई-अमरीका और तुर्की में तनाव कम होने के संकेत\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्की ने बंदी बनाए…\nसौदी अरेबियाचे येमेनमध्ये जबरदस्त हवाई हल्ले – ५० हून अधिक हौथी बंडखोर ठार\nसना - सौदी अरेबियाने आपल्यावर क्षेपणास्त्रे…\nकतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा\nकतार में अमरीका और तालिबान में चर्चा\nतुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत\nतुर्की द्वारा अमरीकी पास्टर बु्रन्सन की रिहाई-अमरीका और तुर्की में तनाव कम होने के संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/continental-prakashan-gets-copyrights-of-shivaji-sawants-novels/articleshow/61869353.cms", "date_download": "2018-10-16T11:18:45Z", "digest": "sha1:XKW3ZRVMH6IAPABYZP4LWTJ5J42OS6AV", "length": 11863, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "shivaji sawant: continental prakashan gets copyrights of shivaji sawant's novels - मृत्युंजय, छावा, युगंधर कॉन्टिनेन्टलकडेच! | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nमृत्युंजय, छावा, युगंधर कॉन्टिनेन्टलकडेच\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'मराठी साहित्य विश्वात इतिहास घडवणाऱ्या दिवंगत साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय, छावा व युगंधर या कादंबऱ्यांचे स्वामित्त्व हक्क कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडे राहतील,' असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या रमेश बापट यांच्या लवादाने गुरुवारी दिला. या निर्णयामुळे मेहता प्रकाशनाला ही पुस्तके यापुढे विकता येणार नसली तरी मेहता प्रकाशन या निर्णयाविरूद्ध दाद मागणार आहे.\nमराठी साहित्य विश्वावर गारूड केलेल्या मृत्युंजय, छावा व युगंधर या कादंबरींचे हक्क कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडे होते. सावंत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी या पुस्तकांचे हक्क मेहता पब्लिशिंग हाउस या प्रकाशन संस्थेकडे दिले. त्यावरून दोन प्रकाशकांची सुमारे चार वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. मृत्युजंय ही कादंबरी कॉन्टिनेन्टलने १९६६ मध्ये प्रसिद्ध केली. तिची लोकप्रियता आजही कायम आहे. या कादंबरीचे १४ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. तर छावा व युगंधर या कादंबरींचेही गारूड मराठी मनावरून अजून उतरलेले नाही. या तीन पुस्तकांच्या आवृत्त्या आजही प्रसिद्ध होत आहेत.\nतीन पुस्तकांचे हक्क मेहतांकडे गेल्यानंतर कॉन्टिनेन्टलकडूनही पुस्तकांची विक्री सुरू होती. पुस्तकांबाबत प्रकरण लवादापुढे सुरू झाले नव्हते, तोपर्यंत ‘कॉन्टिनेन्टल’ला या पुस्तकांच्या अधिकाराबाबत कोणतीही मनाई केलेली नव्हती. या निकालामुळे आता पूर्ण हक्क ‘कॉन्टिनेन्टल’ला मिळाले आहेत. दोन प्रकाशकांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने ही पुस्तके कमी किंमतीत विकली जात असताना वाचकांना फायदा होत होता.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nतरुणीला लिफ्ट देणे पडले 'महागात'\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nMetoo चं वादळ ‘एफटीआयआय’च्या वेशीवर\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nपिंपरीः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1मृत्युंजय, छावा, युगंधर कॉन्टिनेन्टलकडेच\n2मनसेला मत देणार नाही: नाना पाटेकर...\n3‘कमवा व शिका’च्या विमा रकमेत वाढ\n4सुवर्ण कारागिराच्या घरात घुसून लुटले...\n5पेट्रोलपंपाची रक्कम लुटणारी टोळी अटकेत...\n6पालिका रुग्णालयात माणुसकीचा अंत...\n7ऑनलाइन तिकिटांचा पर्यटकांना मनस्ताप...\n8फाशीच्या प्रतीक्षेत ‘अब तक ३९’...\n9​ गवसले देशसेवेचे ‘स्पिरीट’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/03/blog-post_10.html", "date_download": "2018-10-16T09:45:35Z", "digest": "sha1:FZYAR7PKKYXAZFB67WFA3E62WAKESOHK", "length": 9509, "nlines": 222, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): माणसांच्या शोधात!", "raw_content": "\nतुम्हाला खूष करता येईल\nअसे मी काही दिले नाही\nते बस माणसांसाठी होते\nदुर्लक्ष केले तरी हरकत नाही\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nसाहसवादातून आर्थिक अडाणी निर्णय\nआर्यवाद, बहुजनीय चळवळीची फलिते आणि महाराष्ट्र\nसंस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-railway-central-budget-95713", "date_download": "2018-10-16T10:24:05Z", "digest": "sha1:252ZMSB36MNEDOLUMQHDQDICF5MXAA76", "length": 12936, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news railway central budget मुंबईची जीवनवाहिनी सुसाट! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nमुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईतील जीवनवाहिनीच्या वाट्याला काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गत वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशभरातील रेल्वेसेवेसाठी एक लाख 48 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात मुंबईतील रेल्वे विकासासाठी 51 हजार कोटी रूपये देण्यात आले आहेत. यामुळे \"एमयूटीपी-3' आणि \"एमयूटीपी-3 ए' अंतर्गतचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.\nलोकलचा विस्तार वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे. मुंबई उपनगरी लोकलच्या 150 कि.मीच्या नवीन मार्गांसाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात उन्नत मार्गाचाही समावेश असेल. 90 कि.मी रुळांच्या दुहेरीकरणासाठी 11 हजार कोटी रूपये अतिरिक्त देण्यात आले आहेत. लोकल वेळेत धावावी यासाठी रुळांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त 11 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. \"मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' या प्रकल्पासाठी आवश्‍यक बाबी पूर्ण करण्याचे काम हाती घेतले जाईल. बडोदा येथे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वेचा विस्तार झाल्यास लोकलवरील ताण कमी होईल आणि प्रवास सुकर होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.\nमुंबईला वेगळे काय देण्यात आले याचा स्पष्ट उल्लेख अर्थसंकल्पात नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. गतवर्षीही बायोटॉयलेटची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसताना पुन्हा तीच घोषणा केली गेली.\n- वंदना सोनावणे, अध्यक्ष, महिला प्रवासी संघटना\nमध्य रेल्वेच्या 359 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यात मिरज-पंढरपूर (138 कि.मी.), जासई-उरण (10 कि.मी.), पेण-रोहा (67 कि.मी), पनवेल-पेण-थाल (75 कि.मी.), जासई-जेएनपीटी (9 कि.मी.), भिगवण-वाशिंबे आणि गुलबर्गा-अक्कलकोट रोड (60 कि.मी.) आदी मार्गांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण-टिटवाळा (10.84 कि.मी.) या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/04/blog-post_11.html", "date_download": "2018-10-16T10:48:14Z", "digest": "sha1:6YXHFBNVZDBE66O6SRWWQEEF4OEGPSYS", "length": 39768, "nlines": 265, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): पुण्यश्लोक अहिल्या!", "raw_content": "\nअवघ्या जीवनानेच जिच्याशी संगर मांडला, जिचे सुखाचे क्षण हाती येतात न येतात हिरावले गेले नि दुर्भाग्याच्या खोल खाईत जिला भिरकावले गेले ती मी अहिल्या. अहिल्याबाई होळकर. जग मला आज पुण्यश्लोक म्हणते. लोकमाता म्हणते. टिपु सुलतान मला \"तत्वज्ञ महाराणी\" म्हणे. ब्रिटिश मला अठराव्या शतकातील सर्वित्कृष्ठ महिला प्रशासक म्हणत. आज देशातील एक पुरातन मंदिर सापडणार नाही ज्याचा मी जिर्णोद्धार केला नाही. एक नदी नाही जेथे मी घाट बांधले नाहीत. रस्ते किती बांधले...किते दुरुस्त केले हे आता मलाही आठवत नाही. पांथस्थांसाठी देशभर किती बारवा बांधल्या याची तर गणतीही कधी केली नाही.\nमाळव्याची महाराणी म्हणून मी माझी कामे माळव्यापुरतीच सीमित ठेवली नाहीत. माझे श्वसूर मल्हारबाबांची राष्ट्रीय दृष्टी नेहमीच माझ्या नसानसांत खेळ्त राहिली. शेकडो शासक राज्य करत होते त्या देशाला अखंड धाग्यात गुंफले ते मी\nइंदोरला...महेश्वरला उद्यमी नगरे म्हणून मी भरभराटीला आणले. प्रजेला सूख होईल असे असंख्य कायदे केले. यात्रेकरुंना लुटणा-यांनाच यात्रेकरुंचे रक्षण करायला लावले. त्यांना पोटापाण्यालाही दिले. माझे नांव निघाले तरी दुष्टही सज्जन बनून जात. रंगेल लावण्या लिहिणारेही भक्तीरसाचे महिमान गाऊ लागावेत असे माझे महिमान. देशात शासक कोणीही असो...अहिल्यादेवींना लोकहिताचे काम करायचे आहे असे म्हटले कि कोणी आडकाठी केली नाही. माझे...थोरल्या सुभेदार मल्हाररावांनी पराक्रमाच्या जोरावर स्थापिलेले राज्य...इंदोर...एक छॊटासा तुकडा...पण माझे राज्य केवळ इंदोरवरच नव्हते. अवघ्या देशावर चालायची माझी आध्यात्मिक आणि नैतिक सत्ता.\nइंग्रजी कवयित्री जोआना बेली म्हणते...\"अहिल्या म्हणजे परमेश्वराला पडलेले सुंदर स्वप्न\nहोय. त्रिखंडी किर्ती झाली माझी. माझ्या हयातीत. पण या सा-यांमागे माझ्या काळजात सतत हेलकावणारा यातनांचा धगधगता ज्वालामुखी होता. एकामागुन एक आलेल्या झंजावातांनी मला कोलमडवुन टाकण्याचा चंग बांधला होता जसा. एक गेले कि दुसरे संकट माझ्यावर हिमकड्यांप्रमाणे कोसळायला सज्ज असे.\nखराय कि सांबसदाशिवाने मला कोसळु दिले नाही. कोलमडु दिले नाही. चिरंतन सखा असल्यासारखा तो माझ्या सोबत माझा हात धरून चालत राहिला. लोकांच्या वेदनांच्या कालडोहात आपली दु:खे विसर्जित करायला सांगत राहिला.\nआणि मी जगले ती वेदनांच्या लाटांवर स्वार होत दि:कालाच्या सीमा पार करण्यासाठी. होय...मी जगले ती प्रजेची आई होण्यासाठी मला स्वत:ला ना पुरतं पुत्रसूख मिळालं...ना कन्यासूख...सारी सुखं येत माझ्या ओंजळीत...पण बुडबुड्यासारखी. काही आनंद मला मिळतो न मिळतो तोच हिरावून घेतले जाण्यासाठी. होय. दु:खाने माझी पाठ न सोडण्याची प्रतिज्ञाच केली होती जशी\n एक सामान्य धनगराची पोर. मराठवाड्यातील चौंडी या दुष्काळी गांवावरील धनगर पाड्याच्या पाटलाची...माणकोजी शिंदेची पोर. निजामाच्या अन्यायी राज्यात भरडल्या गेलेल्या सर्वच नागरिकांत आम्हीही. कसली स्वप्ने पडणार होती आम्हाला मेंढरं घेऊन रानोमाळ भटकनं हाच ज्यांचा युगानुयुगांचा जगण्यासाठी धंदा त्यांना कोण वाली\nपण एक धनगर उदयाला आला होता. स्वपराक्रमाने बाजीराव पेशव्यांच्या साथीने देशात रणमैदान गाजवत होता. मल्हारी मार्तंडाचा अवतारच जसा...मल्हारराव होळकर मल्हारराव आमच्यासाठी एक चमत्कार होता. त्याच्या पराक्रमाच्या एवढ्या कथा बनल्या होत्या कि एक महाकाव्यच बनलं असतं. आम्ही लहाणपणी त्याच्या कथा ऐकायचो. हरखून जायचो. होय...धनगर आजही तलवार गाजवू शकतात आणि कळीकाळाला धडकी भरवू शकतात हा विश्वास उरी दाटायचा. मेंढरांच्या कळपावर धाड घालायला आलेल्या लांडग्यांवर त्वेषाने भाला फेकतांना तीच रग अंगी दाटायची. मी आता कोठे नऊ वर्षाची झाली होते. चारचौघांसारखेच आपले आयुष्य जाणार या खंतेत होते. शंभु महादेवावर माझी अपरंपार श्रद्धा. त्याला मी विनवायची...ही अरिष्टे टळावीत म्हणून...त्यासाठी शक्ती दे म्हणून...\nआणि महादेव खरोखरच इतक्या लवकर पावेल याची मी कल्पनाही केली नव्हती.\nनदीकाठी मी वाळुत रेतीची शिवलिंगे बनवत बसले होते. भर माध्यान्ह. तळपतं उन. पण मला भान नव्हतं. घोड्यांच्या भरधाव टापांचा आवाज कानी पडलाच नाही. एकदम कानाजवळ आवाज आल्यावर पाहिलं...आणि क्षणाचाही विचार न करता शिवलिंगांवर ओणवी झाले. एकाएकी लगाम आवळले गेल्याचे, संतप्त कालव्याचे आणि घोड्यांच्या खिंकाळण्याचे आवाज कानी आले. मी पाहिलं. सैन्याचा एक जथाच तेथे उभा होता. संतापाने लालबुंद झालेला त्यांचा म्होरक्या माझ्यावर ओरडत होता. \"चिमुरडे...टापांखाली चिरडुन मेली असतीस तर\nत्याचा आवाज माझ्या कानांत शिरत नव्हता. मी अजुनही शिवलिंगांवर ओणवीच होते. तशीच मी म्हणाले, \"माझ्या शिवाला या नतद्रष्ट घोड्यांनी तु्डवले असते तर त्यापेक्षा मी मेली असती तरी चालले असते.\"\nत्या म्होरक्याने माझ्या बाजुला पाहिले. रेतीतली शिवलिंगे जणु अवघ्या चराचर सृष्टीला आशिर्वाद देत होती. त्या म्होरक्याच्या राकट चेह-यावर पाहता पाहता समाधानाचे हसू फुलले. त्याने मला नांव-गांव विचारले आणि मग सरळ मला बापाच्या ममतेनं पुढे करुन आमच्या घरीच आला की\nतो म्होरक्या दुसरा तिसरा कोणी नाही तर मल्हारराव होळकर होता\nत्यांची माझी अशी अवचित भेट होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. माझा माझ्यावरच विश्वासच बसत नव्हता. मल्हारराव होळकर आणि मी त्यांना एवढ्या जवळून पहातेय छे...स्वप्नच असेल ते. पण होय. ते मल्हाररावच होते. माझे बाबा आणि आईही हरखून गेले होते.\nखरा चमत्कार अजून वाट पहात होता. त्यांनी माझा हात त्यांच्या एकुलत्या चिरंजिवांसाठी...खंडेरावांसाठी.. मागितला. बाबा-आईंना स्वर्ग ठेंगणा पडला असेल. झाला. लवकरच माझा खंडेरावाशी विवाह झाला. मी ऋतुमती झाले आणि इंदोरला...माझ्या सासरी रवाना झाले. मातोश्री गौतमाबाईने मला आईची उणीव कधी भासू दिली नाही.\n उमदे आणि पराक्रमी. काहीच वर्षांत ते रणमैदानही गाजवू लागले. सुभेदारांनी त्यांच्यावर स्वतंत्र स्वा-याही सोपवल्या. बुंदीचा उमेदसिंगचा राजपाट असो कि जयपुरच्या गादीवर माधवसिंगाची स्थापना....खंडेरावांनी युद्धात वीरश्रीही गाजवली आणि मुत्सद्देगिरीही. चंद्रावतांची रामपु-याची जहागिरी होळकरांना जशी मिळाली तशीच हिंगलाजगडचीही. त्यांचाही पराक्रम होताच तसा मल्हाररावांच्या पराक्रमाची पताका खंडेराव त्रिखंडात नेईल असे सारे म्हणत. मी आनंदी होते. भाग्यशाली समजत होते स्वत:ला.\nपण तसे व्हायचे नव्हते. सुखाचे क्षण अवचित हिरावले जातात तसेच झाले.\nदिल्लीला सुरजमल जाट उपद्रव देत होता. मल्हारराव व शिंदे त्यावेळीस दख्खनेत होते. दिल्लीचा जिम्मा खंडेरावांवर होता. जाटाला फिरोजशहा कोटलालाच रोखून मागे ढकलले ते खंडेरावांनी जाटावर आक्रमण करावे आणि त्याचा पुरता बंदोबस्त करावा अशी पातशहाची इच्छा होती. पण पेशवा व मल्हाररावांचा आदेश नव्हता. पातशहा खंडेरावांची विनवणी करत होता...मनधरनी करत होता. पण खंडेरावांनी पातशहाने दिलेली खिल्लतही नाकारली. ते आदेशाचीच वाट पहात होते.\nआला. मामंजींचा आदेश आला ...\"जाटाचे पारिपत्य करावे...\"\nझाले. खंडेराव आपली अवघी दोन हजारांची सेना घेऊन जाटाच्या पाठीशी लागले. जाटाचा मुलुख बेचिराख करायला सुरुवात केली. जाटाला कसा प्रतिकार करावा हेच सुचेना. तो घाबरला. खडेराव ऐकत नाही तर त्यानं पुणे दरबाराशी सलुख चालवला. चाळीस लक्ष खंडणी देतो पण खंडेरावांना मागे घ्या असे विनवू लागला. ह्यांची दहशत खाऊन कुंभेरीच्या किल्ल्यात जाउन लपला. खंडेरावांनी कुंभेरीला वेढा घातला. तोवर राघोबादादा, शिंदे आणि मल्हाररावही तेथे येऊन पोहोचले. गड बाका. किल्ल्याच्या आडुन सुरजमल जाटाने हल्ले चालुच ठेवले. खंडेराव किल्ल्याचा एक तरी तट कसा ढासळवता येईल या प्रयत्नांत होते.\nत्या दिवशी युद्ध ऐन भरात होते. सुरजमलच्या डोळ्यात खंडेराव सलत होता. तटावरून त्याने निशान साधायला लावले.\nसाक्षात कळीकाळ यावा तसा तो तोफेचा लोळ खंडेरावावर पडला. माझे सर्वस्व हरपले. मी विधवा झाले.\nकाय उरलं होतं आता जगात पतीसोबत सती जावे...स्वर्गी तरी त्यांच्या साथीत जगावे. मी तयारी करायला सांगितले. माझ्या सवतीही तयार होत होत्या. सर्वत्र मरणाच्या विकराळ छाया नाचत होत्या. गौतमाबाई जशा मूक-बधीर बनून गेल्या होत्या. मल्हारराव संतापाने बेभान झाले होते. ते सुरजमल जाटाला म्हणाले, \"जाटा...कुंभेरीचा किल्ला उध्वस्त करुन त्यावर मी गाढवाचा नांगर फिरवीन आणि कुंभेरीची माती गंगेत विसर्जित करीन पतीसोबत सती जावे...स्वर्गी तरी त्यांच्या साथीत जगावे. मी तयारी करायला सांगितले. माझ्या सवतीही तयार होत होत्या. सर्वत्र मरणाच्या विकराळ छाया नाचत होत्या. गौतमाबाई जशा मूक-बधीर बनून गेल्या होत्या. मल्हारराव संतापाने बेभान झाले होते. ते सुरजमल जाटाला म्हणाले, \"जाटा...कुंभेरीचा किल्ला उध्वस्त करुन त्यावर मी गाढवाचा नांगर फिरवीन आणि कुंभेरीची माती गंगेत विसर्जित करीन\" तेवढ्यात मी सती जातेय असे कोणीतरी त्यांना सांगुइतले. ते धावत आले,. एवढा करारी महायोद्द्धा पण गलितगात्र झाला होता. त्यांनी मला शुभ्र साडीत पाहिले आणि हंबरडा फोडला...\"जाऊ नकोस पोरी...या म्हाता-याला अनाथ करणार आहेस का तु\" तेवढ्यात मी सती जातेय असे कोणीतरी त्यांना सांगुइतले. ते धावत आले,. एवढा करारी महायोद्द्धा पण गलितगात्र झाला होता. त्यांनी मला शुभ्र साडीत पाहिले आणि हंबरडा फोडला...\"जाऊ नकोस पोरी...या म्हाता-याला अनाथ करणार आहेस का तु अगं...आता तुच माझा खंडेराव...नको जाऊस पोरी...नको जाऊस...\"\nत्यांच्या हंबरड्याने माझं काळीज गलबललं. आलम हिंदुस्तानला \"मल्हार आया...\" अशी हूल उठली तरी दहशत बसायची. तो महायोद्धा मल्हारराव काळीज फाटेल असा आक्रोश करत होता. चितेकडे अंतिम श्वास घेण्यासाठी निघालेली माझी पावले थबकली. होय. खंडेराव जित्ता होता या अहिल्येच्या रुपात. मल्हारबांना आक्रोशू देण्याचा मला कसलाही अधिकार नव्हता.\nमी थांबले. मागे आले. त्यांचे डोळे पुसले.\nजगायचा निर्णय घेतला ते पुन्हा पुन्हा मरण्यासाठी.\nमल्हाररावांनी नि गौतमाबाईंनी मला राजपाट चालण्यासाठी लागते ते सारे मला शिकवले. मल्हाररावांच्या लष्करी मोहिमांना लागणारी सामग्री पुरवण्याचे काम मी करु लागले. सिरोंच्याचा जागीरदार अडवणुक करत होता तर त्यालाही मी युद्ध करुन वठणीवर आणले. दोहदवर मी हल्ला करून त्याची गढी उध्वस्त केली. मल्हाररावांची सून काय चीज आहे हे मी दाखवून दिलं. मला राज्य चालवता येत होते तशी तलवारही. वेळ पडल्यावर तिचे पाणी दाखवायला मी कचरत नसे.\nपानिपत झाले. पराक्रमाची शर्थ गाजवुनही पराजयाचा कलंक लागला. सर्वस्वाचा घात होता तो पराजय. मल्हारराव तरीही मराठेशाहीची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवायला झटत होते. इंग्रजांशीही लढत होते. पण ते आता थकले होते. त्यात गौतमाबाईंचे निधन झाले. माझ्यासाठी तर माझी आईच गेली. मल्हाररावांना एवढे थकलेले आणि निराश मी कधी पाहिले नव्हते. गौतमाबाई गेल्या आणि मागोमाग तेही अनंताच्या प्रवासाला निघून गेले.\nमाझा मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई. मालेराव मात्र अत्यंत पोरकट आणि क्रुरबुद्धी होता. पण न्यायाप्रमाणे होळकर गादी त्याच्याकडे आली. त्याला वेडाचे झटके येत व त्यात तो अनेकदा क्रौर्याची परिसीमा गाठे. माझे अंत:करण जळत असे. प्रजेवरचा अन्याय पाहवत नसे. खुपदा मला हस्तक्षेप करावा लागे. त्याला दुखवावे लागे. पण इलाज नव्हता. लवकरच तोही आजारी पडला. त्या आजाराने त्याला गिळंकृत केले. मी पुन्हा एकदा रिक्त झाले. शून्य झाले. दुर्भाग्याचे तडाखे उसंत देत नव्हते.\nमुक्ताबाईचा मी बालविवाह होऊ दिला नव्हता. बालविवाहाला माझा विरोध होता. पण ती आता वयात आली. पण तिचे रुढीपरंपरेने लग्न करणेही मला मान्य नव्हते. त्यावेळीस मी राजधानी महेश्वरला हलवली होती. राज्यात दरोडेखोरांच्या टोळ्या उपद्रव देत होत्या. मी दरबारात पण ठेवला...\"जो तरुण या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल...त्या तरुणाशी मी माझ्या मुक्तेचा विवाह लावून देईन\nशास्त्री-पंडितांना रुचणारी गोष्ट नव्हती ही. जातीपातींच्या हीण प्रथांनी कुजलेल्या समाजालाही ते मान्य कसे होणार पण मी ठाम होते. माझा मनगटावरील पराक्रमावर विश्वास होता. यशवंतराव फणसेने खरेच दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. मी मुक्ताचा विवाह त्याच्याशी मोठ्या धामधुमीत लावून दिला.\nमला वाटले आता तरी सौख्याचे दिवस आले. प्रजेसाठी देशभर काम तर करतच होते...पण व्यक्तिगत आयुष्यात मात्र स्थैर्य येतच नव्हते. कटकारस्थाने थांबत नव्हती. रामपु-याचा जागीरदार बंडाच्या पावित्र्यात होता तर मला स्वत:ला मोहिम काढावी लागली. ठार मारले त्याला मी त्या युद्धात. शांततेची आणि पावित्र्याची प्रतिमा म्हणून विख्यात अहिल्याबाई रणचंडीही होऊ शकते हे जसे मी एकदा राघोबादादालाही दाखवले होते तसेच रामपुरच्या चंद्रावतांनाही दाखवले.\nमला लवकरच नातू झाल्ला. नथु. त्याला अंगीखांदी खेळवत वृद्धापकाळाचे दिवस कंठावेत म्हटले...तर अल्पसा ज्वर आल्याचे निमित्त झाले...नथु...नथु गेला.\nपाठोपाठ माझा पोटच्या पोरासारखा जावई..यशवंतराव...तोही आजारपणात गेला.\nमाझे एक एक अवयव छाटत होती माझी नियती.\nमुक्ताने सती जायचा निर्णय घेतला.\nकिती आकांत केला मी. नाही. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. अटल होती. ऐकता पोर ऐकत नव्हती. एकाएकी मी निस्त्राण झाले. अलिप्त झाले. निर्विकार झाले. जीवन मला अगदी परके परके वाटू लागले. येथे काहीच खरे नाही. काहीच चिरंतन नाही. सारं काही अळवावरच्या पाण्यासारखे. मी उभारलेली मंदिरे भलेही चिरंतन राहतील...पण वेदना मात्र माझ्या नश्वर देहासोबतच नष्ट होतील. वेदनाही ख-या नाहीत. आनंदही खरा नाही. ते नांवही खरे नाही. ते यशही खरे नाही. मग खरे आहे तरी काय\nमाझी मुक्ता माझ्या डोळ्यांसमोर चितेवर चढली. निष्प्राण यशवंतरावाचे मस्तक तिने धीराने मांडीवर घेतले. अलिप्तपणे मी सारे पहात होते. माझ्या डोळ्यांत अश्रुचा एक टिपूस नव्हता. हे सारे जसे काही स्वप्नात घडत आहे अशा अलिप्ततेने मी सारे पहात होते.\nआगींनी माझ्या पोटच्या लेकराला वेढले. तिच्या किंचाळ्या माझ्या कानावर पडल्या...आगच ती. शेवट आगीत आणि जगणेही आगीत...\nया धगधगत्या ज्वालांत जीवंतपणी सतत जळण्याचे नांव अहिल्याबाई आहे.\nहे रस्ते...हे घाट...ह्या सराया...ही मंदिरे...ते उभारुन दिलेले असंख्य व्यवसाय...भरभराटीला आणलेले उद्योग...\nप्रजेचं पोटच्या पोरांप्रमाने केलेलं प्रतिपालन...\nएक अहिल्या होती...सर्वांची अहिल्या...माणुसकीची अहिल्या....पण तीच अहिल्या खरी होती कि\nवेदना, वंचना आणि हताशांच्या दाटून येणा-या भग्न काळोखाच्या सावलीत एकाकी जगत राहिलेली...भोगत राहिलेली अहिल्या खरी होती\n मी ते शोधण्याचा तसा प्रयत्नही केला नाही. माझा सांब सदाशिव आहे. त्यानेच मला तुमच्यासाठी बोट धरून चालवले हेच काय ते खरे त्यानेच मला अपार वेदना सहन करायची शक्ती दिली हेच काय ते खरे\nअहिल्या जनांची होती आणि जनांसाठीच मेली हेच काय ते सत्य\nखरच खूप छान सर.... मानाचा जय मल्हार\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nराष्ट्र संकल्पनेनंतर पुढे काय\nपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ\nपुरातन ज्ञानासक्ति कोठे गेली\nगांधीजींचे स्वप्न आणि परतंत्र आम्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://socialostracism.com/petition/l", "date_download": "2018-10-16T10:57:44Z", "digest": "sha1:6NN6PL3DZOSOPQSXI4CP5CVCTHBPOL2P", "length": 5748, "nlines": 106, "source_domain": "socialostracism.com", "title": "गेल्या सहा महिन्यांपासून - Social Osctracism", "raw_content": "\nगेल्या सहा महिन्यांपासून भुजबळ साहेबांच्या जामिनासाठी न्यायालयीन लढा सुरु आहे. मात्र प्रत्येक तारीख येण्याच्या दोन दिवस अगोदर कुठल्या ना कुठल्या प्रकारची चौकशी करून त्यांना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. संपूर्ण राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी त्यांची प्रतिमा अधिकाधिक मलीन केली जात आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळे स्वयंस्फुर्तीने हा विराट मूक मोर्चा काढला जात आहे. न्यायव्यवस्थेला आमचा कुठलाही विरोध नसून न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. न्यायव्यवस्थेकडून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि भुजबळ परिवार निर्दोष असल्याचे सिद्ध होईल याची आम्हाला खात्री आहे. मात्र त्यांना मागील सहा महिन्यांपासून अन्यायकारकरीत्या तुरुंगात डांबून ठेवल्याची भरपाई सरकार कशी करणार हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडल्यामुळे त्याचा उद्रेक ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मूक मोर्च्यातून दिसेल.\nविवाह की पवित्रता की रक्षा के लिए व्यभिचार को अपराध रखना चाहिए धारा-497 फिर से लागु करो\nअसला -कसला - राम चा निषेध\n'एक मराठा, लाख मराठा\nएक मराठा लाख मराठा ,आरक्षण\nशिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा\nमराठा क्रांती मूक मोर्चा - एक मराठा लाख मराठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97/", "date_download": "2018-10-16T09:42:01Z", "digest": "sha1:KQTMLRO4MIW2NYVIXBWKUD35UTF3UTOI", "length": 7810, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रकचे चाक डोक्‍यावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nट्रकचे चाक डोक्‍यावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू\nलोणी काळभोर- कामावरून घरी परतत असलेल्या इंजिनियर तरुणाच्या दुचाकीस ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकीच्या हॅन्डलला चारचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला आणि याचवेळी मागून आलेल्या ट्रकचे चाक डोक्‍यावरून गेल्याने तरुण जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सासवड मार्गावर सोमवारी (दि. 23) रात्री घडली. या अपघातात वैभव नंदकुमार उबाळे (वय 28, रा. हाडको, सासवड, ता. पुरंदर ) या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मोठा भाऊ विक्रम नंदकुमार उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून लोणी काळभोर पोलिसांनी दोन अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.\nपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव उबाळे हा होळकरवाडी (ता. हवेली) येथील खासगी कंपनीत इंजिनियर होता. कामावर ये-जा करण्यासाठी दुचाकी (क्र. एमएच 12, केएम 6106) वापरत असे. सोमवारी (दि. 23) रात्री कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना एका ट्रकचे चाक डोक्‍यावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू\nही घटन रात्री 10 च्या सुमारास वडकी गावच्या हद्दीत घडली. मागील बाजूने भरधाव आलेल्या कारने (क्र. एमएच 12 केएन 8719) मधील अज्ञात चालकाने त्याला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीच्या हॅन्डलला धडक दिली. यांमुळे वैभव दुचाकीसह रस्त्यावर पडला. यांचवेळी हडपसरकडून सासवडकडे निघालेला ट्रक (क्र. एमएच 12 सीटी 8661) आला. त्याचा वेग जास्त असल्याने त्यांवरील अज्ञात चालकाला नियंत्रण ठेवणे अवघड गेले. त्या ट्रकच्या चाकाखाली वैभव आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेस कारणीभूत असलेले कार आणि ट्रकचालक तेथे न थांबता आपापली वाहने घेऊन निघून गेले. मात्र, दोन्ही वाहनांचे क्रमांक मिळाले असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचणे सोपे झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेळगाव शाळेस ई-लर्निंग, सोलर इलेक्‍ट्रॉनिकस संच प्रदान\nNext articleभारत -चीन चर्चेची पाकिस्तानला धडकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-16T09:32:14Z", "digest": "sha1:CE5GFSMTMXX54TCFIYUA3MIN4W3VARPQ", "length": 7541, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंदिरात तोगडे कपडे न घालण्याच्या आवाहनावर देवस्थान समिती ठाम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमंदिरात तोगडे कपडे न घालण्याच्या आवाहनावर देवस्थान समिती ठाम\nतृप्ती देसाई या चोप द्यायला आल्या तर आम्ही रणरागिणी जशासतास उत्तर द्यायला तयार\nकोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी तोकडे कपडे घालून येऊ नये असं आवाहन दोनच दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केलं होतं. त्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. आज पुन्हा देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर आणि देवस्थान समितीच्या सदस्य संगीता खाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवस्थान समितीने केलेल्या मंदिरात तोगडे कपडे न घालण्याच्या आवाहनावर देवस्थान समिती ठाम असल्याचं सांगितलेलं आहे. जर कोणी तोकडे कपडे घालून मंदिरात आलं तर त्यांना सुरुवातीला आम्ही विनंती करणार, तसंच मंदिरात प्रवेश करत असताना महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी पंचा देऊन मंदिरात प्रवेश करण्याची विनंती करणार आहेत. तसेच यासाठी वेगवेगळ्या चेंजिंग रूम ची व्यवस्था देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याचं वैशाली क्षीरसागर यांनी सांगितलेला आहे. तसंच तृप्ती देसाई या चोप द्यायला आल्या तर आम्ही रणरागिणी जशासतास उत्तर द्यायला तयार आहोत अस देखील या समिती सदस्यांनी म्हंटल आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleया आठवड्यातील रिलीज (५ ऑक्टोबर)\nशिवाजी विद्यापीठात दुर्मिळ दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरू\nजनतेला शुध्द व पुरेसे पाणी देण्यास शासन कटिबध्द – सदाभाऊ खोत\nदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे \nश्री अंबाबाईची ब्राह्मी रूपात पूजा\nराजर्षी शाहूंचे महिलांसाठीचे कार्य अलौकिक\nबनावट दागिने तारण ठेवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4597-dhananjay-munde-on-shivaji-maharaj", "date_download": "2018-10-16T09:37:32Z", "digest": "sha1:LA7OTHJ77RE3YW634PQTX5HR47CD4ZH4", "length": 6364, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भाजपला अजूनही शिवाजी महाराज कळलेच नाही; शिवरायांच्या वंशजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्याचा धनंजय मुंडेंनी घेतला समाचार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभाजपला अजूनही शिवाजी महाराज कळलेच नाही; शिवरायांच्या वंशजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्याचा धनंजय मुंडेंनी घेतला समाचार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या 'हल्लाबोल' आंदोलनाचा दुसरा टप्पा 16 तारखेपासून सुरु होणार आहे. अशी माहिती विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिलीये. मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर होणाऱ्या हल्लाबोल मोर्चाच्या तयारीसाठी मुंडे हिंगोलीत आले असतांना त्यांनी ही माहिती दिली.\nयावेळी त्यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयचं उदघाटनही केलं. त्यानंतर बोलतांना त्यांनी भाजप नेते श्याम जाजूंच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचारही घेतला.\nशिवाजी महाराजांच्या वंशजावर हिरे विकण्याची वेळ आली होती असं विधान जाजूंनी केलं होतं. यावर बोलतांना भाजपला शिवाजी महाराज अद्याप कळलेच नाहीत, धार्मिक तेढ निर्माण करण्यात त्यांना रस आहे अशी कोपरखळी मुंडेंनी भाजपला मारली.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.baumwollputz-fair.de/glasfasertapete?lang=mr", "date_download": "2018-10-16T10:55:09Z", "digest": "sha1:ZC7NPWTWR7SUUGZIDJBLBHRE52LN4AXT", "length": 8382, "nlines": 35, "source_domain": "www.baumwollputz-fair.de", "title": "Glasfasertapete - Redecorate", "raw_content": "\nयांनी लिहिलेले: डर्क Mohs - मे• 15•13\nफायबर ग्लास वॉलपेपर त्यांचा दीर्घायुष्याचा आणि त्यांच्या सहत्वता करून दोन्ही दर्शविले आहेत. ते म्हणून एक भिंत आच्छादन म्हणून सार्वजनिक किंवा उच्च वापर जागेत प्रामुख्याने वापरले जातात. काय प्रमाणात फायबरग्लास वॉलपेपर आपल्या स्वत: च्या चार भिंती किफायतशीर असल्याचे असल्याचे सिद्ध करू शकता, खाली चर्चा केली जाईल.\nफायबर ग्लास प्रवचन वॉलपेपर\nत्याचे पर्यावरणीय प्रभाव संबंधात फायबर ग्लास वॉलपेपर कंपनी स्थान अग्रगण्य आणि प्रामुख्याने भागात वापरले जातात की नाही योगायोग आहे, परिपूर्ण स्वच्छता आवश्यक आहे जेथे, वापरलेले. हे डॉक्टर 'कार्यालये आणि रुग्णालये उपचार खोल्या समावेश Operationssäale. आर्थिक फायबरग्लास अर्थपूर्ण म्हणून विशेषतः लांब रन सिद्ध वॉलपेपर आहेत. ते उदाहरण woodchip म्हणून प्रारंभिक खरेदी अधिक खर्चिक असतात तरी, पण त्यांच्या सरासरी वयोमान बोलतो 30 स्वत: साठी वर्षे, पण लांब रन अन्यथा झालेला नूतनीकरणाच्या खर्च जतन केले जाऊ शकते, असे शकते. फायबरग्लास वॉलपेपर संलग्न टिकाव एक पूर्वीपेक्षा आहे तरीही इतर सर्व wallcoverings म्हणून एक स्वच्छ आणि गुळगुळीत पृष्ठभाग आहे, आयुमानाची आणि किमान एक आदरणीय देखावा. फायबरग्लास विशेष सरस वॉलपेपर आहेत, जे पूर्वी थर लागू आहे, भिंत संलग्न. कोरड्या हंगामात सहसा आठ तास पर्यंत काळापासून. सहसा एक किंचित चमकदार कच्चे रबर पेंट अंतिम डगला वापरले जाते. फायबर ग्लास वॉलपेपर असंख्य रंग उपलब्ध आहेत, अशा प्रकारे उपलब्ध नमुन्यांची आणि ताकद कामाची जागा खाजगी क्षेत्रातील अगणित डिझाइन शक्यता दोन्ही ऑफर.\nफायबर ग्लास आपल्या स्वत: च्या आतील भिंतीवर रंगमंच सजावट म्हणून वॉलपेपर\nसार्वजनिक क्षेत्रातील स्वतः सिद्ध आहे, निःसंशयपणे खाजगी देखील एक सकारात्मक परिणाम आहे. फायबर ग्लास वॉलपेपर ऑफर किमान ऍलर्जी अनुकूल आणि wallcovering एक सभ्य मार्ग नाही. याव्यतिरिक्त, फायबरग्लास हमी जास्तीत जास्त स्वच्छता वॉलपेपर, ते सहज washable असल्याने. किंवा ते spores, किंवा येणारी बुरशी प्रतिनिधित्व अशा इतर भिंत पांघरुणे एक प्रजनन ग्राउंड करा आणि यामुळे श्वसन रोग धोका मर्यादित, एक लक्षणीय करू. त्यांच्या उच्च लोड क्षमता आणि सुसंगतता ते विशेषत: स्वयंपाकघर एक wallcovering म्हणून योग्य आहेत, स्नानगृह आणि मुले. उष्णता प्रतिकार आणि ओलावा प्रतिकार फायदा शिवाय, ते फक्त एक सकारात्मक खासगी क्षेत्रातील दर्शवणारी, त्या फायबरग्लास वॉलपेपर अनेक वेळा चेंडू पायही जाऊ शकते. त्यानुसार एक भिन्न रंग एक संपूर्ण नवीन वातावरण त्याच्या स्वत: च्या परिसरात इच्छित देणे करू शकता. आपण रंग किंवा प्रकाश आवश्यक संवेदनशीलता अर्ज ठेवले तर, त्यामुळे आपण देखील काही असू शकते, अगदी पुनरावृत्ती recoating नंतर संबंधित रचना पृष्ठभाग सुरक्षित आहे की. शेवटी तो म्हणाला जाऊ शकते, कारण त्यांच्या असंख्य चढ फायबरग्लास वॉलपेपर, सार्वजनिक क्षेत्रातील नाही फक्त त्याच्या सामान्य सुसंगतता आणि दीर्घायुषी, पण घरगुती वापरासाठी चांगल्या wallcovering देखील आहे.\nपोस्ट साधारणपणे, Redecorate, चटई, मुलांसाठी वॉलपेपर, Paperhanging , चित्रकार, Redecorate, चटई, राहण्याची वॉलपेपर\t| कोणत्याही टिप्पण्या नाहीत »\nआपण हे एंट्रीला कोणत्याही प्रतिसाद अनुसरण करू शकता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 2.0 फीड. तु करू शकतोस प्रतिसाद सोडा, किंवा ट्रॅकबॅक आपल्या स्वत: च्या साइटवरून.\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द प्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nमांजर वॉलपेपर खरवडून आहे, तर\nपेपर न विणलेल्या वॉलपेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.minashikkar.com/2016/08/blog-post.html", "date_download": "2018-10-16T10:59:32Z", "digest": "sha1:Z3TE24C6LFBW6XAGBR5EIMXPX5EST5JQ", "length": 4957, "nlines": 35, "source_domain": "www.minashikkar.com", "title": "‪#‎नाशिक‬ चा विकास पुराने केला भकासNashik History, News, Event, Information, Article, Train, Real Estate Details at Minashikkar.comMiNashikkar.COM", "raw_content": "\n‪#‎नाशिक‬ चा विकास पुराने केला भकास\nआज गोदापात्रातील पाण्याची पातळी वाढत असताना मला एका मित्राचा फोन आला. तो घाबरत घाबरत बोलला अरे पुन्हा गंगापूर धरणातून खूप पाणी सोडणार आहे आणि महापूर येणार असे ऐकले.\nमी म्हटले जाऊदे ना बाबा, तू कशाला काळजी करतो \nत्यावर तो एकदम चिडून म्हणाला \"काय हा बेजबाबदारपणा आणि असंवेदनशीलता\" ....\nमग मी त्याला विचारले\nअरे दादा जेंव्हा ते \"सीप्लेन\" गंगापूर धरणात उतरले आणि आम्ही ५-१० लोकांनी विरोध केला तेंव्हा तूच मला अक्कल शिकवत होता ना कि उगाच तुम्ही पर्यावरणवादी विकासाला विरोध करता\nनंतर तो धरणातला बोट क्लब आम्ही बंद पाडला तेंव्हा तर तू किती चिडला कि मी कुटुंबाला घेऊन २ निवांत क्षण कुठे घालवू आणि दूषणे देऊ लागला\nकाय ते गोदापार्क नदीत बांधले तर भूमिपूजनाचे फोटो तूच पाठवले मला... गोदापात्रात कॉंक्रिट नका टाकू असे सांगणारे आम्ही थोडे थोडके लोक \"वेडे\" होतो ना\nतुझे \"नेते\" देवापेक्षा \"शक्तिमान\" आहेत आणि \"अधिकारी / ठेकेदार\" ब्रह्मदेवापेक्षा हुशार ....\nमाझ्या प्रश्नाची उत्तरे तो देऊ शकणार नाही हे मला माहित आहे पण आज हि मला त्याचा राग नाही \"दया\" आली हा माझा चांगुलपणा\nनक्की वाचा इतिहास नाशिकमधील रहाडीचा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2018-10-16T10:34:42Z", "digest": "sha1:4ZCVGXRH3Y5KA5ZWMZI73TQZD3DD4P74", "length": 7011, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोमे - विकिपीडिया", "raw_content": "\nलोमे ही टोगो ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लोमे शहर टोगोच्या दक्षिण टोकाला अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसले आहे.\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nअंतानानारिव्हो · अंबाबाने · अदिस अबाबा · अबुजा · अल्जीयर्स · अस्मारा · आक्रा · इंजामिना · कंपाला · किगाली · किन्शासा · केप टाउन · कैरो · कोनाक्री · खार्टूम · गॅबारोनी · जिबूती (शहर) · ट्युनिस · डकार · डोडोमा · त्रिपोली · नवाकसुत · नियामे · नैरोबी · पोर्ट लुईस · पोर्तो-नोव्हो · प्राईया · फ्रीटाउन · बंजुल · बमाको · बांगुई · बिसाउ · बुजुंबुरा · ब्राझाव्हिल · मलाबो · मापुतो · मासेरू · मोगादिशू · मोन्रोव्हिया · मोरोनी · याउंदे · यामूसूक्रो · रबात · लिब्रेव्हिल · लिलाँग्वे · लुआंडा · लुसाका · लोमे · वागाडुगू · विंडहोक · व्हिक्टोरिया, सेशेल्स · साओ टोमे · हरारे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१३ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/06/blog-post_43.html", "date_download": "2018-10-16T10:06:04Z", "digest": "sha1:3LRTTZAMYRCEGVX34HVYLGN6VEM2XNQO", "length": 14102, "nlines": 204, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): अश्वत्थामा", "raw_content": "\n\"अश्वत्थामा मला भेटला\" ही कथा माझ्या \"आदमची गोष्ट\" या माझे मित्र व चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील यांनी आवर्जुन प्रकाशित केलेल्या कथासंग्रहात सामाविष्ट होती. या संग्रहात वेगवेगळ्या विषयांवरील, पण अंतत: मानवी मनाचा तळगर्भ उलगडण्यचा प्रयत्न करणा-या कथा आहेत. अश्वत्थामा मला भेटला ही कथा अणि त्यवर सलाम पुणेने निर्माण केलेला व मीच दिग्दर्शित आणि अभिनितही केलेला लघुपटाचा निमित्ताने मला माझ्या १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या अश्वत्थामा आणि नंतर १९९८ साली लिहिलेल्या शुन्य महाभारत या कादंबरीची आठवण होणे स्वाभाविक आहे. या दोन्ही कादंब-या गाजल्या असल्या तरी अश्वत्थामाच्या आवृत्त्या जास्त (म्हणजे आठ) झाल्या. एका आवृत्तीच्या प्रकाशनाला प्रकाशकाने आचार्य व्यास आणि राम शेवाळकरांना बोलावले होते. अर्थात अश्वत्थाम्याला नायक करुन महाभारत युद्धाची खरी रुजुवात द्रोणाने घातली ही व या कादंबरीतील माझ्या अनेक भुमिकांना या दोघांचाही विरोध होता. पण असे असुनही ते आले. बोलले.\nशुन्य महाभारतात तर मी महाभारत उलटे पालटे करुन टाकले. नवी गीताही लिहिली. कृष्ण अर्जुनाच्या वाट्याला न जाता दुर्योधनानेच मागून घेतला असता तर पुढचे महाभारत कसे घडले असते आणि तेच मी तत्वज्ञानाच्या पातळीवर लिहिले होते. या कादंबरीची बरीच चर्चा झाली.\nमला मृत्युचे आकर्षण आहे. या विषयावर मी द अवेकनिंगसह अनेक कादंब-या लिहिल्या. वेगवेगळ्या पैलुने मृत्यू या संकल्पनेची मी तपासणी करत राहिलेलो आहे. अश्वत्थामा हा मिथकांनुसार सप्त चिरंजीवांपैकी एक. चिरंजीवत्व शक्य नाही हे उघड आहे. पण ही मिथके सांभाळत मी अश्वत्थाम्याच्या अजरामरत्वात मानवी वेदनांचे चिरंजीवत्व शोधत \"अश्वत्थामा मला भेटला\" ही तत्वज्ञानात्मक काल्पनिका लिहिली. अश्वत्थाम्यावर कादंबरी लिहिलेल्या स्वत: वेदनांच्या छायेत जगणा-या लेखकाकडेच अश्वत्थामा येतो आणि जखमेवर तेल मागतो...आणि तत्वात्मक चर्चेतून मानवी जीवन, त्याच्या कल्पना यातील फोलत्व उलगडत वेदनांचे चिरंतनत्व ठळक करतो अशी ही कथा. कथेला चित्रीत करणे सोपे नसते. पण माझे मित्र सलाम पुणेचे शरद लोणकर एक जिद्दी माणूस. त्याने यावर लघुपट निर्माण करायचे ठरवले. मग मी पटकथा लिहिली. दिग्दर्शनही केले. मयुर लोणकर या ताज्या दमाच्या कलावंताने अश्वत्थामा साकार करायची तशी अवघड जबाबदारी पेलली आणि लेखकाच्या भुमिकेत मीच. हे अर्थात अद्भुतच आहे पण अशी अद्भुते माझ्या जीवनात अनेकदा घडली आहेत.\nया लघुपटाच्या निमित्ताने एकंदरीतच मानवी जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल याचा विश्वास आहे.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nसुरक्षित गुंतवणुकीसाठी \"रिलायंस निवेश लक्ष्य\"\nएका निरपराधाची ससेहोलपट : \"जमानत\"\nआर्थिक शर्यत जिंकण्यासाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांट...\nरब्बीने तारले व सरकारने मारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/category/agri/page/2/", "date_download": "2018-10-16T10:55:50Z", "digest": "sha1:ZZ7LE4VK7XYUGWNKANNAXA6T5ENTKDEN", "length": 27742, "nlines": 344, "source_domain": "krishidesh.com", "title": "शेती Archives - Page 2 of 12 - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nशेकडो टन कांदा विकणे आहे\nमाझ्या गावातील शेकडो टन कांदा विकत घेण्यासाठी हॉटेल, खानावळी, कांदा प्रक्रिया, कांदा वितरक अशा आदी सर्व व्यावसायिकांना कांदा खरेदीसाठी खुले निमंत्रण. शेतकऱ्यांना आपला माल शक्य तेवढ्या लवकर विकायचा आहे.\nमी कांदा खरेदीदारांना विनम्र आव्हाहन करतो कि जर तुम्हाला कांदा विकत घ्यायचा असेल तर त्वरित संपर्क साधावा. ई-मेल करा (krishidesh AT gmail COM) अथवा मला फोन करा ९०११९८२८२८ (संदीप शेळके).\nचला एक पाऊल उचलून शेतकऱ्यांना त्यांचा माल खरेदी करून मदत करू आणि त्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवू.\nTags: buy from farmers, Invitation, onion for sell, शेकडो टन कांदा विकणे, शेतकऱ्यांना त्यांचा माल खरेदी करू\nराष्ट्रीय कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\n१. कृषी हवामानाचा सल्ला\n२. कृषी हवामान अंदाज\n३. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान\n४. भारत मौसम विज्ञान विभाग\n५. नारीयाल विकास बोर्ड\n६. राष्ट्रीय औषधी वनस्पती बोर्ड\n७. राष्ट्रीय गळीत धान्य व वनस्पती बोर्ड\n८. राष्ट्रीय बागवानी बोर्ड\n९. भारतीय कपास निगम लिमिटेड\n१०. केंद्रीय कापूस संशोधन संस्थान\n११. केंद्रीय कपास प्राद्योगिकी अनुसंधान संस्थान\n१२. कापूस विकास संचालनालय\n१३. भात विकास संचालनालय\n१४. गहू विकास संचालनालय\n१५. ऊस विकास संचालनालय\n१६. काजू व कोको विकास संचालनालय\n१७. जूट विकास संचालनालय\n१९. राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र\n२०. सुपारी व मसाला पिके विकास संचालनालय\n२१. राष्ट्रीय काजू संशोधन केंद्र\n२२. भारतीय काजू निर्यात संवर्धन केंद्र\n२४. तंबाखू विकास संचालनालय\n२५. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र\n२६. राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र\n२७. राष्ट्रीय भुईमुग संशोधन केंद्र\n२८. राष्ट्रीय सोयाबीन संशोधन केंद्र\n२९. राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र\n३०. बाजरा विकास संचालनालय\n३१. तांदूळ माहिती व्यवस्थापन पोर्टल\n३२. राष्ट्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन केंद्र\n३३. कृषी लागत और मूल्य आयोग\n३४. कृषी और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण\n३५. कृषी एवं सहकारिता विभाग, कृषी मंत्रालय\n३६. चौधरी चरण सिंघ राष्ट्रीय कृषी विपणन संस्थान\n३७. खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय\n३८. भारतीय खाद्य निगम\n३९. केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान\n४०. क्वायर बोर्ड ऑफ इंडिया\n४१. भारतीय रबर बोर्ड\n४२. फिक्की – शेती-व्यवसाय माहिती केंद्र\n४३. राष्ट्रीय कृषी और ग्रामीण विकास बँक\n४५. नैशनल सीड्स कार्पोरेशन\n४६. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित – नेफेड\n४७. राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र\n४८. राष्ट्रीय कृषी विकास योजना\n४९. राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंध संस्थान\n५०. भारतीय कृषी अनुसंधान परिषद\n५२. उपभोक्ता मामले विभाग\n५३. पशुपालन देयारी और मत्स्य पालन विभाग\n५४. कृषी प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय, भारत सरकार\nराज्यांची कृषी विपणन संकेतस्थळे:\n५५. मध्यप्रदेश राज्य कृषी विपणन बोर्ड\n५६. आंध्रप्रदेश राज्य कृषी विपणन बोर्ड\n५७. राजस्थान राज्य कृषी विपणन बोर्ड\n५८. कर्नाटक राज्य कृषी विपणन बोर्ड\n५९. तामिळनाडू राज्य कृषी विपणन बोर्ड\n६०. पंजाब राज्य कृषी विपणन बोर्ड\nराज्यांची कृषी विभाग संकेतस्थळे:\n६१. कृषी विभाग आंध्रप्रदेश राज्य\n६२. कृषी विभाग छत्तीसगढ राज्य\n६३. कृषी विभाग कर्नाटक राज्य\n६४. कृषी विभाग मध्यप्रदेश राज्य\n६७. कृषी विभाग मेघालय राज्य\n६८. कृषी विभाग केरळ राज्य\n६९. कृषी विभाग नागा लँड राज्य\n७०. कृषी विभाग ओरिसा राज्य\n७१. कृषी विभाग तामिळनाडू राज्य\n७२. कृषी विभाग उत्तरप्रदेश राज्य\n७३. कृषी विभाग गुजरात राज्य\n७४. कृषी विभाग राजस्थान राज्य\n७५. कृषी विभाग आसाम राज्य\n७६. कृषी विभाग बिहार राज्य\n७७. कृषी विभाग मिझोरम राज्य\n७८. कृषी विभाग त्रिपुरा राज्य\n७९. कृषी विभाग अंदमान व निकोबार राज्य\n८०. कृषी विभाग हरियाना राज्य\nजर काही दुवे चुकेचे असतील अथवा काम करत नसतील तर कळविणे. अजून काही दुवे तुमच्याकडे असतील तर कळविणे.\nसंबंधित लेख – महाराष्ट्र राज्य कृषी विज्ञान केंद्रांची यादी आणि महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nकृषी शिक्षण व संशोधन संस्था:\n१. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद\n२. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\n३. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला\n४. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी\n५. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली\n१. कृषी पणन मंडळ\n३. शेती माल माहिती\nमहत्त्वपूर्ण कृषी व्यावसायिक संस्था आणि योजना:\n१२. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ\n१३. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर\n१४. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, अमरावती\n१५. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, महाराष्ट्र राज्य\n१६. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ\n१७. छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\n१८. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित\nजर काही दुवे चुकेचे असतील अथवा काम करत नसतील तर कळविणे. अजून काही दुवे तुमच्याकडे असतील तर कळविणे.\nसंबंधित लेख – कृषी विज्ञान केंद्रांची यादी\n१९९५ पासून २०११ पर्यंत सरकारी आकड्यांनुसार २.९० लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nदेशात १९९५ पासून २०११ पर्यंत सरकारी आकड्यांनुसार २.९० लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (Article in English). ह्या सरकारी आकड्यांमध्ये शेतमजूर, महिला शेतकरी ह्यांचा समावेश नाही.\nह्यात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच ५७८१८ आत्महत्या झाल्या, त्यानंतर क्रमांक येतो तो म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश राज्यांचा. (Article in English)\nभारतीय शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि अति प्रभावित राज्ये – इंग्रजी मध्ये आत्महत्यांचा तक्ता\nलवण वज्र: कृत्रिमरित्या पाऊस पडण्याचा प्रयोग\nपावसाच्या अभावामुळे महाराष्ट्राचा खूप मोठा प्रदेश टंचाईसदृश्य परिस्थितीला समोर जातोय. अशातच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी समुदायाचा आणि जनावरांचा. म्हणून डॉ. श्री. राजा मराठे यांच्या लवण वज्र (स्रोत) प्रयोगावरून प्रेरित होऊन आम्ही आमच्या गावात सुद्धा कृत्रिमरित्या पाऊस पडण्याचा प्रयोग करायचे योजून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य गाठायचे ठरविले.\nत्यासाठी खालील गोष्टींची तयारी केली:\n१. जाळण्याचे लाकडे ५ मन (२०० किलो)\n२. दगडी(मोठे) मीठ १ मन (४० किलो)\n३. घासलेट/केरोसीन/डीझेल १ लिटर\n४. वापरलेले टायर जीप/मिनी-डूअरचे ४-५\nआणि नैसर्गिकरित्या वातावरणाच्या तयारीची अपेक्षा ठेवली:\n१. पावसाचे ढग येण्याची\n२. आर्द्रता/हवेतील ओलावा मोठ्या प्रमाणावर होण्याची\n३. वाऱ्याचा वेग मंद राहण्याची\nप्रयोगाची जागा डोंगर पायथ्याशी निवडली कारण वाऱ्याला ऊर्ध्व प्रवाह प्राप्त होतो तसेच वाऱ्याचा वेगसुद्धा मर्यादित असतो. प्रयोग करण्यासाठी सूर्योदयाच्या मध्यान्हाच्या आणि सूर्यास्ताच्या आसपास १-१.३० तासाचा वेळ चांगला असतो कारण त्यावेळेस वाऱ्याचा वेग कमी असतो. ह्यापैकी ज्या वेळी वर सांगितल्या प्रमाणे वातावरण निर्मिती होईल त्या वेळी वर नमूद केलेल्या साधानंनिशी प्रयोगास खालील प्रमाणे सुरुवात करावी. आम्ही प्रयोग करताना तिन्ही वेळी मध्यान्हाच्या नंतरचीच वेळ निवडली कारण त्याच वेळी वातावरण थोड्या बहुत प्रमाणात अनुकूल मिळाले.\nआम्ही सुरुवातीला आग पेटविली आणि आणि त्यामध्येच आग वाढविण्यासाठी एक टायर टाकले. आगीची तीव्रता वाढण्याची वाट पहिली म्हणजेच तापमान ३०० अंशांच्या वर जाण्याची कारण मीठ विरघळण्यासाठी तेवढ्या तापमानाची आवश्यकता असते. ढोबळमानाने जेव्हा वाटले कि आगीचे तापमान वाढले तेव्हा थोडेसे मीठ टाकून परीक्षा घेतली. हळूहळू आगीची तीव्रता वाढली आणि आम्ही एका-एकाने आली पळीने मिठाचा शिडकाव करायला सुरुवात केली. हा प्रयोग असाच जवळपास ९०-१०० मिनिटे चालला (ह्याच्या आधीचा एका छोटा प्रयोग कुठल्याही तयारीशिवाय १५-२० मिनिटांसाठी केला होता आणि त्याला चांगले यश मिळाले, पण त्यावेळेचे वातावरण खूपच पोषक होते किंतु वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे सगळे पाण्याचे ढग पटापट पुढे सरकले). ह्या प्रयोगाला पण यश मिळाले परंतु खूपच कमी प्रमाणात, कारण पावसाचे आगमन फार थोड्या क्षेत्रावर आणि प्रमाणावर झाले.\nह्या नंतर आम्ही अजून एक प्रयोग केला आणि तो सुद्धा तुरळक सारी देऊन गेला. ह्या सर्व प्रयोगाचे फलित म्हणजे आम्हाला हा विश्वास मिळाला कि अशा रीतीने पाऊस पडू शकतो आणि जर अजून शास्त्रीय पद्धतीने केले तर यशही मोठ्या प्रमाणावर मिळेल.\nह्या चालू महिन्यात देखील एक प्रयोग शास्त्रीय पद्धतीने आणि अनुभवी लोकांच्या सहाय्याने करायचा मानस आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T10:36:34Z", "digest": "sha1:EFZBG77MYSURZMTCMATXNHHCOM7V4UVM", "length": 6156, "nlines": 73, "source_domain": "mahaplus.com", "title": "रेसिपी | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » लाईफस्टाईल » रेसिपी\nसाहित्य (भरण्यासाठी) – सॅंड्विच ब्रेड 6/8, मध्यम आकारचे उकडलेले बटाटे 5, ½ कप पनीर, 1 हिरवी मिरची, ½ लहान चमचा जिरे, ½ चमचा लाल मिरची पावडर, ½ चमचा चाट मसाला / किंवा आमचुर पावडर, ¼ चमचा गरम मसाला, 2 चमचे लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.\nसाहित्य:1 वाटी दही 100 ग्राम हिरवी मिर्च 2 चमचे शेंगादाण्याचा कूट तळ्ण्यासाठी तेल चवी पुरते मीठ .कृति: मिर्चीचे चे तुकडे करुन घ्या. तव्यावर थोडे तेल घालुन त्यात मिर्चीचे तुकडे चांगले परतुन घ्या.\nकारल्या वरिल ओबड धोबड पृष्ठ भाग किसनीवर किसून घ्यावा .कारल्याच्या फोडी करुन घ्या . त्यात मीठ , धना पूड , हळद , दाण्यांचा कुट , मिरची पूड हे सर्व मिश्रण एकत्र करुन भरुन घ्या .\nसोया चंक्स विथ मॅगी मसाला राइस\nसोया चंक्स शिजवुन घ्यावे . 6 कप पाण्यात 2 कप तांदुळ घालुन एक दाना कच्चा रहील असा शिजवुन घ्यावा व चाळणीत कढावा . कढई मध्ये तेल गरम झाल्यावर जिरे घाला.\nबटाटे - चीज सूप\nकुकर मध्ये चिरलेले बटाटे , कांदा , मीठ , पाणी घालुन प्रखर आचेवर चांगले प्रेशर येउ द्या आच कमी करा 2 ते 3 मिनिट शिजु द्या . आच बंद करुन कुकर थंड करा .\nमिरच्या 2 चमचे अद्र्क लसूण पेस्ट याचे वाटून करुन घ्यावे , चिकनच्या तुकड्यांना काट्याने छेदावे या तुकड्यांना व पेस्ट व दहि , गरम मसाला , हळद पूड , 1 चमचा मीठ , 1 चमचा लाल मिरची पूड चांगली मिसळुन लावा व ½ तास मुरु द्या.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T10:10:01Z", "digest": "sha1:I5YDT5BOZBS3OXKRLTG2B5MXPMGFJH24", "length": 3812, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॅक आयकिन - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉन थॉमस जॅक आयकिन (७ मार्च, इ.स. १९१८ - १५ सप्टेंबर, इ.स. १९८४) हा इंग्लंडकडून १९४६ ते १९९५ पर्यंत १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९१८ मधील जन्म\nइ.स. १९८४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/05/blog-post_85.html", "date_download": "2018-10-16T10:53:05Z", "digest": "sha1:NN7I7WAIVWY7VMGXCKELWMJQ2MKP2YGS", "length": 28082, "nlines": 225, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): शाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल?", "raw_content": "\nशाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल\nजगातील प्रत्येक राष्ट्र आर्थिक महासत्ता व तेही नाही जमले तर त्यातल्या त्यात स्वयंपुर्ण बनण्याच्या प्रयत्नात असते. साम्यवादी राष्ट्रेही या तत्वाला अपवाद राहिलेली नाहीत. म्हणजे राजकीय प्रणाली साम्यवादी आणि आर्थिक प्रणाली मात्र भांडवलशाही असे तिचे रुप बनून गेले. सीमा ओलांडत दुस-या दुर्बल राष्ट्रांवर आपापली आर्थिक सत्ता कायम करण्याची स्पर्धा आज जगात सुरु आहे. यातून दोन बाबी साध्य करायचा प्रयत्न होतो. पहिला म्हणजे स्वत:च्या देशाचे अर्थहित सांभाळणे आणि दुसरा म्हणजे दुस-या राष्ट्रांवर नकळत राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे. आज जगात जी मध्यपुर्वेसहितची जी तणावकेंद्रे बनली आहेत त्यात धर्म व राजकारण ही जरी वरवरची कारणे देता येत असली तरी तळाशी आर्थिक वर्चस्वतावाद हेच मुख्य कारण असल्याचे आपल्या लक्षात येईल. किंबहुना आजचा दहशतवाद हा खरे तर \"आर्थिक दहशतवाद\" आहे हे आपल्याला समजावून घ्यावे लागणार आहे. मग तो हिंसक असो की अहिंसक. अंतता: या दहशतवादाचा हेतू आर्थिक हानी करत दिर्घकाळात आर्थिक लाभ कसे पदरात पाडून घेता येतील हाच असतो.\nआणि आर्थिक वर्चस्वतावाद त्या त्या देशांतील बलाढ्य कॉर्पोरेट्सच्या दबावांतून निर्माण होतो. तेच राजकीय पक्षांना भांडवल पुरवत असतात. कोणते सरकार आणायचे व कोणते नाही हे तेच ठरवतात हे आपण भारतीय परिप्रेक्षातही पाहतो. जनमत तयार करण्यासाठी माध्यमांची साधनेही त्यांच्याच हातात असतात. जनमत आणि त्याचे होणारे दृष्य मतदान हे जरी वरकरणी लोकशाहीचे यश वाटले तरी प्रत्यक्षात ही मते बव्हंशी \"बनवली गेलेली\" मते असतात. नागरिकांची स्वतंत्र बुद्धी कामच करणार नाही अशी चलाखी केली गेलेली असते. यात लोकशाही नव्हे तर अर्थशाही जिंकते हे उघड आहे. य मतदानांतून निवडून आलेली सरकारे कोणाचे हित पाहणार हे वेगळे सांगायची गरज नाही.\nसुसान जॉर्ज यांनी अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा अभ्यास करून \"स्टेट ऑफ कॉर्पोरेशन्स\" हा प्रबंध लिहिला आहे. या सरकारांनी आपल्याला अनुकूल निर्णय घ्यावेत म्हणून वर्षाला १.३ ट्रिलियन डॉलर्स काही मोजक्या कॉर्पोरेशन्सनी खर्च केले. हे पैसे खरेदीदार व भागधारक, म्हणजेच सर्वसामान्यांच्याच खिशातून काढले गेले. पण त्या पैशांचा वापर कॉर्पोरेशन्स कसा आणि का करणार यावर मात्र त्या पैशांच्या मालकांचा कोणताही अंकूश नाही. हीच पद्धत जगभर वापरली जाते. अगदी राष्ट्रपुरस्कृत दहशतवादांमागेही शस्त्रास्त्रांच्या उत्पादक कंपन्या असल्याचे अनेक वेळा पुढे आले आहे.\nभांडवलशाही वाईट नसून खरे तर ती प्रत्येक माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे. आदिम काळापासून माणूस भांडवलशाहीचेच तत्व पाळत जगत आला आहे. त्याचे बव्हंशी सामाजिक व धार्मिक सिद्धांतही या नैसर्गिक भांडवलदारी प्रवृत्तीतून निर्माण झालेले आहेत. अगदी विवाहसंस्थाही संपत्तीची वंशपरंपरागत मालकीहक्काची सोय लावण्यासाठी निर्माण केली गेली हे आपण विवाहसंस्थेच्या इतिहासातून पाहू शकतो. परंतू थोडक्यांची अधिकांवरची सत्तात्मक भांडवलशाही बव्हंशी माणसाच्या मुलभूत प्रेरणांचा नाश घडवू शकते. साम्यवादातील अतिरेकी समन्याय आणि अतिरेकी भांडवलशाही दोन्हीही त्याज्ज्य ठरतात ते यामुळेच. यात मुळ भांडवल...म्हणजे प्रत्येक व्यक्तीची क्षमता, बुद्धीकौशल्ये आणि व्यक्तीगत आर्थिक भांडवल हे नगण्य होत जाते व तेच भांडवल जमा करून मोजक्या बलाढ्य कॉर्पोरेशन्स मोठ्या निरंकुशपणे वापरतात.\nआणि खुद्द राजकीय सरकारे या भांडवलशहांनी आपल्या टाचेखाली ठेवलेली असल्याने लोकशाही, समता, न्याय व स्वातंत्र्य या फक्त कागदावरच्या बाबी उरतात. राष्ट्रांची सार्वभौमता आणि त्यांची \"स्वतंत्र\" निर्णयप्रक्रिया गहाण पडलेली असते. अशा भांडवलशाहीचा मुलगाभा म्हणजे ही कधीच सामुदायिक हिताचा विचार करत नाही. व्यक्तीचे, म्हणजे व्यावसायिक संस्थेचेच हित सर्वोपरी असते. ही क्रुरता एवढी तीव्र असते की आजार आधी तयार करून, पसरवून, मग औषधे विकायला ते मागेपुढे पहात नाही. संगणकांचे रोग तेच निर्माण करतात आणि त्यावरील औषधही तेच देतात. पीकांवरही जाणीवपुर्वक रोगराया आणण्याचे आर्थिक दहशतवादी कृत्य पुर्वी चीनमधे वापरले गेलेले आहे. शस्त्रास्त्र उत्पादकांच्या उत्पन्नवाढीसाठी अनेक युद्धे जाणीवपुर्वक पेटवली जातात. किंबहुना कोणत्याही उत्पादनाचे आयुष्य हे बाजारपेठ ठरवत नसून आता ते भांडवलशहाच ठरवतात. खरे तर मानवाने उत्पादनांना नियंत्रीत करावे ही अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात उत्पादनेच मानवी जीवन नियंत्रित करू लागतात. आजच ही स्थिती आलेली आहे.\nबहुराष्ट्रीय कंपन्या हे स्वदेशातीलच नव्हे तर परराष्ट्रांतील निर्णयप्रक्रियेवरही प्रभाव टाकत असतात. बी-बीयाण्यांच्या क्षेत्रातील मोन्सेटो या महाबलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीने भारतातही केवढे राजकीय लॉबिंग केले आहे याची कल्पना आपल्याला आहेच. सध्या तरी प्रत्येक कॉर्पोरेट आपापल्या उत्पादन क्षेत्राशी निगडित बाबींपुरते लॉबिंग करत असले तरी त्या अनेकदा मर्यादा ओलांडतात. जर संपुर्ण जागतिक अर्थव्यवस्था अतिबलाढ्य मोजक्या सुपर कॉर्पोरेट्सच्या हाती गेली तर काय अनर्थ होईल याचा अंदाज आपण बांधू शकतो. सध्याचे मान्य अर्थसिद्धांत आणि राजकीय व्यवस्थांचे मुलभूत तत्वज्ञानात्मक सिद्धांत कोलमडून पडत एक वेगळीच व्यवस्था जगात नांदू लागेल. म्हणजे राष्ट्रे राहतील पण राजकीय सत्ता मात्र मोजक्यांच्या हातात जाईल. एका त-हेचा आर्थ्यिक हुकुमशाहीचा प्रादुर्भाव त्यातून होत जाईल. सामान्य मानवाचे जीवन हे अर्थगुलामीत ढकलले जाईल. मुळात आर्थिक जग हे भावनाशून्य व क्रूर असते. कॉर्पोरेट जगाचे जे काही मानवतावादी म्हणवणारे कार्य असते, तेही प्रतिमानिर्मितीचेच एक साधन असते. तो त्यांचा मुख्य हेतू असुच शकत नाही. भविष्यात राष्ट्र नव्हेत तर कॉर्पोरेशन्स याच महासत्ता असतील या दिशेने आपली अर्थ-राजकीय वाटचाल सुरु आहे.\nअशा स्थितीत जर आपण सापडलो तर आजच्या देशांची जी अवस्था होईल ती जगण्याचे सारेच संदर्भ बदलवून टाकणारी असेल. जागतिकीकरणानंतर आपण आपल्याच भारतीय समाजव्यवस्थेत जी स्थित्यंतरे घडली आहेत ती नीट पाहिली तर भविष्यात आपण माणुस म्हणून कोठे जावू याची कल्पना येते. या धोक्याच्या दिशेने आजचे जग वाट चालुच लागलेले आहे. पण आम्हाला आमच्या आर्थिक प्रेरणा आणि प्राथमिकता समजावून घेण्यात अपयश येत असल्याने आज तरी आमची अवस्था भांबावल्यासारखी झालेली आहे.\nअर्थशास्त्रात भारतात दुर्लक्षिला गेलेला मुद्दा म्हणजे शाश्वत अर्थव्यवस्था. अतिरेकी मक्तेदारीयुक्त अर्थव्यवस्था व त्यातून होणारी राजकीय पडझड व राष्ट्रांचे संपलेले पुरते सार्वभौमत्व ही अवस्था येवू द्यायची नसेल तर शाश्वत अर्थव्यवस्था हा पर्यायी मार्ग आहे. जगातील सर्वच तत्वज्ञांनी हजारो वर्षांपासुन हाच मार्ग सांगितला. गांधीवादी अर्थव्यवस्थाही तेच सांगते. गरजा किमान करा. कृत्रीम व प्रतिष्ठेचा आभास देणा-या उत्पादनांपासून दूर रहा. आपली निकड ओळखायला शिका व त्याच परिघात आपले यश मोजा. संपत्ती हे आपल्या बुद्धीमत्तेचे प्रतीक आहे हा आयन रँडसारख्या लोकप्रिय तत्ववेत्ती कादंबरीकाराने सांगितलेला सिद्धांत आजच्या कॉर्पोरेट जगाचा आणि म्हणून जवळपास प्रत्येक माणसाचा सिद्धांत बनलेला आहे. पण संपत्तीच मुळात कृत्रीम असली तर मग काय हा विचार आम्ही नीटपणे केलेला नसून आम्ही वारे येईल तसे वाहत चाललो आहोत. आम्हाला आमचे म्हणून अर्थतत्वज्ञान आहे की नाही हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.\nशाश्वत अर्थव्यवस्थेतील प्रत्येक व्यक्ती भांडवलदार असते व आपापल्या भांडवलाच्या परिप्रेक्षात त्याने आपले अर्थजीवन स्वतंत्र वातावरणात विकसित करावे ही अपेक्षा असते. या अर्थव्यवस्र्थेत शासनाची भुमिका केवळ संरक्षकाची असते, नियंत्रकाची नव्हे. थोडक्यात यात अतिरेकी मक्तेदारीयुक्त संरचनेला स्थानच नसते. त्यामूळे शासनयंत्रणाही थोडक्यांच्या दबावाखाली येवू शकत नाहीत. पण हे असे होईल का की आहे तसेच चालत आपण हळू हळू महत्वाकांक्षी अर्थसत्ताधा-यांच्या कचाट्यात जाणार की आहे तसेच चालत आपण हळू हळू महत्वाकांक्षी अर्थसत्ताधा-यांच्या कचाट्यात जाणार आपण याबाबत आताच निर्णय घेतला पाहिजे. राष्ट्र या संकल्पनेच्या पुढे जायचे असेल तर ते अधिकच आवश्यक व तातडीचे आहे. आम्हाला आमचे जीवन सुंदर, सुखद व स्नेहार्द बनवायचे आहे की एका पाशवी कचाट्यात सापडायचे आहे हे आम्हाला ठरवावे लागेल.\nLabels: एक जग:एक राष्ट्र\nआपण खरेतर सध्याच्या जिवंत विषयावर लिहिले पाहिजे , बोलले पाहिजे\nनुकतेच प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी जाहीरपणे मागणी केली आहे कि ३ प्रसिद्ध खान आणि शबाना आझमी सारखी पुरोगामी स्त्री यांनी स्पष्ट मत मांडून ट्रिपल तलाक या विषयावर बोलले पाहिजे ,\nआपण सध्या इतर फालतू विषयावर लिहीत बसता आणि अशा जिवंत विषयावर लिहिण्याचे टाळता .\nशाश्वत अर्थ व्यवस्था इत्यादी विषय बासनात गुंडाळून या विषयावर लिहा \nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nशाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल\nआर्थिक साम्राज्यवाद आणि राष्ट्रे\nभारतीय हेरगिरी आणि कुलभूषण\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/08/blog-post_22.html", "date_download": "2018-10-16T10:19:51Z", "digest": "sha1:CENVHPGOFXU2GVSP4LWKPYRIGPDVWIBZ", "length": 24512, "nlines": 219, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): समाजव्यवस्थेचे \"पानिपत\" दाखवणारी कादंबरी!", "raw_content": "\nसमाजव्यवस्थेचे \"पानिपत\" दाखवणारी कादंबरी\n\"...आणि पानिपत\" ही कादंबरी कशी सुचली याची कथा फार मागे जाते. मी क्लिओपात्रा, ओडिसी सारख्या वेगळ्या संस्कृत्यांच्या पार्श्वभुमीवर कादंब-या लिहिल्या होत्या तसेच अखेरच सम्राट सारखी भारतीय इतिहासावरचीही कादंबरी लिहिली होती. मीच नव्हे तर सर्वच ऐतिहासिक कादंब-या या सरदार, राजे-महाराजे-महाराण्या यांना नायक/नायिका बनवत लिहिल्या गेलेल्या होत्या. आणि नेमके हेच मला आता खटकू लागले होते.. सामान्य माणसांचे जीवन, त्याची जगण्याची व संस्कृती घडवण्याची धडपड यांना कोठेच स्थान नव्हते. युद्धे झाली की सर्वात अधिक ससेहोलपट या सामान्यांचीच होणार. मग युद्ध हरो की जिंको. तरीही जनसामान्यांच्या आकांक्षाच शेवटी राजसत्तेवर अंमल गाजवत असतात. संस्कृती घडवतात ते निर्माणकर्ते लोक. म्हणजेच शेतकरी, लोहार, कुंभार, सुतार ते सेवा देणारे लोक. अर्थव्यवस्था उन्नत होणार की अवनत हेही यांच्याच हाती. सत्तेचे काम त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देणे. जे देत नाहीत तेथे संस्कृती ठप्प होणार हे ओघाने आलेच इतिहासात एवढ्या मोठ्या उलाढाली झाल्या, त्यात सामान्य माणसाचे स्थान साहित्यात काय हा प्रश्न विचारला तर उत्तर हताश करणारे येते. त्यांच्या दृष्टीकोनातून इतिहास कसा घडला हे दर्शवणे तर आजिबात नाहीच इतिहासात एवढ्या मोठ्या उलाढाली झाल्या, त्यात सामान्य माणसाचे स्थान साहित्यात काय हा प्रश्न विचारला तर उत्तर हताश करणारे येते. त्यांच्या दृष्टीकोनातून इतिहास कसा घडला हे दर्शवणे तर आजिबात नाहीच इतिहासाचा खरा नायक असा दडपला गेला.\nमी पानिपतची पार्श्वभुमी फार जाणीवपुर्वक निवडली. ही एक शोकांतिका आहे. केवळ राजकीय नव्हे तर सामाजिकही. इतिहासाचे अजब संक्रमण या इतिहासाने घडवले. हे युद्ध घडलेही मुळात संक्रमणावस्थेतील उत्तर व दक्षीणेतील राजकीय व त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक गोंधळामुळे. हा गोंधळ एका सामान्य माणसाच्या दृष्टीकोणातून टिपण्याचा मी निर्णय घेतला. संपुर्ण समाजव्यवस्थेनेच ज्या समाजाची शोकांतिका घडवली त्या तळागाळातील महार समाजातील पात्रे नायक म्हणून मी निश्चित केली आणि या कादंबरीच्या लेखनाला सुरुवात केली. ऐतिहासिक घटनांची माहिती देणारी भरपूर पुस्तके उपलब्ध असली तरी सामाजिक इतिहासाची मात्र पुरेपूर वानवा असल्याने त्यासाठी तत्कालीन उत्तर व महाराष्ट्रातील सामाजिक संदर्भ मिळवणे हे महादुष्कर काम होते. २००७ पासून मी सुरुवात केली ती सामाजिक संदर्भ मिळवायची. दरम्यान \"महार कोण होते\" हे संशोधनपर पुस्तक माझ्याकडून लिहून झाले. कारण या समाजाचा इतिहासही तोवर ठराविक दृष्टीकोनातून लिहिला गेल्याचे मला आढळत गेले. धर्मांतरित होऊन नंतर दिल्लीचा अल्पकालीन का होईना पातशहा बनलेल्या पुर्वाश्रमीचा परवारी (गुजरातेतील अस्पृष्य) असलेल्या खुश्रूखानाचा इतिहासही धुंडाळला व धर्मांतराची कारणेही समजावून घेतली. तत्कालीन समाजजीवन, समाजिक प्रश्न, संघर्ष आणि समेट, रयत आणि जमीनदारांतले संबंध, गांवगाडा हे सारे कसोशीने शोधावे लागले. हे सारे झाल्यावर लिहायला सुरुवात केली.\nही कादंबरी लिहित असतांना मी महार झालो होतो. त्या काळातील महाराच्या सुख-दु:खांना स्वत: जगत होतो. लिहित असतांना मी इतक्या वेळेला रडलो की हस्तलिखिताची पानेच्या पाने अश्रुंच्या थेंबांनी भरून गेली. हा माझ्यासाठी एकमेव वेदनादायक लेखन प्रवास होता. संभाजी महाराजांची वढुला हत्या झाली ते पानिपतचा दुर्दैवी अंत हा १६८९ ते १७६१ एवढा प्रदिर्घ प्रवास चार पिढ्यांच्या माध्यमातून मी मांडत होतो. इतिहास पार्श्वभुमीला ठेवत या कादंबरीतील घटना घडतात. यातील हे चारही नायक वेगवेगळ्या स्वभावांचे. भिमनाक ते भिमनाक असा तो प्रवास. जगण्याचा जीवघेणा संघर्ष आणि पार्श्वभुमीला पानिपतचे संहारक युद्ध.\nकादंबरीचे कथानक सांगण्याचे येथे प्रयोजन नाही. ही मराठीतील ख-या अर्थाने पहिली (व आजवर शेवटची) सबाल्टर्न कादंबरी. एप्रिल २०१० मध्ये ही तब्बल ४७२ पानांची कादंबरी प्राजक्त प्रकाशनाने अत्यंत देखण्या स्वरुपात प्रकाशित केली. म्हणजे आता सात वर्ष होत आलीत. कादंबरी वाचून अनेकांनी वरुडे गांवाला भेट दिली व रायनाक महाराची अजून काही माहिती तेथे मिळते काय याचा शोधही घेतला. काहीच माहिती मिळत नाही म्हणून मला फोन करून विचारले. यातील पात्रे इतिहासात खरेच होऊन गेली असणार कारण ती तेवढी जीवंत वाटतात असे त्यांचे म्हणणे. प्रत्यक्षात यातील इतिहासातील सोडून सर्वच पात्रे काल्पनिक आहेत हे सांगुनही वाचकांना पटत नाही. माधुरी नाईक यांनी पुणे जिल्ह्याची माहिती देणा-या पुस्तकात वरुडे गांवाचा उल्लेख इतिहासात घडून गेलेल्या भिमनाक महाराचे गांव म्हणून करत चक्क या घराण्याची कादंबरीत आलेली माहिती चार पानांत छापली आहे\nहे सगळे झाले. पण ही आवृत्ती मात्र आजतागायत संपली नाही. माझी सर्वात अपयशी कादंबरी म्हणून मी या कादंबरीचा उल्लेख करेन. याला अनेक कारणे आहेत. महार आणि तोही ऐतिहासिक कादंबरीचा नायक असू शकतो ही कल्पना बहुदा आपल्याला सहन होत नाही हे माझ्या लक्षात आले. (असूरवेदचा नवबौद्ध नायक मात्र स्विकारला गेला हे समाजमानसिकतेचे वेगळेच चित्र दाखवते.) एक महार खुद्द घायाळ पडलेल्या भाऊसाहेब पेशव्याला पानिपतच्या रणातून बाहेर काढतो ही बाब पेशवेसमर्थकांनाही रुचण्याची शक्यता नाही. नवबौद्ध समाजाला शक्यतो आपल्या जुन्या इतिहासाची आठवण नको वाटते आणि अन्य समाजघटक कथनाच्या ओघात आलेल्या तत्कालीन समाजस्थितीचे (व आपल्या पुर्वजांच्या वर्तनाचे) चित्रण सहन करू शकत नाही. \"कर्मठ मोरबा ब्राह्मण बदलूच शकत नाही, ब्राह्मण कधीच बदलत नाही\" हे मत तर एका विदुषी प्राध्यापिकेने या कादंबरीवरच्या एका चर्चासत्रात जाहीरपणे मांडले होते. म्हणजे केवळ आपल्या आजच्या सामाजिक भुमिका इतिहासावर (व त्यातही कादंबरीवर) लादत आपण कळत-नकळत साहित्याचा आणि इतिहासाचाही मुडदा पाडायला मागेपुढे पहात नाही. कादंबरी खपली नाही. अधिकाधिक वाचकांपर्यंत गेली नाही याची खंत एक लेखक म्हणून मला आहेच पण त्याहीपेक्षा मोठी खंत ही आहे कि आपण पानिपतकालात ज्या मानसिकतेत वावरत होतो ती मानसिकता अजून बदललेली नाही. आम्ही आधुनिक तर सोडाच, माणुसही झालो नाही हेच काय ते खरे. \"...आणि पानिपत\" लिहिण्याचा प्रवास वेदनादायक होता पण तो सृजनाच्या वेदनांनी तरी भरलेला होता. नंतरचा प्रवास अजुनही मानसिक तिढ्यात अडकून बसलेल्या समाजाबद्दल वाटणा-या वेदनांनी भरला आहे.\n\" हा प्रश्न महार कोण होते, असूरवेद आणि या कादंबरीमुळे तर एवढा उसळला कि जाहीर मंचावरही हे प्रश्न विचारले गेले. मसापमधे अशीच घटना घडली असता वि. भा. देशपांडेंनी या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले खरे...पण लेखकाची जात, त्याच्या नायकाची जात, त्याच्या खलनायकाची जात, त्याच्या नायिकेची जात चर्चेचा विषय बनावी .....छी मला या मानसिकतेची घृणा आहे. माझा भिमनाक महार या गर्तेतून मानवी समाजाला कधीतरी बाहेर काढेल, त्याची सामाजिक सुरक्षेची कवचकुंडले तोडून टाकेल आणि मुक्त अवकाशात तो फक्त भिम राहील आणि बाकी सारी कसलेही लेबल नसलेली माणसं...बस...या दिवसाच्या प्रतिक्षेत मी आहे.\nसर मी तुमची कादंबरी वाचली मलाही खूप खूप आवडली.\nवाचून झाल्यावर तुम्हाला फोनही लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही.\nही कादंबरी लिहिल्याबद्दल खूप खूप आभार\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nनोटबंदी : घरघर अर्थव्यवस्थेला...\nगोपनीयतेचा कायदा कसा बनणार\nशेतक-यांच्याच अर्थसुरक्षेला गळफास का\nसमाजव्यवस्थेचे \"पानिपत\" दाखवणारी कादंबरी\nनोटबंदी अपयशी, अखेर शिक्कामोर्तब\nनिर्माण होतोय नि:ष्फळ संस्कृतीचा वारसा\nशोषित समाजांचे शोषण का होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shirish-sapre.blogspot.com/2012/03/blog-post_31.html", "date_download": "2018-10-16T09:43:20Z", "digest": "sha1:LY63IULVRIRZDELGUVCNPK7QHQMSELUF", "length": 26553, "nlines": 79, "source_domain": "shirish-sapre.blogspot.com", "title": "कणाद", "raw_content": "\n''सगळ्या प्राण्यांना मैत्रीच्या दृष्टीने बघा.\"\" यजुर्वेद\nहिंदूधर्म वेदांवर आधारित आहे. तो हे शिकवितो की मनुष्य तर मनुष्य प्रत्येक प्राण्याला पण मित्राच्या दृष्टीने बघा. म्हणजे प्राण्यां बरोबर चांगूलपणाचा प्रेमाचा व्यवहार करा. दूसरीकडे प्रेम, दया आणि (नाममात्र) सेवेचा उद्‌घोष करणारा ख्रिश्चन धर्म आहे. ज्याचे धर्मगुरु पोप जॉन पॉल खख यांचे हे वक्तव्य लक्षात घेण्याजोगे आहे. ''My Religion Takes You to Heavon, Yours to Hell.\"\" (Organiser 9-1-05) विचारणीय हे आहे की खरोखरच देव इतका पक्षपाती आहे नक्कीच नाहीं. नैतिकतेच्या दृष्टीने हे विधान असहिष्णू आणि तिरस्करणीय आहे आणि ख्रिश्चिनिटीच्या खऱ्या तत्वाचे दर्शन यात होते. तर याच्याही दोन पाऊल पुढ़े याच सेमेटीक परंपरेचा धर्म 'इस्लाम\" आहे जो स्वतःला 'दीन-ऐ-कामिल\" (संपूर्ण धर्म) म्हणवितो. म्हणजे जगाच्या शेवटा पर्यंत यात कशाही प्रकारचा बदल शक्य नाही. कुराण भाष्य म्हणते ः''या धर्मास याच स्वरुपात कियामती पावेतो कायम रहावयाचे आहे व जगातील समस्त जाति समूहांकरिता हाच मार्गदर्शनाचा मीनार आहे.\"\" (दअ्‌वतुल कुराण खंड 1 पृ.352) हा इस्लाम धर्म तर संपूर्ण मनुष्य जातिलाच ईमानवाले म्हणजे मुस्लिम आणि काफिर म्हणजे बिगर मुस्लिम या दोन भागात वाटून (कुराणाची सूर मुजादला मध्ये स्पष्टपणे माणसांना दोन विभागात विभागून काफिरांना ''शैतानाचा पक्ष (Hisb-Ush-Shaitan)\"\" (आयत 19) तर मुस्लिमांना ''\"अल्लाहचा पक्ष (Hizbulla)\"\" (आयत 22) म्हटले गेले आहे.) मुस्लिमांना नेहमी करिता जन्नत (स्वर्ग) तर काफिरांना नेहमी करिता जहन्नम (नरकाग्नी) मध्ये राहण्याचा हुकूम सुनवितो. ह्या वचनांची कुराणात पुनः पुनः पुनरावृत्ती झाली आहे आणि हा हुकूम या करिता आहे की अल्लानी संपूर्ण जगाच्या सगळ्या जातीं करिता इस्लामला मार्गदर्शनाचा मीनार म्हटले आहे तरी पण काफिर इस्लामचा स्वीकार करावयास तैयार नाहीं.\nकुराणाचे निरीक्षण केल्यावर ज्ञात होते की कुराणाच्या एकूण 114 सूरहांपैकी 101 सूरहां (अध्यायां) मध्ये जन्नत आणि दोजख (नरक) मिळण्या संदर्भातील उल्लेख आढ़ळतात. कुराणाच्या एकूण 6239 आयातींपैकी सुमारे 1590 आयाती या संबंधीच्या आहेत. विश्वास बसत नाहीं ना तर पहा कुराणाच्या काही आयाती ज्यां मध्ये काफिरांना मिळणाऱ्या नरकाच्या शिक्षेचे वर्णन आहे ः''त्याच्या पुढ़े जहन्नम आहे आणि त्याला पीप-रक्त पाजले जाईल ज्यास तो एकेक घोट करुन पील परंतु घशाखाली सहजगत्या उतरवू शकणार नाहीं. मृत्यु प्रत्येक दिशेने त्याच्यावर ओढ़वेल परंतु तो मरु शकणार नाहीं आणि पुढ़े अत्यंत कठोर शिक्षेला त्याला तोंड द्यावे लागेल.\"\" (इब्राहिम 16,17) ती कठोर शिक्षा कशा प्रकाराची असेल त्याचे वर्णन पुढ़ील प्रमाणे ः''लवकरच मी त्याला दोजख मध्ये दाखल करीन.....ना बाकी ठेवील आणि ना सोडील. त्वचेला भाजून टाकणारी.\"\" (मुद्दस्सिर 26-29) (या आयाती उघडपणे सार्वजनिक ठिकाणी धर्मप्रचार करण्या करिता पै. मुहम्मदाला अल्ला कडून संदेश देण्या करिता जी पहली सूरह अवतरित झाली होती त्यातील आहेत.) ''जेंव्हा कधी असे होईल की त्यांच्या शरीराची त्वचा शिजून निघेल, तेंव्हा आम्हीं तिच्या जागी दुसरी त्वचा निर्माण करु म्हणजे ते (चांगल्या प्रकारे) शिक्षेची गोडी चाखतील.\"\" (निसा 56) ''त्यांच्याकरिता जहन्नमचाच बिछाना असेल व वरुन पांघरुणही त्याचेच असेल.\"\" (अअराफ 41)''त्यांच्याकरिता आगीचे पोषाख बेतविले गेले आहेत. त्यांच्या डोक्यावर उकळते पाणी टाकले जाईल ज्यामुळे त्यांच्या पोटात असलेल्या वस्तू व त्यांची चामडी गळून पडेल.\"\" (हज्ज 19-22) कुराणात म्हटले गेले आहे की काफिरांना खायला जक्कूमचे (काटेरी) झाड दिले जाईल ''ते असे झाड आहे जे जहन्नमच्या तळा पासून उगते. त्याचे फळाचे घोस असे आहेत जणू सैतानाची मुंडकी ते याला खातील आणि उदर भरण करतील. मग यावर त्यांना प्यायला गरम पाणी दिले जाईल. मग त्यांचे परतणे जहन्नमच्या आगी कडे होईल.'' (अस्सफ्फात 62-68) अशा स्वरुपाच्या आयातींनी कुराण ओसंडून वाहत आहे.\nकाफिरांचा नरकात जाण्याचा नियम इतका अचूक आहे की यातून पैगंबराचे पूर्वज, आई-वडील आणि वडिलां सारखे काका अबू तालिब ज्यांनी पैगंबराचा 40 वर्ष सांभाळ केला होता पण अपवादस्वरुप वाचू शकले नाही. या संबंधी हदीसपण आहेत आणि कुराणाची सूर तौबाची आयत 113 मध्ये स्पष्टपणे म्हटले गेले आहे की ः''पैगंबर आणि ईमान बाळगणाऱ्यास हे साजेसे नाही की त्यांनी अनेकेश्वरवाद्यांकरिता माफीची प्रार्थना करावी मग ते त्यांचे नातेवाईक का असेनात, जेंव्हा त्यांना स्पष्ट कळून चुकले आहे की ते जहन्नमवाले होत.\"\" कुराणात तर हे पण म्हणते की ''आणि यांच्यापैकी जो मरेल त्याची नमाज (जनाजा) तुम्ही मुळीच पढ़ू नका आणि ना कधी त्याच्या कबरीवर उभे राहा, कारण त्यांनी अल्ला व त्याच्या पैगंबराशी कुफ्र केले व अशा स्थितीत मेले की ते आज्ञा भंग करणारे होते.\"\" (तौबा 84) या आयतीवरच्या दअ्‌वतुल कुराण खंड1च्या अधिकृत भाष्यात म्हटले गेले आहे की ः''कबरीवर उभे राहण्याचा\" अर्थ कबरीवर जाऊन मृतासाठी क्षमा प्रार्थना करणे व दया-भावना प्रकट करणे होय. हा मनाई हुकूम ज्या प्रकारे दांभिकांबाबत आहे तद्‌वतच काफिर, अनेकेश्वरवादी व नास्तिकाकरिताही आहे; कारण जे लोक मरे पर्यंत काफिर राहीले ते अल्लाचे शत्रू होत आणि अल्लाच्या शत्रूंकरिता ईमान (श्रद्धा) बाळगणऱ्यांच्या मनात कोमल भाव असू शकत नाही.\"\" (पृ.667) आणि असणे पण कसे शक्य आहे, का की कुराणच असे शिकविते की काफिर अल्लाच्या नजरेत ''अतिरेक करणारे (बकर 190) अनाचारी (बकर 205) कृतघ्न (हज्ज 38) वचनभंग करणारे (अनफाल 58) अप्रामाणिक व दुराचारी (निसा 36) ऐट करणारे व घमेंड बाळगणारे (निसा 36) अत्याचारी (इमरान 57) गलीच्छ (बकर 28) अल्लाचा इंकार करणारे (अवज्ञाकारी) (इमरान 32)\"\" म्हणजे इस्लाम कुबूल न करणारे आहेत, म्हणून अल्ला पसंत करीत नाही.\nहाच अल्ला त्याच्या 'दीन-इस्लामला\" मानणाऱ्या त्याच्या अनुयायांना म्हणजे मुसलमानांना आपले सदगुण रहमान व रहीम मुळे इतका उपकृत करतो की निःसंकोच, विशेष आढ़ेवेढ़े न घेता त्यांना सरळ जन्नतच्या (स्वर्गाच्या) देणग्या प्रदान करतो. या देणग्या कोणत्या, याची माहिती खूपच मजेदार आहे ज्यांचे वर्णन कुराणात भरपूर आहेत. स्वर्गाच्या आनंद-वार्ता सांगणाऱ्या काही आयाती निरीक्षणार्थ हजर आहेत ''त्याच्या करिता दोन (जन्नतच्या) बागा असतील. दोन्हीं बागा विपुल फांद्या बाळगणाऱ्या असतील.... दोन्हीं मध्ये दोन झरे वाहत असतील.... यात प्रत्येक मेव्याचे दोन प्रकार असतील ... ते अशा बिछान्यांवर तक्के लावून बसतील, ज्यांची अस्तरे जाड रेशमाची असतील आणि बागांची फळे खाली लोंबकळत असतील.... यात लज्जाशील नजरा बाळगणाऱ्या (हूर) असतील, ज्यांना यांच्या पूर्वी एखाद्या माणसाने किंवा जिन्नांने स्पर्श केला नसेल.\"\" (रहमान 46 ते 56) पुढ़ील वर्णन बघा ''देणगी युक्त बागांमध्ये रत्नजडीत आसनांवर समोरासमोर तक्के लावून (बसले असतील) यांच्या जवळ अशी मुले ये जा करत राहतील जी सदैव त्याच अवस्थेत राहतील. प्याले आणि मद्य व वाहत्या मद्याचे प्याले घेऊन. ज्यामुळे न कैफ चढ़ावा आणि ना बुद्धि लयाला जावी. आणि मेवे जे पसंत करतील. आणि पक्ष्यांचे मांस जे त्यांना आवडत असावे आणि यांच्या करीता सुंदर नयनांच्या हूर असतील. जणू सुरक्षित ठेवलेले मोती. ..... यां (च्या पत्न्यांना) आम्हीं विशेषत्वाने उभारले असेल. आणि त्यांना कुमारीका बनविले असेल. प्रिय आणि समवयस्क.\"\" (वाकेअ 12 ते 36) ''आणि सुंदर डोळ्यांच्या अप्सरांशी आम्हीं त्यांचा विवाह करुन देऊ.\"\" (दुखान 54) सूर बकर च्या 25 क्रमांकाच्या आयाती मध्ये म्हटले आहे की ''या शिवाय या बागां मध्ये त्यांच्यासाठी पवित्र पत्न्या असतील आणि त्या मध्ये ते सदैव राहतील.\"\"\nसंक्षेपात, इस्लामची संकल्पना मनुष्यांना दोन भागात 'काफिर आणि ईमानवाले (म्हणजे मुसलमान)\" यां मध्ये वाटून आणि त्यांना नेहमी करीता प्रदान केल्या जाणाऱ्या नरक आणि स्वर्गाच्या जवळपास फिरत राहते. ज्यात काफिरांची भूमिका संसाराच्या निकृष्टतम प्राण्याची आहे. जसे की कुराणाच्या सूर अनफाल च्या 55 क्रं.च्या आयातीत म्हटले गेले आहे ''निःसंशय अल्लाह जवळ सर्वात निकृष्ट जनावर असे लोक होत ज्यांनी कुफ्र केले व ईमान बाळगले नाही ''या आयतीवर कुराण भाष्य म्हणते ''जो माणूस कुफ्रचा मार्ग पत्करतो तो बुद्धि व सुज्ञतेने काम घेत नाही. किंबहुना अंध बनतो व स्वतःला मानवतेच्या दर्जापासून खाली फेकून जनावरांपेक्षाही खालच्या थराला नेतो.\"\" (द.कु.ख.1 पृ.607) केवळ भाष्यच नाही तर कुराण स्वतः अशा काफिरां बद्दल म्हटते ''हे बहिरे, मुके आणि आंधळे आहेत. आणि म्हणून काही समजू शकत नाही.\"\" (बकर 171) ''यांच्या जवळ ह्रदये आहेत परंंतु त्या द्वारे ते ऐकण्याचे काम करीत नाही. त्यांच्या जवळ डोळे आहेत परंतु त्याद्वारे पाहण्याचे काम करीत नाही, त्यांच्या जवळ कान आहेत पण त्याद्वारे ते ऐकण्याचे काम करीत नाही. ते जनावरांसारखे आहेत. किंबहुना त्यांच्याहूनही अधिक भटकलेले.\"\" (अराफ 179) कुराण इतक्यावरच थांबत नाही तर काफिरांना चेतावणी पण देते ''आणि जो कोणी इस्लामखेरीज दुसऱ्या कोणत्याही धर्माचा इच्छुक असेल तर तो त्याच्या कडून कधीही स्वीकारला जाणार नाही. आणि आखिरत मध्ये त्याचे मनोरथ विफल होतील.\"\" (इमरान 85) कुराणात कियामतीच्या वर्णनात म्हटले आहे की ''अरेरे हा मोबदल्याचा दिवस आहे. हा तोच निर्णयाचा दिवस होय, ज्याला तुम्ही खोटे ठरवित होता. एकत्रित करा अत्याचारींना व त्याच्या सहकाऱ्रंना आणि त्यांना देखील, ज्यांची हे भक्ति (आराधना) करीत असत.\"\" (तुस्सफ्फाति 20-23)\nधर्म तर सगळ्यां करीता म्हणजे विश्वाच्या परमार्था करीता, विश्व कल्याणा करीता असतो, पण हा 'दीन-ए-इस्लाम\" तर असा विलक्षण धर्म आहे की जो म्हणतो तर स्वतःला 'बंधुत्वाचा\" धर्म पण त्याचे 'बंधुत्व\" केवळ मुस्लिम समाजा पुरतेच. का की तो केवळ स्वतःच्या अनुयायिनांच ''उत्तम समाज (खैर-उम्मत)\"\" (इमरान 110) ''मध्यममार्गी समाज (उम्मते-वसत) (बकर 143)\"\" या आधारावर म्हणतो की ''हाच समाज सत्य धर्मावर कायम आहे.\"\" (दु.कु.ख.1 पृ.225) स्वतःला 'अंतिम सत्य धर्म\" आणि स्वतःच्या पैगंबरला 'अकिब\" समजतो. ज्याच्या नंतर आता कोणताही नवा धर्म येणार नाही आणि कोणताही पैगंबर पण. जसे की कुराणातच म्हटले गेले आहे ''मुहम्मद अल्लाहचे रसूल (पैगंबर) आणि अखेरचे नबी होत.\"\" (अहजाब 40) म्हणजेच दीन (इस्लाम धर्म) आता पूर्णत्वाला पोहचला आहे आणि आता कशाही प्रकारचा सुधार किंवा बदल शक्य नाही. म्हणूनच कुराण भाष्य म्हणते ''निखालस एके श्वरवादाचे स्वरुप असलेल्या इस्लाम धर्मा खेरीज इतर कोणत्याही धर्मा कडे किंचित मात्र लक्ष देणे ही ईमानास कंपित करते आणि समस्त धर्माच्या सत्य असण्या विषयीची कल्पना तर नितांत मार्गभ्रष्टता होय.\"\" (द.कु.ख.3 पृ.1431) पुढ़े कुराण भाष्य म्हणते की ''समस्त धर्म त्याला आवडते आहेत मोठ्या धारीष्ट्याची बाब होय. आणि असा मनुष्य अतिशय दुराचारी व सर्वात मोठा अत्याचारी होय.\"\" (1671) म्हणून ''जीवनाला धार्मिक व निधर्मी अशा दोन वर्गात विभागून अल्ला व त्याच्या प्रेषिताच्या कित्येक फैसल्यांना कौटुंबिक, आर्थिक व राजकीय जीवनाशी संबंधित आहेत रद्द बातील ठरविणे आणि सेक्युलर जीवन पद्धतिचा अवलंब करणे म्हणजे इस्लामशी उघड प्रतारणा करणे होय.\"\" (1495) शेवटी भाष्य चेतावणी देते की ''सर्वधर्म समभावच्या सत्या व असत्यामध्ये कसलाच भेद ना पाळणाऱ्या दृष्टिकोणास मोठ्या मनमोहक शैलीत सादर करणारे जे लोक इस्लाम व कुफ्रचे मिश्रण तैयार करु इच्छितात त्यांनी तिळमात्र अशी अपेक्षा बाळगू नये की त्यांना कुराणाचे समर्थन लाभू शकेल.\"\" (पृ.2396) आता वाचकांनी स्वतःच विचार करावा की सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी किती हास्यास्पद आणि पोकळ आहेत.\n''सगळ्या प्राण्यांना मैत्रीच्या दृष्टीने बघा.\"\" यज...\nवर्षप्रतिपदा विशेष - हिंदू विश्वविद्यालय संस्थापक ...\nधर्मो की समानता का दुराग्रह हास्यास्पद हिन्दु धर्म...\nआतंकवाद और मुस्लिम विद्वान हिंसक इस्लामिक आतंकवाद...\nबहुधर्मीय समरसता का मंत्र भारत में धार्मिक बहुवाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8/news/2", "date_download": "2018-10-16T11:19:38Z", "digest": "sha1:PH7LROSSU6P54BZKBGVBAELTSL5H3IEF", "length": 13277, "nlines": 248, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "स्नेहल प्रकाशन Marathi Batmya, स्नेहल प्रकाशन News in Marathi - Page 2", "raw_content": "\nNavratri 2018: मुंबईत पाद्रींनी केला गरबा डान्स\nऑनलाइन दारूविक्रीचा विचार नाही\nहवाई सुंदरी विमानातून कशामुळं पडली\nराष्ट्रवादीला हवे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद...\nlachhu maharaj: पं. लच्छू महाराज यांना गुग...\nमॉडेल तरुणीची मित्राकडून हत्या\nक​र्ज पास करण्यासाठी शरीरसुखाची मागणी; महिलेने झोड...\nPrayagraj: अलाहाबादच्या नामांतराला कॅबिनेट...\nगोवा: काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये, काँग...\nसतलोक आश्रमच्या बाबा रामपालला जन्मठेप\n...म्हणून काँग्रेसच्या प्रचारापासून दिग्वि...\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\n'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले...\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nझीरो कॉस्ट ईएमआय मागचं सत्य\nकेंद्रीय कपातीवर दरवाढीची मात\nगृहप्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना दणका\nसोने २०० रुपयांनी महागले\nऑनलाइन आरोग्यविम्यात महाराष्ट्र अव्वल\nघाऊक महागाई सप्टेंबरमध्ये वाढली\nसचिनचे 'ते' शब्द ऐकून रडू कोसळलेः श्रीसंत\nvirat kohli: विराट मोडणार सचिनचा आणखी एक व...\nCricket: क्रिकेटमध्ये 'डक' हा शब्द का वापर...\n'या' फलंदाजानं झळकावलं होतं पहिलं कसोटी द्...\nडीविलियर्सचे 'कमबॅक'; टी-२० लीगमध्ये खेळणा...\nICC करणार टी-२०, टी-१० लीगचा बंदोबस्त\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांड..\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार..\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान या..\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा म..\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने त..\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्..\nहिऱ्याची अंगठी घेताना या गोष्टी ल..\nतितली चक्रीवादळः CM पटनायक वाढदिव..\nलवकरच विराट मोडणार सचिनचा आणखी एक विक्रम\n#MeToo विरोधकांना सलीम खान यांची फटकार\nगोव्यात काँग्रेसच्या सत्तास्वप्नांना सुरुंग\nपाहा: #MeToo चित्रांगदानंही सांगितली आपबिती\nक​र्जासाठी शरीरसुखाची मागणी; महिलेने झोडपलं\nव्हिडिओ: 'या' मराठी नटीला सिनेमांच्या ऑफर्स\nअलाहाबाद होणार प्रयागराज; कॅबिनेटची मंजुरी\nविश्वास बसणार नाही; 'ड्रीमगर्ल' सत्तरीची झाली\n#MeToo साजिद खान आहेच आगाऊ: दिया\nकाय आहे झिरो कॉस्ट EMI मागचं सत्य\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201402?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-10-16T09:46:05Z", "digest": "sha1:UMHMD5XEODOZFZL2AFTC2YXPJFVAEP67", "length": 13543, "nlines": 116, "source_domain": "aisiakshare.com", "title": " February 2014 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nमाहिती माधवराव आणि वरदा. अरविंद कोल्हटकर 15 बुधवार, 05/02/2014 - 03:58\nचर्चाविषय संसद: विशेष हिवाळी अधिवेशन २०१४ ऋषिकेश 23 गुरुवार, 06/02/2014 - 11:39\nमाहिती ४) Autism - निदानानंतर.. स्वमग्नता एकलकोंडेकर 13 रविवार, 09/02/2014 - 10:27\nमौजमजा ठाणे कट्ट्याचा वृत्तान्त मेघना भुस्कुटे 80 सोमवार, 17/02/2014 - 06:47\nललित गणितज्ञांच्या अद्भुत कथा -7: कोनिग्सबर्गच्या पुलावरील परेड प्रभाकर नानावटी 9 मंगळवार, 18/02/2014 - 11:20\nललित ट्रोजन युद्ध भाग ३.३- अकिलीसपुत्र निओटॉलेमस व प्रख्यात धनुर्धर फिलोक्टॅटेसचे पुनरागमन व पराक्रम, पॅरिसचा वध. बॅटमॅन 4 शुक्रवार, 21/02/2014 - 19:16\nललित नोकरदार...१ ऋषिकेश 18 गुरुवार, 27/02/2014 - 14:59\nसमीक्षा निव्वळ माणसांबद्दलची गोष्ट मणिकर्णिका 36 मंगळवार, 11/02/2014 - 20:18\nमाहिती महागोफणीचा भीमटोला चंद्रशेखर 12 सोमवार, 17/02/2014 - 16:30\nललित तसा मी... असा मी, आता मी - १ रमताराम 34 मंगळवार, 25/02/2014 - 23:48\nललित मेन्स टॉक सिफ़र 59 शुक्रवार, 21/02/2014 - 14:02\nललित एक होती आजी उत्पल 42 मंगळवार, 04/02/2014 - 14:55\nमाहिती पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - उत्तरार्ध आनंद घारे 13 शुक्रवार, 07/02/2014 - 18:00\nललित तालीम शिवोऽहम् 7 मंगळवार, 11/02/2014 - 13:20\nललित भाषांतरकाराचे कार्य (अनुवादित) मिलिंद 15 रविवार, 16/02/2014 - 20:25\nललित कातरवेळ – 3 अमृतवल्ली 12 गुरुवार, 27/02/2014 - 17:12\nललित जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला रमताराम 33 रविवार, 16/02/2014 - 09:01\nमाहिती २) ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये स्वमग्नता एकलकोंडेकर 20 गुरुवार, 06/02/2014 - 06:41\nललित भारताची प्रगती ६: अन्न हे पूर्णब्रह्म राजेश घासकडवी 19 रविवार, 02/02/2014 - 15:16\nमौजमजा पैशाला पासरी मुलाची गोष्ट ३_१४ विक्षिप्त अदिती 33 मंगळवार, 04/02/2014 - 02:17\nसमीक्षा फॅंड्री - जाता नाही जात ती... चिंतातुर जंतू 64 गुरुवार, 13/02/2014 - 20:02\nललित द लोलॅंड- झुंपा लाहिरि अंतराआनंद 13 शनिवार, 22/02/2014 - 15:41\nमाहिती जपानी नेत्रपल्लवी ऋषिकेश 28 सोमवार, 10/02/2014 - 16:34\nमाहिती तेलंगण ऋषिकेश 115 गुरुवार, 20/02/2014 - 14:04\nमौजमजा ब्रिटीशांची विनोदबुद्धी. रुची 29 मंगळवार, 18/02/2014 - 12:11\nमाहिती पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - पूर्वार्ध आनंद घारे 35 गुरुवार, 06/02/2014 - 10:50\nललित गणितज्ञांच्या अद्भुत कथा - 6: जुगार्‍यांच्या अड्ड्यावर प्रभाकर नानावटी 5 सोमवार, 03/02/2014 - 11:56\nललित शाळेतली एक आदर्श विद्यार्थिनी सुशेगाद 3 सोमवार, 03/02/2014 - 23:15\nललित आकडे आणलेले खरड कान्होजी पार्थसारथी 4 मंगळवार, 04/02/2014 - 11:04\nमाहिती शुद्धलेखन चिकीत्सक ३_१४ विक्षिप्त अदिती 26 मंगळवार, 04/02/2014 - 21:22\nललित हॉस्टेलचा पहिला दिवस सुशेगाद 17 बुधवार, 05/02/2014 - 01:28\nमौजमजा रजा आणि विश्रांती मन 29 बुधवार, 05/02/2014 - 09:55\nललित मेडीटेशन सुशेगाद 9 गुरुवार, 06/02/2014 - 01:22\nमाहिती ३) Autism - लक्षणे व Evaluation. स्वमग्नता एकलकोंडेकर 7 शुक्रवार, 07/02/2014 - 12:35\nललित विसरून जाण्याचे वय चंद्रशेखर 2 रविवार, 09/02/2014 - 16:04\nललित भारताची प्रगती ७: कपडालत्ता राजेश घासकडवी 40 मंगळवार, 11/02/2014 - 18:36\nसमीक्षा एक लेखक - एक वाचक चित्रा राजेन्द्... 22 शुक्रवार, 14/02/2014 - 22:45\nसमीक्षा ऱ्हायनो सिझन मी 4 रविवार, 16/02/2014 - 10:56\nकविता हाक कविता महाजन 2 सोमवार, 17/02/2014 - 00:22\nचर्चाविषय ये शौक क्या है, ये जिद है कैसी…\nसमीक्षा चिं. त्र्यं. खानोलकर - \"गणुराया\" आणि \"चानी\" रोचना 22 सोमवार, 17/02/2014 - 16:11\nचर्चाविषय \"बिंज् वॉचिंग\" (Binge Watching) मुक्तसुनीत 138 मंगळवार, 18/02/2014 - 09:42\nललित डॉ एन राजम तर्कतीर्थ 9 शुक्रवार, 21/02/2014 - 09:55\nचर्चाविषय हॅरी पॉटरबद्दल. रुची 50 शुक्रवार, 21/02/2014 - 10:00\nचर्चाविषय 'अंकल शेल्बी' द एगहेड 4 शनिवार, 22/02/2014 - 22:07\nबातमी मोहेंजो-दारो साठी मृत्यू घंटा चंद्रशेखर 20 गुरुवार, 27/02/2014 - 08:26\nबातमी मराठी भाषा दिन व भाषाभ्रम राजेश घासकडवी 183 गुरुवार, 27/02/2014 - 15:43\nमाहिती कोल्हापूरचे छत्रपति राजाराम ह्यांचे फ्लॉरेन्स, इटली येथील स्मारक. अरविंद कोल्हटकर 9 गुरुवार, 27/02/2014 - 21:58\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathichi-dnyanpeeth-seminar-10512", "date_download": "2018-10-16T10:54:31Z", "digest": "sha1:6BIQOUKYTO47WO765QFETYKR4CNFRXLJ", "length": 13593, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "'marathichi Dnyanpeeth' seminar \"मराठीची ज्ञानपीठे' विषयावर चर्चासत्र | eSakal", "raw_content": "\n\"मराठीची ज्ञानपीठे' विषयावर चर्चासत्र\nमंगळवार, 5 जुलै 2016\nनागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपुरात आल्यानंतर \"मराठीची ज्ञानपीठे‘ या विषयावरील चर्चासत्राच्या निमित्ताने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संविधान चौकातील वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान महाविज्ञान संस्थेच्या (मॉरिस कॉलेज) सभागृहात येत्या 16 जुलैला हे चर्चासत्र होईल.\nनागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपुरात आल्यानंतर \"मराठीची ज्ञानपीठे‘ या विषयावरील चर्चासत्राच्या निमित्ताने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संविधान चौकातील वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान महाविज्ञान संस्थेच्या (मॉरिस कॉलेज) सभागृहात येत्या 16 जुलैला हे चर्चासत्र होईल.\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पदव्युत्तर मराठी विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्था आणि पीडब्ल्यूएस कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व समीक्षक डॉ. वि. स. जोग असतील. विशेष म्हणजे, केवळ संमेलनकेंद्री अशी प्रतिमा तयार झालेल्या महामंडळाचा कार्यविस्तार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी कळविले.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते 16 जुलैला दुपारी 12.30 वाजता चर्चासत्राचे उद्‌घाटन होईल. या वेळी डॉ. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि डॉ. भालचंद्र नेमाडे या मराठीतील चारही ज्ञानपीठ विजेत्यांचे साहित्य, कार्य, कर्तृत्व आणि वैशिष्ट्ये आदींचा वेध घेणारे हे चर्चासत्र असेल. उद्‌घाटन सोहळ्यानंतर दुपारी 1.30 वाजताच्या सत्रात वि.स. खांडेकर यांच्यावर आसाराम लोमटे आणि कुसुमाग्रजांवर डॉ. भारती सुदामे विवेचन करतील. तर, डॉ. गिरीश सपाटे, प्रा. संजय गोहने, डॉ. अनिल नितनवरे आणि डॉ. पद्मरेखा धनकर चर्चक म्हणून सहभागी होतील. दुपारी 3.30 वाजताच्या सत्रात विंदा करंदीकर यांच्यावर डॉ. अक्षयकुमार काळे आणि डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यावर डॉ. अजय देशपांडे विवेचन करतील. डॉ. कोमल ठाकरे, डॉ. अमृता इंदूरकर, डॉ. राजेंद्र नाईकवाडे आणि डॉ. तीर्थराज कापगते चर्चक म्हणून सहभागी होतील. सायंकाळी 5 वाजता महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्राचा समारोप होईल.\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thequoteunquote.com/quickdope/471/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B.", "date_download": "2018-10-16T10:47:45Z", "digest": "sha1:CQF6RMUIQWZAPGO4F2KZIYAVWB55GBCY", "length": 5884, "nlines": 155, "source_domain": "www.thequoteunquote.com", "title": "हरवलेल्या स्वप्नांनो..", "raw_content": "\nहरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी.\nदिवस तुम्हाला आम्हीच दाखवला,\nनाहीतर अस्तित्व आहे तुमचं,\nबंद डोळयांपुढे तुमचं वास्तव्य.\nआम्ही स्वप्नाळू, आमच्या लेखी,\nतुम्हाला सत्यात उतरवणं जणू कर्तव्य..\nकुठेतरी दिलात तुम्ही चकमा.\nकुरवाळत बसलो झालेल्या जखमा..\nतुमची जागा दाखवण्याची आलीय वेळ.\nआता संपवून टाकू तुमचा पोरखेळ..\nत्यांना सत्यातही उतरवून घेऊ भरारी.\nहरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी..\nहरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी.\nदिवस तुम्हाला आम्हीच दाखवला,\nनाहीतर अस्तित्व आहे तुमचं,\nबंद डोळयांपुढे तुमचं वास्तव्य.\nआम्ही स्वप्नाळू, आमच्या लेखी,\nतुम्हाला सत्यात उतरवणं जणू कर्तव्य..\nकुठेतरी दिलात तुम्ही चकमा.\nकुरवाळत बसलो झालेल्या जखमा..\nतुमची जागा दाखवण्याची आलीय वेळ.\nआता संपवून टाकू तुमचा पोरखेळ..\nत्यांना सत्यातही उतरवून घेऊ भरारी.\nहरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/16.html", "date_download": "2018-10-16T09:33:05Z", "digest": "sha1:OYP6VHLGAHKRQGT3DEUQO6EJXI7WH3K3", "length": 12196, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "प्लॅस्टिक उत्पादक 16 कंपन्यांवर बंदीची कुर्‍हाड | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nप्लॅस्टिक उत्पादक 16 कंपन्यांवर बंदीची कुर्‍हाड\nपुणे : पुणे प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 16 प्लॅस्टिक उत्पादन निर्मात्या कंपन्यांवर बंदीची कुर्‍हाड कोसळली आहे. तर याच प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टिक वापरा विरोधात करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवाईमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एक हजार 328 व्यवसायिकांना दोषी ठरविण्यात येऊन त्यांच्याकडून तब्बल 85 टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. शिवाय या दोषींकडून 19 लाख 72 हजार 319 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. हेरंबप्रसाद गंधे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे प्रादेशिक विभागामधील पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वरील कारवाई करण्यात आली आहे. याच वर्षी 23 मार्च रोजी राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा अध्यादेश जारी केला होता. त्यानंतर सुरवातीच्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक उत्पादनाची निर्मिती करणारे निर्माते, साठवणूकदार आणि विक्रेते यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-10-59-41", "date_download": "2018-10-16T10:30:20Z", "digest": "sha1:7QXVAUXLJFNIRXDVHYS43K3ABLAWACAI", "length": 8164, "nlines": 121, "source_domain": "vkrajwade.com", "title": "सार्वजनिक ग्रंथालय", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंशोधन मंडळासोबतच इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाचे ग्रंथालय 1927 मध्ये सुरू केले. हे ग्रंथालय इतिहास व मराठीतील संशोधक आणि अभ्यासकांसाठी विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाले आहे. संशोधनाच्या निमित्ताने येणा-या देश-विदेशातील अभ्यासकांना या ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचा अभ्यास करायला मिळतो.\n*ग्रंथालयाची स्थापना, 25 हजारांवर ग्रंथसंपदा :\nइतिहासाचार्य राजवाडे यांच्या निधनानंतर संशोधन मंडळ आकाराला आले. अगदी त्याच कालखंडात म्हणजे 9 जानेवारी 1927 रोजी या ग्रंथालयाची स्थापना झाली. संशोधकांसोबत अभ्यासकांना या ग्रंथालयाचा उपयोग व्हावा हाच यामागे हेतू होता. सुरुवातीला अगदी दोन-अडीच हजार ग्रंथसंपदा असलेल्या या ग्रंथालयात आज 25 हजारांपेक्षा अधिक ग्रंथ असून, 750 पेक्षा अधिक सभासद नियमित त्याचा लाभ घेतात. शहरातील एकमेव मध्यवर्ती ठिकाणी हे ग्रंथालय असल्यामुळे येथे येणा-या वाचक, अभ्यासक आणि संशोधकांची नेहमीच वर्दळ असते.\n*मराठीचा खजिना, मराठीसह भाषेचीही सेवा\nग्रंथालय पुरातन असल्याने त्यात दुर्मिळ अमूल्य असे ग्रंथ जतन करून ठेवले आहेत. त्यासोबत कथा, कादंब-या, ललित, चरित्र, धार्मिक,ज्योतिष, पर्यावरण, संदर्भ, शिक्षण अशा नानाविध ग्रंथांचे संग्रह केले आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच संस्कृत भाषेचेही ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथालयात राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाकडून प्राप्त ग्रंथांचाही समावेश आहे. दानशूर व्यक्तींच्या प्राप्त ग्रंथांमुळेही हे ग्रंथालय समृद्ध झाले आहे.\nदुर्मिळ कागदपत्रे : अक्षरानुक्रम\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nधर्मशास्त्र - प्रायश्चित - संस्कृत\nधर्मशास्त्र - स्मृती - संस्कृत\nगद्य - मराठी (बखर)\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nहृदय - मंत्र - संस्कृत\nकथा पुराणें - मराठी\nकवच - मंत्र - संस्कृत\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nपुराण - मराठी - संस्कृत\nपुराणोक्त - पूजा - संस्कृत\nसंन्यास पद्धती - संस्कृत\nस्मार्त - विधी - संस्कृत\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या - मराठी\nस्तोत्रे - आरत्या - मराठी\nविद्या व कला - मराठी\nयाज्ञिक - विधी - संस्कृत\nयाज्ञिकी ग्रंथ - मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi03-23.htm", "date_download": "2018-10-16T10:53:07Z", "digest": "sha1:7YRZW45JGAAQBTQC23PBGOG2NTMBSSBM", "length": 39884, "nlines": 257, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - तृतीयः स्कन्धः - त्रयोविंशोऽध्यायः", "raw_content": "\nतस्मै गौरवभोज्यानि विधाय विधिवत्तदा \nवासराणि च षड्राजा भोजयामास भक्तितः ॥ १ ॥\nएवं विवाहकार्याणि कृत्वा सर्वाणि पार्थिवः \nपारिबर्हं प्रदत्वाऽथ मन्त्रयन्सचिवैः सह ॥ २ ॥\nदूतैस्तु कथितं श्रुत्वा मार्गसंरोधनं कृतम् \nबभूव विमना राजा सुबाहुरमितद्युतिः ॥ ३ ॥\nअस्मान्विसर्जयाशु त्वं गमिष्यामो ह्यशङ्‌किताः ॥ ४ ॥\nभारद्वाजाश्रमं पुण्य़ं गत्वा तत्र समाहिताः \nनिवासाय विचारो वै कर्तव्यः सर्वथा नृप ॥ ५ ॥\nनृपेभ्यश्च न कर्तव्यं भयं किञ्चित्त्वयाऽनघ \nजगन्माता भवानी मे साहाय्यं वै करिष्यति ॥ ६ ॥\nविससर्ज धनं दत्वा प्रतस्थे सोऽपि सत्वरः ॥ ७ ॥\nबलेन महताऽऽविष्टो ययावनु नृपोत्तमः \nसुदर्शनो वृतस्तत्र चचाल पथि निर्भयः ॥ ८ ॥\nरथैः परिवृतः शूरः सदारो रथसंस्थितः \nगच्छन्ददर्श सैन्यानि नृपाणां रघुनन्दनः ॥ ९ ॥\nसुबाहुरपि तान्वीक्ष्य चिन्ताविष्टो बभूव ह \nविधिवत्स शिवां चित्ते जगाम शरणं मुदा ॥ १० ॥\nनिर्भयो वीतशोकश्च पत्‍न्या सह नवोढया ॥ ११ ॥\nततः सर्वे महीपालाः कृत्वा कोलाहलं तदा \nउत्थिताः सैन्यसंयुक्ता हन्तुकामास्तु कन्यकाम् ॥ १२ ॥\nकाशिराजस्तु तान्दृष्ट्वा हन्तुकामो बभूव ह \nनिवारितस्तदाऽत्यर्थं राघवेण जिगीषता ॥ १३ ॥\nतत्रापि नेदुः शंखाश्च भेर्यश्चानकदुन्दुभिः \nसुबाहोश्च नृपाणाञ्च परस्परजिघांसताम् ॥ १४ ॥\nशत्रुजित्तु सुसंवृत्तः स्थितस्तत्र जिघांसया \nयुधाजित्तत्सहायार्थं सन्नद्धः प्रबभूव ह ॥ १५ ॥\nकेचिच्च प्रेक्षकास्तस्य सहानीकैः स्थितास्तदा \nयुधाजिदग्रतो गत्वा सुदर्शनमुपस्थितः ॥ १६ ॥\nशत्रुजित्तेन सहितो हन्तुं भ्रातरमानुजः \nपरस्परं ते बाणौघैस्ततक्षुः क्रोधमूर्छिताः ॥ १७ ॥\nसम्मर्दः सुमहांस्तत्र सम्प्रवृत्तः सुमार्गणैः \nकाशीपतिस्तदा तूर्णं सैन्येन बहुना वृतः ॥ १८ ॥\nएवं प्रवृत्ते सङ्ग्रामे दारुणे लोमहर्षणे ॥ १९ ॥\nप्रादुर्बभूव सहसा देवी सिंहोपरि स्थिता \nनानायुधधरा रम्या वराभूषणभूषिता ॥ २० ॥\nतां दृष्ट्वा तेऽथ भूपाला विस्मयं परमं गताः ॥ २१ ॥\nकेयं सिंहसमारूढा कुतो वेति समुत्थिता \nसुदर्शनस्तु तां वीक्ष्य सुबाहुमिति चाब्रवीत् ॥ २२ ॥\nअनुग्रहाय मे नूनं प्रादुर्भूता दयान्विता ॥ २३ ॥\nनिर्भयोऽहं महाराज जातोऽस्मि निर्भयादपि \nसुदर्शनः सुबाहुश्च तामालोक्य वराननाम् ॥ २४ ॥\nप्रणामं चक्रतुस्तस्या मुदितौ दर्शनेन च \nननाद च तदा सिंहो गजास्त्रस्ताश्चकम्पिरे ॥ २५ ॥\nसुदर्शनस्तदा प्राह निजं सेनापतिं प्रति ॥ २६ ॥\nमार्गे व्रज त्वं तरसा भूपाला यत्र संस्थिताः \nकिं करिष्यन्ति राजानः कुपिता दुष्टचेतसः ॥ २७ ॥\nशरणार्थञ्च सम्प्राप्ता देवी भगवती हि नः \nनिरातङ्कैश्च गन्तव्यं मार्गेऽस्मिन्भूपसङ्कुले ॥ २८ ॥\nस्मृता मया महादेवी रक्षणार्थमुपागता \nतच्छ्रुत्वा वचनं सेनापतिस्तेन पथाऽव्रजत् ॥ २९ ॥\nकिं स्थिता भयसन्त्रस्ता निघ्नन्तु कन्यकान्वितम् ॥ ३० ॥\nअवमन्य च नः सर्वान्बलहीनो बलाधिकान् \nकन्यां गृहीत्वा संयाति निर्भयस्तरसा शिशुः ॥ ३१ ॥\nकिं भीताः कामिनीं वीक्ष्य सिंहोपरि सुसंस्थिताम् \nनोपेक्ष्यो हि महाभागा हन्तव्योऽत्र समाहितैः ॥ ३२ ॥\nहत्वैनं सङ्ग्रहीष्यामः कन्यां चारुविभूषणाम् \nनायं केसरिणादत्तां छेत्तुमर्हति जम्बुकः ॥ ३३ ॥\nयोद्धुकामः सुसम्प्राप्तो युधाजित्क्रोधसंवृतः ॥ ३४ ॥\nधनुराकृष्य कर्णान्तं कर्मारपरिमार्जितान् ॥ ३५ ॥\nसुदर्शनस्तु तान्बाणैश्चिच्छेदापततः क्षणात् ॥ ३६ ॥\nएवं युद्धे प्रवृत्तेऽथ चुकोप चण्डिका भृशम् \nदुर्गादेवी मुमोचाथ बाणान् युधाजितं प्रति ॥ ३७ ॥\nनानारूपा तदा जाता नानाशस्रधरा शिवा \nसम्प्राप्ता तुमुलं तत्र चकार जगदम्बिका ॥ ३८ ॥\nपतितौ तौ रथाभ्यां तु जयशब्दस्तदाऽभवत् ॥ ३९ ॥\nविस्मयं परमं प्राप्ता भूपाः सर्वे विलोक्य ताम् \nनिधनं मातुलस्यापि भागिनेयस्य संयुगे ॥ ४० ॥\nसुबाहुरपि तद्‌दृष्ट्वा निधनं संयुगे तयोः \nतुष्टाव परमप्रीतो दुर्गां दुर्गार्तिनाशिनीम् ॥ ४१ ॥\nनमौ देव्यै जगद्धात्र्यै शिवायै सततं नमः \nदुर्गायै भगवत्यै ते कामदायै नमो नमः ॥ ४२ ॥\nनमः शिवायै शान्त्यै ते विद्यायै मोक्षदे नमः \nविश्वव्याप्त्यै जगन्मातर्जगद्धात्र्यै नमः शिवे ॥ ४३ ॥\nनाहं गतिं तव धिया परिचिन्तयन् वै\nजानामि देवि सगुणः किल निर्गुणायाः \nकिं स्तौ‌मि विश्वजननीं प्रकटप्रभावां\nभक्तार्तिनाशनपरां परमाञ्च शक्तिम् ॥ ४४ ॥\nवाग्देवता त्वमसि सर्वगतैव बुद्धि-\nर्विद्या मतिश्च गतिरप्यसि सर्वजन्तोः \nत्वां स्तौ‌मि किं त्वमसि सर्वमनोनियन्त्री\nकिं स्तूयते हि सततं खलु चात्मरूपम् ॥ ४५ ॥\nब्रह्मा हरश्च हरिरप्यनिशं स्तुवन्तो\nनान्तं गताः सुरवराः किल ते गुणानाम् \nक्वाहं विभेदमतिरम्ब गुणैर्वृतो वै\nवक्तुं क्षमस्तव चरित्रमहोऽप्रसिद्धः ॥ ४६ ॥\nसत्सङ्गतिः कथमहो न करोति कामं\nप्रासङ्‌गिकापि विहिता खलु चित्तशुद्धिः \nप्राप्तं मयाऽद्‌भुतमिदं तव दर्शनं वै ॥ ४७ ॥\nब्रह्माऽपि वाञ्छति सदैव हरो हरिश्च\nसेन्द्राः सुराश्च मुनयो विदितार्थतत्त्वाः \nयद्दर्शनं जननि तेऽद्य मया दुरापं\nप्राप्तं विना दमशमादिसमाधिभिश्च ॥ ४८ ॥\nज्ञाताऽसि देवि सततं किल भावयुक्ता\nभक्तानुकम्पनपरामरवर्गपूज्या ॥ ४९ ॥\nकिं वर्णयामि तव देवि चरित्रमेतद्‌\nशत्रू हतौ सुबलिनौ तरसा त्वयाद्य\nभक्तानुकम्पि चरितं परमं पवित्रम् ॥ ५० ॥\nत्वं पासि सर्वमखिलं स्थिरजङ्गमं वै \nत्रातस्त्वया च विनिहत्य रिपुर्दयातः\nसंरक्षितोऽयमधुना ध्रुवसन्धिसूनुः ॥ ५१ ॥\nकर्तुं भवानि रचितं चरितं त्वयैतत् \nनोचेत्कथं सुपरिगृह्य सुतां मदीयां\nयुद्धे भवेत्कुशलवाननवद्यशीलः ॥ ५२ ॥\nकिं चित्रमत्र किल भक्तजनस्य कामम् \nत्वं गीयसे जननि भक्तजनैरपारा\nत्वं पापपुण्यरहिता सगुणाऽगुणा च ॥ ५३ ॥\nजातोऽस्मि देवि भुवनेश्वरि धन्यजन्मा \nबीजं न ते न भजनं किल वेद्मि मात-\nर्ज्ञातस्तवाद्य महिमा प्रकटप्रभावः ॥ ५४ ॥\nएवं स्तुता तदा देवी प्रसन्नवदना शिवा \nउवाच च नृपं देवी वरं वरय सुव्रत ॥ ५५ ॥\nसुदर्शनाच्या शत्रूचा नाश -\nसन्मानपूर्वक यथाविधी भक्ष्य पदार्थ अर्पण करून राजाने सहा दिवसापर्यंत सुदर्शनाला भक्तीने भोजन घातले. त्याचा यथायोग्य सत्कार केला. ह्याप्रमाणे विवाहसंबंधी सर्व कृत्ये केल्यानंतर लवाजमा देऊन त्याची मानाने पाठवणी करण्यासंबंधाने सुबाहूराजा मंत्र्यांसह विचार करू लागला. तो इतक्यात राजेलोकांनी मार्ग अडवून धरल्याची वार्ता, दूतमुखातून त्याने श्रवण केली. तो महातेजस्वी सुबाहूराजा खिन्न झाला. तेव्हा ज्याचे आचरण स्तुत्य आहे, असा तो सुदर्शन राजकुमार श्वशुराला म्हणाला, \"आपण आम्हाला जाण्याची सत्वर अनुज्ञा द्या. आम्ही निर्भयपणे जाऊ. हे राजा, पवित्र भारद्वाजाश्रमाप्रत गेल्यानंतर आम्ही स्वस्थ होऊ आणि कोठे वास्तव्य करावे ह्यासंबंधी तेथे सर्व प्रकारे विचार करू. हे निष्पाप, त्या राजांचे आपण यत्किंचितही भय धरू नका. जगन्माता भवानी मला साहाय्य करील.\"\nहे त्या जामात्याचे मत ऐकून, नृपश्रेष्ठ सुबाहूने द्रव्य देऊन त्याला जाण्याची अनुज्ञा दिली. तो सुदर्शनही तेथून सत्वर निघाला. नंतर मोठे सैन्य बरोबर घेऊन, नृपश्रेष्ठ सुबाहूही त्याच्या मागोमाग निघाला. अशा रीतीने शशिकलेने वरलेला सुदर्शन निर्भयपणे मार्गाला लागला. दूर गेल्यानंतर रथांनी परिवेष्टित असलेला तो शूर योद्धा, रघुकुलनंदन सुदर्शन, भार्येसह रथारूढ होऊन जाऊ लागला. तेव्हा राजांची सैन्ये त्याच्या दृष्टीस पडली.\nसैन्ययुक्त असलेल्या त्या राजांना अवलोकन करून सुबाहू चिंताक्रांत झाला. परंतु तो सुदर्शन आनंदाने मनामध्ये जगदंबेला यथाविधि शरण गेला. नवोढा पत्‍नीसह काहीएक काळजी न करता, तो निर्भय राहिला. कामराजसंज्ञक एकाक्षरी उत्कृष्ट मंत्राचा त्याने जप केला.\nत्यावेळी सर्व भूपती गडबड करून कन्येला हरण करण्याकरिता सैन्यासह त्याच्यावर चालून गेले. त्यांना अवलोकन करताक्षणीच काशीराजाने त्यांचा वध करण्याचे मनामध्ये आणले. परंतु विजयेच्छु रघुकुलनंदन सुदर्शनाने त्याचे निवारण केले. त्या ठिकाणी सुबाहू व इतर राजे परस्परांचा वध करण्यास उद्युक्त झाले. शंख, भेरी व आनकदुंदुभी ही वाद्ये वाजू लागली. शत्रुजित सैन्याच्या योगाने परिवेष्टित होऊन, सुदर्शनाचा वध करण्याच्या उद्देशाने तेथे उभा राहिला, युधाजितही त्याच्या मदतीकरता तयार होताच. काही प्रेक्षकही त्यांच्या सैन्यासह तेथे उभे राहिले होते.\nयुधाजित अग्रभागी जाऊन सुदर्शनासमीप उभा राहिला. त्याच्याबरोबर ज्येष्ठ भ्रात्याचा वध करण्याकरिता कनिष्ठ भ्राता शत्रुजितही तयार झाला. नंतर क्रोधाने व्याप्त झालेले ते वीर परस्परांना बाणांनी जखमा करू लागले. तेव्हा तीक्ष्ण बाणांच्या योगाने, त्या ठिकाणी फारच मोठे युद्ध सुरू झाले. विपुल सैन्याने युक्त असलेला काशीपती सुबाहू, हा आपल्या निरपराधी जामात्याच्या साहाय्याकरता सत्वर त्याच्याकडे गेला.\nह्याप्रमाणे शरीरावर रोमांच उठवणारा दारुण संग्राम सुरू झाला. इतक्यात एकाएकी सिंहावर बसलेली देवी प्रगट झाली. त्या मनोहर देवीने नानाप्रकारची आयुधे धारण केली होती. श्रेष्ठ भूषणांनी ती भूषित झाली होती. दिव्य वस्त्रे तिने परिधान केली होती. मंदार पुष्पांच्या माला तिने घातल्या होत्या. तिला अवलोकन करताक्षणीच, 'सिंहारूढ झालेली ही कोण आहे अहो, अकस्मात ही कोठून आली अहो, अकस्मात ही कोठून आली ' असे म्हणून सर्व भूपाल अत्यंत विस्मित झाले. तिचे दर्शन झाल्यावर सुदर्शन सुबाहूला म्हणाला, \"हे राजा, दिव्य मुद्रेने युक्त अशी ही महादेवी येथे आलेली आपण अवलोकन करा. ही दयाळू देवी, खरोखर माझ्यावर अनुग्रह करण्याकरताच येथे प्रकट झाली आहे. हे महाराज, मी आता निर्भयपेक्षाही निर्भय झालो आहे.\" असे बोलून सुदर्शनाने व सुबाहूने तिचे दर्शन घेतले. तिला त्यांनी प्रणाम केला. तिच्या दर्शनाने उभयताही आनंदित झाले.\nतेव्हा देवीच्या सिंहाने गर्जना केली. त्यामुळे गज त्रस्त होऊन कापू लागले. महाभयंकर वायू वाहू लागले आणि दिशाही अति भयंकर झाल्या.\nतेव्हा सुदर्शन आपल्या सेनापतीला म्हणाला, \"तू जिकडे भूपाल उभे आहेत त्या मार्गाकडे वेगाने चल. दुष्टबुद्धी राजे क्रुद्ध होऊन काय करणार आहेत भगवती देवी आपल्या रक्षणाकरता प्रगट झाली आहे. आपण राजांनी गजबजलेल्या ह्या मार्गातून निर्भयपणे जाऊ. मी स्मरण केल्यामुळे, ही महादेवी रक्षणाकरिता आली आहे.\" हे भाषण ऐकून सेनापति त्या मार्गाने जाऊ लागला असता, तेथे युधाजित अत्यंत क्रुद्ध होऊन त्या इतर भूपतीना म्हणाला, \"तुम्ही भयग्रस्त होऊ नका. कन्येसह सुदर्शनाचा वध करा. हे बलहीन पोर, बलाने अधिक असलेल्या आपणापैकी कोणालाही न जुमानता निर्भयपणे कन्या घेऊन, वेगाने जात आहे. अहो, सिंहावर बसलेली स्त्री अवलोकन करून तुम्ही भयभीत झाला आहात काय \nहे महाभाग्यवान भूपालहो, ह्याची उपेक्षा न करता, सावध राहून आपल्याला ह्यांचा वध केलाच पाहिजे. ह्याचा वध करून आपण मनोहर भूषणांनी युक्त असलेल्या त्या कन्येचा स्वीकार करू. अहो, सिंहाने रोखून ठेवलेल्या ह्या सुबाहूकन्येला हरण करून नेण्यास, हा सुदर्शन कोल्हा योग्य आहे काय असे बोलून युधाजित सैन्यासह क्रोधाने व्याप्त होऊन युद्ध करण्याकरिता अग्रभागी प्राप्त झाला. वध करण्याचा उद्देश मनात धरून त्या अत्यंत दुष्टबुद्धि युधाजिताने सुदर्शनावर कानापर्यंत धनुष्य ओढून सत्वर बाण सोडले. ते बाण लोहाराने तीक्ष्ण केलेले होते, शिळेवर घासलेले होते. त्यांचे पिच्छ भाग फार सुंदर व सरळ होते. परंतु सुदर्शनाने ते आपल्यावर पडणारे बाण आपल्या बाणांच्या योगाने एका क्षणामध्ये तोडून टाकले.\nह्याप्रमाणे युद्ध सुरू झाले असता चंडिकेला अतिशय क्रोध आला, त्या दुर्गादेवीने युधाजितावर बाण टाकण्याला आरंभ केला. अनेक रूपे व अनेक शस्त्रे धारण करून ती जगदंबा कल्याणी जेथे तुमूल युद्ध चालले होते तेथे प्राप्त झाली. तिने शत्रूजित व राजा, ह्या उभयतांचाही येथे वध केला. ते उभयताही मृत होऊन रथावरून जमिनीवर पडले असता जयघोष सुरू झाला आणि ते मृत झालेले अवलोकन करून, सर्व भूपाल अतिशय विस्मयचकित झाले. मामा व भाचा ह्या उभयतांना त्या युद्धामध्ये मरण प्राप्त झाले. ते अवलोकन करून अतिशय संतुष्ट झालेला सुबाहू दुर्गतिनाशक दुर्गेचे स्तवन करू लागला.\n\"हे देवी, जगद्धात्री, शिवा, दुर्गा, भगवती आणि कामदा अशा तुला सर्वदा, नमस्कार असो, हे जगन्माते कल्याणी, शिवा, शांति, मोक्षदायक विद्या, विश्वव्यापिनी व जगद्धात्री जी तू तुला नमस्कार असो. हे देवी, मी सगुण असल्यामुळे बुद्धिपूर्वक चिंतन करीत असतानाही निर्गुण मातेचे स्वरूप जाणण्यास समर्थ नाही. ह्यास्तव हे विश्वजननी, भक्तदुःखनाशाविषयी तत्पर, प्रखर प्रभावाने युक्त आणि परम शक्तिरूप अशा तुझे मी काय बरे स्तवन करावे वाग्देवता, सर्वव्यापिनी बुद्धी, विद्या, मती आणि प्राणिमात्रांची गती तूच असून सर्वांच्या मनाचे नियमन करणारीही तूच आहेस.\nसर्वव्यापक जे मी तुझे आत्मरूप त्याचे खरोखर स्तवन करावे कसे ब्रह्मा, विष्णू व महेश्वर हे सुरश्रेष्ठ एकसारखे स्तवन करीत असतानाही तुझ्या गुणांचा अंत त्यांना लागला नाही. तस्मात हे अंबे, गुणांनी युक्त, अप्रसिद्ध व चंचलमति असा मी तुझे चरित्र वर्णन करण्यास कोठून समर्थ होणार ब्रह्मा, विष्णू व महेश्वर हे सुरश्रेष्ठ एकसारखे स्तवन करीत असतानाही तुझ्या गुणांचा अंत त्यांना लागला नाही. तस्मात हे अंबे, गुणांनी युक्त, अप्रसिद्ध व चंचलमति असा मी तुझे चरित्र वर्णन करण्यास कोठून समर्थ होणार अहो, सत्संगती काही प्रसंगाने जरी प्राप्त झालेली असली, तरी ती मनोरथ परिपूर्ण करीत नाही काय अहो, सत्संगती काही प्रसंगाने जरी प्राप्त झालेली असली, तरी ती मनोरथ परिपूर्ण करीत नाही काय करीतच असते. तिच्या योगाने चित्तशुद्धीही सहजच होते. हा जामात्याचा मला जो हा अल्प समागम घडून आला, त्याच्या योगाने मला हे तुझे अद्‌भूत दर्शन झाले आहे.\nब्रह्मा, विष्णू महेश्वर, इंद्रासह इतर देव आणि आत्मतत्त्ववेते मुनी, हेही सर्वदा तुझ्या दर्शनाची इच्छा करीत असतात. परंतु हे जननी, केवढे हे माझे भाग्य, तुझे दुर्लभ दर्शन शमदमादि साधने व समाधि ह्यांशिवाय मला प्राप्त झाले आहे. हे देवी, मी अतिमंदमति कोणीकडे आणि भवमुक्तीचे अद्वितीय औषध असे हे तुझे अकस्मात झालेले दर्शन कोणीकडे आणि भवमुक्तीचे अद्वितीय औषध असे हे तुझे अकस्मात झालेले दर्शन कोणीकडे खरोखर देवगणांना पूज्य असलेली तू भक्तांवर प्रेम करणारी असून त्यांच्यावर दया करण्याविषयी सतत तत्पर असतेस, म्हणूनच खरोखर तुझे मला दर्शन झाले आहे.\nहे देवी, तुझ्या ह्या चरित्राचे मी काय बरे वर्णन करावे ह्या माझ्या सुदर्शनाचे तू ह्या संकटामध्ये रक्षण केले आहेस. दोन महाबलाढ्य शत्रूंचाही तू वेगाने वध केला आहेस. भक्तानुकंपेने युक्त असे हे तुझे चरित्र परम पवित्र आहे. हे देवी वस्तुस्थितीचा विचार केला असता, हे काही आश्चर्य नव्हे, असे मला वाटते. सर्व चराचर जगताचे तू रक्षण करीत असतेस. म्हणूनच दयेमुळे तू सांप्रत शत्रूंचा वध करून ह्या ध्रुवसंधिपुत्राचे रक्षण केले आहेस.\nहे भवानी, सेवेविषयी तत्पर असलेल्या भक्ताची कीर्ती अतिशय विख्यात करण्याकरिताच तू हे चरित्र रचले आहेस. असे नसते तर हा सुशील सुदर्शन माझी कन्या घेऊन, ह्या युद्धामध्ये कसा बरे सुरक्षित राहिला असता जन्ममरणादि भयाचा नाश करण्यासही ज्या अर्थी तू समर्थ आहेस त्या अर्थी भक्तजनांचे मनोरथ परिपूर्ण करण्यास तू समर्थ आहेस, ह्यात खरोखर आश्चर्य ते काय जन्ममरणादि भयाचा नाश करण्यासही ज्या अर्थी तू समर्थ आहेस त्या अर्थी भक्तजनांचे मनोरथ परिपूर्ण करण्यास तू समर्थ आहेस, ह्यात खरोखर आश्चर्य ते काय हे जननी, तुला भक्तजन, अनंत, पापपुण्यरहित, सगुण व निर्गुण म्हणत असतात.\nहे देवी, हे भुवनेश्वरी, तुझ्या दर्शनामुळे मी आज पुण्यवान व कृतार्थ झालो असून माझ्या जन्माचेही साफल्य झाले आहे. हे माते, तुझे बीज व भजन ह्यापैकी मी खरोखर काही जाणीत नसूनही, आज तुझा महिमा मला समजून आला आहे. त्याचा प्रभावही प्रकट झाला आहे.\" ह्याप्रमाणे सुबाहूने देवीचे स्तवन केले असता ती कल्याणी देवी प्रसन्न मुद्रेने त्या राजाला म्हणाली, 'हे सुव्रता वर माग.'\nइति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे\nसुबाहुकृतदेवीस्तुतिवर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3?page=2", "date_download": "2018-10-16T09:38:34Z", "digest": "sha1:N7XGS7VUXEHRWJKXTLGLCF2MSFJQRSL7", "length": 4560, "nlines": 73, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 3 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nगुंडे-डेहने ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा\nशेंद्रुण,दि.२७(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची बनविलेल्या गुंडे-डेहने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राइबाई धुपारी तर उपसरपंचपदी आशा तिवार यांची निवड झाली आहे.\nराष्ट्रवादीच्या युवक तालुकाध्यक्षपदी कमलेश अधिकारी\nशेंद्रुण,दि.१४(वार्ताहर)-शहापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी साकुर्ली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कमलेश अधिकारी यांची नियुक्ती युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यानी केली आहे.\nराष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहापूर तालुका अध्यक्षपदी धिरज झुगरे\nशेंद्रुण,दि.११(वार्ताहर)-राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहापूर तालुका अध्यक्षपदावर धिरज झुगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nभाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदासाठी गुरुनाथ भोईर यांचे नाव चर्चेत\nशेंद्रुण,दि.७(वार्ताहर)-भाजपा शहापूर तालुका युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदाची अजूनही नियुक्ती झाली नाही.\nखा.कपिल पाटील आज शहापुरात\nशेंद्रुण,दि.५(वार्ताहर)-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा.कपिल पाटील आज शहापूर दौर्‍यावर असून त्यांनी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या बुधवारी शहापूर तालुक्यात जनसंपर्क कार्यालयात मतदारांना भेटणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_940.html", "date_download": "2018-10-16T10:36:34Z", "digest": "sha1:23NP5LWKCXJRS6GSLQPLF7GMQIBANEFZ", "length": 10691, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "धारूर तालुक्याची चुकलेली आणेवारी दुरुस्त करण्याची भाजपची मागणी-अंगदराव मुंडे | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nधारूर तालुक्याची चुकलेली आणेवारी दुरुस्त करण्याची भाजपची मागणी-अंगदराव मुंडे\nकिल्ले धारूर,( प्रतिनिधी,) धारुर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु प्रशासनाने चुकीची माहिती वरिष्ठांना दिली आहे त्यामुळे वस्तुस्थिती पाहणी करून आणेवारी ५०% टक्क्यांपेक्षा कमी दाखवावी अशी मागणी धारूर तालुका भाजपच्या वतीने तहसिलदार धारूर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे .याबाबत तहसिलदार धारुर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धारूर तालुका हा डोंगराळ भाग असून जमीन हलक्या प्रतीची आहे जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस धारूर तालुक्यात पाऊस झाला आह. त्यामुळे सर्व पिके हातातून गेली आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37112?page=11", "date_download": "2018-10-16T11:11:20Z", "digest": "sha1:KTIAIQLZMESW3ZLKLLHNBGSIFV4X4YH4", "length": 5983, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - इतर कला | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विविध कला\nगुलमोहर - इतर कला\n(प्रकाशचित्रण आणि चित्रकला व्यतिरिक्त\nमाझे भरतकाम (मोर ) लेखनाचा धागा\nनिळे स्वप्न लेखनाचा धागा\nटाकाऊतून टिकाऊ कल्पक-कला : मेणबत्ती लेखनाचा धागा\nमाझा मुलिसाठि केलेले बूक ऑर्घेनायझर - टाकाउतुन टिकाउ एक प्रयत्न लेखनाचा धागा\nइटुक पिटुक लेखनाचा धागा\nख्रिसमस गिफ्ट लेखनाचा धागा\nकुंभारवाडा - माहिती हवी आहे लेखनाचा धागा\nहळदी कुंकु लेखनाचा धागा\nख्रिसमस ट्री लेखनाचा धागा\nशांकलीची गुरुदक्षिणा लेखनाचा धागा\nमाझ्या मुलीने बनवलेले ग्लास पेंटींग्ज.. लेखनाचा धागा\nमाझी नवीन रांगोळी... लेखनाचा धागा\nक्रोशा फ्रॉक आणि मफ्लर. लेखनाचा धागा\nJan 10 2014 - 4:24am जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\nजराशी कलाकारी लेखनाचा धागा\nमाझी नवीन रांगोळी.. लेखनाचा धागा\nपुन्हा एकदा कॉफी पेंटींग्स लेखनाचा धागा\nहँडपेंटेड ज्वेलरी बॉक्स लेखनाचा धागा\nक्रॉस स्टीच...निडल किपर.. लेखनाचा धागा\n...शुभ दिवाळी,दिपावली.. लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=1890", "date_download": "2018-10-16T09:59:30Z", "digest": "sha1:7N2QYUSXAXQJ6SXBMQJIXYSNKT6YCJLT", "length": 6529, "nlines": 161, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअंगणवाडी सेविकांचा संप सलग आठव्या दिवशीही सुरूच\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक\nअगली बार फडणवीस सरकार\n...तर नारायण राणेंचा फायदा होईल - सुधीर मुनगंटीवार\nसत्तेत राहायचं की नाही यावर चर्चा झाली - संजय राऊत\n8 वर्षाच्या चिमुकल्याचा कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू... भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर \nदहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर\nवडिलांच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी काँग्रेसला संपवतायत; नितेश राणेंचा गंभीर आरोप\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल\nइंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढ\nमातोश्रीवर शिवसेनेची गोपनीय बैठक सुरु; बैठकीआधी सर्वांचे मोबाईल काढून घेतले\nबुलेट ट्रेनच्या वेगानं मराठा आरक्षणावर न्याय द्या - संजय राऊत\nनारायण राणेंचं ‘ते’ आव्हान शिवसेनेनं स्वीकारलं\nकेमिकल टॅंकरच्या स्फोटात 3 चिमुकले होरपळून जखमी \n...म्हणून शिवसेना-भाजप विरोधात महामोर्चा काढणार\nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nडॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी चार जण अटकेत...\nउद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलं आदित्य आणि अमित आले एकत्र\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3?page=3", "date_download": "2018-10-16T10:44:55Z", "digest": "sha1:EZGORHNROIW7P4CN2OYJKZGDF4PRRRI6", "length": 5182, "nlines": 73, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 4 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nओम साई प्रतिष्ठानतर्ङ्गे वृक्षलागवड\nशेंद्रुण,दि.१(वार्ताहर)-संपूर्ण महाराष्ट्रात २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टे महाराष्ट्र शासनाने ठेवले असल्याच्या धर्तीवर शहापूर तालुक्यातील भातसई येथील ओम साई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने वृक्षलागवडीत सहभाग नोंदविला.\nखंडू पवार यांची विधानसभा क्षेत्र उपाध्यक्षपदी निवड\nशेंद्रुण,दि.३०(वार्ताहर)-राष्ट्रवादीतून नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले शहापूर तालुक्यातील शेलवली येथील खंडू पवार यांची भाजपच्या शहापूर तालुका विधानसभा क्षेत्र उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.\nखंडू पवार यांचा राष्ट्रवादीला रामराम\nशेंद्रुण,दि.२२(वार्ताहर)-राष्ट्रवादीचे माजी आमदार स्व.म.ना.बरोरा यांचे खंदे समर्थक असलेले ज्येष्ठ नेते खंडू पवार यांनी राष्ट्रावादीला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.\nसाई कला ऍकॅडमीच्या जलधारा योजनेचा यशस्वीपणे समारोप\nशेंद्रुण,दि.२०(वार्ताहर)-शहापूर तालुक्यात सहा वर्षांपूर्वी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या साई कला ऍकॅडेमी या सामाजिक संस्थेमार्ङ्गत आजतागायत विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.\nराष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षपदी विद्या ङ्गर्डे\nशेंद्रुण,दि.१५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील शिवनेर येथील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या विद्या ङ्गर्डे या पक्षवाढीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे यांनी शहापूर तालुका महिला अध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/06/05/cyber-attack-on-us-will-be-dreadful-as-9-11-marathi/", "date_download": "2018-10-16T10:17:43Z", "digest": "sha1:IJVDROPKJNY5Z2XRGTZ7KY4EEMETPMAN", "length": 18120, "nlines": 157, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अमेरिकेवरचा सायबर हल्ला ९/११ इतका भयंकर असेल - सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा इशारा", "raw_content": "\nवॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांची तालिबानबरोबर चर्चा पार पडली.…\nवॉशिंग्टन - अफगानिस्तान की शांति प्रक्रिया के लिए अमरीका ने नियुक्त किए विशेष दूत ‘झल्मे…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्कीच्या ताब्यात असलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ यांची सुटका झाली आहे. त्यांच्या…\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्की ने बंदी बनाए ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ को रिहा किया है\nजीनिव्हा/मॉस्को - अमरिका द्वारा रशिया के खिलाफ हर वक्त थोपे जा रहे प्रतिबंधों की वजह…\nजीनिव्हा/मॉस्को - अमेरिकेकडून रशियाविरोधात सातत्याने लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे दोन्ही देशांमधील अण्वस्त्रकराराचे भवितव्य संकटात आले असून…\nमॉस्को/जेरूसलेम - रशिया और इस्रायल का तनाव कम होने के आसार कम हो रहे है\nअमेरिकेवरचा सायबर हल्ला ९/११ इतका भयंकर असेल – सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा इशारा\nपॅरिस – ‘‘‘९/११’ तसेच ‘पर्ल हार्बर’ सारख्या अमेरिकेवर झालेल्या भयंकर हल्ल्यांची आठवण करून देणारा पुढचा हल्ला म्हणजे सायबर हल्ला असेल. हा हल्ला इतका मोठा असू शकतो की तो स्वतंत्र नावाने ओळखला जाऊ शकेल’’, असा इशारा ताराह व्हिलर या सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचवेळी सायबर हल्लेखोर सातत्याने आपल्या ‘टार्गेटस्’ची संख्या वाढवित असून त्याला तोंड देणार्‍या यंत्रणा पुरेशा प्रमाणात तयार नसल्याचे व्हिलर यांनी बजावले आहे.\nफ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ‘ऑर्गनायझेशन्स फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हपमेंटस्’ची (ओईसीडी) वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना व्हिलर यांनी सायबर हल्ल्याचा धोका अधोरेखित केला. आधी झालेल्या सायबर हल्ल्यांच्या तुलनेत नवा सायबर हल्ला खूपच मोठा असेल आणि याला ‘९/११’ तसेच ‘पर्ल हार्बर’वरील हल्ल्यासारखी जागतिक पातळीवर ओळख मिळेल, असे व्हिलर यांनी बजावले आहे. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या बहुतांश यंत्रणा सायबर क्षेत्राशी निगडीत असून त्यामुळे सायबर हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढेल, असेही व्हिलर पुढे म्हणाल्या.\nदरम्यान, व्हिलर यांनी सायबर हल्ल्याबाबत दिलेल्या या इशार्‍याला या क्षेत्रातील जाणकारांकडूनही दुजोरा दिला जात आहे. अमेरिकेचे माजी अ‍ॅडमिरल जेम्स स्टॅव्रिडीस यांनी अमेरिकेवर ‘पर्ल हार्बर’ हल्ल्याच्या तीव्रते इतका सायबर हल्ला होईल, असा दावा केला. हा हल्ला अमेरिकेच्या वीज पुरवठा करणार्‍या यंत्रणांवर किंवा आर्थिक क्षेत्रावर होऊ शकतो, असे स्टॅव्रिडीस यांनी बजावले आहे. एखाद्या भयंकर रोगाच्या साथीप्रमाणे आपण या सायबर हल्ल्याच्या शक्यतेसाठी तयार रहायला हवे, असे स्टॅव्रिडीस पुढे म्हणाले.\nसायबर सुरक्षा क्षेत्राशी निगडीत असलेल्या इतर तज्ज्ञांनीही जबरदस्त सायबर हल्ले होतील, असे सांगून त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या यंत्रणा आपल्या सायबर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी जुनाट गोष्टींवर अवलंबून आहेत, यावरही या तज्ज्ञांचे एकमत असल्याचे दिसते. तर गेल्या दोन वर्षात अमेरिकेवर जबरदस्त सायबर हल्ले झाले होते, याची माहिती अमेरिकी यंत्रणा देऊ लागली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाने अमेरिकेच्या ‘पावर ग्रीड’वर झालेल्या सायबर हल्ल्यांमागे रशिया असल्याचा आरोप केला होता. ‘वानाक्राय’ व्हायरसच्या हल्ल्यात 150 देशांमधले तीन लाख कॉम्प्युटर्स बाधित झाले होते. यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सुमारे 30 कोटी डॉलर्सचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यामागेही रशिया असल्याचा आरोप करण्यात आला होता.\nया पार्श्‍वभूमीवर अमेरिकेवरचा पुढचा सायबर हल्ला ‘९/११’ सारखा भयंकर असेल, हा दावा अत्यंत गांभीर्याने घेतला जात आहे. यामध्ये अमेरिकेचे होऊ शकणारे नुकसान भयंकर असेल, अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. पण सायबर हल्ला झाल्यास, तो अमेरिकेवरचा हल्ला मानला जाईल व त्याला कुठल्याही मार्गाने उत्तर दिले जाऊ शकते, असे धोरण अमेरिकेने याआधीच जाहीर केले होते. त्यामुळे अमेरिकेवरील सायबर हल्ल्यामागे एखादा देश असल्याचे उघडझाल्यास, या देशाला अमेरिकेच्या लष्करी कारवाईचाही सामना करावा लागू शकतो.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमरीका पर होनेवाला सायबर हमला ९/११ इतना अधिक भयावह होगा – सायबर सुरक्षा विशेषज्ञों का इशारा\nमॅक्रॉन यांच्यासारख्या घमेंडखोर राष्ट्राध्यक्षांमुळे फ्रान्स इटलीचा आघाडीचा शत्रू बनण्याचा धोका – इटलीच्या प्रमुख नेत्यांकडून इशारा\nरोम/पॅरिस - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल…\nसौदी अरेबियाचे येमेनमध्ये जबरदस्त हवाई हल्ले – ५० हून अधिक हौथी बंडखोर ठार\nसना - सौदी अरेबियाने आपल्यावर क्षेपणास्त्रे…\nअमरीका पर होनेवाला सायबर हमला ९/११ इतना अधिक भयावह होगा – सायबर सुरक्षा विशेषज्ञों का इशारा\nपेरिस - ‘९/११ साथ ही ‘पर्ल हार्बर’ जैसे…\nचीन के महत्त्वाकांक्षी परियोजना को मलेशिया के नये शासन का झटका\nचिनी परियोजनाओं पर पुनर्विचार का महाथिर…\nअमेरिकेची इराणबरोबरील अणुकरारातून माघार – कडक निर्बंध लादण्याचा निर्णय\nवॉशिंग्टन - अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…\nकतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा\nकतार में अमरीका और तालिबान में चर्चा\nतुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत\nतुर्की द्वारा अमरीकी पास्टर बु्रन्सन की रिहाई-अमरीका और तुर्की में तनाव कम होने के संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T09:32:40Z", "digest": "sha1:JKRST3SE76UWIVKCUEYVE4AJJ4FE6MAE", "length": 7146, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काँग्रेसचा हात सोडत समाजवादी पक्ष हत्तीवर स्वार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाँग्रेसचा हात सोडत समाजवादी पक्ष हत्तीवर स्वार\nनवी दिल्ली – आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मोदीसरकार विरोधात महाआघाडी उभारण्याच्या तयारीत आहे. परंतु, त्याआधीच काँग्रेसला मध्यप्रदेशमधून मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पक्षाने काँग्रेसचा हात सोडत बहुजन समाज पक्षसोबत संसार थाटण्याचा निश्चय केला आहे.\nयासंबंधी बोलताना समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव म्हणाले कि, राजकारणात कोणीच कोणाची वाट पाहत नाही. काँग्रेसने आगामी निवडणुकीत आघाडी करणार कि नाही याबद्दल अजूनही स्पष्टोक्ती दिली नाही. त्यामुळे आम्ही अजून वाट पाहू शकत नाही. म्हणून यापुढे आम्ही आघाडीत राहू शकत नाही. बहुजन समजा पक्षासोबतच्या आघाडीविषयी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, अद्यापही काहीही निश्चित झालेले नाही. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत.\nदरम्यान, याआधीही बहुजन समाज पक्षाने काँग्रेसची साथ सोडली होती. शिवाय मध्यप्रदेश व छत्तीसगढसह अन्य पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल आज वाजणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले\nNext articleआयआरटीसी घोटाळा : राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना मिळाला जामीन\nबसपा नेत्याच्या मुलाने पिस्तूल दाखवत तरुणीला धमकविले : व्हिडीओ व्हायरल\nमोदी जनतेला अन्न द्यायला विसरले – राहुल गांधी\nमोदी राफेल, “मी टू’वर गप्प का\nपरप्रांतीयांवरील हल्ले हा कॉंग्रेसचाच कट\nछत्तीसगढ : काँग्रेसला झटका; पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांचा भाजपप्रवेश\nशरद पवार, राहुल गांधींची जागावाटपावर चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-garbage-near-khorninko-water-storage-97023", "date_download": "2018-10-16T10:43:25Z", "digest": "sha1:DG75E5OMX6SZWI5R62URW4R7JTR6VEUM", "length": 11775, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News garbage near Khorninko water storage खोरनिनको धरणाच्या पाणी साठ्याजवळ कचरा | eSakal", "raw_content": "\nखोरनिनको धरणाच्या पाणी साठ्याजवळ कचरा\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nलांजा - तालुक्यातील खोरनिनको धरणाच्या पाणी साठ्याजवळ सिमेंटच्या पिशव्या, तसेच कचरा टाकल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. या कचऱ्यामुळे धरणातील पाणी दुषित होण्याचाही धोका आहे. तरी हा साठलेला कचरा हटविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.\nलांजा - तालुक्यातील खोरनिनको धरणाच्या पाणी साठ्याजवळ सिमेंटच्या पिशव्या, तसेच कचरा टाकल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. या कचऱ्यामुळे धरणातील पाणी दुषित होण्याचाही धोका आहे. तरी हा साठलेला कचरा हटविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.\nया धरणातील पाण्याचा परिसरातील नागरिकांना पुरवठा केला जातो. यासाठी धरणातील पाणी साठा शुद्ध ठेवण्याची गरज आहे. यासाठी धरण परिसरात कचरा होणार नाही याची काळजीही घेण्याची गरज आहे. कचऱ्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचाही हिरमोड होतो. पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी धरणाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा अशी मागणी केली जात आहे.\nतालुक्यातील पुर्व भागातील प्रसिध्द व विस्तृत अशा मुचकुंदी नदीवर खोरनिनको येथे मोठे धरण बांधण्यात आले आहे. धरणाचा परिसर सुंदर असल्याने हे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. पावसाळ्यात येथे पावसाळी पर्यटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. तर हिवाळ्यात ही या परिसरात असणाऱ्या बल्लाल गणेश देवस्थान आणि शिवकालीन गुहा पाहण्यासाठी येणारे पर्यटक या धरणाला आवर्जून भेट देतात. पण परिसरात होत असलेल्या अस्वच्छतेमुळे पर्यटकांचा धरणाकडे जाण्याचा आेढा कमी होत आहे.\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-mentally-stable-women-97493", "date_download": "2018-10-16T10:53:13Z", "digest": "sha1:VO6WUTIH7DMY6G7MIGB7GCKNLZXAJNRY", "length": 13336, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news mentally stable women यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे - डॉ.विजय शिंदे | eSakal", "raw_content": "\nयशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे - डॉ.विजय शिंदे\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nवालचंदनगर (पुणे) : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुलींनी नियमित योगा, व्यायाम व मैदानी खेळामध्ये सहभाग घेण्याची गरज असल्याचे मत बारामती मधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक डॉ.विजय शिंदे यांनी व्यक्त केले.\nवालचंदनगर (पुणे) : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुलींनी नियमित योगा, व्यायाम व मैदानी खेळामध्ये सहभाग घेण्याची गरज असल्याचे मत बारामती मधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक डॉ.विजय शिंदे यांनी व्यक्त केले.\nकळंब (ता.इंदापूर) येथे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये मुलींचे मानसिक आरोग्य या विषयावर बोलत होते. यावेळी प्राचार्य डाॅ. अंकुश आहेर, उपप्राचार्य डॉ.बबन भापकर, अरुण कांबळे, दयानंद मिसाळ, हमीद काझी, डॉ.सुहास भैरट, डॉ.रामचंद्र पाखरे, ज्ञानेश्‍वर गुळीग उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी सांगितले की, मुलींचे शारिरीक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक गरजेचे आहे.\nप्रत्येकाने सामाजिक जीवन जगत असताना अडचणी, संकटावर वरती मात करुन धैर्याने सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तीच व्यक्ती आपले जीवन यशस्वीपणे जगू शकते त्यामुळे मानसिकदृष्ट्या सक्षम असणे महत्वाचे असते. यासाठी चांगले छंद जोपासणे, योग्य आहार घेणे तसेच नियमित योग, प्राणायाम, व्यायाम, मैदानी खेळामध्ये सहभाग होणे गरजेचे आहे. चांगल्या सवयी व वाईट सवयी कोणत्या हे प्रत्येकाने ठरवणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. आहेर यांनी सांगितले की, मुलींनी मानसिक ताण-तणाव घेवू नये. त्यांना काही अडचणी असल्यास शाळेतील शिक्षक, प्राचार्य, जवळच्या मैत्रीणीशी बोलून मन मोकळे करावे. प्रत्येक अडचणीमधून सहज मार्ग काढता येत असल्याने मानसिक तणाव न घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जाधव व आभार संध्या जामदार यांनी मानले.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nऔरंगाबादेत 'झेडपी'समोर सरणावर उपोषण\nऔरंगाबाद : पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील सरपंच उषा संभाजी नरके यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल...\nमहाबळेश्वरमध्ये शेती शाळेचे आयोजन\nमहाबळेश्वर - महाबळेश्वर येथील मेटगुताड येथे आज १७ रोजी सकाळी १० वा. शेती शाळेचे आयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शेती शाळेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T09:44:20Z", "digest": "sha1:YCPVZMYKSK5XQACZQZYJSWM5X2USSW5K", "length": 3625, "nlines": 56, "source_domain": "mahaplus.com", "title": "सीरियलनामा | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » मनोरंजन » सीरियलनामा\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3?page=4", "date_download": "2018-10-16T10:12:39Z", "digest": "sha1:EXOL7GCM37TAPAPANNAO4VDZ3RJEZ35B", "length": 4616, "nlines": 73, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "| Page 5 | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nवाघ-सिंहाच्या पोस्टरबाजीत आम्ही सिंहाचे सैनिक आहोत -खा. कपिल पाटील\nशेंद्रुण,दि.१४(वार्ताहर)-मुंबईतील भाजपसेनेच्या पोस्टरबाजीमुळे युतीतील धुमचक्रीचा प्रभाव थेट शहापुरातही जाणवला.\nभाई अधिकारी यांचा वाढदिवस साधेपणात साजरा\nशेंद्रुण,दि.९(वार्ताहर)-शहापूर तालुका राष्ट्रवादीचे युवा नेते भाई अधिकारी यांचा २५ वा वाढदिवस साकुर्ली येथील राहत्या घरी अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.\nसाई कला ऍकॅडमी सामाजिक संस्था मशालगौरव पुरस्काराने सन्मानीत\nशेंद्रुण,दि.१२(वार्ताहर)-विविध क्षेत्रामध्ये आदर्शवत कामगिरी करणार्‍या नामवंत मान्यवरांना दरवर्षी मशाल या वृत्तपत्रातर्ङ्गे गेल्या २२ वर्षांपासून मशालगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.\nआमदार पांडुरंग बरोरा यांनी वाढदिवसानिमित्त घेतली ४६ कुपोषित बालके दत्तक\nशेंद्रुण,दि.८(वार्ताहर)-शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. पांडुरंग बरोरा यांचा ४६ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून कुठलाही गाजावाजा न करता महाराष्ट्रातील दुष्काळाचे भान ठेवून अगदी साध्या पद्धतीत साजरा करण्यात आला.\nकल्पेश अग्रवाल यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार\nशेंद्रुण,दि.७(वार्ताहर)-पक्षाच प्रमुख अंग हे सक्रिय कार्यकर्तेच असतात. अशा कार्यकर्त्यांचा गुणगौरव होणे व त्यांना प्रोत्साहन देणे तितकेच महत्त्वाचे असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/", "date_download": "2018-10-16T09:46:41Z", "digest": "sha1:AXH5L3UP3SONOH35EXK5DAYVGLDG5TNH", "length": 31515, "nlines": 154, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "Lokmanthan News", "raw_content": "\nनवरात्र उत्सवानिमित्त सामुदायिक सप्तशती पाठ\nकोपरगाव श. प्रतिनिधी : शहरातील कलश मंगल कार्यालयात ‘नवरात्र उत्सव- जागर स्त्री शक्तीचा जागर अंबेचा’ या उपक्रमांत आ. स्नेहलता कोल्हे यांच्...\nGaneshotsav independence day test1 अर्थ अहमदनगर औरंगाबाद क्रीडा दखल देश नाशिक पुणे बीड बुलढाणा ब्रेकिंग मनोरंजन महाराष्ट्र मुंबई विदेश संपादकीय सातारा\nनवरात्र उत्सवानिमित्त सामुदायिक सप्तशती पाठ\nOctober 16, 2018 अहमदनगर , ब्रेकिंग\nकोपरगाव श. प्रतिनिधी :\nशहरातील कलश मंगल कार्यालयात ‘नवरात्र उत्सव- जागर स्त्री शक्तीचा जागर अंबेचा’ या उपक्रमांत आ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक दुर्गा सप्तशतीचा पाठ घेण्यात आला. यावेळी वृंदा को-हाळकर व त्यांच्या सहका-यांनी अंबेच्या अष्टरूपांचे सादरीकरण करून दुर्गाशक्तीचा जागर व आशिर्वाद जोगवा हा बहारदार कार्यक्रम सादर केला. रात्री रासदांडिया व गरबा पार पडला. कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या पत्नी रेणुका कोल्हे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कोपरगांव नगरपालिकेच्या सर्व नगरसेविका, महिला भाजपा तसेच युवा मोर्चा पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी युवती मोठया संख्येने उपस्थित होत्या.\nमोहन भागवतांवर मोक्का लावा : प्रकाश आंबेडकर\nOctober 16, 2018 ब्रेकिंग , महाराष्ट्र , मुंबई\nमुंबई : जी शस्रास्र सुरक्षा यंत्रणा वापरत नाही अशी शस्र संघाकडे कशी आहेत, असा सवाल करत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल केला. पोलिसांनी मोहन भागवत यांच्यावर कारवाई करत मोक्का लावला पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली.\n‘संघाकडे गन्स आणि एके ४७ आहेत. जो कायदा माओवादी आणि दहशतवाद्यांना लागू होतो तो संघाच्या लोकांना का नाही, असा सवाल करत आंबेडकर यांनी पोलीस यंत्रणेलाही धारेवर धरलं. आमचा पूजेला विरोध नाही तर शस्त्र बाळगण्याला विरोध आहे, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.\nनागमठाण पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार : बागडे\nOctober 16, 2018 अहमदनगर , ब्रेकिंग , महाराष्ट्र\nआघाडी सरकारच्या काळामध्ये सुरु झालेल्या गोदावरी नदीवरील नागमठाण पुलाचे बांधकाम सुरु होऊन बंद पडले. या कामासाठी सरकारचे ५ ते ६ कोटी रुपये मृतावस्थेत पडले होते. मी जनतेसाठी पुढचा प्रयत्न करुन पैसे उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे नागमठाण पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे, असा विश्वास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.\nनागमठाण येथे आयोजित गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकाम भूमीपुजनप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात बागडे बोलत होते. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आ. भाऊसाहेब चिगटगावकर, आ. भाऊसाहेब कांबळे, मराठवाडा वैधानिकविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड. पंचंयात समतीचे सभापती दीपक पटारे, जि. प. सदस्य अविनाश गलांडे, पं. स. सदस्या मुक्ता डांगे, भाजपा जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, सा. बां. विभागाचे अधिक्षक अभियंता खंडेराव पाटील, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, नागमठाण पुल कृती समितीचे कार्याध्यक्ष व उद्योजक बाबासाहेब काळे, अध्यक्ष भगवान तांबे, केशव उद्योग समुहाचे केशवकुमार काळे आदी उपस्थित होते. आ. भाऊसाहेब चिगटगावकर, आ. भाऊसाहेब कांबळे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड आदींची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक संतोष मते यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी आभार मानले.\nतोतया पोलिसाकडून युवतीला 38 हजाराचा गंडा\nOctober 16, 2018 ब्रेकिंग , महाराष्ट्र , सातारा\nकराड (प्रतिनिधी) : पोलीस खात्यात बॉम्ब स्कॉड व डॉग स्कॉड येथे नोकरीस असल्याचे सांगून वडाप चालकाने कॉलेज युवतीची फसवणूक केली. तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला 38 हजार रुपयांना गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित युवतीने कराड शहर पोलीस ठाण्यात तोतया पोलिसांविरोधात तक्रार दिली आहे. सागर यशवंत बोत्रे (रा. बोत्रेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा) असे पोलिसात गुन्हा नोंद झालेल्या तोतया पोलीस पोलिसाचे नाव आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड परिसरातील एक युवती पुणे येथे कॉलेजला आहे. तिचे नेहमी गावाकडे येणे-जाणे होते. 17 सप्टेंबर रोजी ती पुण्याला जाण्यासाठी कराड येथे कोल्हापूर नाक्यावर थांबली होती. त्यावेळी कार घेऊन एक जण तेथे आला. त्या कारमध्ये तीन लोक व चालक बसला होता. चालकाने कुठे जायचे आहे असे संबंधित युवतीला विचारले. त्यावर त्या युवतीने वाकड-पुणे येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे चालकाने त्या युवतीला कारमध्ये घेतले व कार पुण्याच्या दिशेने निघाली. प्रवासात सागर बोत्रेने आपले नाव सांगितले व युवतीचा फोन नंबर घेतला. युवती पुणे येथे उतरल्यानंतर तो मुंबईला निघून गेला. त्यानंतर सायंकाळी त्याने फोन वरून संपर्क करून माझ्या ओळखीवर लालबागच्या गणपतीचे दर्शन घडवितो, असे युवतीला सांगितले. त्यानुसार संबंधित युवती आपल्या मैत्रिणींसह मुंबईला गेली. तेथेही त्याने आपले ओळखपत्र दाखवून गणपतीचे दर्शन घडविले. ओळख वाढल्याने संबंधित युवतीला कराडपर्यंत सोडण्यासाठी सागर बोत्रे येत होता. तसेच त्याने संबंधित युवतीच्या आई-वडिलांचीही ओळख करून घेतली होती. एके दिवशी पुणे येथे कॉलेजवर संबंधित युवतीला भेटून सागर बोत्रे याने मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यावेळी सदर युवतीने आई-वडिलांना विचारून निर्णय सांगते, असे सांगितले. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी पाकीट हरवले आहे, असा बहाणा करून सागर बोत्रे याने कॉलेज युवतीला आपल्या बँक खात्यावर दहा हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार या युवतीने बोत्रेच्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी पैशाची गरज आहे, दुसर्‍याला द्यायचे आहेत, असे सांगून कॉलेजवर युवतीला भेटून तिच्याकडून एटीएम कार्ड व पासवर्ड मागून घेतला. त्याच दिवशी त्याने युवतीच्या एटीएम मधून 21 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर एके दिवशी घरी येऊन त्याने संबंधित युवतीच्या आईवडिलांशी युवतीच्या लग्नाच्या अनुषंगाने बोलणी सुरु केली. परंतु, आई-वडिलांनी चौकशी करून कळवतो, असे सांगितले. त्यामुळे सागर बोत्रे पुन्हा गाडी घेऊन मुंबईला निघून गेला. जात असताना त्याने एटीएम संबंधित युवतीला परत दिले नाही. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी पुन्हा सागर बोत्रे याने कॉलेज युवतीच्या एटीएम खात्यावरून सात हजार रुपये काढून घेतले. त्याचा मेसेज मोबाईलवर आल्याने सागर बोत्रे यांच्या विषयी युवतीला संशय आला. त्यामुळे संबंधिताच्यावतीने सागर बोत्रेच्या आई, वडील, मैत्रीण यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी सागर बोत्रे पोलीस खात्यात नोकरीला नाही, तो प्रवासी वाहतूक गाडीतून वडाप करतो. त्याने सांगितलेली ओळखही खोटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित युवतीने एटीएम कार्ड व पैसे परत आणून देण्यासाठी तगादा लावला. परंतु सागर बोत्रे यांने टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याबाबतची तक्रार संबंधित युवतीने शनिवार दि. 13 रोजी कराड शहर पोलिसात दिली आहे.\nनेलकटरच्या चाकूने खून केल्याप्रकरणी एकावर गुन्हा\nOctober 16, 2018 ब्रेकिंग , महाराष्ट्र , सातारा\nसातारा (प्रतिनिधी) : दारू पित असताना अपशब्द वापरल्यानंतर तिघांमध्ये बाचाबाची होऊन नेलकटरमधील चाकूचा वार झालेला समीर हरिश्चंद्र बनसोडे (रा. पिलेश्वरीनगर, सातारा) या जखमीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी महादू पवार (रा. करंजे) याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मिलिंद लक्ष्मण गायकवाड (रा. करंजे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nयाबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तक्रारदार मिलिंद गायकवाड व त्यांचा मामेभाऊ समीर बनसोडे हे दोघे राधिका रोडवर दारू पिण्यासाठी गेले होते. यावेळी त्याठिकाणी असलेल्या महादू पवार याने अपशब्द वापरल्याने समीर याच्याशी वाद झाला. हा वाद मिटवल्यानंतर तक्रारदार मिलिंद गायकवाड तेथून निघून गेले. महादू पवार याने सव्वासातच्या दरम्यान समीर बनसोडे यांना फोन करून पुन्हा एसटी स्टँड परिसरात बोलावले. झालेल्या भांडणाच्या कारणातून महादू पवार याने नेलकटरमधील चाकूने समीर याच्या पोटावर वार केले. या घटनेत जखमी झालेल्या समीर याला सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते. दि. 12 रोजी समीर यास पुन्हा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना पुन्हा उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, दि. 14 रोजी उपचार सुरू असताना समीर यांचा मृत्यू झाला. संशयित महादू पवार याने चाकूने वार केल्याने मृत्यू झाल्याचे समीर बनसोडे यांच्या कुटुंबियांनी आरोप केले. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात महादू पवार याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.\nविहिरीत पडलेला बिबट्या वाचला\nOctober 16, 2018 अहमदनगर , ब्रेकिंग , महाराष्ट्र\nभक्ष्य शोध असतांना एक बिबट्या राहुरी तालक्यातील गंगापूर परिसरातील संपत मजांबापु काळे यांच्या विहिरीत पडला. मात्र वनविभागाने तात्काळ घटनेच्या ठिकाणी जाऊन बिबट्याला कुठलीही इजा न होता वर काढण्यात यश मिळविल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. राहुरीच्या वनविभागाचे लांबे यांच्याशी संपर्क केला असता वनविभागाचे कर्मचारी प्रकाश कोहकडे, बाळू दिवे, मुसाखा पठाण, वनविभागाने क्रेनच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला व त्या पिंजर्यात बिबट्या काही क्षणात अलगद अडकला. पिंजऱ्यातील बिबट्याला डिग्रस येथील नर्सळीत रवाना केल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. बिबट्या हा दिड वर्षाचा असल्याचेही माहिती वनविभागाने दिली.\nसुसंस्कृत राष्ट्रासाठी तरुणांचा वाढता सहभाग : चावरे\nOctober 16, 2018 अहमदनगर , ब्रेकिंग , महाराष्ट्र\nभारत देशाला परम वैभव, शक्तिशाली, सुसंस्कृत राष्ट्र करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वप्न आहे. संघाचे काम सर्व समाजापर्यंत घेउन जाण्याचे तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत, असे प्रतिपादन संघाचे जिल्हा ग्रामविकास प्रमुख प्रा. गजानन चावरे यांनी केले. श्रीगोंदा येथे आयोजित विजयादशमी उत्सव आणि पथसंचलन सराव कार्यक्रमात ते बोलत होते. रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन कार्यक्रम व पथसंचलन कार्यक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले होते. यावेळी चावरे यांनी संघकार्याची माहिती दिली. यावेळी सहकार्यवाह संदीप चौधरी, डॉ. विक्रम भोसले, सुधाकर खर्डेकर, तात्या एरंडे, अरविंद कासार, सुनील मुनोत, संदीप घोडेकर, निवृत्ती शेलार, आबा लबडे, गणेश गडदे आदींसह स्वयंसेवक मोठ्या संखेने उपस्थित होते. शिवाजी साळुंके यांनी प्रास्ताविक केले.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/kolhapur-local-news/24-7-as-usual/articleshow/62481379.cms", "date_download": "2018-10-16T11:24:43Z", "digest": "sha1:5AHNIWYHTPFVC6GX76RHV3BNCIDU24JZ", "length": 7624, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kolhapur local news News: 24 * 7 as usual - 24*7 as usual | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nkolhapur local news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nपालापाचोळा जाळणारे यांचेवर कारवाई करा\nस्वातंत्र्यसैनिक कॉलनी मध्ये स्वाइन फ्ल्यू चा धोका\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n3स्पीडब्रेकरला पांढरे पट्टे मरावेत...\n4प्रभाग क्र:8 मारी गोल्ड अपार्टमेंट लोहीया बिल्डर...\n6खराब रस्ता आणि पाईपलाईन दुरुस्तीबाबत अनास्था...\n7पुन्हा अतिक्रमण-म न पा कर्मचारी शामिल...\n9हिम्मत बहादूर परिसरातील रस्ता खराब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/focus-fast-coming-due-25524", "date_download": "2018-10-16T10:30:37Z", "digest": "sha1:PEAZSHA3N7MVAJWLGVQOPX2P3YR4ZGBI", "length": 29446, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Focus on fast coming due वेगवान न्यायदानावर आणखी भर अपेक्षित | eSakal", "raw_content": "\nवेगवान न्यायदानावर आणखी भर अपेक्षित\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nकाही वर्षांपूर्वीपर्यंत नागरिकांना न्याय देणाऱ्या न्यायालयांनाच न्याय मिळत नाही, अशी अवस्था होती. न्यायाधीशांची संख्या अपुरी होती, न्यायालयांना पुरेशी जागा नव्हती, त्यांना कर्मचारी व अन्य सोई नव्हत्या. आता याबाबत उच्च न्यायालयात याचिका सादर झाल्यावर न्यायालयाने सरकारकडे पाठपुरावा करून यापैकी बऱ्याचशा सोई मिळवून दिल्या, त्यासाठी आर्थिक तरतूदही होत आहे. या सोई मिळाल्याने आता वेगवान न्याय मिळेल, यावर न्यायालय प्रशासनाने भर द्यायला हवा, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.\nचार-पाच वर्षांपर्यंत कनिष्ठ न्यायालयांच्या गैरसोईंकडे कोणाचेही लक्ष नव्हते; मात्र वकील संघटनांनीच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यावर चक्रे फिरली. न्यायालयांना निधी देण्यास, सोईसुविधा देण्यास सरकारही सहज तयार झाले नाही. सरकारला फटकारण्याचे काम न्यायालयालाच करावे लागले. कनिष्ठ न्यायालयांसाठी निधी देण्याचे आश्‍वासन सरकारतर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये उच्च न्यायालयात दिले जायचे; पण ३१ मार्चला रात्री १० वाजता हा निधी मंजूर झाल्याचे संगणकीय यंत्रणेत दाखवले जायचे. अर्थातच मध्यरात्री १२ वाजल्यानंतर तो निधी लॅप्स होत असे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा मिळत नसे. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे सारे प्रकार बऱ्याच अंशी थांबले. आता राज्यातील सर्वच जुन्या कनिष्ठ न्यायालयांच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर झाला आहे. दोन ते तीन वर्षांत तेथे नव्या सुसज्ज इमारती, कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुले व अन्य सर्व सोई-सुविधा मिळतील. काही ठिकाणी आणखी काही गैरसोई आहेत; पण अगदी ग्राहक मंच, केंद्रीय औद्योगिक न्यायाधिकरण अशा सर्वच ठिकाणच्या सोई-सुविधांबाबत उच्च न्यायालय स्वतः लक्ष ठेवून आहे.\nन्यायालयांना सोई मिळत आहेत; पण पक्षकारांना वेगवान न्याय मिळावा याकडे आता सर्वच घटकांनी लक्ष द्यायला हवे. न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरणे ही सरकार, एमपीएससी आदींची जबाबदारी आहे. उच्च न्यायालयाचे सतत दडपण राहिले की हे काम त्वरेने होऊ शकेल. नियुक्त केलेल्या न्यायाधीशांची गुणवत्ता वाढण्यासाठी त्यांना सतत प्रशिक्षण देण्याचे कामही न्यायालय प्रशासन नेहमीच करत असते. कनिष्ठ तसेच उच्च न्यायालयात मिळून वेगवेगळ्या प्रकारची काही लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेक दाव्यांचा अंतिम निकाल लागण्यास तब्बल १० वर्षेही लागतात, ही परिस्थिती बदलण्याची नितांत गरज आहे.\nपक्षकारांना अनुकूल वातावरण हवे\nकायद्यात काळानुरूप बदल होतात हे स्वागतार्ह आहे; मात्र नव्या कायद्यांची अंमलबजावणी काटेकोर व्हावी; तसेच जुन्या व नव्या कायद्यांच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे गोंधळ होणार नाही, याची काळजीही घेणे आवश्‍यक आहे. सासरी नांदणाऱ्या विवाहितेला घरात छळवणूक सोसावी लागू नये म्हणून आता ‘कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा’ अस्तित्वात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी व पीडितेला मदत करण्यासाठी सरकारने वेगळे निरीक्षकच नेमले नव्हते. त्या-त्या ठिकाणच्या तहसीलदारांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती; मात्र कामाच्या व्यापात बुडालेल्या तहसीलदारांना ही नवी जबाबदारी पेलता आलीच नसती, हे उघड होते. अखेर हे प्रकरणही उच्च न्यायालयात गेल्यावर सरकारने प्रत्येक तालुक्‍यात वेगळा संरक्षण अधिकारी नेमला.\nदोन कायद्यांमुळे प्रत्यक्षात गोंधळ होणार नाही; उलट त्यांच्यात समन्वय साधून लोकांचा फायदा होईल याकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजे. महिलांना (व पुरुषांनाही) नकोशा विवाहबंधनात अडकायचे नसेल तर त्यासाठी कायद्यानुसार घटस्फोटाच्या कार्यवाहीसाठी न्यायालये आहेत. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसारचे खटले दंडाधिकारी न्यायालयात चालतात. त्यामुळे एखाद्या पीडित महिलेने या दोन्ही कायद्यानुसार दोन दावे केले असले, तरी तिची विनाकारण दोन न्यायालयांमध्ये धावपळ होते. त्याऐवजी हे सर्व खटले चालवणारी न्यायालये एकाच इमारतीत आणली तर पीडित महिलांचा त्रास कमी होईल, असा वकिलांचा दावा आहे.\nबलात्कारविषयक खटले किंवा लहान मुलांवरील अत्याचारांचे खटले चालवणाऱ्या न्यायालयांमधील वातावरण अशा पीडितांसाठी अनुकूल हवे. त्याचा फायदा आरोपीला मिळता कामा नये, या सूचनांचाही विचार झाला पाहिजे.\nआदेशांच्या कार्यवाहीवर लक्ष हवे\nनियमबाह्य होर्डिंग, मर्यादेपेक्षा मोठा आवाज करणाऱ्या ध्वनिवर्धकांवर कारवाई, रस्त्यांवरील खड्डे, तिवरांचे संरक्षण आदींबाबत एक - दोन वर्षांत खंडपीठाने चांगले आदेश दिले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला वेगळी यंत्रणा उभारण्यासही खंडपीठाने सांगितले आहे; मात्र तसे झाले तरीही निगरगट्ट सरकारी यंत्रणा सामान्यांना सहज न्याय मिळू देत नाही, असाही अनुभव येतो. त्यामुळे या सर्व यंत्रणा काम करतात का, आपल्या आदेशांची व्यवस्थित अंमलबाजवणी होते का, यावर उच्च न्यायालयानेच लक्ष ठेवले पाहिजे. त्यासाठी ‘टेस्ट केस’ म्हणून एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी करणे किंवा आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास अत्युच्च अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची भूमिका घेणे शक्‍य आहे.\nप्रकरणांवर त्वरित सुनावणी होऊन ती वेगाने निकाली काढणे हे न्यायाधीश आणि वकिलांवरच अवलंबून नाही. न्यायालय प्रशासन; तसेच न्यायालयाचे कार्यालय यांचाही त्यात मोठा वाटा आहे. त्यांनी प्रकरणांच्या नोटिसा योग्य प्रकारे आणि वेळेत वकिलांना पाठवून प्रकरण न्यायालयासमोर ठेवले पाहिजे.\n- अनिल साखरे, निवृत्त न्यायमूर्ती व ज्येष्ठ वकील\nराज्यातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या ५०० जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्याची मागणी सरकार फारच उशिराने करते. त्यामुळे लेखी परीक्षा, मुलाखती ही पुढील प्रक्रिया लांबत जाते. दरवर्षी राज्यात न्यायाधीश निवृत्त होणार हे फार पूर्वीच माहीत असते. त्यामुळे ही प्रक्रिया आधीच सुरू केली पाहिजे.\n- विश्‍वनाथ पळशीकर, निवृत्त हंगामी मुख्य न्यायमूर्ती\nसहकार न्यायालयांचे कार्यक्षेत्र अमर्याद असते, तरीही तेथे कनिष्ठ स्तर न्यायमूर्तींची नियुक्ती होते. त्याउलट शहर दिवाणी किंवा लघुवाद न्यायालयात मर्यादित कार्यक्षेत्र असूनही तेथे वरिष्ठ स्तर न्यायमूर्ती येतात. सहकार न्यायालयात येणाऱ्या न्यायमूर्तींना अनुभव कमी असल्याने त्याचा परिणाम खटल्यांवर होतो.\n- रमेश देसाई, ज्येष्ठ वकील\nकेंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठापुढे दिवसभर सुनावण्या चालत नाहीत, सुनावण्या केवळ सकाळच्या सत्रातच चालतात. त्यामुळे येथे सध्या अडीच हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. दोन्ही खंडपीठांनी दिवसभर सुनावण्या घेतल्या तर खटले निकाली निघण्याचे प्रमाण दुप्पट होईल.\n- रवी शेट्टी, कॅट बार असोसिएशन\nप्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी जास्त संख्येने न्यायमूर्ती नेमणे गरजेचे आहे; पण त्याचबरोबर न्यायालये कार्यक्षम कशी होतील याकडेही लक्ष दिले पाहिजे. जे वकील ज्या विषयातील तज्ज्ञ असतील, त्यांना त्याच प्रकारचे खटले चालवणारे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले पाहिजे.\n- आरती सदावर्ते, वकील, कुटुंब न्यायालय\nदेशात लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायाधीशांची संख्या अपुरी आहे, हे न्यायव्यवस्थेतीत वास्तव आहे. अशा परिस्थितीत न्यायालयांकडे प्रलंबित खटले राहणारच. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत कुठल्याही क्षेत्रात बदल घडत नाहीत. मग त्याला न्यायालयही अपवाद नाही.\n- समीर वैद्य, वकील, सर्वोच्च न्यायालय\nजलद गतीने न्याय मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीचा संभ्रम कायद्यानुसार किमान वेळेत न्याय मिळणे हा पक्षकारांचा अधिकार आहे. अद्ययावत आणि जलद न्याययंत्रणा ही शक्तिशाली लोकशाहीचा प्रमुख भाग आहे आणि मानवाधिकारांची जपणूक करण्याचा दाखला आहे.\n- ॲड्‌. असीम सरोदे\nन्याय जलद गतीने मिळणे हा उद्देश वकिलांमध्ये असणे गरजेचे आहे. सरकारी वकिलांनी स्वतःच्या इच्छाशक्तीने त्यासाठी स्वतःवरच कार्यालयीन तत्त्वे निश्‍चित करायला हवीत. उच्च न्यायालयात जी न्यायालये सरकारी निर्णयांबाबत महत्त्वाची आहेत तिथे अनुभवी वकिलांची नियुक्त व्हावी.\n- ॲड्‌. दिनेश खैरे\nन्यायालयांची आणि न्यायाधीशांची संख्या वाढवणे अत्यावश्‍यक झाले आहे. न्यायालयांना अद्ययावत बनवायला हवे. अनेक जिल्हा न्यायालयांमध्ये मूलभूत सोई-सुविधाही नाहीत. काही तालुक्‍यांमध्ये वीज गेली की तालुका न्यायालयांचे कामकाज थंडावते. अशा परिस्थितीत दाव्यांची संख्या कशी कमी होणार\n- ॲड्‌. दत्ता माने\nजाणीवपूर्वक केलेल्या तथ्यहीन दाव्यांवर पक्षकाराला कठोर दंड ठोठावायला हवा. अनेक प्रकरणे मुद्दामहून दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी दाखल केली असतील किंवा त्यांना तडजोडीसाठी केली असतील तर त्यावर दंड असायला हवा. त्यामुळे न्यायालयांवरील याचिकांचा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल.\n- ॲड्‌. नितीन देशपांडे\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_199.html", "date_download": "2018-10-16T10:27:30Z", "digest": "sha1:QBGRUPCAC2YH4AX2SD6KH4Z4IJT2Q7S3", "length": 12301, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वीर जिवाजी महाले जयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nवीर जिवाजी महाले जयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन\nसातारा, (प्रतिनिधी) : वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. 8 रोजी वीर जिवाजी नाभिक संघटना सातारा शहर व सातारा तालुका नाभिक संघटना व नाभिक रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nदि. 8 रोजी सकाळी 9 वाजता येथील तालीम संघ मैदानावर नाभिक समाजबांधव जमा होवून रथयात्रा व मिरवणुकीने राजपथ मार्गे राजवाडा ते शिवम मंगल कार्यालय कोटेश्वर मंदिराजवळ जाणार आहेत. यावेळी शूरवीर जिवा महाले शौर्य पुरस्कार नाभिक महाराष्ट्र माजी जिल्हाध्यक्ष आबासाहेब माने यांना देण्यात येणार आहे. तर शूरवीर रत्न शिवा काशिद स्वामीनिष्ठा पुरस्कार नाभिक रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सुर्यकांत पानस्कर यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदर्श माता पुरस्काराने कमल लक्ष्मण मसूरकर, समाजरत्न पुरस्काराने मधुकर अनंत खरे, विलास किरण काशिद यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष बापुराव काशिद, पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष शंकरराव मर्दाने, उपाध्यक्ष भानुदास वास्के, लेखक सुरेशराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा शहर वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष साळुंखे व संघटनेने केले आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_661.html", "date_download": "2018-10-16T10:47:30Z", "digest": "sha1:XNVFBRF3BSLV72BSEPOI3XCHGMBAVN3N", "length": 13372, "nlines": 122, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "उराशी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगा : वाकचौरे | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nउराशी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगा : वाकचौरे\nग्रामीण विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कोठेही मागे नाहीत. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात आहोत, याचा बाऊ न करता सकारात्मक दृष्टीकोन बाळगून विविध क्षेत्रात यश संपादन केलेले आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास याच्या जोरावर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये भरपूर क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी मनातील न्यूनगंड बाजूला ठेऊन उराशी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले.\nपद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव वाळूंज होते. वाकचौरे यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षा पद्धतीची माहिती देत सांगितले, की विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी मिळविण्यासाठी जेवढे कष्ट घेतो, व जेवढ्या परीक्षा देतो, त्यापेक्षा कमी वेळात आणि फक्त तीन परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता स्वतः ओळखल्या पाहिजेत. जे ध्येय निश्चित करतील आणि स्पर्धेत\nभाग घेतील, त्यांना यश नक्की मिळेल. दरम्यान, प्राचार्य डॉ. वाळूंज म्हणाले, स्पर्धापरिक्षेविषयी जागृति निर्माण व्हावी आणि\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी धडपड केली पाहिजे, पुढे आले पाहिजे. प्रारंभी डॉ. प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी वेणुनाथ वरखड, डॉ. अर्चना विखे, डॉ. विजय खर्डे डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. सोपान डाळिंबे, प्रा. विनोद कडू, प्रा. कविता राऊत तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा विखे यांनी केले. उपप्राचार्य अनिल लांडगे यांनी आभार मानले.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5337-body-building-competition-in-mumbai-goregaon", "date_download": "2018-10-16T10:03:49Z", "digest": "sha1:ZB647LPPYUVPGEH65HSW7KRGFEY3R64V", "length": 6860, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "युवापिढीला प्रोत्साहन देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धा; विजेत्याला 2 लाखांचे बक्षीस - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nयुवापिढीला प्रोत्साहन देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धा; विजेत्याला 2 लाखांचे बक्षीस\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबृद्धी आणि बळाच्या जोरावर कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो अशीच एक बळाची स्पर्धा गोरेगाव पश्चिम मध्ये असलेल्या न्यू सिद्धार्थ नगर मैदाना मध्ये रंगली घेण्यात आली. ही खुली शरीर सौष्ठव स्पर्धा 11-2-18 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 100 गट सहभागी झाले होते.\nदरवर्षी ही स्पर्ध आयोजित करण्यात येते. युवापिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते त्यांना फिट राहण्याच महत्व कळाव हे या स्पर्धे मागचे वैशिष्ट आहे. ही स्पर्धा शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पाध्ये यांनी आयोजित केली होती त्याच बरोबर विभाग प्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते या स्पर्धेच उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi01-04.htm", "date_download": "2018-10-16T09:51:00Z", "digest": "sha1:SPZRIRJQK4U5HNTEWPVELNWUTMC2CHWF", "length": 38041, "nlines": 266, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - प्रथमः स्कन्धः - चतुर्थोऽध्यायः", "raw_content": "\nसौम्य व्यासस्य भार्यायां कस्यां जातः सुतः शुकः \nकथं वा कीदृशो येन पठितेयं सुसंहिता ॥ १ ॥\nअयोनिजस्त्वया प्रोक्तस्तथा चारणिजः शुकः \nसन्देहोऽस्ति महांस्तत्र कथयाद्य महामते ॥ २ ॥\nगर्भयोगी श्रुतः पूर्वं शुको नाम महातपाः \nकथं च पठितं तेन पुराणं बहुविस्तरम् ॥ ३ ॥\nपुरा सरस्वतीतीरे व्यासः सत्यवतीसुतः \nआश्रमे कलविंकौ तु दृष्ट्वा विस्मयमागतः ॥ ४ ॥\nजातमात्रं शिशुं नीडे मुक्तमण्डान्मनोहरम् \nताम्रास्यं शुभसर्वाङ्गं पिच्छांकुरविवर्जितम् ॥ ५ ॥\nतौ तु भक्ष्यार्थमत्यन्तं रतौ श्रमपरायणौ \nशिशोश्चंचुपुटे भक्ष्यं क्षिपन्तौ च पुनः पुनः ॥ ६ ॥\nअङ्गेनाङ्गानि बालस्य घर्षयन्तौ मुदान्वितौ \nचुम्बन्तौ च मुखं प्रेम्णा कलविंकौ शिशोः शुभम् ॥ ७ ॥\nवीक्ष्य प्रेमाद्‌भुतं तत्र बाले चटकयोस्तदा \nव्यासश्चिन्तातुरः कामं मनसा समचिन्तयत् ॥ ८ ॥\nतिरश्चामपि यत्प्रेम पुत्रे समभिलक्ष्यते \nकिं चित्रं यन्मनुष्याणां सेवाफलमभीप्सताम् ॥ ९ ॥\nकिमेतौ चटकौ चास्य विवाहं सुखसाधनम् \nविरच्य सुखिनौ स्यातां दृष्ट्वा वध्वा मुखं शुभम् ॥ १० ॥\nअथवा वार्धके प्राप्ते परिचर्यां करिष्यति \nपुत्रः परमधर्मिष्ठः पुण्यार्थं कलविंकयोः ॥ ११ ॥\nअर्जयित्वाथवा द्रव्यं पितरौ तर्पयिष्यति \nअथवा प्रेतकार्याणि करिष्यति यथाविधि ॥ १२ ॥\nअथवा किं गयाश्राद्धं गत्वा संवितरिष्यति \nनीलोत्सर्गं च विधिवत्प्रकरिष्यति बालकः ॥ १३ ॥\nसंसारेऽत्र समाख्यातं सुखानामुत्तमं सुखम् \nपुत्रगात्रपरिष्वंगो लालनञ्च विशेषतः ॥ १४ ॥\nअपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गो नैव च नैव च \nपुत्रादन्यतरन्नास्ति परलोकस्य साधनम् ॥ १५ ॥\nपुत्रवान्स्वर्गमाप्नोति नापुत्रस्तु कथञ्चन ॥ १६ ॥\nदृश्यतेऽत्र समक्षं तन्नानुमानेन साध्यते \nपुत्रवान्मुच्यते पापादाप्तवाक्यं च शाश्वतम् ॥ १७ ॥\nआतुरे मृत्युकालेऽपि भूमिशय्यागतो नरः \nकरोति मनसा चिन्तां दुःखितः पुत्रवर्जितः ॥ १८ ॥\nधनं मे विपुलं गेहे पात्राणि विविधानि च \nमन्दिरं सुन्दरं चैतत्कोऽस्य स्वामी भविष्यति ॥ १९ ॥\nमृत्युकाले मनस्तस्य दुःखेन भ्रमते यतः \nअतोऽस्य दुर्गतिर्नूनं भ्रान्तचित्तस्य सर्वथा ॥ २० ॥\nएवं बहुविधां चिन्तां कृत्वा सत्यवतीसुतः \nनिःश्वस्य बहुधा चोष्णं विमनाः सम्बभूव ह ॥ २१ ॥\nविचार्य मनसात्यर्थं कृत्वा मनसि निश्चयम् \nजगाम च तपस्तप्तुं मेरुपर्वतसनिधौ ॥ २२ ॥\nमनसा चिन्तयामास कं देवं समुपास्महे \nवरप्रदाननिपुणं वाञ्छितार्थप्रदं तथा ॥ २३ ॥\nविष्णुं रुद्रं सुरेन्द्रं वा ब्रह्माणं वा दिवाकरम् \nगणेशं कार्तिकेयं च पावकं वरुणं तथा ॥ २४ ॥\nएवं चिन्तयतस्तस्य नारदो मुनिसत्तमः \nयदृच्छया समायातो वीणापाणिः समाहितः ॥ २५ ॥\nतं दृष्ट्वा परमप्रीतो व्यासः सत्यवतीसुतः \nकृत्वार्घ्यमासनं दत्त्वा पप्रच्छ कुशलं मुनिम् ॥ २६ ॥\nश्रुत्वाथ कुशलप्रश्नं पप्रच्छ मुनिसत्तमः \nचिन्तातुरोऽसि कस्मात्त्वं द्वैपायन वदस्व मे ॥ २७ ॥\nअपुत्रस्य गतिर्नास्ति न सुखं मानसे यतः \nतदर्थं दुःखितश्चाहं चिन्तयामि पुन पुनः ॥ २८ ॥\nतपसा तोषयाम्यद्य कं देवं वाच्छितार्थदम् \nइति चिन्तातुरोऽस्म्यद्य त्वामहं शरणं गतः ॥ २९ ॥\nसर्वज्ञोऽसि महर्षे त्वं कथयाशु कृपानिधे \nकं देवं शरणं यामि यो मे पुत्रं प्रदास्यति ॥ ३० ॥\nइति व्यासेन पृष्टस्तु नारदो वेदविन्मुनिः \nउवाच परया प्रीत्या कृष्णं प्रति महामनाः ॥ ३१ ॥\nपाराशर्य महाभाग यत्त्वं पृच्छसि मामिह \nतमेवार्थं पुरा पृष्टः पित्रा मे मधुसूदनः ॥ ३२ ॥\nध्यानस्थं च हरिं दृष्ट्वा पिता मे विस्मयं गतः \nपर्यपृच्छत देवेशं श्रीनाथं जगतः पतिम् ॥ ३३ ॥\nपीताम्बरं चतुर्बाहुं श्रीवत्साङ्‌कितवक्षसम् ॥ ३४ ॥\nकारणं सर्वलोकानां देवदेवं जगद्गुरुम् \nवासुदेवं जगन्नाथं तप्यमानं महत्तपः ॥ ३५ ॥\nतपश्चरसि कस्मात्त्वं किं ध्यायसि जनार्दन ॥ ३६ ॥\nविस्मयोऽयं ममात्यर्थं त्वं सर्वजगतां प्रभुः \nध्यानयुक्तोऽसि देवेश किं च चित्रमतः परम् ॥ ३७ ॥\nत्वत्तः कोऽप्यधिकोऽस्त्यत्र तं देवं ब्रूहि मापते ॥ ३८ ॥\nजानाम्यहं जगन्नाथ त्वमादिः सर्वकारणम् \nकर्ता पालयिता हर्ता समर्थः सर्वकार्यकृत् ॥ ३९ ॥\nइच्छया ते महाराज सृजाम्यहमिदं जगत् \nहरः संहरते काले सोऽपि ते वचने सदा ॥ ४० ॥\nसूर्यो भ्रमति चाकाशे वायुर्वाति शुभाशुभः \nअग्निस्तपति पर्जन्यो वर्षतीश त्वदाज्ञया ॥ ४१ ॥\nत्वं तु ध्यायसि कं देवं संशयोऽयं महान्मम \nत्वत्तः परं न पश्यामि देवं वै भुवनत्रये ॥ ४२ ॥\nकृपां कृत्वा वदस्वाद्य भक्तोऽस्मि तव सुव्रत \nमहतां नैव गोप्यं हि प्रायः किञ्चिदिति स्मृतिः ॥ ४३ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं तस्य हरिराह प्रजापतिम् \nशृणुष्वैकमना ब्रह्मंस्त्वां ब्रवीमि मनोगतम् ॥ ४४ ॥\nयद्यपि त्वां शिवं मां च स्थितिसृष्ट्यन्तकारणम् \nते जानन्ति जनाः सर्वे सदेवासुरमानुषाः ॥ ४५ ॥\nस्रष्टा त्वं पालकश्चाहं हरः संहारकारकः \nकृताः शक्त्येति संतर्कः क्रियते वेदपारगैः ॥ ४६ ॥\nजगत्संजनने शक्तिस्त्वयि तिष्ठति राजसी \nसात्त्विकी मयि रुद्रे च तामसी परिकीर्तिता ॥ ४७ ॥\nतया विरहितस्त्वं न तत्कर्मकरणे प्रभुः \nनाहं पालयितुं शक्तः संहर्तुं नापि शङ्करः ॥ ४८ ॥\nतदधीना वयं सर्वे वर्तामः सततं विभो \nप्रत्यक्षे च परोक्षे च दृष्टान्तं शृणु सुव्रत ॥ ४९ ॥\nशेषे स्वपिमि पर्यङ्के परतन्त्रो न संशयः \nतदधीनः सदोत्तिष्ठे काले कालवशं गतः ॥ ५० ॥\nतपश्चरामि सततं तदधीनोऽस्म्यहं सदा \nकदाचित्सह लक्ष्या च विहरामि यथासुखम् ॥ ५१ ॥\nकदाचिद्दानवैः सार्धं संग्रामं प्रकरोम्यहम् \nदारुणं देहदमनं सर्वलोकभयङ्करम् ॥ ५२ ॥\nप्रत्यक्षं तव धर्मज्ञ तस्मिन्नेकार्णवे पुरा \nपञ्चवर्षसहस्राणि बाहुयुद्धं मया कृतम् ॥ ५३ ॥\nतौ कर्णमलजौ दुष्टौ दानवौ मदगर्वितौ \nदेव देव्याः प्रसादेन निहतौ मधुकैटभौ ॥ ५४ ॥\nतदा त्वया न किं ज्ञातं कारणं तु परात्परम् \nशक्तिरूपं महाभाग किं पृच्छसि पुनः पुनः ॥ ५५ ॥\nयदिच्छः पुरुषो भूत्वा विचरामि महार्णवे \nकच्छपः कोलसिंहश्च वामनश्च युगे युगे ॥ ५६ ॥\nन कस्यापि प्रियो लोके तिर्यग्योनिषु सम्भवः \nनाभवं स्वेच्छया वामवराहादिषु योनिषु ॥ ५७ ॥\nविहाय लक्ष्या सह संविहारं\nको याति मत्स्यादिषु हीनयोनिषु \nशय्यां च मुक्त्वा गरुडासनस्थः\nकरोमि युद्धं विपुलं स्वतन्त्रः ॥ ५८ ॥\nपुरा पुरस्तेऽज शिरो मदीयं\nत्वया तदा वाजिशिरो गृहीत्वा\nसंयोजितं शिल्पिवरेण भूयः ॥ ५९ ॥\nकथं भवेदात्मपरो यदि स्याम् ॥ ६० ॥\nतस्मान्नाहं स्वतन्त्रोऽस्मि शक्त्यधीनोऽस्मि सर्वथा \nतामेव शक्तिं सततं ध्यायामि च निरन्तरम् ॥ ६१ ॥\nनातः परतरं किञ्चिज्जानामि कमलोद्भव \nइत्युक्तं विष्णुना तेन पद्मयोनेस्तु सन्निधौ ॥ ६२ ॥\nतेन चाप्यहमुक्तोऽस्मि तथैव मुनिपुङ्गव \nतस्मात्त्वमपि कल्याण पुरुषार्थाप्तिहेतवे ॥ ६३ ॥\nअसंशयं हृदम्भोजे भज देवीपदाम्बुजम् \nसर्वं दास्यति सा देवी यद्यदिष्टं भवेत्तव ॥ ६४ ॥\nदेवीपादाब्जनिष्णातस्तपसे प्रययौ गिरौ ॥ ६५ ॥\nव्यास पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्येस जातात -\nऋषी म्हणाले - हे विनयसंपन्न सूता, व्यास मुनीच्या कोणत्या भार्येपासून शुक उत्पन्न झाला तो कसा झाला तो उत्कृष्ट संहिता पठण करणारा असून अरणीपासून उत्पन्न झाला असे तुम्ही सांगितलेत. परंतु याविषयी आमच्या मनात शंका आहे, ती तू निवारण कर. शुक नावाचा महान तपस्वी गर्भावासापासून योगी असल्याचे आम्ही श्रवण केले आहे. त्याने हे पुराण कशासाठी पठण केले \nसूत म्हणाले - पूर्वी सरस्वतीचे तीरी आपल्या आश्रामामध्ये सत्यवतीपुत्र व्यास असताना एक चिमण्यांचे जोडपे पाहून चकित झाले; कारण अंड्यातून नुकत्याच बाहेर आलेल्या मनोहर, सुंदर आरक्तवर्णी, पिसांचे अंकुरही न फुटलेल्या पिलाला ते जोडपे आनंदाने घर्षण करीत होते. त्याच्या भक्ष्यासाठी तत्पर राहत होते. त्या पिलाच्या चोचीमध्ये वारंवार अन्न घालीत होते. त्या बालकाच्या शुभमुखाचे चुंबन घेत होते. त्या जोडप्याचे बालकावरील अदभुत प्रेम पाहून व्यास चिंतातूर होऊन विचार करु लागले.\nज्या अर्थी तिर्मग्योनीत उत्पन्न झालेल्या प्राण्यामधेही पुत्रप्रेम दृष्टीस पडते, तर मग‘ पुत्र आपली सेवा करील ’ असे इच्छिणार्‍या मानवाचे पुत्रप्रेम पाहून आश्चर्य का वाटावे सुखाचे साशन असलेल्या बालकाचा विवाह करुन सुनेचे शुभमुख अवलोकन करुन ह्या चिमण्यांना सुख होणार आहे का सुखाचे साशन असलेल्या बालकाचा विवाह करुन सुनेचे शुभमुख अवलोकन करुन ह्या चिमण्यांना सुख होणार आहे का अथवा वृद्धापकाळात पुत्र धर्मनिष्ठ निघून त्यांची सेवा करणार आहे का अथवा वृद्धापकाळात पुत्र धर्मनिष्ठ निघून त्यांची सेवा करणार आहे का अथवा द्रव्यार्जन करुन पितरांना संतुष्ट करणार आहे का अथवा द्रव्यार्जन करुन पितरांना संतुष्ट करणार आहे का ह्यांचा और्ध्वदेहिक संस्कार तरी ह्याच्या हातून होणार आहे का\t ह्यांचा और्ध्वदेहिक संस्कार तरी ह्याच्या हातून होणार आहे का\t गयेस जाऊन श्राद्ध किंवा नीलवृक्षाचा उत्सर्ग हा बालक यथाविधी करणार आहे का गयेस जाऊन श्राद्ध किंवा नीलवृक्षाचा उत्सर्ग हा बालक यथाविधी करणार आहे का ह्यातील काही संभवनीय नसताही ज्या अर्थी पक्षी अपल्या पुत्रावर प्रेम करतात त्या अर्थी संसारात पुत्राचे अलिंगन व लालन हेच सर्व सुखातील उत्कृष्ट सुख होय.निपुत्रिकाला उत्तम लोक प्राप्त होत नाही. पुत्र परलोकप्राप्तीचे साधन आहे.\nमन्वादी मुनींनी धर्मशास्त्रात, ‘पुत्रवानाला स्वर्गप्राप्ती होत असून निपुत्रिकाला कधीही होत नाही असे सांगितले आहे. सर्व पापक्लेशांपासून पुत्रवान मुक्त होतो, ही गोष्ट अनुमानाने सिद्ध करण्याचे प्रयोजन नाही.शिवाय पुरातन आप्तवाक्यही ह्याला प्रमाण आहे. मृत्युसमयी भूमीवर पडलेला पुरुष पुत्ररहित असल्यास दु:खीत होऊन मनामध्ये माझ्या घरात विपुल द्रव्य व उत्तमोत्तम भांडी आहेत. हे मंदिर सुंदर आहे, परंतु आता ह्याचा मालक कोण होईल, असे तो चिंतन करीत असतो.\nज्याअर्थी मृत्युसमयी त्याचे मन दु:खव्याप्त असते, त्याअर्थी पुरुषाला दुर्गतीच होत असते. ह्यात शंका नाही.\nअशाप्रकारे विचार करुन व्यास वारंवार दिर्घसुस्कारे सोडीत खिन्न मनाने बसले. खूप विचारपूर्वक त्यांनी निश्चय केला व मेरुपर्वताजवळ तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. ते मनात म्हणाले, ‘ आम्ही कोणत्या देवाची उपासना करावी पाच वर देण्यास समर्थ असा विष्णू, रुद्र, इंद्र, ब्रम्हा, सूर्य, गणेश कार्तिकेय, अग्नि, वरुण ह्यापैकी कोण आहे \nअशी चिंता करीत असतानाच हातात विणा घेतलेले स्वस्थचित्त नारद तेथे आले ते पाहून सत्यवतीपुत्र व्यास संतुष्ट झाले व त्यांना अर्ध्य व आसन देऊन कुशल प्रश्न केला तो कुशल प्रश्न श्रवण करुन मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले, \" हे द्वैपायन तू का बरे चिंता करीत आहेस \nव्यास म्हणतात - निपुत्रिकाला उत्तम गती व सुख प्राप्त होत नसते म्हणून मी दु:ख करीत आहे. तेव्हा इष्ट मनोरथ सिद्धीस नेणार्‍या कोणत्या देवाची तपश्चर्या करावी ही चिंता असल्याने सांप्रत मी आपणाला शरण आलो आहे हे दयासागर महर्षे, मी पुत्र देणार्‍या कोणत्या देवाला शरण जाऊ ही चिंता असल्याने सांप्रत मी आपणाला शरण आलो आहे हे दयासागर महर्षे, मी पुत्र देणार्‍या कोणत्या देवाला शरण जाऊ हे आपण सत्वर सांगा आपण सर्वज्ञ आहात.\nह्याप्रमाणे व्यासांनी विचारले असता वेदवेत्ते नारदमुनी प्रेमाने म्हणाले हे भाग्यशाली पराशरपुत्रा माझ्या पित्याने हाच प्रश्न श्रीहरीला विचारला होता. पण श्रीहरी ध्यानस्थ असल्याचे पाहून माझ्या पित्याने विष्णूला प्रश्न केला. कारण कौस्तुभ रत्नाने उज्ज्वल, दिव्य,\nशंख,चक्र, गदा, ही आयुधे धारण करणारा पीत वस्त्र परिधान करणारा, चार बाहू व श्रीवत्सलांच्छन चिन्ह युक्त झालेले वक्षस्थल ह्यांनी संपन्न, सर्व लोकांचा उत्पादक देवाधिदेव जगदगुरु, जगन्नाथ असा जो वासुदेव तो मोठे तप करीत होता.\nब्रह्मदेव म्हणतो, \" हे देवाधिदेव, हे जगन्नाथ, कालत्रयप्रभो , जनार्दन, आपण कशास्तव तप करीत आहात कोणाचे ध्यान करीत आहात कोणाचे ध्यान करीत आहात हे सुरेश्वर आपणच सर्व जगाचे प्रभु असून ध्यानस्थ व्हावे याहून आश्चर्य कोणते हे सुरेश्वर आपणच सर्व जगाचे प्रभु असून ध्यानस्थ व्हावे याहून आश्चर्य कोणते त्यामुळे मला विस्मय झाला आहे. आपल्या नाभीकमलापासून उत्पन्न झालेला मी सर्व जगताचा कर्ता आहे. ह्या विश्वामध्ये आपणाहून जो कोणी आधिक आहे तो देव, हे रमापते मला कथन करा. हे जगन्नाथ,आपणच आद्य सर्वांचे कारण सर्वकार्यास समर्थ असून उत्पादक, पालक, संहारक, आपणच आहात आपल्या इच्छेमुळेच मी हे सर्वजगत उत्पन्न करीत असतो. प्रलयकारी रुद्र त्यांचा संहार करीत असतो. परंतु तोही आपल्या आज्ञेने वागणारा आहे.\nआकाशात सूर्याचे भ्रमण अथवा वायूचे शुभ वा अशुभ वाहणे अग्नीचा ताप व पर्ज्न्याची वृष्टी ही सर्व आपल्याच आज्ञेने होतात, म्हणून आपण कोणत्या देवाचे ध्यान करीत आहात याबद्दल विस्मय वाटतो. त्रैलोक्यात आपणाहून कोणी श्रेष्ठ नाही. हे सुव्रत सांप्रत आपण मला कथन करा. महात्म्यांना योग्य असे प्राय: काही एक नाही अशी स्मृति आहे.\nब्रह्मदेवाचे हे भाषण ऐकून श्रीहरी म्हणाला - हे ब्रह्मन एकचित्ताने श्रवण कर जरी तू मी व शिव जगताचे उत्पादक, पालक,संहारक आहो, असे सर्व देव, असुर, मानव समजत आहेत. तरी वेदांगपारंगत लोक शक्तीच्याच योगाने तू उत्पादक मी पालक व शिव संहारक झाल्याचे अनुमान करीत असतात. तुझ्याठिकाणी जगतउत्पत्तीसाठी राजसी शक्ती रहात असून माझ्या ठिकाणी सात्विकी व रुद्राचे ठिकाणी तामसी शक्ती रहात आहे, ह्या शक्तीचा वियोग झाल्यास आपण कुणीही ही कार्ये करण्यास समर्थ राहणार नाही. आपण सर्व त्या शक्तीचे आधीन असतो . हे प्रथक्ष व परोक्ष व्यवहारात स्पष्ट आहे.\nहे सुव्रता, ह्याविषयी मी तुला दृष्टांत सांगतो. मी परतंत्र असून शेषरुप मंचकावर शयन करतो. त्या शक्तीच्या आधीन असतानाच सर्वदा उठतो आणि प्रलयकाली मी कालाचे आधीन होतो. मी तिच्या आधीन राहूनच तपश्चर्या करीत असतो.कधी कधी लक्ष्मीसह यथेष्ट क्रीडा करतो. पूर्वी सर्व जगत समुद्ररुप होऊन गेले असता पाच हजार वर्षेपर्यंत मी तुझ्यासमक्ष बाहुयुद्ध केले आणि कानाच्या मळापासून उत्पन्न झालेले दुष्ट व मदमत्त दानव जे मधुकैटभ याचा वध सुराधिष्ठात्री देवीच्या प्रसादाने केला. तेव्हाच सर्व जगताचे शक्तिरुप परात्पर कारण आहे हे तुला समजले नाही का त्या भगवतीच्याच इच्छेने मी प्रथम स्त्रीरुपाने मणि द्विपात होतो नंतर पुरुष होऊन महासागरात वास्तव्य करु लागलो. त्याचप्रमाणे तिच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक युगात मला कूर्म,वराह, नरसिंह,वामन,इत्यादी अवतार धारण करावे लागतात. तिर्यग्योनीत जन्मास येणे कुणालाही प्रिय नाही व मीही स्वत:च्या इच्छेने वराहादी निंद्य योनीमध्ये जन्मास आलो नाही.\nअरे, कोणता स्वतंत्र पुरुष लक्ष्मीसह क्रीडा करण्याचे सोडून मत्स्यादी हीन योनीत जन्म घेईल त्याचप्रमाणे कोणता पुरुष शय्येचा त्याग करुन गरुडाचे वाहनावर आरुढ होऊन मोठे युद्ध करील,हे ब्रह्मदेवां धनुष्याची प्रत्यंचा तुटल्यामुळे माझे मस्तकच तुटून कुणीकडे जाऊन पडले हे तू पाहिलेसच व तुझ्याच आज्ञेने महाशिल्पी त्वष्ट्याने अश्वाचे मस्तक पुनरपी माझ्या धडावर चिकटविले व त्यामुळे मला लोक हयग्रीव म्हणू लागले. अरे, ही विटंबना मी स्वतंत्र असतो तर झाली असती का त्याचप्रमाणे कोणता पुरुष शय्येचा त्याग करुन गरुडाचे वाहनावर आरुढ होऊन मोठे युद्ध करील,हे ब्रह्मदेवां धनुष्याची प्रत्यंचा तुटल्यामुळे माझे मस्तकच तुटून कुणीकडे जाऊन पडले हे तू पाहिलेसच व तुझ्याच आज्ञेने महाशिल्पी त्वष्ट्याने अश्वाचे मस्तक पुनरपी माझ्या धडावर चिकटविले व त्यामुळे मला लोक हयग्रीव म्हणू लागले. अरे, ही विटंबना मी स्वतंत्र असतो तर झाली असती का तेव्हा मी स्वतंत्र नसून सर्वस्वी शक्तीचे आधीन आहे, आणि त्या शक्तीचेच मी निरंतर ध्यान करीत असतो. ह्या देवीपेक्षा श्रेष्ठ असे मला काही एक ठाऊक नाही.\"\nनारद म्हणतात- ह्याप्रमाणे विष्णूने ब्रह्म्याजवळ सांगितले व मला कथन केले. तू तिचे तुझ्या कल्याणार्थ ध्यान कर, म्हणजे तुला जे जे काही ईप्सित असेल तर ते सर्व ती देवी तुला नि:संशय देईल.\nनारदमुनींनी ह्याप्रमाणे महर्षीव्यासांना सांगितले असता ते व्यास देवीच्या चरणकमलाविषयी तप्तर राहून तपश्चर्या करण्याकरिता मेरु पर्वतावर गेले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां\nप्रथमस्कन्धे देवीसर्वोत्तमेतिकथनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pelt-stones-islam-says-35566", "date_download": "2018-10-16T10:16:11Z", "digest": "sha1:DV6U6HB6M4U2FXUFNH5ZI25L4LWBY5NM", "length": 13856, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pelt stones for Islam, says \"काश्‍मीरसाठी नव्हे;इस्लामसाठी भारतावर दगडफेक करा' | eSakal", "raw_content": "\n\"काश्‍मीरसाठी नव्हे;इस्लामसाठी भारतावर दगडफेक करा'\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nया दगडफेकीमधून खऱ्या अर्थी इस्लामला मदत होणार आहे. काश्‍मीरमध्ये आम्ही इस्लामसाठीच संघर्ष करत आहोत आणि आम्हाला इस्लामसाठी बलिदान द्यावयाचे आहे\nश्रीनगर - हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा नवा म्होरक्‍या झाकीर रशीद भट उर्फ झाकीर मुसा याने काश्‍मिरी युवकांनी भारतीय सुरक्षा दलांवर \"काश्‍मिरी राष्ट्रवादासाठी नव्हे; तर इस्लामसाठी' दगडफेक करावी, असे आवाहन केले आहे.\nकाश्‍मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलवर तरुणांकडून होणारी दगडफेक ही \"धर्मनिरपेक्ष' असून \"काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी' केली जात असल्याचा दावा राज्यातील हुर्रियत कॉन्फरन्स या या फुटीरतावादी संघटनेकडून करण्यात आला आहे. मात्र मुसा याच्या या स्पष्ट आवाहनामुळे हुर्रियतचे पितळ उघडे पडले आहे. मुसा याने केलेल्या या आवाहनाचे चित्रीकरण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.\n\"आपल्या दगडफेकीमधून केवळ एका संघटनेला मदत होते आहे, असा विचार करु नका. या दगडफेकीमधून खऱ्या अर्थी इस्लामला मदत होणार आहे. इस्लामच्या संरक्षणासाठी दगडफेक करा. आमच्या काश्‍मीरमध्ये एक दिवस आम्ही इस्लामचा ध्वज उभा करु. काश्‍मीरमध्ये आम्ही इस्लामसाठीच संघर्ष करत आहोत आणि आम्हाला इस्लामसाठी बलिदान द्यावयाचे आहे,'' असे मुसा याने म्हटले आहे.\nहिझबुलचा म्होरक्‍या बुऱ्हान वनी याला गेल्या वर्षी भारतीय सुरक्षा दलांनी यमसदनी धाडल्यानंतर मुसा याने या संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून करण्यात येत असलेल्या विखारी धर्मकेंद्रित प्रचाराचेच अनुकरण वनी याच्याकडून करण्यात आले होते. मुसा याच्याकडूनही अशा स्वरुपाच्या प्रचाराचीच नक्‍कल करण्यात येत आहे.\nवनी याला ठार करण्यात आल्यानंतर काश्‍मीरमध्ये त्याचे संतप्त पडसाद उमटले होते. काश्‍मिरी युवकांनी भारतीय सुरक्षा दलांवर अनेक महिने दगडफेक केली होती. या दगडफेकीचे पर्यावसन संपूर्ण काश्‍मीर खोऱ्यामध्ये पेटलेल्या हिंसाचारामध्ये झाले होते. वनी याला ठार करण्यात आल्यानंतर पाकिस्तानकडूनही निषेध नोंदविण्यात आला होता. वनी हा काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा योद्धा होता, असा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जागतिक स्तरावर केला होता.\nमात्र मुसा याच्या या नव्या व्हिडिओमधून, दहशतवाद्यांच्या लेखी काश्‍मीरमधील भारताविरोधातील संघर्ष हा काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी नसून इस्लामसाठी काफिरांविरोधातीलच संघर्ष असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nपुणे : महावितरणद्वारे एप्रिलपासून चुकीचे बिल येत असून, ग्राहकांची लूट करत आहे. मागील युनिट्‌स आणि आताचे युनिट्‌स सामान दाखवून एकूण युनिट्‌स टाकून...\nगुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार\nपुणे - ओळखीच्या तरुणाने शीतपेयात गुंगीचे औषध देऊन ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीने...\nअडीच लाख घरकुलांचे मोदींच्या हस्ते ई-गृहप्रवेश\nमुंबई - पंतप्रधान आवास योजनेतील दोन लाख 50 हजार घरकुलांचा ई-गृहप्रवेश सोहळा शुक्रवारी (ता.19 ) शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत...\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/cm-due-transparent-management-35193", "date_download": "2018-10-16T10:36:13Z", "digest": "sha1:S4BLP7QJV6VWQSRT5H2Y7V3IGMXDTLTX", "length": 18937, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "CM due to transparent management मुख्यमंत्र्यांना अपेक्षित पारदर्शी कारभार करू - नितीन काळजे | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांना अपेक्षित पारदर्शी कारभार करू - नितीन काळजे\nबुधवार, 15 मार्च 2017\nपिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार करून या शहराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी महापौर निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना दिली.\nपिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार करून या शहराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी महापौर निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना दिली.\nमहापौर काळजे म्हणाले, \"\"आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात जाती-पातीच्या राजकारणाला थारा दिला नाही. आम्हाला यापुढे भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीनुसार विकासाचे राजकारण करायचे आहे. या शहराला भय आणि भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कामकाजात अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार आम्ही करणार आहोत; तसेच पिंपरी- चिंचवड शहराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.''\nकाळजे म्हणाले, \"\"पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या ऐतिहासिक परिवर्तनात शहराचा भाजपचा पहिला महापौर होण्याचा सन्मान मला मिळाला. गेल्या 20 वर्षांपासून समाविष्ट गावांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले होते. या गावांना कायम सापत्न वागणूक मिळाली. महापालिकेत सत्ता येऊद्या, मी समाविष्ट गावातच महत्त्वाचे पद देतो, हा महेश लांडगे यांनी दिलेला शब्द आज त्यांनी खरा करून दाखवला. त्यामुळे आज मला महापौरपदाची मिळालेली संधी म्हणजे समाविष्ट गावांचा सन्मान आहे. विधानसभा निवडणुकीत समाविष्ट गावांना न्याय मिळवून देणार असा शब्द महेश लांडगे यांनी दिला होता. त्या वेळी चऱ्होली, मोशी, दिघी, चिखली आणि तळवडे आदी परिसरातील नागरिकांनी आमदार लांडगे यांच्यावर विश्वास दाखवला. गेल्या अडीच वर्षांच्या काळात समाविष्ट गावांत विकासकामे केल्यामुळेच पुन्हा महापालिका निवडणुकीत येथील नागरिक भाजपच्या पाठीशी राहिले.''\nकाळजे म्हणाले, \"\"समाविष्ट गावांत आजही अनेक सुविधांची वानवा आहे. रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पाणी समस्या निकालात काढण्यासाठी मी आग्रही भूमिका घेणार आहे. त्यामुळे या विकासाच्या वाटचालीत मी यशस्वी ठरणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.''\nमहापौर नितीन काळजे अल्प परिचय -\nनाव : नितीन प्रताप काळजे\nजन्मतारीख : 10 मार्च 1974\nनिवास : चऱ्होली बुद्रुक, काळजेवाडी.\nशिक्षण : 11 वी\nव्यक्तिगत माहिती : अविवाहित\n* 2012 च्या निवडणुकीत पहिल्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेवक\n* 2017 च्या निवडणुकीत भाजपतर्फे नगरसेवक (प्रभाग 3-अ) पदापाठोपाठ महापौरपदी निवड\n* अध्यक्ष, भैरवनाथ मित्रमंडळ (काळजेवाडी, चऱ्होली)\n- सामाजिक कार्य :\n* शेती, पाणीपुरवठा नियोजनाबाबत काम\n* मोफत रुग्णवाहिका सेवा, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत\n* आर्थिक, मागासवर्गीय रुग्णांना वैद्यकीय मदत\nउपमहापौर अल्प परिचय -\nनाव : शैलजा अविनाश मोरे\nनिवास : पेठ क्रमांक 28, निगडी-प्राधिकरण\nजन्मतारीख : 12 नोव्हेंबर 1960\nराजकीय कारकीर्द : महापालिका निवडणुकीत भाजपतर्फे प्रथमच नगरसेविका (प्रभाग 15-ब)\n* भाजपच्या (संभाजीनगर) संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कार्यक्रम\n* विविध महिला मंडळ, बचतगटांच्या माध्यमातून काम\n* ज्येष्ठ नागरिक संघ आणि विविध सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून उपक्रम\n* निगडी परिसरात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप कार्यक्रम\nज्ञानेश्‍वर लांडगे 27 मार्च 1986 ते 19 मार्च 1987\nभिकू वाघेरे 20 मार्च ते 6 जून 1987\nअरविंद ऊर्फ नाना शितोळे 19 जून 1987 ते 19 मार्च 1988\nतात्या कदम 19 मार्च 1988 ते 20 मार्च 1989\nकविचंद भाट 20 मार्च 1989 ते 20 मार्च 1990\nसादबा काटे 20 मार्च 1990 ते 20 मार्च 1991\nप्रभाकर साठे 20 मार्च 1991 ते 7 मार्च 1992\nआझम पानसरे 7 मार्च 1992 ते 20 मार्च 1993\nविलास लांडे 20 मार्च 1993 ते 19 मार्च 1994\nरंगनाथ फुगे 19 मार्च 1994 ते 20 मार्च 1995\nसंजोग वाघेरे 20 मार्च 1995 ते 21 मार्च 1996\nआर. एस. कुमार 21 मार्च 1996 ते 13 मार्च 1997\nअनिता फरांदे 13 मार्च 1997 ते 20 मार्च 1998\nहनुमंत भोसले 20 मार्च 1998 ते 20 मार्च 1999\nमधुकर पवळे 20 मार्च 1999 ते 24 नोव्हेंबर 2000\nलक्ष्मण जगताप 19 डिसेंबर 2000 ते 13 मार्च 2002\nप्रकाश रेवाळे 13 मार्च 2002 ते 18 फेब्रुवारी 2005\nमंगला कदम 18 फेब्रुवारी 2005 ते 13 मार्च 2007\nडॉ. वैशाली घोडेकर 13 मार्च 2007 ते 23 मे 2008\nअपर्णा डोके 6 जून 2008 ते 30 नोव्हेंबर 2009\nयोगेश बहल 1 डिसेंबर 2009 ते 13 मार्च 2012\nमोहिनी लांडे 13 मार्च 2012 ते 12 सप्टेंबर 2014\nशकुंतला धराडे 12 सप्टेंबर 2014 ते 13 मार्च 2017\nनितीन काळजे 14 मार्च 2017 पासून\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/electroluction-4-death-yavatmal-district-10423", "date_download": "2018-10-16T10:14:12Z", "digest": "sha1:NCXMSFUCOKIYDWUNXAVUFVNY3AYDWJEL", "length": 10610, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "electroluction 4 death of Yavatmal district यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून चौघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nयवतमाळ जिल्ह्यात वीज पडून चौघांचा मृत्यू\nसोमवार, 4 जुलै 2016\nयवतमाळ - जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला असून, पांढरकवडा व घाटंजी तालुक्‍यांत वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला.\nखैरगाव (ता. पांढरकवडा) येथील शेतातून अक्षय शेडमाके (रा. आकपुरी, ता. यवतमाळ) व शंकर घोडाम (रा. वाघोली, ता. पांढरकवडा) हे घरी परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शिरोळी (ता. घाटंजी) प्रभाकर विधाते व त्यांची पत्नी गंगा विधाते शेतात गेले असताना त्यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचाही मृत्यू झाला.\nयवतमाळ - जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला असून, पांढरकवडा व घाटंजी तालुक्‍यांत वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला.\nखैरगाव (ता. पांढरकवडा) येथील शेतातून अक्षय शेडमाके (रा. आकपुरी, ता. यवतमाळ) व शंकर घोडाम (रा. वाघोली, ता. पांढरकवडा) हे घरी परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शिरोळी (ता. घाटंजी) प्रभाकर विधाते व त्यांची पत्नी गंगा विधाते शेतात गेले असताना त्यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचाही मृत्यू झाला.\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nपोलिसांच्या कुटुंबांचा पाण्यासाठी रास्ता रोको (व्हिडिओ)\nपुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन...\nमुंबई - जुहू येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या कॅम्पसमधील वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वॉर्डनवर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला आहे. 400 विद्यार्थिनींनी...\nनागपूर - राज्यात १ सप्टेंबरपासून वीजदरवाढ लागू झाली. ऐन सणासुदीतच वीजग्राहकांना वाढीव दराचा शॉक सहन करावा लागत आहे. शंभर युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या...\n#InnovativeMinds शिक्षणाचा उपयोग देशाच्या पुनरुत्थानासाठी...\n\"रिसर्च ऑफ रिसर्जन्स फाउंडेशन (आरएफआरसी) या मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेने मागील आठवड्यात \"एज्युकेशन फॉर रिसर्जन्स' (पुनरुत्थानासाठी शिक्षणाचा उपयोग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/neech-remark-row-congress-suspends-mani-shankar-aiyar/articleshow/61968246.cms", "date_download": "2018-10-16T11:19:27Z", "digest": "sha1:M3HXQTUPAXDLX7M6NWAFGT5D4YKTWPXP", "length": 12517, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mani Shankar Aiyar: 'neech' remark row: congress suspends mani shankar aiyar - मणिशंकर काँग्रेसमधून निलंबित | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत हीन पातळीवर जाऊन टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारला आहे. मणिशंकर यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावतानाच त्यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे.\nपंतप्रधानांवर टीका करताना मणिशंकर यांनी 'नीच' आणि 'असभ्य' हे शब्द वापरले होते. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेचा भडीमार झाला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या बेताल बडबडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.\nभाजप आणि पंतप्रधानांकडून पातळी सोडून टीका होत असली तरी त्यावर अशा भाषेत प्रत्युत्तर देणे ही काँग्रेसची संस्कृती आणि परंपरा नाही. मणिशंकर यांनी जी भाषा वापरली आहे, त्याबद्दल माफी मागायला हवी, अशा शब्दांत राहुल यांनी मणिशंकर यांना बजावले होते. त्यानंतर मणिशंकर यांनीही माध्यमापुढे बोलताना माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणाने पक्षाचे समाधान झाले नसून मणिशंकर यांना थेट कारणे दाखवा नोटीसच बजावण्यात आली आहे. त्यासोबतच मणिशंकर यांचे प्राथमिक सदस्यत्वही काँग्रेसने निलंबित केले आहे. मणिशंकर यांच्यावर कारवाई करताना 'मोदीजी, तुम्ही अशाप्रकारचं धाडस दाखवणार का', असा सवालही काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून केला.\nयही हैं कांग्रेस का गांधीवादी नेतृत्व व विरोधी के प्रति सम्मान की भावना\nकांग्रेस पार्टी ने श्री मनी शंकर अय्यर को कारण बताओ नोटिस जारी कर प्राथमिक सदस्यता से निलम्बित कर दिया है\nक्या मोदी जी कभी यह साहस दिखाएँगे\nदरम्यान, गुजरात निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना मणिशंकर यांनी असे बेजबाबदारपणाचे विधान केल्याने काँग्रेस श्रेष्ठी प्रचंड नाराज आहेत. ही टीका गुजरातमध्ये काँग्रेसला महागात पडू शकते, अशी भीतीही पक्षाला आहे. त्यामुळेच मणिशंकर यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nInternet Shutdown: इंटरनेट सेवा विस्कळीत होणार\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nM J Akbar: अकबर यांना भारतात परतण्याचे आदेश\nAnil Ambani: काँग्रेसनं अंबानींना काय दिले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2या अपमानाचे उत्तर मतदार देतील: मोदी...\n3राहुल यांनी मणिशंकर यांना झापले...\n4मणिशंकर बरळले; मोदींविषयी अपशब्द काढले...\n5'काँग्रेसने मोदींच्या पत्नीलाही ऑफर दिली होती'...\n6राहुल गांधींविरोधात त्यांनी अर्ज भरला, पण......\n7युनेस्कोच्या हेरिटेज यादीत कुंभमेळा...\n8'लव्ह जिहाद'च्या संशयाने तरुणाची हत्या...\n9हार्दिकचे आणखी ५ सेक्स व्हिडिओ व्हायरल...\n10आधार जोडणीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/2012/09/11/", "date_download": "2018-10-16T11:19:06Z", "digest": "sha1:NSBVA3A6F6D7KCLCHWTIWT52BR2IVFWG", "length": 4499, "nlines": 82, "source_domain": "krishidesh.com", "title": "11 September, 2012 - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nप्रोत्साहन – स्वामी विवेकानंद\nजोपर्यंत लाखो लोक भुकेले आणि अज्ञानी जगतील, तोपर्यंत मी त्या सर्व मनुष्यांना गद्दार समजतो ज्यांना इतरांच्या जीवावर शिक्षण प्राप्त झाले व ते इतरांकडे थोडेसे ध्यान हि देत नाहीत.\nजब तक लाखो लोग भूके और अज्ञानता में रहेंगे, तब तक मैं उन सभी मनुष्यों को गद्दार ठहराऊंगा, जिन्हें उनकी कीमत पर शिक्षा प्राप्त हुई और जो उनके प्रति थोडा भी ध्यान नहीं देते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://thanevaibhav.in/villagenews/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-5381", "date_download": "2018-10-16T10:12:19Z", "digest": "sha1:SBO6KK2BBD7HX7FJYFIQUC65KXPNHLAP", "length": 4516, "nlines": 67, "source_domain": "thanevaibhav.in", "title": "वाढदिवसादिनी कल्पेश अग्रवाल यांचा अनोखा उपक्रम | Thane Vaibhav", "raw_content": "\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव\nमहाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.\nदररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.\nवाढदिवसादिनी कल्पेश अग्रवाल यांचा अनोखा उपक्रम\nशेंद्रुण,दि.५(वार्ताहर)-नामवंत उद्योजक, साई कला ऍकॅडमीचे अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस कल्पेश अग्रवाल यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसादिनी अग्रवाल यांनी टिटवाला गणेश मंदिर येथे मोदक वाटप, मातोश्री वृद्धाश्रम येथे ङ्गराळ वाटप, रक्तदान शिबीर, प्राथमिक शाळा गोठेघर, लक्ष्मणनगर, प्रेम सावली इंग्लिश मीडियम स्कूल डिजिटल करणे, अर्जुनली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना १० टॅब वाटप, प्राथमिक शाळा टेंभरे व अनुदानित आश्रमशाळा गोठेघर येथील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी साई कला अकॅडमीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सर्वांनी कल्पेश अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एक विस्मयकारक समाजसेवक, एक चांगला मित्र, उदार अंतरकरणांची व्यक्ती असे व्यक्तीमत्व खरोखर प्रेरणा ठरलेले आहे. कल्पेश अग्रवाल यांना दीर्घायुष्य मिळो ही सदिच्छा शाळकरी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nजिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेत शहापूरचे सुयश\nगजानन भोईर यांना मातृशोक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/41221", "date_download": "2018-10-16T10:28:27Z", "digest": "sha1:JXVAGUNK6WZTBKUABB2NRNC4DRUPUBRG", "length": 9526, "nlines": 210, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझ्या मुलीची चित्रकला..भाग-२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझ्या मुलीची चित्रकला..भाग-२\nअरे व्वा.. एकदम मस्त\nअरे व्वा.. एकदम मस्त\nमस्तच कितवित आहे मुलगी\nमस्तच कितवित आहे मुलगी\nखुप रेखीव आहेत सर्व......\nखुप रेखीव आहेत सर्व......\nसगळ्यांचे धन्यवाद अविगा -अबोली आत्ता सातवीत आहे\nचित्रकला छान आहे. . .\n. रेघोट्या छान \"शार्प\" आहेत....\nखूप सुंदर चित्रे आहेत.\nखूप सुंदर चित्रे आहेत. विशेषतः मास्क जास्त आवडला.\nखूप छान..... शाब्बास अबोली\nखूप छान..... शाब्बास अबोली अशीच सुंदर चित्र काढत रहा\nछान आहे .... किती छान\nछान आहे .... किती छान स्ट्रोक्स आहेस ...\nचित्रकला छान आहे. मागची पण\nचित्रकला छान आहे. मागची पण छान\nपहिलं चित्र आवडलं नाही.\nपहिलं चित्र आवडलं नाही. बाकीची ठिकठाक.\nवॉव कमाल आहे. हॅटस ऑफ.\nवॉव कमाल आहे. हॅटस ऑफ.\nवॉव कमाल आहे. हॅटस ऑफ.\nवॉव कमाल आहे. हॅटस ऑफ.\nमस्त आहेत सगळीच चित्र.\nमस्त आहेत सगळीच चित्र.\nअरे चाललंय काय......... अबोली.......तू जबरी आहेस गं \nखुप छान काढली आहेत. तिच्या\nखुप छान काढली आहेत. तिच्या बेडरुमच्या भिंती यांनीच सजल्या असतील ना \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6736-raj-thackeray-live-from-vasai", "date_download": "2018-10-16T10:18:13Z", "digest": "sha1:FSRZPVI673FM6ZOW2EQZYFYA64Y6ZCBY", "length": 8996, "nlines": 155, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, वेळ पडली तर रुळ उखडून फेका' - राज ठाकरें - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, वेळ पडली तर रुळ उखडून फेका' - राज ठाकरें\nजय महाराष्ट्र न्यूज, वसई\nवसईत राज ठाकरेंची सभा, राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात...\nमहाराष्ट्राचं वाळवंटीकरण होत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायेत, एक लाख विहिरी बांधल्या - राज ठाकरे\nफडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं - राज ठाकरे\nजर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरु शकत नाहीत, तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा\nमुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान - राज ठाकरे\nनरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत, भारताचे नाहीत - राज ठाकरे\nमराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे\nमहाराष्ट्राची आजची अवस्था मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे - राज ठाकरे\nदेशात विषयांची कमतरता नाहीच, विषयांचे पुरवठामंत्री खूप आहेत - राज ठाकरे\nपालघरमधून सुरु झालेला दौरा ऑगस्टपर्यंत संपेल, आजची सभा एकमेव जाहीर सभा असेल - राज ठाकरे\nमोदी भारताचे नव्हे गुजरातचे पंतप्रधान - राज ठाकरे\nमोदींसारखा माणुसघाण पंतप्रधान पाहिला नाही - राज ठाकरे\nमोदी म्हणतात, आमच्यामुळे वीज आली, मग 2014 आधी आम्ही अंधारात होतो का\nनोटा छापायच्याच होत्या, तर कॅशलेस इंडिया हे काय प्रकरण आहे\nबुलेट ट्रेनसाठी आपल्या जमीनी द्यायच्या नाहीत - राज ठाकरे\nआरक्षणाच्या नावावर भांडत असताना, बाहेरून आलेल्यांमुळं निर्माण झालेलं संकट आपण विसरलोय - राज ठाकरे\nफडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं - राज ठाकरे\nसरकारी नोकऱ्या फक्त 5 टक्के. या 5 टक्क्यांसाठी आपण भांडतोय - राज ठाकरे\nमुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान - राज ठाकरे\nमिका सिंगला राज ठाकरेंच्या मनसेचे ओपन चॅलेंज\n...तेव्हा ठाकरे बंधु कुठे गेले होते\nमुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही...राज ठाकरेंचे मोदींना आव्हान..\nसेनेवर प्रहार करत नारायण राणेंची पक्ष स्थापना\nशेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T09:48:55Z", "digest": "sha1:HHTIIZASYUBWCIDHUMCAZS76N76H32D7", "length": 9337, "nlines": 59, "source_domain": "mahaplus.com", "title": "ट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » महान्यूज » ट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\nनागपूर: थ्री इडियट्समध्ये दाखवलेला प्रसूतीचा कठीण प्रसंग सर्वांच्याच अंगावर काटा आणणारा असा होता. असाच प्रसंग नागपूरमध्ये घडलाय... वर्धा ते नागपूरदरम्यान एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि एकच गोंधळ उडाला. नेमकं काय करावं हे तिच्यासोबत असलेल्या नव-यालाही कळायला मार्ग नव्हता. त्यानं गाडीची चेन खेचली आणि कोणी डॉक्टर मिळतोय का यासाठी शोधाशोध सुरू केली...आणि एखाद्या देवदूताप्रमाणे एक डॉक्टर त्यांच्या मदतीला धावून आला..\n7 एप्रिलला छत्तीसगडचं एक दाम्पत्य रायपुरला जाण्यासाठी अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसनं प्रवास करत होतं. यावेळी रेल्वे नागपूरपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असताना महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या.. 20 वर्षाच्या या महिलेची प्रकृती झपाट्यानं खालावू लागली. तिच्या नव-यानं घाबरून गाडीची चेन खेचली. घटनेचं गांभीर्य ओळखत सहप्रवाशांनीही रेल्वेत डॉक्टरचा शोध सुरू केला.. यावेळी डॉ. विपीन खडसे हे बोगी नं. एस 8 मध्ये बसले होते. डॉ. विपीन हे इंटर्न डॉक्टर असल्यानं आपल्यापेक्षा कोणीतरी अनुभवी डॉक्टर ट्रेनमध्ये असेल असा विचार करून त्यांनी काही क्षण वाट पाहिली. मात्र नंतर डॉक्टरच न मिळाल्यानं त्यांनी मदतीसाठी धाव घेतली...\nडॉ. विपीन पोहोचले तेव्हा बाळ आणि महिलेची स्थिती गंभीर झाली होती. त्यांनी तातडीनं प्रसूतीसाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवानं त्यादिवशी त्यांच्याजवळ प्रसूतीचे साहित्य आणि औषधे होती. यावेळी त्यांनी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून इतर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शनाचं आव्हान केलं. काही मिनिटातच डॉक्टरांनी व्हॉट्सऍपमधून मार्गदर्शन आणि महत्त्वाचे निर्देश देण्यास सुरूवात केली. त्याच मार्गदर्शनाच्या आधारावर डॉ. विपीन यांनी उपचार सुरू केले.\nमात्र संकट इथंच दूर झालं नव्हतं. उन्हाने तापलेल्या जनरल डब्ब्यात आईची परिस्थिती खालावतच चालली होती तर बाळालाही श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला होता. शिवाय ते रडतही नव्हते. यावेळी तातडीनं व्हॉट्सऍपवरून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डॉ. विपीन यांनी प्रक्रिया सुरू केल्या आणि त्या कोवळ्या जिवाने हंबरडा फोडला.. त्यानंतर नागपूर स्थानकावर बाळ आणि आईला आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. जाता-जाता त्या गरीब मातापित्यानं देवदूत बनून आलेल्या डॉ. विपीन यांना 101 रूपये दिले. आजवर पहिले वेतन न झालेल्या डॉ. विपीन यांच्या आयुष्यातील ही पहिली आणि अनमोल अशी कमाई ठरलीये..\nडॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूप मानलं जातं. एका गरीब दाम्पत्यासाठी ट्रेनमध्ये डॉ. विपीनदेखील एका देवदूताप्रमाणेच धावून आले. त्यामुळे या डॉक्टरचं सर्व स्तरातून कौतुक होतंय..\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/women-cancer-cheaking-33836", "date_download": "2018-10-16T10:40:18Z", "digest": "sha1:HTYNUHGGAACOEJM663RL2T7U2LXQTKIX", "length": 14051, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "women cancer cheaking गावातील महिलांचीही कर्करोग तपासणी व्हावी - प्रियांका अहिरे | eSakal", "raw_content": "\nगावातील महिलांचीही कर्करोग तपासणी व्हावी - प्रियांका अहिरे\nमंगळवार, 7 मार्च 2017\nरत्नागिरी - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिरासारखा उपक्रम म्हणजे सर्वांत उपयुक्त व कौतुकास्पद म्हणावा लागेल. शहरी भागाप्रमाणेच फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज व परकार हॉस्पिटलने ग्रामीण भागातील महिलांकरिता अशी शिबिरे तालुका पातळीवरही घ्यावी, असे मत तहसीलदार (महसूल) प्रियांका अहिरे यांनी व्यक्त केले.\nरत्नागिरी - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिरासारखा उपक्रम म्हणजे सर्वांत उपयुक्त व कौतुकास्पद म्हणावा लागेल. शहरी भागाप्रमाणेच फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज व परकार हॉस्पिटलने ग्रामीण भागातील महिलांकरिता अशी शिबिरे तालुका पातळीवरही घ्यावी, असे मत तहसीलदार (महसूल) प्रियांका अहिरे यांनी व्यक्त केले.\nमुकुल माधव फाउंडेशन व परकार हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आजपासून महिलांसाठी कर्करोग तपासणीला सुरवात झाली. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. अलिमियाँ परकार, फिनोलेक्‍सचे उपाध्यक्ष वेकंटरवी, जनरल मॅनेजर (एचआर) तानाजी काकडे उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले.\nतहसीलदार अहिरे यांनी सांगितले, की राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यासारख्या समाजसुधारकांमुळे महिलांना पाठबळ मिळाले आहे. महिला दिवसभर काम करत असते; परंतु स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करते. छोट्या दुखण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, यातून महिलांचे आरोग्य सुधारेल.\nडॉ. आठल्ये यांनी सांगितले, की फिनोलेक्‍सचा हा कौतुकास्पद उपक्रम आहे. १ लाख लोकांमागे ७० लोकांना कर्करोगाचा धोका निर्माण होतो. तपासणी अहवालात कर्करोगाचा धोका जाणवल्यास पुढील उपचार त्वरित करणे शक्‍य होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या तपासणीचा फिनोलेक्‍सचा उपक्रमही स्तुत्य आहे.\nश्री. वेकंटरवी यांनी फिनोलेक्‍सच्या उपक्रमांची माहिती दिली. सन २००८ पासून १६ शाळांमधील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. १६०० महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. डॉ. अफशान परकार यांनी आभार मानले.\nफिनोलेक्‍स वूमेन्स वेलबिइंग सेंटरमध्ये ६ ते ११ मार्च या काळात ३५ ते ६५ वयोगटातील महिलांची तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी व काल्पोस्कोपी या कर्करोग तपासणीसह हिमोग्लोबिन, ब्लडशुगर, रक्त आणि लघवी तपासणी करण्यात येईल. या तपासणीचे अहवाल पुण्यातील प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. कोप्पीकर यांच्या निष्णात मार्गदर्शनाखाली होणार आहे.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nअक्कलकोट - आज १६ ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जगाचा पोशिंदा हा शेतकरी असून तो पूर्ण जगाला अन्न पुरविण्याचे काम करतो आहे...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/failure-in-smart-cities-scheme/articleshow/61921615.cms", "date_download": "2018-10-16T11:20:25Z", "digest": "sha1:H6RTS66Z3OPLNRKV26LBVY7AKBEUMQAA", "length": 14228, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Editorial News: failure in smart cities scheme - स्मार्ट सिटीची ऐशीतैशी | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना असलेल्या आणि मोठा गाजावाजा करून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाची सध्याची अवस्था पाहता ही योजना फसत चालली आहे, असेच म्हणावे लागेल. देशात शंभर स्मार्ट सिटी विकसित करण्याचे आश्वासन खुद्द मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिली होती. सुरुवातीला ही शहरे नव्याने वसविली जाणार होती. प्रत्यक्षात, सध्याच्याच काही शहरांना स्मार्ट करण्याची योजना जाहीर केली गेली. त्यासाठी स्पर्धात्मक पद्धतीने शहरांची निवड करण्यात आली आणि या योजनेचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला.\nराज्याची राजधानी नसूनही देशातील पहिल्या आठ शहरांत असलेले पुणे हे एकमेव शहर आहे. अनेक वर्षे राज्य सरकारने पुण्याकडे सापत्नभावानाचे पाहिले. कॉँग्रेसच्या काळात जवाहरलाल नेहरू योजनेतून काहीशे कोटी रुपयांचा निधी मिळाल्यावर पुणेकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या; पण मोदींनी स्मार्ट सिटीचे आश्वासन दिल्यानंतर शहराचे भले होईल असे पुणेकरांना वाटले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात शत प्रतिशत माप टाकले होतेच. गेल्या अडीच दशकांत पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर ठरले आहे. मात्र, शहरातील मूलभूत सुविधांचा वेग कायम उणेच राहिला आहे. १९८७ ते २००७ या वीस वर्षांसाठी असलेल्या विकास आराखड्याची जेमतेम ४० टक्के अंमलबजावणी महापालिकेला करता आली होती. याच काळात पुण्याची लोकसंख्या मात्र १३ लाखांवरून ३६ लाखांवर म्हणजेच जवळपास तिप्पट झाली. साहजिकच विकासाचा हा अनुशेष भरून येईल अशी अपेक्षा होती. मात्र, स्मार्ट सिटी योजना जाहीर झाली आणि सगळेच फसले. या योजनेत निवडेल्या शहरांना दरवर्षी केवळ शंभर कोटी रुपये केंद्र सरकारने त्यांची बोळवण केली. साडेपाच हजार कोटी रुपयांचा महापालिका अर्थसंकल्प असलेल्या पुणे शहरासाठी हा निधी अत्यल्पच. त्यामुळे आणखी निधी येईल, असे भाजपचे नेते सांगत राहिले.\nपुण्याच्या महापालिका आयुक्तांनी सक्रियता दाखवत या योजनेमध्ये आणखी काही कार्यक्रमांचा समावेश केला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनीही स्थापन करण्यात आली. या कंपनीच्या मुख्याधिकारीपदी कोणी राहायचे यावरून शासकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाले. पालिका आयुक्तांना त्यापासून वेगळे केले गेले. या साऱ्यात पुणेकर भरडले गेले. पंतप्रधानांच्या हस्ते स्मार्ट सिटी अंतर्गत ५२ योजनांचा प्रारंभ झाल्याला वर्षभराहून अधिक कालावधी उलटला आहे; परंतु त्यातील जेमतेम दोन प्रकल्प पूर्ण होऊ शकल्याचा अहवाल ‘महाराष्ट्र टाइम्स’ला मिळाला आहे. या वेगाने काम चालल्यास स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यताच नाही. राज्यकर्ते बदलूनही पुणेकरांच्या प्रारब्धामध्ये असलेला विकासाचा अनुशेष कायमच राहणार अशीच चिन्हे आहेत. मुंबई आणि नागपूरमध्ये मेट्रोचे काम वेगाने होऊ शकते; परंतु पुण्यामध्ये मात्र भूमिपूजन झाल्यानंतर सहा महिन्यांत खांबही उभे रहात नाहीत. ही अनास्था किती सहन करायची हाच खरा प्रश्न आहे. निवडणुकांत स्पष्ट कौल देऊन पुणेकरांनी मतदारांचे कर्तव्य बजावले. आता वेळ राज्यकर्त्यांची आहे. त्यांनी काहीही न केल्यास राज्यकर्ते बदलूनही नशीब बदलत नाही, यावरचा पुणेकरांचा विश्वास दृढ होईल.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2​ पहिला विचार मुलांचा...\n3​ गरज सामाजिक मनोधैर्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/35482/members", "date_download": "2018-10-16T10:23:24Z", "digest": "sha1:QC2SOOH7SZX2ZJZU5YIDF6B46OKRCQGV", "length": 3278, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वर्षाविहार २०१२ सांस्कृतिक संयोजन members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वर्षाविहार २०१२ सांस्कृतिक संयोजन /वर्षाविहार २०१२ सांस्कृतिक संयोजन members\nवर्षाविहार २०१२ सांस्कृतिक संयोजन members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nवर्षाविहार २०१२ सांस्कृतिक संयोजन\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19653", "date_download": "2018-10-16T11:24:24Z", "digest": "sha1:AXZOEG3E3RKCT5EPGGV2QVLW25GOLHHJ", "length": 3764, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्हॅक्क्युम क्लिनर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्हॅक्क्युम क्लिनर\nव्हॅक्क्युम क्लिनर कोणता घ्यावा\nव्हॅक्क्युम क्लिनर घ्यायचा आहे. हँडी हवा आहे, जड, हलवा-हलव करायला सोपा असेल असा. आई कडे जुन्या प्रकारचा Eureka Forbes चा होता. वर्षातुन २ वेळा वापरला जायचा. इतर वेळ माळ्यावर. असा बिलकुल नको.\nमला अडचणीच्या ठिकाणी सहज जाणारा आणि महिन्यातुन १-२ वापरता येणारा हवा आहे. खरं तर sliding च्या खिडक्यांसाठी आणि खिडक्यांच्या जाळीवर साचणार्या धुळीसाठी हवा आहे.\nRead more about व्हॅक्क्युम क्लिनर कोणता घ्यावा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6757-mumbai-wadala-lower-parel-monorail-project-is-incomplete-in-wadala", "date_download": "2018-10-16T09:37:03Z", "digest": "sha1:KUF5FGLMZZHDDJSU66B5R76F7RDRVFJQ", "length": 6123, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मोनोरेलचा खोळंबा अजूनही संपला नाही - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमोनोरेलचा खोळंबा अजूनही संपला नाही\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nभारतातील पहिली मोनोरेल म्हणून मुंबईच्या वडाळा डेपो ते लोअर परेल मोनोरेलला बहुमान मिळाला मात्र अजूनही या मोनोरेलचा खोळंबा संपलेला दिसत नाही. 2014मध्ये मोनोरेलला सुरूवात झाली असून फेज़ 1 मध्ये घडलेल्या चुकांमुळे फेज 1 आणि 2 चे काम स्थगित आहे.\nएमएमआरडीएने हा प्रकल्प विकसित केला आहे. २००९ साली मोनोरेलच्या बांधकामाला सुरूवात झाली व पहिल्या मार्गावरील चेंबूर ते वडाळा डेपो हा ८.९३ किमी लांबीचा पहिला टप्पा ४ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला मात्र वडाळा डेपो ते लोअर परेल हा मोनो रेल मार्ग अजूनही सुरु झाला नाही, त्यामुळे लोकांमधे नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.\nमोनोरेलला लागलेली आग आटोक्यात; दोन डब्यांचे नुकसान\nमोनोरेलला दरदिवसा सहन करावा लागतो 3 लाखांचा तोटा\n मोनोरेल सेवा अखेर सुरू...\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T09:32:38Z", "digest": "sha1:INP3EDCPDLSYXLCF5TZUEVXJCSKBZCSM", "length": 11616, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विस्कळीत पाणी पुरवठ्यामागे राष्ट्रवादी? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविस्कळीत पाणी पुरवठ्यामागे राष्ट्रवादी\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारितील शहरातील विविध ठिकाणचे पंप हाऊस चालविण्यासाठी एक कोटी 82 लाख पाच हजार 275 रुपयांच्या तीन ठेक्‍यांना स्थायीने मंजुरी दिली आहे. मेसर्स शुभम उद्योग या एजन्सीला हा ठेका पुन्हा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तीनही ठेक्‍यासाठी प्रत्येकी तीन ठेकेदार संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामागे राष्ट्रवादीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यावरून चांगलेच राजकारण पेटले असून, आढावा बैठकीत सत्ताधारी भाजपचे नगरसेवकांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू तरळले होते. यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर राहुल जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी निकराचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापही पाणी प्रश्‍नाची तीव्रता काही कमी होण्याचे नाव घेत नाही. शहराला पाणी पुरवठा करणारे धरण पूर्ण क्षमतेने भरूनही शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांमुळे नगरसेवकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nयाबाबत माहिती घेतली असता, राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या मेसर्स शुभम उद्योग या ठेकेदार संस्थेकडे शहराला पाणी पुरवठा करणारे विविध पंप हाऊस चालनाची जबाबदारी होती. या ठेक्‍याची मुदत संपत आल्याने 25 सप्टेंबरला झालेल्या स्थायीच्या साप्ताहिक बैठकीत याच ठेकेदार संस्थेला ठेका देण्याच्या एक कोटी, 82 लाख पाच हजार 275 रुपयांच्या खर्चाच्या तीन ठेक्‍यांना मंजुरी देण्यात आली आहे. या ठेक्‍यामध्ये रहाटणी, लांडेवाडी, दिघी, चऱ्होली, बोपखेल, कृष्णानगर, पाटीलनगर, जाधववाडी, गवळीमाथा, सांगवी, सांगवी गावठाण, पिंपळे गुरव आणि दापोडी या पंप हाऊसचा समावेश आहे.\nएकाकडेच विविध कामांचा ठेका\nशहराच्या विविध भागांमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने, नागरिक थेट नगरसेवकांना याचा जाब विचारत आहेत. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचा रोष दिवसें-दिवस वाढत आहे. भाजपविरोधात जनमत जावे, याकरिता राष्ट्रवादीच्या या नेत्याशी संबंधित कंत्राटी कामगारांकडूनच पाणी पुरवठा विस्कळीत केला जात असल्याची शंका घेण्यास वाव आहे. यापूर्वी कचऱ्याची समस्या देखील अशाप्रकारे जटील झाली आहे. अद्यापही तो प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. शहरातील पंप हाऊसमध्ये मजूर पुरविण्याबरोबरच कचऱ्याची वाहतूक, सुरक्षा रक्षकांची नेमणूक अशा अनेक कामांमध्ये या नेत्याशी संबंधित संस्थेचा ठेका आहे. भाजपच्या काळात देखील या ठेकेदार संस्थेने निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन, अनेक कामांचे ठेके मिळविले आहेत. मात्र, कामातील हलगर्जीपणामुळे या ठेकेदार संस्थेवर अद्यापपर्यंत कोणती कारवाई झाली आहे की नाही, याची माहिती समजू शकली नाही.\nयाबाबत भाजप शहराध्यक्ष लक्षमण जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, या निविदांबाबत मला माहिती नसून, या निविदांची माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, असे म्हणाले. तर सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, पाणी ही मुलभूत सुविधा असून, नागरिकांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कोणी कामचुकारपणा करत असेल, तर त्याची शहानिशा करुन प्रसंग तो ठेका रद्द करू. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही त्यांची फोन न उचलल्याने त्यांची याबातची प्रतिक्रिया समजू शकली नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारत-वेस्ट इंडीज पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार ; युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष\nNext articleतेलगु देसम पक्षाच्या नेत्यांचे अमेरिकेतील अपघातात निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/aradhya-wishes-amitabh-bacchan-happy-birthday/", "date_download": "2018-10-16T10:08:14Z", "digest": "sha1:472WJ5MXFEAKFTUJVZRVDU5YNTOICOJK", "length": 6397, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिमुकल्या आराध्याने ‘अशा’ दिल्या अमिताभना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचिमुकल्या आराध्याने ‘अशा’ दिल्या अमिताभना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआज महानायक अमिताभ बच्चन यांचा ७६वा वाढदिवस असल्याने अमिताभ यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये सर्वात ‘हटके’ शुभेच्छा दिल्या आहेत त्या म्हणजे अमिताभ यांची सून आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने. ऐश्वर्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट द्वारे तिची मुलगी आराध्या हिच्या नावाने शुभेच्छा दिल्या आहेत.\nया पोस्ट मध्ये ऐश्वर्या आराध्या कडून अमिताभ यांना शुभेच्छा देताना लिहते की “७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबा” तसेच या पोस्ट बरोबरच तिने अमिताभ व आराध्या यांचा एक ‘सुपर क्युट’ फोटो देखील शेयर केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलाखणगाव-काठापूरचे बंधारे कोरडेठाक\nNext article“मी टू’च्या नवीन कथा उजेडात\n#HBD ड्रिमगर्ल : हेमा मालिनी यांचा अभिनय ते राजकारण प्रवास\n‘हाऊसफुल्ल 4’ मध्ये नाना पाटेकरांच्या जागी ‘हा’ अभिनेता \n3 डिग्री तापमानात “कलंक’चे शुटिंग\n“बधाई हो’ आणि “नमस्ते इंग्लंड’ची रिलीज तारीख बदलली\nस्वतःची ओळख निर्माण करायची आहे: सोहा अली खान\nनाना पाटेकर “हाऊसफुल्ल 4’मधून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/family-doctor-dr-shri-balaji-tambe-36487", "date_download": "2018-10-16T10:18:10Z", "digest": "sha1:HFAR7ADMHQR4I2DBNIADBNXQ4QNZGYMD", "length": 23564, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Family Doctor by Dr Shri Balaji Tambe विरोधी अन्न | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nगुरुवार, 23 मार्च 2017\nविरोधी अन्न सेवन करणे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नसते. विरोधी अन्न सेवन केल्यास काही जणांमध्ये वजन कमी होत जाते, तर काहींमध्ये पदार्थांच्या गुणदोषानुसार वजन वाढतेही. असा लठ्ठपणा कमी करणे अवघड होऊन बसते. काळ हा बहुतेक वेळा आहाराच्या बाबतीत विरोधी होऊ शकतो. काही गोष्टी सकाळी खाणे हे विरोधी आहारात मोडत असेल, तर काही गोष्टी रात्री खाण्याने त्या विरोधी आहारात मोडत असतील. एरवी पूरक असणाऱ्या काही गोष्टी समप्रमाणात सेवन केल्यास त्या विरोधी बनतात.\nविरोधी अन्न सेवन करणे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नसते. विरोधी अन्न सेवन केल्यास काही जणांमध्ये वजन कमी होत जाते, तर काहींमध्ये पदार्थांच्या गुणदोषानुसार वजन वाढतेही. असा लठ्ठपणा कमी करणे अवघड होऊन बसते. काळ हा बहुतेक वेळा आहाराच्या बाबतीत विरोधी होऊ शकतो. काही गोष्टी सकाळी खाणे हे विरोधी आहारात मोडत असेल, तर काही गोष्टी रात्री खाण्याने त्या विरोधी आहारात मोडत असतील. एरवी पूरक असणाऱ्या काही गोष्टी समप्रमाणात सेवन केल्यास त्या विरोधी बनतात.\nजन्मजात शत्रूची जोडी पाहण्यात आलेली नसली तरी अशी जोडी ऐकण्यात नक्की असते. किमान चित्रपटातून तरी अशा जन्मजात शत्रुत्वाविषयी पाहिलेले असते. माणसासारखा माणूस असला व दोन्ही बाजूला सारखीच माणसे असली, तरी त्यांचे एकमेकांशी का जमत नाही ते एकमेकांच्या विरुद्ध का होतात ते एकमेकांच्या विरुद्ध का होतात अर्थात, हा विषय मानसशास्त्राचा आहे. तूर्त यावर जास्त चर्चा न करता एकमेकांचे विचार जमत नसल्याने त्यांच्यात शत्रुत्व निर्माण होते असे म्हणून थांबावे लागेल.\nविचारांचे एवढे महत्त्व काय असे वाटू शकते, पण विचारांच्या मागून येतो आचार (आचरण). एक जाणार पूर्वेला, दुसरा जाणार पश्‍चिमेला. एक म्हणतो, मी म्हणतो तेच खरे; दुसराही म्हणतो, माझेच खरे. अशी दोन वेगवेगळी टोके तयार झाली, की त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित होतात. दोन वस्तू एकत्र केल्या तर त्या एकमेकांत एवढ्या मिसळून जातात, की त्या नजरेला वेगवेगळ्या दिसत नाहीत आणि त्या कुठल्याही प्रकारे परत वेगळ्या करता येत नाही, त्यांचा संयोग होतो. पण काही वस्तू मिसळल्या तरी पुन्हा वेगळ्या करता येतात, पण एका विशिष्ट कालापुरता तरी त्यांच्यात संवाद राहतो.\nकाही वस्तू दुसऱ्या वस्तूवर परिणाम करतात (उदा., एखाद्या खाण्याच्या पदार्थाची चव वाढते, एखाद्या पदार्थाचे सौंदर्य वाढते). काही वेळा दोन पदार्थ एकत्र केले, की त्यांच्यात धुराचे नाते असल्याने त्यांच्यात धुसफूस चालू राहते. दोन पदार्थांमध्ये अग्नीचे नाते असले तर ते दोन्ही पदार्थ एकमेकाला जाळतात, त्यातील एक पदार्थ बलवान असला तर तो दुसऱ्याला जाळतो. हे दोन पदार्थ भांडत असले तर कधी कधी स्फोट होऊन जगाचे नुकसान होते.\nअशाच प्रकारे मनुष्याच्या वाढीसाठी तसेच मनुष्याचे जीवन धारण करण्यासाठी असलेल्या अन्नपदार्थांतही मैत्री किंवा विरोध असू शकतो. दुधात लिंबू पिळले, पिळले कशाला सरबत केल्यावर तोच लिंबाचा हात दुधाच्या पातेल्याला लागला तरी दूध फाटते. दूध व लिंबू यांचे एकमेकांशी मुळीच पटत नाही. त्यामुळे मनुष्याच्या आहारात येणाऱ्या वस्तूंवर बराच विचार करणे आवश्‍यक असते. त्यातून शास्त्र तयार होते विरोधी आहाराचे. एखादी वस्तू सेवन केल्यावर लगेच त्या वस्तूच्या विरोधात असलेली वस्तू खाणे ही गोष्ट आरोग्यासाठी अहितकारक ठरते. त्यातून जुलाब होणे, उलट्या होणे, ताप येणे, पोटात दुखणे असे त्रास होऊ शकतात. विरोधी अन्न खाल्ल्याने त्रास झाला नाही, तरी असे अन्न बराच काळ सेवन केल्यास खाल्ल्यावर शरीराला ताकद मिळत नाही व शरीर उतरायला लागते. अशा वेळी मी दोन वेळा जेवतो आहे तरी माझे वजन का उतरत आहे, असे संबंधित व्यक्‍तीला वाटत राहते. विरोधी अन्न सेवन केल्यास नेहमीच वजन कमी होते असे नाही, तर त्या पदार्थांच्या गुणदोषानुसार वजन वाढतेही. असा लठ्ठपणा कमी करणे अवघड होऊन बसते. तेव्हा आयुर्वेदात आहाराचे एक शास्त्र आहे व त्यात विरोधी आहार समजावलेला आहे. याचे काही ठोबळ नियम केलेले आहेत.\nप्रत्येक वेळी दोन वस्तू एकमेकाला विरोधीच असतील असे नाही. कधी कधी प्रकृतीनुसार त्यांचे स्वरूप बदलूही शकते. ज्या वस्तू काहींना त्रास देणार नाहीत, पण त्याच वस्तू वात प्रकृतीच्या माणसाने खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. तेव्हा वात, पित्त, कफ या गोष्टी सांभाळून आहाराची योजना करावी लागते व त्यातही विरोधी अन्नाचा विचार करावा लागतो. तूप व मध या दोन गोष्ट समप्रमाणात घेतल्यास एकमेकाला विरोध करतात, पण सम प्रमाण म्हणजे काय दोघांचा चिकटपणा (घनता) वेगळा असल्यामुळे एक चमचा पातळ तूप व एक चमचा मध यांचे वजन कधीच सम होणार नाही.\nपचनशक्‍ती मंदावलेली असेल तेव्हा घेतलेल्या जड आहाराचे (हा विरोधी नसला तरी) पचन न झाल्यामुळे चरबी वाढू शकते, आमदोष वाढू शकतो किंवा इतर रोग होऊ शकतात. बागेत एका झाडावर पडलेल्या किडीमुळे दुसऱ्या झाडाचे नुकसान होऊ शकते तसाच विचार आहाराविषयीही करावा लागतो. एकूण विरुद्ध आहार हा टाळायलाच हवा. लहान मुलांच्या बाबतीत तर याबद्दल अधिकच लक्ष ठेवावे लागते, कारण त्यांची पचनशक्‍ती कमजोर असते व मन सैरभैर धावणारे असते म्हणजे लहान मुलांची मागणी व आवड क्षणोक्षणी बदलत असते. म्हणून त्यांना विरोधी अन्न दिले जाणार नाही याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते.\nविरोधी अन्नाचा विचार करताना कचवट राहिलेले किंवा जळलेले अन्न याचाही विचार करावा लागेल. तुरीची डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून एकीकडे डाळ शिजायला लावून दुसरीकडे इतर कामे करण्याच्या नादात डाळीतील पाणी कमी होऊन ती जळते. अशी डाळ खाण्यानेही पचनाला त्रास होऊ शकतो. म्हणजे डाळ व तांदूळ हे विरोधी अन्न नव्हे, पण डाळ जळली असली तर ती खाणे हे आरोग्यासाठी अहितकारक असते. कच्च्या पोळ्या, अर्धवट लागलेले दही, कचवट फळे हे सगळे विरोधी आहारात तपासून घ्यावे लागेल.\nमनुष्याला सगळ्यात अधिक भीती असते काळाची. काळ हा बहुतेक वेळा आहाराच्या बाबतीत विरोधी होऊ शकतो. काही गोष्टी सकाळी खाणे हे विरोधी आहारात मोडत असेल, तर काही गोष्टी रात्री खाण्याने त्या विरोधी आहारात मोडत असतील. सकाळी सकाळी फळे किंवा फळांचा रस घेणे हे याचेच उदाहरण आहे. तसेच ऋतुमानाचेही असते. ऋतुमान हाही एक काळच आहे.\nपहिला पाऊस पडल्यावर आंबे खाणे हे विरोधी आहारातच येते. आंब्याचा रस साठविण्यासाठी काही रसायने टाकलेली असल्यास तीही रस पचविताना विरोधी अन्नाचेच काम करतात. बाजारातून विकत घेतलेल्या तयार अन्नात कुरकुरीत होण्यासाठी, टिकण्यासाठी, रंग चांगला यावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारची कृत्रिम रसायने टाकली जातात व बहुतेक वेळा मूळ अन्नाला विरोधी अन्न म्हणून काम करतात. म्हणून अशा प्रकारचे तयार अन्न खाणे आरोग्यासाठी अहितकारक असते. अन्नाशी असलेला विरोध, आहारातील पदार्थांचा एकमेकांशी असलेला विरोध तपासून घेऊन त्यानुसार आहारात वापर करावा.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5173-jurassic-world-fallen-kingdom-super-bowl-trailer", "date_download": "2018-10-16T09:37:26Z", "digest": "sha1:BOM3AFXLAJEAICJXOV5HTCXT7YKEVBZL", "length": 7268, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'जुरासिक वर्ल्डः फॉलन किंगडम' चा थरारक ट्रेलर रसिकांच्या भेटीला - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'जुरासिक वर्ल्डः फॉलन किंगडम' चा थरारक ट्रेलर रसिकांच्या भेटीला\nचित्रपटातून भेटीला आलेलं 'डायनासोर'च्या भव्यदिव्य आणि रूद्र रूपाने जगभरातील प्रेक्षकांना चांगलीच भूरऴ घातलीय. डायनासॉरचे रूप थरकाप भरवणारे आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला होता. या सीरिजमधील आणखी एक सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. जे.ए. बेयोना यांनी दिग्दर्शित केलेला 'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' हा चित्रपट लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.\nया चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. मनुष्य आणि प्राण्यांमधील संघर्ष प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा आहे. डायनासॉरला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी या चित्रपटाचे निर्माते स्टीवन स्पिलबर्ग यांनी खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट भारतात अमेरिकेच्या आधी दोन आठवडे प्रदर्शित करण्यात येणार आहे. अमेरिकेत 22 जून तर भारतामध्ये हा चित्रपट 8 जून रोजी प्रदर्शित करण्यात येईल.\n'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' हा चित्रपट ज्युरासिक सीरिजमधील पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण इंग्लंड आणि हवाईमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता क्रिस पॅट प्रमुख भूमिकेत आहे. तसेच, जेफ गोल्डब्लम, ब्राइस डलास हॉवर्ड, क्रिस पॅट आणि इयान मॅलकमही झळकणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता इरफान खानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/loan-cycle-release-36194", "date_download": "2018-10-16T10:14:52Z", "digest": "sha1:VVLZDZD3LEOY7E7YAKELLQVW6A6EGWV3", "length": 20477, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "For the loan cycle release कर्जाच्या चक्रातून सुटकेसाठी... | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 22 मार्च 2017\nमहाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य आहे. राज्याचा औद्योगिक विकास इतर राज्यांच्या तुलनेत नक्कीच समाधानकारक आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पानुसार पुढील वर्षी दोन आकडी वाढीच्या दराचे उद्दिष्ट गाठण्याचे स्वप्न सत्यात उतरवणे अवघड नाही. हा अर्थसंकल्प जवळजवळ सर्वच क्षेत्रांसाठी काहीना काही घेऊन आलेला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, सामाजिक विकास, पर्यावरण, आदिवासींचे प्रश्न इथपासून ते पोलिस दलाचे आधुनिकीकरण, चंद्रपूर सैनिक शाळेसाठी तरतूद, व्याघ्र प्रकल्पासाठीचा विचार इथपर्यंत या अर्थसंकल्पाची व्याप्ती दिसून येते.\nमहाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य आहे. राज्याचा औद्योगिक विकास इतर राज्यांच्या तुलनेत नक्कीच समाधानकारक आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पानुसार पुढील वर्षी दोन आकडी वाढीच्या दराचे उद्दिष्ट गाठण्याचे स्वप्न सत्यात उतरवणे अवघड नाही. हा अर्थसंकल्प जवळजवळ सर्वच क्षेत्रांसाठी काहीना काही घेऊन आलेला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, सामाजिक विकास, पर्यावरण, आदिवासींचे प्रश्न इथपासून ते पोलिस दलाचे आधुनिकीकरण, चंद्रपूर सैनिक शाळेसाठी तरतूद, व्याघ्र प्रकल्पासाठीचा विचार इथपर्यंत या अर्थसंकल्पाची व्याप्ती दिसून येते. पण या सगळ्या तरतुदींसाठी येणारा महसूल पुरेसा आहे काय उत्पन्न आणि खर्च यात तूट आहे काय उत्पन्न आणि खर्च यात तूट आहे काय आणि असल्यास ती कशी भरून काढायची आणि असल्यास ती कशी भरून काढायची या प्रश्नांची उत्तरे तितकीच महत्त्वाची आहेत. ही तूट भरून काढण्यासाठी कर्ज घेणे हा एक पर्याय आहे. राज्याच्या कर्जाचा वाढता आलेख बघता राज्याला कर्ज घेणे अंगवळणी पडेल की काय, असा प्रश्न सामान्य माणसाला नक्कीच पडेल. राज्याच्या कर्जामध्ये २०११-१२ पासून वाढ झाल्याचे दिसून येते.\nराज्यावरील एकूण कर्जाचा बोजा २०१६-१७ मध्ये तीन लाख १७ हजार ४७ कोटी रुपये एवढा होता. पुढील आर्थिक वर्षअखेर हा कर्जाचा बोजा चार लाख तेरा हजार ४४ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. हा अंदाज वास्तवात उतरण्याची अनेक कारणे आहेत. जसे की, येत्या जुलैमध्ये येऊ घातलेल्या वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी राज्याचा महसूल कमी करणार आहे. अकार्यक्षम सरकारी उपक्रमांवरील खर्च अमाप आहे. सिंचन विकास महामंडळाच्या अनेक प्रकल्पांचा खर्च अर्थसंकल्पातील आकड्यांपेक्षा वर गेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नसली, तरी शेतकरी सबलीकरणाची तरतूद आणि इतर शेती खात्यावरील खर्च ही तूट वाढवू शकतात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत अर्थमंत्र्यांचे आता मौन असले, तरी यावर कधी तरी निर्णय घ्यावा लागणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने राज्यावरील कर्जाच्या बोजात वाढ होणार आहे.\nरिझर्व्ह बॅंकेच्या राज्य वित्तीय अभ्यासानुसार राज्यांच्या करभार यादीमध्ये पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशाच्याही पुढे असलेला महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा राज्याच्या आर्थिक कामगिरीला गालबोट लावतो. सार्वजनिक कर्जाकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेक वर्षांपूर्वीच बदलला आहे. सार्वजनिक कर्ज हे अर्थव्यवस्थेचे संतुलनात्मक चाक आहे, ज्याची गरज कधी कधी भासणारच. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवर खर्च करणारे राज्य वाईट नक्कीच नाही; पण त्या खर्चसाठीची तरतूद ही प्रामुख्याने उत्पन्नातूनच व्हावी. ही तरतूद कर्ज काढून होत असेल, तर लोकांवर केलेल्या खर्चाचा भार पुन्हा त्यांच्याच वर पडतो. या कर्जाचा भार असाच वाढत गेला आणि उत्पन्न मात्र वाढले नाही, तर पुढच्या पिढीलासुद्धा या कर्जाचे दायित्व स्वीकारावे लागते. मग कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेलाच काही अर्थ उरत नाही. यासाठी घेतलेले कर्ज आणि तयार होणारे उत्पन्न यांचाही एकमेकांशी संदर्भ लावला पाहिजे. हे कर्ज राज्याच्या एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे, यावर त्या कर्जाची परिणामकारकता अवलंबून असते. महाराष्ट्राचे सकल उत्पन्न हे घेतलेले कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या कर्जाचा विनिमय योग्य पद्धतीने होऊन सकल उत्पन्नाच्या रूपात तो ठळकपणे दिसतो. मग याला कर्जाचा बोजा असे म्हणायचे काय\nगेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही समाधानकारक पाऊस झाला तर राज्याच्या सकल उत्पन्नात नक्कीच अधिक वाढ होईल. सकल उत्पन्न ही कर्जाची आकडेवारी कमी करेल;पण येणाऱ्या अनेक वर्षांमध्ये कर्जावर अवलंबून न राहण्यासाठी दीर्घकालीन उपाय महत्त्वाचे ठरतील. यासाठी सरकारला काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आर्थिक जबाबदारी आणि व्यवस्थापन कायदा (२००६), कर्ज, महसुली तूट, वित्तीय तूट या संदर्भातील वार्षिक उदिष्ट (टार्गेट) राज्याला देतच असते. ते लक्ष्य समोर ठेवून अनावश्‍यक खर्चामध्ये बचत, महसूल वसुली प्रभावीपणे राबवणे, अकार्यक्षम सरकारी उपक्रमांविषयी ठोस भूमिका घेणे या प्राथमिक हालचाली नक्कीच उपयोगी पडतील. अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांसाठी, विविध स्तरांतील घटकांसाठी काही ना काही घेऊन आलेल्या या अर्थसंकल्पातील चंद्रपूर सैनिक शाळा, दुष्काळमुक्तीचे ध्येय, स्मार्ट सिटी या आणि अशा अनेक योजनांचा तपशील वाचून योग्य पावले उचलली जात असल्याचा विश्वास वाढतो; पण या सगळ्याची अंमलबजावणी कर्जाच्या पैशांवर निश्‍चितच नको. नाही तर मग कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला राज्यसुद्धा मदतीचा हात देऊ शकणार नाही\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5273-pune-dilip-kolhatkar-wife-died", "date_download": "2018-10-16T09:49:55Z", "digest": "sha1:V3JTVZKR3FZNWPSVO67677ESDNC7CUXS", "length": 5862, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीच्या हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उघड - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीच्या हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उघड\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nनाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचं मृत्यू प्रकरण\nदिपाली कोल्हटकर हत्येप्रकरणी केअर टेकरला अटक\nदिपाली कोल्हटकरांची गळा दाबून हत्या केल्याची माहिती\nहत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न\nज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर पुण्यातील कर्वे नगरमधील राहत्या घरात जळालेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं.\nशवविच्छेदनात दिपाली कोल्हटकर यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/30_12.html", "date_download": "2018-10-16T09:41:19Z", "digest": "sha1:WBQK2X32AJGR32YSIYGWZUYMVVNUESAB", "length": 18256, "nlines": 124, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पंतप्रधान मोदी अंबानींचे चौकीदार; 30 हजार कोटी अंबानीच्या खिशात घातले; राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nपंतप्रधान मोदी अंबानींचे चौकीदार; 30 हजार कोटी अंबानीच्या खिशात घातले; राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल\nनवी दिल्ली : राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून गुरुवारी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच गंभीर आरोप केलेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अनिल अंबानींचे पंतप्रधान आहेत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या 10 दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तीच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीच झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. दिल्लीत गुरुवारी राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली.\nराफेल प्रकरण मिटवण्यासाठी संरक्षणमंत्री सीतारामण यांना फ्रान्सला जावे लागल्याचा आरोप करत मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार आहेत. राफेल प्रकरणावर मोदी एकही शब्द बोलत नाहीत. मोदी हे जनतेचे नाही, तर अनिल अंबानींचे चौकीदार आहेत, अशी टीका राहुल यांनी केली. देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे ते नजरेला नजर भिडवून बोलू शकत नाहीत. प्रश्‍नांची उत्तरे देता येत नसतील, तर मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी राहुल गांधी यांनी केली. राफेल प्रकरण मिटवण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांना फ्रान्सच्या दौर्‍यावर जावे लागले, असा टोमणा यावेळी राहुल यांनी लगावला. दरम्यान, राफेल प्रकरण दररोज नवीन वळण घेत आहे. दसॉल्ट कंपनीवर रिलायन्स लादले गेले, असा अहवाल नुकताच फ्रान्सच्या मीडियापार्ट या संकेतस्थळाने दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, रिलायन्सची निवड ही मुक्तपणे केली गेली होती, असे दसॉल्टकडून स्पष्ट करण्यात आले.\nसंरक्षणमंत्र्यांचा फ्रान्स दौरा वादात\nराफेल करारावरून काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यावर हल्ला चढवत, देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण फ्रान्समध्ये पोहोचल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांना तिथे जाण्याची इतकी घाई का होती. सरंक्षणमंत्री राफेल प्रकरण मिटविण्यासाठी फ्रान्सला गेल्या असा आरोप देखील गांधी यांनी केला. त्यामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा फ्रान्स दौरा वादात सापडला आहे. राफेल करार प्रकरणी वाद-विवाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डसॉल्ट कंपनीच्या अधिकार्‍यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. राफेल प्रकरणात नरेंद्र मोदींकडून अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींची नुकसान भरपाई मिळाली आहे. तर ही कोणत्या गोष्टीची नुकसान भरपाई दिली असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.\nराफेलमुळे भाजप सरकारची कोंडी\nफ्रान्स सरकारकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा झाला असल्याचा केंद्र सरकारवर आरोप आहे. राफेलचे कंत्राट ‘एचएएल’ या सरकारी कंपनीला देण्याऐवजी सरकारने ‘रिलायन्स’ या खासगी कंपनीची निवड केल्याचा सरकारवर आरोप आहे. भारत सरकारतर्फे राफेल खरेदीचे कंत्राट देण्यासाठी रिलायन्स हा एकमेव पर्याय सुचवण्यात आला होता, असे फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस झाले. दसॉल्ट एव्हिएशनच्या डॉक्युमेंटमध्ये रिलायन्स डिफेन्सचे नाव कंपनीसाठी अनिवार्य (मँडेटरी) करण्यात आले होते, असे फ्रान्सच्या मीडियापार्ट या संकेतस्थळाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. दसॉल्ट कंपनीने यावर बोलताना रिलायन्सची निवड ही मुक्तपणे केली होती, असे म्हटले आहे. या प्रकारामुळे भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/05/blog-post.html", "date_download": "2018-10-16T09:36:04Z", "digest": "sha1:CAQ7HCV25RHP7MSU36NWTLU7JTMK6BKA", "length": 27350, "nlines": 238, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): जय अज्ञानवाद!", "raw_content": "\nभारतात वेगवेगळ्या तत्वज्ञानांची रेलचेल आहे. त्याने भारतियांचे काय हित केले ते प्रश्न अलाहिदा. आम्हाला हेही प्रश्न पडत नाहीत. बहुदा हे समजुनच भारतात एकमेवाद्वितीय असा तत्वज्ञानाचा पंथ अस्तित्वात आला होता आणि त्याचे नांव होते \"अज्ञानवाद\". म्हणजे ज्ञान तुच्छ असून अज्ञानातच मोक्ष व मूक्ती आहे असे मानणारा हा पंथ होता. हा पंथ अल्पावधीत एवढा लोकप्रिय झाला कि त्याचे पुढे ६७ उपपंथ पडले. जैन साहित्यात या पंथाची माहिती मिळते. काय होते या पंथाचे तत्वज्ञान\n१. दोन भिन्न व्यक्तींचे ज्ञान भिन्न असू शकते. या दोन व्यक्तींमधील जानाच्या चर्चा, कोणाचे बरोबर याबाबतचे वाद यामुळे ज्ञानाबद्दलच शंका निर्माण होतात. मने कलुषित होतात ते वेगळेच\n२. कलुषित मनाच्या माणसांना जास्त काळ संसार बंधात रहावे लागते. मग ज्ञानामुळे मोक्ष कसा मिळणार\n३. ज्ञानच नसले तर अभिमान आणि द्वेष निर्माण होत नाहे व मोक्ष पटकन मिळतो.\n४. ज्ञानामुळे इच्छा उत्पन्न होतात. इच्छा निर्माण झाल्या कि ओघाने कर्म आलेच मनाच्या प्रेरणांमुळे निर्माण होणा-या कर्माचे परिणाम हे तीव्र असतात. ते लोकांना लाभकारकच असतील असे नाही. आणुइ लाभ म्हणजे काय हे कोणी ठरवायचे\n५. मनाच्या प्रेरणेवाचून केवळ शरीराने घडणा-या नैसर्गिक आपसूक होणा-या कर्मांचे परिणाम फार वाइट अथवा दु:खदायक नसतात. प्रेरणेने होणारी कर्मे मात्र दु:खदायकच होण्याची शक्यता असते.\n६. मुमुक्षूने अज्ञानात राहणे कधीही चांगले. मोक्षासाठी ज्ञान आवश्यक आहे असे जे म्हणतात त्यांना तरी खरे ज्ञान म्हणजे नेमके काय हे कोठे माहित असते प्रत्येक तत्वज्ञानी पुरुषाचे ज्ञान निराळे असते. अमुकचेच खरे कि खोटे हे ठरवण्यातच वेळ वाया जाईल.\n७. महावीर अथवा संबुद्ध म्हणतात की \"मला दिव्य ज्ञान झाले आहे.\" पण याला प्रमाण काय ते खरे मानायचे निकष कोणते ते खरे मानायचे निकष कोणते आणि ते कोणी ठरवायचे आणि ते कोणी ठरवायचे थोडक्यात ज्ञानाच्या संबंधात कोणत्याही विधानावर प्रमानावाचून विश्वास ठेवता येत नाही. मग ह उपद्व्याप करण्यात, प्रमाणे गोळा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अज्ञानात राहणे काय वाईट\nतर हा झाला अज्ञानवाद. फारसा माहित नसलेला पण भारतियांनी पुरेपूर आपल्या हाडीमांसी रुजवलेला. हा अज्ञानवाद मांडायलाही ज्ञानाची गरज होती हेही मान्य करावे लागेल. पण आम्ही त्याही ज्ञानाशिवायच अज्ञानवादाची कास धरली ती धरलीच कोणतीही खातरजमा न करुन घेता आम्ही ज्यांना महान शास्त्रज्ञ, धर्मनेते, धर्मग्रंथ अथवा आमचे नेते ते कथित विद्वान जे म्हणतात तेच जणू अंतिम सत्य या आविर्भावात जगत असतो. पण ते सत्य असेल कि नाही असले फालतू प्रश्न आम्हाला प्रश्न पडत नाहीत. पडले तर ते फक्त पाय खेचण्यापुरते. कारण प्रश्न पडणे हे आम्ही त्रासाचे मानतो. प्रश्न पडत नाहीत तर मग उत्तरे शोधायची उठाठेव कोण करणार कोणतीही खातरजमा न करुन घेता आम्ही ज्यांना महान शास्त्रज्ञ, धर्मनेते, धर्मग्रंथ अथवा आमचे नेते ते कथित विद्वान जे म्हणतात तेच जणू अंतिम सत्य या आविर्भावात जगत असतो. पण ते सत्य असेल कि नाही असले फालतू प्रश्न आम्हाला प्रश्न पडत नाहीत. पडले तर ते फक्त पाय खेचण्यापुरते. कारण प्रश्न पडणे हे आम्ही त्रासाचे मानतो. प्रश्न पडत नाहीत तर मग उत्तरे शोधायची उठाठेव कोण करणार प्रश्न पडत नाहीत म्हणून भारतियांना प्रमाणांचीही आवश्यकता पडत नाही. कारण प्रमाणे कोणी दिलीच तरी ती तपासून पहायचे कष्ट कोण करणार प्रश्न पडत नाहीत म्हणून भारतियांना प्रमाणांचीही आवश्यकता पडत नाही. कारण प्रमाणे कोणी दिलीच तरी ती तपासून पहायचे कष्ट कोण करणार कशाला कोणी सांगितली नसती उठाठेव दृष्टीआड ते सृष्टीआड हा आपला मुलमंत्र आहे की काय\nअज्ञानाची आस ही अशी आहे. अज्ञानातील जगण्यात आम्ही संतुष्ट आहोत. म्हणजे अज्ञानवाद्यांच्या मतानुसार आम्ही मोक्षप्राप्तीला खरे लायक आहोत.\nमहावीर अथवा संबुद्ध म्हणतात की \"मला दिव्य ज्ञान झाले आहे.\" पण याला प्रमाण काय ते खरे मानायचे निकष कोणते ते खरे मानायचे निकष कोणते आणि ते कोणी ठरवायचे आणि ते कोणी ठरवायचे थोडक्यात ज्ञानाच्या संबंधात कोणत्याही विधानावर प्रमानावाचून विश्वास ठेवता येत नाही. ...........>\n'मला दिव्य ज्ञान प्राप्त झाले आहे' असे बुद्धाने कोठेही म्हटलेले नाही\nयाचे उत्तर बुद्धाने कालामसुत्तात देऊन ठेवले आहे. ते काळजीपूर्वक वाचा......\nकालाम लोकांनी त्यांना उपदेश देण्याची विनंती केली. ते बुद्धांना म्हणाले, \"भगवान, आमच्याकडे अनेक पंथाचे साधू, मुनी, ब्राह्मण, श्रमण येतात. प्रत्येकजण आपापल्या पंथाची थोरवी गातो व दुसऱ्यांना कमी लेखतो. आम्ही त्यांची मनोभावे सेवा करतो, पण यांच्यातील कोण खरे बोलतो आणि कोण खोटे बोलतो याचे आम्हाला मार्गदर्शन करा.\" बुद्ध म्हणाले, \"कालामांनो, कोणी सांगतोय म्हणून ग्राह्य धरू नका, कोणी परंपरेचा हवाला देतोय म्हणून खरे मानू नका, कोणी म्हणतं प्रमाणग्रंथात आहे म्हणून खरे मानू नका, तर प्रत्येक विचार स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीवर घासून बघा कि हे विचार मला नीतिमत्ता शिकवते का, या विचारांमुळे कोणाची हिंसा होत नाही ना, या विचारांमुळे माझ्यात कोणाबद्दल कटुता तर निर्माण होत नाही ना, हे विचार कालसापेक्ष आहेत का, या विचारांमुळे सर्वांचे कल्याण होणार आहे का आणि जर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारती असतील तर ते विचार योग्य समजावे.\" पुढे ते म्हणतात कि लोभ, द्वेष आणि मोह माणसाचे खरे शत्रू आहेत आणि त्यांना जितक्या लवकर नष्ट करता येतील, तेवढे माणसाचे आयुष्य सुखी व कल्याणकारक असेल.\nआज प्रकर्षाने या \"कालामसुत्त\"ची आठवण होत आहे. आजचे जग इतके स्वयंकेंद्रित झाले आहे कि आम्हाला आमच्या छोट्या विश्व बाहेरचं जग माहीतच नाही किंबहुना आम्हाला ते जाणूनही घ्यायचे नाही. \"Me, My and Myself \" या चक्रात आम्ही अडकलो आहे. त्यामुळे आमच्यात प्रचंड अनिश्चितता पसरली आहे, आम्ही अतिशय संवेदनशील झालो आहोत मात्र चुकीच्या गोष्टींसाठी आमच्यातील लोभ, मोह आणि द्वेष हे फणा काढून उभे आहेत. बौद्ध ग्रंथात या त्रयींना सुंदर रूपके दिली आहेत. लोभ म्हणजे कोंबडा, मोह म्हणजे डुक्कर आणि द्वेष म्हणजे साप. या सर्व प्राण्यांच्या सवयी पाहिल्यात कि त्यांना या त्रिदोषांचे रूपक का म्हटले आहे हे लक्षात येईल. कोंबडा नेहमी जमीन उकरून त्याला हवे ते टिपत असतो - स्वार्थी किंवा लोभी मनुष्य त्याला हवे असलेले फक्त घेत असतो. डुक्कराला नेहमी आपण गटारात किंवा घाणीत फिरताना पाहतो. त्याला त्या घाणीचे किंवा चवीचे काहीही वाटत नसते. तो फक्त आणि फक्त त्याचे खाण्याचे पाहत असतो. एखाद्याला पैशाचा किंवा सोन्याचा किंवा जमिनीचाच प्रचंड मोह असतो आणि अशी व्यक्ती फक्त खाण्याचेच काम करत असते. काही व्यक्तींना इतरांचा द्वेष करण्यात धन्यता वाटत असते. अशांना कुठलेही कारण चालते. जसा एखादा साप. आपण कितीही त्याला न मारण्याचे ठरवो मात्र त्याला आपली चाहूल लागली कि लगेच तो फणा काढून तैयार.\nआज आम्ही ऐकीव माहितीवर लगेचच विश्वास ठेवतो. आमच्यात अविश्वास लगेच मुरतो कारण आम्ही आमची सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे. आम्हाला आमच्या स्वत्वाचा इतका अहंकार झाला आहे कि आमच्यापेक्षा कोणी सरस आहे हे आम्ही काबुल करू शकत नाही आणि मग आम्ही त्याचे पाय खेचायला लागतो किंवा चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांना यश दिसले कि आम्हाला असुरी आनंद मिळतो. मात्र या सर्व व्यायामात आम्ही विसरतो कि हे सर्व करण्यात आम्ही आमच्यात प्रचंड कटुता निर्माण करतो ज्याचा त्रास आम्हालाच होणार असतो. 'मी सुखी तर इत्तर सुखी' हि युक्ती न वापरता 'इत्तर सुखी तर मी सुखी' यासाठी जर आपण प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने आम्ही मनुष्य म्हणून जगू शकू.\n\"कालामसुत्त\"ची गरज आज सर्वांनाच आहे...\nबुद्धांनी स्वतःचे विचारही चिकित्सेच्या कक्षेत आणले......\nबुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी इतकया नि:संदिग्ध शब्दांत ज्ञानाच्या क्षेत्रातील स्वानुभवाचे महत्व सांगितले होते. आधुनिक विज्ञानात सत्याचा शोध घेताना नेमक्या याच भूमिकेचा अंगीकार केला जातो. कितीही आदरणीय व्यक्तीने किंवा कितीही पूजनीय ग्रंथाने सांगितलेली एखादी गोष्ट आपल्यासमोर आली, तरी आपण आदरापोटी वा पूज्यतेच्या भावनेपोटी स्वीकारता काम नये, हा दृष्टीकोण मानवी बुद्धीला खऱ्या अर्थाने मुक्त करणारा, मानवी प्रतिभेला सर्वांगांनी फुलविणारा आहे, यात शंका नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे, धर्मग्रंथांचा निर्देश करताना वापरण्यात आलेला पिटक हा शब्द होय. इतर संप्रदायांच्या वेद वगैरे धर्मग्रंथांवर विसंबून राहू नका, एवढेच सूचित न करता, स्वतः आपण सांगितलेल्या धम्मविचारांवरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. कोणाही महान व्यक्तीवर आंधळेपणाने श्रद्धा ठेवू नका, हे सांगतानाही केवळ दुसऱ्या कोणा गुरुकडे बोट दाखवून आणि त्याचे विचार चिकित्सेच्या कक्षेत आणून ते थांबलेले नाहीत. श्रमण गुरुवरही केवळ गुरु म्हणून श्रद्धा ठेवू नका, हे त्यांचे विधानही फार फार अर्थपूर्ण आहे. स्वतःचे व्यक्तिमत्त्व देखील चिकित्सेच्या पलीकडे नाही, हे त्यांनी कोणताही संशय राहणार नाही इतक्या परखड शब्दांत सांगून ठेवले आहे.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nशाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल\nआर्थिक साम्राज्यवाद आणि राष्ट्रे\nभारतीय हेरगिरी आणि कुलभूषण\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/17-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T10:55:41Z", "digest": "sha1:UKRYGXZWQSSYDFIMJWB3VTRRKBE45CEW", "length": 10947, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "17 शाळा विनामुख्याध्यापक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. परंतु, पिंपरी- चिंचवड महापालिकेतील सतरा शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त असून त्या शाळांचा गाडा प्रभारी मुख्याध्यापकच हाकत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 शाळा आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असते. परंतु, अनेक शाळांची जबाबदारी प्रभारी मुख्याध्यापकच पार पाडताना दिसत आहे. यामुळे, विद्यार्थ्यांवर लक्ष द्यायचे का शिक्षकांवर या कात्रीत प्रभारी मुख्याध्यापक अडकलेले आहेत. महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी निश्‍चितपणे महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. या शाळांची वाढलेली गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. शहरातील प्राथमिक विभागातील 10 शाळांमध्ये तर उर्दू माध्यमातील सहा शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. तसेच, हिंदी माध्यमातील दोन शाळांपैकी एक जागा रिक्त आहे. मात्र, इंग्रजी माध्यमातील दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे भरण्याची “कार्यतत्परता’ महापालिकेने दाखविलेली आहे.\nशहरात महापालिकेच्या काही शाळांवरती मुख्याध्यापक नसल्याने शाळांची गुणवत्ता ढासळण्याची शक्‍यता आहे. शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक असल्याने त्यांचे विद्यार्थी व प्रशासन या दोन्हीकडे दुर्लक्ष होत आहे. शाळेचे व्यवस्थापन पार पाडण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. मात्र, ही पदे कित्येक दिवसापासून रिक्त असल्याने महापालिकेचे शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मुख्याध्यापकांची पदमान्य असलेल्या जागा भरण्यासाठी लवकरात-लवकर पाऊले उचलण्याची गरज आहे. शहरातील काही शाळांची पटसंख्या कमी असल्याने शासनाने नऊ शाळा अपात्र ठरविलेल्या आहेत. मात्र, उर्वरीत शाळांची गुणवत्ता व दर्जा टिकविण्यासाठी मुख्याध्यापकांची रिक्त पदे लवकरात-लवकर भरण्याची आवश्‍यकता आहे.\nमहापालिकेच्या शाळेत सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया लवकरात-लवकर सुरु केली जाणार आहे. याबाबत, प्रशासन विभागाला योग्य त्या सूचना देण्यात आल्याची माहिती शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.\nउर्दू माध्यमाच्या शाळा वाऱ्यावर\nएकीकडे मुख्याध्यापकांची वाणवा असताना दुसरीकडे शिक्षकांअभावी महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळा देखील वाऱ्यावर आहेत. थेरगाव, दापोडी, खराळवाडी, नेहरूनगर, लांडेवाडी व रुपीनगर येथे इयत्ता नववी व दहावीचे उर्दूचे वर्ग सुरु करून तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी येथे पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. या सहा शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे 18 शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. या शाळांना मागील शैक्षणिक वर्षातच शासनाची मान्यता मिळालेली आहे. परंतु अद्याप या शाळांना स्वतंत्र युडायस नंबर मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा व परीक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.\nविभागवार मुख्याध्यापकांची रिक्‍त पदे\nउर्दू माध्यमांच्या शाळा : 6\nहिंदी माध्यम : 1\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगावाजवळचा झरा अनमोलसा….\nNext articleप्राध्यापकांच्या मागण्यांवरून “टोलवाटोलवी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/one-killed-in-bus-container-collision/articleshow/61969912.cms", "date_download": "2018-10-16T11:19:17Z", "digest": "sha1:IMHFZP5YY6TVD7LTUFH5VSIMYQ4DSR43", "length": 12865, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Buldhana bus accident: one killed in bus, container collision - होता 'हरी' म्हणून वाचले ५५ प्रवासी! | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nहोता 'हरी' म्हणून वाचले ५५ प्रवासी\nनांदुरा-जळगाव जामोद रोडवरील पूर्णानदीच्या पात्रावरील येरळी पुलावर भरधाव कंटेनर आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कंटेनर नदीत कोसळून चालक जागीच ठार झाला, तर एसटीबस नदीपात्रात कोसळण्यापासून थोडक्यात बचावली. पुलावरून लोंबकळत राहिलेल्या यामुळे बसमधील ५५ प्रवासी बालंबाल बचावले.\nजळगाव आगाराची बस क्र. एमएच ०७ सी ९२७० ही गुरुवारी दुपारी जळगाववरून ५५ प्रवाशी घेवून बुलडाण्याकडे येत होती. तर, कंटेनर क्र. एमएच ४० वाय ८५०९ हा नांदुऱ्यावरून जळगावकडे जात होता. येरळी पुलावर कंटेनर आणि एसटी बसची सामोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कंटेनर नदीत कोसळले. यामुळे कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एसटीबस पुलावर अर्धवट स्थितीत लटकून राहिल्याने बसमधील ५५ प्रवासी बचावले. तर, नदीत कोसळलेला कंटेनर गाळात फसलेला होता. त्यात आणखी काही जण असले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. वृत्त लिहिपर्यंत मृतकांची ओळख पटली नव्हती.\nअन् खिरोडाची पुनरावृत्ती टळली...\nपाच वर्षांपूर्वी शेगाव-पातुर्डा मार्गावर खिरोडा पुलावरून एसटीबस नदीपात्रात कोसळून १९ जणांना जलसमाधी मिळाली होती. येरळी पूर्णा नदीपुलावर गुरुवारी घडलेल्या या अपघातामुळे खिरोडा येथील पूर्णा नदीवर २६ सप्टेंबर २०१२ रोजी झालेल्या दुर्घटनेची आठवण ताजी झाली. मात्र, थोडक्यात एसटीबस नदीत कोसळण्यापासून बचावल्याने खिरोडा अपघाताची पुनरावृत्ती टळली.\n'होता हरी म्हणून वाचले प्रवाशी' अशा शब्दांत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवल्याबद्दल हरी लोणकर या चालकाचे अभिनंदन केले. बसमधील सर्व प्रवासी केवळ हरी यांच्यामुळे सुखरूप आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अशी प्रतिक्रिया रावते यांनी दिली.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nBrahMos: निशांत म्हणतो, अकाउंट हॅक केले\nब्रह्मोसचे दहा अधिकारी ‘रडार’वर\nखुशखबर, आता दारुही मिळणार घरपोच\nमतदारांनो, एका क्लिकवर शोधा नाव\nपरदेशी शिष्यवृत्तीतून ओबीसींना डच्चू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1होता 'हरी' म्हणून वाचले ५५ प्रवासी\n3सुपरच्या डॉक्टरांनी पळविले ८३ हृदयरुग्ण...\n4माओवाद्यांचे जबर नुकसान : शेलार...\n5गोळ्या-बिस्कीटचे दुकानही व्यावसायिक गाळे...\n6विश्राम जामदार ‘स्टार्ट अप’चे सदस्य...\n8मेट्रो स्टेशनला द्या तुमच्या फर्मचे नाव...\n9वैद्यकीय समाजसेवकांना मिळेना जागा...\n10अजनीतील यादवी, गृहसचिवांना नोटीस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://gazalkar1.blogspot.com/2013/10/blog-post_6265.html", "date_download": "2018-10-16T09:53:08Z", "digest": "sha1:7Y4TM7QQVMFQXIE4TOZVPDD6ZQ327NY5", "length": 5948, "nlines": 82, "source_domain": "gazalkar1.blogspot.com", "title": "गझलकार सीमोल्लंघन १३ : चार गझला_कमलाकर देसले", "raw_content": "\nसंपादक : श्रीकृष्ण राऊत\nभौतिकाचा केवढा अतिरेक झाला;\nपारखा माणूस झाला माणसाला.\nकारणाने वा विनाकारण असो, पण-\nकाळजीचा लाभला वर काळजाला.\nदेत जाणे, रिक्त होणे या रितीने -\nप्रेम करणे फक्त ठावे प्रेमळाला.\nतोच सांभाळून घेतो निर्बलाला.\nरेष ओलांडून जाते 'ती' तरीही-\nबोलते दुनिया बिचार्‍या रावणाला.\nफेकली छत्री स्वत:हुन तूच राणी;\nबोल का तू लावते या पावसाला.\nसंयमाचे धरण झाले खूप मोठे;\nसांडवा काढू चला आता मनाला.\nजीवन म्हणजे उठणे पडणे ,रांगत जाणे;\nसुख-दु:खाच्या चेंडूला हे झेलत जाणे.\nअपुल्यासाठी कर्माचा पुरुषार्थच उत्तम;\nवाइट नसते गरजुंसाठी मागत जाणे.\nदुसर्‍याच्या मदतीने नभात उडणार्‍याच्या-\nहातात उरते डोळ्यादेखत फाटत जाणे.\nलोकांताची नशा निराशा वाढविते ,तर-\nजमवुन घ्यावे एकांताला वाचत जाणे.\nजगून झाले असेल नि:सिम मनापासुनी;\nत्याला जमते मरतांनाही नाचत जाणे.\nकुणा-कुणाला भेटत जाशिल कुठवर मित्रा;\nजमायला तुज हवे स्वत:ला भेटत जाणे.\nभितीमुळे ही कार्यमग्नता किती वाढली;\nकठीण झाले एकांताला पेलत जाणे.\nपडेल कोडे अशी नेहमी वागत असते;\nमौनाने तू होकाराला झाकत असते.\nदार उघडले माझ्यासाठी कळते तेव्हा;\nतुझा चेहरा तुझ्या हातांनी लपवत असते.\nशब्दांशिवाय भाव मनातील कळून जातो;\nजेव्हा राणी तू डोळ्यांनी बोलत असते.\nमनात ज्याच्या स्वर्ग नांदतो सदासर्वदा;\nत्याच्यासाठी जहन्नूमही जन्नत असते.\nनयेच पळवू घास कुणाच्या तोंडामधला;\nउपवाश्याच्या शापामध्ये ताकत असते.\nसांभाळावा 'शेप' तिने तो खुशाल आपुला;\nआई पण बाळाला रोजच पाजत असते.\nप्रेमाच्या प्रांतात भयाला थारा नसतो;\nनीतीच्या देशातच भीती नांदत असते.\nपाहिल्याने वाचलो असतो कदाचित;\nहासलो, आरासलो असतो कदाचित.\nपाहिली असती गझल तू ऐकवूनी;\nऐकतांना भारलो असतो कदाचित.\nघ्यायची होती परीक्षा एकदा तू;\nपात्र मी तुज वाटलो असतो कदाचित.\nतू धरा होवून देती साद मजला;\nमेघ होवून सांडलो असतो कदाचित.\nजिंकले होते जगाला मी कधीचे;\nमी तुझ्याशी हारलो असतो कदाचित.\nकातरीची काय होती गरज राणी;\nफुंकरीने फाटलो असतो कदाचित.\nPosted by गझलकार at ७:३८ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T09:38:38Z", "digest": "sha1:UPVW6YPDKOREXK5WAEC5YHLFFO6OJ6LJ", "length": 3494, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेड ट्रुमन - विकिपीडिया", "raw_content": "\n(फ्रेड ट्रमन या पानावरून पुनर्निर्देशित)\nफ्रेडरिक सीवार्ड्स फ्रेड ट्रुमन (फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ - जुलै १, इ.स. २००६) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.\nइ.स. १९३१ मधील जन्म\nइ.स. २००६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi11-11.htm", "date_download": "2018-10-16T10:10:03Z", "digest": "sha1:UXEXFTWFVNVK7CKVUWNJM7HSZKE7MAD2", "length": 16240, "nlines": 165, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - एकादशः स्कन्धः - एकादशोऽध्यायः", "raw_content": "\nत्रिविधत्वं कथं चास्य भस्मनः परिकीर्तितम् \nएतत्कथय मे देव महत्कौतूहलं मम ॥ १ ॥\nत्रिविधत्वं प्रवक्ष्यामि देवर्षे भस्मनः शृणु \nमहापापक्षयकरं महाकीर्तिकरं परम् ॥ २ ॥\nगोमयं योनिसम्बद्धं तद्धस्तेनैव गृह्यते \nब्राह्मैर्मन्त्रैस्तु सन्दग्धं तच्छान्तिकृदिहोच्यते ॥ ३ ॥\nसावधानस्तु गृह्णीयान्नरो वै गोमयं तु यत् \nअन्तरिक्षे गृहीत्वा तत्षडङ्‌गेन दहेदतः ॥ ४ ॥\nपौष्टिकं तत्समाख्यातं कामदं च ततः शृणु \nप्रासादेन दहेदेतत्कामदं भस्म कीर्तितम् ॥ ५ ॥\nप्रातरुत्थाय देवर्षे भस्मव्रतपरः शुचिः \nगवां गोष्ठेषु गत्वा तु नमस्कृत्य तु गोकुलम् ॥ ६ ॥\nगवां वर्णानुरूपाणां गृह्णीयाद्‌गोमयं शुभम् \nब्राह्मणस्य च गौः श्वेता रक्ता गौः क्षत्रियस्य च ॥ ७ ॥\nपीतवर्णा तु वैश्यस्य कृष्णा शूद्रस्य कथ्यते \nपौर्णमास्याममावास्यामष्टम्यां वा विशुद्धधीः ॥ ८ ॥\nप्रासादेन तु मन्त्रेण गृहीत्वा गोमयं शुभम् \nहृदयेन तु मन्त्रेण पिण्डीकृत्य तु गोमयम् ॥ ९ ॥\nरविरश्मिसुसन्तप्तं शुचौ देशे मनोहरे \nतुषेण वा बुसैर्वापि प्रासादेन तु निक्षिपेत् ॥ १० ॥\nअरण्युद्‍भवमग्निं वा श्रोत्रियागारजं तु वा \nतदग्नौ विन्यसेत्तं च शिवबीजेन मन्त्रतः ॥ ११ ॥\nनवपात्रं समादाय प्रासादेन तु निक्षिपेत् ॥ १२ ॥\nकेतकी पाटली तद्वदुशीरं चन्दनं तथा \nनानासुगन्धिद्रव्याणि काश्मीरप्रभृतीनि च ॥ १३ ॥\nनिक्षिपेत्तत्र पात्रे तु सद्योमन्त्रेण शुद्धधीः \nजलस्नानं पुरा कृत्वा भस्मस्नानमतः परम् ॥ १४ ॥\nजलस्नाने त्वशक्तश्च भस्मस्नानं समाचरेत् \nप्रक्षाल्य पादौ हस्तौ च शिरश्चेशानमन्त्रतः ॥ १५ ॥\nसमुद्धूल्य ततः पश्चादाननं तत्पुरुषेण तु \nअघोरेण तु हृदयं नाभिं वामेन तत्परम् ॥ १६ ॥\nसद्योमन्त्रेण सर्वाङ्‌गं समूद्धूल्य विचक्षणः \nपूर्ववस्त्रं परित्यज्य शुद्धवस्त्रं परिग्रहेत् ॥ १७ ॥\nप्रक्षाल्य पादौ हस्तौ च पश्चादाचमनं चरेत् \nभस्मनोद्धूलनाभावे त्रिपुण्ड्रं तु विधीयते ॥ १८ ॥\nतर्जन्यनामिकामध्यैस्त्रिपुण्ड्रं च समाचरेत् ॥ १९ ॥\nमूर्ध्नि चैव ललाटे च कर्णे कण्ठे तथैव च \nहृदये चैव बाह्वोश्च न्यासस्थानं हि चोच्यते ॥ २० ॥\nपञ्चाङ्‌गुलैर्न्यसेन्मूर्ध्नि प्रासादेन तु मन्त्रतः \nत्र्यङ्‌गुलैर्विन्यसेद्‍भाले शिरोमन्त्रेण देशिकः ॥ २१ ॥\nसद्येन दक्षिणे कर्णे वामदेवेन वामतः \nअघोरेण तु कण्ठे च मध्याङ्गुल्या स्पृशेद्‌बुधः ॥ २२ ॥\nहृदयं हृदयेनैव त्रिभिरङ्‌गुलिभिः स्पृशेत् \nविन्यसेद्दक्षिणे बाहौ शिखामन्त्रेण देशिकः ॥ २३ ॥\nमध्येन संस्पृशेन्नाभ्यामीशान इति मन्त्रतः ॥ २४ ॥\nब्रह्मविष्णुमहेशानास्तिस्रो रेखा इति स्मृताः \nआद्यो ब्रह्मा ततो विष्णुस्तदूर्ध्वं तु महेश्वरः ॥ २५ ॥\nएकाङ्‌गुलेन न्यस्तं यदीश्वरस्तत्र देवता \nशिरोमध्ये त्वयं ब्रह्मा ईश्वरस्तु ललाटके ॥ २६ ॥\nकर्णयोरश्विनौ देवौ गणेशस्तु गले तथा \nक्षत्रियश्च तथा वैश्यः शूद्रश्चोद्धूलनं त्यजेत् ॥ २७ ॥\nसर्वेषामन्त्यजातीनां मन्त्रेण रहितं भवेत् \n(अदीक्षितं मनुष्याणामपि मन्त्रं विना भवेत्) ॥ २८ ॥\nनारायणमुनी म्हणाले, ''आता भस्माचे तीन प्रकार सांगतो. जे गोमय योनीसंबंध असतात, वरच्यावर धरतात ते ब्राह्म मंत्रांनी दग्ध केल्यावर शांतीकर भस्म होते. सावधानपणे राहून मनुष्याने वरच्यावर गोमय धरावे. नंतर षडाक्षर मंत्राने ते दग्ध करावे. याला पौष्टिक भस्म म्हणतात. तेच गोमय हे या मंत्राने दग्ध केल्यास कामद भस्म होते. ब्राह्मणांनी पांढर्‍या गाईचे, क्षत्रियांनी लाल गाईचे, वैश्यांनी पीतवर्णी व शुद्रांनी काळ्या रंगाल्या गाईचे गोमय घ्यावे. शुद्ध बुद्धीच्या पुरुषाने पौर्णिमा, अमावास्या, अष्टमी या दिवशी हे मंत्राने गोमय घ्यावे. नमः या मंत्राने त्याचा गोळा करावा. ते सूर्यकिरणांनी वाळवावे. श्रोत्रियाकडून आणलेल्या अग्नीने शिवमंत्राने ते दग्ध करावे. एका नवीन पात्रात ते भस्म घ्यावे. केतकी, वाळा वगैरे सुगंधी द्रव्यांनी ते पात्र भरावे. 'सद्यो जातं प्राप्तयामि' असा मंत्र म्हणून जलस्नानानंतर भस्मस्नान करावे. हात, पाय, मस्तक धुऊन 'ईशानः सर्व विधाना' या मंत्राने भस्म कालवावे. नंतर 'तत्पुरुषेण' या मंत्राने मुखास, 'अधोरेभ्यो' या मंत्राने हदयास 'वामदेवाय' या मंत्राने नाभीस\nनंतर 'सद्यो जात' या मंत्राने सर्वांगास भस्म लावावे. नंतर शुद्ध वस्त्र परिधान करावे. हात, पाय धुऊन आचमन करावे. भस्म लेपन नसेल तर त्रिपुंड्र लावावा. मस्तक, ललाट, कान, कंठ, हृदय, बाहू ही न्यासाची स्थाने आहेत. प्रसाद मंत्राने मस्तकी न्यास करावा. तीन अंगुलिंनी ललाटावर त्रिपुंड्र लावावा. स्वाहा मंत्र म्हणावा. सद्योजातं म्हणून दक्षिण कर्णावर भस्म लावावे. अधोरेभ्यो म्हणून कंठस्थानी, नमः म्हणून वक्षस्थानी अंगुली स्पर्श करावेत. वषट् मंत्राने उजव्या बाहूवर व कवचाहुं मंत्राने डाव्या बाहूवर मधल्या बोटाने न्यास करावा. इशान मंत्राने नाभीचे ठिकाणी न्यास करावा. ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन रेघांच्या देवता आहेत. ज्या अंगुलीने भस्माचा न्यास असेल त्या देवता क्रमाने तेथील समजाव्यात. एका अंगुलीने न्यास केला असेल तर तेथील देवता ईश्वर ही होय. शिरोमध्यभागी, ब्रह्मदेव, ललाटी ईश्वर, कर्णस्थानी अश्विनीकुमार, कंठस्थानी गणेश या देवता समजाव्या.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां एकादशस्कन्धे\nत्रिविधभस्ममाहात्म्यवर्णनं नामकादशोऽध्यायः ॥ ११ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-42941688", "date_download": "2018-10-16T10:13:21Z", "digest": "sha1:MMLLCMUXDZOXJS3YUIDM7OGVEXGYYZZZ", "length": 7824, "nlines": 115, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : हिंदू अन् मुस्लीम मुलांच्या अदलाबदलीची गोष्ट - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : हिंदू अन् मुस्लीम मुलांच्या अदलाबदलीची गोष्ट\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमुस्लीम आईच्या पोटी जन्माला आलेला रियान हिंदू घरात वाढला; तर हिंदू आईच्या पोटी जन्मलेला जुनैद मुस्लीम घरात वाढला.\nरियान आणि जुनैद यांचा आसाममधील एका हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी जन्म झाला होता. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून अनवधानानं त्या मुलांची अदलाबदल झाली होती.\nमुलांची अदलाबदल समजल्यावर दोन्ही पालकांनी कोर्टात धाव घेतली. पण दोन्ही मुलं आपल्या खऱ्या आई-वडिलांकडं जायला तयार नाहीत. आज रियान आणि जुनैद दोघं 3 वर्षांची झाले आहेत. कोर्टात नेमकं काय ठरलं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.\nसविस्तर बातमी वाचा - हिंदू मुलगा झाला मुस्लीम आणि मुस्लीम झाला हिंदू\nचिमुकलीच्या उपचारासाठी ही आई विकतेय स्वत:चं दूध\nग्राऊंड रिपोर्ट : दिल्लीतही 'सैराट' घडतं तेव्हा...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ अमेरिकेत मध्यावधी निवडणूक : डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांची परीक्षा\nअमेरिकेत मध्यावधी निवडणूक : डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांची परीक्षा\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\nव्हिडिओ पाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\nव्हिडिओ भूकंपातून वाचलेल्या चाहत्याला आल्या स्टार फुटबॉलपटूच्या शुभेच्छा - व्हीडिओ\nभूकंपातून वाचलेल्या चाहत्याला आल्या स्टार फुटबॉलपटूच्या शुभेच्छा - व्हीडिओ\nव्हिडिओ व्हीडिओ : भारतात थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसविषयी जाणून घ्या\nव्हीडिओ : भारतात थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसविषयी जाणून घ्या\nव्हिडिओ भेटा मिस ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धा जिंकणाऱ्या ट्रान्स मॉडेलना\nभेटा मिस ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धा जिंकणाऱ्या ट्रान्स मॉडेलना\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_134.html", "date_download": "2018-10-16T09:33:10Z", "digest": "sha1:TF3EMOLNXFBE7WLN5XP72ZYY4X4ROUTN", "length": 11425, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले\nबीड, (प्रतिनिधी):- डोंगरकिन्ही येथील एका १७ वर्षीय तरुणीला अहमदनगर जिल्ह्यातील खरवडी येथील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा तपास पोलिस करत आहे.\nडोंगरकिन्ही येथील १७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिला पळवून नेले आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी सदरील हकीकत अंमळनेर पोलिस ठाण्यात सांगितली. मुलगी घरी परत न आल्याने घरच्यानीं तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र ती कोठेच अढळून न आल्याने आणि तिला त्या तरुणाने पळवले असल्याची माहिती तरुणीच्या घरच्यांच्या हाती आली. त्यानंतर त्या तरुणीच्या वडिलांनी थेट अंमळनेर पोलिस ठाण्यात सदरील हकीकत सांगितली. यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील खरवडी येथील रहिवाशी असलेला प्रतिक दिलीप आष्टेकर याच्याविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा अंमळनेर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सदरील घटनेचा तपास पोउपनि.गवडे हे करीत आहेत.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-10-16T10:14:22Z", "digest": "sha1:46M7DUPDNUPICBU7YGUWAOCAWTCFYCNV", "length": 4461, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इकिके - विकिपीडिया", "raw_content": "\nइकिके (स्पॅनिश: Iquique) हे चिली देशाच्या उत्तर भागातील एक मोठे शहर व बंदर आहे. इकिके हे ह्याच नावाच्या प्रांताचे व प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१५ रोजी ०६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/manohar-parrikar-wins-trust-vote-goa-35416", "date_download": "2018-10-16T10:39:40Z", "digest": "sha1:H3EYLEVI6WU36SV7OFDJSQT2T67OEFLO", "length": 13730, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Manohar Parrikar wins trust vote in Goa पर्रीकरांनी जिंकला 'विश्वास'; काँग्रेसचा मात्र 'घात' | eSakal", "raw_content": "\nपर्रीकरांनी जिंकला 'विश्वास'; काँग्रेसचा मात्र 'घात'\nगुरुवार, 16 मार्च 2017\n\"आमच्या बाजूने 23 आमदार होते. आमच्या बाजून 23 आमदार उभे राहिल्याचे आम्ही सिद्ध केले. विश्वासदर्शक ठराव 22-16 असा मंजूर झाला. परंतु, विधानसभा सभापतीही आमच्या बाजूने होते. त्यांच्यासह 23 जणांचा पाठिंबा मिळाला,\" असे पर्रीकर यांनी सांगितले.\nपणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (गुरुवार) गोवा विधानसभेत इतर पक्ष व अपक्षांच्या आधारावर 22 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करीत विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेसचा मात्र जिंकून आलेल्या आमदारांकडूनच घात झाल्याने त्यांना 16 आमदारांचाच पाठिंबा असल्याचे दिसले.\nदरम्यान, काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव विश्वजीत राणे यांनी सभात्याग करीत ते मतदानाला गैरहजर राहिले. त्यामुळे काँग्रेसचे 17 आमदार जिंकूनही त्यांच्या बाजूने केवळ 16 मते मिळाली.\nसर्वांत जास्त जागा जिंकूनही काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी तातडीने हालचाली केल्या नाहीत त्यामुळे विश्वजीत राणे नाराज आहेत. तसेच, काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये येण्याची इच्छा आपल्याकडे व्यक्त करीत असल्याचे काल म्हटले होते.\n\"आमच्या बाजूने 23 आमदार होते. आमच्या बाजून 23 आमदार उभे राहिल्याचे आम्ही सिद्ध केले. विश्वासदर्शक ठराव 22-16 असा मंजूर झाला. परंतु, विधानसभा सभापतीही आमच्या बाजूने होते. त्यांच्यासह 23 जणांचा पाठिंबा मिळाला,\" असे पर्रीकर यांनी सांगितले.\nकाँग्रेस गोव्यात सर्वांत मोठा पक्ष ठरूनही त्यांना सरकार बनवता आले नाही. राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले. काँग्रेसने पर्रीकर यांचा शपथविधी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तो राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याचे सांगून न्यायालयाने काँग्रेसची याचिका निकालात काढली. त्यांना गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.\nपर्रीकर यांनी राज्यपालांना भेटून आपल्याला 21 आमदारांचा पाठिंबा असल्याचे दाखवून सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यावर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले होते.\nगोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचे प्रत्येकी 3, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, तसेच अपक्ष रोहन खौंटे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष गोविंद गावडे यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्तेच्या स्पर्धेत काँग्रेसला बाजूला ठेवले आहे.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/traffic-swargate-36078", "date_download": "2018-10-16T11:04:17Z", "digest": "sha1:2LYOIG5RKD3JNHJ54MZ6HSMYQKCJ6XRK", "length": 13032, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "traffic in swargate कोंडी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 21 मार्च 2017\nरस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाशेजारीच आणखी तीन-चार रिक्षा थांबविणे, रस्त्याच्या मध्यभागी अचानक रिक्षा उभी करून प्रवासी उतरविणे, दुसरा प्रवासी येईपर्यंत त्याच ठिकाणी रिक्षा उभी करणे, चालत्या ‘पीएमपी’ बससमोरच रिक्षामध्ये प्रवासी बसविणे...अशा असंख्य उदाहरणांमधून स्वारगेटच्या जेधे चौकातील रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा फटका प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.\nरस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाशेजारीच आणखी तीन-चार रिक्षा थांबविणे, रस्त्याच्या मध्यभागी अचानक रिक्षा उभी करून प्रवासी उतरविणे, दुसरा प्रवासी येईपर्यंत त्याच ठिकाणी रिक्षा उभी करणे, चालत्या ‘पीएमपी’ बससमोरच रिक्षामध्ये प्रवासी बसविणे...अशा असंख्य उदाहरणांमधून स्वारगेटच्या जेधे चौकातील रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा फटका प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.\n`बस बे’समोर थांबण्याऐवजी बहुतांशी ‘पीएमपीएल’च्या बस रस्त्यांच्या मध्यभागी थांबतात. अशा बसमध्ये चढतानाच अचानक पाठीमागून भरधाव बस येते. दोन्ही बसच्या मध्ये चेंगरण्याच्या भीतीपोटी वृद्ध, महिला प्रवासी अक्षरशः जीव मुठीत घेऊन दरवाजाच्या दिशेने धावत असल्याची सद्यःस्थिती आहे.\nखासगी टॅक्‍सी, पियाजोचीही डोकेदुखी\nस्वारगेट पोलिस ठाणे, एसटी बस स्थानकाचे प्रवेशद्वार, बस स्थानक, जिजाऊ उपाहारगृह, वारजे-माळवाडी बसथांबा या ठिकाणी बेशिस्तीचा हा प्रकार ठळकपणे निदर्शनास येतो; तर दुसरीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी टॅक्‍सीची वाढती संख्या, पियाजोमधून सर्रास सुरू असलेली अवैध वाहतूक हीदेखील डोकेदुखी बनली आहे.\nया बेशिस्तीकडे काणाडोळा करणारे वाहतूक पोलिस या वाहनांवर कोणताही कारवाई करत नाहीत; परंतु परगावचे वाहन दिसताच बाजूला घेऊन त्यांच्याकडून पावत्या फाडण्यालाच ते प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.\nप्रवासी, नागरिकांच्या जिवाशी खेळ\nसार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या ‘पीएमपी’ बसचे चालकही या बेशिस्तीला हातभार लावत आहेत. बसथांब्यापेक्षा रस्त्याच्या मध्यभागी बस थांबविण्याला त्यांची अधिक पसंती आहे. सतत गजबजलेल्या या चौकात चालकांमधील भरधाव बस चालविण्याची स्पर्धा प्रवासी आणि नागरिकांच्या अक्षरशः जिवाशी खेळ करणारी आहे.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nजालन्यात चाकुने भोकसुन खून\nजालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एकाचा चाकूने भोकसुन खून झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठ वाजन्याच्या सुमारास उघडकीस आली आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-dr-balwant-bhoyar-column/articleshow/61953710.cms", "date_download": "2018-10-16T11:26:14Z", "digest": "sha1:NVOGO2WN2YPIXWXNGUYMBZ2A26RA2RVU", "length": 16810, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: nagpur dr. balwant bhoyar column - प्रगटले ज्वालांचे काव्यरूप | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nमराठी चित्रपट सृष्टीच्या प्रांगणात हृदयस्पर्शी शब्दरूपांची फुले पारिजातकांप्रमाणे सातत्याने मनसोक्त उधळणारा विस्मयकार म्हणजे गीतकार-जनकवी जगदीश खेबुडकर. मातापित्यांनी त्यांचे नाव जगदीश ठेऊन ते पुढे जगमान्य चित्रपट गीतकार व कवी होणार याची जणू साक्षच जगाला देऊन ठेवली.\nहळदी, ता. करवीर जि. कोल्हापूर येथे जन्मलेल्या खेबुडकरांचे वडील इंग्रजी अमलातीच्या काळात फक्त दहा रुपये वेतन घेणारे प्राथमिक शिक्षक होते. लहानपणापासून पित्याच्या शिक्षकी पेशामुळे मराठीचे बाळकडू घरातच पाजले जात होतेच. शिवाय प्रेमळ माऊलीच्या मांडीवर आत्मीयतेने कानावाटे हृदयात पोहोचून प्रत्येक शब्द कोरला जात होता. काव्यरसाचे अमृत तयार होत होते. नानांचे (खेबुडकर यांचे) बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्याने खेड्यातील बारा बलुतेदारांची लोकप्रिय लोकगीते ऐकल्याने ते काव्यबीज मनाच्या कोपऱ्यात साठविले जात होते. त्याचे प्रगटीकरण आजही लोकगीतांवर आधारीत चित्रपटगीते लिहून प्रगट होताना दिसत आहे. नानांचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी शहरात त्यांना एक छोटीशी खोली मिळवून दिली. खासगी शाळेत दाखल केले. कौटुंबिक हलाखीचे जीवन मायमाऊलीसंगे कंठत असतानाही माध्यमिक शिक्षण चांगल्या तऱ्हेने पूर्ण होत होते.\nनानांची मी प्रकट मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात, निर्मित झालेल्या पहिल्या कवितेचा बोलका प्रसंग सांगितला. ‘१९४८ साली; वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आणि सर्व माझे कुटुंब रस्त्यावर आले. अशा त्या भयंकर अग्निकांडामध्ये घरदार पेटत असलेले पहाताना माझ्या हृदयात कालवाकालव झाली. त्याची झळ आम्हाला पोहोचली. त्या धगधगत्या ज्वालांचे रौद्र रूप काव्यरूपाने प्रथम दर्शनी प्रगट झाले. ती माझ्या (त्यांच्या) आयुष्यातली पहिली दीर्घकविता ‘मानवते तू विधवा झालीस’.’ बोलताना ते अस्वस्थ झाले. स्वत:ला सारवले. पुन्हा त्या आठवणीत रमले. या अग्निकांडाच्या धक्क्याने वडिलांचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. राखेतून फिनिक्स पक्षी जसा पुन्हा आकाशाकडे झेप घेतो, तसे मायमाऊलीच्या आधारे त्यांनी आपल्या नवजीवनाकडे उत्तुंग झेप घेतली. त्यांची प्रतिभा आणि श्रम एकजीव झाले. शब्दसृष्टींचे प्रतिभावंत ठरले. त्यांची कविता, गीते रसिकांच्या मनावर अधिराज्य करू लागली. अगदी आजतागायत.\n१९४८ साली नानांनी पहिली कविता निर्माण केल्यावर त्यांच्या कवितेचा भार इतका फुलत गेला की, दिवसाला एकापासून अकरापर्यंत इतकी भरभरून काव्ये सुचू लागली. बहुतेक कविता सामाजिक स्वरूपाच्या लिहिल्या गेल्यात. सामाजिक दुःखे, वंचितांचा प्रश्न, दलितांच्या कथा, मध्यमवर्गीयांच्या समस्या, राजकीय उपरोध ते शब्दबद्ध करू लागले. वयानुसार ऐन तारुण्याचा बहर असूनसुद्धा त्यांच्या लिखाणात प्रेमकाव्याला विशेष स्थान नव्हते. सामाजिक गैरव्यवस्थेची चिंता त्यांना लागलेली होती. त्यानुसार त्यांचे सामाजिक स्वरूपांचे लिखाण\nमेळ्याकरिता गाणी लिहिण्याची सवय असल्याने भक्तीगीते, भावगीते, बालगीते, गवळणी असे काव्यप्रकारांचे विविध पैलू त्यांच्या प्रतिभेत समविष्ट होत गेले. त्यातूच पुणे आकाशवाणीने ५० गाणी स्वीकारून खेबुडकरांना कायमचे नवे दालन उघडून दिले. १९५६ साली त्यांचे पहिले भक्तीगीत रेडिओवर प्रसारित झाले. या बिनीच्या कलावंताची मराठी गाणी तिथून पुढे आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवर प्रसारित होऊ लागली. कर्मधर्म संयोगाने रेडिओवर लागलेले पहिलेच गीत नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी ऐकले आणि करवीरच्या या सुपुत्राला चित्रपटातील पहिले गीत लिहिण्यासाठी बोलावून घेतले. सांगली येथे १९६० साली पवरांनी नानांना ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी लावणी लिहिण्याची संधी दिली. नानांनी आयुष्यात पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारले. आणि इतिहास घडला. जगदीश खेबुडकर हे नाव कमालीचे लोकप्रिय झाले.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nBrahMos: निशांत म्हणतो, अकाउंट हॅक केले\nब्रह्मोसचे दहा अधिकारी ‘रडार’वर\nखुशखबर, आता दारुही मिळणार घरपोच\nमतदारांनो, एका क्लिकवर शोधा नाव\nपरदेशी शिष्यवृत्तीतून ओबीसींना डच्चू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2उपराजधानीत अनधिकृत सरोगसी सेंटर...\n4यशवंत सिन्हा यांचे आंदोलन मागे...\n5गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खातमा...\n6धुळ्याचे आहात, भंडाऱ्यात द्या परीक्षा, अॅप्ट‌िट्युड टेस्टचा घोळ...\n7​ दोन बहिणींसह तीन मुलींवर अत्याचार...\n8मनसे अध्यक्षाचे बोलेरोतून अपहरण...\n9वाहन देखभाल, दुरुस्तीत भ्रष्टाचार...\n10वैदर्भीय कवींचा दरवळला ‘काव्यगंध’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/blackberry-tour-9630-black-price-p23dt.html", "date_download": "2018-10-16T10:57:30Z", "digest": "sha1:4UF2F5K5JKUZUQEM2XSMNFT5VBYU37NR", "length": 13065, "nlines": 375, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅकबेरी टूर 9630 Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅकबेरी टूर 9630 Black\nब्लॅकबेरी टूर 9630 Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nब्लॅकबेरी टूर 9630 Black\nवरील टेबल मध्ये ब्लॅकबेरी टूर 9630 Black किंमत ## आहे.\nब्लॅकबेरी टूर 9630 Black नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nब्लॅकबेरी टूर 9630 Black दर नियमितपणे बदलते. कृपया ब्लॅकबेरी टूर 9630 Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nब्लॅकबेरी टूर 9630 Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nब्लॅकबेरी टूर 9630 Black वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 3.2 MP\nऑपरेटिंग सिस्टिम BlackBerry OS\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1400 mAh\nइनपुट मेथोड Qwerty Keypad\nसिम ओप्टिव Single SIM\nब्लॅकबेरी टूर 9630 Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/expensive-pepe-jeans+shirts-price-list.html", "date_download": "2018-10-16T10:13:02Z", "digest": "sha1:TFXFPOEVNDKCCBZ5PQR7PYSWXMWRRSUF", "length": 25326, "nlines": 772, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग पिपे जीन्स शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive पिपे जीन्स शिर्ट्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive पिपे जीन्स शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 2,199 पर्यंत ह्या 16 Oct 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग शिर्ट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग पिपे जीन्स शर्ट India मध्ये पिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट SKUPDb7YjA Rs. 759 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी पिपे जीन्स शिर्ट्स < / strong>\n20 पिपे जीन्स शिर्ट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,319. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 2,199 येथे आपल्याला पिपे जीन्स में स कॉटन रेगुलर फिट फॉर्मल शर्ट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 30 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nशीर्ष 10पिपे जीन्स शिर्ट्स\nपिपे जीन्स में स कॉटन रेगुलर फिट फॉर्मल शर्ट\nपिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nपिपे जीन्स में स सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स वूमन s तुणिक शर्ट\nपिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स वूमन स वाईस्ट टाय शर्ट\nपिपे जीन्स वूमन स बटण डाउन शर्ट\nपिपे जीन्स लंडन में s चेकेरेड सासूल शर्ट\nपिपे जीन्स पिंक शर्ट\nपिपे जीन्स वूमन s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nपिपे जीन्स वूमन स बॉडी ब्लॉऊसे शर्ट नताशा L&S नव्य ब्लू स्मॉल\nपिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स वूमन स बॉडी ब्लॉऊसे शर्ट नताशा L&S नव्य ब्लू क्स स्मॉल\nपिपे जीन्स वूमन s प्रिंटेड सासूल शर्ट\nपिपे जीन्स में s स्त्रीपीडा सासूल लिनन शर्ट\nपिपे जीन्स में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स में s प्रिंटेड सासूल शर्ट\nपिपे जीन्स में s प्रिंटेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/4935-salman-milind", "date_download": "2018-10-16T09:37:20Z", "digest": "sha1:J2PU2BUF242N7KTHOO4ZPQQI3FDZ4ZNR", "length": 4859, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दबंग अभिनेता सलमान खानने दिल्या शिवसेना नेत्याला शुभेच्छा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदबंग अभिनेता सलमान खानने दिल्या शिवसेना नेत्याला शुभेच्छा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत मिलींद नार्वेकर यांच्या नावाची घोषणा होताच सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय.\nत्याचबरोबर दबंग अभिनेका सलमान खान यानं ही मिलींद नार्वेकर यांचं भेटून अभिनंदन केलंय.\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_187.html", "date_download": "2018-10-16T09:33:08Z", "digest": "sha1:47TBLPIIN5W7YHDKHPBWEL4WACRPLCXJ", "length": 11818, "nlines": 121, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीमध्ये २६ जणांना स्थान : खंडीझोड | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nबौद्ध महासभेच्या कार्यकारिणीमध्ये २६ जणांना स्थान : खंडीझोड\nभारतीय बौद्ध महासभेची राहाता तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये २६ पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. तालुकाध्यक्षपदी गौतम पगारे याची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय खंडीझोड यांनी दिली.\nभारतीय बौध्द महासभा संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मिरा आंबेडकर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी वाटचाल करीत असलेल्या या संस्थेच्या राहाता तालुक्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये गौतम पगारे, विजय खंडीझोड, चंद्रशेखर ब्राम्हणे, सुरेश बनसोडे, संस्कार त्रिभुवन, वंदना इंगळे, बाळासाहेब शिरसाठ आदींचा समावेश आहे.\nकार्यकारिणीची निवड महाराष्ट्र राज्याध्यक्ष यु. जी. बोऱ्हाडे तसेच विभागीय संघटक अनिल गांगुर्डे, के. आर. पडवळ आणि महिला संघटक विशाखा निळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यानिमित्त पार पडलेल्या बैठकीचे सूत्रसंचालन गौतम पगारे यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी शिर्डी शहर शाखाअध्यक्ष शाहू शेजवळ , सुरेश शेजवळ, प्रदिप त्रिभुवन आदींनी विशेष प्रयत्न केले.\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-goa-highway-four-way-2018-33468", "date_download": "2018-10-16T10:32:50Z", "digest": "sha1:GBMZ62MSCPLVP4TSRG2U2MEFIHESXGBP", "length": 13673, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai-Goa Highway four way to 2018 मुंबई-गोवा महामार्गाचे 2018 पर्यंत चौपदरीकरण - नितीन गडकरी | eSakal", "raw_content": "\nमुंबई-गोवा महामार्गाचे 2018 पर्यंत चौपदरीकरण - नितीन गडकरी\nशनिवार, 4 मार्च 2017\nनागोठणे - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर 2018 पर्यंत हे काम नक्कीच पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.\nनागोठणे - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर 2018 पर्यंत हे काम नक्कीच पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.\nमहाड येथील सावित्री नदीवर उभारला जात असलेला पूल व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांची हवाई पाहणी गडकरी यांनी आज केली. त्यानंतर पत्रकार परिषद बोलताना ते म्हणाले, 'मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या 471 किलोमीटर मार्गातील महाराष्ट्राच्या हद्दीतील अकरा पॅकेजचे काम जवळपास 12 हजार कोटी रुपयांचे आहे. यापैकी कशेडी घाटातील एक पॅकेज व बोगदा सोडल्यास सर्व ठिकाणच्या कामाच्या निविदा निघाल्या असून काम सुरू आहे.''\nआमची सत्ता येण्याआधी आघाडी सरकारच्या काळात महामार्गाचे काम सुरू झाले; पण ते फसले. दरम्यानच्या काळात सर्वांना त्रास झाला. महामार्गावरील अपघातात अनेकांचे बळी गेले. सध्या या महामार्गाचे 47 टक्के काम पूर्ण झाले आहे. एका महिन्यात 50 टक्‍क्‍यांच्यावर काम झाल्यानंतर केंद्र सरकारकडून महामार्गासाठी 540 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे डिसेंबर 2018 पर्यंत ते नक्कीच पूर्ण होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nसावित्री पुलाचे काम चांगल्या प्रकारे व युद्धपातळीवर होत असल्याबद्दल गडकरी यांनी राज्य सरकारच्या अभियंत्यांचे कौतुक केले. या वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर; तसेच भाजपचे उरण येथील नेते महेश बालदी उपस्थित होते.\nसावित्री पूल 30 जूनपर्यंत\nमहाड येथील सावित्री पूल 2 ऑगस्टला कोसळलेला. त्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे मी तेव्हा म्हटले होते. काही तांत्रिक बाबींमुळे या पुलास थोडा विलंब झाला; मात्र जून 2017 पर्यंत हा पूल उभारला जाईल. त्याचे उद्‌घाटनही 30 जूनला करण्यात येईल, असे नितीन गडकरी यांनी ठामपणे सांगितले.\nनागोठणे : पत्रकार परिषदेत बोलताना नितीन गडकरी.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/56202", "date_download": "2018-10-16T11:05:28Z", "digest": "sha1:5YNZHDC3T5SMXCPDD72KCJXFVREXOO5L", "length": 8339, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्यालिग्राफीचा - पहिला प्रयत्न | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /हर्ट यांचे रंगीबेरंगी पान /क्यालिग्राफीचा - पहिला प्रयत्न\nक्यालिग्राफीचा - पहिला प्रयत्न\n जांभळा रंग एकूणच मला अत्यंत अत्यंत प्रिय. त्यात तो जर शाईचा असेल. त्याची नीप छान असेल आणि तो गळत ओघळत नसेल तर आणखीच मजा\nमाझी ताई जितकी सुंदर रांगोळी काढायचा ना तितकीच सुंदर ती कशिदा काढण्यात, शेणानी घर सारवण्यात, आणि खास म्हणजे लिहिण्यात हुशार मी चवथ्या वर्गात असताना ती दहावीला होती. तिच्या समोर तिच्या मैत्रिणीची रसायन शास्त्राची वही होती आणि बहिण तिच्या वहीतून आपल्या वहीत काहीतरी समीकरण लिहित होती. ते समीकरण बघून मला इतके नवल वाटले की मला रसायन शास्त्र हा विषय कधी येतो कधी नाही असे झाले होते.\nतिच्या हाती पेन जांभळ्या शाईचा होता आणि तिचा अक्षरांंचे कंगोरे, उगार, वेलांटी, मात्रा, तिचा त्र, तिचा तृ, तिचा च, छ, ज, झ.. अगदी कुठलेही अक्षर घ्या.. त्या अक्षरांच्या प्रेमात तुम्ही नाही पडलात तर नवल. तिचे पत्र इतके सुंदर असायचे की सगळे जण तिचे पत्र जपूण ठेवत.\nआज मी फेसबुकावर माझ्या एका मित्राची क्यालिग्राफी पाहिली आणि मला ८० चा तो काळ आठवला. मोत्यासारख्या अक्षरांनी मढवलेली वही. आज ताईची ती वही आठवून मी माझ्या कवितेची एक क्यालिग्राफी केली आहे:\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\n जांभळा रंग एकूणच मला\nजांभळा रंग एकूणच मला अत्यंत अत्यंत प्रिय.<<<<<\nम्हणजे तुला वांग्याची भाजी शॉलेट आवडत असणार, बी..\nकाय सुंदर अक्षर आहे \nकाय सुंदर अक्षर आहे \nखुपच छान बी.. मी कॅलिग्राफी\nमी कॅलिग्राफी तर नै करत पण वेगवेगळ्या पद्धतीने , फाँट वापरुन लिहायला आवडत..\nडायरीमधे लिहलेली आवडती वाक्ये टकेल कधीतरी\nलहानपणच्या वह्या जपून ठेवायला हव्या होत्या असं वाटतंय.\nकाय सुंदर अक्षर आहे \nकाय सुंदर अक्षर आहे \nश्री अच्युत पालव ह्यांची काही पुस्तके आहेत, ती बघ तुला जर ह्यात इंटरेस्ट डेव्हलप करायचा असेल तर.\nसर्वांचे खूप खूप आभार.\nसर्वांचे खूप खूप आभार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/top-10-linen-blend+shirts-price-list.html", "date_download": "2018-10-16T10:02:37Z", "digest": "sha1:5NN4DVUQEDNARAPFCTQFTSHZDYJCTXVN", "length": 14753, "nlines": 401, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 लिनन ब्लेंड शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 लिनन ब्लेंड शिर्ट्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 लिनन ब्लेंड शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 लिनन ब्लेंड शिर्ट्स म्हणून 16 Oct 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग लिनन ब्लेंड शिर्ट्स India मध्ये मक जॉन में s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDc5QR9 Rs. 599 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nशीर्ष 10लिनन ब्लेंड शिर्ट्स\nझेल में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों बॉय s सेल्फ डेसिग्न सासूल शर्ट\nमक जॉन में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nमक जॉन में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपरिवते ईमागे में s चेकेरेड सासूल पार्टी शर्ट\nमक जॉन में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nझेल में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nचेरोकी में s सॉलिड सासूल शर्ट\nझेल में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nमक जॉन में s सॉलिड फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://armutha.blogspot.com/2016/08/whether-gst-step-towards-ease-of-doing.html", "date_download": "2018-10-16T10:31:40Z", "digest": "sha1:XJ7CEDMKEJXGS2F3ZFPGA54WJGGFDLYI", "length": 24212, "nlines": 431, "source_domain": "armutha.blogspot.com", "title": "CA Anand Mutha: Whether GST a step towards ease of Doing Business? जीएसटी मुळे धंदा करणे खरच सोपे होईल का?", "raw_content": "\n जीएसटी मुळे धंदा करणे खरच सोपे होईल का\nसध्या व्यावसायिकांनमध्ये सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणजे जीएसटी मुळे त्याच्या व्याव्य्सायावर काय परिणाम होईल. या पोस्ट मध्ये माझा प्रयत्न हा आहे कि प्रस्तावित जीएसटी मॉडेल मध्ये असलेल्या विविध तरतुदी तुमच्या समोर मांडणे.\nसध्या प्रत्येक राज्याला विविध व्यवहारांवर कर लावून कर गोळा करण्याची मुभा आहे, जसे कि विक्रीकर, मनोरंजन कर वगैरे. त्याचप्रकारे केंद्र सरकार सुद्धा विविध व्यवहारांवर कर लावून कर गोळा करते, जसे कि अबकारी (excise) कर, सेवा कर वगैरे.\nप्रस्तावित मॉडेल जीएसटी२०१४ मध्ये जी १२२ सावी घटना दुरुस्ती झाली तिच्या नुसार वरील सर्व प्रकारचे कर जावून त्या जागी नवीन प्रकारची करप्रणाली अस्तित्वात येईल.\nअनेक राज्यात व्यापार करणाऱ्यांना प्रत्येक राज्यात दाखला घ्यावा लागेल. नोंदणी दाखला क्रमांक \"पॅन‘शी जोडलेला असेल. त्यामुळे जीएसटी आणि इन्कम टॅक्‍स या दोन्ही खात्याकडे जमा होणारी माहिती एकमेकांस देता येईल. उलाढाल रु. 10 लाखांपेक्षा कमी असेल तर नोंदणीची गरज नाही. कमी उलाढाल असणाऱ्यांसाठी आपसमेळ योजना म्हणजेच \"कॉम्पोझिशन स्कीम‘ असेल. व्यापाऱ्यांनी भरलेला कर केंद्र आणि राज्य सरकारला परस्पर मिळेल. करभरणा ऑनलाइन पद्धतीनेच करावा लागेल. तसेच विवरणपत्रदेखील ऑनलाइन भरावे लागेल.\nनवीन करप्रणाली मध्ये तीन प्रकारचे कर असतील\n१) एस जीएसटी - वस्तू किंवा सेवा राज्यातल्या राज्यात पुरविण्यासाठी ( राज्य कर )\n२) सी जीएसटी - वस्तू किंवा सेवा राज्यातल्या राज्यात पुरविण्यासाठी ( केंद्रीय कर )\n३) आय जीएसटी - वस्तू किंवा सेवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पुरविण्यासाठी ( केंद्रीय कर )\nयापैकी आय जीएसटी कर हा राज्य आणि केंद्र सरकार यामध्ये विभागला जाईल. या विभाजनासाठी स्वतंत्र अश्या जीएसटी कौन्सिल ची स्थापना केली जाईल. तसे बघितल्यास व्यापारी समुदायावर याचा काहीएक प्रत्यक्ष परिणाम होणार नाही.\nजीएसटी कायदा आल्यावर खालील कर संपुष्टात येतील\n३) अतिरिक्त सीमा शुल्क\n४) केंद्रीय विक्री कर\n५) राज्य विक्री कर\n७) चैनीच्या वस्तूंवरील कर\n८) लोटेरी जुगार या वरील कर\n९) केंद्रीय अधिभार व उपकर\nकर आकारणीसाठी जीएसटी मंडळ स्थापन करण्यात येईल त्याचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतील व सदस्य अर्थ राज्यमंत्री असतील. कु ठल्याही एका राज्याचे अर्थ मंत्री उपाध्यक्ष असतील तर इतर राज्यांचे अर्थमंत्री सदस्य असतील. मतदानात केंद्राचा वाटा एक तृतीयांश व राज्यांचा दोन तृतीयांश असेल. म्हणजेच जीएसटी मंडळात एक तृतीयांश सदस्य केंद्राचे तर दोन तृतीयांश राज्यांचे असतील.कुठलाही कर आकारताना ७५ टक्के मतांची आवश्यकता असेल. केंद्र व राज्ये यांना कर आकारणीचा समांतर अधिकार असेल.\nजर राज्यांना महसूल बुडण्याची भीती वाटत असली तरी जीएसटी लागू केल्यानंतर राज्यांना पहिली पाच वर्षे केंद्र सरकार महसुलातील तोटा भरून देईल. वस्तू व सेवांवर हा कर लावण्यात येईल. ज्या राज्यातील ग्राहक जास्त असतील त्या राज्यांना करात जास्त वाटा मिळेल. हा निकष बघता उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ यांना करात जास्त वाटा मिळेल. तामिळनाडू, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना महसूल बुडण्याची भीती वाटते आहे त्यांना भरपाई दिली जाईल. किमान दोन वर्षे वस्तूंवर ०.१ टक्के जादा कर आकारणी केली जाईल. जादाचा महसूल ज्या राज्यात वस्तूंची निर्मिती झाली त्यांना मिळेल. पहिली तीन वर्षे राज्यांना १०० टक्के भरपाई दिली जाणार आहे.चौथ्या वर्षी ७५ टक्के तर पाचव्या वर्षी ५० टक्के भरपाई दिली जाईल. राज्यांचा महसूल न बुडता हा कर रेव्हेन्यू न्यूट्रल रेट) २७ टक्के राहील अशी अटकळ असली तरी तो १८ टक्के ठेवला तरी महसूल बुडणार नाही असे अर्थमंत्री जेटली यांचे म्हणणे आहे.\nजीएसटी सर्व समावेशक कर प्रणाली आहे का \nजीएसटी जरी सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा या वरील कर वाटत असला तरी खाली दिलेल्या वस्तू चा जीएसटी मध्ये अंतर्भाव केलेला नाही\n1) मद्य - यावर राज्य सरकार चा अबकारी कर चालू राहील\n2) तंबाखू आणि तंबाखू जन्य इतर वस्तू - यावर केंद्र सरकारचा अबकारी कर चालू राहील\n३) पेट्रोल डीझेल वगैरे - यावरील राज्याचा विक्री कर आणि केंद्र सरकारचा विक्री कर चालू राहील\n\"एसजीएसटी‘ची वजावट एसजीएसटी भरण्यासाठी तर सीजीएसटीची वजावट सीजीएसटी भरण्यासाठी वापरता येईल. म्हणजे दोन्ही करांची माहिती वेगवेगळी ठेवावी लागेल. खरेदीवर भरलेला कर विक्रीवर भरावयाच्या करातून वजा करून आलेली रक्कम प्रत्यक्ष भरावी लागत असली तरी खरेदीवर कर भरला गेला असेल तरच वजावट मिळेल. यासाठी सर्व खरेदी-विक्री व्यवहारांची माहिती विवरणपत्रासोबत द्यावी लागेल. एक एप्रिल 2014 पासून महाराष्ट्रात \"व्हॅट‘चे विवरणपत्र भरताना अशी माहिती द्यावी लागते. इतरही काही राज्यांत अशी पद्धत विकसित केली आहे. ही \"जीएसटी‘ची पूर्वतयारी आहे. परदेशातून आयात मालावर आयातदाराला कर भरावा लागेल, त्याची वजावट त्याला मिळेल.\nकागदावर \"जीएसटी‘ची योजना सोपी दिसत असली तरी, प्रत्यक्ष कायद्याच्या तरतुदी कशा येतात, हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. ही करप्रणाली माहिती तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय अंगीकृत करता येणार नाही. जीएसटी यशस्वी होण्यासाठी संगणक प्रणाली कार्यक्षम आणि कायद्याला धरून असणे महत्त्वाचे आहे; नाहीतर अनंत अडचणी येतात, असा \"व्हॅट‘मधील अनुभव आहे.\n जीएसटी मुळे धंदा करणे खरच सोपे होईल का\nसध्या व्यावसायिकांनमध्ये सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणजे जीएसटी मुळे त्याच्या व्याव्य्सायावर काय परिणाम होईल. या पोस्ट मध्ये म...\nई-वे बिल 1 फेब्रुवारीपासून\nजीएसटी कायद्या अंतर्गत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक करताना मालवाहतूकदाराला आता इलेक्ट्रॉनिक वेबिल अर्थात ई-वे बिल बाळगावे ला...\n जीएसटी मुळे धंदा करणे खरच सोपे होईल का\nसध्या व्यावसायिकांनमध्ये सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणजे जीएसटी मुळे त्याच्या व्याव्य्सायावर काय परिणाम होईल. या पोस्ट मध्ये म...\nई-वे बिल 1 फेब्रुवारीपासून\nजीएसटी कायद्या अंतर्गत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक करताना मालवाहतूकदाराला आता इलेक्ट्रॉनिक वेबिल अर्थात ई-वे बिल बाळगावे ला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/45", "date_download": "2018-10-16T10:29:56Z", "digest": "sha1:HFKOIWROBYRX64QTKJGW2QWA56RLJXEO", "length": 25397, "nlines": 251, "source_domain": "aisiakshare.com", "title": " 'ऐसी अक्षरे'ला खास दिवाळी भेट - मोरा गोरा अंग... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n'ऐसी अक्षरे'ला खास दिवाळी भेट - मोरा गोरा अंग...\n'ऐसि अक्षरे'च्या सर्व सभासदांना, संपादक-चालक-मालक वर्गाला व सर्व वाचकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.. नुकतंच हे संस्थळ सुरू झालं आहे त्याबद्दल सर्व संबंधितांचं मनापसून अभिनंदन व माझ्या एका अत्यंत आवडत्या गाण्याचं रसग्रहण या संस्थळास दिवाळीनिमित्त सादर भेट करतो..\nमोरा गोरा रंग.. (येथे ऐका)\nथोरल्या बर्मनदांचं बंदिनी चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं. दिग्दर्शक बिमलदा, गीत- गुलजारसाहेब, संगीतकार थोरले बर्मनदा, सोज्वळ सौंदर्यवती नूतन आणि मा दिनानाथरावांची थोरली हृदया, अर्थात लतादिदि मंगेशकर. (आपल्या महितीसाठी - दिदिचं पाळण्यातलं नांव - 'हृदया' हे होय.)\nसगळी टीमच भन्नाट. फक्त आणि फक्त उत्कट कलेशी बांधिलकी असलेली. यातलं ना कुणी त्या बापुडवाण्या झी/सोनी वहिनीच्या उथळ इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतलं, ना कुणी महागायक/महागयिका, महाराष्ट्राचा गौरव इत्यादी समस चा लाचारी जोगवा मागणर्‍या खेदजनक स्पर्धेतलं. तरीही सारेच अव्वल..\nमोरा गोरा अंग लइ ले\nमोहे शाम रंग दइ दे\nछुप जाऊँगी रात ही में\nमोहे पी का संग दइ दे\nएका तरुणीचं मनोगत. लइ ले आणि दइ दे ही क्रियापदं अगदी वळणदार..किती सुरेख शब्द आहेत या गाण्यात हिंदी भाषेचा गोडवा काही औरच आणि त्यातले लइ दे, दइ दे, हमका बताइ दे इत्यादी उच्चार केवळ दिदिनेच करावेत..\nएक लाज रोके पैयाँ\nएक मोह खींचे बैयाँ\n जेवढा मोठा मोह, तितकीच मोठी अदब आणि संस्कार.. मोहाने बाही खेचली जातेय परंतु संस्कार पाउलांना थांबवताहेत.. मोहाने बाही खेचली जातेय परंतु संस्कार पाउलांना थांबवताहेत.. 'एक मोह खिचे पैया' तल्या दिदिच्या कोमल गंधाराबाबत काही भाष्य करायला मी फार छोटा माणूस आहे 'एक मोह खिचे पैया' तल्या दिदिच्या कोमल गंधाराबाबत काही भाष्य करायला मी फार छोटा माणूस आहे 'बैयाँ' शब्दातली 'नीसां' संगती केवळ लाजवाब. आणि त्यानंतरचं दिदिचं 'हाए.. 'बैयाँ' शब्दातली 'नीसां' संगती केवळ लाजवाब. आणि त्यानंतरचं दिदिचं 'हाए..\nअसं 'हाए' गेल्या दहा हज्जार वर्षात झालं नाही आणि पुढे होणार नाही.. (जाता जाता - तेच 'हाए' अनुराधा या अप्रतीम चित्रपटात पं रवीशंकरांनी दिदिच्या 'कैसे दिन बिते कैसे बिती रतिया..' या गाण्यात घेतलं आहे (जाता जाता - तेच 'हाए' अनुराधा या अप्रतीम चित्रपटात पं रवीशंकरांनी दिदिच्या 'कैसे दिन बिते कैसे बिती रतिया..' या गाण्यात घेतलं आहे\nजाऊँ किधर न जानूँ\nहम का कोई बताई दे\n'जाऊँ किधर न जानूँ..' या ओळीतलं कोमल निषाद आणि शुद्ध धैवताचं तसं अनोखं परंतु छान अद्वैत..आणि त्याच नीध चं 'हम का कोई बताई दे' या ओळीनं पंचमावर न्यास करून केलेलं छान समाधान..\nबदरी हटा के चंदा\nचुप के से झाँके चंदा\n इतका वेळ ढगाआड लपलेला चंदा आता हळूच त्या मुलीचं मनोगत ऐकायला आला आहे. प्रकट झाला आहे.\nतोहे राहू लागे बैरी\nमुस्काये जी जलाइ के\nपण तिला ते तेवढंसं आवडलेलं नाहीये. तिच्या चेहेर्‍यावरचा तो लटका राग केवळ क्लास आणि मग 'तोहे राहू लागे बैरी..' असं म्हणून त्या चंद्राला 'तुझ्यामागे राहूचं शुक्लकाष्ट लागो..' अशी दिलेली प्रेमळ धमकी\nआपले गुलजारसाहेब शनीच्या ऐवजी बहुधा राहूला अधिक घाबरत असावेत. म्हणूनच ते नायिकेकरवी चंद्राच्या मागे चक्क राहूची पीडा लावू इच्छितात..\nकुठे अवखळपणा तर कुठे थोडा नखरा, कुठे लटकेपणा तर कुठे 'मोहे पी का संग..' किंवा 'तोहे राहू लागे बैरी..' तली मनलुभावणी मेलडी. एखादं गाणं किती देखणं असावं, सुरेख असावं..\nकहाँ ले चला है मनवा\nमोहे बाँवरी बनाइ के\n इथे किती मोठी गोष्ट सांगून गेलेत गुलजारसाहेब प्रत्येक तरुणीच्या आयुष्यात असं एक वेडं वय येतं जेव्हा कुणीतरी भेटावसं वाटतं, कुणासोबततरी हातात हात धरून कुठेसं जावसं वाटतं. मस्त वार्‍यावर फडफडणारं मन. अगदी खरोखर 'बाँवरी' बनवणारं ते वय..\nमंडळी, एखादं गाणं आपल्याला ऐकायला आवडतं, कानांना गोड वाटतं. परंतु मी इथे इतकंच सांगेन की आपण त्याही पुढे जाऊन त्या गाण्याकडे कसं बघतो, त्यातल्या स्वरसंगती, न्यासस्वर, लयतालाची बाजू, त्यातले शब्द अन् त्याची चाल कशी समजून घेतो हेही महत्तवाचं आहे. त्यामुळे ते गाणं आपल्याला निश्चितच अधिकाधिक आनंद देऊन जाईल..\nउगाच कुठेही गोंगाट नसलेला कमीतकमी वाद्यमेळ, सुंदर शब्द, वजनदार ठेका, तरीही अगदी भरपूर मेलडी असलेलं हे गाणं. नूतनची मोहक छबी आणि तिचा सहजसुंदर गाण्यानुरूप अभिनय. का माहीत नाही परंतु नूतनकडे बघताना मला उगाचंच आमच्या मुमताज जहान बेगम दहलवी 'आपा'ची आठवण झाली\nआता कुठे गेली हो अशी गाणी\nआहे तो केवळ बराचसा गोंगाट अन् मेलडीचा अभाव असलेले भडक वाद्यमेळ..\n-- (दिदिची व्यक्तिपूजा, विभूतीपूजा करणारा तिचा एक लोटांगणवादी चाहता) तात्या अभ्यंकर.\n(फक्त रफीभक्त) टार्‍या भजनकर\nऐसी अक्षरे गिरवीन की....\nउद्घाटनानिमित्त तात्यांचा खास तात्या शैलीतला लेख आलेला पाहून आनंद झाला. गाणं लाजवाब आहे. एका तरुणीच्या मनातली हुरहूर गुलजारने सुंदर व्यक्त केली आहे. तो अल्लडपणा टिपण्यासाठी खास लडिवाळ बोली वापरली आहे ती फारच गोड. संगीत, स्वर आणि ऍक्टिंग सगळंच एकावर एक मजले चढवणारं.\nतात्या लेख नेहमीप्रमाणेच आवडला. लता मंगेशकर यांचे पाळण्यातील नाव हृदया होते हे प्रथमच कळते आहे. खूप गोड नाव आहे.\nलेख अतिशय आवडला. हे गाणं तसं अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातली इतर गाणी जरी शैलेंद्रने लिहिली असली, तरी हे एकच गाणं गुलझारने लिहून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत गुरुवारी रंग-तरंग म्हणून पुरवणी यायची. त्यात एकदा गुलजारला नायिका आपल्याला त्रास देणाऱ्या चंद्राला राहूचे भय दाखवते ही कल्पना खूप दिवसांनी, गाण्याची दोन कडवी मनाजोगती होऊनही गाण्याची पूर्तता कशी करावी या विवंचनेत काही दिवस घालवल्यावर कशी सुचली याचं वर्णन केलं होतं.\nपुत्रवती बभूव' होण्यापूर्वी (मोहनीश बहल) चित्रित झालेला नूतनचा हा शेवटचा चित्रपट. मर्ढेकरांची उपमा उसनी घेऊन सांगायचं झालं तर, तिचा चेहरा गर्भवतीच्या 'सोज्वळ मोहकतेने' पडदा उजळून टाकतो. या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, लता आणि एस. डी. बर्मन यांच्यात निर्माण झालेला काही काळापुरता बेबनाव मिटवून, दोघांनी पुन्हा एकत्र काम करणं सुरू केल्यानंतर आकाराला आलेलं हे पहिलंच गाणं.\nतुम्ही लिहिलेले अक्षर न अक्षर मान्य. पण सिनेमा पाहिला असल्याने, ती ज्याच्यासाठी एवढं चांगलं गाणं म्हणते तो 'अशोककुमारचा' चेहेरा आठवला की, अगदी लहानपणी जो प्रश्न पडला होता तोच आता म्हातारपणी पडतो. 'अरेरे, हिने ह्या म्हातार्‍यात असं काय बघितलं\nमराठीमधील लेखनातून, मग ते\nमराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो की निव्वळ मनोरंजनात्मक - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरजाल हे मराठी साहित्यनिर्मितीचे व वाचनाचे माध्यम म्हणून समृद्ध करणे हे त्याला पूरक उद्दिष्ट आहे.\nअसे या संस्थळाचे धोरण आहे. तेव्हा आपले हे लेखन येथे टाकण्यापूर्वी आपल्याला या उद्दिष्टाची कल्पना नसल्यास तसे येथे स्पष्ट करा. प्रतिसाद राहू द्या तसाच. पण यापुढे असे अन्य भाषेतील लेखन येथे न करणे उपरोक्त उद्दिष्टानुसार उचित असेल हे तुम्हालाही मान्य व्हावे.\nमाझ्या समजुतीप्रमाणे मी सदर लेख मराठीतच लिहिला आहे. असो..\n(मात्र चंद्रामागे राहू किंवा केतूचीच पीडा लागणे योग्य. राहू आणि केतू हे चंद्राला अक्षरशः ग्रहण देतात.)\nसर्व रसिक प्रतिसादींचा मी ऋणी\nसर्व रसिक प्रतिसादींचा मी ऋणी आहे, वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..\nनंदनशेठचा प्रतिसाद विशेष आवडला..\nगाण्याची ओळख आवडली. मी लहान असताना आमच्या बाजूला असणार्‍या टपरीवर हे गाणे सतत लागे, ऐकून होतोच. पण असे रसग्रहण मिळाल्याने नीट ओळख झाली.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T10:04:31Z", "digest": "sha1:3Z2XIC4PVTRRFZ4GFSWRKP7XGMBQ45WJ", "length": 6417, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वन - विकिपीडिया", "raw_content": "\nटास्मानिया, ऑस्ट्रेलिया येथील हेल्यर घळीतील सदाहरित वन\nझाडांनी दाटलेल्या भागाला वन (अन्य नावे: जंगल, रान ; इंग्लिश: Forest ;) असे म्हणतात. एकेकाळी पृथ्वीच्या भूपृष्ठाचा ५० % हिस्स्सा व्यापणाऱ्या वनांनी वर्तमानात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ९.४ % हिस्सा, अर्थात भूपृष्ठाचा ३० % हिस्सा, व्यापला आहे. वनांमध्ये सजीवांना नैसर्गिक आसरा लाभतो, तसेच वनांमुळे जलचक्राचे नियमन व भूपृष्ठाचे संरक्षण होते. जंगल आपल्या गरजा भागवतात उदा. लाकूड, औषधी वनस्पती.\n(१) सदाहरित वने (२) निमसदाहरित वने (३) पानझडी वने (४) वर्षावने (५) सूचिपर्णी वने(६) उष्ण कटीबंधीय वने\nकूल फॉरेस्ट्स.ऑर्ग - वनसंवर्धनाविषयीचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०१७ रोजी २३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/01/blog-post_9.html", "date_download": "2018-10-16T10:54:32Z", "digest": "sha1:K6G7VYKKNLTCSNM464EL7P4IMYMHPIF4", "length": 43104, "nlines": 248, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): भीमा कोरेगांव आणि \"जातीय इतिहास\" : ऐशी की तैशी सत्याची!", "raw_content": "\nभीमा कोरेगांव आणि \"जातीय इतिहास\" : ऐशी की तैशी सत्याची\nकोरेगांव भीमा प्रकरणाने आम्हाला इतिहासावर नव्याने चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रीय, धार्मिक आणि जातीय अस्मितेसाठी काही मिथके बनवावी लागतात हे सत्य आहे. किंबहुना लोकांवर सत्यापेक्षा मिथकांचाच प्रभाव अधिक असतो हेही खरे आहे. युरोपियनांनी आपला इतिहास मागे नेण्यासाठी आर्य नांवाचे मिथक निर्माण केले व एक अनर्थकारी वांशिक द्वेषाची परंपरा निर्माण केली हे आपण मागील लेखात पाहिले. भारतीय जतीसंस्थेचा उगमाचा इतिहस हेही आता एक मिथकच सिद्ध होत आहे. जातीसम्स्था हे वास्तव असले तरी त्याबाबतचे आपले आकलन मिथकात्मकच आहे, सत्यात्मक नाही. आणि त्यातुन भले भले विद्वानही सुटले नाहीत.\nभारत हे \"राष्ट्र मिथकांचे\" असे म्हणावे लागेल एवढ्या मिथकांचा सागर येथे हेलकावतो आहे आणि त्यात इतिहास हरवून बसला आहे. बरे, इतिहास म्हणून जोही काही आपल्याकडे आहे त्यालाही अनेक पुर्वग्रहांचे कंगोरे असल्याने इतिहासही मिथकांच्या धुक्यात हरवून जातो असे आपल्याला दिसते. याचा अर्थ इतिहास नसतो वा नसावा असे नसून आपल्याला इतिहासाचे तत्वज्ञानच नसल्याने ही मिथकीय दु:स्थिती निर्माण होते हे आपल्या लक्षात येईल. त्यातुन निर्माण होणारे सामाजिक संघर्ष, परस्परांशी युद्धायमान राहण्यासाठी त्या मिथकांना पुन्हा पुन्हा धार लावली जाते. सत्यान्वेशीपणाचा अभावच असल्याने इतिहासाची ऐशी-तैशी होणे स्वाभाविक आहे.\nइतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्त्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे, यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबून असले तरी सामान्य माणसांवर प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा वदंतांचा अधिक प्रभाव असतो. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणाऱ्यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे की, इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पूर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषण इतिहासकारपरत्वे बदलत असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्या संशोधनामुळे सामाजिक पूर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातून जी वादळे निर्माण होतात त्यामुळे पूर्वग्रहविरहित, संपूर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खीळ बसते. आमचा किंवा आम्ही सांगू तोच इतिहास खरा...बाकी सारी बकवास हा आपल्या समाजातील काही घटकांचा अहंभाव तर पदीपदी झळकतांना दिसतो.\nखरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत की कोणावरही अकारण अन्याय होऊ नये, तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर यावे. जर असलीच तर इतिहास-लेखनाचे वर्चस्ववादी भूमिका हटवर्त साधार पुढील मांडणी करावे पण आपल्याकडे कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोणाला बदनाम करून ठेवायचे आणि कोणाला इतिहासाच्या पानांवरुइन गडप करून टाकायचे ही एका अर्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे 'इतिहासविघातक प्रवृत्ती' फोफावली आहे. त्यामुळे अनेक जाती व धर्मही आपापला इतिहास स्वतंत्रपणे लिहिण्याच्या उद्योगाला कधीच लागले आहेत आणि त्यातून एक प्रकारचा नवा अभिनिवेशी आणि प्रती-मिथकीय इतिहास लिहिला जातो आहे.\nभारतात इतिहासाबाबतची समजुतींतील सर्वात मोठे मिथके आपण येथे थोडक्यात पाहू. पहिले मिथक हे आहे की जन्माधारित जातिव्यवस्था ही गेली किमान पाच हजार वर्षांपासून (किंवा हजारो वर्षांपासुन) आहे आणि ती सुरुवातीपासुन अन्याय्य आणि विषमता आधारित होती. जातीसंस्था जशी होती तशीच हजारो वर्ष राहिली या मताला कसलाही आधार मात्र नाही. या मिथकाला जोडुनच येणारे प्रिय मिथक हे की ही व्यवस्था आक्रमक आर्यांनी अथवा ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थासाठी लादली. अर्थात येथे एकतर आर्य आक्रमण सिद्धांताचे तरी मिथक वापरण्यात येते किंवा ऋग्वेदातील पुरुषसुक्ताचे मिथक तरी वापरले जाते. अर्थात ही मिथके ब्रिटिश काळात जन्माला आली हे मात्र सहसा लक्षात घेतले जात नाही. मनुस्मृतीचा हिंदु कायद्यांशी संबंध जोडला गेला तो १७७२ साली ब्रिटिशांमुळेच. तत्पुर्वी वर्णव्यवस्था व व्यवसायनिष्ठ जातव्यवस्था या दोन वेगळ्या बाबी आहेत याचे चांगलेच भान होते. प्रत्येक जातीचे सामाजिक कायदे स्वतंत्र होते आणि त्यावर वैदिक सोडले तर मनुस्मृतीच प्रभाव नव्हता. मनुस्मृती (आणि अन्य वैदिक स्मृत्या) यांचा संबंध फक्त देशतील वैदिक समाजघटकांशी येई. परंतू ब्रिटिशांनी हा घोळ घालत जे भारतीय धर्म-संस्कृतीचे त्यांच्या दृष्टीकोनातुन आकलन केले त्याचा प्रभाव तत्कलीन एतद्देशिय नवशिक्षिर्तांवर एवढा पडला की पाहत पाहता नव्या मिथकांचा डोंगर निर्माण झाला. त्यात उपलब्ध सामाजिक व आर्थिक इतिहासाकडे सपशेल दुर्लक्ष केले गेले. अर्थात हे सांगनेसुद्धा दोन्ही गटांना दुखावनारेच असते.\nखरे तर जातीबदल दहाव्या शतकापर्यंत मुक्त तर नंतरही, अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत तरी, तुरळक प्रमाणात का होईना होत होता याचीही प्रमाणे आहेत. मग जातीव्यवस्था बंदिस्त होती हे मिथक कोठून आले अस्पृश्यतेबाबतही असेच आहे. अस्पृश्यता वैदिक साहित्यात दिसते ती फक्त दोन जातींबद्दल (श्वपच व चांडाळ) व त्या जातीही नष्ट होऊन किमान दोनेक हजार वर्ष झालीत. मध्ययुगात ज्या जाती अस्पृष्य मानल्या जात होत्या त्यांची नांवे कोठेही आणि कोणत्याही , अगदी मध्ययुगीन वैदिक स्मृतींतही येत नाही. शिवाय इतिहास पहावा तर त्या अस्पृश्यतेचे मानदंडही गोंधळात टाकनारे आहेत. उदा. महार हे किल्लेदार, पाटील व वतनदारही होते. मातंग, महार, बेरड या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींची छोटी का होईना राज्येही होती याचेही पुरावे आहेत. महर्षि वि. रा. शिंदेंनीही यावर प्रकाश टाकला होता. एका प्रांतात जी जात अस्पृश्य आहे तीच जात दुस-या प्रांतात स्पृश्य आहे हाही विचित्र प्रकार दिसतो. धोबी जात हे याचे एक उदाहरण आहे. असे का याचे समाधानकारक उत्तर नाही. ही सारी प्रत्यक्ष उदाहरणे घेतली तर एक ग्रंथ होईल. ही उदाहरणे इतिहासकारांना माहित नाहीत असेही नाही. पण असे असुनही जातीसंस्थेची निर्मिती व वर्तमानातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता यांच्य मुळांबाबत प्रचंड संभ्रम आहे. हा संभ्रम निर्माण केला गेलेला आहे. म्हणजे ती सामाजिक वास्तवे असुनही त्याची मुळे नेमके काय आहेत याचे वास्तवदर्शी आकलन अस्तित्वात नसणे ही मोठी समस्या आहे. आणि गंमत म्हणजे हा संभ्रम सर्वांना हवाच आहे. नवीन प्रकाश कोणत्याही गटाला सहन होत नाही हे माझे व्यक्तीगत निरिक्षण आहे. कारण या भ्रमांत अनेकांचे स्वार्थ लपलेले आहेत.\nकोरेगांव भीमा युद्धात भाग घेतलेल्या ब्रिटिश सैन्यात किमान ४०% सैनिक महार होते हे वास्तव आहेच. ब्रिटिश सैन्यात सैन्यात भाग घेऊन एतद्देशियांशी लढणारे ब्राह्मणांसहित असंख्य जातीचे \"देशद्रोही\" म्हणता येतील असे सैनिक होतेच. कोरेगांव भिमा येथील लढाई अस्पृश्यांचा तथाकथित सवर्ण पेशव्याविरुद्धचा एल्गार होता असे मानणे काहींना सुखावणारे असले तरी ते वास्तव नाही, तसेच त्यांना \"देशद्रोही\" म्हननारे जे भगवे आहेत त्यांच्या पुर्वजांचा इतिहासही मग काही वेगळा नाही. तोही मग देशद्रोहाने ओतप्रोतच भरलेला आहे. पण मुलात या युद्धाच हेतू जात्यंत नव्हता, या युद्धात विजयही मिळाला नाही, या युद्धाने जातीयता अथवा अस्पृश्यतेच्या प्रथेवर कसलाही परिनाम झाला नाही. उलट ब्रिटिशांनी नंतर अस्पृश्यांना सैन्यात घेणेच बंद करुन टाकले. त्याचे कारण महर्षि वि. रा. शिंदे सांगतात ते असे-\n\"...पुढे जसजसे इंग्रजांचे बस्तान येथे बसत चालले तसतसे लष्करात एतद्देशीय लोकांची भरती करण्याचे बादशाही धोरण बदलत चालले आणि तशी लष्करातून ह्या अस्पृश्यांना हळूहळू बेमालूम बंदी होऊ लागली. मग इंग्रजांना येथील जातीचा लष्करी दृष्टीने अस्सल अथवा कमअस्सल हा भेदभाव सुचू लागला आणि हिंदी लष्कराचे 'अस्सलीकरण' सुरू झाले. सदर ग्रंथकाराने ह्या निवडानिवडीला आपल्या नवव्या प्रकरणात Brahmanization of the Army - असे न समजता म्हटले आहे. सन १८५७ सालाच्या शिपायांच्या बंडापर्यंत बंगाली पलटणीत एक जात लखनौकडील रजपूत आणि पुरभय्ये ब्राह्मण शिपायांचीच भरती होत असे. ह्या मोठया बंडात ह्या दोन जातींनी पुढाकार घेतला म्हणून पुढे ह्यांची भरती बंद झाली. ह्यापुढे हिंदी लष्करासाठी नव्या दृष्टीने निवड होऊ लागली. जातिवंत इभ्रतदार, वतनदार जातींतून ही भरती व्हावी असे वळण पडत चालले.\" (संदर्भ-समग्र साहित्य- विठ्ठल रामजी शिंदे) याचा अर्थ एवढाच की कोरेगांव भीमाचे युद्ध आणि जातीयता/अस्पृश्यता याचा संबंध नाही.\nयाचा अर्थ असा नाही की अस्पृश्यता अथवा त्यांच्यावर अन्याय नव्हतेच. किंबहुना अस्पृश्यतेच्या जन्माचा तथ्यात्मक व पुर्वग्रहरहित इतिहास अजून लिहिलाच जायचा आहे. जो जाती व अस्पृश्यतेचा इर्तिहास उपलब्ध आहे तो मिथकांचा इतिहास आहे. त्यात वास्तव अभावानेच व एखाददुस-या मुद्द्यापुरतेच आढळेल. आजचे सामाजिक व राजकीय जीवन जातीसंस्थेच्या भ्रामक समजुती अथवा इतिहासाने झाकोळून गेले आहे. आणि त्याला महामानव मानले जानारे काही संशोधकही अपवाद नाहीत असे आपल्यास दिसुन येईल. वैदिक मनुस्मृती हिंदुंवर लागु होती म्हणावे तर मध्ययुगातच अहिल्याबाई, ताराराणी अशा विधवा महिला सत्ताधारी तर होतातच पण महादजी शिंदेंच्या विधवांच्या रुपाने वारसा हक्काची युद्धेही लढतांना दिसतात आणि काही केल्या त्यांचे वर्तन \"स्मृती\"मान्य नाही. मुळात मनुस्मृती ही कोणासाठी आहे हे मनुस्मृतीच कंठशोष करुन सांगत असतांनाही जातीव्यवस्था व त्यांच्या अवनतीला मनुस्मृतीलाच जबाबदार धरत मनुस्मृती हेच एक मिथक बनवले अहे. तिला दरवर्षी जाळण्याचे कर्मकांड नियमित पार पाडले जात आहे. वैदिक आणि हिंदू या दोन स्वतंत्र धारा आहेत आहेत याचेच आकलन नसल्याने या ज्या विसंगती दिसतात त्यांचे निराकरण होत नाही. पण हे वास्तव मानणेही दोन्ही घटकांना एकतर अडचणीचे तरी वाटते किंवा समजुतींबाहेर येण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो. म्हणजे जातीसम्स्था नको, अस्पृश्यता नको म्हणणारेही या मिथकांनी एवढे घट्ट लपेटले गेले आहेत की आता ते गुदमरत असले तरी त्यांना मोकळा श्वास घ्यायची इच्छा होत नाही.\nइतिहासकार हे पक्षपाती राहिले आहेत हे वास्तव आहेच. त्यांनी सर्व समाजघटकांना धार्मिक विभाजित दृष्टीनेच पाहिले. त्याला इतिहास लेखन म्हणता येणार नाही. स्वधर्म अथवा स्वजातीचे प्रेम स्वाभाविक असले तरी तर्कनिष्ठतेला घटस्फोट द्यायची गरज नव्हती. आजचे असंख्य सामाजिक समस्यांचे मुळ कारण इतिहासकारांनी घेतलेल्या अन्याय्य दृष्टीकोनात आहे. त्यांची री अन्य जातींनी मग ओढत नवा खोटा इतिहास रचायचे ठरवले असेल तर मग काय करणार हा खरा प्रश्न आहे. पण समजा कोणी जातीसंस्थेची तथ्यात्मक (१००% सत्यात्मक इतिहास कशाचाही सापडू शकत नाही हे मान्य करुन) मांडणी केली तर त्याला ब्राह्मणांचा पक्षपाती किंवा ब्राह्मण द्वेष्टा ठरवण्याची नवपरंपरा आहेच. पण हा संघर्ष जातीय कमी आणि धार्मिक अधिक आहे या वास्तवाचे काय करायचे हा प्रश्न आहेच याचे निराकरण होत नाही तोवर ही समस्या संपनार नाही हे उघड आहे. आहेच. त्यामुळे इतिहास हवा आहे पण तो आमच्या भावनांचे तुष्टीकरण करणारा इतिहास याचे निराकरण होत नाही तोवर ही समस्या संपनार नाही हे उघड आहे. आहेच. त्यामुळे इतिहास हवा आहे पण तो आमच्या भावनांचे तुष्टीकरण करणारा इतिहास आमचे नागडेपण दाखवत असलेल्या विद्रुपतेला सौंदर्यात बदलवण्याची प्रेरणा देनारा इतिहास नकोच आहे शिवाय आमच्या अवनतीला कोनी एक दुसराच घटक जबाबदार आहे हे सांगण्यात आम्हाला आनंद होतो. ज्या घटकाला अवनतीचे कारण मानले जाते त्याच्याही अहंभावाची तुष्टी होत असल्याने तोही या समजाचे नीटशा शक्तीने निराकरण करत नाही.\nखरे तर अभिमानास्पद इतिहास नाही अशी भारतात एकही जात/जमात नाही. काहीही वाईट केले नाही असाही एकाही समाज नाही. सर्व जाती/जमातींच्या विविध काळातील भल्या-बु-याचा इतिहास मिळून आपल्या राष्ट्राचा इतिहास बनतो. आपल्या इतिहासकारांनी त्याचे भान ठेवले नाही. उलट इतिहासकारांनीच इतिहास-विद्रुपतेचा इतिहास घडवला. त्यातुनच जातीबाबतची समस्या असो की धर्माबाबतची...आजतागायत निराकरण झालेले नाही. कोरेगांव भीमा या आपल्या \"ऐतिहासिक\" अपयशाचे एक ज्वलंत उदाहरण आहे. आता तरी आम्हाला इतिहासाचे नवे तथ्यात्मक आकलन करुन घेत नवी सामाजिक फेरमांडणी करावी लागेल. थोडक्यात मिथकांना तिलांजली द्यावी लागेल\nशेवटचा परिच्छेद एकदम समर्पक आहे. आपल्याकडे रक रोमँटिक इतिहास शिकवलं जातो. मी ब्रह्मन् आहे आणि पेशवाई बद्दल हि असाच रोमँटिक इतिहास वाचून अभिमानी होतो. मग डोळ्यासमोर तेव्हाच्या जातीयवाद आला, ब्राह्मणांनी केलेले व्यभिचार आले (सुदैवाने मला हे किस्से आमच्याच सदाशिव पेठी आज्यांकडून कळले). मग तुमची ' आणि पानिपत' हे कादंबरी वाचण्यात आली आणि त्या रोमँटिक इतिहासाचा पगडा गेला निघून. आता एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन तयार झाला.\n\" किंबहुना अस्पृश्यतेच्या जन्माचा तथ्यात्मक व पुर्वग्रहरहित इतिहास अजून लिहिलाच जायचा आहे.--\n\" हे शिवधनुष्य जर आपण उचलले तर त्याचा फार मोठा उपयोग समाजमनाच्या जडणघडणीसाठी होईल असे वाटते आपला हा लेख सुंदर आहे आणिअभ्यासपूर्ण व संतुलित आहे यात कोणतेही दुमत नसावे\nइतिहासाचार्य राजवाडे किंवा डॉ आंबेडकर यांचे विवेचन वाचनात आलेले आहे संभाजी भिडे यांचा कोरेगाव भीमा संदर्भातील खुलासा अपूर्ण वाटतो आणि प्रत्यक्ष तथाकथित दलित नेत्यांची भाषणे आणि\nनवं पेशवे यांची दलित वक्त्यांनी घेतलेली हजेरी घृणास्पद वाटते , आपण केलेला कोरेगाव भीमाचा अभ्यासपूर्ण खुलासा समाजात तळापर्यंत जाणार नाही हेही सत्य आहे \nसध्या चाललेले राजकारण फारच अभ्यासण्यासारखे आहे हे मात्र निश्चित , कारण अनेक वर्षांची सत्ता उपभोगलेल्या जुनाट विचारांचा आणि नवनिर्वाचितांचा हा संघर्ष आहे सध्या फारच विनोदी प्रकार घडत आहेत जोडीदारांची चाचपणी आणि पुनर्रआखणी होत आहे. सध्या महाराष्ट्रात ST/SC सर्व जाती मिळून १८%- ते १९ %असे असावे त्यात नेमके महारांचे प्रमाण माहीत नाही . डॉ आंबेडकरांचे विचार पाहिले की असे वाटते कि नेमके हे काय चालले आहे हा तत्वज्ञानाचा संघर्ष आहे का दुसरे काही आहे हा तत्वज्ञानाचा संघर्ष आहे का दुसरे काही आहे उडवुणराजे संभाजी भिडे यांच्याबद्दल जे बोलले त्यातून टेकाय साधत आहेत \nकोरेगाव भीमाला झाले त्यात आयात केलेले गुजराथी वक्ते नेमके काय बोलत होते \nजमलेले सर्व महार होते का असे अनेक प्रश्न मनात येतात .\nतरीही आपले अभ्यासपूर्ण जाती पाती बद्दलचे निवेदन ऐकण्यास माझ्या सारखे लाखो लॊक उत्सुक असणार याबद्दल तिळमात्र शंका नाही\nतिळगुळ घ्या गोड बोला \nमोदी जसे आयात केले जातात सगळीकडे ...त्या मानाने जिग्नेश एकदाच आला तर तूमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या ....\nआज आपण एका समाज घटकाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महार सैनिकांची भरती इंग्रज सरकारने बंद केली ह्याला इथल्या उचचवर्णीय समाज कारणीभूत आहे. एकवेळ इंग्रजांचे वर्चस्व मान्य करू पण इथल्या अस्पृश्य मानलेल्या जातीला मानवी अधिकार सुद्धा नको ही भूमिका दिसते. टिळकांचा राग तर प्लेग प्रकरणात प्रकर्षाने जाणवला होता.\nसर, आपल्यासारखे अभयासक अशी मांडणी करताना मॅन व्यतिथ होते.\nमिथकांचा आधार घेतल्याशिवाय ज्यावेळी सर्वच जातींच्या राजकीय नेतृत्वाला स्वतः:चं राजकीय भवितव्य घडवण्याची सोय उपलब्ध होईल तेव्हाच मिथकांच्या तावडीतून या समाजाची सुटका होईल.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nगृहनिर्माण उद्योगाला लागली \"घरघर\"\nमिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nभीमा कोरेगांव आणि \"जातीय इतिहास\" : ऐशी की तैशी स...\nनोटबंदीचा लाभार्थी भांडवल बाजार\nवढू...कोरेगांव भीमा आणि मिथकप्रियतेचे बळी\nपंतप्रधानांनाच \"ब्लॅकमेल\" केले जाते तेंव्हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/2014/12/14/", "date_download": "2018-10-16T10:00:55Z", "digest": "sha1:LMN7IXCDDQQ2LFQNI2NDUTEKTC5MBU4H", "length": 4307, "nlines": 76, "source_domain": "krishidesh.com", "title": "14 December, 2014 - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nसप्टेंबर २०१३ मध्ये पुणे-कोल्हापूर-आंबोली-सावंतवाडी-पणजी-तारकर्ली-मालवण-सिंधुदुर्ग-कणकवली-फोंडा-गगन बावडा-कोल्हापूर-सातारा-पुणे असा प्रवास केला होता. त्याच्यातील काही आठवणी. ह्या प्रवासात माझा महाराष्ट्र किती वैभव संपन्न आहे याची प्रचीती आली. सुंदर पर्वतरांगा, समुद्र किनारे, दऱ्या, डोंगर वसत्या, मठ, देऊळं, धरणं, गावं, पाहायला आणि अनुभवायला मिळाली.\nTags: आंबोली, कोकण, कोल्हापूर, गगन बावडा, गोवा, तारकर्ली, धबधबा, मालवण, सिंधुदुर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.ejalgaon.com/Navigation/Headlines.aspx", "date_download": "2018-10-16T09:54:31Z", "digest": "sha1:V55T2ONS34GCUK7CWMWCM3UZ2ZTF7JXC", "length": 1207, "nlines": 12, "source_domain": "www.ejalgaon.com", "title": "News Headlines:", "raw_content": "\n...तर पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई Posted:16-10 05:00\nजिल्ह्यावर दुष्काळाचे सावट Posted:16-10 03:00\nबचत गटाचा ठेका रद्द केल्याने जळगाव जिल्हा परिषदेत वाद Posted:15-10 22:47\nजळगाव जिल्ह्यात एक दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या Posted:15-10 22:22\nजळगावात दसऱ्याला ५१ फुटी रावणाचे होणार दहन Posted:14-10 12:25\nजळगाव जिल्ह्यातील ४० वाळू गटांना पर्यावरण समितीची मान्यता Posted:13-10 12:26\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-16T10:10:41Z", "digest": "sha1:3FTIDYYMSGCGB26WIFXXCEUVHBGONPEW", "length": 6298, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी राज्यपाल दिनेश नंदन सहाय यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाजी राज्यपाल दिनेश नंदन सहाय यांचे निधन\nपाटणा – छत्तीसगड आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल दिनेश नंदन सहाय यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. सहाय यांनी भारतीय पोलिस सेवेत कार्य केले आहे. ते बिहारचे पोलिस महासंचालक होते. पोलिस सेवेतील निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करताना समता पार्टीत प्रवेश केला होता.\nत्यानंतर त्यांची छत्तीसगडचे पहिले राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2003 साली त्यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेथे ते 2009 पर्यंत पदावर कार्यरत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआपच्या तीन खासदारांसह चौघांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ\nNext articleमंदिराच्या पुजाऱ्याची हत्या करून मुर्ती पळवल्या\nबिहारमध्ये एक कोटी रुपयांची दारू जप्त\nबिहारमधील गुंडगिरी-होस्टेलमध्ये घुसून मुलींना मारहाण\nपोलिओ डोसामध्ये पोलिओ जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न\nकामावर मृत्यू झाल्यास दहा लाखांचे सानुग्रह अनुदान\nज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन\nनाशकात मृत अर्भक रुग्णालय परिसरातच फेकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/uid-part-2/", "date_download": "2018-10-16T11:03:31Z", "digest": "sha1:7V63MYZLBITNS7XD7K6Q6UHNWYQFZKFF", "length": 12209, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कव्हरस्टोरी – वैधतेपेक्षा सुरक्षा महत्वाची (भाग 2) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#कव्हरस्टोरी – वैधतेपेक्षा सुरक्षा महत्वाची (भाग 2)\n– अॅड. पवन दुग्गल,नवी दिल्ली\nआधारच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शिक्‍कामोर्तब केले, याचा अर्थ आधारशी संबंधित सर्व माहिती सुरक्षित आहे किंवा सुरक्षित झाली, असा घेता कामा नये. आधारच्या माहितीवर हॅकर्सनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आपल्याकडे प्रभावी सायबर सुरक्षितता कायदा अद्याप अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे वैधतेपेक्षा नागरिकांचा विश्‍वास महत्त्वाचा मानून आधारची माहिती सुरक्षित करण्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. हा क्षण सरकारच्या दृष्टीने आनंदाचा नसून, जबाबदारीचा आहे.\nन्या. चंद्रचूड यांनी उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌यांकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर आगामी काळात अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीचा मुकाबला करावा लागू शकतो. अर्थात, हा निकाल म्हणजे एक टप्पा आहे. यापुढे आणखी बरेच काही घडणे अपेक्षित आहे आणि यापुढे आधारच्या संदर्भात लिहिले जाणारे सर्व अध्याय सुरक्षिततेशी संबंधित असणार, हेही उघड आहे.\nयासंदर्भात भारताला अजून बरेच धडे शिकायचे आहेत. आधारची वाटचाल 2006 पासूनच सुरू होती आणि आता बारा वर्षांत ती इतकी दूरवर पोहोचली आहे की, पाऊल मागे घेणे शक्‍य राहिलेले नाही. न्यायालयानेही आपल्या निकालातून हेच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता आधारमधील डाटा अधिक सुरक्षित आणि आधारची यंत्रणा अधिक सुदृढ करणे ही आता सत्ताधाऱ्यांची जबाबदारी ठरते. आधारच्या माहितीवर सरकारी आणि बिगरसरकारी घटक (स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्‍टर्स) वेगवेगळ्या प्रकारे हल्ले यापूर्वीही करीत होते. सरकारकडून कितीही इन्कार करण्यात येत असला, तरी हॅकर्सनी आधारचा डाटा कशा प्रकारे चोरला, हे उघड गुपित आहे.\nदूरसंचार नियमन प्राधिकरणाच्या (ट्राय) अध्यक्षांनी नुकताच आपला आधार क्रमांक सार्वजनिक केला होता आणि माहिती हॅक करण्याचे खुले आव्हान दिले होते. आधारच्या सुरक्षिततेत कुठेही त्रुटी नाहीत, हे सिद्ध करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. परंतु हॅकर्स त्यांच्या आधार क्रमांकाच्या साह्याने ज्या प्रकारे त्यांच्या बॅंक खात्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे सरकारचा दावा पोकळ ठरला. ही माहिती हॅकर्सनी आधार क्रमांकावरून चोरलेली नाही, असे सरकारने कितीही म्हटले तरी नागरिकांना ते पटायला नको का नैतिक चाच्यांनी (मॉरल हॅकर्सनी) ट्रायच्या अध्यक्षांच्या बॅंक खात्यात एक रुपया जमा केला आणि दाखवून दिले की, हॅकर्सनी मनात आणले, तर ते खात्यातून पैसे काढूही शकतात. आधारला वैधता आता मिळाली असली, तरी आधारच्या सुरक्षिततेविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्‍वासाचे वातावरण आजमितीस तरी नाही. सरकारला ते निर्माण करावे लागेल.\nआधारमधील माहिती सुरक्षित बनविण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जाण्याची गरज आहे. वस्तुतः सायबर सुरक्षितता विचारात घेऊन आधारची रचना केली गेलेलीच नाही. त्यामुळे सायबर सुरक्षिततेच्या बाबतीत कुठे-कुठे त्रुटी आहेत, हे सर्वप्रथम पाहायला हवे. नंतर त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. मुख्य बाब अशी की, आधारचा डाटा ज्या-ज्या यंत्रणा आणि व्यक्तींच्या ताब्यात असतो, त्या सर्वांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या पाहिजेत. आधारच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे हाही एक उपाय आहे. त्यानंतर बायोमेट्रिक्‍स डाटा ट्रान्समिशनच्या व्यवस्थापनाशी निगडित संपूर्ण संरचना सुरक्षित करण्यासाठी खास उपाययोजना कराव्या लागतील.\nवैधतेपेक्षा सुरक्षा महत्वाची (भाग 1) वैधतेपेक्षा सुरक्षा महत्वाची (भाग 3)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#कव्हरस्टोरी – वैधतेपेक्षा सुरक्षा महत्वाची (भाग 3)\nNext article#कव्हरस्टोरी – वैधतेपेक्षा सुरक्षा महत्वाची (भाग 1)\n#अर्थकारण: निर्देशांकातील चढउतार आणि आपण\n#चित्रपट : दिग्दर्शकांची धडपडणारी मुले (भाग-2)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 3)\n#चित्रपट : दिग्दर्शकांची धडपडणारी मुले (भाग-1)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 2)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi03-30.htm", "date_download": "2018-10-16T10:46:10Z", "digest": "sha1:YPUUTQVSTBPDY5Z5JGQRA4L5GHNI2WJ7", "length": 40089, "nlines": 262, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - तृतीयः स्कन्धः - त्रिंशोऽध्यायः", "raw_content": "\nएवं तौ संविदं कृत्वा यावत्तूष्णीं बभूवतुः \nआजगाम तदाऽऽकाशान्नारदो भगवानृषिः ॥ १ ॥\nगायन्बृहद्रथं साम तदा तमुपतस्थिवान् ॥ २ ॥\nदृष्ट्वा तं राम उत्थाय ददावथ वृषं शुभम् \nआसनं चार्घ्यपाद्यञ्च कृतवानमितद्युतिः ॥ ३ ॥\nपूजां परमिकां कृत्वा कृताञ्जलिरुपस्थितः \nउपविष्टः समीपे तु कृताज्ञो मुनिना हरिः ॥ ४ ॥\nउपविष्टं तदा रामं सानुजं दुःखमानसम् \nपप्रच्छ नारदः प्रीत्या कुशलं मुनिसत्तमः ॥ ५ ॥\nकथं राघव शोकार्तो यथा वै प्राकृतो नरः \nहृतां सीतां च जानामि रावणेन दुरात्मना ॥ ६ ॥\nपौलस्त्येन हृतां मोहान्मरणं स्वमजानता ॥ ७ ॥\nतव जन्म च काकुत्स्थ पौलस्त्यनिधनाय वै \nमैथिलीहरणं जातमेतदर्थं नराधिप ॥ ८ ॥\nपूर्वजन्मनि वैदेही मुनिपुत्री तपस्विनी \nरावणेन वने दृष्टा तपस्यन्ती शुचिस्मिता ॥ ९ ॥\nप्रार्थिता रावणेनासौ भव भार्येति राघव \nतिरस्कृतस्तयाऽसौ वै जग्राह कबरं बलात् ॥ १० ॥\nशशाप तत्क्षणं राम रावणं तापसी भृशम् \nकुपिता त्यक्तुमिच्छन्ती देहं संस्पर्शदूषितम् ॥ ११ ॥\nदुरात्मंस्तव नाशार्थं भविष्यामि धरातले \nअयोनिजा वरा नारी त्यक्त्वा देहं जहावपि ॥ १२ ॥\nसेयं रमांशसम्भूता गृहीता तेन रक्षसा \nविनाशार्थं कुलस्यैव व्याली स्रगिव सम्भ्रमात् ॥ १३ ॥\nतव जन्म च काकुत्स्थ तस्य नाशाय चामरैः \nप्रार्थितस्य हरेरंशादजवंशेऽप्यजन्मनः ॥ १४ ॥\nकुरु धैर्यं महाबाहो तत्र सा वर्ततेऽवशा \nसती धर्मरता सीता त्वां ध्यायन्ती दिवानिशम् ॥ १५ ॥\nकामधेनुपयः पात्रे कृत्वा मघवता स्वयम् \nपानार्थं प्रेषितं तस्याः पीतं चैवामृतं यथा ॥ १६ ॥\nजाता कमलपत्राक्षी वर्तते वीक्षिता मया ॥ १७ ॥\nउपायं कथयाम्यद्य तस्य नाशाय राघव \nव्रतं कुरुष्व श्रद्धावानाश्विने मासि साम्प्रतम् ॥ १८ ॥\nसर्वसिद्धिकरं राम जपहोमविधानतः ॥ १९ ॥\nमेघ्यैश्च पशुभिर्देव्या बलिं दत्त्वा विशंसितैः \nदशांशं हवनं कृत्वा सशक्तस्त्वं भविष्यसि ॥ २० ॥\nविष्णुना चरितं पूर्वं महादेवेन ब्रह्मणा \nतथा मघवता चीर्णं स्वर्गमध्यस्थितेन वै ॥ २१ ॥\nसुखिना राम कर्तव्यं नवरात्रव्रतं शुभम् \nविशेषेण च कर्तव्यं पुंसा कष्टगतेन वै ॥ २२ ॥\nविश्वामित्रेण काकुत्स्थ कृतमेतन्न संशयः \nभृगुणाऽथ वसिष्ठेन कश्यपेन तथैव च ॥ २३ ॥\nतस्मात्त्वं कुरु राजेन्द्र रावणस्य वधाय च ॥ २४ ॥\nइन्द्रेण वृत्रनाशाय कृतं व्रतमनुत्तमम् \nत्रिपुरस्य विनाशाय शिवेनापि पुरा कृतम् ॥ २५ ॥\nहरिणा मधुनाशाय कृतं मेरौ महामते \nविधिवत्कुरु काकुत्स्थ व्रतमेतदतन्द्रितः ॥ २६ ॥\nका देवी किं प्रभावा सा कुतो जाता किमाह्वया \nव्रतं किं विधिवद्‌ब्रूहि सर्वज्ञोऽसि दयानिधे ॥ २७ ॥\nशृणु राम सदा नित्या शक्तिराद्या सनातनी \nसर्वकामप्रदा देवी पूजिता दुःखनाशिनी ॥ २८ ॥\nकारणं सर्वजन्तूनां ब्रह्मादीनां रघूद्वह \nतस्याः शक्तिं विना कोऽपि स्पन्दितुं न क्षमो भवेत् ॥ २९ ॥\nविष्णोः पालनशक्तिः सा कर्तृशक्तिः पितुर्मम \nरुद्रस्य नाशशक्तिः सा त्वन्याशक्तिः परा शिवा ॥ ३० ॥\nतस्य सर्वस्य या शक्तिस्तदुत्पत्तिः कुतो भवेत् ॥ ३१ ॥\nन ब्रह्मा न यदा विष्णुर्न रुद्रो न दिवाकरः \nन चेन्द्राद्याः सुराः सर्वे न धरा न धराधराः ॥ ३२ ॥\nतदा सा प्रकृतिः पूर्णा पुरुषेण परेण वै \nसंयुता विहरत्येव युगादौ निर्गुणा शिवा ॥ ३३ ॥\nसा भूत्वा सगुणा पश्चात्करोति भुवनत्रयम् \nपूर्वं संसृज्य ब्रह्मादीन्दत्त्वा शक्तीश्च सर्वशः ॥ ३४ ॥\nतां ज्ञात्वा मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात् \nसा विद्या परमा ज्ञेया वेदाद्या वेदकारिणी ॥ ३५ ॥\nअसंख्यातानि नामानि तस्या ब्रह्मादिभिः किल \nगुणकर्मविधानैस्तु कल्पितानि च किं ब्रुवे ॥ ३६ ॥\nअसंख्येयानि नामानि भवन्ति रघुनन्दन ॥ ३७ ॥\nविधिं मे ब्रूहि विप्रर्षे व्रतस्यास्य समासतः \nकरोम्यद्यैव श्रद्धावाञ्छ्रीदेव्याः पूजनं तथा ॥ ३८ ॥\nपीठं कृत्वा समे स्थाने संस्थाप्य जगदम्बिकाम् \nउपवासान्नवैव त्वं कुरु राम विधानतः ॥ ३९ ॥\nदेवकार्यविधानार्थमुत्साहं प्रकरोम्यहम् ॥ ४० ॥\nतच्छ्रुत्वा वचनं सत्यं मत्वा रामः प्रतापवान् \nकारयित्वा शुभं पीठं स्थापयित्वाम्बिकां शिवाम् ॥ ४१ ॥\nविधिवत्पूजनं तस्याश्चकार व्रतवान् हरिः \nसम्प्राप्ते चाश्विने मासि तस्मिन्गिरिवरे तदा ॥ ४२ ॥\nहोमञ्च विधिवत्तत्र बलिदानञ्च पूजनम् ॥ ४३ ॥\nभ्रातरौ चक्रतुः प्रेम्णा व्रतं नारदसम्मतम् \nअष्टम्यां मध्यरात्रे तु देवी भगवती हि सा ॥ ४४ ॥\nसिंहारूढा ददौ तत्र दर्शनं प्रतिपूजिता \nगिरिशृङ्गे स्थितोवाच राघवं सानुजं गिरा ॥ ४५ ॥\nमेघगम्भीरया चेदं भक्तिभावेन तोषिता \nराम राम महाबाहो तुष्टाऽस्म्यद्म व्रतेन ते ॥ ४६ ॥\nप्रार्थयस्व वरं कामं यत्ते मनसि वर्तते \nनारायणांशसम्भूतस्त्वं वंशे मानवेऽनघे ॥ ४७ ॥\nपुरा मत्स्यतनुं कृत्वा हत्वा घोरञ्च राक्षसम् ॥ ४८ ॥\nत्वया वै रक्षिता वेदाः सुराणां हितमिच्छता \nभूत्वा कच्छपरूपस्तु धृतवान्मन्दरं गिरिम् ॥ ४९ ॥\nअकूपारं प्रमन्थानं कृत्वा देवानपोषयः \nकोलरूपं परं कृत्वा दशनाग्रेण मेदिनीम् ॥ ५० ॥\nधृतवानसि यद्‌राम हिरण्याक्षं जघान च \nनारसिंहीं तनुं कृत्वा हिरण्यकशिपुं पुरा ॥ ५१ ॥\nप्रह्लादं राम रक्षित्वा हतवानसि राघव \nवामनं वपुरास्थाय पुरा छलितवान्बलिम् ॥ ५२ ॥\nजमदग्निसुतस्त्वं मे विष्णोरंशेन सङ्गतः ॥ ५३ ॥\nकृत्वान्तं क्षत्रियाणां तु दानं भूमेरदाद्‌द्विजे \nतथेदानीं तु काकुत्स्थ जातो दशरथात्मज ॥ ५४ ॥\nप्रार्थितस्तु सुरैः सर्वै रावणेनातिपीडितैः \nकपयस्ते सहाया वै देवांशा बलवत्तराः ॥ ५५ ॥\nभविष्यन्ति नरव्याघ्र मच्छक्तिसंयुता ह्यमी \nशेषांशोऽप्यनुजस्तेऽयं रावणात्मजनाशकः ॥ ५६ ॥\nभविष्यति न सन्देहः कर्तव्योऽत्र त्वयाऽनघ \nवसन्ते सेवनं कार्यं त्वया तत्रातिश्रद्धया ॥ ५७ ॥\nहत्वाऽथ रावणं पापं कुरु राज्यं यथासुखम् \nएकादश सहस्राणि वर्षाणि पृथिवीतले ॥ ५८ ॥\nकृत्वा राज्यं रघुश्रेष्ठ गन्ताऽसि त्रिदिवं पुनः \nइत्युक्त्वान्तर्दधे देवी रामस्तु प्रीतमानसः ॥ ५९ ॥\nसमाप्य तद्‌व्रतं चक्रे प्रयाणं दशमीदिने \nविजयापूजनं कृत्वा दत्त्वा दानान्यनेकशः ॥ ६० ॥\nप्यहनदमरशत्रुं रावणं गीतकीर्तिः ॥ ६१ ॥\nयः शृणोति नरो भक्त्या देव्याश्चरितमुत्तमम् \nस भुक्त्वा विपुलान्भोगान्प्राप्नोति परमं पदम् ॥ ६२ ॥\nसन्त्यन्यानि पुराणानि विस्तराणि बहूनि च \nश्रीमद्‌भागवतस्यास्य न तुल्यानीति मे मतिः ॥ ६३ ॥\nनारदांकडून देवीव्रताची प्रेरणा -\nह्याप्रमाणे विचार करीत ते रामलक्ष्मण स्वस्थ बसले असता, अकस्मात आकाशातून भगवान नारद ऋषी तेथे अवतीर्ण झाले आणि सुस्वरांनी भूषित असलेले प्रचंड वीणा वाद्य वाजवीत व साम गान करीत ते रामासमीप आले. ते दृष्टीस पडताक्षणी महातेजस्वी राम उठला. त्याने त्यांना शुभ वृषभ अर्पण केला. त्यांना आसन, अर्घ्य व पाद्य देऊन त्यांचा सत्कार केला. ह्याप्रमाणे उत्कृष्ट पूजा केल्यानंतर त्यांचा सत्कार केला. ह्याप्रमाणे उत्कृष्ट पूजा केल्यानंतर तो राम हात जोडून उभा राहिला आणि नारदमुनींनी आज्ञा केल्यावर, तो हरि त्यांच्या समीप बसला.\nतेव्हा अनुज्ञांसह मनामध्ये दुःखी होऊन बसलेल्या त्या रामाला मुनीश्रेष्ठ नारद प्रेमाने कुशल प्रश्न करून म्हणाले, \"राघवा, एखाद्या प्राकृत जनाप्रमाणे तू का बरे शोकाकुल झाला आहेस दुरात्म्या रावणाने सीता हरण करून नेल्याचे मी जाणत आहे. मी स्वर्ग लोकामध्ये गेलो असता तेथे, स्वतःचे मरण न जाणणार्‍या पुलस्त्यनंदन रावणाने मोहामुळे जानकीला हरण केल्याचे वृत्त, श्रवण केले. हे प्रजाधिपते, ककुत्स्थकुलोत्पन्न रामा, रावणाच्या मृत्युकरताच तुझा अवतार आहे व एतदर्थच त्याने जानकी हरण केली आहे.\nपूर्वजन्मी ही जानकी तपश्चर्या करणारी मुनिकन्या होती, ती सुहास्यवदना वनामध्ये तपश्चर्या करीत बसली असताना रावणाच्या दृष्टीस पडली. नंतर हे राघवा, 'माझी भार्या हो' म्हणून रावणाने तिची प्रार्थना केली असता तिने त्याचा धिक्कार केला. परंतु त्याने बलात्काराने तिची वेणी धरली. तेव्हा हे रामा, तपश्चर्या करणारी ती मुनिकन्या अतिशय क्रुद्ध झाली. परपुरुषाच्या स्पर्शाने दूषित झालेल्या आपल्या देहाचा त्याग करण्याचे, तिने मनामध्ये निश्चित केले व शाप देण्याच्या उद्देशाने ती त्याला म्हणाली, \"हे दुरात्म्या, मी देहत्याग करून पुढील जन्मी तुझ्या नाशाकरता भूतलावर अयोनिसंभव अशी श्रेष्ठ स्त्री होईन.\" असा शाप देऊन तिने तत्काळ देहाचा त्यागही केला. कारण कामवासनायुक्त अशा परपुरुषाचा देहाला स्पर्श झाला असताही तो अत्यंत दूषित होतो हा पतिव्रताधर्म पूर्वीपासून भरतखंडामध्ये प्रचलित आहे.\nती ही लक्ष्मीच्या अंशाने अवतीर्ण झालेली जानकी पुष्पमाला म्हणून मोहाने नागीण हरण करणार्‍या एखाद्या पुरुषाप्रमाणे, कुलाच्या नाशाकरता त्या रावणाने हरण करून नेली आहे. हे ककुत्स्थकुलोत्पन्न रामा, त्या रावणाच्या नाशाकरता देवांनी जन्मरहित असलेल्या श्रीहरीची प्रार्थना केली असता त्याच्याच अंशाने अजवंशामध्ये तुझा अवतार झाला आहे.\nहे महापराक्रमी रामा, धैर्य धर पतिव्रताधर्माविषयी परम तत्पर व तुझ्याच अधीन असलेली ती सीता रात्रंदिवस तेथे तुझे चिंतन करीत राहिली आहे. स्वतः इंद्राने कामधेनूचे दूध पात्रामध्ये घालून पिण्याकरता तिच्याकडे पाठवले, तेव्हा ते अमृततुल्य दुग्ध तिने प्राशन केले. ती कमलनयन सीता कामधेनूचे दुग्ध प्राशन केल्यामुळे, क्षुधेसबंधी व तृषेसंबंधी दुःखविरहित झालेली आहे.\nहे राघवा, त्या रावणाच्या नाशाकरता मी आज तुला एक उपाय कथन करतो. तू सांप्रत आश्विन महिन्यामध्ये, श्रद्धा धारण करून, देवीचे व्रत कर. हे रामा, नवरात्रोपवास करून जपहोमपूर्वक शास्त्रोक्त विधानाने, भगवतीचे पूजन केले असता, ती सर्व सिद्धी देते. याशिवाय पशूच्या योगाने देवीला बलिदान करून, जप करून तू हवन केलेस म्हणजे चांगला समर्थ होशील. पूर्वी ब्रह्मा, विष्णू महेश्वर आणि स्वर्गामध्ये असलेला इंद्र ह्यांनी हे व्रत केले होते. हे रामा, सुखी पुरुषाने हे शुभ नवरात्रव्रत करावे. संकटात सापडलेल्या पुरुषाने तर ते विशेषतः करावे. हे काकुत्स्था, विश्वामित्र, भृगु, वसिष्ठ व कश्यप ह्यांनीही हे व्रत केले आहे.\nस्त्री हरण झाल्यावर गुरुनेही हेच महाव्रत केले होते. हे राजेंद्रा, रावणाच्या वधाकरता तू हे व्रत अवश्य कर. वृत्रनाशाकरता इंद्राने व त्रिपुरनाशाकरता शिवानेही हे उत्कृष्ट व्रत पूर्वी केले असून, मधुदैत्याच्या नाशाकरता मरुपर्वतावर विष्णूनेही हेच केले. हे काकुत्स्था, दक्ष राहून तूही हे व्रत यथाविधी कर.\"\nश्रीराम म्हणाले, \"हे दयानिधे, आपण सर्वज्ञ आहा. ती देवी कोण तिचा प्रभाव काय आहे तिचा प्रभाव काय आहे ती कोठून उत्पन्न झाली ती कोठून उत्पन्न झाली तिने नाव काय आहे तिने नाव काय आहे तिचे व्रत कोणते हे आपण यथाविधी मला कथन करावे.\"\nनारद म्हणाले, हे रामा, ऐक तर. ती देवी सनातन व आद्यशक्ति आहे. तिचे सर्वदा पूजन केले असता सर्व दुःखांचा नाश करून, ती सर्व मनोरथ परिपूर्ण करीत असते. ब्रह्मादि सर्व जंतूचे कारण तीच असून, हे रघुवंशजश्रेष्ठ, तिच्या शक्तीवाचून चलनवलन करण्यास कोणीही समर्थ होत नाही. विष्णूची पालनशक्ती, माझ्या पित्याची कर्तृशक्ति व रुद्राची नाशशक्ति तीच असून, परब्रह्मशक्तिही तीच होय.\nत्रैलोक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणतीही वस्तू असली तरी तिची शक्ती, ती देवीच होय. म्हणून तिची उत्पत्ती कोठून असणार ब्रह्मा, विष्णू महेश्वर, सूर्य, इंद्रप्रभूती सर्व देव, पृथ्वी व पर्वत यापैकी जेव्हा कोणीच नव्हते. तेव्हा युगाचे पूर्वी ती निर्गुण व कल्याणी, पूर्ण प्रकृती, परमात्मारूप पुरुषांशी संयुक्त क्रीडा करीत होती. नंतर ती सगुण होऊन प्रथम ब्रह्मादिकांना उत्पन्न करते आणि सर्व शक्ती त्यांना देऊन त्रैलोक्यास उत्पन्न करते. तिचे ज्ञान झाले असता प्राणी जन्मरूप संसार बंधनापासून मुक्त होतो.\nवेदाहूनही ती आद्य, वेदकारिणी व परम विद्या अशी तीच आहे. गुणकर्मभेदाने ब्रह्मादिकांनी खरोखर तिची नावे असंख्य कल्पिलेली आहेत. म्हणून मी तुला काय बरे सांगू हे रघुनंदना, अ पासून ज्ञ पर्यंत स्वरांचा व वर्णांचा संयोग केल्याने तिचीच असंख्य नावे होत असतात.\nराम म्हणाले, \"हे विप्रर्षे, आपण थोडक्यात मला ह्या व्रताचा विधी सांगा म्हणजे मी आजच त्या प्रमाणे श्रद्धापूर्वक देवीचे पूजन करतो.\"\nनारद म्हणाले, \"हे रामा, समप्रदेशावर पीठ करून आणि त्या पीठावर जगदंबिकेची स्थापना कर. नंतर तू यथाविधी नऊ उपवास कर. हे भूपाला ह्या अनुष्ठानासंबंधाने तुझा आचार्य मी होईन. कारण, देवकार्य सिद्धीस जाण्याकरता मीही प्रयत्‍न करणे अवश्य आहे.\"\nत्या नारदमुनीच्या भाषणावर विश्वास ठेवून प्रतापी श्रीहरी रामाने शुभ पीठ करवले. त्या पीठावर अंबिकेची स्थापना करून, त्याने तिचे यथाविधी पूजन केले. नंतर लवकरच अश्विनमास प्राप्त झाला असता त्या श्रेष्ठ पर्वतावर रामाने उपोषित राहून, ते उत्कृष्ट शारदीय नवरात्रव्रत केले. नारदमुनींना संमत असलेले ते व्रत, त्या उभयता भ्रात्यांनी होम, बलिदान व पूजन हे यथाविधी करून प्रेमाने शेवटास नेले.\nह्याप्रमाणे पूजन झाले असता, सिंहारूढ झालेल्या त्या भगवती देवीने, अष्टमीचे दिवशी त्या मध्यरात्री त्या दोघांना दर्शन दिले. पर्वतशिखरावर स्थित असलेली देवी, त्यांच्या भक्तिभावाने संतुष्ट होऊन, मेघासारख्या गंभीर वाणीने, लक्ष्मण व रामाला म्हणाली, \"हे पराक्रमी रामा, मी आज तुझ्या व्रताने संतुष्ट झाले आहे. म्हणून तुझ्या मनात जे असेल त्याविषयी तू खुशाल माग. ह्या निष्पाप मानववंशामध्ये तू नारायणाच्या अंशाने उत्पन्न झाला आहेस. रावणाच्याच वधाकरता देवांनी तुझी प्रार्थना केली आहे.\nपूर्वी मत्स्यरूप धारण करून, त्या घोर राक्षसाचा तू वध केलास व देवांचे हित करण्याच्या इच्छेने वेदांचे रक्षण केले आहेस. नंतर कूर्मरूप स्वीकारून तू मंदार पर्वत धारण केलास, आणि समुद्रमंथन करून देवांचे पोषण केलेस. हे रामा, नंतर वराहरुप धारण करून व दंताग्राने पृथ्वी उचलून तू हिराण्याक्षाचा वध केलास. नंतर हे रघुवंशज रामा, नारसिंहरूप स्वीकारून तू हिरण्यकशिपूचा वध केलास व प्रल्हादाचे रक्षण केलेस.\nदेवकार्य सिद्धीस नेण्याकरता इंद्राचा तू कनिष्ठ भ्राता झालास. वामनरूप धारण करून पूर्वी बलीचा छळ केलास. नंतर तू माझ्या, विष्णूच्या अंशाने युक्त होऊन जमदग्निपुत्र झालास. क्षत्रियांचा नाश करून द्विजांना पृथ्वीचे दान दिलेस. त्याचप्रमाणे हे ककुत्स्थकुलोत्पन्न रामा, रावणाने सर्व देवांना अतिशय पीडा केल्यामुळे, त्या देवांनी प्रार्थना केल्यावरून, तू सांप्रत दशरथाचा पुत्र झाला आहेस. हे पुरुषश्रेष्ठा, महाबलाढ्य, देवांश माझ्या शक्तीने युक्त असे हे कपी तुला साहाय्य करतील. तुझ्यापेक्षा लहान असलेला हा तुझा भाता लक्ष्मण, शेषाचा अंश आहे, हाच रावणपुत्राचा नाशक होईल. हे निष्पाप रामा, ह्याविषयी तू मुळीच मनामध्ये संशय आणू नको. आता वसंतऋतूमध्ये तू अतिशय श्रद्धेने माझे पूजन कर. म्हणजे तू पापी रावणाचा वध करून, यथेष्ट राज्य करशील. हे रघुवंशज श्रेष्ठ, अकरा हजार वर्षेपर्यंत तू भूतलावर राज्य करून पुनरपि स्वर्गाला जाशील.\"\nअसे सांगून देवी अंतर्धान पावली. रामाने मनामध्ये प्रसन्न होऊन, ते व्रत संपूर्ण केले. दशमीचे दिवशी विजयापूजन करून व अनेक दाने देऊन, त्याने तेथून प्रयाण केले. नंतर वानराधिपतीच्या सैन्याने युक्त, प्रकट झालेल्या परम शक्तीने प्रेरित, पूर्णकाम आणि प्रख्यात कीर्तीने युक्त अशा लक्ष्मणासह असलेला तो लक्ष्मीपती राम दक्षिण समुद्रतीरी जाऊन पोहोचला.\nसमुद्रामध्ये सेतु बांधून तो समुद्राच्या परतीरी असलेल्या लंकेत गेला आणि त्याने देवशत्रु रावणाचा वध केला.\nदेवीचे हे उकृष्ट चरित्र जो पुरुष भक्तीने श्रवण करतो तो ह्या लोकी विपुल भोग भोगून परमपदाला प्राप्त होतो, इतर पुराणे विस्तृत व पुष्कळ आहेत, परंतु ती ह्या श्रीमद्‌भागवताची बरोबरी करणारी नाहीत, असे माझे मत आहे.\nइति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nतृतीयस्कन्धे रामाय देवीवरदानं नाम त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/cbi-filed-chargsheet-against-irb/articleshow/61955224.cms", "date_download": "2018-10-16T11:24:00Z", "digest": "sha1:GW4P2UW5NRSMJ3S5LYMSRMRR3MDQPU74", "length": 13107, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: cbi filed chargsheet against irb - ‘आयआरबी’वर दोषारोपपत्र | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nरस्ते विकास महामंडळाकरिता शासनाने पुणे - मुंबई एक्स्प्रेस हायवेलगत लोणावळा परिसरातील पिंपळोली गावाजवळ शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेली ७३.८८ हेक्टर जमीन बेकायदा हडप केल्याप्रकरणी सीबीआयने आयआरबी, आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर, ‘आयआरबी’चे संचालक विरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांविरुद्ध बुधवारी कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचून फसवणूक करणे, भ्रष्टाचार करणे याबाबी तपासादरम्यान निष्पन्न झाल्याचे या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले.\nआयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. व ज्यो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा. लि. या कंपन्यांनी बेकायदा जमीन हडप केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी केली होती. त्यानंतर शेट्टी यांची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.\nबेकायदा जमीन हडप केल्याच्या प्रकरणात वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह ‘आयआरबी’चे वकील अजित कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, निलंबित दुय्यम निबंधक अश्विनी क्षीरसागर, अनंत पांडुरंग काळे, सखाराम संभाजी हराळे, संतोष शांतीलाल बोत्रा, नवीन कुमार राय, शांताराम कोडिंबा दहिभाते, विष्णु मांकु बोंबले, अतुल गुलाब भेगडे, अशोक किसन कोंडे, नरिंदर हरामसिंग खंडारी, सिराज बागवान, पंकज ढवळे यांच्याविरुद्ध सीबीआयचे वकील मनोज चलाढण, विजयकुमार ढाकणे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींपैकी वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह आठ जणांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.\n‘आयआरबी’मार्फत ‘आयआरबी’शी संलग्न आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर व ज्यो प्रा. लि. या दोन कंपन्या सुरुवातीला स्थापन करण्यात आल्या. लोणावळा परिसरातील पिंपळोली या ठिकाणची ७३.८८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून ही जमीन या कंपन्यांनी ताब्यात घेतली. त्यानंतर म्हैसकर यांनी कट रचून पॉवर ऑफ अॅटर्नीमार्फत २००७ मध्ये ज्यो कॉर्पोरेशनकडून आयआरबीच्या नावे बेकायदा हस्तांतरित करण्यात आली. याबाबतची तक्रार सतीश शेट्टी यांनी २००९मध्ये लोणावळा पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानंतर शेट्टी यांचा जानेवारी २०१०मध्ये खून करण्यात आला.\nहायकोर्टात हे प्रकरण आल्यानंतर सीबीआयने पुन्हा या प्रकरणाचा तपास केला. तपासात लोणावळ्यातील दुय्यम निबंधक अश्विनी क्षीरसागर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हस्तांतरण प्रक्रिया केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आयआरबी कंपनीने बेकायदा जमीन हडप केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी १८ जणांच्या​ विरोधात कोर्टात सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nतरुणीला लिफ्ट देणे पडले 'महागात'\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nMetoo चं वादळ ‘एफटीआयआय’च्या वेशीवर\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nपिंपरीः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2‘आधार’साठी पहाटे दोनपासून रांगा...\n3जिल्ह्यात शर्तभंग करणाऱ्या१२५ शिक्षणसंस्थांना नोटिसा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2018-10-16T10:39:06Z", "digest": "sha1:KKAIQ6RN56IJJDA6FGMEC527FJ6KSCWJ", "length": 5535, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २६३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २४० चे - २५० चे - २६० चे - २७० चे - २८० चे\nवर्षे: २६० - २६१ - २६२ - २६३ - २६४ - २६५ - २६६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या २६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/49", "date_download": "2018-10-16T10:31:11Z", "digest": "sha1:3FGA6DZXCZFQQ2R2XB7SIOTQQROGETOB", "length": 23646, "nlines": 183, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ई- दिवाळी अंक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसांगली / वार्ताहर: दिवाळी अंक ही महाराष्ट्रीय संस्कृतीची आगळीवेगळी खासीयत आहे. दीपोत्सवात वाचनप्रेमी आणि साहित्यिकांना दिवाळी अंकाची विशेष मेजवानी असते. शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या मराठी दिवाळी अंकांचे स्वरुप बदलत असताना त्याची नेटवरसुद्धा भरारी वेगात सुरू आहे. आता तर त्याने पॉडकास्ट हे श्राव्य माध्यमाचं रूप घेऊन दाखल झाला आहे. ई- दिवाळी अंक नवोदितांच्या लिखाणाने आणि चौफोर विषयाने सजला आहे.\nअनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंक सध्या बाजारात आले आहेत. त्यांना चांगला वाचक वर्ग मिळत असतानाच ई- दिवाळी अंकांमधील विविध विषयांच्या फराळांचा आस्वादही घेतला जात आहे. मिसळपाव, रेषेवरची अक्षरे, मोगरा फुलला, दीपज्योती, मंथन मनोगत, मायबोली, आस्वाद, उपक्रम या ई- दिवाळी अंकांच्या माध्यमातून नवोदित लेखकांसह विविध विषयाचे चौफेर लिखाण वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nविविध साप्ताहिके, मासिके आणि वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांच्या ऑनलाइन आवृत्त्याही वाचकांच्या भेटीला आल्या आहेत. कमी वेळेत दज्रेदार साहित्य कसे वाचता येईल याकडे सर्वांचा ओढा असतो. त्यामुळे ई - दिवाळी अंकातील विविध सदरांमध्ये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. रेषेचरची अक्षरे या ई-दिवाळी अंकात 'लैंगिकता आणि मी' हा अनवट विषय हाताळण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मिसळ पाव’च्या ई-दिवाळी अंकात आवाहनाच्या कॉलममध्ये जन्मातलं, मनातलं, प्रेम म्हणजे प्रेम अशी सदरे आहेत. या व्यतिरिक्त देवस्थानाचा जन्म या सदरात धार्मिक व कृषिविषयक सदरांत कापूस व धान्य उत्पादनाविषयी माहिती देण्यात आली आहे. एक रम्य संध्याकाळ, दुपट्टय़ाचे कागदावर काढलेले नमुने हे सदरही वाचनीय झाले आहेत. महाराष्ट्र मंडळ, लॉस एंजलिसने पॉडकास्ट ( ध्वनिमुद्रित) ई- दिवाळी विशेषांक काढला आहे. यात माधुरी बापट यांचा ' आली दिवाळी दिवाळी अंगणात गं रांगोळी\" हा लेख तर मौक्तिक कुलकर्णी यांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. इंटरनेट या माध्यमाचा मराठी साहित्याच्या प्रचारा - प्रसारासाठी वापर करायचा हे ठरवून महाराष्ट्र मंडळ, लॉस एंजलिसने कंबर कसली. आजकाल इंटरनेटवर मराठी अनुदिनी (ब्लॉग) असणारी संकेतस्थळे बरीच आहेत परंतु मराठी साहित्य पॉडकास्ट स्वरुपात किंवा ध्वनिमुद्रित स्वरुपात उपलब्ध नव्हतं. ज्या लेखकांचं साहित्य ध्वनीमुद्रित स्वरुपात उपलब्ध होतं ते इंटरनेटवर नव्हतं - ते फक्त सीडी किंवा कॅसेटच्या स्वरुपात फक्त महाराष्ट्रात उपलब्ध होतं. हा धागा पकडून एक मराठी पॉडकास्ट सुरु करायचं ठरवलं. नाव निवडलं - मंथन .\nपॉडकास्ट हे माध्यम बऱ्याच मराठी लोकांना अजूनही माहीती नाही. थोडक्यात समजवून सांगायचं झालं तर पॉडकास्ट म्हणजे एक ध्वनीमुद्रित फाईल. ही फाईल आयट्यून्स मधून वितरीत केली जाते - फुकट अथवा पैसे देऊन. आयट्यून्स मधून ती तुमच्या आयपॉडवर घालता येते. एकदा का ती फाईल तुमच्या आयपॉडवर आली की मग तुम्हाला ती हवी तिथे ऐकता येते. आयट्यून्स जी लोकं वापरत नाहीत त्यांच्या सोयीसाठी ह्या फाईल आम्ही मंडळाच्या संकेतस्थळावरही ठेवतो. तिथून त्या डाउनलोड करुन ऐकता येतात. एका भागाची एक mp3 फाईल. असे आतापर्यंत आम्ही ७ भाग प्रकाशित केले आहेत. हे सातही भाग मंडळाच्या संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. मराठी साहित्याचा इंटरनेटवरुन प्रसार करणे हे उद्दिष्ट असल्याने, मंथन अर्थातच मोफत उपलब्ध आहे.\nध्वनीमाध्यम हे लिखित माध्यमापेक्षा जास्त परिणामकारक होऊ शकतं असा संपादकांचा दावा आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात गाडी चालवत असताना, व्यायाम करत असताना किंवा लोकलमधून प्रवास करत असताना जवळ आयपॉड किंवा तत्सम साधन असेल तर हे पॉडकास्ट ऐकता येईल. बहुतेक सर्वच कंपन्यांच्या फोनमध्ये आजकाल mp3 फाईल ऐकण्याची सोय उपलब्ध असते. असा फोन असेल तर हे पॉडकास्ट घेउन आपल्याला कुठेही जाता येईल आणि कुठेही ऐकता येईल.\n''मोगरा फुलला' हा ई- दिवाळीचा दुसरा अंक आहे. उल्हास भिडे या संपादकांनी आपल्या कौटुंबिक व्यापातून उपसंपादक कांचन कटाई यांच्या सहाय्याने दर्जेदार अंक आणला आहे. कथा, कविता, पाककृती, ललित असा भरगच्च फराळ देण्यात आला आहे. सुधीर कांदळकर, निशा पाटील, भाग्यश्री सरदेसाई अशा लेखकांनी अंक वाचनीय केला आहे. व्हिडीओ एडिटिंगबाबत सखोल ज्ञान देण्यात आले आहे. जेणे करून कुणालाही घरबसल्या व्हिडिओ एडिटिंग करता येईल. दीपज्योतीमध्येसुद्धा कथा-कवितांबरोबरच प्रवास वर्णन, पुस्तक परीक्षण, व्यक्तिचित्रे, विडंबन आदी विषयांना स्थान देण्यात आले आहे. ( बातमी)\nवरील लेखनाला काही संदर्भ आहेत का\nमिसळ पाव’च्या ई-दिवाळी अंकात आवाहनाच्या कॉलममध्ये जन्मातलं, मनातलं, प्रेम म्हणजे प्रेम अशी सदरे आहेत. या व्यतिरिक्त देवस्थानाचा जन्म या सदरात धार्मिक व कृषिविषयक सदरांत कापूस व धान्य उत्पादनाविषयी माहिती देण्यात आली आहे. एक रम्य संध्याकाळ, दुपट्टय़ाचे कागदावर काढलेले नमुने हे सदरही वाचनीय झाले आहेत.\nऐसीअक्षरेंनी धाग्यांना श्रेणी देण्याची सुविधा सुरू करावी नाहीतर असे लेख पाडणार्‍यांना प्रतिबंध तरी करावा.\nअहो, ते धागे प्रसवून कर्म कमावताहेत. ति नविन शिष्टीम आहे हितं. जितके धागे जास्त, तितकं कर्म जास्त\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nप्रियाली मॅडम आणि आडकित्तासाहेब , मला कुठलं कर्म कमवायचं नाही की, धागे बांधायचे नाहीत. ही बातमी एका दैनिकात छापून आलीय. ती मी इथे कॉपी-पेस्ट केली आहे. आपल्या तमाम संगणकचिपकूंसाठी खास दिली आहे.\nबाप रे यांना कळत कसं नाही\nठीक मग आता पुढला आक्षेप\nइतरत्र आलेल्या बातम्या जशाच्या तशा इथे चिकटवण्यावर संकेतस्थळाचे धोरण निश्चित व्हावे.\nबाकी, ती बातमी दैनिकात छापून आल्याचे कळले. धन्य ते दैनिक, धन्य ते वार्ताहर आणि धन्य ते संपादक.\nप्रियालीमॅडमचा धोरणावर अधिक जोर दिसतो,बुवा आम्ही या प्रांतात नवीन आहोत. थोडसं समजावून सांगत चला. आम्ही अशा नियमांचे काटेकोर पालन करू.\nताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\nबातमी सदरात निव्वळ कॉपी पेस्ट करण्याऐवजी चर्चा अपेक्षित आहे. आदर्श लेखात बातमीचा थोडक्यात गोषवारा, स्त्रोत, तारीख व दुवा, काही विशिष्ट भागाचं उद्धरण, त्यावरून लेखकाला काय वाटतं याबद्दल विचार आणि चर्चेसाठी काही प्रश्न या गोष्टी असाव्यात.\n‘मिसळ पाव’च्या ई-दिवाळी अंकात\nमिसळपावचा दिवाळी अंक कधी प्रकाशित झाला कुठल्यातरी बातमीदाराने ही तयार केलेली बातमी दिसते. बातमी देण्यापूर्वी तिच्या खात्रीलायकतेची थोडी पडताळणी झाली तर उत्तमच.\nसमजावून कशाला सांगायला लागतं\nसमजावून कशाला सांगायला लागतं कुठेतरी काहीतरी प्रकाशित झालेलं तिथून उचलून अन्य कुठेतरी छापायचं, आणि ज्याने ते छापलय त्याची परवानगी सोडा, त्याला त्याचं क्रेडिटही न द्यायच हे कशाला समजावून सांगायला पाहिजे. छापायच्या आधी एक ओळ लिहिता आली असती की हा लेख इथे-इथे छापून आलाय म्हणून.\nआयला चुकलंच की माझं\nआयला चुकलंच की माझं\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/how-can-you-cut-tress-without-taking-permission-of-mumbaikar-highcourt-slam-bmc/", "date_download": "2018-10-16T10:10:17Z", "digest": "sha1:FOUHU7ZYLW2ZFWAQ4IKQRG6J4BAMLDW2", "length": 18803, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबईकरांना अंधारात ठेवून झाडांवर कुऱ्हाड कशी चालवता? हायकोर्टाने महापालिका प्रशासनाला झापले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक, एकाचा खात्मा\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nगोव्यात ‘हाता’च्या बोटांवर मोजण्याइतकेच काँग्रेस आमदार राहणार\nबालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक, नागरिकांची जाळपोळ\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nबसप नेत्याच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवत धमकावले, फाईव्ह स्टार हॉटेलबाहेरचा प्रकार\nमेहबुबा मुफ्तींना दहशतवादी वाणीचा पुळका, वाचा काय म्हणाल्या\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nत्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या 10 टक्केही नव्हतो\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\nआजचा अग्रलेख : बूँद से गयी वो…\n– सिनेमा / नाटक\n‘डीजेवाला दादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nनिर्माता अमोल कागणेची अभिनय क्षेत्रात एंट्री\nसलमानची एक्स गर्लफ्रेंडही म्हणाली #MeToo\n‘मी टू’च्या आरोपींसोबत काम करणार नाही,11 महिला दिग्दर्शकांचा निर्धार\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nपोलिसांना घाबरून कैद्याने गिळला मोबाईल\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nमुंबईकरांना अंधारात ठेवून झाडांवर कुऱ्हाड कशी चालवता हायकोर्टाने महापालिका प्रशासनाला झापले\nमुंबईतील विविध कामांसाठी वृक्षांचा बळी दिला जात असून याप्रकरणी हायकोर्टाने नाराजी व्यक्त करत राज्य सरकारची चांगलीच पिसे काढली. एखादे काम करायचे असेल तर स्थानिकांना विश्वासात न घेताच काम सुरू केले जाते. त्यासाठी झाडांची बिनबोभाट कत्तल केली जाते. त्याची जाहिरात महत्त्वाच्या वृत्तपत्रांत छापण्याची तसदीही सरकार घेत नाही असे खडे बोल सुनावत मुंबईकरांना अंधारात ठेवून विकासकामाच्या नावाखाली झाडांवर कुऱहाड कसली चालवता असा खरमरीत सवाल हायकोर्टाने आज राज्य सरकारला केला. एवढय़ावरच न थांबता खंडपीठाने मुंबईत मेट्रोच्या कामासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवर स्थगिती आणली.\nमुंबईतील विविध कामांसाठी झाडे तोडण्याची परवानगी प्रशासनाकडून दिली जाते, परंतु त्याची माहिती स्थानिकांना मिळतच नाही. त्यामुळे विकासकामाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल नको याकरिता झोरू भाटेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. केवळ मेट्रोच नाही तर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या कामांकरिताही झाडांवर कुऱहाड चालवली जाते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. वृक्षतोडीच्या गंभीर प्रश्नावरून खंडपीठाने यावेळी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. तसेच मेट्रो व इतर कामांकरिता तोडण्यात येणाऱया झाडांवर हायकोर्टाने स्थगिती आणली.\n– कोणताही विचार न करता अधिकारी झाडे तोडण्याची परवानगी देतातच कशी\n– झाडे तोडण्यात येणार असल्याची जाहिरात महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये का दिली जात नाही\n– यापुढे वृक्षतोडीच्या घटनांकडे न्यायालय दुर्लक्ष करणार नाही.\n– पालिका आयुक्तांना वृक्षतोडीच्या प्रस्तावांवर विचार करायला वेळ नाही का\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलबक्षीस रकमेतील तफावत द्रविडला खटकली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nबालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक, नागरिकांची जाळपोळ\nकास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे १७ ऑक्टोबरला नागपूर येथे अधिवेशन\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\nमोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर दोन कोटींची उधळपट्टी कशाला – धनंजय मुंडे\nबालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक, नागरिकांची जाळपोळ\nवाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून त्याने केले 40 वार\nVideo: कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी, महिलेने भररस्त्यात बांबूने धोपटलं\nमाथेरानची राणी आठ डब्यांच्या संगतीने धावणार\nवडाळा-जेकब सर्कल मोनो रेल सुरक्षा यंत्रणेअभावी रखडली\nलैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पुन्हा कामावर घेतलं, शाळेला नोटीस\nडेंग्यू- मलेरियाला हद्दपार करणार\nमुंबई सेंट्रल स्थानकावर विद्यार्थिनीचा विनयभंग\nसावरगावात भगवानबाबांच्या चौथाऱ्याचे काम अंतिम टप्यात\nमेहबुबा मुफ्तींना दहशतवादी वाणीचा पुळका, वाचा काय म्हणाल्या\n सूरतमध्ये परप्रांतियाकडून साडे तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5308-pregnant-woman-injured-in-terror-attack-gives-a-baby-birth", "date_download": "2018-10-16T10:09:47Z", "digest": "sha1:2N6RIO3VOVKNU4RMPT2ZJDLJIN4GB5CI", "length": 7100, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दहशतवादी हल्ल्यात गर्भवती महिलेची प्रसुती; जवानांना दिले धन्यवाद - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदहशतवादी हल्ल्यात गर्भवती महिलेची प्रसुती; जवानांना दिले धन्यवाद\nसुंजवान येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधे 5 जवान शहीद झालेत. तर 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात सैन्याला यश आले. तब्बल 30 तासांनंतर चकमक थांबली. या चकमकीत 10 नागरीकही जखमी झाले. यात 6 महिला आणि एका लहान मुलीचाही समावेश आहे. यात एक गर्भवती महिलाही जखमी झाली होती. या महिलेला वाचवण्यासाठी सैन्यातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.\nमहिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. या महिलेने एका गोड मुलीला जन्म दिला. त्या आईची आणि त्या मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. दहशतवादी हल्ल्यात या महिलेला गोळी लागली होती. त्यानंतर उपचाराकरिता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर महिलेची प्रसुती करण्यात आली. प्रसुतीनंतर महिलेने म्हटले की, तिला जवानांचा अभिमान आहे. तिचा आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांना धन्यवाद देते.\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी चकमकीत 2 दहशतवादी ठार\nजम्मू-काश्मीरच्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण\nपुलवामातील चकमकीत 4जवान शहीद;3 दहशतवाद्यांचा खात्मा\nसाथीदाराच्या बचावासाठी रुग्णालयावर दहशतवादी हल्ला; पोलिस कर्मचारी शहीद\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/boycott-of-ll-m-exam-by-students/articleshow/62479222.cms", "date_download": "2018-10-16T11:25:42Z", "digest": "sha1:G7ZC3MF2BBS6PJ5QKMDYSMXKQEQEQU4J", "length": 11682, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: Boycott of LL.M. exam by students - एलएलएम परीक्षा वादाच्या भोवऱ्यात | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nएलएलएम परीक्षा वादाच्या भोवऱ्यात\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई:\nअभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसतानाही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जाहीर केलेली एलएलएमची परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असला तरी तो पुरेसा नसल्याचा आक्षेप घेत काही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुंबई विद्यापीठाने एलएलएम प्रवेशप्रक्रियेची चौथी यादी २७ डिसेंबर आणि पाचवी यादी १० जानेवारीला जाहीर केली. प्रवेशच वेळेवर झालेले नाहीत. ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे लॉ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसल्याचे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही परीक्षा पुढे न ढकल्याने विद्यार्थ्यांनी थेट बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत काही दिवसांपूर्वी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली होती.\nया भेटीत त्यांनी वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेताना एलएलएमची परीक्षा आता २२ जानेवारीपासून घेण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. मात्र विद्यापीठाच्या या निर्णयाने एलएलएमच्या विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही.\nयाबद्दल स्टुंडट लॉ कौन्सिलचे सचिन पवार म्हणाले की, केवळ पाच दिवसांत विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होणे कठीण आहे. केवळ पाच दिवस वाढवून ही परीक्षा १७ जानेवारीऐवजी २२ जानेवारीपासून घेण्यात येणार आहे. या कालावधीत अभ्यास पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे या परीक्षेवरच बहिष्कार घालण्याचा निर्णय विद्यार्थी घेतील.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\n...म्हणून मारवाडी लोक महाराष्ट्रात आले आहेत: राज\n#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं\nमुंबईतील दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; १ ठार\nनाना पाटेकरांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1एलएलएम परीक्षा वादाच्या भोवऱ्यात...\n2‘आरोग्याची काळजी कोण घेणार\n3भीमाशंकर विकासासाठी दीडशे कोटी...\n4मुंबई मॅरेथॉनला सशर्त परवानगी...\n5दोन वर्षांत राज्य दुष्काळमुक्त: मुख्यमंत्री...\n6‘कमला मिल आगीची सीबीआय चौकशी करा’...\n7म्हाडाची ७७ हजार स्वच्छतागृहे पालिका घेणार ताब्यात...\n8काँग्रेस, भाकपची गडकरींवर टीका...\n9नाराजांच्या वारंवार हल्ल्यांनी भाजप नेते चिंतेत...\n10सुप्रिया सुळे लिहिणार ब्लॉग...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/58010", "date_download": "2018-10-16T11:03:12Z", "digest": "sha1:6XEZZ2T7K3DMYWIUITMWS2APMEXK6IGV", "length": 17034, "nlines": 172, "source_domain": "www.maayboli.com", "title": "' रानबखर ' | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /' रानबखर '\n[ही बखर आहे, इतिहास नाही. पक्षधराने लिहिलेल्या घडल्या गोष्टीचेच हे कवन आहे. स्वत: रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ही रानबखर.]\nजानेवारी २०१४ मधे हे पुस्तक प्रकाशित झाले. लगेच वाचायचे ठरवूनही विकत घ्यायलाच मे २०१५ उगवला आणि वाचायला मार्च २०१६. तर ही बखर मुख्यतः लक्षात राहते ती आदिवासींवर झालेल्या अन्यायाची कहाणी म्हणून, पण ती त्यापुरतीच मर्यादित नक्कीच नाहीये. समस्या मांडल्या आहेत पण त्यांची उत्तरं पण सुचवली आहेत. मिलिंद थत्ते स्वतः गेली अनेक वर्षे या लोकांबरोबर वास्तव्य करून आहेत त्यामुळे विचारप्रक्रिये मधुन डोकावणारे आणि जाणिवपूर्वक सुचवलेले सगळेच पर्याय पटण्याजोगे आहेत.\nपुस्तकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या आयुष्याची अगदी जवळून ओळख करून दिली आहे. त्यांचे जंगलाशी असलेले नाते, त्यांचे परस्परावलंबित्व, पर्यावरण प्रणालीत असलेले त्यांचे मुख्य स्थान, जंगलाभोवती वसलेलं त्याचं जग आणि त्यांची जीवनपद्धती. हे सांगत असतानाच त्यांची अल्पसंतुष्ट वृत्ती, कधी परिस्थितीशी सहज जमवून घेणारे तर कधी परिस्थितीवर लीलया मात करणारे असे त्यांच्या आयुष्यातले बारकावे दाखवणारे अनेक प्रसंग आले आहेत. संदर्भाने एके ठिकाणी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात येणाऱ्या नाचांच्या प्रकारांच सवीस्तर वर्णन आलं आहे. अहाहा, अगदी लगेच उठून एखाद्या आदिवासी पाड्यावर चक्कर मारून यावी असं वाटायला लावणारं ते सगळ वर्णन आहे. अशी ही सगळी जीवनपद्धति विस्ताराने सांगीतल्याने पुढे मांडलेल्या समस्यांचं गांभीर्य थेट पोहोचलं आहे.\nनक्षलवादाचा उगम आणि वाटचाल, आदिवासी लोकांची झालेली परवड आणि उध्वस्त झालेली आयुष्य, सरकार आणि संस्थांनी त्यांच्या तोंडाला पुसलेली पानं आणि केलेली फसवणूक, याची अनेक उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. हे पुस्तक वाचण्याआधी \"Reserve Forest\" आणि \"Buffer Zone\" या शब्दांच कोण कौतुक होतं मला. पण हे सगळं वाचताना त्याचा नेमका अर्थ, हेतू आणि परिणाम समजले आणि डोळेच उघडले. ज्यांना वनबंदी करण्यात आली किंवा ज्यांची जमीन गेली, त्यांनी नक्की काय भोगलं ते असं लांबून पुस्तक वाचून समजेलच अस नाही पण या पुस्तकात अशी अनेक उदाहरणं आहेत जी अस्वस्थ, खूप अस्वस्थ करून गेली. त्यातलच हे एक, नन्हेरामच .... पूर्ण अबोल झालेल्या नन्हेरामने एकदाच तोंड उघडलं आणि म्हणाला \"साहेब, त्या धरणाच्या पाण्यात मी जेंव्हा होडीतून जात असतो तेंव्हा तिथे पाण्याच्या मध्यावर मी थांबतो. मला दिसतं तिथे - तिथेच शेकडो फूट खाली माझ गाव आहे, घर आहे आणि शेतही आहे. आणि ते सगळ कायमचं हरपलं आहे, या जाणीवेने माझा ऊर फाटतो. ती वेदना मला सहन होत नाही.\"\nमुंबईपासून सुरुवात करून सह्याद्री,सातपुड्याची सफर घडवत, बऱ्हाणपूरमार्गे मेळघाटातून छत्तीसगढ गाठून थेट झारखंड पर्यंत फिरवून आणताना वाटेत भेटणारी जंगलं-नद्या आणि त्यांच्या आश्रयाने विसावलेल्या विविध आदिवासी जमातींची माहिती इतकी सहज सोप्प्या भाषेत दिली आहे की डोळ्यापुढे नकाशाच उभा राहतो.\nपुस्तकातली भाषा ही 'पुस्तकी' अजिबातच नाही. रोखठोक बोली भाषा आहे. आणि त्यामुळेच अगदी समोर बसून एखाद्या हाडाच्या कार्यकर्त्याने त्याची तळमळ / तळतळ आपल्या समोर मांडवी आणि आपण अस्वस्थपणे ऐकावी, असा काहीसा हा अनुभव आहे.\nबाकी सरकारी यंत्रणा आणि संबंधित संस्था यांच्या 'कारभाराची' नुसती वर्णन वाचूनच माझे पाय गळाले. तर त्या सगळ्याचा इतक्या जवळून आणि वारंवार अनुभव घेऊनही खंबीरपणे उभं असलेल्या आणि इतरांना उभं रहाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या 'वयम्' ( Vayam ) टीमला सलाम.\nरानबखर - मिलिंद थत्ते.\nकिंमत - १०० रुपये.\n'वयम्' ही मिलिंद थत्ते यांनी स्थापन केलेली सामाजीक संस्था आहे. त्यांचे सगळे काम या संस्थेमार्फतच चालते. वयम् चे वैशीष्ठ्य म्हणजे त्यंच्याबरोबर काम करणारे बहुसंख्य कर्यकर्ते हे 'स्थानिक' कार्यकर्ते आहेत. चळवळीतुन तयार केलेले / झालेले.\nवयमच्या फेसबुक पानाची लिंक :\nपुस्तक बुकगंगावर उपलब्ध आहे.\nखूप मस्त काम केलंसा हे लिहून,\nखूप मस्त काम केलंसा हे लिहून, माझ्याकडे आहे हे पुस्तक आणि मला केव्हापासून यावर लिहायचं होतं\nओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.\nओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मिळवून नक्की वाचणार\nवयम चं काम खरोखरच खूप उत्तम\nवयम चं काम खरोखरच खूप उत्तम प्रकारे चालू आहे.\nछान ओळख. त्यांच्या वसाहती\nछान ओळख. त्यांच्या वसाहती हटवल्या, त्यांच्या जमिनी धरणाखाली गेल्या.. असे उल्लेख आपण नेहमीच वाचतो. पण ते म्हणजे नेमके कोण असतात... याची मात्र काळजी करत नाही.\nइथे ओळख करुन दिल्याबद्दल\nइथे ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.\nछान ओळख.. काही पुस्तक बघुन\nकाही पुस्तक बघुन ठेवली आणि मागवायला लावली प्रदर्शन ठेवणार्‍यांना.. त्यात हे सुद्धा आहे घ्यायचं..\nउद्या परवा मिळतील मला..\nअकुपार आणि हे सुद्धा..\nवयम् बद्दल २ वाक्य आणि\nवयम् बद्दल २ वाक्य आणि त्यांच्या फेसबुक पानाची लिंक वरती दिली आहे.\nपुस्तकाचे नाव अगदी नेमके असेच\nपुस्तकाचे नाव अगदी नेमके असेच निवडले आहे लेखकांनी. त्यावरून विषयाची व्याप्ती नजरेसमोर येते. अतिशय प्रभावीपणे पुस्तकाची ओळख करून दिली आहे आरती यानी. संबंधित फ़ेसबुक पान पाहात आहे.\nवा अतिशय सुंदर पुस्तकाची\nवा अतिशय सुंदर पुस्तकाची ओळख..धन्यवाद..:)\nया पुस्तकाची इथं ओळख करून\nया पुस्तकाची इथं ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.\nपुस्तक विकत घेऊन वाचेन.\nपुस्तक चांगले वाटतेय, मिळवून\nपुस्तक चांगले वाटतेय, मिळवून वाचेन.\nया पुस्तकाची इथं ओळख करून\nया पुस्तकाची इथं ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. >>+१११\nवा अतिशय सुंदर पुस्तकाची\nवा अतिशय सुंदर पुस्तकाची ओळख..धन्यवाद.\nसगळ्यांचेच आभार हर्पेन (y)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/theresa-may-assassination-plot-suspect/articleshow/61954714.cms", "date_download": "2018-10-16T11:21:55Z", "digest": "sha1:DKQ4GIAU6NJ56WCWEUEPDBYTBBP6A3GL", "length": 10639, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: theresa may assassination plot suspect - थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळला | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nथेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळला\nब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळण्यात आला असून, या प्रकरणात पाकिस्तानी वंशाच्या एका नागरिकासह ब्रिटनचे नागरिकत्व असलेल्या बांगलादेशी नागरिकास अटक करण्यात आली आहे.\nनईमूर झकारिया रहमान (२०) आणि महंमद अकीम इम्रान (२१) अशी कटात सहभागी असलेल्यांची नावे आहेत. या दोघांनाही वेस्टमिन्स्टर न्यायालयासमोर शुक्रवारी हजर करण्यात आले. रहमान हा टेन डाउनिंग स्ट्रीटवर असलेल्या पंतप्रधान कार्यालयाबाहेर बॉम्ब ठेवणार होता आणि त्यामुळे गोंधळ झाल्यावर तो पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर चाकूहल्ला करणार होता, अशी माहिती न्यायालयात सुनावणीदरम्यान देण्यात आली. रहमानवर घातपाती कृत्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती; तसेच इम्रानला मदत करण्याचे कामही देण्यात आले होते. दहशतवादी कृत्याची तयारी करण्यासाठी इम्रान अनेक वेळा लिबीयाला जाऊन आल्याचेही स्पष्ट झाले आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो इस्लामिक स्टेट (आयएस)मध्ये सामील होण्याच्या प्रयत्नात होता. स्काय न्यूजने, दिलेल्या वृत्तानुसार, प्रदीर्घ काळापासून थेरेसा मे या दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. त्यासाठी अनेक वेळा कटही करण्यात आला होता.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nविदेश वृत्त याा सुपरहिट\n​भारताला लवकरच अद्दल घडवू: ट्रम्प\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून हकललं\n...म्हणून 'तिने' स्वत:शीच केलं लग्न\ndassault: 'रिलायन्समध्ये आमची फक्त १०% गुंतवणूक'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळला...\n3‘तीस वर्षांत भारत चीनपेक्षा सरस’...\n4आर्थिक महामार्गाचा निधी चीनने रोखला...\n6पाकमध्ये 'हिंदुस्तान जिंदाबाद', तरुणाला अटक...\n7पुत्राच्या सुटकेसाठी मातेचे पाकला साकडे...\n8‘मल्ल्यांना खटल्याला सामोरे जावे लागेल’...\n9दहशतवाद्यांविरोधात पाकने कारवाई वाढवावी’...\n10माझ्यावरील सर्व आरोप खोटे: मल्ल्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/ashes-starc-hazlewood-lead-australia-to-second-test-win/articleshow/61952242.cms", "date_download": "2018-10-16T11:16:48Z", "digest": "sha1:SPUCJX4ANFGVIUMRWKJKSZ2EOKJPRIMC", "length": 10807, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: ashes: starc, hazlewood lead australia to second test win - इंग्लंडचा धुव्वा | Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo...चित्रांगदानंही सांगितली आपबितीWATCH LIVE TV\nअॅडलेडः तेज गोलंदाज मिचेल स्टार्क व जोश हॅझलवूड यांच्या प्रभावी माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या अॅडलेड कसोटीत इंग्लंडचा १२० धावांनी धुव्वा उडवत अॅशेस मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. निर्णायक पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर तिसऱ्याच षटकांत जो रूटला बाद करत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या उरल्यासुरल्या विजयाच्या आशाच उधळून लावल्या. स्टार्कने ८८ धावांत पाच मोहरे टिपले. इंग्लंडच्या उर्वरित फलंदाजांना झटपट गुंडाळण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.\nपुढील आठवड्यात तिसऱ्या पर्थ कसोटीला सुरुवात होईल. आकडेवारीवर नजर टाकल्यास १९७८पासून इंग्लंडला पर्थवर कसोटी जिंकता आलेली नाही. ‘आम्हा सगळ्यांना विश्वास होता... विजय आमचाच असेल’, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला काय सांगू अन् काय नको असे होते. दिवसाच्या सुरुवातीलाच टिच्चून मारा केल्यास एक, दोन विकेट्स मिळतील अन् त्यानंतर उर्वरित इंग्लंडसेना सहज गुंडाळता येईल, असा विश्वास स्मिथला होता. रुट बाद झाला अन् ३४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाची नाव बुडण्यास सुरुवात झाली. स्कोअरबोर्डः ऑस्ट्रेलिया ८ बाद ४४२ आणि १३८ विजयी वि. इंग्लंड २२७ आणि २३३ (रुट ६७, बेअरस्टो ३६; स्टाक १९.२-३-८८-५, हॅझलवूड २०-७-४९-२, लायन २५-६-४५-२). सामनावीरः शॉन मार्श.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविशाखापट्टणमः मारवडी समाजाचा दांडीया\nगोवाः काँग्रेसला धक्का, दोन आमदार भाजपमध्ये\n#MeToo: NSUI अध्यक्ष फिरोज खान यांचा पदाचा राजीनामा\nदिल्लीः कांस्यपदक विजेत्या दीपा मलिकचे जोरदार स्वागत\nबडोदाः ... अटक वॉरंट निघाल्याने तो आनंदी झाला\nमाथेरानची मिनी ट्रेन होणार आठ डब्यांची\nटीम इंडियाचा नवा टीममेट पाहिलात का\n.... आणि विराटला भेटायला 'त्याने' मैदानात उडी घेतली\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉचं कौतुक\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्हतो: विराट...\nUmesh Yadav: उमेश यादवला डच्चू मिळणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2धोनी चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार...\n3श्रीलंकेची कडवी झुंज; दिल्ली कसोटी ड्रॉ...\n4शिखरच्या बर्थ-डेला केकचा साबण; सॉसची आंघोळ...\n5...अन् टीम इंडियाची ड्रेसिंग रूम झाली ICU...\n6हिकेन शहाप्रकरणी न्यायालयाने बीसीसीआयला झापले...\n7क्रिकेटसाठी अब दिल्ली दूर है...\n8अँडरसन, रूटमुळे इंग्लंडला आशा......\n10श्रीलंकेपुढे ४१० धावांचे लक्ष्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6768-mumbai-ladies-special-local-compeleted-26-years", "date_download": "2018-10-16T11:02:30Z", "digest": "sha1:MK56ZQQ2C2JEGWZ6YGJXFRBKTJHK2PWR", "length": 7020, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महिला विशेष लोकलला 26 वर्ष पूर्ण... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहिला विशेष लोकलला 26 वर्ष पूर्ण...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र विशेष लोकल सुरू करण्यात आलेल्या लोकललां 26 वर्ष पूर्ण झाली असून, 5 मे. 1992 ला पहिली महिला विशेष लोकल धावली, चर्चगेट ते बोरीवली स्थानकांदरम्यान ही लोकल सुरू करण्यात आली होती, चर्चगेट ते बोरीवली स्थानकांदरम्यानच्या या महिला विशेषला महिला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला, शिवाय महिला प्रवाशांना हक्काची लोकल मिळाल्यामुळे महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते.\nप्रवाशांनी महिला विशेष लोकल विरारपर्यंत चालविण्याची मागणी केली. अखेर प्रवाशांच्या आग्रहास्तव १९९३मध्ये चर्चगेट-विरार स्थानकांदरम्यान महिला लोकलचा विस्तार करण्यात आला, सध्या बोरीवली-चर्चगेट, विरार-चर्चगेट, भाईंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या स्थानकांदरम्यान एकूण ८ महिला विशेष लोकल फेऱ्या खास महिलांसाठी सुरू आहेत.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2018-10-16T09:38:02Z", "digest": "sha1:6XFMJPFHJ43YYBHIGITUB4NDXJCVLTCD", "length": 5772, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लालपरी, पीएमपी बसला राखी बांधून रक्षाबंधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलालपरी, पीएमपी बसला राखी बांधून रक्षाबंधन\nपिंपरी – रक्षाबंधन निमित्ताने थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने लालपरी (एस.टी) बस व पीएमपी बसला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले आहे. राज्यात सर्वात महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सेवा बजावणारी एस. टी. व पुणे आणि पिंपरी-चिंचवडला सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणारी पीएमपी या दोन बसला थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने डांगे चौंकात राखी बांधून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी या फाउंडेशनच्या वतीने घेतली आहे. कुठलेही आंदोलन किंवा दंगल झाली की महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसची व पुणे-पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपी च्या बसेसची तोडफोड करण्यात येत, मात्र या थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने आता यापुढे तीच्या रक्षणाची जबाबदारी व शपथ घेऊन एक अनोखे रक्षाबंधन साजरे केल्याने शहरभर त्यांच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे कौतूक होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वे व थिसेनक्रुप कंपनी कडून वृक्ष लागवड\nNext article“बिर्ला’वर पुन्हा तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.rmponweb.org/", "date_download": "2018-10-16T09:38:25Z", "digest": "sha1:SJ5YILQOFKW34EGOGBQ45HUN35F6C42F", "length": 34223, "nlines": 207, "source_domain": "www.rmponweb.org", "title": "Rambhau Mhalgi Prabodhini", "raw_content": "\nकार्यक्रम संयोजन प्रशिक्षण शिबिर दि. १७-१८ नोव्हेंबर, २०१८ स्थान : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (प.)\nशालेय ग्रंथपाल / साहाय्यक ग्रंथपाल क्षमता विकास कार्यशाळा दि. २०-२१ ऑक्टोबर, २०१८ स्थान : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर (प.\nराजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी, पुणे येथे नेतृत्व विकास कार्यशाळा (८-९ सप्टेंबर, ६-७ ऑक्टोबर, १७-१८ नोव्हेंबर २०१८)\nआर्य चाणक्य निबंध स्पर्धा ही सर्वसामान्य निबंध स्पर्धांपेक्षा नक्कीच वेगळी आणि विशेष होती कारण स्पर्\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी द्वारा आचार्य चाणक्य एक व्यवस्थापन गुरु (हिंदी भाषा) इस विषय पर लिखे मेरे न\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित, ‘माणूस’कार श्री.ग.माजगावकर यांच्या निवडक लेखांचा इंग्रजी अनुवाद असलेल्या “The National Cause” पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे येथे संपन्न झाला. यावेळी (डावीकडून) प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे, पुस्तकाचे अनुवादक आनंद अगाशे, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र, प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, माजी मंत्री विनायकदादा पाटील, विनय हर्डीकर, वंदना भाले.\nदिनांक ४-५ ऑगस्ट २०१८ रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संस्था बांधणी आणि नेतृत्व अध्ययन केंद्राद्वारे शालेय ग्रंथपाल संपन्नता कार्यशाळेचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शालेय ग्रंथपालांनी सहभाग घेतला होता.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालयाच्यावतीने दि. २८-२९ जुलै, २०१८ या कालावधीत सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ता श्री. माधव भांडारी, डॉ. प्रतिभा गोखले, प्रबोधिनीचे कार्यकारी प्रमुख (प्रशासन / प्रकल्प) रवी पोखरणा, माजी ग्रंथालय, संचालक, महाराष्ट्र राज्य, डॉ. बा.ए.सनान्से, प्रबोधिनीच्या ग्रंथालयाचे, ग्रंथपाल दिलीप नवेले\nभारतीय लोकशाही नेतृत्व संस्थानाच्या २०१७-१८ या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत आणि २०१८-१९ या वर्षाचा उद्घाटन समारंभ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथील छत्रपती शिवाजी सभागृहात दि. २ जुलै, २०१८ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने केंद्रीय - रस्ते, दळणवळण व नौकानयन मंत्री श्री. नितीनजी गडकरी आणि राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव , रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य हजर होते त्याची क्षणचित्रे.\nभारतीय लोकशाही नेतृत्व संस्थानाच्या २०१७-१८ या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत आणि २०१८-१९ या वर्षाचा उद्घाटन समारंभ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथील छत्रपती शिवाजी सभागृहात दि. २ जुलै, २०१८ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने केंद्रीय - रस्ते, दळणवळण व नौकानयन मंत्री श्री. नितीनजी गडकरी आणि राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव , रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य हजर होते त्याची क्षणचित्रे.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि गांधी स्मृती दर्शन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संयोजन साहाय्य : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, गायडिंग सोल्स बाल सुधारगृह कर्मचाऱ्यांसाठी तणाव व्यवस्थापन कार्यशाळा दि. २५-२६ जून, २०१८\nदिनांक १५-१६-१७ जून २०१८ रोजी, डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षकांसाठी क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनिच्या वतिने करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रा. शुभदा जोशी. डावीकडून सौ. भावना लेले, श्री. श्रीकांत पावगी, श्री. आशिर्वाद बोंद्रे आणि प्रबोधिनीचे पुणे कार्यालय अधीक्षक श्री. राहुल टोकेकर\nदि. २-३ जून, २०१८ सामाजिक संस्थांसाठी सी.एस.आर. कार्यशाळा, या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंद रेगे आणि श्रीराम पटवर्धन\nश्री. रवींद्र माधव साठे यांची प्रबोधिनीच्या महासंचालक पदी नियुक्ती झाली त्यानिमित्त २६ मे, २०१८ रोजी अभिनंदन सोहळा पार पडला त्याचे क्षणचित्र.\nदि. १६-१७-१८ मे, २०१८ या कालावधीत जन अभियान परिषद, मध्य प्रदेश ग्रामविकास दिशा उद्बोधन शिबिर योजण्यात आले आहे. या शिबिराचे दि. १६ मे, रोजी उद्घाटन संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन करतांना प्रबोधिनीच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य विवेक अत्रे, प्रकल्प, कार्यक्रम व प्रशासन प्रमुख रवी पोखरणा या शिबिरातील सत्राचे मार्गदर्शक रामभाऊ डिंबळे\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित संवाद सभा दि. ५-६ मे, २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आज या संवाद सभेचा पहिला दिवस शनिवार, दि. ५ मे, रोजी संपन्न झाला. या संवाद सभेचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार श्री. रमेश पतंगे, सुप्रसिद्ध अभिनेते श्री. सचिन खेडेकर, सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक श्री. सचिन कुंडलकर, संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे, जेष्ठ पत्रकार, लेखक, कवी श्री. अंबरीश मिश्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक श्री. रवींद्र साठे, प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. अरविंद रेगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सभेची काही क्षणचित्रे...\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित संवाद सभा दि. ५-६ मे, २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आज या संवाद सभेचा पहिला दिवस शनिवार, दि. ५ मे, रोजी संपन्न झाला. या संवाद सभेचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार श्री. रमेश पतंगे, सुप्रसिद्ध अभिनेते श्री. सचिन खेडेकर, सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक श्री. सचिन कुंडलकर, संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे, जेष्ठ पत्रकार, लेखक, कवी श्री. अंबरीश मिश्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक श्री. रवींद्र साठे, प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. अरविंद रेगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सभेची काही क्षणचित्रे...\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित, बुधवार-गुरूवार, दिनांक २-३ मे २०१८ रोजी दापोली एज्युकेशन सोसायटी, दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे ए.जी. हायस्कूलच्या शिक्षकांसाठी \"क्षमता विकास प्रशिक्षण\" कार्यक्रमामध्ये उद्‍घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या शाळासमितीच्या अध्यक्षा सौ. निलिमा देशमुख.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे दिवंगत अध्यक्ष स्व. प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘आपण अनुभवलेले प्रमोदजी’ या विषयावर मा. श्री. केशव उपाध्ये प्रवक्ते, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांचे व्याख्यान प्रबोधिनीच्या ज्ञान-नैपुण्य केंद्रात संपन्न झाले.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दि.६-७-८ एप्रिल, २०१८ या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना’ पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करतांना संघटनेचे पदाधिकारी सुनील पाटणकर, बालाजी पवार, प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंद रेगे आणि प्रबोधिनीच्या पुणे कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक राहुल टोकेकर\nयशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि निती आयोगाचे सदस्य श्री. धीरज नय्यर लिखित “The Innovation Republic - Governance Innovations in India under Narendra Modi” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुणे येथे संपन्न झाला. या प्रसंगी डावीकडून मा. श्री. अजय सावरीकर मा. श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, यशदाचे महासंचालक मा. श्री. आनंद लिमये, मा. डॉ. विनय सहस्रबुद्धे, मा. श्री. धीरज नय्यर, म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष मा. प्रा. अनिरुद्ध देशपांडे आणि म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक मा. रवींद्र साठे\n“The Innovation Republic - Governance Innovations in India under Narendra Modi” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले मनोगत व्यक्त केले.\nदि. २९-३०-३१ मार्च, २०१८ या कालावधीत अंत्योदय : दिशादर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १३ राज्यातून १२२ प्रतिनिधी सहभागी झाले.\nदि. २९-३०-३१ मार्च, २०१८ अंत्योदय : दिशादर्शन शिबिराचे उद्घाटन करतांना रवींद्र साठे, डॉ. महेशचंद्र शर्मा, भिकूजी (दादा) इदाते, अरविंद रेगे\nदि. २९-३०-३१ मार्च, २०१८ अंत्योदय : दिशादर्शन शिबिराचे उद्घाटन करतांना डॉ. महेशचंद्र शर्मा, भिकूजी (दादा) इदाते, अरविंद रेगे, रवींद्र साठे\nसोमवार, दि. २६ मार्च, २०१८ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित आणि डी.एच.गोखले आणि श्यामला गोखले धर्मादाय न्यास पुरस्कृत अंत्योदय पुरस्कार – २०१८ यंदाच्या वर्षी परिवर्तन महिला संस्थेच्या वर्षा परचुरे यांना प्रदान करण्यात आला. सत्कारमूर्ती : श्रीमती वर्षा परचुरे, कार्यक्रम अध्यक्ष : मा. डॉ. सतीश मोढ, मुख्य अतिथी : मा. आ. डॉ. नीलम गोऱ्हे\nशनिवार, दिनांक १७ मार्च २०१८ रोजी शिवसेना , पुणे शहर (कोथरुड, खडकवासला, कसबा विधानसभा मतदारसंघातील) पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.\nशनिवार, दिनांक १७ मार्च २०१८ रोजी शिवसेना , पुणे शहर (कोथरुड, खडकवासला, कसबा विधानसभा मतदारसंघातील) पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरामध्ये संघटन कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. अरुणा कौलगुड\nदिनांक १०-११ मार्च २०१८ रोजी संस्था बांधणी आणि नेतृत्व अध्ययन केंद्राद्वारे \" राजकीय कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडिया कार्यशाळा\" पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे सोशल मीडिया विभागाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nदिनांक १०-११ मार्च २०१८ रोजीच्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी - सोशल मीडिया कार्यशाळेमध्ये वेब साईट, न्युज पोर्टल आणि ब्लॉग लेखन या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. क्षितिज पाटुकले\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. ९-१०-११ मार्च, २०१८ रोजी भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात संपन्न झाला.\nशालेय ग्रंथपाल / साहाय्यक ग्रंथपाल क्षमता विकास कार्यशाळा दि. २०-२१ ऑक्टोबर, २०१८\nकार्यक्रम संयोजन प्रशिक्षण शिबिर\nसामाजिक संस्थांसाठी सी.एस.आर. कार्यशाळा दि. २-३ जून, २०१८\nगुरुवार सभा, दि. ३० ऑगस्ट, २०१८ विषय: \"राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एन.आर.सी.) एक वास्तव\", वक्ते: माधव भांडारी\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. ९-१०-११ मार्च, २०१८ रोजी भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात संपन्न झाला या अभ्यासक्रमातील काही क्षणचित्रे...\nसामाजिक संस्थांसाठी सी.एस.आर. कार्यशाळा दि. २-३ जून, २०१८ रोजी भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील काही क्षणचित्रे...\nसार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा दि. २८-२९ जुलै, २०१८\nशालेय ग्रंथपाल संपन्नता - कार्यशाळा\nपुस्तक प्रकाशन : The National Cause: Selected Writings of S.G.Majgaonkar शुक्रवार, दि. ३१ ऑगस्ट, २०१८ संध्याकाळी ०६.०० वा. पुणे\nहिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम - दि. ३१ मार्च - २ एप्रिल २०१७ (उद्घाटन सत्र) - भाग-२\nहिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम - दि. ३१ मार्च - २ एप्रिल २०१७ (उद्घाटन सत्र) - भाग-१\nशालेय ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल क्षमता विकास कार्यशाळा\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\nकार्यक्रम संयोजन प्रशिक्षण शिबिर\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\nराजकीय कार्यकर्त्यांसाठी भाषणकला प्रशिक्षण शिबिर (अखिल भारतीय - हिंदी)\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\nराजकीय कार्यकर्त्यांसाठी भाषणकला प्रशिक्षण शिबिर\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\nअखिल भारतीय सरपंच कार्यशाळा (हिंदी)\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\nस्वा. सावरकर आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा\nवक्तृत्वकला आणि संवाद कौशल्ये प्रशिक्षण शिबिर\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\nभाजपा नगरसेवक अखिल भारतीय कार्यशाळा (हिंदी)\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\nहिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-100-percent-refund-after-cancellation-immediate-rail-ticket-98432", "date_download": "2018-10-16T10:25:35Z", "digest": "sha1:V7S24SFHH6NWJNMSUPRCOVTKQEYODQSA", "length": 14379, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News 100 percent refund after cancellation of Immediate rail ticket रेल्वेचे तत्काळ तिकीट रद्द केल्यास शंभर टक्के परतावा | eSakal", "raw_content": "\nरेल्वेचे तत्काळ तिकीट रद्द केल्यास शंभर टक्के परतावा\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nकणकवली - भारतीय रेल्वेने प्रवाशांना दर्जेदार सुविधा देत प्रवाशांच्या खिशाला चाट लागणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे नव्या नियमानुसार रेल्वेचे तत्काळ तिकीट रद्द केल्यास शंभर टक्के परतावा मिळणार आहे. भारतीय रेल्वेने तशी सुविधा सुरू केली असून ही सुविधा ५ अटींवर दिली जाणार आहे.\nकणकवली - भारतीय रेल्वेने प्रवाशांना दर्जेदार सुविधा देत प्रवाशांच्या खिशाला चाट लागणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे नव्या नियमानुसार रेल्वेचे तत्काळ तिकीट रद्द केल्यास शंभर टक्के परतावा मिळणार आहे. भारतीय रेल्वेने तशी सुविधा सुरू केली असून ही सुविधा ५ अटींवर दिली जाणार आहे.\nभारतीय रेल्वेच्या मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्या, प्रीमियम या गाड्यामधील रेल्वेच्या खिडकीवरील किंवा ऑनलाईन ई-तिकीट रद्द करण्याची वेळ आली असल्यास तत्काळ तिकिटासाठी शंभर टक्के परताव्याची हमी दिली जाणार आहे. मात्र, यासाठी काही अटी निश्‍चित करण्यात आल्या आहेत.\nरेल्वेचा मार्ग अचानक बदलल्यास\nस्टेशनवर गाडी तीन तास उशिरा पोहोचणार असल्यास\nबोर्डिंग स्टेशनवर रेल्वे जाणार नसेल तर\nश्रेणीनुसार सुविधा न मिळाल्यास\nकोचची स्थिती डॅमेज असल्यास\nरेल्वेच्या कोणत्याही कारणामुळे तीन तास उशीर रेल्वे गाडीला होत असल्यास अचानक रेल्वेचा मार्ग बदलल्यास तिकीटवर नमूद असलेल्या स्थानकावर गाडी न थांबल्यास किंवा खराब बोगी आणि नियमानुसार सुविधा न मिळाल्यास तत्काळ तिकिटाला शंभर रुपये परतावा दिला जाणार आहे. तसेच अशा तिकिटाच्या प्रवासाला कनिष्ठ श्रेणीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात असेल, रेल्वे भाड्याच्या अंतराप्रमाणे तत्काळ तिकीट चार्ज परत केला जाणार आहे.\nभारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी अलीकडे काही नियम निश्‍चित केले आहेत. त्यामुळे तत्काळ तिकीट रेल्वे काऊंटर बरोबरच रेल्वेच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होते. मात्र, वातानुकूलित तत्काळ तिकीट सकाळी १० वाजता आणि नियमित तत्काळ तिकीट सकाळी ११ वाजता उपलब्ध होते. तत्काळ तिकीट बुकिंग प्रवास सुरू करण्याच्या एक दिवस अगोदर करावी लागते.\nएका पीएनआरमध्ये जास्तीत जास्त चार प्रवाशांना तिकीट दिले जाते. रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतर जर कन्फरर्म रिझर्व्हेशन एखाद्या आरएसी किंवा प्रतिक्षा यादीत नाव आले असेल तर त्याची सीट कन्फरर्म मानली जाते. आयआरसीटीच्या नियमानुसार जर प्रवाशी आरएसी किंवा वेटिंगलिस्टचे तिकीट रद्द करू इच्छित असेल तर रेल्वे रवाना होण्याअगोदर अर्धा तास रद्दचा निर्णय कळवावा लागेल. त्या वेळी काही प्रमाणात कपात करून तिकिटाचे पैसे परत दिले जातील.\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_431.html", "date_download": "2018-10-16T10:04:18Z", "digest": "sha1:ZGGRL4HDKPSFUXZCKYCFY6KWP5GBQLIG", "length": 10394, "nlines": 118, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राजकोट येथे भारत राजा, मालिकेत आघाडी | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराजकोट येथे भारत राजा, मालिकेत आघाडी\nवृत्तसंस्था - वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने राजकोट कसोटीत पाहुण्या विंडीज संघावर डावाने मात करुन मालिकेची धडाक्यात सुरुवात केली आहे. भारताने 1 डाव आणि 272 धावांची सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या डावात वेस्ट इंडिजचा संघ 196 धावांमध्ये आटोपला. भारताकडून दुसर्‍या डावात कुलदीप यादवने 5, रविंद्र जाडेजाने 3 तर रविचंद्रन आश्‍विन 2 विकेट घेतल्या. या मालिकेतला दुसरा सामना 12 ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होणार आहे. राजकोट कसोटीच्या तिसर्‍या दिवशी तब्बल 5 विक्रमांची नोंद करण्यात आली आहे.\nLabels: क्रीडा देश ब्रेकिंग\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/08/blog-post_8.html", "date_download": "2018-10-16T09:35:52Z", "digest": "sha1:LWUIGFKFJ4GFUEBE5S5MIXLPAIQFGSKB", "length": 19446, "nlines": 208, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): अखेरचा टायटन...करुणानिधी", "raw_content": "\nएम. करुणानिधींच्या निधनाने अनार्य चळवळीचा शेवटचे शिखर ढासळले असे म्हटले तर वावगे होणार नाही. पेरियारांच्या आर्यभाषाविरोधी चळवळीतुन उदयाला आलेले हे \"कलैगनर\" व्यक्तित्व द्रविड अस्मितेच्या उद्गार बनले. लेखक, कवी, पटकथाकार असे सर्जनशील व्यक्तित्व जपत ते तमिळ राजकारणाचेही अध्वर्यु बनले. या सर्व काळात निरिश्वरवादी राहुनही त्यांनी जनभावनेवर जे राज्य केले त्याला तोड नाही. खरे तर संपुर्ण भारतीय राजकारणात एवढा प्रदिर्घ काळ आपला ठसा कोणी उमटवु शकले नाही. आधुनिक तमिळनाडुचीच नव्हे तर द्रविडभाषक राज्यांची मानसिकता घडवणारे ते अनोखे शिल्पकार होते. त्यामुळे ते अनेकदा वादग्रस्तही राहिले. ज्याविरुद्ध त्यांनी सातत्याने लढा दिला त्या आर्यवादाची नव्याने वैदिक वर्चस्वतावादी मांडणी होत असल्याच्या काळातच त्यांचे जाणे धक्का देणारे व चटकाही लावणारे आहे.\n३ जुन १९२४ साली निम्न समाजातील परिवारात जन्मलेले करुणानिधी आसपासची सामाजिक विषमता, जातीभेद आणि वैदिक धार्मिक वर्चस्वाच्या वातावरणातुनच आपल्या सामाजिक जाणीवा विस्तारत राहिले. त्यांच्या वयाच्या चवदाव्या वर्षीच ते पेरियारांच्या सामाजिक आणि भाषिक आंदोलनात उतरले. १९३७ साली गैर-हिंदी भाषिक राज्यांतही शिक्षणात हिंदी सक्तीची करण्यात आली. अहिंदी भाषक राज्यांतुनही विरोध उसळला असला तरी पेरियारांनी या लढ्याचे समर्थपणे नेतृत्व केले. करुणानिधींनी या आंदोलनाच्या काळातच विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. द्रविड राजकारणातील ही पहिली विद्यार्थी संघटना मानली जाते.\nत्या काळात आर्य आक्रमणवाद लोकप्रियतेच्या शिखरावर होता. आक्रमक आर्यांनी द्रविडांना दक्षीणेत हुसकावले असा हा सिद्धांत सांगत होता. उत्तरेतील आर्यभाषिक दाक्षिणात्यांवर आर्य भाषा (हिंदी) लादत आहेत, म्हनजे ही द्रविडांवर लादण्यात येणारी दुसरी सांस्कृतीक व भाषिक गुलामगिरी आहे ही भावना पेरियारांनी समर्थपणे व्यक्त केली आणि करुणानिधींनी या वर्चस्वतावादी धोरणाच्या लढ्याचे नायकत्व पेरियार व अण्णादुराईनंतर समर्थपणे केले. सामाजिक समता माननारे करुणानिधी भाषिक बाबतीत का भेदभाव मानतात असे अनेकदा त्यांना कुत्सितपणे म्हटलेही गेले. पण भाषा लादण्यामागील हेतु वर्चस्वतावादी असल्यामुळे विरोधकांच्या या टीकेला कोणी किंमत दिली नाही. तमिळांनी त्यांना आपल्या हृदयात एवढे स्थान दिले की ते राजकारणात आल्यानंतर एकदाही निवडणूक हरले नाहीत. पाच वेळा ते मुख्यमंत्रीही राहिले.\nरामसेतुच्या संकल्पनेलाही त्यांनी कडाडून विरोध केला. हा विरोध त्यांच्या केवळ निरिश्वरवादातुन आलेला नव्हता. राम हा दक्षीण भारतावरचा आद्य आक्रमक व आर्य संस्कृती पसरवणारा आक्रमक आहे असे असंख्य द्रविड आजही मानतात. मग भले ते काव्य काल्पनिक का असेना. अशा स्थितीत सेतुसमुद्रम प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या विवादात त्यांनी रामाच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सेतु जर रामाने बांधला म्हणता तर तो कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकला होता असा प्रश्न विचारुन खळबळ उडवुन दिली. करुणानिधी यांचा कडवा विरोध हा या वर्चस्वतावादी व सामाजिक विषमता पसरवणा-या वैदिक वर्चस्वतावादाविरुद्ध होता. जनसामान्यांतील भेदभाव मिटावेत आणि सामाजिक समता प्रस्थापित व्हावी या पेरियार व शाहु-फुले-आंबेडकरवादी विचारधारेचे ते नुसते प्रखर प्रवक्ते नव्हते तर कृतीशिल उत्तुंग नेतृत्व होते.\nराजकीय कारकीर्द बहरात असतांनाही त्यांचे लेखन चालुच होते. त्यांच्या सर्व लेखनावर द्रविड अस्मिता आणि सामाजिक समता या तत्वांचाच प्रभाव राहिला. स्वातंत्र्यानंतर जेंव्हा १९६० साली हिंदी राष्ट्रभाषा करण्याचे सुतोवाच होऊ लागले त्यावेळीस करुणानिधी सपरिवार कडवा विरोध करण्यास सज्ज झाले. या आंदोलनात हिंसाचारही झाला. करुणानिधींवर टीकेचा भडिमारही झाला. एकटे पाडण्याचेही प्रयत्न झाले. पण या योद्ध्याने कसलीही तडजोड केली नाही. नंतरही जेंव्हाही संधी मिळेल तेंव्हा ते हिंदीचा विरोध करतच राहिले. त्यांचा हिंदीला विरोध हा केवळ भाषिक नव्हता तर त्यी आक्रमकांची भाषा व संस्कृती नको या भावनेतुन होता हे लक्षात घेतले की त्यांचा विरोध अनाठायी होता असे म्हणता येणार नाही.\nराजीव गांधी हत्याप्रकरणात त्यामागेही त्यांचा हात असल्याचे आरोप झाले होते. तमिळ लिबरेशन संघटनेला (लिट्टे) त्यांचा छुपा पाठिंबा आहे असे आरोप होतच होते. पण तपास यंत्रणांना करुणानिधींविरुद्ध कसलाही पुरावा मिळाला नाही. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. आणीबाणीचे कडवे विरोधक म्हणून त्यांना मिसाखाली अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांना एवढी अमानुष मारहाण झाली की त्यांचा सहकैदीच ते पाहुनच धक्का बसुन मृत झाला. अनेक आरोपांनी त्यांची कारकीर्द अनेकदा वादळी झाली असली तरी सामाजिक समतेसाठी वर्त्चस्वतावादाविरुद्धच्या युद्धाचे सैनापत्य केलेला अखेरचा महायोद्धा म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\n\"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे वि...\nकनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती\nसम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ...\nसंभाजी महाराज आणि शाहजादा अकबर\nसंभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेले एक कोडे आहे. किंबहुना त्यांच्याबद्दल, अगदी बखरींपासून जे लेखन सुरु होते त्यात वास्तवाचा मेळ नाही....\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्था तर कोलमडली होतीच पण जगभरात त्याचे भि...\nडॉ. भटकरांचं परम प्लँचेट\nडॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्या...\nसाहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय\n\"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे\" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली...\nएकत्र निवडणुका : लोकशाहीचा गळा घोटण्याकडे वाटचाल\nरुपया घसरला, निर्यातही ढेपाळली\nनागरी अधिकारांची ऐशी की तैशी\nअवगुणसंपन्न श्री. संजय सोनवणी \nप्राचीन लोकशाही : ऐतिहासिक परंपरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T10:55:45Z", "digest": "sha1:YF6KZHS4UDYNYFUDNHZ5YEKVRCWMJLL3", "length": 14618, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धर्मादाय रूग्णालयांवर आयुक्त कार्यालयाची नजर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधर्मादाय रूग्णालयांवर आयुक्त कार्यालयाची नजर\nफलकामध्ये धर्मादाय शब्दाचा समावेश करण्याच्या सूचना\nसातारा – धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत रूग्णालये निर्धन दुर्बल रूग्णांना कायदेशीर तरतूदीप्रमाणे सेवा देतात की नाही, याकडे आता धर्मादाय आयुक्त क ार्यालयाची करडी नजर राहणार आहे. तसेच नोंदणीकृत रूग्णालयांनी फलकामध्ये धर्मादाय अथवा चॅरीटी असा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वेगळ्या नावाने नोंदणी करून रूग्णालयांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या त्या रूग्णालयांच्या शोध मोहिमेस सुरूवात करण्यात आली आहे.\nराज्यासह सातारा जिल्ह्यातील धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृृत अनेक रूग्णालयांनी फलकामध्ये धर्मादाय अथवा चॅरीटी असा शब्दाचा ठळकपणे समावेश केलेला नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी त्या रूग्णालयांनी रूग्णांना व नातेवाईकांना तात्काळ समजेल अशा धर्मादाय व चॅरीटेबल असा ठळक शब्दाचा समावेश क रण्याच्या सूचना कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.\nत्यामुळे आता निर्धन व दुर्बल रूग्णांना दिलासा मिळणार आहे. उच्च न्यायालय, मुंबई यांनी कलम 41 नुसार घोषित केल्याप्रमाणे धर्मादाय नोंदणी रूग्णालयात निर्धन रूग्णांना मोफत व दुर्बल रूग्णांना निम्म्या रक्कमेत उपचार देणे बंधनकारक आहे. निर्धन रूग्णांचा निकष हा 85 हजार रूपये वार्षिक उत्पन्न व दुर्बल रूग्णांसाठी 1 लाख 60 हजार वार्षिक उत्पन्नाचे निकष ठरविण्यात आले आहेत. उपचार घे÷ताना दारिद्रय रेषेखालील रेशनकार्ड व तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला रूग्णालयात सादर करावा लागणार आहे. धर्मादाय कायद्यानुसार निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांच्या उपचारासाठी रू ग्णालयांना एकूण खाटा अथवा बेडपैकी 10 टक्केराखिव ठेवणे देखील बंधनकारक आहे.\nसातारा जिल्ह्यात धर्मादाय नोंदणी असलेली एकूण 18 रूग्णालये आहेत. त्यापैकी 16 रूग्णालये सुरू आहेत. कराड येथील कृष्णा चॅरीटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा हॉस्पिटल ऍण्ड मेडीकल रिसर्च सेंटर, फलटण येथील कृष्णामाई मेडीकल ऍण्ड रिसर्च फाऊंडेशन संचलित निकोप हॉस्पिटल, सातारा येथील आयुर्वेद प्रसारक मंडळ संचलित डॉ.मो.ना.आगाशे धमार्थ रूग्णालय व प्रसुतीगृह, फलटण येथील आरोग्य मंडळ संचलित श्रीमंत मालोजीराजे सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल, सातारा येथील कै.कृष्णा श्रीपती घोरपडे मेमोरियल फाऊंडेशन संचलित- निरामय हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर, फलटण येथील लायन्स क्‍लब चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मुधोजी आय हॉस्पिटल, वाई येथील मराठी मिशन-मुंबई संचलित मिशन हॉस्पिटल, कराड येथील जी.के.गुजर मेमोरिअल चॅरीटेबल ट्रस्ट कराड संचलित जी.के.गुजर मेमोरिअल सह्याद्रि हॉस्पिटल, सातारा येथील कै.राधाबाई वाघोलीकर चॅरीटेबल ट्रस्ट संचलित वाघोलीकर आय क्‍लिनिक ऍण्ड फेको सेंटर, सातारा येथील लायन्स क्‍लब कॅम्प चॅरीटेबल ट्रस्ट संचलित लायन्स नॅब नेत्र रूग्णालय, कराड लायन्स चॅरीटेबल ट्रस्ट संचलित श्रीयुत रामकिसन लाहोटी नेत्र रूग्णालय,शिरवळ ता.खंडाळा येथील ज्ञान प्रबोधीनी मेडीकल ट्रस्ट पुणे संचलित श्रीमती कमला मेहता आय हॉस्पिटल, सातारा येथील समर्थ एज्युकेशन ट्रस्ट संचलित सावकार होमिओपॅथिक रूग्णालय, मायणी ता.खटाव\nछ.शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित रूरल इन्सि÷ट्‌युट ऑफ आयुर्वेद, रिसर्च सेंटर ऍण्ड हॉस्पिटल, गोंदवले ता.माण येथील श्री.सदगुरू ब्रम्हचैतन्य महाराज ट्रस्ट संचलित चैतन्य रूग्णालय, सातारा येथील कनिष्क ज्ञानपीठ व आरोग्य संस्था संचलित कनिष्का स्पेशालिटी हॉस्पिटल या नोंदणीकृत धर्मादाय रूग्णालयात निर्धन व दुर्बल रूग्णांना उपचार घेता येणार आहेत. मात्र, यापैकी 5 लाख रूपयांपेक्षा रूग्णालयाचे उत्पन्न कमी असेल तर त्या ठीकाणी उपचार घेता येणार नाहीत. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत ट्रस्टच्या माध्यमातून रूग्णांसाठी देणग्या स्विकारणाऱ्या व आयकर सुविधा घेणाऱ्या रूग्णालयांची यादीची जमवा जमव सध्या सुरू आहे. लवकरच टप्प्या टप्प्याने ते ट्रस्ट व रूग्णालयांची शोधमोहिम घेण्यात येणार असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले.\nजिल्ह्यातील नोंदणीकृत धर्मादाय रूग्णालयांनी निर्धन व दुर्बल रूग्णांना कायद्यानुसार मोफत, सवलतीने तसेच सन्माने उपचार देणे बंधनकारक आहे. रूग्णांनी कायदेशीर कागदपत्रे सादर करून देखील त्या रूग्णालयांनी उपचार दिले नाहीत तर रूग्णांनी अथवा नातेवाईकांनी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करावेत. अर्जाची गांभिर्याने दखल घेवून संबधित रूग्णालयावर कारवाई करण्यात येईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज ठाकरेही मोबाइल अॅडिक्‍ट…\nNext articleपुस्तके आयुष्याला कलाटणी देतात : महेंद्र बाचल\n18 ऑक्‍टोंबरला धम्म दीक्षाचे आयोजन\nखटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा : आ. शशिकांत शिंदे\nआमदारांनी ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ आणली..\nकर्मवीरांनी त्यागातून शैक्षणिक वाटचाल सुकर केली : इंद्रजित देशमुख\n…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार\nभुईंजमध्ये दिनबंधु मित्रमंडळातर्फे भव्य बक्षीस समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/4831-pune-municipal-corporation-through-notice-thrie-will-be-no-private-party-celebration-in-shaniwar-wada", "date_download": "2018-10-16T10:03:00Z", "digest": "sha1:BIE77GZNSJ4JXJ6OJZFGDRSJDANXITCN", "length": 6777, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपुणे महापालिका प्रशासनाने खाजगी कार्यक्रमांना शनिवार वाड्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फक्त महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.\nप्रशासनाचा हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य व्हावा लागेल. सत्ताधारी भाजप या निर्णयाच्या बाजूने आहे.\nसध्या फक्त अडीच हजार रुपयांमध्ये शनिवार वाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो. त्यात वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कार्यक्रमांच्या वेळी होणारी अस्वच्छता, पर्यटकांची गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाच म्हणणं आहे.\n31 डिसेंबरला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेनंतर शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा विचार सुरु झाला आणि आज महापालिकेने वृत्तपत्रांमधून तशी जाहिरातीही दिल्या आहेत.\nपाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार\nआता पुण्यातही जातवैधता प्रमाणपत्रावरुन 7 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\n#MeToo 'सत्य हीच माझी ताकत आहे', प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nखनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन\n#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली 'एवढी' रक्कम\n'पेरू' खाण्याचे काय आहेत फायदे\n'दारू पिऊन शिक्षक मारतात' आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi05-09.htm", "date_download": "2018-10-16T10:45:37Z", "digest": "sha1:YNMGDRBXCCEJKM3YRVK7I2HV7DCUEFKI", "length": 38682, "nlines": 266, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - पञ्चमः स्कन्धः - नवमोऽध्यायः", "raw_content": "\nदेवा विष्णुवचः श्रुत्वा सर्वे प्रमुदितास्तदा \nददुश्च भूषणान्याशु वस्त्राणि स्वायुधानि च ॥ १ ॥\nक्षीरोदश्चाम्बरे दिव्ये रक्ते सूक्ष्मे तथाजरे \nनिर्मलञ्च तथा हारं प्रीतस्तस्मै सुमण्डितम् ॥ २ ॥\nददौ चूडामणिं दिव्यं सूर्यकोटिसमप्रभम् \nकुण्डले च तथा शुभ्रे कटकानि भुजेषु वै ॥ ३ ॥\nददौ तस्यै विश्वकर्मा प्रसन्नेन्द्रियमानसः ॥ ४ ॥\nनूपुरौ सुस्वरौ कान्तौ निर्मलौ रत्‍नभूषितौ \nददौ सूर्यप्रतीकाशौ त्वष्टा तस्यै सुपादयोः ॥ ५ ॥\nतथा ग्रैवेयकं रम्यं ददौ तस्यै महार्णवः \nअङ्गुलीयकरत्‍नानि तेजोवन्ति च सर्वशः ॥ ६ ॥\nअम्लानपङ्कजां मालां गन्धाढ्यां भ्रमरानुगाम् \nतथैव वैजयन्तीञ्च वरुणः सम्प्रयच्छत ॥ ७ ॥\nहिमवानथ सन्तुष्टो रत्‍नानि विविधानि च \nददौ च वाहनं सिंहं कनकाभं मनोहरम् ॥ ८ ॥\nभूषणैर्भूषिता दिव्यैः सा रराज वरा शुभा \nसिंहारूढा वरारोहा सर्वलक्षणसंयुता ॥ ९ ॥\nसहस्रारं सुदीप्तञ्च देवारिशिरसां हरम् ॥ १० ॥\nददौ देव्यै सुरारीणां कृन्तनं भयनाशनम् ॥ ११ ॥\nवरुणश्च प्रसन्नात्मा ददौ शङ्खं समुज्वलम् \nघोषवन्तं स्वशङ्खात्तु समुत्पाद्य सुमङ्गलम् ॥ १२ ॥\nहुताशनस्तथा शक्तिं शतघ्नीं सुमनोजवाम् \nप्रायच्छत्तु प्रसन्नात्मा तस्यै दैत्यविनाशिनीम् ॥ १३ ॥\nइषुधिं बाणपूर्णञ्च चापं चाद्‌भुतदर्शनम् \nमारुतो दत्तवांस्तस्यै दुराकर्षं खरस्वरम् ॥ १४ ॥\nघण्टामैरावतात्तूर्णं सुशब्दां चातिसुन्दराम् ॥ १५ ॥\nददौ दण्डं यमः कामं कालदण्डसमुद्‌भवम् \nयेनान्तं सर्वभूतानामकरोत्काल आगते ॥ १६ ॥\nब्रह्मा कमण्डलुं दिव्यं गङ्गावारिप्रपूरितम् \nददावस्यै मुदा युक्तो वरुणः पाशमेव च ॥ १७ ॥\nकालः खड्गं तथा चर्म प्रायच्छत्तु नराधिप \nपरशुं विश्वकर्मा च तीक्ष्णमस्यै ददावथ ॥ १८ ॥\nधनदस्तु सुरापूर्णं पानपात्रं सुवर्णजम् \nपङ्कजं वरुणश्चादाद्देव्यै दिव्यं मनोहरम् ॥ १९ ॥\nगदां कौमोदकीं त्वष्टा घण्टाशतनिनादिनीम् \nअदात्तस्यै प्रसन्नात्मा सुरशत्रुविनाशिनीम् ॥ २० ॥\nददौ त्वष्टा जगन्मात्रे निजरश्मीन्दिवाकरः ॥ २१ ॥\nसायुधां भूषणैर्युक्तां दृष्ट्वा ते विस्मयं गताः \nतुष्टुवुस्तां सुरा देवीं त्रैलोक्यमोहिनीं शिवाम् ॥ २२ ॥\nनमः शिवायै कल्याण्यै शान्त्यै पुष्ट्यै नमो नमः \nभगवत्यै नमो देव्यै रुद्राण्यै सततं नमः ॥ २३ ॥\nकालरात्र्यै तथाम्बायै इन्द्राण्यै ते नमो नमः \nसिद्ध्यै बुद्ध्यै तथा वृद्ध्यै वैष्णव्यै ते नमो नमः ॥ २४ ॥\nपृथिव्यां या स्थिता पृथ्व्या न ज्ञाता पृथिवीञ्च या \nअन्तःस्थिता यमयति वन्दे तामीश्वरीं पराम् ॥ २५ ॥\nमायायां या स्थिता ज्ञाता मायया न च तामजाम् \nअन्तःस्थिता प्रेरयति प्रेरयित्रीं नुमः शिवाम् ॥ २६ ॥\nकल्याणं कुरु भो मातस्त्राहि नः शत्रुतापितान् \nजहि पापं हयारिं त्वं तेजसा स्वेन मोहितम् ॥ २७ ॥\nखलं मायाविनं घोरं स्त्रीवध्यं वरदर्पितम् \nदुःखदं सर्वदेवानां नानारूपधरं शतम् ॥ २८ ॥\nत्वमेका सर्वदेवानां शरणं भक्तवत्सले \nपीडितान्दानवेनाद्य त्राहि देवि नमोऽस्तु ते ॥ २९ ॥\nएवं स्तुता तदा देवी सुरैः सर्वसुखप्रदा \nतानुवाच महादेवी स्मितपूर्वं शुभं वचः ॥ ३० ॥\nभयं त्यजन्तु गीर्वाणा महिषान्मन्दचेतसः \nहनिष्यामि रणेऽद्यैव वरदृप्तं विमोहितम् ॥ ३१ ॥\nइत्युक्त्वा सा सुरान्देवी जहासातीव सुस्वरम् \nचित्रमेतच्च संसारे भ्रममोहयुतं जगत् ॥ ३२ ॥\nकम्पयुक्ता भयत्रस्ता वर्तन्ते महिषात्किल ॥ ३३ ॥\nअहो दैवबलं घोरं दुर्जयं सुरसत्तमाः \nकालः कर्तास्ति दुःखानां सुखानां प्रभुरीश्वरः ॥ ३४ ॥\nसृष्टिपालनसंहारे समर्था अपि ते यदा \nमुह्यन्ति क्लेशसन्तप्ता महिषेण प्रपीडिताः ॥ ३५ ॥\nइति कृत्वा स्मितं देवी साट्टहासं चकार ह \nउच्चैः शब्दं महाघोरं दानवानां भयप्रदम् ॥ ३६ ॥\nचकम्पे वसुधा तत्र श्रुत्वा तच्छब्दमद्‌भुतम् \nचेलुश्च पर्वताः सर्वे चुक्षोभाब्धिश्च वीर्यवान् ॥ ३७ ॥\nमेरुश्चचाल शब्देन दिशः सर्वाः प्रपूरिताः \nभयं जग्मुस्तदा श्रुत्वा दानवास्तत्स्वनं महत् ॥ ३८ ॥\nजय पाहीति देवास्तामूचुः परमहर्षिताः \nमहिषोऽपि स्वनं श्रुत्वा चुकोप मदगर्वितः ॥ ३९ ॥\nगच्छन्तु त्वरिता दूता ज्ञातुं शब्दसमुद्‌भवम् ॥ ४० ॥\nकृतः केनायमत्युग्रः शब्दः कर्णव्यथाकरः \nदेवो वा दानवो वापि यो भवेत्स्वनकारकः ॥ ४१ ॥\nगृहीत्वा तं दुरात्मानं मत्समीपं नयन्त्विह \nहनिष्यामि दुराचारं गर्जन्तं स्मयदुर्मदम् ॥ ४२ ॥\nक्षीणायुष्यं मन्दमतिं नयामि यमसादनम् \nपराजिताः सुराः कामं न गर्जन्ति भयातुराः ॥ ४३ ॥\nनासुरा मम वश्यास्ते कस्येदं मूढचेष्टितम् \nत्वरिता मामुपायान्तु ज्ञात्वा शब्दस्य कारणम् ॥ ४४ ॥\nअहं गत्वा हनिष्यामि तं पापं वितथश्रमम् \nइत्युक्तास्तेन ते दूता देवीं सर्वाङ्गसुन्दरीम् ॥ ४५ ॥\nसर्वलक्षणसम्पन्नां वरायुधधरां शुभाम् ॥ ४६ ॥\nदधतीं चषकं हस्ते पिबन्तीं च मुहुर्मधु \nसंवीक्ष्य भयभीतास्ते जग्मुस्त्रस्ताः सुशङ्‌किताः ॥ ४७ ॥\nसकाशे महिषस्याशु तमूचुः स्वनकारणम् \nदेवी दैत्येश्वर प्रौढा दृश्यते काचिदङ्गना ॥ ४८ ॥\nन मानुषी नासुरी सा दिव्यरूपा मनोहरा ॥ ४९ ॥\nसा नादं कुरुते नारी लक्ष्यते मदगर्विता ॥ ५० ॥\nसुरापानरता कामं जानीमो न सभर्तृका \nअन्तरिक्षस्थिता देवास्तां स्तुवन्ति मुदान्विताः ॥ ५१ ॥\nजयेति पाहि नश्चेति जहि शत्रुमिति प्रभो \nन जाने का वरारोहा कस्य वा सा परिग्रहः ॥ ५२ ॥\nकिमर्थमागता चात्र किं चिकीर्षति सुन्दरी \nद्रष्टुं नैव समर्थाः स्मस्तत्तेजःपरिधर्षिताः ॥ ५३ ॥\nदृष्ट्वैवैवंविधां नारीमसम्भाष्य समागताः ॥ ५४ ॥\nवयं त्वदाज्ञया राजन् किं कर्तव्यमतःपरम् \nगच्छ वीर मयादिष्टो मन्त्रिश्रेष्ठ बलान्वितः ॥ ५५ ॥\nनायाति यदि सा नारी त्रिभिः सामादिभिस्त्विह ॥ ५६ ॥\nअहत्वा तां वरारोहां त्वमानय ममान्तिकम् \nकरोमि पट्टमहिषीं तां मरालभ्रुवं मुदा ॥ ५७ ॥\nप्रीतियुक्ता समायाति यदि सा मृगलोचना \nरसभङ्गो यथा न स्यात्तथा कुरु ममेप्सितम् ॥ ५८ ॥\nश्रवणान्मोहितोऽस्म्यद्य तस्या रूपस्य सम्पदा \nमहिषस्य वचः श्रुत्वा पेशलं मन्त्रिसत्तमः ॥ ५९ ॥\nजगाम तरसा कामं गजाश्वरथसंयुतः \nगत्वा दूरतरं स्थित्वा तामुवाच मनस्विनीम् ॥ ६० ॥\nविनयावनतः श्लक्ष्णं मन्त्री मधुरया गिरा \nकासि त्वं मधुरालापे किमत्रागमनं कृतम् ॥ ६१ ॥\nपृच्छति त्वां महाभागे मन्मुखेन मम प्रभुः \nस जेता सर्वदेवानामवध्यस्तु नरैः किल ॥ ६२ ॥\nदैत्येश्वरोऽसौ बलवान्कामरूपधरः सदा ॥ ६३ ॥\nश्रुत्वा त्वां समुपायातां चारुवेषां मनोहराम् \nद्रष्टुमिच्छति राजा मे महिषो नाम पार्थिवः ॥ ६४ ॥\nमानुषं रूपमादाय त्वत्समीपं समेष्यति \nयथा रुच्येत चार्वङ्‌गि तथा मन्यामहे वयम् ॥ ६५ ॥\nतर्ह्येहि मृगशावाक्षि समीपं तस्य धीमतः \nनो चेदिहानयाम्येनं राजानं भक्तितत्परम् ॥ ६६ ॥\nतथा करोमि देवेशि यथा ते मनसेप्सितम् \nवशगोऽसौ तवात्यर्थं रूपसंश्रवणात्तव ॥ ६७ ॥\nकरभोरु वदाशु त्वं संविधेयं मया तथा ॥ ६८ ॥\nमहिषासुर देवीकडे दूत पाठवतो -\nविष्णूचे भाषण ऐकून सर्व देव प्रमुदित झाले. त्यांनी आपली सर्व भूषणे व शस्त्रास्त्रे देवीला अर्पण केली. क्षीरसागराने प्रसन्न चित्ताने आरक्तवर्णी, दिव्य, सूक्ष्म, कधीही जुनी न होणारी अशी वस्त्रे व एक उत्तम प्रकारे शृंगारलेला हार दिला. कोट्यावधी सूर्याप्रमाणे असलेला दिव्य चूडामणी, शुभ्र कुंडले, हातातील गोट, बाजूबंद व नानाप्रकारच्या रत्‍नांनी सुशोभीत अशी दिव्य कंकणे विश्वकर्म्याने दिली. सूर्यापासून तेजस्वी उत्तम नादयुक्त मनोहर व निर्मल, रत्‍नजडित तोरड्या त्वष्ट्याने दिल्या. रम्य कंठभूषणे व तेजस्वी अंगठ्या महासागराने दिल्या. सुवर्णाच्या पुष्पांनी गुंफलेली सुगंधी व भ्रमरांनी युक्त अशी वैजयंतीमाला वरुणाने दिली. हिमालयाने सर्व रत्‍नासहित भूषवलेला एक सुंदर पण तेजस्वी सिंह तिला वाहानाकरता दिला.\nअशाप्रकारे सर्व रत्‍नगुणांनी आलंकृत होऊन ती भगवतीदेवी सिंहावर स्वार झाली. विष्णूने आपल्या सुदर्शनचक्रापासून एक दिव्य चक्र निर्माण करून देवीला अर्पण केले. त्याला सहस्र आरा होत्या. शंकराने त्रिशूलापासून दुसरा एक उत्तम असा त्रिशूल निर्माण करून भगवतीला दिला.\nवरुणानेही प्रसन्न होऊन आपल्या शंखापासून मधुर नादयुक्त व मंगलकारक शंख निर्माण करून दिला. सूर्याने दैत्यविनाशक अशी वेगवान शतघ्नी नावाची महाशक्ती तिला अर्पण केली. वायूने अद्‌भुत व उग्र शब्द करणारे धनुष्य बाणांनी युक्त असलेल्या भात्यासह दिले. इंद्राने आपल्या वज्रापासून अतिभयंकर वज्र उत्पन्न करून दिले व ऐरावताच्या घंटेपासून उत्तम नाद करणारी घंटा दिली.\nप्रलयकारी ज्याच्या योगाने यम सर्वनाश करतो त्या कालदंडापासून दुसरा एक तेजस्वी दंड यमाने दिला. ब्रह्मदेवाने गंगाजलाने भरलेला कमंडलू दिला. वरुणाने पाश दिला. कालाने ढाल तलवार आणि विश्वकर्म्याने परशू दिला. कुबेराने सुरेने भरलेले एक सुवर्णाचे पानपात्र दिले. वरुणाने दिव्य मनोहर कमल अर्पण केले. दैत्यांचा नाश करणारी व अनेक घंटांचा नाद करणारी एक कौमुदकी नावाची गदा त्वष्ट्याने तिला दिली. त्याशिवाय अभेद्य कवचासह अनेक प्रकारची अस्त्रेही दिली. सूर्याने आपली किरणे त्याजगन्मातेला बहाल केली.\nअशाप्रकारे सर्व भूषणांनी मंडित व आयुधांनी संपन्न झालेल्या अशा त्या त्रैलोक्यमोहिनी व मंगलमय देवतेला पाहून सर्व देव विस्मयचकित झाले व तिची स्तुती करू लागले, देव म्हणाले, \"शिवा, कल्याणी, शांती, पुष्टी, भगवती, देवी रुद्राणी, तुला सतत नमस्कार असो. जी पृथ्वीला व्यापून आहे, पण पृथ्वीला जिचे ज्ञान नाही, तिच्या अंतर्यामी राहून जी पृथ्वीला प्रेरणा करीत आहे, त्या उत्कृष्ट परमेश्वरीला आम्ही वंदन करतो. हे कालरात्री, अंबा, इंद्राणी, सिद्धी बुद्धी, वृद्धी आणि वैष्णवी तुला नमस्कार असो. मायेचे ठिकाणी जी स्थित आहे परंतु मायेला जिचे ज्ञान नाही आणि अंतर्यामी स्थित असल्यामुळे जी ती मायेला प्रेरणा करीत आहे, त्या प्रेरक व कल्याणी देवीला आमचा नमस्कार असो.\nहे माते, आम्हाला शत्रूने अत्यंत पीडित केले आहे. तरी तू आम्हा सर्वांचे रक्षण कर. त्या पापी महिषाचा तू आपल्या तेजाने नाश कर. तो वरामुळे माजला आहे. तो पुष्ट असून मायावी असल्यामुळे अनेक रूपे धारण करतो. त्याला फक्त स्त्रीच्याच हातून मृत्यु आहे. म्हणून हे भक्तवत्सले या पापात्म्यापासून आमचे रक्षण कर. तुला नमस्कार असो.\nअशा तर्‍हेने सर्वसुखदायी देवीचे सर्व देवांनी स्तवन केले. तेव्हा ती महादेवी हसत म्हणाली, \"देवांनो, आता दैत्यांचे भय बाळगू नका. त्या वरोन्मत्त महिषाचा आज मी रणात नाश करीन.\"\nअशाप्रकारे देवांना अभय देऊन ती म्हणाली, \"या संसाराचे हेच आश्चर्य आहे. हे जग भ्रमाने व मोहाने व्यापले आहे. प्रत्यक्ष विष्णु, महेश्वर, ब्रह्मदेव, इंद्र व इतर देव महिषासुरापासून भयभीत झाले आहेत. दैवाचे सामर्थ्य हेच श्रेष्ठ असून देवही त्याचा प्रतिकार करू शकत नाहीत. तेव्हा सर्व सुखदुःखाचा कर्ता हा कालच आहे. कारण जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करण्यास समर्थ असलेले हे ब्रह्मा, विष्णु, महेशही महिषासुरामुळे जर्जर झाले आहेत, ते मोह पावले आहेत.\"\nअशाप्रकारे हसत मुखाने देवीने असुरांना भयप्रद, महाघोर व उच्च स्वराने युक्त असा महानाद केला. त्या अद्‌भुत नादाने धरणीकंप होऊ लागले. सागर क्षुब्ध झाले. मेरुपर्वतादि सर्व पर्वत हलू लागले. सर्व दिशा दणाणून गेल्या. त्या प्रचंड स्वराने देवांनाही भीती निर्माण झाली. सर्व देवांनी देवीचा अत्यंत जयजयकार केला आणि ’आमचे रक्षण कर’ असे ते म्हणू लागले.\nउन्मत्त झालेला महिषासुर तो भयंकर आवाज ऐकून क्रोधायमान झाला. पण साशंक होऊन तो दैत्यांना म्हणाला, \"हे काय आहे हा शब्द कोठून उत्पन्न झाला हा शब्द कोठून उत्पन्न झाला याची चौकशी करण्याकरता दूताने सत्वर जावे. हा अतिशय कर्कश ध्वनी कुणी उत्पन्न केला याची चौकशी करण्याकरता दूताने सत्वर जावे. हा अतिशय कर्कश ध्वनी कुणी उत्पन्न केला तो देव असो वा दानव असो, त्या पापात्म्याला सत्वर मजसमोर उभा करा म्हणजे मत्त झालेल्या त्याचा मी वध करीन. देव पराजित व भयभीत झाल्यामुळे ते गर्जना करणार नाहीत. असुर माझ्या अधीन असल्याने गर्जना करणार नाहीत. तेव्हा हे मूर्खपणाचे वर्तन करणार्‍या व्यक्तीने मजकडे यावे म्हणजे दुरात्म्याचा मी वध करीन.\"\nह्याप्रमाणे महिषासुराने दूताला सांगितल्यावर दूत ध्वनीच्या रोखाने निघाला. तो सर्वांग सुंदर देवी त्याच्या दृष्टीस पडली. ती सर्वालंकारमंडित अष्टादश हात असलेली होती. सर्वश्रेष्ठ आयुधे तिने धारण केली होती. ती शुभलक्षणांनी संपन्न असलेली देवी वारंवार सुरा पान करीत होती. तिला पहाताच तो दूत शंकित झाला. घाबरून त्रस्त होऊन तो पुन: महिषाकडे आला व त्याने ध्वनीचे कारण त्याला सांगितले.\nदूत म्हणाला, \"हे दैत्यराज, मी आपल्या आज्ञेप्रमाणे शोध करीत असता एके ठिकाणी एक दिव्य व प्रौढ स्त्री दृष्टीस पडली. ती सर्वांगविभूषित व सर्व रत्‍नांलंकृत अशी होती. ती दिव्य व नयनमनोहर स्त्री मनुष्ययोनीतील नाही. ती सिंहारूढ झालेली असून तिने सर्व शस्त्रास्त्रे धारण केलेली आहेत. तिला अठरा हात आहेत. ती सुरापानाविषयी तत्पर आहे व उन्मत्त होऊन गर्जना करीत आहे, ती अविवाहीत असावी असे वाटते. सर्व देव तिच्याभोवती जमले असून, ते तिचे स्तवन करीत आहेत. सर्व देव तिचा जयजयकार करताना ' हे देवी आमचे रक्षण कर. शत्रूचा वध कर. ' असे शब्द सारखे उच्चारीत आहेत.\nती सुंदरी कोण, कुठली, कुणाची भार्या व येथे येण्याचा तिचा उद्देश काय हे मात्र आम्हाला समजू शकले नाही. आम्ही तिच्या तेजाने दिपून गेल्यामुळे तिच्याकडे पाहूच शकलो नाही. शृंगार, वीर, हास्य अद्‌भुत या रसांनी ती युक्त आहे, अशा प्रकारची ती स्त्री पाहिल्याबरोबर आम्हाला तिच्याशी भाषण न करताच परत यावे लागले. तेव्हा पुढे काय निर्णय घ्यायचा तो आपण घ्यावा.\"\nदूताचे भाषण ऐकल्यावर महिषाने आपल्या प्रमुखाला पाचारण करून सांगितले, \"तू सैन्य बरोबर घेऊन जा आणि कोणताही उपाय करून त्या सुंदर स्त्रीला इकडे घेऊन ये. ती तशी न येईल तर तिला पकडून आण म्हणजे तिला वश करून घेऊन मी तिला पट्टराणी करीन. ती सुंदरी आनंदाने येईल तर बरेच. तेव्हा तू माझी इच्छा पूर्ण कर. कारण तिचे वर्णन ऐकल्यावर मी अगदी मोहित झालो आहे.\nमहिषासुराचे हे नाजूक भाषण ऐकून तो प्रधानमंत्री बरोबर सर्व प्रकारचे सैन्य घेऊन तेथे गेला. सैन्य दूर उभे करून अत्यंत विनयाने तो त्या देवीला म्हणाला, \"हे महाभाग्यवती, तू कोण आहेस येथे येण्याचे प्रयोजन काय येथे येण्याचे प्रयोजन काय असे माझा स्वामी तुला विचारीत आहे. त्याने सर्व देवांना जिंकले आहे व तो सर्व पुरुषांना अवध्य आहे. हे चारुलोचने, ब्रह्मदेवापासून वरप्राप्ती झाल्यामुळे त्याला फार अभिमान वाटतो.\nहा दानवश्रेष्ठ महापराक्रमी असून इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा आहे. तुझ्या रूपाचे वर्णन ऐकल्यापासून तो तुझ्या दर्शनाची इच्छा करीत आहे. तुझी इच्छा असल्यास तो स्वतः मनुष्यरूप धारण करूनही येथे येईल. तुझ्यासाठी आम्ही सर्व काही करण्याचे योजिले आहे. तेव्हा हे मृगाक्षी, तू त्या महान महिषासमीप चल किंवा तुझ्या प्रीतीसाठी आतुर झालेल्या राजाला आम्ही इकडे आणतो. सारांश हे देवी तुझ्या इच्छेप्रमाणे कर. कारण तुझे सौंदर्य ऐकून राजा वेडा होऊन गेला आहे. तेव्हा हे सुंदरी, तू लवकर निर्णय सांग म्हणजे मी तसे करीन.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nपञ्चमस्कन्धे महिषमन्त्रिणा देवीवार्तावर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_185.html", "date_download": "2018-10-16T09:33:24Z", "digest": "sha1:JOD3POYY3GA5BBBO6IQREXF5TN4QZBOH", "length": 11010, "nlines": 119, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राहुल जगताप यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून साजरा | Lokmanthan News", "raw_content": "\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nराहुल जगताप यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून साजरा\nमाजलगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील देपेगाव येथे युवा नेते राहुलकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अनआवश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.देपेगाव वसाहत याठिकाणी जि.प.शाळा याठिकाणी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा आबुज, शुभम काळे यांनी केले होते.\nयावेळी जेष्ठ नागरिक माणिकराव जामकर,भाऊराव काळे,रमेश पांचाळ,भुजंगराव देवडकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक जामकर,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष हितेंद्र काळे,अशोक देवडकर,राहुल सिरसट,पांडुरंग इंगळे,गणेश देवडकर,भास्कर काळे,कृष्णा आबुज,सुरेश घुले,शुभम काळे,शाळेचे मुख्याध्यापक डोंगरे सर,सहशिक्षक जाधव सर,तालखेडकर,सिरसट मॅडम उपस्थित होते.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nभारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळप...\nनागपंचमीच्या दिवशी सर्पदंश झालेल्या इसमाला प्रवरा रूग्णालयात हलवले; श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शनच उपलब्ध नाही\nटिळकनगर ( प्रतिनिधी ) - नागपंचमीच्या दिवशी अज्ञात जातीच्या सापाने पायाला सर्पदंश केलेल्या इसमास प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अतीदक्षता विभागा...\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.\nमहिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिट...\nराहुरी : वैजापूर तालुक्यातील विरगाव माहेर असलेल्या पिंप्री अवघड येथील १९ वर्षीय विवाहित तरुणीचा अचानक अज्ञात कारणाने मृत्यू झाला. नातेवाई...\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान\nस्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही ...\nअल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार पीडिता सहा महिन्यांची गर्भवती:बीड पोलिसांनी घेतला जबाब\nबीड (प्रतिनिधी)- कामासाठी परजिल्ह्यात गेलेल्या गरीब कुटूंबातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह...\nपुराचा सामना करत ती विवाहस्थळी पोहोचली\nइरोड : तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावामध्ये एक युवती पुराचा सामना करत विवाहस्थळी पोहोचल्याची थरारक घटना घडली. गावातील...\nमान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच... हवामान विभागाची माहिती\nमुंबई/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांनाच, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1", "date_download": "2018-10-16T10:42:42Z", "digest": "sha1:TG6JJGMVAGBRREG6AO6F7FQDTXCX47FW", "length": 4086, "nlines": 56, "source_domain": "mahaplus.com", "title": "मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » रंगमंच » मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड\nमिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड\nमराठी सिनेसृष्टीत वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. वेगळे काहीतरी बघायला उत्सुक असणाऱ्या सिनेरसिकही या प्रयोगांना उचलून धरतात, हा ट्रेंड ओळखून पूर्ण सिनेमाभर दोनच कलावंत असलेला एक वेगळा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतो आहे या चित्रपटाचे नाव आहे 'मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ हा चित्रपट २3 सप्टेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोये.\nEmbedded video for मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi01-18.htm", "date_download": "2018-10-16T10:55:20Z", "digest": "sha1:2YDBZFS5MRL6CSOL7LG5UNKLQWMFQLYP", "length": 34361, "nlines": 245, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - प्रथमः स्कन्धः - अथाष्टादशोऽध्यायः", "raw_content": "\nश्रुत्वा तमागतं राजा मन्त्रिभिः सहितः शुचिः \nपुरः पुरोहितं कृत्वा गुरुपुत्रं समभ्यगात् ॥ १ ॥\nपप्रच्छ कुशलं गां च विनिवेद्य पयस्विनीम् ॥ २ ॥\nस च तां नृपपूजां वै प्रत्यगृह्णाद्यथाविधि \nपप्रच्छ कुशलं राज्ञे स्वं निवेद्य निरामयम् ॥ ३ ॥\nशुक व्याससुतं शान्तं पर्यपृच्छत पार्थिवः ॥ ४ ॥\nकिं निमित्तं महाभाग निःस्पृहस्य च मां प्रति \nजातं ह्यागमनं ब्रूहि कार्यं तन्मुनिसत्तम ॥ ५ ॥\nव्यासेनोक्तो महाराज कुरु दारपरिग्रहम् \nसर्वेषामाश्रमाणां च गृहस्थाश्रम उत्तमः ॥ ६ ॥\nमया नाङ्गीकृतं वाक्यं मत्त्वा बन्धं गुरोरपि \nन बन्धोऽस्तीति तेनोक्तो नाहं तत्कृतवान्पुनः ॥ ७ ॥\nइति सन्दिग्धमनसं मत्वा स मुनिसत्तमः \nउवाच वचनं तथ्यं मिथिलां गच्छ मा शुचः ॥ ८ ॥\nयाज्योऽस्ति जनकस्तत्र जीवन्मुक्तो नराधिपः \nविदेहो लोकविदितः पाति राज्यमकण्टकम् ॥ ९ ॥\nकुर्वन् राज्यं तथा राजा मायापाशैर्न बध्यते \nत्वं बिभेषि कथं पुत्र वनवृत्तिः परन्तप ॥ १० ॥\nपश्य तं नृपशार्दूलं त्यज मोहं मनोगतम् \nकुरु दारान्महाभाग पृच्छ वा भूपतिं च तम् ॥ ११ ॥\nसन्देहं ते मनोजातं कथयिष्यति पार्थिवः \nतच्छ्रुत्वा वचनं तस्य मामेहि तरसा सुत ॥ १२ ॥\nसम्प्राप्तोऽहं महाराज त्वत्पुरे च तदाज्ञया \nमोक्षकामोऽस्मि राजेन्द्र ब्रूहि कृत्यं ममानघ ॥ १३ ॥\nज्ञानं वा वद राजेन्द्र मोक्षं प्रति च कारणम् ॥ १४ ॥\nशृणु विप्रेण कर्तव्यं मोक्षमार्गाश्रितेन यत् \nउपनीतो वसेदादौ वेदाभ्यासाय वै गुरौ ॥ १५ ॥\nअधीत्य वेदवेदान्तान्दत्त्वा च गुरुदक्षिणाम् \nसमावृत्तस्तु गार्हस्थ्ये सदारो निवसेन्मुनिः ॥ १६ ॥\nन्यायवृत्तिस्तु सन्तोषी निराशी गतकल्मषः \nअग्निहोत्रादिकर्माणि कुर्वाणः सत्यवाक्शुचिः ॥ १७ ॥\nपुत्रं पौत्रं समासाद्य वानप्रस्थाश्रमे वसेत् \nतपसा षड्‌रिपूञ्जित्वा भार्यां पुत्रे निवेश्य च ॥ १८ ॥\nवसेत्तुर्याश्रमे श्रान्तः शुद्धे वैराग्यसम्भवे ॥ १९ ॥\nविरक्तस्याधिकारोऽस्ति संन्यासे नान्यथा क्वचित् \nवेदवाक्यमिदं तथ्यं नान्यथेति मतिर्मम ॥ २० ॥\nचत्वारिंशद्‌गृहस्थस्य प्रोक्तास्तत्र महात्मभिः ॥ २१ ॥\nअष्टौ च मुक्तिकामस्य प्रोक्ताः शमदमादयः \nआश्रमादाश्रमं गच्छेदिति शिष्टानुशासनम् ॥ २२ ॥\nउत्पन्ने हृदि वैराग्ये ज्ञानविज्ञानसम्भवे \nअवश्यमेव वस्तव्यमाश्रमेषु वनेषु वा ॥ २३ ॥\nइन्द्रियाणि बलिष्ठानि न नियुक्तानि मानद \nअपक्वस्य प्रकुर्वन्ति विकारांस्ताननेकशः ॥ २४ ॥\nभोजनेच्छां सुखेच्छां च शय्येच्छामात्मजस्य च \nयती भूत्वा कथं कुर्याद्विकारे समुपस्थिते ॥ २५ ॥\nदुर्जरं वासनाजालं न शान्तिमुपयाति वै \nअतस्तच्छमनार्थाय क्रमेण च परित्यजेत् ॥ २६ ॥\nऊर्ध्वं सुप्तः पतत्येव न शयानः पतत्यधः \nपरिव्रज्य परिभ्रष्टो न मार्गं लभते पुनः ॥ २७ ॥\nशनैः शनैः फलं याति सुखेन पदगामिनी ॥ २८ ॥\nविहङ्गस्तरसा याति विघ्नशङ्कामुदस्य वै \nश्रान्तो भवति विश्रम्य सुखं याति पिपीलिका ॥ २९ ॥\nअतः क्रमेण जेतव्यमाश्रमानुक्रमेण च ॥ ३० ॥\nन च हृष्येन्न च तपेल्लाभालाभे समो भवेत् ॥ ३१ ॥\nविहतं कर्म कुर्वाणस्त्यजंश्चिन्तान्वितं च यत् \nआत्मलाभेन सन्तुष्टो मुच्यते नात्र संशयः ॥ ३२ ॥\nपश्याहं राज्यसंस्थोऽपि जीवन्मुक्तो यथानघ \nविचरामि यथाकामं न मे किञ्चित्प्रजायते ॥ ३३ ॥\nभविष्यामि यथाहं त्वं तथा मुक्तो भवानघ ॥ ३४ ॥\nकथ्यते खलु यद्‌दृश्यमदृश्यं बध्यते कुतः \nदृश्यानि पञ्चभूतानि गुणास्तेषां तथा पुनः ॥ ३५ ॥\nआत्मा गम्योऽनुमानेन प्रत्यक्षो न कदाचन \nस कथं बध्यते ब्रह्मन्निर्विकारो निरञ्जनः ॥ ३६ ॥\nमनस्तु सुखदुःखानां महतां कारणं द्विज \nजाते तु निर्मले ह्यस्मिन्सर्वं भवति निर्मलम् ॥ ३७ ॥\nभ्रमन्सर्वेषु तीर्थेषु स्नात्वा स्नात्वा पुनः पुनः \nनिर्मलं न मनो यावत्तावत्सर्वं निरर्थकम् ॥ ३८ ॥\nन देहो न च जीवात्मा नेन्द्रियाणि परन्तप \nमन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ॥ ३९ ॥\nशुद्धो मुक्तः सदैवात्मा न वै बध्येत कर्हिचित् \nबन्धमोक्षौ मनःसंस्थौ तस्मिञ्छान्ते प्रशाम्यति ॥ ४० ॥\nशत्रुर्मित्रमुदासीनो भेदाः सर्वे मनोगताः \nएकात्मत्वे कथं भेदः सम्भवेद्‌द्वैतदर्शनात् ॥ ४१ ॥\nजीवो ब्रह्म सदैवाहं नात्र कार्या विचारणा \nभेदबुद्धिस्तु संसारे वर्तमाना प्रवर्तते ॥ ४२ ॥\nअविद्येयं महाभाग विद्या चैतन्निवर्तनम् \nविद्याविद्ये च विज्ञेये सर्वदैव विचक्षणैः ॥ ४३ ॥\nविनातपं हि छायाया ज्ञायते च कथं सुखम् \nअविद्यया विना तद्वत्कथं विद्यां च वेत्ति वै ॥ ४४ ॥\nगुणा गुणेषु वर्तन्ते भूतानि च तथैव च \nइन्द्रियाणीन्द्रियार्थेषु को दोषस्तत्र चात्मनः ॥ ४५ ॥\nमर्यादा सर्वरक्षार्थं कृता वेदेषु सर्वशः \nअन्यथा धर्मनाशः स्यात्सौगतानामिवानघ ॥ ४६ ॥\nअतो वेदप्रदिष्टेन मार्गेण गच्छतां शुभम् ॥ ४७ ॥\nसन्देहो वर्तते राजन्न निवर्तति मे क्वचित् \nभवता कथितं यत्तच्छृण्वतो मे नराधिप ॥ ४८ ॥\nवेदधर्मेषु हिंसा स्यादधर्मबहुला हि सा \nकथं मुक्तिप्रदो धर्मो वेदोक्तो बत भूपते ॥ ४९ ॥\nप्रत्यक्षेण त्वनाचारः सोमपानं नराधिप \nपशूनां हिंसनं तद्वद्‌भक्षणं चामिषस्य च ॥ ५० ॥\nसौत्रामणौ तथा प्रोक्तः प्रत्यक्षेण सुराग्रहः \nद्यूतक्रीडा तथा प्रोक्ता व्रतानि विविधानि च ॥ ५१ ॥\nश्रूयते स्म पुरा ह्यासीच्छशबिन्दुर्नृपोत्तमः \nयज्वा धर्मपरो नित्यं वदान्यः सत्यसागरः ॥ ५२ ॥\nगोप्ता च धर्मसेतूनां शास्ता चोत्पथगामिनाम् \nयज्ञाश्च विहितास्तेन बहवो भूरिदक्षिणाः ॥ ५३ ॥\nचर्मणां पर्वतो जातो विन्ध्याचलसमः पुनः \nमेघाम्बुप्लावनाज्जाता नदी चर्मण्वती शुभा ॥ ५४ ॥\nसोऽपि राजा दिवं यातः कीर्तिरस्याचला भुवि \nएवं धर्मेषु वेदेषु न मे बुद्धिः प्रवर्तते ॥ ५५ ॥\nस्त्रीसङ्गेन सदा भोगे सुखमाप्नोति मानवः \nअलाभे दुःखमत्यन्तं जीवन्मुक्तः कथं भवेत् ॥ ५६ ॥\nहिंसा यज्ञेषु प्रत्यक्षा साहिंसा परिकीर्तिता \nउपाधियोगतो हिंसा नान्यथेति विनिर्णयः ॥ ५७ ॥\nयथा चेन्धनसंयोगादग्नौ धूमः प्रवर्तते \nतद्वियोगात्तथा तस्मिन्निर्धूमत्वं विभाति वै ॥ ५८ ॥\nअहिंसां च तथा विद्धि वेदोक्तां मुनिसत्तम \nरागिणां सापि हिंसैव निःस्पृहाणां न सा मता ॥ ५९ ॥\nअरागेण च यत्कर्म तथाहङ्कारवर्जितम् \nअकृतं वेदविद्वांसः प्रवदन्ति मनीषिणः ॥ ६० ॥\nगृहस्थानां तु हिंसैव या यज्ञे द्विजसत्तम \nअरागेण च यत्कर्म तथाहंकारवर्जितम् ॥ ६१ ॥\nसाहिंसैव महाभाग मुमुक्षूणां जितात्मनाम् ॥ ६२ ॥\nविदेही राजाचा शुकाला उपदेश\nशुक आल्याचे वर्तमान कळताच राजा शुचिर्भूत होऊन आपल्या मंत्र्यासह शुकाजवळ आला. त्याची पूजा करुन त्याला योग्य आसन दिले व एक दुभती गाय त्याला अर्पण केली. त्याचा स्वीकार करुन शुकाने राजाचे कुशल विचारले व शाम्त मनाने तो आसनावर बसला तेव्हा राजा म्हणाला,\" महाराज, आपल्यासारख्या निस्पृह पुरुषाचे आगमन का बरे झाले आपले जे कार्य असेल ते सांगा.\"\nशुक म्हणाला, \"सर्व आश्रमात गृहस्थाश्रम उत्तम आहे म्हणून विवाह करण्यास मला व्यासांनी सांगितले. पण तो बंधनकारक म्हणून मी गुरुवचन मानले नाही. विवाह बंधनकारक नसतो. हे पुन्हापुन: सांगूनही मला पटले नाही. म्हणून संदेह निवारणार्थ त्यांनी मला उपदेश केला व मिथिला नगरीत जाण्यास सांगितले. तेथील राजा यज्ञयागतत्पर व जीवनमुक्त आहे व तो विदेही म्हणून प्रख्यात आहे. तो निष्कंटक राज्य करीत आहे. असे असूनही तो मायापाशात बद्ध नाही. अशास्थितीत कंदमूलावर जीवन जगणारा तू, का भितोस असे व्यासमुनी म्हणाले, तेव्हा त्या राजाला अवलोकन कर म्हणजे मोहनाश होऊन तू विवाह कर अथवा राजाचा सल्ला घे. तो तुझ्या संदेहाचे निरसन करील. ते ऐकून तू त्वरेने निघून ये. अशी व्यासांची आज्ञा आहे. म्हणून हे महाराजा मी तुझ्या कडे आलो आहे. तेव्हा हे निष्पापा मी आता कय करावे. ते निवेदन कर. तप, तीर्थाटन, व्रते, यज्ञयाग, वेदाध्ययन गुरुशुश्रुषा आणि ज्ञान यापैकी मोक्षाचे कारण कोणते असे व्यासमुनी म्हणाले, तेव्हा त्या राजाला अवलोकन कर म्हणजे मोहनाश होऊन तू विवाह कर अथवा राजाचा सल्ला घे. तो तुझ्या संदेहाचे निरसन करील. ते ऐकून तू त्वरेने निघून ये. अशी व्यासांची आज्ञा आहे. म्हणून हे महाराजा मी तुझ्या कडे आलो आहे. तेव्हा हे निष्पापा मी आता कय करावे. ते निवेदन कर. तप, तीर्थाटन, व्रते, यज्ञयाग, वेदाध्ययन गुरुशुश्रुषा आणि ज्ञान यापैकी मोक्षाचे कारण कोणते\nजनक म्हणाला, \"मोक्षकारण सांगतो, तू ऐक. उपनयन झाल्यावर गुरुदक्षिणा देऊन समावर्तन करावे आणि सपत्निक होऊन गृहस्थाश्रम स्वीकारावा. गृहस्थाश्रमी शुद्ध, सत्यवचनी, निष्पाप, संतुष्ट व निरिच्छ राहून अग्निहोमादि कर्म करुन शास्त्रयुक्त साधनांनी उपजीविकाकरावी. पुत्रपौत्र प्राप्तीनंतर वानस्थाश्रम स्वीकारावा. तपश्चर्या करुन षडरिपूंचा पराजय करावा. अग्नीचा यथाविधी आत्मसमारोप करुन व श्रांत होऊन शुद्ध वैराग्य उत्पन्न झाल्यावर, चतुर्थाश्रमाचे अवलंबन करावे, असा धर्म आहे. ‘सन्यास हा विरक्त पुरुषासाठी आहे’ हे वेदवाक्य मला सत्य वाटते. हे शुका, वेदविहित अठ्ठेचाळीस संस्कार आहेत. त्यापैकी गृहस्थाला धर्मवेत्त्यांनी चाळीस सांगितले आहेत. शमदमादि आठ संस्कार मुमुक्षूसाठी असून एका आश्रमातून दुसर्‍या आश्रमात क्रमाने जावे असे शिष्ठ सांगतात.\"\nशुक म्हणाले, \"ज्ञान व अनुभवामुळे ह्रदयात वैराग्य उत्पन्न झाले असता, आश्रमात रहावे, का वनात जावे \nजनक म्हणाला, \"हे मुनिश्रेष्ठा, अंत:करण परिपक्व न होता जर इंद्रियांचा निग्रह झाला नाही तर विकार उत्पन्न होतात, यति झाल्यावर जर हे विकार उत्पन्न झाले तर भोजन, सुख, शय्या, पुत्र याविषयीची इच्छा पुरुषाला कशी तृप्त करता येईलवासनानाश होने आवघड म्हणून क्रमाक्रमाने तिचा त्याग केल्याने वासना शांत होते. उच्चस्थानी निजलेला पुरुष जसा खालीच पडतो. तसेच संन्यासाश्रम भ्रष्ट झालेल्या पुन: मार्ग नाही. जसे मुंगी मुळापासून शाखेकडे आरोहरण करुन फल प्राप्त करुन घेते, तसेच आश्रम क्रमाक्रमाने स्वीकारल्यास सुखाने मोक्षप्राप्ती होते. धोक्याचा विचार न करता पक्षी त्वरेने फलाजवळ जातो. पण थकतो. मुंगी विश्रांती घेत जाते म्हणून तिला सुखाने फलप्राप्त होते. मन प्रबल असल्याने अंत:करण शुद्धी न झालेल्या पुरुषास जय मिळत नाही.\nम्हणून अनुक्रमे आश्रमाचा अवलंब करावा. म्हणजे मनाचे संयमन होते. गृहस्थाश्रमी पुरुषाने शांत, सुविचारी, जितेंद्रिय राहून लाभ झाला असता हर्ष अथवा हानी प्राप्त झाल्यास विषाद न मानता मन सारखे ठेवावे, विहित कर्म करावे, पश्चाताप होईल असे करु नये. आत्मलाभाने संतुष्ट असावे. म्हणजे पुरुष मुक्त होतो. मी राज्यावर असूनही जीवन्मुक्त आहे व येथेष्ट संचार करीत आहे. म्हणून हे शुका, नाना भोग भोगून व कार्य करुन मी जसा मुक्त होईन तसा तू हो. दृश्य म्हणून जे सांगितले, त्यायोगे अदृश्याला कोणते बंधन प्राप्त होणार पाच भूते व गुण दृश्य आहेत. आत्मा अनुमानाने समजतो. तो कधीही अनुभवाला येत नाही. म्हणून हे ब्रह्मन, निर्विकार व निरंजन अशा त्या आत्म्याला बंध कोठून असणार पाच भूते व गुण दृश्य आहेत. आत्मा अनुमानाने समजतो. तो कधीही अनुभवाला येत नाही. म्हणून हे ब्रह्मन, निर्विकार व निरंजन अशा त्या आत्म्याला बंध कोठून असणार सुख दु:खाचे, मन हेच कारण आहे. ते मन निर्मल झाले म्हणजे सर्व निर्मल होते. जोवर मन निर्मल नाही तोवर सर्व तीर्थे वारंवार हिंडले तरी निरर्थक होय. हे महातपस्वी शुका, देह, जीवात्मा व इंद्रिये ही बंधमोक्षाचे कारण नसून, मन हेच आहे. आत्मा सदैव शुद्ध व मुक्त आहे. तो बद्ध नाही. म्हणून मन शांत हवे. म्हणजे सर्व संसार शांत होतो. शत्रू, मित्र व उदासीन हे मनोगत भेद आहेत. द्वैतबुद्धीचा त्याग केला, म्हणजे भेद कोठून संभवणार सुख दु:खाचे, मन हेच कारण आहे. ते मन निर्मल झाले म्हणजे सर्व निर्मल होते. जोवर मन निर्मल नाही तोवर सर्व तीर्थे वारंवार हिंडले तरी निरर्थक होय. हे महातपस्वी शुका, देह, जीवात्मा व इंद्रिये ही बंधमोक्षाचे कारण नसून, मन हेच आहे. आत्मा सदैव शुद्ध व मुक्त आहे. तो बद्ध नाही. म्हणून मन शांत हवे. म्हणजे सर्व संसार शांत होतो. शत्रू, मित्र व उदासीन हे मनोगत भेद आहेत. द्वैतबुद्धीचा त्याग केला, म्हणजे भेद कोठून संभवणार जीव सर्वदा ब्रह्मच आहे म्हणून हे मुने हे अज्ञान, हेच भेदबुद्धीचे कारण व ज्ञान ते नाहीसे करते. ज्ञान व अज्ञान हेच. ही अनुक्रमे मोक्षाला व बंधाला कारण आहेत. उन्हाशिवाय छायेचे सुख समजत नाही. तसेच अज्ञानाशिवाय ज्ञान समजत नाही. गुण व भूते यामुळे इंद्रिये रममाण होतात. त्यात आमचा काय दोष जीव सर्वदा ब्रह्मच आहे म्हणून हे मुने हे अज्ञान, हेच भेदबुद्धीचे कारण व ज्ञान ते नाहीसे करते. ज्ञान व अज्ञान हेच. ही अनुक्रमे मोक्षाला व बंधाला कारण आहेत. उन्हाशिवाय छायेचे सुख समजत नाही. तसेच अज्ञानाशिवाय ज्ञान समजत नाही. गुण व भूते यामुळे इंद्रिये रममाण होतात. त्यात आमचा काय दोष सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून वेदमर्यादा रक्षण केली पाहिजे. नाहीतर बौद्धाप्रमाणे धर्माचा नाश होईल व त्यायोगे अक्षय्य चाललेला वर्णाचार नाहीसा होईल. म्हणून वेदमार्गाने राहावे. म्हणजे कल्याण होते.\"\nशुक म्हणाला, \"राजा, हे सर्व ऐकूनही मनात संदेह निर्माण झाला आहे. वेदोक्त धर्मात हिंसा संभवते व त्यामुळे धर्मनाश होण्याचा संभव आहे. मग मुक्ति कशी मिळणार सोमपान, पशुवध व मासभक्षण म्हणजे अनाचार आहे. द्यूत, क्रीडा व व्रते यज्ञामधे विहित आहेत.\nक्रीडा व व्रते हेच विहित कर्म आहे.\nफार वर्षापूर्वी शशबिंदू नावाचा सत्यप्रिय, धर्मनिष्ठ,उदार, यथाविधी यज्ञयाग करणारा, धर्मसंरक्षण अधर्माचा नाश करणारा असा राजा होऊन गेला. त्याने पुष्कळ धर्म करुन दक्षिणा देऊन यज्ञ केले. त्याच्या धर्माचा विंध्याद्रीप्रमाने एक पर्वत झाला. त्यावर मेघवृष्टी होऊन, त्यातून चर्मण्वति नावाची शुभ नदी निर्माण झाली. त्या राजाची पृथ्वीवर अतुल कीर्ती पसरली. अखेर त्या राजाला स्वर्गप्राप्ती झाली. हे सगळे खरे. पण या वेदांतील धर्माचे ठिकाणी माझे मन अजून स्थिर होत नाही. स्त्री भोगापासून माणसाला सुख मिळते व तसे भोग न मिळाल्यास मान्व दु:खी होतो. मग पुरुष जीवनमुक्त कसा होणार \nजनक राजा म्हणाला, \"यज्ञात जरी प्रत्यक्ष हिंसा होत असली, तरी ती एक प्रकारची अहिंसाच आहे असे, धर्म सांगतो. अनासक्तीयुक्त संबंध असल्यास हिंसा नाही. जसे इंधनाच्यामुळे अग्नीत धूर उत्पन्न होतो व इंधनाशी संबंध नसेल तर धूर होत नाही. त्याचप्रमाणे वेदोक्त अहिंसेचे आहे. आसक्त पुरुषांची ती हिंसा आहे. अनासक्त पुरुषांना ती हिंसा बाधत नाही. कारण अनासक्त राहून, अहंकाररहित कर्म ते घडलेच नाही. अस ते पंडित सांगतात. तस्मात, यज्ञात होणारा पशुवध आसक्तीपोटी झाला असेल तर ती हिंसाच ठरते. अनासक्त व निरहंकारी पशुवध ही जितेंद्रिय मनुष्यांची अहिंसाच होय.\" असे जनकाने शुकाला समजावून सांगितले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nप्रथमस्कन्धे शुकाय जनकोपदेशवर्णनं नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T09:36:39Z", "digest": "sha1:MKY4GF53RSLXKLLZYJWVG5TZ272AKY75", "length": 2958, "nlines": 85, "source_domain": "vkrajwade.com", "title": "याज्ञिकी ग्रंथ", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\n६१८ / १ (९१०)\n६१८ / ३ (९१२)\n६१८ / २ (९११)\n६१८ / ४ (९१३)\nमराठी विभाग : याज्ञिकी ग्रंथ\nअनंत व्रत - ६१८ / १ (९१०)\nआन्हिक कर्म प्रकाश - ६१८ / २ (९११)\nकुंड निर्माण - ६१८ / ३ (९१२)\nकुंड मार्तंड - ६१८ / ४ (९१३)\nसोमवती पूजा - ६१८ / ५ (९१४)\nसंगीत सत्यनारायण - ६१८ / ६ (९१५)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/facebook-microsoft-google-remove-inappropriate-content-bangladesh-10201", "date_download": "2018-10-16T10:14:39Z", "digest": "sha1:ZXRW6NYM6KKP37ZBM2ZJYQTZW7UTKP6H", "length": 11593, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Facebook, Microsoft, Google to remove inappropriate content for Bangladesh बांगलादेशःवादग्रस्त मजकूर काढण्यास गुगल तयार | eSakal", "raw_content": "\nबांगलादेशःवादग्रस्त मजकूर काढण्यास गुगल तयार\nबुधवार, 22 जून 2016\nढाका- सोशल नेटवर्किंग साइटवर असलेला वादग्रस्त मजूकर काढण्याची तयारी फेसबुक, मायक्रोसॉफ्ट व गुगलने दाखविली आहे, असे माहिती-तंत्रज्ञानमंत्री तराणा हालिम यांनी आज (सोमवर) संसदेत दिली.\nबांगलादेशमध्ये सोशल नेटवर्किंग साइटवरील वादग्रस्त मजकूरावरून हत्येचे प्रकार घडत आहेत. विविध ब्लॉगर्सला आपला जीव गमवावा लागला आहे. संसदेमध्ये प्रश्नोत्तर काळात बोलताना हालिम म्हणाल्या, ‘सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुकच नाही तर मायक्रोसॉफ्ट व गुगलनेही वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याची तयारी दर्शविली आहे.‘\nढाका- सोशल नेटवर्किंग साइटवर असलेला वादग्रस्त मजूकर काढण्याची तयारी फेसबुक, मायक्रोसॉफ्ट व गुगलने दाखविली आहे, असे माहिती-तंत्रज्ञानमंत्री तराणा हालिम यांनी आज (सोमवर) संसदेत दिली.\nबांगलादेशमध्ये सोशल नेटवर्किंग साइटवरील वादग्रस्त मजकूरावरून हत्येचे प्रकार घडत आहेत. विविध ब्लॉगर्सला आपला जीव गमवावा लागला आहे. संसदेमध्ये प्रश्नोत्तर काळात बोलताना हालिम म्हणाल्या, ‘सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुकच नाही तर मायक्रोसॉफ्ट व गुगलनेही वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याची तयारी दर्शविली आहे.‘\nदरम्यान, बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी दोन परदेशी व्यक्तींवर हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर त्यांना जीव गमवाला लागला होता. यामुळे सरकारने फेसबुकसह व्हॉट्‌सॅपसह काही सोशल नेटवर्किंगसाइटवर 22 दिवस बंदी घातली होती.\nम्हाळुंगे ‘टीपी स्कीम’चे प्रश्‍न सोडविण्यासाठी लवाद\nपुणे - राज्य सरकारच्या नगररचना विभागाने त्रुटी काढल्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या म्हाळुंगे ‘टीपी स्कीम’...\nमुंबई - कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे २९ लाख प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले; परंतु जितक्‍या...\nअसे होते आपले अब्दुल कलाम..\nए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म- ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय...\n'फ्रेशर्स'ना संधी देण्यासाठी वरिष्ठांची हकालपट्टी\nमुंबई: कॉग्निझंटने या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने डायरेक्टर पदाच्या आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. नवीन मनुष्यबळाला...\nशेअर बाजारात पाच आठवड्यात 40 लाख कोटींचे नुकसान\nजागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/vinda-karandikar-subodh-kenbhavi-91735", "date_download": "2018-10-16T10:27:44Z", "digest": "sha1:YCPQIPQJ2XSMPNS62BCRDVALLVJMFETY", "length": 23962, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vinda Karandikar subodh kenbhavi \"विंदा' सौख्यभरे! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ख्यातनाम साहित्यिक विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरु आहे. यानिमित्ताने या बहुपेडी साहित्यिकांच्या काही पैलुची ओळख रसिकांना नव्याने व्हावी, विंदाचे द्रष्टेपण, कोणत्याही काळाला जोडणारं समकालिनत्त्व नव्याने भिडावं यासाठी ही खास लेखमाला. आजपासून...\nविंदा करंदीकरांचे जन्मशताब्दीवर्ष सुरू होऊन काही महिने झालेत.\nज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ख्यातनाम साहित्यिक विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरु आहे. यानिमित्ताने या बहुपेडी साहित्यिकांच्या काही पैलुची ओळख रसिकांना नव्याने व्हावी, विंदाचे द्रष्टेपण, कोणत्याही काळाला जोडणारं समकालिनत्त्व नव्याने भिडावं यासाठी ही खास लेखमाला. आजपासून...\nविंदा करंदीकरांचे जन्मशताब्दीवर्ष सुरू होऊन काही महिने झालेत.\nजन्मशताब्दीनिमित्त काही कार्यक्रम झालेले आहेत व पुढील काही महिनेही ते होत राहतील. विंदाच्या कवितांचे अभिवाचन होईल. त्यांना चाली लावून त्या गायल्या जातील. विंदांबद्दलचे प्रेम व कृतज्ञता व्यक्त करणारे इतर काही कार्यक्रम होतील. हा सगळा सांस्कृतिक बहर छानच असेल आणि टिव्हीशरण समाजासाठी तो आवश्‍यकही आहेच.\nह्या लेखमालेचे स्वरूप मात्र थोडे वेगळे असेल. विंदांना केवळ आदरांजली अर्पण करायला किवा केवळ कृतज्ञ सलाम करण्यासाठी हे लेख नक्कीच नसतील.\nमग ह्या लेखमालेमागील हेतू काय\nस्पष्ट करायला विंदाची एक आठवण सांगतो.\n' असे विंदांनी एकदा मामा वरेरकरांना विचारले. मामांनी हात उंचावून हातातली विडी दाखवली.\nविंदांनी विडी हा शब्द तिथून संदर्भासहित स्विकारला व खास विंदाशैलीत वापरायला सुरवात केली.\nलेख लिहायला काहीतरी निमित्त लागतं, कोणाची तरी टोचणी लागते किंवा तशा लेखनाची प्रेरणा द्यायला काहीतरी घडावं लागतं. ही विडी असते.\nगोवर्धन पारिखांकडून असलीच एक विडी मिळाली होती म्हणून विंदांनी हेमिंग्वेवरचा लेख लिहिला.\nविंदांची जन्मशताब्दी ही ह्या लेखमालेसाठी एक विडीमात्र आहे. मुख्य हेतू वेगळाच आहे.\nआज सामाजिक माध्यमांमुळे रसिक वाचकांच्या गप्पांसाठी एक मंच मिळालेला आहे. आपापल्या वेळेनुसार, केवळ मोबाईल वापरून चर्चेत सहभागी व्हायची सोय झालेली आहे. मात्र, अशा बहुतेक मंचांवर ठराविक, साचेबद्ध प्रतिक्रिया व शेरेबाजीच दिसते. रसिक वाचकांच्या, फुललेल्या गप्पा सहसा आढळत नाहीत.\nया अभिप्रायाच्या मुद्‌द्‌यावरून विंदांच्या कवितेचा एक खास असा श्रोता आठवला.\nविंदा रत्नागिरीला गेले होते. समुद्रकिनारी उभे होते. तिथे आलेला खानोलकर हा कवीमनाचा एक पोरगा त्यांना भेटला. तो विंदांना ओळखत नव्हता पण \"तुम्हीच विंदा करंदीकर ना' असा काहीतरी प्रश्न त्याने आपणहून विंदांना विचारला. हे त्याला कसे उमजले ही नवलाची बाब आहेच पण खरी गोष्ट तर पुढेच आहे.\nदुसऱ्या दिवशी खानोलकर विंदांना त्यांच्या कविता ऐकायला भेटला.\nखानोलकर मॅट्रिकची परिक्षा द्यायला रत्नागिरीत आला होता पण तो कविता ऐकण्यात इतका रंगला की परिक्षेला गेलाच नाही.\nकवितेपायी नॉनमॅट्रिक राहिलेला खानोलकर जर आज आपल्याला भेटला व त्यादिवशी विंदांच्या कविता इतक्‍या का आवडल्या हे मनापासून बोलला तर रसिक श्रोत्यांच्या, वाचकांच्या अभिप्रायातली ताकद जाणवेल आपल्याला. विंदांच्याच नाही तर आरती प्रभूंच्या कविता समजायलादेखील ह्या किश्‍शाची काही मदत होऊ शकेल.\nसाहित्य-कलेबाबतच्या बहरलेल्या चर्चा, रसिक वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या रंगलेल्या गप्पा ही एक मोठी ताकदवान, सृजनशील घटना असते. साहित्यातील नवीन प्रवाह विकसित करणारा व वाचनसंस्कृती फुलवणारा माहौल रसिक वाचकांच्या गप्पांमधूनच घडत असतो.\nअशा गप्पांचे महत्त्व ओळखून त्या गप्पा घडतील, फुलतील,बहरतील असे प्रयास जाणीवपूर्वक केले गेले पाहिजेत. हा या लेखमालेचा मुख्य हेतू.\nशिवाय विंदांच्या काही अनाकलनीय कविता समजून घ्यायचा थोडा प्रयत्नही करूया.\nआकलनीय कविता आणि अनाकलनीय कविता हे शब्द विंदांनीच आपल्या कवितांबाबत वापरलेले आहेत. त्यामुळे कवितेच्या अनाकलनीय असण्याबद्दलच्या गप्पाही आपण मारुया.\nयेणार तर आत्ताच ये;\nयेणार तर आत्ताच ये;\nउद्या तुझी जरूर काय\n... आज आहे सूर्यग्रहण;\nआज मला तुझा म्हण;...\n\"वेड्याचे प्रेमगीत' ह्या कवितेतल्या या ओळी विंदांनी एकदा जाहिर काव्यवाचनात वाचल्या. श्रोत्यांना त्या विनोदी वाटून ते हसायलाच लागले.\nया अनुभवानंतर श्रोतृवर्ग प्रगल्भ असेल तरच आपल्या काही कविता वाचायच्या असे विंदानी ठरवले. अशा कविता समृद्ध वाचकांसाठीच असतात, सगळ्यांसाठी नसतात असे त्यांचे मत झाले. अशा कविता सगळ्यांनाच नव्हे तर काहींनाच भावतील. अशा भावणाऱ्या कविता अनेक असतील. त्याबद्दल रसिकांनी बोलावं. ती कशी भावली हे सांगावं. जमलं तर बारकाव्यांनिशी. पत्र, मोबाईल किंवा ऑनलाईन. त्यातूनच गप्पा रंगतील. अनाकलनीय कविता समजून घ्यायच्या शक्‍यता लक्षात येतील व माझ्यासारखे अनेक वाचक समृद्ध होऊ शकतील.\nविंदा स्वतःच एक रसिक वाचक होते. अतिशय स्पष्टपणे व बारकावे दाखवत ते आपला अभिप्राय मांडत असत. आवडणारे कवी, प्रभावित करणारे कवी आणि मौलिक कवी असे तीन प्रकार त्यांनी एका अभिप्रायात सांगितलेले आहेत. म्हणजे, काही कवी विंदांना आवडत होते, त्यांच्या कवितेतून त्यांना काव्यानंद मिळत होता पण ते कवी मौलिक नव्हते ह्याची जाणही त्यांना होती.\n\"अत्र्यांची झेंडूची फुले, दिवाकरांच्या नाट्यछटा, एझ्रा पाऊंडची कविता ही सर्व मौलिक आहेत.... जे मौलिक वाटतं ते आवडतंच असं नाही. एझ्रा पाऊंड मला फारसा आवडत नाही. मौलिकता ही परंपरेच्या संदर्भात वस्तुनिष्ठपणे तपासता येते. जिथे जाणीव आणि तिची अभिव्यक्ती यांत एकदम बदल झालेला जाणवतो, तिथे मौलिकता प्रत्ययाला येते.'\nविजया राजाध्यक्षांनी 1983 साली घेतलेली विंदांची प्रदीर्घ मुलाखत \"बहुपेडी विंदा- खंड1' ह्या पुस्तकात संग्रहित केलेली आहे. त्या मुलाखतीत विंदांनी मौलिकतेबाबतचे हे भाष्य केले आहे. ही मुलाखत वाचता वाचता विंदा व विजयाबाईंच्या साहित्यिक चर्चेत एखादा काव्यरसिक सहजच सहभागी होईल आणि रंगून जाईल.\nविंदा केवळ कवी नव्हते. ते तत्त्वज्ञानाचे अभ्यासकही होते. त्यांच्या सोप्या, लोकप्रिय कवितेतूनही तात्त्विक आशय झळकून जातो.\nद्राक्षांत आजच्या या, दारू असे उद्याची,\nआशा चिरंतनाची इतकीच ताणतो मी (जातक, पृ.89)\nहा केवळ \"वाहवा' अशी दाद मागणारा शेर नाही आहे. काहीतरी चिरंतन असतं असं मानणाऱ्या भाबड्या, श्रद्धाळू मनाला थबकून अंतर्मुख करणारा आशय इथे जोरकसपणे उमटला आहे.\nअशा तात्त्विकतेबरोबरच खट्याळ, मिश्‍कील असेलेली तरूण कविताही विंदांनी लिहिलेली आहे. तरुणीच्या कपाळावर असलेली अनेक बटांची मोहक केशरचना हादेखील त्यांच्या कवितेचा विषय होतो.\nलिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतिल अक्षरें ;\nहा जन्म माझा संपला ती वाचतांना शायरी\nतात्त्विक, सामाजिक, प्रेमभावना व्यक्त करणारी, स्त्रीच्या मनाचा वेध घेणारी अशी विविधरंगी कविता विंदांनी लिहिली आहे. जीवनवेधी लघुनिबंध लिहिले आहेत, साहित्यसमीक्षा करणारे लेख लिहिले आहेत व राजा लियरसारखे प्रत्ययकारी अनुवादही केले आहेत. ह्या बहुरंगी, बहुपेडी लेखनाची सौख्यभरी साथसंगत या निमित्ताने घडावी\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\n#MeeToo चा गैरवापर होण्याची शक्यता : अनंत जोग\nवडगाव मावळ : ''ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते मात्र आता ते शक्य झाल्याने आता त्या व्यक्त होत...\nमोदींचे बंधु म्हणतात, ''महागाई वाढली आहे असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तु महाग झालेल्या नाहीत त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली आहे असे...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathi-news-farmer-suicide-vidarbha-92104", "date_download": "2018-10-16T10:27:57Z", "digest": "sha1:C2U2KTESM2K272JAPQBAA7Y6I37MGB63", "length": 15550, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news farmer suicide vidarbha युवा शेतकऱ्यांची आत्महत्या; मुलाकडून लिहून घेतली चिट्ठी | eSakal", "raw_content": "\nयुवा शेतकऱ्यांची आत्महत्या; मुलाकडून लिहून घेतली चिट्ठी\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nपातुर: शेतकऱ्यांप्रती कोणतीही संवेदनशीलता नसलेल्या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र अजूनही सुरुच आहे. वसंता कान्हू राठोड, रा गावंडगाव, ता. पातूर या कर्जबाजारी शेतकऱ्याने आज (दि. १२ जानेवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.\nपातुर: शेतकऱ्यांप्रती कोणतीही संवेदनशीलता नसलेल्या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र अजूनही सुरुच आहे. वसंता कान्हू राठोड, रा गावंडगाव, ता. पातूर या कर्जबाजारी शेतकऱ्याने आज (दि. १२ जानेवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.\nवसंता राठोड याच्यावर बँकेचे तसेच सावकाराचे कर्ज होते. त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने अनेक दिवसांपासून ती वेगळे राहत होती. कर्जाचा वाढता बोजा आणि पत्नीअभावी घरची, मुलांची चिंता या विवंचनेत अखेर त्याने आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मागे आरती (५ वर्षे) आणि आतिष (७ वर्षे) अशी दोन मुले आहेत. मृतक वसंता याने आत्महत्येपूर्वी त्याच्या मुलाकडून चिट्ठी लिहून घेतली आहे. चिट्ठीमध्ये मृतकाच्या आत्महत्येनंतर त्याच्या मुलांचा सांभाळ शासनाने करावा असे लिहिले आहे. मृतक शेतकऱ्याने चिट्ठी लिहून मुलाकडे दिली आणि मृत्यूला कवटाळले. वसंता राठोड याने आत्महत्या केल्याच्या घटनेला तब्बल दोन तास उलटून गेले तरी तालुक्यातील चान्नी पोलिस घटनास्थळी पोहोचले नव्हते. उशीराने दाखल झालेल्या चान्नी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन तो पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला. पण आता त्या मृतक शेतकऱ्याच्या मुलांचा सांभाळ करणार कोण हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहेत.\nराज्य सरकारने राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन हवेतच विरले असून, अजूनही हजारो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे विदर्भातील विशेषत: अकोला जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र अजूनही सुरुच आहे. गेल्या वर्षभरात अकोला जिल्ह्यात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, शुक्रवारी आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. राज्य शासनाने कर्जमाफीच्या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी समस्त शेतकरी वर्गातून होत आहे.\nवसंतच्या मृत्यूनंतरही देहाची अवहेलना\nगावंडगाव येथील वसंत कान्हू राठोड या युवा शेतकऱ्यांने आत्महत्या करीत मृत्यूला कवटाळल्यानंतर या घटनेची माहिती चान्नी पो. स्टे. ला देण्यात आली असता पोलिसांनी मृतदेहाला ४ ते ५ तास उलटल्यानंतरही पंचनामा करण्याकरीता न आल्याने मृत्यूदेहाची अवहेलना झाली असून पोलिसांप्रती असंतोष व्यक्त होत आहे.\nवसंताने मुलाकडून लिहून घेतली सुसाईड नोट\nवसंताने आत्महत्या करण्यापूर्वी तो अशिक्षित असल्याकारणाने त्याच्या 7 वर्षीय मुलाकडून आत्महत्या पञ लिहून घेत शासनाचे दिरंगाईपूर्ण धोरण, सततची नापीकी,\nकर्जबाजारीपणा, मुलांच्या शिक्षण, कुटूंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात पूर्णत: अपयशी ठरत असल्याकारणाने कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे समजते.\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510749.37/wet/CC-MAIN-20181016093012-20181016114512-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}