{"url": "http://gangadharmute.com/node/859", "date_download": "2018-10-15T09:56:24Z", "digest": "sha1:I5KCVIVL42FMU44FXI5HORCDWK4AAATU", "length": 9740, "nlines": 115, "source_domain": "gangadharmute.com", "title": " चुलीमध्ये घाल | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / चुलीमध्ये घाल\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 22/09/2015 - 09:45 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल\nनयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल\nजाता जाता हळू घातली भुवई उचलून साद\nया चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल\nबोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार\nअसेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल\nकर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग\nयेडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल\nसाहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार\nपराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल\nया मातीचा लोळ एकदा क्षितिजे भेदुनी मार\nचिंब न्हाऊ दे दिगंताला रंग दे लालीलाल\n'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग\nतुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल\n- गंगाधर मुटे 'अभय'\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3055?page=1", "date_download": "2018-10-15T08:34:26Z", "digest": "sha1:O7T4GUXNB2EGNISLHZOJFYU53RYKLIXI", "length": 21648, "nlines": 78, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दुसरा वसाहतवाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nब्रिटीश पारतंत्र्याच्या काळात, राज्यकर्ते आपल्याकडून कमी भावात कापूस मिळवून आपल्या इंग्लंडातील गिरण्यांमध्ये घेऊन जात. तेथे त्याचे कापड बनवित आणि परत हिंदुस्तानात आणून चढ्या भावाने आपल्याला ते घेण्यास भाग पाडत. त्यांच्या देशात होणाऱ्या व्यवसायासाठी त्यांनी आपल्या देशाचा वापर आयती बाजारपेठ म्हणून केला. आपल्याला त्यांची 'वसाहत' या नात्याने वापरले. ह्या धोरणाचे सत्य स्वरूप लक्षात आल्यावर, इथल्या पुढाऱ्यांनी परदेशी कापडाच्या होळ्या करून, स्वदेशीचे महत्त्व लोकांना पटवून देऊन त्या धोरणाचा प्रतिकार केला. तो एक स्वातंत्र्यलढ्याचाच भाग होता.\nहृदयविकाराचे वाढते प्रमाण, त्यावरील उपाययोजनांचे फुटलेले पेव, पाश्चात्य वैद्यकीय प्रणालीच्या दावणीला बांधलेली आपल्या सरकारची धोरणे; आणि बहुराष्ट्रीय औषधकंपन्यांची आक्रमक विक्रीसंहिता ह्यांच्या परिणामस्वरूप, आज मला 'दुसरा वसाहतवाद' अवतीर्ण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. कसा ते संगतवार पाहू या.\n२००४ सालच्या उत्तरार्धात माझा रक्तदाब १६०/१०० असा राहत असे. तसा तो गेले वर्षभर राहत होता. मी आयुर्वेदिक उपचार घेत होतो. मात्र माझ्या वैद्यांना खऱ्या उपचारप्रणाली माहितच नव्हत्या, हे आज स्पष्टपणे जाणवत आहे. म्हणूनच वर्षभर त्यांची औषधे, पथ्थ्ये करूनही रक्तदाब नियंत्रणात येऊ शकला नव्हता. ऍलोपॅथिक प्रणाली फिटनेस सर्टिफिकेट देणार (ही मक्तेदारी तिला आपल्याच मायबाप सरकारने दिलेली आहे). त्यांनी ते दिले नाही. कारण त्यांच्या मानदंडांप्रमाणे रक्तदाब ढिसाळपणे (पुअर बी.पी. मॅनेजमेंट) सांभाळल्या जात होता. म्हणून त्यांनी ताणचाचणी, हृदयधमनी आरेखन, हृदयधमनी रुंदीकरण इत्यादी सोपस्कार उरकून मला फिट ठरवले. मी कामावर रुजूही झालो. मात्र सारे 'फसाद का ज़ड' रक्तदाब, तो खाली उतरायला तयार नव्हता. तो असे १३०/९०, १४०/१०० असा. थोडासा कमी झालेला होता. त्याला शस्त्रक्रियेचे फलित मानित. जास्त वाढला तर गोळ्या वाढवून देण्याची ताकीद (धमकी) देत. मग मी चौकशी केली. रक्तदाब शस्त्रक्रियेने उतरणार नव्हताच. तो उतरणार होता, केवळ सम्यक जीवनशैली परिवर्तनांनी. आणि हेही मला प्रतिबंधक हृदयोपचार शाखेकडे पोहोचल्यावर समजले. एरव्ही कळते ना.\nआता रक्तदाब ढिसाळपणे (पुअर बी.पी. मॅनेजमेंट) सांभाळल्या जात असल्याचा आरोप ऍलोपॅथीवर करण्याची वेळ माझ्यावर आलेली होती. मात्र नुसत्या दोषारोपांनी माझे आरोग्य परतणार नव्हते. उपाय हवा होता. आणि तो केवळ 'सम्यक जीवनशैली परिवर्तन' हाच असल्याची आता माझी खात्री पटलेली होती. मग मी जीवनशैलीगत परिवर्तनांचा स्वीकार केला. ती कर्मठपणे पाळली. आणि आहाराचे सक्त नियंत्रण केले. मग माझा रक्तदाब तीन महिन्यात १२०/८० वर राहू लागला. हा तर 'आहाराने रोग हरा' म्हणणाऱ्या आयुर्वेदाचाच उपाय होता. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की तो माझ्या आयुर्वेदिक वैद्यांना -ज्यांच्यावर मी अतुट विश्वास ठेवला होता, ज्यांची पथ्थ्ये मी थकता पाळत असे त्या वैद्यांना- तेव्हाही ज्ञात नव्हता, आजही नाही, आणि आणखी किती रुग्णांची त्यामुळे फसगत होईल हे सांगता येणे कठीण आहे.\n२००५ च्या मध्यात, रोगावर उपाय गवसलेला होता. आरोग्य परतत होते. पण एका नवीनच समस्येला मी तोंड देत होतो. हृदयधमनी रुंदीकरण झालेल्या रुग्णांना रु.७५०/- दरमहा किंमतीची औषधे घ्यावीच लागतात. रक्तदाबावरील, धमनीविस्फारक, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीची आणि हो रक्ततरलक (शस्त्रक्रियेमध्ये धमनीत बसविलेल्या विस्फारकाभोवती कीट साठू नये म्हणून घ्यावी लागणारी अतिरिक्त काळजी) औषधे. म्हणजे सालीना रु.९,०००/- बिनबोभाटपणे बहुराष्ट्रीय औषधकंपन्यांच्या हवाली करायचे. भरमसाठ औषधांच्या अवांछनीय उपप्रभावांची भीती सतत वाहायची. आणि जीवनशैली परिवर्तने स्वीकारलेली नसतील तर आपला विकार वाढवत राहायचा. हृदयविकाराला प्रगतील विकार म्हणतात, ऍलोपॅथीत. हे काही माझ्या समस्येचे समाधान नव्हते. मला याहून चांगला निसर्गनिकट मार्ग हवा होता.\nज्या साध्या-सोप्या उपायानी मी आज बरा झालेलो आहे, तो मला त्याकाळी कुणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हते. आज मी सांगू शकतो. सांगतो आहे. ज्याप्रमाणे कुत्र्याला गळ्यात पट्टा बांधून आपण सोडून देतो, आणि आपला समजू लागतो, त्याप्रमाणेच ऍलोपॅथीने माझी अँजिओप्लास्टी करून सोडून दिले होते, ती मला आपला मानू लागली होती. पूर्वी कधीच लागली नसती अशी (रक्ततरलक) औषधे जन्मभर घेत राहण्यासाठी. आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची धने करत राहण्यासाठी. मला हे मानवणारे नव्हतेच. तेव्हाही, आणि आजही.\nदरम्यान मी माझ्या आसपासच्या लोकांची अशाच प्रकारच्या अनुभवांसाठी चाचपणी करीत होतोच. आश्चर्याची गोष्ट अशी की मला माझ्या आसपासच तसले अनेक जण आहेत, ही माहिती नव्यानेच समजली. अनेकजण असेही म्हणातांना आढळले की हल्ली हृदयविकाराचे प्रमाण फारच वाढले आहे. एकाच्या, गेल्या सहा वर्षात दोन अँजिओप्लास्ट्या आणि एक बायपास झालेली होती (हे सद्गृहस्थ आज हयात नाहीत). एकाची, तीन वर्षांच्या काळात एक अँजिओप्लास्टी होऊनही अडथळे वाढतच राहीलेले होते. म्हणून बायपास करण्यात आलेली होती. मीही तोच मार्ग आक्रमणार होतो का नाही मी दचकलो. जागा झालो. माझ्या मनात एकदम प्रकाश पडला. साक्षात्कारच झाला (डॉ. अभय बंग म्हणतात तसा 'माझा साक्षात्कारी हृदयरोग'). ज्याने मला जाणीव करून दिली की मला मुळी ह्या शस्त्रक्रियेची गरजच नव्हती.\nमाझ्यासारख्या मध्यमवयीन, सुखवस्तू, सद् गृहस्थाला केवळ आरोग्यकारी सम्यक जीवनशैली कोणती हे कळण्याची नितांत गरज होती. मी ती कर्मठपणे पाळू शकणाऱ्यांपैकी एक होतो. तो सल्ला मिळालाच नाही (इतर अनेक मिळाले त्यांची चर्चा ह्यापूर्वीच केलेली आहे). त्यानेच वाढता रक्तदाब ठिकाणावर आला असता. आताही त्यानेच आलेला आहे. मात्र, अजिबात गरज नसलेली शस्त्रक्रिया माथी मारण्यात आली. आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्याच्या नावाखाली बहुराष्ट्रीय औषधकंपन्यांचा 'गुलाम' करण्यात आले. माझ्या, ही गुलामी लक्षात आली.\nहजारो इतर समकक्ष रुग्णांच्या मनात असले काहीही येण्याची सुतराम शक्यता नाही. याची कारणे दोन. एक म्हणजे त्यांना शस्त्रक्रियेची मुळीच गरज नव्हती ही माहिती त्यांना मुळीच नसते. आणि दोन म्हणजे परिणामांची जाणीव हळूहळूच होत राहते.\nपहिल्या वसाहतवादानंतर उपाय म्हणून 'स्वदेशी' चा नारा देण्यात आला. ह्या वसाहतवादास उत्तर म्हणून मी 'निसर्गनिकट' जीवन जगण्याचा नारा देत आहे. मी आज सातपैकी पाच गोळ्या कायमच्या बंद करवण्यात यशस्वी झालेलो आहे. उरलेल्यांचीही गरज राहू नये अशी माझी धारणा आहे. मी ह्या गुलामीतून सुटका करून घेण्याच्या फार जवळ आलेलो आहे. तेव्हा तुम्हीही सांभाळा. गुलाम होऊ नका. आप्तस्वकीयांना गुलाम होऊ देऊ नका. चुकून गुलाम झालेले असाल तर जाणीवपूर्वक सुटका करून घ्या\nहो. हा लेख प्रचारकी थाटाचाच आहे. पटेल त्याने मानावा\nनरेंद्र गोळे [06 Jan 2011 रोजी 06:58 वा.]\nनरेंद्र यांचा प्रस्तुत लेख (वसाहतवाद वगैरे) प्रचारकी थाटाचा असून ऍनेक्डोटल पुरावा (जो ग्राह्य धरता येणार नाही) सोडून कुठलाही पुरावा देण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. >>>> सत्य वचन\nहेतू स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद. लेखाचा विषय निवडतांना 'विज्ञान', 'वैद्यकशास्त्र' असे विषय न निवडल्यास वाचकांचे गैरसमज होणार नाहीत.\nद सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.\nही सूचना लेखकास समजायची, की प्रशासकांस विनंती\nनरेंद्र गोळे [07 Jan 2011 रोजी 05:33 वा.]\nही सूचना लेखकास समजायची, की प्रशासकांस विनंती\nमाझ्या मते उपलब्ध विषयांपैकी सर्वात उचित विषयच मी निवडले आहेत.\nतेव्हा तुमची सूचना मला केलेली असेल तर, ती उपयोगाची नाही.\nतुमची प्रशासकांना, \"अशाप्रकारे अनुचित विषय निवडणारी\" लिखाणे निषिद्ध करावित अशाप्रकारची काही सूचना असेल तर, प्रशासकांनी त्याचा अवश्य विचार करून मला योग्य तो निर्देश द्यावा.\nआपण स्वतःही रिकामपणात काही मूळ लेखन करत असल्यास त्याचाही दुवा अवश्य द्यावा. वाचायला हवे\nयोग्य विषय निवडण्याची सूचना प्रस्तुत लेखाच्या लेखकासाठी आहे.\nमाझ्या मते उपलब्ध विषयांपैकी सर्वात उचित विषयच मी निवडले आहेत.\nतेव्हा तुमची सूचना मला केलेली असेल तर, ती उपयोगाची नाही.\nविषयांची निवड उचित नाही असे माझे मत आहे. तुमचे मत वेगळे आहे हे ध्यानात आल्याने सूचनेचा काहीएक उपयोग झालेला आहे - म्हणजे तुम्ही चुकून विज्ञान, वैद्यकशास्त्र विषय निवडलेले नसून सारासार विचार करून निवडलेले आहेत.\nआपण स्वतःही रिकामपणात काही मूळ लेखन करत असल्यास त्याचाही दुवा अवश्य द्यावा. वाचायला हवे\nया संकेतस्थळावर मी केलेले लेखन मूळच आहे कारण मी इतरत्र कुठल्याही ठिकाणी ते लेखन केलेले नाही. माझ्या सदस्यनामावर व त्यानंतर 'वाटचाल' या शब्दावर टिचकी मारल्यास लेखन वाचण्यास मिळू शकेल. अवश्य वाचा.\nद सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.\nकेवळ आपल्यालाच ती जाणीव का झाली असावी बरे याबाबत काही अंदाज आहेत का आपले याबाबत काही अंदाज आहेत का आपले ती जाणीव इतरांना का होउ शकलि नाही किंवा होउ दिली गेली नाही. याबाबतही आपले मत असावे असे वाटते.\nया निसर्गनिकट जगण्याला कोणत्या पाथीत समाविष्ट करणार आपण या जगण्याचेही काही धोके असु शकतात का\nनाहीतच् असे ठामपणे म्हणु शकता का आपण\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-books-gifted-26-soldiers-reading-movement-94727", "date_download": "2018-10-15T08:52:17Z", "digest": "sha1:B6TWPAYV7V5OAGWRNPONJYMX3ZFRRMQS", "length": 16017, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News books gifted to 26 soldiers by reading movement वाचन चळवळीच्यावतीने २६ जवानांना पुस्तके भेट | eSakal", "raw_content": "\nवाचन चळवळीच्यावतीने २६ जवानांना पुस्तके भेट\nरविवार, 28 जानेवारी 2018\nइस्लामपूर - जवानांना कधीतरी सन्मान न देता त्यांचा कायमस्वरूपी सन्मान करावा. समाजासाठी त्यांचा त्याग मोठा आहे, असे मत जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले सुभेदार सचिन हजारे यांनी पेठ (ता. वाळवा) येथे व्यक्त केले.\nइस्लामपूर - जवानांना कधीतरी सन्मान न देता त्यांचा कायमस्वरूपी सन्मान करावा. समाजासाठी त्यांचा त्याग मोठा आहे, असे मत जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले सुभेदार सचिन हजारे यांनी पेठ (ता. वाळवा) येथे व्यक्त केले.\nप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाळवा, शिराळा व पलूस तालुक्यातील २६ जवानांना पेठ (वाळवा) येथे सम्राट महाडिक यांच्या पुढाकाराने आणि वाचन चळवळीच्यावतीने पुस्तके देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पुस्तक वाटपाच्या या अनोख्या उपक्रमाने सीमेवरील जवान भारावून गेले. सैनिकांना दिल्या जाणाऱ्या सन्मानाबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. इस्लामपूर परिसरातून आतापर्यंत सुमारे ६१ जवानांना दीड हजारांवर पुस्तके देण्यात आली आहेत.\nसुभेदार सचिन हजारे म्हणाले, \"जवानांचा उत्साह वाढवणारा हा उपक्रम आहे. जवान जिवंत असेपर्यंत त्याला किंमत मिळाली पाहिजे. सीमेवर सक्रिय असणाऱ्या जवानांवर कधी वाईट वेळ येईल सांगता येत नाही. सर्वांनी त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. आजूबाजूला परिस्थिती भयानक आहे. छोट्या छोट्या कामांसाठी पैसे द्यावे लागणे दुर्दैवी आहे. समाजात फोफावणाऱ्या भ्रष्टाचाराच्या निर्मुलनासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा.\"\nपुस्तकांच्या माध्यमातून वैचारिक आणि जवानांच्या माध्यमातून देशप्रेमाची शिकवण देणारा उत्कृष्ट उपक्रम म्हणून वाचन चळवळीचे कौतुक करावे लागेल. समाजाने या उपक्रमाची दखल घेऊन पाठबळ द्यावे.\n- सम्राट महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य.\nप्रारंभी सरपंच मीनाक्षी महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषद माजी सदस्य सम्राट महाडिक, विद्यमान जगन्नाथ माळी, पंचायत समिती सदस्य वसुधा दाभोळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी बजरंग शिंदे, संतोष डवंग, दीपक घोडके, रविराज केसरे, सागर शेलार, सरदार बारपटे, अधिक गुरव, विजय गुणवंत, तौफिक संदे, सुदर्शन पवार, अरुण यादव, दिगंबर चव्हाण, नितीन पाटील, अभिजित पाटील, शरद पाटील, संतोष हजारे, युवराज पाटील यांना पुस्तके देण्यात आली. प्रारंभी प्रा. डॉ. संजय थोरात यांनी वाचन चळवळीची भूमिका मांडली. प्रा. डॉ. दीपक स्वामी यांनी 'वाचन चळवळीचा धरून रस्ता, चल सीमेवर जाऊ जरा दोस्ता' हे गीत सादर केले. जवान तौफिक संदे, सुनील चव्हाण यांची भाषणे झाली.\nमहाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात, उपसरपंच अमीर ढगे, ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील, चंद्रकांत पवार, नामदेव कदम, आनंदराव कदम, रमेश कदम, राहुल पाटील, वाचन चळवळीचे उमेश कुरळपकर, मिलींद थोरात, विनोद मोहिते, सूर्यकांत शिंदे, संदीप थोरात, प्रवीण पाटील उपस्थित होते. सुभाष भांबुरे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक सुरेश पाटील यांनी आभार मानले.\n६१ जवानांना १५०० च्यावर पुस्तके भेट\nवाचन चळवळीला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इस्लामपूर येथील वाचन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी ६१ जवानांना प्रत्येकी २५ प्रमाणे १५०० च्यावर पुस्तके दिली आहेत. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जे अशा प्रकारचा लष्करी जवानांसाठी भाषिक पुस्तकांचा उपक्रम राबवित आहे.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pimpri-news-jotiba-garden-96142", "date_download": "2018-10-15T09:16:33Z", "digest": "sha1:OX6IOZJS3FMRK2OGRS5CDZ4YRRTQF7AP", "length": 14767, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pimpri news jotiba garden जोतिबा उद्यानाची दुरवस्था | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 5 फेब्रुवारी 2018\nपिंपरी - काळेवाडी येथील जोतिबा उद्यानात चालणारे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉलचे सामने, प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळे, दुर्गुले व मद्यपींचा वावर आणि रोडरोमिओंचा हैदोस यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.\nपिंपरी - काळेवाडी येथील जोतिबा उद्यानात चालणारे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉलचे सामने, प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळे, दुर्गुले व मद्यपींचा वावर आणि रोडरोमिओंचा हैदोस यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.\nयाबाबत अनेकदा निर्दशनास आणूनही पोलिस व महापालिका प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. अनेक वर्षांनंतर तयार केलेल्या काळेवाडीतील या एकमेव उद्यानाचा फायदा स्थानिक रहिवाशांना होतच नाही. उद्यानात चालणाऱ्या अश्‍लील चाळ्यांमुळे परिसरातील नागरिक आपल्या पाल्यांना उद्यानात पाठवत नाहीत. स्वच्छतागृहाची साफसफाई नसते, फरशा तुटल्या आहेत. झाडे मोडली आहेत. खेळणी तुटली आहे. दिवे-धबधबा बंद, खेळण्यांचा वापर मोठी मुलेच करत आहेत. त्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाली आहे.\nउद्यानात कोणत्याही प्रकारचे खेळ खेळण्यास बंदी असताना उद्यानात राजरोसपणे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉलचे सामने भरतात. त्यासाठी शहराच्या विविध भागांतून तरुण येथे येतात. तसेच त्यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांना त्रास होतो. याबाबत खेळणाऱ्यांना कोणी सांगितल्यास त्याला मारहाण केली जाते.\nउद्यानात सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना नसल्याने दिवस-रात्र उद्यानात रोडरोमिओंचा हैदोस असतो. उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या महिला व तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. उद्यानात व प्रवेशद्वारावर रोडरोमिओंचे टोळके थांबलेले असते. या उद्यानाला मात्र सुरक्षारक्षक नाही, तर महापालिका उद्यान विभागाचा एकही कर्मचारी येथे नसतो.\nप्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळे\nउद्यानात जाण्यासाठी उद्यानाच्या पाठीमागून जागा आहे. त्यामुळे उद्यान बंद असतानाही प्रेमी युगुल उद्यानात प्रवेश करतात. सायंकाळी अंधार पडल्यानंतर उद्यानात त्यांचे अश्‍लील चाळे सुरू होतात. अनेकांनी दिव्यांची तोडफोड केली आहे.\nउद्यानात मद्य व धूम्रपान पार्ट्या खुलेआम सुरू असतात. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या मुलांच्या बालमनावर विपरीत परिणाम होत आहे. या मद्यपींशी अनेकांची भांडणेही होतात.\nउद्यानाच्या या समस्येबाबत महापालिका प्रशासनाला अनेकदा सांगूनही दखल घेतली जात नाही. उद्यानाला ठेकेदारी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमला आहे. मात्र तो जागेवर नसतो. महिला स्वच्छतागृह नाही. रोडरोमिओंचा त्रासाने नागरिक वैतागले आहेत.\n- नीता पाडाळे, नगरसेविका\nउद्यान एका संस्थेला चालविण्यासाठी दिले असून, सुरक्षा विभागामार्फत नेमलेल्या ठेकेदाराचे सुरक्षारक्षक पुरवले जातात. उद्यानात रोडरोमिओ येत असतील, काही मुले खेळत असतील त्याला काहीच करता येणार नाही. पोलिसांनाही याबाबत वारंवार सांगितले आहे.\n- सुरेश साळुंखे, उद्यान अधीक्षक, महापालिका\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-news-pune-news-seem-savale-politics-youth-96342", "date_download": "2018-10-15T09:05:33Z", "digest": "sha1:IK7SWNBNWCORMNU2NG4FPVSMMZSDJS7Q", "length": 13298, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news pune news seem savale politics youth राजकारणात तरुणांना चांगल्या संधी - सीमा सावळे | eSakal", "raw_content": "\nराजकारणात तरुणांना चांगल्या संधी - सीमा सावळे\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nपिंपरी - ‘‘राजकारण वाईट आहे; तर ते साफ करण्यासाठी तुम्हालाच त्यामध्ये यावे लागेल. राजकारणात तरुणांना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत,’’ असे प्रतिपादन स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी येथे केले. सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) यांच्या वतीने येथील एएसएम महाविद्यालयात आयोजित ‘सकाळ यिन संवाद’मध्ये त्या बोलत होत्या. त्या वेळी प्राचार्य डॉ. के. एम. जाधव, प्रा. सुभाष देवकुळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तरुणांच्या राजकारणातील सहभागाबाबत चर्चा केली. सावळे म्हणाल्या, ‘‘राजकारणात नवीन येणाऱ्यांना संघर्ष करावा लागतो.\nपिंपरी - ‘‘राजकारण वाईट आहे; तर ते साफ करण्यासाठी तुम्हालाच त्यामध्ये यावे लागेल. राजकारणात तरुणांना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत,’’ असे प्रतिपादन स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी येथे केले. सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) यांच्या वतीने येथील एएसएम महाविद्यालयात आयोजित ‘सकाळ यिन संवाद’मध्ये त्या बोलत होत्या. त्या वेळी प्राचार्य डॉ. के. एम. जाधव, प्रा. सुभाष देवकुळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तरुणांच्या राजकारणातील सहभागाबाबत चर्चा केली. सावळे म्हणाल्या, ‘‘राजकारणात नवीन येणाऱ्यांना संघर्ष करावा लागतो. मात्र, संघर्षातून मिळालेल्या विजयाचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे तडफदार तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. कारण तरुण देशाचे भविष्य आहेत.’’ राजकारणी जर चुकत असतील तर त्यांची चूक त्यांना\nठामपणे दाखवली पाहिजे. ज्या देशाच्या तरुणांना प्रश्‍न पडत नाहीत, त्या देशाचे भविष्य अंधारमय असते. लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. जर राजकारणी योग्य नसेल तर नोटा बटन दाबून मतदानकेले पाहिजे; असेही त्या म्हणाल्या. प्राचार्य जाधव म्हणाले, ‘‘शहरातील अनेक सोसायट्यांना टॅंकरने पाणीपुरवठा होतो. शहर जर टॅंकरमुक्त झाले, तर खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी होईल.’’ महाविद्यालय यिन प्रमुख राजबीर होट्टी, देबोश्री सरकार, महेश पानमंद यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन मयूरी बांठिया यांनी केले. तर प्राचार्य जाधव यांनी आभार मानले.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nशिक्षक दारू पितात म्हणून विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा\nअमळनेर : पिंपळे (ता. अमळनेर) येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-karve-road-transport-94253", "date_download": "2018-10-15T08:43:03Z", "digest": "sha1:YLWXPLX2PYFZFUJ3UANI2D6TTCUJZY4A", "length": 16106, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news karve road transport कर्वे रस्त्यावर पुन्हा चक्राकार वाहतूक | eSakal", "raw_content": "\nकर्वे रस्त्यावर पुन्हा चक्राकार वाहतूक\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nकोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात पुढील दहा महिन्यांसाठी पुन्हा एकदा चक्राकार वाहतूक योजना राबविणार आहे. मेट्रो, वाहतूक पोलिस, महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nकोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात पुढील दहा महिन्यांसाठी पुन्हा एकदा चक्राकार वाहतूक योजना राबविणार आहे. मेट्रो, वाहतूक पोलिस, महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nमेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळ स्टॉप) चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होते. यावर उपाययोजना म्हणून एसएनडीटी चौक ते अभिनव चौक या दरम्यान चक्राकार वाहतूक योजना राबविणार आहे. पुढील पंधरा दिवसांनंतर ती सुरू होणार आहे. कर्वे रस्त्यावर फ्लाय ओव्हर ते नळ स्टॉप या दरम्यान मेट्रो पिलरचे काम सुरू होत आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक वळविणार आहे. हा वाहतूक बदल कसा असेल, याची बुधवारी सकाळी पाहणी करून निर्णय घेण्यात आला.\nया वेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे, ‘महामेट्रो’चे रितेश गर्ग, ‘एनसीसी’चे नामदेव गव्हाणे, महापालिका उपायुक्त श्रीनिवास बोनाला, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका हर्शाली माथवड, वासंती जाधव, संदीप खर्डेकर, संदीप मोकाटे आदी उपस्थित होते.\nयापूर्वी ही योजना दोन वेळा राबविली होती. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे ती बंद करावी लागली आहे. २००६ मध्ये आठ दिवस आणि २०१७ मध्ये एक दिवस महापालिका प्रशासनाने अभिनव चौकात चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबविला होता. मात्र, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी प्रचंड वाढल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आणि ही योजना गुंडाळावी लागली होती.\nमेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होते. येत्या पंधरा दिवसांत पदपथाची रुंदी कमी करणे, विजेचे खांब हटविणे, बॅरिकेडिंग करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे.\n- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती\nकोथरूडकडून येणारी वाहतूक एसएनडीटीशेजारील कॅनॉल रस्त्यावर वळविली जाणार आहे. त्यानंतर आठवले चौकातून नळ स्टॉप चौकाकडे जाईल. नळ स्टॉप ते पौड फाटा उड्डाण पुलापर्यंत एकेरी वाहतूक करणार असून, या रस्त्याचा नऊ मीटरचा भाग मेट्रो पिलर उभारणीसाठी वापरला जाणार आहे. मात्र, हा वाहतूक बदल अमलात आणण्यापूर्वी कर्वे रस्त्यावरील आवश्‍यक बदल तातडीने पूर्ण करावेत, अशी सूचना वाहतूक पोलिस सहायक आयुक्त प्रभाकर ढमाले व प्रतिभा जोशी यांनी केली. दरम्यान, यापूर्वी ठरल्याप्रमाणे संपूर्ण कर्वे रस्ता ‘नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन’ करण्याबाबतचे फलक अद्यापही लावलेले नाहीत; तसेच पदपथ कमी करणे, हलविलेल्या बस थांब्याचे माहिती फलक उभारले नसल्याबद्दल संदीप खर्डेकर व माधुरी सहस्रबुद्धे यांनी नाराजी व्यक्त केली.\nप्रयोग करा; पण हट्ट नको \nवाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून चक्राकार वाहतूक योजनेचा प्रयोग करण्यास हरकत नाही. मात्र, नागरिकांना त्रास होता कामा नये. योजना असफल झाल्यास कोणाच्या हट्टासाठी सुरू ठेवू नये. तसेच कर्वे रस्त्यावरील पदपथाची रुंदी कमी केल्यास वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. याबाबत मेट्रो आणि महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचे नगरसेवक जयंत भावे यांनी सांगितले.\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nशिक्षक दारू पितात म्हणून विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा\nअमळनेर : पिंपळे (ता. अमळनेर) येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5583", "date_download": "2018-10-15T09:34:37Z", "digest": "sha1:Z7UUUD2S2I3EKA6G47Y656OK42G3C6DN", "length": 11366, "nlines": 106, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऋणनिर्देश | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n\"नातं म्हणजे एखाद्या कवितेला पडलेलं तलम, अलवार स्वप्नच जणू... लाखो गुलाबांच्या पाकळ्यांवर जमलेले दवबिंदू मोत्यांत रूपांतरित व्हावेत आणि त्यांच्या सरी बनून एकमेकांत गुंफून जाव्यात तशी नात्यांची वीण असते... आपुलकीच्या तंतूंनी गुंफलेलं एक घनश्यामल, गर्भरेशमी वस्त्रच जणू... असं वस्त्र, जुन्या, माहेरच्या आठवणी ल्यालेल्या संदुकीच्या मोहरकोपऱ्यात वर्षानुवर्षं ठेवलं तरी त्याचा पोत, झळाळी, आणि ताजेपणाचा गंध जात नाही... पुन्हा हातात घेतलं की त्याची तलमउब, स्निग्धचांदणी स्पर्श तसाच लोभसवाणा असतो. एखाद्या कुशल कुंभाराने आपल्या चाकावर माती टाकावी, आणि सराईत हाताने पाहाता त्यातून एक घट घडवावा तशी नाती घडतात. दुःखांच्या आवीत तावून सुलाखून दृढ होतात. आणि अचानक एखाद्या धक्क्याने त्यांचे तुकडेतुकडेही होतात....\"\nअसं काहीतरी वाचायला मिळेल अशी तुमची 'नातीगोती' असा विषय पाहून समजूत झालेली असेल तर त्या कल्पनेचं मडकं भाजण्याआधीच फोडून टाका. कारण ऐसीच्या दिवाळी अंकात अशा दवणीयतेला स्थान नाही. या अंकाचे लेखक-संपादक-वाचक त्यापलिकडे काही देण्याघेण्याची अपेक्षा ठेवतात हे आम्ही जाणून आहोत. त्यादृष्टीने अनेक लोकांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून हा ऐसीचा पाचवा दिवाळी अंक आम्ही सादर करत आहोत. तो बहुतेक वाचकांना आवडेल अशी आशा आहे.\nया अंकासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे आभार.\nराजेश घासकडवी, ३_१४ विक्षिप्त अदिती, जयदीप चिपलकट्टी\nचिंतातुर जंतू, मुक्तसुनीत, साती\nनंदन, साती, मन, मिहिर, अंतराआनंद\nसंदीप देशपांडे, ३_१४ विक्षिप्त अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी\nमुखपृष्ठ व सजावट -\nकारण ऐसीच्या दिवाळी अंकात अशा दवणीयतेला स्थान नाही. या अंकाचे लेखक-संपादक-वाचक त्यापलिकडे काही देण्याघेण्याची अपेक्षा ठेवतात हे आम्ही जाणून आहोत.\n नाती अजिबात दवणीय नसतात.मस्तपैकी कधी काटेरी तर कधी समृद्ध करणारी, आणि ९९% आपल्यासमोर आरसा धरुन आपला कुरुपपणा दाखवणारीही किंवा दाखवणारीच असतात.\nज्या ज्या कोणी हा अंक वाचकांपर्यंत पोहचविण्याचे कष्ट घेतलेले आहेत त्या सर्वांचे आभार. तुम्हाला उदंड पुण्य लाभो. अंक सणसणीत आहे.\nअंक वाचतो आहे. आदुबाळ ह्यांची कथा नेहमीप्रमाणेच झकास. जरा धावपळीत असल्याने इकडे फिरकता आलं नाही. अंकाच्या मुद्रित शोधनात माझा सहभाग किरकोळ्/न-के-बराबर आहे. दिलेलं काम मला वेळेत पूर्ण करता आलं नाही. त्याबद्दल सॉरी.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-207-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2018-10-15T08:35:50Z", "digest": "sha1:HO5YCPCAWR23ECCLCLGC3DGNFJDZFQUJ", "length": 10064, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "महेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nHome पुणे महेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nपुणे- समृद्ध जीवन कंपनीचे महेश किसन मोतेवार यांच्या महाराष्ट्रासह इतर राज्यात असलेल्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असून 207 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये हेलिकॉप्टर, हॉटेल्ससह स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.\nफसव्या योजनांव्दारे हजारो जणांना गंडा घातल्याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार यांच्यासह संचालक मंडळावर राज्यासह परराज्यात गुन्हे दाखल आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून अनेक गुन्हयांचा तपास केला जात आहे. ओरिसा पोलिसांनी महेश मोतेवार यांना सुमारे 2 वर्षांपूर्वी अटक केली आहे. तेव्हापासून ते गजाआड आहेत. त्यांच्या पत्नी लिना मोतेवार यांना देखील पोलिसांनी अटक केली होती. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये पुण्यातील तीन हॉटेल, सांताक्रुझ एअरपोर्टवरील हेलिकॉप्टर, पुण्यातील प्लॉट, व्यावसायिक जागा आणि अपार्टमेंटचा समावेश आहे. ईडीने सोमवारी समृद्ध जीवनची संपत्ती जप्त केली असून ‘प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) च्या अंतर्गत त्यांची चौकशी गेल्या वर्षीपासून सूरू आहे.\nपुण्यातील समृद्धी जीवन फुड्स या कंपनीकडून महाराष्ट्र व इतर राज्यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा डेक्कन पोलीस सन 2014 रोजी दाखल झाला होता. हा गुन्हा भादविचे कलम 420 (फसवणूक), 188 (सरकारी यंत्रणेचा आदेश न पाळणे) आणि 120 बी (कट रचने) यानुसार गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा कंपनीचे चार संचालक महेश मोतेवार, पत्नी लीना मोतेवार, घनश्याम पटेल आणि राजेंद्र भंडारे यांच्याविरुद्ध दाखल झाला होता.\nपवना धरण परिसरात पहिल्या पावसात 25 मिली पावसाची नोंद\nटेमघरच्या ठेकेदारांविरोधात 700 कोटींचा दावा; गिरीश महाजन\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-supreme-court-judges-press-conference-justice-chelameswar-ranjan", "date_download": "2018-10-15T08:55:08Z", "digest": "sha1:MGKAK5YD334OZ7QVZTPGLTFO5XXE6BTI", "length": 14489, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national news Supreme Court Judges Press Conference Justice Chelameswar Ranjan Gogoi Kurian Joseph Lokur Cji Judiciary System Democracy न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल : न्यायाधीश चेलमेश्वर | eSakal", "raw_content": "\nन्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल : न्यायाधीश चेलमेश्वर\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\n''सर्वोच्च न्यायालयातील प्रशासनाच्या कामकाजात गेल्या दोन महिन्यांपासून अनियमतता होती. आम्ही यासंदर्भात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्र लिहिले. पण आता आमच्यासमोर नाईलाज आहे''\nनवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर उघडपणे टीका केली. ''सर्वोच्च न्यायालयातील प्रशासनाच्या कामकाजात गेल्या दोन महिन्यांपासून अनियमतता होती. आम्ही यासंदर्भात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्र लिहिले. पण आता आमच्यासमोर नाईलाज आहे'', असे सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी सांगितले. तसेच ''न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल'', असे न्यायधीश जे. चेलमेश्वर म्हणाले.\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चेलमेश्वर यांच्यासह रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. न्या. चेलमेश्वर म्हणाले, देशात ही असामान्य घटना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कामकाजात अनियमितता आहे. न्यायव्यवस्थेच्या निष्ठेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही या संदर्भात सरन्यायाधीशांना एक पत्र पाठवले. पण त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दोन महिन्यांच्या घटनाक्रमानंतर आम्हाला माध्यमांसमोर येणे गरजेचे होते. आता जनतेनेच योग्य काय ते ठरवावे, असे त्यांनी सांगितले.\nसोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे केंद्रीय अन्वेषण विभागाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचा संबंध जोडला जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली.\nकाय आहे या न्यायाधीशांचे म्हणणे...\nसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायालयाच्या परंपरेपासून बाहेर जात आहेत. देशातील महत्वपूर्ण निर्णय सामूहिक रितीने घेतले जात आहेत.\nसरन्यायाधीशांकडून खटल्यांच्या वाटपाच्या नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा मलीन होत आहे.\nन्यायाधीश के. एम. जोसेफ यांनी उच्च न्यायालयात 21 एप्रिल 2016 ला उत्तराखंडमधील हरिश रावत सरकारला हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता.\nतसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 31 पदांपैकी सध्या 25 न्यायाधीश कार्यरत आहेत. त्यामुळे आणखी 6 न्यायाधीशांची गरज आहे.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-rashi-bhavishya-in-marathi-for-12-april-2018/articleshow/63719933.cms", "date_download": "2018-10-15T09:55:36Z", "digest": "sha1:WJC2R4CDFFDS5N446CU6P5BUO2TUQPO3", "length": 12206, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Today Rashi Bhavishya 12 April, आजचं राशी भविष्य दि. १२ एप्रिल २०१८", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ एप्रिल २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ एप्रिल २०१८\nआजचा दिवस संमिश्र जाईल. मित्रांसोबत भोजनाचा आनंद घेता येईल. नोकरी किंवा व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल.\nआज नवीन कार्य हाती घेण्यासाठी चांगला दिवस आहे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. भाऊ-बहिण यांच्यात प्रेम वाढेल.\nआजच्या दिवसाची सुरुवात प्रसन्नपणे होईल. मित्रांसोबत भोजनाचा आनंद घेता येईल. आजचा दिवस शुभ आहे.\nआजचा दिवस चांगला आहे. मित्रांसोबत प्रवास करू शकाल. व्यापारामध्ये लाभ मिळेल. धनप्राप्तीचा योग.\nआज मानसिक आरोग्य अस्थैर्य राहील. ठाम निर्णयावर पोहोचणार नाहीत. वाद-तंटा यापासून दूर राहा.\nनवीन कार्य करण्यासाठी आजचा दिवस शुभ. पदोन्नती मिळण्याची शक्यता. ऑफीस कामासाठी बाहेर जाण्याची शक्यता.\nआजच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कार्यापासून दूर राहा.\nबौद्धिक तसेच लेखन कार्यात सक्रीय राहणार. नवीन कार्य करण्यासाठी आजचा दिवस शुभ. आरोग्याकडे लक्ष द्या. वाद टाळा.\nआजचा दिवस चांगला जाईल. पार्टी, पिकनिक, प्रवास, चांगले जेवण मिळू शकते. लेखनकार्यासाठी चांगला दिवस.\nआज कोणतेही नवीन कार्य करू नका. महिलांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवास करणे टाळा. आकस्मिक खर्च होऊ शकतो.\nआज आनंदी असाल. धनलाभ होईल. मंगलप्रसंगी प्रवास घडेल. शुभवार्ता समजतील. जोडीदाराचा सहवास लाभेल.\nव्यापारमध्ये वाढ होईल. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. आवश्यक कारणांवर पैसे खर्च होतील. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nमुंबईः एअर होस्टेस विमानतून पडली, गंभीर दुखापत\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ ऑक्टोबर २०१...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ एप्रिल २०१८...\n2Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ एप्रिल २०१८...\n3Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० एप्रिल २०१८...\n4Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ एप्रिल २०१८...\n5Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ एप्रिल २०१८...\n6Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ एप्रिल २०१८...\n7Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ एप्रिल २०१८...\n8Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ५ एप्रिल २०१८...\n9Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ४ एप्रिल २०१८...\n10Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ एप्रिल २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1110", "date_download": "2018-10-15T09:14:38Z", "digest": "sha1:YBNQI2JI3ERJIAMX3IF3VM444F26YR47", "length": 21307, "nlines": 112, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आपल्यांतल्या लेखकाला/निर्मात्याला जागं करा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपल्यांतल्या लेखकाला/निर्मात्याला जागं करा\nआपल्यापैकी बरेचजण \"असंभव\" ही मालिका पाहत असतील. त्याचा कथाविषय बुद्धीला फारसा पटण्यासारखा नसला तरी त्यांतील व्यक्तिचित्रण व संवाद प्रभावी असल्यामुळे तिचा एकही भाग चुकू न देणारे प्रेक्षक तिला लाभले आहेत. (मी त्यांपैकीच एक).\nपरंतु अलीकडचे काही भाग माझ्याप्रमाणेच बर्‍याच प्रेक्षकांना निराशाजनक वाटू लागले आहेत. संवयीने व काही बुद्धिमत्तेची चुणूक दाखवणारे संवाद ऐकायला मिळ्तात म्हणून ते \"असंभव\" पाहत असले तरी 'ष्टोरी' पुढे सरकतच नाही अशी त्यांची भावना झाली आहे. काहींच्या मते मालिका निर्माण करणारांनी मालिकेंत अशी परिस्थिति आणली आहे की तिचा शेवट कसा करावा हे त्यांचे त्यांनाच समजेनासे झाले आहे. कदाचित ते खरे असेल; किंवा शेवट अगोदर ठरलाही असेल.\nआपल्यांतील लेखक/निर्माता जागा करण्याची ही संधी आहे.\nजर सदर मालिकेचा शेवट अगोदरच ठरला असेल तर तो काय असू शकेल जर तसे नसेल तर तुम्ही या मालिकेचा शेवट कशा रीतीने कराल\nमुक्तसुनीत [22 Mar 2008 रोजी 13:21 वा.]\n (हवे तर स्पॉइलर् अलर्ट् द्या. ) अज्ञानाबद्दल माफ करा.\nविसोबा खेचर [23 Mar 2008 रोजी 02:14 वा.]\nतिचा एकही भाग चुकू न देणारे प्रेक्षक तिला लाभले आहेत. (मी त्यांपैकीच एक).\nमी दूरचित्रवाणीवरील कोणत्याही मालिका पाहात नाही. या मालिका पाहाणे म्हणजे तो मी स्वत:च्या बुद्धीचा अपमान समजतो. माझ्या मते बुद्धी गहाण टाकण्याचाच तो एक प्रकार झाला. उत्तम कथेचा अभाव, उत्तम संगीताचा-पार्श्वसंगीताचा अभाव, दिग्दर्शनाचा अभाव, अभिनयाचा अभाव, ही या मालिकांची वैशिष्ठ्ये म्हणता येतील महिनेन् महिने पाणी घालून आमटी वाढवत राहण्यासारख्या किंवा मारुतीच्या शेपटीसारख्या अत्यंत बिनडोकपणे या मालिका सुरूच असतात. परंतु जो पर्यंत भोळेभाबडे प्रेक्षक या मालिकंना लाभतात तो पर्यंत 'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये' ही म्हण अबाधित राहते\nपरंतु अलीकडचे काही भाग माझ्याप्रमाणेच बर्‍याच प्रेक्षकांना निराशाजनक वाटू लागले आहेत.\nतरी 'ष्टोरी' पुढे सरकतच नाही अशी त्यांची भावना झाली आहे.\nकाहींच्या मते मालिका निर्माण करणारांनी मालिकेंत अशी परिस्थिति आणली आहे की तिचा शेवट कसा करावा हे त्यांचे त्यांनाच समजेनासे झाले आहे.\nहा हा हा, यु सेड इट :) अहो यात आपण नव्याने काही विचारताय असं मला वाटत नाही. आज बहुतेक सर्व मालिकांची शेवटी हीच परिस्थिती होते. सो, नथिंग ग्रेट अबाऊट असंभव :) अहो यात आपण नव्याने काही विचारताय असं मला वाटत नाही. आज बहुतेक सर्व मालिकांची शेवटी हीच परिस्थिती होते. सो, नथिंग ग्रेट अबाऊट असंभव किंबहुना, असंभवचे एक नियमित प्रेक्षक असूनसुद्धा,\nपरंतु अलीकडचे काही भाग माझ्याप्रमाणेच बर्‍याच प्रेक्षकांना निराशाजनक वाटू लागले आहेत.\nतरी 'ष्टोरी' पुढे सरकतच नाही अशी त्यांची भावना झाली आहे.\nहे गार्‍हाणं घेऊन शेवटी आपण इथे आलात/आपल्याला यावे लागले, यातच या मालिकेचे अपयश सिद्ध झाले असे माझे मत आहे\nआपल्यांतील लेखक/निर्माता जागा करण्याची ही संधी आहे.\nव्यक्तिश: माझ्यापुरतं बोलायचं तर दूरचित्रवाणीवरील मालिका लिहायची/पूर्ण करायची वेळ यावी हा मी माझ्या बुद्धीचा अपमान समजतो आपण हिला 'संधी' म्हणताय परंतु माझ्या मते कुणावरही इतक्या 'साहित्यिक लाचारीची' वेळ येऊ नये\nअवांतर - ह्या चर्चाप्रस्तावात दूरचित्रवाणीवरील एका फुटकळ मालिकेचा शेवट कसा असावा, असा विषय आहे. संपादक मंडळाला या विषयात उपक्रमाच्या धोरणाप्रमाणे माहिती आणि विचारांची नक्की कोणती देवाणघेवाण अपेक्षित आहे/दिसली आणि त्यांनी हा चर्चाप्रस्ताव इथे राहू दिला हे कळेल का\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nविसोबा खेचर [24 Mar 2008 रोजी 05:45 वा.]\nअवांतर - ह्या चर्चाप्रस्तावात दूरचित्रवाणीवरील एका फुटकळ मालिकेचा शेवट कसा असावा, असा विषय आहे. संपादक मंडळाला या विषयात उपक्रमाच्या धोरणाप्रमाणे माहिती आणि विचारांची नक्की कोणती देवाणघेवाण अपेक्षित आहे/दिसली आणि त्यांनी हा चर्चाप्रस्ताव इथे राहू दिला हे कळेल का\nसंपादक मंडळाच्या उत्तराची वाट पाहतो आहे त्यांनी सवड झाल्यास व जमल्यास( त्यांनी सवड झाल्यास व जमल्यास() उत्तर द्यावे, ही नम्र विनंती\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nआधी लोकशाहीचे काय झाले ते सांगा\nआधी लोकशाहीचे काय झाले ते सांगा ना...\nइतकी बोंबाबोंब करून शेवटी हुकुमशाहीच यावी का\nआणि ती ही सदैव पारदर्शकते साठीओरडणार्‍या तात्या कडून किती दुर्दैवी आहे हे...\nकधी येणार मिसळपावावर लोकशाही त्याचे काही बोला ना\nत्या बिच्यार्‍या कोर्डेसाहेबांना का त्रास देताय...\nविसोबा खेचर [28 Mar 2008 रोजी 05:54 वा.]\nगुंडोपंतांचे प्रश्न कोर्डेसाहेबांनी उपस्थित केलेल्या चर्चेत संपूर्णपणे अप्रस्तुत व असंबद्ध तसेच वैयक्तिक स्वरुपाचे वाटतात आम्हीही येथे वैयक्तिक स्वरुपात उतरायचे ठरवले तर १) तो उपक्रम प्रशासनाच्या धोरणांचा अपमान केल्यासारखे होईल, जे आम्हाला मंजूर नाही आणि २) दुसरे म्हणजे गुंडोपंतांनाही ते बरेच जड जाईल असे वाटते\n\"मिसळपाव हे संकेतस्थळ, आणि त्याचे धोरण\" हा सदर चर्चेचा विषय नाही हे गुंडोपंतांना कळू नये याचे आश्चर्य वाटते\nबाय द वे गुंडोपंत,\nमिसळपावविषयी काही प्रश्न असतील तर ते कृपया आम्हाला व्य नि ने विचारा, आम्ही आपल्याला चोख उत्तर देण्यास (बांधिल नसलो तरी) समर्थ आहोत आणि आम्हाला वाटलेच तर उत्तर देऊही) समर्थ आहोत आणि आम्हाला वाटलेच तर उत्तर देऊही येथे जाहीरप़णे विचारणार असाल तर \"मिसळपाववरील धोरणे\" असा जाहीर चर्चाविषय इथे मांडा, आम्ही त्याचे आमची इच्छा असल्यास इथेही तुम्हाला अगदी जाहीरपणे योग्य ते उत्तर देण्यास सक्षम आहोत\nत्या बिच्यार्‍या कोर्डेसाहेबांना का त्रास देताय...\nआपला हा प्रश्न बिनबुडाचा आणि किंचित मूर्खतेकडे किंवा अज्ञानाकडे झुकलेला वाटतो (चूभूद्याघ्या\nतसेच उपक्रमाच्या एका सन्माननीय सभासदाला 'बिच्चारा' वगैरे म्हणून उगाच हिणवल्यासारखेही वाटते\nकोर्डॅसाहेबांनी जी चर्चा उपस्थित केली आहे तिला आम्ही आमच्या परिने उत्तर दिले आहे. एवढंच नव्हे, तर आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर कोर्डेसाहेबांनीही जाहीर खुलासा केला आहे (जो आमच्या विचाराधीन आहे,) व तसे आम्हाला व्य नि पाठवून रीतसर कळवलेही आहे यावरून आम्ही त्यांना काही त्रास देत आहोत असे आम्हाला वाटत नाही, आणि इतर कुणाला तसे वाटल्यास आम्हाला त्या व्यक्तिच्या बुद्धीची दया येऊन तिची समज अंमळ कमी आहे असे आम्ही समजू\n(मिसळपाव विषयी कुठल्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास कुणालाही बांधिल नसलेला परंतु सक्षम असलेला\nमालक, मिसळपाव डॉट कॉम.\nअवांतर - गुंडोपंतांचा प्रतिसाद आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याना दिलेले उत्तर हे जर उपक्रम प्रशासनास सदर चर्चेच्या दृष्टीने विषयांतर वाटले तर प्रशासनाने ते अवश्य उडवून लावावे, ही नम्र विनंती. आम्ही प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करू. हेच लेखन आम्ही गुंडोपंतांना येथे व मिसळपाववर व्य नि ने कळवत आहोत, त्यामुळे ते इथे रहावे अश्यातलाही भाग नाही\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nलईच झोंबलं की राव\nलईच झोंबलं की राव\nमी आपलं सहज विचारलं बॉ\nआधी तुमी हितं लै बोंब मारली हुती म्हनून म्हनलं,\nगुंडोपंतांचे प्रश्न कोर्डेसाहेबांनी उपस्थित केलेल्या चर्चेत संपूर्णपणे अप्रस्तुत व असंबद्ध\nआहेतच... मी कधी म्हणालो की ते तसे नाहीत\n१) तो उपक्रम प्रशासनाच्या धोरणांचा अपमान केल्यासारखे होईल, जे आम्हाला मंजूर नाही\n (डॉ. तुम्ही सुद्धा प्रमाणे वाचावे... ;)) )\nहा सदर चर्चेचा विषय नाही हे गुंडोपंतांना कळू नये याचे आश्चर्य वाटते\nकुणाला कशा चे आश्चर्य वाटेल काही सांगता येत नाही बॉ\nआपला हा प्रश्न बिनबुडाचा आणि किंचित मूर्खतेकडे किंवा अज्ञानाकडे झुकलेला वाटतो\nप्रत्येकाचा आपापल्या कुवतीचा भाग असतो. झेपत नसेल तर सोडून द्या\nआणि इतर कुणाला तसे वाटल्यास आम्हाला त्या व्यक्तिच्या बुद्धीची दया येऊन तिची समज अंमळ कमी आहे असे आम्ही समजू\nचालायचंच... शेवटी आपण जग आपल्या बुद्धीनुसारच पाहतो\nआम्ही प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करू.\n आणि प्रशासन या शब्दाचे स्वहस्ते लेखनही\nएके काळी \"संपादक आणि प्रशासन वगैरेताअम्ही नाही जाणत\" असं म्हणणारे ते हेच\nशरद् कोर्डे [24 Mar 2008 रोजी 07:06 वा.]\nअवांतर - ह्या चर्चाप्रस्तावात दूरचित्रवाणीवरील एका फुटकळ मालिकेचा शेवट कसा असावा, असा विषय आहे. संपादक मंडळाला या विषयात उपक्रमाच्या धोरणाप्रमाणे माहिती आणि विचारांची नक्की कोणती देवाणघेवाण अपेक्षित आहे/दिसली आणि त्यांनी हा चर्चाप्रस्ताव इथे राहू दिला हे कळेल का\nकाहींना आपणही लेखक / निर्माता व्हावे असे वाटत असते. पण \"आपल्याला कथाविषय सुचत नाही\" अशी त्यांची अडचण असते. अशांना अर्धवट झालेली मालिका पूर्ण कशी करता येईल किंवा सुमार वाटणारी मालिका दर्जेदार कशी करता येईल याचा विचार करून लेखक / निर्माता होण्याचा प्राथमिक सराव करता येईल. सदर चर्चाप्रस्तावातून हा एक मार्ग (खरे तर exercise) सुचवला आहे. प्रतिसाद देतांना इच्छुक उपक्रमींनी आपल्यांतील सुप्त लेखकाला / निर्मात्याला जागे करावे ही अपेक्षा आहे. काय सांगावे अशा प्रयत्नांतून नवीन ललित लेखक निर्माण होण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.rajendrapatilyadravkar.com/testimonials-abhipray/", "date_download": "2018-10-15T08:42:32Z", "digest": "sha1:672FK4PZOIWC327P2FO4KVHDQ7AO2U6W", "length": 9461, "nlines": 24, "source_domain": "www.rajendrapatilyadravkar.com", "title": "SOCIAL WORK | Rajendra Patil Yadravkar | Apla Manus Shirol", "raw_content": "\nप्रदेशाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्रराज्य\nराजेंद्र पाटील-यड्रावकर सहकार, समाजकारण आणि राजकारणातील आमचे तरुण सहकारी मित्र, सहकाररत्न शामराव पाटील यांच्या निधनानंतर राजेंद्र यांच्यावर मोठी जबाबदारी पडली. नव्याने सुरू केलेला साखर कारखाना, त्यात साखर उद्योगांमध्ये अतिशय अडचणीचा सुरू असलेल्या काळ ,या परिस्थितीतही राजेंद्र यांनी स्वकर्तृत्वाने कारखाना तर चालवलाच परंतु अडचणीत असलेले कोल्हापूर जिल्हा सुतगिरणी पुन्हा जोमाने सुरू केली. सहकारातील मागील काही वर्षांमध्ये राजेंद्र यांनी उभे केलेले काम या क्षेत्रातील नव्या पिढीला मार्गदर्शक ठरावे असेच आहे. परिसरातील सभासद शेतकऱ्यांबरोबरच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते आपल्या परीने सहकार्य मदत करीत असतात. त्यामुळे शिरोळ हातकणंगले परिसरात त्यांना मोठा जनाधार लाभत आहे. राजेंद्र यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..\nमा.आमदार श्री. हसन मुश्रीफ\nशिरोळ व हातकणंगले तालुका क्षेत्रात राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते आमचे सहकारी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला ताकद देण्याचे काम सर्वप्रथम स्वर्गीय शामराव पाटील-यड्रावकर यांनी केले. त्यांची दोन्ही मुले राजेंद्र आणि संजय पाटील-यड्रावकर यांनी कधीही पक्षांशी प्रतारणा केली नाही, मागील वेळी म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र यांना चांगली मते मिळाली, पराभवास न जुमानता त्यांनी पुन्हा जनसामान्यांची सेवा करण्याचे काम अखंडित सुरू ठेवले आहे. अनेक सहकारी आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून राजेंद्र वंचित उपेक्षितांसाठी काम करीत आहे. मला खात्री २०१९ च्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिरोळची जनता राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनाच आपला लोकप्रतिनिधी बनवतील आणि स्वर्गीय शामराव अण्णांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी स्वतः राजेंद्र यांच्या मागे ताकद उभी करणार आहे.\nआमदार सतेज उर्फ बंटी पाटील\nआमचे तरुण सहकारी मित्र राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ हातकणंगले तालुका परिसरात आपल्या कार्यशैलीने मोठे काम उभे केले आहे. आधुनिकीकरणाचा स्वीकार करताना जुन्या परंपरा कायम राखत या भागात सर्व क्षेत्रात त्यांनी आपली घौडदौड सुरू ठेवली आहे. स्वर्गीय शामराव पाटील-यड्रावकर यांनी उभारलेल्या अनेक संस्था त्यांनी नावारुपास आणल्या तर स्वकर्तुत्वाने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. डिप्लोमा, डिग्री कॉलेज ,कृषी महाविद्यालय ,आयटीआय या त्यांच्या शैक्षणिक संस्था नामांकित शिक्षण संस्थांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.विकासाची प्रचंड दूरदृष्टी असलेले नेतृत्व शिरोळ व हातकणंगले परिसरात बहरत आहे. मला खात्री आहे शिरोळच्या राजकीय पटलावर राजेंद्र यांना लवकरच मोठा सन्मान प्राप्त होईल. त्यांच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..\nअध्यक्ष-दक्षिण भारत जैन सभा\nराजेंद्र पाटील-यड्रावकर अलीकडच्या काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अल्पावधीत यशस्वी झालेले व्यक्तिमत्व आहे अशी माझी धारणा आहे, यामागे त्यांच्याकडे असलेली जिद्द, चिकाटी व प्रचंड मेहनत घेण्याची तयारी ही कारणे नक्की असू शकतात. माझे मित्र स्वर्गीय शामराव अण्णांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र यांनी धैर्याने उभे राहून काम केले याचा मी साक्षीदार आहे. शामराव आण्णांचे त्या काळातील जुने सहकारी व नव्या पिढीतील लोकांना त्यांनी बरोबर घेऊन आपला प्रवास सुरू ठेवला आहे. केवळ समाजकारण, राजकारणच नाही तर धार्मिक कार्यात देखील ते सर्वांबरोबर पुढे असतात. सर्व समाजबांधवांना बरोबर घेऊन प्रत्येक जाती धर्माचा सण अथवा उत्सवामध्ये त्यांचा सहभाग व मदत होत असते. या तरुण कष्टाळू आणि सर्वसामान्यांचा उमद्या नेतृत्वाला म्हणजेच राजेंद्र यांना माझ्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद..\nयड्रावकर उद्योग व शिक्षण समूह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-e-paper-date-7-saptember-2018/", "date_download": "2018-10-15T08:59:31Z", "digest": "sha1:JVAZLL2NR3AIMTFHJPQELUDZ7NW7GEXM", "length": 7195, "nlines": 179, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगाव ई पेपर (दि 7 सप्टेंबर 2018) | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजळगाव ई पेपर (दि 7 सप्टेंबर 2018)\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\nऑनलाईन मद्यविक्री नाही : ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण\n..अन 30 फुटावरून विमानातील महिला क्रु मेंबर खाली पडली\nआजची नवदुर्गा : स्त्रीला गरज खंबीर पाठिंब्याची\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nमहिलांनी महिलांची बाजू घ्यावी\nमनात सुरक्षिततेच्या भावनेचा जागर\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagar-tourism.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-10-15T09:23:30Z", "digest": "sha1:RG7XUE3JF4VL36YHAVBXH5UUIP2FSTCA", "length": 10965, "nlines": 75, "source_domain": "ahmednagar-tourism.blogspot.com", "title": "पर्यटन @ अहमदनगर: श्री दत्तधाम चांदा!!!", "raw_content": "\nगुरुवार, २६ जानेवारी, २०१२\nअहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे तसेच अध्यात्मिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहे . अहमदनगर जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत शिर्डी , शिंगणापूर मोहता देवी , देवगड नेवासा ई. हि सर्व ठिकाणे जगाचे लक्ष वेधून घेत आहेत .श्री क्षेत्र नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शके १२१२ मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितले ते याच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी .\nअशाच या नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकापासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे - औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव पासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी - शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्यामार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व अध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे .. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. . अनेक थोर संत महापुरुषांचे वास्त्यव्य या गावात झाले आहे .जुन्या काळी जेव्हा मोघालांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराज सुद्धा या गावात आले होते . आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे . आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय .\nश्री दत्त साधकाश्रामाची सुरुवात प पु गु ह भ प श्री संत रोहीदासजी महाराज यांनी केली . त्यांनी त्यांच्याकठोर तपश्चर्येचे प्रतिक म्हणून हा आश्रम उभारला आहे. प पु गु सद्गुरू रोहीदासजी महाराज हे मुलाचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सूर होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेद होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी व समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे ठरवले. व या ठिकाणाला अध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन श्री दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने आवळून आणलेली श्री दत्त मूर्तीची स्थापना केली. याच श्री दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसन ग्रस्तांना व्यसन मुक्त केले. व अनेकांना भगवंताचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर मध्ये अध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही.\nसृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरुपाराम्पारेने महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे.\nदत्त साधकाश्रामच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो .\nत्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे.\nयेथील वर्षातील महत्वाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे...\n१. गुरुपोर्णिमा - आषाढ शुध्द पोर्णिमा\n२. तुकारामबीज सप्ताह - फाल्गुन बीज - ध्यान शिबीर ७ दिवस\n३. दत्त जयंती सोहळा - डिसेंबर\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे ९:३५ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nbhagwati semwal ११ जुलै, २०१२ रोजी ३:५२ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nहरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort\nब्रेकअप पार्टी अर्थात, प्रेमाची पुण्यतिथी...\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nपर्यटन @ अहमदनगर ला लाईक करा फेसबुक वर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनगर माझ एक छोटस गाव,\nतिथल्या प्रेमळ लोकांना नगरी अस नाव,\nवेशभुशेत आमच्या साडी अन् चोली,\nसणवार आले की प्रत्येक घरी पुराणची पोळी,\nभुईकोट, चांदबीबीचा आमचा इतिहास न्यारा,\nजग फिरून आलो तरी नगर आम्हाला प्यारा,\nमोडन पण वाकणार नाही हाच आमचा नारा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/football", "date_download": "2018-10-15T09:56:30Z", "digest": "sha1:RVW2YWEK66EEP2X2KN2WSGPXTF6KPHY6", "length": 31905, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "football Marathi News, football Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nमुंबई विद्यापीठात सध्या आंतरकॉलेज क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत कुस्ती स्पर्धेच्या प्रकारात ग्रीको रोमन स्टाइल कुस्तीचा समावेश व्हावा यासाठी एक विद्यार्थी झटत आहे.\nवंशभेदामुळं 'या' फुटबॉलपटूनं जर्मनी सोडली\nजर्मन फुटबॉल संघटनेवर वंशभेदाचा आरोपवृत्तसंस्था, बर्लिनजर्मनीचा फुटबॉलपटू मेसट ओझिलने सोमवारी जर्मन फुटबॉल संघाकडून यापुढे खेळणार नसल्याचा ...\nमेसीच्या अर्जेंटिनामध्ये क्रिकेटचे वारे\nज्या देशात फुटबॉलवर जीवापाड प्रेम केले जाते, ज्या देशाने मॅरेडोना, मेसी यांच्यासारखे दिग्गज फुटबॉलपटू दिले, त्याच अर्जेंटिनामध्ये आता क्रिकेटचे वारे वाहू लागले आहेत. युवकांचा ओढा आता फुटबॉलप्रमाणे क्रिकेटकडेही वाढू लागला आहे.\nवर्ल्ड कप - ए टू झेड्\nया वर्ल्ड कपने अनेक चांगल्या आठवणी फुटबॉल चाहत्यांना दिल्या. व्हीएआर प्रणाली पासून, तर राजकियदृष्ट्या केलेले खेळाडूंचे सेलिब्रेशन अशा अनेक घटना या वर्ल्ड कपमध्ये घडल्या. त्याचा घेतलेला हा आढावा...\nजर्मनी, ब्राझिल, अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यापैकी एकाही संघाविना यंदाच्या वर्ल्डकपची उपांत्य फेरी होईल, असं वर्ल्डकपआधी कुणी सांगितलं असतं तर विश्वास बसला असता … यंदा तेच झालंय. फुटबॉलविश्वात बदलांचे नवे वारे वाहत आहेत.नवे तारे उदयाला येत आहेत.\nब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत\n५ दा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ब्राझीलला बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीतच गारद केलं आहे. यामुळे वर्ल्डकप जिंकण्याचं नेमारचं स्वप्न भंगलं आहे तर बेल्जियमने मात्र उपांत्य फेरीत धडक मारली आहे.\nरोनाल्डोचा रिअल माद्रिदला अलविदा\nरशियातील फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतून पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आले असले आणि ही पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोची अखेरची स्पर्धा मानली जात असली तरी त्याला असलेली मागणी मात्र घटलेली नाही. आता रोनाल्डो लवकरच इटलीच्या सिरी अ या साखळीतील युवेन्ट्स या क्लबकडून खेळणार असल्याच्या बातम्यांची खूप चर्चा सुरू आहे. युवेन्ट्सने रियल माद्रिदकडून रोनाल्डोला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी ८.८ कोटी पौंड इतकी रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. रोनाल्डोने माद्रिदसह करार करताना एवढी रक्कम देण्यास एखादा क्लब तयार असेल, तर आपण माद्रिदला अलविदा करू असे म्हटले होते\nवर्ल्ड कपचा थरार जगभरातील अब्जावधी फुटबॉलप्रेमी पाहत आहेत. सुमारे ८ लाख फुटबॉलप्रेमींनी रशियात डेरेदाखल होत या फुटबॉल लढतींचा याचि देहि याचि डोळा आनंद लुटलाय. पण, त्याचबरोबर एक अतिशय महत्वाचा घटक या वर्ल्ड कपवर बारीक नजर ठेवून आहे. नाही हो, व्हिडिओ असिस्ट रेफ्रीबाबत (व्हीएआर) मी बोलत नाहीए. तो तर खरोखरीच अगदी बारीक नजर ठेवून मैदानातील प्रत्येक घडामोडी टिपत आहे. त्यामुळेच, पेनल्टींच्या संख्येत मोठी वाढ होऊन यंदाच्या स्पर्धेत केवळ एकच सामना गोलशून्य बरोबरीत संपला आहे. मी बोलतोय ते खेळाडूंना हेरत असलेल्या 'एजंटां'बाबत. होय एजंट\nफिफा वर्ल्ड कप: अमिताभने सांगितला 'हा' योगायोग\nबॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन केवळ क्रिकेट, कबड्डीतच नव्हे तर फुटबॉलच्या खेळातही रस आहे. ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट केलीय. ६ आणि ७ या अंकांच्या वर्ल्डकप मध्ये जुळून आलेल्या योगायोगाची गंमत त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.\nफ्रान्सला रशियातील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये विजेतेपदासाठी फेव्हरिट मानले जात आहे. मात्र, त्या संघाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सोपा नसेल. सर्वांत आधी या संघाला उरुग्वेचा संघाचा अडथळा पार करावा लागेल. उरुग्वेचा संघही चांगल्या फॉर्मात आहे. दोन्ही संघांत अव्वल खेळाडूंचा भरणा आहे. या लढतीत क्लबकडून एकत्र खेळणारे अनेक खेळाडू एकमेकांना भिडणार आहेत. तेव्हा कुठला संघ सरस ठरणार, याबाबत उत्सुकता आहे.\nआशियाई क्रीडा स्पर्धेच्या ड्रॉमध्ये भारत नाहीच \nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारत खेळणार नाही, यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. इंडोनेशियात होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलचा ड्रॉ निश्चित झाला असून त्यात भारतीय फुटबॉल संघाचा नामोल्लेख नाही.\nमेस्सीची नकल महागात; फुटबॉलपटूचा मृत्यू\nउमेदीचे खेळाडू अनेकदा आपल्या आवडत्या क्रिकेटपटू किंवा फुटबॉलपटूच्या खेळाची नकल करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा यात ते यशस्वी होतातही, पण कधीतरी भुर्दंडही बसतो. कोलकात्याच्या एका १९ वर्षांच्या फुटबॉलरला मेसीची नकल करणं खूपच महागात पडलं. मेस्सीचा शॉट कॉपी करताना छातीवर फुटबॉल इतक्या जोरात धडकला की त्यातच या मुलाचा जीव गेला.\nफिफा वर्ल्डकप २०१८: आता लक्ष नेमारवर..\nसध्या विश्वचषकामध्ये इंग्लंडचा संघ चर्चेत असला तरी आता जेतेपदासाठी फेव्हरिट समजल्या जाणाऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहेत ते ब्राझिल. त्यांना शुक्रवारी कझानला रंगणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत सामना करायचा आहे तो 'गोल्डन जनरेशन' असे विशेषण लाभलेल्या बेल्जियमचा. तर शुक्रवारीच किलियन एमबापेसारख्या तरुणरक्ताचा भरणा असलेल्या फ्रान्सचा मुकाबला होईल तो चतूर उरुग्वेशी. हा सामना निझनी नोव्हगोरॉड येथे होईल. उरुग्वेला चतूर म्हणायचे कारण म्हणजे हा संघ प्रतिस्पर्ध्यांचे बारकावे हेरून त्यानुसार चाली रचत खेळतो. अर्थात तसे असले तरी जगातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष असेल ते नेमारच्या खेळावर.\nअसा होता यंदाचा वर्ल्ड कपचा प्रवास\nवर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचा रशियात सुरू असलेला थरार पाहणे हा अविस्मरणीय अनुभव आहे. इटली, नेंदरलँड्स, चिली, घाना हे नामवंत संघ यंदा पात्रता फेरीतच गारद झाले आणि पात्र ठरलेल्या ३२ संघांपैकी जे संभाव्य विजेते समजले जात होते, त्यातील जर्मनी, अर्जेंटिना, पोर्तुगाल, स्पेन बाहेर पडले आहेत. काही ठिकाणी 'आशा', तर काही ठिकाणी 'निराशा'च झाली. जर्मनीसारखा बलाढ्य मानला जाणारा संघ पहिल्याच फेरीत बाहेर पडला. बाद फेरीत १६ संघांचा सहभाग होता\nआशियाई प्रभाव; पण आगेकूच नाही\nदक्षिण कोरियाने जगज्जेत्या जर्मनीवर मात करत त्यांचा रशिया वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळला. जपानने सोमवारी बेल्जियमचा पत्ता जवळपास कट केला होता; पण बेल्जियमने वेळीच पुनरागमन केले. यामुळे 'ब्लू समुराई' वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करता, करता राहिले. सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना आटोपण्यास अर्धा तास शिल्लक असताना जपानने बेल्जियमवर २-० आघाडी घेतली होती.\nपराभवानंतर स्पॅनिश माध्यमांची स्पेनच्या संघावर टीका\nजागतिक रँकिंगमध्ये ७०व्या क्रमांकावर असलेल्या रशियाकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागल्यानंतर स्पेन संघात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. २०१४चा वर्ल्डकप, २०१६चा युरो कप आणि आता रशियातील हा वर्ल्डकप... स्पेनचा संघ सातत्याने अपयशी ठरतो आहे. यंदाच्या वर्ल्डकपमधील या सामन्यातही यजमान रशियाने संपूर्ण सामन्यात स्पेनवर वरचष्मा राखला होता, असे म्हटले तरी चालेल.\nस्पेन फुटबॉल संघातील सर्वांत यशस्वी मिडफिल्डरपैकी एक असलेल्या आंद्रेस इनिएस्टाने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या बाद फेरीमध्ये रशियाकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पेनचे आव्हान संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर ३४ वर्षीय इनिएस्टाने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.\nबेल्जियमचा जपानवर ३-२ने दणदणीत विजय\n​जपान आणि बेल्जिअममध्ये बाद फेरीत झालेल्या चुरशीच्या लढतीत आज बेल्जियमने जपानचा ३-२ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आता उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमची ५दा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ​ब्राझीलशी लढत होणार आहे\nफुटबॉलवरील अन्यायाबद्दल महासंघाची आयओएवर टीका\nइंडोनेशियात होत असलेल्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघ पात्र न ठरू शकल्याने भारतीय फुटबॉल महासंघाने त्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) जबाबदार धरले आहे. आयओएकडे दूरदृष्टी नसल्यामुळे हे झाल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.\nफिफा वर्ल्डकप २०१८: क्रोएशियाने केला डेन्मार्कचा ३-२ने पराभव\nफिफा विश्वचषकच २०१८च्या बाद फेरीला काल सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अर्जेंटिना, पोर्तुगालसारखे मातब्बर संघ स्पर्धेबाहेर पडल्यानंतर आज क्रोएशिया आणि डेनमार्क या दोन संघांमध्ये निझनी नोव्होगोरोड शहरातील मैदानावर लढत झाली. क्रोएशियाने केला डेन्मार्कचा ३-२ने पराभव केला आहे\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo वार्तांकनाबाबत महाराष्ट्र टाइम्सचे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bestofasmee.blogspot.com/2009/12/blog-post_5113.html", "date_download": "2018-10-15T09:44:22Z", "digest": "sha1:TCLUV4VOOYEVCFR25QTBWRMUHTG4JXOJ", "length": 13227, "nlines": 291, "source_domain": "bestofasmee.blogspot.com", "title": "साऊली : दारं", "raw_content": "\nमाझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..\nप्रत्येक घराला दारं असतात.\nतशी प्रत्येक मनालाही असतातच.\nपण प्रत्येक घराची दारं\nसगळ्यांसाठी किवा कुणासाठी तरी .\nतसंच मनाची दारही नसतात उघडी\nसगळ्यांसाठी किवा कुणासाठी तरी .\nदोघांत बरचं साम्य आहे आणी भेदही\nकुणाला आत घ्यायचं नसेल\nतर घराची दारं लावता येतात\nपण मनाच्या दाराचं तसं नाही\nती लावता येत नाही प्रयत्नपुर्वकही.\nमनाची सारी दारं उघडी असतात खरं तर.\nपण सोंग असतं ते लावलेल्याच.\nघराच्या दारांना जखमा नसतात कुठेही.\nफक्त पडतात तडे आणी ते चिन्ह असतं..\nदारं जुनी झाल्याचं नाहीतर लाकूड खराब असल्याचं.\nपण मनाच्या दारांना जखमा असतात खूप...\nत्या दिसत नसतात कुणालाही.\nज्याची त्यालाच माहिती असतात..\nप्रत्येक दाराच्या कहाण्या आणी इतिहास वेगळे असतात.तसे मनाचेहि.मनाचे अस्तित्व संपते मृत्यू झाल्यावर.पण दाराचे अस्तित्व मिटत नाही,निर्जीव असल्याने ते टिकते.\nइतके असले तरी दारं असते छोटेच अन मन असते मोठे.कारण दाराला नसतात स्वप्नं,धेय्य आणी संकटाचे आयुश्य.\nमन जिंकून आणते सारे,\nकितीही खचले तरीही.त्याच्या कार्यशक्ती आणि जिद्दीने.\nआणि मग शेवटी विजय होतो मनाच्या दारांचा,\nकारण घराच्या दाराचे शरीर जळल्यावर..\nपण मन कितीही खचल...तरीही उरते त्याचे अस्तित्व शेवटपर्यंत.\nमी..मनात आल ते लिहिते.. माझे विचार माझ्याशीच भांडत असतात कित्येकदा. लिहिण्यासाठी हातात काही नसलं तरी सुद्धा...जमेल तिथे व्यक्त करण्यासाठी मांडत असतात कित्येकदा. एवढा मात्र नक्की मी एक पवित्र आत्मा आहे. जग सुंदर आहे.प्रत्येक गोष्टीत एक वेगळंच सौंदर्य आहे.पाहिलं म्हणजे दिसत.हे खरं.हो......काही वाटा जरा अवघड असतात ...काही प्रश्न अनुत्तरीत असतात.म्हणून काय झालंत्याच जीवनांत रंग भरतात.वाटलं तेव्हा पावसात ओलंचिंब भिजून घ्यावं,कडकडीत थंडीत शेकोटीची ऊब घेत बसावं,सरबरीत उन्हाळ्यात झाडाखाली निजावं.समुद्र असेलच तर किनाऱ्यावरुन दूरवर चालत जावं.नाहीतर असंच घराबाहेर पडून रस्त्यावर चालत राहावं.मनाला वाटलं ते वाटलं तेव्हा करत राहावं.नाहीतर तास तास भर लिहिण्यासाठी बसलं तरी काहीही न लिहिता उठावं.मी आहे त्यात रमणारी ..स्वप्नात गुंतणारी...मी माझ्याच मनाची उंच भरारी,मी क्रोधही आणि कोमल हास्यही...मी शब्दांची कुंभारी.\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nपाटी आणि ५ पैसे...\nपाटी म्हटलं कि आपोआपच लहानपण डोळ्यासमोर येत.पाटी,पेन्सील,दप्तर,खाऊ या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी.एकदा असच लहानपणी मला खाऊला ५ पैसे भेटल...\nचौकटीत राहू जगणं म्हणजे.. अर्थहीन जीवन,अस्तित्वाचा खेळ. चौकट तोडून जगणं..म्हणजे.. नियम तोडल्याची भीती,लढाई... चौकटच ठरवते माणसाचं आयुष्य, आ...\nसंधीची वाट पाहत बसल कि हुकत असते....\nसध्याचे दिवस म्हणजे खूप कंटाळवाणे वाटताये.काहीतरी करायचं आहे.पण नक्की काय हे समझत नाहीये.सध्या सगळेच छंद दुर्लक्षित आहेत.वाचनाला तर पार विस...\nकश्यासाठी अपेक्षा करावी कुणाकडून, जर एकटाच येतो जन्माला, अन जातोही एकटच आपण. रडावसं वाटल्यावर, खांदा द्यायला कुणीच नसतं. आपली मतं जाणून घ...\nआता फक्त नहात राहावं, आल्या सरीत चिंब. आता फक्त गात राहावं, होईल तितका दंग. लागणार नाही आरसा आता, पाहण्या प्रतिबिंब. डोळ्य...\nशब्द जिव्हारी लागे लागे, शब्दच देती अपार माया. शब्द सुगंधी सडा मोगरा, अन तेच शस्त्रही मुखवटे ओळखाया. शब्द जप-जप साधू संतांच...\nमाझे मलाच मीही समजावयास होते झाले कधी न पूर्वी ते व्हावयास का होते केली किती उपवासे अन पारायानेही श्रध्देने त्यास व्यर्थ समजुनी म...\nकळी उमलते, फुल बनते. सुगंध पसरवते, मनाला प्रफुल्लीत करते. नंतर कोमजते. न सुगंध येतो. न उरते ती प्रफुल्लता, ...\nजिवापलीकडे प्रेम केलं कि जिवापलीकडच्या जखमाही होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T08:20:06Z", "digest": "sha1:TWWD7TCNDHLWHLVCZLUH3EO3A3LTM54U", "length": 11948, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नामदार-आमदार आमने-सामने | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनववर्ष आगमनाला दोन दिवस बाकी असताना नाशिक जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परवा पार पडली. बैठकीला समिती सदस्यांसह जिल्ह्यातील आमदार, जि. प. अध्यक्ष व प्रशासकीय अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधी हजर होते. या बैठकीत बहुतेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघांतील रस्ते, पाणी, गटारी अशा गावपातळीवरील प्रश्‍नांची सरबत्ती केली.\nत्यांचा रोख बहुधा अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणावर असावा. आर्थिक नियोजनाचा विषय सोडून आमदारांनी तक्रारींचा पाढा वाचल्याने पालकमंत्री संतापले. डीपीडीसी बैठकीनिमित्त नामदार-आमदार यांच्यातील ‘सामना’ चांगलाच रंगतदार ठरला. एरवी एखाद्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा दौरे करणार्‍या मंत्र्यांनासुद्धा कार्यकर्त्यांकडून होणारा अशा प्रश्‍नांचा मारा सोसावा लागतो. महाजन यांनीही असा अनुभव यापूर्वी नक्कीच घेतला असेल. ‘ही ग्रामसभा नाही. नियोजन समितीची बैठक आहे’ असे आमदारांना बजावण्याची वेळ महाजनांवर पुन्हा आली. ‘हल्ली ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जातात.\nही कामे मार्गी लावण्याचा अधिकार आमदारांना उरलेला नाही; पण लोकप्रतिनिधी म्हणून लोक आमदारांकडेच त्याबाबत मागणी करतात. म्हणून अशा अनियोजित रस्त्यांसाठी डीपीडीसीत तरतूद करावी’ ही आमदारांची मागणी अगदीच चुकीची होती का जिल्ह्यातील सर्वच आमदार नवखे आहेत असे नाही. तरीही सर्व आमदार आणि सदस्यांसाठी डीपीडीसीच्या कामकाजाबाबत एक दिवसाचा प्रशिक्षणवर्ग घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना का केली असेल जिल्ह्यातील सर्वच आमदार नवखे आहेत असे नाही. तरीही सर्व आमदार आणि सदस्यांसाठी डीपीडीसीच्या कामकाजाबाबत एक दिवसाचा प्रशिक्षणवर्ग घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना का केली असेल पालकमंत्र्यांनी समज देऊनही आमदारांचे तक्रारींचे पाढेवाचन सुरूच राहिले.\n‘आमदारच अशा पद्धतीने समस्या मांडणार असतील तर सदस्यांनी काय बोध घ्यावा’ असा त्रस्त सवालही महाजन यांनी केला. आमदार मंडळी पोटतिडकीने प्रश्‍न मांडत होती. ते पाहता ग्रामीण प्रश्‍नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दर्शवली असती तर ते उचित ठरले नसते का’ असा त्रस्त सवालही महाजन यांनी केला. आमदार मंडळी पोटतिडकीने प्रश्‍न मांडत होती. ते पाहता ग्रामीण प्रश्‍नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दर्शवली असती तर ते उचित ठरले नसते का मंत्री म्हणून आपण सर्वज्ञ असल्याचा अविर्भाव आणून पालकमंत्र्यांनी पाजलेले उपदेशाचे डोस आमदारांना कसे रुचले असतील मंत्री म्हणून आपण सर्वज्ञ असल्याचा अविर्भाव आणून पालकमंत्र्यांनी पाजलेले उपदेशाचे डोस आमदारांना कसे रुचले असतील कोणत्या सभेत काय विचारावे वा मांडावे हे न कळण्याइतके आमदार खरोखरच दुधखुळे असतील का कोणत्या सभेत काय विचारावे वा मांडावे हे न कळण्याइतके आमदार खरोखरच दुधखुळे असतील का मंत्रिपदाचा तोरा यानिमित्त महाजनांनी मिरवून घेतला, असा जिल्ह्यातील आमदारांचा समज झाला असल्यास तो अनाठायी म्हणता येईल का\nNext articleपतीमुळे स्वप्नांना मूर्त स्वरूप देऊ शकले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3348", "date_download": "2018-10-15T08:57:21Z", "digest": "sha1:IURSEBCWPJV7LEQG5J6VAJXIE6UO6IDF", "length": 70372, "nlines": 208, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लोकपाल विधेयक : दोन मसुद्यांमधले अंतर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलोकपाल विधेयक : दोन मसुद्यांमधले अंतर\nसिव्हील सोसायटी (=सभ्य समाज) आणि राज्यकर्ते (=असभ्य समाज) यांच्यातल्या वाटाघाटींचे सूप वाजले.\n'भ्रष्टाचारविरोधी भारत' चळवळीचे अध्वर्यु श्री. आण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत या वाटाघाटी फिसकटल्याचे जाहीर केले आणि १६ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. (उपोषणाचा उल्लेख त्यांनी केला नाही.)\nआता सरकारने तयार केलेला 'लोकपाल' मसुदा आणि लोकचळवळीचा 'जनलोकपाल' मसुदा हे दोन्ही सर्वपक्षीय बैठकीपुढे मांडले जातील असे सरकारी सूत्राकडून समजले. ही बैठक ३ जुलै रोजी होईल. त्यातून काय निष्पन्न होईल आणि असा काही कायदा बनेल का\nहे दोन्ही मसुदे आंतरजालावर इथे आणि इथे उपलब्ध आहेत.\nवरवर पाहता या मसुद्यांमधली कलमे एकसारखीच वाटतात. तरीही सिव्हील सोसायटीने 'सरकारचा मसुदा फसवा आहे' असे विधान केले आहे.\nकाही फरकाचे मुद्दे असे -\n१. पंतप्रधानावर लोकपाल कारवाई करू शकणार नाही.बाकी सर्व मंत्री आणि खासदारांना हा कायदा लागू असेल.\n२. संसदेत विचारलेल्या प्रश्नांबाबत अथवा संसदेच्या सभासदाच्या वर्तनाबाबत अथवा त्याने संसदेत केलेल्या मतदानाबाबत कोणताही भ्रष्टाचाराचा मामला सरकारला मान्य नाही.\n३. केवळ अ वर्गातील (ग्रूप ए) केंद्रसरकारी कर्मचारी या सरकारी लोकपालाच्या अधिकारकक्षेत येतील. राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांबाबत भाष्य नाही. जनलोकपाल मसुद्याप्रमाणे हा कायदा सर्व स्तरातील सरकारी कर्मचार्‍यांना लागू असेल. राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी राज्यस्तरीय 'लोकायुक्त' असेल.\n३.ब. सरकारने सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या आणि सरकारी/सार्वजनिक मदतीवर अवलंबून असणार्‍या सर्व सेवाभावी संस्थांनाही लोकपालाच्या कक्षेत आणण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे.\n४. सरकारच्या मसुद्याप्रमाणे संशयित व्यक्तीला आरोपी ठरवण्याआधी त्याची प्राथमिक चौकशी, संशयिताचा युक्तीवाद, मग पुन्हा अधिकृत निरीक्षण, पुन्हा संशयिताचा युक्तीवाद - त्यानंतर मग आरोपपत्र अशा अनेक टप्प्यातून जावे लागेल. नेहमीच्या सी.आर.पी.सी. प्रमाणे केवळ तक्रार -चौकशी - आरोपपत्र आणि नंतर आरोपीचा न्यायालयीन युक्तीवाद असा थेट प्रवास नाही.\n५. भारतीय बिनतारी कायद्यान्वये संशयिताचे अथवा आरोपीचे व्यक्तिगत दूरसंभाषण ऐकण्याची मुभा लोकपाल चौकशी अधिकार्‍यांना आहे की नाही ते स्पष्ट नाही.\n६. आरोपीला अटक करण्याचे अधिकार नाहीत. केवळ त्याची बदली करण्याचे अधिकार आहेत.\n७. शिट्टीफुंक्याला (व्हिसलब्लोअर) कोणतेही संरक्षण नाही.\n८. खोटी फिर्याद देणार्‍याला दोन वर्षे ते पाच वर्षे कैद आणि २५००० ते २ लाख रुपयांचा दंड सरकारने नमूद केला आहे. शिवाय अशा फिर्यादीकडून संशयितास न्यायालयीन खर्च आणि नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. तर जनलोकपाल मसुद्यामध्ये केवळ १ लाख रुपयांचा दंड आहे.\nया मसुद्यांमध्ये आणखी काही फरक आहेत का (असले तर त्यांमुळे आणि) वर नमूद केलेल्या फरकांमुळे लोकपालाच्या प्रणालीवर आणि कार्यपद्धतीवर काय परिणाम होतो (असले तर त्यांमुळे आणि) वर नमूद केलेल्या फरकांमुळे लोकपालाच्या प्रणालीवर आणि कार्यपद्धतीवर काय परिणाम होतो त्यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यात काय तोटा होऊ शकतो त्यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यात काय तोटा होऊ शकतो\nश्री. आण्णा हजारे यांची पुनः आंदोलन करण्याची भूमिका रास्त वाटते का\nआणखी एक मोठा फरक\nआणखी एक मोठा फरक राहून गेला.-\nसरकारच्या मसुद्यातला 'लोकपाल' केवळ तक्रार आली तरच चौकशी करू शकेल. त्याला कुणावरही आपल्याआपण (suo moto/u) कोणतीही कारवाई करता येणार नाही. तर जनलोकपाल मसुद्याप्रमाणे मात्र ते शक्य असेल.\nमुद्दा क्रमांक १ आणि २ बाबत मी सरकारी विधेयकाशी सहमत आहे. भारताच्या राज्यघटनेच्या अनुसार त्याच्या विपरित कायदा केला जाऊ शकणार नाही.\nउर्वरित मुद्द्यांबाबत माझे निश्चित मत नाही.\nकाही काही गोष्टी व्यवस्थापकीय तपशील वाटतात. (उदाहरणार्थ : राज्य शासनाच्या अधिकार्‍यांवर राज्य पातळीवर देखरेख व्हावी, की तेसुद्धा केंद्रशासनाच्या अख्त्यारीत असावेत\nकाही काही बाबतीत सरकारी विधेयकाच्या विरोधात माझी मते आहेत (उदाहरणार्थ : व्हिसलब्लोअर संरक्षण)\n- लोकपाल सरकारी नोकर असेल काय (त्याला वेतन असणार की मानधन (त्याला वेतन असणार की मानधन\n- त्याच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांचे पगार अर्थसंकल्पात कुठल्या प्रकारे चर्चिले जातील (साधारणपणे न्यायालयीन कर्मचार्‍यांप्रमाणेच की वेगळे कसे काही (साधारणपणे न्यायालयीन कर्मचार्‍यांप्रमाणेच की वेगळे कसे काही\n- लोकपालाने कुठले मोठे प्रकरण तपासायला घेतले, तर तपासणीचा खर्च लोकसभेत अर्थसंकल्पाच्या चर्चेत छाटता येईल का\nलोकपालाविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी कोण हाताळेल (लोकपालावर अंकुश कोणाचा असणार आहे (लोकपालावर अंकुश कोणाचा असणार आहे\nलोकपाल विधेयकाचा मसूदा येथे पहाता येईल.\nत्यात म्हणल्याप्रमाणे, लोकपाल चेअरपरसनला सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाचा पगार असेल तर इतर सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधिशांइतका पगार असेल. (चॅप्टर २, कलम ७, पृ. ७)\nत्याच्या पुढच्या कलम ८ मध्ये लोकपाल आणि लोकपाल समितीविरोधातील तक्रारी आणि बडतर्फ कसे करावे यासंदर्भात लिहीले आहे.\nनितिन थत्ते [22 Jun 2011 रोजी 16:26 वा.]\nजन लोकपाल मसुदा वाचला.\nकलम ४ ब - यापूर्वी कुठल्या कोर्टाने आरोप ठेवले असतील (दोषी ठरवले नव्हे) तर लोकपाल बनता येणार नाही (निर्दोष सुटल्यावरही\nकलम ६ व ८- सिलेक्शन कमिटी मध्ये पूर्वीच्या आक्षेपाप्रमाणेच पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते सोडून सर्व लोकनियुक्त नसलेले लोक आहेत. सर्च कमिटीत देखील तसेच. सर्च कमिटीतल्या १० पैकी ५ जणांमध्ये निवृत्त मुख्य न्यायाधीश, निवृत्त मुख्य निवडणुक आयुक्त वगैरे असतील आणि त्या ५ जणांनी सहमतीने आणखी ५ सदस्य \"सिव्हिल सोसायटीतून\" निवडायचे. सिव्हिल सोसायटीला काय खास सोने लागले आहे की ५ सदस्य त्यांच्यातूनच निवडायचे ते कळत नाही. अमूक व्यक्ती सिव्हिल सोसायटीतील आहे याचे प्रमाणपत्र अण्णा देणार की केजरीवाल की भूषण पितापुत्र देणार\nकलम ९ आणि १० अर्थहीन आहेत.\nलोकपालाच्या कामांच्या यादीतील कलम ६ डबल्यू - तक्रारी कराव्यात म्हणून तक्रारदारांना बक्षिसे देण्याची योजना बनवणे. हे जरा अतिरेकी कलम आहे.\nबाकी कलमे ठीक आहेत. पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि खासदारांविरोधात चौकशी करण्यासाठी किंवा खटला चालवण्यासाठी लोकपाल बेंचच्या ७ सदस्यांनी परवानगी देणे आवश्यक आहे अशी अट दिसते. [लोकपाल बेंचची रचना मात्र कंट्रोवर्शिअल आहे].\nसरकारी बिलात निवड समिती आणि लोकपालाचे ज्युरिस्डिक्शन सोडले तर फारसा फरक नाही (बरीचशी सहमती झालेली स्पष्ट दिसत आहे). प्रोसि़जरल डिटेल्स जास्त आहेत.\nआता माझ्यापुढचा प्रश्न हा आहे: पंतप्रधान आणि अन्य काही व्यक्ती वगळून लोकपाल ही संस्था अस्तित्वात आली तर ९०% (किंवा ८०% म्हणा) भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवता येईल की नाही मग त्या मुद्द्यावर बोलणी फिसकटली आणि सरकार सिरियस नाही असे मानण्याचे काय कारण मग त्या मुद्द्यावर बोलणी फिसकटली आणि सरकार सिरियस नाही असे मानण्याचे काय कारण की भ्रष्टाचार नियंत्रणापेक्षा पंतप्रधानाला अडकवता येणे हाच लोकपाल संस्थेचा मूळ/मुख्य उद्देश* आहे\n*(पांढरा ठसा सुरू)आम्ही क्लायंटकडे सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन करतो तेव्हा एखादी कितीही छोटी रिक्वायरमेंट जमणार नाही असे सांगितले तर क्लायंट नेहमी \"हॅ: ही रिक्वायरमेंट पुरी होणार नसेल तर एवढे मोठे सॉफ्टवेअर घ्यायचा फायदा काय ही रिक्वायरमेंट पुरी होणार नसेल तर एवढे मोठे सॉफ्टवेअर घ्यायचा फायदा काय\" असेच म्हणतो. म्हणजे पुरी न होणारी कुठलीही रिक्वायरमेंट ही मोस्ट क्रिटिकल रिक्वायरमेंट असते. :-)(पांढरा ठसा संपला).\nपंतप्रधान देखील लोकपालाच्या कक्षेत असावेत असे माझे व्यक्तिश: मत आहे. परंतु ते नाही म्हणजे सगळे मुसळ केरात असे मानायला मी तयार नाही.\nयापूर्वी कुठल्या कोर्टाने आरोप ठेवले असतील (दोषी ठरवले नव्हे) तर लोकपाल बनता येणार नाही (निर्दोष सुटल्यावरही\nसहमत आणि मला देखील अमान्य आहे. मात्र दुर्दैवाने, त्यात काही नवीन नाही ४८-४९ साली निर्दोष सुटलेल्यांना आणि आता हयात असलेल्या-नसलेल्यांना अजूनही राजकारणी-विचारवंतांकडून दोषी म्हणले जाते.\nकलम ६-१० वरील आक्षेपांशी सहमत. घटनात्मक संस्थेस आणि पदाधिकार्‍यांमध्येच लोकपाल नियुक्तीचा हक्क असला पाहीजे असे वाटते.\nमाझ्या लेखी, या संदर्भात, लोकशाहीत जनतेचे काम हे सरकार निवडणे असते आणि आपापल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारणे असते. (इतर अनेक नागरी कर्तव्ये अर्थातच आहेत.). कदाचीत अजून काही विचार करावा लागेल. उ.दा. एखादी व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप हे न्यायालयीन अवस्थेत असतानाच जर ती निवडली गेली आणि सरकारात लोकपाल निवडता येईल अशा स्थानावर असेल तर अशा व्यक्तीस निवडसमितीतून बाद केले जावे.\nइतिहाससंशोधन/कायदेशीर दंड यांत गफलत\nमात्र दुर्दैवाने, त्यात काही नवीन नाही ४८-४९ साली निर्दोष सुटलेल्यांना आणि आता हयात असलेल्या-नसलेल्यांना अजूनही राजकारणी-विचारवंतांकडून दोषी म्हणले जाते.\nयेथे इतिहाससंशोधन आणि कायदेशीर दंड यांत गफलत होते आहे. कायदेशीरदृष्ट्या इतिहासातल्या वेगवेगळ्या पात्रांना न्यायालयांनी दोषी/निर्दोष ठरवलेले असेलही. त्यांना कायदेशीरदृष्ट्या दंड केला जाईल किंवा पुन्हा कधीही दंड होऊ शकणार नाही. परंतु इतिहासातली नवीन माहिती मिळत राहील, तशी ती इतिहासाच्या चौकटीत रुजू करून घ्यावीच लागते. एखाद्याला कायदेशीर कारवाईनंतर आरोप सिद्ध मानून देहदंड झालेला असतो. त्यानंतर डीएनए वगैरे पुराव्यांनी दोष नसल्याचे कळते. याच कथेची दुसरी बाजू म्हणजे पुरेशा पुराव्याअभावी आरोपी निर्दोष ठरवला गेला असतो. कायद्याने कधीही त्यांना पुन्हा दंड देता कामा नये, हे तर सर्वमान्यच आहे. पुढे मिळालेल्या पुराव्यांबद्दल वर्तमानपत्रांनी काय करावे डोळेझाक राजकारण्यांनी आणि विचारवंतांनी (तुमच्या दृष्टीने \"विचारवंतांनी\") त्यातून धडे घेऊच नये काय\nबोफोर्स तोफेच्या बाबतीत झालेल्या गुन्ह्यांबाबत कित्येक लोकांना कोर्टाने सोडलेले आहे. माझे मत असे की त्या ठिकाणी गुन्हेगारी घोटाळा झाला होता, आणि त्यात आज जिवंत आणि पूर्वी मेलेल्या लोकांच्या चुका कारणीभूत होत्या. अशा गुन्ह्यांचा भविष्यात पायबंद घालण्यासाठी त्यांच्यात कोण दोषी होते, याबद्दल चर्चा होत राहावी. तुम्ही याबद्दल विरोध कराल, तर मी असहमत राहीन. (चर्चा आणि कायदेशीर दंड यांच्यात मी फरक करतो आहे, हे विसरता कामा नये.)\nजे विश्लेषण १९८०-९० काळच्या गुन्ह्यांचे, तेच विश्लेषण १९४८-४९ काळच्या गुन्ह्यांना लागू आहे.\nयेथे इतिहाससंशोधन आणि कायदेशीर दंड यांत गफलत होते आहे.\nअजिबात नाही. इतिहास संशोधन करून पुराव्याने लिहीले तर जे काही असेल ते योग्यच आहे. पण तसे दिसत नाही. दिसते काय तर सतत ४८ साली काय झाले याचा, त्यावेळेस अटक/बंदी केल्याचा उल्लेख. त्याला चर्चा म्हणत नाहीत तर पद्धतशीर दिशाभूल म्हणतात. ती तुम्ही करत आहात असे म्हणले नाही अथवा सरसकट विचारवंतांना नावे ठेवलेली नाहीत अथवा कुठल्याही बाजूने चर्चा करायला विरोध केला नाही अथवा (चर्चेला विरोध) करत नाही.\nबोफोर्स तोफेच्या बाबतीत झालेल्या गुन्ह्यांबाबत कित्येक लोकांना कोर्टाने सोडलेले आहे. माझे मत असे की त्या ठिकाणी गुन्हेगारी घोटाळा झाला होता, आणि त्यात आज जिवंत आणि पूर्वी मेलेल्या लोकांच्या चुका कारणीभूत होत्या. अशा गुन्ह्यांचा भविष्यात पायबंद घालण्यासाठी त्यांच्यात कोण दोषी होते, याबद्दल चर्चा होत राहावी. तुम्ही याबद्दल विरोध कराल, तर मी असहमत राहीन.\nजर न्यायालयात ते गुन्हेगार निर्दोष ठरले असले तर त्यांना गुन्हेगार म्हणणे योग्य नाही. त्यांच्या चुकांवर (गुन्ह्यापेक्षा वेगळ्या) चर्चा करताना परत तेच आरोप होत असतील तर ते देखील योग्य नाही. मात्र जर त्यांच्या विरोधात नवीन स्पष्ट पुरावे मिळाले ज्यात त्यांच्या अगदी पश्चात असले तरी, त्यांना डिफेन्ड करण्याची संधी न मिळता देखील, गुन्हा सिद्ध होऊ शकत असेल, तर अशांना जिवंत अथवा मरणोत्तर गुन्हेगार म्हणले तर ते देखील गैर नाही.\nचर्चा आणि कायदेशीर दंड यांच्यात मी फरक करतो आहे, हे विसरता कामा नये\nसहमतच. मात्र, वैचारीक चर्चा आणि पद्धतशीर दिशाभूल यात मी फरक करत आहे, आणि ते करणे तुम्हाला मान्य नसेल तर मी असहमत राहीन.\nदिशाभूल मुद्दा या चर्चेत कुठून आला\nदिशाभूलीचा मुद्दा त्याच्या जागी ठीक आहे. पण या चर्चेत कुठून उद्भवला\nतुमच्या वरील प्रतिसादातील भाग (उद्धरणांसह) मी उद्धृत करतो :\nयापूर्वी कुठल्या कोर्टाने आरोप ठेवले असतील (दोषी ठरवले नव्हे) तर लोकपाल बनता येणार नाही (निर्दोष सुटल्यावरही\nसहमत आणि मला देखील अमान्य आहे. मात्र दुर्दैवाने, त्यात काही नवीन नाही ४८-४९ साली निर्दोष सुटलेल्यांना आणि आता हयात असलेल्या-नसलेल्यांना अजूनही राजकारणी-विचारवंतांकडून दोषी म्हणले जाते.\nदिशाभूल हा मुद्दा तुम्ही या चर्चेत आणला नव्हता, कारण त्याच्यासाठी वरील शृंखलेत जागाच नाही. \"कोर्टाने निर्दोष ठरवल्यानंतर पुन्हा दोषी म्हणणे\" हा तुमचा मुद्दा साखळीत आहे असे वाटते. साखळी अशी काही दिसते :\n(विसुनाना-लोकपाल विधेयक)<->(नितिन थत्ते-लोकपाल विधेयकात न्यायालयीन निर्दोषांबाबत धोरण)<->(विकास-भारताच्या इतिहासात न्यायालयीन निर्दोषांबाबत धोरण)<->(धनंजय-भारताच्या इतिहासात न्यायालयीन निर्दोषांबद्दल चर्चा करत राहाण्याचे फायदे)<->(विकास-दिशाभूल करण्याचे तोटे\nपण \"दिशाभूल\" मुद्दा या साखळीत जुळवायचा कसा माझ्या प्रतिसादात \"दिशाभूल\" मुद्दा विचारात घ्यायला हवा होता असे तुम्ही म्हणत असाल, पण तो मला या ठिकाणी कशाला सुचणार होता माझ्या प्रतिसादात \"दिशाभूल\" मुद्दा विचारात घ्यायला हवा होता असे तुम्ही म्हणत असाल, पण तो मला या ठिकाणी कशाला सुचणार होता \"मुद्दा महत्त्वाचा आहे\" इतके पुरत नाही. \"मलेरियाची लागण\" हा मुद्दा महत्त्वाचा आहे, म्हणून काही मला तो प्रत्येक ठिकाणी सुचत नाही. (नपेक्षा \"दिशाभूल\" मुद्दा मी आडून विचारात घेतलेला आहे, अशी काहीशी साखळी तुम्ही जोडत असावे, कारण तुम्ही म्हणता) :\nमात्र, वैचारीक चर्चा आणि पद्धतशीर दिशाभूल यात मी फरक करत आहे, आणि ते करणे तुम्हाला मान्य नसेल तर मी असहमत राहीन.\n\"वैचारिक चर्चा आणि पद्धतशीर दिशाभूल\"बाबतीत मी काय मान्य करतो किंवा मान्य करत नाही त्याबद्दल काहीएक सुगावा किंवा संदर्भ माझ्या प्रतिसादात तुम्हाला कुठे दिसतो\n\"कोर्टाने निर्दोष ठरवल्यानंतर पुन्हा दोषी म्हणणे\" हा तुमचा मुद्दा साखळीत आहे असे वाटते.\nधनंजय-भारताच्या इतिहासात न्यायालयीन निर्दोषांबद्दल चर्चा करत राहाण्याचे फायदे\nआणि तशी चर्चा करताना न्यायालयीन निर्दोषांना पुरावे नसताना देखील परत परत दोषी म्हणणे ह्याला मी दिशाभूल आहे असे म्हणले. ते तुम्ही ज्याला आधीच्या प्रतिसादात जे चर्चेत नसलेल्या इतिहास संशोधन, चर्चा वगैरे शब्दांमध्ये बोललात त्याला उद्देशून होते. ती दिशाभूल तुम्ही करत आहात असे मी म्हणले नाही अथवा तसे डोक्यातही नव्हते/अजूनही नाही...आणि ते आधीच्या प्रतिसादात देखील स्पष्ट केले होते.\n\"वैचारिक चर्चा आणि पद्धतशीर दिशाभूल\"बाबतीत मी काय मान्य करतो किंवा मान्य करत नाही त्याबद्दल काहीएक सुगावा किंवा संदर्भ माझ्या प्रतिसादात तुम्हाला कुठे दिसतो\nमाझे वाक्य होते: मात्र, वैचारीक चर्चा आणि पद्धतशीर दिशाभूल यात मी फरक करत आहे, आणि ते करणे तुम्हाला मान्य नसेल तर मी असहमत राहीन.\nआधी \"जर\" नसले तरी नंतरच्या \"तर\"ने ते गृहीत धरता येईल असे वाटते. अर्थात मी इतकेच म्हणले की जर तुम्हाला वैचारीक चर्चा आणि पद्धतशीर दिशाभूल यात फरक मान्य नसेल तर त्या विचाराशी मी असहमत आहे आणि जर फरक मान्य असेल तर सहमत आहे...यात मी आपण कुठच्या बाजूने आहात हे म्हणलेले नव्हते. माझी सहमती ही विधान कसे असेल यावर अवलंबून आहे व्यक्तीवर नाही, इतकेच फारतर अधिक पुढे जाऊन म्हणता येईल... त्याव्यतिरीक्त माझे वाक्य आपल्या, \"तुम्ही याबद्दल विरोध कराल, तर मी असहमत राहीन.\" वाक्याप्रमाणेच होते असे पण म्हणता येईल. आता ते आपण म्हणत असताना, 'मी कुठे विरोध केला असे म्हणले होते', म्हणून आपण असे म्हणता, असे मी म्हणले का नाही, कारण त्यातील \"जर-तर\"चा संदर्भ मी लावून घेतला.\nतरी देखील आपल्याला हे पुर्नस्पष्टीकरण करावे लागले कारण मी काहीतरी आपल्यावर आरोप केला असे वाटले आणि आपली दुसरी बाजू मांडायची होती. त्यात काही गैर नाही. तरी देखील जे आधी निर्दोषी सिद्ध झालेत पण जे आता हयात नाहीत तसेच त्यांच्या पुढच्या पिढ्यांना, इतिहास संशोधन/वैचारीक चर्चेच्या नावाखाली दोषी ठरवले जाते आणि तरी देखील दुसरी बाजू मांडायची संधी देखील मिळत नाही तेंव्हा त्याला वैचारीक चर्चा कशी म्हणणार\n>> परंतु ते नाही म्हणजे सगळे मुसळ केरात असे मानायला मी तयार नाही.\nकेरात जाऊ नये म्हणून तर ही सगळी उठाठेव.\nशेपटावाचून हत्ती गेला अशी गत होऊ नये \nनितिन थत्ते [23 Jun 2011 रोजी 05:48 वा.]\nमुसळ केरात कसे जाईल हे समजावून द्यावे. पंतप्रधानांच्या आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली जाऊ शकते त्यातून बाबी उघडकीस येऊ शकतात.\nअन्यथा पंतप्रधानाला अडकवणे हाच \"अजेंडा\" आहे असा ग्रह होऊ शकतो.\nदोन्ही मसुद्यात काहि (वेगवेगळ्या) तृटी जाणवतात..\nलोकपालः सरकारचा पूर्ण कंट्रोल. हे यासाठी धोकादायक वाटतं की यामुळे लोकपझी सरकारच्या हातातील अस्त्र (सीबीआय सारखं) बनु नये\nजनलोकपालः बरेचसे न-लोकनिर्वाचित. यात इलेक्शन कमिशनर वगैरे का आहेत हे कळलं नाही. शिवाय व्यक्ती अमूक व्यक्ती सिव्हिल सोसायटीतील आहे म्हंणजे काय हेही कळले नाहि. जनप्रतिनिधी 'सिवील सोसायटीतले' नसतात\n२. संसदेत विचारलेल्या प्रश्नांबाबत अथवा संसदेच्या सभासदाच्या वर्तनाबाबत अथवा त्याने संसदेत केलेल्या मतदानाबाबत कोणताही भ्रष्टाचाराचा मामला सरकारला मान्य नाही.\nयाबाबत मला सरकारची बाजु पटते. संसदेत वर्तन हे बाहेरील अंकुश विरहित असावे. केवळ 'जनता बघते आहे' इतका अंकुश पुरेसा असावा\n३. केवळ अ वर्गातील (ग्रूप ए) केंद्रसरकारी कर्मचारी या सरकारी लोकपालाच्या अधिकारकक्षेत येतील. राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांबाबत भाष्य नाही. जनलोकपाल मसुद्याप्रमाणे हा कायदा सर्व स्तरातील सरकारी कर्मचार्‍यांना लागू असेल. राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी राज्यस्तरीय 'लोकायुक्त' असेल.\nयात वरवर पाहता जनलोकपाल विधेयकातील म्हणणे बरोबर वाटते. मात्र इतक्या मोठ्या संख्येने असणार्‍या कर्मचार्यांवर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी यंत्रणा कशी उभारायची हे तितकेसे स्पष्ट होत नाही\n३.ब. सरकारने सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या आणि सरकारी/सार्वजनिक मदतीवर अवलंबून असणार्‍या सर्व सेवाभावी संस्थांनाही लोकपालाच्या कक्षेत आणण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे.\nसरकारची बाजु पटते. सरकारी/सार्वजनिक मदतीवर अवलंबून असणार्‍याच नाहि तर मोठ्या खाजगी सेवाभावी संस्था (जसे बीसीसीआय् :) ), सैन्यदलांचे व्यवहार, ठराविक रकमेच्यावर उलाढाल असणार्‍या धार्मिक संस्था यात आल्यापाहिजेत असे वाटते.\n४. सरकारच्या मसुद्याप्रमाणे संशयित व्यक्तीला आरोपी ठरवण्याआधी त्याची प्राथमिक चौकशी, संशयिताचा युक्तीवाद, मग पुन्हा अधिकृत निरीक्षण, पुन्हा संशयिताचा युक्तीवाद - त्यानंतर मग आरोपपत्र अशा अनेक टप्प्यातून जावे लागेल. नेहमीच्या सी.आर.पी.सी. प्रमाणे केवळ तक्रार -चौकशी - आरोपपत्र आणि नंतर आरोपीचा न्यायालयीन युक्तीवाद असा थेट प्रवास नाही.\nयाच्यामागचे कारण कळल्याशिवाय मला मत व्यक्त करता येणार नाही.\n५. भारतीय बिनतारी कायद्यान्वये संशयिताचे अथवा आरोपीचे व्यक्तिगत दूरसंभाषण ऐकण्याची मुभा लोकपाल चौकशी अधिकार्‍यांना आहे की नाही ते स्पष्ट नाही.\nबातलम्यांत सांगत आहेत की यासाठी गृहमंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे ही सरकार भुमिका आहे. आणि जी मला योग्य वाटते.\n६. आरोपीला अटक करण्याचे अधिकार नाहीत. केवळ त्याची बदली करण्याचे अधिकार आहेत.\n७. शिट्टीफुंक्याला (व्हिसलब्लोअर) कोणतेही संरक्षण नाही.\nजनलोकपाल विधेयकात यासाठी काय आहे\n८. खोटी फिर्याद देणार्‍याला दोन वर्षे ते पाच वर्षे कैद आणि २५००० ते २ लाख रुपयांचा दंड सरकारने नमूद केला आहे. शिवाय अशा फिर्यादीकडून संशयितास न्यायालयीन खर्च आणि नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. तर जनलोकपाल मसुद्यामध्ये केवळ १ लाख रुपयांचा दंड आहे.\nबाकी याव्यतिरिक्त सीबीआय पंतप्रधानांऐवजी लोकपालाला रिपोर्ट करावी ही मागणी योग्य वाटते.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nनितिन थत्ते [23 Jun 2011 रोजी 04:56 वा.]\n>>संसदेत विचारलेल्या प्रश्नांबाबत अथवा संसदेच्या सभासदाच्या वर्तनाबाबत अथवा त्याने संसदेत केलेल्या मतदानाबाबत कोणताही भ्रष्टाचाराचा मामला सरकारला मान्य नाही.\nया बाबतीत सरकारचा काही स्टॅण्ड असण्यापेक्षा एस्टॅब्लिश्ड् केस लॉ आहे. शिबू सोरेन - नरसिंहराव प्रकरणात.\nया प्रकरणात नरसिंहरावांनी शिबू सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी लाच दिली असा आरोप होता. लाच देणारा निर्दोष/इनोसंट/व्हिक्टिम आणि घेणारा दोषी असा सर्वसामान्य संकेत असला तरी वरील तत्त्व मान्य करून सोरेन यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले. परंतु नरसिंहराव हे (पंतप्रधान असल्यामुळे) पब्लिक सर्वंट असल्याचे मानून त्यांच्याविरुद्ध खटला चालवायला अनुमती दिली.\nआजच्या 'द हिंदू' वर्तमानपत्रात -\nआजच्या (दि. २३जून २०११) 'द हिंदू' वर्तमानपत्रात पूर्ण पान भरून एक तौलनिक तक्ता आलेला आहे.\nतो तक्ता इथे पाहता येईल.\nमी नमुद केलेल्या फरकांपेक्षा काही नवे फरकही त्यात नमूद आहेत. काही महत्त्वाचे तर काही किरकोळ आहेत.\nयावरून असे वाटते की सरकारला पंतप्रधान आणि संसदेपेक्षा खालच्या दर्जाचे, संसदेच्या अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली असलेले, निवड प्रक्रियेत केवळ लोकप्रतिनिधी आणि न्याययंत्रणा यांचा समावेश असलेले लोकपाल मंडळ अपेक्षित आहे तर सिव्हील सोसायटीला पंतप्रधान आणि संसद दोन्हींसकट सर्व जनसेवकांवर (पब्लिक सर्वन्ट्स्) नियंत्रण ठेवणारे आणि निवड प्रक्रियेत भद्र जन सामिल असलेले लोकपाल मंडळ अपेक्षित आहे.\n'जनलोकपाल' हा लोकशाहीचा नवाच खांब उभा करण्याचा प्रयत्न सिव्हील सोसायटी करत आहे असे वाटते. हे योग्य आहे का (माझ्या दृष्टीने अयोग्य आहे.)\nसर्वसामान्य न्यायपालिकेहून भ्रष्टाचार नियंत्रक न्यायपालिका पूर्णपणे वेगळी असावी काय\nसरकारी मसुदा बर्‍याच अंशी स्वीकारार्ह वाटतो. (-संसदेच्या नियंत्रणाबाबत.) जनलोकपाल मसुद्यातील हे मुद्देही त्यांनी स्विकारावेत असे वाटते -\n१. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सर्व कर्मचार्यांना हा कायदा लागू असावा. कारण उच्चपदस्थ भ्रष्टाचार जरी नियंत्रणात आला तरी या (गटार)गंगेचा उगम हा खालच्या स्तरावर होऊन वरपर्यंत हप्ते पोचत आहेत हे सर्वविदीत आहे. (ट्रॅफिक हवालदाराला मिळणार्‍या लाचेचा १/१० भागच त्याला मिळतो. बाकीचे पैसे खालून वर झिरपत जातात.- अशी बोलवा आहे.)त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनातून सरकारी भ्रष्टाचार कमी होईल.\n२. लोकपाल आणि लोकायुक्त यांना स्वतःहून कारवाई करण्याची मुभा असावी. (जसे प्रसार माध्यमातून झालेले आरोप.) गावागावातून, खेड्यापाड्यातून निर्माण झालेल्या नवसामंतांना आव्हान देण्याचे सामर्थ्य तेथील सामान्यांकडे नसते.\n३. लोकपाल मंडळाला न्यायपालिकेचे सर्व अधिकार असावेत.\nमी अजूनतरी 'सिव्हील सोसायटी' विरुद्ध 'सरकार' हे प्रकरण समजून घेत आहे.\nश्री. अण्णा हजारेंची जी भुमिका आहे.- 'निवडून संसदेत गेलेले लोकप्रतिनिधी हे सेवक असून जनता हि खरी मालक आहे.' ती मला देखिल मान्य आहे. पण ती भुमिका संपूर्ण देशाच्या गळी कायमची उतरवण्यासाठी ते, जी कृती - 'दोशींना सजा देण्यासाठीचा कायदा' घडवण्यासाठी एक नवे पद निर्माण करणे, व त्यासाठी उपोशण करणे', करत आहेत, ती मला एका अंगाने अनुचित वाटते.\nकायदा करण्याचे वा न करण्याचे अधिकार संसदेचे आहेत. त्यावर संसदेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशिवाय इतर कोणा नागरीकाने मागणी करत देश वेठीला धरणे, गैर आहे. परंतु, प्रत्यक्शात सरकार देखिल नमते घेवून अण्णांशी 'कायदा करण्यासाठीचा मसुदा काय असावा कसा असावा'ह्या संदर्भात जी चर्चा करीत आहे, हे ही* मला योग्य वाटत नाही. तसे केल्याने भारतातील राजकारण्यांकडे व त्यांच्या पक्शांकडे जे शक्तीवलय होते त्यास आता तडा गेला आहे. या कारणामुळेच अण्णांकडून झालेली आंदोलनाची कृती दुसर्‍या अंगाने 'नियतीची इच्छा' वाटते.\n*(कारण, एक कृती अनेक कारणांना जन्म देते, हि 'नवी कारणे' अनेक 'नव्या कृतींना' जन्म देतात.)\nपरंतु कायद्यासंबंधित मसुदा काय असावा कसा असावा हे ठरवण्याचे अधिकार (माझ्या समजानुसार) अजून तरी, 'कोणाचे आहेत' हे भारतीय घटनेत ठरवले गेले नसावे. आणी म्हणून 'कायद्याचा मसुदा कसा असावा' हे भारतीय घटनेत ठरवले गेले नसावे. आणी म्हणून 'कायद्याचा मसुदा कसा असावा' ह्या कायद्यासंबंधित मुद्द्यांवर (इथुन पुढे ) लोकशाही पद्धतीने संसदेच्या बाहेर चर्चा-संवाद घडवून त्यावर एकमत होवून ते 'आउटपूट' संसद नावाच्या संस्थेने 'इनपूट' म्हणून कसे स्विकारावे' ह्या कायद्यासंबंधित मुद्द्यांवर (इथुन पुढे ) लोकशाही पद्धतीने संसदेच्या बाहेर चर्चा-संवाद घडवून त्यावर एकमत होवून ते 'आउटपूट' संसद नावाच्या संस्थेने 'इनपूट' म्हणून कसे स्विकारावे हे आधी ठरवले जायला हवे. 'तसे न करणे' सरकारच्या हिताचे नाही.\nअगोदर देशपातळीवर एखाद्या मुद्द्यावर चर्चा कशी व्हावी लोकांनी आपआपली मते, विचार कसे मांडावेत लोकांनी आपआपली मते, विचार कसे मांडावेत, कुठे मांडावेत विचारांचे खंडन कसे केले जावे एकमतावर पोहचलेल्या मुद्द्यांचे नोंदीकरण कसे व्हावे एकमतावर पोहचलेल्या मुद्द्यांचे नोंदीकरण कसे व्हावे हे ठरवले जायला हवे. (सध्या हि गरज इलेक्ट्रोनिक मिडिया आक्रस्ताळेपणा करत भरून काढत आहे.) हे अगदीच कठीण नाही. पण देशाच्या एकसंधतेसाठी हे करणे काळाची गरज आहे, असे मला वाटते.\nवैयक्तिक स्तरावर आपली बौद्धीक रग जिरवण्यासाठी, आपण देशाचा विचार करतो हे इतरांना देखिल ठळकपणे दाखवून देण्यासाठी, ह्या अशा चर्चा होणे गरजेचे आहे. ह्या भावनिक गरजांचा निचरा झाला नाही तर वेगवेगळ्या विचारांच्या थेअरीज निर्माण होवून त्या कृतीशील झाल्या तर देशात, समाजात बंडाळी माजतील.\nअभ्यास करून विचार मांडणे, अयोग्य मतांचे खंडन करणे, आपला मुद्धा पटवून देणे, त्यास पूरक अशी वेगवेगळी उदाहरणे, दाखले, प्रात्यक्शिके सादर करणे, हा सामाजिक स्तरावरील लोकव्यवहार वाटतो. व हा लोकव्यवहार निर्माण करणारी संस्कृती रुजवणे, वाढवणे हे शुद्रयुगात सुशिक्शीत व सुसंस्कृत समाजाने सुखाने नांदण्याचा मार्ग वाटतो.\nराश्ट्र स्तरावर, 'संसद नावाची एक शिस्तबद्धा संस्था उभी करून राज्यकारभार करणे'हे आपण वैश्य-इंग्रजांकडून शिकलो. 'राज्यकारभार' आपल्याला कसाबसा का होईना, पण जमला. पण आता 'देशाच्या पातळीवर एक वैचारीक शिस्त लावणारे लोकव्यवहार करू शकेल,'अशी एक संस्थात्मक रचना उभी करणे हे ही क्रमप्राप्त आहे असे वाटते. ह्यातून दोन गोश्टी घडू शकतील, वर उल्लेखलेल्या बौद्धीक व भावनांचा निचरा तर होईलच पण दुसर्‍या अंगाने चर्चा करण्यासाठी वेगवेगळे गट निर्माण होवून त्यातून त्या गटांना मार्गदर्शन करणारे त्या-त्या विशयातील तज्ञ पूढे येतील. व अशा ज्ञानी मंडळींना त्यांच्या यशस्वी 'कार्यपद्धती' व 'ती हाताळण्यातून' समाजात एक तेजोवलय प्राप्त होऊ शकेल.\n'लोकपाल' आणि 'जनलोकपाल' मसुद्यातील फरकांवर सर्व भाष्य करतच आहेत.\nपरंतु मला शेवटचा मुद्दा जरा पचायला अवघड वाटतोय. अर्थात तेथे माझी जाण कमी पडत असावी, म्हणून जाणकारांनी प्रकाश टाकावा.\nसध्या आपण असे गृहित धरतोय की लोकपाल ही संस्था भ्रष्ट नसेल. हा आयडियल केस सिनॅरिओ झाला. पण जशी आयडियल केसमध्ये न्यायव्यवस्था ही तटस्थ असते पण वास्तवात तिलादेखिल आतून किड आहेच तशी लोकपाल चौकशी संस्थेलाच भ्रष्टाचाराची किड लागणार नाही याची काय शाश्वती त्यावरून खोटी फिर्याद देणार्‍याला दंड अन्याय्य नसणार का\nउदा. उद्या एखाद्या शासकीय अधिकार्‍याने भ्रष्टाचार केल्याचे मला लक्षात आल्यावर मी तक्रार करेन. पण लोकपाल संस्थेतील भ्रष्ट अधिकारी जर त्या संशयित शासकीय अधिकार्‍याला निर्दोष सिद्ध करतील तर मला दोन वर्षे ते पाच वर्षे कैद आणि २५००० ते २ लाख रुपयांचा दंड किंवा केवळ १ लाख रुपयांचा दंड यातला कोणतातरी दंड होईल.\nअसे १/२ केसमध्ये घडल्यावर कोणता सामान्य माणूस फिर्याद करायला धजावणार आहे म्हणजे नंतर पुन्हा आहेच, ये रे माझ्या मागल्या\nकाहीतरीच शंका काढू नका :-)\nनितिन थत्ते [23 Jun 2011 रोजी 12:32 वा.]\n>>सध्या आपण असे गृहित धरतोय की लोकपाल ही संस्था भ्रष्ट नसेल. हा आयडियल केस सिनॅरिओ झाला.\nसदर लोकपालाची निवड (जुन्या जन-मसुद्यानुसार) ५ नोबेल विजेते आणि ५ मॅगॅसेसे पुरस्कार् विजेते आणि (नव्या मसुद्यानुसार) न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त आणि महालेखापरीक्षक करणार असल्याने तो भ्रष्ट नसणार याची ऑपॉप खात्री असेल.\nअजून एक म्हणजे, मी सर्व वाचलेले नाही, पण \"कॉन्फ्लीक्ट ऑफ इन्टरेस्ट\" हा प्रकार कुठे हाताळलेला दिसलेला नाही. उद्या पंतप्रधानच नाही तर पक्षाध्यक्ष अथवा आघाडी सरकार असेल तर आघाडीतील घटक पक्षातील पक्ष नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांना तसेच त्यांचे जेथे जाहीर (कायदेशीर/बेकायदेशीर) आर्थिक व्यवहार असतील तेथील कर्मचार्‍यांचा देखील लोकपाल समिती आणि त्यांच्या कार्यालयात सहभाग असू नये असे वाटते.\nसरकारचे प्रस्तुत विधेयक माझ्या लेखी फक्त एकाच गोष्टीसाठी आक्षेपार्ह असू शकेल, जर असेल तर (कारण मी अजून नीट वाचलेले नाही): ते म्हणजे लोकपाल ही संस्था म्हणून न्यायसंस्थेसारखीच पूर्ण स्वतंत्र असली पाहीजे. सीबीआय सारखी अवस्था होता कामा नये.\nसंसदेत अथवा तत्सम कुठल्याही (राज्यस्तरीय) सभागृहात, लोकप्रतिनिधींना पूर्ण स्वातंत्र्य असले पाहीजे असे वाटते. ते आत्ता जरी चुकीच्या पद्धतीने वापरले जात असले तरी, लोकपालाच्या प्रत्यक्ष कक्षेत येऊ नये असेच वाटते. पण त्याच लोकप्रतिनिधींकडून जर काही गैरव्यवहार त्या सभागृहाच्या बाहेर झाला तर त्यांना ते संरक्षण कवच मिळू नये. तसेच जर कोणी संसदेत चालू असलेले \"खरे\" प्रकार चव्हाट्यावर आणले तर ते आणणार्‍याच्या विरोधात हक्कभंग ठराव आणता येऊ नये असे वाटते...\nजनलोकपाल विधेयकातील अजून एक पण, प्रत्यक्ष विधेयकासंदर्भात नाही पण त्याआधीच्या घडाभर तेलाच्या संदर्भात खटकलेली गोष्टः देशांतर्गत भ्रष्टाचाराच्या लढ्याविरोधात उभे रहाताना त्यांना संयुक्त राष्ट्र आणि त्याचे माजी अध्यक्ष कोफी अन्नन यांचा संदर्भ देणे आणि एकंदरीतच संयुक्त राष्ट्र संघटनेने काय म्हणलेले आहे यावर पाने खर्च करणे आवडले नाही. कोफी अन्नन कोण तर ज्यांच्यावर सद्दामच्या काळात इराकमध्ये फूड फॉर ऑईल प्रोग्रँममध्ये भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले होते आणि संयुक्त राष्ट्राच्या समितीनेच त्यांना त्यातून निर्दोष म्हणून जाहीर केले होते. आता अन्नन चांगले का वाईट वगैरे येथे मुद्दा नाही तर ज्या व्यक्तीवर इतके गंभिर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्या व्यक्तीचा संदर्भ देण्याची काय गरज शिवाय देशांतर्गत मुद्यांबद्दल बोलताना संयुक्त राष्ट्राच्या कन्वेशन अगेन्स्ट करप्टशन च्या कलमांचा संदर्भ देत स्वतंत्र लोकपाल मागणे आणि त्यावर अप्रत्यक्ष सिव्हील सोसायटीचा हक्क सांगणे पटले नाही, गैर वाटले. भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि ते स्वतःच्या घटनेनेच चालते, चालावे हे यांनी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे असे वाटते. नाहीतर उद्या काश्मिर प्रमाणे लोकपाल बघायला पण हे संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी आणून बसवतील...\nत्याव्यतिरीक्त, बाकी वरील अनेकांच्या मुद्यांशी सहमत. प्रस्तुत लोकपाल विधेयक आणि त्याची अंमलबजावणी हे सर्वच एक चाचणी असणार आहे, इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. आपण इतक्यावेळेस घटनादुरुस्त्या करतो तसे हे लोकपाल विधेयक कसे चालते हे बघूनही करता येऊ शकेल. थोडक्यात, टिळकांची स्ट्रॅटेजी वापरत, \"मिळेल ते पदरात पाडून घ्या आणि जास्तीसाठी भांडा\", असे वागणेच संयुक्तीक ठरेल.\nतुर्तास सरकारला हे विधेयक तातडीने आणायला लागले हाच एक मोठा जनतेचा विजय आहे आणि त्यात अण्णांचा मोठा वाटा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2017/08/sarahah.html", "date_download": "2018-10-15T09:35:21Z", "digest": "sha1:KOJFVWTFLZC5OVHPTTJNDQJDOVHZZZ52", "length": 13266, "nlines": 49, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: Sarahah च्या निमित्ताने", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nकाही वर्षांपूर्वी मी एका KPO मध्ये कामाला होते. एक दिवस टिम लिडरला काय सुरूसुरी आली, त्याने जाहीर केलं कि \"आज काम संपल्यावर आपण एक रोस्ट सेशन घेणार आहोत\". म्हणजे काय कि एका व्यक्तीला समोर उभं करायचं आणि त्याच्यावर टिका करायची. समोरच्या व्यक्तीने काहीही वाद न घालता ते ऐकून घ्यायचं.\n प्रत्येकाला काही ना काही सांगितलं गेलं. जे लोक टिम लिडरच्या मर्जीतले नव्हते, त्यांच्याबद्दल लक्षात येत नसलेल्या अनेक गोष्टी टिम लिडरच्या लक्षात आल्या. जे लोक टिम लिडरच्या कृपाछत्राखाली होते, त्यांच्यावरही शेरेबाजी झाली.\nकुणीतरी विचारलं कि \"फक्त वाईट का सांगायचं चांगलं का नाही\" तर म्हणे, \"चांगल्या गोष्टी सांगितल्याने काही फरक पडत नाही पण वाईट गोष्टी सांगितल्याने ती व्यक्ती पुढल्या वेळेस तसं वागताना दहा वेळा विचार करते\".\nआता T.L.च तो, त्याच्या मर्जीबाहेर आपण काय जाणार संधी मिळाल्यामुळे प्रत्येकानेच दुसऱ्याबद्दल हवं ते सांगून आपला आत्मा सुखावून घेतला. शेवटच्या मुलाला बाण मारून झाले आणि सर्वांनी निघण्याची तयारी केली. तेवढ्यात कुणाला तरी लक्षात आलं कि अरे, सर्वांचं रोस्टिंग झालं पण T.L. चं काय\n तेवढं लक्षात येण्याची खोटी होती. सगळ्यांनी ड्रॉपची गाडी सुद्धा सोडली आणि बाह्या सरसावून बसले.\nतो दिवस आमचा T.L. आयुष्यात कधी विसरू शकेल असं वाटत नाही.\nत्यानंतर एका निराळ्या B.P.O. मध्ये व्हॉईस ट्रेनरने ट्रेनिंग ऐवजी स्वत:ची इतकी लाल करायला सुरूवात केली होती कि ट्रेनिंगमधूनच नोकरी सोडावी कि काय असं वाटू लागलं होतं. आपल्या आवाजाची आणि डबिंग इंडस्ट्रीत, तेही इंग्रजी डबिंगमध्ये मास्टरी मिळवल्याची इतकी आढ्यता कि त्याच क्षेत्रातील अत्यंत दिग्गज आणि नामवंत कलाकारांची नावं मी संगितल्यावर एक तुच्छ प्रतिक्रिया त्याने मला दिली. तो प्रकारच डोक्यात गेला.\nशेवटच्या दिवशी फिडबॅक फॉर्ममध्ये मी न राहावून ’हा माणूस आत्मकेंद्रित आहे’ असं लिहिलं. निनावी फिडबॅक असला तरी अक्षरावरून कुणी लिहिलंय ते त्याला कळणार होतंच. त्या दिवसानंतर गडी लाईनीवर आला. येता-जाता हाय, हॅलो करून बोलायला लागला.\nआज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे Sarahah ह्या अ‍ॅपची हल्ली खूप चर्चा सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वीच हे अ‍ॅप आलंय पण अल्पावधीत त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवलीय. अनेकांना उत्सुकता आहे कि हे अ‍ॅप म्हणजे काय तर हे अ‍ॅप म्हणजेच वर सांगितलेले दोन प्रकार.\nआपण ह्या अ‍ॅपवर जाऊन आपलं खातं तयार करायचं कि आपल्याला एक लिंक दिली जाते. ती लिंक आपण आपल्या मित्र-मैत्रीणी किंवा आपले ज्या-ज्या कुणाशी संबंध आहेत, त्यांना द्यायची आणि सांगायचं कि माझ्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त राहातं त्यामुळे आपण त्या व्यक्तीबद्दल मनात आकस धरू शकत नाही पण प्रतिक्रिया देणाऱ्याने आपल्याला वागणूकीत सुधारणा करण्यासाठी काही सल्ले दिले असतील तर त्याचा आपल्याला उपयोग होतो.\n\"ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे\" ह्या उक्तीनुसार कुणी आपल्याबद्दल काय बोलतंय ह्याची तमा न बाळगणाऱ्यांना ह्या अ‍ॅपची गरजच नाही. मात्र स्वत:मधील गुणदोषांची खातरजमा करून आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणणाची अपेक्षा बाळगणाऱ्यांना ह्या अ‍ॅपचा चांगला उपयोग होऊ शकतो. कधी कधी असं होतं ना कि एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रहदूषित मत असल्याने त्याने काहीही सांगितलं तरी ते चुकीचंच वाटतं. अश्या परिस्थितीमध्ये स्वत:च्या कानउघडणीसाठी ह्या अ‍ॅपचा खूप उपयोग होईल.\nहे अ‍ॅप फेसबुक किंवा ट्विटरसारखं नाही. तुम्हाला सरळ,सरळ एक इनबॉक्स दिलेला आहे आणि ज्या कुणाला तुमच्या प्रोफाईलची लिंक मिळाली आहे, ती कुणीही व्यक्ती तिथे जाऊन प्रतिक्रिया देऊ शकते. तुमची इतर माहिती तिथे विचारलेलीच नाही.\nप्रत्येक तंत्रज्ञानाला चांगली-वाईट बाजू असते. तंत्रज्ञान मुळात वाईट नाही. ते हाताळणाऱ्या व्यक्तीची बुद्धी किती परिपक्व आहे ह्यावर त्या तंत्रज्ञानाचा वापर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही ह्या अ‍ॅपवरची तुमची लिंक इतरांना दिल्यावर फक्त सुधारणेसाठीच प्रतिक्रिया येतील अशी अपेक्षा ठेवू नका. तुमच्याबद्दल आकस धरून बसलेली मंडळी तुम्हाला मन:स्ताप देण्यासाठी कमेंट पर्यायाचा पुरेपूर वापर करू शकतात. ज्यांना उघडपणे तुमच्याविरूद्ध बोलताना तोंडातून शब्द फुटत नसेल किंवा जे लोक सोशल नेटवर्किंगवर वरकरणी तुमची हांजी हांजी करत असतील पण मनात तुमच्याबद्दल किल्मिष बाळगून असतील, त्या लोकांसाठी ही सुसंधी आहे.\nतेव्हा विचार करून हे अ‍ॅप वापरा. तुमचे मित्रमैत्रीणी तुम्हाल तोंडावर तुमच्या चुका सांगू शकत असतील तर शत्रू तुमच्याबद्दल काय बोलतात ह्याची पर्वा तुम्ही का कराल\nआणि ज्यांना असे भक्कम मित्रमैत्रीणी असतील, त्यांना ह्या अ‍ॅपची गरज का असेल\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2656", "date_download": "2018-10-15T09:44:55Z", "digest": "sha1:EETHNZRSBDLGH32FNW2IZVQBO7B4BUUI", "length": 17760, "nlines": 78, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मनात मोठे स्वप्न पाहण्याची उर्मी असेल, स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द असेल तर असाध्य ते साध्य होऊ शकते | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमनात मोठे स्वप्न पाहण्याची उर्मी असेल, स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द असेल तर असाध्य ते साध्य होऊ शकते\nमुख्य पानई सकाळ विशेष\nहातगाडीवाल्याचा मुलगा झाला सी. ए.\nभुसावळ - घरची परिस्थिती कितीही गरिबीची असली तरी मनात मोठे स्वप्न पाहण्याची उर्मी असेल, स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द असेल तर असाध्य ते साध्य होऊ शकते, हे येथील एका हातगाडीवाल्याच्या मुलाने दाखवून दिले आहे. त्याचा मुलगा सी. ए. (चार्टर्ड अकाऊंटंट) झाला आहे. सी. ए. झालेल्या संदीप रमेश घोडके या युवकाची ही कहाणी आहे.\nइंटरनेटवर आज या परीक्षेचा निकाल लागला. त्यात संदीप उत्तीर्ण झाल्याचे कळताच कळताच त्याच्या आईवडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. संदीपचे प्राथमिक शिक्षण येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात, तर माध्यमिक शिक्षण महाराणा प्रताप विद्यालयात झाले. दहावीनंतर त्याने येथील नाहाटा महाविद्यालयात प्रवेश घेतला. संदीपने बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले. अकाऊंट विषयात तो तालुक्‍यातून प्रथम आला. नाहाटा महाविद्यालयातील प्राध्यापक डी. एम. राठी व जळगाव येथील चार्टंर्ड अकाऊंटंट गोपाल सी. पांडे यांनी सी. ए करण्याचा सल्ला आणि प्रेरणा दिल्याचे संदीप सांगतो. फाऊंडेशन कोर्सनंतर संदीप ट्रेनिंगसाठी मुंबईला गेला. तुटपुंज्या पैशात आपल्या गरजा कमी केल्या. जास्तीत जास्त काटकसर करून \"आर.जेथलिया अँड कंपनी'त (फोर्ट) तीन वर्षांचा प्रशिक्षण पूर्ण केले.\nआईवडील व दोन बहिणी असा संदीपचा परिवार आहे. दोन बहिणी सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. वडील रमेश नेमिनाथ घोडके हातगाडीवर हंगामी व्यवसाय करतात. उन्हाळ्यात कुल्फी, पावसाळ्यात रांगोळी, रक्षाबंधनावेळी राख्या, गणेशोत्सवात हातगाडीवर गणेशमूर्तींची विक्री करतात. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी एकाच व्यवसायावर अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे हंगाम बदलला, की व्यवसायही बदलतो. चार पैशांची कमाई व्हावी, हाच त्यामागचा उद्देश असतो. या संघर्षातून मिळणाऱ्या मिळकतीवर कुटुंबाचा चरितार्थ चालवतो, असे ते सांगतात. वडिलांचा हा नित्य संघर्ष संदीपने लहानपणापासून पाहिलेला. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी वडिलांना व्यवसायात त्याने मदत केली आहे.\nआयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी म्हणजे एक प्रकारची परीक्षाच असते. ध्येय गाठण्यासाठी कितीही अडथळे आले तरी दृढनिश्‍चयाने आपण ठरवलेली वाट सोडायची नसते, असे वडील नेहमी सांगतात. त्यामुळे मी जिद्द, चिकाटीने शिकायचे ठरविले, असे संदीप सांगतो. प्रशिक्षण काळात मुंबईला आर. जेथलिया कंपनीत खूपच शिकायला मिळाले. त्यात व्यावसायिक प्रशिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास व इतरही अनेक गोष्टींचे शिक्षण मिळाले. या यशात आईवडिलांचा मोलाचा वाटा आहे. रोज सकाळी चारला अभ्यासासाठी उठवण्याची सवय आईने लावली. परीस्थितीवर मात करण्याचे मानसिक धाडस बाबांकडून मिळाले, असे संदीप सांगतो.\nघरात शिक्षणाच्या कोणत्याही सुविधा नसताना केवळ दृढविश्‍वास व मेहनतीच्या जोरावर संदीपचे सी. ए. होणे ही गोष्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. अत्यंत तुटपुंज्या मिळकतीतही आयुष्याचा गाडा सांभाळत मुलांना अभ्यासाचे योग्य संस्कार दिले. योग्य संस्कार, मेहनतीमुळे माझा मुलगा सी. ए.ची परीक्षा पास होऊ शकला. मी आयुष्यभर केलेल्या श्रमाचे चीज झाल्याचे रमेश घोडके यांनी सांगितले. भविष्यात एक नामांकित चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचे संदीपचे स्वप्न आहे.\nवास्तविक दहावीच्या परीक्षेत संदीपला खूपच कमी गुण मिळाले. त्यामुळे नाराज न होता त्याने तेव्हाच खूप अभ्यास करण्याचा, जीवनात काही तरी करून दाखवायचा निश्‍चय केला. त्यानुसार अकरावीपासूनच अभ्यासाची जोरदार तयारी सुरू केली.\nहा केवळ चावटपणा आहे. आपलं नाव दर दोन-तीन लेख वा चर्चा प्रस्तावानंतर दिसावे ही एकच इच्छा ठणठणपाळ यांची दिसते. इसकाळ मधली बातमी घेवून काहीतरी स्वतःचे मत/प्रश्न मांडले असते तर ठिक. पण वर लिहीलेले सगळेच्या सगळे कॉपी-पेस्ट करून ठेवले आहे. हे मला तरी आवडलेले नाही.\nबातमी कॉपी केलीच परंतु स्वतःहून छोटे शीर्शक ठेवण्याइतपत ही कश्ट नाहीत\nठणठणपाळ, साहेब हा आळशीपणातून केलेला चावटपणा आहे.\nहातगाडीवाला, रीक्षावाला, हमाल अशा व्यक्तिंच्या घरात हुशार मुल जन्माला येऊ शकत नाही अशी एक बातमीकारांची धारणा असते की काय अशी नेहमी शंका येते. असे मथळे असलेल्या बातम्या वाचल्या की, हसू येते.\nअशा बातम्या रंगवून् सांगण्यापेक्षा त्याने अभ्यास कसा केला, खिशात पैसे नसतांना शिकवण्या न् लावता जास्त मार्क कसे मिळाले हे त्याचे मॉडेल समजावून् सांगितले तर् जास्त वाचनीय होतील ह्या बातम्या.\nसंदीपच्या यशाचे कौतुक आहे पण असे वाटते कि प्रतिकूल परिस्थितीमधेच माणूस असे काहि करु शकतो. मध्यमवर्गिय घरात जन्मास आला असता तर हि बातमी छापून आली आसती\nप्रत्येक चरित्रनायक हे म्युनिसिपालिटि च्या दिव्याखाली अभ्यास करुनच का मोठे होतात कोण जाणे\nकोणी तरी यशस्वी विद्यार्थ्याचे कोतूक करेल म्हणून............\nकोणी तरी यशस्वी विद्यार्थ्याचे कोतूक करेल म्हणून मी ही बातमी माझे विचार न मांडता फक्त बातमी दिली. पण फक्त स्वत:च्या मुलांचे कोतूक ऐकवायची/ करायची सवय असल्या मुळे हा कोण गाडीवाल्याचा मुलगा सी ए झाला हे ऐकून,आजच्या संगणक युगात ही ज्ञान ही आमचीच मक्तेदारी आहे अश्या भ्रमात वावरणाऱ्या अनेकांच्या मनात असूया निर्माण झाली. त्या असूये पोटी मग पुढील COMMENTS टाकल्या गेल्या . दारूगोळा संपला हा केवळ चावटपणा आहे. प्रत्येक चरित्रनायक हे म्युनिसिपालिटि च्या दिव्याखाली अभ्यास करुनच का मोठे होतात कोण जाणे हा केवळ चावटपणा आहे. प्रत्येक चरित्रनायक हे म्युनिसिपालिटि च्या दिव्याखाली अभ्यास करुनच का मोठे होतात कोण जाणे -- पु.लं..... हा पु ल चा मध्यमवर्गीय फालतू जोक लिहिला गेला. आहो पु ल चा जमाना गेला. आता उपराकार, ढसाळ, नेमाडे माने यांच्या समाजाचे, दाहक वास्तववादी सत्य चित्रण करणाऱ्यांचा जमाना आहे. ज्ञान ही कोणा एकाची मक्तेदारी नाही हे वास्तव सत्य समजून घेण्याची वेळ आली आहे. काळ हा कोणा करता थांबत नाही.\n:) किती त्रागा करुन घेताय.\nकौतुक केले आहे हो, पण नुसतेच कौतुक करावे म्हणून तुम्ही लेख लिहिणार असाल तर तसे सांगावे ना, इथे तशी पद्धत रूढ नाही.\nतरीही उत्तर असे आहे कि आपण कौतुक करावे म्हणून तो सी. ए. झाला नाही, आणि तुम्ही त्याचा कौतुक केला म्हणून बाकी गाडीवाल्यांची मुले काही प्रेरित होणार नाही.\nविनोदाबद्दल म्हणाल तर आपण आपल्या स्तरावर राहिलेले चांगले, उगाच थोरामोठ्यांची लायकी काढण्यात काय उपयोग...तरीही एक माणूस म्हणून तुमचे मत प्रदर्शित करण्याचा हक्क आहे हो.\n'माझी टोपी घेतली, राजा भिकारी...'\nकोणी तरी यशस्वी विद्यार्थ्याचे कोतूक करेल म्हणून मी....\n 'कॉपी-पेस्ट' केले. आपण स्वतः कौतुक केले का\n'राईट क्लीक करून कॉपी या नावावर क्लीक च बटन दाबयचं व जिथे पाहीजे तिथे पुन्हा तसेच करून 'पेस्ट' या नावावर क्लीक च बटन सोडायचं' याला तुम्ही द्न्यान म्हणता\nहे 'द्न्यान' तुम्ही मिळवलं म्हणून मी तुमची असुया करतो\n'एक उंदिर व एक राजा' यांची गोष्ट अंधुकशी आठवली. त्यात उंदिर म्हणतो, 'माझी टोपी घेतली (इथे...'उडवली'), राजा भिकारी...'\nदीप रमेश घोडके यांच्या भावी वातचालीस् शुभे॰या..दुदो नहाओ पुतो पलो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T09:16:40Z", "digest": "sha1:AQ7L2EMQ4JWTABIYVTCJ7LHW6SJKV2TL", "length": 8292, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'त्या' कंपन्यांनी जमा केले तब्बल २४ हजार कोटी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome अर्थजगत ‘त्या’ कंपन्यांनी जमा केले तब्बल २४ हजार कोटी\n‘त्या’ कंपन्यांनी जमा केले तब्बल २४ हजार कोटी\nनवी दिल्ली : नोटाबंदीनंतर सुमारे ७३ हजार नोंदणी रद्द झालेल्या कंपन्यांनी बँक खात्यात २४ हजार कोटी जमा केले आहेत. सरकारकडूनच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. काळा पैसा आणि बेकायदा संपत्ती प्रतिबंध कायद्यांतर्गत कंपनी प्रकरणांच्या मंत्रालयाने सुमारे २.२६ लाख कंपन्या बंद केल्या होत्या. या कंपन्या दीर्घ काळापासून कोणताही व्यवसाय करत नव्हत्या.\nएकत्रित आकडेवारीनुसार, २.२६ लाख नोंदणी रद्द केलेल्या कंपन्यांपैकी १.६८ लाख कंपन्यांच्या बँक खात्यावर नोटाबंदीनंतर पैसे जमा करण्यात आले. यामध्ये ७३ हजार कंपन्यांनी २४ हजार कोटी रूपये जमा केले आहेत. विविध बँकांकडून कंपन्यांची माहिती जमा केली जात आहे. मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या दस्तऐवजानुसार ६८ कंपन्या चौकशीच्या कक्षेत आहेत.\nबजाज ऍलियान्झकडून बोनस जाहीर\nसरलेल्या आठवड्यात संमिश्र वातावरणातही निर्देशांकांत वाढ\nसरलेल्या आठवड्यात संमिश्र वातावरणातही निर्देशांकांत वाढ\nबजाज ऍलियान्झकडून बोनस जाहीर\nविमानतळावर प्रवाशांना मदतीसाठी येणार रोबो\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-bjp-internal-survey-report-election-mp-mla-309726.html", "date_download": "2018-10-15T08:40:35Z", "digest": "sha1:JWNNFXELEEUGSE62G6N4CSUNLNP7EHRL", "length": 15533, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सर्व्हेने उडाली भाजप नेत्यांची झोप, आठ खासदार आणि 40 आमदार पराभवाच्या छायेत?", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nसर्व्हेने उडाली भाजप नेत्यांची झोप, आठ खासदार आणि 40 आमदार पराभवाच्या छायेत\nभाजपनं महाराष्ट्रात एक अंतर्गत सर्व्हेक्षण केलंय. त्याचे निष्कर्ष धक्कदायक आल्याची माहिती आहे.\nप्रफुल साळुंखे, मुंबई, ता. 11 ऑक्टोबर : भाजपनं महाराष्ट्रात एक अंतर्गत सर्व्हेक्षण केलंय. त्याचे निष्कर्ष धक्कदायक आल्याची माहिती 'न्यूज18 लोकमत'ला मिळाली आहे. या माहितीमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातल्या सर्व विधानसभा आणि लोकसभा मंतदार संघात हा सर्व्हे केला होता. त्यात लोकांना भाजपच्या आमदार आणि खासदारांंविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात लोकांनी भाजप आमदार आणि खासदारांविषयी नाराजी व्यक्त केली. भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कमळ फुलणार नाही अशीच शक्यता व्यक्त होतेय.\n2014 च्या लोकसभा निवडणुका आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. नंतर गेल्या चार वर्षात अनेक बदल झालेत. त्यामुळं 2014 सारखी परिस्थिती राहणार नाही याची जाणीव भाजपला झाली. त्यामुळे भाजपने हा सर्व्हे करून घेतला. त्यात 8 खासदार आणि 40 आमदार हे पराभवाच्या छायेत आहेत असं स्पष्ट झालंय.\nसर्व्हेचा पुरावा 'न्यूज18 लोकमत'च्या हाती\nभाजपने आपल्या सर्व्हेसाठी अशा प्रकारची प्रश्नावली तयार केली होती. त्यातून आमदार आणि खासदारांबद्दलची लोकांची मतं थेट जाणून घेण्यात आली.\nअनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ची आघाडी झाली तर ती भाजपसाठी आणखी त्रासदायक होऊ शकतं. तर शिवसेनेने अजुनही आपली पत्ते उघड केलेले नाहीत. भाजप युतीसाठी आग्रही आहे. ही युती झाली नाही तर त्याचा दोघांनाही फटका बसेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र शिवसेना अजुनही तयार नाही.\nतुम्ही तुमच्या आमदारांवर खुश आहेत का\nत्यांना परत निवडून देणारं का\nत्यांना एक संधी द्यायची का\nआमदार खासदार यांच्या कामावर खुश आहात का\nभाजपचे सोलापूरचे खासदार शरद बन्सोडे, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे आणि रक्षा खडसे यांचं काम योग्य नसल्याचं लोकांनी सांगतल्याची माहिती असून त्यांच्या जागा धोक्यात आहेत असंही म्हटलं जातंय. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या सर्व्हेत रक्षा खडसेंचं नाव नाही. त्यांची कामगिरी उत्तम असल्याचा अभिप्राय लोकांनी दिला असा खुलासा केलाय.\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/mehr-tarar-questioned-sunanda-pushkar-death-case-11043", "date_download": "2018-10-15T08:47:21Z", "digest": "sha1:G5EQMDFT233BWJKOKSIJ2DXFXA7PX4LI", "length": 11072, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mehr Tarar questioned in Sunanda Pushkar death case शशी थरुरांशी वैयक्तिक संबंध नव्हते - तरार | eSakal", "raw_content": "\nशशी थरुरांशी वैयक्तिक संबंध नव्हते - तरार\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nशशी थरूर यांना एकदा भारतात आणि एकदा दुबईत भेटले होते.\nनवी दिल्ली - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाच्या तपासांतर्गत दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान पत्रकार मेहेर तरार यांची चौकशी केली असून, या चौकशी दरम्यान तरार यांनी आपले थरुर यांच्याशी कोणतेही वैयक्तिक संबंध आणि जवळीक नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nसुनंदा यांचे पती तसेच माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर आणि मेहेर तरार यांच्यातील संबंधांमुळे सुनंदा पुष्कर तणावाखाली होत्या आणि गेल्या वर्षी मृत्युपूर्वी यावरून त्यांच्यात भांडण झाले होते, अशी अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यामुळे तरार यांची चौकशी होण्याची शक्यता होती. अखेर फेब्रुवारी महिन्यात तरार यांची दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने फेब्रुवारी महिन्यात सुमारे तीन तास चौकशी केल्याचे समोर आले आहे. पुष्कर यांचा मृतदेह दक्षिण दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आढळून आला होता.\nतरार यांनी म्हटले आहे की, सुनंदा यांचा मृत्यू होण्यापूर्वी 2014 मध्ये मी त्यांच्याशी ट्विटरवरून संवाद साधला होता. या प्रकरणी मी कटकारस्थानाचा बळी ठरत आहे. शशी थरूर यांना एकदा भारतात आणि एकदा दुबईत भेटले होते. मात्र, या दोन्ही भेटी या सार्वजनिक वातावरणात झाल्या आणि त्या वेळी इतरही माणसे तेथे उपस्थित होती.\nतुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट...\nकराचीः भारतासह जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पाकिस्तानमध्येही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना हिंदू महाराष्ट्रीयन समुदायाने उत्साहात...\nपुरंदरजवळ सापडला नवीन किल्ला; दुर्गप्रेमींमध्ये उत्साह\nपुणे : ऐतिहासिक दुर्ग पुरंदरच्या परिसरातील भुलेश्वर डोंगररांगेवर वसलेल्या व आत्तापर्यंत प्रकाशात न आलेल्या \"ढवळगड\" या किल्ल्याची स्थाननिश्चिती...\nकास्टिंग काऊच'मधून खासदारही सुटल्या नाहीतः रेणुका चौधरी\nनवी दिल्ली: 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते आणि संसदही त्यापासून सुटलेली नाही,' असे सांगून माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी...\nबिद्रेच्या मृतदेहाचा आज शोध घेणार\nनवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिस मंगळवारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/world-cup", "date_download": "2018-10-15T09:52:25Z", "digest": "sha1:N76N423LRTHYAYOJZ4LXD7DDTFQL2MNO", "length": 28613, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "world cup Marathi News, world cup Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nकर्णबधीर नदीम शेख भारतीय संघात\nकर्णबधिरांच्या विश्वकरंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात औरंगाबादच्या नदीम शेखची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात स्थान मिळवणारा नदीम हा मराठवाड्यातील पहिलाच कर्णबधिर क्रिकेटपटू ठरला आहे.\nभारत दौऱ्यातील पहिल्या कसोटीतील कामगिरीवरून वेस्ट इंडिजच्या संघावर टीकेची झोड उठली आहे. त्यावर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा समावेश असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघालाही भारतामध्ये कसोटी मालिका जिंकता आली नाही,\nManjot Kalra: पृथ्वी चमकला, पण मनजोत झाकोळला\nपृथ्वी शॉने आपल्या चमकदार कामगिरीने क्रिकेटप्रेमींच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या खऱ्या, पण पृथ्वीच्या आभाळाएवढ्या यशात वर्ल्ड कपमध्ये त्याच्यासोबत सलामीला खेळलेल्या मनजोत कालराची कामगिरी मात्र झाकोळली आहे. अंडर १९ वर्ल्डकपनंतर केवळ ८ महिन्यात पृथ्वीने खूप मोठा पल्ला गाठला आणि तो टीम इंडियात समाविष्ट झाला. कालराला मात्र कुठलीच संधी मिळालेली नाही.\nकम्पाऊन्ड तिरंदाजीत अभिषेकला ब्राँझ\nकम्पाऊन्ड तिरंदाजीतील भारताचा आघाडीचा तिरंदाज अभिषेक वर्माने कोरियाच्या किम जाँघोवर मात करत मोसमाच्या अखेरच्या तिरंदाजी वर्ल्डकप फायनलमध्ये ब्राँझपदकाची कमाई केली आहे. अभिषेकने प्रदर्शनीय कम्पाऊन्ड मिश्र सांघिक स्पर्धेत ज्योती व्हेनमसह रौप्यपदकाचीही कमाई केली. या फायनलमध्ये यजमान तुर्कीने भारतीय जोडीचा १५९-१५२ असा पराभव केला.\nरोहित गोरे, नदीम शेखची निवड\nदिव्यांग आयसीसी टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या निवड चाचणी शिबिरात औरंगाबादच्या रोहित गोरे आणि नदीम शेख या दोन क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे.\nउपांत्यपूर्व फेरीत भारत पराभूत\nपेनल्टी शूटआउटमध्ये भारतीय महिलांना चमकदार कामगिरी करण्यात अपयश आल्याने वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेत ४४ वर्षांनंतर उपांत्य फेरीत दाखल होण्याचे भारताचे स्वप्न अपूर्णच राहिले. गुरुवारी झालेल्या लढतीत आयर्लंडने शूटआउटमध्ये भारतावर ३-१ अशी मात केली आणि उपांत्य फेरी गाठली.\nभारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nभारताने सफाईदार खेळ करून महिलांच्या वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेतील प्ले-ऑफ लढतीत इटलीवर ३-०ने मात करून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. भारताकडून लालरेमसिमी (९ मि.) आणि वंदना कटारिया (४५ व ५५ मि.) यांनी गोल केले.\nचलाख प्रतिस्पर्धी अमेरिकेला बरोबरीत रोखून भारताने महिला वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले आहे. आता प्ले-ऑफमध्ये भारताचा सामना होईल तो इटलीशी. आज (मंगळवार) रंगणाऱ्या या लढतीचे पारडे भारतीय संघाकडे झुकले आहे.\nहॉकी वर्ल्ड कप: भारत ‘प्ले-ऑफ’मध्ये दाखल\nप्रचंड दबावात असणाऱ्या भारतीय महिलांनी हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेत क्रमवारीत आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर असणाऱ्या अमेरिकेला १-१ असे बरोबरीत रोखले. यामुळे 'ब' गटात तिसरे स्थान मिळवून भारतीय संघाने प्ले-ऑफमधील स्थान निश्चित केले.\nवर्ल्डकप हॉकीत भारताचे आव्हान कायम\nलंडन : आयर्लंडकडून पराभूत झाल्यामुळे दडपणाखाली असलेल्या भारतीय महिला संघाने वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत अमेरिकेला १-१ असे बरोबरीत रोखून आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. ब गटातील या सामन्यात भारताने ०-१ अशा पिछाडीवरून १-१ अशी बरोबरी साधली आणि बाद फेरीत प्रवेश करण्याची शक्यता वाढविली.\nआक्रमक चाली रचूनही भारतीय संघाला महिलांच्या हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडला पराभूत करण्यात यश आले नाही. लढतीच्या १३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर अॅना ओफ्लानगनने केलेल्या गोलच्या जोरावर आयर्लंडने गुरुवारी भारतावर १-०ने मात केली.\nनुकत्याच झालेल्या वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेत गतविजेता जर्मन संघ प्राथमिक फेरीतच गारद झाला हे खरे, पण त्याची जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी आता या संघातील मधल्या फळीतील खेळाडू मेसट ओझिल याचा राजीनामा हा चर्चेचा विषय बनला आहे.\nउत्सुकता महिलांच्या हॉकी वर्ल्डकपची\nमहिलांच्या हॉकी वर्ल्डकपला आज, शनिवारपासून सुरुवात होते आहे. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे नेदरलँड्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या संघांनाच जेतेपदासाठी फेव्हरिट मानले जात आहे. महिला हॉकी क्रमवारीत नेदरलँड्सचा संघ अव्वल असून, इंग्लंडचा संघ दुसऱ्या, तर अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ कुठपर्यंत मजल मारतो, याबाबत उत्सुकता आहे.\nमहिला वर्ल्ड कप हॉकी शनिवारपासून\nलंडन : महिलांच्या हॉकी वर्ल्ड कपला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे नेदरलँड्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या संघांनाच फेव्हरिट मानले जात आहे. महिला हॉकी क्रमवारीत नेदरलँड्सचा संघ अव्वल असून, इंग्लंडचा संघ दुसऱ्या, तर अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ कुठपर्यंत मजल मारतो, याबाबत उत्सुकता आहे.\nनुकत्याच रशियात पार पडलेल्या फुटबॉल वर्ल्डकपमधील आकडेवारीचा घेतलेला आढावा.\nअडथळा आणणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्यांना तुरुंगवास\nवर्ल्डकप अंतिम फेरीच्या सामन्यादरम्यान पोलिसांच्या वेषात मैदानात शिरलेल्या महिलांच्या प्रश्नांवरून संघर्ष करणाऱ्या गटाच्या चार कार्यकर्त्यांना १५ दिवसांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. व्हेरोनिका निकुलशिना, ओल्गा कुराचेव्हा, ओल्गा पख्तुशोव्हा व पिओत्र व्हर्झिलोव्ह या चारजणींना मॉस्को न्यायालयाने १५ दिवस तुरुंगात ठेवण्याची शिक्षा सुनावली.\nफुटबॉलचा महासंग्राम रविवारी संपला. फ्रान्सने विश्वचषकावर नाव कोरले. मात्र, जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले ते उपविजेत्या क्रोएशियाने. ब्राझिल, अर्जेंटिना, जर्मनी आणि स्पेन यांसारख्या बलाढ्य संघांना मागे सारत केवळ ४३ लाख लोकसंख्येच्या या छोट्या देशाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.\nवर्ल्ड कप संपला; पण वर्ल्ड कपवरची चर्चा संपायला, विशेषत: अंतिम सामन्याबद्दलची चर्चा संपायला काही दिवस लागतील. फ्रान्सचा पहिला गोल, त्यांना मिळालेली पेनल्टी, क्रोएशियाचं कमनशीब, चेंडूचा ताबा अधिक असूनही गोल करण्यात आलेलं अपयश आदी विषयांवर फुटबॉल चाहत्यांमध्ये चवीचवीनं चर्चा होणार आहे.\nफ्रान्समध्ये विजयानंतर अपघात, पोलिसांशी संघर्ष\nवर्ल्डकप फुटबॉलचे विश्वविजेतेपद मिळविल्यानंतर फ्रान्समध्ये एकीकडे चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहात असताना त्याला दुकाने लुटण्याच्या आणि पोलिसांशी संघर्ष करण्याच्या घटनांनी गालबोट लागले.\nऑफ साइड : सुफल... संपूर्णम्... \nफुटबॉलचा देवता पेले यांच्यानंतर वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी खेळणारा आणि गोल लगावणारा सर्वांत तरुण खेळाडू-किलियन एम्बापे. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमधील पहिलाच सेल्फगोल - मारिओ मान्झुकिच. १९६६ नंतर वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक सहा गोल - स्कोअरलाइनदेखील सारखीच ४-२.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T09:24:48Z", "digest": "sha1:GGPURIET6TNITHWPRICLIHYHUILCD6PO", "length": 6596, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होआन कापदेव्हिला - विकिपीडिया", "raw_content": "\n(जोन कॅपदेविला या पानावरून पुनर्निर्देशित)\n३ फेब्रुवारी, १९७८ (1978-02-03) (वय: ४०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २०:४१, मे २० २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:२३, जून ६ २००८ (UTC)\nस्पेन संघ – २०१० फिफा विश्वचषक (विजेता संघ)\n१ कासियास (क) • २ अल्बिऑल • ३ पिके • ४ मार्चेना • ५ पूयोल • ६ इनिएस्ता • ७ व्हिया • ८ झावी • ९ फर्नंडो टॉरेस • १० सेक फाब्रेगास • ११ जोन कॅपदेविला • १२ विक्टर वाल्डेस • १३ माटा • १४ अलोंसो • १५ सेर्गियो रामोस • १६ बुस्कुट्स • १७ आर्बेलो • १८ पेड्रो • १९ लोरेंट • २० झावी मार्टीनेझ • २१ सिल्वा • २२ नवास • २३ रीना • प्रशिक्षक: डेल बॉस्क\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/esakal-marathi-news-chalisgaon-news-women-gets-help-94152", "date_download": "2018-10-15T09:03:05Z", "digest": "sha1:A64TW3TOFLIDJOZFADBXNG72RDWR2HTX", "length": 10635, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal marathi news chalisgaon news women gets help चाळीसगाव : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेला मदतीचा धनादेश | eSakal", "raw_content": "\nचाळीसगाव : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेला मदतीचा धनादेश\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nपखेड येथील रहिवासी गायत्री पाटील या 6 डिसेंबरला शेतात कापूस वेचणी करीत होत्या. त्यादरम्यान त्यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. वनविभागातर्फे मदत म्हणून एक लाखांचा धनादेश मंगळवारी(ता. 23) उपखेड येथे त्या महिलेकडे सुपूर्द करण्यात आला.\nपिलखोड(ता.चाळीसगाव) : उपखेड येथील महिलेवर शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्या महिलेला मंगळवारी(ता.23)वन विभागातर्फे मदतीचा एका लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.\nउपखेड येथील रहिवासी गायत्री पाटील या 6 डिसेंबरला शेतात कापूस वेचणी करीत होत्या. त्यादरम्यान त्यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. वनविभागातर्फे मदत म्हणून एक लाखांचा धनादेश मंगळवारी(ता. 23) उपखेड येथे त्या महिलेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपखेडचे सरपंच महेश मगर, माजी सरपंच छोटू मगर, पोलीस पाटील अशोक सोनवणे, वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक प्रकाश पाटील हे उपस्थित होते.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/competitive-exams", "date_download": "2018-10-15T09:52:40Z", "digest": "sha1:F73TN5CCK3BYJBBXDLSZ344Q5TZ4LJTI", "length": 21296, "nlines": 287, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "competitive exams Marathi News, competitive exams Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nJEE, NEET साठी आता मोफत सरकारी शिकवणी\nइंजिनीअरींग, मेडिकलसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुषखबर आहे. इंजिनीअरींग, मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा जेईई आणि नीटसाठी आता मोफत सरकारी शिकवणी मिळणार आहे. २०१९ पासून हा निर्णय लागू होणार आहे. खासगी कोचिंग क्लासला यामुळे चांगलाच दणका बसणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ जेईई-मेन्सचीच सराव परीक्षा घेतली जाणार आहे.\nएमपीएससी राज्यसेवा परीक्षा २०१७ मधून ‘सहायक राज्यकर आयुक्त’ वर्ग-१ पदासाठी निवड झालेल्या बारामतीच्या अमृता रामचंद्र घोळवे यांचा संघर्षमय व प्रेरणादायी प्रवास त्यांच्याच शब्दांत...\n'स्पर्धा परीक्षा क्लासवरही निर्बंध आणा'\nराज्यातील खाजगी शिकवण्या व कोचिंग क्लासेसवर निर्बंध आणण्यासाठी अधिनियम तयार करण्यात येत आहे. यामध्ये लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षा क्लासेसचाही समावेश करावा, अशी सूचना कोचिंग क्लासेसकडून होत आहे.\nस्पर्धा परीक्षांर्थींसाठी प्रशिक्षण भवन\n१० कोटींचा निधी मंजूर\nस्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या\nस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आलेल्या ताणातून २२ वर्षीय मुलीने हॉस्टेलमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवडगावात साईपूजा लेडीज हॉस्टेलमध्ये शुक्रवारी (२ मार्च) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.\n‘एमपीएससी’चा वाद आता ‘मॅट’समोर\nआरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर खुल्या प्रवर्गात प्रयत्न करण्यास मज्जाव केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाचा विषय मुंबई उच्च न्यायालयाने आता महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) सोपवला आहे.\nस्पर्धा परीक्षेच्या ताणामुळे तरुणीची आत्महत्या\nपिंपरी चिंचवडमध्ये अभ्यासाच्या ताणामुळे आणखी एका तरुणीने आत्महत्या केली आहे. प्रीती जाधव असे तिचे नाव असून, ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. प्रीती मूळची बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे.\nमुंबई विद्यापीठाची एमएससी परीक्षाही वादात\nमुंबई विद्यापीठाच्या एलएलएम आणि कॉमर्सच्या परीक्षेनंतर आता एमएस्सी परीक्षाही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एमएसस्सी पार्ट १ च्या अभ्यासक्रमाचे अनेक कॉलेजांमध्ये एकही लेक्चर झालेले नसताना परीक्षा विभागाने या अभ्यासक्रमांची परीक्षा जाहीर केली आहे.\nपूर्वी इकडची काडी तिकडे न करणारी आजी सारी लहानसहान कामे स्वेच्छेने करायला लागली होती. अगदी हिवाळ्याच्या बोचऱ्या थंडीत ती मोहाची फुले वेचायला रानात जायची. हट्ट करून मीदेखील जायचो. मोहफुले वेचता वेचता ती मला कथादेखील सांगायची.\nबीएआरसीमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या पनवेलच्या संतोष टकले यांनी स्वत:च्या घरात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी मोफत निवासी संकुल सुरू केले आहे. यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी देणाऱ्या या परीक्षा देऊन विद्यार्थ्यांनी उच्चपदावर जावे, असे त्यांचे स्वप्न आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या 'सुपर-५० कोचिंग क्लासेस' योजनेचा काश्मिरी विद्यार्थ्यांना फायदा\nयापूर्वी आपण यू.पी.एस.सी. परीक्षेत घेता येतील अशा सर्व वैकल्पिक विषयांची ‘मिनी परेड’ बघितली होती. ती http://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/upsc/articleshow/48104977.cms या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nहे भलते अवघड नसते...\nयेत्या ७ ऑगस्ट रोजी यूपीएससीची पूर्व परीक्षा म्हणजे पहिला टप्पा आहे. आता एका महिन्याहून कमी कालावधी उरला आहे. त्यात हे करू की ते करू अशी उमेदवारांची स्थिती होते. तयारीला काही दिशा देता येते का ते आपण बघू.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/sharad-pawar-on-farm-loan-waiver-257534.html", "date_download": "2018-10-15T09:35:36Z", "digest": "sha1:VAHCM35DS63VWP3LDQFADYPJ6JLBWIHN", "length": 11959, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आत्महत्या करू नका तर राज्यकर्त्यांचं जीणं हराम करा -शरद पवार", "raw_content": "\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nआत्महत्या करू नका तर राज्यकर्त्यांचं जीणं हराम करा -शरद पवार\n04 एप्रिल : शेतकऱ्यांनो यापुढं जीव देऊ नका तर सरकारचं जिणं हराम करा अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन केलंय.\nपनवेलमध्ये शेतकरी संघर्षयात्रेच्या समारोपात त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांची भूमिका आक्रमकपणं मांडणाऱ्या आमदारांना निलंबित करणं ही कसली लोकशाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विदर्भातून या संघर्ष यात्रा सुरू झाली. मुख्यमंत्री विदर्भातून आहेत प्रतिसाद मिळणार नाही वाटलं होतं. पण खूप मोठा प्रतिसाद मिळाला अशी माहितीही पवारांनी दिली.\nतसंच भाजप कधीच दिलेली आश्वासनं पाळत नाही. घेतलेलं कर्ज परत करण्याची जात म्हणजे शेतकरी...पण त्याला आपण मदत केली पाहिजे. जर दिलेली आश्वासनं पाळली नाहीत तर शेतकरी तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही पवारांनी सरकारला दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sharad pawarशरद पवारसंघर्षयात्रा\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/lipstichi-shade-kashi-nivdavi", "date_download": "2018-10-15T09:47:54Z", "digest": "sha1:SSQZCELPAUQOVSHHS2463TIGO7HI662R", "length": 11680, "nlines": 251, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्हांला साजेशी लिपस्टिकची शेड कशी निवडाल - Tinystep", "raw_content": "\nतुम्हांला साजेशी लिपस्टिकची शेड कशी निवडाल\nघरात कोणता कार्यक्रम असला ऑफिस मध्ये पार्टी अश्या कार्यक्रमांना तयार होताना बहुतेक स्त्रियांना पडणारा प्रश्न म्हणजे ड्रेस ठरला ज्वेलरी ठरली पण आता कोणत्या शेडची लिपस्टिक लावू कोणती लिपस्टिक माझ्या त्वचेचा रंगानुसार मला उठून दिसेल कोणती लिपस्टिक माझ्या त्वचेचा रंगानुसार मला उठून दिसेल याबाबतीत बराच वेळा गोंधळ होतो अश्या वेळी तुम्हांला कोणत्या शेडची लिपस्टिक कधी तुमच्या त्वचेच्या रंगला उठून दिसेल सूट होईल याबाबत आम्ही तुम्हांला मार्गदर्शन करणार आहोत.\nअश्याप्रकाच्या त्वचा असणाऱ्या स्त्रियांना/मुलींना अनेक रंग खुलून दिसतात. यामध्ये गुलाबी, कोरल (गुलाबीसर) , पीच, लाल किंवा नारंगी रंगाची लिपस्टिक अश्या रंगाच्या लिपस्टिक साधारणतः उठून दिसतात.\nअश्याप्रकाची त्वचा असणाऱ्या स्त्रियांनी/ मुलींनी मॅट स्वरूपाच्या लिपस्टीक, थोड्या डार्क जसे ब्राऊन, बर्गंडी, कॉफी, ऑक्सब्लड अश्या आकर्षक रंगाच्या लिपस्टीकची निवड करावी\nसावळा म्हणजेच डस्की त्वचेचा रंग असणाऱ्या स्त्रियांना किंवा मुलींना याकरिता बर्न्ट ऑरेंज, पिंक (fuchsia pink)(जांभळट गुलाबी) अश्या ब्राईट रंगाच्या लिपस्टिक उठून दिसतात.\nफिकटसर गुलाबी, गडद गुलाबी, फिकटसर ऑरेंज असे रंग गहूवर्णीय स्त्रियांना मुलींना उठून दिसतात. पण तुम्हांला साध्याश्या कार्यक्रमाला किंवा रोजच्यासाठी लिपस्टिक लावायची असेल तर फिकटसर गुलाबी (कोरल पिंक )शेड वापरा.\nगुलाबी, मरून, लाल, वाइन अशा लिपस्टिकच्या व्यतिरिक्त हटके रंग म्हणजेच जांभळा, राखाडी असे रंग वापरायचे असतील तर असे रंग कोणीही बिनधास्त वापरा. फक्त ते व्यवस्थित कॅरी करा त्यामध्ये अवघडलेपणा येऊ देऊ नका.\nज्यांची जिवणी ओठ मोठे आहेत अश्या स्त्रियांनी असे रंग नक्कीच वापरून पाहावेत. अशा शेड लावतानासाधारणतः कपड्यांचे रंग हलकेच असू द्या.\nकार्यक्रमानुसार आणि वेळेनुसार लिपस्टिक\nरात्री पार्टी असेल वेस्टर्न ऑउटफिट असतील तर साधरणतः लाल गुलाबी आणि गडद म्हणजेच डार्क शेडचा वापर करावा.\nरात्रीचा पारंपरिक कार्यक्रम असेल आणि पारंपरिक कपडे असतील तर ब्राऊन, गुलाबी, मरून असे रंग वापरावे\nसकाळच्या कार्यक्रमांना फिकट रंगाच्या आणि त्वचेच्या रंगानुसार नैसर्गिक रंगच्या शेड वापराव्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/kashmir-encounter-one-militant-killed-two-policemen-injured-shopian-district-15649", "date_download": "2018-10-15T09:05:47Z", "digest": "sha1:RTHVDT7ZRPEJ23LHQHB6SJURSSZZVXH4", "length": 10947, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kashmir encounter: One militant killed, two policemen injured in Shopian district शोपियाँत दहशतवाद्यांच्या गोळीबारात 2 जवान जखमी | eSakal", "raw_content": "\nशोपियाँत दहशतवाद्यांच्या गोळीबारात 2 जवान जखमी\nसोमवार, 7 नोव्हेंबर 2016\nया चकमकीत ठार झालेला दहशतवादी हा हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा असून, सद्दाम हुसेन मीर असे याचे नाव आहे. तो शोपियाँ जिल्ह्यातील छत्रीपुरा गावचा रहिवाशी आहे.\nश्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. तर, हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एक दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.\nलष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील वंगम येथे आज (सोमवार) पहाटे झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी जवानांनी शोधमोहिम सुरु केली. यावेळी दहशतवाद्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nया चकमकीत ठार झालेला दहशतवादी हा हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा असून, सद्दाम हुसेन मीर असे याचे नाव आहे. तो शोपियाँ जिल्ह्यातील छत्रीपुरा गावचा रहिवाशी आहे. या दहशतवाद्याजवळून रायफल, पाच एके 47 बंदुका, काडतुसे आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.\nबोलण्याच्या गोष्टी (डॉ. वैशाली देशमुख)\nअनेकदा मुलं भलत्या विषयांवर, भलत्या वेळेला किंवा भलत्या लोकांसमोर अचानक काहीतरी प्रश्न विचारतात आणि मग पालक बहुतेकदा ठरलेली उत्तरं देतात. खरं तर कधी...\nलष्कराच्या हल्ल्यात हिज्बुलचा 'स्कॉलर' दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील हंदवाड्यात दहशतवादी व लष्करामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत...\nपुणे पोलिस दलामध्ये येणार बॉम्ब शोधक व नाशक \"दक्ष' रोबोट.\nपुणे : \"स्मार्ट पोलिसिंग'वर भर देणाऱ्या पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त \"दक्ष' हा रोबोट घेतला आहे. आगामी...\nसोलापूर - स्फोटके बनविण्यासाठी लागणाऱ्या १४ डिटोनेटरसह इतर साहित्य पोलिसांनी सोमवारी पहाटे जप्त केले. भय्या चौकातील नरसिंग गिरजी मिल कंपाउंड परिसरात...\nनवाज शरीफ, अब्बासींची लाहोर न्यायालयात हजेरी\nलाहोर (पीटीआय) : मुंबईवर 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. या खटल्याच्या सोमवारी झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/forest-department-provides-cage-capture-leopard-123896", "date_download": "2018-10-15T09:13:56Z", "digest": "sha1:7I3HF7BM5XZYHFN4ZVXT7BB2ZMPWZFIF", "length": 13232, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Forest Department provides cage to capture Leopard निरगुडेला बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा झाला दाखल | eSakal", "raw_content": "\nनिरगुडेला बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा झाला दाखल\nशुक्रवार, 15 जून 2018\nजुन्नर : 'बॉम्ब वाजवा.. बिबट्या पळवा' या 'ई सकाळ' व 'सकाळ'मधील बातमीची वनविभागाने त्वरित दखल घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी काल (गुरुवार) सायंकाळी निरगुडे ता.जुन्नर येथे पिंजरा आणून ठेवला असल्याचे माजी सरपंच उर्मिला बोडके यांनी सांगितले.\nभर दिवसा बोडके यांच्या घराच्या बाहेर पायऱ्यांवर तर कधी घरामागील आंब्याच्या बागेत येणाऱ्या एक बिबट्याची मादी व तिच्या बछड्यांची निरगुडे ता.जुन्नर येथे गेल्या काही महिन्यापासून मोठी दहशत झाली होती.\nजुन्नर : 'बॉम्ब वाजवा.. बिबट्या पळवा' या 'ई सकाळ' व 'सकाळ'मधील बातमीची वनविभागाने त्वरित दखल घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी काल (गुरुवार) सायंकाळी निरगुडे ता.जुन्नर येथे पिंजरा आणून ठेवला असल्याचे माजी सरपंच उर्मिला बोडके यांनी सांगितले.\nभर दिवसा बोडके यांच्या घराच्या बाहेर पायऱ्यांवर तर कधी घरामागील आंब्याच्या बागेत येणाऱ्या एक बिबट्याची मादी व तिच्या बछड्यांची निरगुडे ता.जुन्नर येथे गेल्या काही महिन्यापासून मोठी दहशत झाली होती.\nकधी दिवसा तर कधी सांयकाळी त्यांचा राजरोसपणे वावर वाढला असून परिसरातील ग्रामस्थ जीवितास धोका होण्याच्या भीती बाळगून सावध वावरत आहेत. परिसरातील अनेक पाळीव व भटक्या कुत्र्यांचा त्यांनी फडशा पाडला.\nग्रामपंचायतीच्या वतीने या बिबटयास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली परंतु त्याकडे वनखात्याने दुर्लक्ष केले. दोन-तीन दिवसांपूर्वी बोडके यांच्या घराच्या कंपाउंड वरून बिबटया आला. यावेळी त्यांनी टॉर्चचा उजेड दाखवून त्यास पळवून लावले ही बाब वनविभागास वळविण्यासाठी जुन्नर गाठले पण साहेबाची भेट झाली नाही.\nअखेर फोन केला तेव्हा एक कर्मचारी फटाक्यांचे बॉक्स घेऊन आला वाजविण्याचा सल्ला देऊन निघून गेला दुसऱ्या दिवशी बिबटया आवाजाने पळून गेला का याची चौकशी ही केली. पण बिबटयास पकडण्याचे नाव घेतले नाही. या बिबटयाचे बछडे आता चांगले मोठे झाले आहेत. यामुळे हे कुटुंब येथून हलविण्याचा मागणी बोडके यांनी वनविभागाकडे केली.\nसकाळच्या बातमीची दखल घेत आज सांयकाळी येथे बिबटयास लालूच म्हणून सावज ठेवण्यात येणार असून आता बिबटयाची जेरबंद होण्याची प्रतीक्षा आहे.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nशिक्षक दारू पितात म्हणून विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा\nअमळनेर : पिंपळे (ता. अमळनेर) येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-srinivas-patil-statement-91792", "date_download": "2018-10-15T09:04:52Z", "digest": "sha1:JU3V5FJCBPOB5PQ63OSI7FH6GIRBPSYQ", "length": 15843, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Srinivas Patil statement पत्रकारांनी समाजमनाचे अस्त्र बनावे - राज्यपाल श्रीनिवास पाटील | eSakal", "raw_content": "\nपत्रकारांनी समाजमनाचे अस्त्र बनावे - राज्यपाल श्रीनिवास पाटील\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nकोल्हापूर - सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणाराच खरा पत्रकार असतो. बदलत्या काळातही पत्रकारांनी समाजमनाचे पत्र, मित्र आणि निर्भीड अस्त्र बनावे, असे स्पष्ट सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.\nकोल्हापूर - सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणाराच खरा पत्रकार असतो. बदलत्या काळातही पत्रकारांनी समाजमनाचे पत्र, मित्र आणि निर्भीड अस्त्र बनावे, असे स्पष्ट सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.\nकोल्हापूर प्रेस क्‍लबतर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सोहळा सजला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी होते.\nराज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर ४५ मिनिटांचा संवाद साधला. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेपासून ते सध्याच्या पत्रकारितेपर्यंतचे विविध पैलू त्यांनी उलगडले. केवळ पत्रकार म्हणूनच नव्हे तर झपाट्याने होत असलेली संवादक्रांती आणि ती आत्मसात करताना होणाऱ्या गमती-जमती, जाहिरातींचे बदललेले स्वरूप आणि एकूणच व्यवसायाचा प्रवासातील त्यांच्या अनुभवांची शिदोरीही त्यांनी रिती केली.\nपत्रमहर्षी नानासाहेब परुळेकर यांनी पुण्यात १९३२ मध्ये ‘सकाळ’ सुरू केला आणि सामान्य माणसांची सुख-दुःखे जाणीवपूर्वक पत्रकारितेत आणली. याबाबतच्या आठवणीही राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी जागवल्या. त्यांनी पुरस्कारप्राप्त पत्रकार व छायाचित्रकारांच्या सत्कारासाठी खास सिक्कीमहून महावस्त्रे आणली.\nते म्हणाले, ‘‘वृत्तपत्र चालवण्याचीही एक कला असते आणि ती\nज्याला जमते, तोच यशस्वी होतो. कारण एका वृत्तपत्राचा निर्मिती खर्च आणि त्याची किंमत यात फार मोठी तफावत असते. त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते. जगाला समानतेची शिकवण देणाऱ्या कोल्हापूरच्या मातीतील पत्रकारितेलाही मोठी परंपरा आहे आणि नव्या पिढीने ती अधिक समृद्ध केली आहे.’’\nअमूक अमूक प्रश्‍न ऐरणीवर आला आहे, असे आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळी ऐरण म्हणजे काय, ती आता कुठे पाहायला मिळते, अशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती नव्या पिढीने आवर्जून घ्यायला हवी. बदलांवर स्वार होणाराच येत्या काळात पत्रकारितेत टिकेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.\nश्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर स्वाती यवलुजे, खासदार धनंजय महाडिक यांनीही कोल्हापूर प्रेस क्‍लबच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमात पत्रकार समीर देशपांडे, राहुल गायकवाड, प्रताप नाईक, प्रमोद सौंदडे यांना उत्कृष्ट पत्रकार व छायाचित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘ॲड फाईन’चे अमरदीप पाटील यांना जाहिरात क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवण्यात आले. रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.\nप्रेस क्‍लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी प्रास्ताविकात महिन्याभरात प्रेस क्‍लबमध्ये ज्येष्ठ पत्रकार (कै.) सोपान पाटील यांच्या नावाने ग्रंथालय सुरू केले जाणार असल्याचे सांगितले. प्रेस क्‍लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार, विकास पाटील, शिवाजी साळोखे, विजय कुंभार यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक व्यासपीठावर उपस्थित होत्या. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-crime-news-hitting-lawyer-91887", "date_download": "2018-10-15T09:17:43Z", "digest": "sha1:Q6LMICUNLBIBCJF2VKBY4TJQOELKR6UO", "length": 10590, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news crime news Hitting the lawyer वकीलास पंचाकडून मारहाण | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nसोलापूर - साक्ष दिल्यानंतर पैसे न दिल्याने वकिलास मारहाण केल्याची घटना सोलापूर जिल्हा न्यायालयात घडली.\nअतुल मारुती साठे (वय ४५, रा. माजी सैनिक नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ईस्माईल मौलासाब कमलीवाले (वय ७२, रा. व्यंकटेश नगर, महिला हॉस्पीटलमागे, होटगी रोड, सोलापूर) यांना मारहाण केली. याप्रकरणी जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल दाखल केला आहे. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांवरील हल्ल्यांची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.\nसोलापूर - साक्ष दिल्यानंतर पैसे न दिल्याने वकिलास मारहाण केल्याची घटना सोलापूर जिल्हा न्यायालयात घडली.\nअतुल मारुती साठे (वय ४५, रा. माजी सैनिक नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ईस्माईल मौलासाब कमलीवाले (वय ७२, रा. व्यंकटेश नगर, महिला हॉस्पीटलमागे, होटगी रोड, सोलापूर) यांना मारहाण केली. याप्रकरणी जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल दाखल केला आहे. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांवरील हल्ल्यांची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/district-banks-notes-omitted-process-change-16102", "date_download": "2018-10-15T09:03:20Z", "digest": "sha1:KOSIWUREBMVV56FWMBPGDXNCFVQ5NS5O", "length": 19775, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "District Banks notes omitted the process of change नोटा बदल प्रक्रियेतून जिल्हा बॅंका वगळल्या | eSakal", "raw_content": "\nनोटा बदल प्रक्रियेतून जिल्हा बॅंका वगळल्या\nविष्णू मोहिते - सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nसांगली - रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेत राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना समाविष्ट करून घेतलेले नाही. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बॅंकांत 500 व 1000 च्या जुन्या नोटा बदलून नव्या मिळणार नाहीत. त्यामुळे राज्यातील 5 हजार 48 शाखांशी संबंधित 2 कोटी 60 लाखांवर शेतकरी, शेजमजूर, गरीब खातेदारांची गैरसोय झाली. सांगली जिल्हा बॅंकेने आज दुपारी तीनपर्यंत पैसे भरून घेतले. मात्र रिझर्व्ह बॅंकेने नोटा बदलून घेण्यास प्रतिबंधाचा आदेश तातडीने जारी केला. त्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.\nसांगली - रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेत राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना समाविष्ट करून घेतलेले नाही. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बॅंकांत 500 व 1000 च्या जुन्या नोटा बदलून नव्या मिळणार नाहीत. त्यामुळे राज्यातील 5 हजार 48 शाखांशी संबंधित 2 कोटी 60 लाखांवर शेतकरी, शेजमजूर, गरीब खातेदारांची गैरसोय झाली. सांगली जिल्हा बॅंकेने आज दुपारी तीनपर्यंत पैसे भरून घेतले. मात्र रिझर्व्ह बॅंकेने नोटा बदलून घेण्यास प्रतिबंधाचा आदेश तातडीने जारी केला. त्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा बॅंकांना नोटा स्वीकारण्यास परवानगी नाकारण्यामागे कारण काय याची चर्चा सुरू झाली आहे.\nराज्यातील जिल्हा बॅंकांवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून आहे. त्याच बॅंकांचा नोटा बदलून देण्याच्या किंवा जुन्या नोटा वीजबिले वा अन्य कारणांसाठी स्वीकारण्यास परवानगी देणाऱ्या संस्थांच्या यादीत समाविष्ट करून घेतला नसल्याने आज राज्यभर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.\nराज्यात 31 जिल्हा सहकारी बॅंका आहेत. त्यांच्या 5 हजार 48 हून अधिक शाखा आहेत. त्यातील खातेदारांची संख्या सुमारे 2 कोटी 60 लाखांवर आहे. सांगली जिल्हा बॅंकेतील खातेदारांची संख्या 8 लाखांवर आहे. सर्व बॅंकांची रोजची उलाढाल 3200 कोटींच्या दरम्यान आहे.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सकाळपासून दुपारी तीनपर्यंत जुन्या नोटा भरून घेण्यासह चार हजारपर्यंतच्या नोटा ग्राहकांना दिल्या जात होता. दुपारी तीन वाजता रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार रक्कम भरून घेण्याचे बंद करण्यात आले. त्यानंतर ग्राहक, अधिकाऱ्यांत अनेक शाखांत वादावादी झाली. शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांची गैरसोय झाली.\nजिल्हा नागरी बॅंक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील म्हणाले, \"\"जिल्हा मध्यवर्ती बॅंक, पतसंस्थांशी निगडित जुन्या नोटांचा स्वीकार व नव्या नोटांचे वाटप रिझर्व्ह बॅंकेच्या धोरणानुसार निर्माण झालेली आजची स्थिती कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे. जिल्हा बॅंक, पतसंस्थांना ज्या दिवशी नोटाबंदीची घोषणा झाली त्या दिवशीपर्यंतचा ताळेबंद द्यावा लागणार असल्याने दुसऱ्या दिवशी जुन्या नोटा स्वीकारून चालणार नाही. शेड्युल्ड बॅंकांना काल व आज नव्या नोटा प्राप्त झाल्यात. \"राजारामबापू'सह अन्य शेड्युल्ड बॅंकांतून उद्या (ता.11) पासून जुन्या नोटा स्वीकारून नव्याचे वाटप सुरू होईल.''\nसंजय कोले म्हणाले, \"\"जिल्हा सहकारी बॅंका कॉंग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे असा निर्णय घेतल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रिझर्व्ह बॅंकेने व्यवहारावर नियंत्रण ठेवावे, मात्र शेतकरी, सामान्य नागरिकांकडील पैसे स्वीकारावेत.''\nजिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, शेड्युल्ड बॅंकांतून जुन्या नोटा भरून घेण्यासह नोटा बदलून देण्याचे काम सुरळीतपणे सुरू होते. त्यांना स्टेट बॅंक किंवा अन्य बॅंकांतून लागणाऱ्या रकमेच्या केवळ पाच टक्केही चलनाचा पुरवठा होत नसल्याची टीका होत आहे. ग्रामीण भागातील लोकांपैकी 95 टक्के खातेदारांचे आर्थिक व्यवहार केवळ जिल्हा बॅंकात आहेत. या बॅंकांना जुन्या नोटा स्वीकारण्यासह नोटा बदलून देण्यासाठी परवानगी हवीच, अशी मागणी आहे.\nसर्वाधिक ग्रामीण खातेदार जिल्हा बॅंकेशी संबंधित आहेत. जिल्ह्याच्या उलाढालीत 65 ते 70 टक्के वाटा जिल्हा बॅंकांचा आहे. राज्यातील 31 बॅंकांच्या माध्यमातून सेवा दिली जाते. मात्र, नोटा बदलून देण्याच्या यादीत समावेश नसल्याची बाब दुपारी तीन वाजता लक्षात आली. सहकार सचिव संगूंशी राज्य सहकारी बॅंक आणि संघटनेतर्फे दूरध्वनीवरून चर्चा केली. सचिव श्री. संगू यांनी केंद्रीय सचिवांशी चर्चा केली आहे. आम्ही रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत. सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांत आमच्याबद्दल नाराजी पसरली.\n- दिलीप पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक\nशेड्युल्ड बॅंकांच्या मागणीच्या तुलनेत पाच टक्केही रक्कम स्टेट बॅंक आणि अन्य बॅंकांतून उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे ग्राहक नाराज आहेत.\n- गणेश गाडगीळ, अध्यक्ष, सांगली अर्बन बॅंक\nसांगली जिल्हा बॅंकेच्या शाखांत रोज 100 हून अधिक कोटींची उलाढाल होते. रोज 15 कोटी चलनाची गरज असते. 500 व 1 हजार रुपयांच्या 70 कोटी नोटा शिल्लक आहेत. जिल्हा बॅंकेने स्टेट बॅंक, युनियन बॅंक आणि आयसीआयसीआय या चेस्ट बॅंकांकडे 50 कोटींची मागणी केली आहे.\n- एम. बी. रामदुर्ग, व्यवस्थापक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक\nनिम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना\nसोलापूर - वाचन संस्कृती वाढावी म्हणून सरकार एकीकडे सोमवारी (ता. 15) गावोगावी \"वाचन प्रेरणा' दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nकेरळमध्ये आज लाँग मार्च; शबरीमाला मंदिरप्रवेश वाद\nतिरुअनंतपुरम : शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध केरळ सरकारने याचिका दाखल करावी, या...\nगृहिणींच्या \"किचन बॅंक'वर घाला\nगृहिणींच्या \"किचन बॅंक'वर घाला नागपूर : पाच महिन्यांत घरगुती सिलिंडर (अनुदानित) दरात 183 रुपयांची वाढ झाली आहे. दर महिन्यात 40 ते 50 रुपयांची वाढ...\n'ऑनलाइन मद्य धोरणाचा विचार नाही'\nमुंबई - राज्यात ऑनलाइन मद्यविक्रीचे धोरण आखण्याचा सरकार विचार करत नाही. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.holmbygden.se/mr/2014/01/17/holm-fiber-infomote/", "date_download": "2018-10-15T08:44:41Z", "digest": "sha1:CS7Y4KZYCWIVNPKVR4KSYUS2TBSBGBBT", "length": 6088, "nlines": 117, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "Holm फायबर: सदस्य आणि स्वारस्य इतर माहिती बैठक | Holmbygden.se", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\n← मागील पुढे →\nHolm फायबर: सदस्य आणि स्वारस्य इतर माहिती बैठक\nवर पोस्टेड 17 जानेवारी, 2014 करून Holmbygden.se\nतारीख: गुरुवारी 23 जानेवारी\nस्थान: मध्ये तेथील रहिवासी घर Anundgård\nसदस्यता प्रश्न आणि इतर सेवा\nसहभागी आमच्या भागीदार ServaNet कर्मचारी. बैठक अधिक सविस्तर माहिती देखील Holms फायबर सोसायटी Facebook पृष्ठ असेल.\n जानेवारी संपण्यापूर्वी एक सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी महत्वाचे.\nप्रारंभ प्रापण ओ अनुदान असल्याने\nनोंदणी, फेसबुक पेज आणि अधिक तपशील:\nही एंट्री मध्ये नोंदवलेला बातम्या करून Holmbygden.se. बुकमार्क प्रचिती.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1819", "date_download": "2018-10-15T08:57:16Z", "digest": "sha1:363NV4E3GVLOFKUTKJNZH5H6CLOAJUKR", "length": 42911, "nlines": 170, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ४ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ४\nमाझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य\nनाडीवरील मराठीतील पहिले पुस्तक\nऑगस्ट 94च्या सुमारास माझ्या ऑफिसमधे एक नवा सहकारी स्क्वाड्रन लीडर रविशंकर म्हणून पोस्टींगवर आला. त्याच्या आधीचा स्क्वाड्रन लीडर गोविंदराजचा किस्सा ही अजब आहे. (स्क्वाड्रन लीडर गोविंदराजला काही कारणाने हवाईदलातील नोकरी सोडायची होती. खूप खटपट करूनही यश येत नव्हते. शिवाय त्याला संतान नव्हते याची खंत होती. माझ्या नाडी ग्रंथ भविष्यावरील बोलण्यातून त्याने नाडी ग्रंथ पाहिले. त्यात त्याला सांगण्यात आले होते की नोकरी सोडण्याची खटपट थांबव. शांतीदीक्षा कर. तुला पिता बनण्यची संधी मिळेल. पुढे काही वर्षांनी त्याचे मला आवर्जून लिहिलेले पत्र मिळाले. त्यात त्याने म्हटले होते, ‘सर मी नोकरी सोडायचा नाद सोडला आणि विशेष म्हणजे मला नुकतीच मुलगी झाली’. हे कळवण्यासाठी हे पत्र.) असो.\nमधल्याकाळात मी एकटा ऑफिस सांभाळत होतो. त्यामुळे रजा घेण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र रविशंकर आल्याने सुटी घेण्याची आपापसात चर्चा झाली. ‘आत्ताच तु्म्ही सुटी घेतलीस तरी चालेल’ असे माझी लीव्ह सँक्शन करणाऱ्या कमांडिंग ऑफिसरने म्हटले. त्याच वेळी प्रॉव्हिडंड फंडातील काही रक्कम माझ्या हाती आली होती. असे होत - हातात मराठी लेखांची फाईल, २० हजार व १५ दिवसांची रजा असे जुळून आले. लगोलग एका पहाटे मी पुण्याच्या रेल्वेस्टेशनवर उतरलो. पाय टेकताच ही ट्रिप नाडी भविष्यासाठी असे म्हणून दगडू शेठ हलवाई गणपती मंदिरात लेखांची फाईल गणेशाच्या पायापाशी ठेवली व म्हणालो की यापुढे मी लेखक म्हणून नव्हे तर महर्षींच्या कार्याचा नोकर म्हणून या पुस्तकाकडे पाहीन.\nनातेवाईकांकडे मुक्काम ठेवला. अप्पा बळवंत चौकातील एकेका प्रकाशकांच्या भेटीला लागलो. त्यांचा प्रतिसाद फारच निरुत्साहजनक होता. ते म्हणायचे, ‘लेखक म्हणून आपले नाव नाही. लेखनाचा विषय कोणाला परिचित नाही, शिवाय आपणाला हवे तसे पुस्तक मासिकाच्या क़िंवा साप्ताहिकाच्या आकारात काढायची प्रथा नाही. माफ करा’ असे म्हणून मला वाटेला लावले जायचे. काहींनी इतके करून पुस्तक छापायचेच असेल तर पदरचे पैसे घाला व छापा असे सुचवले. काहींनी पुस्तकाची किंमत ५०-६० रुपये पर्य़ंत जाईल. असे म्हटल्यावर मला निराश होण्याशिवाय पर्याय नव्हता. साधारण ६० पानाचे, साप्ताहिकाच्या आकाराचे, सामान्यांना विकत घेता य़ेईल अशा १०-१२ रुपयाच्या माफक किंमतीचे पुस्तक, तेही १५ दिवसात छापून तयार होणे शक्य नाही, नाहक प्रयत्न थांबवा. असा सल्ला प्रत्येकाने दिला. खूप फिरलो. शेवटी एकांनी टाळायचे म्हणून, ‘प्रभात, सकाळ मधे पहा ते अशी बाहेरची कामे करतात’ असा उपाय सांगितला. मी निराश. करता करता शेवटचा प्रयत्न म्हणून दै. सकाळला भेटावे असे वाटले.\nमध्यरात्र उलटलेली. रात्रपाळीला येणाऱ्या एकांची मी वाट पहात थांबलो होतो. ते आले. चर्चा झाली. म्हणाले, ‘आम्ही करू’. उत्साह वाढला. मी एक हजार प्रतींच्या हिशोबाने बोलत होतो, कॅलक्युलेटरवर आकडेमोड झाली. ते म्हणाले, ‘१० हजार प्रतींना साधारण ६० हजार लागतील’. मी पटकन उठत म्हणालो. ‘शक्य नाही. मी फक्त एक हजार प्रतींच्या तयारीने आलो आहे’. ते म्हणाले. ‘अहो आमचे न्यूज पेपरचे प्रिंटिंगचे मशीन आहे. ते जरा जरी उशीरा बंद केले तरी शेकडो प्रती आपसूक छापल्या जातात. इतक्या कमी प्रती आम्ही छापू शकत नाही’.\n‘बराय’ म्हणत मी उठलो. का कोणास ठाऊक ते म्हणाले, ‘एक हजार नाही पण पाच एक हजारपर्यंत मी खाली येईन. पहा विचार करून’ मनात गणित केले. तीस हजार रुपये म्हणजे आपल्या २० हजारात १० हजाराची भर हवी. इतके पैसे ताबडतोब उभारणे शक्य नव्हते. शिवाय पाच हजार प्रतींचे गठ्ठे नेणार कुठे विकणार कसे या साध्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. ‘जर जाहिराती मिळवता आल्या तर पहा. तेवढाच आपल्यावरील भार कमी होईल’. त्यांनी सुचवले.\nजास्त विचार न करता, मी हो म्हणालो. १५ हजाराचा विसारा दिला. त्यांनी लगेच माझ्या लेखांची फाईल डीटीपी विभागात दिली. तेथे १०-१५ जण अविरत टायपिंगचे काम करणाऱ्यांच्या हातात ते कागद वाटले गेले. ‘उद्या ११ वाजता या. पहिल्या प्रूफ रीडिंगला’ असे सांगण्यात आले. दुसऱयादिवशी पोहोचलो तर ते सर्व कागद डीटीपी होऊन तयार होते. मी एका टेबलवर प्रूफ रीडींग करायला सुरवात केली.\nनातेवाईक, मित्रांनी शब्द टाकला पटापट जाहिराती मिळत गेल्या. अनिल उपळेकरांनी पुस्तकाच्या लेआऊटचे काम हाती घेतले. मुखपृष्ठाचे काम त्यांच्या ओळखीने दिलिप इंगळेला दिले गेले. पुस्तकाचे नाव काय देणार त्यांनी विचारले तोपर्यंत नावाचे नक्की झाले नव्हते. तो म्हणाला, ‘नाडी भविष्य’ टाकतो. “चक्राऊन टाकणारा चमत्कार” असे वर म्हणू या. म्हणजे चमत्काराला न मानणारे चवताळून उठतील त्यांनी विचारले तोपर्यंत नावाचे नक्की झाले नव्हते. तो म्हणाला, ‘नाडी भविष्य’ टाकतो. “चक्राऊन टाकणारा चमत्कार” असे वर म्हणू या. म्हणजे चमत्काराला न मानणारे चवताळून उठतील पहा मान्य होतय का ते पहा मान्य होतय का ते ’ मला विचार करायला वेळ नव्हता. ‘कर तुला वाटेल तसे’ म्हणून मी फिरून प्रूफरीडींगच्या कामात दंग होत असे. एकदा त्याने म्हटले, ‘डोक्यावर पेटी व हातात फिरकीचा तांब्या घेऊन शांतीदिक्षा करायला निघालेल्या धोतरवाल्या रेल्वेप्रवाश्याचे ‘खलील‘ कडुन एक कार्टून टाकू या का ’ मला विचार करायला वेळ नव्हता. ‘कर तुला वाटेल तसे’ म्हणून मी फिरून प्रूफरीडींगच्या कामात दंग होत असे. एकदा त्याने म्हटले, ‘डोक्यावर पेटी व हातात फिरकीचा तांब्या घेऊन शांतीदिक्षा करायला निघालेल्या धोतरवाल्या रेल्वेप्रवाश्याचे ‘खलील‘ कडुन एक कार्टून टाकू या का जरा वाचकाला मनमोकळे वाटेल’. त्याप्रमाणे कार्टून तयार झाले. तिकडे पाने भराभर पॉझिटिव्ह केली जात होती. या दरम्यान मी संदेश एजन्सीच्या खऱ्यांना भेटलो. त्यांनी ‘अशी मासिकाच्या आकारातील पुस्तके आम्ही विकत नाही’ असा त्यांचा सूर धरला. मी अनोळखी. शिवाय विषय कोणालाच माहित नसलेला. पुस्तकची काही पाने वाचायला द्यायला देखील शिल्लक नव्हती. तरी ते म्हणाले, ‘मी उचलतो माल. खपली तर रक्कम पाठवीन चेकने’. मी आनंदाने मान्य केले.\nचेन्नईहून पत्नी व मुले आवर्जून आली. आई व एक बहीण सांगलीहून आली. काका, पु. ना. ओकांना अध्यक्ष करून, पुस्तक तयार करण्यात हातभार लावणाऱ्या सर्व संबंधितांना गोळा करून, प्रकाशनाचा छोटेखानी कार्यक्रम ९ सप्टेंबर १९९४च्या गणेशचतुर्थीच्या संध्याकाळी आखला. आज दि ३-४ सप्टेंबर २००८ च्या गणेश चतुर्थीला हे लिहित असताना, १४ वर्षांचा काळ किती पटकन लोटल्याचे जाणवले. त्या दिवशी टेंपोने ४५०० प्रती संदेश एजन्सीच्या खऱ्यांनी उचलल्या. ५०० प्रती लेखक म्हणून मी बरोबर नेल्या. पत्रकार परिषद घेतली. नंतर वर्तमानपत्राच्या जगतातील एक एक गमतीजमती, छक्केपंजे कळून येऊ लागले.\nपुस्तकाने खूपच भरारी मारली. कारण मला दोन महिन्यात पुस्तक विक्रीच्या रकमेचा ड्राफ्ट मिळाला. नंतर कळाले की कित्येकांनी ते पुस्तक विकत घेऊन त्याच्या झेरॉक्स प्रती लोकांना शेकड्यांनी वाटल्या. तांबरम किंवा अन्य नाडीकेंद्रात पुस्तक वाचून चेन्नईपर्यंत आलेले लोक त्यांच्याकडील हाताळून चोळामोळा झालेली प्रत दाखवत व म्हणत की आपल्यामुळे आम्ही इथे आलो. नाडी भविष्य असे काही असते याची माहिती मिळाली. आपल्याला आला तसा आम्हालाही अनुभव मिळाला. आपले आभार मानावे तितके थोडे आहेत. मी त्यांना म्हणत असे की आभार त्या महर्षीचे माना. ही सर्व त्यांच्या आशीर्वादाची करामत आहे. प्रेरणा त्यांनी दिली. मी फक्त लेखणी चालवली.\nत्यानंतर या पुस्तकाचा तमिळ अनुवाद कसा अजब रितीने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला, तो किस्सा फारच और आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पट्टीवरील शोधकार्याने व त्यानंतर अनेक महर्षींच्या ना़डी पट्टीतून मिळालेल्या आदेशांमुळे माझ्यासारख्या सामान्य वकूबाच्या व्यक्तीकडून या पुस्तकांच्या मराठीतील पुढील आवृत्त्या, शिवाय प्रथम हिंदी व नंतर इंग्रजीतून या पुस्तकाची आपसूक झालेली निर्मिती, त्या निमित्ताने अनेक नामी व प्रज्ञावंतांची झालेली ओळख व मैत्री एक चमत्कारच मानली पाहिजे.\nविनायक गोरे [29 May 2009 रोजी 03:30 वा.]\nसंत ज्ञानेश्वरांच्या पट्टीवरील शोधकार्याने व त्यानंतर अनेक महर्षींच्या ना़डी पट्टीतून मिळालेल्या आदेशांमुळे माझ्यासारख्या सामान्य वकूबाच्या व्यक्तीकडून या पुस्तकांच्या मराठीतील पुढील आवृत्त्या, शिवाय प्रथम हिंदी व नंतर इंग्रजीतून या पुस्तकाची आपसूक झालेली निर्मिती, त्या निमित्ताने अनेक नामी व प्रज्ञावंतांची झालेली ओळख व मैत्री एक चमत्कारच मानली पाहिजे.\nज्ञानेश्वरांच्या पट्टीवर काय लिहिले आहे याची उत्सुकता लागली आहे. जन्मगाव तसेच समाधीस्थान कुठले - आपेगाव की आळंदी, आयुष्य नेमके किती वर्षांचे - आपेगाव की आळंदी, आयुष्य नेमके किती वर्षांचे काही लोक ते देवगिरीच्या यादव राजांचे राजकवी होते असे मानतात. तसेच ज्ञानेश्वरीकार ज्ञानेश्वरांना निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ही भावंडे नव्हती तसेच त्यांनी २१ व्या वर्षी समाधी घेतली हे खरे नाही तर त्यांना दीर्घायुष्य लाभले , तसेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हेच ग्रंथ खरे ज्ञानेश्वरांचे तर बाकी रचना दुसर्‍या ज्ञानेश्वरांच्या असे अनेक परस्परविरोधी समज प्रचलित आहेत म्हणून त्यांच्या पट्टीत काय लिहिले आहे हे शक्य असल्यास इथे लिहावे. पुस्तकात लिहिले असल्यास ते कसे विकत घ्यायचे (अमेरिकेतून) याबद्दल मार्गदर्शन करावे.\nमाझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनहि मिळालेले नाहि\nनाडीपट्टी आदेश देते का फक्त भविष्य सांगते\nप्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता\nज्ञानेश्वर आणि नाडी भविष्य\nनाडीपट्टी आदेश देते का फक्त भविष्य सांगते\nनाडी ग्रंथांचा अभ्यास करा मग कळेल.\nज्ञानेश्वरांच्याबाबत अनेक परस्परविरोधी समज प्रचलित आहेत म्हणून त्यांच्या पट्टीत काय लिहिले आहे हे शक्य असल्यास इथे लिहावे. पुस्तकात लिहिले असल्यास ते कसे विकत घ्यायचे (अमेरिकेतून) याबद्दल मार्गदर्शन करावे.\nआपण यासाठी Naadi Predictions या इंग्रजी पुस्तकातील प्रकरण २० पहावे. गूगल बुक्सवर आपणांस या पुस्तकाचा परिचय व कसे प्राप्त करावे याचे मार्गदर्शन होईल. आपल्याला अपेक्षित उत्तरे कदाचित मिळणार नाहीत तरीही वाचायला काय हरकत आहे\nनाडी ग्रंथांचा अभ्यास करा मग कळेल.\n आपणास याचे उत्तर माहित नाहि असे दिसते. मी जरून अभ्यास करून तुम्हालाहि सांगतो.\n लेखक, नाव, भाषा, किंमत कळेल का\nह्या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी काहि अभ्यासक्रम / एखाद्या विद्यापिठात हा विषय आहे का नसल्यास कोणती व्यक्ती ह्या ग्रंथाचा अभ्यास करून घेते\nप्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता\nज्ञानेश्वर आणि नाडी भविष्य\nनाडीग्रंथांचे वाचन करावे, त्यासाठी नाडी केंद्रांना भेट देणे आवश्यक आहे. इच्छा असेल तर पुढाकार घ्या. योग्य ते मार्गदर्शन माझ्याकडून मिळवता येईल.\nघरीच मिळू शकतील का\nनाडीग्रंथांचे वाचन करावे, त्यासाठी नाडी केंद्रांना भेट देणे आवश्यक आहे\nहे ग्रंथ बाहेर उपलब्ध का नाहित\nमाझ्या व्यस्त कामामुळे मला नाडीकेंद्रात जाणे शक्य नाहि त्यामुळे हे ग्रंथ मला अभ्यासासाठी घरीच मिळू शकतील का\nप्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता\nअनुभव घ्यायला प्रत्यक्ष जावे लागेल\nनाही. त्याचा अनुभव घ्यायला प्रत्यक्ष जावे लागेल. नाडी ग्रंथावरील माहितीची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यासाठी वर उल्लेख केलेली वेब साईट पहावी.\nआदेश देते का भविष्य सांगते\nनाडीपट्टी आदेश देते का भविष्य सांगते\nया छोट्याशा प्रश्नाच्या उत्तरासाठी मला अख्खा दिवस मोडणे कठिण दिसते आहे. तुमचे नाडीकेंद्रांवर वारंवार जाणे होत असेलतच. आपण नाडीकेंद्रांवर कोणालातरी विचारून या प्रश्नाचे उत्तर द्याल का काहि दिवसांनंतर सवडीने दिले तरी चालेल\nप्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता\nअनुभव घ्यायला प्रत्यक्ष जावे लागेल\nप्रश्न आपल्याला पडलेला आहे. उत्तर आपण मिळवावे अणि मला कळवावे.\nजर \"नाडीतून आदेश मिळतो का भविष्य सांगितले जाते\" या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित नाहि तर मग तुम्हि लेखात असे (खोटे) का लिहिले आहे की मला आदेश मिळाला म्हणून\nआपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका\nआपणाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी आयते का द्यावे\nमिस्टर, आपणाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी आयते का द्यावे आणि मला खरे का खोटे ठरवायचे जागतिक हक्क आपणाला कोणी दिले\nकारण लेखक तुम्ही आहात\nमिस्टर, आपणाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी आयते का द्यावे\nकारण मिस्टर, लेख तुम्ही लिहिला आहे. वाचकांना त्या अनुशंगाने पडलेल्या प्रश्नांना उत्तरे/संदर्भ द्यायचे नसतील तर उपक्रमासारख्या स्थळांवर लेख का बरे लिहावे फक्त जाहिरात म्हणून तुमचा फक्त जाहिरात हा उद्देश असावा असे मला वाटत नाहि.. तुम्हालाहि चर्चा करायची इच्छा आहे असे मला वाटाते. तेव्हा चर्चेपसून पळ न काढता लेखकाने लेखात जे लिहिले आहे त्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत ही अपेक्षा\nआणि मला खरे का खोटे ठरवायचे जागतिक हक्क आपणाला कोणी दिले\nमी कोणालाहि खोटे बोललेलो नाहि.. खोटे पुढील प्रश्नचिन्ह तुम्हि नजरेआड का बरे केले असावे\nआपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका\nहैयो हैयैयो [06 Jun 2009 रोजी 11:56 वा.]\nनाडीपट्टी आदेश देते का फक्त भविष्य सांगते\nमाझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला असलेली माहिती सांगतो. नाडीपट्टी भविष्य सांगतेच आणि आवश्यक तेथे आदेशही देते. तुमच्या अत्यंत व्यस्त कारभारातून वेळ काढून जरी तुम्ही नाडीकेंद्रावर गेलात तरीही तुम्हाला त्याचा काहीही उपयोग नाही. कारण तुम्हाला जर तर्काची आवड असेल तर तुम्हाला स्वतःला नाडीपट्टी वाचता येणे आवश्यक आहे. (तुमचा नाडीवाचकावर विश्वास बसणे कठीणच दिसते त्यामुळे स्वत: अनुभव घेणे आवश्यक आहे.)\nसदर पट्टी ही कूटग्रंथ लिपीमध्ये लिहिलेली असते. ही लिपी ग्रंथ लिपीपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे मलादेखील वाचण्याची सवय थोड्या कष्टानेच झाली. एक नमूद करू इच्छीतो की मी स्वत: नाडीवाचक नाही, तुमच्यासारखाच एक तर्कप्रेमी आहे. (पेशाने वकील असणे म्हणजेच तर्कप्रेमी असणे असे माझे काही मित्र म्हणतात)\nनाडीपट्टी भविष्य सांगतेच आणि आवश्यक तेथे आदेशही देते\nअसे साधे व नीट उत्तर प्रस्तूत लेखकाने आधीच दिले असते तर पुढील (वि)संवाद झालाच नसता.\nआपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका\nप्रीव्ह्यूमध्ये २० वे प्रकरण नाही\nविनायक गोरे [01 Jun 2009 रोजी 17:18 वा.]\nआपण यासाठी Naadi Predictions या इंग्रजी पुस्तकातील प्रकरण २० पहावे. गूगल बुक्सवर आपणांस या पुस्तकाचा परिचय व कसे प्राप्त करावे याचे मार्गदर्शन होईल. आपल्याला अपेक्षित उत्तरे कदाचित मिळणार नाहीत तरीही वाचायला काय हरकत आहे\nगूगल बुक्सच्या प्रीव्ह्यू मध्ये ज्ञानेश्वरांवरील २० वे प्रकरण पान ११३ पासून सुरू होते आणि प्रीव्ह्यू १०५ या पानाशी संपतो. त्यामुळे वाचता आले नाही. आपण इंग्रजी पाने स्कॅन करून व्य. नि. ने पाठवाल का\nज्ञानेश्वर आणि नाडी भविष्य\nजरूर. आपणांस इच्छा असेल तर वर माझ्या संदर्भातील पानांवर आणखी अन्य माहिती मिळेल. संत ज्ञानेश्वरांवरील प्रकरण तेथेही उपलब्ध नाही.\nमराठीतही ते सध्या नेटवर उपलब्ध नाही. हिंदीतील 'ना़ड़ी ग्रंथ भविष्य - चौंकादेनेवाला चमत्कार' या पुस्तकात कदाचित असेल तर पहावे. मीही शोधतो. कारण माझ्या नकळत ही पुस्तके साईटवर टाकली गेली आहेत.\nनाडीग्रंथांच्या खरेपणावर शोधकार्य करण्यास उत्सुक सभासदासाठी\nसोबतचा फोटो तमिळ जाणकारांकडून वाचून घ्यावा व त्यांचे मत कळवावे.\nनाडी पट्टीचा एक फोटो\nहे कूटतमिळ् लिपीमध्ये சசிகாந்த் (शशिकांत) असे लिहिले आहे.\nहैयो हैयैयो [09 Jun 2009 रोजी 16:56 वा.]\nहे कूटतमिळ् लिपीमध्ये சசிகாந்த் (शशिकांत) असे लिहिले आहे.\nहैयोहैयैयो यांच्या प्रात्यक्षिकासह दिलेल्या प्रतिक्रियेचे स्वागत\nआज हैयोहैयैयो यांच्या प्रात्यक्षिकासह दिलेल्या प्रतिक्रियेचे मी स्वागत करतो. कारण आत्तापर्यंत काही व्यक्तिगत निरोप सोडता अन्य सदस्यांकडून फक्त कुत्सित टीका-टिपणी व दुर्लक्ष करून अनेकदा नाडी भविष्यला हिणवले गेले.\nआता निदान एका मराठी व तमिळ जाणकाराकडून स्वतंत्ररित्या वरील फोटोतील नावाच्या मजकूराची शहानिशा केली गेली आहे.\n'नाडीच्या ताडपट्ट्यात नावे वगैरे काहीही लिहिलेले नसते. आपल्याकडून माहिती काढून तीच माहिती ताडपट्यातून मिळवून सांगत असल्याचा बहाणा केला जातो' असा सर्व सामान्य आक्षेप घेऊन ज्या व्यक्ती व संस्था नाडी भविष्य थोतांड आहे दावा करतात. त्यांच्या हैयो हैयैयो यांच्या प्रतिसादावर काय प्रतिक्रिया आहेत\nखालील तऱ्हेची प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे.\nहैयै हैयैयो या एकांनी जरा प्रतिसाद काय दिला ओकांना (कदाचित ते ओकांसारखे नाडी केंद्रवाल्यांचे पित्ते असण्याचा संभव नाकारता येत नाही (कदाचित ते ओकांसारखे नाडी केंद्रवाल्यांचे पित्ते असण्याचा संभव नाकारता येत नाही) पण म्हणून अजून तमिळतज्ञ लोकांनी कुठे दिलाय तसा निर्वाळा) पण म्हणून अजून तमिळतज्ञ लोकांनी कुठे दिलाय तसा निर्वाळा आणि जरी तसा निर्वाळा भविष्य काळात तज्ञांनी दिला की नाडीताडपट्यात विवक्षित व्यक्तीबाबतचा मजकूर भविष्यकथन असतो. तरी आमची मते फक्त तर्क व मतप्रणालीला बांधली गेली असल्याने आम्ही व्यक्तिशः व संस्थांतर्गत नाडी भविष्याच्या सत्यतेला मानू इच्छित नाही व मानण्याची गरजही नाही\nलिहित राहावे आणि एक प्रश्न\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [14 Jun 2009 रोजी 15:05 वा.]\nनमस्कार, आपला व्य. नी मिळाला. आपल्या लेखाच्या निमित्ताने होणार्‍या टीका टीपण्या नाडीपट्टी विषयाकडे पाहण्याच्या दृष्टीवर अवलंबून आहेत. भविष्यावर तर हजारोवर्षापासून भली बुरी चर्चा होत आहे. मुहूर्त,शकुन,योग, पुण्यकाळ, आणि भविष्यावर विसंबून असणारे जसे अनेक आहेत तसे त्या विषयालाही नावे ठेवणारे अनेक आहेत. वयक्तीक माझे म्हणाल तर मला भविष्याचे कुतूहल जरुर आहे, पण विश्वासाचा अभाव आहे. नाडीपट्ट्यातून् भविष्याचे कथन होते की तर्क करता येते या पेक्षा या विषयातील काही अनुभव वाचायला मिळतात म्हणून तरी आपली लेखमाला मला वाचायला आवडते तेव्हा लिहित राहा....\nआम्ही आमच्या तुकोबांचे फॅन आहोत् ते म्हणतात-\n पुढे पाऊल टाकावें ||\nअवघा मुहुर्त शकून | र्‍हदयी विठ्ठलाचें ध्यान ||\nऐसा पाहिजे हा योग | लाभा उणें काय मग ||\nतुका म्हणे हरिच्या दासा |शुभ काळ सर्व दिशा ||\nतेव्हा खरा प्रगतीचा मार्ग आम्हाला हाच वाटतो.तेव्हा पुन्हा एकदा आपणास लिहितो की, तरिही आपण आपल्या विषयाचे विवेचन करावे, आमच्या नसेल पण नाडीपट्टीवरील लेखन कोणाच्या तरी उपयोगाचे नक्कीच असेल असे वाटते.\nअवांतर : आपण नाडीपट्टीवरुन'उपक्रमवर' या व्यासपीठावर उपक्रमींचे काही भविष्य कथन करु शकता का मी हे गंभीरपणे लिहिले आहे.\nआपण नाडीपट्टीवरुन'उपक्रमवर' या व्यासपीठावर उपक्रमींचे काही भविष्य कथन करु शकता का मी हे गंभीरपणे लिहिले आहे.\nउत्तर - मी कोणाचेच नाडीपट्टीवरून भविष्य कथन करत नाही.कारण माझा त्या विद्येचा अभ्यास नाही. फक्त नाडी ग्रंथांची ओळख सामान्यांना व्हावी यासाठी लेखन करतो. ज्या उपक्रमींना आपले नाडी ग्रंथभविष्य पहावे असे वाटत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क केला तर त्यांना मी हवे ते मार्गदर्शन करू शकेन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://healthmarathi.com/", "date_download": "2018-10-15T09:25:37Z", "digest": "sha1:F7N6Q6BIJKONZHSAK2CVHZSL43NVDWYA", "length": 26314, "nlines": 241, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Home - Health Marathi : Health Tips in Marathi website", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nमधुमेह (डायबेटीस) : कारणे, लक्षणे, प्रकार, निदान, दुष्परिणाम आणि उपचार माहिती – Diabetes in Marathi\nपॅरालिसिस (लकवा) : लक्षणे, कारणे, प्रकार, उपाययोजना आणि उपचार मराठीत – Paralysis in Marathi\nसंधिवात (सांधेदुखी) माहिती मराठीत\nपांढरे कोड (Vitiligo) : लक्षणे, कारणे आणि उपचार माहिती\nगुडघेदुखी व त्यावरील उपचार\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nआरोग्य विषयी माहिती आरोग्य विषयी माहिती आरोग्य शिक्षण आरोग्य टिप्स मराठी arogya vishayak mahiti in marathi आरोग्य सल्ला arogya healthmarathi.com marathi निरोगी राहण्याचे उपाय Healthy lifestyleआरोग्य विषयक सल्ला आरोग्य मंत्र आरोग्य म्हणजे काय आरोग्य विषयक माहिती आरोग्य शिक्षण आरोग्य माहिती आरोग्य सल्ला आरोग्य मंत्र आरोग्य विभाग आरोग्य टिप्स आरोग्य विषयक सल्ला शारीरिक मानसिक आरोग्य म्हणजे काय आरोग्य विषयक माहिती आरोग्य शिक्षण आरोग्य माहिती आरोग्य सल्ला आरोग्य मंत्र आरोग्य विभाग आरोग्य टिप्स आरोग्य विषयक सल्ला शारीरिक मानसिक आरोग्य म्हणजे काय निबंध माहिती balanced diet | आरोग्य : असा असावा संतुलित आहार महिलांचे आरोग्य मराठी स्त्रियांचे आरोग्य प्रश्न कुपोषण आरोग्य योजनांची माहिती राजीव गांधी जीवनदायी योजना विमा आरोग्यासाठी योगाचा उपयोग योगासने व्यायाम प्रकार वर्कआऊट आयुर्वेदिक औषधे घरगुती उपाय आजीबाईचा बटवा निसर्गोपचार होमिओपॅथी उपाय एलोपॅथी मेडिसिन सर्जरी ऑपरेशन गर्भवती गरोदरपणात काळजी आहार लक्षणे कारणे निदान तपासणी टेस्ट हेल्थ फॅमिली डॉक्टर सकाळ बालाजी तांबे गर्भसंस्कार पुस्तक मोफत मार्गदर्शन डाउनलोड pdf प्रश्न उत्तरे आरोग्य विषयी माहिती आरोग्य विषयक सल्ला आरोग्य शिक्षण आरोग्य सल्ला आरोग्य विषयक घोषवाक्य arogya vishayak mahiti in marathi आरोग्य टिप्स Health tips in marathi | sex life in marathi | आरोग्य | स्वास्थ | हेल्थ | योगासने | Health Care | Sehat updates in Marathi | Latest Health News Health tips in marathi, Health related article in Marathi, Health News, Health Tips in Marathi, Health and Beauty, Ayurveda, Sehat in Marathi, Helth News in Marathi, Home Remedies, advice consultant Fitness Tips, Advice on Health Problems, Herbs, Treatments, Ayurveda, Family Android smartphone app Health, Healthy Living, Diet, Weight Loss, Exercise, day whatsapp facebook youtube channel video Natural Health, Health, आरोग्य, आयुष्य, आयुर्वेद, आरोग्य उत्तम, निरोगी जीवनाचे रहस्य, निरोगी, हवा पाणी ध्वनी पर्यावरण प्रदूषण, जीवन, तंदुरुस्त, स्वच्छ भारत अभियान प्रथमोपचार first aid योगासने, संतुलित आहार पथ्य अपथ्य योगासन, योग, दमा, व्यायाम, आहार, पोषक भोजन, पौष्टिक खाद्य पदार्थ, पौष्टिक आहार Read useful info on Health, Ayurveda, Home Remedies, Fitness Tips, Advice on Health Problems, Health Tips In Marathi on Health channel निबंध माहिती balanced diet | आरोग्य : असा असावा संतुलित आहार महिलांचे आरोग्य मराठी स्त्रियांचे आरोग्य प्रश्न कुपोषण आरोग्य योजनांची माहिती राजीव गांधी जीवनदायी योजना विमा आरोग्यासाठी योगाचा उपयोग योगासने व्यायाम प्रकार वर्कआऊट आयुर्वेदिक औषधे घरगुती उपाय आजीबाईचा बटवा निसर्गोपचार होमिओपॅथी उपाय एलोपॅथी मेडिसिन सर्जरी ऑपरेशन गर्भवती गरोदरपणात काळजी आहार लक्षणे कारणे निदान तपासणी टेस्ट हेल्थ फॅमिली डॉक्टर सकाळ बालाजी तांबे गर्भसंस्कार पुस्तक मोफत मार्गदर्शन डाउनलोड pdf प्रश्न उत्तरे आरोग्य विषयी माहिती आरोग्य विषयक सल्ला आरोग्य शिक्षण आरोग्य सल्ला आरोग्य विषयक घोषवाक्य arogya vishayak mahiti in marathi आरोग्य टिप्स Health tips in marathi | sex life in marathi | आरोग्य | स्वास्थ | हेल्थ | योगासने | Health Care | Sehat updates in Marathi | Latest Health News Health tips in marathi, Health related article in Marathi, Health News, Health Tips in Marathi, Health and Beauty, Ayurveda, Sehat in Marathi, Helth News in Marathi, Home Remedies, advice consultant Fitness Tips, Advice on Health Problems, Herbs, Treatments, Ayurveda, Family Android smartphone app Health, Healthy Living, Diet, Weight Loss, Exercise, day whatsapp facebook youtube channel video Natural Health, Health, आरोग्य, आयुष्य, आयुर्वेद, आरोग्य उत्तम, निरोगी जीवनाचे रहस्य, निरोगी, हवा पाणी ध्वनी पर्यावरण प्रदूषण, जीवन, तंदुरुस्त, स्वच्छ भारत अभियान प्रथमोपचार first aid योगासने, संतुलित आहार पथ्य अपथ्य योगासन, योग, दमा, व्यायाम, आहार, पोषक भोजन, पौष्टिक खाद्य पदार्थ, पौष्टिक आहार Read useful info on Health, Ayurveda, Home Remedies, Fitness Tips, Advice on Health Problems, Health Tips In Marathi on Health channel वाचा आरोग्य, रोगांची माहिती doctor online family sakal संसर्गजन्य आजार साथीचे रोग दुषित पाण्यातून पसरणारे वजन कमी करण्यासाठी उपाय पॉट कमी पोटावरील चरबी अंग दुखणे हस्तमैथुन शीघ्रपतन वंध्यत्व कँसर मधुमेह लठ्ठपणा हार्ट अटॅक नवजात मुलांचे संगोपन बालसंगोपन हार्मोनल मेंदूचे मणक्याचे गुडघेदुखी रक्तदाब सेक्स पॉवर स्वस्थ जीवन, हेल्थ टिप्स, आयुर्वेद, घरगुती उपचार, सेक्स लाइफ, जडी बुटी, आहार आणि बरेच काही हेल्थ चॅनलवर वाचा आरोग्य, रोगांची माहिती doctor online family sakal संसर्गजन्य आजार साथीचे रोग दुषित पाण्यातून पसरणारे वजन कमी करण्यासाठी उपाय पॉट कमी पोटावरील चरबी अंग दुखणे हस्तमैथुन शीघ्रपतन वंध्यत्व कँसर मधुमेह लठ्ठपणा हार्ट अटॅक नवजात मुलांचे संगोपन बालसंगोपन हार्मोनल मेंदूचे मणक्याचे गुडघेदुखी रक्तदाब सेक्स पॉवर स्वस्थ जीवन, हेल्थ टिप्स, आयुर्वेद, घरगुती उपचार, सेक्स लाइफ, जडी बुटी, आहार आणि बरेच काही हेल्थ चॅनलवर\nकेसांच्या आरोग्यासाठी स्मार्ट टिप्स\nवजन कमी करण्यासाठी स्मार्ट टिप्स\nहृद्याचे आरोग्य कसे राखाल\nकशी घ्यावी यकृताची काळजी\nव्यायाम नियोजन : व्यायामाचे प्रकार आणि फायदे\nडोळ्यांच्या आरोग्यासाठी स्मार्ट टिप्स\nबाळंतपणाच्या आधीची धोकादायक लक्षणे\nबाळंतपणाच्या आधीची धोकादायक लक्षणे : गरोदरपणात आनिमिया, अशक्तपणा असेल तर आधीचे बाळंतपण सुरक्षित झाले नसेल तर डिलीव्हरी आधी रक्तस्त्राव व्हायला लागला तर अचानक कळा...\nप्रसूतीची लक्षणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते..\nगर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यानंतर (साधारणपणे 280 दिवस झाल्यानंतर) प्रसूतीची प्रक्रिया आपोआप सुरू होते. तसेचं प्रसूतीची प्रक्रिया सुरु झाल्याचे खालील लक्षणांवरून ओळखता येते. पोटात सारख्या कळा...\nनॉर्मल डिलीवरी होत नसल्यास सिझेरियन ऑपरेशन केंव्हा करावे लागते..\nगर्भावस्थेत करावयाच्या वैद्यकीय तपासणी\nबाळंतपण सुखरूप होऊन आई व बाळ यांची तब्येत नीट व्हावी म्हणून नियमितपणे दवाखान्यात तपासणी करणे आवश्यक असते. तपासणीमुळे गर्भाची वाढ नीट होत आहे की...\nप्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा\nप्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा गर्भलिंग निदान करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. भारतात प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा 1994 (P.N.D.T Act.Act)करण्यात आला. गर्भलिंग चिकित्से...\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nRajiv Gandhi Jeevandayi Arogya Yojana राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना योजने बद्दल माहिती – दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील (पांढरी शिधा पत्रिका धारक वगळता) अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम...\nमधुमेह होऊ नये म्हणून काय करावे..\nबदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे आज मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकदा मधुमेहाचा आजार पाठीमागे लागल्यास भविष्यात अनेक आरोग्याच्या समस्या...\nप्रोस्टेटायटिसचे निदान कसे केले जाते\nProstatitis Diagnosis and Treatment in Marathi प्रोस्टेटायटिस निदान पद्धत्ती – रुग्णाचा इतिहास, लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे प्रोस्टेटायटिसच्या निदानास सुरवात होते. तसेच प्रोस्टेटायटिसच्या निदानासाठी खालील प्रयोगशालेय तपासण्या करणे गरजेचे...\nकैन्सरला वेळीच कसे ओळखाल\nकैन्सरला वेळीच ओळखण्यासाठी स्मार्ट टिप्स : कैन्सर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत. आणि कैन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या...\nयकृत कैन्सरवर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत\nयकृत कैन्सर उपचाराविषयी मार्गदर्शन : जर यकृताचा थोडासाच भाग कैन्सरबाधीत असल्यास खालील उपायांचा अवलंब केला जातो. ◦ शस्त्रक्रिया (Surgery) ◦ यकृत प्रत्यारोपन (Liver transplant) ◦ Radiation therapy ◦ किमोथेरपी...\nकांजिण्याविषयी जाणून घ्या (Chicken pox in Marathi)\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nमधुमेह (डायबेटीस) : कारणे, लक्षणे, प्रकार, निदान, दुष्परिणाम आणि उपचार माहिती...\nपॅरालिसिस (लकवा) : लक्षणे, कारणे, प्रकार, उपाययोजना आणि उपचार मराठीत –...\nचक्कर येणे : कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचार मराठीत (Vertigo...\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार माहिती मराठीत\nनागीण रोग (हर्पीस जोस्टर) : नागीण रोगाची कारणे, लक्षणे, निदान आणि...\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nमहाहेल्थ अॅप.. आपल्या निरोगी आरोग्यासाठी आजच डाउनलोड करा हे अँप\nमहाहेल्थ अॅप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. या अॅपमध्ये आपल्या आरोग्यासाठीची सर्व प्रकारची माहिती मराठीत दिली आहे. यामध्ये हृदयरोग, मधुमेह, कँसरपासून ते...\nव्हेरिकोज व्हेन्स : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार\n आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होण्याचे...\nहे सुद्धा वाचा :\nकांजिण्याविषयी जाणून घ्या (Chicken pox in Marathi)\nचक्कर येणे : कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचार मराठीत (Vertigo...\nअनीमिया होऊ नये यासाठी घ्यावची काळजी\nव्यायाम नियोजन : व्यायामाचे प्रकार आणि फायदे\nव्यायाम सुरू कसा करावा.. आणि व्यायाम करताना ही काळजी घ्यावी..\nआमचे App डाउनलोड करा :\nऑनलाइन उपचार मिळवा :\nमुतखड्याचा त्रास : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार माहिती\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार\nसंधिवात (सांधेदुखी) माहिती मराठीत\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/directorate-of-technical-education-maharashtra", "date_download": "2018-10-15T09:51:24Z", "digest": "sha1:CHBWTPMT26W7QLVBM3ARM2RDFJJRI43U", "length": 13454, "nlines": 250, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "directorate of technical education maharashtra Marathi News, directorate of technical education maharashtra Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\n...तर रक्तदानाची संधी नाही\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nविद्यार्थ्यांअभावी ४१ कॉलेज ‘बंद’ची वेळ\nमुंबईसह राज्यातील तंत्रशिक्षणाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून काही कॉलेजांमधील रिक्त राहणाऱ्या...\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nपुणेः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/ivf-mhanje-kay-tyche-fayde-ani-dhushprinam", "date_download": "2018-10-15T09:46:14Z", "digest": "sha1:4AJU7CHLK5PWORWWCVX74TTGL3YBY3WK", "length": 20139, "nlines": 279, "source_domain": "www.tinystep.in", "title": "आयव्हीएफ म्हणजे काय आणि या तंत्रज्ञांचे फायदे आणि दुष्परिणाम - Tinystep", "raw_content": "\nआयव्हीएफ म्हणजे काय आणि या तंत्रज्ञांचे फायदे आणि दुष्परिणाम\nनैसर्गिक गर्भधारणेमधून मातृत्व मिळण्याची आस संपते तेव्हा प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यातील महत्त्वाचे आणि यशस्वी तंत्रज्ञान म्हणून आपण आयव्हीएफ अर्थात टेस्ट ट्यूब बेबी कडे पाहू शकतो. ज्या महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात किंवा गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता नसल्यास या तंत्रज्ञानाचा फायदा करून घेता येतो. या तंत्राचा शोध लागून सुमारे ४० वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. जगभरात या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.\nअधुनिक काळात मुलामुलींच्या लग्नाची वये पुढे जात आहेत तशी पालक होण्याची वये देखील पुढे जात आहेत. अनेकदा लग्न झाल्यानंतर करिअर किंवा तत्सम काही कारणांनी पालकत्व पुढे ढकलले जाते मग बाळाचा विचार केल्यानंतर जर नैसर्गिकपणे गर्भधारणा होत नसेल तर आयव्हीएफ तंत्राचा विचार केला जातो.\nटेस्ट ट्यूब बेबी किंवा आयव्हीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय -\nस्त्रीच्या शरीरात तयार होणारी बीजांडे आणि पुरुषाच्या वृषणात तयार होणारे शुक्राणू यांचे मीलन स्त्री शरीराच्या आत न होता बाहेर प्रयोगशालेत केले जाते. यामध्ये स्त्रीच्या बीजांडनिर्मितीचा अभ्यास करुन जास्त बीजांडे तयार क़रण्याची औषधे इंजेक्शनच्या स्वरुपात दिली जातात. काही कालावधीनंतर ती स्त्री शरीरातून बाहेर काढून पुरुषाच्या वृषणात तयार होणारे शुक्रजंतु यांचे मील घडवून आणले जाते. त्यानंतर भ्रूण २ ते ५ दिवस प्रयोगशाळेत वाढवले जाते. त्यातील उत्तम गुणवत्तेचे भ्रूण स्त्री शरीरात सोडले जाते. त्यानंतर पुन्हा या तंत्राने गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासले जाते. याची यशस्विता अधिक आहे.\nया अत्यंत यशस्वी तंत्रज्ञानाचे काही धोके आणि दुष्परिणाम देखील आहेत.\nटेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानात एकापेक्षा जास्त भ्रूण गर्भाशयात सोडल्यास एका पेक्षा अधिक गर्भ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मुदतपूर्व प्रसुतीकळा, बाळांचे कमी वजन. त्यामुळेच या तंत्रज्ञानाचा वापर करताना एकावेळी तीन पेक्षा अधिक भ्रूण गर्भाशयात सोडले जात नाहीत.\n१० टक्के महिलांना ही समस्या भेडसावते. जेव्हा अंडाशयात फर्टिलिटी उपचार दिले जातात तेव्हा काही महिलांना त्याचा त्रास होऊ शकतो. हॉट फ्लशेस, नॉशिआ, स्तनांचा कडकपणा, मनस्थितीत सातत्याने बदल, अनिद्रा आणि चीडचीड. काही वेळा पोट डब्ब होणे, उलट्या किंवा पोट अस्वस्थ होणे असेही त्रास या औषधांमुळे होतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी पॅरासिटामोल घेता येते.\nबीजांडाच्या पुनप्र्राप्तीच्या वेळी आणि नंतर महिलांमध्ये आखडणे आणि अस्वस्थता जाणवते. ही लक्षणे सर्वसाधारणपणे दोन दिवसांत कमी होतात. काही वेळा भ्रूण गर्भाशयात सोडल्यानंतर काही स्त्रियांमध्ये गर्भाशयातून खूप रक्तस्राव होताना पहायला मिळतो.\nअनेकदा गर्भावस्थेत उच्च रक्तदाबाची समस्या पहायला मिळते. तशीच आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गर्भधारणा झालेल्या महिलेतही ही समस्या पहायला मिळते.\nकाही महिलांमध्ये भ्रूण गर्भाशयात सोडल्यानंतर अतिरक्तस्राव होत असल्याचे पहायला मिळते. रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. काही वेळा स्त्रीला रक्त चढवावे लागते.\nनैसर्गिक प्रसुतीमधील धोका टाळण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानात सी सेक्शन प्रसुती करण्याचा निर्णयही घ्यावा लागतो. त्यामुळे अर्थातच नैसर्गिक प्रसुती न करता शस्त्रक्रिया करावी लागत.\nकमी वजन आणि मुदतपूर्व प्रसुती-\nकाही अभ्यासानुसार टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने झालेल्या गर्भधारणेत जन्मतः बाळाचे वजन खूप कमी असते शिवाय मुदतपूर्व प्रसुती होण्याची शक्यता अधिक असते.\nआयव्हीएफ तंत्रज्ञानात गर्भपात होण्याचे प्रमाण अधिक असते. गर्भधारणेच्या वेळी मातेचे अधिक वय आणि फ्रोजन भ्रूण वापरल्यास हा धोका अधिक असतो. मुळात भ्रूण हे मातेच्या शरीराबाहेर प्रयोगशाळेत मीलन होऊन तयार होते. त्यामुळे काही वेळा गर्भाशय हे भ्रूण स्वीकारण्यास तयार नसते किंवा गर्भाशयासाठी ती फॉरिन बॉडी असते. त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.\nबीजांडाच्या पुनप्र्राप्ती प्रक्रियेतील गुंतागुंत-\nगर्भनलिकेतून अ‍ॅस्पिरेशन सुईच्या मदतीने बीजांड घेताना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तस्राव किंवा मूत्राशयाला, मोठ्या आतड्याला दुखापत होऊ शकते. काही वेळा रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि संसर्गही होऊ शकतो.\nआयव्हीएफ मध्येही हा धोका उद्भवू शकतो. काही वेळा बीजनलिकेतही गर्भधारणा होऊ शकते. आयव्हीएफ मध्ये त्याचे प्रमाण २ ते ५ टक्के आहे. अशा प्रकारची गर्भधारणा काळ पूर्ण करत नाही आणि गर्भपात होण्याच धोका अधिक असतो. वास्तविक अशा प्रकारची गर्भधारणा होणे ही वैद्यकीय दृष्ट्या आप्तकालीन परिस्थिती आहे.\nआयव्हीएफ तंत्रज्ञानाने जन्माला येणाèया बाळांमध्ये जन्मजात व्यंगदोष असण्याची शक्यता अधिक असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात याचे काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.\nआयव्हीएफ तंत्रज्ञानामध्ये बीजांड निर्मितीचा वेग वाढावा यासाठी जी औषधे दिली जातात त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो असा एक मतप्रवाह आहे. मात्र कोणत्याही अभ्यासातून असे ठोस निष्कर्ष समोर अद्याप आलेले नाहीत.\nआयव्हीएफ मध्ये संप्रेरकांच्या गोळ्या योनीमार्गात ठेवण्यास सांगितले जाते. त्यामुळे स्त्रीला नॉशिआ आणि जुलाब होऊ शकतात. हार्मोनल इंजेक्शने देखील वेदनादायी आणि थकवा आणतात.\nआयव्हीएफ ही उपयुक्त प्रक्रिया असली तरीही ती अत्यंत गुंतागुंतीची आहे. ही वेळ खाऊ प्रक्रिया असल्याने मानसिक आणि शारिरीक दोन्ही प्रकारच्या तणावाला सामोरे जावे लागते. त्यासाठी या काळात घरच्यांचा पाqठबा, प्रोत्साहन अत्यंत गरजेचे असते.\nहे सर्व धोके आणि दुष्परिणाम या प्रगत तंत्रज्ञानाचे आहेत. ते सर्व जाणून घेऊन या तंत्राचा वापर करावा की नाही याचा विचार जरुर करावा. आजही भारतात ह्या तंत्रज्ञानाची यशस्विता ४० ते ६० टक्के आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/special-article-on-ganesh-festival-column-breaking-news/", "date_download": "2018-10-15T09:22:36Z", "digest": "sha1:GKT3BMQ26DLZXJJAVYM5XWRJ2HCPBXXL", "length": 24994, "nlines": 193, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गणेशोत्सव विशेष लेख : गणपती बाप्पा मोरया... | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nगणेशोत्सव विशेष लेख : गणपती बाप्पा मोरया…\nसुमारे दीडशे वर्षे भारत देशावर इंग्रज लोकांनी राज्य केले आणि त्यांनी लोकांचा अतोनात छळ करू लागले. त्यांच्या त्रासाला सर्व जनता पुरती कंटाळून गेली होती. त्या अन्यायाला तोंड देण्यासाठी 1900 च्या दशकात एका युगपुरुषाने पुढाकार घेतला त्याचे नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.\nसमाजात जागृती निर्माण होण्यासाठी त्यांनी मराठा व केसरी यासारखे वृत्तपत्र चालू केले आणि त्यातून इंग्रज सरकारवर सडेतोड लेख लिहून प्रहार करू लागले. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय अश्या अग्रलेखामुळे इंग्रज सरकार हादरुन गेले होते.\nस्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळावणारच अशी सिंहगर्जना केली. लोकांना सुद्धा लोकमान्य यांच्या प्रसार माध्यमामुळे बरीच माहिती मिळत होती आणि लोक जागृत होत होते. फोडा आणि राज्य करा अशी नीतिमत्ता असलेले इंग्रज सरकार लोकांत एकीची भावना निर्माण होऊ नये आणि जनता एकत्र येवू नये यासाठी लोकावर वेगवेगळी बंधने टाकत असे. कोणत्याही व्यक्तीला ते एकत्र येऊ देत नव्हते याचसाठी लोकमान्य टिळकानी यावर उपाय योजण्याचे ठरविले.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून घरोघरी भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केल्या जात असल्याची नोंद इतिहासामध्ये दिसून येते. याच बाबीचा विचार करून सन 1896 मध्ये लोकमान्य टिळकानी घरोघरी बसणाऱ्या या गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप दिले.\nत्यास आज 122 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी ज्या उद्देशाने हा उत्सव चालू केला होता त्या काळात ते अत्यंत गरजेचे आणि आवश्यक होते. इंग्रज सरकार लोकांना एकत्र येऊ देत नसताना लोकमान्य टिळकानी लोकांना एकत्र येऊन चर्चा करावी यासाठी ही युक्ती केली आणि त्यात ते यशस्वीही झाले. पण आज समाजात सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या प्रकारे साजरी होत आहे याचा जर विचार केला तर, नको हे गणेशोत्सव असे म्हणण्याची आपल्यावर वेळ आली आहे असे वाटते.\nखरोखरच आज लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील सार्वजनिक गणेशोत्सव आहे का त्याचे उत्तर नाही असेच येते कारण आज हा उत्सव वेगळ्या स्वरुपात दिसत आहे यावर थोडे चिंतन करने आवश्यक आहे, असे वाटते.\nगणेशोत्सवाच्या नावाखाली अकरा दिवस मंडळातील लोकांची खूप मजा होते. रात्रीच्या वेळी जागरणाच्या नावाखाली वेगवेगळे उदयोगधंदे केले जातात. मंडळाकडून समाजोपयोगी कार्य करायचे तर दुरच, समाजाला त्रास देण्याचे काम केले जाते असे चित्र प्रत्येक ठिकाणी दिसून येते.\nगणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते वर्गणी गोळा करीत आहेत की खंडणी मागत आहेत तेच कळायला मार्ग नसतो. मुले आपल्या माघारी काय करीत आहेत याची जराही कल्पना आई बाबाला लागू देत नाहीत. आपल्या मनाप्रमाणे वागण्याची ही एक सुवर्ण संधी असते या मंडळातील युवकांना. अकरा दिवसानंतर अनंत चतुर्दशी म्हणजे विसर्जनच्या दिवशी तर युवकांचा गोंधळ पाहूच नये असे वाटते.\nकान बधिर होतील एवढ्या मोठ्या आवजात गाणे लावणे बेधुंद होऊन नाचणे यामुळे या उत्सवाला एक वेगळे स्वरूप मिळाले आहे. यावर्षी मोठ्या आवाजावर बंदी घालण्यात आले ते चांगले झाले. समाजाशी आमचे काही देणे घेणे नाही अश्या विचाराने वागणारी ही मंडळी वर्गणी मागत असताना फारच कणवाळु होतात. अमुक एवढे दिलेच पाहिजे असा हट्ट धरतात.\nअसे करून मंडळाकडे भरपूर प्रमाणात पैसा जमा होतो. वास्तविक पाहता जी काही वर्गणी जमा केल्या जातो तो पूर्ण खर्च करायचा असतोच असे मंडळातील प्रत्येकजण विचार करतो. पण यातील रक्कम वाचवून आपण समाजासाठी काही विधयाक कार्य करू असा विचार करणारी गणेश मंडळ फार कमी प्रमाणात आढळून येतात. खरोखरच वर्गणी म्हणून जमा झालेल्या रक्कमेचे काय करायचे यावर एकदा तरी मंडळाने विचार केला आहे का \nजी गणेश मंडळी याचा विचार केले असतील त्यांचे त्रिवार अभिनंदन आणि ज्यानी काहीच विचार केला नाही त्यांनी विचार करायला सुरु करुन याच वर्षी त्याची अंमलबजावणी केल्यास पुढील वर्षी याचा आपणास अजुन चांगला फायदा होतो आणि वर्गणीमध्ये भरपूर रक्कम पुढे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीचा विचार न करता आपण ती जमा झालेली पूर्ण रक्कम उडवतो म्हणजे अजिबात काटकसर न करता खर्च करतो.\nदरवर्षी या गणेशोत्सवावर साधारणपणे 1200 कोटी रुपये खर्च केल्या जातो असा एक प्राथमिक अंदाज आहे. यावर आपण कधीतरी गांभीर्याने विचार केला आहे काय कधीही विचार करण्यात आला नाही हेच सर्वांचे उत्तर असेल त्यामुळे यापुढे या सार्वजनिक उत्सवातुन सामाजिक उपक्रम कसे राबविता येईल याचा विचार सर्वानी मिळून करू या.\nरोजचे वृत्तपत्र म्हणजे पेपर हे सर्वाचे आवडती बाब आहे.\nआज ही ग्रामीण भागात कोणाच्या हातात पेपर दिसले की त्याला पेपर मागण्याचा मोह आवरता आवरत नाही .याच गोष्टीचा विचार करुन गावातील लोकांची वाचनाची भूक या निमित्ताने शमविण्यासाठी रोज एक पेपर गणेश मंडळाकडून मागविण्यात आले तर किती छान राहिल साधारणपणे एका पेपरसाठी महीन्याकाठी 150 रु या हिशेबाने एका वर्षात 1800 रु होतील पहिल्या वर्षी हा प्रयोग करून पाहण्यास काही हरकत नसावी.\nमग यातून अनेक मार्ग पुढे मिळत राहतात. याच माध्यमातून गावातील लोक, युवक हे सर्व एकत्र येतील. काही गोष्टीवर चर्चा होईल आणि मग माणसा-माणसातील आपुलकीमध्ये वाढ होईल .याचा फायदा एक होऊ शकेल की पुढील वर्षी न मागता ही गणेश मंडळाला मोठ्या स्वरुपात देणगी मिळू शकेल.\nगावातील काही गरीब आणि होतकरु मुलांसाठी 2 – 3 हजार रूपयांची स्पर्धा पुस्तके आणुन दिल्यास, त्याचा ते त्यांचा अभ्यास करीत राहिल्यास नोकरी मिळण्यासाठी एक संधी मिळू शकते. दरवर्षी असे पुस्तक जमा करण्याची परंपरा कायम केल्यास पुढील पिढी याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केल्यास गावात किती पुस्तके जमा होतील याचा कधीच आपण गंभीरतेने विचार केलेला नाही. झाले गेले विसरून जाऊन यावर्षी तरी या उपक्रमास आपण सुरुवात केली तर त्यांचा फायदा भविष्यात नक्कीच पहायाला मिळेल.\nश्रीची मिरवणूक किंवा विसर्जन मोठ्या आनंदाच्या भरात करावी याबाबत माझे दुमत नाही. मात्र वायफळ खर्चाला फाटा देऊन शिल्लक रक्कमेमधून असे काम केल्यास कोणी वाईट म्हणणार आहे का नक्कीच नाही. पण आपण असा विचार करीतच नाही, हीच आजपर्यंत आपली झालेली फार मोठी चूक म्हणण्यास हरकत नाही.\nवाईट काम करताना लोक काय म्हणातील याचा विचार करावा, चांगले काम करताना कोणी काही म्हणत नाहीत, उलट प्रोत्साहन देतात.\nगणेश उत्सवाच्या अकरा दिवसाच्या काळात फक्त D J चे गाणे लावून नाचगाणे करण्यापेक्षा काही तरी उदबोधक आणि मनोरंजक गोष्टी केल्यास गावातील आणि गल्लीतील सर्वाना हे अकरा दिवस हवेहवेसे वाटतील. रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, गायन, एकांकिका नाटक, दोरी वरील उडी यासारख्या विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजित करून लोकांना आवडेल असे केल्यास या उत्सवाचा उद्देश्य सफल झाल्या सारखे होईल.\nएखाद्या भागवत सप्ताह मध्ये ज्या पध्दतीने लोकांच्या जनजागृतीसाठी भजन किंवा कीर्तन केल्या जाते अगदी त्याच प्रकारे या उत्सवाच्या काळात रोज एका साहित्यिक किंवा समाज सुधारक व्यक्तीचे व्याख्यानाचे आयोजन करून त्याची अंमलबजावणी केल्यास साहित्याला प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन साहित्यिक मंडळी तयार होतील.\nगेल्या वर्षी असे एक गणेश मंडळाचे कार्य वाचण्यात आले होते ज्यानी अश्या पध्दतीने नियोजन तयार केले होते. गावातील बाल-गोपाळ, युवक तसेच वृद्ध लोकांना सुध्दा याचा फायदा झाला असे तेथील लोक आपल्या अनुभव सांगताना बोलत होते.\nकाही दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये वाचण्यात आले होते की यावर्षी गणेश उत्सवाला प्रत्येक जण श्रीगणेशाला एक वही-पेन दान द्यायचा, असा विचार जर प्रत्येकानी केला तर एका गणेश मंडळाजवळ साधारणपणे 100 – 200 वह्या जमा होतील.\nत्या सर्व वह्या श्रीगणेश विसर्जन होण्यापूर्वी एखाद्या शाळेत जाऊन गरीब विद्यार्थ्यांना वाटप केल्यास मंडळाच्या प्रत्येक व्यक्तीला भरपूर आत्मिक समाधान लाभेल. अजून काही भन्नाट कल्पना आपल्या जवळ असतील नक्कीच त्याचा वापर आपल्या कल्पकतेने करून लोकांचे हीत केल्यास या उत्सवाची प्रतीक्षा सर्वाना राहील.\nवरील सर्व बाबी या वर्षी घडवू या जर यंदा कदाचित यावर्षी घडले नाही तर पुढील वर्षीचा आपला सार्वजनिक गणेशोत्सव अगदी निराळा करण्याचा संकल्प करू या आणि आज गणरायाचे आगमन उत्साहात करू या.\nगणपती बाप्पा मोरया ……… मंगलमूर्ती मोरया ………..\n– नागोराव सा. येवतीकर\n(मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड)\nPrevious articleमनपाची आता थर्माकॉल जप्ती मोहीम; व्यावसायिकांना दंड\nNext article१९ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D/", "date_download": "2018-10-15T09:01:09Z", "digest": "sha1:ENAIIKJKV4BNPW7YQRXABABBXWRU3U4W", "length": 10707, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरोग्य क्षेत्रातील एनक्‍युएएस मानांकनात महाराष्ट्र देशात अव्वल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरोग्य क्षेत्रातील एनक्‍युएएस मानांकनात महाराष्ट्र देशात अव्वल\nराज्याला सर्वात जास्त 30 राष्ट्रीय पुरस्कार\nनवी दिल्ली – महाराष्ट्रातील 30 आरोग्य संस्थांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानकात (एनक्‍युएएस) बाजी मारली असून यात पुणे जिल्हयातील सर्वात जास्त 10 प्राथमिक आरोग्यकेंद्राचा समावेश.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nडॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयाच्या पीजीआयएमईआर सभागृहात आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित “सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गुणवत्ता’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या (एनएचएसआरसी) कार्यकारी संचालक डॉ. रजनी देव, डॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.के.तिवारी यावेळी मंचावर उपस्थित होते.\nकेंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एनक्‍युएएस मानक मिळविणा-या देशातील विविध राज्यांतील आरोग्य केंद्र व रुग्णालयांना यावेळी “राष्ट्रीय पुरस्काराने’गौरविण्यात आले. या सोहळयात सर्वात जास्त 30 पुरस्कार पटकविणारे महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम ठरले. राज्यातील 28 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागपूर येथील महिला रूग्णालय व उस्मानाबाद येथील ग्रामीण रूग्णालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला.\n10 प्राथमिक आरोग्य केंद्रासह पुणे जिल्हा राज्यात अव्वल\nराज्यातून पुणे जिल्हयातील सर्वात जास्त 10 प्राथमिक आरोग्य केंद्राना यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हयातील मान, वाघोली, सावरगाव, मोरगाव, लोनीकाळभोर, काटेवाडी, उरळीकांचन, टाकळेहाजी, ताकवे, आणि खाडकला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रतिनिधींसह तालुक्का गुणवत्ता आश्वासक समन्वयक डॉ. अजित कारंजकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.\nयासोबतच नागपूर जिल्हयातील धापेवाडा, मकरधोकडा आणि टाकळघाट या तीन प्राथमिक केंद्रांना आणि ठाणे जिल्हयातील धासई, दाभाड आणि दिवांजूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना सन्मानीत करण्यात आले. कोल्हापूर जिल्हयातील निवडे आणि चिखली, अकोला जिल्हयातील हिवरखेड आणि मळसूर, औरंगाबाद जिल्हयातील आळंद आणि गाणोरी या प्रत्येकी 2 प्राथमिक आरोग्य केंद्राना यावेळी सन्मानीत करण्यातआले.तसेच, पालघर जिल्हयातील घोलवड, जालना जिल्हयातील हसनाबाद,अहमदनगर जिल्हयातील आढळगाव, वर्धा जिल्हयातील साहुर ,धुळे जिल्हयातील होलनाथे आणि बुलडाणा जिल्हयातील हातेडी या प्रत्येकी एका प्राथमिक केंद्राला सन्मानीत करण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतेलीसमाज वधु-वर मेळाव्याला उत्तम प्रतिसाद\nNext articleमहाभियोग प्रस्ताव : मनमोहनसिंग यांची स्वाक्षरी नाही \n‘ड्रायव्हिंग लायसन्स’मध्ये होणार ‘हा’ बदल…\nछत्तीसगडमधील भीषण अपघातात 10 ठार\nएम जे अकबर यांनी सर्व आरोप फेटाळले\nबंगाली बांधवांना आशा भोसले यांची खास भेट\nसोशल मीडिया समाजात कटुता वाढवण्याचे काम करतो: नितीश कुमार\nगृहमंत्री पाक सीमेवर करणार शस्त्रपुजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T09:27:44Z", "digest": "sha1:6EOLX2WCUO5L2NIWU3AKZJLD5QVP42KA", "length": 7130, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विवाहितेची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसासु सासऱ्यांवर गुन्हा दाखल\nलिंबाचीवाडी ता.सातारा येथील सुवर्णा शिंदे हिने रहात्या घरी साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासु,सासऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.\nनातवाच्या आजारपणाला व नवीन घराच्या बांधकामासाठी झालेला खर्च माहेरवरून आणावा यासाठी सासू-सासऱ्यांनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून मुलगी सुवर्णा उर्फ सोनम शिंदे हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद कैलास नाथा माने (रा.धकटवाडी, ता.खटाव) यांनी बुधवारी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी सासरा आनंदराव नारायण शिंदे ( रा.लिंबाचीवाडी, ता.सातारा) व सासू सौ. बबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nबुधवारी सकाळी लिंबाचीवाडी येथील सौ.सुवर्णा उर्फ सोनम कृष्णत शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती माहेरच्या मंडळींना कळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.यावेळी मुलीचे वडील कैलास नाथा माने यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात सासू सौ.बबई व सासरा आनंदराव शिंदे यांनी वेळोवेळी नातू श्रेयस याच्या जन्मावेळी हॉस्पिटलचा झालेला खर्च व नवीन घर बांधकामासाठी माहेरहून आणावेत यासाठी शाररिक व मानसिक छळ करत होते.या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या दोघांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.ए. खान करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसेंट मायकेल संघांना तिहेरी मुकूट\nNext article“कुकडी’चे 10 नोव्हेंबरपासून आवर्तन- आ.जगताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/zero-will-easily-cross-350-cr-mark/", "date_download": "2018-10-15T08:16:58Z", "digest": "sha1:R7M72IMQMVC4UYQ7SKYEGEYMGNXZNQ36", "length": 7592, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“झिरो’ सहज 350 कोटी कमवेल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“झिरो’ सहज 350 कोटी कमवेल\nशाहरुखचा बुटक्‍याचा रोल असलेल्या “झिरो’चे प्रॉडक्‍शन आनंद एल रॉय सध्या खूप वेगाने करत आहेत. शाहरुख, कतरिना आणि अनुष्काचे लीड रोल असलेया “झिरो’चे प्रॉडक्‍शन करताना खूप मजा आली आणि हा सिनेमा स्क्रीनवर बघण्यासही खूप मजा येईल, असे आनंद एल राय म्हणाले आहेत. “झिरो’मध्ये कोणतीही त्रुटी राहू नये याकडे आनंद एल राय कटाक्षाने लक्ष देत आहेत. शाहरुखला बुटक्‍याच्या रोलमध्ये दाखवण्यासाठी खूप तांत्रिक कौशल्य वापरण्यात आले आहे. शाहरुखच्या रोलसाठी “व्हीएफएक्‍स’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.\nआनंद एल.राय यांची आतापर्यंत “मुक्केबाज’, “मेरी निम्मो’, “हॅप्पी फिर भाग जायेगी’ आणि “मनमर्जियां’ हे चार सिनेमे रिलीज झाले आहेत. यातील बहुतेक सिनेमांना बॉक्‍स ऑफिसवर जेमतेम यश मिळाले आहे. आता “झिरो’मात्र त्याला अपवाद ठरणार आहे. बुटक्‍या शाहरुखच्या या रोलला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळेल. बॉक्‍स ऑफिसवर किमान 350 कोटी रुपयांची कमाई “झिरो’ करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे. दुसरीकडे शाहरुखच्या “जब हॅरी मेट सेजल’लाही बॉक्‍स ऑफिसवर फारसे चांगले यश मिळाले नव्हते. त्यामुळे शाहरुख आणि आनंद एल राय या दोघांसाठी “झिरो’ला चांगले यश मिळणे आवश्‍यक आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#दृष्टीक्षेप: पाच राज्यांत लोकसभा निवडणुकीची “लिटमस्‌ टेस्ट’\nNext articleआचार संहिता उल्लंघन रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचे “सी व्हिजिल ऍप”\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\n#मी टू : २५ वर्षांपूर्वी माझ्यावरही अत्याचार झाला होता – सैफ अली खान\nसाजिद- फरहाद करणार हाऊसफुल 4 चे दिग्दर्शन\nप्रियांका आणि निकचे लग्न नोव्हेंबरमध्ये जोधपुर येथे\n“सेक्रेड गेम्स 2′ लाही ‘मीटू’चा फटका \n‘माझा अगडबम’ सिनेमाच्या मुझ्यिक लाँचला ‘ए.आर.रेहमान’ची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/modi-said-about-isreal-marathi-mayboli-264463.html", "date_download": "2018-10-15T08:44:04Z", "digest": "sha1:EX2BOFYZDJRCVZ372WAAFO6M4EQOHYQE", "length": 14826, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींनी केला उल्लेख मराठी 'मायबोली'चा", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nमोदींनी केला उल्लेख मराठी 'मायबोली'चा\nमोदींनी केला उल्लेख मराठी 'मायबोली'चा\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nVIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम\nVIDEO : पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट; महिलांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव\n#Metoo : भाजपच्या महिला आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाल्या...\nधक्कादायक VIDEO, रामलीलात तोंडातून आग काढताना कलाकार जळाला\nVIRAL VIDEO: शिक्षणमंत्र्यांनी मॅरेथॉनमध्ये घेतला भाग, पळता पळता पडले\nVIDEO एक खेळाडू जो पाच जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो \nVIDEO : डायबेटिसचा त्रास आहे, रात्रीची शिळी चपाती त्यावर रामबाण उपाय\nVIDEO : कोल्हापुरात ड्रोन कॅमेराने टिपली अंबाबाईच्या मंदिरावरील विविधरंगी उधळण\n#Metoo : उषा नाडकर्णी कडाडल्या; काय म्हणाल्या बघा..\nVIDEO : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत कैद झाला ट्रक आणि बसचा भीषण अपघात\nVIDEO: रात्रीच्या किर्र अंधारात आढळला तब्बल 15 फुटांचा अजगर\nकंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती\nVIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन #TRPमीटर काय सांगतोय बघा\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nस्पोर्टस 3 days ago\nVIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत\nVIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या\nVIDEO : 76 वर्षांच्या अमिताभच्या फिटनेसचं हे आहे सिक्रेट\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nतपासणीसाठी थांबवले म्हणून वाहतूक पोलिसांना मारहाण\nVIDEO #आरोग्याचे नवरंग : उपवासाच्या डाएट टिप्स\nनवरात्रौत्सव : कराड बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरूवात\nनाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'या' राशींच्या दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न आणि उत्साही\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-lekh", "date_download": "2018-10-15T08:59:07Z", "digest": "sha1:C3CCHFXDQQFGUNHW26D5JOKCKEG3THF2", "length": 3940, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन | Marathi Lekh | Marathi articles | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख\nनवरात्र : माळ सहावी लेखनाचा धागा\nबघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना लेखनाचा धागा\nस्वैर स्वछंद उडू दे.. लेखनाचा धागा\nये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना २० लेखनाचा धागा\nमैत्र - ६ लेखनाचा धागा\nसुंठीची कढी लेखनाचा धागा\nभक्त आणि त्याचा देव\nनवरात्र : पाचवी माळ लेखनाचा धागा\nफिरतीवर (ग्रीस १) लेखनाचा धागा\nपरमहंसांची दाल-बाटी लेखनाचा धागा\n प्रकरण १ भाग ३ लेखनाचा धागा\nकिनारा आणि धोबीघाट (ग्रीस २) लेखनाचा धागा\nआदिशक्तीचा जागर : चौथी माळ लेखनाचा धागा\nया नि:शब्दाचा नाद कोणता \n'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक' लेखनाचा धागा\nअशी ही बनवाबनवी लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-5-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-15T09:06:18Z", "digest": "sha1:R7GVXLBTRHNLROBLFAHKUZY3CGLVQ35L", "length": 5758, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तोडफोडप्रकरणी 5 जणांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतोडफोडप्रकरणी 5 जणांना अटक\nपिंपरी – किरकोळ कारणावरुन जमाव जमवून चौघांनी ट्रक चालकाला मारहाण करत पाच ट्रकची तोडफोड केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.\nअमित प्रकाश बाबर (वय-35, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार फरदीन बाबर शेख (वय-19, रा. दत्तनगर, चिंचवड), सागर झोरबाडे (वय-21, रा. शंकरनगर, चिंचवड), सुग्रीव काळे, अजय बारसकर (वय-22, रा.चिंचवड), दीपक गिरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना का बोलावले अशी विचारणा करत जमावाने ट्रक चालक राजेश कुमार सॉंह (वय-24, रा. चिंचवड), परमेश्‍वर श्रीत्मल सॉंव (वय-20) यांना लाकडी दांडक्‍याने व दगडाने मारहाण करत पाच ट्रकची तोडफोड केली होती. सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. आरदवाड तपास करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleLive Score : रहाणे आणि पंत यांची अर्धशतके पूर्ण, भारत 4 बाद 271\nNext articleसंभाजी महाराजांच्या अवमानाबद्दल सकल मराठा व हिंदू संघटनांतर्फे निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T09:10:34Z", "digest": "sha1:XLGASB6L5UQLG3CYZ2TZGXIWWLCHYJUG", "length": 6558, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विस्थापितांसाठीच्या सल्लागार मंडळाचे काश्‍मीरी पंडितांकडून स्वागत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविस्थापितांसाठीच्या सल्लागार मंडळाचे काश्‍मीरी पंडितांकडून स्वागत\nजम्मू,- सरकारने जम्मू काश्‍मीरातून विस्थपित झालेल्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्याचे जम्मू काश्‍मीारातील ऑल मायग्रंट कोऑर्डिनेशन कमिटीने स्वागत केले आहे. काश्‍मीरी पंडितांसाठी तसेच अन्य विस्थापितांसाठीही असे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा इरादा असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नुकतीच दिली होती. ही आमची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे असे या समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nपकिस्तान व्याप्त कामीर, चंबा, आणि पश्‍चिम पाकिस्तान तसेच काश्‍मीर खोऱ्यातून विस्थपित झालेले काश्‍मीरी पंडित यांच्यासाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. ही एक चांगली सुरूवात आहे असे ऑल पार्टी मायग्रंट कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष विनोद पंडित यांनी सांगितले. या प्रस्तावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना सरकारने सर्व संबंधीतांना विश्‍वासात घ्यावे अशी सुचनाहीं त्यांनी केली. आम्ही सन 2005 सालापासून सरकारकडे ही मागणी करीत आहोत असे ते म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराजस्थानातील संशोधकाच्या उत्पादनात नासाला स्वारस्य\nNext articleमाथेफिरू युवकाकडून तरुणीवर तलवारीने वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:04:08Z", "digest": "sha1:JYGZNTGVPZFQDM4KGMR4VCVGC3KMND7U", "length": 7908, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवाजी विद्यापिठावर प्राध्यापकांचा धडक मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवाजी विद्यापिठावर प्राध्यापकांचा धडक मोर्चा\nकोल्हापूर: आपल्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सुटाच्या नेतृत्वाखाली आज विद्यापीठावर धडक मोर्चा काढला. यावेळी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 15 दिवस पुढे ढकला, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी केली.\nमहाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन्स (एम्फुक्‍टो) आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील प्राध्यापकांनी गेल्या 13 दिवसांपूर्वी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन्सच्या (एम्फुक्‍टो) नेतृत्वाखाली राज्यभरातील प्राध्यापकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.\nमात्र, मुख्यमंत्री आणि उच्चशिक्षणमंत्री अद्यापही आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचा निषेध करीत मंगळवारी सुटाच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी शिवाजी विद्यापीठावर मोर्चा काढला. सकाळी साडेअकरा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहापासून मोर्चाला सुरूवात झाली. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन, डोक्‍यावर गांधी टोपी परिधान करून प्राध्यापक या मोर्चात सहभागी झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपालिका देणार 152 कोटींची थकबाकी\nNext articleरोहित राऊत आणि हरगुन कौर यांनी गायले ‘तू अशी जवळी राहा’चे शीर्षक गीत\nमराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचेय : चंद्रकांत पाटील\nमुंबई विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारी रॅकेट गजाआड\n…तर स्वाभिमानी संघटना महाआघाडीत सहभागी होईल\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ देखील मीटू’च्या जाळ्यात\nराफेल प्रकरणाच्या सारवासारवीसाठी संरक्षण मंत्री फ्रांस मध्ये\nआता घरपोच मिळणार दारु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/156?page=7", "date_download": "2018-10-15T09:13:09Z", "digest": "sha1:SXHIX4UV3V7KNYUEOP6AU65GKXIZ2FQO", "length": 14626, "nlines": 210, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वैद्यकशास्त्र : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वैद्यकशास्त्र\nचेहर्यावरील काळे डाग कसे घालवावे \nचेहेर्यावरील वयापरत्वे आलेले काळे डाग कसे घालवावे \nकुठल्याही आरोग्याच्या तक्रारी शिवाय आलेले हे काळे डाग गालावर चीक बोनच्या वर आहेत. ते कसे घालावे.\nRead more about चेहर्यावरील काळे डाग कसे घालवावे \nदार ठोठावून परतलो : भाग - ०१\nत्याचं असं झालं की अस्मादिक नुकतेच दार ठोठावून परतले. कुठचं दार म्हणून काय विचारता, अहो चक्क यमलोकाचं दार तर मायबोलीवरील माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, शत्रूंनो आणि शात्रविणींनो (शब्द बरोबर ना तर मायबोलीवरील माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, शत्रूंनो आणि शात्रविणींनो (शब्द बरोबर ना) गुरूवार दिनांक २५ जुलै २०१३ रोजी या नरदेहास हृदयाचा जोरदार झटका आला. एका डॉक्टराच्या शब्दात : You had a nasty and severe heart attack.\nसुदैवाने हानी अत्यंत मर्यादित राहिली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काय झालं त्याची चक्ष्वैसत्यम समयरेखा देतो.\nस्थळ : इंग्लंडमधील ब्रायटन येथील माझं घर\nदिनांक : २५ जुलै २०१३ अर्थात आषाढ कृ ३ कलियुग ५११५\nवेळ : सकाळचे ०७००\nRead more about दार ठोठावून परतलो : भाग - ०१\nप्रवासात मला पुस्तक वाचत बसणं, किंवा मोबाईलशी खेळत बसणं अजिबात आवडत नाही. मी मनुष्यवेडा माणुस आहे. त्यामुळे मला विमान प्रवासापेक्षा रेल्वे किंवा बस प्रवास आवडतो. एका विमान प्रवासात जलाल आगा माझ्या शेजारच्या सीट्वर होता. (हो, तोच तो \"शोले\" मधे त्याच्यावर \"मेहेबूबा ओ मेहेबूबा\" हे गाणं चित्रीत झालंय \"शोले\" मधे त्याच्यावर \"मेहेबूबा ओ मेहेबूबा\" हे गाणं चित्रीत झालंय ) पण दोन तासाच्या प्रवासात गडी एका वाक्यानंही माझ्याशी बोलला नाही ) पण दोन तासाच्या प्रवासात गडी एका वाक्यानंही माझ्याशी बोलला नाही मी प्रयत्न करून सुद्धा. त्यामुळे विमान प्रवासात मला मजा येत नाही.\nRead more about प्रवासातला पेशंट\nसार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात काम करणा-यांना संसर्गजन्य रोगाच्या साथीचं इन्वेस्टीगेशन करणं म्हणजे काय आव्हान आहे हे माहित असतं. मला माझ्या ३०-३५ वर्षांच्या सर्व्हीस मधे असे प्रसंग अनेकदा आले. पेशंटच्या एखाद्या दुर्मिळ रोगाचं निदान आणि एखाद्या साथीचं निदान यात साम्य एकच आहे आणि ते म्हणजे यातून मिळणारं समाधान. यातल्या एका साथीचा किस्सा सांगण्यासारखा आहे.\nआभारास देखिल \"पात्र नसलेलं अदखलपात्र\" शास्त्र\nआभारास देखिल \"पात्र नसलेलं\" अदखलपात्र शास्त्र\nRead more about आभारास देखिल \"पात्र नसलेलं अदखलपात्र\" शास्त्र\nआभारास देखिल \"पात्र नसलेलं\" अदखलपात्र शास्त्र\nआभारास देखिल \"पात्र नसलेलं\" अदखलपात्र शास्त्र\nRead more about आभारास देखिल \"पात्र नसलेलं\" अदखलपात्र शास्त्र\nअकाली म्हातारं झालेलं गांव\nअकाली म्हातारं झालेलं गांव\nRead more about अकाली म्हातारं झालेलं गांव\nकर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ४\nऍक्युपंक्चरः दुःख आणि इतर लक्षणांचे नियंत्रण करण्याकरता, शरीरावरील विशिष्ट बिंदूंवर, त्वचेतून बारीक सुया खुपसण्याचे तंत्र. हे एक प्रकारचे पूरक आणि पर्यायी उपचारतंत्र आहे.\nRead more about कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ४\nकर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ३\nअनेक कर्करुग्णांना त्यांच्या आरोग्यनिगेबाबत निर्णय घेण्यात सक्रिय सहभाग हवा असू शकतो. तुमचा रोग आणि त्यावरील उपचारांचे पर्याय यांबाबतचे सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असणे स्वाभाविकच आहे. मात्र, निदानापश्चातचा धक्का आणि तणाव हे सोसण्यास अवघड असतात. त्यामुळे डॉक्टरला विचारायच्या सर्व गोष्टी लक्षात येणेच कठीण असते. म्हणून डॉक्टरांची भेट ठरविण्यापूर्वीच त्यांना विचारायच्या प्रश्नांची एक यादीच करून ठेवणे सोयीचे ठरत असते.\nRead more about कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ३\nकर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी २\nडॉक्टर्स अनेकदा हे सांगू शकत नाहीत की एखाद्या व्यक्तीस कर्क का व्हावा आणि इतर एखाद्या व्यक्तीस तो का होऊ नये. खाली, कर्काकरताचे सर्वात प्रचूर असलेले धोकेघटक दिलेले आहेत.\n५. काही रसायने व इतर पदार्थ\n६. काही विषाणू आणि जीवाणू\n८. कर्काबाबतचा कौटुंबिक इतिहास\n१०. निकृष्ट आहार, शारीरिक सक्रियतेचा अभाव किंवा स्थूलता\nRead more about कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी २\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/12993-%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T08:27:35Z", "digest": "sha1:V37N5WEMYDRCR3PPUYMTREBF6JTWREDV", "length": 4179, "nlines": 93, "source_domain": "vkrajwade.com", "title": "नृसिंह चरित्र - ४१४ च. १२ (७५०)", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\n४१४ च. १२ (७५०)\nमराठी विभाग : चरित्रें\nअक्कलकोट स्वामिंचे चरित्र - ४१४ च. १ (७३९)\nएकनाथ चरित्र - ४१४ च. २ (७४०)\nकबीर चरित्र - ४१४ च. ३ (७४१)\nगुरुचरित्र - ४१४ च. ४ (७४२)\nगुरुचरित्र - ४१४ च. ५ (७४३)\nगुरु चरित्र (बावन्न श्लोकी) - ४१४ च. ६ (७४४)\nचिदंबर चरीत्र - ४१४ च. ७ (७४५)\nतुकाराम महाराज चरित्र - ४१४ च. ८ (७४६)\nदशावतार चित्र - ४१४ च. ९ (७४७)\nनिरंजन चरित्र - ४१४ च. १० (७४८)\n- ४१४ च. १० (७४८)-१\n- ४१४ च. १० (७४८)-२\n- ४१४ च. १० (७४८)-३\n- ४१४ च. १० (७४८)-४\n- ४१४ च. १० (७४८)-५\n- ४१४ च. १० (७४८)-६\nनिरंजन चरित्र - ४१४ च. ११ (७४९)\nनृसिंह चरित्र - ४१४ च. १२ (७५०)\nप्रल्हाद चरित्र - ४१४ च. १३ (७५१)\nसंत मालिका - ४१४ च. १४ (७५२)\nसंत मालिका - ४१४ च. १५ (७५३)\nवामन चरित्र - ४१४ च. १६ (७५४)\nनारायण स्वामींचे चरित्र - ४१४ च. १७ (७५५)\nविक्रम चरित्र - ४१४ च. १८ (७५६)\nसुदाम चरित्र - ४१४ च. १९ (७५७\nसुदाम चरित्र - ४१४ च. २० (७५८)\nसुदाम चरित्र - ४१४ च. २१ (७५९)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-10-15T09:25:57Z", "digest": "sha1:UQNSV6OH6K6NJNYIP3MYZRRD5Q5KLXXO", "length": 5579, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेनेगाल नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nसेनेगाल नदीमध्ये पोहणारी मुले\n१,७९० किमी (१,११० मैल)\n६४० घन मी/से (२३,००० घन फूट/से)\nसेनेगाल नदीचा मार्ग व पाणलोट खोरे\nसेनेगाल नदी ही पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी आहे. माली देशाच्या पश्चिम भागातील बाफूलाबे ह्या गावाजवळ बाफिंग व बाकोय ह्या दोन नद्यांच्या संगमामधून सेनेगाल नदीची सुरूवात होते. तेथून उत्तर व पश्चिम दिशांना वाहत जाऊन सेनेगाल नदी अटलांटिक महासागराला मिळते. मॉरिटानिया व सेनेगाल देशांची संपूर्ण सीमा ठरवण्यासाठी ह्या नदीचा वापर करण्यात आला आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०१५ रोजी ०७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66406", "date_download": "2018-10-15T08:51:27Z", "digest": "sha1:OBS25TEJ6IAA6UOBCLRGPQ737Q7G36Z3", "length": 94438, "nlines": 350, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फ्री...? : भाग १८ (अंतिम) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फ्री... : भाग १८ (अंतिम)\n : भाग १८ (अंतिम)\n\" चा अंतिम भाग वाचनास उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. मला आशा वाटते की सर्व धागे जुळून आले असावेत. तसे नसेल तर मी दिलगीर आहे. ही कादंबरी इथे प्रकाशित करू दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासनाचा सदैव ऋणी राहीन. वेळोवेळी प्रतिसाद देऊन हुरुप वाढवणार्‍या मायबोलीकर वाचकांचे विशेष आभार\n\"रुद्र आणि काली एकच व्यक्ती आहेत.\" ख्रिस अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाला.\n\"कारण फ्री म्हणजे .........\nअसं सांगितलं जातं कि १६४२ मध्ये चार्ल्स राजाच्या दरबारात एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाने हजेरी लावली. अगदी खरं सांगायचं तर ते दोघे होते. लॅझारस आणि जोहान बॅप्टिस्टा कोलोरेडो या दोघा भावांनी जेव्हा दरबारात प्रवेश केला तेव्हा त्यांच्याकडे सर्वजण टकमक बघतच राहिले. लॅझारसने पायघोळ झगा कपडे परिधान केले होते. पाठीवरची झूल जमिनीवर लोळत होती. प्रवेश केला तेव्हा ती झूल त्याने आपल्या सर्वांगावरून शाली सारखी पांघरली होती. त्याने मान तुकवून मुजरा केला पण तो गुडघ्यातून खाली वाकला नाही. त्याचे कारण सर्वांना माहित होते पण त्यांना ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून खात्री करून घ्यायची होती. त्याने ती झूल बाजूला सारताच जोहान सर्वांच्या दृष्टीस पडला. लॅझारसच्या छातीला जोहानचे धड जोडलेले होते. त्याचे धड अधांतरी लोंबत होते. त्याचे दोन्ही डोळे मिटलेले होते, तोंड उघडे होते आणि त्यातून लाळ गळत होती. हे बीभत्स दृश्य पाहून कोणालाही किळस आली असती पण सतराव्या शतकात लंडन खूप वेगळे शहर होते. त्या काळात अशा नैसर्गिक विकृतींचे प्रदर्शन करणे ही मान्यताप्राप्त गोष्ट होती. अशा व्यक्तींसाठी इंग्रजांनी फ्रीक ही संज्ञा प्रयुक्त केली. असे लोक जे वेगळे आहेत आणि ज्यांच्यात काहीतरी अनैसर्गिक आहे. त्यांचे प्रदर्शन करण्यात काहीच गैर नाही अशी समाजमान्य धारणा होती. लॅझारस एकटाच हिंडत असे. लवकरच कोणातरी व्यावसायिक स्वभावाच्या व्यक्तीने याच्यात लपलेली संधी शोधली. असे फ्रीक्स एकगठ्ठा गोळा करून त्यांचे प्रदर्शन भरवण्यास सुरुवात झाली. फ्रीकशोजचे लोण प्रथम युरोपात आणि नंतर अमेरिकेत पसरले. बर्थोल्टला फ्रीक शब्दामागच्या इतिहासाची कल्पना होती. तरीही भारतात फ्रीक्स बघण्याची अपेक्षा त्याला नव्हती.\nजोसेफला बरोबर घेऊन ख्रिस आणि रश्मी यमुनेकडे तोंड असलेल्या भिंतीकडे चालू लागले. ख्रिसच्या हातात किल्ल्याचा नकाशा होता. त्याने त्या नकाशात एका विशिष्ट बुरुजावर खूण केलेली होती. त्या बुरुजाच्या दिशेने झपाझप पावले उचलली जात होती.\n\"हा नकाशा नीट बघ.\"\n\"बघितला आहे की. आपण दोघेच अनेकदा हा नकाशा घेऊन बसलो होतो.\"\n\"हो पण पूर्वी आपल्या डोक्यात ही शक्यता नव्हती की कोणीतरी बुरुजात लपून नेम साधणार आहे. हा नकाशा नीट बघ. या भिंतीत तो झरोका आहे जिथून उद्या झरोकादर्शन दिले जाईल. आता इथे नेम साधायचा असेल तर खरंतर सर्वोत्कृष्ट जागा नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावरची कोणतीतरी उंच इमारत असेल. पण या किल्ल्याच्या वास्तुविशारदाने तिथे एकही उंच इमारत ठेवलेली नाही. तिथे झाडे असली तरी त्यांना अशा रीतिने कातरली आहेत कि तिथे कोणाला लपता येणार नाही. कोणत्याही नेमबाजाला तिथे लपता येणार नाही याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे.\"\n\"मग या बुरुजात असे काय खास आहे\n\"किल्ल्याचा आराखडा पुन्हा एकदा बघ. हा हिस्सा पूर्वी सलीमगड नावाने ओळखला जात असे. जेव्हा हा किल्ला बांधला जात होता तेव्हा सलीमगडाभोवती हे बांधकाम केले गेले. सलीमगडातून कधी झरोकादर्शन देण्याची वेळ न आल्याने त्याचे बांधकाम या सर्व बाबी डोक्यात ठेवून केलेले नाही. पण हा किल्ला बांधताना तसे करणे भाग होते. सहसा असे भुईकोट किल्ले चौरसाकृति असतात. त्याभोवती खणलेला खंदक आणि चौरसाची सममिती अशा किल्ल्यांचे बलस्थान असते हे खूप पूर्वी वास्तुविद्याविशारदांच्या लक्षात आले होते. इथे मात्र किल्ला चौरस तर जाऊच देत, आयताकृतिसुद्धा नाही. सलीमगडाच्या बाजूचा हा एक बुरुज एखाद्या शिंगासारखा बाहेर आला आहे. तिथून झरोक्यावर सहज नेम धरता येऊ शकतो.\"\n\"ओह्ह. झरोक्यावर नेम धरता येऊ नये म्हणून त्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण असले तरी या विशिष्ट रचनेमुळे फक्त या बुरुजातून असा कोण साधता येत आहे कि झरोक्यात उभ्या असलेल्या व्यक्तीवर नेम साधता येईल.\"\n\"यामुळेच हल्ला लाल किल्ल्यातच होऊ शकतो. म्हणूनही कदाचित फणींद्रने दरबाराच्या इतर कार्यक्रमांकडे सपशेल दुर्लक्ष केले. तो तिथे फिरकलाही नसणार आणि सगळे त्याला शोधून शोधून थकले.\"\n\"पण ख्रिस, मलिका, काली आणि रुद्रचे काय तू त्यांचा शोध घ्यायला कोणालाच पाठवले नाहीस.\" रश्मीने आपली शंका व्यक्त केली.\n\"गंगादास काय म्हणाला होता ते नीट आठव. दिल्लीच्या जुन्या नकाशांसोबत तुलना केली तर लगेच कळून येते की नकाशा लाल किल्ल्यातच आहे.\"\n\"१७ व्या शतकात जेव्हा शाहजहानने दिल्लीचा कायापालट केला आणि शाहजहानाबाद वसवले तेव्हा दिल्लीत अनेक आमूलाग्र बदल झाले. जर गंगादास जुन्या दिल्लीच्या नकाशांकडे लक्ष वेधत असेल तर त्याच्या डोक्यात अशी कोणतीतरी खूण असली पाहिजे जिच्यात बदल तर झाले पण ती अजूनही पूर्ववत, पूर्वीच्याच ठिकाणी आहे. पुन्हा ज्या कोणी तो कंठा लपवला होता त्याने निश्चित भविष्याचा विचार करूनच ती जागा निवडली असणार. सलीमगडासारखा किल्ला राजवंशात बदल झाला तरी जतन केला जाईल. असे असल्यावर लाल किल्ल्याच्या त्या हिश्श्यात कंठा लपवणार नाही तर अजून कुठे लपवणार\nख्रिसला आपल्या बोलण्याचा पुरावा द्यायची गरज पडली नाही. त्यांना लवकरच पहारेकर्‍यांची अनुपस्थिती जाणवली. शव एकाचेच सापडले असले तरी हळूहळू इथला पहारा शिथिल केला जात असल्याची जाणीव त्यांना होत होती. जेव्हा ते बुरुजाच्या माथ्यावर आले तेव्हा ख्रिसने एक कंदील आपल्या हातात घेतला. सोबत घेतलेल्या शिपायांना तिथेच थांबायची खूण करून जोसेफ आणि रश्मीला बरोबर घेऊन त्याने पायर्‍या उतरल्या. त्याला हवे असलेले तिघेही तिथेच होते.\n हा काय प्रकार आहे\" फणींद्रची नजर तुलनेने लवकर स्थिरावली. त्याने आपली बंदूक अंदाजे शत्रूच्या दिशेने रोखली आणि तो गवाक्ष असलेल्या भिंतीला पाठ लावून उभा राहिला.\n\"कोणीही हालचाल करू नका. माझा नेम चुकणार नाही. तू ...\" त्याने ख्रिसला इशारा केला.\n\"फ्रीक वगैरे काय म्हणत आहेस त्याचं मला काही घेणं नाही. पण तू माझी इथून बाहेर पडायची सोय आहे. तुझे लोक वरती आमच्यासाठीच थांबले असतील. त्यांना हे दोघे मी गिफ्ट पॅक करून द्यायला तयार आहे.\"\n\" मलिका कडाडली. \"काली तुझी होऊ घातलेली सरदार आहे. तू तिच्यासोबत गद्दारी करत आहेस हे लक्षात असू दे.\"\n\" फणींद्र हसला. \"या हिजड्याला तू आमचा सरदार बनवायला निघाली आहेस\n\"इफ आय मे इंटरजेक्ट ...\" ख्रिसने तोंड उघडले.\n\"लूक, आम्हाला वाटाघाटी करण्यात काहीच अडचण नाही. जोसेफ, रश्मी\" दोघांनाही ख्रिसचा अंतस्थ हेतू कळला. त्यांनी मान डोलाविली.\n\"पण हे दोघे जोवर शांत बसणार नाहीत तोवर आपण काही करू शकणार नाही.\"\n फणींद्रने शांतपणे खिशातून एक पिस्तुल काढले आणि प्रत्येकी दोन गोळ्या मलिका आणि कालीच्या पायांवर झाडल्या.\n\"आता फारशी कटकट करणार नाहीत. ख्रिस, माझ्या मागण्यांचे काय करणार आहेस. मी फार संयमी मनुष्य नाही हे तुला माहित आहेच.\"\n\"तिकडे येतोच पण तत्पूर्वी रुद्र .. नाही सॉरी काली. जे काही असो, तो किंवा ती तृतीयपंथी नाही. आजचे विज्ञान हे नीट समजून घेण्याइतके प्रगत नाही पण तुमच्या पंथाला अपेक्षित अर्धनारीश्वर हाच आहे. मी गंगादासला विचारले होते की कोणती अशी वनस्पती आहे का जी गर्भाचे लिंग कोणते असेल यावर प्रभाव पाडू शकते. मलिकाकडे बहुधा ती वनस्पती होती.\"\n\"सुलक्षणा तुला खात्री आहे की हा काढा प्यायल्याने अर्धनारीश्वर माझ्या पोटी जन्माला येईल.\" शक्तीपुरची धाकल्या महाराणीची दासी मलिका तिची बहीण असल्याचे आणि ठगांच्या एका कडव्या शाक्तपूजक पंथाची अनुयायी असल्याचे कोणाला माहित नव्हते. हे लग्नसुद्धा मलिकाने घडवून आणले होते. आता जर शक्तीपुरची दंतकथा खरी असेल तर तिच्या पोटी मुलगीच जन्माला यायला हवी. जरी नसली तरी समागम करण्याआधी तिला तशा प्रकारचा काढा देऊन तिचे शरीर त्या पद्धतीने तयार केले गेले होते. आता जर तिच्या गर्भात पुरुषाची लक्षणे उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला गेला तर निश्चित जन्माला येणारा किंवा येणारी अर्धनारीश्वरच\n निव्वळ कोणी भविष्य वर्तवले की अवतार जन्माला येईल म्हणून अवतार जन्माला येत नसतो. तो जन्माला घालावा लागतो. माझ्यावर विश्वास ठेव की हाच एक मार्ग आहे की ज्याने तुझ्यापोटी आपल्या पंथाला अपेक्षित असा अवतार जन्माला येईल.\"\nमलिकाला हे ठाऊक होते की असे प्रयत्न तिच्याआधी सुद्धा केले गेले होते. ते पूर्वापार चालत आलेले ज्ञानच ती पुन्हा वापरत होती. या सर्वात बाळंत आणि गर्भ दोन्ही गमावण्याचा धोका होता पण मलिका तो पत्करायला तयार होती. तसेच अगदी बाळ जन्माला आलेच तरी त्या काढ्याचा प्रभाव पडण्याची शक्यता खूप कमी होती. पण जर तसे नसते तर त्या अवताराच्या अवतारपदाला काय अर्थ राहिला\nयावेळेस मात्र मलिकाचे ग्रह उच्च होते. जन्मलेला मुलगा होता. पण मलिकाने तो किंचित मोठा होईपर्यंत वाट पाहिली. तिच्या अपेक्षेनुसार त्याचे विशिष्ट अवयव सामान्य पुरुषाप्रमाणे नव्हते. तसेच त्याच्या शरीराची ठेवण काहीशी मुलींसारखी होती. काढ्याने आपले काम केले होते. मुलाचे नाव रुद्र ठेवले गेले. पण जर रुद्र अर्धनारीश्वर असेल तर त्याच्यातल्या स्त्रीला बाहेर काढले पाहिजे. लवकरच मलिकाच्या लक्षात आले की रुद्रचे शरीर एक असले तरी त्याच्यात दोन व्यक्तीमत्वे नांदत आहेत. तिने कालीला आपल्या छत्रछायेखाली घेऊन वाढवले. रुद्रची शक्ती आणि कालीचे क्रौर्य अशा दोन गुणांना मलिकाचे सदैव प्रोत्साहन होते. गरज फक्त होती तो कंठा शोधण्याची. तिला जयाचा पत्ता लागला खरा पण जयाने काही ते कागद तिच्या हवाली केले नाहीत. इकडे तिची बहीण फार काळ जगली नाही. शक्तीपुरमधले काम आटोपल्यानंतर अर्थातच त्याची राखरांगोळी केली गेली. रुद्र/काली पुरेसे मोठे झाल्यानंतर मलिकाच्या सुपीक डोक्यात सर्कसची कल्पना आली. तिने भद्रच्या रुपाने एका जुन्या सिंहपंथीयाला आपल्यासोबत घेतले. व्याघ्रपंथाचे रहस्य जाणून घेण्याकरिता नागराजलाही आपल्या जाळ्यात अडकवले. तिथून सुरु झालेला प्रवास अशा रीतिने संपेल हे मात्र मलिकाला कधीच वाटले नव्हते.\n\"हे अतर्क्य वाटत असेल तर त्यात काहीच चूक नाही. किंबहुना यामुळेच तो फ्रीक आहे. फ्रीक म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जिच्यात काहीतरी असामान्य आहे. काहीतरी अतर्क्य, निसर्गनियमांविरुद्ध आहे. उदाहरणार्थ रुद्र एक इंटरसेक्स म्हणावा लागेल.\" क्षणभर पॉज घेऊन ख्रिसने पुन्हा बोलायला सुरुवात केली.\n\"आता विचार करा बर्थोल्ट भाषा अभ्यासक होता. भलेही नंतर त्याने डेव्हिडची मदत केली असेलही पण मूळात तो एक भाषातज्ज्ञ होता. त्याला आपल्या खून्याची ओळख पटवून द्यायची आहे. मरता मरता तो स्वभाषेत बोलेल हेही सयुक्तिक पण त्याच्या डोक्यात ही भीति सुद्धा असावी की जर तो आत्ता जर्मनमध्ये बोलला आणि नंतर त्यावरून ब्रिटिश पोलिस जर्मनीपर्यंत त्याचे धागे नेतील. क्लासिक ओव्हरथिंकिंग पण त्याच्या डोक्यात ही भीति सुद्धा असावी की जर तो आत्ता जर्मनमध्ये बोलला आणि नंतर त्यावरून ब्रिटिश पोलिस जर्मनीपर्यंत त्याचे धागे नेतील. क्लासिक ओव्हरथिंकिंग जर एखादा असा शब्द वापरता आला जो इंग्रजी आणि जर्मन दोन्ही भाषांमध्ये आहे तर जर एखादा असा शब्द वापरता आला जो इंग्रजी आणि जर्मन दोन्ही भाषांमध्ये आहे तर त्याच्या सुदैवाने फ्रीक एक असा शब्द आहे जो अनेक युरोपीय भाषांमध्ये त्याच अर्थाने वापरला जातो. म्हणजेच फ्रीक हा जर्मन शब्द सुद्धा आहे आणि इंग्रजी शब्द सुद्धा आहे. तसेच खूनी सुद्धा एक फ्रीक आहे.\"\n\"तो गोरा ....\" आवाज पुरुषी होता. रुद्रला शरीरावर ताबा मिळाला होता.\n\"काली त्याच्या नजरेत कशी काय भरली कोणास ठाऊक. इतक्या मुक्कामांमध्ये काली कधीच कोणालाच सापडली नाही. याने मात्र तिला बरोबर शोधून काढले. त्यामुळे कालीला त्याला संपवायला जावेच लागले.\"\n\"वेल जर तुम्ही तुमचे वनस्पतीविज्ञान पुरुषांना आकर्षित करायला वापरणार असाल तर किमान बर्थोल्ट सारख्या चौकस वृत्तीच्या तरूणापासून तुम्ही सावध राहायला हवे होते.\"\nबर्थोल्टला जेव्हा एल्साकडून कामाची ढोबळ रुपरेषा कळली तेव्हा तो जाम वैतागला होता. एकतर त्याला डेव्हिडसोबत काम करणे अजिबात पसंत नव्हते. उगाच लूपहोल्स असलेली योजना आखून त्याला धोका पत्करण्यात अजिबात रस नव्हता. त्यात २२ तारखेपर्यंत पंचम जॉर्ज यांच्या भारतभेटीची घोषणा होणारही नव्हती. काहीशा निरिच्छेनेच त्याने फणींद्रची भेट घ्यायला होकार दिला होता. मुद्दाम त्याने असे कॉफीगृह निवडले जिथे भारतीय आणि इंग्रज दोघांना मुक्त प्रवेश होता. मोठे इंग्रज अधिकारी अशा ठिकाणी जाणे कमीपणाचे समजत असल्याने तिथे ते फिरकले नसते. पुन्हा तिथे फारशी वर्दळ नसल्याने त्या दोघांना एकत्र बघितलेले लोक संख्येने कमी मालकाची स्मरणशक्ती मंद असल्याची खात्री त्याने स्वतः आठवडाभर जाऊन करून घेतली होती. ठरल्या वेळी फणींद्र आला. त्याने वेळ पाळलेली पाहून बर्थोल्टचे मत काहीसे सुधारले.\nफणींद्रचे डोळे त्याच्या नजरेत भरले. ती विसंगती बर्थोल्टला लगेच दिसली नसती तरच नवल पण या विसंगतीत, विकृतीत काहीतरी आकर्षक होते. बर्थोल्टने मनोमन विचार केला असता त्याच्या लक्षात आले की मुळात आपले डोळेच किती विसंगत आहेत. पांढर्‍या डोळ्यांत मध्येच एक काळा ठिपका दिला आहे. त्यापेक्षा संपूर्ण काळ्या डोळ्यात एक प्रकारचे सौंदर्य आहे. सममितीचे सौंदर्य आहे. जर हा योजनेची पूर्ती करणार असेल तर नक्कीच हा माझ्या योजनेचे बारकावे समजून घेईल. फणींद्रलाही लवकरच बर्थोल्टच्या योजनेमागचा सखोल विचार जाणवला. त्यांना मिळालेल्या बातम्या जर खर्‍या असतील तर ही योजना निश्चित पंचम जॉर्जच्या मृत्युस कारणीभूत ठरेल.\nसंशय येऊ नये म्हणून त्यांनी योजनेवर काम करण्यासाठी शहरात आलेल्या सर्कसमध्ये भेटायचे ठरवले. फणींद्रला तर त्या सर्कसमध्ये काही फारसे विशेष जाणवले नाही. त्याने अर्थातच रुद्र आणि मलिका सिंहपंथीय असल्याचे ताडले पण आता या प्रकाराशी फारसे घेणे देणे नसल्यामुळे त्याने फार ढवळाढवळ केली नाही. बर्थोल्टची गोष्ट वेगळी होती. कोणतीही विसंगती त्याला लगेच जाणवे. उष्मागतिकीचा दुसरा नियम ठाऊक असल्याने तो स्वतःहून जाऊन एंट्रॉपी वाढवत नसे. पण इथे काहीतरी वेगळे घडले. ती स्त्री या सर्व वातावरणात इतकी विसंगत होती की त्याला ते सहनच होईना. त्याने सरळ जाऊन तिचा हात धरला आणि तो सुगंध त्याच्या घ्राणेंद्रियाला जाणवला. काली या अकल्पित प्रकाराने भांबावून गेली होती. तिने हे निस्तरण्याची जबाबदारी रुद्रवर ढकलून दिली. पण रुद्र तरी काय करणार होता अंगावर साडी असताना तो पदर बाजूला करून स्वतःला उघड तर करू शकणार नव्हता. तसेच इतक्या गर्दीत याचा काटाही काढू शकणार नव्हता. त्यांना आता बर्थोल्टलाही लक्ष्य करून संपवणे भाग होते.\nबर्थोल्ट प्रचंड सावध असल्याने त्याने कालीला हव्या असलेल्या ठिकाणी येण्यास साफ नकार दिला. नाईलाजाने कालीने बर्थोल्टच्या निवासस्थानी जाण्याचा धोका पत्करला. अर्थातच बर्थोल्टला काली आणि रुद्र एकच असल्याचे लक्षात आले. किंबहुना ते रहस्य उघड करून बर्थोल्टच्या आयुष्यरेखा पुसण्याचा निर्णय घेऊनच ते दोघे तिथे गेले होते. बर्थोल्टला संपवल्यानंतर खिडकीवाटे ते पसार झाले. कमाल ताशी पन्नास मैल वेगाने धावू शकणारे संग्राम रुपी वाहन असल्यावर त्या भागातून दिसेनासे होणे फारसे अवघड नव्हते. मरण्यापूर्वी बर्थोल्टच्या मनात एकच विचार होता. या फ्रीकचे रहस्य कसे उघड करता येईल\n\"पण मग आपण दोघांनी इंदूरात रुद्र आणि कालीला एकत्र पाहिले होते त्याचे काय\n\"नाही. आपण रुद्र आणि एका लाल साडीतल्या स्त्रीला पाहिले. ती सिंहावर बसलेली असल्याने अंधारात तिची शरीरयष्टी कळून येणे आणखीनच अवघड होते. पण आता मी खात्रीने म्हणू शकतो की ती मलिका होती.\"\nफणींद्र स्वतःशीच मोठ्याने हसला. \"म्हणजे या लोकांच्या मूर्खपणामुळे ही योजना फसली तर. पण मग हे इथे का आले\n\"तो कंठा नको का मलिका\" ख्रिसच्या हातात सर्व पत्ते असलेले पाहून मलिकाचा धीर खचला. रुद्रने लंगडत लंगडत एका विशिष्ट जागची वीट थोडी सैल करण्यास सुरुवात केली. ती वीट मुळातच पक्की बसवलेली नव्हती. तिच्यावर तेच निशाणही होते. ती वीट काढताच तिथे एक छोटी दागिन्याची पेटी बसेल एवढा कोनाडा तयार झाला. पण तो कोनाडा रिकामा होता. हे मात्र कोणालाही अपेक्षित नव्हते. सर्व काही क्षण स्तब्ध राहिले. त्यानंतर मात्र फणींद्रच्या भेसूर हास्याने ती जागा व्यापली.\n\"त्या पंथाचा नाद सोडण्याचा माझा निर्णय योग्यच होता. हे सर्व सांकेतिक भाषा आणि नकाशा आणि गुप्त कागदपत्रे वगैरेंची सोय केली खरी पण जर किल्ल्यात सहज नजरेत भरेल असे निशाण असलेली वीट खूण म्हणून ठेवली असेल तर कधी ना कधी तरी तिथे काहीतरी आहे हे कोणाच्या तरी लक्षात येणारच होते. आता तर इथून चोरलेला तो कंठा कुठे असेल हे अर्धनारीश्वरालाही ठाऊक नसेल.\"\nइतर कोणाला ते लक्षात आले नाही तरी रुद्रला कालीची प्रतिक्रिया जाणवत होती. शरीर नाही पण आत्मा अमर आहे असे सांगितले जाते. इथे एक आत्मा अजूनही जिवंत असल्याने शरीर जिवंत होते पण काली त्या धक्क्यातून सावरेल अशी शक्यता दिसत नव्हती. रुद्रच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. त्याने लगेच हात चेहर्‍यावरून फिरवला. आता त्याच्या जगण्याला काही अर्थ नव्हता. त्याने लपवलेली चकमक आणि विस्फोटक कांडी हातात पकडली. मीरच्या साठ्यातून काही शस्त्रे लांबवण्यात तो यशस्वी झाला होता. याने ती खोली नष्ट होण्या इतका स्फोट नक्कीच झाला असता. ख्रिसनेही याची अपेक्षा केली नव्हती. त्याने इशार्‍यानेच रश्मी आणि जोसेफला माघार घेण्याच्या तयारीत राहायला सांगितले. पण ती वेळ आली नाही. फणींद्रने चालवलेली गोळी रुद्रच्या हृदयाच्या आरपार झाली होती. त्याच्या हातातून ती कांडी घरंगळली आणि स्फोट झाला. तो स्फोट रुद्रच्या अपेक्षेइतका नसला तरी फणींद्र टेकून उभा असलेल्या भिंतीला फोडण्यासाठी आणि त्या धक्क्याने आपल्या रायफलसकट फणींद्र खाली पडण्यासाठी तो पुरेसा होता.\nसंग्रामला खाली शिपायांनी घेरले होते. जोसेफ मुद्दाम दरबार सुरु झाल्यानंतर सयाजीराजे गायकवाडांच्या सुरक्षाप्रमुखाला भेटून आला होता. राजधानीत उपस्थित असलेल्या लोकांपैकी बर्बर जातीचा सिंह पाहिलेले लोक फक्त गायकवाडांकडेच असू शकत होते. त्याने सुद्धा आढेवेढे न घेता वेळ पडल्यास संग्रामला पकडण्याचे वचन दिले होते. त्यानुसार संग्रामला घेराव घालण्यात आला होता. त्याला हे कळत होते की या सगळ्यांना तो एकत्र आवरू शकत नव्हता. मागे किल्ल्याची तटबंदी आणि उर्वरित सर्व दिशांना मानवी कडे अशा अवस्थेत तो अडकला होता. त्याची पशुबुद्धि या कड्यातली कमकुवत साखळी शोधत होती जेणेकरून शिकार तिथून सुरु करता यावी. पण त्याची गरज पडली नाही. धडाम असा आवाज होऊन एक माणूस किल्ल्याच्या बुरुजातून खाली पडला. याने कडे भंगले असले तरी संग्रामचे लक्ष या नव्या मनुष्याने वेधून घेतले. पुण्यात आपल्या मालकाला त्रास देणारा हाच तो माणूस संग्रामने गगनभेदी गर्जना केली आणि तो फणींद्रवर झेपावला.\nइतक्या उंचावरून पडल्याने फणींद्रची बहुतांशी हाडे मोडली होती. नाकातून रक्ताची धार आली होती. त्या अवस्थेतही त्याला संग्रामचे अस्तित्व जाणवले. अगदी शेवटी सुद्धा \"वाघ का सिंह\" या प्रश्नापासून सुटका नाही हे पाहून त्याला हसू फुटले. संग्रामने एका झेपेत त्याच्या नरडीचा घोट घेतला. संग्रामला पकडायला आलेले सगळे दिङमूढ होऊन पाहत राहिले. फणींद्रचे प्राण क्षणार्धात निघून गेले. संग्रामने विजयोन्मादात आणखी मोठ्याने गर्जना केली. पुन्हा एकवार त्याने आपल्या शिकारीकडे पाहिले तर त्याला तिथे एका वाघाचा चेहरा दिसला. तो वाघ जिवंत होता. संग्राम जर मनुष्य असता तर नक्की त्याने डोळे चोळले असते. त्याच्या अल्पमतीला आपण काय बघत आहोत हे कळत नव्हते. फणींद्रचे शरीर जरी मृत असले तरी त्याच्या स्नायूंना मेंदूने मरण्यापूर्वी दिलेली आज्ञा लक्षात होती. संग्रामला आत्ताशी आपण झेप घेण्याच्या नादात फणींद्रच्या बंदूकीवर शरीर रेलून उभे आहोत हे लक्षात आले. बंदूकीचे नळी संग्रामच्या पोटात खोलवर रुतली होती. फणींद्रच्या तर्जनीच्या स्नायूंनी शेवटची आज्ञा चोख बजावली. संग्रामच्या आतड्यांच्या चिंधड्या उडाल्या.\nमलिकाची अवस्था फारच वाईट झाली होती. भलेही फणींद्र जगण्याची शक्यता नगण्य असली तरी रुद्र आणि काली सुद्धा आता या जगात नव्हते. ज्यासाठी तिने हा अट्टाहास केला तो कंठा, त्यांच्या पंथाची गुप्त ठेव कोणी भलताच घेऊन गेला होता. बॉम्बेत तो धोका पत्करायलाच नको होता. फ्री.. त्या एका शब्दामुळे हा चहावेडा इंग्रज आपल्यामागे लागला आणि हे सर्व घडले. घडले काय, सगळंच संपले. आता कसला अवतार आणि कसले ते गतवैभव का केली मी ही सर्व मेहनत\n\"मलिका ....\" ख्रिस, रश्मी आणि जोसेफ तिघेही जिवंत होते. त्यांनी वेळीच जिन्याच्या मागे लपून स्फोटाची तीव्रता तेवढ्या प्रमाणात जाणवणार नाही याची खबरदारी घेतली होती. मलिकाला आत्ता कुठे वेदनेची जाणीव झाली. तो स्फोट प्रचंड तीव्रतेचा नसला तरी स्फोटाच्या बरीच जवळ उभी असल्याने तिच्या भाजल्याच्या जखमा अधिक गंभीर होत्या. तिचा एक कान सोलवटून निघाला होता. त्या तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी त्यांच्या जखमा प्राणघातक नव्हत्या.\n\"सगळं काही संपलंय मलिका तुला फ्रीक किंवा फ्री या दोन्हीचा अंदाज न येणं साहजिक आहे. तसेच तुझ्या या योजनेत दुर्दैव आड आलं यात तू काही करू शकत नाही. तू इतकं प्रायश्चित्त नक्की करू शकतेस की या हत्याकांडांची सर्व माहिती आम्हाला दे. किमान जी कुटुंबे त्यांच्या मुलांचा तपास करत आहेत आम्हाला त्यांना सत्य सांगता येऊ शकेल. या निमित्ताने तुझ्यावर तुमच्या पूर्वेतिहासाचे जे जोखड होते तेही नाहीसे झाले आहे. यू कॅन बी ट्रूली फ्री मलिका तुला फ्रीक किंवा फ्री या दोन्हीचा अंदाज न येणं साहजिक आहे. तसेच तुझ्या या योजनेत दुर्दैव आड आलं यात तू काही करू शकत नाही. तू इतकं प्रायश्चित्त नक्की करू शकतेस की या हत्याकांडांची सर्व माहिती आम्हाला दे. किमान जी कुटुंबे त्यांच्या मुलांचा तपास करत आहेत आम्हाला त्यांना सत्य सांगता येऊ शकेल. या निमित्ताने तुझ्यावर तुमच्या पूर्वेतिहासाचे जे जोखड होते तेही नाहीसे झाले आहे. यू कॅन बी ट्रूली फ्री मलिका\n\" मलिका असहायपणे म्हणाली. \"मी फ्री सुद्धा होऊ शकले नाही सर. जे प्रयोग रुद्रवर केले गेले होते ते माझ्यावरही केले गेले होते. कदाचित आमच्या नशीबातच फ्री चा अर्थ फ्रीक असा लिहिला होता.\"\n\"लेट बायगोन्स बी बायगोन्स मलिका.\" जोसेफ म्हणाला. \"तुझा पंचम जॉर्ज यांच्याशी काही संबंध येत नाही. जर तू शरणागती पत्करलीस तर तुझी शिक्षा मृत्युदंडावरून जन्मठेपेवर आणणे काहीच अवघड नाही.\" जोसेफने ख्रिसला सावध राहण्याची खूण केली. अशी किरकोळ भाषणे मलिकाला बेसावध करू शकत नव्हती.\n\"जर मला शिक्षा चुकणार नसेलच तर मी किमान एकाला तरी सोबत घेऊन जाईन.\" मलिकाने इतकावेळ लपवलेली एक लहानशी गुप्ती घेऊन ख्रिसवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. तिची चपळाई पाहून ख्रिसही क्षणभर गांगरला. पण रश्मी सावध होती. तिने वेगाने हालचाली करत भिंतीला पायांनी रेटा देऊन हवेत आडवी होत मलिकावर चाल केली. तिची लाथ मलिकाच्या सोलवटलेल्या कानावर बसली. त्या हादर्‍याने गुप्ती मलिकाच्या गालाला लागली आणि गाल फाटून तिचा चेहरा फारच भयानक दिसू लागला. यानंतरही ती कशीबशी उभी राहिली. एव्हाना जोसेफचे पिस्तुल बाहेर आलेले होते. आता दया दाखवण्याचे काहीच कारण नव्हते. तरीही त्याने तिला नि:शस्त्र करण्याकरिता हातावर गोळी झाडली. पण तिला संतुलन राखताना त्रास होत असताना एवढा धक्का सुद्धा पुरेसा होता. ती भेलकांडत जाऊन भिंतीच्या भगदाडावर आदळली. क्षणभर वाटले की ती आता खाली पडणार. दबकत दबकत जोसेफ तिच्या जवळ गेला. त्या स्फोटामुळे भगदाडाच्या कोपर्‍यांना धार आली होती. त्यातले एक धारदार टोक तिच्या पोटाला चिरून गेले होते. तिची गुप्ती केव्हाच गळून पडली होती. मलिका जरी जिवंत असली तरी तिच्यात आता काहीही हालचाल करण्याचे त्राण नव्हते. या वेदना सहन करत तिने काही मिनिटांनी इहलोकाचा निरोप घेतला.\n\"आज खास सम्राटांकडून अत्युच्च प्रतीचा चहा आलेला आहे, अदागिओ गोल्डन युनान.\" रश्मीने चहाचे कप भरता भरता सांगितले.\n\"हा चहा खरंच अस्तित्वात आहे तर. युनान प्रांतातला हा चहा अन्यथा बघायलाही मिळत नाही.\" ख्रिसने पुस्ती जोडली.\n\"म्हणजे एवढं सगळं करून फक्त चहाच मिळणार होता तर\" जोसेफने आपली खंत व्यक्त केली.\n\" मॅक्सवेल यांनी एक सिगार जोसेफला देऊ केली. संपूर्ण सिगार बावनकशी सोन्याचा वर्ख होता. तर टोकाला अस्सल चांदी लावलेली होती.\n\"किंग ऑफ डेन्मार्क सिगार\n\"म्हणजे एवढं सगळं करून फक्त एक सिगारच मिळणार होती तर\" ख्रिसच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून जोसेफने शांतपणे झुरके घेण्यास सुरुवात केली. सर्व गोंधळ पहाटे झाल्यामुळे सुदैवाने त्याचा फार गाजावाजा झाला नाही. त्यातल्या त्यात गायकवाडांना थोडीफार कल्पना आली पण त्यांना विश्वासात घेऊन हे प्रकरण दाबण्यात आले. या तिघांच्या जखमांच्या शुश्रुषेकरिता खास शाही वैद्य आणि त्यांच्या ताफ्याची नियुक्ती करण्यात आली. जखमा फार गंभीर नसल्या तरी त्यांनी झरोकादर्शनाचा कार्यक्रम चुकवला. स्वतः पंचम जॉर्ज आणि सम्राज्ञी मेरी त्या तिघांना भेट द्यायला जातीने येऊन गेले होते.\n\"उद्या परवा विश्रांती घ्या. सोळा तारखेला सकाळी सम्राटांच्या विशेष मेजवानीला तुम्हा दोघांना हजेरी लावायची आहे.\" हेन्रींनी जाता जाता पुष्टी जोडली.\n\"आय अ‍ॅम सॉरी रश्मी. सम्राटांकडून तुला आमंत्रण असले तरी तिथे मेड किंवा वॅलेट यांना प्रवेश नसेल. सो ....\" हेन्रींनी खांदे झटकले.\nरश्मी काहीशी खट्टू झाली खरी पण तिने तसे दाखवले तरी नाही. जोसेफने धूराचे एक मोठे वर्तुळ हवेत काढले. रश्मी दुसर्‍या खोलीत गेल्यानंतर त्याने ख्रिसला हटकले.\n\"मग काय विचार केला आहेस\n\"रश्मीला त्या विशेष मेजवानीत कसा घेऊन जाणार आहेस\nकधी नव्हे तो ख्रिसही निरुत्तर होता. त्याला रश्मीला सोबत घेऊन जायची इच्छा तर होती पण ब्रिटिश एटिकेट्समधून पळवाट काढायची कशी जोसेफ त्याची चलबिचल पाहून मनापासून हसला.\n\"आता मी सांगतो ते नीट ऐक.\"\n१५ डिसेंबर १९११ ची रात्र\nजेवण झाल्यानंतर रश्मीने बिछाना नीट केला. ख्रिसची झोपायची वेळ झाली होती. त्याला आज झोपण्यापूर्वी आणखी एक कप चहा दिला की तिची आजची कामे संपणार होती. उद्या पुन्हा लवकर उठायचे असल्यामुळे तिला लवकरात लवकर हे सर्व आवरून झोप पूर्ण करायची होती. चहा तयार करून आणण्यासाठी ती स्वयंपाकघराकडे जाणार तर ख्रिसच समोरून चहाचे सामान घेऊन आला.\n\"ख्रिस...... सॉरी सर. हे काय आहे\n\"हे काय आहे ते आपण नंतर बोलू. त्या आधी तुला दोन दिवसांपासून काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. मला वाटतं तो आधी विचारावास. नाही त्याही आधी बसून घे.\" ख्रिसने दोन खुर्च्या ओढल्या. थोडा वेळ गेल्यानंतर रश्मीने अखेर ख्रिसच्या नजरेला नजर भिडवली. त्याच्या चेहर्‍यावर एक मंद स्मित होते. अखेर तिने हिय्या करून प्रश्न विचारलाच.\n\"मग यानंतर माझी नोकरी ....\"\nक्षणभर अवाक राहिल्यानंतर ख्रिस हसतच सुटला. \"हा तुझा प्रश्न आहे\n\"नाही. म्हणजे हो. म्हणजे आणखी दोन आहेत.\"\n\"मग तो आधी विचार. तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी देणारच आहे. पण आधी तुझे उरलेले दोन प्रश्न.\"\n\"एक म्हणजे त्या सर्कसचे काय झालं\n\"मला अजून नीटसं कळलं नाही. मला एवढं माहित आहे की उमा सर्कशीतल्या उरलेल्या कलाकारांना घेऊन इतर कोणत्या तरी सर्कसमध्ये सामावून जाण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात काय होईल मला माहित नाही पण सध्या तरी त्यांना दुसर्‍या सर्कसमध्ये काम आहे. ते रस्त्यावर निश्चितच आलेले नाहीत.\" हे ऐकून रश्मीचा जीव भांड्यात पडला.\n\"आणि मला अजूनही कळलं नाही कि तुमचे वडील तुम्हाला फ्रीक का म्हणत असत\n\"हम्म. रश्मी, आज वैद्यकशास्त्राने खूप प्रगती केली असली तरी प्रिमॅच्युअर बर्थमध्ये बाळ आणि बाळंतीण कोणतेही कॉम्प्लिकेशन्स न होता वाचणे खूप दुर्मिळ आहे. तीस वर्षांपूर्वीच्या डार्टमूरमध्ये तो एक अनैसर्गिक चमत्कार मानला गेला याचे मला आश्चर्य वाटत नाही. त्यात युरोपात फ्रीक्सची जाहीर प्रदर्शने भरवली जातात ज्यांना फ्रीकशो असे संबोधले जाते. काही फ्रीकशोज मध्ये जी बाळे प्रिमॅच्युअर बर्थमधून जगली नाहीत त्यांना फॉर्मेलिनमध्ये प्रिझर्व्ह करून त्यांचे प्रदर्शन केले जाते.\"\n\"इयू.......\" रश्मीच्या चेहर्‍यावर किळस लपत नव्हती.\n\"वेल यू आस्क्ड फॉर इट. हे बिभत्स आहे याची मला कल्पना आहे. पण जे आहे ते आहे. या पार्श्वभूमिवर माझ्या वडलांनी मला फ्रीक म्हणण्याचे मला आश्चर्य वाटत नाही.\"\n\"अं ..... ओके. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.\"\nख्रिसने उत्तरादाखल हसून चहाचा कप भरला. तिच्या हातात एक कप दिला. तिने काही क्षण गोंधळून त्याच्याकडे पाहिले. मग एक घोट घेतला\n\"दार्जिलिंग, इंग्लिश ब्रेकफास्ट आणि सिलोन. मध आणि कॅमोमाईलची पाने.\"\nतिच्या उत्तरावर ख्रिसच्या हास्याची लकेर अधिकच रुंदावली.\n\"तुझ्या नोकरीविषयी तू विचारत होतीस ना. मी बघितलं आहे की तू मला मध्ये मध्ये सर म्हणण्या ऐवजी ख्रिस म्हणतेस. असं होणार असेल तर तुझी नोकरी मला काढून घ्यावी लागेल.\"\nरश्मीचा चेहरा पडला. पण त्याही अवस्थेत तिचे हात स्थिर होते. हातात चहाचा कप जो होता.\n\"असं नको करू ख्रिस. उप्स.\" तिने जीभ चावली.\n\"पण मला असं करावं लागेल रश्मी.\"\n ही एवढी मोठी चूक आहे का\n\"नाही. मी अजिबात रागवलेलो नाही.\"\n\"पण मी जर तुला नोकरीवरून काढले नाही तर माझी पार्टनर म्हणून मी तुला उद्याच्या मेजवानीला कसा घेऊन जाणार आहे\n\" रश्मी क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली.\n\"मी प्रामाणिकपणे सांगतो मूळ कल्पना जोसेफची आहे. आणि मला पूर्ण कल्पना आहे की तुला मी लाँग टर्म पार्टनर म्हणून आवडेनच असं नाही. पण एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी. काय म्हणतेस\nरश्मीने सावकाशपणे चहा संपवला. आता ख्रिसच्या मंद स्मिताची जागा उत्सुकतेने आणि डोळ्यांतल्या नकाराच्या भीतिने घेतली. काही क्षण तसेच गेले.\n\"हा चहा तू बनवलास\" ख्रिसने मान डोलावली.\n\"आणि उद्या मी मेजवानीसाठी कोणते कपडे घालणार आहे\n\"आधी माझ्या प्रश्नाचं तर उत्तर दे.\"\n\" रश्मीच्या आवाजात आता लाडिक उपरोध होता.\n\"मी विचारलं उद्या मी कोणता ड्रेस घालणार आहे\nख्रिसने तो प्रश्न स्वतः मोठ्याने म्हणून पाहिला. त्याला त्याचा अर्थ समजायला काही वेळ जावा लागला. कळल्यानंतर मात्र दोघांच्या चेहर्‍यावरून हसू ओसंडून वाहत होते.\nचोरून त्यांचे संभाषण ऐकत असलेल्या जोसेफने सुद्धा डोळ्यात कचरा गेल्याचा अभिनय केला. सिगार ओढण्यासाठी तो बाहेर पडला तर हेन्री तिथे आधीच सिगार ओढत उभे होते.\nजोसेफ उत्तरादाखल हसला. दोघेही एक सुरात म्हणाले,\n(कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक माबोव्यतिरिक्त ही कथा सध्यातरी कोठेही नसेल. जर तसे निदर्शनास आले तर कळवणे ही विनंती माबोव्यतिरिक्त ही कथा सध्यातरी कोठेही नसेल. जर तसे निदर्शनास आले तर कळवणे ही विनंती\nमाझा पहिला तर्क बरोबर होता\nमाझा पहिला तर्क बरोबर होता म्हणजे\n काल त्या 'फ्री..'वर शोधाशोध करताना पण मजा आली.\nलै लै लैच भारी\nलै लै लैच भारी\nहो, माझाही तर्क बरोबर निघाला\nहो, माझाही तर्क बरोबर निघाला म्हणजे\nखूप मजा आली वाचताना..\nखूप मजा आली वाचताना..\nआता परत एकदा पाहिल्यापासून वाचायला मजा येईल.\nखिळवून ठेवले शेवट होईपर्यंत... मस्तच...\nरोज संध्याकाळी (भारतातील ) कथेच्या पुढच्या भागाची वाट पाहण्याचे सार्थक झाले .\nआता पुढील कादंबरीच्या प्रतिक्षेत\nबोले तो एकदम झक्कास..\nबोले तो एकदम झक्कास..\nएखादा मस्त पैकी पिक्चर होऊ शकेल ह्या कादंबरी वर..\nअभिनंदन पायस... खुप छान कथा..\nअभिनंदन पायस... खुप छान कथा... शेवट पर्यंत उत्सुकता अगदी ताणुन राहिली होती.. खुप मजा आली वाचताना...\nमस्त शेवटपर्यंत खिळवून ठेवले\nमस्त शेवटपर्यंत खिळवून ठेवले हा\nपुन्हा एकदा शेवट वाचताना\nमस्तच जमली आहे कादंबरी. मजा\nमस्तच जमली आहे कादंबरी. मजा आली वाचताना.\nफ्री म्हणजे फ्रीक हे आधीपासूनच वाटत होते पण फ्रीकचा इतिहास माहित नव्हता. जबरदस्त रिसर्च आहे तरीही मला फणींद्रच्या विचित्र असण्यात काहीतरी रहस्य किंवा अंतस्थ हेतू असेल असे वाटले होते. मला पूर्ण कथा कळली नाहीये का\nतरीही मला फणींद्रच्या विचित्र\nतरीही मला फणींद्रच्या विचित्र असण्यात काहीतरी रहस्य किंवा अंतस्थ हेतू असेल असे वाटले होते. मला पूर्ण कथा कळली नाहीये का\nबरथोल्ट सोबत कालीला घेऊन येतो, तिच्यातील रुद्र बरथोल्टला मारतो, ह्या जोडगोळीला तो फ्रीक म्हणतो... रुद्र व काली ही एकाच शरीरात वावरणारी दोन व्यक्तिमत्वे.\nसर्व वाचकांचे पुन्हा एकदा\nसर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार श्रद्धा, rmd, वरदा, साधना, विवेक, जाई, Nidhii, हिम्सकूल, प्रसन्न, Mishti, प्राजक्ता, समाधानी, आसा, सुमुक्ता प्रतिसादाबद्दल धन्यवाद\nसुमुक्ता यांच्या प्रतिसादानंतर ही एक्स्ट्रा फीचर अ‍ॅड करावीशी वाटली. हवे तर हिला मेकिंग म्हणा, थिंकिंग आऊट लाऊड म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण जर ही कथा खूप क्लिष्ट वाटत असेल तर कदाचित यातून काही इनसाईट्स मिळतील असे वाटते.\nया सगळ्याची सुरुवात इथून झाली - https://www.youtube.com/watch\nफ्रीक हा अगदी सर्वसामान्यांच्या (खासकरून इंग्रजी ज्यांची मातृभाषा आहे) वापरातला शब्द आहे. कधी काळी या शब्दाला एक तीव्र नकारात्मक छटा होती. वरच्या व्हिडिओतल्या शो चा काळ १९५० च्या दशकातला आहे. थोडक्यात हे फ्रीकशोज फार जुनी गोष्ट नाही. पण जसे जसे फ्रीक या शब्दाला टॅलेंटशी जोडण्यात आले तसे तसे ही नकारात्मक छटा सामान्यांच्या विस्मरणात गेली. किमान तिची तीव्रता कमी झाली.\nफ्रीचा फ्रीडम म्हणूनही अर्थही या कथेसाठी महत्त्वाचा आहे. कारण फ्रीडम म्हणजे तरी काय केवळ राहत असलेल्या देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळणे म्हणजे फ्रीडम नक्कीच नाही. मग फ्रीडम म्हणजे फ्री विल का केवळ राहत असलेल्या देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळणे म्हणजे फ्रीडम नक्कीच नाही. मग फ्रीडम म्हणजे फ्री विल का जर तसे असेल तर फ्री विलचा अर्थ प्रत्येकाकरिता वेगळा असला पाहिजे नाहीतर प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण ते काय. फ्री विलबद्दल अनेक विविध मतप्रवाह आहेत आणि प्रत्येक मतप्रवाह फॅसिनेटिंग आहे.\nतिसरे म्हणजे या कथानकात ठरवून लपवलेले अनेक इस्टर एग्ज आहेत. मागच्या भागात आलेल्या प्रतिसाद अगदी योग्य आहेत. या कथानकाचा काही हिस्सा क्लूलेससारखा आहे.\nआणि चौथे म्हणजे एखाद्या चांगल्या गेमप्रमाणे यात एक्स्पान्शन पॅकची सोय आहे.\nख्रिसमुळे चहाचे प्रकार कळले\nख्रिसमुळे चहाचे प्रकार कळले\nवाइनचा एक घोट घेऊन ती ओळखणारे नायक वाचले होते, इथे चहाबाज भेटला.\nआणि चौथे म्हणजे एखाद्या\nआणि चौथे म्हणजे एखाद्या चांगल्या गेमप्रमाणे यात एक्स्पान्शन पॅकची सोय आहे. Happy>>>>>\nमग वाट पाहायची का आता\nमस्तच जमली आहे कादंबरी. मजा\nमस्तच जमली आहे कादंबरी. मजा आली वाचताना...>>>>>+१\nशेरलॉक चे इस्टर एग्ज अगदी आवडले. सगळा प्रवास कसा झाला असेल ते बघायला किती तरी वेळा गुगल मॅप पाहिला.\nबहुतेक १० व्या भागात फ्रीक असेल असे नक्की वाटत होते. त्यानंतर सगळे एकदम वाचून काढले आणि आपला संशय बरोबर होता हे वाचून बरे वाटले एलेमेंट्री, माय डियर वॉटसन\nमस्त. मजा आली. मध्ये रोज एकेक\nमस्त. मजा आली. मध्ये रोज एकेक भाग यायला लागल्यानंतर भाग ० पासून परत सगळे भाग वाचले. यातला दबावाच्या राजकारणाचा भाग सर्वाधिक रोचक वाटला. म्हणजे इतिहास तसाच आहे, पण त्याचा अंतर्भाव तुम्ही कथेत मस्त केलात.\nएक सजेशन- ही कादंबरी सलग पीडीएफ स्वरूपात बांधा, त्यात एक्स्ट्रा फीचर्स अ‍ॅड करा आणि तुम्हीच ती एक ई-बुक म्हणून रीलीज करा. अशाने उचलेगिरी अवघड होईल आणि माबो व्यतिरिक्तही लोकांना ही एकसलग वाचायला मिळेल.\nमला ह्या कथेचा पहिला भाग (मी\nमला ह्या कथेचा पहिला भाग (मी तो ह्या वर्षी पाहिला) खूप आवडला होता. ख्रिस आणि अ‍ॅलेक्सी मधले संवाद, एक्स्ट्रॉ फीचर म्हणून टाकलेली पुडिंगची रेसिपी....पण अजून कथा पूर्ण झाली नव्हती म्हणून थांबले होते. ती पूर्ण झाल्यावर ३-४ दिवस मिळून वाचली.\nअ‍ॅलेक्सीची अर्ली एक्झिट मला अजिबात आवडली नाही. त्याच्याऐवजी आलेली रश्मी तर मुळीच पटली नाही. मस्त पुडिंग्ज आणि केक्सच्या रेसिपीज, किमान उल्लेख, तरी वाचायला मिळतील असं वाटत असताना पोहे वगैरेचा उल्लेख वाचून हिरमोड झाला.\nचार्ल्स आणि ऑर्थरची स्टोरी कुछ हजम नही हुई. जुन्या काळच्या हिंदी सिनेमातल्या नोकराच्या बायकोवर नजर ठेवणार्या लंपट जहागिरदाराची आठवण झाली. जोसेफचं कॅरॅक्टर सुरुवातीला जसं होतं त्यापेक्षा शेवटी शेवटी फार वेगळं झालेलं वाटलं. अश्या बदलामागे काही कारण दिलेलं नाही. शेवटी तो डोळ्यात कचरा गेल्याचा उल्लेख वाचून हिंदी चित्रपटाच्या शेवटी डोळे पुसणारा ओम प्रकाश आठवला. गर्भाचं लिंग बदलणारी जडीबुटी वगैरे वाचून 'आमच्या शेतातले आंबे खाऊन मुलगेच होतात' टाईप्स बातम्यांची आठवण झाली. काढा देऊन बाईच्या शरीरात समागमाआधी बदल घडवून आणून गर्भाचं लिंग कसं बदलणार वाय क्रोमोसोम पुरुषाकडून येतं ना वाय क्रोमोसोम पुरुषाकडून येतं ना ह्या क्रोमोसोमचा निदान शोध १९०५ मध्येच लागला होता. तेव्हा ते पुरुषाकडून पासऑन होतं हे माहित होतं का ह्या क्रोमोसोमचा निदान शोध १९०५ मध्येच लागला होता. तेव्हा ते पुरुषाकडून पासऑन होतं हे माहित होतं का अर्थात असलं तरी हे मलिका आणि मंडळींना माहित असण्याची शक्यता नव्हतीच. सो जाने दो.\nफणिंद्रचं कॅरॅक्टर लार्जर दॅन लाईफ करायच्या नादात थोडं अविश्वसनिय झालंय का त्याच्या डोळ्यांमागचं मेडिकल कारण दिलंय. पण तो लोकांना आपल्याला हवं ते कसं करायला भाग पाडत होता त्याच्या डोळ्यांमागचं मेडिकल कारण दिलंय. पण तो लोकांना आपल्याला हवं ते कसं करायला भाग पाडत होता संमोहन विद्येचा वापर करून संमोहन विद्येचा वापर करून तो पण व्याघ्रपंथी असतो का तो पण व्याघ्रपंथी असतो का ख्रिस आणि रेश्मा तिच्याकडे असलेली कागदपत्रं न हलवता पार्टीला कसे जाऊ शकतात ख्रिस आणि रेश्मा तिच्याकडे असलेली कागदपत्रं न हलवता पार्टीला कसे जाऊ शकतात मलिकावर रुद्रसारखेच प्रयोग झाले होते म्हणजे तीही स्त्री नव्हतीच का मलिकावर रुद्रसारखेच प्रयोग झाले होते म्हणजे तीही स्त्री नव्हतीच का मग रुद्रला जन्माला घालायचं काय प्रयोजन मग रुद्रला जन्माला घालायचं काय प्रयोजन त्यासाठी राजवंशच का हवा त्यासाठी राजवंशच का हवा त्याला कसली औषधं देत होते त्याला कसली औषधं देत होते तेव्हाच्या काळात असं सिंहावरून राजरोसपणे फिरता येत होतं\nडेव्हीड आणि त्याच्या पोपटाला पाहून ख्रिस आणि जोसेफ अवाक का होतात तेव्हा ही कला माहित नव्हती का तेव्हा ही कला माहित नव्हती का डेव्हिड फणिंद्रची वाट पहाताना बंदूक घेऊन फिरायची रिस्क का घेतो डेव्हिड फणिंद्रची वाट पहाताना बंदूक घेऊन फिरायची रिस्क का घेतो ख्रिस शेवटी मेजवानीला रश्मीला पार्टनर म्हणून न्यायचं ठरवतो पण तेव्हाच्या काळात हे शिष्ट्संमत होतं का ख्रिस शेवटी मेजवानीला रश्मीला पार्टनर म्हणून न्यायचं ठरवतो पण तेव्हाच्या काळात हे शिष्ट्संमत होतं का विशेषतः एक लॉर्ड आणि एक नेटिव्ह स्त्री असं कॉम्बिनेशन विशेषतः एक लॉर्ड आणि एक नेटिव्ह स्त्री असं कॉम्बिनेशन ते entropy चं वाक्य तर मला पूर्ण बाऊन्सर गेलं.\nह्या कथेचा सीझन २ आहे का कारण बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेत. जया निघताना काय घेऊन गेली कारण बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेत. जया निघताना काय घेऊन गेली कंठा का आणखी काही कंठा का आणखी काही सिंहलिपी आणि व्याघ्रलिपी दोन्हीतून वाचता येणारा लेख काय असतो सिंहलिपी आणि व्याघ्रलिपी दोन्हीतून वाचता येणारा लेख काय असतो तो लेख वाचून काय होणार असतं तो लेख वाचून काय होणार असतं वाघ श्रेष्ठ का सिंह ह्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध वाघ श्रेष्ठ का सिंह ह्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध कथेतल्या बंगाली आणि जर्मन वाक्यांचं भाषांतर प्रत्येक भागाच्या शेवटी तरी द्यायला हवं होतं. त्याचा अर्थ कळला नाही तर ती वाक्यं कथेत घालून काय उपयोग\nपण अशी दीर्घ कथा लिहिल्याबद्दल पायस तुम्हाला हॅट्स ऑफ राजकारणाचे संदर्भ आवडले. ह्यामागे तुमचा बराच अभ्यास असणार हे उघड आहे. आजकाल एव्हढी मेहनत कोण घेतं राजकारणाचे संदर्भ आवडले. ह्यामागे तुमचा बराच अभ्यास असणार हे उघड आहे. आजकाल एव्हढी मेहनत कोण घेतं सध्या बीबीसीवरची \"जर्मनी: मेमरीज ऑफ अ नेशन\" ही पॉडकास्ट मालिका ऐकत आहे त्यामुळे हे संदर्भ वाचून अधिक माहिती मिळाली. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बॅकड्रॉप असलेली अशीच कथा वाचायला नक्की आवडेल. पुलेशु\nस्वप्ना प्रतिसादाबद्दल आभारी आहे. तुम्हाला जाणवलेल्या त्रुटींबद्दल दिलगीर आहे. एका प्रश्नाचे उत्तर मात्र देऊ शकतो.\nविशेषतः एक लॉर्ड आणि एक नेटिव्ह स्त्री असं कॉम्बिनेशन >> हे शिष्टसंमत होते. १८५७ नंतर अशी लग्ने कमी झाली पण ब्रिटिशांच्या बाजूने त्याला रेस या कारणावरून विरोध नव्हता. विल्यम डॅलरिंपल याने स्कॉटिश इतिहास संशोधकाने यावर संशोधन केले आहे. १९व्या शतकापासूनच हे मान्यताप्राप्त होते. विसाव्या शतकात, खासकरून महायुद्धानंतर स्वतंत्रता चळवळीने जोर पकडला आणि अँग्लो-इंडियन्स टॅबू बनले व त्यांना भारतीयांकडूनच अधिक विरोध झाला. बरेचसे अँग्लो-इंडियन्स मग इतर ब्रिटिश वसाहतींमध्ये स्थिरावले आणि भारतीय संस्कृती त्या त्या देशांत घेऊन गेले. वाङ्मयीन उदाहरण द्यायचे झाले तर फ्रेडरिक फोर्साईथच्या कादंबर्‍यांमध्ये येणारा ब्रिटिश एजंट माईक मार्टिन हा सेकंड जनरेशन अँग्लो-इंडियन दाखवला आहे (आजोबा ब्रिटिशकालीन डिप्लोमॅट आणि आजी इंडियन नेटिव्ह स्त्री).\nह्या कथेचा सीझन २ आहे का >> काही त्रुटी सीझन २ काढता यावा म्हणून मुद्दाम सोडल्या होत्या पण इतक्यात त्याकरिता वेळ होईल असे दिसत नाही.\nपायस, धन्यवाद. स्वप्नाला पडलेले प्रश्न मलाही पडले होते, आम्ही त्यावर चर्चाही केली पण सिजन 2 येणार म्हटल्यावर उत्तरे आता मागत नाही, सिजनची वाट पाहते.\nफक्त 1 स्पष्टीकरण शक्य असेल तर. अलेक्सि शेवटी नोकर होता, त्याची जागा रश्मीने घेतली. बाहेरच्या जगाच्या दृष्टीने हेच नाते होते. मग एक संस्थानिक कुणा इंग्रजाला जेवायला बोलवेल तेव्हा त्याच्या नोकरालाही बोलवेल का आणि समजा त्या इंग्रजाबरोबर त्याचा नोकर त्याने आणलाच तर त्याला स्वतःसमवेत जेवायला बसवेल की त्याची वेगळी सोय करेल...\n अ‍ॅलेक्सी आणि ख्रिसला घेऊन ह्याआधीच्या काळातली एक कथा लिहाच. हवं तर त्याला सिझन ० म्हणा .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/101", "date_download": "2018-10-15T08:09:41Z", "digest": "sha1:364FDO3TSSZPPH3PCLHJSO7RTGU4NGUR", "length": 14807, "nlines": 94, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कचऱ्याची करामत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहाराष्ट्र टाईम्स मधला लेख :\nतात्कालिक फायद्यासाठी किंवा ठार अज्ञानातून पर्यावरणीय प्रदूषणाकडे काणाडोळा\nकरणे किती महागात पडू शकते,याचा अनुभव मालाडच्या चिंचोलीबंदर भागात\nउभारलेल्या 'माईंडस्पेस संकुला' तील व्यावसायिक आणि रहिवासी घेत आहेत.\nमालाडच्या डंपिग ग्राउंडवरील कचऱ्याची भर दलदलिच्या जमनिवर घालून\nत्यावर हे संकुल उभे राहिले आहे.या संकुलात नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच\nबिपीओ त्यांच्याबरोबर निवासी वसाहती हि आहेत.\nमात्र गेल्या पाच वर्षात या संकुलात संगणक, वातानुकूलन\nयंत्रणा बंद पडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.\nहे प्रमाण एवढे आहे की अनेक कपन्यांनी या संकुलातील संगणक वा अन्य\nयंत्रणांच्या नियमित देखभालीची कंत्राटे घेणे बंद केले आहे.\nमहागड्या यंत्रणा अकाली निकालात निघत असल्यामुळे प्रचंड नुकसान येथील\nकंपन्यांना सोसावे लागत आहे. बिगरसरकारी तज्ज्ञ संस्थेने केलेल्या अभ्यासातून\nअसे आढळले की कोणती ही रासायनिक प्रक्रिया न करता दलदलिच्या जमिनीवर\nटाकलेला कचऱ्याचा भराव हे या समस्येचे मूळ कारण आहे. हा कचरा जमिनीखाली\nसडत असून त्या प्रक्रियेत सल्फर डायॉक्साईड , नायट्रोजन ऑक्साइड , हायड्रोजन\nसल्फ़ाईड , मिथेन , कार्बन मोनॉक्साईड यासारखे रासायनिक वायू तयार होतात.\nजमिनीला असलेल्या भेगांतून ते हवेत मिसळतात.त्यांच्या संपर्कात येणाऱ्या धातूवर\nरासायनिक प्रक्रिया होते. याचाच परिणाम संगणक , वातानुकूल यंत्रणा तसेच अन्य\nउपकरणे यांतील धातूचे भाग निकामी होण्यात होतो.\nकोट्यवधी रुपयांची गुंतुवणुक या संकुलात आहे.\nबांधकाम चालू असताना , कचऱ्याच्या भरावर रासायनिक प्रक्रिया करायला हवी होती.\nयाची जाणीव कोणालाही होऊ नये , हे अज्ञान की गुन्हेगारी स्वरूपाची बेपर्वाई \nज्यांनी ही संकुले बांधली ते पैसे घेऊन नामानिराळी झाले आहेत\nआणि कोट्यवधी ज्यांनी गुंतवले, त्यांची प्रदूषणामुळे कोंडी झाली आहे.\nया जागीचे प्रदूषण रोखण्याचा मार्ग आहे की नाही ते अजून स्पष्ट झाले नाही\nआणि असला तरी प्रचंड खर्चीक असणार हे उघड आहे. धातूवर जे रासायनिक प्रक्रिया\nकरतात ते मानवी शरीरासाठी सुरक्षित असणे शक्यच नाही. मानवी आरोग्याचे रूपाने\nयेथील कर्मचारी आणि रहिवासी किती किंमत मोजत आहेत , याचेही हिशोब मांडले\nमला वाटत या आणि अश्या कितीतरी बाबतीत सामान्य\nअशा बेपर्वा आणि स्वार्थी माणसांमुळे सध्या कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत.\nमग ते अनअधीकृत झोपड्या, बिल्डिंग, रस्ता असे अनेक प्रश्न असोत या सगळ्याला\nजवाबदार असणारी माणसं आणि ते अनधिकृतरीत्या चालू देणारी लाच खाणारी\nभ्रष्टाचारी माणस यांच्या स्वार्थासाठी सामान्य माणूस आणि निसर्ग किती\nवर्ष किंमत मोजणार आहे.\nआणि अशा माणसांविरुध काही केलं नाही म्हणून निसर्ग ह्यांच्यासाठी आपल्यालाही\nकिंमत मोजायला लावणार याची तयारी ठेवा.\n(२६ जुलैच्या पावसामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंग मुळे अस लिहावास वाटलं.)\nया बाबतीत आणि अशा कितीतरी बाबतीत तुम्हाला काय वाटते. यावर उपाय काय \nपांडू हवालदार [06 Apr 2007 रोजी 07:01 वा.]\nअगदी बरोबर आहे तुमच. बिल्डरान्ना काय काळजी असणार सामान्य माणसाची\nआणि ज्यान्ना पैशाशी मतलब आहे ते कशाला बघतील इतरान्कडे\nनॉट इन माय बॅक यार्ड\nप्रदूषणाबद्दल काहीही करायची वेळ आली की लोकांची 'निंबी'ही पॉलिसी ठरलेली असते. वहानांचा धूर, काजळी नको, पण मी काही आठवड्यातून एक दिवस सार्वजनिक वहानाने प्रवास करणार नाही. प्लॅस्टिकचे प्रदूषण नको, पण मी काही घरातून निघताना आठवणीने कापडी पिशवी नेणार नाही. ही अनास्था जोपर्यंत संपत नाही तोवर प्रदूषणावर बोलण्यात काही हशील वाटत नाही.\nआपल्या घरापासूनच सुरूवात करायची. शक्य तो कचरा एका कागदी पिशवीत जमा करून मगच कचराकुंडीत टाकावा. ओला कचरा व कोरडा कचरा वेगळा टाकावा. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण ही पर्यावरणाचं रक्षण करू शकतो.\nकागदासरख्या गोष्टींचा पुनर्वापर होतो. तत्सम गोष्टी पुन्हा वेगळ्या स्वरूपात वापरू शकतो. कागदाचा पुनर्वापर करून नवीन कागद तयार होतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पुनः पुन्हा वापरात आणता येतात जसं काच, वृत्तपत्रं, मासिकं, कार्डबोर्ड, लाकूड, लिखितं, पेप्सी किंवा तत्सम पेयांच्या कॆन्स, इतकच नाही तर आपल्या घरगुती वापरातील वाया जाणार्या अनेक गोष्टी जसं स्वयंपाक घरातील कचरा, फळ भाजीपाल्याची सालं, देठं, उरलेला चोथा.... एक ना अनेक... अशा गोष्टी उघड्यावर पडल्यास त्या कुजून जाउन सभोवतालचे वातावरण खराब होते. त्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास पर्यावरणाची हानी होत नाही परंतू होणारी हानी कमी होते. जसं प्लास्टिकच्या पिशव्या पुन्हा वापरात आणता येत नाहीत. त्यामुळे एक तर त्यांचा वापर टाळावा अथवा त्या पुन्हा पुन्हा वापरात आणव्या. अन्यथा कागदी पिशव्यांचा वापर करावा. प्लास्टिकचा पुनर्वापर होऊ शकत नाही. त्यामूळे त्याचा वापर शक्यतो टाळावा.\nप्लॆस्टीकच्या पिशव्या फेकून न देता पुन्हा वापराव्या अन्यथा जर पुन्हा वापरात आणता येत नसतील तर शक्यतो त्यांचा वापर टाळावा. त्या ऐवजी कागदी पिशव्या अथवा घरच्या कापडी पिशव्या वापराव्या.\nस्वयंपाक घरात भाज्यांचे देठ, शेंगादाण्याची सालं, कणकेचा कोंडा (काढत असल्यास), कचरा जास्त होतो. हा फेकून न देता जर घरा मागच्या बागेत पुरला तर त्याच्या पासून कंपोस्ट खत तयार करू शकतो. तसंच चहाचा चोथाही खत म्हणून घालता येतो.\nअशा अनेक गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा वापरात आणू शकतो. उरलेलं अन्न फेकून द्यायच्या अथवा मोलकरणीला देण्या ऐवजी गच्चीवर टाकल्यास पक्षी खातात. अथवा रस्त्यावरून जाणार्या प्राण्यास जसं गाय, कुत्रा मांजर यांना देऊ शकतो.\nघराबाहेर कचरा करताना पर्यावरणाचा विचार जरूर करावा. ज्याच्या पुनर्वापराने पर्यावरणाला होणारी हानी टळते अशा गोष्टींचा वापर जस्त करावा व ज्या गोष्टीचा वापर पुन्हा पुन्हा होत नाही अशा गोष्टीचा वापर टाळावा.\nकोणीच काही म्हटलं नाही....\nआपण एवढी मेहनत घेउन हा कचरा टाकणार कूठे तर कचऱ्याच्या डब्यात मग\nशेवटी तो जाणार कुठे डंपिंग ग्राऊडवरच ना. असो आपण आपल काम करत\nराहिच. पण तुम्ही छान माहिती दिलीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-15T08:42:14Z", "digest": "sha1:BBNV4MB3XGFUT7EKGC5PAK5KKCPCNFDV", "length": 16077, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धोमसह तालुक्‍यातील सर्वच धरणांची सुरक्षा रामभरोसे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधोमसह तालुक्‍यातील सर्वच धरणांची सुरक्षा रामभरोसे\nवाई – केवळ वाई तालुक्‍यातीलस नव्हे तरे जिल्ह्याच्या इतर तालुक्‍यांमधीलही जनतेची तहान भागविण्याचे महत कार्य धोम-बलकवडी धरणाद्वारे होत आहे. धरणांच्या सुरक्षेला अनन्य साधारण महत्व असताना पाटबंधारे खात्याकडून मात्र सुरक्षेबाबत कोणत्याही ठोस उपयायोजना करण्यात आलेल्या नाहीत. तालुक्‍यात धोम-बलकवडीसह इतरही छोटी मोठी धरणे आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्‍टरची शेती पाण्याखाली आहे.\nमात्र, तालुक्‍यातील कोणत्याही धरणावर सुरक्षेसाठी ना सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे, ना कधी याठिकाणी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी फिरकले आहेत. त्यामुळे एकंदरीतच तालुक्‍यासह धोम-बलकवडीसह इतरही धरणांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.\nधोम धरणासह सर्वच धरणांच्या पाण्यावर हजारो लोकांच्या पिण्याचा व लाखो हेक्‍टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या सर्वच धरणांच्या सुरक्षेकडे धोम पाटबंधारे प्रशासनाचे दुर्लक्ष व्हावे हे तालुक्‍यातील जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल.\nपाटबंधारे खात्याकडून सुरु असलेल्या या गचाळ कारभाराविषयी आता लोकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाईच्या दुर्गम भाग म्हणून ओळख असणाऱ्या पश्‍चिम भागाने हजारो हेक्‍टर जमीन धरण उभारणीसाठी दिली आहे, त्या लाभार्थींचे योग्य पुनर्वसनही गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीत झाले नाही. अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्याच्या जमिनी या वाई तालुक्‍यातील या तीन धरणांवर अवलंबून असताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पाटबंधारे विभागाकडून एवढ्या सहजतेने हाताळलाच कसा जातो असा गंभीर प्रश्‍न उपस्थित होत आहे. शासनाने धरणाच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. धरणामुळे कितीततरी शेतकरी भूमिहीन झाले, त्यांचे संसार पणाला लागले.\nया ठिकाणी पर्यटकांसाठी बोटिंग क्‍लब सुरु करण्यात आले आहे. मात्र, गेली अनेक वर्ष एकच ठेकेदार हा बोटिंग क्‍लब चालवत आहेत. पर्यटनासाठी आलेले पर्यटक मनमुरादपणे बोटिंगचा आनंद घेत असतात. परंतु बोटमध्ये बसणाऱ्या पर्यटकांसाठी संबंधित ठेकेदाराकडून कोणती काळजी घेतली जाते का ठेकेदाराकडे अधिकृत परवाना आहे का ठेकेदाराकडे अधिकृत परवाना आहे का याविषयीही संबंधित प्रशासन अनभिज्ञच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nयाशिवाय धरणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते कोण्याच्या परवानगीने झाले आहे. यात कोणत्या अधिकाऱ्याने हात ओले केले आहेत अशा एक ना अनेक समस्या याठिकाणी असतानाही ना प्रशासनाकडून ना पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. धरणाच्या भिंतीवरील स्ट्रीट लाईटही चालू नाहीत, लाईट बॉक्‍स उघडे पडलेले आहेत.\nपर्यटकांना चुकून शॉक लागल्यास त्याला जबाबदार कोण धरण परिसरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे याला कोण रोखणार धरण परिसरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे याला कोण रोखणार एकाही धरणावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला नाही मग धरणाची सुरक्षा कोण करणार एकाही धरणावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला नाही मग धरणाची सुरक्षा कोण करणार पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत या ठिकाणी कर्मचारी देण्यास पोलीस प्रशासन चालढकल करीत आहे. असे एक नव्हे अनेक प्रश्न यानिमिताने उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे.\nशहाणपण येणार तरी कधी\nवाईच्या पश्‍चिम भागाचे सर्वसामान्यांसह पर्यटकांना विशेषत: चित्रपट सृष्टीलाही खास आकर्षण आहे. त्यामुळे या भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. मात्र, याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसोबत घडत असलेल्या दुर्घटना हा आता चिंतेचा विषय बनू लागला आहे. धरणाच्या पाण्यात बुडून अनेक पर्यटकांना आपला जीव गमाविण्याची वेळ आली आहे. नुकतेच याठिकाणी फिरावयास आलेल्या सख्ख्या बहिण भावाचाही बुडून मृत्यू झाल्याने पर्यटकांची सुरक्षेसाठी संबंधित विभागाकडून काय उपाययोजना होणार आहेत का आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला शहाणपण येणार आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला शहाणपण येणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.\nसामाजिक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात\nतालुक्‍यातील कोणत्याही धरणाच्या सुरक्षेबाबत पाटबंधारे विभाग, तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही कोणतीच ठोस उपाय योजना केली गेलेली नाही. या धरणांच्या पाण्यावर आपलं राजकीय हित जोपसाणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही धरणांच्या सुरक्षेच्या प्रश्‍नावर कधी आवाज उठविला नसल्याने आता विविध सामाजिक संघटनाच आक्रमक झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत धरणांच्या सुरक्षेचा प्रश्‍न संबंधित विभागाने सोडविला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचाही इशाराही या संघटनांनी दिला आहे.\nधोम धरणाचा झालाय धोबीघाट\nधोम धरणाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने याठिकाणी वास्तव्यास असलेल्या काही स्थानिकांनी धरणाच्या भिंतीवरुन खाली उतरत याठिकाणी असणाऱ्या मोठमोठ्या दगडांवर कपडे धुणे, भांडी धुणे यासह चादरी-गोदड्या धुण्याचा दिनक्रमच चालू केला आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या सर्वांनाच धोम धरणाचा धोबीघाट झाल्याचे विदारक दृष्य पहावयास लागत आहे. कपडे किंवा भोडी धुवत असताना पाय घसरुन पाण्यात पडल्यास जीवही जाऊ शकतो याचाही विसर या स्थानिकांना पडला आहे. दरम्यान, याठिकाणी सुरक्षारक्षक असता तर असे धाडस कुणी केलेच नसते. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : बीव्हीजीच्या घरकुल योजनेला असुविधांचे ग्रहण\nNext articleसातारा : दुष्काळी भागातील शर्यत रंगतदार होणार\nगहू ज्वारी बाजरीचे दर तेजीत ,बाकी स्थीर\nएसटीचा प्रवास, धोक्‍याचा प्रवास\nरंगाच्या उत्सवात हरवल्या खाकीतील दुर्गा\n“राजधानी रास दांडिया’त नारीशक्तीचा जागर\nगजवडी दरम्यान एसटी ब्रेक फेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-15T08:10:26Z", "digest": "sha1:X6J5HVTFAODHW63IHEEGXP735C33R2YB", "length": 5783, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन चिमुकल्यांसह पित्याची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदोन चिमुकल्यांसह पित्याची आत्महत्या\n– ताथवडे येथील घटना\nपिंपरी – ताथवडे येथे वडिलांनी दोन चिमुकल्यांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 18) सकाळी घडली आहे.\nदीपक बर्मन (वय-35), शुभम (वय-10) व रुपम दीपक बर्मन (वय-8) अशी मृत पिता-मुलांची नावे आहेत.\nबर्मन कुटुंबीय हे मुळचे पश्‍चिम बंगाल येथील राहणार होते. दीपक हे घरा जवळच असलेल्या सनसिंग ऑटो प्रॉडक्‍ट या वायरींग कंपनीत कामाला होते. ते कामावर न आल्याने त्यांचे सहकारी कामगार त्यांच्या घरी चौकशीसाठी आले असता त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे ते निघून गेले. थोड्या वेळाने दीपक यांची पत्नी कामावरुन परतल्या असता दरवाजा उघडताच त्यांना तिनही मृतदेह दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.\nआत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून वाकड पोलीस तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी दिसणार मोहनजींच्या भूमिकेत\nNext articleकेरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करा: राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/unauthorized-charge-backward-class-students-120779", "date_download": "2018-10-15T08:45:52Z", "digest": "sha1:N5XYXKLAR43VUTSHGBSVAAXWV3BATGUD", "length": 14377, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Unauthorized charge from backward class students मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्कवसुली | eSakal", "raw_content": "\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्कवसुली\nशुक्रवार, 1 जून 2018\nमुंबई - सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा एक ते दीड लाखांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागवला; मात्र महाविद्यालयाने समाधानकारक उत्तर न दिल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुंबई - सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा एक ते दीड लाखांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागवला; मात्र महाविद्यालयाने समाधानकारक उत्तर न दिल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nराज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाकडून मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे शिक्षण शुल्क वसूल करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला जातो. त्यानंतरही अनेक महाविद्यालये आदेशांना केराची टोपली दाखवत जबरदस्ती विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करतात. केंद्र सरकारमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी अनुसूचित जाती तसेच जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. राज्याच्या सामाजकल्याण विभागामार्फत महाविद्यालयांना विद्यापीठाने निश्‍चित केलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. तरीही अनेक शिक्षण संस्था मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क वसूल करतात. असाच प्रकार सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये उघडकीस आला आहे.\nयाप्रकरणी संस्थाचालकांवर फौजदारी व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनविसेचे उपाध्यक्ष ऍड. संतोष धोत्रे यांनी निवेदनाद्वारे समाज कल्याण विभागाला दिला आहे. समाज कल्याण विभागाच्या मुंबई शहर सहायक आयुक्तांनी महाविद्यालयाला खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यावर महाविद्यालयाने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने कारवाईचे संकेत देण्यात आले.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार देत नसल्यास ते विद्यार्थ्यांकडून घ्यावे, असा विद्यापीठाचा नियम असल्याचे उत्तर महाविद्यालयाने दिले आहे. हे उत्तर असमाधानकारक आहे. त्यामुळे महाविद्यालयाची चौकशी केली जाणार आहे. याचा अहवाल येताच कारवाईचा विचार केला जाईल.\n- प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nचुकीच्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांकडून हवामान विभागाला टाळे\nपुणे : हवामान विभागाच्या चुकीच्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजारो कोटी रुपये मिळत नसल्याचा आरोप करित...\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम करण्यात आले. \"बेसलाईन सर्व्हे'नुसार जिल्ह्यासाठी मिळालेले...\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/laden-came-meet-october-6/", "date_download": "2018-10-15T09:19:25Z", "digest": "sha1:RVRHFO5TGLU3UHX2B4K2JX3ATRUS3R5K", "length": 27145, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Laden Came To Meet On October 6 | लादेन आला रे आला 6 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १५ ऑक्टोबर २०१८\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nराजगुरुनगर येथे शिक्षकाची पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण\nमहापालिका कर्मचाऱ्यांची डीसीपीएस कपात बेकायदा\nमुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळावर स्वागत\nप्रीतम या चित्रपटाद्वारे हा मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्गज वळणार मराठीकडे\nचटके-फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाहीः राज ठाकरे\nमंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार\nराष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, लोकसभा 2019 साठी ठेवला 'हा' फॉर्म्युला\nएअर इंडियाची एअर हॉस्टेस विमानातून पडली; प्रकृती गंभीर\nFuel Hike : दरवाढीची मालिका सुरूच पेट्रोल प्रतिलिटर 88.18 रुपये, तर डिझेल 9 पैशांनी महागलं\n#MeToo : कैलाश खेरवर पुन्हा नवा आरोप, तोशी साबरीही अडकला\nफरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली\n#MeToo: करण जोहर, शबाना आझमी कुठे आहेत कंगना राणौतचा रोखठोक सवाल\n#Metoo : माझेही ‘शोषण’ झाले, सैफ अली खानचा मोठा खुलासा\nपरिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nGlobal Hand washing Day : हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवर्जून द्या, कारण...\nNavratri 2018 : नवरात्रीमध्ये दुर्गापुजेसाठी ट्राय करा रेखाप्रमाणे कांजीवरम साड्यांचा लूक\n रिसर्च सांगतो सुंदर बायको\nप्रमाणापेक्षा जास्त घाम येतो जाणून घ्या कारणे आणि उपाय\nया ६ प्रकारे बदामांचा वापर करुन चेहरा करा चमकदार\nअकोला : निता अंबानी यांचे विमानतळावर आगमन. विमानतळावरून रिधोरा येथे रवाना\nमुंबई - इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणारे चारजण अटकेत\nचीनची भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनची दोन हेलिकॉप्टर्स 5 मिनिटं भारतीय हद्दीत\nगोवा भाजपाची वेबसाइट हॅक, वेबसाइट हॅक करून लिहिलं 'पाकिस्तान जिंदाबाद'\nकल्याण- भाऊराव पोटे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा\nजळगाव: विटभट्टी व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून\nमुंबई : निवडणुकीसाठी फंड मागणार नाही - राज ठाकरे\nमुंबई : पुस्तकं वाचून उद्योग करता येत नाहीत - राज ठाकरे\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाशिक दौरा सुरू\nनंदुरबार- शहादामध्ये डायरियामुळे तरुणाचा मृत्यू; 50 पेक्षा अधिक जण रूग्णालयात दाखल\nमुंबई : जुहूच्या एसएनडीटी कॉलेज हॉस्टेलच्या वॉर्डनवर लैंगिक शोषणाचे आरोप, वॉर्डनला चार दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं\nउस्मानाबाद : सोयाबीन पीक अनुदानाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा ताफा पारगाव येथे अडवला\nमध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दातियामधील पितांबरा शक्तीपीठात पूजा\nबुलडाणा : दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक सुरू\nमध्य प्रदेश विधानसभा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर.\nअकोला : निता अंबानी यांचे विमानतळावर आगमन. विमानतळावरून रिधोरा येथे रवाना\nमुंबई - इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणारे चारजण अटकेत\nचीनची भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनची दोन हेलिकॉप्टर्स 5 मिनिटं भारतीय हद्दीत\nगोवा भाजपाची वेबसाइट हॅक, वेबसाइट हॅक करून लिहिलं 'पाकिस्तान जिंदाबाद'\nकल्याण- भाऊराव पोटे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा\nजळगाव: विटभट्टी व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून\nमुंबई : निवडणुकीसाठी फंड मागणार नाही - राज ठाकरे\nमुंबई : पुस्तकं वाचून उद्योग करता येत नाहीत - राज ठाकरे\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाशिक दौरा सुरू\nनंदुरबार- शहादामध्ये डायरियामुळे तरुणाचा मृत्यू; 50 पेक्षा अधिक जण रूग्णालयात दाखल\nमुंबई : जुहूच्या एसएनडीटी कॉलेज हॉस्टेलच्या वॉर्डनवर लैंगिक शोषणाचे आरोप, वॉर्डनला चार दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं\nउस्मानाबाद : सोयाबीन पीक अनुदानाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा ताफा पारगाव येथे अडवला\nमध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दातियामधील पितांबरा शक्तीपीठात पूजा\nबुलडाणा : दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक सुरू\nमध्य प्रदेश विधानसभा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\nलादेन आला रे आला 6 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला\n‘तेरे बिन लादेन’ या हिंदी चित्रपटाविषयी आपल्या सर्वांना माहित आहे, आता मराठीत पण ओसामा बिन लादेन या नावावर आधारित एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘लादेन आला रे आला’.ब-याच दिवसापासून हा सिनेमा चर्चेत आहे.ट्रेलर रिलीज झाल्यापासून सिनेमा कसा असणार याविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.अखेर या सिनेमाची प्रदर्शनाची तारिख जाहीर करण्यात आली आहे.इमार फिल्म्स इंटरनॅशनल युनिट 2 प्रस्तुत नझीम रिझवी यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला 'लादेन आला रे आला' हा बहुचर्चित सिनेमा येत्या 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.'लादेन आला रे आला' या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी नझीम रिझवी यांनी सांभाळली आहे. तर या सिनेमाला प्रकाश प्रभाकर आणि आकाश बॉइज यांनी संगीत दिलंय.कथा नझीम रिझवी आणि सतीश महाडेश्वर यांनी तर पटकथा नझीम रिझवी आणि आदेश अर्जुन यांनी मिळून लिहिली आहे.या सिनेमाचे डिओपी जॉनी लाल हे असून आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संकलन केलं आहे.अझीम हा नवोदित चेहरा या सिनेमातून बघायला मिळणार आहे. तर आरती सपकाळ, किशोर नंदलेश्वर, विजय पाटकर, कमलेश सावंत, कांचन पगारे, अतुल तोडणकर, सक्षम कुलकर्णी, अक्षदा पटेल, वृषाली हटलकर, सुनील जोशी, शिवराज वाळवेकर, कार्तिकी सूर्यवंशी, अंकुश मांडेकर, मयूर पवार, अभिलाषा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.\nअभिषेक शर्मा दिग्दर्शित 'तेरे बिन लादेन' या हिंदी सिनेमाचीही बरीच चर्चा झाली आहेत.त्यामुळे या सिनेमाचा सिक्वेलही बनवण्यात आला.'तेरे बिन लादेन डेड ऑर अलाइव'हा सिक्वेलही प्रदर्शित झाला होता.'तेरे बिन लादेन' हा सिनेमाचा बजेट 15 कोटी इतका होता आणि या सिनेमा तब्बल 50 कोटींचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला होता.'तेरे बिन लादेन डेड ऑर अलाइव'चा ही बजेट जवळपास 10-15 कोटी इतका होता.मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता.हिंदी लादेेनवर प्रदर्शित झालेल्या सिनेेमाने रसिकांचे फुल ऑन मनोरंजन केले होते. त्यामुळे आता मराठी प्रदर्शित होणारा लादेन आला रे आला हा सिनेमा रूपेरी पडद्यावर रसिकांचे कितपत मनोरंजन करणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nप्रीतम या चित्रपटाद्वारे हा मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्गज वळणार मराठीकडे\nजेव्हा ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची होते 'ग्रेटभेट'\n'मुंबई-पुणे-मुंबई 3' सिनेमात असणार ही कलाकार मंडळी\nनिर्माता अमोल कागणेची अशी असणार नवी इनिंग\nया दिवशी प्रदर्शित होणार अभिनय बेर्डेचा अशी ही आशिकी चित्रपट\n'मी शिवाजी पार्क' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nHelicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास \nFryday film Review:कॉमेडीचा फुल डोस आहे 'फ्रायडे'\nनवरात्रीमीटूभारत विरुद्ध वेस्ट इंडिजप्रो कबड्डी लीगतितली चक्रीवादळइंधन दरवाढएअर इंडियाब्राह्मोसफ्लिपकार्टअॅमेझॉन\nइंग्लंडमधील सुंदर आयलंड विक्रीला, जाणून घ्या किंमत\nNavratri 2018 : नवरात्रीमध्ये दुर्गापुजेसाठी ट्राय करा रेखाप्रमाणे कांजीवरम साड्यांचा लूक\nभारतीय संघाची विक्रमी कामगिरी\nSpotted: टायगरसह ब्रेकअपनंतर दिशा पटानी झाली उदास, मुंबईतील रस्त्यावर ‘मैं और मेरी तनहाई’ म्हणत फेरफटका....\nनवरात्री विशेष : पश्चिम बंगालमधील 'दुर्गा' दर्शन\n'ही' 5 फुलं आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर; जाणून घ्या फायदे\nमेकअपशिवाय सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स\n 'या' चुका पाहून हसू आवरणार नाही\nIn pics: फिटनेस फ्रिक असलेल्या मलाइका अरोराचे हे फोटो व्हायरल\nनवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीला विद्युत रोषणाईचा साज\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nजलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\n...या व्हॉट्सअॅप कमेंटवरून झाली पठाण यांची हत्या; सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात\n#Metoo : 'तिलाच' हवा होता 'किस'; चेतन भगतने शेअर केला तो ई-मेल\nतुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव\n‘मी-टू’ चळवळीविरुद्ध जोक करणाऱ्यांची दया येते -अनिता दाते\nकोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको- शशी थरूर\nकोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको- शशी थरूर\nचटके-फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाहीः राज ठाकरे\n#Metoo : 'तिलाच' हवा होता 'किस'; चेतन भगतने शेअर केला तो ई-मेल\nहलाखीत जगणाऱ्या रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटी; तपास यंत्रणा चक्रावली\nव्हॉट्सअॅपच्या 'या' खास फिचरमध्ये होणार मोठा बदल\nमंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61280", "date_download": "2018-10-15T09:37:27Z", "digest": "sha1:JDHAH7B3WLBSCBAVRFURLW2RVAQFFDZY", "length": 4601, "nlines": 111, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रेम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रेम\nआठवन तुझी येते मला...\nकाय पाहील तुझ्यात मी\nओड कसली वेड्या मनाला....\nतु माझी नाही तरीही\nहे बोल कसले सुचती मला....\nबोलतेस तु गोड फार\nकळत नाहीत शब्द मला....\nशब्दांची ही जोड कसली\nमित्र झालो तुझा मी\nप्रेमातली ही हार कसली....\nएक राजा आणिक राणी....\nहृदयस्पर्शी, मनाला भिड़ली हो.....\nहृदयस्पर्शी, मनाला भिड़ली हो.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/agiation-independednt-konkan-16075", "date_download": "2018-10-15T08:49:10Z", "digest": "sha1:XEHTARH4NOAFFPKHOIMW5BF5NTWIKZ7C", "length": 12969, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Agiation for Independednt Konkan स्वतंत्र कोकणसाठी महामार्ग रोखणार | eSakal", "raw_content": "\nस्वतंत्र कोकणसाठी महामार्ग रोखणार\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nमराठा समाजाची नोकरीत 16 टक्के आरक्षणाची मागणी आहे. स्वतंत्र राज्य झाले तरच मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होईल. कोकणातील आमदारांना या राज्याचे महत्त्व समजले आहे; पण ते पक्षीय राजकारणामुळे एकत्र येत नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्रासह इतरत्र विकासकामांसाठी एकी दिसते. अशी एकी आमदार, लोकप्रतिनिधींनी दाखवली पाहिजे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्यासाठीही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.\nरत्नागिरी - स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी पुढील महिन्यात मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात येणार आहे. महामार्गावर किमान 50 ते 60 ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाणार आहे.\nआंदोलनाकरिता संघर्ष समितीच्या सभा पाच जिल्ह्यांमध्ये होत आहेत. यातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रा. महेंद्र नाटेकर यांनी दिली.\nमुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे मिळून स्वतंत्र कोकण राज्य व्हावे, अशी मागणी गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे; मात्र शासनाने याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. भाजप छोट्या राज्यांसाठी आग्रही आहे. यामुळे हा विषय मार्गी लागण्याची आशा कोकणवासीय बाळगून आहेत. 720 किलोमीटर लांब व 65 किलोमीटर्स रुंदीच्या कोकण राज्यासाठी 2003 पासून छोटी आंदोलने सुरू आहेत. नवीन राज्यनिर्मितीसाठी घटनेने दोन निकष दिले आहेत. बहुसंख्य लोकांची मागणी व राज्य चालवण्यासाठी त्या प्रदेशाची आर्थिक क्षमता हवी. हे दोन्ही निकष कोकण पूर्ण करेल. त्यामुळे सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाणार आहे, असे नाटेकर म्हणाले.\nशेती, उद्योग, शिक्षण, दळणवळण या बाबतीत कोकण मागासच राहिले आहे. बेळगावचा समावेश कोकणात केल्यास सीमाप्रश्‍नाचा गुंताही सुटू शकतो. यापूर्वी मिझोरम, छत्तीसगड, झारखंड, उत्तरांचल, तेलंगण या दहा राज्यांतील जनतेने आंदोलन केल्याने राज्य अस्तित्वात आले. त्याप्रमाणे कोकणच्या लढ्यात विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन नाटेकर यांनी केले.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:50:19Z", "digest": "sha1:IXH36X4LK7CWURIOUPA3UQEGH4DJ5QWM", "length": 13522, "nlines": 112, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मोदी सरकारविरोधात अण्णा हजारेंचे दोन तारखेपासून देशभर आंदोलन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news मोदी सरकारविरोधात अण्णा हजारेंचे दोन तारखेपासून देशभर आंदोलन\nमोदी सरकारविरोधात अण्णा हजारेंचे दोन तारखेपासून देशभर आंदोलन\nलोकपाल बिल कमकुवत करणारे सरकार कृतघ्न : अण्णा हजारे यांची टीका\nनगर – लोकपाल व लोकायुक्त विधेयक कमजोर करणारे केंद्र सरकार कृतघ्न असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दोनदा केलेली शिष्टाई असफल ठरली असून हजारे यांनी गांधी जयंतीपासून राळेगणसिद्धी तसेच देशभर आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.\nहजारे यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर 23 मार्चपासून आंदोलन केले होते. त्या वेळी पंतप्रधान कार्यालयाने दिलेली आश्‍वासने नंतरच्या सहा महिन्यांत पूर्ण केली नाहीत. या पार्श्‍वभूमीवर हजारे यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाजन यांना पत्रे पाठविली आहेत. त्यात त्यांनी केंद्र सरकारच्या उडवाउडवीच्या धोरणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सहा महिन्यांत हजारे यांना केंद्र सरकारने जेवढी पत्रे पाठविली, त्यात दिल्लीचे उपोषण सोडण्याच्या आश्‍वासनाबाबत काहीच उल्लेख केलेला नाही. सर्व पत्रामध्ये सरकार काय काय करत आहे, एवढेच लिहिले आहे, असे हजारे यांनी म्हटले आहे.\nलोकपाल, लोकायुक्त नियुक्तीसाठी संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशामध्ये एवढे मोठे आंदोलन जनतेने केले होते. जनतेच्या त्या आंदोलनामुळे आपले सरकार सत्तेवर आले होते. कृतज्ञता ही आमच्या देशाची संस्कृती आहे. यामुळे आपल्या सरकारने जनतेच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत जनतेच्या मागणीला सर्वात आधी प्राधान्य देणे आवश्‍यक होते; परंतु सर्वोच्च न्यायालायने सरकारला लोकपाल, लोकायुक्तीच्या विषयावर वारंवार फटकारूनही सरकारने काहीच केले नाही. उलट, सरकारने कलम 44 मध्ये संशोधन करून लोकपाल, लोकायुक्त बिल कमजोर केले.\nशेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला संवैधानिक दर्जा देऊन स्वायत्तता द्यावी, अशी मागणी हजारे यांनी केली होती. केंद्रीय कृषीमूल्य आयोगावर सरकारचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. राज्य कृषीमूल्य आयोगाने पाठविलेल्या भावाच्या शिफारशीत केंद्रीय कृषीमूल्य आयोग चाळीस ते पन्नास टक्के काटछाट करते, असे हजारे यांनी निदर्शनास आणले आहे. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते; परंतु त्यावर सरकारने काहीच केले नाही. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाचे पालन केले जाईल, असे सत्तेत येण्यापूर्वी सांगणारे सरकार नंतर मात्र मौन बाळगून आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. ठिबक व तुषार सिंचनाबाबतही सरकारने आश्‍वासने दिली होती; परंतु त्यावर ही काहीच कार्यवाही झाली नाही.\nलोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये कलंकित उमेदवार जाऊ नयेत, यासाठी संसदेमध्ये कठोर कायदे बनविणे आवश्‍यक आहे; परंतु आपल्या सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे, अशी टीका हजारे यांनी केली आहे.\nअंपायरने केदारला हाताची पट्टी काढायला लावली, हे योग्य आहे का \nइंधन दरवाढीचा भडका कायम,आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-websites-pune-news-farmers-loan-waiver-91758", "date_download": "2018-10-15T08:57:43Z", "digest": "sha1:CH2UQLYVSSERQTD3Y4AUI6SZFSURXFMW", "length": 13364, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Pune News Farmers Loan Waiver अकरा हजार शेतकऱ्यांच्या यादीमध्ये दुरुस्ती होणार | eSakal", "raw_content": "\nअकरा हजार शेतकऱ्यांच्या यादीमध्ये दुरुस्ती होणार\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nपुणे : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जात आधार क्रमांक, नावात किंवा अन्य चुका झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. या चुका दुरुस्त करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील 11 हजार शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. दुरुस्ती करून हे अर्ज पुन्हा राज्य सरकारकडे योजनेतील लाभ देण्यासाठी पाठविले जाणार आहेत.\nपुणे : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जात आधार क्रमांक, नावात किंवा अन्य चुका झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. या चुका दुरुस्त करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील 11 हजार शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. दुरुस्ती करून हे अर्ज पुन्हा राज्य सरकारकडे योजनेतील लाभ देण्यासाठी पाठविले जाणार आहेत.\nया संदर्भात जिल्हा उपनिबंधक आनंद कटके म्हणाले, ''जिल्ह्यातून 3 लाख 2 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी 24 हजार 995 अर्ज चुका किंवा अपूर्ण माहितीमुळे अपात्र ठरविले होते. शेतकरी किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून अर्ज भरताना झालेल्या चुकांमुळे ऑनलाइन माहिती व बॅंकांकडील माहितीमध्ये तफावत दिसून आली. त्यामुळे या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांच्या हिरव्या यादीमध्ये समाविष्ट केले नव्हते. या अपात्र अर्जांपैकी 11 हजार अर्जदार शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविली आहे.''\nअर्जात चुका झालेले लाभार्थी शेतकरी राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे खातेदार असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकेसह जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना याद्या पाठविल्या जातील. यामध्ये विविध कार्यकारी संस्थांकडे (सोसायट्या) जर माहिती उपलब्ध असेल, तर त्यांच्याकडे संबंधित नावांची यादी पाठवली जाईल. अथवा, संबंधित शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून अर्जातील चुका दुरुस्त केल्या जातील. दुरुस्त अर्जामधील माहिती पुन्हा नव्याने पोर्टलवर 'अपलोड' केली जाईल. त्यानंतर या अर्जदारांना कर्जमाफी योजनेतील एकवेळ समझोता, प्रोत्साहनपर लाभ त्यानुसार लाभ दिला जाईल.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2353", "date_download": "2018-10-15T08:33:40Z", "digest": "sha1:5W7PFYVW3K43O7EMN7AR7YRAXFJ7ZWLX", "length": 16790, "nlines": 184, "source_domain": "www.maayboli.com", "title": "द्रास : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /द्रास\n'नारळीपौर्णिमेला आपण पॅंगॉन्ग लेक ला रात्र काढायची' या एका गोष्टीभोवती आमचा लेह-लडाखचा दौरा आखला गेला.'\nपारंपरिक टूर्सप्रमाणे नुसतं स्थलदर्शन न करता,जमलं तर एखादा ट्रेकही करावा अशी योजना ठरली. द्रास ला जाईपर्यंत परिस्थितीनुसार सोयीने हलण्याचं देखील नक्की झालं. आणि आम्ही साधारण १३ जण लेह-लडाख च्या दौऱ्यावर जायला तयार झालो.\nRead more about मुशकुव्हॅली, द्रास.\nखुप वर्षां पासून मनी बाळगलेला एखादा मनसुबा जेव्हा कधी तडीस जातो.. तेव्हा मिळणारा आनंद शब्दात उतरवणे फार कठीण काम असते. जेव्हा केव्हा हिमालयीन ट्रेकिंगचा विषय निघायचा तेव्हा उसासे टाकण्या खेरीज मला काहिच करता येत नसे. अश्यातच एके दिवशी मायबोलीवर जिप्सी सारखा भटक्या भेटतो काय आणि हिमालयाच्याही पार... थेट लेह-लडाखची सफर घडते काय.. सगळच स्वप्नवत\nउदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १६ (अंतिम) - सारांश ... अर्थात माझ्या मनातला ... \nही लेखमालिका आजच्या ह्या पोस्टने संपतोय. खरे सांगायचे तर ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत.\nRead more about उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १६ (अंतिम) - सारांश ... अर्थात माझ्या मनातला ... \nउदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ७ - ११००० फुट उंचीच्या लेहच्या पठारावर ... \nRead more about उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ७ - ११००० फुट उंचीच्या लेहच्या पठारावर ... \nउदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ६ - फोटू-ला - श्रीनगर ते लेहच्या सर्वोच्च उंचीवर ... \nआज होता मोहिमेचा चौथा दिवस. सकाळी ६ वाजता ठरल्याप्रमाणे सर्वजण द्रासवरुन लेहकडे कुच झाले. आज कारगीलमार्गे 'नमिके-ला' आणि 'फोटू-ला' असे २ पास फत्ते करत लेहच्या पठारावर उतरायचे होते. जम्मूपासून निघालेले आम्ही १५ वेडे अथकपणे ५०९ की.मी.चे अंतर पार करत आपल्या लक्ष्याकडे झेप घेत होतो. आजचे अंतर होते ३१९ की.मी. आणि हे अंतर आज आम्ही काहीही झाले तरी गाठणार होतोच. आज पुन्हा एकदा मी आणि अमेय साळवी सर्वात पुढे सुटलो. पहिले लक्ष्य होते द्रासपासून ५७ की.मी.वर असणारे कारगील.\nRead more about उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ६ - फोटू-ला - श्रीनगर ते लेहच्या सर्वोच्च उंचीवर ... \nउदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ५ - अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ... \n\"ईश्वर आणि सैनिक या दोघांचे आपल्याला संकटाच्या वेळीचं स्मरण होते. त्या संकटात मदत मिळाल्यानंतर ईश्वराचा विसर पडतो आणि सैनिकाची उपेक्षा होते.\"\nRead more about उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ५ - अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ... \nउदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ४ - 'द्रास'ला पोचता-पोचता ... \nRead more about उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ४ - 'द्रास'ला पोचता-पोचता ... \nउदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ३ - ब्रिज तूटला... प्रवास खुंटला ... \nआज होता मोहिमेचा दूसरा दिवस... आणि आजचे लक्ष्य होते 'द्रास - कारगीलची रणभूमी'. श्रीनगरपासून द्रास १६६ कि.मी. लांब आहे. तर त्या पुढे ५७ कि.मी. आहे कारगील. आजचा टप्पा सुद्धा तसा लांबचा होता. त्यात सर्वांनाच कालचा थकवा आज सकाळी जास्त जाणवत होता. ७ च्या आसपास सर्व उठले आणि आवरून सकाळी ७:३० वाजता सर्वजण न्याहारी करायला हजर होते. चहा आणि ब्रेड-बटर सोबत मस्तपैकी आलूपराठे सुद्धा हाणले. ड्रायवरला सकाळी ९ला हजर रहायला सांगीतले होते त्यावेळेला तो पोचला. गाड़ी लोड केली, सर्व बाइक्स् तपासल्या आणि रवाना झालो आजच्या लक्ष्याकड़े. द्रास-सोनमर्गकड़े जाणारा रस्ता 'दल सरोवर' पासूनच पुढे जातो.\nRead more about उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ३ - ब्रिज तूटला... प्रवास खुंटला ... \nउदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग २ - काश्मिर हमारा है ... \nठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ला सर्वजण जम्मूहून श्रीनगरसाठी कुच झाले. अभि-मनाली, ऐश्वर्या-आदित्य, अमेय-कुलदीप, आशिष-उमेश आणि अमेय-दिपाली असे १० जण बाइकसवर तर साधना, पूनम, शोभित असे तिघे गाड़ीमध्ये बसले होते. हो.. हो.. तीच गाडी जी आम्ही जम्मूला पोचलो तेंव्हा यायला हवी होती; नशीब आज तरी तो उगवला. मी आणि शमिका पहाटेच मुंबईवरुन निघून श्रीनगरसाठी रवाना झालो होतो. पहाटे ६:३०च्या त्या फ्लाईटमध्ये चक्क 'अभिनेता नसरुद्दीन शाह' यांची भेट घडली. काही कामानिमित्त ते सुद्धा श्रीनगरला निघाले होते. न विसरता त्यांची स्वाक्षरी घेतली.\nRead more about उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग २ - काश्मिर हमारा है ... \nउदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १ - पूर्वतयारी ... \nचंदन यांच्या 'अतुल्य भारत' मधील लेह-लडाख वाचत असताना लेह मधल्या ढगफुटीची बातमी आली आणि गेल्यावर्षी आम्ही काही जणांनी बाईकवरून जम्मू - श्रीनगर - द्रास - कारगिल - लेह आणि मग - सरचू - मनाली मार्गे दिल्ली असा १३ दिवसांचा प्रवास केला होता ते सर्व क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. आम्हाला वाटेमध्ये मदत करणारे ते लोक, लष्कराचे जवान, आम्ही लेहमध्ये जिथे राहिलो ते 'नबी'चे घर, त्याचे कुटुंब, आमचा ड्रायव्हर तेनसिंग हे सर्व सुखरूप असतील अशी मनाला खात्री आहे. लडाखवरील आलेली आपत्ती दूर होवो आणि तिकडे गेलेले सर्वजण सुखरूप असोत हीच प्रार्थना...\nRead more about उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १ - पूर्वतयारी ... \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5596", "date_download": "2018-10-15T08:58:09Z", "digest": "sha1:77ZZU3LVGELG2UBJKDHL7TGNDAJM2N6X", "length": 41986, "nlines": 229, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पुढे पाठ मागे सपाट | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपुढे पाठ मागे सपाट\nपुढे पाठ मागे सपाट\nअडुसष्ट-एकोणसत्तरमध्ये मी एक मिश्रखतांचा कारखाना बांधला. आज चार-पाच कोटी किंमत होईल, पण तेव्हा बारा लाखांची इमारत होती. माझं पहिलंच स्वतंत्र काम; साडेचार महिनेच अनुभवाच्या बळावर मिळालेलं. आर्किटेक्टही साताठ वर्षांचाच अनुभव असलेले, पण अभ्यासू.\nकाम सरधोपट होतं. एका नव्वद फूट उंचीच्या टॉवरमध्ये मुख्य खत मिश्रण व्हायचं, त्याच्या एका बाजूला कच्च्या मालाचं आणि दुसऱ्या बाजूला तयार खताचं, अशी दोन पंधरा फूट उंच गोदामं होती. तीनही भागांवर लोखंडी कैच्यांचं आणि अॅसबेस्टॉस पत्र्यांचं छत होतं. सर्व लोखंडी कामांना एक एपॉक्सी (epoxy) नावाचा तेव्हा नवीन असलेला रंग होता साध्या रंगाच्या पाचपट महाग.\n\"इथे सल्फेट्स, फॉस्फेट्स वगैरे रसायनं असणार आहेत, लोखंडाला झपाट्यानं गंजवणारी. ही सहकारी संस्था आहे. मेन्टेनन्स नीट करणार नाहीत. आपण आपला गंज टाळणारा रंग वापरावा\", आर्किटेक्ट मला म्हणाले होते. खरं होतं. स्थानिक लोक त्या प्रकल्पाला 'सालबेट' कारखाना म्हणायचे, सल्फेटचा अपभ्रंश\", आर्किटेक्ट मला म्हणाले होते. खरं होतं. स्थानिक लोक त्या प्रकल्पाला 'सालबेट' कारखाना म्हणायचे, सल्फेटचा अपभ्रंश काम संपताना आर्किटेक्ट आणि मी मिळून एक मेन्टेनन्स मॅन्युअल बनवलं, देखरेख पुस्तिका म्हणा. पावसाळ्याआधी सर्व छपरं झाडून घेणं, पावसाच्या पाण्याचे पाईप आणि भूमिगत नाल्या साफ करून घेणं यांसोबतच एक जाड ठशातली सूचना होती : सर्व लोखंडकामाला दर तीन वर्षांनी जुना रंग खरवडून नवा एपॉक्सी रंग देणं\nकाम संपलं आणि मी इतर कामांकडे गेलो. हायवेनं, रेल्वेनं जाताना सोबत्यांना गर्वानं दाखवत असे, \"हा उंच टॉवर मी बांधला\nवीसेक वर्षं गेली आणि सरकारनं औद्योगिक इमारतींसाठी एक नवा नियम केला. जुन्या इमारतींची एखाद्या स्थापत्यशास्त्रज्ञाकडनं तपासणी करून घेऊन इमारत सुस्थितीत असल्याचं प्रमाणपत्र घेऊन ते दर पाचेक वर्षांनी सरकारात दर्ज करणं सक्तीचं केलं. माझे जुने 'मालक' एका तज्ज्ञाला घेऊन गेले, इमारत तपासायला. त्यानं प्रमाणपत्र तर दिलं नाहीच, उलट मधला उंच भाग पाडून नवी इमारत बांधायचा सल्ला दिला\nइमारत बांधतानाचे 'मालकां'कडचे बरेच लोक निवृत्त तरी झाले होते, नाहीतर परलोकवासी तरी. लवकरच पेपरांमध्ये निविदा सूचना झळकल्या की उंच भाग सुरक्षितपणे पाडायचा आहे, त्याची किंमत सांगा, अशा. नव्या डायरेक्टरांपैकी एक माझे स्नेही होते. त्यांनी मला फोन केला, \"तूच बांधलं होतंस, आता तूच पाडून दे इतरांना नीट जमणार नाही इतरांना नीट जमणार नाही\nसंभाव्य ठेकेदार, स्थापत्यशास्त्री, मालक-कंपनीचे संचालक, अशी एक 'साईट व्हिजिट' ठरली. स्थापत्यशास्त्री कॉलेजात माझ्यापुढे काही वर्षं असलेला, ओळखीतला होता. मला म्हणाला, \"इथे मेन्टेनन्स झालेलाच नाही. सगळं लोखंड सडून गेलं आहे. पाहशीलच तू.\" मी शक्य तितक्या जवळ जाऊन पाहून आलो. मालक लोकांना विचारलं, \"दर तीन वर्षांनी नवा एपॉक्सी रंग का नाही दिला\n\", स्थानिक संचालक म्हणाले.\n मला मी दिलेला रंग ओळखू येतो आहे, आजही\nमाझे स्नेही संचालक म्हणाले, \"हं रंगाची बिलं दिली आहेत, पण रंग नाही दिलाय रंगाची बिलं दिली आहेत, पण रंग नाही दिलाय\" आता या अंतर्गत वादात मी पडायचं कारण नव्हतं.\nतर काही अपघात वगैरे न होता उंच भाग पाडला. लोखंडी वस्तूंची मूळ जाडी आठ मिलिमीटर आता दोनवर आली होती. पाऊण लोखंड त्या रसायनांनी 'खाऊन' टाकलं होतं पाडण्याचा खर्च रुपये सहा लाख\nआता वेताळानं विक्रमाला विचारलेला प्रश्न विचारूया, \"दोष कोणाचा\" उत्तर दिलं नाही तर आपल्या डोक्याची शंभर छकलं होऊन आपल्याच पायांवर पडणार\nहे आज आठवायचं कारण म्हणजे नुकताच पडलेला महाडजवळचा पूल. ब्रिटिशकाळातल्या मानकांप्रमाणे, स्टँडर्ड्सप्रमाणे ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वी बांधलेला तो पूल. तो पडल्याच्या दुसऱ्या दिवशी मला चार फोन आले; तीन वार्ताहर मित्र, तर एक साधा मित्र. मला दोषारोपाची 'स्टोरी' होण्यात रस नव्हता. पेपरांमधले आणि वृत्तवाहिन्यांवरचे फोटोज मात्र बारकाईनं पाहत होतो.\nतो होता दगडी खांबांचा, दगडी कमानींचा पूल. त्यात सडून जाईल असं लोखंड नव्हतं. दगडी कमानी तशा मजबूत असतात. शतकभरही सहज टिकतात. बरं, पुलाचा काही भागच पडला, तर काही भाग शाबूत आहे. मंत्री आणि अधिकारी सांगतात की काही जड वाहनं पावसाळ्याआधी पुलावरून नेऊन त्याची भार-वाहनाची क्षमता तपासून घेतली होती. ही चाचणी पुरेशी नाही असं माझं मत आहे.\nदगडी कमान या रचनेचे काही अंगभूत गुणधर्म आहेत. ज्या भार-क्षमतेसाठी कमान डिझाईन केली जाते त्याच्या वीसतीस टक्के जास्त भार कमान सहज पेलू शकते, पण सर्वच कमानी त्यांना तोलणाऱ्या खांबांना इजा झाली तर सहज कोलमडतात. मुळात आजकालच्या तुळया नमुन्याच्या, बीम किंवा गर्डर तत्त्वाच्या डिझाइन्सपेक्षा कमानी आधार-खांबांवर वेगळ्या तऱ्हेचे भार टाकतात. त्या खांबांना नुसत्याच दाबत नाहीत, तर खांबांची वरची टोकं एकमेकांपासून दूर ढकलतात. म्हणजे खांबांमध्ये ताणही उत्पन्न होऊ शकतात. आणि दगडी खांब अशा ताणांच्या बाबतीत हळवे असतात.\nयामुळे पूर्वी जेव्हा दगडी कमानींचे पूल लोकप्रिय असत तेव्हा दर पाचवा (किंवा चौथा, किंवा सहावा) खांब जास्त जाडीचा केला जाई. त्याला धारणस्तंभ (अॅबेट्मेंट पियर) म्हटलं जाई. अशा धारणस्तंभाच्या एका बाजूच्या कमानी कोसळल्या तरी दुसऱ्या बाजूच्या कमानी शाबूत राहात. महाड पुलाच्या फोटोंवरून खात्री देता येत नाही, पण बहुधा पडलेला भाग एका धारणस्तंभाच्या एकाच बाजूचा आहे. म्हणजे कमानींना काही झालं नव्हतं, तर त्यांना आधार देणारे काही खांब जायबंदी झाले होते, मुख्य धारेतले.\nमग प्रश्न येतो की खांब का जायबंदी झाले\nउपप्रश्न : खांबांची मजबुती का तपासली गेली नव्हती\nवरून जड वाहनं गेल्यानं खांबांना इजा होणं अवघड असतं. कमानी ज्यादा वजनानं कोलमडूनही खांब वरून येणारा दाब सहज तोलू शकतात. खांबांना सहन होत नाहीत ती आडवी बलं. तशी बलं झेपायला खांबांचे सर्व दगड एकमेकांशी नीट जोडलेले हवे असतात. त्यांच्यात भेगा-फटी मुळीच नको असतात.\nतर वरून जड वाहन नेण्यानं खांबांची उभा दाब सहन करायची क्षमताच फक्त तपासली जाते. आडवे दाब देण्याची पद्धतच उपलब्ध नाही त्याऐवजी दगडा-दगडांमधले सांधेच केवळ सतत तपासत, दुरुस्त करत राहावं लागतं. थोडक्यात म्हणजे खांबांना 'मेन्टेनन्स' लागतो\nआणि असा मेन्टेनन्स, अशी डागडुजी करण्यात आपण भारतीय खूपच कमी पडतो. आपली गैरसमजूत असते की मी बांधलेलं माझ्या नातवंडांपर्यंत 'आपोआप' टिकेल. यामुळे आपण मेन्टेनन्सवर सातत्यानं दुर्लक्षच करतो. आणि हे खाजगी इमारतींपेक्षा सार्वजनिक बांधकामांत अर्थातच दिडीदुपटीनं खरं ठरतं.\nआणि महाडजवळचा पूल याबाबतीत जास्तच हळवा होता. अगदी क्रमांक देऊन मला सुचणारी कारणं नोंदतो.\n(१) पूल कमी लांबीच्या नदीवर आहे. अशा नद्या पुरानं झपाट्यानं फुगतात आणि पाऊस थांबताच पूर झपाट्यानं ओसरतात. मधल्या काळात अत्यंत वेगानं पाणी खांबांच्या दगडांमधले सांधे 'कोरत' असतं, ज्यात एक 'कॅव्हिटेशन' नावाची तांत्रिक बाब कळीची असते. जास्त लांबीचे नद संथपणे पुरावर येतात, आणि त्यांचे पूर सावकाशीनं उतरतात.\n(२) सह्याद्रीवरची अमानुष जंगलतोड अशा पुरांना भलताच वेग देते. जंगलांवर पडणारं पाणी पानं-फांदोऱ्यातून ठिबकत सावकाश जमिनीवर पोचतं. उलट बोडक्या जमिनीवरचा पाऊस ताबडतोब वाहायला लागतो. जंगलतोड उर्फ पर्यावरणाचा ऱ्हास असा अनेक अंगांनी धोकादायक असतो. आपल्या गेल्या अनेक दशकांचा 'विकास' असा पर्यावरणाच्या छाताडावर नाचतच झालेला आहे.\n(३) सागरतीराजवळचं हवामान आणि पाणसाठे इतर जागच्या हवापाण्यापेक्षा जास्त क्षारयुक्त, जास्त रसायनयुक्त असतात. यामुळेच सुमारे पाव शतकापूर्वी 'इंडियन रोड्स कांग्रेस' या तांत्रिक संघटनेनं सागरतीरावरच्या पुलांच्या डिझाईन्ससाठी जास्त कडक प्रमाणकं, स्टँडर्ड्स घडवली. ही आज IRC-SP33, म्हणजे 'इण्डियन रोड कॉंग्रेस : स्पेशल पब्लिकेशन नं.33' या नावानं ओळखली जातात. महाड पूल अर्थातच ही स्टँडर्ड्स घडण्याआधीचा आहे.\n(4) महाड पूल रचला जात असतानापेक्षा आजची वाहनं जास्त जड आणि जास्त वेगवान आहेत. वीसेक वर्षांपूर्वी बहुतेक ट्रक्स दोन आंसाच्या, अॅक्सल्सच्या असत; पुढच्या आंसावर दोन टायर तर मागच्यावर चार, हे सामान्य रूप होतं. आज हायवेवर असं वाहन दिसलं तर मी दचकतो, जसा अँबॅसडर-फियाट ही वाहनं पाहूनही दचकतो तसाच आज बहुधा तीन आंस-दहा टायर हे सामान्य रूप आहे, आणि चार आंस-चौदा टायरही आश्चर्याचे नाहीत. वाहनांचा सरासरी वेगही वाढला आहे, कारण रस्ते जास्त रुंद आणि सरळ होत आहेत. या बदलत्या वाहतुकविश्वात पंचवीस वर्षांपूर्वीचे पूलही झपाट्याने कालबाह्य होत आहेत. महाड पूल तर सुमारे नव्वद वर्षांपूर्वीचा आहे. तिथे नवाही पूल आहे, तेव्हा जुना पुरत नाही हे सार्वजनिक बांधकाम इंजिनीयर्सना जाणवलेलंही आहे\nही चार ठोक कारणं तांत्रिक आणि 'विकासा'शी निगडित आहेत. पण त्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होत नाही, की मेन्टेनन्स-डागडुजी का नीटशी होत नाही\nगेल्या काही दिवसांत गरजेइतके न्यायाधीश नाहीत, गरजेइतके पोलीस नाहीत, वगैरे मुद्दे चर्चेत आहेत. गरजेइतके वनरक्षक नाहीत म्हणून अवैध शिकार आणि जंगलतोड थांबवता येत नाही, हेही अधूनमधून विदर्भात ऐकू येतं. हो, उर्वरित महाराष्ट्रात गरजेइतकी वनंच नाहीत\nगरजेइतके चांगले शिक्षक नाहीत, म्हणून 'तदर्थ' उर्फ अॅड हॉक् शिक्षक नेमावे लागतात.\nतर काय, गरजेइतके एंजिनीयर्सही नाहीत बरं, आजचे एंजिनीयरिंग अभ्यासक्रम, विशेषतः स्थापत्य शाखेचे, हे डागडुजी हा शब्दच जाणत नाहीत. नेपोलियनच्या शब्दकोशात जसा 'अशक्य' हा शब्द नव्हता, तसा आजच्या सिव्हिल एंजिनीयरिंगमध्ये 'मेन्टेनन्स' हा शब्द नाही\nअभ्यासक्रम समाजाच्या गरजा तपासून ठरवले जात नाहीत. यामुळे पुढेही डागडुजी अभ्यासक्रमांमध्ये सहज येणार नाही. जाताजाता नोंदतो की आय.आय.टी. पवईच्या सर्व पन्नासेक वर्षांपूर्वीच्या इमारतींची गंभीर आणि महागडी डागडुजी केली जात आहे; पण ती आय.आय.टी.च्या अभ्यासक्रमात नाही. म्हणजे आपला स्वातंत्र्यापासून अगदी आजपर्यंतचा 'विकास' हा 'आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय' या प्रकारचा आहे. तो मुळीच टिकाऊ नाही, कारण टिकाऊपणाला विचारी डागडुजी लागते, पुलांपासून अभ्यासक्रमांपर्यंतची.\nआपला देश गरीब आहे. रस्ते, पूल, धरणं, कालवे, इमारती या महागड्या संसाधनांना एकदा घडवून मग वाऱ्यावर सोडून देणं कसं परवडेल तेव्हा डागडुजी हवीच. मग तिचा खर्च किती धरावा\nयंत्रांमध्ये डागडुजीच्या खर्चासारखा एक घसारा, डिप्रीसिएशन म्हणून प्रकार असतो. पुढे यंत्र बदलावं लागेल म्हणून आजपासूनच त्याची सोय करण्याचा हा प्रकार. यंत्रांमध्ये वर्षाला वीस टक्के किंवा जास्त घसारा धरायची पद्धत आहे. इमारतींमध्ये हे प्रमाण दोन-तीन टक्के धरायची पद्धत आहे.\nमग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बजेटात तीन टक्के डागडुजीसाठी ठेवायचे का नाही आजवरच्या पूल, रस्ते, धरणं, कालवे, इमारतींवरच्या केलेल्या खर्चाच्या तीन टक्के धरावे लागतील. तो खर्चही जेव्हा रचना बांधल्या तेव्हाचा धरून चालणार नाही, तर आज ती रचना बांधायला किती खर्च येईल ते पहावं लागेल.\nउदाहरण देतो. मी खतकारखाना बारा लाखांत बांधला. आज तो उभारायला चार-पाच कोटी लागतील. म्हणजे आज डागडुजीसाठी खर्च वर्षाला बारा-पंधरा लाख धरायला हवा माहीम कॉजवे हा पूल लेडी जमशेट्जींच्या देणगीतून बांधला तेव्हा अडीच लाखांचा होता. म्हणूनच त्यावरून जाणाऱ्या रस्त्याला आजही लेडी जमशेटजी रोड म्हणतात. आणि आज तसा पूल बांधायला कमीत कमी शंभर कोटी रुपये लागतील. त्याच्या डागडुजीसाठी आज वर्षाला तीनेक कोटींची सोय करणंच इष्ट आहे\nतर कोणीतरी बसून सरकारी स्थावर मालमत्तेच्या आजच्या खर्चाचा अंदाज काढावा लागेल. त्याचा दोनतीन टक्क्यांचा मेन्टेनन्स-डागडुजी खर्च किती ते ठरवावं लागेल. हे दरवर्षी करावं लागेल. मेन्टेनन्स खर्चात भ्रष्टाचाराच्या शक्यता खूप असतात, तेव्हा एक दळ खर्च करणारं, एक दळ खर्च अनाठायी होत नाही ना ते तपासणारं, असं उभारावं लागेल.\nएक पहा, जुन्या दगडी बांधकामाच्या बारीकशाही भेगा-फटींमध्ये वाऱ्यानं बिया जातात. वड-पिंपळ या प्रचंड वृक्षांच्या बियाही खसखशीच्या दाण्यायेवढ्या किंवा लहान असतात. आज नखाएवढी दोन पाने एखाद्या फटीतून उगवली तर वर्षभरात दगड उखडवेल असं फुटाभराचं झाड होतं. महाड पुलात अशी झाडं होती. ती नुसती छाटून चालत नाही, तर ती पुन्हा वाढू नयेत म्हणून त्यांना रसायनांनी मारावं लागतं खूप झाडं होती, आणि \"आम्ही झोपाळे लावून ती मारली\", असं सांगून बिलं लावली जातील. त्यावर काटेकोर, जबाबदार 'गुणवत्ता नियंत्रण' लागेल. यासाठी गैरसरकारी एन्जीओ संस्था वापरण्याचाही विचार करता येईल.\nहे सारं करायची मानसिक तयारी, त्या तयारीनं घडलेली प्रशासकीय यंत्रणा, असं सारं लागेल. ते न करता केलेला 'विकास' हा नेहेमीच पुढे पाठ, मागे सपाट नमुन्याचा राहील.\nदोषारोपांपेक्षा दोषनिवारण नेहेमीच फार फार अवघड असतं\nखणखणीत लेख. या अंकातील\nखणखणीत लेख. या अंकातील वाचलेल्या लेखनातील हा पहिला लेख जो खूप आवडला.\nशेवटचं वाक्य नवं नाहीच पण लेखाच्या पार्श्वभूमीवर नव्याने वाचतोय असं वाटावं इतक्या ताकदीने आलं आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nदोषारोपांपेक्षा दोषनिवारण नेहेमीच फार फार अवघड असतं\nअगदी अगदी एका वाक्यात लेखाचे सार\nदुरुस्ती, देखभाल यासारख्या संकल्पना कालबाह्य ठरत आहेत.\nसिव्हिल इंजिनीयरिंगमधील उणीवांना अधोरेखित करणारा सुंदर लेख.\nरस्ते आणि रस्त्यावरील पूलांच्या संबंधी टिप्पणी करत असताना हेन्री पेट्रोस्की पायाभूत सोई सुविधांतील उणीवाकडे आपले लक्ष वेधू इच्छितात.\nलेखात अधोरेखित केल्याप्रमाणे आपण कुठल्याही इंजिनीयर्ड उत्पादनाच्या देखभालीसाठी निधीच उपलब्ध करून देत नाही, हीच शोकांतिका आहे. जॉन के गालब्रेथ भारतात राजदूत म्हणून आल्यानंतर ते दिल्लीतील सार्वजनिक इमारती बघत होते. इमारत बांधण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा ओतला जातो. परंतु देखभालीसाठी शून्य म्हणून त्यांनी हळहळ व्यक्त केली.\nमिलिटरी इंजिनियरिंगमध्ये एके काळी कुठल्याही प्रॉडक्टसाठी RAM-D (Reliability, Accessibility, Maintainability – Dependability) चा आग्रह धरला जात होता. परंतु आता use it – throw it ही संस्कृती मूळ धरत असल्यामुळे maintenance-free हा मंत्रच जपला जात आहे. त्यामुळे दुरुस्ती, देखभाल यासारख्या संकल्पना कालबाह्य ठरत आहेत.\nतांत्रिक सल्ला देणाय्रांना हाकलुन देतात आणि कंत्राटे योग्य व्यक्तिस देणे हे महत्त्वाचे असते.मग तो आणखी योग्य व्यक्तिस उप कंत्राट देतो.नोकरदार अभियंत्याना बाटलीभर शाइ ओतून सह्या करण्याचे काम दिले जाते. आपलं काम ब्वोटाला शाइ लावून घ्यायची अन गपचीप बसायचं सा वर्सं.\nअदितीने (का अन्य कोणी) या\nअदितीने (का अन्य कोणी) या लेखाचा नात्यासंदर्भात असणारा आशय \"संपादकीयमध्ये\" सूचित केलेला आहे पण तरी मला हा लेख झेपला नाही.\nबनवणं सोपं सांभाळणं कठीण, असा अर्थ फक्त इमारती, वास्तूंसाठीच लागू पडतो असं नाही.\n(अवांतर - ऐसीच्या कुठल्याही अंकातले संपादकीय आणि ऋणनिर्देश मी लिहिलेले नाहीत. कृपया हे आरोप माझ्यावर करू नयेत.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nबनवणं सोपं सांभाळणं कठीण, असा\nबनवणं सोपं सांभाळणं कठीण, असा अर्थ फक्त इमारती, वास्तूंसाठीच लागू पडतो असं नाही.\nहोय करेक्ट तेच संपादकीय वरुन कळलं पण .... संपादकीयमध्ये नसतं सांगीतलं तर बिलकुलकळलं नसतं.\nकृपया हे आरोप माझ्यावर करू नयेत.\nडोळ्यांत अंजन घालणारा लेख आहे. पण डोळे बंदच करुन बसायचे म्हटले तर हे अंजन डोळ्यांत पोचणार कसे राजकीय नेते हा लेख थोडाच वाचणार आहेत \nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6289", "date_download": "2018-10-15T08:20:59Z", "digest": "sha1:JO6T3QZ2CXOS7BWB5ODAOSR6O6XFV6XE", "length": 95200, "nlines": 465, "source_domain": "aisiakshare.com", "title": " किरण नगरकर मुलाखत : भाग २ । मिथकं आणि समकालीन वास्तव | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकिरण नगरकर मुलाखत : भाग २ मिथकं आणि समकालीन वास्तव\nकिरण नगरकर मुलाखत : भाग २ मिथकं आणि समकालीन वास्तव\nऐसी : आज आपण 'बेडटाईम स्टोरी' ह्या तुमच्या नाटकापासून सुरुवात करू. वास्तव किंवा सत्य काय आहे, याकडे मिथकामधून बघण्याचा तो एक इंटरेस्टिंग प्रयत्न आहे. त्याच्या प्रस्तावनेत तुम्ही म्हटलंय, (व्हिएतनाम युद्धाच्या काळात) मी जेव्हा 'टाईम' आणि 'न्यूजवीक' वाचत होतो; नंतर मी जेव्हा हो चि मिन्ह आणि चे गव्हेराबद्दल वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यांवरची झापडं उडाली. नाटक लिहिण्यामागची ती प्रेरणा होती, असं तुम्ही म्हणाला आहात.\nनगरकर : त्यातला माझा राग सर्वप्रथम माझ्यावरच आहे. माणसानं अज्ञानात किती राहायचं, याला सुमार असला पाहिजे त्याबद्दल आलेली ती प्रतिक्रिया होती.\nआता ह्या नाटकाविषयी बोलायचं तर, मला अत्यंत वाईट वाटतं. माझ्या मते हे नाटक अतिशय रेलेव्हंट आहे. पुण्या-मुंबईत, महाराष्ट्रातल्या इतर गावांमध्ये, भारतामध्येही, कोणालाही असं वाटलं नाही की हे नाटक करावं. आता जे आपल्या देशात आणि परदेशात जे सुरू आहे, त्यात या नाटकाचं महत्त्व आहे. आपण सगळे शुद्धीत आहोत का कोमात गेलो आहोत, असा प्रश्न आहे.\nमला आधी नाटकातल्या 'एकलव्या'बद्दल बोलायचं आहे. उदाहरणार्थ, दलित किंवा आदिवासींनी त्या नाटकाचा पहिला अंक कधीही कसा वाचला नाही खरं तर त्याचं महत्त्व माझं मलाच बरंच उशिरा समजलं. त्यात एक टाळीचं वाक्य आहे, आणि ते चांगलंच आहे, पण त्याच्या पल्याड कुणी गेलेलं नाही.\nएकलव्याची गोष्ट कोणी तरी आई, आजी, वडलांनी सांगितली असेल; मला कोणी पहिल्यांदा सांगितली, हे मलाही आठवत नाही. ती कथा सांगितली जाते ती गुरू-शिष्य परंपरा असावी, ती अशी असावी हे सांगण्याकरता. पण त्यात कुणाच्याही हे लक्षात येत नाही की एकलव्य संपूर्णतः स्वयंप्रकाशी, self-made होता. हा खूप मोठा विषय आहे.\nदलितांकडे बघण्याची आपली दृष्टी तुच्छतेची असते. आपण फक्त बोलतो - 'बोलाची कढी बोलाचा भात'. एकलव्य किती थोर माणूस होता, याकडे आपण बघितलेलंच नाही. तो गुरूशिवाय, गुरूच्या पलीकडे जाऊ शकला. अर्जुन अप्रतिम धर्नुधर असेल, त्याबद्दल शंका नाही; पण त्याचं एक कारण असं की त्याला अप्रतिम गुरू होता. एकलव्याला कोणीच नव्हतं. त्याच्याकडे फक्त मूर्ती होती, तिनं त्याला काहीच शिकवलं नाही, तो आपला आपण शिकला. हा एक मुद्दा झाला. पण, दलित आणि आदिवासींशी आपण फार घाणेरडे वागलो आहोत. नक्षलवादी म्हणून आपण त्यांच्यावर वाट्टेल ते अन्याय करतो. त्यांनी नक्षलवादाकडे वळण्याचं कारण आपण आहोत. त्यांची भूमी आपण बळकावली, त्या बायकांवर बलात्कार केले, त्यांना जगण्याची मुभाच दिली नाही आपण.\nनिवडणूक आली की दलितांची आठवण होते. आदिवासींची तेवढीही आठवण नाही. दलितांशी आपण कोणीही सरळ बोलू शकत नाही. त्यांनाही बहुतेक जाणीव आहे की खरं न बोललेलं बरं आहे. 'एकलव्य' नाटकात मी त्यांच्या वतीनं लिहिलं आहे, पण याची त्यांना जाणीवच नाहीये.\nआंबेडकर हा थोर माणूस. निःसंशय. तसे नेहरू आणि गांधीही; मतभेद होणं गरजेचं असतं, त्याचा फायदा होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. थोडं धार्ष्ट्यानं बोलायचं तर तसं माझंही मत आहे. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला खरा, पण दलितांनी धर्मांतर केल्यावरही आंबेडकरांनाही देव करण्याचा प्रयत्न केला. हे तर धर्मांतराच्या हेतूलाच विरोध करणारं आहे. कारण, बुद्धानं देवाचा संदर्भ कधीच घेतलेला नाही. आपण सगळेच हे विसरतो.\nआपण दलितांना पिढ्यान्‌पिढ्या वाईट वर्तणूक दिलेली आहे. आरक्षणाची आवश्यकता मला समजते. पण, आता स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं होत आली. दलितांचे पुढारी आणि त्यांच्याबद्दल अत्यंत सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांची हे मांडण्याची हिंमत आहे का, की आता आपण एकलव्याला आपलं दैवत मानूया. तो जसा स्वयंप्रकाशी होता तसं आपण बनायचं का स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि हे सगळे किरण नगरकरसारखे, दलितेतर लोक आहेत त्यांना धडा शिकवायचा का स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि हे सगळे किरण नगरकरसारखे, दलितेतर लोक आहेत त्यांना धडा शिकवायचा का अत्यंत एकाग्रतेनं अभ्यास करायचा आणि लोकांना दाखवायचं की 'तुम्ही ९९% मिळवले का, मी १०९% मिळवले'.\nपण, बोलताना अतिशय सांभाळून बोलावं लागतं. आणि मग मोकळेपणा राहात नाही. 'आंबेडकर आणि नेहरू' हे 'शंकर्स वीकली'मधलं कार्टून एनसीईआरटीच्या पुस्तकातून काढून टाकावं लागलं. म्हणजे, देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे कार्टून्ससाठी मासिक होतं. त्यात सगळ्यांची थट्टा करता यायची. थट्टा केली तर ती लागणारच. मलाही कधी तरी माझी थट्टा मर्मी लागते. परंतु, ही विनोदबुद्धी आता लोकांना सहन होत नाही. मग ते (पूर्वी चाललेलं) कार्टून पुस्तकातून काढून टाकावं लागलं. हे प्रगल्भ होण्याचं लक्षण नाही, बालिशपणाचं आहे.\nपुन्हा एकलव्याकडे वळू. आपली गुरू-शिष्य परंपरा काय तर गुरूनं मागावं आणि एकलव्यानं मानावं. म्हणजे आपण (सवर्ण) किती हुशार, चलाख आणि घाणेरडे लोक आहोत आपल्याला ह्याच परंपरेचं दैवतीकरण करायचं आहे आपल्याला ह्याच परंपरेचं दैवतीकरण करायचं आहे म्हणूनच, माझ्या नाटकात एकलव्य कायमच विनयशील असतो. तो द्रोणाचार्यांचा कधीही अपमान करत नाही. पण त्याचा आत्मसन्मान कायमच जिवंत असतो. आपण स्वतः कोण आहोत, याची त्याला चांगली कल्पना आहे. तो 'यथा गुरू तथा गुरूदक्षिणा' असं अत्यंत विनयशीलपणे, पण खरं वागतो. 'तुम्हाला अंगठाच हवाय ना म्हणूनच, माझ्या नाटकात एकलव्य कायमच विनयशील असतो. तो द्रोणाचार्यांचा कधीही अपमान करत नाही. पण त्याचा आत्मसन्मान कायमच जिवंत असतो. आपण स्वतः कोण आहोत, याची त्याला चांगली कल्पना आहे. तो 'यथा गुरू तथा गुरूदक्षिणा' असं अत्यंत विनयशीलपणे, पण खरं वागतो. 'तुम्हाला अंगठाच हवाय ना मग हा घ्या, मी तुम्हाला मातीचा अंगठा देतो.' मला मूळ गोष्टीतल्या द्रोणाचार्यांचा संताप येई. पण त्यात ते लिहिणाऱ्याची थोरवी आपण विसरतो. मानवी स्वभावाचं त्यानं किती अचूक निरीक्षण केलं होतं. लेखकाला केवढं आत्मभान असणार मग हा घ्या, मी तुम्हाला मातीचा अंगठा देतो.' मला मूळ गोष्टीतल्या द्रोणाचार्यांचा संताप येई. पण त्यात ते लिहिणाऱ्याची थोरवी आपण विसरतो. मानवी स्वभावाचं त्यानं किती अचूक निरीक्षण केलं होतं. लेखकाला केवढं आत्मभान असणार हाच मुद्दा मी गेल्या भागात रामायणाविषयी बोललो होतो. सीतेला त्यागणाऱ्या रामाबद्दल आपल्या मनात संताप असतो.\nह्या अंगठ्याच्या प्रसंगाव्यतिरिक्त नाटकात समकालीन प्रसंग आहेत. अर्जुन आणि एकलव्य त्यात वैद्यकीय विद्यार्थी आहेत. एकलव्य रिझर्व्ह कॅटेगरीतला. भारतीयांना हे पटणार नाही, पण कृष्णवर्णीयांबद्दलही आपली वृत्ती अत्यंत नालायकपणाची आहे. किरण नगरकरांचा त्यात सहभाग नाही असं नाही, पण किरण नगरकरांना त्याची जाणीव आहे; त्यामुळे मी त्या वृत्तीशी सतत झगडत असतो. मार्टीन ल्यूथर किंग, मंडेलांबद्दल मला खूप आदर आहे. अमेरिका आणि बाकीच्या जगानं द. आफ्रिकेची तळी जेव्हा उचलली होती, म्हणजेच मंडेलांना जेव्हा विरोध चालवला होता, तेव्हा या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मंडेलांना मदत करणारा कोण होता, फिडेल कॅस्ट्रो आपण कितीही कॅस्ट्रोला दोष दिला, तरीही मंडेला हे कधीच विसरले नाहीत. अमेरिका हे कधीही मान्य करणार नाही. पुढे त्यांनी मंडेलांबद्दल दृष्टीकोन फिरवला. यातून मला सांगायचंय ते असं, आपले दोष आणि आपल्यातल्या त्रुटी आधी मान्य करावे लागतात. काळे लोकच काय, आसामी आणि इतर इशान्येच्या लोकांशी आपण कसे भयंकर वागतो आपण कितीही कॅस्ट्रोला दोष दिला, तरीही मंडेला हे कधीच विसरले नाहीत. अमेरिका हे कधीही मान्य करणार नाही. पुढे त्यांनी मंडेलांबद्दल दृष्टीकोन फिरवला. यातून मला सांगायचंय ते असं, आपले दोष आणि आपल्यातल्या त्रुटी आधी मान्य करावे लागतात. काळे लोकच काय, आसामी आणि इतर इशान्येच्या लोकांशी आपण कसे भयंकर वागतो अर्थात, हे सगळं मी माझा दोष म्हणूनच पाहतोय. मी माझ्याकडे बोट दाखवतोय.\nतर माझ्या नाटकात अर्जुन आणि एकलव्य हे वैद्यकीय विद्यार्थी. अर्जुन एका बाईबरोबर झोपतो, खरं तर त्यात विशेष काहीच नसतं. दोघेही प्रौढ असतात. पण अर्जुनासोबत एकलव्य असल्यामुळे लोकांना त्याच्यावरही संशय येतो. अर्जुनाच्या बाबतीत 'मला काय त्याचं' असं लोक म्हणतात. पण एकलव्य म्हणताच संपूर्ण वातावरण आणि न्यायदान यात फरक पडतो. आणि ते एकलव्याच्या मागे लागतात.\nअसंच द्रौपदीच्या बाबतीतही मी केलं. म्हणजे महाभारतातला प्रसंग आणि समकालीन प्रसंग.\nऐसी : बरोबर. द्रौपदीला पाच भाऊ वाटून घेतात हा प्रसंग तुमच्या नाटकात आहे, त्यात धर्मराजाच्या तोंडी असं काही तरी वाक्य आहे की 'सत्य हे काळाची बटीक असते' किंवा 'सकाळचं आणि संध्याकाळचं सत्य निराळं आहे'; थोडक्यात त्याला असं म्हणायचंय की सकाळी तू स्वयंवरात अर्जुनानं जिंकलेली बाई होतीस; आता तू कुंतीनं आमच्यात वाटलेली बाई आहेस. त्यावर द्रौपदी म्हणते, “तू मूर्खासारखं काही बडबडू नकोस.” म्हणजे, तू जर माझ्याकडे आकर्षित झाला असशील तर मला तसं सरळ सांगितलंस तर ते मला खरं आणि अधिक चांगलं वाटलं असतं आणि मी त्याचा विचार केला असता. एकूणातच त्यातले पुरुष सोयीस्कररीत्या सत्य काय आहे ते मांडत राहतात. आणि द्रौपदी सतत पुरुषांना कापत राहते.\nहा सगळा धागा, ज्या पद्धतीनं सत्य या कल्पनेकडे तुम्ही बघता, ते फार इंटरेस्टिंग वाटतं. तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल\nनगरकर : आपल्याला कोणी स्त्री आवडली तर तसं स्पष्ट सांगणं फार कठीण जातं. हे फक्त मराठी लोकांत आहे का काय हे मला माहीत नाही. Hypocrisyवर आपला copyright आहे\nआता तेंडुलकरांनी 'घाशीराम कोतवाल'सारखं नाटक लिहिलं त्यावरही आपण गदारोळ उठवला. एक तर ते तुफान मनोरंजक नाटक होतं. त्याचं सादरीकरणही सुंदर होतं. हे अगदी ब्रॉडवेच्या नावाजलेल्या नाटकांशी स्पर्धा करण्यासारखं थोर नाटक लिहिलं. तिथेही इतकं मर्म असलेली नाटकं फार कमी असतात. त्यातली टीका रास्त आहे.\nबोलताना मला आठवलं, मी एकदा ऑपेरा हाऊसला काही तरी बघायला गेलो होतो. स्वातंत्र्यानंतर कधी तरी गोंडलच्या महाराजांनी ऑपेरा हाऊस विकत घेतलं होतं. तर तिथे त्यांच्या नावाची घोषणा झाली, 'महाराजा ऑफ गोंडल'. आता तुम्ही पाहा : नेहरूंनी आणि मुख्यतः पटेलांनी राज्यं कधीच खालसा केली. परंतु, मुंबईत राहून, शिकलेले असलो तरीही राजेराण्यांची आपल्याला गरज भासते. हे सगळं संपलं, आपण स्वातंत्र्य मिळवून लोकशाहीत राहतो; तरीही आपल्याला हे हवं आहे. त्यांतल्या बहुतेकांकडे नैतिक अधिष्ठानही नाही.\nब्रिटिश आपल्याकडे व्यापारासाठी आले. हळुहळू त्यांची सत्ता वाढत गेली. व्हिक्टोरिया राणीनं या राजेरजवाड्यांच्या शेरवानीवर एक बिल्ला मारला की हे लोक खुश. १८५७नंतर ह्या लोकांनी असा विचार केला नाही की आता आपण एकत्र येऊन ब्रिटिशांना बाहेर काढलेलं बरं. ही आत्मजाणीव आपल्याला तेव्हा झालेली नव्हती, आजही नाही. आजच्या विरोधी पक्षांनाही ही समज नाही की आपण वेगळेपणा सोडून एकत्र आलं पाहिजे. १८५७ साली जे झालं, ते पुन्हा घडतंय. हे कसले महाराजे\nपुन्हा मुद्द्यावर यायचं तर महाभारतातही असेच राजे-महाराजे होते. पण जाणीव असलेले.\nमला मान्य आहे की पुरुष या प्राण्याची गोची आहे. समजा कोणी सुंदर, कर्तबगार स्त्री आहे. नगरकरचं तिच्यावर प्रेम आहे. नगरकर जर तिला स्पष्टपणे म्हणाला, “You are looking very lovely today.” तर माझ्या प्रामाणिकपणामुळे इतरांच्याच भावना दुखावतील. तिच्याबरोबर झोपायचं आहे, असं न म्हणताही समाजाचा अलिखित नियम असा की सरळ, प्रामाणिकपणा असला तरीही असं काही बोलायचं नाही. एखादा सुंदर चाफा, किंवा झाड दिसलं तरीही “माय गॉड, काय वड होता समाजाचा अलिखित नियम असा की सरळ, प्रामाणिकपणा असला तरीही असं काही बोलायचं नाही. एखादा सुंदर चाफा, किंवा झाड दिसलं तरीही “माय गॉड, काय वड होता” असंही बोलायचं नाही. माझ्या मते, झाडं sensual असतात. आणि ती थोरही असतात; बोधिसत्त्वच असतात. ती आपल्यावर किती उपकार करतात; आपण त्यांना सतत खाली पाडत असतो. त्यांच्या सौंदर्याला तुलना नाही. हीच गोष्ट स्त्रिया आणि पुरुषांबद्दल. आपल्यात छोटेपण (निरागसता) आल्याशिवाय हे लक्षात घेता येत नाही. द्रौपदीही धर्माला हेच म्हणत्ये, की स्पष्ट सांगायचं होतंस.\nमला आवडो न आवडो; मी मराठी आहे; त्यामुळे माझ्या लोकांवर टीका करणं, स्वतःवरच टीका करणं मला महत्त्वाचं वाटतं. माझ्यातही हा खोटेपणा नक्कीच असणार. त्याच्याशी लढायचा मी प्रयत्न करतो आणि माझ्यात ती सचोटी आणण्याचा मी माझ्यापरीनं प्रयत्न करतो.\nद्रौपदी त्या नाटकात लोकांना धारेवर धरते. वस्त्रहरणाच्या प्रसंगात ती कृष्णाला धारेवर धरते. “इतका वेळ तूही बघतच होतास”, असं काहीसं वाक्य तिच्या तोंडी आहे. ते नाटक लिहिलं तेव्हा मी तरुण होतो; आतासुद्धा मला फार समज नाही. नाटकातली भाषा फार तिखट आहे; पण त्यात शिवीगाळ नाहीये.\nलागूंच्या घरी नाटकाचं वाचन झालं; ही गोष्ट १९७७ची. आणीबाणीत मी ते लिहिलं. त्या काळात हे नाटक फार महत्त्वाचं होतं; कारण जे काही घडतंय त्यात तुमचा-माझा हात आहे हाच त्याचा विषय आहे. पण लगेच आणीबाणी संपली. मग मला वाटलं, “ हे नाटक कशासाठी लिहिलं आता याचं काय महत्त्व आता याचं काय महत्त्व” परंतु, जे नवं सरकार आलं, त्यातल्या तिघांना पंतप्रधान बनायचं होतं. किती सहन केल्यानंतर ही अविश्वसनीय सुवर्णसंधी मिळाली. पण त्याचं महत्त्व किंवा त्याचा अर्थ आपल्या भारतीय लोकांना समजला नाही. लगेच भांडाभांडी आणि पुन्हा निवडणुका, आणि बाई परत आल्या\nमला हे आता समजायला लागलं आहे, पण तेव्हा (म्हणजे नाटकाच्या वाचनाच्या वेळी) कळलं नव्हतं, की माझ्यावर काही लोकांचा तेव्हा रोष होता. का कारण माझी कादंबरी भागवतांनी छापली. मला कल्पनाही नव्हती की 'सत्यकथे'चा एक ग्रूप आहे आणि त्यांच्या विरोधकांचा गट आहे. पाटणकर भागवतांकडे बोलले नसते तर 'सात सक्कं त्रेचाळीस' आलीच नसती. कुणालाच ती नको होती. लागूंकडे झालेल्या नाटकाच्या वाचनाच्या वेळेस भागवतही होते. भागवत अत्यंत गोरे; ते अधूनमधून लालबुंद होत होते. ते इतके चिडले होते कारण माझी कादंबरी भागवतांनी छापली. मला कल्पनाही नव्हती की 'सत्यकथे'चा एक ग्रूप आहे आणि त्यांच्या विरोधकांचा गट आहे. पाटणकर भागवतांकडे बोलले नसते तर 'सात सक्कं त्रेचाळीस' आलीच नसती. कुणालाच ती नको होती. लागूंकडे झालेल्या नाटकाच्या वाचनाच्या वेळेस भागवतही होते. भागवत अत्यंत गोरे; ते अधूनमधून लालबुंद होत होते. ते इतके चिडले होते नंतर त्यांनी मला धारेवर धरलं होतं. “तुम्हाला काही गोष्टींचा गंध नाही. भीष्म पितामह किती थोर होते, याची तुम्हाला कल्पना नाही.” द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस ते गप्प बसतात ना\nआता, भागवत SIESमध्ये मराठी विभागाचे प्रमुख होते. मीही तिथे एक वर्ष शिकवलं. त्यामुळे 'सात सक्कं'च्या आधीही माझी आणि त्यांची ओळख होती. त्यांना मी सरच म्हणायचो. कोणाबरोबर मतभेद झाला याचा अर्थ त्यांच्याशी आदरानं बोलायचं नाही असा नाही, ही समज मला तेव्हाही होती. मला त्यांच्याबद्दल अकृत्रिम आदर होता, आहे. नंतर, ['ककल्ड'ला] जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले, मराठीमध्ये परत लिहायला लागा पण, त्या दिवशी ते मला लागूंच्या समोर बोलले होते ते मनात राहिलं माझ्या. शिवाय, सरांचा आणि माझा एके ठिकाणी एक मूलभूत मतभेद आहे.\n'ककल्ड'मध्ये जेव्हा मी 'बृहन्नडा' हे पात्र लिहिलं त्याचं श्रेय भागवतांना आहे. महाराजकुमार आणि बृहन्नडा हे एकमेकांच्या विरोधात आहेत प्रतिस्पर्धी. महाराजकुमाराची सावत्र आई कर्मावती आणि तिचा मुलगा विक्रमादित्य या ऐतिहासिक व्यक्ती आहेत. कर्मावती आणि विक्रमादित्य महाराजकुमाराविरुद्ध खेळत असलेल्या डावपेचांमागची बुद्धी बृहन्नडाची आहे. राज्य विक्रमादित्याकडे यावं ह्यासाठी हे चालू आहे. तर बृहन्नडा कर्मावतीशी आणि विक्रमादित्याशी अत्यंत एकनिष्ठ आहे. पुस्तकात असंही कळतं की विक्रमादित्य आणि बृहन्नडाचे लैंगिक संबंधही आहेत. कालांतराने त्याला असं समजतं की बृहन्नडा हा सर्वार्थाने तृतीयपुरुषी (eunuch) नाही. बृहन्नडावर जी काही शस्त्रक्रिया झाली होती ती संपूर्णपणे यशस्वी झाली नव्हती. राजवाड्यातल्याच एका बाईशी त्याचे संबंध आहेत आणि त्याच्यापासून तिला दिवस गेले आहेत. जेव्हा सगळे पुष्करला ब्रह्मदेवाच्या देवळात गेलेले असतात तेव्हा विक्रमादित्य बृहन्नडावर चाकूनं जीवघेणा हल्ला करतो. महाराजकुमाराला हे जेव्हा समजतं तेव्हा तो एका भिल्ल वैदूला बोलावतो शोधतो. उपचारांनीं बृहन्नडा बरा होतो, पण आपल्यावर हा हल्ला कोणी केला हे तो कधीही महाराजकुमाराला सांगत नाही. आता, महाराजकुमार सुज्ञ असतो त्यामुळे तो आरोपांकडे लक्ष देत नाही.\nआणि याच ठिकाणी भागवतांचा आणि माझा मतभेद समोर आला. तुमची एकनिष्ठा, बांधिलकी ही एखाद्या परिवाराप्रती असावी की तुमच्या तत्त्वांशी असावी असा तो प्रश्न आहे. उदाहरणार्थ : पितामह भीष्मांची एकनिष्ठा परिवाराप्रती होती. समोर एवढं महाभारत घडत असतानाही भीष्मांची कुटुंबाप्रती असलेली निष्ठा ढळली नाही. मला हा मूलभूत संघर्ष मांडायचा होता. त्यामुळे माझ्या पुस्तकात बृहन्नडाला शेवटी उमजतं की बांधिलकी तत्त्वांशी असावी. असेच, 'बेडटाइम स्टोरी'मध्ये माझ्या महाभारतालासुद्धा खूप फाटे फुटतात.\nऐसी : आपल्या रोजच्या जगण्यापासून ते आसपास घडणाऱ्या राजकीय-सामाजिक घटनांपर्यंतच्या वास्तवाला तुम्ही तुमच्या लेखनात ('रावण अँड एडी', 'ककल्ड' आणि 'बेडटाईम स्टोरी' ) एका वेगळ्या प्रकारे भिडता. मिथकं आणि वास्तव. तुम्ही मिथकांमधून वास्तवाकडे बघता आणि वास्तवातून मिथकांकडे बघता. तर असं करण्यामागे काय प्रेरणा आहे\nनगरकर : खरं तर या प्रश्नासाठी मी 'ऐसी अक्षरे'चा खूप आभारी आहे. मराठीमध्ये माझ्या लेखनाकडे या नजरेतून कोणी पाहिलं नव्हतं. आपल्याकडे मिथकांकडे बघण्याची एक ठराविक साचेबद्ध पद्धत आहे.\nयाचंही कारण माझ्या जडणघडणीत सापडेल. माझ्याकडे लहानपणापासून फारशी पुस्तकं नव्हती. माझ्या तोळामासा प्रकृतीची चिंता करण्यात, त्याची काळजी वाहण्यात आईवडील मग्न असत. आजी नव्हती. त्यामुळे ही मिथकं लहानपणी आपल्यापर्यंत पोचण्याचे सगळे पारंपरिक मार्ग बंद होते. माझ्याकडच्या मिथककथांचा साठा थोडासाच होता. तीच डोक्यात कुठेतरी शिजत राहिली. वेगवेगळ्या अर्थाचे पदर सुटत गेले.\nउदाहरणार्थ, शंकर विषप्राशन करतो हे मिथक बघा. समुद्रमंथनातून विष बाहेर येतं, आणि त्याचं सेवन करायला कोणी तयार नसतं. शेवटी शंकर पुढे येतो आणि विषप्राशन करतो. यावर मी एक निबंध लिहिला होता. त्यात मी म्हटलं होतं की माझ्यासाठी हा शंकर म्हणजे कलाकारासाठीचं रोल मॉडेल आहे. प्रत्येकानं आपल्याला हवं ते करावं. त्यामुळे इतरांविषयी मी बोलणार नाही, पण माझ्याबद्दल सांगायचं तर, लेखकानं काय करायला हवं ह्याबद्दल माझ्यासाठी कुणी हीरो असेल, तर तो हा शंकर. आणि हे म्हणताना, मी अज्ञेयवादी आहे हे विसरू नका.\nनिबंध लिहिल्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी माझ्या डोक्यात विचार आला, की 'शंकर विषप्राशन करतो' या घटनेमुळे मिथकात सुष्ट-दुष्टांची विभागणी होते. त्याआधी सगळे एकमेकांसारखेच होते. सगळ्यांचं लक्ष्य एकच होतं - अमरत्व. हे लक्ष्य तुमच्याआमच्यासारख्या लोकांचंच आहे. पण 'देव आणि दैत्य' हे दोन वेगवेगळे समाजगट मिथकात शंकर विषप्राशन करण्याच्या घटनेआधीच अस्तित्त्वात आहेत म्हणजे मिथकात 'ते आणि आपण' ('Us' and 'Them' or 'The Other') ही मनुष्यप्राण्याला असलेली मूलभूत प्रेरणा ती कळीची घटना घडण्याआधीपासून आहे. देव दैत्यांना 'ते' समजतात, आणि दैत्य देवांना 'ते' समजतात. हीच तर शोकांतिका आहे. समाजात विविध कारणांमुळे पडलेली फूट आपण पाहतो - त्याच्यामागे ही मूलभूत मानवी प्रेरणा आहे. देव-दैत्यांच्या मिथकानं त्यावर भाष्य केलं आहे. म्हणजे किती चलाख लोकांनी हे मिथक तयार केलं आहे म्हणजे मिथकात 'ते आणि आपण' ('Us' and 'Them' or 'The Other') ही मनुष्यप्राण्याला असलेली मूलभूत प्रेरणा ती कळीची घटना घडण्याआधीपासून आहे. देव दैत्यांना 'ते' समजतात, आणि दैत्य देवांना 'ते' समजतात. हीच तर शोकांतिका आहे. समाजात विविध कारणांमुळे पडलेली फूट आपण पाहतो - त्याच्यामागे ही मूलभूत मानवी प्रेरणा आहे. देव-दैत्यांच्या मिथकानं त्यावर भाष्य केलं आहे. म्हणजे किती चलाख लोकांनी हे मिथक तयार केलं आहे असंच शूर्पणखेच्या गोष्टीत दिसेल. 'The Other' ही संकल्पना समजून घेण्यासाठीच आपण राक्षस तयार केले. पण आपण ते अजूनही मान्य करायला तयार नाही आहोत. आपल्याला हे आकळून घ्यायचंच नाही आहे. हीच तर शोकांतिका आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, दलित… आपल्याला ज्यांच्यामुळे असुरक्षित वाटतं त्यांना आपण 'दैत्य' करून टाकतो. ह्यातच मिथकांचं समकालीन महत्त्व आहे.\nहे मिथक आवडायचं अजून एक कारण म्हणजे यातून शंकराची थोरवी दिसते. मी काही भाविक माणूस नाही - अज्ञेयवादी आहे. तरीही हे मिथक मला मोहिनी घालतं. समुद्रमंथनातून चौदा रत्नं येतात. अमृत आणि हलाहल विष दोन्ही त्यातच येतात. ज्याने कोणी हा प्रसंग रंगवला आहे त्याने दृश्यरचना एकदम नेमकी केली आहे. अमृतकलशाआधी हलाहल विष येतं. लौकरात लौकर हलाहल विषाची काहीतरी विल्हेवाट लावली नाही तर त्या विषाच्या संपर्कात येऊन अमृताचंही विष होऊन अमृत निष्प्रभ होईल. पण इतका वेळ अमृतासाठी कडाकडा भांडणारे देव किंवा दानव यांपैकी कोणीही हलाहल प्राशन करायला पुढे येत नाही. पण शंकर पुढे येतो आणि ते विष पिऊन टाकतो. हा एक बेफाम सीक्वेन्स आहे त्याचा कंठ निळा होतो. (अर्थात नंतर तो अमृतही पितो, नाहीतर त्याचा देहान्त तिथेच झाला असता. शेवटी तोही अमृतप्राप्ती व्हावी म्हणूनच हे सगळं करत होता त्याचा कंठ निळा होतो. (अर्थात नंतर तो अमृतही पितो, नाहीतर त्याचा देहान्त तिथेच झाला असता. शेवटी तोही अमृतप्राप्ती व्हावी म्हणूनच हे सगळं करत होता) एका अर्थी त्याने देव आणि दानव दोघांवरही अनंत उपकार केले आहेत. पण शंकराची थोरवी अशी, की पुढे कधीही तो याची वाच्यता करत नाही, बढाई मारत नाही.\nतिसरं मला याचा संबंध कलानिर्मितीशी लागतो. म्हणजे शंकराकडे पाहिलं तर त्याने विष आणि अमृत दोहोंचं सेवन केलेलं आहे. आणि शिव निळा का होतो, तर त्यानं ते दोन्ही आत्मसात केलंय. 'ककल्ड'मध्ये एक कविता आहे : तुम्ही अमृत आणि विष दोन्ही प्यायलं नसेल तर तुम्हाला दोन्हींतला फरकच कळणार नाही (“No telling if poison and ambrosia are the same unless you savour them both”). तेव्हा, कुठच्याही कलेकडे वळायचं असेल तर दोन्ही बाजू माहीत हव्यात. तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा 'ते' आणि 'आपण' चितारता, तेव्हा तुम्हाला दोन्ही पचवायला (assimilate and internalise) लागतं. नाही तर त्याचा हिंदी सिनेमातला उथळसा 'व्हिलन' होईल. तुम्ही आणि मीच व्हिलन असतो व्हिलनचं चित्रणही प्रामाणिकपणे करायला हवं. म्हणून समुद्रमंथनाचं मिथक मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं.\nमिथकं किती प्रभावी असतात हे मला वारंवार जाणवतं. त्याला मी लेखक म्हणून पुरेसा न्याय देऊ शकत नाही असंही वाटतं. किंबहुना समाज म्हणून आपण मिथकांकडे जास्त गंभीरपणे बघायला हवं. आपण गोष्ट म्हणून ऐकतो आणि पुढे सरकतो. विषासारखं मिथकही भिनत जातं. त्याच्याकडे पुन्हापुन्हा जायला हवं.\n'ककल्ड'च्या अंतभाषणात ('आफ्टरवर्ड'मध्ये) मी म्हटलं आहे, की मला हे पुस्तक कधी लिहायचंच नव्हतं. कारण मीरा माझी शत्रू मीरा क्लीशे झालेली आहे. मीरेचं सगळं लक्ष कृष्णाकडे. आणि लिहिताना मला वाटतं की मी ज्या पात्राबद्दल लिहितो आहे त्यानं माझ्याकडे बघावं, त्याचा-माझा संवाद असावा. पण मीरेकडून तसा काहीच प्रतिसाद येईना. पण मी जसाजसा लिहीत गेलो तशीतशी मीरा मला शिकवत गेली. लिहायला सुरुवात करण्याआधी मी काय लिहिणार हे मला माहीतच नव्हतं. मला मीरेबद्दलचा एकच प्रसंग लक्षणीय वाटला होता - महाराजकुमार स्वतःला निळ्या रंगात रंगवून घेतो तो. मनाशी विचार केला - लिहिलं तर हा प्रसंग नक्की लिहीन.\nमीरेचं मेवाडचं कुलदैवत 'एकलिंगजी' - म्हणजे चार शिरांचा शंकर. मग हा कृष्ण मधूनच कुठून आला कादंबरीत 'टेन्शन' निर्माण करण्यासाठी याचा वापर करता येईल का कादंबरीत 'टेन्शन' निर्माण करण्यासाठी याचा वापर करता येईल का महाराजकुमाराचं पात्र तोपर्यंत आत्मसात झालं होतं. महाराजकुमाराबद्दल विचार करताना जाणवलं, की श्रीकृष्ण हा तर महाराजकुमाराचा गुरू महाराजकुमाराचं पात्र तोपर्यंत आत्मसात झालं होतं. महाराजकुमाराबद्दल विचार करताना जाणवलं, की श्रीकृष्ण हा तर महाराजकुमाराचा गुरू श्रीकृष्णाला महाराजकुमाराइतका योग्य शिष्य शोधून सापडला नसता. महाराजकुमारानं हे पूर्णतः आत्मसात केलं होतं, की लढाई करायची नाही श्रीकृष्णाला महाराजकुमाराइतका योग्य शिष्य शोधून सापडला नसता. महाराजकुमारानं हे पूर्णतः आत्मसात केलं होतं, की लढाई करायची नाही लढाई करायची तर जिंकण्यासाठीच करायची. नाहीतर करायची नाही लढाई करायची तर जिंकण्यासाठीच करायची. नाहीतर करायची नाही शक्य तितके शत्रूसैनिक टिपायचे, आणि आपलं नुकसान कमीतकमी ठेवायचं. हा गीतेतला राजधर्म आहे. पण महाराजकुमाराचं दैवत जेव्हा तुम्ही श्रीकृष्ण ठरवता, तेव्हा संपूर्ण राजपूत धर्मालाच तुम्ही उलटंपालटं करता शक्य तितके शत्रूसैनिक टिपायचे, आणि आपलं नुकसान कमीतकमी ठेवायचं. हा गीतेतला राजधर्म आहे. पण महाराजकुमाराचं दैवत जेव्हा तुम्ही श्रीकृष्ण ठरवता, तेव्हा संपूर्ण राजपूत धर्मालाच तुम्ही उलटंपालटं करता राजपुतांचा धर्म काय, तर कारण असो-नसो, लढाई करा. जिंकलात तर ठीक, हरायला लागलात तर बायकांसकट जोहार करा. तर टेन्शन कसं निर्माण होतं, की हा माणूस कृष्णाला आणि गीतेला मानतो, पण ज्या देवाला महाराजकुमार इतका मानतो, त्याच देवाबरोबर त्याच्या बायकोचं लफडं चालू आहे राजपुतांचा धर्म काय, तर कारण असो-नसो, लढाई करा. जिंकलात तर ठीक, हरायला लागलात तर बायकांसकट जोहार करा. तर टेन्शन कसं निर्माण होतं, की हा माणूस कृष्णाला आणि गीतेला मानतो, पण ज्या देवाला महाराजकुमार इतका मानतो, त्याच देवाबरोबर त्याच्या बायकोचं लफडं चालू आहे\nपुस्तकात पुन्हापुन्हा कृष्णाचं विश्लेषण येतं. आणि त्यातून एक मुद्दा निघतो : अनेक सामाजिक दबावांखाली दडपल्या गेलेल्या, ग्रासलेल्या भारतीय समाजाला श्रीकृष्णाचं मिथक इतकं जवळचं का वाटतं सोळा हजार स्त्रियांबरोबर एकाच वेळी अफेअर करणारा हा देव आहे, आणि त्या सोळा हजार स्त्रियांपैकी प्रत्येकीचा स्वतःचा असा वेगळा कृष्ण आहे. याचा अर्थ, भारतीय समाजातली कोणतीही स्त्री मनोमन श्रीकृष्णाबरोबर अफेअर करू शकते. प्रत्येकीला स्वतःचा कृष्ण मिळतो; मग नवरा कसाही असो सोळा हजार स्त्रियांबरोबर एकाच वेळी अफेअर करणारा हा देव आहे, आणि त्या सोळा हजार स्त्रियांपैकी प्रत्येकीचा स्वतःचा असा वेगळा कृष्ण आहे. याचा अर्थ, भारतीय समाजातली कोणतीही स्त्री मनोमन श्रीकृष्णाबरोबर अफेअर करू शकते. प्रत्येकीला स्वतःचा कृष्ण मिळतो; मग नवरा कसाही असो ह्याउलट, पुरुषांना या कृष्णाचं आकर्षण वाटण्यामागचं कारण हिरोवर्शीप ह्याउलट, पुरुषांना या कृष्णाचं आकर्षण वाटण्यामागचं कारण हिरोवर्शीप हपापलेल्या मनातल्या सुप्त इच्छेची पूर्ती\nराजपुतांचा धर्म काय, तर कारण\nराजपुतांचा धर्म काय, तर कारण असो-नसो, लढाई करा.\nहास्यास्पद आकलन. याला नक्की पुरावा काय नगरकरांची बखर, पान ४२०\nबाकी ते \"दि अदर्स\" ही संकल्पना तर कुठलाही धर्म अस्तित्वात येण्याअगोदरपासून असतेच. अगदी आदिवासी टोळ्यांमध्येही असते. त्याला शोकांतिका म्हणण्याने नक्की काय साध्य होतं ते कळालं नाही. त्या संकल्पनेची काही रॅमिफिकेशन्स तापदायक आहेत पण तिचे मूळ सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टमध्ये आहे. तेव्हा काटे टोचतात म्हणून गुलाबाचे रोप तोडण्यापैकी हा प्रकार आहे. एकूणच विचारप्रक्रिया रोचक आहे म्हणायची.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nखूप म्हणजे खूपच्च अभ्यासपूर्ण प्रतिसाद\nया प्रतिसादात तुमचा अनुभव, इतिहास-संशोधनातून आकळलेलं ज्ञान आणि सबाल्टर्न स्टडीजबद्दल आपण केलेलं चिंतन स्पष्ट दिसत आहेच. तरीही माझ्या अल्पमतीला समजलेल्या दोन गोष्टी मांडू इच्छिते.\n'The Other' ही संकल्पना समजून घेण्यासाठीच आपण राक्षस तयार केले. पण आपण ते अजूनही मान्य करायला तयार नाही आहोत. आपल्याला हे आकळून घ्यायचंच नाही आहे. हीच तर शोकांतिका आहे.\nसंकल्पना समजून घेण्यासाठी काही मिथकं रचणं (याच मिथकांबद्दल नगरकरांना आपुलकी असल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसत राहतं) आणि तरीही संकल्पनेचं आकलन पूर्ण नसणं या दोन्हींमध्ये फरक आहे. आकलन पूर्णतया करून घेत नाही, किंबहुना आकलन करून घेण्याचा विचारही नाही, याला नगरकर शोकांतिका म्हणतात. (आकलन करून न घेण्याच्या वृत्तीबद्दल इथे आणखी काही बोलण्याची गरजच दिसत नाही. पुन्हा एकदा 'अनुभूती' हा शब्द वापरावा लागेल, नकारात्मक संदर्भात\nउत्क्रांती हे वर्णन आहे, फतवा नव्हे; description आहे, prescription नाही. उत्क्रांतीला फतवा किंवा prescription मानून लोक त्यानुसार आचरण करतात, आपल्या instinctsच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत याला नगरकर शोकांतिका म्हणत आहेत.\nबाकी 'धर्म' या शब्दाचा नगरकरांनी काय अर्थानं वापर केला आहे, याबद्दलही चिंतन करणं इष्ट.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nजी प्रेरणा आजवर उपयोगी ठरली त्याप्रमाणेच समाज वागणार. हे शोकांतिका वगैरे कढ काढण्याचे काम साहित्यिकांचे, आणि त्यांनी ते चोखपणे केलेलेच आहे. ते जर बिनकामी ओव्हर द टॉप वाटत असेल तर सांगणे अवश्य वाटते म्हणून सांगितले. ओकॅम्स रेझर जिंदाबाद.\nबाकी धर्म म्हणजे वे ऑफ लाईफ ही व्याख्या घेऊनही \"कारण असो वा नसो\" हे शेपूट पूर्णत: रिगरचा अभाव दर्शवतं. त्यातनं नगरकरांचं आकलन उघडं पडलंय हे स्पष्ट आहे. त्यामुळे\nया प्रतिसादात तुमचा अनुभव, इतिहास-संशोधनातून आकळलेलं ज्ञान आणि सबाल्टर्न स्टडीजबद्दल आपण केलेलं चिंतन स्पष्ट दिसत आहेच.\nह्या वाक्यातून \"करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे\" याचे उत्तम प्रत्यंतर आले. तेव्हा त्याशी अजून एकनिष्ठ रहा आणि मनोरंजन करा, यावेगळे काय सांगणे\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nशोकांतिकाच - नगरकरांचा शब्दही आणखी पटतोय.\nमात्र भारतीय परंपरेबद्दल उदयन वाजपेयी म्हणतात की आपली परंपरा तर या उत्क्रांतीच्या रेट्याच्या पुढे गेली. त्यांचेच (भाषांतरित) शब्द -\nभारतात एक विशेष गोष्ट आहे की आपण प्रतिमांना वास्तवापेक्षा अधिक वास्तविक मानतो. उदाहरणार्थ, विभाव हा शब्द तुम्हाला माहीत असेलच. नाट्यशास्त्रात रसनिष्पत्तीसाठी विभाव महत्त्वाचा समजला जातो. विभावाची परिभाषा काय आहे विभाव काय आहे ही एक खास प्रकारची गोष्ट आहे, म्हणजे विशेष प्रकारचा भाव, विशेष प्रकारचं अस्तित्व आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंवा पात्र नसतानाही ते असतं, तेव्हा असतो तो विभाव. म्हणजे कृष्ण, राम, अॅना करेनिना हे सगळे लोक झालेले नसूनही आहेत. ते आपल्या रोजच्या आयुष्याचा हिस्सा आहेत. आपल्याकडे विभावालाच भाव समजण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे, जो राम झालेला नसूनही आहे, तो विभाव आहे. तरीही आपण आपले त्यांची जन्मभूमी निश्चित करण्याच्या प्रयत्नात असतो. रामाची जन्मभूमी निश्चित होताच, म्हणजे त्या क्षणीच, विभाव भावात परिवर्तित होईल. मग त्यामागे संस्कृतीची जी कल्पना आहे, ती संपून जाईल.\nआपल्या आधुनिक शिक्षणानं आपल्याला पारंपरिक व्याख्येनुसार अशिक्षित केलेलं आहे. आपण अशिक्षित असल्यामुळे होतं काय, तर त्यात जे सूचित केलेलं आहे, ते आपल्याला समजत नाही. एवढी साधी गोष्ट मला कळली ह्याचा मी एवढा गाजावाजा करतोय त्याचं कारणच हे आहे, की मी अशिक्षित आहे\nवाजपेयींचं भाषण, जेवढा विचार करत जात्ये तेवढं आवडत जातंय. काय थोर माणूस आहे हा\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nYawn संबंध कब कब, बकवास तब तब\nराम नामक दैवी राजा खराच झाला होता यावर लाखोंची श्रद्धा आजही आहे. त्यामुळे त्याची जन्मभूमी जर निश्चित झाली तर त्याबद्दलचा भक्तिभाव संपेल हेच मुळात महाविनोदी आहे. बेसिकमध्येच लोच्या असला की अशा शोकांतिका तयार होतात.\nउदा. भांडारकर इन्स्टिट्यूटने महाभारताची एक \"क्रिटिकल\" एडिशन तयार केली म्हणून त्यात नसलेल्या परंतु अन्य आवृत्त्यांमधल्या सर्व कथांबद्दलचे प्रेम आटले का माझे स्मरण बरोबर असेल तर द्रौपदीवस्त्रहरणाचा अतिप्रसिद्ध प्रसंग भांडारकर आवृत्तीत नाही. त्यामुळे लोकांनी तो प्रसंग त्यांच्या इमॅजिनेशनमधून कटाप केला का माझे स्मरण बरोबर असेल तर द्रौपदीवस्त्रहरणाचा अतिप्रसिद्ध प्रसंग भांडारकर आवृत्तीत नाही. त्यामुळे लोकांनी तो प्रसंग त्यांच्या इमॅजिनेशनमधून कटाप केला का याचे उत्तर द्या मग पाहू काय आहे अन काय नाही ते.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nविभाव आणि इमॅजिनेशनचा अभाव\nराम नामक दैवी राजा खराच झाला होता यावर लाखोंची श्रद्धा आजही आहे. त्यामुळे त्याची जन्मभूमी जर निश्चित झाली तर त्याबद्दलचा भक्तिभाव संपेल हेच मुळात महाविनोदी आहे. बेसिकमध्येच लोच्या असला की अशा शोकांतिका तयार होतात.\nत्यामुळे लोकांनी तो प्रसंग त्यांच्या इमॅजिनेशनमधून कटाप केला का\nवाजपेयींचा विभावाचा मुद्दा समजलेला नाही, एवढंच म्हणतो आणि खाली बसतो.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nविभाव नव्हे, नुसती कावकाव\nप्रतिमांना अधिक वास्तविक मानतो हेच मुळात वेस्टर्नाईझ्ड चष्म्यातलं आकलन आहे. सर्वसामान्यासाठी ते सत्यच असतं. थिअऱ्यांचा चष्मा उतरवून विचार केला तर कळेलही पण ते अब्रह्मण्यम आहे हे माहितीये.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nप्रतिमांना अधिक वास्तविक मानतो हेच मुळात वेस्टर्नाईझ्ड चष्म्यातलं आकलन आहे. सर्वसामान्यासाठी ते सत्यच असतं.\nप्रतिमांना अधिक वास्तविक मानतो == सर्वसामान्यासाठी ते सत्यच असतं.\nतुम्हाला नेमकं काय म्हणायचंय\nमला नेमकं असं म्हणायचंय की\nमला नेमकं असं म्हणायचंय की सर्वसामान्य माणसाला त्या गोष्टी प्रतिमा आहेत हेच मान्य नसतं. त्याच्या लेखी त्या सत्यच असतात. \"हे खरेतर आभासी आहे तरी आम्ही मानतो\" वगैरे कोणी म्हणत नाही. \"हे खरे आहे किंवा होते असे आमचे मत आहे\" असे म्हणतात.\nतुमच्या इक्वेशनमधील दोन्ही बाजूंच्या धारणांचे धारक वेगवेगळे आहेत. एल एच एस हे विचारवंताचं आकलन आहे. तितकाच मुद्दा आहे. तोही लोकांना झेपत नाही म्हणजे हाईट झाली.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nसर्वसामान्य माणसाला त्या गोष्टी प्रतिमा आहेत हेच मान्य नसतं. त्याच्या लेखी त्या सत्यच असतात.\nहेच वाजपेयी म्हणत आहेत, तर मग\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nभारतात एक विशेष गोष्ट आहे की आपण प्रतिमांना वास्तवापेक्षा अधिक वास्तविक मानतो. उदाहरणार्थ, विभाव हा शब्द तुम्हाला माहीत असेलच. नाट्यशास्त्रात रसनिष्पत्तीसाठी विभाव महत्त्वाचा समजला जातो. विभावाची परिभाषा काय आहे विभाव काय आहे ही एक खास प्रकारची गोष्ट आहे, म्हणजे विशेष प्रकारचा भाव, विशेष प्रकारचं अस्तित्व आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंवा पात्र नसतानाही ते असतं, तेव्हा असतो तो विभाव. म्हणजे कृष्ण, राम, अॅना करेनिना हे सगळे लोक झालेले नसूनही आहेत. ते आपल्या रोजच्या आयुष्याचा हिस्सा आहेत. आपल्याकडे विभावालाच भाव समजण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे, जो राम झालेला नसूनही आहे, तो विभाव आहे. तरीही आपण आपले त्यांची जन्मभूमी निश्चित करण्याच्या प्रयत्नात असतो. रामाची जन्मभूमी निश्चित होताच, म्हणजे त्या क्षणीच, विभाव भावात परिवर्तित होईल. मग त्यामागे संस्कृतीची जी कल्पना आहे, ती संपून जाईल.\n\"झालेले नसूनही आहेत\" हा काय प्रकार आहे नक्की मग सर्वसामान्यांची मान्यता की त्याबद्दलचं वाजपेयींचं आकलन सर्वसामान्यांची मान्यता की त्याबद्दलचं वाजपेयींचं आकलन सर्वसामान्य कधी \"झालेले नसूनही आहेत\" असे म्हणत नाहीत, तेव्हा हे वाजपेयींचं आकलन आहे हे तर उघडच आहे.\nआणि या आकलनाचा निष्कर्ष जे खालील वाक्य:\nरामाची जन्मभूमी निश्चित होताच, म्हणजे त्या क्षणीच, विभाव भावात परिवर्तित होईल. मग त्यामागे संस्कृतीची जी कल्पना आहे, ती संपून जाईल.\nते तर महाविनोदी आहे. लोकांच्या मनातला भावच कळाला नाही हे स्पष्टच आहे. अनेकांच्या मते रामजन्मभूमीच्याच जागेवर बाबराने मशीद बांधली. हे कैकांच्या लेखी सत्य आहे. रामाची भक्ती करताना लोकांच्या मनात हे असतेच की तो अयोध्येत जन्माला आला वगैरे वगैरे. त्यांच्या मनात ऑलरेडी ती जागा निश्चित आहे. ती जर अधिकृतपणे निश्चित झाली तर भक्तिभाव संपेल असे मानणे म्हणजे लोकमानस काय आहे हे समजलेच नसल्याचे लक्षण आहे. याला या थिअरीखेरीज कसलाच आधार नाही.\nअशा अनेक जागा आहेत जिथे घडलेले प्रसंग फक्त त्याच ठिकाणी झाले असे म्हणतात, उदा. कुरुक्षेत्र, द्वारका, मथुरा, अयोध्या, लंका, कैलास पर्वत वगैरे. जर उद्या कसलेतरी संशोधन होऊन त्याने जर त्यावर शिक्कामोर्तब वगैरे झाले तर लोक फक्त एवढेच म्हणतील की बघा, आम्ही अगोदरपासून जे सांगत होतो ते तुम्ही आत्ता मान्य केलंत. त्याचा भक्तिभावावर प्रतिकूल परिणाम होईल वगैरे सब झूठ आहे कारण ऑलरेडी काउंटरएग्झांपल्स आर अप्लेंटी. सर्वसामान्यांना या संशोधनामुळे काहीही फरक पडणार नाही. भक्तिभावाची संगती वगैरे लावत बसणारे फक्त गोंधळतील की आपल्या थेरीप्रमाणे लोक का वागत नाहीत म्हणून.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n\"झालेले नसूनही आहेत\" हा काय प्रकार आहे नक्की मग\nनाट्यशास्त्राचा ह्याला संदर्भ आहे. आणि 'लोकांना काय आणि का भावतं' हे उलगडण्यात नाट्यशास्त्राला रस आहे. आणखी टंकायचा कंटाळा आला. जाऊ देत. कधी तरी प्रत्यक्ष भेटीत वगैरे बोलू.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nचालतंय, पण नाट्यशास्त्र वगैरे\nम्हणजे शेवटी सामान्य लोकांची धारणा फाट्यावरच मारली. वाटलंच.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n'लोकांना काय आणि का भावतं' हे उलगडण्यात नाट्यशास्त्राला रस आहे.\nनाट्यशास्त्र वगैरे म्हणजे शेवटी सामान्य लोकांची धारणा फाट्यावरच मारली.\nनसून सामान्य लोकांना काय आणि का आवडतं, हा नाट्यशास्त्राचा आस्थाविषयच आहे. तिथे भरतमुनींना काही तरी मूलभूत गवसलं होतं. त्यामुळे भारतीय लोककलांपासून हिंदी सिनेमापर्यंतच्या लोकप्रिय कलाकृतींची भारतीय जनमानसाशी काहीएक संगती लावणं शक्य होतं. असो.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nसंगती लावा काय पाहिजे ती, पण\nसंगती लावा काय पाहिजे ती, पण मग असे निष्कर्ष म्हणजे उदाहरणार्थ आवरा आहेत. असो.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकिंवा राहुल पुंगलिया ज्याला वैज्ञानिक गर्व म्हणत आहेत, तो दिसत आहे. (लेखाचा दुवा)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआणि अशा तऱ्हेनं, नगरकरांचं साहित्य वाचणं आलं. हीच का तुमची दिवाळी\nनगरकर किती मस्त 'पिकले' आहेत. वय वाढावं तर असं. बाकी सगळं आकलन, मतं, साहित्य, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्यावरही, हा माणूस किती शांत, समंजस आणि समाधानी आहे, हे जाणवत राहतं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअप्रतिम मुलाखत हा भाग ही आवडला\nमुलाखतीतुन जाणवणारे सतत् आत्मपरीक्षण करणारे प्रांजळ नगरकर\nमाझ्यातही हा खोटेपणा नक्कीच असणार. त्याच्याशी लढायचा मी प्रयत्न करतो आणि माझ्यात ती सचोटी आणण्याचा मी माझ्यापरीनं प्रयत्न करतो.\nभारतीयांना हे पटणार नाही, पण कृष्णवर्णीयांबद्दलही आपली वृत्ती अत्यंत नालायकपणाची आहे. किरण नगरकरांचा त्यात सहभाग नाही असं नाही, पण किरण नगरकरांना त्याची जाणीव आहे; त्यामुळे मी त्या वृत्तीशी सतत झगडत असतो.\nगुरु शिष्य परंपरें सदर्भातील नगरकरांचे हे विधान किती सत्य आहे\nआपली गुरू-शिष्य परंपरा काय तर गुरूनं मागावं आणि एकलव्यानं मानावं. म्हणजे आपण (सवर्ण) किती हुशार, चलाख आणि घाणेरडे लोक आहोत आपल्याला ह्याच परंपरेचं दैवतीकरण करायचं आहे\nयाचा साधा पुरावा म्हणजे आजच्या अगदी आजच्या घडिला ही सर्वात महत्व्याचा तोही स्पोर्ट मधीलच पुरस्कार्\nद्रोणाचार्य अवॉर्ड हा गुरु या नावालाच काळिमा असलेल्या द्रोणाचार्याच्या नावाने दिला जातो\nशिवाय अर्जुन अवॉर्ड ही आहेच्\nमग नगरकर जे म्हणतात्\nआपल्याला ह्याच परंपरेच दैवतीकरण करायच आहे\nहे दैवतीकरण करण्याच काम किती चलाखपणे कुशलतेने शांतपणाने सातत्याने चालु आहे अगदी आजपर्यंत\nआणि एकाच्याही मनात हा प्रश्न उद्भभवत नाही कि किमान ज्या व्यक्तीच्या पात्राच्या प्रतिकाच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो\nती त्या ला लायक साजेशी आहे की नाही प्रतिक जरी मान्य केलं तरी ते प्रतिकं ही योग्य आहे का \nतुक्या- \" आलीया भोगासी असावे सादर \" विल्या- \" The Readiness is all \"\nवरील मुलाखतीत उल्लेख असलेला\nकिरण नगरकरांच्या स्वत:च्या वाचनाचा युट्युब वरील् दुवा\nतुक्या- \" आलीया भोगासी असावे सादर \" विल्या- \" The Readiness is all \"\nनगरकर, तुम्ही या रचना\nनगरकर, तुम्ही या रचना लिहिल्या आणि त्यावर उघडपणे भाष्य मुलाखतीतून प्रांजळपणे व्यक्त केलंत. तुम्ही मिथकांमधून वास्तवाकडे बघता आणि वास्तवातून मिथकांकडे बघता.यावर साहित्यकृतीतून विचार सूचित करत जाणे ही कला आहे. कलाविष्कारावर टीका करणे वेगळे आणि वेगळी कलाच सादर करणे वेगळे. तुमचे प्रयोग धाडसी आहेत.\nब्रिटिश आपल्याकडे व्यापारासाठी आले. हळुहळू त्यांची सत्ता वाढत गेली. व्हिक्टोरिया राणीनं या राजेरजवाड्यांच्या शेरवानीवर एक बिल्ला मारला की हे लोक खुश. १८५७नंतर ह्या लोकांनी असा विचार केला नाही की आता आपण एकत्र येऊन ब्रिटिशांना बाहेर काढलेलं बरं. ही आत्मजाणीव आपल्याला तेव्हा झालेली नव्हती, आजही नाही. आजच्या विरोधी पक्षांनाही ही समज नाही की आपण वेगळेपणा सोडून एकत्र आलं पाहिजे. १८५७ साली जे झालं, ते पुन्हा घडतंय. हे कसले महाराजे\nहि तुलना कै च्या कै आहे.\nमला त्यातून लागलेला अर्थ असा\nमला त्यातून लागलेला अर्थ असा -\nसत्तेवर कोणी का असेना, विरोधकांचीही, विरोधी पक्षांचीही, काही जबाबदारी असते. १८५७चे मूठभर वगळता, विरोधक कर्तव्यच्युत झाले आहेत. त्यांच्याकडे नैतिक अधिष्ठान नाही. आणीबाणीनंतर नव्हतं आणि आजही नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआणि अडाण्यासारखी काहीही तुलना केली तरी टाळ्या वाजवणारी प्रजाही आहेच. मजाच एकूण.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T08:05:06Z", "digest": "sha1:DCJ3YFXB4R7E4KW5S4S6FHIW2AF4UKZK", "length": 10797, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीला मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार अनुपस्थित राहणार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\nHome breaking-news राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीला मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार अनुपस्थित राहणार\nराहुल गांधींच्या इफ्तार पार्टीला मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार अनुपस्थित राहणार\nनवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला अनेक दिग्गज नेते अनुपस्थित राहणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा समावेश आहे. आज रात्री नवी दिल्लीत इफ्तार पार्टी होत असून या पार्टीसाठी 17 पक्षांना आमंत्रण देण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधींनी प्रथमच इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.\nइफ्तार पार्टीच्या माध्यमातून विरोधकांना एकत्र आणून शक्तीप्रदर्शन करण्याचा राहुल गांधींचा मानस आहे. मात्र या पार्टीला शरद पवार, ममता बॅनर्जी आणि मायावती अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्टीचं निमंत्रण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनाही देण्यात आले आहे. या तिन्ही मान्यवरांनी हे आमंत्रण स्विकारले आहे.\nभाजपा विरोधकांना एकाच कार्यक्रमात आणण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, माकपचे सीताराम येचुरी, बसपाचे नेते सतीश मिश्रा, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, डीएमकेच्या नेत्या कनिमोळी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, कम्युनिस्ट नेते डी. राजा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी हे नेते इफ्तार पार्टीला उपस्थित राहणार आहेत. याआधी 2015 मध्ये काँग्रेसनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं.\nमुंबई ते बाली क्रूझ लवकरच : नितीन गडकरी\nअटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.deine-nachrichten.de/datenschutz/?lang=mr", "date_download": "2018-10-15T08:45:43Z", "digest": "sha1:PEYMC22CMIQ3KNHC7J5KDI7OSHQ3MKZY", "length": 58377, "nlines": 107, "source_domain": "www.deine-nachrichten.de", "title": "गोपनीयता धोरण - विविध विषयांवर ताज्या बातम्या", "raw_content": "विविध विषयांवर ताज्या बातम्या\nप्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml; tion आणि संमती\n1. उद्देश आणि जबाबदार घटक\n2. ग्राउंड आणि auml डेटा प्रक्रिया उपयुक्त माहिती\n3. वैयक्तिक डेटा प्रक्रिया\n4. प्रवेश डेटा संकलन\n5. कुकीज & प्रेक्षक मापन\n7. Google-पुन्हा / विपणन-सेवा\n8. फेसबुक सामाजिक प्लगइन्स\n11. सेवा एकत्रीकरण आणि तृतीय पक्ष सामग्री\n12. वापरकर्ते आणि एल अँड ouml अधिकार; संशोधन\n13. प्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml च्या सहन बदल; tion\n1. उद्देश आणि जबाबदार घटक\nया प्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml; tion KL & auml; रिकी सुचालन प्रकारची वापर, व्याप्ती आणि प्रक्रिया उद्देश (u.a. सर्वेक्षण, प्रक्रिया आणि वापर, तसेच प्राप्त संमती) आमच्या साठा आत आणि त्याच्या संबंधित वेबसाइट वैयक्तिक डेटा, वैशिष्ट्ये आणि सामग्री (यापुढे एकत्रितपणे म्हणून संदर्भित “ऑनलाइन ऑफर” किंवा “वेबसाईट”) वर. प्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml; tion स्वतंत्रपणे & auml लागू होते; ngig वापरले डोमेन वर, प्रणाली, व्या; प्लॅटफॉर्म आणि Ger & auml (z.B. डेस्कटॉप किंवा मोबाइल) जे ऑनलाईन निविदा अंमलात सुचालन वापर hrt आहे.\nमुदत “वापरकर्ता” सर्व ग्राहकांना आणि ऑनलाइन अभ्यागतांना कव्हर. वापरण्याजोगी तंत्राची, तो z.B माहीत. “वापरकर्ता” नाहीत लिंग समजण्यास.\n2. ग्राउंड आणि auml डेटा प्रक्रिया उपयुक्त माहिती\nआम्ही फक्त पालन वापरकर्ते वैयक्तिक डेटा प्रक्रिया ज्यात & auml; Gigen गोपनीयता धोरण डेटा अर्थव्यवस्था हुकूम त्यानुसार- आणि डेटा कपात. एक कायदेशीर परवानगी आहे फक्त तेव्हा हे वापरकर्ते डेटा अर्थ, आमच्या कंत्राटी सेवा आणि ऑनलाइन सेवा प्रस्तुत डेटा, विशेषतः जर, किंवा. कायद्याने आवश्यक किंवा संमती उपस्थिती मध्ये प्रक्रिया केली जाते.\nआम्ही संस्थात्मक पूर्ण, कंत्राटी आणि तांत्रिक Sicherheitsma & szlig; अगोदर कला सहभागी, याची खात्री करण्यासाठी, डेटा संरक्षण कायदे नियम पाळल्यास आणि zuf प्रौढ विरुद्ध प्रक्रिया डेटा किंवा पुढे & auml परवानगी; उपयुक्त manipulations, नुकसान, अनधिकृत व्यक्तींना tion किंवा प्रवेश विरूद्ध tzen सुचालन वापर SCH करणे; ouml नष्ट &.\nया प्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml अंतर्गत केलेल्या; tion सामग्री, साधने किंवा इतर प्रदाते इतर संसाधने (यापुढे एकत्रितपणे म्हणून संदर्भित “तृतीय-पक्ष”) वापरले जातात आणि परदेशात म्हणतात कार्यालय, तो गृहित धरले जाऊ शकते, एक डेटा ट्रान्सफर तृतीय-पक्ष आसन राज्यांतून होते की. & Uuml तिसरा देश डेटा bermittlung वैधानिक अधिकृतता आधारावर एकतर केले जाते, वापरकर्ते किंवा विशिष्ट करार कलमे एक संमती, hrleisten डेटा gew & auml एक कायदेशीर गेले सुरक्षा.\n3. वैयक्तिक डेटा प्रक्रिया\nवैयक्तिक डेटा, या व्यतिरिक्त या गोपनीयता स्पष्टीकरण अस्वल tion नेव्हिगेशन वापर cklich स्पष्टपणे दिले, फ सुचालन वापर प्रक्रिया कायदेशीर परवानगी किंवा वापरकर्ते अधिकृतता आधारावर पुढील प्रयोजनांसाठी r:\n– Zurverf सुचालन वापर पुरवठा स्थान, सुचालन वापर चलन कार्यान्वित, काळजी, अनुकूलित आणि आमच्या सर्व्हिसेस सुरक्षित, सेवा- आणि वापरकर्ता सेवा;\n– एल् & auml; प्रभावी ग्राहक सेवा आणि तांत्रिक आधार hrleistung.\nआम्ही bermitteln वापरकर्ते 'तृतीय पक्ष डेटा सुचालन वापर, फ सुचालन वापर आर बिलिंग हेतूने आवश्यक आहे तर (z.B. देयक सेवा) किंवा फ सुचालन वापर इतर कारणांसाठी r, तो आवश्यक आहे का, प्रकरणांमध्ये, वापरकर्ते सुचालन वापर आमच्या कंत्राटी जबाबदार्यांच्या ERF & uuml करण्यासाठी (z.B. पुरवठादाराला पत्ता संदेश).\nआम्हाला संपर्क तेव्हा (संपर्क फॉर्म किंवा ई-मेल द्वारे) विनंती आणि फ & uuml प्रक्रिया हेतूने वापरकर्त्याचा तपशील; बाबतीत r, निर्माण पाठपुरावा प्रश्न, जतन.\nवैयक्तिक डेटा जेल & ouml आहेत; हटविले, ते त्यांच्या ERF सुचालन वापरू तर फॉल्स आहे आणि एल अँड ouml; संशोधन साठवायची जबाबदार्यांच्या नसूनही.\n4. प्रवेश डेटा संकलन\nआम्ही सर्व्हरवरील कोणत्याही प्रवेश डेटा सुचालन वापर गोळा, जे ही सेवा आहे (त्यामुळे-म्हणतात सर्व्हर लॉग फाइल्स). डाउनलोड वेबसाइटवर स्वच्छ नाव प्रवेश करण्याचा डेटा जा आणि ouml, फाइल, दिनांक आणि कॉल वेळ, नेव्हिगेशन डेटा आयुष्यभर ragene रक्कम वापर, यशस्वी भरपाई बद्दल संदेश सुचालन वापर, आवृत्ती सोबत ब्राउझर प्रकार, वापरकर्ता कार्य प्रणाली, संदर्भ देणारा URL (पूर्वी भेट दिली साइट), IP पत्ता आणि विनंती प्रदाता.\nआम्ही ऑपरेशन उद्देश संख्याशास्त्रीय विश्लेषण कुठे फक्त सुचालन वापरासाठी वैधानिक तरतुदी नुसार वापरकर्ता किंवा प्रोफाईल ओळख नाही संघटना लॉग डेटा वापरू, सुरक्षा आणि आमच्या ऑनलाइन ऑफर अनुकूल. तथापि, आम्ही राखून ठेवतो, प्रोटोकॉल डेटा सुचालन वापर DaytonaPlease सुचालन वापर पाणथळ जमीन शक्य जन्म Subseq, ठोस पुरावे आधारावर बेकायदेशीर वापर वाजवी संशय आहे तर.\n5. कुकीज & प्रेक्षक मापन\nकुकीज माहिती आहेत, आर एक एसपी & auml; वेब ब्राउझर तृतीय पक्षांच्या आमच्या वेब सर्व्हर किंवा वेब सर्व्हर, वापरकर्ता सुचालन वापर थेट कॉल साठवले जातात तेथे फ & uuml बदली. माहिती tion एक टोपणनाव मूल्यमापक वापरकर्त्यांना हे प्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml अंतर्गत खालील कुकीज वापरा.\nया वेबसाइटची पाहण्यासाठी कुकीज मीटर आणि ouml शिकला आहे; साम्य. वापरकर्ता मीटर आणि ouml नाही तर इच्छिता, कुकीज आपल्या संगणकावर संग्रहित केले जातात, ते आपल्या ब्राउझर सेटिंग्जमध्ये संबंधित पर्याय अक्षम करणे सांगितले जाते. संचयित कुकीज K & ouml; शकता ब्राउझर जेल आणि ouml प्रणाली सेटिंग्ज मध्ये हटविले जाणार. या वेबसाइटची ओएनएस फ & uuml; कुकीज शिकला Funktionseinschr & auml करू शकता; आघाडी.\nतो एम & ouml आहे; शक्यता, अमेरिकन बाजूला कंपन्या सुचालन वापर अनेक ऑनलाइन जाहिरात कुकीज http://www.aboutads.info/choices किंवा युरोपियन युनियन बाजूला http://www.youronlinechoices.com/uk/your-ad-choices/ व्यवस्थापित.\nआम्ही Google Analytics वापरू, Google Inc एक वेब सेवा. (“Google”) एक. Google कुकीज वापरते. वापरकर्ता द्वारे साठा वापराबद्दल कुकी सुचालन वापर व्युत्पन्न माहिती आम्हाला नॅव्हिगेशन वापर मध्ये Google सर्व्हर हस्तांतरित आणि संग्रहित येथे असतात.\nGoogle आमच्या वतीने या माहितीचा वापर करेल, आमच्या साठा वापर वापरकर्ते मूल्यमापन करून, अहवाल उपक्रम auml बद्दल सुचालन वापर संकलित; आत या ऑनलाइन ऑफर एकत्र व्या आणि प्रदान करण्यासाठी सुचालन वापर आम्हाला या वेबसाइट संबंधित सेवा आणि इंटरनेट इतर वापर प्रदान. वापरकर्ते प्रक्रिया डेटा नांवांनी वापरकर्ता प्रोफाइल तयार केले जाऊ शकते; येथे K & OUML.\nआम्ही फक्त सक्रिय आयपी anonymization सह Google Analytics वापरत. याचा अर्थ, प्रशंसा आर्थिक क्षेत्र gek & uuml; Europ & auml प्रती करार सुचालन वापर प्रशंसा युनियन किंवा इतर पक्ष; GCT; वापरकर्ता IP पत्ता Europ आणि auml सदस्य राज्ये आत Google आहे. केवळ अपवादात्मक आणि auml मध्ये; प्रकरणे हस्तांतरित आम्हाला नॅव्हिगेशन वापर मध्ये Google सर्व्हर आणि तेथे gek सुचालन वापर GCT पूर्ण IP पत्ता आहे.\nवापरकर्त्याचे ब्राउझर सुचालन bermittelte वापर IP पत्ता करून अन्य Google डेटाचा संयुक्त सुचालन वापर hrt सह होणार नाही. वापरकर्ता K & ouml; टाळण्यासाठी कुकीज वापर त्यांच्या ब्राउझर सॉफ्टवेअर सेटिंग्ज बदलून करू शकता; वापरकर्ते K & ouml; Google द्वारे समाप्त प्रतिनिधित्व करू शकता देखील कुकी व्युत्पन्न आणि Google सामुग्री त्यांचा वापर संबंधित डेटा ओळख टाळण्यासाठी, या डेटा तसेच प्रक्रिया, वैशिष्ट्ये आणि खालील लिंकवर सुचालन वापर येथे पोर्टेबल ब्राउजर प्लगइन डाउनलोड आणि स्थापित करा: http://tools.google.com/dlpage/gaoptout\nअधिक माहितीसाठी जाहिरात हेतूने बद्दल Google डेटा वापरते, सेटिंग्ज- आणि Widerspruchsm & ouml; संधी Google च्या वेबसाइटवर आढळू शकते: https://www.google.com/intl/de/policies/privacy/partners (“आपण आमच्या भागीदारांच्या साइट किंवा अॅप्स वापरता तेव्हा Google डेटा वापरते”), http://www.google.com/policies/technologies/ads (“जाहिरात डेटा वापर”), http://www.google.de/settings/ads (“माहिती व्यवस्थापित करा, Google वापर, आपण प्रदर्शन जाहिरात देणे”) आणि http://www.google.com/ads/preferences (“निर्धारित, कोणत्या जाहिराती Google आपल्याला दर्शविते”).\n7. Google-पुन्हा / विपणन-सेवा\nआम्ही विपणन वापर- आणि विपणन सेवा (लहान “Google-विपणन-सेवा”) Google Inc. डर, 1600 मंडलसभागृह पार्कवे, माउंटन व्ह्यू, सीए 94043, संयुक्त राज्य, (“Google”).\nr आणि प्रदर्शन आमच्या वेबसाइटवर लक्ष्य आणि Google विपणन सेवा आम्हाला जाहिराती फ & uuml परवानगी, फक्त वापरकर्त्यांना जाहिराती जनसंपर्क आणि auml; sentieren, संभाव्य त्यांच्या आवडी जुळत. केल्यास, वापरकर्ते उदा. फ & uuml शो आर उत्पादने प्रदर्शित केली जातात, फ & uuml; r तो अन्य वेबसाइटवरील रस होता, एक येथे बोलली “पुनर्विपणन”. त्या प्रयोजनार्थ, आमच्या आणि अन्य वेबसाइटवरील कॉल करताना, दर्शविणे Google विपणन सेवा सक्रिय आहेत, थेट Google द्वारे Google कडून एक कोड सुचालन वापर लीड्स चालवला आणि साइटमध्ये म्हटले जाते. (पुन्हा)विपणन-टॅग्ज (अदृश्य प्रतिमा किंवा कोड, म्हणून “वेब बीकन” नियुक्त) वेबसाइटमध्ये एकीकृत. एक व्यक्ती कुकी वापरकर्ते टी; त्यांच्या मदतीने auml & Ger आहे, डी एच. एक लहान फाइल जतन (स्थान कुकीज K & ouml देखील समान तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते). कुकीज K & ouml; विविध डोमेन सेट केले जाऊ शकते करू शकता, इतर google.com, doubleclick.net, invitemedia.com, admeld.com, googlesyndication.com किंवा googleadservices.com. ही फाईल नोंद आहे, भेट कोणत्या वेबसाइट वापरकर्ता, फ & uuml सामग्री तो रस आहे कुठे आणि काय तो क्लिक करतो देते, ब्राउझर आणि ऑपरेटिंग सिस्टम पुढील तांत्रिक माहिती, वेबसाइट संदर्भ, ऑनलाइन ऑफर वापर तास आणि इतर माहिती भेट. तसेच मिळविले वापरकर्ता IP पत्ता आहे, जेथे आम्ही Google Analytics मध्ये भाग म्हणून तक्रार नोंदवू, प्रशंसा आर्थिक क्षेत्र GCT आणि फक्त अपवादात्मक आणि auml मध्ये gek सुचालन वापर; Europ & auml प्रती करार सुचालन वापर प्रशंसा युनियन किंवा इतर पक्ष आम्हाला सुचालन वापर मध्ये Google सर्व्हर हस्तांतरित आणि तेथे अशी प्रकरणे सर्व मार्ग Europ & auml सदस्य राज्ये आत IP पत्ता की GEK सुचालन वापर RZT आहे. IP पत्ता Google संयुक्त सुचालन पासून इतर ऑफर आत वापरकर्ता डेटा वापरू hrt नाही. या उपरोक्त माहिती K & ouml देखील इतर स्त्रोतांकडून अशा माहितीचा दुवा साधला जाऊ शकतो. भेट शेवटी अन्य वेबसाइटवर; त्यानंतर वापरकर्ता szlig तर, के व ouml; त्याला अनुरूप त्याच्या आवडी नुसार, जाहिराती प्रदर्शित केले आहेत करू शकता.\nवापरकर्ता डेटा Google विपणन सेवा अंतर्गत टोपणनाव प्रक्रिया. डी एच. Google स्टोअर्स आणि उदा प्रक्रिया. वापरकर्ता नाही नाव किंवा ईमेल पत्ता, नांवांनी वापरकर्ता प्रोफाइल आत पण संबंधित माहिती कुकी-आधारित विश्लेषण. डी एच. Google च्या जाहिराती दृष्टीकोनातून फ & uuml नाहीत; व्यवस्थापित r ओळख एक ठोस व्यक्ती प्रदर्शित, पण फ सुचालन कुकी आर-धारक वापर, स्वतंत्रपणे आणि auml; त्यांना ngig कोण ही कुकी-मालक. या नाही, परवानगी cklich आहे; जेव्हा वापरकर्ता स्पष्ट सुचालन वापर Google, डेटा या pseudonyms न करता, प्रक्रिया. करून “डबलक्लिक” नेव्हिगेशन वापरकर्ता माहिती गोळा वापर यूएस मध्ये Google च्या सर्व्हरवरून Google वर सुचालन वापर bermittelt पाठविले आणि साठवली जाते.\nआम्ही वापरण्यासाठी Google विपणन सेवा जा आणि ouml; शिवाय रिकी. ऑनलाइन जाहिरात कार्यक्रम “Google AdWords”. Google AdWords बाबतीत, erh & auml अन्य lt; कोणत्याही AdWords जाहिरातदार “रुपांतरण-कुकी”. कुकीज K & ouml म्हणून नाही सुचालन वापर जाहिरातदार वेबसाइटवर द्वारे माग काढला जाऊ शकतो. कुकीज माहिती एकत्र करून माहिती वापरले जाते, आर जाहिरातदार तयार करणे; रूपांतरण आकडेवारी फ & uuml, आर रुपांतरण ट्रॅकिंग ठरवले; जे फ सुचालन वापर. जाहिरातदार वापरकर्त्यांची एकूण संख्या माहीत आहे, त्यांच्या जाहिरातीवर क्लिक आणि एक रुपांतरण ट्रॅकिंग टॅग पृष्ठावरील टॅग पुढे आहे. तथापि, ते नाही माहिती प्राप्त, जे वापरकर्त्यांना व्यक्तीत्वाचे & ouml; अॅक्सेसरीज ध्वनि ओळखली जाऊ शकते.\nआम्ही Google विपणन सेवा आधारित प्रतिबद्ध करा “डबलक्लिक” आईसाठी जाहिराती. DoubleClick कुकीजचा वापर, Google आणि त्याचे भागीदार साइट, या वेबसाइट वर वापरकर्त्यांकडून जाहिराती किंवा ठेवून भेटी आधारावर. इंटरनेट erm आणि ouml इतर साइटवरील; glicht आहे.\nआम्ही Google विपणन सेवा आधारित बांधून “AdSense” आईसाठी जाहिराती. AdSense कुकीज वापर, Google आणि त्याचे भागीदार साइट, या वेबसाइट वर वापरकर्त्यांकडून जाहिराती किंवा ठेवून भेटी आधारावर. इंटरनेट erm आणि ouml इतर साइटवरील; glicht आहे.\nआणखी न वापरलेले आम्हाला Google द्वारे विपणन सेवा आहे “Google Tag व्यवस्थापक”, जे इतर Google विश्लेषण परवानगी देते- आमच्या वेबसाइटवर एकात्मिक आणि विपणन सेवा K & ouml; शकता (z.B. “AdWords”, “डबलक्लिक” किंवा “Google Analytics”).\nआपण Google विपणन सेवा मीटर आणि ouml करून ओळख आक्षेप तर इच्छिता, के व ouml; Google द्वारे प्रदान आपण हे करू शकता सेटिंग- एम & ouml संधी वापर, आणि निवड-रद्द: http://www.google.com/ads/preferences.\n8. फेसबुक सामाजिक प्लगइन्स\nआमच्या ऑनलाइन ऑफर सामाजिक प्लगइन वापरते (“प्लगइन्स”) सामाजिक नेटवर्क facebook.com, फेसबुक आयर्लंड लि चालविले जाते जे, 4 ग्रँड कालवा स्क्वेअर, ग्रँड कालवा हार्बर, डब्लिन 2, आयर्लंड ऑपरेट आहे (“फेसबुक”). प्लगइन फेसबुक लोगो ओळखले जात आहेत (पांढरा तो “फ” एक निळा टाइल वर, अटी “प्रमाणे”, “सापडले आणि auml मला येते” किंवा “हाताचा अंगठा वर”-चिन्ह) किंवा च्या व्यतिरिक्त सह “फेसबुक सामाजिक प्लगइन” चिन्हांकित. यादी आणि फेसबुक सामाजिक प्लगइन देखावा येथे पाहिले जाऊ शकते: https://developers.facebook.com/docs/plugins/.\nवापरकर्ता या वेबसाइटचे कार्य कॉल तेव्हा, अशा प्लगइन auml & lt आहे;, विस्तारत त्याच्या Ger & auml; वर सामायिक करा Facebook सर्व्हर थेट कनेक्शन t. प्लगइन सामग्री साधन & ट वापरकर्त्याच्या सुचालन वापर bermittelt थेट फेसबुक auml आणि ऑनलाइन ऑफर मध्ये समाकलित आहे. प्रक्रिया डेटा असू शकतात, वापरकर्ते वापरकर्ता प्रोफाइल तयार के आणि OUML घेऊन. म्हणून आम्ही डेटा रक्कम वर कोणताही प्रभाव, जे फेसबुक वापरून देखिल हे प्लगइन नाही आणि वापरकर्ता माहिती आमच्या ज्ञान त्यानुसार,.\nफेसबुक माहिती; प्लगइन & auml erh lt एकत्रित करून, वापरकर्ता ऑनलाइन ऑफर याच पृष्ठ प्रवेश केला आहे की. वापरकर्ता फेसबुक लॉग इन असेल तर, फेसबुक त्याच्या फेसबुक खाते भेट नोंदवू शकता. वापरकर्ते प्लगइन सह संवाद साधता तेव्हा, उदाहरणार्थ, बटण पण & auml; मुदत किंवा टिप्पणी, Facebook आणि uuml थेट टी; आपल्या डिव्हाइसमधून आणि संबंधित माहिती auml आहे bermittelt आणि संग्रहित. वापरकर्ता फेसबुक सदस्य नाही तर, एक एम & ouml अजूनही आहे; शक्यता, की अनुभव आणि स्टोअरमध्ये फेसबुक IP पत्ता. मते फेसबुक जर्मनी केवळ एक निनावी IP पत्ता मध्ये साठवली जाते.\nगोपनीयता आणि auml संरक्षण करण्यासाठी संधी; उद्देश आणि तसेच फेसबुक डेटा संकलन आणि पुढील प्रक्रिया आणि डेटा वापर व्याप्ती diesbez सुचालन वापर अधिकार आणि Einstellungsm & ouml साम्य वापरकर्ता पुन्हा, के व ouml; फेसबुक या डेटा संरक्षण पहा शकता: https://www.facebook.com/about/privacy/.\nवापरकर्ता फेसबुक सदस्य आणि एम & ouml फळे असेल तर, या ऑनलाइन डेटा सुचालन वापर ऑफर बद्दल फेसबुक सुचालन वापर त्याला गोळा, आणि त्याच्या verkn सुचालन वापर pft फेसबुक सदस्य डेटा संचयित, तो फेसबुक आणि त्याच्या कुकीज एल अँड ouml आमच्या ऑनलाइन ऑफर वापर आधी लॉग आउट करणे आवश्यक आहे; नियम. आर जाहिरात हेतूने; इतर सेटिंग्ज आणि विरोधाभास डेटा फ & uuml वापरासाठी che सुचालन वापर, फेसबुक प्रोफाईल सेटिंग्ज मीटर आणि ouml आत आहेत; साम्य: https://www.facebook.com/settingstab=ads अमेरिकन बाजूला किंवा सुचालन वापर http://www.aboutads.info/choices/ किंवा युरोपियन युनियन बाजूला http://www.youronlinechoices.com/. सेटिंग्ज platform- & auml; ngig, डी एच. ते फ सुचालन वापर सर्व साधने r & auml आहेत; आपण, अशा डेस्कटॉप संगणक किंवा मोबाईल डिव्हाइस आणि auml म्हणून; आपण सुचालन वापर ताब्यात घेतले.\nआमच्या ऑनलाइन ऑफर आत ओळखले. “फेसबुक-पिक्सेल” सामाजिक नेटवर्क फेसबुक, फेसबुक इन्क चालविले जाते जे, 1 हॅकर मार्ग, मेन्लो पार्क, सीए 94025, संयुक्त राज्य, किंवा. आपण युरोपियन युनियन आणि मध्ये auml तर; SSIG आहेत, फेसबुक आयर्लंड लि, 4 ग्रँड कालवा स्क्वेअर, ग्रँड कालवा हार्बर, डब्लिन 2, आयर्लंड ऑपरेट आहे (“फेसबुक”), वापरले. फेसबुक पिक्सेल मदतीने फेसबुक मीटर & ouml आहे; साम्य, एक लक्ष्य गट फ & uuml आमच्या श्रेणी अभ्यागतांना; जाहिरातींच्या प्रदर्शनात r, त्यामुळे-म्हणतात. “फेसबुक-जाहिराती” निर्धारित करण्यासाठी. म्हणून, आम्ही फेसबुक पिक्सेल वापर, कनेक्ट आम्हाला फेसबुक जाहिराती फक्त फेसबुक वापरकर्त्यांना प्रदर्शित, जो आमच्या इंटरनेट सेवा स्वारस्य दर्शविलेल्या आहेत. गरम टी, फेसबुक -Pixels मीटर & ouml वापरून आम्ही खात्री करू इच्छिता, की आमच्या फेसबुक वापरकर्त्यांसाठी जाहिराती संभाव्य व्याज अनुरूप आणि बेल आणि auml नाही; stigend काम. फेसबुक पिक्सेल मदतीने K & ouml आम्ही फेसबुक जाहिराती फ सुचालन वापर आर संख्याशास्त्रीय आणि शोध काढूण बाजार संशोधन हेतूने परिणामकारकता पुढे करू शकता, नंतर आम्ही आमच्या वेबसाइटवर फेसबुक जाहिरात पुनर्निर्देशित केले लक वापरकर्ते पाहू शकता, जेथे.\nआपल्या डिव्हाइस आणि auml करू शकता; तुम्ही फेसबुक आणि K & ouml थेट आमच्या वेबसाइटवर प्रवेश करताना फेसबुक पिक्सेल समाविष्ट आहे टी तथाकथित. कुकी, डी एच. एक लहान फाइल जतन. फेसबुक मध्ये शेवटी लॉग किंवा फेसबुक लॉग इन केलेले असताना भेट; त्यानंतर करण्यासाठी & szlig तर, आमच्या श्रेणी भेट आपल्या प्रोफाईल मधील नोंद आहे. आपण सुचालन वापर डेटा फ & uuml गोळा; अनामिकपणे आम्हाला कुठे, ckschl सुचालन वापर वापरकर्त्यांची ओळख आणि auml टी SSE; त्यामुळे आम्हांला आर & uuml देणे. तथापि, फेसबुक डेटा संचयित आणि प्रक्रिया, साम्य आहे; संबंधित वापरकर्ता प्रोफाइल मीटर & ouml एक कनेक्शन जेणेकरून. फेसबुक डेटा प्रक्रिया, फेसबुक च्या डेटा संदर्भात केले धोरण वापरा. त्यानुसार, आपण कसे पुनर्विपणन पिक्सेल अधिक माहिती मिळवा, आणि सामान्यतः फेसबुक जाहिराती प्रतिनिधित्व, फेसबुक डेटा वापर धोरण मध्ये: https://www.facebook.com/policy.php.\nआपण के & ouml; फेसबुक जाहिराती सादरीकरण फेसबुक-पिक्सेल आणि आपला डेटा वापर करून ओळख नाकबूल करू शकता. या शेवटी, के आणि ouml आपण नियुक्त फेसबुक पेज म्हणू शकता आणि, वापर-आधारित जाहिराती सेटिंग्ज सूचना अनुसरण: https://www.facebook.com/settingstab=ads किंवा विरोध सुचालन अमेरिकन बाजूला वापर http://www.aboutads.info/choices/ किंवा युरोपियन युनियन बाजूला http://www.youronlinechoices.com/ स्पष्ट आणि auml; स्वच्छ. सेटिंग्ज platform- & auml; ngig, डी एच. ते फ सुचालन वापर सर्व साधने r & auml आहेत; आपण, अशा डेस्कटॉप संगणक किंवा मोबाईल डिव्हाइस आणि auml म्हणून; आपण सुचालन वापर ताब्यात घेतले.\nखालील सूचना KL & auml सह आम्ही आपल्याला नोंदणी तसेच आमचे वृत्तपत्र सामग्री बद्दल सुचालन वापर मूत्रपिंड, शिपिंग- आणि आकडेवारी मूल्यमापन पद्धती तसेच अपील आपल्या उजवीकडे. आमच्या वृत्तपत्राची सदस्यता करून, स्पष्ट आणि auml; रिसेप्शन सहमत मूत्रपिंड आणि पद्धती वर्णन.\nवृत्तपत्र सामग्री: आम्ही वृत्तपत्रे पाठविण्यास, ई-मेल आणि जाहिरात माहिती इतर इलेक्ट्रॉनिक सूचना (खालील “वृत्तपत्र”) फक्त स्वीकारणारा गायिका किंवा कायदेशीर परवानगी संमतीने. त्यातील सामग्री वृत्तपत्र सदस्यता भाग म्हणून विशेषतः तोपर्यंत paraphrased आहेत, ते फ सुचालन वापर आर वापरकर्ता संमती आई रोड geblich. मध्ये & Uuml आमच्या वृत्तपत्र brigen खालील माहिती समाविष्टीत आहे: आमची उत्पादने, ऑफर, क्रिया आणि आमच्या कंपनी.\nडबल निवड आणि लॉगिंग: आमचे वृत्तपत्र नोंदणी तथाकथित मध्ये स्थान घेते. डबल-निवड करा-Verfahren. डी एच. आपण नोंदणी ईमेल नंतर प्राप्त, आपण ज्या सर्वोत्तम & auml; actuation नोंदणी विनंती केली आहे. या सर्वोत्तम & auml; actuation आवश्यक आहे, त्यामुळे कोणीही परदेशी ई-मेल पत्ते लॉग इन करू शकता. वृत्तपत्र नोंदणी लॉग इन केले आहे, कायदेशीर आवश्यकता नुसार लॉगिन प्रक्रिया K & ouml सिद्ध; करू शकता. यामध्ये समाविष्ट आहे, आणि ouml; प्रमाणपत्रांचा रिकी स्टोरेज- आणि सर्वोत्तम & auml; actuation घटना वेळ, आणि IP पत्ता. आपल्या शिपिंग प्रदाते बदल डेटा लॉग इन संग्रहित तसेच & Auml असेल,.\nशिपिंग सेवा: अर्थ वृत्तपत्र च्या पाठवणे “” (यापुढे “शिपिंग सेवा”). जहाजावरुन माल पाठवण्याचे काम करणारा के आणि ouml गोपनीयता धोरण; आपण येथे पाहू शकता: .\nआमचे वृत्तपत्र रेक गायिका ईमेल पत्ते, इतर आणि, डेटा या नोटा संदर्भात वर्णन, जहाजावरुन माल पाठवण्याचे काम करणारा च्या सर्व्हरवर संचयित केले आहेत. शिपिंग सेवा प्रदाता पाठविणे आणि आमच्या वतीने वृत्तपत्र मूल्यमापन करण्यासाठी ही माहिती वापरते. शिवाय, एकूण धावसंख्या: सेवा हा डेटा त्यांच्या स्वत: च्या माहिती नुसार अनुकूल किंवा त्यांच्या स्वत: च्या सेवा सुधारण्यासाठी वापरू शकता, z.B. चढविणे तांत्रिक ऑप्टिमायझेशन आणि वृत्तपत्र किंवा फ & uuml सादरीकरण कारण आर्थिक कारणांसाठी r, जे एल अँड auml निर्धारित; स्वीकारणारा सहन nger येतात बदलू. पण नाही nger, शिपिंग सेवा प्रदाता आमचे वृत्तपत्र रेक आणि auml डेटा वापरते, या स्वत: किंवा तृतीय पक्ष लिहावे.\nश्रेय: फ & uuml करण्यासाठी; वृत्तपत्र r नोंदणी, ते पुरेसे आहे, आपण आपल्या ई-मेल पत्ता प्रदान तर.\nसांख्यिकी सर्वेक्षण आणि विश्लेषण – वृत्तपत्रे एक तथाकथित असू. “वेब-दिवा”, डी एच. एक pixelgro रोड फाइल, & Ouml तेव्हा सर्व्हर पासून प्राप्त केले आहे जहाजावरुन माल पाठवण्याचे च्या वृत्तपत्र उघडा. या भरपाई भाग म्हणून पहिल्या & auml आहेत; झाला तांत्रिक माहिती, ब्राउझर आणि आपल्या प्रणाली माहिती म्हणून, आपला IP पत्ता आणि कॉल वेळ तसेच गोळा. ही माहिती सेवा तांत्रिक सुधारणा तांत्रिक डेटा किंवा लक्ष्य गट आणि त्यांच्या वाचन सवयी आधारित आहे जे मतदान ठिकाणी (जे IP पत्ता वापरून निर्धारित केले जाऊ शकते) किंवा प्रवेश वेळा वापरले. संख्याशास्त्रीय सर्वेक्षण लोकांमध्ये जाऊ & ouml देखील शोधत रिकी, वृत्तपत्र ष्ठ & ouml की नाही; दार उघडले जाईल, ते ष्ठ & ouml तेव्हा उघडले जाईल आणि जे दुवे क्लिक आहेत. ही माहिती K & ouml; ngern नियुक्त केले जातात; शकता वैयक्तिक स्वीकारणारा आणि वृत्तपत्र auml ligand तरी तांत्रिक हिरवा. तथापि, आमच्या इच्छा नाही, किंवा जहाजावरुन माल पाठवण्याचे च्या, वैयक्तिक वापरकर्ते देखणे. मोजमापन आम्हाला जास्त सेवा, आमच्या वापरकर्त्यांच्या वाचन सवयी ओळखण्यासाठी आणि आमच्या वापरकर्त्यांचे हित त्यांचे किंवा भिन्न सामग्री आमच्या सामग्री परिस्थितीशी जुळवून घेत पाठवू.\nके सुचालन वापर लवकर विमोचन / रद्द करण्याची – आपण के & ouml; शकता कोणत्याही वेळी के सुचालन वापर ndigen आमच्या वृत्तपत्र मिळाल्यानंतर, डी एच. त्यांच्या संमतीशिवाय रद्द. त्यामुळे erl & ouml; नियम नावांमध्ये सेवा प्रदाता आणि आकडेवारीचे विश्लेषण करून चढविणे करण्याची आपली संमती. शिपिंग सेवा प्रदाता किंवा संख्याशास्त्रीय विश्लेषण एम & ouml करून चढविणे एक वेगळे रद्द करण्याची; साम्य. वृत्तपत्र लवकर विमोचन प्रत्येक वृत्तपत्र शेवटी आढळू शकते; के व uuml करण्यासाठी दुवा.\n11. सेवा एकत्रीकरण आणि तृतीय पक्ष सामग्री\nहे घडू शकते, की आमच्या ऑनलाइन ऑफर सामग्री किंवा तृतीय-पक्ष सेवांमध्ये, पूर्वोत्तर किंवा फॉन्ट इतर वेबसाइट, जसे की शहर नकाशे आणि auml म्हणून समावेश. तृतीय-पक्ष सामग्री एकात्मता नेहमी presupposes, तृतीय-पक्ष वापरकर्ता IP पत्ता लक्षात की, ते न ब्राउझर, वापरकर्ता K & ouml सामग्री IP पत्ता पाठवून नसल्यामुळे; Nnten. आवश्यक त्या सामग्री सादरीकरण आहेस; IP पत्ता म्हणून फ & uuml आहे. शिवाय, के आणि ouml; आर प्रक्रिया त्यांच्या स्वत: च्या हेतूने; तृतीय-पक्ष सामग्री प्रदाते त्यांच्या स्वत: च्या कुकीज आणि वापरकर्ता फ & uuml डेटा सेट करू शकता. प्रक्रिया डेटा असू शकतात, वापरकर्ते वापरकर्ता प्रोफाइल तयार के आणि OUML घेऊन. वाईड auml ssige तृतीय-पक्ष; आम्ही अशा सामुग्री मीटर & ouml आहेत; मापाने glichst डेटा आणि datenvermeidend आणि डेटा सुरक्षा & विश्वसनीय auml संबंधित वापर निवडा.\nखालील चर्चा & Uuml उपलब्ध आहे तृतीय-पक्ष आणि त्यातील विहंगावलोकन, त्यांच्या प्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml दुवे सोबत; निष्कर्ष, डेटा वापर आणखी माहिती आणि, z.T. आधीच इथे नमूद, Widerspruchsm & ouml; संधी (त्यामुळे-म्हणतात. निवड-रद्द करा) असू:\n– नकाशे सेवा “Google नकाशे” तृतीय-पक्ष Google Inc., 1600 मंडलसभागृह पार्कवे, माउंटन व्ह्यू, सीए 94043, संयुक्त राज्य, वर. प्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml; tion: https://www.google.com/policies/privacy/, निवड-रद्द करा: https://www.google.com/settings/ads/.\n– प्लॅटफॉर्म व्हिडिओ “YouTube” तृतीय-पक्ष Google Inc., 1600 मंडलसभागृह पार्कवे, माउंटन व्ह्यू, सीए 94043, संयुक्त राज्य. प्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml; tion: https://www.google.com/policies/privacy/, निवड-रद्द करा: https://www.google.com/settings/ads/.\n12. वापरकर्ते आणि एल अँड ouml अधिकार; संशोधन डेटा\nवापरकर्ते हक्क आहे, एकही खर्च विनंती वैयक्तिक माहिती सुचालन वापर पुष्टी प्राप्त करण्यासाठी, आणि आम्हाला ते प्रती सुचालन वापर जतन केले होते.\nZus & auml; अचानक, वापरकर्ते चुकीचा डेटा दुरुस्त करण्यासाठी अधिकार आहे, संमती रद्द, अवरोधित करणे आणि एल अँड ouml; त्यांच्या वैयक्तिक डेटा आणि योग्य संशोधन, शक्ती डेटा zust अस्वल तक्रार प्रक्रिया; & szlig ndigen Aufsichtsbeh & OUML; सादर rde एक आणि unrechtm अवलंब बाबतीत auml.\nसंचयित केलेला डेटा जेल & ouml आहेत; हटविले, एकदा ते फ & uuml; त्यांच्या उद्देश यापुढे आवश्यकता आहे आहेस एल अँड ouml; कोणतेही कायदेशीर धारणा आवश्यकता म्हणून संशोधन.\n13. प्रायव्हसी स्टेटमेंट आणि auml च्या सहन बदल; tion\nआम्ही राखून ठेवतो, बदल जन्म गोपनीयता स्पष्टीकरण अस्वल tion, क्रमाने ष्ठ व सुधारित कायदेशीर घटनांमध्ये auml करण्यासाठी, डेटा प्रोसेसिंग सेवा बदल, आणि समायोजित; किंवा & Auml. तथापि, या फक्त स्पष्टीकरण आणि auml दृष्टीने लागू होते; डेटा प्रोसेसिंग पडू. वापरकर्ता संमती आवश्यक आहेत तोपर्यंत किंवा Vertragsverh अस्वल, डेटा संरक्षण स्पष्टीकरण अस्वल tion नियम घटक वापरकर्ते ltnisses असू, स्थान & Auml घेऊन फक्त वापरकर्ते संमती बदल.\ntion माहिती; वापरकर्ते नियमितपणे आणि auml करण्यास सांगितले जाते आणि प्रायव्हसी स्टेटमेंट आणि सामग्री बद्दल szlig पोलिस महानिरीक्षक सुचालन वापर auml.\nमुलभूत भाषा सेट करा\nकॉपीराइट © 2018 | वर्डप्रेस थीम द्वारे MH थीम\nआम्ही कुकीज वापरतो, आपण सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करण्यासाठी. आपण पुढे चालू ठेवल्यास, हे पृष्ठ वापरण्यासाठी, आम्ही गृहित धरू, आपण सहमत आहात की. ठीक आहे नकार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-dr-anil-kakodkar-talking-93934", "date_download": "2018-10-15T09:18:36Z", "digest": "sha1:WTDNDD457UCNZ3VIA63EJLJOJ43OTMBA", "length": 14355, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news dr anil kakodkar talking मागे जायचे की पुढे? - काकोडकर | eSakal", "raw_content": "\nमागे जायचे की पुढे\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - आपल्याला मागे जायचे की पुढे, असा सवाल अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केला. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचे विधान येथे नुकतेच केले होते. त्यावर बोलताना डॉ. काकोडकर यांनी हा सवाल केला आणि हे विधान न नाकारता त्यावर अभ्यास व्हायला हवा, असे सूचित केले.\nऔरंगाबाद - आपल्याला मागे जायचे की पुढे, असा सवाल अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केला. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचे विधान येथे नुकतेच केले होते. त्यावर बोलताना डॉ. काकोडकर यांनी हा सवाल केला आणि हे विधान न नाकारता त्यावर अभ्यास व्हायला हवा, असे सूचित केले.\nयेथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका कार्यक्रमानंतर डॉ. काकोडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भारताला मोठी परंपरा आहे. पारंपरिक ज्ञानाचा आवाका मोठा आहे. त्याच्या आधारावर आपण पुढे जायला हवे. माहिती ही तावून सुलाखून घेतली पाहिजे. माहितीचा अर्थ काय आहे, हे जाणून त्याचे कंगोरे तपासले जावेत. केवळ कोणी काहीतरी सांगितले म्हणून त्याला ज्ञानाचा मार्ग म्हणता येणार नाही. मुद्दा असा आहे की, आपल्याला आता पुढे जायचे की मागे, हे ठरवावे लागेल. डार्विनचा सिद्धांत आणि त्याला काही उदाहरणे आहेत. लोकांनी ते सिद्ध करून दाखवले आहेत.’\nअणुशक्ती प्रकल्प आणि त्यातून होणाऱ्या ऊर्जेसाठीचा आराखडा आपण तयार केला आहे. आपल्या देशात युरेनियम कमी असल्याने ‘थ्री स्टेज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ते तयार केले जाते. जैतापूरमध्ये फ्रान्सच्या सहकार्याने यंत्रणा उभी करायची आहे. सध्या या प्रकल्पाला विरोध होत असला तरी, तो अद्याप रद्द झालेला नाही, असे डॉ. काकोडकर म्हणाले.\nआंतरराष्ट्रीय परिषद बोलावू - सत्यपालसिंह\nगुवाहाटी - उत्क्रांती-बाबतच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद बोलावू, असे या मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी आज सांगितले. तसेच, उत्क्रांतीबाबतचा सिद्धांत खोटा असल्याच्या विधानावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.\n‘माकडे हे माणसाचे पूर्वज आहेत, असे वेदशास्त्रात असे कुठेही नाही,’ असे डॉ. सिंह म्हटले होते. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धान्त त्यांनी नाकारला होता. पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिद्धान्त वगळणार का, या प्रश्‍नावर त्यांनी ‘मनुष्यबळ मंत्रालयाने पुढाकार घेतल्यास सिद्धान्ताच्या खरेपणा विषयावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येईल. त्यानुसार या सिद्धान्ताची माहिती अभ्यासातून वगळण्यास आमची तयारी आहे,’ असे ते म्हणाले.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-sport-page-101/", "date_download": "2018-10-15T08:19:48Z", "digest": "sha1:IAGSOOEDGO2K6LKIT4OQPQODY62YSL46", "length": 11460, "nlines": 171, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दुसर्‍या दिवशीही पावसाचा व्यत्यय | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदुसर्‍या दिवशीही पावसाचा व्यत्यय\n इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू झाला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारत प्रथम फलंदाजी करत आहे. मात्र पहिल्या षटकातच भारताला पहिला धक्का बसला. जेम्स अँडसरसने मुरली विजय याला बाद केले.\nदुसर्‍या दिवशी इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लॉर्ड्सच्या मैदानावर कालपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार होता. मात्र पावसाच्या सततच्या अडथळ्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. आज सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या डावात मुरली विजय आणि लोकेश राहुल दोघेही सलामीवीर झटपट बाद झाले. दोनही बळी अँडरसननेच टिपले.\nमात्र त्यानंतर पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला होता आणि वेळेआधीच लंच ब्रेक घेण्यात आला होता. त्यानंतर खेळाला पुन्हा सुरूवात झाली आहे. केवळ 2 षटकांचा खेळ झाला. त्यातच चेतेश्वर पुजारा धावचीत झाला आणि पावसामुळे पुन्हा खेळ थांबवण्यात आला. अखेर चहापानानंतर आता पुन्हा सामन्याला सुरूवात झाली आहे.\nकालही सामना सुरू होण्यास विलंब झाला असल्याने पहिल्या दिवशी नाणेफेकीआधीच खेळाडूंना लंच ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर चहापानाची विश्रांतीदेखील घेण्यात आली होती. अखेर काल स्थानिक वेळेनुसार 4 वाजून 45 मिनिटांनी पहिल्या दिवसाचा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती आयसीसीनेे दिली होती.इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर मुरली विजयचा अडसर दूर केला. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडरसनने विजयला क्लीन बोल्ड केले आणि भारताला पहिला धक्का बसला. विजयला यावेळी भोपळाही फोडता आला नव्हता. यावेळी भारताची अवस्था 1 बाद 0 अशी होती.\nदोन चौकारानंतर लोकेशही तंबूत – पहिल्या षटकात भारताला धक्का बसला होता. पण त्यानंतर सलामीवीर लोकेश राहुलने दोन चौकार लगावत चांगली सुरुवात केली होती. पण राहुलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. अँडरसननेच राहुलला बाद करत दुसरा धक्का दिला. त्यावेळी भारताची 2 बाद 10 अशी अवस्था होती.\nदुसर्‍या दिवशीही पावसाच्या जोरदार बॅटिंगनंतर अखेर पावसाने विश्रम घेतला आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हि जोडी मैदानात आहे\nPrevious articleबोगस डॉक्टरांविरुद्धची कारवाई तीव्र करणार\nNext articleजागतिक क्रमवारीत पी.व्ही. सिंधू तिसर्‍यास्थानी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5597", "date_download": "2018-10-15T08:13:14Z", "digest": "sha1:FALELRHJMZG4E6L46HK3GF3T66TWA7BK", "length": 7650, "nlines": 93, "source_domain": "aisiakshare.com", "title": " त्याची कविता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकण्हत, धापा टाकत तीन मुलांच्या चड्ड्या\nहारीने वाळत घालणारी म्हातारीशी आई,\nनक्षीदार दगडांनी कोरलेला गुलाबाचा वाफा\nउलटी पडलेली तिचाकी, हवा गेलेला बॉल\nदारातल्या दोन गाड्या : एक नवीन, एक जुनाट .\nदारात लटकणारे हॅलोवीनचे काळेशार भूत.\nमागे निळाशार पोहण्याचा तलाव\nत्यात धबाक धबाक किंचाळणारी मुले\nघर तळपत असते, उन्हं झेलत दिमाखात \nपहाटे गवंडीकामाचा ट्रक घेऊन\nते रात्री कंबरडे मोडेपर्यंत\nतो त्याच्या पृथ्वीच्या विरुद्ध बाजूच्या या घराला\nकुठेतरी ही ट्यूब पेटून मी खडबडून जागा होतो ,\nनतमस्तक होऊन, बूट काढून त्याच्या घरात शिरतो ,\nत्याच्या देखण्या स्वागतपर हास्याला विचारतो,\n कधी घेतलंस हे घर\nअगदी खरे आहे. फक्त सुबत्ता\nअगदी खरे आहे. फक्त सुबत्ता नाही तर त्यामागचे अतोनात कष्ट आहेत आणि घरातल्या सर्वांचे टीमवर्क आहे. - कुठेतरी ही ट्यूब पेटून मी खडबडून जागा होतो\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-15T08:52:09Z", "digest": "sha1:4QPCMGUE4OSBZ6WJ7L5G3WZAHD2UOJHT", "length": 5432, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८६० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८६० मधील जन्म\n\"इ.स. १८६० मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १८६० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१५ रोजी ०७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/audio-video", "date_download": "2018-10-15T08:27:43Z", "digest": "sha1:4QJOW2YZPDBF2PNDTODMPUCWBLWE2R3T", "length": 20317, "nlines": 584, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे Audio Video Engineering पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 230 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक मानसी टी दांगट\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A4-sarvamat/page/797/", "date_download": "2018-10-15T09:06:16Z", "digest": "sha1:Z5OPVYTY3GEHPD7PMO3WTQVNOGGQZ3NF", "length": 8730, "nlines": 202, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सार्वमत Archives | Page 797 of 851 | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराष्ट्रपतींच्या हस्ते होणार शिर्डी विमानतळाचे उद्घाटन\nअहमदनगर : सारसनगर : दांडियाच्या तालावर थिरकले युवक-युवती\n#Ghuma : शिवसेना ‘घुमा’च्या पाठीशी : उध्दव ठाकरे\nपालकमंत्री शिंदे आज मुंबई-शिर्डी विमान प्रवास करणार\nकर्जमाफीच्या 20 हजार अर्जांची पुन्हा छाननी\nकृषिपूरक उद्योगांना बळ देणार : ना. जानकर\nछाननीत सरपंच, सदस्यांचे 175 अर्ज बाद\nविद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करावे लागणार\nएसटी कामगारांचा 17 ऑक्टोबरपासून बेमुदत संप\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\nऑनलाईन मद्यविक्री नाही : ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण\n..अन 30 फुटावरून विमानातील महिला क्रु मेंबर खाली पडली\nआजची नवदुर्गा : स्त्रीला गरज खंबीर पाठिंब्याची\nई पेपर- सोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nदरोडेखोरांचा कोपरगाव जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/959", "date_download": "2018-10-15T08:51:49Z", "digest": "sha1:KACA5WGTBQ5EPWACRVAGOKYKGVRNCGGU", "length": 86249, "nlines": 260, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ओळख | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकॊग्रेस चळवळीच्या शतकोत्तर २३ व्या वर्धापन दिना निमित्त मी लिहीलेल्या लेख/चर्चेत एका माझ्याच प्रतिसादावरून श्रॊ. द्वारकानाथ कलंत्री आणि माझ्यात काही संवाद झाला पहाता येईलच. त्या संदर्भात माझ्या डोक्यात एक प्रश्न आला - स्वतःसाठी आणि इतरांसाठी - माझी-तुमची नक्की ओळख काय आहे मी केवळ येथे काही घटना लिहीत जाईन म्हणतोय, त्यावर आपल्याला काय वाटते ते सांगा...\nअशा प्रकारच्या प्रश्नावर बोलताना मला कायम इरावती कर्व्यांचा \"परीपुर्ती\" हा आम्हाला शाळेत असतानाचा धडा आठवतो. त्यांचे स्वतःचे नाव मोठे होतेच. पण ओळख करून देताना त्याही व्यतिरीक्त महर्षी धोंडों केशव कर्व्यांची सून, (नाव नक्की आठवत नाही पण) दिनकररावांची पत्नी म्हणूनपण बोलले जायचे. त्यांना त्यातपण अपूर्ण वाटायचे पण नंतर एकदा रस्त्यावरून जात असताना बाजूला खेळणार्‍या मुलांमधला एकजण म्हणाला (परत मला आठवत असल्याप्रमाणे नाव) \"नंदूची आई..\" त्यावर त्यांनी लिहीले आहे की त्या दिवशी माझ्या ओळखीची परीपूर्ती झाली...\nवरील गोष्टीतला मूळ गाभा इतकाच की प्रत्येक व्यक्तीस जन्मामुळे, नात्यांमुळे, स्थानामुळे, वंशामुळे , मातृभाषेमुळे, शिक्षणामुळे इत्यादी अनेक गोष्टींमुळे अनेक प्रकारच्या ओळखीना सामोरे जावे लागते. ज्या धर्मात जन्म झाला आहे अथवा जो धर्म अनुसरला आहे त्यामुळची ओळख हा त्यातील केवळ काही अंशी पण नक्की भाग आहे - आवडो अथवा नावडो..\nआता दुसरी घटना. या वर्षि अमेरिकन प्रांत लुइझिआनाचा गव्हर्नर हा \"बॉबी जिंदाल\" जन्माने अमेरिकन पण मूळचा पंजाबी-हिंदू झाला. अतिशय हुशार आणि राजकारणि असलेल्या या महत्वाकांक्षि व्यक्तीने कॉलेजात असताना स्वतःचा धर्म बदलला - अर्थातच महत्वाकांक्षेपोटी - की येथे हिंदू व्यक्ती राजकारणात कशी येऊ शकेल वगैरे...आणि ते अशक्य आहे का माहीत नसले तरी अवघड नक्कीच आहे. हा बॉबी, अमेरिकन पद्धतीने वागणे आणि जगणे करू लागला. (अपवाद घरापुरता: तेथे तो भारतीय व्यक्तीप्रमाणे स्वतःच्या कुटूंबात समरस आहे). राजकीय दृष्ट्या सक्रीय झाला. बूश सरकारमधे सेक्रेटरी (मंत्री) झाला नंतर ते सोडले आणि एकदा पराभव पचवून डेमोक्रॅट्स जास्त असलेल्या या प्रांतात रिपब्लीकन पार्टीचा गव्हर्नर म्हणून निवडून आला. असे म्हणले जाते की जर या वर्षी डेमोक्रॅट्स राष्ट्राध्यक्ष झाला तर ४ अथवा ८ वर्षात हा रिपब्लीकन पक्षाचे तिकीट मिळवणार आहे...पण आज इतके अमेरिकन होऊन, कॉन्झ्सरेव्हेटीव्ह ख्रिश्च्न असल्याचे दाखवूनही अमेरिकन समाजात प्रसिद्धी काय मिळाली तर \"भारतीय वंशाचा पहीला गव्हर्नर\" झाला म्हणून. थोडक्यात दिसणे आणि रंग/वंश हे प्रयतन करूनही बदलता आले नाही. निवडून आला ते स्वकर्तुत्वावर पण भारतीय ही ओळख अमेरिकेत जन्माला आला असूनही जाऊ शकली नाही.\nआमच्या लहान मुलीस (अमेरिकेत) ख्रिसमस ट्री ठेवायचे होते. कारण सर्वत्र छान सजावट असलेली झाडे पाहीली होती आणि सँटाक्लॉज येतो ह्या कल्पनेने. तसे बरेच भारतीय आणि इतरही ठेवतातपण. आम्ही छोटे आणि कृत्रीम झाड सजवून ठेवले. आमचे काही गोरे मित्र घरी आले होते. (परत अमेरिकन डावे - पण लिबरल्स - कम्यूनिस्ट नाही). लगेच प्र्श्न विचारला की तुम्ही का ठेवले सांगीतले मुलीला हवे होते वगैरे आणि आम्हाला ते असल्यामुळे काही (धार्मीक भावना दुखवणे वगैरे अर्थाने) फरक पडत नाही. पण लगेच प्रश्न विचारला गेला की ते (म्हणजे अमेरीकन/ख्रिश्चन गोरे) दिवाळित डेकोरेशन करतील का सांगीतले मुलीला हवे होते वगैरे आणि आम्हाला ते असल्यामुळे काही (धार्मीक भावना दुखवणे वगैरे अर्थाने) फरक पडत नाही. पण लगेच प्रश्न विचारला गेला की ते (म्हणजे अमेरीकन/ख्रिश्चन गोरे) दिवाळित डेकोरेशन करतील का थोडक्यात परत ओळख आली - येथे मात्र अगदी धर्माची. आम्ही कितीही लिबरल असलो अथवा तसे दाखवायचा प्रयत्न केला तरी.\nकॅथलीक अंत्यसंस्काराच्या - सर्व्हीसच्या वेळि आलेला अनुभव मी आधी दिला आहे, पण येथे परत चिकटवतो:\nएका अंत्यविधीच्या वेळेस मी चर्चमधे हजर होतो. आजूबाजूस सर्व गोरे आणि \"लिबरल्स\" भरले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीप्रमाणे, सर्व त्यांच्यातले म्हणून जे काही \"मंत्र(मंत्रासारखे) म्हणून झाल्यावर त्या कॉफिनच्या बाजूने सर्वजण जाऊ लागले. त्यात मृत व्यक्तीचे जसे अंत्यदर्शन घेणे (कॉफिनचेच कारण ते बंद असते) चालू होते तसेचे तेथील पाद्री आणि त्याचा सहाय्यक हे एक वाईनचा ग्लास आणि आठ आण्याचे नाणे दिसावे असा ब्रेडचा तुकडे घेऊन उभे होते. प्रत्येक व्यक्ती जाताना त्याच ग्लासातून ती रेड वाईन थोडी पित होती (जिझसचे रक्त समजून) आणि ब्रेड खात होती (जिझसचे शरीर समजून - दोन्ही स्वतःचा भाग करण्यासाठी). माझ्याबरोबरची सहकारी माझ्या कानात हळूच पुटपुटली की तुला ते करायची गरज नाही. म्हणले मला काहीच फरक पडत नाही. नंतर तीला सांगीतले की मी आत्ता जेथे आहे तेथील पद्धती हे एक \"रिस्पेक्ट\" म्हणून करतो. गेलेल्या व्यक्तिस, तिच्या नातेवाइकांस आणि ज्यांच्या बरोबर आहे त्यांत स्वतःला उगाच वेगळे ठरवण्यासाठी करणे मला पटत नाही. काही महीन्यांनी परत एका अशाच \"सर्व्हीस\" (अंत्यसंस्कार) जाण्याची वेळ आली. तेंव्हा आत जायच्या आधी या याच व्यक्तीने मला परत सांगीतले की \"तसे करू नकोस\". तर मी परत उत्तर दिले की \"आय डोन्ट माइंड...\" पुढे काही बोलायच्या आत तीने मला तोडून सांगीतले की \"आय नो, यू डोन्ट, बट अदर्स (कॅथलीक्स) डू\" मग तीने मला सांगीतले की चूक तुझी नाही पण कॅथलीक्सना तसे केल्याचे आवडत नाही (जेंव्हा मी कॅथलीक नसतो तेंव्हा) कितीही लिबरल्स असले तरी...\nजॉर्ज बूश जेंव्हा भारतभेटीस आला तेंव्हा आधी ठरल्याप्रमाणे त्याला गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेण्यास जायचे नव्हते (गांधीजींच्या समाधीचे परदेशी राष्ट्रप्रमुखाने दर्शन घेणे हा अनऑफिशियल प्रोटोकोल आहे). कारण अर्थातच त्यांचे दहन करून समाधी करणे हे ख्रिस्ती धर्मात बसत नाही आणि तो तर रीबॉर्न ख्रिश्चन थोडक्यात गांधीजींची ओळख राष्ट्रपिता, महात्मा वगैरे न राहता हिंदू एव्ह्द्ढीच राहीली.\nआणि स्वतः गांधीजी कुठलाही न्यूनगंड न ठेवता स्वत:च्या (आणि इतरांच्या) धार्मीक ओळखीबद्दल काय म्हणायचे (विचार सालाप्रमाणे - क्रोनोलॉजीत\" खाली लिहीले आहेत)\nआज अमेरीकेत ओळख होत असताना वर म्हणलेल्या अनेक गोष्टींबरोबर कपड्यांमुळे आणि खाण्यामुळेपण होते. इतरांना वगळे वाटते म्हणून मग काय आपण आपले खाणेच टाकून देयचे की काय का कपडे फक्त अमेरिकन पद्धतीचे घालायचे\nमला या सर्वात मूळ प्रश्न पडतो आणि तो केवळ भारतीयांबद्दल् कारण जगात इतर कुठल्याही देशातील लोकं असे वागत नाहीत (थोडेफार अमेरिकन्सच सोडले तर) की असा स्वतःच्याबाबतीत आपण न्यूनगंड का ठेवतो) की असा स्वतःच्याबाबतीत आपण न्यूनगंड का ठेवतो अमेरिकेत अथवा भारताबाहेर कुठेही, \"आज आमच्याकडे गणपती आहेत, अथवा दिवाळी आहे\" वगैरे म्हणले तर त्यात कुणाच्या काय भावना दुखावणार आहेत अमेरिकेत अथवा भारताबाहेर कुठेही, \"आज आमच्याकडे गणपती आहेत, अथवा दिवाळी आहे\" वगैरे म्हणले तर त्यात कुणाच्या काय भावना दुखावणार आहेत अनुभव नाही, पण निरीक्षण आहे की तसे स्वतःस कमी लेखणार्‍या लोकांना इतरांकडून काही \"बेसीक रीस्पेक्ट\" मिळत नाही.\nइतिहासात तर ठळक गोष्ट आहे: मिर्झाराजे जयसिंग व्यक्तिगत शिवभक्त, पण स्वतःचे इमान काशिविश्वेश्वराचे देऊळ फोडणार्‍या औरंगजेबाला विकलेले (का - आपला दुर्दैवी इतिहास आणि स्वसामर्थ्याविषयी असलेला न्यूनगंड...) . त्याच औरंगजेबाने इमानबिमान काही न बघता, या जयसिंगाचा शेवट हा विषप्रयोगाने केला...\nह्या विषयाची सुरवात आपली ओळख कशाने असते आणि त्यात धर्माची नावे घेणे आणि त्यातही हिंदूंनी इतरांबद्दल बोलणे याने झाली होती. त्यासंदर्भात शेवटी एकच मला वाटते ते लिहीतो की आपण स्वतःस हिंदू समजत असलात तर ते काही \"गर्वसे कहो..\" करत म्हणायची अजीबातच गरज नाही पण एक धर्म, जो आचाराने बदलण्याची गरज जरी असली तरी विचाराने कालातीत तत्वज्ञान आहे, अशा हिंदू धर्माचा एक वाळूच्या कणा एव्ह्ढा आपण भाग आहोत याबद्दल लाज वाटून घेण्याची तरी गरज आहे का\nमाझ्या आठवणीप्रमाणे इरावतीबाई दिनूची (दिनकर कर्वेंची) आई. बहुधा र धों कर्वेंची बायको.\nदुरूस्तीबद्दल धन्यवाद, काहीतरी असे छोटे (लाडातले) नाव मुलासाठी वापरल्याचे लक्षात होते.\nम्हणजे मला वाटते दिनकरराव कर्वे. इरावतींबाईंचे पती.\nइरावतीबाई त्या काळीही (सर्वांसमक्ष) नवर्‍याला अरे तुरे करीत असा माझा समज आहे. नंदू म्हणजे आनंद. आनंद कर्वे इरावती कर्व्यांचे सुपुत्र.\nचांगला विषय आहे. विस्तृत प्रतिसाद नंतर लिहीतो. आजच बीबीसीवर राजन दातार नावाच्या वार्ताहराने स्वत:चीच ओळख रॅजन दॅतार अशी करून दिल्याचे पाहिल्यावर हसावे की रडावे ते कळले नाही.\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nप्रत्येकाच्या ओळख ही अनेक पदरी असते. त्यात वंश, नागरीकत्व, धर्म, भाषा इ. चा समावेश होतो. हे सर्व पदर एकाच वेळेस सारखेच महत्त्वाचे नसतात. त्यांची क्रमवारी (हयेरार्की) स्थळ-काळाप्रमाणे बदलत असते.\nमाझ्या गावात माझे ओळख भारतीय, हिंदू किंवा मराठी अशी असण्याचे काहीच कारण नाही, कारण गावातील जवळपास सर्वांचीच ती ओळख असणार आहे. तेव्हा तेथे माझी ओळख ठरवते माझी जात (मानत नसलात तरी) आणि घराणे (अमक्यातमक्याचा नातू इ.).\nमुंबईत मात्र मराठी ही ओळख जास्त महत्वाची\nअमेरीकेत मुख्य ओळख भारतीय ही. हिंदू ओळख नंतरची.\nउद्या कदाचित परग्रहावरून कोणी आले तर समस्त मानवजातीची ओळख पृथ्वीवासी हीच \nकोण कोणाची आई हे एकीकडे ठरत असतानाच :) हेही नमुद करावेसे वाटते, की हा लेख या चर्चेपेक्षा फार वेगळ्या विषयाला हात घालणारा आहे ;).\nअसो.. लेख खूप आवडला. विचार करायला लावणारा आहे. पुन्हा चिंतन केल्यावर व \"खरी चर्चा\" सुरु झाल्यावर मतांच्या पिंका टाकीनच :)\nपण्, \"मी कोण\" या प्रश्नाचे उत्तर या जागतीक गावातील (ग्लोबल व्हिलेज) कोणीही गावकरी देऊ शकेल असे वाटत नाहि.\nकिंबहुना तुम्ही स्वतःला कोण समजता या पेक्षा लोक तुम्हाला कोण मानतात यावर तुमची ओळख ठरते हे तुमचे म्हणणे मात्र् सोळा आणे पटले.\nमुक्तसुनीत [08 Jan 2008 रोजी 21:44 वा.]\nअतिशय जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलात. कोण असा असेल ज्याला आयुष्यात कधी ना कधी \"कोSहम् \" हा प्रश्न पडला नसेल \" हा प्रश्न पडला नसेल शतकानुशतके जो प्रश्न एका आध्यात्मिक पातळीवर विचारला जातो आहे , आजच्या जगात हाच प्रश्न इतर अनेक संदर्भात महत्त्वाचा ठरतो आहे.\nमला असे वाटते की आजचा माणूस अनेक थरांचा बनलेला आहे. \"जडणघडण\" या प्रक्रियेतून तुम्ही आम्ही सर्वजण जातो. प्रत्येक जण आपापल्या \"घडण्याच्या\" कुवतीनुसार घडत जातो. बदलाना जी व्यक्ती यशस्वीपणे सामोरे जाते त्या व्यक्तीवर अनेक संस्कारांचे लेप चढत जातात ; त्याची विचारप्रक्रिया अधिकाधिक सर्वसमावेशक आणि प्रसंगी गुंतागुंतीची बनते. अशा व्यक्तीला कधीतरी , केव्हातरी \"मी कोण माझी ओळख काय \" यासारखे प्रश्न पडणारच. ज्याने कधी आपली चिंचोळी , कोती विचारसरणी सोडली नाही, नवनवीन प्रदेशाना, वेगवेगळ्या वंश-जाति-धर्माना , आचारविचाराना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही त्याला असे प्रश्न पडणे कठीण. \"मळ्यास कुंपण पडणे\" ज्याला साहावत नाही त्या \"नव्या शिपायाला\" मात्र हे प्रश्न पडणार हे अपरिहार्य.\nया प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याचे स्वतःचे. ते ज्याने त्याने स्वतः शोधायचे. (\"प्रत्येकाला आपला क्रूस स्वतः वहावा लागतो\" अशा अर्थाच्या एका इंग्रजी वाक्याची आठवण येते.)\nमला वाटते, एखाद्या नॉन्-कॅथ्लिक् व्यक्तिला अंत्यदर्शनाच्या प्रसंगी \"बाजूला हो\" असे सांगणे काय, की आपल्यावरील धर्माच्या जबरदस्त पगड्यामुळे एखाद्या नॉन्-ख्रिश्चन माणसाच्या समाधीचे दर्शन घ्यायला नकार देणे हे त्या त्या व्यक्तिंच्या \"न घडण्याच्या\" द्योतक आहेत. अशी उदाहरणे केवळ ख्रिश्चन-कॅथ्लिक सनातनवाद्यांचीच आहेत असे मानायचे काहीच कारण नाही. सर्व धर्मामधे हे सापडायचेच.\nधर्माच्या जबरदस्त पगड्यामुळे एखाद्या नॉन्-ख्रिश्चन माणसाच्या समाधीचे दर्शन घ्यायला नकार देणे हे त्या त्या व्यक्तिंच्या \"न घडण्याच्या\" द्योतक आहेत. अशी उदाहरणे केवळ ख्रिश्चन-कॅथ्लिक सनातनवाद्यांचीच आहेत असे मानायचे काहीच कारण नाही. सर्व धर्मामधे हे सापडायचेच.\nज्यांच्या बरोबर मला हा अनुभव आला ते आजपर्यंत मला कधी कोते वाटले नाहीत की सनातनी वाटले नाहीत. त्यांचे म्हणणे इतकेच की ज्या \"सिस्टीम\"चा म्हणून मी भाग नाही त्यातला आहे असे कितीही मनापासून उदारमतवादी होत दाखवले तरी त्याची काही गरज नाही. प्रत्येकजण जसे आहे तसेच चांगले आहेत - जो पर्यंत ते इतरांना त्रास देत नाहीत तो पर्यंत ते वेगळ्या सिस्टीममधील (धार्मीक/रूढी/पद्धती या अर्थाने) असले म्हणून काही बिघडत नाही. तसे ते आहेत हे जाणून एकमेकांचा आदर ठेवू शकतो असा त्यातील मुद्दा आहे.\nया संदर्भात अजून एक आठवण सांगतो. आमच्या गावचा महापौर पत्रकारांशी बोलताना (काही वर्षांपूर्वी) \"ख्रिसमस पार्टी असणार आहे\" असे म्हणाला. तशी ती होती ख्रिसमसच्या वेळचीच पार्टी, पण परत उदारमतवादीपणाचा अतिरेकीपणा: पत्रकाराने विचारले की \"ख्रिसमस पार्टी\" लगेच महापौराने शब्द बदलत म्हणले \"आय ऍम सॉरी, आय मीन टू से, हॉलीडे पार्टी\". ती बातमी छापून येताना आली की महापौराने ख्रिसमस पार्टी शब्द वापरल्याबद्दल माफी मागीतली\" लगेच महापौराने शब्द बदलत म्हणले \"आय ऍम सॉरी, आय मीन टू से, हॉलीडे पार्टी\". ती बातमी छापून येताना आली की महापौराने ख्रिसमस पार्टी शब्द वापरल्याबद्दल माफी मागीतली त्या सगळ्या किश्श्यानंतर मी त्याच्याशी बोलताना म्हणले की काय बिघडले ख्रिसमस पार्टी म्हणले म्हणून, मी ख्रिश्चन नसूनही मला त्याला उगाच सेक्यूलर करत \"हॉलीडे पार्टी\" म्हणणे पटत नाही... आम्ही (भारतात) दिवाळीला दिवाळीच म्हणतो आणि ख्रिसमसला ख्रिसमसच आणि ईदला ईद...पण त्याचे (निदान तोंडावर मनापासून) म्हणणे पडले की डिसेंबर हा हॉलीडे सिझन असल्याने त्याला एकाच धर्माचा न करता सगळ्यांना एन्जॉय करता यावा यासाठी हॉलीडे म्हणणे योग्य वाटते...त्याच अनुषंगाने मला नंतर आलेला अनुभव (घरात \"ख्रिसमस ट्री का त्या सगळ्या किश्श्यानंतर मी त्याच्याशी बोलताना म्हणले की काय बिघडले ख्रिसमस पार्टी म्हणले म्हणून, मी ख्रिश्चन नसूनही मला त्याला उगाच सेक्यूलर करत \"हॉलीडे पार्टी\" म्हणणे पटत नाही... आम्ही (भारतात) दिवाळीला दिवाळीच म्हणतो आणि ख्रिसमसला ख्रिसमसच आणि ईदला ईद...पण त्याचे (निदान तोंडावर मनापासून) म्हणणे पडले की डिसेंबर हा हॉलीडे सिझन असल्याने त्याला एकाच धर्माचा न करता सगळ्यांना एन्जॉय करता यावा यासाठी हॉलीडे म्हणणे योग्य वाटते...त्याच अनुषंगाने मला नंतर आलेला अनुभव (घरात \"ख्रिसमस ट्री का \" ) तो सांगीतलाच\n\"गणेश फेस्टिव्हल\" चे \"पुणे फेस्टिव्हल\" असे नामांतर\nमुक्तसुनीत [08 Jan 2008 रोजी 22:17 वा.]\nमूळ विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, त्याबद्दल सुचत जाईल तसे लिहावे लागणार.\nकाही दिवसांपूर्वी मी \"वहाणा\" या नावाचा एक विषय सुरू केला होता. मैलोन् मैल चालल्यानंतर जशा आपल्याला आपल्या वहाणा बदलाव्या लागतात , तसेच , अनेक अनुभवानंतर गेल्यावर आपल्याला आपली मूल्ये , तत्वे यांचा नव्याने विचार करावा लागतो अशा अर्थाचे ते चिंतन होते. या लेखाशी मला त्याचा सांधा जोडता येईल असे वाटते. जसजसे आपण नवनव्या अनुभवाना सामोरे जातो तसतशी आपली नव्याने ओळख आपल्याला पटत जाते - आणि कदाचित् याच न्यायाने, काही वर्षांपूर्वीचे आपण आपल्याला काहीसे अनोळखीसुद्धा बनत जातो. माझ्या अयुष्यातील अशा पटलेल्या नव्या ओळखी आणि टाकलेल्या जुन्या \"वहाणा\" यांचा थोडा परामर्श घेता येईल.\nएका अगदी कर्मठ म्हणता येईल अशा वातावरणात मी वाढलो. कर्मठपणातही प्रकार असतात. दुर्दैवाने, माझ्या वाट्याला जो कर्मठपणा आला त्यात धर्माच्या सांगोपांग ज्ञानाच्या डोळसपणाचा फार संबंध नव्हता. होता तो देवभोळेपणा , अवडंबर , आंधळे विश्वास. देवाधर्माची आणि माझी ताटातूट होण्याला कारणीभूत ठरले त्या संस्थांचेच आमच्या घरातील विश्वस्त. एक हिंदू , एक ब्राह्मण अशा ओळखींमधला पोकळपणा पौगंडावस्थेमधेच जाणवायला लागला होता. ज्या ओळखींचा , प्रसंगी जबरदस्त प्रभाव माझ्या आजूबाजूच्या मुलांमधे पडत असताना मी पहात होतो, नेमक्या त्याच ओळखीना मी वाढत्या वयात पारखा झालो होतो. वृथा बंडखोरीची पौगंडावस्था ओलांडताना पुन्हा धर्म-वेदोपनिषदे-गीता याची माझ्या वकूबाप्रमाणे मी ओळख करून घेतली. मात्र त्यावेळाच्या \"ओळख-परेडी\"त आणि लहानपणीच्या धाक-दपटशाखालच्या ओळखीत पुष्कळ फरक पडला होता. नंतरची ही ओळख आतापर्यंत टिकून आहे असे अजूनतरी वाटते. वडील गेल्यानंतरच्या प्रसंगी त्याचा प्रत्यय आला. या प्रसंगी -इतर नातेवाईकांच्या विरोधाला बिलकुल भीक न घालता - सनातनी धर्मसंस्कार नाकारून वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चांगल्या कामाला दर वर्षी देणग्या देण्याचा निर्णय घेतला.\nयाच अनुषंगाने असे म्हणता येईल की, \"अमुक अमुक आडनावाचा\" अशी एक ओळख सांगणारे लोक - शहरी भागात वाढताना क्वचितच पण तरीही - मला भेटायचे. आधुनिक जगाच्या संदर्भात मला अशा कुटुंबाच्या अभिमानाचे म्हणा किंवा जातीच्या ओळखीचे फार नवल वाटते. अशी ओळख फार काळ टिकली नाही हे सांगायला नकोच.\nआज वर्षानुवर्षात मला त्या त्या देवळांमधे जायला मिळत नाही. मात्र जेव्हा मी तिकडे जातो तेव्हा काही क्षण असे येतात की, वर्षानुवर्षाची टरफले गळून पडतात आणि \"त्या\" जुन्या जीर्ण \"मी\"ला मी भेटतो. एक शिरशीरी येऊन जाते - गतकाळाच्या स्मृतींची , विसरलेल्या ओळखीची.\nथोडेसे नव्हे- बरेच काही\nप्रकाश घाटपांडे [09 Jan 2008 रोजी 03:34 वा.]\nआज वर्षानुवर्षात मला त्या त्या देवळांमधे जायला मिळत नाही. मात्र जेव्हा मी तिकडे जातो तेव्हा काही क्षण असे येतात की, वर्षानुवर्षाची टरफले गळून पडतात आणि \"त्या\" जुन्या जीर्ण \"मी\"ला मी भेटतो. एक शिरशीरी येऊन जाते - गतकाळाच्या स्मृतींची , विसरलेल्या ओळखीची.\nमुक्तसुनीतराव, आपला शेवटचा हा परिच्छेद बरेच काही सांगुन गेला, मला प्रा दत्ता दंडगे लिखित \"सो ऽऽहम को ऽहमच्या गोष्टी\" या प्रायोगिक रंगभुमीवरील नाटकाची आठवण आली.\nबा़की प्रतिसाद स्वतःशी जवळचा वाटला.\nबराच विचारमग्न करुन गेला. उत्तर अर्थातच सापडलेले नाही.\nमी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.\nतसे बरेचसे मूळ लेखात आहेच.\n - मी एक सामान्य. समंजस जातीचा म्हणून अल्पसंख्यांक.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [09 Jan 2008 रोजी 04:06 वा.]\nलेख विचार करायला लावणारा आहे. पण, काय लिहावे सुचत नाही.\nफारच सुंदर लेख. आमच्या मनातले सगळेच मुद्दे तुम्ही मांडले. लेखाचा शेवट - पण एक धर्म, जो आचाराने बदलण्याची गरज जरी असली तरी विचाराने कालातीत तत्वज्ञान आहे, अशा हिंदू धर्माचा एक वाळूच्या कणा एव्ह्ढा आपण भाग आहोत याबद्दल लाज वाटून घेण्याची तरी गरज आहे का - खुप काही सांगुन जातो.\nमुळातच इतर धर्मांना महान म्हणण्याची संस्कृती मनाला कुठे तरी पटत नाही. इतर धर्म हिंदू धर्मा पेक्षा तरुण आहेत. त्यामुळे त्या धर्मियांना ते जास्त पुरोगामी वाटतात आणि त्यांचा प्रचार-प्रसार देखील तसाच होतो. आम्हा हिंदूंना आमचा इतिहास मान्य करायचा नसतो. मग त्यातुन न्युनगंडाची भावना. ती लपवण्यासाठी इतरांना महान म्हणायचे या अपेक्षेने कि ते ही आम्हाला महान म्हणतील. असे का\nखरच असे सगळे प्रश्न अस्वस्थ करुन जातात.\nतुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय\nमुक्तसुनीत [09 Jan 2008 रोजी 05:22 वा.]\n\"ओळख\" या प्रकाराची एकूण व्याप्ति इतकी मोठी आहे आणि हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे की , या अनुषंगाने जे अनेक प्रश्न उपस्थित होतात त्याना या निमित्ताने वाट मिळते आहे.\nअनिवासी भारतीयाना सापडलेली/न सापडलेली स्वतःची ओळख हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. एका नव्या देशाचे नागरिक बनण्याच्या प्रक्रियेमधे अनेक गोष्टी घडतात. नवीन देशातच स्थायिक होण्याबद्दल कसलाही संदेह न बाळगणारे आणि कायमचे स्थायिक व्हावे - नव्हावे याबद्द्ल केवळ संदेहच असणारे (आणि कुठल्याच निर्णयाला येऊ न शकल्यामुळे आहे त्या स्थितीत - पर्यायाने नवीन देशातच - स्थायिक होणारे ), व्यवस्थित नियोजन करून दीर्घकालीन वास्तव्यानंतरही परत भारतात परतणारे , नोकरी धांद्यातील अपयशामुळे , आर्थिक व्यवस्थेच्या संकटामुळे नाइलाज म्हणून भारतात परत जाणारे , स्वेच्छेने भारतात परत आल्यावरसुद्धा एकूण सर्व तंत्रे न जमल्याने पुन्हा परदेशी परत जाणारे , अपयशामुळे आणि नाइलाजाने भारतात जाऊनही पुन्हा परदेशी कायमस्वरूपी येण्याची स्वप्ने पहाणारे..... प्रकार तरी किती सांगावेत.\nतर यापैकी तुमचा प्रकार कुठलाही असो, तुम्ही जर अनिवासी भारतीय असाल तर तुम्हाला तुमच्या ओळखीबद्द्लच्या प्रश्नाशी कधी ना कधी तरी गाठ पडली असेलच.\nआपला देश म्हणजे नेमका कुठला परदेशात आपण कायमस्वरूपी नेमके का रहातो आहोत परदेशात आपण कायमस्वरूपी नेमके का रहातो आहोत भूतकाळातील आपली आवडती माणसे, ठिकाणे, गोष्टी यांचे नि आपले नेमके काय नाते रहाते भूतकाळातील आपली आवडती माणसे, ठिकाणे, गोष्टी यांचे नि आपले नेमके काय नाते रहाते जेथे आपण स्थायिक झालो तिकडे आपले रोपटे नीट लावले गेले का जेथे आपण स्थायिक झालो तिकडे आपले रोपटे नीट लावले गेले का लावले गेले तर रुजले का लावले गेले तर रुजले का तिथल्या समाजाशी, लोकांशी, आचारविचारांशी (एक नोकरीधंद्याचे वगळता) आपले किती अभिसरण झाले तिथल्या समाजाशी, लोकांशी, आचारविचारांशी (एक नोकरीधंद्याचे वगळता) आपले किती अभिसरण झाले एकूणच, परदेशी आल्याने आणि इथे कायमस्वरूपी राहिल्याने आपल्या एकंदर आयुष्यात भेग तर नाही पडलेली \nमला वाटते , \"ओळख\" (आयडेंटीटी) ही गोष्ट या संदर्भात वर्मस्थानीची आहे. वर उल्लेख केलेले प्रश्न हे त्याशी संबंधित आहेत.\nतुम्ही जर अनिवासी भारतीय असाल तर तुम्हाला तुमच्या ओळखीबद्द्लच्या प्रश्नाशी कधी ना कधी तरी गाठ पडली असेलच. ...मला वाटते , \"ओळख\" (आयडेंटीटी) ही गोष्ट या संदर्भात वर्मस्थानीची आहे. वर उल्लेख केलेले प्रश्न हे त्याशी संबंधित आहेत.\nअगदी पटतील असे मुद्दे आहेत. मी ९०च्य दशकाच्या सुरवातीस आणि तेही शिकायला म्हणून अमेरिकेत आलो. तेंव्हा भारतीयांमधे \"आयडेंटीटी क्रायसीस\" हा प्रकार जास्त आढळला. कदाचीत येथील संख्या त्यामानाने कमी होती. बर्‍याचदा एक भारतीय दुसर्‍या (नव्याने आला आहे असे वाटलेल्या) भारतीयास \"मी अमेरिकेत राहतो\" असा अमेरिकेतच तसे शब्द न वापरता \"देखावा (शो ऑफ) करताना दिसायचा. सुरवातीस कधी कधी राग आला पण नंतर कीव वाटायला लागली. पुढे एकदा मायदेशी बाहेर घरच्यांबरोबर भटकत असताना रस्त्यात भेटलेल्या कुणाची तरी मला माहीत नसलेल्या आणि तशी त्यांचीपण तोंड ओळखच असलेल्या एका व्यक्तीची ओळख करून दिली ..मी नमस्कार वगैरे म्हणालो. कुठेही कुठे राहतो ते सांगीतले नाही. पण नंतर त्या व्यक्तीने विचारले की काय करतोस म्हणून, तेंव्हा कुठेही विशेष महत्व (आविर्भाव) न देता म्हणालो की \"बॉस्टनमधे\" असतो. लगेच प्रतिसाद आला, \"अरे अरे, स्वतःचा देश सोडून बाहेर राहतोस, आम्ही कसे आमच्या देशाचे ....\" काय करत होता ते तोच जाणे. कुठल्या गावात हा किस्सा झाला असेल :) मला एकदम हिंदू समाजात समुद्रबंदी कशी आली असेल हे कळले. त्यामुळे काय झाले ते माहीत आहेच.\nमाझ्यापुरते बोलायचे तर जेथे जी ओळख ठेवायची ती ठेवतो. कारण या संदर्भातला ओळख हा प्रकार कालसापेक्ष असतो - येथे ही आणि कुठेही...जिथे भारतीय म्हणून तेथे भारतीय, हिंदू म्हणून तेथे हिंदू म्हणून. पण जेंव्हा स्टेट हाऊस मधे एखाद्या (पर्यावरण संदर्भात) कायदा होण्यास पाठींबा देण्यासाठी, तो कसा महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी जातो, तेंव्हा मी केवळ माझ्या शहराचे अथवा राज्यातील समविचारी माणसांचे प्रतिनिधित्व करत असतो. उगाच तेथे मी हिंदू अथवा भारतीय असण्याचा संबंध काय\nआपला देश म्हणजे नेमका कुठला परदेशात आपण कायमस्वरूपी नेमके का रहातो आहोत परदेशात आपण कायमस्वरूपी नेमके का रहातो आहोत भूतकाळातील आपली आवडती माणसे, ठिकाणे, गोष्टी यांचे नि आपले नेमके काय नाते रहाते भूतकाळातील आपली आवडती माणसे, ठिकाणे, गोष्टी यांचे नि आपले नेमके काय नाते रहाते जेथे आपण स्थायिक झालो तिकडे आपले रोपटे नीट लावले गेले का जेथे आपण स्थायिक झालो तिकडे आपले रोपटे नीट लावले गेले का लावले गेले तर रुजले का लावले गेले तर रुजले का तिथल्या समाजाशी, लोकांशी, आचारविचारांशी (एक नोकरीधंद्याचे वगळता) आपले किती अभिसरण झाले \nयाची माझ्यपुरती/वाटतात ती उत्तरे:\nआपला देश हा ज्या देशाचा पासपोर्ट तो. मी भारतीय आहे. पण कोणी इतर देशाचे नागरीकत्व घेतले असले म्हणून अयिग्य नाही. किंबहूना तुम्ही जर नक्की स्थायीक होत असाल तर तसे घ्यावेच कारण नाहीतर कालांतराने कायद्याच्या कचाट्याचा (मालमत्ते साठी वगैरे) त्रास होउ शकतो. आपण इतरत्र का रहातो याचे प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकेल. कुणाला आवडते म्हणून, कुणाला भारत आवडत नाही म्हणून, कोणी कामानिमित्ताने तर कोणी मोठे घर आणि बॅकयार्ड घेण्याचा \"घरोंदा\"च्या इच्छेने. भूतकाळाशी नाते तोडता येत नाही आणि तोडू ही नये पण म्हणून गरजे पेक्षा जास्त जेंव्हा रमले जाते तेंव्हा त्रास होऊ शकतो हे ही समजून घ्यावे. बाहेरच्या (परदेशी) माणसांशी चांगले संबंध होऊ शकतात हा अनुभव आहे, पण उगाच त्यांच्यासारखे वागायची गरज नसते किंबहूना वागूही नये असे वाटते. आचारविचारांच्य बाबतीत देवाणघेवाण असावी. उ.दा. आमच्या कडे कोणी गोरे जेवायला आले आणि त्यांना पास्टा दिला तर ते परत घराची पायरी चढणार नाहीत :-)\nएकूणच, परदेशी आल्याने आणि इथे कायमस्वरूपी राहिल्याने आपल्या एकंदर आयुष्यात भेग तर नाही पडलेली \nहोऊ शकते, जसे मोठे होवू तसे. आधीच्या पिढीत जास्त झाले - अमेरिकेपुरते बोलतोय. आता आपली माणसे वाढली आहेत दळण वळण सोपे झाले आहे, कदाचीत तेव्ह्ढे होणार नाही. पण केवळ घराच्या आणि पैशाच्या अपेक्षेने येथे राहणार्‍यांना कदाचीत कालांतराने असे वाटू शकते, की, \"Money buys comforts, not happinenss\".\nयावर एक उपाय आहे, स्वतःच्या बाहेर जाऊन काहीतरी (सामाजीक/कम्युनिटीसाठी) काम करायची (ज्यात आवड असेल त्यात) सवय लावणे आणि तसे नेमाने काम करणे...\nअवांतर :कर्वे कुटुंबीयः नाती\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nया विषयी निश्चित माहिती अशी:\n* १. दिनकर धोंडो कर्वे. २ रघुनाथ धोंडो कर्वे...हे दोघेही महर्षी धोंडो केशव कर्वे याचे पुत्र.\n* इरावतीबाई कर्वे या दि.धों.कर्वे यांच्या पत्नी. म्हणून महर्षी कर्वे यांच्या स्नुषा.\n*डॉ. आनंदराव कर्वे (नंदू) हे इरावतीबाई आणि दि. धों. यांचे पुत्र.\n* त्या काळी इरावतीबाई आपल्या पतीला 'दिनू' अशा एकेरी नावाने संबोधित असत.त्याविषयी एक किस्सा.$\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nवेळे अभावी किस्सा लिहायचा राहिला. फारसा चांगला आहे असेही नव्हे. पण लिहितो.अर्थातच ऐकीव आहे.लिखित स्वरूपात वाचलेला नाही.\nडॉ.दि धों. कर्वे फर्ग्यूसन कॉलेजचे प्राचार्य होते. डॉ. इरावती डेक्कन कॉलेजात प्राध्यापिका होत्या. त्या आपल्या पतीला \"अरे दिनू \" असे संबोधित.(हे सर्व खरे आहे.)\n....* एकदा इरावतीबाई कॉलेजात जाण्यासाठी घरातून लौकर बाहेर पडल्या. त्यांना फाटकातून एक माणूस आत येताना दिसला. त्याला पाहून बाई म्हणाल्या\n\"दिनू, हा नळ दुरुस्त करणारा माणूस आला बघ. त्याच्याकडून काय ते व्यवस्थित काम करून घे. मी निघाले.\"\nअर्धी चड्डी आणि बनियन अशा वेषात असलेले डॉ कर्वे बागेला पाणी घालत होते. ते हो म्हणाले.\nथोड्यावेळाने ते घरात आले. सिगारेट शिलगावून आरामखुर्चीत पेपर वाचत बसले.\nत्यांना पाहून तो कामगार म्हणाला, \"दिन्या, बाईसाहेब बाहेर पडल्यावर तू आरामात खुर्चीत बसून विडी ओढतो आहेस. वर पेपर वाचण्याचे सोंग करतोयस. चल, मला दे एक विडी. आणि काय काम करायचे ते दाखव.\"\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nयात काही वाईत आहे असे नव्हे. पण विषेश वाचनीय नाही एवढेच. बाई याला अरे दिनू म्हणतात त्या अर्थी हा कोणी गडी माणूस असावा असा त्या कामगाराचा समज होणे स्वाभाविक आहे.\nभास्कर केन्डे [10 Jan 2008 रोजी 06:53 वा.]\nअत्यंत कळीच्या मुद्द्याला हात घातलात. मला वाटते की दुर्दैवाने मागच्या हजार वर्षांच्या इतिहासातून तयार झालेली पराभूता मानसिकता भारतीयांच्या न्यूनगंडाचे कारण आहे. स्वतःच्या ओळखी संदर्भातही हीच मानसिकता दिसून येते.\nमला या सर्वात मूळ प्रश्न पडतो आणि तो केवळ भारतीयांबद्दल् कारण जगात इतर कुठल्याही देशातील लोकं असे वागत नाहीत (थोडेफार अमेरिकन्सच सोडले तर) की असा स्वतःच्याबाबतीत आपण न्यूनगंड का ठेवतो\n--- सतत हजार वर्षे पारतंत्र्यात राहिलेल्या भारतीयांना आपल्या स्वभिमाणाचा विसर पडला होता (शिवाजी, राणा प्रताप असे काही अपवाद). या मानसिकतेतून जनतेला बाहेर काढण्याचे काम स्वतंत्र भारताच्या नेत्यांचे होते. परंतू \"मी केवळ जन्माने हिंदू आहे\" असे निर्लज्जपणे सांगणार्‍या नेत्याकडे भारताचे नेतृत्व गेले अन हा समान अणखीच जास्त न्यूनगंडात गेला. या न्यूनगंडाशी माझी ओळख तशी बालपणीच झाली. आमच्या गावी केवळ एक मुस्लीम कुटुंब होते. ते धार्मिकही होते पण हिंदू सणवार, देवधर्म करायचे, मुस्लिम नव्हे. त्या कुटुंबाने गावातल्या सामुहिक रामायणाचा खर्च सुद्धा उचललेला आठवतो. पण गावकरी मात्र त्या घरातील सदस्यांना \"सलामालेकूम\" म्हणत तसेच मोडक्या-तोडक्या उर्दूत बोलायचा प्रयत्न करत (निजामीचा पगडा). मला प्रश्न पडायचा की ज्यांना मराठी खूप व्यवस्थित येते त्यांना ही माणसे उर्दूत का बरे बोलत असावेत. \"राम राम\" केल्यावर \"राम राम\"नेच उत्तर देणार्‍या या मंडळीला \"सलामेलुकुम\" का बरे करत असावेत उत्तर...न्यूनगंड. हीच स्थिती येथे आमच्या मराठी मित्रांच्या टोळक्यात सुद्धा आहे. \"शूर आम्ही सरदार\" हे गीत पाडव्याच्या कार्यक्रमात गाणार्‍या सय्यदशी बोलताना आमच्यातले काही लोक विनाकारण हिंदी (उर्दू) मध्ये संभाषण सुरु करतात उत्तर...न्यूनगंड. हीच स्थिती येथे आमच्या मराठी मित्रांच्या टोळक्यात सुद्धा आहे. \"शूर आम्ही सरदार\" हे गीत पाडव्याच्या कार्यक्रमात गाणार्‍या सय्यदशी बोलताना आमच्यातले काही लोक विनाकारण हिंदी (उर्दू) मध्ये संभाषण सुरु करतात मला मात्र हाच सय्यद \"नमस्कार\" म्हणतो. \"या\" मित्रांचे म्हणने होते की त्याला नमस्कार म्हणून तू त्याच्या भावना दुखावत नाहीस काय मला मात्र हाच सय्यद \"नमस्कार\" म्हणतो. \"या\" मित्रांचे म्हणने होते की त्याला नमस्कार म्हणून तू त्याच्या भावना दुखावत नाहीस काय मी सर्वांच्या समक्ष त्यालाच विचारले. त्याचे म्हणने \"मी सुद्धा तुमच्यातलाच आहे हो. तुम्ही वेगळे समजू नका\".\nअमेरिकेत अथवा भारताबाहेर कुठेही, \"आज आमच्याकडे गणपती आहेत, अथवा दिवाळी आहे\" वगैरे म्हणले तर त्यात कुणाच्या काय भावना दुखावणार आहेत अनुभव नाही, पण निरीक्षण आहे की तसे स्वतःस कमी लेखणार्‍या लोकांना इतरांकडून काही \"बेसीक रीस्पेक्ट\" मिळत नाही.\n--- आमच्या टीममध्ये मुरली आला तेव्हा त्याने आमच्या व्यवस्थापकास (मॅनेजर) ओळख करुन देताना \"मुराली\" असे म्हणाला. व्यवस्थापकाने म्हटले \"इज मुरली डिफरंट दॅन मुराली\" पुढे तो म्हणाला, \"डू इंडियन्स इन इंडिया नो द प्रोनान्सिएशन ऑफ मॅकडोनाल्डस\" पुढे तो म्हणाला, \"डू इंडियन्स इन इंडिया नो द प्रोनान्सिएशन ऑफ मॅकडोनाल्डस\". मुरली, \"येस\". व्यवस्थापक, \"वाट इफ मॅकडोनाल्ड (एम सी डोनाल्ड) हॅड मेसड अप हीज नेम लाइक यू आर डुइंग\". मुरली, \"येस\". व्यवस्थापक, \"वाट इफ मॅकडोनाल्ड (एम सी डोनाल्ड) हॅड मेसड अप हीज नेम लाइक यू आर डुइंग\n--- आमच्या एका मित्राच्या बायकोचे नाव संध्या. पण ते ओळख सँडी म्हणून करुन देतात.\nह्या विषयाची सुरवात आपली ओळख कशाने असते आणि त्यात धर्माची नावे घेणे आणि त्यातही हिंदूंनी इतरांबद्दल बोलणे याने झाली होती. त्यासंदर्भात शेवटी एकच मला वाटते ते लिहीतो की आपण स्वतःस हिंदू समजत असलात तर ते काही \"गर्वसे कहो..\" करत म्हणायची अजीबातच गरज नाही पण एक धर्म, जो आचाराने बदलण्याची गरज जरी असली तरी विचाराने कालातीत तत्वज्ञान आहे, अशा हिंदू धर्माचा एक वाळूच्या कणा एव्ह्ढा आपण भाग आहोत याबद्दल लाज वाटून घेण्याची तरी गरज आहे का\nया विषयावर बरेच काही चर्चिले जाण्यासारखे आहे. पुढे आजून लिहूच.\nप्रकाश घाटपांडे [11 Jan 2008 रोजी 11:15 वा.]\nआमचा एक बिनतारी मित्र सय्यद त्याला एक विभागातील दुसरा माणुस भेटला\n\"क्या कैसे क्या चल रहा है\"\n\"फिर ट्रानस्फर बिनस्फरका कुछ सोच रहेला है कि नई\"\n\"नाही . बघु होईल तेव्हा.\"\nथोडा वेळाने सय्यद मला म्हणाला मी त्याच्याशी मराठीत बोलतोय हे त्याच्या शेवटपर्यंत लक्षात आलं नाही. हे असच होत बर्‍याच वेळा.\nसॉलीड किस्सा आहे. आणि तो तसा घडू शकतो याबद्दल खात्री आहे. अशा प्रकारच्या लोकांमधे म्हणजे आपल्या उदाहरणात सय्यद पेक्षा त्याच्याशी बोलणार्‍या व्यक्तीचीच जास्त ओळख घडते...\nजेंव्हा परदेशी जाणे म्हणजे नवलाईपेक्षाही जास्त होते, तेंव्हा आमच्या (त्यावेळच्या) गावातल्या एका बाईचा नवरा कामानिमित्त कुठेतरी देशाबाहेर ८-१० दिवसाकरता जाऊन आला. त्यानंतर या बाईचे अचानक बोलताना इंग्लीश फाडणे आणि (त्या काळासाठी) कपड्यातील \"मॉडर्न\" (यातला \"न\" जरा ठसक्यात) पणा आला. या घटनेची आठवण झाली...\nविचार करायला लावणारा प्रश्न\nप्रकाश घाटपांडे [10 Jan 2008 रोजी 07:16 वा.]\nत्यासंदर्भात शेवटी एकच मला वाटते ते लिहीतो की आपण स्वतःस हिंदू समजत असलात तर ते काही \"गर्वसे कहो..\" करत म्हणायची अजीबातच गरज नाही पण एक धर्म, जो आचाराने बदलण्याची गरज जरी असली तरी विचाराने कालातीत तत्वज्ञान आहे, अशा हिंदू धर्माचा एक वाळूच्या कणा एव्ह्ढा आपण भाग आहोत याबद्दल लाज वाटून घेण्याची तरी गरज आहे का\n यावर अंतर्नाद च्या एका दिवाळी अंकात / विशेषांकात (साल आठवत नाही पण मुख पृष्ठावर चा मजकूर आठवतो \"मजहब नही सिखाता आपस में बैर रखना |) यावर परिसंवाद होता. संग्राह्य अंक होता.\nप्रथम हा चर्चाविषय सुरू केल्याबद्दल अभिनंदन. या विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की यावर एक लेखमाला किंवा चर्चासत्रही सहज चालू शकेल. दुसरा मुद्दा म्हणजे या प्रश्नाची वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वेगवेगळी उत्तरे आहेत, त्यातील कुठलेही बरोबर किंवा चूक नाही. प्रत्येकाला आपापले उत्तर शोधण्याचा पूर्ण अधिकार आहे.\nमानसशास्त्रीय दृष्टीकोन : यातही वेगवेगळी मते आहेत. आपल्याला आपण जसे वाटतो तसे इतरांना बरेचदा वाटत नाही. याचा पडताळा घ्यायचा असेल तर एखाद्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीला तुमची १० वैशिष्ट्ये लिहायला सांगा. तुम्ही तुमची १० वैशिष्ट्ये लिहा आणि दोन्हींची तुलना करा. यात बरेचदा तफावत आढळून येते. (असे झाल्यास मित्राशी वाद घालू नका :) ) बरेचदा तुम्हाला एखाद्या माणसाचा एखादा गुण आवडत नाही याचे कारण तो गुण तुमच्यात असतो पण ते तुम्ही नाकारत असता. मला रागीट माणसे आवडत नसली तर कुठेतरी माझ्या स्वभावातील रागीटपणा मी नाकारत असल्याची शक्यता असते. यालाच प्रोजेक्शन असे म्हणतात.\nतत्त्वज्ञानाचा दृष्टीकोन : तुमची नेमकी ओळख काय तुम्ही बाकीच्या लोकांना जसे दिसता ती तुमची ओळख मानली तर ती प्रत्येक दिवसाला बदलत असते. शिवाय यात त्या व्यक्तीच्या पूर्वग्रहांचा परिणामही असू शकतो. यावर जे. कृष्णमूर्ती यांचा एक रोचक विचार आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखता तेव्हा त्याची एक प्रतिमा तुमच्या डोक्यात फिट्ट असते. तो जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा तुम्ही त्याच्याशी नव्हे तर तुमच्या डोक्यातील त्याच्या असलेल्या प्रतिमेशी संवाद साधत असता. या दरम्यान प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, नवनवीन अनुभव, संवेदना यामुळे तो बदलत असतो. म्हणूनच जेव्हा एखाद्या दिवशी त्याचे वागणे तुमच्या डोक्यातील प्रतिमेशी जुळत नाही तेव्हा तुम्हाला धक्का बसतो.\nयाखेरीज आपली देशानुसार, धर्मानुसार, भाषेनुसार ओळख असतेच आणि तीही स्थानाप्रमाणे बदलत असते. आपल्या ओळखी नात्याप्रमाणेही बदलत असतात. तुमचा बॉसला असणारी तुमची ओळख आणि तुमच्या जिवलग मित्राला असणारी तुमची ओळख यात जमीन अस्मानचा फरक असतो. म्हणूनच ते दोघे एकमेकांना भेटले तर कधीकधी ऑकवर्ड (शब्द) प्रसंग येऊ शकतो. याखेरीज परदेशातील भारतीयांच्या ओळखीबद्दल वर बरेच विचार आलेच आहेत.\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nदुसरा मुद्दा म्हणजे या प्रश्नाची वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वेगवेगळी उत्तरे आहेत, त्यातील कुठलेही बरोबर किंवा चूक नाही. प्रत्येकाला आपापले उत्तर शोधण्याचा पूर्ण अधिकार आहे.\nयाचा पडताळा घ्यायचा असेल तर एखाद्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीला तुमची १० वैशिष्ट्ये लिहायला सांगा.\nया वरून एक अनुभव सांगावासा वाटला. असा एक प्रकार आमच्या ग्रुपने केला होता. प्रत्येकाने/प्रत्येकीने इतर प्रत्येकातील त्याला/तीला जो काही चांगला गूण वाटतो तो सांगायचा आणि तसेच जे काही चुकीचे वाटते ते पण सांगायचे. कोणीही आधी सांगीतलेल्यातले गूण/दुर्गूण पुन्हा सांगायचा नाही. दोन्ही गुण/दुर्गूण प्रामाणीकपणे सांगावेत. गूण सांगताना उगाच हा/ही चांगला/ली आहे असले मोघम नाही आणि दुर्गुण म्हणून सांगताना मानहानी - मजा म्हणून पण करायची नाही एव्ह्ढीच काय ती अट... \"बेस्ट मिरर इज द फ्रेंडज् आय\" असे का म्हणतात ते तेंव्हा कळले.\nमुक्तसुनीत [10 Jan 2008 रोजी 21:34 वा.]\nया \"ओळख\" शब्दावरून आणि त्यावर चाललेल्या उहापोहावरून मला रामदास भटकळांच्या \"जिग्-सॉ\" या व्यक्तिचरित्रसंग्रहाची आठवण झाली. भटकळांच्या आयुष्यात त्याना भेटलेल्या लेखक-प्रकाशक आणि इतर सुहृदांची त्यानी वेळोवेळी काढलेली व्यक्तिचित्रे.\nपुस्तकाचे नाव फार अर्थपूर्ण आहे : \"जिग्-सॉ\". तुकडे तुकडे सांधण्याचा , त्यातून एखादे अर्थपूर्ण चित्र बनविण्याचा खेळ. भटकळांची ही व्यक्तिचित्रे प्रदीर्घ आहेत. प्रत्येक व्यक्तिला जवळून पाहताना, तिच्या सहवासात वर्षानुवर्षे घालवल्यानंतर आपल्याला ती व्यक्ति कितपत कळली , तिने आपल्याला आणि कमी जास्त प्रमाणात आपण तिला कितपत \"घडविले\" या सार्‍याचा सांगोपांग धांडोळा त्यानी घेतलाय्. आठवणींचे, व्यक्तिंच्या सहवासात घालवलेल्या कालखंडाचे सगळे तुकडे जणू ते जुळवत बसले आहेत आणि शोध करत आहेत आपल्या स्वतःच्या चेहर्‍याच्या चित्राचा.\n\"स्व\"ची ओळख आयुष्यात आलेल्या गुणी व्यक्तिंच्या संदर्भात लावणे हा देखील एक अर्थपूर्ण आयाम ओळख या सदरात येतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण.\nएकाच माणसाविषयी वेगवेगळी मते कशी असतात याचे उदाहरण म्हणून अच्युत बर्वेंचे कॅलिडोस्कोप हे पुस्तक वाचावे. (ते अत्र्यांशी वाद असलेल्या एका प्रसिद्ध लेखकाच्या जीवनावरुन घेतले आहे असे ऐकले होते.)\nमूळ चर्चाविषयावर मतः एखाद्या परदेशात पूर्ण एकरुप होणे कठीणच असावे,सभोवतालचा प्रसंग व लोक पाहून कसे वागावे ते त्या त्या वेळी ठरवावे असे वाटते.\nमी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.\nहत्ती आणि सात आंधळे.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nही कथा आठवा म्हणजे मग लक्षात येईल की आपल्या बद्दलच्या इतरांच्या काय कल्पना आहेत ते.\nवेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या माणसात वावरताना प्रत्येक माणूस वेगवेगळाच असतो. ह्या वेगळेपणातच आपली खरी ओळख असते.\nप्रकाश घाटपांडे [11 Jan 2008 रोजी 11:01 वा.]\n\" गावाकडे गेल्यावर् समोरच्याने प्रश्न विचारला. निमिषार्धात मेंदुला संदेश गेला. मनुष्य जवळपास ८० वर्षाचा होता. २०-२५ वर्पंपुर्वीची प्रतिमा डोळ्यासमोर आली. त्यात आता बराच चेहर्‍यात फरक पडला होता.मेंदुने क्षणार्धात कौल दिला हाच तो आपल्या वाड्यावर येणारा माणुस.\n\" मंग सांगा बरं मी कोन\" असा पेचात टाकणारा प्रश्न त्याने विचारला. मेंदुला परत संदेश गेला. झटकन तोंडातुन उत्तर बाहेर पडलं \"बापु पिंगट\"\n\"बराब्बर\" मग पुढील गप्पा.\nसॉरी सॉरी गंभीर विषयात विषयांतर करणार होतो.\nपण असं ऐकलं आहे कि त्या नितीन प्रभाकरला आता \"पैचान कोन्\" वाला म्हणूनच ओळखतात. त्याला आता टाईपकास्ट होण्याची भिती वाटते आहे.\nमुक्तसुनीत [11 Jan 2008 रोजी 18:38 वा.]\nहे नक्की काय आहे बुवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/fireflies-festival-bhandardara-262587.html", "date_download": "2018-10-15T08:23:49Z", "digest": "sha1:XAGR3KLJ4ZBXSUMSRLJDPX6JRN5LEHF7", "length": 13014, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भंडारदऱ्यात काजवा महोत्सव, अंधारात पाहा लुकलुकणारे काजवे", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nभंडारदऱ्यात काजवा महोत्सव, अंधारात पाहा लुकलुकणारे काजवे\nआकाशातील चांदण्या जमिनीवर अवतरल्या तर कसं वाटेल, अगदी तसाच अनुभव भंडारदरा येथील काजवा फेस्टिव्हलला यतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी भंडारदर्यातील जंगलात, ही निसर्गाची रोषनाई दिसते. डोळे दिपवणारी ही रोषणाई खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.\nकिर्रर... अंधारात रातकिड्यांच्या आवाजात, ही निसर्गाची रोषनाई आहे भंडारदरा जंगलातील. पावसाळ्याच्या सुरूवातीचा काळ, हा काजव्यांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे एकाच वेळी हजारो नर-मादी काजवे एकमेकांना आकर्षित करण्यासाठी आपला नैसर्गिक जैवप्रकाश असा प्रकाशमान करतात.\nभंडारदरा... कळसुबाई... घाटघर परीसरातील जंगलात हे काजवे मोठ्या संख्येने दिसतात. जंगलातील आंबा, उंबर, हीरडा, बेहडा, सादडा, जांभूळ अशा निवडक झाडांवरच काजवे चमकतांना दिसतात. त्यामुळे ही झाडे ख्रिसमस ट्री सारखे चमकू लागतात. त्यामुळेच आता एमटीडीसीनेही काजवा फेस्टीव्हल सुरू केलांय.\nकाजव्यांच्या शेपटीकडील अवयवात ल्युसिफेरीन नावाचं एक जैव रसायन असतं. याच रसायनाचा हवेतील आॅक्सीजनशी प्रक्रिया झाली की मग त्यातून प्रकाश बाहेर येतो. टिपूस प्रकाशाचा हा खेळ पाहील्यावर आपल्याला, तारे जमीन पर... आल्याचाच भास होतो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/node/96", "date_download": "2018-10-15T09:51:51Z", "digest": "sha1:7GE3H7GJUNVPZ4J6QR4YW47S4JEB7U5C", "length": 11237, "nlines": 138, "source_domain": "gangadharmute.com", "title": " छातीचं झाकण बोम्लीवर आलं | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं\nमुखपृष्ठ / छातीचं झाकण बोम्लीवर आलं\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी रवी, 19/06/2011 - 21:22 ह्यावेळी प्रकाशित केले.\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं\nछातीचं झाकण आता बोम्लीवर आलं\nहात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... \nचॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते\nटीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते\nसभ्यतेची अभिरुची लईच दिसते न्यारी\nअब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी\nआता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं\nहात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... \nजलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे\nचार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे\nजे काही करे ते अंधारात करे\nउजेडात मात्र इज्जतीले मरे\nआता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं\nहात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... \nकालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत\nआडमार्गी झाडाखाली बसते दात किसत\nजनाची लाज ना मनाले खंत\nखुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत\nआता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं\nहात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... \nशायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात\nबिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात\nझुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते\n\"प्रेम\" या शब्दाचे धिंडवडे नुसते\nआता भय काय, अभय काय, सारखंच झालं\nहात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... \n(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-15T09:13:43Z", "digest": "sha1:W4INTINDLCFGSAXUU5YB3RHEPLVKJTQ7", "length": 10462, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "लंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news लंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\non: June 14, 2017 In: breaking-news, ताज्या घडामोडी, राष्ट्रीय / अंतर-राष्ट्रीय, स्पीड न्यूज...No Comments\nलंडन – पश्चिम लंडनमधील ग्रीनफेल टॉवर या गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. लॅटिमेर रोडवरील लँकेस्टर वेस्ट इस्टेट या परिसरात ही इमारत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या २ ते ४ तासापासून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे ४० बंब आणि बचाव दलाचे २०० जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.\nमात्र, ही आग अत्यंत भीषण स्वरूपाची असल्यामुळे आटोक्यात येत नाही. तर दुसरीकडे ग्रीनफेल टॉवर ही रहिवाशी इमारत असल्याने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्यादेखील इमारतीच्या आतमध्ये अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. लंडन अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग २७ व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे.\nया इमारतीचा बहुतांश भाग आगीत जळून खाक झाल्याने इमारत एका बाजूला झुकल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ही इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी घेण्याची शक्यता आहे. आग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार आतापर्यंत इमारतीमधून अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी अनेक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या इमारतीत एकूण १२० घरे आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, येथील परिस्थिती खूपच भयानक असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.\n‘एफटीआयआय’सह देशातील ४२ स्वायत्त संस्थांचा ‘मेकओव्हर’; सरकार तयारीत\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T08:28:27Z", "digest": "sha1:J26K22OVMRCQY6N3KKMDANPSR2XU326M", "length": 8297, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अत्याचारांच्या निषेधार्थ जामखेड मध्ये झाला ‘मुकमोर्चा’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअत्याचारांच्या निषेधार्थ जामखेड मध्ये झाला ‘मुकमोर्चा’\nजामखेड : कथुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराच्यासह राजस्थान, उत्तर प्रदेश व देशातील महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ जामखेड मधील नागरीकांच्या वतीने भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. आज दुपारी तीन वाजता खर्डा रोड कॉर्नर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दु शाळेपासून मुकमोर्चास सुरवात होऊन मोर्चा शांततेत तहसील कार्यालयावर गेला. महिला सक्षमीकरण व सर्वधर्म समभाव चालना देण्यासाठी तसेच या घटनेतील गुन्हेगारांना सरकारने कडक शिक्षा करावी, यासाठी हा मुकमोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा मध्ये जामखेड तालुक्यातील सर्व धर्मिय नागरिकांसह विविध सामाजिक संस्था व संघटना सहभागी झाल्या होत्या.\nसमाजातील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. काश्मीर पासुन ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील मुली सुरक्षित नाहीत. बलात्कारासाठी कडक कायदा झाला पाहिजे, यासाठी संविधानात बदल केला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा होणार हे नक्कीच पण आम्हाला कायद्यात बदल पाहिजे, या मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या मागण्या होत्या. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष गोरख दळवी, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, लोकअधिकार आंदोलनाचे अध्यक्ष अॅड. अरुण जाधव, शहाजी राळेभात, मौलाना इबादुल रहेमान, मौलाना अफजल कासमी, मौलाना खलील अहमद यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रध्वज अवमान प्रकरण; भारताकडून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी\nNext articleIPL 2018 : नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nढवळपुरी गटात मोहटादेवी यात्रेस प्रतिसाद\nबाजार समिती शेतकऱ्यांचे हीत जपते\nस्वप्नील पठारे ‘राष्ट्रपती वीरता’ पुरस्काराने सन्मानित\nदेशाच्या अखंडतेसाठी वाद सोडून एकोपा वाढवा : भास्करगिरी महाराज\nकर्जत-स्वारगेट बससेवा होणार सुरू\nहुमणीचा बंदोबस्त करून पंचनामा करा : येळवंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/western-railway", "date_download": "2018-10-15T09:54:56Z", "digest": "sha1:DR334H6A2VYMNWYCGKTNEWQLGFDGEZIP", "length": 30360, "nlines": 306, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "western railway Marathi News, western railway Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nतिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक\nमध्य रेल्वेवर रविवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६पर्यंत आणि हार्बरवर सकाळी ११.४० ते सायं. ४.४०पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. पश्चिम रेल्वेवर पालघर येथे नवीन पुलासाठी स. १०.१५ ते दु. १पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.\nAc Local: एसी लोकलची १२ कोटींची कमाई\nपश्चिम रेल्वेवरील एकमेव वातानुकूलित लोकलमधील (एसी) दररोजचा प्रवासी संख्येचा आकडा सरासरी १५,६५१वर पोहोचला आहे. जादा तिकीटदरांमुळे प्रवाशांनी नाक मुरडलेल्या या लोकलचे प्रवासी दैनंदिन लोकल सेवेच्या तुलनेत अल्प ठरतात. परंतु सुरुवातीच्या कमी प्रतिसादाच्या मानाने ही संख्या काही प्रमाणात वाढत आहे.\nमध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर आज, शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असून, उद्या, रविवारी नेहमीच्या वेळेत कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ ते रविवार, सकाळी ६ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंडपर्यंत ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.\nहार्बरवर गोरेगावच्या फेऱ्यांमध्ये वाढ\nपश्चिम रेल्वेवरील गर्दीवर उपाय म्हणून १ नोव्हेंबरपासून अंमलात येणाऱ्या नवीन वेळापत्रकात महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. त्यानुसार हार्बर मार्गाचा विस्तार झालेल्या गोरेगाव स्थानकापर्यंत २० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे सकाळच्या गर्दीच्या वेळी चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे मुंबई सेंट्रलपर्यंतचे थांबे रद्द केले आहेत. त्यामुळे विरारच्या दिशेने लोकल सेवा अधिक जलद गतीने जाण्यास सहाय्य होणार आहे.\nपश्चिम रेल्वेच्या नव्या पुलांकडे प्रवाशांची पाठ\nपरळ आणि एल्फिन्स्टन स्थानकांमध्ये वर्षभरात दोन नव्या पुलांची भर पडली असली तरीही जुन्या पुलांवर प्रवाशांची गर्दी आजही उसळलेलीच असते. या दोन्ही स्थानकांना जोडणाऱ्या जुन्या पुलावर गर्दीवर उपाय म्हणून भारतीय लष्कराने दादर दिशेला नवीन पूल बांधून दिला. त्यानंतर पश्चिम रेल्वेनेही प्रलंबित राहिलेला पूल तातडीने उभारला. पण अजूनही प्रवाशांची सारी मदार जुन्याच पुलावर असल्याने तेथील गर्दीचा भार काही कमी झालेला नाही.\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवर आणखी २६५ सरकते जिने\nएल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधांवर रेल्वेने भर दिला आहे. पुढील वर्षअखेरपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नवीन २६५ सरकत्या जिन्यांची भर पडणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार आणि मध्य-हार्बरवर सीएसएमटी ते खोपोली, कर्जत, कसारा आणि पनवेलपर्यंत विविध स्थानकांवर सरकत्या जिन्यांमध्ये वाढ होणार आहे\nअंध प्रवाशांसाठी बोरिवली स्थानकात ब्रेलची सुविधा\nपश्चिम रेल्वेने अंध प्रवाशांच्या सुविधेसाठी बोरिवली स्थानकात ब्रेल लिपीच्या वापराचा उपक्रम राबवला आहे. उपनगरीय लोकल मार्गावरील हा पहिलाच उपक्रम असून त्यात पादचारी पुलावरील रेलिंग, भुयारी मार्गांकडील ये-जा होणाऱ्या ठिकाणी ब्रेलचा वापर केला आहे. त्यासह ब्रेल लिपीतील छोटी पुस्तिकाही उपलब्ध केली आहे.\nपश्चिम रेल्वेवर २०२० पर्यंत १६ पुलांची भर\nएल्फिन्स्टन पूल दुर्घटनेस २९ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असतानाच रेल्वे पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट आदींच्या कामांनी वेग घेतला आहे. पश्चिम रेल्वेप्रमाणेच रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) स्वतंत्रपणे हाती घेतलेल्या कामांमधून मार्च २०२० पर्यंत पादचारी पुलांची संख्या १३० पर्यंत जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या ११४ पादचारी पूल असून त्यात मार्च २०१९ पर्यंत चार पुलांची भर पडणार आहे.\nलोकल, मेल-एक्स्प्रेसप्रमाणेच रेल्वे स्थानक परिसर तसेच रुळांभोवतीची स्वच्छता मोहीम मध्य व पश्चिम रेल्वेने तीव्र केली आहे. मध्य रेल्वेने गेल्या चार महिन्यांत ८० हजार घनमीटर परिसर स्वच्छ केला असून, पश्चिम रेल्वेने रुळांवरून सुमारे १०० टन कचरा उचलला आहे.\n'परे'च्या १७ पुलांची सुरक्षा पाहणी पूर्ण\nअंधेरीतील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर लागलीच उड्डाणपुलांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी पश्चिम रेल्वेप्रमाणेच आयआयटी आणि मुंबई महापालिकेतर्फे संयुक्त पाहणी झाली.\nदुसरी एसी लोकल जानेवारीत\nपश्चिम रेल्वेवर चालवण्यात येणाऱ्या पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकलच्या (एसी) जोडीला आणखी एक लोकल जानेवारीपासून सेवेत येणार आहे. मात्र या लोकलसमोर मुख्य अडचण वेळापत्रकाची आहे. ही नवीन एसी लोकल नेमक्या कोणत्या वेळेत चालवायची हा यक्षप्रश्न उपस्थित होणार आहे.\nलोअर परळ ते प्रभादेवी स्थानकातील रेल्वे रुळांस खेटून असलेल्या खांब्यांना धडकून पाच महिन्यांत तब्बल १३ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. अशा सर्वच अपघातप्रवण ठिकाणांबाबत रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) नेमलेल्या संयुक्त समितीने अपघात कमी करण्यासाठी पाहणीनंतर अहवाल सादर केला आहे.\nरेल्वे वसाहतीमध्ये स्लॅब कोसळला\nएल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी आणि अंधेरी पुलावरील पादचारी मार्गिका कोसळून झालेल्या अपघातांनंतर रेल्वे पुलांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम सुरू असतानाच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतींकडे अजूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.\nमुंबई: रेल्वेचा 'असा' असेल मेगाब्लॉक\nमध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक\nमध्य, हार्बर, पश्चिम मार्गावर आज रविवारी स. ११.१५ ते दु. ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यात मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे जलद मार्गावर स. ११.१५ ते दु. ४.१५ पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत कल्याणहून स. १०.५४ ते दु. ४.१९ पर्यंत सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल कल्याण आणि ठाण्यापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील.\n‘लोअर परळ’ पुलाच्या आरेखनासाठी सल्लागार\n​​लोअर परळ येथील पुलाच्या आरेखनास अंतिम स्वरूप देण्यासाठी पश्चिम रेल्वेने सल्लागार नेमला आहे. धोकादायक असलेला हा रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर त्याची नव्याने उभारणी करण्यात येत असून, रेल्वेच्या हद्दीतील भागाची जबाबदारी पश्चिम रेल्वेची असल्याने त्याप्रमाणे पूर्वतयारी सुरू झाली आहे.\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक\nरेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे. दुरुस्ती व अन्य तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मागील रविवारी रक्षाबंधनमुळे मेगाब्लॉक रद्द करण्यात आला होता.\nदादर स्थानकात महिलेचा विनयभंग\n​​पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकात एका महिलेचा एका पुरुषाने विनयभंग केला. २५ ऑगस्ट रोजी रात्री ९.४० वाजता ही घटना घडली. ही महिला आपल्या आई आणि बहिणीसोबत प्लॅटफॉर्मवर उभी होती, तितक्यात तिथे आरोपी आला आणि त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, तिने त्याला हटकले तेव्हा त्याने चाकू काढला आणि तिला आणि सहप्रवाशांना मारण्याची धमकी दिली. त्याला पोलिसांनी अटक केली.\nरक्षाबंधनाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर आज रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने रविवारऐवजी काल शनिवारी मध्यरात्री वसई आणि विरार स्थानकांमध्ये मेगाब्लॉक घेतला होता. पश्चिम रेल्वेवर वसई ते विरार दरम्यान शनिवारी धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत घेण्यात आला.\nलोअर परळ रेल्वे पूल १० महिन्यांत\nपश्चिम रेल्वेने लोअर परळ पुलाचा धोकादायक भाग पाडण्याचे काम हाती घेतले असून हा भाग १० महिन्यांत उभारण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाने दिल्या आहेत....\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2669", "date_download": "2018-10-15T08:12:59Z", "digest": "sha1:SCTEFVS4JDSIY72ILWHLKEYMRWXS7D4R", "length": 43447, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एक किव्वा दोन बस्स...........हिंदू लोकांचा घटता टक्का. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएक किव्वा दोन बस्स...........हिंदू लोकांचा घटता टक्का.\nआजकाल जिकडे तिकडे \"एक किंवा दोन बस्स\" ह्याचे पोस्टर्स लागलेले दिसतात.\n\"छोटे कुटुंब सुखी कुटुंब\" ह्याची सर्वत्र जाहिरात होते आहे.\nकाही (बर्याच) अंशी हे योग्यच आहे. त्या मुले पालकांना आपल्या पाल्याची व्यवस्थित पणे देखभाल घेता येईल. भविष्यात सुशिक्षित पिढी येण्यास मदत होईल आणि वाढत्या लोकसंखेच्या आलेखला काही प्रमाणात आळा तरी बसेल.\nहि झाली नाण्याची एक बाजू\nहा अजून तरी कायदा नाही.\nबरीचशी लोक ह्या जाहिरातीच्या मागे लागून एक किंवा दोन मध्येच समाधान मानतात, आणि काही (सुज्ञांनी समजून घेणे) मात्र ५-६ ने आपापली अपत्ये वाढवीत असतात,\nहळू हळू हिंदूंचा टक्का घसरत चाललेला आहे. ते मात्र कोणाच्याच लक्षात कसे येत नाही. त्यात हिंदू लाकांमध्ये बरेचसे अंतर्गत मतभेद आहेत त्यामुळे हिंदू लोक ठामपणे एक सरकार सुद्धा निवडून आणू शकत नाही. राजकारण्यांना एक गठ्ठा मतातच जास्त रस आहे त्यामुळे असला कायदा होणे भविष्यात तरी शक्य नाही.\nअजून एक शोकांकीता म्हणजे एक न शिकलेल्या मताला जेवढी किंमत आहे तीच एका शिकून पुढे गेलेल्याचा मताला किंमत आहे. त्यामुळे ज्या गटाची लोकसंख्या जास्त तोच (पुढे) अधिकारशाही गाजविणार\nमाझ्या लेखाचा उद्देश असा अजिबात नाही, कि लोकांनी २ पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा पण जे जर असंच चालू राहिले तर हिंदू लोकच एक दिवस हिंदुस्थानात अल्पसंख्यांक होतील.\nएकतर सर्वांसाठी सारखा ठाम कायदा असावा (जेणेकरून निदान सद्य परीस्थित असलेली हिंदूंची टक्केवारी कायम राहील), नाहीतर १-२ अपत्ये असण्याच्या फसव्या जाहिरातीच्या मागे लागून कोणता निर्णय घेऊ नये.\nमाझा लेख हा माझे वैयक्तिक निरीक्षण आणि अनुभव यांतून आला आहे. माझी मते हलकी घ्यावीत आणि चर्चा करावी हि विनंती.\nजमल्यास तज्ञांनी प्रकाश टाकावा.\nआजच्या मतांच्या लाचार भ्रष्ट्र राजकारणात सर्वाना समान कायदा निर्\nआजच्या मतांच्या लाचार भ्रष्ट्र राजकारणात सर्वाना समान कायदा निर्माण करणारा जन्माला येणे शक्य नाही. यावर फक्त एकच उपाय आहे.सर्व समाजात शैक्षणिक सुविधा वाढवणे. आणि याचा निश्चित परिणाम मुस्लीम समाजात ही आता दिसून येत आहे.शिकलेले मुस्लीम युवक विशेषतः युवती हम दो हमारे दो चा आग्रह ठाम पणे धरत आहे. मुलांची फोज निर्माण करून त्यांचे होणारे बेजार संगोपन आणि २ मुलांचे होणारे चांगले संगोपन त्यांच्या लक्षात आले आहे. १९७६ मध्ये आणीबाणीत संजय गांधीने कुटुंब नियोजन मोठ्या प्रमाणात राबवले. पण मतांच्या राजकारणा मुळे भंपक हिंदुत्व वादी समाजवादी पक्षांनी या मोहिमेला बदनाम केले .यामुळे ही मोहीम १०० वर्षे मागे गेली. संजय च्या अनेक चुका झाल्या असतील पण त्याचा देशा बद्दल असलेल्या निष्टा वादातीत होती. आणीबाणीत राजकारण्या पासून नोकरशाही पर्यंत सर्व सुता सरळ झाले होते .\nआणि या देशाची परंपरा पाहता लोकशाही कामाची नाही हे माझे ठाम मत आहे. भ्रष्ट्र नेत्यांची भ्रष्ट नेत्याच्या भ्रष्ट्राचारा साठी फक्त जनते कडून निवडलेली शासन प्रणाली म्हणजे भारतीय लोकशाही. लोकशाहीचे हे स्वरूप पाहून अब्राहम लिंकन पासून ते महात्मा सर्व जण स्वर्गात किंवा जेथे असतील तेथे रडत असतील.\nहा गरीबीचा आणि आरोग्यसुविधांचा प्रश्न\nप्रमोद सहस्रबुद्धे [24 Jul 2010 रोजी 17:56 वा.]\nतुम्ही लिहिलेल्या मुद्यांवर भरपूर चर्चा इतरत्र झालेली पाहिली आहे.\nगरीब लोकांना दर जोडपी जास्त मुले असतात. याचे कारण म्हणजे म्हातारपणी मुलांचाच आधार हे गरीबीतून आलेले तत्वज्ञान आहे (शिल्लक ठेवणे अशक्य). याउलट आजकालच्या मध्यमवर्गीयांना उद्देशून केलेल्या जाहिराती पाहिल्या तर त्यात मुलांवर बोझा न टाकता निवृत्तीनंतरचे जीवन कसे जगा यावर विवरण असते. दुसर्रे कारण म्हणजे बालमृत्यु (०-५ वयात होणारे मृत्यु) हा दर भारतात दरहजारी १८० च्या घरात होता (माझी आकडेवारी जुनी आहे.). गरिबांमध्ये हा दर अधिक असल्यास त्यांना जास्त मुलांचा हव्यास वाटणे साहजिक आहे. तिसर्‍यात अजून संततीनियमनाच्या साधनांची जाण नसणे हे आहे. ही जाण नसणे आता भरपूर कमी झाले असावे.\nतुम्ही हिंदू आणि इतर असा उल्लेख केलेला आहे. त्यातील इतरांमध्ये ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व निरीश्वरवादी याची टक्केवारी वाढल्याचे फारसे माहित नाही. राहिले मुस्लिम तुमचा रोख त्यांच्यावर दिसतो. त्यांच्यातील गरीबीचे प्रमाण जास्त आहे हे देखील त्यांच्या जनगणनेतील मामुली वाढीव टक्केवारीचे रहस्य असू शकेल. हल्लीची एकच जनगणना धर्माधारित झाली. ती नियमीत पणे झाली नाही. दुसरीकडून आलेले निर्वासित, धर्मपरिवर्तन करणारे, आयुर्मान वाढणे (लाइफ एक्स्पेटंसी) असा कुठलाच अभ्यास (धर्मनिहाय) मला आढळला नाही. संतती जास्त होत आहे का यास 'नेट रिप्रॉडक्शन रेट' ही महत्वाची विदा आहे. म्हणजे एका स्त्रीस किती मुले होतात हे नेट रिप्रॉडक्शन रेट दर्शवत असतो. दोन हून अधिक मुले झाली की नेट रिप्रॉडक्शन रेट हा लोकसंख्या वाढीकडे बोट दाखवतो. भारतात हळू हळू तो दोन खाली गेला आहे. याचा अर्थ लोकसंख्यावाढ ही आयुर्मान वाढल्याने होत आहे.\nजर ती एखाद्या संकेत स्थळावर झाली असेल तर दुवा देऊ शकाल काय \n>> तुम्ही लिहिलेल्या मुद्यांवर भरपूर चर्चा इतरत्र झालेली पाहिली आहे.\nजर ती एखाद्या संकेत स्थळावर झाली असेल तर दुवा देऊ शकाल काय \nप्रमोद सहस्रबुद्धे [25 Jul 2010 रोजी 03:13 वा.]\n२००१ सालच्या जनगणने नंतर ही चर्चा झाली होती एवढे आठवते. मला असा वेगळा दुवा दिसला नाही. गुगलून बघितले तर भरपूर लेख आढळले. मी लिहिले ते लिहिणारा लेख आढळला नाही. (बाजुचे विरुद्ध). तुम्हीही बघू शकता.\n.हिंदू लोकांचा घटता टक्का.\nश्री सज्जन यांच्यासारखे विचार करणारे लोक (मग ते कोणत्याही धर्माचे असोत) भारतात आहेत हे खरे या देशाचे दुर्दैव आहे. जेंव्हा केंव्हा या मंडळींच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडून त्यांच्या मनातला अंधार दूर होईल तो दिन भारताच्या दृष्टीने खरा सुदिन असेल असे मी मानतो.\nआपली काहीतरी गल्लत होते आहे,\nआपली काहीतरी गल्लत होते आहे,\nहे माझे विचार नसून माझे निरीक्षण आहे,\nआपल्याला जर खरच अशी परिस्थिती बघायची असेल तर मालेगाव ( महाराष्ट्रतले मिनी पाकिस्तान ) किंवा मोमिनपुरा (पुण्यातले मिनी पाकिस्तान ) येथे एखादी चक्कर मारून यावी.आणि त्यांची होणारी अरेरावी प्रत्यक्ष अनुभवावी.\nजर माझे निरीक्षण व (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) माझे विचार जर खरेच चुकीचे असतील तर मला तर आनंदच होईल.\nमला हिंदू , मराठी याचा अभिमान जेवढा आहे त्यापेक्षा किती तरी जास्त भारतीय होण्याचा अभिमान जास्त आहे, पण भारतीय होण्याच्या अभिमानापुढे मी हिंदू ,मराठी च्या अभिमानाचा बळी देऊ इच्छित नाही.\nखाली दिलेल्या एक प्रतिसादाप्रमाणे बरेचसे लोक आता छोटे कुटुंब सुखी कुटुंब ह्यात धन्यता मानतात, जर हे खरेच असेल तर सरकार कायदा करायला का धजावत नाहीये \nमाझे तर म्हणणे आहे कि दोन् अपत्यांचाच कायदा करावा, तोच ह्या सर्वांवर ठाम उपाय असेल\nपन हा कायदा केल्याने कोण दुखावले जाणार ते जगजाहीर आहे, आणि त्यांच्याच मतांचा गठ्ठा सरकारला सोडायचा नाहीये.\nअवांतर : मनात ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठीच तर हे सर्व उहापोह करत आहे. आपल्या सारख्या विचारवंतांनी जर एखादे विचार हे प्रतिसादांनी, विचारांनी खोडून काढले तर प्रकाशही पडेल आणि त्याचा आनंद सुद्धा होईल.\nएकतर सर्वांसाठी सारखा ठाम कायदा असावा (जेणेकरून निदान सद्य परीस्थित असलेली हिंदूंची टक्केवारी कायम राहील), नाहीतर १-२ अपत्ये असण्याच्या फसव्या जाहिरातीच्या मागे लागून कोणता निर्णय घेऊ नये.\nहे निरिक्षण आपण कोठे कधी व कसे केले हे कृपया विशद करावे.\nअनुनय आणि मताचा गठ्ठा\nप्रतीक देसाई [26 Jul 2010 रोजी 10:17 वा.]\n>>> पन हा कायदा केल्याने कोण दुखावले जाणार ते जगजाहीर आहे, आणि त्यांच्याच मतांचा गठ्ठा सरकारला सोडायचा नाहीये. <<<\nअसा 'मताचा गठ्ठा' न सोडण्याचे राजकारण फक्त सध्याचेच सरकार करते असे धागाकर्त्यांना सुचवायचे आहे काय सत्तास्थानी येणारा प्रत्येक घटक मताचे द्रोण शोधतच असतो. भाजपने पूर्ण ५ वर्षे या देशावर राज्य केले पण कुठेही आणि केव्हाही मुस्लीमविरोधी धोरण राबविल्याचे दिसत नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायदा, दोनच अपत्ये, अल्पसंख्याक दर्जा रद्द करणे, राखीव जागा हटविणे, आदी कित्येक बाबी त्यांना करत्या आल्या नसत्या का सत्तास्थानी येणारा प्रत्येक घटक मताचे द्रोण शोधतच असतो. भाजपने पूर्ण ५ वर्षे या देशावर राज्य केले पण कुठेही आणि केव्हाही मुस्लीमविरोधी धोरण राबविल्याचे दिसत नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायदा, दोनच अपत्ये, अल्पसंख्याक दर्जा रद्द करणे, राखीव जागा हटविणे, आदी कित्येक बाबी त्यांना करत्या आल्या नसत्या का उलटपक्षी ते सरकार आपल्या पक्षाचा चेहरा अधिक चांगला व निधर्मी दिसावा म्हणून \"प्रेस स्पोक्समन्\" म्हणून त्यांच्यातील एका मुस्लिम नेत्यालाच पुढे करीत होती ना\nते तर राहु दे, पण २००५ मध्ये मा.लालकृष्ण अडवाणीसारख्या पंतप्रधानाच्या शर्यतीतील नेत्याने पाकिस्तानात जावून जिनांच्या कबरीवर चादर घालण्यामागे काय प्रयोजन होते येथील मताच्या त्या गठ्ठ्यासाठीच ना\nसर्व प्रतिक्रिया देण्यार्यांचे हार्दिक आभार.\nमाझी मते त्यांनी सुद्धा ते करायला हवे होते. त्यांनी केलं नाही म्हणून ते कोणीही करूच नये असे नाही.\n>> सत्तास्थानी येणारा प्रत्येक घटक मताचे द्रोण शोधतच असतो.\nहे १०० टक्के मान्य.\nमाझ्या लेखाचा मूळ उद्देश हाच आहे कि सरकारला असा कायदा करण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. जेणेकरून लोकसंख्या वाढीला आळा बसेल (हा खरा प्रथम फायदा ) आणि सर्व धर्मांची टक्केवारी जशी आहे तशीच राहील (हा दुय्यम म्हणा हवंतर.).\nबाकी मला कॉंग्रेस आणि भाजप ह्यांच्यात कोण चूक आणि कोण बरोबर ह्या मध्ये अजिबात रस नाही.\nजे कोणी सरकार आहे त्यांच्यावर कश्या प्रकारे ( अर्थात : प्रेमाने ) दबाव टाकता येईल ह्याच्या विचार झाला तर मी हि चर्चा पूर्णत्वास गेली असे समजेल.\nआणि जर हे विचार पटले तर नक्की माझे आप्त, मित्र, आजू बाजूचे लोक ह्यां पर्यंत हे विचार पोहोचवता येतील.\nएका प्रतिक्रिये द्वारे हि चर्चा अगोदर झालेली असलेली समजले. पण लेखकाला दुवा देता आला नाही. असो.\nमी उपक्रमावर नवीन आहे. (त्यामुळे कृपया नवा गाडी नवा राज असे समजू.)\nविचार हे सदा सर्वदा येताच राहणार. जर भविष्यात माझ्या पुढे दुसरे कोणी हे विचार मांडले तर मी नक्की ह्या चर्चेचा दुवा देऊ शकेन.\n(संकेत स्थळ हे त्याच साठी असावेत \nजेणेकरून चर्चा अधिकच सुलभ होईल.\nज्या प्रमाणे निवडक लेखक यांचे लेख, कादंबर्या, हे जसे माहिती खजिन्याची भंडारे आहेत त्यात पुढे भविष्यात संकेतस्थळ ह्याची सुद्धा भर पडणार हे नक्की.\nबाकी सर्व प्रतिक्रिया देण्यार्यांचे हार्दिक आभार.\nसज्जन हे दुर्जन आहेत,\nसज्जन हे दुर्जन आहेत,\nसर्व तथाकथित जमातीतले लोक हे सज्जन आहेत,\nसर्व अतिरेकी ऋषी मुनी आहेत, कसाब तर देव आहे, पाकिस्तान स्वर्ग आहे, सरकार ब्रम्हदेव आहे.\nएवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो\nजय कसाब, जय अजमल\nहे डोकं थंड ठेऊन विचार करा.\nहे वाचा, आणि डोकं थंड ठेऊन विचार करा.\nनितिन थत्ते [21 Aug 2010 रोजी 05:23 वा.]\nहल्ली सज्जन, गांधीवादी असे आयडी घेऊन द्वेषमूलक लेखन करण्याची फ्याशन आलेली आहे काय\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nप्रकाश घाटपांडे [25 Jul 2010 रोजी 03:33 वा.]\nआजची गरज आहे निधर्मी लोकांचा टक्का वाढण्याची. हा जस जसा वाढेल तस तशी धार्मिक तेढ कमी होउन अशा चर्चांची गरज भासणार नाही. आंतर जातीय , आंतर् धर्मीय विवाह जसे वाढतील तसे हे अभिनिवेश कमी होतील. जात धर्म कुठला लिहायचा असा प्रश्न पडणार्‍यांना जेव्हा निधर्मी असा पर्याय शासकीय कागदपत्रात येईल तेव्हा हे जातीपाती धर्माच राजकारण कमी व्ह्यायला वेगाने सुरवात होईल.\nमाणुसकी धर्माचा टक्का वाढवा.\nप्रतीक देसाई [25 Jul 2010 रोजी 04:07 वा.]\n>>> जात धर्म कुठला लिहायचा असा प्रश्न पडणार्‍यांना जेव्हा निधर्मी असा पर्याय शासकीय कागदपत्रात येईल तेव्हा हे जातीपाती धर्माच राजकारण कमी व्ह्यायला वेगाने सुरवात होईल. <<<\n श्री. प्रकाशरावांनी मांडलेला असा विचार सर्वच पातळीवर सर्वांनी (त्यातही विशेषतः आपल्या \"महान हिंदुधर्मियांनी\") केला तर लोभी आणि संधीसाधू राजकारण्यांना आपल्या प्रांगणात प्रवेश करता येणार नाही. २१ व्या शतकातदेखील, दुर्दैवाने अत्यंत सुशिक्षित समजल्या जाणार्‍या गटाकडून जातीच्या नावाने अभिव्यक्तीचा जो तमाशा केला गेला (उदा. अलिकडचा काही संस्थाळावर 'शिवाजी महाराज' या पवित्र नावाखाली ब्राह्मण-मराठा सदस्यांनी घातलेला धिंगाणा) तो नि:संदेह घृणास्पद होता.\nविशेषतः हिंदूंनी निधर्मी व्हावे असे म्हणायचे प्रयोजन\n>>> त्यातही विशेषतः आपल्या \"महान हिंदुधर्मियांनी\"\nहे विधान, विशेषत: हिंदूंना लावायचे प्रयोजन समजले नाही. हिंदू लोकच आपल्या धर्माचा दुराभिमान बाळगतात; त्यामुळे विशेषत: त्यांनी निधर्मी होणे जास्त गरजेचे आहे असा काहीसा भाव यात निघतो आहे. स्वत:च्या धर्माचा कमीत कमी अभिमान बाळगणारे, कमीत कमी धर्मप्रसार करणारे लोक हिंदूच असावेत असे वाटते. (रेफेरन्सेस किंवा विदा विचारू नये, माझ्याकडे याचा कुठलाही विदा नाही. म्हणूनच 'असे वाटते' असं मी म्हणलंय)\nबाकी टक्केवारी कमी झाली तर ज्यांची मेजॉरिटी आहे त्यातल्या काही लोकांना त्याबद्दल चिंता वाटणे स्वाभाविक आहे. आज अमेरिकेत श्वेतवर्णीयांचे प्रमाण ६६% आहे. ते कमीकमी होत जाऊन २०४२ साली ४६ टक्क्यांवर येईल असा अंदाज आहे. श्वेतवर्णीयांचे प्रमाण ५०% पेक्षा कमी व्हायला २०५० साल उजाडेल असा आधीचा अंदाज होता. आता ते लवकर होईल असा नवीन अंदाज आहे. त्यामुळे काही कॉन्झर्वेटिव श्वेतवर्णीयांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. असे बदल नुसते आकडेवारीतले किंवा कागदोपत्री नसतात. तुमच्या संपूर्ण राहणीमानावर, जीवन जगायच्या पद्धतीवर त्याचा प्रभाव पडत जातो. काही जणांना असे बदल झेपतात असे नाही. भारतात जी गोष्ट जात किंवा धर्माची तीच गोष्ट अमेरिकेत रेसची (मराठी शब्द\nअर्थात भारतात हिंदू अल्पसंख्य होतील असे वाटत नाही. २००१ च्या जनगणनेप्रमाणे भारतात हिंदूंची संख्या ८०.५% टक्के होती. आता किती आहे हे थोड्या दिवसांत कळेलच. बरीच वर्षे ही टक्केवारी साधारण तेव्हढीच आहे असे वाटते. शाळेत असताना ही ७९% किंवा ८३% वाचल्याचे आठवते.\n२ किंवा ३ मुलांबद्दल बोलायचे झाले तर शिक्षणामुळेच हे प्रमाण कमी होत जाते यात तथ्य आहे. मुलांचे व्यवस्थित संगोपन करायची परिस्थिती नसताना जास्त मुले होणे हा स्वतःवर आणि पर्यायाने समाजावर बोजा आहे (मग तो माणूस कुठल्याही जाती-धर्माचा असो). शिक्षणाचा प्रसार वाढवणे हा याच्यावरच दूरगामी उपाय आहे याच्याशी सहमत.\nअवांतरः निधर्मी होणे ही थिअरेटिकल गोष्ट आहे का मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. सर्व जगभर उत्सव हे धार्मिक बाबींभोवती गुंफलेले आहेत. खरेदी-विक्रीच्या, पर्यटनाच्या (थोडक्यात इकॉनॉमीच्या) प्रचंड आर्थिक उलाढाली या उत्सवांमध्ये केल्या जातात. लोक निधर्मी व्हायला लागले तर अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होतील\nप्रतीक देसाई [25 Jul 2010 रोजी 03:39 वा.]\n>>> तुम्ही हिंदू आणि इतर असा उल्लेख केलेला आहे. त्यातील इतरांमध्ये ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व निरीश्वरवादी याची टक्केवारी वाढल्याचे फारसे माहित नाही. <<<\nआज तारखेस देशपातळीवर जनगणनेचे काम प्रगतीपूर्वक चालू आहे आणि ज्यावेळी ते पूर्ण होईल त्यावेळी अनेक बाबींसमवेत धर्म-जातीनिहाय टक्केवारी प्रसिद्ध होईलच, पण तरीही उपलब्ध शासकीय आकडेवारीनुसार सध्या ८१.४% हिंदू आणि १२.२% मुस्लिम या देशात असून उरलेल्या ७ टक्क्यात अन्य सर्व धर्म-जाती यांचा समावेश झाला आहे. १९५० पासून या आकडेवारीत लक्षणीय असा फरक कधीच झालेला नाही. त्यामुळे 'हम दो हमारे दो' या घोषणेमुळे टक्केवारीच्या तक्त्यात 'चिंताजनक' फरक पडेल असे मानण्याचे काहीएक कारण नाही. शिवाय ही घोषणा झाली म्हणजे प्रत्येक हिंदू कुटुंब प्रमुख ती तातडीने अंमलात आणत गेला आहे असेही चित्र दिसत नाही. फक्त शहरात आणि शिक्षित कुटुंबाला मर्यादितपणाचे महत्व कळाले आहे हे मात्र मान्य केलेच पाहिजे. पण इथेही सुशिक्षित मुसलमान नागरिकाने या घोषणेची अंमलबजावणी केलेली दिसली आहे. कोल्हापुरातील मुस्लिमांची संख्या चांगलीच आहे (....आणि ते इथल्या मातीत असे काही मिसळून गेले आहेत की, दोन सख्खे भाऊदेखील आपसात मराठीमध्ये संवाद करत असतात, असो, हा विषय वेगळा आहे....). कॉलेजमध्ये माझ्या गटात चार मुस्लिम मित्र होते व त्यातील फक्त एकाच कुटंबात तीन मुले होती तर इतर तिन्ही घरे \"हम दो हमारे दो\" या तत्वाचा पाठपुरावा करणारी होती ~~ विशेष म्हणजे यातील एक कुटुंबप्रमुख बस कंडक्टर आहेत.\nथोडक्यात आर्थिक परिस्थितीचा रेटा काय असतो हे सर्वानाच कळून चुकले असल्याने शासन सांगो वा ना सांगो, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवण्याकडे सर्वांचाच कल आहे. आणि ही तर सुरुवात आहे, त्यामुळे काही राजकीय संघटना दरदिनी ओरडत असतात म्हणून त्या टक्केवारीचा बागुलबुवा करून काळजी करू नये.\nनितिन थत्ते [26 Jul 2010 रोजी 06:53 वा.]\nणवी ष्टोरी सांगा बुवा आता. ही हम दो हमारे दो आणि हम पाच हमारे पचिस वाली ष्टोरी आता ३०-४० वर्ष जुणी झाली. ती चुकीची असल्याचे सिद्ध होऊनही २० एक वर्ष झाली.\nमधे 'लव जिहाद' म्हणून ष्टोरी आली होती ती णवी होती.\n(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)\nसंपूर्ण भारतासाठीच कुटुंबनियोजन गरजेचे...\nहिंदूंची टक्केवारी कमी होते, की इतरांची वाढते यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण भारतालाच कुटुंबनियोजन सक्तीचे आणि गरजेचे आहे. आजच आपली लोकसंख्या १२० कोटी झाली आहे. वर्ष २०२५ मध्ये तिने चीनच्या लोकसंख्येला मागे टाकलेले असेल. चीनचा भूभाग आणि भारताचा भूभाग लक्षात घेता भारतात लोकसंख्येची घनता खूपच अधिक असेल. याचा ताण अन्नधान्य पुरवठा आणि नैसर्गिक साधनसंपतीच्या वापरावर येणारच आहे.\nकुटूंबनियोजनाचे महत्त्व समर्थ रामदासांसारख्या संतानेही ३०० वर्षांपूर्वी ओळखून दासबोधातून समाज प्रबोधन केले होते.\nते म्हणतात. 'लेकुरे उदंड जाहली, तो ते लक्ष्मी लयास गेली'\nज्या घरात पोरवडा त्या घरात दारिद्र्य, हे उघड आहे. पण भारताने याचे महत्त्व कधी लक्षात घेतले नाही. महात्मा गांधींसारख्या नेत्यालाही या विषयाचे गांभीर्य उमगले नाही. किर्लोस्करांनी यांत्रिक चरखा तयार केला होता. त्याचे प्रात्यक्षिक महात्मा गांधींपुढे दाखवण्यास ते गेले. गांधीजींना यंत्राने सूत कातणे मान्य नव्हते. औद्योगीकरणापेक्षा त्यांचा भर स्वावलंबनाकडे होता. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक लाकडी चरखा पसंत केला. यांत्रिक चरख्याची कल्पना बापूंच्या गळी उतरत नाही हे दिसल्यावर किर्लोस्करांनी मग कुटुंबनियोजन या विषयावर चर्चेला सुरवात केली. तेव्हा गांधीजींनी चर्चा आटोपती घेतली आणि किर्लोस्करांना निरोप दिला. (ही कथा मी खूप काळाआधी वाचली होती त्यामुळे तपशिलांपेक्षा त्याचा निष्कर्ष लक्षात राहिला आहे. त्रुटी राहिली असल्यास चू. भू. दे. घे.)\nस्वातंत्र्यानंतर पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृतकौर या तर महिला असून त्यांनाही हा विषय किती महत्त्वाचा आहे, हे न कळणे, हे खरे दुर्दैव. बायकांचे अनारोग्य, शारीरिक दुर्बलता व मृत्यू यांचा आणि तिच्यावर दर दोन-तीन वर्षांनी लादल्या जाणार्‍या बाळंतपणांचा जवळचा संबंध असतो, हे का नाही समजून घेतले गेले\nकुटूंबनियोजनाचा पुरस्कार करणार्‍या डॉ. र. धों. कर्व्यांसारख्या द्रष्ट्यालाही सामाजिक कुचेष्टेला तोंड द्यावे लागले.\nनरसिंह राव, लालूप्रसाद यादव यांसारखे पोरवडा असणारे लोक आपले नेते होतात, ही शरमेची बाब आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-15T08:30:32Z", "digest": "sha1:RNEI7PXICJKTK3LOMHN4BCULNGNUHYJT", "length": 10541, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बीजेपीची १५ वर्षांपासूनची मक्तेदारी संपवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये 'महायुती' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news बीजेपीची १५ वर्षांपासूनची मक्तेदारी संपवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये ‘महायुती’\nबीजेपीची १५ वर्षांपासूनची मक्तेदारी संपवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये ‘महायुती’\nमध्यप्रदेशमध्ये मागील १५ वर्षांपासून भारतीय जनता पार्टी( बीजेपी) सत्तेत आहे. यामधील जवळजवळ १२ वर्षे शिवराज सिंग चौहान मध्यपरदेशचे मुख्यमंत्री राहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने भारतीय जनता पार्टीला राज्यात सत्तेतून घालवण्यासाठी उर्वरित सर्व मुख्यपक्ष एकत्र येण्याचा विचार करत आहेत. या महायुतीची प्रक्रिया आणि कार्यकारणी ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी बीजेपीला सत्तेतून बाहेर कण्याचा संकल्प केला.\nमध्यप्रदेशमध्ये तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्याच्या धर्तीवर रविवारी राजधानी दिल्ली येथे आठ पक्षांनी मिळून मध्यप्रदेश राज्यातून भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बाहेर करण्यासाठी संपूर्ण विरोधीपक्ष एकतेसाठी ‘महायुती’ बनवली आहे.\nया महायुतीमध्ये काँग्रेसला देखील सामील करण्यात आले आहे. लोकक्रांती अभियानचे संयोजक गोविंद यादव यांनी सांगितले की, संवैधानिक लोकशाही वाचवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप विरोधी महायुती स्थापन करण्यासाठी रविवारी ही बैठक झाली. या बैठकीत सर्व गैर भाजप पक्षांनी संवैधानिक लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकतेसाठी सहमती दर्शवली आणि मध्यप्रदेशातून भाजप सरकारला हटवण्याचा संकल्प केला.\n8 सुरक्षाकर्मींच्या रायफल्स पळवून एसपीओ बनला दहशतवादी\nविमानात बिघाड झाल्याने इर्मजन्सी लॅंडिंग\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/wrestling-women-15624", "date_download": "2018-10-15T08:44:40Z", "digest": "sha1:VSALQQKP2U3IE26HR7M5WPTIADWKDHYS", "length": 14637, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "wrestling women कुस्तीतील रागिणी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 7 नोव्हेंबर 2016\nसिंगापुरातील आशियाई हॉकी स्पर्धेतील भारत आणि चीन महिला संघातील अंतिम सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असतानाच शनिवारी कुस्तीत कोल्हापूरच्या रेश्‍मा अनिल मानेने सुवर्णपदकावर, तर बीडच्या सोनाली महादेव तोडकरने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. भारतीय महिला हॉकी संघानेही पारंपरिक प्रतिस्पर्धी चीनला धूळ चारत अभिमानाने तिरंगा फडकवला. एकीकडे राष्ट्रीय खेळात रणरागिणींनी मारलेल्या बाजीचा आनंदोत्सव देशभरात सुरू झाला आणि त्याचवेळी रांगड्या मातीतील महाराष्ट्रात रेश्‍मा आणि सोनालीच्या यशाने दुसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली.\nसिंगापुरातील आशियाई हॉकी स्पर्धेतील भारत आणि चीन महिला संघातील अंतिम सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असतानाच शनिवारी कुस्तीत कोल्हापूरच्या रेश्‍मा अनिल मानेने सुवर्णपदकावर, तर बीडच्या सोनाली महादेव तोडकरने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. भारतीय महिला हॉकी संघानेही पारंपरिक प्रतिस्पर्धी चीनला धूळ चारत अभिमानाने तिरंगा फडकवला. एकीकडे राष्ट्रीय खेळात रणरागिणींनी मारलेल्या बाजीचा आनंदोत्सव देशभरात सुरू झाला आणि त्याचवेळी रांगड्या मातीतील महाराष्ट्रात रेश्‍मा आणि सोनालीच्या यशाने दुसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली.\nउत्तर प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या रेश्‍माने आपला धडाका सिंगापूरमध्येही कायम ठेवला. स्पर्धेतील ६३ किलो गटात अंतिम सामन्यात तिने भारताच्याच गार्गी यादवला ढाक डावावर चितपट करून अवघ्या अकरा सेकंदांत सुवर्णपदकावर नाव कोरले. रेश्‍मा कोल्हापुरातील राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली घडते आहे. राम सारंग यांनीही १९८२ मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.\nत्यानंतर ३४ वर्षांनंतर रेश्‍माने सुवर्णपदक खेचून आणले. ५८ किलो वजनी गटात सोनाली अंतिम फेरीत भारताच्याच मंजूकडून पराभूत झाली. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही तिने रौप्यपदक मिळवले होते. रेश्‍मा करवीर तालुक्‍यातील वडणगे गावची, तर सोनाली बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातील मंगरूळ गावची. या दोन्हीही रणरागिणी ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या. तिसरी-चौथीपासूनच त्या तालमीत घाम गाळू लागल्या.\nरेश्‍माच्या वडिलांनी तर घराशेजारी खास तिच्या सरावासाठी तालीम बांधली. राज्य-राष्ट्रीय पातळीपर्यंतचा खर्च कसाबसा त्यांच्या कुटुंबांना शक्‍य होता. मात्र, पुढे देशाबाहेरच्या स्पर्धा करायच्या म्हंटलं की, आर्थिक घडी बसेना. मग समाजातील विविध घटकांनीच त्यांना पाठबळ दिले आणि या दोन्ही रणरागिणींनी पदके खेचून आणत साऱ्यांचा विश्‍वास सार्थ ठरवला. ‘आमच्या पोरींनी देशाचं नाव उंचावलं’, असे ते ताठ मानेने सांगतानाच आता पुढे ऑलिंपिकचे ध्येय गाठायचे असल्याचा विश्‍वासही व्यक्त करतात.\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम करण्यात आले. \"बेसलाईन सर्व्हे'नुसार जिल्ह्यासाठी मिळालेले...\nहंगामी भाडेवाढीत \"शिवशाही'चा प्रवास स्वस्त\nजळगाव ः \"एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/530", "date_download": "2018-10-15T08:38:27Z", "digest": "sha1:RYNS4M55NLX3W67CNIAEIWTPK2HVKHCL", "length": 70886, "nlines": 381, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अतर्क्य घटना - काही अनुभव? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअतर्क्य घटना - काही अनुभव\nअतर्क्य घटना - काही अनुभव\nकाहीवेळा असे अनुभव येतात की त्यांची काही संगती लागत नाही. तार्किक दृष्ट्याही काही उत्तर मिळत नाही. अशा अनुभवांना अंधश्रद्धाही म्हणवत नाही. माझ्या आठवणी प्रमाणे विणा गवाणकर किंवा मीना प्रभू (बहुदा गवाणकरच) यांनी एक पुस्तकात थायलंडमध्ये प्रवास करताना एका बुद्धविहारात आलेला चमत्कारिक अनुभव दिला आहे. यात कधीही न पाहिलेली एक बौद्ध साध्वी लेखिकेला हाताला धरून घेऊन गेली अशा स्वरूपाचा. सहजतेने फारसा न पटण्यासारखा. चमत्कारिक\nअसे अनेकदा अनुभव सांगोवांगी पण ऐकलेले असतात. असाच एक अनुभव माझ्या एका रिचर्ड नावाच्या मित्राने सांगितला. हा मित्र जिओलॉजीमध्ये डॉक्टरेट केलेला आहे. आणि सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये सरकारच्या खनिज खात्याचा एक डायरेक्टर आहे.\nखाणीच्या कामामुळे त्याला अनेकदा देशभर फिरावे लागते. कामाचा भाग म्हणून काहीवेळा स्थानिक आदिवासीबरोबर (ऍबोरिजिनल) चर्चा करावी लागते. कंपन्यांना जमिनींतून खनिजे काढू द्यावीत यासाठी त्यांना पटवावे लागते. यात 'पटवावे लागते' कारण हे आदिवासी जमिनीला आई/देव मानतात. आणि त्यांचा याला सक्त विरोध असतो. खाणकाम मुख्यत: पश्चिम ऑस्ट्रेलिया मध्ये चालते. अशाच एक खाणकाम विषयक दौऱ्यावर असताना एक अगदी लहानशा आदिवासी खेड्यात, आदिवासी, कंपनीचे प्रतिनिधी आणि सरकार तर्फे रिचर्ड आणि त्याचे ऑफिसर्स अशी मीटिंग होती. येथे होऊ घातलेल्या खोदकामाला आणि मीटिंगलाही जुने म्हातारे आदिवासी विरोध करत होते. ही मीटिंग सुरू असताना, एक अगदी जख्खड अशी म्हातारी बाई ओरडा आरडा करत तेथे आले आणि मोडक्या तोडक्या इंग्रजीत म्हणाली की, तुम्ही हे ठीक करत नाहीये. याची फळे तुम्हाला भोगावीच लागतील. मी माझ्या पूर्वजानं आवाहन करते आहे.\nपोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तिला बाहेर काढले. पण मग तिने त्या 'शापासाठी'() लागणारे सर्व विधी त्या दाराबाहेरच बसून मंत्रोच्चार करत केले.\nरिचर्डच्या म्हणण्यानुसार त्याला त्यांनंतर लगेचच एक प्रकारचे दडपण मानेजवळ जाणवायला लागले. आणि ते काहीकेल्या जाईना.\nत्याच्या म्हणण्यानुसार तो अशा ढिगाने मीटिंग्ज अटेंड करतो. आणि अनेकदा तर मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्यांसोबत असतो. आदिवासींची अनेक निदर्शनेही त्याने पाहिली आहेत, पचवली आहेत. त्यामुळे यात मीटिंग चा ताण हा भागच नव्हता. यावेळी हे एक वेगळीच 'असणे' त्याच्या सोबतच होते. त्याला ते कुणाला समजावूनही सांगता येत नव्हते. त्याच्या म्हणण्यानुसार एक काळे अस्तित्व त्याच्या समवेत सारखे होते. या नंतर त्याचे मीटिंग मधले बोलणेही अगदीच मामुली झाले.\nजसजसा काळ जात होता तसतसे 'ते असणे' जड होत होते. गुरफटल्यासारखे\nअसा एक महिना गेला. त्याची पत्नीपण काळजीत पडली. सायकॉलोजीस्ट च्या म्हणण्यानुसार त्याची मानसिकता अतिशय चांगली होती. (तो सायकॉलोजीस्ट कडे जाऊन आला होता.) शेवटी तिने उपाय म्हणून किनेसिएलॉजीवाल्या एका बाईची भेट घ्यायचे ठरवले.\nत्या बाईने तिचे उपचार सुरू करण्या आधी खूप वेळ बसवून ठेवले आणि ध्यान लावले. आणि अचानक विचारले की तू आदिवासींच्या कोणत्या भानगडीत अडकला आहेस का शिवाय त्या गावाचे नाव घेऊन तू त्या गावात गेला होतास का असेही विचारले. तो प्रथम चकीत झाला. पण त्याला वाटले की त्याच्या पत्नीने सांगितले असेल. पण तिने सांगितले नव्हते मग त्या बाईने जेथे त्याला जड काळे अस्तित्व जाणवत होते तेथे हात दाखवून विचारले की, या भागात तुला काय होते आहे\nशिवाय त्याची आताची सर्व मानसिकता कथन केली. रिचर्ड गारच झाला पण नंतर त्या बाईने 'तिचे उपाय योजून' ते अस्तित्व पळवून लावले पण नंतर त्या बाईने 'तिचे उपाय योजून' ते अस्तित्व पळवून लावले आणि त्यालाही ते 'मोकळेपण' जाणवले. त्याच्या म्हणण्यानुसार 'अगदी कुठल्यातरी अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून सुटल्यासारखे वाटले' पण त्याची अवस्था चमत्कारिक झाली. त्याला हे सुटणेही कुणाला सांगताही येत नव्हते. कारण त्याच्या मते तो कशात अडकला हेच नीट समजावण्यासारखे नव्हते.\nबोलत बोलता विषय निघून (की काढून) 'माझा अंदाज घेत घेत' त्याने मला सांगितले आणि विचारले की असे काही असते का) 'माझा अंदाज घेत घेत' त्याने मला सांगितले आणि विचारले की असे काही असते का त्याने भारतात असे शाप आणि मुक्तीचे किस्से घडल्याचे ऐकले होते.\nपण मला काहीच उत्तर देता आले नाही. माझी तर्कशक्ती 'हे शक्य नाही' असे म्हणतेय तर त्याचा बोलण्यातला खरे पणाही जाणवतोय.\nहे मला अतर्क्य वाटते आहे. पण जगातले आपल्याला 'सगळे माहिती आहे' असे नाही असेही मी मानतो. या धर्तीवर अजून कुणाचे असे काही अनुभव\nसकाळी उठल्यावर अंग दुखणे.\nबर्‍याच वेळा सक्काळी सक्काळी उठल्यावर चेपून काढल्यासारखे प्रचंड अंग दुखते. हा अतर्क्य अनुभव आहे.\nरात्री बेरात्री बरंच काम करत असणार आपण नक्कीच\n(शांततेत झोपणारा आणी आनंदीपणे उठणारा)\nहे तर काहीच नाही\nउपक्रम नावाच्या स्थळावरच्या सगळ्या 'चर्चा आणी त्यावरचे शाप - उ:शापाचे प्रतिसाद' वाचले तर कळेलच की तुमच्या मित्राचा अतर्क्य अनुभव पण फिका पडेल हो\nयांनी जी.ए. कुलकर्णींना लिहिलेल्या पत्रात (आणि मला वाटते 'सोयरे सकळ या पुस्तकातही) 'अतर्क्य योगायोग' भासावा असा एक किस्सा दिला आहे. सुनीताबाईंसारख्या कठोर तर्कनिष्ट विदुषीकडून हा किस्सा कळावा हेही अतर्क्यच.\nआणी त्या कायम तशाच राहिल्या\nजिथे गांधीजींनी हमालाला पैसे देवून जागा मिळवली तर सुनीताबाईंसारख्यांना काहीच सूट नाहे तुमच्या कडून\nशिवाय त्या कठोर तर्कनिष्ट\nआहेत हे तुम्हाला कसं कळलं\n\"माझ्या आठवणी प्रमाणे विणा गवाणकर किंवा मीना प्रभू (बहुदा गवाणकरच) यांनी एक पुस्तकात थायलंडमध्ये प्रवास करताना एका बुद्धविहारात आलेला चमत्कारिक अनुभव दिला आहे. ...\"\nनिलू निरंजना गव्हाणकर. वीणा गवाणकर नाही आणि मीना प्रभूही नाही.\nप्रकाश घाटपांडे [09 Jul 2007 रोजी 10:27 वा.]\nसाद देती हिमशिखरे हे पॊल ब्रॆंटन चे जी के प्रधान यांनी अनुवादित केलेले आहे. यात असे अतर्क्य अनुभव आहेत.साधना मिडिया सेंटर शनिवार पेठ पोलिस चौकी समोर पुणे फोन नं ०२० २४४५९६३५ येथे व्यवस्थापक श्री माटे याम्चेकडे सर्व यादी आहे.\nदुर्गा भागवातांना पण काहीसा अतर्क्य अनुभव आल्याचे त्यांनी त्यांच्या \"आठवले तसे\" या पुस्तकात लिहीले आहे. पण तो प्रसंग नीटसा मला आठवत नाही पण त्यांना पण जरा अश्चर्य वाटले होते.\nअनेक थोरांचे असे लेखन वाचले आहे. विविकानंद आणि त्यांचे गुरू रामकृष्ण घ्या किंवा अरबिंदो किंवा फ्लाईंग डचमॅन पाहणारा इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज\nअसो. काही वर्षांपूर्वी बहुधा साय-फाय चॅनेलवर एखादी केस घेऊन तिचा शहानिशा करण्याचा एक कार्यक्रम होता. त्यात अमेरिकन नागरीयुद्धात लढलेल्या जनरल गॉर्डन नावाच्या एका सैनाकाचा पुनर्जन्म झाल्याची शहानिशा करण्यात आली होती. मुलाखती, पुरावे तपासणी, हिप्नोटिजम आणि शेवटी लाय डिटेक्टर टेस्ट यावरून या प्रकारात निश्चितच तथ्य आहे असा निकाल देण्यात आला.\nअधिक माहिती येथे वाचा.\nप्रकाश घाटपांडे [09 Jul 2007 रोजी 12:18 वा.]\nभारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात हे पॉल ब्रँटन यांचे अजून एक पुस्तक, अनुवाद गणेश नीलकंठ पुरंदरे ,\nआठवी आवृत्ती २००४ प्रकाशक बोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लिमिटेड ३ राउंड बिल्डींग काळबादेवी मुंबई २\nकिंमत रुपये शंभर फक्त पृष्ठे ४२९\nटीप्- हे मी फक्त चाळले आहे वाचले नाही. पण अनेक अतर्क्य अनुभव त्यात आहेत.\nकुंडलीनी जागृत होण्याचा अनुभव हिमशिखरे मध्ये आहे.\nत्यातला त्याने ध्यानासाठी दिलेला वेळ हा पण\nलक्षात घेणे महत्वाचे आहे\nकोणी काहीही म्हणो पण त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे\nद थर्ड आय - लोम्बसंग रांपा\nहे पण असेच अतर्क्य पुस्तक\nब्रिटन मधल्या एका साध्या माणसाने त्याला मागच्या जन्मात आलेले तिबेटचे अनुभव सांगितले आहेत.\nमला नेहमी येणारा अनुभव म्हणजे, काही घरांमध्ये प्रसन्न वाटते. काही घरांमध्ये नाही (नवी असली तरी). असं काही जाणवतं का कुणाला). असं काही जाणवतं का कुणाला काही मंदिरे छान असतात पण सात्विकता जाणवत नाही... काही ठिकाणी जाणवते.\nअसा एक अनुभव -गोव्याहून कोकणात येत असतांना रात्रीच्यावेळी रस्ता चुकलो. आम्ही सगळे मिळून ९ जण होतो. त्यातला फक्त मी जागा - गाडी चालवत. काय झालं होतं कळतच नव्हतं. पण कुठून कुठे चाललो आहोत तेच कळेनासं झालं होतं. गाडी चालत होती पण रस्त्यात काहीच लागत नव्हतं रात्र नुस्तीच चालली होती... त्याच त्याच भागात परत परत् येतोय की काय असं वाटत होतं. चकवाच म्हणाना इतरांना उठवण्याचा प्रयत्न केला पण कुणीच उठले नाही, अगदी गाढ झोप सगळ्यांना. (प्यायलेले नव्हते;) )\nशेवटी मी गाडी बाजूला लावली. ईंजिन नि दिवे बंद झाल्यावर अंधारात हळूहळू दिसायला लागलं. घनदाट झाडी. बाजूला रस्त्याचा पांढरा दगड. पाण्याचा आवाज येत होता. नीट पाहिलं तर एक छोटा प्रवाह दिसला. बाजूला एक छोटंसं देऊळ. बराच काळ चाहूल घेत बसून राहिल्यावर मी खाली उतरलो. हळूहळू चालत देवळाकडे गेलो. तिथे एक चाफ्याचं झाड होतं. उंच झाडांच्या सावल्यात नि चांदण्यात काळ्या चौथर्‍यावर पडलेली चाफ्याची फुलं सुरेख दिसत होती. मी तिथे बसलो. नकळत एक प्रकारची उत्साहपूर्ण भावना आली. एक वेगळाच आनंद अनुभवाला येऊ लागला. शब्दात मांडता न येण्यासारखा. खरंतर भयपूर्ण वातवरण वाटण्यासारखी वेळ होती. आम्ही हरवलो आहोत ही भावना मनातून विरून गेली. किती वेळ गेला कळलेच नाही. कदाचित यालाच ध्यान म्हणत असावेत. मग कधीतरी त्याच धुंदीत उठून जीपमध्ये बसलो. परत रस्त्याला लागलो. रस्ता कसा गेला हे ही कळले नाही. तो वेगळाच आनंद हळू हळू कमी होत गेला. जसे काही एका जागेपणातून दुसर्‍या जागे पणात जाणे. काही वेळाने झोप अनावर व्हायला लागली. अजुनही कुणी उठले नाही. थोड्यावेळाने दिवे दिसले हलणारे... मग चक्क हायवे लागला. एक प्रकारचे सुटका झाल्यासारखेही वाटले. काही वेळ हायवे वर गेल्यावर मग मी परत गाडी बाजूला घेतली डोळ्यावर झोप यायला लागल्याने झोपून गेलो. सकाळी उठून टपरीवर चहा घेतांना सगळ्यांना विचारले आपण थांबलो होतो ती आठवते का कुणालाच काही कळले नव्हते. मग त्यांना सगळा किस्सा सांगितला. ऊठवण्याचा प्रयत्न सांगितला.\nसगळ्यांचे म्हणणे पडले की चला परत् जावून पाहुया. गाडी काढून परत् शोधत शोधत गेलो, पण तसा रस्ता काही सापडायला नाही. खुप दुपारी १२ वाजे पर्यंत फिरलो. चौकशी ही केली पण असं देऊळ कुणालाच माहित नव्हतं. शेवटी वैतागुन सगळ्याच्या शिव्या खात परत रस्त्याला लागलो. काही मित्र महाड मध्ये होते त्यांना पण विचारलं पण काही असं कळलं नाही.\nखुप दिवस ती एक वेगळीच खुप छानशी भावना मात्र आठवत राहीली.\nकोकणातले कुणी काही सांगु शकतील का हा काय प्रकार होता\n(तेंव्हा गुंडोपंत कोणतेही मादक पदार्थ सेवन करत नसत\nतेंव्हा गुंडोपंत कोणतेही मादक पदार्थ सेवन करत नसत\nनसावेत नसावेत. हा प्रतिसाद लिहितानाही करत नसावेत.\nअशा प्रकारची एक गोष्ट मनोगतावर मी टाकली होती. चकवा म्हणजे चकवून जाणारे काहीतरी त्यावर एका मनोगतीने स्वानुभव टाकला होता. तो वाचा म्हणजे तुम्ही एकटेच नाही हे कळेल. फार पूर्वी दक्षता मासिकात एक पोलिसपार्टी रात्रभर चकव्यात अडकून पडल्याचे आणि रस्ता न सापडल्यामुळे एकाच ठीकाणी गोल गोल फिरत राहिल्याचे वाचले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकाळ झाल्यावर त्यांना तो रस्ता तेथेच मिळाला.\nहा प्रतिसाद लिहितानाही करत नसावेत.\nफार पूर्वी दक्षता मासिकात एक पोलिसपार्टी रात्रभर चकव्यात अडकून पडल्याचे आणि रस्ता न सापडल्यामुळे एकाच ठीकाणी गोल गोल फिरत राहिल्याचे वाचले होते.\nहे मला पण आठवतंय\nनंतर हे मासिक वाचण सुटलं ते सुटलच\nचकव्यावर मागे एक (बहुदा स्पॅनिश - टायटल्स होते - आणी रात्री पाहत असल्याने आवाज नव्हता) चित्रपट पाहिल्याचे आठवते.\nआता वाचतांना लक्षात आले की 'लोकभ्रम' वर चर्चा करणारे इथे काही लिहित नाहीयेत (अपवाद घाटपांडे साहेब. यांचा व्यासंग अफाट आहे (अपवाद घाटपांडे साहेब. यांचा व्यासंग अफाट आहे आणी खरंच त्यांनी म्हंटल्या प्रमाणे ते दोन्हीकडे पुला सारखेच आहेत आणी खरंच त्यांनी म्हंटल्या प्रमाणे ते दोन्हीकडे पुला सारखेच आहेत\nम्हणजे हे २ वेगळे गट आहेत का\nएकाने नास्तिकवादी काही टाकले की दुसर्‍याने आस्तिक\nकी असे काही अनुभवच नाहीयेत नास्तिक कंपु मधे कुणाला\nअसे असेल तर मग मात्र उपक्रमावर आलेला चमत्कारीक अनुभव म्हणावा लागेल \nनर्मदा नदीच्या काठाने एक् परिक्रमा करायची असते. जशी आपली पंढरीची वारी. त्या परिक्रमेत् आलेले अनुभव 'नर्मदे हर हर'(किंवा नर्मदे हर नाव असंच काहीतरी आहे.) या पुस्तकात एका परिक्रमा करणार्‍या भक्ताने लिहीले आहेत.\nबरेच् अतर्क्य अनुभव आलेत त्यात. जखम भरून येणे, वेदना न होणे, अचानक सोपा रस्ता सापडणे, चकवा, खुप भूक लागल्यावर हवे ते जेवण घेऊन कोणीतरी समोर येणे वगैरे बरेच.\nते स्वतः शिकलेले आहेत पण त्यांना हे अनुभव आलेले आहेत. तेव्हा खरंखोटं वाद घालत न बसता सरळ अनुभव घ्यावा आणि निष्कर्ष काढावेत असं त्यांच म्हणणं आहे.\nनाव आठवत नाही...आठवलं तर लगेच सांगतो.\nपुण्यात कर्वे रोडला राहतात बहुतेक.\nगोनिदांचे पुस्तक वाचह्ले होते म्हणून सान्गितले...\nहे नाहे माहित् कोण आहेत् ते.\nअरेच्च्या गोनिदांनीही लिहीलंय काय यावर ..\nअसे म्हणतात की हिप्नोटिजमवर विश्वास नसणारे लोक संमोहित होत नाहीत.\nअतर्क्य अनुभवांबद्दलही असेच असावे. असे काही असते हे मानणार्‍यांनाच हे अनुभव येतात.\nश्रद्धा हा एक विलक्षण गुंतागुंतीचा विषय आहे.\nमाझे आजोबा एक प्रखर दत्तभक्त होते. त्यांना असे अनेक अनुभव आले होते.\nते खोटे बोलत असावेत हे शक्य नाही. पण गुंडोपंतांप्रमाणेच त्यांच्यासोबत असणार्‍या इतरांना त्याबाबत काहीच समजत नसे.\nपण ते कधीकधी काही पूर्वसूचना देत त्या मात्र आश्चर्यकारकरित्या खर्‍या होत. हाच काय तो पुरावा\nमला वैयक्तिक असे कोणतेही अनुभव आले नाहीत. कदाचित घोर अश्रद्धा हेच त्याचे कारण असावे :)\nहिप्नोटिजमवर विश्वास नसणारे लोक संमोहित होत नाहीत.\nअसं प्रत्येक घरात कुणीतरी असतंच का.... काय घडणार ते सांगणारं, ते ही अचानक पणे बोलून जाणारं.\nहे कसं काय होत असतं\n(आता असं म्हणू नका की बोलणारे खुप बोलतात जे खरे ठरते ते लक्षात राहते वगैरे असं नसतं हे मी सांगायला नकोय.)\nमाझ्या एका मित्राची आई पाहुणे येण्या आधी बरोब्बर त्याच माणसाचे नाव सांगुन त्याचा काहीतरी किस्सा सांगायची. बाकिचे ओळखायचे की हा माणूस येणार आहे घरी. हे मी ३-४ वेळा घडलेले पाहिले आहे\nहे भलेही ज्योतिष नसेल, पण याला काही तर्कनिष्ट उत्तरही नाहीये ना...\nसंमोहनतज्ञाच्या / सूचना देणार्‍याच्या सूचनाच आपण मानल्या नाहीत - त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले तर संमोहन कसे होईल\n(उदा. या लोलकावर नजर केंद्रित करा. मी काय सांगतोय त्याकडे लक्ष द्या. पायर्‍या मोजा. एक... तुम्हाला हळूहळू झोप येत आहे. दोन... मी दहा म्हणताच तुम्ही डोळे मिटणार आहात. तीन... वगैरे) हे सारे माणसाचे मन काबूत आणण्यासाठी असते.)\nमागे एकदा सेल्फ्-होप्नॉटिझमच्या नादाला लागलो होतो. पण मला मधेच हसू येत असे. त्यांमुळे मी कधीच यशस्वी झालो नाही.\nतज्ञ अधिक सांगू शकतील.\nकाही लोकांवर हिप्नोटिजम होत नाही असे मी ही वाचले आहे. जरा खोलात शिरून लिहिते, नंतर धोपटून काढू नये.\nप्लँचेट किंवा तत्सम प्रकार करणारे लोक हे एका विशिष्ट हेतूने प्रेरित झाल्याने त्यांना त्यांचे परिणाम दिसून येतात असे सांगितले जाते. बरेचदा असे प्रकार करताना, जर तुमचा विश्वास नसेल तर अशा भानगडींत पडू नका असे बरेचदा सांगितले जाते. खाली कोर्डे म्हणतात तसे ही बहुधा माणसाची स्वतःचीच शक्ती असावी.\nयावर डिस्कवरी चॅनेलवर एक अप्रतिम सत्यकथा पाहिली होती, यांत ती बाई स्वतःच्या मनानेच आपले घर झपाटलेले आहे असा ग्रह करून घेते. तिला घरांत गोष्टी दिसू लागतात, दारे बंद होणे, नळ चालू होणे, पलंग हलणे इ. इ. कालांतराने घरात हे परिणाम इतरांनाही जाणवायला लागतात. तज्ज्ञांकडून तपासणी होते, घरात काही एक वावगे नाही असा निष्कर्ष काढला जातो. शेवटी, संशोधन करता करता अचानक पत्ता लागतो की त्या बाईची अंतःप्रेरणा बाहेर येऊन कामाला लागली आहे. अशा प्रकारच्या गोष्टींना समजायची आपल्या समाजाची अद्याप तयारी नाही, म्हणजे ते विश्वास ठेवू शकत नाहीत, असे वाटते. (हा माझा गैरसमज असल्यास आनंद आहे.)\nहिप्नोटिजम, सेल्फ हिप्नोटिजम फळाला येण्यासाठी माणसे त्याविषयावर स्वतःला किती केंद्रित करू शकतात हे एक कारण असावे. भावनाप्रधान व्यक्ती लवकर संमोहित होतात असेही सांगितले जाते. (सत्यासत्यता तपासलेली नाही.)\nमागे एकदा सेल्फ्-होप्नॉटिझमच्या नादाला लागलो होतो. पण मला मधेच हसू येत असे.\nहा हा हा... मी कधी हा प्रयोग केला नाही, पण केला तर मलाही हसू येईल असे वाटते\nप्रकाश घाटपांडे [11 Jul 2007 रोजी 17:43 वा.]\nमाझ्या एका मित्राची आई पाहुणे येण्या आधी बरोब्बर त्याच माणसाचे नाव सांगुन त्याचा काहीतरी किस्सा सांगायची. बाकिचे ओळखायचे की हा माणूस येणार आहे घरी. हे मी ३-४ वेळा घडलेले पाहिले आहे\nएखाद्याची आठवण काढायला आणि नेमका तो यायला किवा त्याचा फोन यायला , एखाद गाण. गुणगुणायला आणि नेमके तेच रडीओवर लागायला, एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला आणि नेमकी ती घडायला एकच वेळ येते या प्रकारचे अनुभव हे प्रत्येकाला आलेले असतात, मात्र ही संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली तर ती भाकिताची प्रचिती ठरते. या बाबत आपण इथे प्रतिसाद वाचलाच असेल\nघोर अश्रद्धा म्हन्जे पण् एकप्रकारे श्रद्धाच नाहे का\nदोनी कडची लोके ठीक पण् मधल्यांन्चे काय\n(हे टिन्ब कसे काय देता तुम्ही\nशरद् कोर्डे [10 Jul 2007 रोजी 11:29 वा.]\n(हे टिन्ब कसे काय देता तुम्ही\nकीबोर्ड वरील Shift की दाबून M की दाबली की अनुस्वाराचे टिंब येते.\nअसे काही असते असे मला वाटत नाही. माणूस अश्रद्ध नसतोच. कशान् कशावर त्याची श्रद्धा असतेच.\nदेव आहे यावर असते किंवा देव नाही यावर असते. किंवा काही माझ्यासारखे असतात. ज्यांची \"पुरावे द्या, मगच मानू\" या घोषवाक्यावर श्रद्धा असते. ;-)\nचू. भू. दे. घे.\nशरद् कोर्डे [10 Jul 2007 रोजी 09:01 वा.]\nजगातले आपल्याला 'सगळे माहिती आहे' असे नाही असेही मी मानतो.\nजगांतले सोडा आपल्याला स्वतःबद्दलही (विशेषतः स्वतःचे कार्य कसे चालते याबद्दल) फारच थोडी माहिती असते. सर्व अनुभवांचे उगमस्थान स्वतःत असते.\nआपल्याला स्वतःबद्दलही (विशेषतः स्वतःचे कार्य कसे चालते याबद्दल) फारच थोडी माहिती असते.\nमान्य आहे... मेंदु विषयी आपल्यला काहीच माहिती नाहीये. हे सत्य काही उलगडले नाहिये अजूनही... असेच अनेक भाग.\nआयसीयु मधले 'जाणारे' सहज परत येतात, 'न जाणारे' अचानक जातात. मनोबलावर पॅरॅलिसीस झालेले पाउल टाकतात. हे का व कसे घडते याचीही काहीच उत्तरे मिळत नाहीत.\nपुर्वी कुणीतरी 'आशीर्वाद दिला नि बरा झाला' - हा मोठाच असणारा प्लॅसिबो इफेक्ट आता गेलाच आहे नाही का यात हा भंपकपणा होता वगैरे सोडा, पण तो 'मनोबल दुर्दम्य बनवणारा भाग' आता कुठुन आणायचा ते सांगा\nडेजा वू हा पण असाच एक अतर्क्य प्रकार आहे. या मधे आपण अनुभवत असलेला वर्तमानकाळ आधीपण अनुभवला असल्याचे जाणवते.\nयाच प्रकारावर विज्ञानकथेच्या घडणीने तयारकेलेला डेन्झेल वॉशिंग्ट्नचा आत्ता एक चित्रपट आला आहे. डेन्झेल वॉशिंग्ट्न म्हणून कौतुकाने पाहीला पण चित्रपट इतकासा भावला नाही.\nदे जाऊ - जाऊ दे\n'देजा वू' हा काही अतर्क्य अनुभव नव्हे. जगातील ७०% लोकांना असा अनुभव येतो. मेंदूतील स्मृतींचा गुंता झाल्याने असा अनुभव येतो. याचे शास्त्रीय स्पष्टीकरण येथे वाचावे.\nश्री.गुंडोपंत यांचा अतर्क्य अनुभव\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.गुंडोपंत यांचा अनुभव वाचला.वाचता वाचताच लक्षात येते की त्यांचा अनुभव त्यांनी प्रामाणिकपणे मांडला आहे.उगीच सनसनाटी निर्माण करण्यासाठी काही लिहिलेले नाही .तसेच काही लपविलेले नाही.\n.......गुंडोपंतानी गाडी थांबविली.सगळे मित्र गाढ झोपेत. निर्झराचा आवाज.बाकी सर्व शांत शांत.बाहेर चांदणे. गुंडोपंत हे अधिकच संवेदन शील आहेत.ते परिसराशी तल्लीन होतात.पूर्वी काही पाहिलेले,वाचलेले,ऐकलेले ,मनाने कल्पिलेले जे त्यांच्या मेंदूतील स्मॄतिकेंद्रात नोंदलेले असते ते उद्दीपित होते.(ट्रिगर).त्यांना आठवत जाते.ते भाविक आहेत .मंदिर ,प्रसन्न सात्त्विक वातावरण,चाफ्याची फुले,काय काय आठवते.ते गुंग होतात.झोप अनावर होत असते.ते स्वप्नसृष्टीत प्रवेश करतात.तिथे त्यांना त्यांच्या कल्पनेतील मंदिर दिसते.चाफ्याची फुले दिसतात.....ते वर्णन वाचताना मला सुद्धा ती चांदण्यात दिसणारी फुले,त्यांच्या गाभ्यातील पिवळसर रंग, मंद सुवास याचा अनुभव आला.वाचता वाचता अनंत काणेकरांच्या 'चांदरात' कवितेच्या ओळी आठवत गेल्या:\nचांदरात पसरिते पांढरी माया ध्ररणीवरी |\nलागली ओढ कशी अंतरी |\nहा तालतरू गंभीर शांतता धरी |\nकुणी शुचिर्भूत मुनी तपा जणू आचरी |\n....केश पिंजुनी उभी निश्चला कोणी वेडीपिशी | भासते काळी छाया तशी |\n....जलवलयांचे तरल रुपेरी नुपुर पदी बांधुनी|\nखळखळत गुंग झरा नर्तनी |\nपांढरा पारवा हूं हूं कोठे करी|\nक्षण मंद वायुने लता हले कापरी |\nलपत छपत विधुकिरण खेळती हिरव्या पानांवरी |लागली ओढ कशी अंतरी |\n....बेफाम पसरिते पंख हृदयपाखरू |\nउडुनिया पाहते अनंत अंबर धरू |\nया इवल्या देही तया कसे आवरू\nअशा कसल्यातरी आठवणीने,ओढीने गुंडोपंतांवर गारूड केले.त्यांचे मनपाख्ररू अनंत अंबरात विहरू लागले.ते देहाने गाडीतच स्वप्नदंग होते.त्यांना सर्व दिसले ते स्वप्नात.त्यांच्या दृष्टीने ते सत्यच होते.त्यानी लिहिलेले पुन्हा वाचले की ते स्वप्न आहे हे स्पष्टच दिसते. \"बराच काळ चाहूल घेत बसून राहिल्यावर मी खाली उतरलो. हळूहळू चालत देवळाकडे गेलो. तिथे एक चाफ्याचं झाड होतं. उंच झाडांच्या सावल्यात नि चांदण्यात काळ्या चौथर्‍यावर पडलेली चाफ्याची फुलं सुरेख दिसत होती. मी तिथे बसलो. नकळत एक प्रकारची उत्साहपूर्ण भावना आली. एक वेगळाच आनंद अनुभवाला येऊ लागला....\" शोधूनही पुन्हा मंदिर सापडले नाही.कारण त्याचे अस्तित्व आहे श्री गुंडोपंत यांच्या कल्पनारा़यात.\n.............बाह्य भौतिक सृष्टीत काहीही अतर्क्य नसते.जे काय असते त्याचा अर्थ लावता येतो.सगळे अतर्क्य असते ते माणसाच्या मेंदूत.अशा अतर्क्य अनुभवांचेही विश्लेषण करणे शक्य असते.मात्र अनुभव कथन प्रामाणिक आणि पारदर्शी हवे....\nश्री.गुंडोपंत यांच्या निवेदना सारखे.\nउत्तम तर्कसंगती लावली आहे\nआपण गुंडोपंतांच्य अनुभवाची उत्तम तर्कसंगती लावली आहे असे मला वाटते.\nबाह्य भौतिक सृष्टीत काहीही अतर्क्य नसते.जे काय असते त्याचा अर्थ लावता येतो.\nचिंतनीय आहे. पण पुर्ण पटले नाही\nअजून भौतिकातही अनेक गोष्टींची संगती लागत नाहीये. अवकाशातले डार्क मॅटर काय आहे ते सापडत नाहीये. ब्लॅकहोल चे विश्लेषणही वादग्रस्तच आहे. मेंदुचे कार्य कसे चालते हेही सापडत नाहीये. मानवीपातळीवर \"इंट्युशन\" म्हणजे नक्की काय 'काही लोकांनाच का असते काहींना का नाही' चे निराकरण करता येत नाहिये. याशिवाय प्रियाली यांनी दिलेला पुनर्जन्माचा अनुभवही अगम्य असा आहे. त्याचे तार्कीक विश्लेषण काय करावे\nआता रिचर्डच्या अनुभवासाठी काय तर्क लावता याची वाट पाहतो.\nबाह्य भौतिक सृष्टीत काहीही अतर्क्य नसते.जे काय असते त्याचा अर्थ लावता येतो.\nरस्त्यावर उभे एक झाड आहे त्याला द्रुश्यज्ञान आहे असे ग्रुहित धरु. त्याच्या अनुभव विश्वात काय काय गोश्टी घडतात पाहु....\nह्या गाड्या, माणसे, पक्शी , प्राणि कुठुन येतात कुठे जातात आपण चालु शकत नसताना ते चालतात हिच त्याच्यासाठि अतर्क्य गोष्ट आहे.त्याला हे माहित नसत कि त्याचि मुळ खोल मातित रुजलेलि असल्याने झाड महाशय चलु शकत नाहित . माणसाचे पायहि गुरुत्त्वाकर्षणामुळे प्रुथ्वीशी रीलेटिव्हली जोडुन असतात त्यामुळे ते उडु शकत नाहित. एरोडायनामिक्स समजण्या आधि पक्शी उडतात हि माणसासाठि अतार्किक गोष्ट होति.\nआपल्याला मुळं आहेत त्यामुळे आपण जगतोय पण त्याना मुळं नाहित तरि ती जिवंत आहेत हि झाडासाठी अतार्किक बाब आहे. पण जेव्हा त्याला कळेल कि माणसाला तोंड व पोट हा अवयव आहे व पक्शाला चोच आणि गाडिला पेट्रोल चि टाकि आहे तेव्हा त्याला कळेल कि जगण्यासाठि फक्त मुळांचि आवश्यकता नसते.\nपण हां जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे तत्त्वतः (नेमके)खरे कारण समजत नाही तोपर्यंत लोक आपापल्या अनुभव व तर्काप्रमाणे त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करित असतात.\n-(एक ना एक दिवस सगळ्याचा अर्थ लागेल अशी आशा असणारि) शाबि\nप्रतिसाद आवडला पण बाहेरच्या जगात अर्तक्य नसते यावर थोडा अधिक उहापोह हवा. अद्याप तितकेसे पटले नाही.\nयनाजी आपण अतिशय सुरेख शब्दात गुंडोपंताच्या अनुभवाची चिकित्सा(विश्लेषण) केलेली आहेत्या सोबत दिलेली अनंत काणेकरांची कविताही मस्तच आहे.आपले विश्लेषण पटण्यासारखे आहे.\nआपण तर्कशात्राबरोबरच मानसशास्त्राचाही अभ्यास केलेला असावा असे दिसतेय. आपल्या व्यासंगाला माझा सलाम\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nअसं म्हणायचय ना तुम्हाला\nअहो, मी झोपलो असं म्हणायचय ना तुम्हाला\nमान्य करु क्षण भर पण जीपच्या स्पीडोमिटर मधले जास्तीचे ७० किमी दिसत होते त्याचे काय\nआणी मी इतके सांगितल्यावर माझ्याबरोबर इतर छपरी ९ जण होते ते काय ऐकुन घेतील असे वाटते का\nत्यांनी उभा आडवा घेतला - मी झोपा काढतो, ते गोळी लावली, त्याला बस नी पाठवा परत मग बघु कसा हरवतो, काय तरी झोल करतो वगैरे सगळे झाल्यावर शेवटी स्पीडोमीटरच्या हिशोबापुढे सगळ्यांची मती गुंग झाली\nआणी सगळ्यांचे बटाटे वडे नि तिसर्‍या-चौथ्या कपानंतर आलेले त्या सगळ्याचे बील मलाच भरायला लावून मगच आम्ही शोधाला परत निघालो...\nपण जीपच्या स्पीडोमिटर मधले जास्तीचे ७० किमी दिसत होते त्याचे काय\nगुंडोपंत, कदाचित तुम्ही खरोखर रस्ता सोडून आत शिरला असणार आणि बरंच फिरुन रस्ता सापडत नसल्याने थोडावेळ शांत बसण्यासाठी गाडी थांबवली असेल. तेव्हा अशी डुलकी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि फिरल्यामुळे अंतरदर्शकावर जास्तीचे ७० कि.मी दिसले. ७० म्हणजे जरा जास्त होतात पण इकडे तिकडे १०-१२ कमीजास्त झाले असतील.\nप्रकाश घाटपांडे [12 Jul 2007 रोजी 03:51 वा.]\nमनोविकारांचा मागोवा हे डॉ.श्रीकांत जोशी यांचे खूपच सुंदर पुस्तक आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यानी मनोविकारांचा परिचय करुन दिला आहे. इतर ही अनेक लेखकांची या विषयावर भरपूर पुस्तके उपलब्ध आहे. उदा. राजेंद्र बर्वे, आनंद नाडकर्णी. कि.मु.फडके इ...\n( ही पुस्तके वाचल्यावर आपल्यालाही मनोविकार आहे कि काय असे वाटू शकते. )\n( ही पुस्तके वाचल्यावर आपल्यालाही मनोविकार आहे कि काय असे वाटू शकते. )\nहे अगदी खरं आहे.\nपुस्तकातला जो भाग वाचत असु तो आपल्याला झाला आहे की काय असा अतर्क्यआनुभव येत राहतो. हे मी पण अनुभवले आहे, नि त्यातून बाहेरही आलो आहे.\nनाडकर्णींचे 'स्वभाव विभाव' हे एक अप्रतीम पुस्तक आहे.(मॅजेस्टीक प्रकाशन)\nरॅशनल इमोटीव्ह बिहेव्हियरल थेरपी (आर इ बी टी) साठी उपयुक्त आहे.\nपुस्तक वाचून सोडण्यापेक्षा एकदा वाचून अधुन मधुन परत् वाचले तर जास्त उपयोगी पडते शिवाय काहींना पाठ्यपुस्तका सारखेही वापरता येते.\nप्रकाश घाटपांडे [14 Jul 2007 रोजी 04:14 वा.]\nपुस्तक वाचून सोडण्यापेक्षा एकदा वाचून अधुन मधुन परत् वाचले तर जास्त उपयोगी पडते शिवाय काहींना पाठ्यपुस्तका सारखेही वापरता येते\nवा अगदी मनातल बोललात\nहसत खेळत मनाची ओळख\nहे पुस्तक सुंदर आहे. अवश्य वाचा सर्वजण.\nमाझे आजोबा त्यांना अंधाराअत् भूत दिसल्याच्या गोश्टी सांगत.\nआम्ही लहान होतो त्यमुळे आम्हाला ते पटायचे आणी आम्ही मुद्दम अंधारात काही दिसते का ते पहात असु. एकदा असे जिन्याखाली पहाताना एक उंदिर अचानक अंगावर आला आनी आम्ही घाबरुन जोरात ओरडलो. मग सगळ्यांना कळ्ले कळाजोबांच्या गोश्टीची अशी प्रतिक्रिया उमटते आहे.\nआइअ बाबांनी ओरडाआरडा केला तरी आजोबा म्हणाले की - जे सत्य मला दिसले ते मी सांगणारच्. त्यांच्य पुढे कोण काय बोलणार. आणी आम्च्या गोश्टी सुरु राहिल्या. पण मग हळू हळू त्यातला आमचा रस कमी होत गेला.\nपण त्या गोश्टींमधे एक चकव्याची गोष्ट पण होती ते आठवले.\n(आता श /ष कळला असो\nएका दुसर्‍या चर्चेत यनावालांनी गॅलिलिओ ने वरून विटा टाकल्याचा किस्सा दिला आहे, त्यावरून हे आठवले.\nमी लहान होतो. शाळेत चाललो होतो. शाळेच्या रस्त्यावर एका इमारतीचे बांधकाम चालले होते. मी आपला इकडे वाळूच्या ढीगाकडे बघत बघत - आता परत आल्यावर 'यात कसा खोपा बनवता येईल' असा विचार करत चाललो होतो. अचानक पणे धाड् असा आवाज झाला नि माझ्या बरोब्बर मागे आणी पुढे एक एक विट पडली मला क्षण भर कळलेच नाही काय झाले ते. पण समोरचा दुकानदार धावत आला ' बच गया मला क्षण भर कळलेच नाही काय झाले ते. पण समोरचा दुकानदार धावत आला ' बच गया लडका बच गया' असे ओरडत. सगळे मजूर जमा, मुकदम आला... मोठा गोंधळ. मग कळले की मजूर विटा वर नेत होते. पण नेतांना ते २ -२ विटा एकमेकांच्या कडे फेकतात आणे पुढाचा ती विट झेलतो नि पुढे फेकतो. अंतर नि वे़ळ वाचवत काम चालते. त्यातल्या एकाने अंदाज चुकुन विटा जोरात फेकल्या त्या तिसर्‍या मजल्यावरून थेट माझ्या पायाशी मी कसा त्या क्षणी वाचलो कुणास ठावूक\nएक विट पुढे म्हणजे पायापासून एक इंचावर आणी तशीच एक मागे माझा विट्ठार (विटेखाली ठार माझा विट्ठार (विटेखाली ठार) व्हायचा पण नशीब बरे असावे.... वाचलो (नि इथे तुमच्या राशीला आलो) व्हायचा पण नशीब बरे असावे.... वाचलो (नि इथे तुमच्या राशीला आलो\nमग आई चार पाच दिवस शाळेत सोडायला येत होती... शाळेत पण कळले. काही मुलं तर 'वाचलेला मुलगा बघायला' पण वर्गात येवून गेली होती.\nहळू हळू परत मी इकडे तिकडे बघत एकटा शाळेत जायला लागलो.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [13 Jul 2007 रोजी 02:22 वा.]\nअनुभव वाचून तशी वीट पडली असेल हे खरे, पण वाचलेल्या मुलाला पाहाण्यासाठी गर्दी,आई चार पाच दिवस शाळेत सोडायला येत होती.\nह.ह.पु.वा. बाय द वे आपल्या लेखनाची उत्सूकता लागायला लागली.\n'वाचलेला मुलाचे लेखन कौतूकानं वाचणारा'\nआयुष्यरूपी इमारतीतील अडचणींच्या विटा चुकवत चुकवत मोठा झाला आणि त्यानंतर उपक्रमावर आला. थोर भाग्य आमचं. :)))))\nकिस्सा वाचून ह.ह. पु. वा.\nअसंच एकदा झाडाची फांदी अगदी समोर पडली तेव्हा वाचलो होतो..मोठी होती..कावळा बसला नव्हता. :-))\nवाचा बंद झाली होती काही काळ..आजूबाजूच्या मित्रांचीही.\nअनुमतीची प्रतीक्षा चालू आहे. पण ही अनुमती कोण आणि तिच्या प्रतिक्षेला चालू का म्हणताय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-15T08:46:25Z", "digest": "sha1:PJZEWJ3BSYTSVIQX6OCV7D4HGW3H7XUE", "length": 8887, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सभापती गायकवाड यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला स्लग- सुजित झावरे व आ.विजय औटी पडले तोंडघशी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसभापती गायकवाड यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला स्लग- सुजित झावरे व आ.विजय औटी पडले तोंडघशी\nपारनेर – पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात अविश्वास ठरावासाठी बोलविलेल्या सभेला गायकवाड वगळता एकही संचालक हजर न राहिल्याने गायकवाड यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला. गेल्या पंधरा दिवसांपासुन पारनेर तालुक्‍यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या अविश्‍वास ठराव सुजित झावरे व आ.विजय ओटी यांच्या तोडघशी पडला. गायकवाड यांच्यावर आलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सहाय्यक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीस एकही संचालक उपस्थित न राहिल्यामुळे गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. झावरे व गायकवाड गटात संचालकांच्या पळवापळवीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. सहाय्यक निबंधक सूर्यवंशी, सहकार अधिकारी सुनील शेलुकर, प्रभारी सचिव शिवाजी पानसरे, तसेच कर्मचारी राजू चेडे हेच सभागृहात उपस्थित होते. पंधरा मिनिटे वाट पाहूनही एकही संचालक न आल्याने बैठकीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी ठराव बारगळल्याचे जाहीर करून बैठक संपल्याचे जाहीर केले.\nदरम्यान, गायकवाड हे तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नाराज गटाची सुपा येथे पार पडलेल्या बैठकीला हजर राहताच सुजित झावरे यांनी त्यांच्या विरोधात मोहिम हाती घेतली. प्रांरभी सह्यांचे अधिकार काढून अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या. यासाठी त्यांनी आ. विजय औटी गटाची साथ घेतली. यावरुन पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नाराज गटाने तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी घेवुन पारनेर तालुक्‍यातील चालु घडामोडीची माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी यामध्ये लक्ष घातले. या अविश्वास ठरावासाठी संचालक पळवा पळवीचा थरार चांगलाच ठरला. प्रारंभी सुजित झावरे यांच्याकडे असलेले अनेक संचालक नाट्यमयरित्या गायकवाड गटात सामिल झाल्याने अखेर आज होणारा अविश्वास ठराव बारगळला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसेलिब्रेटी नव्हे तर चांगले अभिनेते बनण्याचा प्रयत्न करा\nNext articleउत्तरप्रदेशात पोलिसांची झाडाझडती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/notes-in-error-can-give-you-100-times-return/articleshow/64206308.cms", "date_download": "2018-10-15T09:52:04Z", "digest": "sha1:IVTHEFBZOTMHBHAVE7UBPHWNTGMPQ7HN", "length": 14535, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: notes in error can give you 100 times return - 'त्या' नोटा-नाण्यांना मिळणार 'लाख' मोलाची किंमत! | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n'त्या' नोटा-नाण्यांना मिळणार 'लाख' मोलाची किंमत\n'त्या' नोटा-नाण्यांना मिळणार 'लाख' मोलाची किंमत\nदोनशे व दोन हजाराच्या फाटक्या, जीर्ण नोटांबाबत आरबीआयने जरी हात वर केले असले, तरी नोटा आणि नाण्यांचं मूल्य काही कमी झालेले नाही. नोटांची छपाई करताना सरकारी छापखान्याची चूक झाल्यास किंवा तांत्रिक त्रुटीमुळे नोटांना आपलं मूल्य गमवावं लागलं तरी या नोटा आणि नाणं बाद ठरतील असं समजू नका. उलट सरकारी चुका झालेल्या या नोटा आणि नाण्यांना बाजारात मोठी मागणी असून त्यातून तुम्हाला नोटेच्या मूळ मूल्यापेक्षा शंभर पट अधिक किंमत मिळू शकते. जर या नोटा किंवा नाणी अँटीक असतील तर तुमची चांदीच झाली असं समजा.\nऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटीमध्ये सध्या नॅशनल न्युमिनिस्टिक प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात जगभरातील नव्या- जुन्या नोटा मांडण्यात आल्या आहेत. नोटांच्या संग्राहकांसाठी तसेच विक्रेत्यांसाठी हा दुर्मिळ खजिनाच आहे. इथे मिंट एरर असलेल्या नोटा व नाण्यांनाही आपली अशी वेगळी किंमत आहे. शंभर रुपयाच्या एखाद्या नोटेवर जर नंबरच छापले गेले नसतील. तर त्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला ८-१० हजार रुपये मिळणार आहे. दोन्ही बाजूला छापा असलेल्या १ रुपयाच्या नाण्यासाठी ३ ते ५ हजार रुपये दिले जात आहेत. फॅन्सी नंबर सीरीज असणाऱ्या नोटा मूळ किंमतीपेक्षा शंभरपटीने महागात विकल्या जातात.\nनोट दुर्मिळ असेल तर नोटेला जास्त किंमत मिळते. आज दुर्मिळ चलनाप्रमाणेच त्रुटी असलेल्या चलनाचाही बाजार पसरत चालला आहे. तारीख, मूल्य आणि सरकारी प्रतिकं, चिन्ह असलेल्याच नोटा व नाण्यांना आपण चलन म्हणतो. प्रिंटिंग सीरीजमध्ये त्रुटी असलेली नोट ही लाखांत एक असते. अशा त्रुटींसाठी सरकार त्याबदल्यात पुन्हा ती नोट पुन्हा छापत नाही. काही त्रुटींची पुनरावृत्तीही होऊ शकते. यामुळे जितकी दुर्मिळ त्रुटी असेल तितकी जास्त किंमत मिळते, असं रॉयल न्युमिस्मॅटिक सोसायटीचे अध्यक्ष मुकेश वर्मा यांनी सांगितलं.\nया नाण्याचे मिळू शकतात ३ ते ५ लाख रुपये\n१९३९मधील दुसऱ्या महायुद्धाच्या आधी १ रुपयाच्या चांदीच्या नाण्यांची छपाई बंद करण्यात आली होती. त्यावर्षीची नाणी खूप कमी लोकांजवळ आहेत. या नाण्याला २ ते ५ लाखांपर्यंत किंमत मिळू शकते. आता बरीच खोटी नाणीही बाजारात आली आहेत. या प्रदर्शनात जवळपास १०० देशांतील नोटा आणि नाणी आहेत. काही नाण्यांद्वारे दिल्लीतील इतिहासही दाखवला गेला आहे, असं एका प्रदर्शकानं सांगितलं.\nअकबराच्या काळात होती १२ राशींची नाणी\n'अकबराने हिंदू देवी-देवतांव्यतिरिक्त १२ राशींवर आधारित वेगवेगळी नाणी चलनात आणली होती. या नाण्याचा शोध अजूनही चालू आहे. जर कोणाकडे अशी नाणी असतील तर बाजारात त्याची किंमत १५ कोटीं रुपयांपेक्षा जास्त आहे. या प्रदर्शनात इसवीसनपूर्व काळापासून प्रत्येक काळातील शासकांनी चलनात आणलेल्या नोटा व नाणी ठेवण्यात आल्या आहेत,' असं एका मुद्राशास्त्रज्ञाने सांगितले.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\nSensex शेअर बाजारात 'भूकंप'; १ हजार अंकांनी कोसळला निर्देशां...\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला\n...अन्यथा SBIची नेट बँकिंग होणार बंद\nएसबीआयला लागला पाच हजार कोटींचा चुना\nदेशांतर्गत तेल उत्पादन घटले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1'त्या' नोटा-नाण्यांना मिळणार 'लाख' मोलाची किंमत\n2एअर इंडियाची ए३२० सेवामुक्त...\n3मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची आपटी...\n4महसुली तूट घटविण्यासाठी केंद्राचे राज्यांना मार्गदर्शन...\n9कर्नाटक निकालाचे शेअर बाजारात पडसाद...\n10गुंतवणुकीचे १० चांगले पर्याय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/raman-singh", "date_download": "2018-10-15T09:53:09Z", "digest": "sha1:AE6XVRIIVMI6DHV2H5BUJ6DKKDEPX4ES", "length": 16728, "nlines": 270, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "raman singh Marathi News, raman singh Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nछत्तीसगडमध्ये 'दलित' शब्द वापरण्यास बंदी\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड सरकारने राज्यात शासकीय आणि अशासकीय कामकाजात 'दलित' शब्द वापरण्यास बंदी घातली आहे. मात्र सरकारी कामकाजात 'दलित' शब्दाऐवजी 'जाती'चा उल्लेख करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. तसे आदेशच छत्तीसगड सरकारने जारी केले आहेत.\nअॅस्ट्रॉसिटी: SCच्या निर्णयाविरोधात दाद मागू- रमण सिंग\nसुकमा हल्‍ल्‍यात शहीद झालेल्‍या जवानांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री रमन सिंग यांनी महिलांच्या बाइक रॅलीला दाखवला हिरवा झेंडा\nमाजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांची छत्तिसगढचे मुख्यमंत्री रमन सिंग यांनी घेतली भेट\nछत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची गिरोधपुरी धरणाला भेट\nआमचे जवान लक्षलवाद्यांशी लढण्यासाठी सदैव तयार: मुख्यमंत्री रमन सिंग\nमुख्यमंत्री रमण सिंहांनी केली शेतकऱ्यांची स्तुती\nरमण सिंग यांची राहुल गांधींवर टीका\nजंगल सफारी, तीन नवीन वाघ, कान्हा, बिजली व चेंद्रू\nराजकोटमध्ये रमन सिंह यांची रॅली\nऑगस्टा प्रकरणातील कागदपत्रे सादर करा; सुप्रीम कोर्टाचे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना आदेश\nछत्तीसगड : सरकारी रूग्णालयात नेत्याची दादागिरी\nविशाखापट्टणम - जगदालपूर एक्सप्रेसला हिरवा कंदिल\nपाहाः छत्तीसगडचे मुख्यमंत्री कुपोषणावर काय बोलले\nकाळ्या पैशाचे समर्थन करणाऱ्यांसाठी आज काळा दिवसः रमनसिंग, मुख्यमंत्री\n६१ पाकिस्तानी हिंदू विस्थापितांना भारतीय नागरिकत्व\nसंत कबीर दास यांच्या अनुयायांच्या जागतिक शांती रॅलीला रमण सिंग यांनी दाखवला हिरवा झेंडा\nलक्ष्य भागिरथी सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती\nओडीसाच्या मुख्यमत्र्यांनी 'दिनदयाळ उपाध्याय' सभागृहाचे उद्घाटन केले\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://urban.maharashtra.gov.in/DocumentDetails.aspx?LinkCode=490", "date_download": "2018-10-15T09:36:36Z", "digest": "sha1:YYW74USATLOPT3QOCPTNH3CX5W6BVJU5", "length": 1324, "nlines": 20, "source_domain": "urban.maharashtra.gov.in", "title": "विस्तृत माहिती : नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन,भारत.", "raw_content": "\nमहाराष्ट्र नगरपरिषद लेखा संहिता, 2013 च्या तरतुदी अंमलात आणणेबाबत अधिसूचना\nमुख्य पृष्ठ |Rules of Business | आमच्याविषयी | साईटमॅप | अटी आणि शर्ती | हायपरलिंकिंग बाबतचे धोरण | गोपनीयता धोरण | कॉपीराइट धोरण | मदत | संपर्क | अभिप्राय\n, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-bhusawal-social-media-school-121025", "date_download": "2018-10-15T08:44:55Z", "digest": "sha1:VLVAI4O2WS677OKOP5K4E644ITIZL2QJ", "length": 15636, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon bhusawal social media school जि.प. शाळांच्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग | eSakal", "raw_content": "\nजि.प. शाळांच्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग\nशनिवार, 2 जून 2018\nभुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. \"नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत.\nभुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. \"नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत.\nगेल्या काही वर्षांपासून शहरी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना टाकण्याची पालकांमध्ये क्रेज निर्माण झाली आहे. सध्या इंग्रजी शाळांचे पेवच फुटले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शाळांच्या जाहिरातीचे मोठ मोठे होर्डिंग ठीक ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी आता नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा समावेश आपल्या अध्ययन अध्यापनात जिल्हा परिषदेचा शिक्षक करून घेत आहेत. यात डिजिटल क्‍लासरूम ही संकल्पनाही राबविली जात आहे. ठाणे जिल्हातील पष्टेपाडा या दुर्गम भागात संदीप गुंड यांनी हा प्रयोग जिल्हा परिषद शाळेत यशस्वी केला. त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारनेही घेतली होती. त्यानंतर हजारो शाळा आता पर्यंत डिजिटल झाल्या आहेत. नवीन पद्धतीमुळे मुलांनाही शिक्षण घेण्यात मजा वाटत आहे. शाळांचे बाह्यरूपही बदलले आहे. रंगरंगोटी, स्वच्छता, स्वच्छ पाणी आदी सोयी लोकवर्गणीतून व स्व खर्चातून शिक्षकांनी केल्या आहेत. आता या सगळ्या गोष्टींचे मार्केटिंग होणे आवश्‍यक असल्याचे लक्षात येताच सोशल मीडियाचा आधार घेण्याचे शाळेतील शिक्षकांनी ठरविले. गेल्या वर्षी हा प्रयोग यशस्वी झाल्यावर यंदा तो अधिक व्यापक प्रमाणात पाहायला मिळत आहे. यासाठी आकर्षक डिझाईन व शाळेच्या उपक्रमांचे फोटो टाकले जात आहेत.\nअशी आहे जाहिरात ः\nजिल्हा परिषद शाळेची वैशिष्टे-मोफत प्रवेश, डोनेशन नाही, अनुभवी व कार्यकुशल शिक्षक वर्ग, नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचा वापर, टॅबलेट व मोबाईलद्वारे डिजिटल शिक्षण, इंग्रजी विषयाची विशेष तयारी, चित्रमय वर्ग खोल्या व परिसर. विविध उपक्रम-आनंद मेळावा, गॅदरिंग,योगासन वर्ग आदी मुद्दे आहेत. आपल्या गावातील शाळेतच प्रवेश घ्या बाहेरगावी शिक्षणासाठी लागणारा पैसा वाचवा असेही म्हटले आहे.\nराज्यातील तंत्रस्नेही चळवळीमुळे सरकारी शाळेतील गुरुजी देखील सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपल्या चांगल्या कामाचे मार्केटिंग करतोय ही निश्‍चितच आनंदाची गोष्ट आहे. आज हजारो शिक्षक शाळेच्या नावाने स्वतःचा ब्लॉग चालवितात. याच बरोबर वेबसाइट, फेसबूक, इंस्टाग्राम तसेच व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतो आहे. याचा परिणाम इंग्रजी माध्यमांच्या शाळांची क्रेज कमी होताना दिसत आहे.\nसंदीप गुंड राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार विजेते शिक्षक, पष्टेपाडा (जि. ठाणे)\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nशिक्षक दारू पितात म्हणून विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा\nअमळनेर : पिंपळे (ता. अमळनेर) येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/two-farmers-brothers-suicide-in-satara-vadgaon-257496.html", "date_download": "2018-10-15T08:26:03Z", "digest": "sha1:WXRJLQC5DAY25IVJNFG75SFH2TJWK2M4", "length": 12683, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जाला कंटाळून शेतकरी भावांची आत्महत्या", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nकर्जाला कंटाळून शेतकरी भावांची आत्महत्या\nशेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज काढलं होतं. पण बँकांचा कर्जवसूलीचा ताण सहन न झाल्यानं, या दोघांनीही आत्महत्या केली.\n04 मार्च : कर्जाला कंटाळून दोन सख्या भावांनी आत्महत्या केल्याची घटना रात्री साताऱ्यातील वाडगाव हवेली इथे घडली. विशेष म्हणजे हे दोघेही शेतकरी उच्च शिक्षित होते. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज काढलं होतं. पण बँकांचा कर्जवसूलीचा ताण सहन न झाल्यानं, या दोघांनीही आत्महत्या केली.\nकराड तालुक्यातील वडगाव हवेली इथल्या जगन्नाथ चव्हाण आणि विजय चव्हाण या उच्च शिक्षित असलेल्या शेतकऱ्यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी कराडमधील दोन बँकांकडून एकूण 60 लाख रूपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र शेती आणि व्यवसायातील तोट्यामुळे चव्हाण कुटुंब गेली अनेक दिवस अडचणी होते.\nबँकेकडून कर्ज वसूलीचा वाढता ताण सहन न झाल्याने विजय चव्हाण यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्यानंतर थोरलेबंधू जगन्नाथ शिंदे यांनी कराड ओगलेवाडी रेल्वे रूळावर आत्महत्या केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sataratwo farmers brothers suicideVadgaonकराडजगन्नाथ चव्हाणवाडगाव हवेलीविजय चव्हाण\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अॅम्ब्युलन्समधून गोव्याकडे पाठवले\nमुंबई विद्यापीठात बनावट गुणपत्रिका तयार करणारं रॅकेट, 6 जणांना अटक\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-15T09:19:34Z", "digest": "sha1:26TYCLMLZUCYXZGXMFDZ5JXNHLYXITH2", "length": 9770, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"फर्ग्युसन'समोर पतित पावन संघटनेचा \"सत्यनारायण' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news “फर्ग्युसन’समोर पतित पावन संघटनेचा “सत्यनारायण’\n“फर्ग्युसन’समोर पतित पावन संघटनेचा “सत्यनारायण’\nपुणे – फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेवरुन निर्माण झालेला वाद कमी होताना दिसत नाही. मंगळवारी पतित पावन संघटनेने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्यनारायण पूजा घातली. या पूजेद्वारे संघटनेने प्रशासनाचे समर्थन करतानाच विरोध करणाऱ्यांचा निषेध केला आहे.\nगेल्या आठवड्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्यात आली होती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्यनारायण पूजेची गेल्या 40 वर्षांची परंपरा असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले होते. मात्र, या पूजेला काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. घटनेच्या मूलभूत तत्त्वानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धर्माचे धार्मिक विधी, सण, उत्सव इमारतीच्या भिंतीवर धार्मिक घोषवाक्‍य लिहिणे, धार्मिक प्रतिमा लावणे संविधानानुसार निषिद्ध असल्याचे काही विद्यार्थी संघटनांचे म्हणणे होते.\nफर्ग्युसनमधील पूजेचा वाद ताजा असतानाच मंगळवारी पतित पावन या विद्यार्थी संघटनेने प्रवेशद्वाराजवळ सत्यनारायणाची पूजा घातली. हिंदूंच्या सणावर आजवर अनेक वेळा संघटनांकडून आक्षेप घेतला गेला, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भविष्यात हिंदू सणांस विरोध केल्यास आमच्या स्टाइलने उत्तर दिले जाणार असल्याचे सीताराम खाडे यांनी दिला आहे. यावेळी स्वप्नील नाईक, शिवाजीराव चव्हाण, दिनेश भिलारे, गोकुळ शेलार, धनंजय क्षीरसागर, संतोष शेंडगेसह आदी उपस्थित होते.\n‘सनबर्न’मध्ये घातपाताचा होता कट\nगरवारे महाविद्यालयातील सत्यनाराण पूजा स्थगित\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://urban.maharashtra.gov.in/DocumentDetails.aspx?LinkCode=492", "date_download": "2018-10-15T09:15:42Z", "digest": "sha1:QCUT2UHLJNSDVGP7S5STHDDJJ3VHCQJB", "length": 1663, "nlines": 20, "source_domain": "urban.maharashtra.gov.in", "title": "विस्तृत माहिती : नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन,भारत.", "raw_content": "\nनिविदा सुचना- राज्यातील 238 नगर पालिकांमध्ये उपार्जित तत्वावरील दुहेरी लेखा नोंद पध्दतीची अंमलबजावणी करण्याकरीता सनदी लेखापालांची अथवा आय.सी.डब्ल्यु.ए. यांच्या फर्म्सच्या नेमणूका करणे बाबत\nमुख्य पृष्ठ |Rules of Business | आमच्याविषयी | साईटमॅप | अटी आणि शर्ती | हायपरलिंकिंग बाबतचे धोरण | गोपनीयता धोरण | कॉपीराइट धोरण | मदत | संपर्क | अभिप्राय\n, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/court-bad-wall-tobacco-police-panishament-ahmednagar/", "date_download": "2018-10-15T08:46:26Z", "digest": "sha1:UIQKTZS4JDMOQUZULG5PLIVNDMWECEW4", "length": 10494, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "न्यायालयाच्या खराब भिंती पुसण्याची तंबाखूबाज पोलिसाला शिक्षा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nन्यायालयाच्या खराब भिंती पुसण्याची तंबाखूबाज पोलिसाला शिक्षा\nअहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात तंबाखूचं सेवन करणार्‍या पोलिसाला कोर्टानेच चपराक लगावली. तोंडात तंबाखूचा तोबरा भरून समोर आल्यामुळे संतप्त न्यायाधीशांनी न्यायालयातील खराब झालेले कोपरे स्वच्छ करण्याची शिक्षा पोलीस हेड कॉन्स्टेबलला दिली. बबन गेणबाजी साळवे हे पोलीस हेड कॉन्स्टेबल एका खटल्यात साक्षीसाठी आरोपीला घेऊन आले होते.\nन्यायाधीशांसमोर जाताना त्यांनी तोंडात तंबाखूचा तोबरा भरला होता, त्यामुळे त्यांना बोलणंही अशक्य झालं.\n’ असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारल्यावर त्यांनी सुपारी असल्याचं सांगितलं. मात्र न्यायधीशांनी इतर पोलिसांना बोलावून पाहणी करण्यास सांगितलं. त्यावेळी पोलिसांनी साळवे यांच्या तोंडात तंबाखू असल्याचं सांगितलं. घडलेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी त्यांना कोर्टात मावा, तंबाखू आणि गुटखा थुंकल्यामुळे खराब झालेले कोपरे स्वच्छ करण्याची शिक्षा दिली. त्यामुळे साळवे यांनी कोर्टातले अस्वच्छ कोपरे साफ केले\nन्यायालयाच्या आवारात धुम्रपान, तंबाखू सेवन करण्यास मनाई आहे. धुम्रपान करुन अस्वच्छता केल्यास तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे, मात्र तरीही सर्रास तंबाखू, मावा आणि गुटखा खाऊन नागरिक थुंकतात. आता न्यायालयानं शिक्षा सुनावल्यामुळे या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.\nपोलीस हेडकॉन्स्टेबल न्यायाधिशांसमोर तंबाखू खाऊन आल्याची तक्रार जिल्हा सत्र न्यायालयाकडून आली आहे. तक्रारीची चौकशी केली जाईल. पोलिसांनी न्यायालय आवारात व अन्य सरकारी कार्यालयांत जाताना धूम्रपान व तंबाखू सेवन न करण्याबाबत बजावण्यात येईल.\n-डॉ.अक्षय शिंदे, सहायक पोलीस अधीक्षक\nPrevious articleशिक्षक बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध\nNext articleकायम कर्मचार्‍यांच्याही बदल्या होणार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनगर, नाशिक विरूध्द मराठवाडा संघर्ष पुन्हा पेटणार\nजिल्ह्यात 868 गावात पाणी टंचाईची शक्यता\nमनपा निवडणुकीसाठी योग्यवेळी, योग्य स्तरावर चर्चा\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-successful-mpsc-students-comment-126754", "date_download": "2018-10-15T09:02:52Z", "digest": "sha1:O7AYV7JBEINDEGWSVKO3KWDAKSTWDVGU", "length": 16220, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News successful MPSC students comment समाजासाठी आम्ही तत्पर...! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 28 जून 2018\nकोल्हापूर - ‘घरात पीठ कधीच मिळालं नाही. केवळ भातावर दिवस काढले... वडिलांची पोलिस खात्यात अधिकारी व्हायची इच्छा होती. पण, शक्‍य झाले नाही. ते आज हयात नसले, तरी मी त्यांचे स्वप्न पूर्ण केले...’ नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेले यशोलौकिकाचे शिलेदार संवाद साधत होते आणि त्यांच्या आजवरच्या संघर्षातील एकेक पैलू उलगडत होते.\nफौजदार हा केवळ अधिकार नाही, तर समाजासाठी तत्पर सेवेची संधी असल्याचे ते आवर्जून सांगतात. निमित्त होते, ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आयोजित कौतुक सोहळ्याचे.\nकोल्हापूर - ‘घरात पीठ कधीच मिळालं नाही. केवळ भातावर दिवस काढले... वडिलांची पोलिस खात्यात अधिकारी व्हायची इच्छा होती. पण, शक्‍य झाले नाही. ते आज हयात नसले, तरी मी त्यांचे स्वप्न पूर्ण केले...’ नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेले यशोलौकिकाचे शिलेदार संवाद साधत होते आणि त्यांच्या आजवरच्या संघर्षातील एकेक पैलू उलगडत होते.\nफौजदार हा केवळ अधिकार नाही, तर समाजासाठी तत्पर सेवेची संधी असल्याचे ते आवर्जून सांगतात. निमित्त होते, ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आयोजित कौतुक सोहळ्याचे.\nनुकत्याच जाहीर झालेल्या निकालात कोल्हापूर आणि परिसरातील बेचाळीस विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. मात्र, त्यांच्या या यशामागचा प्रत्येकाचा प्रवास वेगळा आणि प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना त्यांच्या संघर्षकथेतून इतरांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा कार्यक्रम झाला.\nदरम्यान, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्या हस्ते त्यांचे सत्कार झाले.\nसचिन भिलारी (काटेभोगाव), राहुल आपटे (शाहूवाडी), आशा निकम (करनूर), स्नेहल चरापले (शिराळा), सुप्रिया जाधव (कौलव), निखिल मगदूम (हळदी), उदय पाटील (कंदलगाव), सच्चिदानंद शेलार (कोल्हापूर), स्नेहल चव्हाण (कणेरीवाडी), पूजा शिंदे (इचलकरंजी), नीलेश वाडकर (कसबा बीड), अभिजित पवार (चिक्कोडी), अजिंक्‍य मोरे (उजळाईवाडी), तानाजी आडसुळे (पाचगाव), अविनाश गवळी (निलजी), हरीश पाटील (तेरवाड), अमित पाटील (सांगली), संतोष यादव (कंदलगाव), हणमंत पवार (लाटवडे), मच्छिंद्रनाथ पाटील, विनायक केसरकर (सरोळी, आजरा), शीतल माने (भादोले), सागर खंबाले (खेड), विशाल घोडके (चावरे), शिवकन्या जाधव (ढेरेवाडी), वर्षा चव्हाण (तळसंदे), प्रियांका सदलकर (अंबपवाडी), आश्‍लेषा घाटगे (कोडोली), सुप्रिया सूर्यवंशी (पारगाव), शीतल खांडेकर (कोडोली), वैशाली कदम (मालेगाव), श्रुती शिंदे (पेठवडगाव), प्रमोद पाटील (पोहाळे), ऋतुजा पाटील (कोपार्डे), सचिन रेडेकर, आरती रेडेकर (थेरगाव), शुभांगी रेडेकर, संजय पाटील (चिखलव्‍हाळ, चिक्कोडी) आदींचा या वेळी सत्कार झाला.\n‘सकाळ’बरोबरच ‘सकाळ प्रकाशन’चे करंट-अफेअर्स, इअरबुक स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त\nस्पर्धा परीक्षेत यशापर्यंतचा प्रवास अधिक संघर्षाचा असला, तरी तो माणूस म्हणून जगायला शिकवतो.\nघरच्या परिस्थितीमुळे अनेक अडचणी होत्या. पण, झपाटून कामाला लागलो आणि यश खेचून आणले.\nपालक अशिक्षित असले; तरी मुलीलाही ते खमकं पाठबळ देताना पुण्यात अभ्यास करण्याचा सल्ला देतात.\nआणखी किती करायचे पालकांनी त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देऊ नका.\nयश मिळाल्यानंतर परिस्थितीचे चटके विसरू नका आणि मातीशी असलेली नाळ कधीच तुटू देऊ नका.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nदक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-10-15T08:09:11Z", "digest": "sha1:SBRPNY7JBRAOFRFIM6CK7Y36B4WCFHMW", "length": 11026, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९७० फिफा विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\n३० मे – २१ जून\n५ (५ यजमान शहरात)\n९५ (२.९७ प्रति सामना)\n१६,०३,९७५ (५०,१२४ प्रति सामना)\n१९७० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती मेक्सिको देशामध्ये ३० मे ते २१ जून १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. उत्तर अमेरिका खंडात आजोजित केलेला व युरोप व दक्षिण अमेरिका खडांमध्ये आयोजित न केला गेलेला हा पहिलाच विश्वचषक होता. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\nब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीला ४–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.\n४ बाद फेरी निकाल\nआफ्रिका खंडातील बारा देशांनी ह्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. पोर्तुगाल व उत्तर कोरिया देशांचा हा पहिलाच विश्वचषक होता तर युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया हे संघ पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यास असमर्थ ठरले.\nमेक्सिकोमधील ५ शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.\nह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.\nउपांत्य पुर्व उपांत्य अंतिम\n१४ जून – मेक्सिको सिटी\n१७ जून – ग्वादालाहारा\n१४ जून – ग्वादालाहारा\n२१ जून – मेक्सिको सिटी\n१४ जून – तोलुका\n१७ जून – मेक्सिको सिटी\nइटली (अवे) 4 तिसरे स्थान\n१४ जून – लेयोन\nपश्चिम जर्मनी (अवे) 3 उरुग्वे 0\nइंग्लंड 2 पश्चिम जर्मनी 1\n२० जून – मेक्सिको सिटी\nउरुग्वे १९३० • इटली १९३४ • फ्रान्स १९३८ • ब्राझील १९५० • स्वित्झर्लंड १९५४ • स्वीडन १९५८ • चिली १९६२ • इंग्लंड १९६६ • मेक्सिको १९७० • पश्चिम जर्मनी १९७४ • आर्जेन्टिना १९७८ • स्पेन १९८२ • मेक्सिको १९८६ • इटली १९९० • अमेरिका १९९४ • फ्रान्स १९९८ • कोरीया/जपान २००२ • जर्मनी २००६ • दक्षिण आफ्रिका २०१० • ब्राझील २०१४ • रशिया २०१८ • कतार २०२२\n१९३० • १९३४ • १९३८ • १९५० • १९५४ • १९५८ • १९६२ • १९६६ • १९७० • १९७४ • १९७८ • १९८२ • १९८६ • १९९० • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४\nइ.स. १९७० मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65023", "date_download": "2018-10-15T09:19:47Z", "digest": "sha1:DUKLJUAL2LR4HS66ZILO6CC3774YJJXG", "length": 18753, "nlines": 253, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी उद्योगधंद्याला मराठी नाव सुचवा - मराठी तरुणांना मदत करा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी उद्योगधंद्याला मराठी नाव सुचवा - मराठी तरुणांना मदत करा\nमराठी उद्योगधंद्याला मराठी नाव सुचवा - मराठी तरुणांना मदत करा\nतीन मराठी मित्र एकत्र येऊन बूक माय हॉटेलच्या धर्तीवर महाराष्ट्रात फिरायला जाणार्‍यांसाठी छोट्यामोठ्या छानश्या घरगुती हॉटेलची व्यवस्था करून देण्याचा व्यवसाय सुरु करत आहेत.\nमला त्यांनी अत्यंत घाईघाईत ईतकीच रूपरेषा सांगितली आहे.\nपण त्यांना माझ्याकडून पटकन एखादे छानसे मराठी नाव हवे आहे.\n तर आहेत काही गैरसमज..\nपण मला दिवसभरात फार फार तर \"विसावा\" असेच एखादे हलकेफुलके पण जुनेपुराणे नाव सुचले.\nप्लीज तुम्हाला कोणाला या प्रकारच्या उद्योगाला आणखी काही छानसे नावीन्यपुर्ण पण चटकन आवडणारे नाव सुचत असेल तर प्लीज प्लीज लवकरात लवकर सुचवा...\nआपल्याकडे वेळ फक्त ४८ तास आहे...\nतिघांच्या अद्याक्षरांवरून काही नाव बनेल का\nऋ भाऊ व्यवसाय सुरू झाला की\nऋ भाऊ व्यवसाय सुरू झाला की डिटेल्स विपु कराल का\nपाफा, हो नक्की. त्यांच्या\nपाफा, हो नक्की. त्यांच्या व्यवसायाला याचा फायदा होणार असेल तर का नाही. सध्या मलाही जास्त डिटेल आज जाणून घेता आले नाहीत. आणि सध्या तो जाहीरातीचा हेतू या धाग्यावर नकोच.\nबाकी तिघांच्या आद्याक्षरावरून नाव नको, म्हणजे त्यांना ही कल्पना रुचणार नाही असा माझा अंदाज. बहुधा त्यांना मराठी भाषेचा गोडवा असलेले नाव हवे आहे. म्हणून ते माझ्याकडे आले. असं काही ठेवायचे असते तर त्यांचे त्यांनीच ठेवले असते\n - म्हणजे मराठी माणसाचा उद्योगधंदा आणि हॉटेल मजबुत चालण्यासाठी...\nदे धक्का, हे नाव टूर्स\nदे धक्का, हे नाव टूर्स ट्रॅवल्स वाल्यांना मस्त आहे... चल उतर आणि दे धक्का .. पण आपले तर हॉटेलव्यवस्था आहे.. लै धाबा वगैरे चालले असते कदाचित. पण ते हिंदाळलेले वाटते.\n>>चल उतर आणि दे धक्का<<\n>>चल उतर आणि दे धक्का<<\nसपोर्ट/पेट्रनाय्ज करा या अर्थाने रे बाबा...\nPepperfry आणि फर्निचर चा काही\nPepperfry आणि फर्निचर चा काही संबंध नाही पण फक्त catchy weird नाव हा usp आहे. आता किती1 मोठं पोर्टल आहे.\nमला हमतुम सुचलं पण मराठी नाही. दुसरं मामाच गावं\nविसावा पण छानच आहे.\nभ्रमर किंवा भ्रमणसखा/ सखी\nभ्रमर किंवा भ्रमणसखा/ सखी\nअसे काही नाहीये. उगीच काढलेला\nअसे काही नाहीये. उगीच काढलेला आहे बाफ. इतक्या कमी वेळात वेबसाइट व मागचे काही ही गो लाइव्ह होउ शकत नाही. मराठी लोके बुकिन्ग .कॉम, ट्रिप अ‍ॅड्वायझर वापरू शकतात की. ओयो रूम्स एअर बी एन बी पण आहे.\nबिझनेस प्लॅन ची जरा माहिती द्या. लायसेन्स अ‍ॅप्लाय केले आहे का रूम अ‍ॅग्रिगेटर साइट आहे का होम स्टे आहे.\nस्वागत, अतिथि देवो भव, या की,\nस्वागत, अतिथि देवो भव, या की, आपलंच घर, जय महाराष्ट्र, नमस्कार, राम राम पाव्हनं........................\nकाही छान नावे आली आहेत. पण\nकाही छान नावे आली आहेत. पण अर्थात ती माझी वा ईथे नाव देणार्‍यांची आवड झाली. ज्यांना ठेवायचे आहे त्यांना पोचवतो, आणि त्यांना काय आवडते ते बघतो. यातले ठेवले गेले तर धागा सार्थकी लागल्याचे समाधान आपल्या सर्वांनाच.\nपण नाव मराठी म्हणून बिजनेस मराठी लोकांपुरताच असेल असे नाही. महाराष्ट्रात भटकंती करणारी अमराठी लोकंही असतातच की. जर महाराष्ट्रातीलच भटकंती का म्हणत असाल तर कदाचित महाराष्ट्राबाहेरही जावे आणि मोठ्या स्केलवर व्यवसाय सुरू करावा ईतकी उडी घेण्याची त्यांची सध्या हिंमत नसावी. वा तसे कॉन्टॅक्टसही हवेतच ना.\n>>>>>>>> असे काही नाहीये. उगीच काढलेला आहे बाफ....... >>>>>> अमा, माझी येथील फेकू ईमेज आणि आपला स्पष्टवक्तेपणा पाहता आपल्याकडून अशीच पोस्ट अपेक्षित होती. मला ना वाईट वाटले ना राग आला. तुर्तास विश्वास ठेवा. ते कठीण गेल्यास डोक्याला एक खाद्य म्हणून या धाग्याकडे बघा\nप्रत्यक्षात मी ईथे फारच जुजबी पोस्ट लिहिली आहे हे कबूल. याचे कारण मलाच काल ऑफिस कामात त्याच्याशी फार बोलता आले नाही. किंबहुना काहीच बोलता आले नाही. आणि जरी थोडेफार बोलता आले असते तरी एखादा व्यवसाय सुरु करायला काय करावे लागते याची मला स्वत:लाच अक्कल नसल्याने त्याला काय प्रश्न विचारायचे ते ही समजले नसते. आणि आज तर मी कालच्यापेक्षा बेक्कार बिजी असल्याने हा विषय डोक्यातनाही निघून गेला होता.\nअसो, आता हे नाव तो कुठे रजिस्टर करणार आहे की वेबसाईट काढणार आहे माहीत नाही. पण दोन दिवसात कळव असे म्हणाला. खरे तर ईथे मदत करणार्‍यांना मदत म्हणून आठवणीने मला ते जास्तीचे डिटेल्स आज त्याला विचारून लिहायला हवे होते. ती चूक झाली. पण पुढे छोट्या मोठ्या स्केलवर त्यांचे जे काही सुरू होईल ते तुम्हाला आणि ईथे या धाग्यावर नक्की कळवेन\nलोकहो, अजून एखाद दिवस वेळ आहे, काही सुचल्यास नेकी कर और सोच मत या हिशोबाने कृपया कळवा\nमाझी येथील फेकू ईमेज आणि आपला\nमाझी येथील फेकू ईमेज आणि आपला स्पष्टवक्तेपणा पाहता आपल्याकडून अशीच पोस्ट अपेक्षित होती. मला ना वाईट वाटले ना राग आला.\n>>>लोल ..शालजोडी तुन मारलीत.. आज झोप येणार नाही त्यांना.\nगावातले घर ( जर होम स्टे असणार असतील तर)\nउद्या ईथली नावं कळवेन...\nच्रप्स, अहो उगाच काही अर्थ काढू नका. माझा तसा काही हेतू नव्हता.\nचटणी भाकर आणि बरंच काही ..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T08:46:34Z", "digest": "sha1:JZH2RSWE7SCLLCYE2HQHUWDLDDCSSLHC", "length": 3860, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:आशियाई स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\n१९५१ नवी दिल्ली • १९५४ मनिला • १९५८ तोक्यो • १९६२ जकार्ता • १९६६ बॅंकॉक • १९७० बॅंकॉक • १९७४ तेहरान • १९७८ बॅंकॉक • १९८२ नवी दिल्ली • १९८६ सोल • १९९० बीजिंग • १९९४ हिरोशिमा • १९९८ बॅंकॉक • २००२ बुसान • २००६ दोहा • २०१० क्वांगचौ • २०१४ इंचॉन • २०१८ जकार्ता\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१४ रोजी २२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2017/04/blog-29042017.html", "date_download": "2018-10-15T09:35:07Z", "digest": "sha1:FCRYFDBXYYW7OJHZVHCUIUV7UKJYZEVJ", "length": 7062, "nlines": 45, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: बालक पालक", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nमागे एका कार्यक्रमाला गेले होते, तेव्हाचा अनुभव दिव्य होता.\nपालक कुठेतरी खुर्च्यांवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होते. त्यांच्या दोन लहान मुली यूट्यूबच्या व्हिडीओत मांजर कसं पायऱ्यांवरून घरंगळत जातं, त्याचं प्रात्याक्षिक करत होत्या. त्यांचा लहान भाऊ हातात सॉफ्ट टॉय धरून दुसऱ्या जिन्यावरून उलट्या पायऱ्या चढत होता. वर पोहोचला कि ते खेळणं खाली भिरकावून द्यायचं आणि स्वत:ही धडाधड जिने उतरत खाली जायचं. मग तीच कृती, त्याच क्रमाने पुन्हा पुन्हा करायची असं चाललं होतं.\nमध्यंतरामध्ये ही पोरं बाहेर पळाली.\nमग पित्याने मातेला विचारलं, \"आपला मुलगा कुठे आहे\" त्यावर ती माता तितक्याच ईझमध्ये वदली, \"कै म्हैत\" त्यावर ती माता तितक्याच ईझमध्ये वदली, \"कै म्हैत\nपित्यालाही त्या उत्तराचं काही वाटलं नाही. मुलींबद्दल त्याने का विचारलं नसावं कुणास ठाऊक\nयथावकाश त्यांचा सुपुत्र हातातल्या सॉफ्ट टॉयची शेपटी धरून त्याला फरफटवत थेटरात आणता झाला. दोन्ही कन्या अद्याप बाहेरच होत्या. त्याचं पालकांनाही नवल वाटलं नाही.\nथोड्या वेळाने बाहेर एक चिमुकली किंकाळी ऐकू आली. सर्वांनी बाहेर मान वळवून पाहिलं तर थेटराचा रखवालदार दोन्ही मुलींना दोन हातात घट्ट धरून पालकांच्या हवाली करण्यासाठी येताना दिसला. दोघी मुली पालकांना पाहून वारेमाप किंचाळू लागल्या. त्यातला लहानुलीने सिक्युरिटीवाल्याकडे बोट दाखवून म्हटलं, \"ह्याने मला मारलं.\"\nतो रखवालदार आणखी चिडला आणि पालकांना म्हणाला, \"सांभाळा, रस्त्यावर चालल्या होत्या दोघी.\"\nमाता-पित्याच्या चेहेऱ्यावर तेच निर्विकार भाव. त्यांना रखवालदाराने मुलीला मारल्याचंही काही वाटलं नाही आणि आपल्या मुली रस्त्यावर जाणार होत्या याचंही काही वाटलं नाही. रखवालदाराला कुणी थॅक्स म्हणत नसतंच.\nमध्यंतर संपलं. कार्यक्रम सुरू झाला. पोरी एका जिन्यावर पुन्हा घरंगळू लागल्या. पोरगा दुसऱ्या जिन्यावर पुन्हा उलट्या पायऱ्या चढू लागला.\nसॉफ्ट टॉय बहुधा मातापित्यांनी सांभाळलं असावं. महागातलं होतं ना ते\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2018/06/live-social-die-social-mr.html", "date_download": "2018-10-15T09:34:45Z", "digest": "sha1:EV3OMRJLQFHEVOPZDZEE53WMVEMGB6IW", "length": 4994, "nlines": 39, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: जगणे सोशल, मरणे सोशल", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nजगणे सोशल, मरणे सोशल\nजीना सोशल, मरना सोशल - हिंदी अनुवाद\nसोशल मिडीयावर, खासकरून Whatsapp वर अनेक जण संदेश अदलाबदलीचा खेळ खेळतात. म्हणजे आपण एक संदेश पाठवला कि तो न वाचता लगेच त्याच्या बदल्यात आपल्याला दुसरा मेसेज पाठवतात. आपण काय संदेश पाठवलाय, त्यात पोटतिडकिने काही महत्त्वाचं लिहिलेलं असू शकतं ह्याची दखलह न घेता स्वत:कडे असलेला मेसेज दुसऱ्याकडे घाईघाईने ढकलण्यात धन्यता मानणारा एक वर्ग तयार झालेला आहे.\nचव्हाट्यावर होणाऱ्या कुचाळक्या त्या मानाने बऱ्या होत्या असं म्हणावंस वाटतं कारण निदान कुणाला काही दुखलं-खुपलं तर कुणी ना कुणी ताबडतोब मदतीला यायचं. असं परदु:खाबद्दल संवेदना, सहवेदना असण्याचं युग मागेच केव्हातरी संपलं. आताचं युग आहे ते सोशल असण्याचं म्हणजे आपण जिवंत, धडधाकट आहोत एवढी जाणीव करून देण्याचं आहे. त्यासाठी शुभदिवसाचे संदेश पुरेसे होतात. त्यापलिकडे, कदाचित तेही वाचायला वेळ नसतो इतके आपण स्वत:ला जिवंत ठेवण्यात व्यग्र झालो आहोत.\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-ring-landslide-due-heavy-rains-127085", "date_download": "2018-10-15T09:38:20Z", "digest": "sha1:ALVYXQW7LJJVFE4ALBUZ4B7KKTOV6FEK", "length": 12972, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News ring landslide due to heavy rains रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन\nशुक्रवार, 29 जून 2018\nरत्नागिरी - मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे. 2006 नंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात ही घटना घडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.\nरत्नागिरी - मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे. 2006 नंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात ही घटना घडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.\n2006 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीही मोठे भूस्खलन झाले होते. सुमारे चार ते पाच एकर जमीन एकाचवेळी खचली होती. यात शेती, बागायती देखील उध्वस्त झाली. अशा घटनांमुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणेही कठीण झाले. काही शेतकऱ्यांनी शेती करणेही सोडून दिले.\nअशा घटनांमुळे प्रशासकीय यंत्रणाही जागी झाली होती. घटनेची दखल घेत लगोलग भेटीही दिल्या होत्या. भूवैज्ञानिकांनीही या प्रकारची दखल घेतली होती. यावेळी त्यांनी रिंग लॅंन्डस्लाईड प्रकार असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून उपाय योजनेसाठी पाठवण्यात आला. सातत्याने पाठपुरावा करून त्याठिकाणी आपत्कालीन उपाय योजना झाली. काँक्रीटचा धुपप्रतिबंधक बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आला. त्यावर सुमारे 15 ते 20 लाख खर्च झालेत. पण उपाययोजना करूनही सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा जमीन सुमारे 100 फूट लांब आणि 15 ते 20 फूट उंच खचली आहे. अशीच जमीन खचत राहिल्यास हा धोका वाढणार आहे. यात काही एकर शेतजमीन नष्ट होण्याची भीती आहे.\nजवळच भाटवडेकर तसेच वाडकरवाडी लोकवस्ती आहे. त्यामुळे हे ग्रामस्थ देखील चिंतेत आहेत. प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. यापूर्वी केलेली उपाययोजना अर्धवट असून आणखी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.\nदत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर, भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन खचून न भरून येणारे नुकसान झाले आहे. नदीचा प्रवाह बदलल्याने आणि जमिनीखालील पाण्याच्या अंतर्गत प्रवाहामुळे हा खचण्याचा प्रकार आजही सुरु आहे.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/manoranjan/", "date_download": "2018-10-15T09:18:04Z", "digest": "sha1:OF4N36CIMYOQGKED2PX4X3HP4PEZVTBS", "length": 27381, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Entertainment News | Bollywood & Hollywood News in Marathi | Marathi Movies & Celebrities | बॉलीवुड व मराठी चित्रपट | ताज्या बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १५ ऑक्टोबर २०१८\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nराजगुरुनगर येथे शिक्षकाची पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण\nमहापालिका कर्मचाऱ्यांची डीसीपीएस कपात बेकायदा\nमुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळावर स्वागत\nप्रीतम या चित्रपटाद्वारे हा मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्गज वळणार मराठीकडे\nचटके-फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाहीः राज ठाकरे\nमंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार\nराष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, लोकसभा 2019 साठी ठेवला 'हा' फॉर्म्युला\nएअर इंडियाची एअर हॉस्टेस विमानातून पडली; प्रकृती गंभीर\nFuel Hike : दरवाढीची मालिका सुरूच पेट्रोल प्रतिलिटर 88.18 रुपये, तर डिझेल 9 पैशांनी महागलं\n#MeToo : कैलाश खेरवर पुन्हा नवा आरोप, तोशी साबरीही अडकला\nफरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली\n#MeToo: करण जोहर, शबाना आझमी कुठे आहेत कंगना राणौतचा रोखठोक सवाल\n#Metoo : माझेही ‘शोषण’ झाले, सैफ अली खानचा मोठा खुलासा\nपरिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nGlobal Hand washing Day : हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवर्जून द्या, कारण...\nNavratri 2018 : नवरात्रीमध्ये दुर्गापुजेसाठी ट्राय करा रेखाप्रमाणे कांजीवरम साड्यांचा लूक\n रिसर्च सांगतो सुंदर बायको\nप्रमाणापेक्षा जास्त घाम येतो जाणून घ्या कारणे आणि उपाय\nया ६ प्रकारे बदामांचा वापर करुन चेहरा करा चमकदार\nअकोला : निता अंबानी यांचे विमानतळावर आगमन. विमानतळावरून रिधोरा येथे रवाना\nमुंबई - इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणारे चारजण अटकेत\nचीनची भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनची दोन हेलिकॉप्टर्स 5 मिनिटं भारतीय हद्दीत\nगोवा भाजपाची वेबसाइट हॅक, वेबसाइट हॅक करून लिहिलं 'पाकिस्तान जिंदाबाद'\nकल्याण- भाऊराव पोटे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा\nजळगाव: विटभट्टी व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून\nमुंबई : निवडणुकीसाठी फंड मागणार नाही - राज ठाकरे\nमुंबई : पुस्तकं वाचून उद्योग करता येत नाहीत - राज ठाकरे\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाशिक दौरा सुरू\nनंदुरबार- शहादामध्ये डायरियामुळे तरुणाचा मृत्यू; 50 पेक्षा अधिक जण रूग्णालयात दाखल\nमुंबई : जुहूच्या एसएनडीटी कॉलेज हॉस्टेलच्या वॉर्डनवर लैंगिक शोषणाचे आरोप, वॉर्डनला चार दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं\nउस्मानाबाद : सोयाबीन पीक अनुदानाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा ताफा पारगाव येथे अडवला\nमध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दातियामधील पितांबरा शक्तीपीठात पूजा\nबुलडाणा : दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक सुरू\nमध्य प्रदेश विधानसभा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर.\nअकोला : निता अंबानी यांचे विमानतळावर आगमन. विमानतळावरून रिधोरा येथे रवाना\nमुंबई - इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणारे चारजण अटकेत\nचीनची भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनची दोन हेलिकॉप्टर्स 5 मिनिटं भारतीय हद्दीत\nगोवा भाजपाची वेबसाइट हॅक, वेबसाइट हॅक करून लिहिलं 'पाकिस्तान जिंदाबाद'\nकल्याण- भाऊराव पोटे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा\nजळगाव: विटभट्टी व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून\nमुंबई : निवडणुकीसाठी फंड मागणार नाही - राज ठाकरे\nमुंबई : पुस्तकं वाचून उद्योग करता येत नाहीत - राज ठाकरे\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाशिक दौरा सुरू\nनंदुरबार- शहादामध्ये डायरियामुळे तरुणाचा मृत्यू; 50 पेक्षा अधिक जण रूग्णालयात दाखल\nमुंबई : जुहूच्या एसएनडीटी कॉलेज हॉस्टेलच्या वॉर्डनवर लैंगिक शोषणाचे आरोप, वॉर्डनला चार दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं\nउस्मानाबाद : सोयाबीन पीक अनुदानाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा ताफा पारगाव येथे अडवला\nमध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दातियामधील पितांबरा शक्तीपीठात पूजा\nबुलडाणा : दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक सुरू\nमध्य प्रदेश विधानसभा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\n#MeToo : कैलाश खेरवर पुन्हा नवा आरोप, तोशी साबरीही अडकला\nफरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली\n#MeToo: करण जोहर, शबाना आझमी कुठे आहेत कंगना राणौतचा रोखठोक सवाल\n#Metoo : माझेही ‘शोषण’ झाले, सैफ अली खानचा मोठा खुलासा\nपरिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण\nप्रीतम या चित्रपटाद्वारे हा मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्गज वळणार मराठीकडे\nजेव्हा ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची होते 'ग्रेटभेट'\n'मुंबई-पुणे-मुंबई 3' सिनेमात असणार ही कलाकार मंडळी\nनिर्माता अमोल कागणेची अशी असणार नवी इनिंग\nया दिवशी प्रदर्शित होणार अभिनय बेर्डेचा अशी ही आशिकी चित्रपट\nफरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली\n'हाऊसफुल 4'चे दिग्दर्शन करणार 'ही' जोडी\n#MeToo : कैलाश खेरवर पुन्हा नवा आरोप, तोशी साबरीही अडकला\n#MeToo: करण जोहर, शबाना आझमी कुठे आहेत कंगना राणौतचा रोखठोक सवाल\nवरूण धवन आणि रफ्तार येणार या प्रोजेक्टसाठी एकत्र\nHelicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास \nFryday film Review:कॉमेडीचा फुल डोस आहे 'फ्रायडे'\nJalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग\nSpotted: टायगरसह ब्रेकअपनंतर दिशा पटानी झाली उदास, मुंबईतील रस्त्यावर ‘मैं और मेरी तनहाई’ म्हणत फेरफटका....\nLust Stories मध्येच नाही तर रिअल लाइफमध्येही बिनधास्त आहे कियारा आडवाणी\nSEE PHOTO:रिया सेनच्या घायाळ करणा-या अदा\nमौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा\nभूमी पेडणकरचा बोल्ड अवतार\nइंटरनेटवर 'या' सौंदर्यवतींना सर्च करणं पडू शकतं महागात, बघा सेलिब्रिटींची यादी\nतीन महिन्यांपासून गायब आहे ‘एक्स-मॅन’ची अभिनेत्री फैन बिंगबिंग\nपॉप सिंगर लेडी गागाला अनेकांनी दिला होता नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला\nRafale deal controversy: फ्रान्स्वा ओलांद यांच्या पार्टनरला कोट्यवधी दिले, रिलायन्सचा खुलासा\nनन या चित्रपटाने जगभरात जमवला इतक्या कोटींचा गल्ला\nविघ्नहर्ता गणेशसाठी आकांक्षा पुरीने तब्बल इतके तास केले चित्रीकरण\n#MeToo या मोहिमेबद्दल हे आहे चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेचे मत\nया दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार झी मराठी अवॉर्ड्स २०१८\nकरियरची घसरलेली गाडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी कपिल शर्मा देवीच्या चरणी लीन, होमहवन, पूजाअर्चा आणि यज्ञ करतानाचे फोटो व्हायरल\nBigg Boss 12: नेहा पेंडसेचा बिग बॉसमधला प्रवास संपला, या कारणामुळे झाली एक्झिट\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nशिका 'दांडिया आणि गरबा' सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरसोबत\nनृत्यदिग्दर्शक मयुरेश वाडकरकडून शिकुया नवरात्रीसाठी 'या' काही सोप्या स्टेप्स...\nदांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचा सराव सुरू, त्यादरम्यान केलेली ही बातचीत..\nHelicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास \nFryday film Review:कॉमेडीचा फुल डोस आहे 'फ्रायडे'\nनवरात्रीमीटूभारत विरुद्ध वेस्ट इंडिजप्रो कबड्डी लीगतितली चक्रीवादळइंधन दरवाढएअर इंडियाब्राह्मोसफ्लिपकार्टअॅमेझॉन\nइंग्लंडमधील सुंदर आयलंड विक्रीला, जाणून घ्या किंमत\nNavratri 2018 : नवरात्रीमध्ये दुर्गापुजेसाठी ट्राय करा रेखाप्रमाणे कांजीवरम साड्यांचा लूक\nभारतीय संघाची विक्रमी कामगिरी\nSpotted: टायगरसह ब्रेकअपनंतर दिशा पटानी झाली उदास, मुंबईतील रस्त्यावर ‘मैं और मेरी तनहाई’ म्हणत फेरफटका....\nनवरात्री विशेष : पश्चिम बंगालमधील 'दुर्गा' दर्शन\n'ही' 5 फुलं आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर; जाणून घ्या फायदे\nमेकअपशिवाय सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स\n 'या' चुका पाहून हसू आवरणार नाही\nIn pics: फिटनेस फ्रिक असलेल्या मलाइका अरोराचे हे फोटो व्हायरल\nनवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीला विद्युत रोषणाईचा साज\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nजलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\n...या व्हॉट्सअॅप कमेंटवरून झाली पठाण यांची हत्या; सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात\n#Metoo : 'तिलाच' हवा होता 'किस'; चेतन भगतने शेअर केला तो ई-मेल\nतुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव\n‘मी-टू’ चळवळीविरुद्ध जोक करणाऱ्यांची दया येते -अनिता दाते\nकोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको- शशी थरूर\nकोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको- शशी थरूर\nचटके-फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाहीः राज ठाकरे\n#Metoo : 'तिलाच' हवा होता 'किस'; चेतन भगतने शेअर केला तो ई-मेल\nहलाखीत जगणाऱ्या रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटी; तपास यंत्रणा चक्रावली\nव्हॉट्सअॅपच्या 'या' खास फिचरमध्ये होणार मोठा बदल\nमंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://2fish.co/mr/bible/acts/ch-7/", "date_download": "2018-10-15T08:20:16Z", "digest": "sha1:QHKVMF3ZMZBICQMEDKQQK5N5LGWP7S5D", "length": 53412, "nlines": 845, "source_domain": "2fish.co", "title": "ख्रिस 7 कायदे – 2मासे", "raw_content": "\nदो असं संत प्रार्थना का\nपोप कधीही चूक न करणारा आहे\nमत्तय रॉक कोण आहे 16:18\nपीटर रोम मध्ये कधी होते\nयेशू म्हणाला, \"नाही मॅन पिता कॉल '\nका महिला याजक असू शकत नाही\nपाणी बाप्तिस्मा आवश्यक आहे\nबाप्तिस्मा एक लवकर साक्षीदार\nयेशू सध्याची Eucharist, आहे\nआम्ही कशी उपासना केली पाहिजे\nविलोपन फक्त कॅथोलिक घटस्फोट आहे\nकाय रूप आहे & का असं वेगवान\nजे प्रभूची प्रार्थना आवृत्ती हक्क\nमाझे चर्च हरकत खरोखरच का\nकॅथोलिक चर्च विज्ञान विरुद्ध आहे\n50 - 99 अँजेलो\nदेव चांगले आहे, तर, का दुःख आहे\nख्रिस्ती चिरंतन सुरक्षा आहे का\nकसे आम्ही जतन केले जातात\nत्याचवेळी purgatory, क्षमा, परिणाम\nटंग्ज जतन माझ्याबद्दल बोलताना होईल\nपौलाने करिंथकरांना 1 पत्र\nपौलाने करिंथकरांना 2 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 1 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 2 पत्र\nपौलाने तीमथ्याला 1 पत्र\nपौलाने तीमथ्याला 2 पत्र\nइब्री लोकांस पौलाने पत्र\n3जॉन च्या व्या पत्र\n2रा राजांचा इतिहास या पुस्तकात\n1इतिहास या यष्टीचीत पुस्तक\n2रा इतिहास 'या पुस्तकात\nदो असं संत प्रार्थना का\nपोप कधीही चूक न करणारा आहे\nमत्तय रॉक कोण आहे 16:18\nपीटर रोम मध्ये कधी होते\nयेशू म्हणाला, \"नाही मॅन पिता कॉल '\nका महिला याजक असू शकत नाही\nपाणी बाप्तिस्मा आवश्यक आहे\nबाप्तिस्मा एक लवकर साक्षीदार\nयेशू सध्याची Eucharist, आहे\nआम्ही कशी उपासना केली पाहिजे\nविलोपन फक्त कॅथोलिक घटस्फोट आहे\nकाय रूप आहे & का असं वेगवान\nजे प्रभूची प्रार्थना आवृत्ती हक्क\nमाझे चर्च हरकत खरोखरच का\nकॅथोलिक चर्च विज्ञान विरुद्ध आहे\n50 - 99 अँजेलो\nदेव चांगले आहे, तर, का दुःख आहे\nख्रिस्ती चिरंतन सुरक्षा आहे का\nकसे आम्ही जतन केले जातात\nत्याचवेळी purgatory, क्षमा, परिणाम\nटंग्ज जतन माझ्याबद्दल बोलताना होईल\nपौलाने करिंथकरांना 1 पत्र\nपौलाने करिंथकरांना 2 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 1 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 2 पत्र\nपौलाने तीमथ्याला 1 पत्र\nपौलाने तीमथ्याला 2 पत्र\nइब्री लोकांस पौलाने पत्र\n3जॉन च्या व्या पत्र\n2रा राजांचा इतिहास या पुस्तकात\n1इतिहास या यष्टीचीत पुस्तक\n2रा इतिहास 'या पुस्तकात\n- मरीया शाश्वत ऑफिसात\n- मरीया प्रार्थना करत\n- दो असं संत प्रार्थना का\n- काय पुतळे बद्दल\n- वस्तु काय आहे\n- पोप कधीही चूक न करणारा आहे\n- मत्तय रॉक कोण आहे 16:18\n- पीटर रोम मध्ये कधी होते\n- का अविवाहित याजक\n- ख्रिस्ती याजक आहेत\n- येशू म्हणाला, \"नाही मॅन पिता कॉल '\n- का महिला याजक असू शकत नाही\n- पाणी बाप्तिस्मा आवश्यक आहे\n- बाप्तिस्मा एक लवकर साक्षीदार\n- मास लवकर साक्षीदार\n- येशू सध्याची Eucharist, आहे\n- आम्ही कशी उपासना केली पाहिजे\n- आजारी डोक्यावर अभिषेकाचे\n- विलोपन फक्त कॅथोलिक घटस्फोट आहे\n- काय रूप आहे & का असं वेगवान\n- जे प्रभूची प्रार्थना आवृत्ती हक्क\n- माझे चर्च हरकत खरोखरच का\n- कॅथोलिक चर्च विज्ञान विरुद्ध आहे\n- ख्रिस्ती वेळ ओळ\n- 1500 - उपस्थित\n- देव चांगले आहे, तर, का दुःख आहे\n- ख्रिस्ती चिरंतन सुरक्षा आहे का\n- कसे आम्ही जतन केले जातात\n- त्याचवेळी purgatory, क्षमा, परिणाम\n- टंग्ज जतन माझ्याबद्दल बोलताना होईल\n- ख्रिस 1 मॅथ्यू\n- ख्रिस 2 मॅथ्यू\n- ख्रिस 3 मॅथ्यू\n- ख्रिस 4 मॅथ्यू\n- ख्रिस 5 मॅथ्यू\n- ख्रिस 6 मॅथ्यू\n- ख्रिस 7 मॅथ्यू\n- ख्रिस 8 मॅथ्यू\n- ख्रिस 9 मॅथ्यू\n- ख्रिस 10 मॅथ्यू\n- ख्रिस 11 मॅथ्यू\n- ख्रिस 12 मॅथ्यू\n- ख्रिस 13 मॅथ्यू\n- ख्रिस 14 मॅथ्यू\n- ख्रिस 15 मॅथ्यू\n- ख्रिस 16 मॅथ्यू\n- ख्रिस 17 मॅथ्यू\n- ख्रिस 18 मॅथ्यू\n- ख्रिस 19 मॅथ्यू\n- ख्रिस 20 मॅथ्यू\n- ख्रिस 21 मॅथ्यू\n- ख्रिस 22 मॅथ्यू\n- ख्रिस 23 मॅथ्यू\n- ख्रिस 24 मॅथ्यू\n- ख्रिस 25 मॅथ्यू\n- ख्रिस 26 मॅथ्यू\n- ख्रिस 27 मॅथ्यू\n- ख्रिस 28 मॅथ्यू\n- ख्रिस 1 मार्क\n- ख्रिस 2 मार्क\n- ख्रिस 3 मार्क\n- ख्रिस 4 मार्क\n- ख्रिस 5 मार्क\n- ख्रिस 6 मार्क\n- ख्रिस 7 मार्क\n- ख्रिस 8 मार्क\n- ख्रिस 9 मार्क\n- ख्रिस 10 मार्क\n- ख्रिस 11 मार्क\n- ख्रिस 12 मार्क\n- ख्रिस 13 मार्क\n- ख्रिस 14 मार्क\n- ख्रिस 15 मार्क\n- ख्रिस 16 मार्क\n- एल च्या गॉस्पेल\n- ख्रिस 1 लूक\n- ख्रिस 2 लूक\n- ख्रिस 3 लूक\n- ख्रिस 4 लूक\n- ख्रिस 5 लूक\n- ख्रिस 6 लूक\n- ख्रिस 7 लूक\n- ख्रिस 8 लूक\n- ख्रिस 9 लूक\n- ख्रिस 10 लूक\n- ख्रिस 11 लूक\n- ख्रिस 12 लूक\n- ख्रिस 13 लूक\n- ख्रिस 14 लूक\n- ख्रिस 15 लूक\n- ख्रिस 16 लूक\n- ख्रिस 17 लूक\n- ख्रिस 18 लूक\n- ख्रिस 19 लूक\n- ख्रिस 20 लूक\n- ख्रिस 21 लूक\n- ख्रिस 22 लूक\n- ख्रिस 23 लूक\n- ख्रिस 24 लूक\n- ख्रिस 1 जॉन\n- ख्रिस 2 जॉन\n- ख्रिस 3 जॉन\n- ख्रिस 4 जॉन\n- ख्रिस 5 जॉन\n- ख्रिस 6 जॉन\n- ख्रिस 7 जॉन\n- ख्रिस 8 जॉन\n- ख्रिस 9 जॉन\n- ख्रिस 10 जॉन\n- ख्रिस 11 जॉन\n- ख्रिस 12 जॉन\n- ख्रिस 13 जॉन\n- ख्रिस 14 जॉन\n- ख्रिस 15 जॉन\n- ख्रिस 16 जॉन\n- ख्रिस 17 जॉन\n- ख्रिस 18 जॉन\n- ख्रिस 19 जॉन\n- ख्रिस 20 जॉन\n- ख्रिस 21 जॉन\n- ख्रिस 1 कायदे\n- ख्रिस 2 कायदे\n- ख्रिस 3 कायदे\n- ख्रिस 4 कायदे\n- ख्रिस 5 कायदे\n- ख्रिस 6 कायदे\n- ख्रिस 7 कायदे\n- ख्रिस 8 कायदे\n- ख्रिस 9 कायदे\n- ख्रिस 10 कायदे\n- ख्रिस 11 कायदे\n- पौलाने करिंथकरांना 1 पत्र\n- पौलाने करिंथकरांना 2 पत्र\n- गलतीकरांस पौलाच्या पत्र\n- रोम पौलाने पत्र\n- इफिस पौलाने पत्र\n- Phillipians पौलाने पत्र\n- कलस्सैकर पौलाने पत्र\n- थेस्सलनीका येथील पौलाने 1 पत्र\n- थेस्सलनीका येथील पौलाने 2 पत्र\n- पौलाने तीमथ्याला 1 पत्र\n- पौलाने तीमथ्याला 2 पत्र\n- तीत पौलाने पत्र\n- फिलेमोन पौलाने पत्र\n- इब्री लोकांस पौलाने पत्र\n- 1पेत्र यष्टीचीत पत्र\n- 2पीटर यचे पत्र\n- 1जॉन सेंट पत्र\n- 2जॉन यचे पत्र\n- 3जॉन च्या व्या पत्र\n- 1शमुवेल यष्टीचीत पुस्तक\n- 2शमुवेल यचे पुस्तक\n- 1किंग्ज यष्टीचीत पुस्तक\n- 2रा राजांचा इतिहास या पुस्तकात\n- 1इतिहास या यष्टीचीत पुस्तक\n- 2रा इतिहास 'या पुस्तकात\n- कारण योना जसा\n- 1Maccabees सेंट पुस्तक\n- 2रा Maccabees पुस्तकात\n- का बायबल विविध\n- दैनिक ईमेल साइनअप\n- एक याजक विचारा\n- आत्तापर्यंत सर्वोत्तम प्रवचने\nमुख्यपृष्ठ / बायबल / प्रेषितांची कृत्ये / ख्रिस 7 कायदे\n7:1 प्रमुख याजक स्तेफनाला म्हणाला, \"हे सर्व खरे आहे\n7:2 आणि स्टीफन म्हणाले: \"नोबेल भाऊ आणि पूर्वजांना, ऐका. गौरवी देवाने आमचा पिता अब्राहाम दर्शन, तो मेसोपोटेमिया येथे असताना, हे तो हारान येथे राहिले आधी.\n7:3 आणि देव त्याला म्हणाला, 'आपला देश आणि आपल्या नातेवाईक सोड जा, आणि मी तुला दाखवीन त्या देशात जा. '\n7:4 मग तो खास्द्यांच्या देशात निघून गेला, आणि तो हारान येथे वास्तव्य. आणि नंतर, वडिलांच्या मृत्यूनंतर नंतर, देव या देशात नेले, जे आता तुम्ही राहता.\n7:5 आणि तो त्याला वाटा दिला नाही, एक पाऊल अगदी जागा नाही. पण तो वतन म्हणून त्याला देण्याचे वचन दिले, आणि त्याला त्याच्या संततीला नंतर, त्याला एक मुलगा नाही तरी.\n7:6 मग देव त्याच्या संततीला परक्या देशात एक वसाहतवला होईल, असे सांगण्यात आले, आणि त्यांना जिंकणे असे, आणि वाईट रीतीने त्यांना उपचार, चारशे वर्षे.\n7:7 'परंतु जो देश त्यांना कोणाची उपासना करायची, मी शिक्षा करीन,'परमेश्वर, माझा प्रभू. 'यानंतर, ते निघून जातील आणि या ठिकाणी माझी उपासना करतील. '\n7:8 तो त्याने आपली सुंता करार दिला. आणि मग तो इसहाक गरोदर राहिली व तिला आठव्या दिवशी त्याची सुंता त्याने करवून. अशी रीतीने इसहाकाने याकोबाला गरोदर राहिली, आणि याकोब, याची सुंता केली.\n7:9 आणि Patriarchs, अत्यंत दक्ष जात, इजिप्त मध्ये योसेफ. पण देव होता.\n7:10 आपल्या सर्व दु: ख त्याला सुटका. तो फारो देखत कृपा आणि शहाणपण दिले, मिसरचा राजा. फारोने योसेफाला इजिप्त देशावर राज्यपाल म्हणून व त्याचे कुटुंब त्याला नियुक्त.\n7:11 मग दुष्काळ इजिप्त व कनान सर्व आली, आणि एक मोठे संकट. आणि आमच्या पूर्वजांना अन्नधान्य सापडले नाही.\n7:12 पण इजिप्त देशामध्ये धान्य आहे याकोबाने ऐकले की, तेव्हा, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले,.\n7:13 आणि दुसऱ्या प्रसंगी, योसेफाने आपल्या भावांना ओळखले गेले, आणि त्याच्या वाडवडील फारो, हे स्पष्ट करण्यात आले.\n7:14 मग योसेफाने पाठविले आणि आपल्या बापाला आणले, त्याच्या सर्व नातेवाईक सह, सत्तर-पाच आत्मे.\n7:15 मग याकोब इजिप्त देशात मध्ये उतरला, आणि तो निधन, आणि त्यामुळे आमच्या पूर्वजांप्रमाणेच.\n7:16 ते शखेम मध्ये पार, आणि ते अब्राहामाचे हमोर मुले पैसे रक्कम विकत घेतले कबरीत आणण्यात आले, शखेम मुलगा.\n7:17 आणि देव अब्राहामाला सांगितले होते की जे वचन दिले आहे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा, लोक वाढ आणि इजिप्त या बाजूला सरकावे लागले,\n7:18 अगदी आणखी एक राजा पर्यंत, योसेफ माहित नाही कोण, इजिप्त उठला.\n7:19 हे एक, आमच्या नातेवाईक समावेश, आमच्या पूर्वजांनी दु: ख, ते त्यांच्या बालकांना उघडकीस असे, ते जिवंत ठेवली नये.\n7:20 एकाच वेळी, मोशेचा जन्म झाला. नंतर त्याने त्यांना देवाच्या कृपेने होते, आणि तो त्याच्या वडिलांच्या घरात तीन महिने वाढला.\n7:21 मग, सोडून गेले, फारोच्या मुलीला घेतले, आणि तिने त्याला आपल्या मुलासारख उठविले.\n7:22 इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व त्याच्या कृतीत भारदस्त झाला.\n7:23 पण वय चाळीस वर्षे त्याला झाले,, तो त्याच्या अंत: करणात उठला तो आपल्या भावांना भेट पाहिजे की, इस्राएल.\n7:24 तो एका एक दु इजा पाहिले होते, तेव्हा, त्याला नाही. आणि इजिप्शियन येतील, त्याला मेलेल्यांतून जिवंत होणे केले कोण इजा टिकाऊ होते.\n7:25 आता तो त्याच्या बांधवांना आपला हात माध्यमातून त्यांना वाचविण्यासाठी मंजूर होईल की समजले असते असे वाटले की,. पण ते समजले नाही.\n7:26 त्यामुळे खरोखर, दुसऱ्या दिवशी, कोण चर्चा करीत होता त्या हजर, मग तो निर्धास्तपणे त्यांना समेट असते, तो म्हणाला, 'पुरुष, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात. तर मग आता तुम्ही एकमेकांना इजा होईल\n7:27 त्याच्या शेजारी त्याला नाकारले पण जो इजा उद्भवणार होते, तो म्हणाला: 'आम्हावर नेते आणि न्यायाधीश म्हणून नेमले आहे आहे\n7:28 तो तुम्ही मला जिवे मारावयास इच्छित की नाही, काल तू त्या इजिप्तच्या माणसाला ठार मारलेस त्याच प्रकारे\n7:29 मग, हे ऐकले, मोशे पळून गेला. तो मिद्यानी देशात तुम्ही परक्या झाले, त्याला दोन मुलगे कुठे तयार.\n7:30 चाळीस वर्षांनंतर झाले,, त्याला दिसले, मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात, एक परी, एक बुश मध्ये अग्नीच्या ज्वाला मध्ये.\n7:31 आणि हे पाहून, मोशे दृष्टीने चकित झाले. तो तो टक लावून पाहणे करण्यासाठी आला म्हणून, परमेश्वराचा आवाज त्याच्याकडे आले, तो म्हणाला:\n7:32 'मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे: अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोब आणि देव आहे. 'तेव्हा मोशे, सगळीकडे ज्याने प्रचंड भय केले जात, कापू लागला नाही.\n7:33 तेव्हा प्रभु त्याला म्हणाला,: 'तुझ्या पायातील वहाणा सैल. आपण उभे ज्या ती जागा पवित्र मैदान आहे.\n7:34 नक्कीच, मी मिसरमध्ये माझ्या लोकांना दु: ख पाहिले आहे, आणि मी त्यांच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. आणि म्हणून, मी त्यांना मुक्त खाली येत आहे. आणि आता, पुढे जा आणि मी तुला परत इजिप्त देशाला पाठवीत आहे. '\n7:35 हा तोच मोशे आहे, ज्या ते म्हणाले नाकारले, 'कोण नेते आणि न्यायाधीश म्हणून नेमले आहे आहे'एक देव नेते आणि वाचवले पाठविले आहे, बुश मध्ये अब्रामाला दर्शन दिले त्या देवदूताच्या मदतीने.\n7:36 मोशेने लोकांना बाहेर काढले नेतृत्व, मिसर देशात चमत्कार आणि अदभुत कामे पूर्ण, आणि तांबड्या समुद्राजवळ, आणि वाळवंटात, चाळीस वर्षे.\n7:37 हा तोच मोशे आहे आहे, इस्राएल लोकांना म्हणाला: 'देव आपल्या स्वत: च्या भाऊ मला एक भविष्यवादी आपण देईल. त्याचे तुम्ही ऐका होईल. '\n7:38 या वाळवंटात चर्च मध्ये कोण होता आहे, देवदूत त्याला सीनाय पर्वतावर बोलत होते, आणि आपल्या पूर्वजांशी. हे जीवन शब्द मिळाली होती, त्याने आम्हाला देणे आहे.\n7:39 हे आमचे पूर्वज ज्या आज्ञांचे पालन करायला तयार होते तो आहे. त्याऐवजी, आणि त्यांनी त्याला नाकारले, आणि त्यांच्या अंत: करणात ते इजिप्त दिशेने फिरवून,\n7:40 वाडवडील अहरोनाला म्हणाले,: 'आम्हाला देव करा, आपल्याही आधी जाऊ शकते. म्हणाले, 'मोशेने, मिसर देशातून आम्हाला दूर घेऊन येणारा, आम्ही त्याचे काय झाले काय माहित नाही. '\n7:41 आणि म्हणून त्यांनी याच काळात वासरासारखी दिसणारी एक मूर्ती देतोस, आणि ते मूर्तीला अर्पणे वाहिली, आणि ते त्यांच्या स्वत: च्या हातांनी घडविलेल्या या आनंद झाला.\n7:42 मग देव चालू, आणि त्याने त्यांना सुपूर्द, स्वर्गातील देवदूत करण्यासाठी subservience करण्यासाठी, तो संदेष्टे या पुस्तकात लिहिलेली होता फक्त म्हणून: 'आपण वाळवंटात चाळीस वर्षे मला बळी आणि बळी अर्पण नाही, इस्राएलच्या वंशजांनो,\n7:43 आणि तरीही आपण Moloch पवित्र निवास मंडपाच्या आणि तुमचा देव Rephan तारा स्वत: साठी उचलला, आकडेवारी तुम्ही स्वत: त्यांना पूजा करण्यासाठी स्थापन केला. आणि म्हणून मी दूर नेईल, बाबेलच्या पलीकडे. '\n7:44 आज्ञापटाच्या पवित्र निवास वाळवंटात आपल्या पूर्वजांशी होते, देवाने त्यांना नेमलेला फक्त म्हणून, मोशे बोलत, तो पाहिले होते की फॉर्म त्यानुसार करा असे.\n7:45 पण आमच्या पूर्वजांनी, तो प्राप्त, ते आणले, यहोशवा, विदेशी देशात, देवाने आपल्या वाडवडिलांची समोर हकालपट्टी ज्या, दावीद याच्या काळापर्यत,\n7:46 जो देवाच्या आधी संतोष आणि तो याकोबाच्या देवासाठी मंदीर मिळावे विचारले.\n7:47 पण त्याचे मंदिर कोणी बांधले शलमोनाने होते.\n7:48 पण सर्वोच्च बांधलेल्या घरात राहत नाही, तो संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले तसे:\n7:49 'आकाश माझे सिंहासन आहे, आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. आपण घरात कोणत्या प्रकारच्या मला बांधणी होईल, परमेश्वर म्हणतो,. आणि माझ्या विश्रांतीची जागा आहे\n7:50 माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत आहे\n7:51 ताठमानेचे मने व कान विदेशी, तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला विरोध. आपल्या पूर्वजांप्रमाणेच फक्त म्हणून, तसेच आपण काय कराल.\n7:52 आपल्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना कोणत्या छळ केला नाही, ते फक्त एक घटने किंवा प्रसंगाचे आगमन घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी ठार. आणि आपण आता विश्वासघात व त्याचे खून केलात.\n7:53 आपण देवदूत क्रिया नियमशास्त्र मिळाले, आणि तरी तुम्ही ते पाळीत नाही आहे. \"\n7:54 मग, हे ऐकले यावर, ते गंभीरपणे त्यांच्या अंत: करणात जखमी झाले, आणि त्यांनी त्याला त्यांचे दात खातो,.\n7:55 तो पण, पवित्र आत्म्याने भरुन जात, आणि त्याने आकाशाकडे लक्ष देवून पाहत, देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले देव आणि येशूचे गौरव पाहिले,. आणि तो म्हणाला,, \"पाहा, स्वर्ग उघडलेला मला दिसत, आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. \"\n7:56 मग ते, मोठ्याने ओरडून, त्यांनी आपले कान केले आहे आणि, जमत, त्याच्या दिशेने बळजबरीने दाखल.\n7:57 आणि त्याला बाहेर वाहनचालक, शहर पलीकडे, त्यांनी त्याला दगडमार करून ठार केले. साक्षी एक तरुण पाय बाजूला आपले कपडे ठेवलेल्या, शौल कोण म्हटले होते.\n7:58 ते स्तेफनावर दगडमार करीत असताना, तो बाहेर बोलाविले आणि म्हटले,, \"हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर. \"\n7:59 मग, त्याच्या गुडघे आणले गेले, तो मोठ्याने ओरडून म्हणाला, तो म्हणाला, \"प्रभु, त्यांना माथी पाप असे मानू नका. \"आणि तो जेव्हा हे सांगितले होते, परमेश्वराच्या झोपी गेला. तेव्हा शौल आपल्या खून संमती होते.\nईमेल द्वारे मास वाचन मिळवा\nकॅथोलिक चर्च च्या दैनिक मास वाचन प्राप्त करण्यासाठी नोंदणी. आपला ई-मेल पत्ता आम्हाला सुरक्षित आहे. आम्ही ते अन्य कोणत्याही हेतूसाठी वापरणार नाही, किंवा आम्ही वितरित करेल. आम्ही फक्त गॉस्पेल आणि वाचन पाठवेल(चे) प्रत्येक दिवस. देव तुम्हाला आशीर्वाद\nइंग्रजीअरबीआफ्रिकान्सबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनीक्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफारसीफिन्निशफ्रेंच (फ्रान्स)फ्रेंच (कॅनडा)जर्मनग्रीकहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीख्मेरकोरियनलाट्वियनलिथुआनियनमाल्टीजमलयमॅसेडोनियननॉर्वेजियनपोलिशपोर्तुगीज (ब्राझील)पोर्तुगीज (पोर्तुगाल)रोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोवेनियनस्पॅनिश (मेक्सिको)स्पॅनिश (स्पेन)स्वाहिलीस्वीडिशतामिळथाईतुर्कीयुक्रेनियनव्हिएतनामी\nवरील आपल्या भाषा निवडा. स्वयंचलित Google अनुवाद द्वारे - - आपल्या पसंतीच्या भाषेत आम्ही दररोज वाचन अनुवादित एक वैशिष्ट्य जोडण्यासाठी योजना.\nहे फील्ड वैधता हेतूसाठी आहे आणि जसाच्या तसा बाकी पाहिजे.\nअलीकडील दैनिक मास वाचन\nईमेल द्वारे मास वाचन मिळवा\nकॅथोलिक चर्च च्या दैनिक मास वाचन प्राप्त करण्यासाठी नोंदणी. आपला ई-मेल पत्ता आम्हाला सुरक्षित आहे. आम्ही ते अन्य कोणत्याही हेतूसाठी वापरणार नाही, किंवा आम्ही वितरित करेल. आम्ही फक्त गॉस्पेल आणि वाचन पाठवेल(चे) प्रत्येक दिवस. देव तुम्हाला आशीर्वाद\nइंग्रजीअरबीआफ्रिकान्सबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनीक्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफारसीफिन्निशफ्रेंच (फ्रान्स)फ्रेंच (कॅनडा)जर्मनग्रीकहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीख्मेरकोरियनलाट्वियनलिथुआनियनमाल्टीजमलयमॅसेडोनियननॉर्वेजियनपोलिशपोर्तुगीज (ब्राझील)पोर्तुगीज (पोर्तुगाल)रोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोवेनियनस्पॅनिश (मेक्सिको)स्पॅनिश (स्पेन)स्वाहिलीस्वीडिशतामिळथाईतुर्कीयुक्रेनियनव्हिएतनामी\nवरील आपल्या भाषा निवडा. स्वयंचलित Google अनुवाद द्वारे - - आपल्या पसंतीच्या भाषेत आम्ही दररोज वाचन अनुवादित एक वैशिष्ट्य जोडण्यासाठी योजना.\nहे फील्ड वैधता हेतूसाठी आहे आणि जसाच्या तसा बाकी पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-28-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T08:50:15Z", "digest": "sha1:PIRZLJ74D2RIVMOGUX6LX5SCR4DDEYS2", "length": 10582, "nlines": 111, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "नॉर्थ कोरियात केवळ 28 हेअरस्टाइल मान्य | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news नॉर्थ कोरियात केवळ 28 हेअरस्टाइल मान्य\nनॉर्थ कोरियात केवळ 28 हेअरस्टाइल मान्य\nसिंगापूर : सिंगापूरमध्ये साऱ्या जगाचे लक्ष लागलेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची भेट झाली. या भेटीमध्ये अनेक करारांवर हस्ताक्षर करण्यात आले. ज्यात आण्विक शस्त्र नष्ट करण्याचाही करार आहे.\nउत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांचं जगणं नेहमीच एक रहस्य राहिलं आहे. त्यांची जन्मतिथीही लोकांना माहीत नाहीये. किम जोंग उन यांची जीवनशैली ही इतर देशांच्या प्रमुखांपेक्षा फारच वेगळी आहे. त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या हेअरस्टाइलपर्यंत सर्वच नॉर्थ कोरियासह जगभरात प्रसिद्ध आहे.\nकिम यांची हेअरस्टाइल नेहमीच चर्चेत असते. त्यांची ही हेअरस्टाइल नॉर्थ कोरियातील मोठ्यांसह लहानांनाही आकर्षित करते. जास्तीत जास्त लोक हे किम यांची हेअरस्टाइल फॉलो करतात. खरंतर त्यांची हेअरस्टाइल फॉलो करणे नॉर्थ कोरियातील लोकांसाठी आता प्रथाच झाली आहे.\nलहानपणी किम जोंग उन यांची हेअरस्टाइल फारच साधारण असायची. पण एक लिडर म्हणून नावारुपाला येत असताना त्यांनी आपल्या हेअरस्टाइलमध्ये बदल केला. 2010 मध्ये साउथ कोरियाच्या एका वेबसाईटने त्यांच्या बदलत्या लूक्सची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांचे केस फार विस्कटलेले होते. पण नंतर त्यांनी आपली हेअरस्टाइल बदलली.\nरिपोर्ट्सनुसार, किम जोंग उन यांची सध्याची हेअरस्टाइल ही नॉर्थ कोरियाचे फाऊंडर आणि त्यांचे आजोबा यांच्याकडून प्रेरित आहे.\nनॉर्थ कोरियातील ‘Inmin Kyoyook’ या एज्युकेशनल मॅगझिनने तेथील पुरुष अध्यापकांना किम यांची paeki हेअरस्टाइल ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरुन तेथील तरुणांमध्येही ही हेअरस्टाइल प्रचलित होईल. 2015 मध्ये किम जोंग उन यांनी नॉर्थ कोरियासाठी काही निवडक म्हणजेच 28 हेअरस्टाइल ठरवून दिल्या होत्या.\nतब्बल 27 वर्षांनंतर ग्रीस आणि मॅकडोनियामधील मिटला वाद\nकिमान दोन अपत्यांना जन्म द्या ; गोव्याच्या राज्यपालांचा तरुणांना सल्ला\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/stilettos/cheap-stilettos-price-list.html", "date_download": "2018-10-15T08:47:06Z", "digest": "sha1:R7DTKFLLWGDDEGRUVWSGUQWL3LXQDFEX", "length": 17384, "nlines": 485, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये स्टीलत्तोस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त स्टीलत्तोस India मध्ये Rs.155 येथे सुरू म्हणून 15 Oct 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. आशंका रेड बॉलेरिनास SKUPD9ecPX Rs. 418 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये स्टीलत्तोस आहे.\nकिंमत श्रेणी स्टीलत्तोस < / strong>\n473 स्टीलत्तोस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,286. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.155 येथे आपल्याला किएल्झ ब्लू बॉलेरिनास SKUPD9cQm4 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 513 उत्पादने\nकिएल्झ रेड सासूल शोलेस\nपार्टी गर्ल पिंक फ्लॅट\nदु मॉस व्हाईट निबूक & सेउदे स्प्रे पॅक ऑफ 2\nकिएल्झ अमेझिंग रेड फ्लॅट सँडल्स\nकिएल्झ ग्राय सासूल शोलेस\n- हिल शाप Flat\n- हिल शाप Flat\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/unveiling-best-music-my-elgar/", "date_download": "2018-10-15T09:18:36Z", "digest": "sha1:AK2OWNTGU5ISIAVBF4BSUDKD6ZCUKIOB", "length": 27593, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Unveiling The Best Music Of 'My Elgar' | ​‘माझा एल्गार’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १५ ऑक्टोबर २०१८\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nराजगुरुनगर येथे शिक्षकाची पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण\nमहापालिका कर्मचाऱ्यांची डीसीपीएस कपात बेकायदा\nमुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळावर स्वागत\nप्रीतम या चित्रपटाद्वारे हा मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्गज वळणार मराठीकडे\nचटके-फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाहीः राज ठाकरे\nमंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार\nराष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, लोकसभा 2019 साठी ठेवला 'हा' फॉर्म्युला\nएअर इंडियाची एअर हॉस्टेस विमानातून पडली; प्रकृती गंभीर\nFuel Hike : दरवाढीची मालिका सुरूच पेट्रोल प्रतिलिटर 88.18 रुपये, तर डिझेल 9 पैशांनी महागलं\n#MeToo : कैलाश खेरवर पुन्हा नवा आरोप, तोशी साबरीही अडकला\nफरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली\n#MeToo: करण जोहर, शबाना आझमी कुठे आहेत कंगना राणौतचा रोखठोक सवाल\n#Metoo : माझेही ‘शोषण’ झाले, सैफ अली खानचा मोठा खुलासा\nपरिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nGlobal Hand washing Day : हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवर्जून द्या, कारण...\nNavratri 2018 : नवरात्रीमध्ये दुर्गापुजेसाठी ट्राय करा रेखाप्रमाणे कांजीवरम साड्यांचा लूक\n रिसर्च सांगतो सुंदर बायको\nप्रमाणापेक्षा जास्त घाम येतो जाणून घ्या कारणे आणि उपाय\nया ६ प्रकारे बदामांचा वापर करुन चेहरा करा चमकदार\nअकोला : निता अंबानी यांचे विमानतळावर आगमन. विमानतळावरून रिधोरा येथे रवाना\nमुंबई - इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणारे चारजण अटकेत\nचीनची भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनची दोन हेलिकॉप्टर्स 5 मिनिटं भारतीय हद्दीत\nगोवा भाजपाची वेबसाइट हॅक, वेबसाइट हॅक करून लिहिलं 'पाकिस्तान जिंदाबाद'\nकल्याण- भाऊराव पोटे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा\nजळगाव: विटभट्टी व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून\nमुंबई : निवडणुकीसाठी फंड मागणार नाही - राज ठाकरे\nमुंबई : पुस्तकं वाचून उद्योग करता येत नाहीत - राज ठाकरे\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाशिक दौरा सुरू\nनंदुरबार- शहादामध्ये डायरियामुळे तरुणाचा मृत्यू; 50 पेक्षा अधिक जण रूग्णालयात दाखल\nमुंबई : जुहूच्या एसएनडीटी कॉलेज हॉस्टेलच्या वॉर्डनवर लैंगिक शोषणाचे आरोप, वॉर्डनला चार दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं\nउस्मानाबाद : सोयाबीन पीक अनुदानाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा ताफा पारगाव येथे अडवला\nमध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दातियामधील पितांबरा शक्तीपीठात पूजा\nबुलडाणा : दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक सुरू\nमध्य प्रदेश विधानसभा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर.\nअकोला : निता अंबानी यांचे विमानतळावर आगमन. विमानतळावरून रिधोरा येथे रवाना\nमुंबई - इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणारे चारजण अटकेत\nचीनची भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनची दोन हेलिकॉप्टर्स 5 मिनिटं भारतीय हद्दीत\nगोवा भाजपाची वेबसाइट हॅक, वेबसाइट हॅक करून लिहिलं 'पाकिस्तान जिंदाबाद'\nकल्याण- भाऊराव पोटे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा\nजळगाव: विटभट्टी व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून\nमुंबई : निवडणुकीसाठी फंड मागणार नाही - राज ठाकरे\nमुंबई : पुस्तकं वाचून उद्योग करता येत नाहीत - राज ठाकरे\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाशिक दौरा सुरू\nनंदुरबार- शहादामध्ये डायरियामुळे तरुणाचा मृत्यू; 50 पेक्षा अधिक जण रूग्णालयात दाखल\nमुंबई : जुहूच्या एसएनडीटी कॉलेज हॉस्टेलच्या वॉर्डनवर लैंगिक शोषणाचे आरोप, वॉर्डनला चार दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं\nउस्मानाबाद : सोयाबीन पीक अनुदानाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा ताफा पारगाव येथे अडवला\nमध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दातियामधील पितांबरा शक्तीपीठात पूजा\nबुलडाणा : दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक सुरू\nमध्य प्रदेश विधानसभा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर.\nAll post in लाइव न्यूज़\n​‘माझा एल्गार’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nमनोरंजनापलीकडे जात चित्रपटांतून अभिव्यक्तीचा शोध घेणारे मराठी चित्रपट मोठ्या संख्येने दिसतायेत. तारुण्याच्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचे बळ असते. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘माझा एल्गार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सद्गुरू फिल्मस प्रस्तुत ‘माझा एल्गार’ चित्रपटाचे निर्माते सौरभ आपटे तर प्रस्तुतकर्ते श्रीकांत आपटे आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मिलिंद कांबळे यांचे आहे. याप्रसंगी बोलताना चित्रपटाचे निर्माते सौरभ आपटे सांगतात की, समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो या भावनेतून ‘माझा एल्गार’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपट म्हणजे मनोरंजन हे जरी खरे असले तरी त्यातून सामाजिक प्रश्न मांडणेही गरजेचे असल्याचे सांगताना हा चित्रपट आणि यातील गीते प्रेक्षकांना भावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\n‘माझा एल्गार’ चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते आहेत. ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’ या मनाचा ठाव घेणाऱ्या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना... अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत सौरभ शेटे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला सौरभ शेटेचा आवाज लाभला आहे. ‘आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणे अवधूत गुप्तेने गायले आहे. अभिजीत सकपाळ आणि मिलिंद कांबळे यांनी ही गीते लिहिली आहेत.\nऐश्वर्या राजेश, स्वप्नील राजशेखर, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गांधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन उमेश पोफळे तर संकलन नकुल प्रसाद– प्रज्योत पावसकर यांचे आहेत. संगीत सौरभ- दुर्गेश या संगीतकार जोडीने दिले आहे. नृत्यदिग्दर्शन प्राण हंबरडे यांचे आहे. वेशभूषा अरविंद गौड यांची तर रंगभूषा भरत प्रजापती, आरती यांची आहे. जितेंद्र जैस्वार चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nप्रीतम या चित्रपटाद्वारे हा मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्गज वळणार मराठीकडे\nजेव्हा ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची होते 'ग्रेटभेट'\n'मुंबई-पुणे-मुंबई 3' सिनेमात असणार ही कलाकार मंडळी\nनिर्माता अमोल कागणेची अशी असणार नवी इनिंग\nया दिवशी प्रदर्शित होणार अभिनय बेर्डेचा अशी ही आशिकी चित्रपट\n'मी शिवाजी पार्क' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nHelicopter Eela Review: आई-मुलाच्या नात्याचा भावनिक प्रवास \nFryday film Review:कॉमेडीचा फुल डोस आहे 'फ्रायडे'\nनवरात्रीमीटूभारत विरुद्ध वेस्ट इंडिजप्रो कबड्डी लीगतितली चक्रीवादळइंधन दरवाढएअर इंडियाब्राह्मोसफ्लिपकार्टअॅमेझॉन\nइंग्लंडमधील सुंदर आयलंड विक्रीला, जाणून घ्या किंमत\nNavratri 2018 : नवरात्रीमध्ये दुर्गापुजेसाठी ट्राय करा रेखाप्रमाणे कांजीवरम साड्यांचा लूक\nभारतीय संघाची विक्रमी कामगिरी\nSpotted: टायगरसह ब्रेकअपनंतर दिशा पटानी झाली उदास, मुंबईतील रस्त्यावर ‘मैं और मेरी तनहाई’ म्हणत फेरफटका....\nनवरात्री विशेष : पश्चिम बंगालमधील 'दुर्गा' दर्शन\n'ही' 5 फुलं आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर; जाणून घ्या फायदे\nमेकअपशिवाय सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स\n 'या' चुका पाहून हसू आवरणार नाही\nIn pics: फिटनेस फ्रिक असलेल्या मलाइका अरोराचे हे फोटो व्हायरल\nनवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीला विद्युत रोषणाईचा साज\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nजलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\n...या व्हॉट्सअॅप कमेंटवरून झाली पठाण यांची हत्या; सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात\n#Metoo : 'तिलाच' हवा होता 'किस'; चेतन भगतने शेअर केला तो ई-मेल\nतुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव\n‘मी-टू’ चळवळीविरुद्ध जोक करणाऱ्यांची दया येते -अनिता दाते\nकोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको- शशी थरूर\nकोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको- शशी थरूर\nचटके-फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाहीः राज ठाकरे\n#Metoo : 'तिलाच' हवा होता 'किस'; चेतन भगतने शेअर केला तो ई-मेल\nहलाखीत जगणाऱ्या रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटी; तपास यंत्रणा चक्रावली\nव्हॉट्सअॅपच्या 'या' खास फिचरमध्ये होणार मोठा बदल\nमंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/home?page=1&order=comment_count&sort=asc", "date_download": "2018-10-15T09:49:50Z", "digest": "sha1:37TT46YHIX2L3M6UDX5RQLQ66NF37CRQ", "length": 16784, "nlines": 304, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\nपराक्रमी असा मी काव्यधारा 1,354 11-06-2011 0\nमग हव्या कशाला सलवारी काव्यधारा 1,873 15-06-2011 0\n - तुंबडीगीत काव्यधारा 1,362 15-06-2011 0\nमोरा मोरा नाच रे काव्यधारा 1,354 15-06-2011 0\nहे रान निर्भय अता काव्यधारा 929 16-06-2011 0\nचंद्रवदना काव्यधारा 953 16-06-2011 0\nपुढे चला रे.... काव्यधारा 930 16-06-2011 0\nकुंडलीने घात केला काव्यधारा 951 16-06-2011 0\nकविता म्हणू प्रियेला काव्यधारा 913 16-06-2011 0\nआम्ही शेतकरी बाया 1,513 26-07-2011\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,136 17-07-2016\nस्मशानात जागा हवी तेवढी 1,121 18-06-2011\nचुलीमध्ये घाल 777 22-09-2015\nसोज्वळ मदिरा 459 10-02-2017\nअस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक 1,144 06-09-2011\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ.विकास आमटे 715 09-03-2014\nमनाला थेट भिडणारी गझल - तुषार देसले 700 09-03-2014\nआंब्याच्या झाडाले वांगे 1,422 18-06-2011\nमेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका 879 22-06-2014\nलेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका 670 26-04-2015\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका 761 09-07-2016\nखाया उठली महागाई 1,279 18-06-2011\nअंगाईगीत, लावणी, पोवाडा, बडबडगीत, गौळण\nरंगताना रंगामध्ये 1,724 15-07-2011\nश्याम सावळासा :अंगाईगीत 2,154 15-06-2011\nलोकशाहीचा अभंग 1,503 14-08-2013\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,094 15-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,106 16-07-2016\nकविता म्हणू प्रियेला 913 16-06-2011\nकाळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो. 1,192 23-06-2011\nघुटमळते मन अधांतरी 851 17-06-2011\nश्याम्याची बिमारी 1,243 26-06-2011\nकापसाचा उत्पादन खर्च. 15,461 18-11-2011\nभारतीय सणांचे अनर्थशास्त्र 1,960 29-02-2012\nकुर्‍हाडीचा दांडा 1,295 26-06-2011\nशेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने 1,045 26-06-2011\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक - १ 1,670 19-08-2011\nगाय,वाघ आणि स्त्री 1,799 31-01-2012\nभाषेच्या गमती-जमती : भाग-२ 560 10-11-2016\nअशीही उत्तरे-भाग-३ 1,546 30-06-2011\nअशीही उत्तरे-भाग - २ 1,542 30-06-2011\nकापला रेशमाच्या सुताने गळा 1,527 19-05-2012\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,042 14-01-2013\nसत्कार समारंभ : वर्धा 3,200 02-07-2011\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 5,263 25-07-2012\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 2,207 02-07-2011\n’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,348 14-09-2014\nविचार- सरणीचं अचूक दर्शन 997 23-06-2011\nसर्वच कविता वाचनीय 1,195 23-06-2011\nकाळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो. 1,192 23-06-2011\nइतके उत्तम भाष्य फ़क्त श्रेष्ठ कवीच करू शकतो 1,177 23-06-2011\n'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीत' 'रानमेवा' ची दखल 1,836 23-06-2011\nभावात्म काव्यात्मकतेचा 'गोडवा’ 1,280 23-06-2011\nविद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती 1,081 16-04-2013\nआग्रा, दिल्ली, मैहर, बेडाघाट, खजुराहो 559 01-08-2013\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती 1,430 31-01-2013\nहिमालय की गोद में : उत्तरार्ध 756 20-05-2014\nदौलताबाद, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरुळ लेण्या 799 02-01-2015\nनागार्जून, एनटीआर गार्डन, रामोजी फिल्मसिटी 538 17-05-2013\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-15T08:18:57Z", "digest": "sha1:M23NAWTJQIFF6ERCCUZZYPEEUO6JS3IY", "length": 9672, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "खराळवाडीत आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news खराळवाडीत आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nखराळवाडीत आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nपिंपरी- खराळवाडीतील भागवत गीता मंदिरात खेळत असताना आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असताना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.9) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला आहे.\nरोहन दिलीप भांडेकर (वय –18 रा. खराळवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादींची आठ वर्षांची पीडित मुलगी शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिरात खेळत होती. आरोपीने तिला मंदिरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत सर्व घडलेला प्रकार पीडित मुलीच्या आईने सांगितला. आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेवून रविवारी (दि.10) पिंपरीमधून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे करित आहेत.\nअखेर सहाय्यक आयुक्त डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत बदली\nराज ठाकरेंनी व्यंगचित्रातून ‘असा’ साधला संभाजी भिडेंवर निशाणा\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6_(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-10-15T09:30:20Z", "digest": "sha1:U7RDXHY4NFKRFA7RHWRI35IXPBJC55UB", "length": 5483, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माद्रिद (संघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nमाद्रिदचे स्पेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ८,०३० चौ. किमी (३,१०० चौ. मैल)\nघनता ७७८.६ /चौ. किमी (२,०१७ /चौ. मैल)\nमाद्रिद हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. हा संघ स्पेनच्या मध्य भागात असून स्पेनची राजधानी माद्रिद ह्याच संघात वसलेली आहे.\nआंदालुसिया · आरागोन · आस्तुरियास · एस्त्रेमादुरा · कांताब्रिया · कातालोनिया · कास्तिया इ लेओन · कास्तिया-ला मांचा · कॅनरी द्वीपसमूह · गालिसिया · नाबारा · पाईज बास्को · बालेआरिक द्वीपसमूह · माद्रिद · मुर्सिया · ला रियोहा · वालेन्सिया\nस्वायत्त शहरे: मेलिया · सेउता\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/work-canal-has-started-through-sakal-relief-fund-118211", "date_download": "2018-10-15T09:08:47Z", "digest": "sha1:6OEDNGATEWNLBO3NW7HH6VTQJMXLWSH3", "length": 12634, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "work of canal has started through sakal relief fund खोरोची : सकाळ रिलिफ फंडातुन ओढा खोलीकरणास सुरवात | eSakal", "raw_content": "\nखोरोची : सकाळ रिलिफ फंडातुन ओढा खोलीकरणास सुरवात\nसोमवार, 21 मे 2018\nवालचंदनगर : खोरोची (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.\nनीरा नदीच्या काठावर खोरोची गाव वसलेले आहे. गावाजवळून ओढा वाहत असुन सध्या संपूर्ण ओढ्यामध्ये गाळ साचला असून बाभळीचे साम्राज्य झाले आहे. यामुळे पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी ओढ्यामधून नदीला वाहून जात असल्याने खोरोची ग्रामस्थांनी ओढा खोलीकरण करण्यासाठी सकाळ रिलिफ फंडातुन मदत करण्याची मागणी केली होती.\nवालचंदनगर : खोरोची (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.\nनीरा नदीच्या काठावर खोरोची गाव वसलेले आहे. गावाजवळून ओढा वाहत असुन सध्या संपूर्ण ओढ्यामध्ये गाळ साचला असून बाभळीचे साम्राज्य झाले आहे. यामुळे पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी ओढ्यामधून नदीला वाहून जात असल्याने खोरोची ग्रामस्थांनी ओढा खोलीकरण करण्यासाठी सकाळ रिलिफ फंडातुन मदत करण्याची मागणी केली होती.\nया कामासाठी सकाळ माध्यम समुहाने सकाळ रिलिफ फंडातुन दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी सरंपच संजय चव्हाण, दत्तु सवासे, दत्तू फडतरे, सुखदेव निकम, हनुमंत देवकर, निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ, बापू नगरे, राजेंद्र बर्गे, ग्रामसेवक सागर सवासे आदि उपस्थित होते.\n\"सकाळ माध्यम समुहाने सुरु केलेले ओढा खोलीकरणाचे काम कौतुकास्पद आहे. गतवर्षी सकाळ रिलीफ फंडातुन दगडवाडी व निरवांगी येथे ओढा खोलीकरण करण्यात आले होते. याचा फायदा या गावांना झाला असून पिण्याच्या, जनावरांच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कमी झाला असल्याचे सांगून सकाळ मुळे गावे पाणीदार होत आहे.\n- आमदार दत्तात्रेय भरणे\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/marathigajhal?page=2", "date_download": "2018-10-15T09:49:10Z", "digest": "sha1:ES4FJFEXKUIIDTSYTXH7AXOFZFKOIDFJ", "length": 8811, "nlines": 112, "source_domain": "gangadharmute.com", "title": " माझी मराठी गझल | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी मराठी गझल\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nरक्त आटते जनतेचे 872 13-05-2013\nअन्नधान्य स्वस्त आहे 927 28-05-2013\nहुलकडूबी नाव 774 02-06-2013\nशस्त्र घ्यायला हवे 921 04-06-2013\nचीन विश्वासपात्र नाही 1,117 20-07-2013\n“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 8,120 10-11-2013\nटिकले तुफान काही 1,420 28-12-2013\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. अभय बंग 703 09-03-2014\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ.विकास आमटे 715 09-03-2014\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे 750 09-03-2014\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर 693 09-03-2014\nमनाला थेट भिडणारी गझल - तुषार देसले 700 09-03-2014\nतोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण - श्री तुळशीराम बोबडे 845 09-03-2014\nपरीक्षकांचीच परीक्षा घेणारा गझलसंग्रह - श्री. श्याम पवार 982 09-03-2014\nगझलविश्वाची परिभाषा बदलणारा गझलसंग्रह - श्री राज पठाण 1,037 09-03-2014\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/961", "date_download": "2018-10-15T09:10:00Z", "digest": "sha1:EPC6JPAUYTYCVRMTCY74U3N4IYIYSUZE", "length": 41535, "nlines": 176, "source_domain": "mr.upakram.org", "title": "युरोपियन लोकांव्यतिरिक्त भारतीय व्यापार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nयुरोपियन लोकांव्यतिरिक्त भारतीय व्यापार\nयावर चित्रा ताईंच्या अतिशय संदर लेखात या वेगळ्या परंतु तितक्याच रोचक मुद्द्यांची लुडबुड नको असे वाटले म्हणून हा चर्चेचा प्रस्ताव.\nउपक्रमरावे तेथिल संबंधित प्रतिसातिथे टाकता येतील काय\nइथे मी पहिल्या शतकातील महित असलेल्या मार्गांचा नकाशा देत आहे (संदर्भः विकीपिडिया)\nयात त्यांनी मार्ग जपान पर्यंत माहित असलेला दाखवलेला आहे. परंतू विकीवरील लेखनावरील पाश्चिमात्य पगडा बघता हा केवळ \"पाश्चिमात्यांना माहित असलेला\" मार्ग समजता येईल.\nअमेरिकेत जेव्हा पाश्चात्य आले तेव्हा तेथे मानव जातीचं आधीच वास्तव्य होतं. म्हणजे हा खंड मानवाला नवीन नव्हता केवळ युरोपियन लोकांना नवीन होता. आता हे अमेरिक इथे कसे आले यावरचे उत्तर बघा (संदर्भ विकिपिडिया)\nपुढिल नकाशा बघा . हे चित्र बेरिन्जिआ भु-पुलाचे आहे. हजारो वर्षांपूर्वी मधे रशिया आणि अमेरिकेच्या टोकांमधील गॅप पूर्ण भरलेली असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आशिया आणि अमेरिका खंड एकत्र होते म्हणजेच याच वेळी अगदी जमिनीवरून देखील अमेरिकेत जाता येत असे.\nयामार्गाने जर कोणे काळी माणूस अमेरिकेत गेला असेल तर आशियायी लोकांना अमेरिकेची माहिती असण्याची शक्यता बळावते\n३)युरोपियनांबरोबरचा व्यापार ख्रि.पु. ४०० च्या सुमारास चालू झाल. रोमन साम्राज्या बरोवर त्याकाळच्या ताम्रयुगातील मौर्यंनी हा चालू केला.\nपरंतू त्याही आधीपासून मौर्यांनी पुर्वेकडे व्यापार केल्याच्या नोंदी आहेत.\nया सगळ्यावरून भारतीय (सिंधु) संस्कृतीने अमेरिकेशी संधान साधले होते असे वाटते. आता त्यांच्यात व्यापार झाला का अमेरिका खंडात व्यापार करू शकेल अशी संस्कृती उदयाला आली होती का अमेरिका खंडात व्यापार करू शकेल अशी संस्कृती उदयाला आली होती का इ. गोष्टींवर तज्ञांनी प्रकाश टाकावा. परंतू यावरून संधान असण्याची शक्यता बळकट वाटते. तुम्हाला काय वाटतं\nअजून एक: पृथ्वी गोल आहे हे मात्र त्यामानाने उशीरा लक्षात आले त्यामुळे आपल्या माहित आधीपासून असलेली भूमी आणि युरोपियन् यांना मिळालेली भूमी ही एकच आहे हे भारतियांच्या लक्षात आले असेल का\nचित्रे पाहून गोष्टी पटकन समजल्या.\nयुरोपियनांबरोबरचा व्यापार ख्रि.पु. ४०० च्या सुमारास चालू झाल. रोमन साम्राज्या बरोवर त्याकाळच्या ताम्रयुगातील मौर्यंनी हा चालू केला.\nया चा संदर्भ काय आहे\nमग या पुर्वी व्यापार नव्हताच का\nइ.स. पुर्व काळात चीन व भारत यांच्या दरम्यान कोणत्या स्वरूपाचा व्यापार होत होता या बाबत कुणी माहीती देवू शकेल का\n३. ओक्लाहोमा राज्यातील 'ओक्मुल्गी' (उच्चार Okmulgee) हा परगणा पु. ना. ओकांच्या पूर्वजाने वसवला, आणि त्या पूर्वजाच्या मुलीच्या सन्मानार्थ त्याचे नाव 'ओकांची मुलगी' अर्थात 'ओकमुलगी' असे ठेवण्यात आले.\n४. पुढे स्थानिक 'लाल भारतीयां'चे या उपर्‍या वसाहतवादी ओकांच्या पूर्वजाशी फाटले, आणि त्यांनी एक मोठा होम बनवून त्या होमात ओकांच्या त्या पूर्वजास जाळले. अर्थात पुढे ओकांच्या त्या पूर्वजाबरोबरच्या सैन्याने याचा बदला घेतला, आणि केवळ ओक्मुल्गी परगणाच नव्हे, तर आजूबाजूचा मोठा भूप्रदेशही 'लाल भारतीयां'कडून पुन्हा काबीज केला, आणि तेथे आपले राज्य वसवले. 'ओकला होमा'त जाळला या घटनेच्या स्मरणार्थ या राज्याचे नाव 'ओक्लाहोमा' (Oklahoma) ठेवण्यात आले.\nतुमचे क्लेम्स तुम्हाला माहीत\nतसेच हे क्लेम्स करणारे ते ओक होते की टिळक हे तुमचे तुम्हाला माहीत.\nजसे हे \"नाहीच म्हणणे\" हास्यस्पद आहे तसेच \"हे होतेच\" असे म्हणणेही\nमात्र मी माझ्या लिखाणात आपण घेतलेल्या नावांचा कोणताही उल्लेख केलेला नाही हे स्पष्ट करतो. आपणही पाहाल की मी दावा केलेला नाही. मी फक्त समज आहे असे म्हंटले आहे. त्या नंतर फक्त मजापहित या इंडोनेशिया येथील घराण्याचा उल्लेख केला आहे. तो ही केला आहे कारण तसे पुरावे (इ.स. पहिले शतक या काळात) दगडात कोरलेले शीडाचे जहाज सापडले आहेत. त्या नंतर १४व्या शतकाच्या सुमाराच सत्तेवर आलेल्या श्रीविजय या राजाचे आरमार अतिशय प्रबळ होते. अशी बलाढ्यता अचानक येते नसते त्यासाठी आधीच्या पीढ्यांनी केले प्रयत्न कामी येतात.\nशिवाय पहिल्या शतकात कोरलेल्या या जहाजाचे निरिक्षण केलेत तर दिसेलच या जहाजाला वारा शीडात हवा तेव्हढाच भरता येण्यासाठी वेगवेगळ्या शीडांची रचना केली होती. (द्वारकेला सापडलेल्या काही पुराव्यांमध्येही अशाच रीतीचे जहाज सापडले आहे पण मी ते पाहिलेले नाही त्यामुळे त्यावर काही मत व्यक्त करत नाही.) हे सगळे पहिल्या शतकात कोरलेले आहे याचा अर्थ ते बनवले गेले त्याही आधीच आहे. आपणही याचा शोध जालावर घेतलात तर चित्रे दिसतीलच. की यातले बरेच भाग युरोपच्या कारागीरांनी तसेच्या तसेच ढापले आहेत.\nहे लोक इंडोनेशीया हून आफ्रिकेशी व्यापार करत असत. आपण जर कधी चूकून जगाचा नकाशा न्याहाळलात तर दिसेलच, की हे अंतर जवळपास निम्म्या जगप्रवासा इतके आहे. जर निम्मे अंतर कापणे व त्यावर व्यापार करणे; व्यापाराला येण्याची व जाण्याची निश्चितता लागते हे गृहीत धरून; या लोकांना शक्य होते तर यांनी जगाच्या इतर भागात जाण्याचे प्रयत्नच केले नसतील असे तरी तुम्ही कशाच्या आधारावर म्हणत आहात याचे पुरावे द्या.\nनिव्वळ पाश्चात्य विचारांनी प्रभावित होवून टर उडवण्या आधी आपण विचार करायला हवा होत असे नाही का वाटत आता\nतर इंडोनेशियातील लोकांना थोडं दक्षिणेला आफ्रिकेपर्यंत पोहोचणं / व्यापारासाठी वारंवार जाणं तितकंही कठीण नसावं\nहे तुम्हाला मान्य आहे / शक्य वाटतं मग\nमात्र अमेरिकेबद्दल जरा जास्तच वाटतं बॉ\nइंडोनेशियन मंडळी जपान पर्यंत जातच होती. जपानहून अमेरिके पर्यंत जाणे कीतीसं कठीण आहे तुम्ही बहुतेक पृथ्वीला \"सपाट\" बघताय :)\nजपान आणि अमेरिका यात फार कमी अंतर आहे. (अममेरिका म्हणजे संयुक्त संथाने नव्हे. तर अमेरिका खंड)\n१)तसंही भारतीय चीन जपानपर्यंत पोहोचले होते यचे अनेक चीनी दस्ताऐवजी पुरावे तुम्हाला सापडतीलच .\n२)रशियाचे (म्हणजेच आपल्याच खंडाच्या) जमिनीचे एक टोक तर जवळजवळ अमेरिका खंडाला भिडले आहे. पण हा प्रदेश दळणवळणाल उपयुक्त नसल्याने ही शक्यता मोडीत निघाली असे समजू\nया मुळे भारतीय अमेरिका खंडात गेले असतीत याला \"अशक्य\" ठरवणे तर दूरच पण एक व्यावहारीक शक्यता म्हणूनच लक्षात घ्यावे लागेल्. आणि वरील नकाशात हेही दिसतं की जपान मार्गात तर अनेक \"थांबे\" घेता येतात.\nवा ऋषिकेश योग्य ते खंडन केले आहेस.\nनकाशा पाहून तर माझा समज\n-जग युरोपियनां आधीही एकमेकांशी व्यवहार करत होते -\nअजूनच दृढ झाला आहे.\nहे सगळे उकलायला लावल्या बद्दल वेद्यामुलाचे आभारच मानले पाहिजेत.\nआणि तू हे इतके छान पटापट सांगितल्या बद्दल तुलाही धन्यवाद.\nमी मात्र हा वाद \"इथे\" थांबवतोय कारण मूळ चर्चा ती नाहीये. आपण मात्र पुढेही चर्चा करत राहूच\nमी उपक्रम पंतांना अशी विनंती करतो की ही चर्चा त्यांनी नवीन लेखन/चर्चा स्वरूपात वेगळी हलवावी म्हणजे चित्रा ताइंनी मेहेनतीने लिहिलेल्या मूळ लेखावर अन्याय होणार नाही.\nमस्त दुवा दिलात. कोणाला माहित आहे का याबद्दलची (विकीव्यतिरिक्त) माहिती. मलाही उत्सुकता आहे.\nमला काहि माहिती इथे मिळाली\nया मोहिमेवरील पुस्तकाचे ७० भाषांत भाषांतर झाल्याचे वाचले. मराठी त्यापैकी एक आहे का असल्यास मराठीत हे भाषांतर कोणी केले व त्या पुस्तकाचे नाव काय हे कळू शकेल काय\nकोन टिकी : मराठी\nया मोहिमेवरील पुस्तकाचा अनुवाद रवींद्र गुर्जर यांनी मराठीत केला आहे. मोहिमेचे वर्णन रोचक आहे. मिळाल्यास जरूर वाचा.\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nपुरातन कालात मराठी हौशी दर्यावर्दी मंडळीत अश्या स्पर्धा लागायच्या की तुमची तुम्ही साधी सुधी नाव /तराफा बनवा आणि अमेरिकेला जा. बर्‍याचश्या बोटी वाटेत निकामी व्हायच्या मग पलिकडे अमेरिकेतील तेव्हाच स्थाइक झालेली आपली महाराष्ट्र मंडळातील लोक विचारायची की कोण(ती नाव) टीक(ली) त्या स्पर्धेची माहीती युरोपला कळाली मग त्यांनी पण एक् मोहीम काढली ती \"कोन टिकी\" मोहीम...\n तिथे वाचालत ना (1 Crew , 2 Construction ३ Stores ) आधी एक कार्यकारी समिती स्थापली, मग नाव बांधली मग पहीले काय केले असेल तर सर्व खाणे-पिणे साहीत्य बांधले, कोई शक\nबीटन बाय वर्तक बग एक बार काटा, सबको डाला बाटा\nपाश्चात्य विचार म्हणालो कारण बहुतेक वेळा कळत नकळतपणे \"युरोपीय विचारच\" योग्य असा दावा केला जातो. शिवाय सगळे काही ख्रिस्त कालखंडा भोवती (च) गुंफण्याचा प्रयत्न असतो. हा मात्र माझा समज नाही दावाच आहे.\nमग चीनी लोक चौदाव्या शतकात ऑस्ट्रेलिया या खंडावर येत जात होते. (मात्र व्यापार करत नव्हते) इतकेच नव्हे तर त्यांना येथे सोने आहे हेही उमगले होते. त्यातल्या दक्षिणेकडे असलेल्या एका राज्यात (आताचे बॅल्लाराट नावाचे गाव)चीनी लोकांनी सर्व प्रथम सोन्याची खाण सूरू केली होती. हा इतिहास माहीत आहे का\nब्रिटीशांनी हा इतिहास दाबूनच टाकला. कारण तसे करणे सत्तेच्या दृष्टीनेसोईस्कर होते युरोपीयच जगाला पुढे नेतात हा समज दृढ करणे त्यांच्या फायद्याचे होते/आहे व ते तसा करणारच.\nया चीनी लोकांच्या सोने खणून काढण्यावर चीन मध्ये नि खुद्द ऑस्ट्रेलिया मध्ये कितीही पुरावे असले तरी ते \"शक्यतोवर\" बाजूला ठेवले जातात वस्तुस्थिती नाही का\nएखादा ढोल खुप जोरात वाजत असला तर आजूबाजूला इतर आवाज आता नाहीयेत असेच \"वाटायला\" लागते पण सत्य तसे नसते. इतर आवाजही तेथे असतातच फक्त ते ऐकु येत नाहीत. म्हणून ते नव्हतेच असे म्हणणे कितपत योग्य आहे\nबहुतेक पाश्चात्य माध्यमे त्यांना/त्या लोकांना पसंत असणारीच माहीती देतात. यात बीबीसी ही सामील आहे. किंबहुना त्यासाठीच त्याची स्थापना झाली होती हे लक्षात घ्या.\nभारतीय माध्यमे पाश्चात्य जगाकडे पाहण्याची खिडकी म्हणून माध्यमांकडे पाहतात. त्यांना विश्वासार्ह मानतात. मग 'तीच माहीती' येथे ही येते.\nआज किती लोकांना कॅप्टन कुक ने नव्हे तर चीनच्या दर्यावर्द्यांनी ऑस्ट्रेलियाचा शोध आधीच लावला होता हे माहीती आहे\nमग आपल्याला माहीती नाही, म्हणून चीनी लोक तेथे गेलेच नाही असे मानायचे का\nअसेच अमेरिकेविषयी नाही घडू शकत का\nमी आपल्याला विनंती करतो की आपण पुर्वग्रह बाजूला ठेवून नि कोणत्याही विचारधारेला बाजूला सोडून निष्पक्षतेने या विषयाचे वाचन करून पाहा. आपल्याला यात विचार करण्यासारखे खुप काही सापडेल. त्या नंतरच आपले मत तयार करा...\nपुर्वी येथे एक तथागत नावाचे सदस्य येते होते.\nचर्चा कशी असली नि काहीही झाले तरी विचाराला सोडून भलताच मुद्दा काढायचे की चर्चा अशक्यच व्हायची... आता बहुदा मलाही तथागताची लागण झाली असावी. त्यामुले मी भलतीच उदाहरणे देत बसलो. जाऊ द्या\nमी माझा मुद्दा नि समज काही सोडणार नाही त्यामुळे जगात 'असेही' मानणारी काही लोकं आहेत या विचारासह वेड्या मुलाला जगणे भाग आहे नि 'तसेही' मानणारे लोकं आहेत या विचाराने गुंडोपंताना जगावे\nमाझ्या 'समजा' (दाव्याला नाही बरंका) ला लागणारे पुरावे माझ्या कडे नाहीत. मी फक्त एक शक्यता मांडत होतो.\nआता मी थांबतो. तुम्हाला अजून शक्यता मांडायच्या असतील तर स्वागत आहे.\nओक्लहोमा सारखे इतर राज्यांची नावे कळली तर वाचायला आवडतील.\nमला वाटायचे की ओक अमेरिकेला जातांना फ्रांस येथून गेले त्यामुळे भाषेत फ्रेंच मिसळले गेले. पुढे त्यांने जेथे होम केला त्या जागेला ओक ला होमा = ओकांचा होम असे नाव पडले.\nतसेच \"काही लोक म्हण्तात की\" होम करतांना चोरून तूप प्यायल्याने एका ब्राम्हणाला की तूपाचे अजीर्ण होवून ते होमात ओकला त्यामुळे \"ओकला होमात\" असे शुद्ध मराठी नाव होते. पुढे अपभ्रंश होवून त गेला व ओक्ला होमा असे उरले.\n(आता पुढची नावे द्या...\nअशी एक स्पर्धाच घ्या असे म्हणतो मी\nकनेटीकट हे खरं कानेटकरांचे मूळ गाव पण त्यांचे काही तिथे चालेना म्हणून ते तेथून निघून भारतात गेले. खुप वाटपहायला लावून ते तेथून कटले म्हणून म्हणून स्थानीकांनी त्या जागेला कानेट कटले असे नाव दिले अप्भ्रंश होवून कनेटीकट हे शिल्लक.\nतसेच भारतीयांचा आफ्रिकेशी उत्तम व्यापार होता. तेथे ते टांग्याने येत व फिरत. त्यमुळे येथे आल्यावर \"टांग्याने या\" असे म्हणत. तसेच हे टांगे पुरवणार्‍या प्रदेशाला टांगानिया म्हणत. पुढे अपभ्रंश - टांझानिया\nओक्लाहोमाला असे नाव कसे पडले याच्या रसभरित चर्चा वाचल्या. घटकाभर करमणूकही झाली :-) पण त्यात मूळ मुद्दा दूर जातो आहे. तेव्हा विषयांतर झाले तरी थोडक्यात काय वाटले ते सांगायचा प्रयत्न करते आहे -\nभारताचा प्राचीन काळी अमेरिकेशी व्यापार होता किंवा नाही याची कल्पना नाही. पण नंतर समुद्रबंदी घातली गेली तेव्हा त्याआधी कधीतरी समुद्रबंदी नसेल असेही वाटते. तसेच भारतीयांनी इतरत्र जाऊन कत्तली केल्या नसाव्यात असा समज आहे. त्यावरून चाललेली चर्चा ऋषिकेशने दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे याबद्दल त्याचे आभार. परंतु\n\"वेडा मुलगा\" म्हणतात - :) नेटिव अमेरिकनसुद्धा मुळात कुठून आले हे तरी आपल्याला कुठे माहीत आहे\nनेटिव अमेरिकन (समजा) बाहेरून आले असले तरी \"ज्ञात\" इतिहासात एका प्रबळ युरोपीय समाजाने दुसर्‍या तत्कालिन स्थानिक समाजाचा विरोध मोडून टाकून आपला जम बसवला हे सत्य मान्य केले गेले आहे. माझ्या लेखातील \"त्यांना इथे येण्यासाठी पैसे हे इंग्लंडमधील श्रीमंत लोकांनी द्यावे, त्यांनी मासेमारी करून (कॉड मासे) ते मासे मागे इंग्लंडमध्ये पाठवावेत, आणि नव्या जगात मिळणार्‍या जमिनीच्या बदल्यात सात वर्षे त्यांनी इंग्लंडच्या कंपनीत काम करावे असा बेत होता\" यातील अधोरेखित भाग आपण वाचला असावा. नवीन जगात स्थानिक रहिवासी आहेत हे जेम्सटाऊनमधील जुन्या अनुभवावरून माहिती असूनही असे बेत आखणे म्हणजे \"आयजीच्या जिवावर बायजी उदार \"असे वाटत नाही का\nपहिल्या जेम्सचे १६०६ मधील हे चार्टर वाचा - http://www.bartleby.com/43/5.html\nकाय म्हटले आहे पहिल्या परिच्छेदात\nअसो. याचा अर्थ इंग्रजच तेवढे वाईट आणि आपणच काय ते चांगले असा नाही. इंग्रजांकडून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी केलेल्या नोंदी/टिपण्या. स्वदेश आणि देशोदेशींच्या बारीक बारीक घटनांचे, प्रदेशांचे, माणसांचे त्यांनी वर्णन करून ठेवले आहे. पूर्वी गेलेल्या लोकांच्या ऐकीव आणि लिखित माहितीचा त्यांच्या पुढील पिढ्यांना उपयोग झाला. हे त्यांना करणे कठीण गेले नसेल का नक्की गेले असेल कारण लेख लिहीताना ज्या गोष्टी वाचनात आल्या त्यावरून त्या काळातील इंग्लिश भाषा तशी मागासलेली असावी, त्यात एखादी गोष्ट समजून सांगण्यासारखे शब्द नसावेत. पण ती नंतर वेगवेगळ्या भाषेतील शब्द घेऊन वाढवली गेली. गंमत म्हणून ही टाइमलाईन पहा. http://www.bbc.co.uk/history/interactive/timelines/language_timeline/ind... राष्ट्रवाद भाषेच्या अभिमानाला आणि समृद्धीला कारणीभूत झाला असावा असे वाटते. या विषयातील जाणकारांनी वेगळा लेख सुरू केल्यास वाचायला आवडेल.\nअमेरिका खंडाशी व्यापार किंवा इतर व्यवहार होता याचा कोणताही सबळ पुरावा नाही. याचा अर्थ भारतीयंनी देशांतर केले नाही असे नाही पण ते सरळ उठून व्यापारासाठी गेले नाहीत. हजारो वर्षांपूर्वी स्थित्यंतरे होत गेली, अतिपूर्वेकडे, ऑस्ट्रेलिया-पॅसिफिक आणि नंतर अमेरिका असे समूहाचे वसत जाणे आणि स्थलांतर करणे शक्य आहे पण त्याला व्यापार म्हणता येणार नाही. अतिक्रमण म्हणावे लागेल. व्यापार करण्यासाठी दोन्ही संस्कृती सबळ असाव्या लागतात. नाहीतर गुलामांचा व्यापार, किंवा सुफलाम् देशाला लुटून फलहीन करणे इतकाच व्यापार होऊ शकतो. भारतीयांनी तो केल्याचे आठवत नाही.\nअसो, व्यापार ही संज्ञा तशी नवीन. जितके दिले तितके घेतले हे कळण्यासाठी माणसाला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा कमी वेळ पोटासाठी अन्न शोधणे किंवा जिवितरक्षणासाठी स्थलांतर करण्यास लागला.\nचित्र बेरिन्जिआ भु-पुलाचे आहे. हजारो वर्षांपूर्वी मधे रशिया आणि अमेरिकेच्या टोकांमधील गॅप पूर्ण भरलेली असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आशिया आणि अमेरिका खंड एकत्र होते म्हणजेच याच वेळी अगदी जमिनीवरून देखील अमेरिकेत जाता येत असे.\nही शक्यता नाही, सत्य आहे. आशियाई लोक तसे गेले पण ते सुमारे ३६००० वर्षांपूर्वी. त्यावेळी व्यापार करण्याएवढी मनुष्यजमात पुढारलेली होती असे वाटत नाही. दुसरे असे पहा की जे गेले ते भारतीय कसे रशियाच्या आणि मंगोलियाच्या भूभागातील स्टेप/स्टेपी प्रदेशातील ज्या भटक्या जमाती आहेत त्या अमेरिकेत पोहोचल्या असे म्हणता येईल.\nमला वाटतं, शक्यता कितीही मनमोहक दिसल्या तरी त्या टाईमलाईन (गंडलं मराठी) आणि भूगोल यांच्याशी पडताळून पाहायला हव्यात.\nप्रतिसाद घाईत टंकत आहे. चूक दिसल्यास दाखवून द्यावी. वेळ मिळेल तशी दुरुस्त करेन.\nभास्कर केन्डे [10 Jan 2008 रोजी 05:25 वा.]\nअमेरिकेतल्या लकोटा या जमातीशी जवळून संपर्क आल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांच्या धार्मिक चालीरिती. लकोटा ही मूळ अमेरिकन (रेड इंडियन/अमे. इंडियन) जमातीपैकी एक. यांच्या धार्मिक चालीरिती आपल्या आदिवासी/वनवासी भागतील चालीरितींशी खूपच मिळत्या जुळत्या आहेत. हिंदू, वैदिक वा सनातन असे आपल्या धर्माचे नाव अलिकडच्या काही हजार वर्षात जास्त वापरात येऊ लागले. त्यामुळे या अमेरिकन लोकांच्या धर्माला हिंदू नाव नसने हे सहज शक्य आहे. पण त्यांची नाळ हिंदू संस्क्रूतीशी जोडली गेलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही या जमातीत थोड्याफार प्रमाणात मूर्तीपूजा, नदी/पर्वत/सूर्य/चंद्र/पृथ्वी पूजा अस्तित्वात आहे. त्यांच्या उपवासांचे, अध्यात्माचे प्रकारही आपल्या कडच्या उपासना पद्धतीशी खूप मिळते जुळते आहेत. हे पाहून चकित होतेच.\nज्यावेळी अमेरिका व अशिया खंड जुळलेले असतील त्यावेळी या दोन्ही खंडांदरम्यान धार्मिक परंपरांची देवाण-घेवाण होत नसेल कशावरुन\nविखूरलेल्या अनेक अमेरिकन जमाती युरोपियन आक्रमणा नंतर ख्रिस्ती धर्मात आल्या. त्यापूर्वीच्या त्यांच्या धार्मिक चालीरितींचा, उपासना पद्धतींचा उहापोह या विषयासाठी मार्गदर्शक ठरेल असे वाटते. जाणकारांनी अधिक माहितीची भर टाकावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T08:09:14Z", "digest": "sha1:27CZIUBESVLSVIXSSTNV4KB4YX7MQRQZ", "length": 10622, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बॉम्बे जिमखाना - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदाने\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nहोळकर क्रिकेट मैदान (इंदूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (चेन्नई)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nकॅप्टन रूप सिंग स्टेडियम (ग्वाल्हेर)\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nशहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल (ग्रेटर नोएडा)\nजवाहरलाल नेहरू मैदान (इंदूर)\nबरकतुल्लाह खान मैदान (जोधपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nजवाहरलाल नेहरू मैदान (गुवाहाटी)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nगांधी क्रीडा संकुल मैदान (अमृतसर)\nजवाहरलाल नेहरू स्टेडियम (नवी दिल्ली)\nनहर सिंग मैदान (फरिदाबाद)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nइंदिरा गांधौ मैदान (विजयवाडा)\nइंदिरा प्रियदर्शिनी मैदान (विशाखापट्टणम्)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (कोची)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nआयपीसीएल क्रीडा संकुल मैदान (वडोदरा)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nमाधवराव सिंधिया क्रिकेट मैदान (राजकोट)\nमोती बाग मैदान (वडोदरा)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nजिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे\nअंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ\nफक्त चित्र असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१७ रोजी १८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2-4/", "date_download": "2018-10-15T09:19:16Z", "digest": "sha1:MKII2SXUU7O23DFXBDRGICLAJP2MAAE4", "length": 7628, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अक्षय कुमारने “हाऊसफुल्ल 4’चे शुटिंग थांबवले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअक्षय कुमारने “हाऊसफुल्ल 4’चे शुटिंग थांबवले\n“मी टू’अभियानाचे पडसाद आता बॉलिवूडवर दिसायला लागले आहेत. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्यांबरोबर काम करायचे नाही, असे सांगून अक्षय कुमारने “हाऊसफुल्ल 4’चे शुटिंग थांबवले आहे. तशी विनंती त्याने निर्मात्यांना केली आहे. “हाऊसफुल्ल 4’चे डायरेक्‍शन साजिद खान करत आहे आणि त्यामध्ये नाना पाटेकरही असणार आहे. साजिद खानवर दोन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तर नानाविरोधात तनुश्री दत्ताने केलेले आरोप तर दोन आठवड्यांपासून गाजत आहेत. अशा व्यक्‍तींबाबत काम करण्यासंदर्भ्गात “हाऊसफुल्ल 4’च्या निर्मात्यांनी आपली भूमिका निश्‍चित करावी, असे ट्‌विंकल खन्नाने म्हटले होते.\nसाजिद खान आणि नाना पाटेकर यांच्यावर असलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची सखोल चौकशी व्हायला हवी. तोपर्यंत सिनेमाचे शुटिंग थांबवण्यात यावे, असे अक्षयने म्हटले आहे. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी अशी कडक भूमिका घ्यायला हवी. गुन्हेगारांबरोबर मी काम करणार नाही. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, असे त्याने ट्विटरवरच्या संदेशात म्हटले आहे. “हाऊसफुल्ल 4’मध्ये रितेश देशमुख, बॉबी देओल, शरद केळकर, पूजा हेगडे, क्रिती खरबंदा आणि क्रिती सेनन असणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुर्गापुजेसाठी सरकारी निधी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार\nNext articleपॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा : शरद कुमारला उंच उडीत विक्रमी सुवर्णपदक\n#मी टू : विक्की कौशलच्या वडिलांवरही दोन महिलांचे आरोप\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\n#मी टू : २५ वर्षांपूर्वी माझ्यावरही अत्याचार झाला होता – सैफ अली खान\nसाजिद- फरहाद करणार हाऊसफुल 4 चे दिग्दर्शन\nप्रियांका आणि निकचे लग्न नोव्हेंबरमध्ये जोधपुर येथे\n“सेक्रेड गेम्स 2′ लाही ‘मीटू’चा फटका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2018-10-15T09:08:37Z", "digest": "sha1:K6YIR7GCRGSIXGN4GEIXKFYTTG7EJKGL", "length": 16013, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवी राजकीय बेरीज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाही वर्षांपूर्वी गांधीविरुद्ध गांधी हे नाटक रंगभूमीवर आले होते. जगात मोठ्या माणसांत स्पर्धा लावण्याचा अश्‍लाघ्य प्रकार होत असतो. त्याला भारतही अपवाद नाही. खरे तर मोठ्या नेत्यांची तुलना करायचे काहीच कारण नाही. त्यांची तत्त्वे, त्यांचे विचार वेगवेगळे होते. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा असत नाही. तसेच नेत्यांचेही असते. त्यांचे मूल्यमापन वेगवेगळ्या प्रकारे होत असते. विचारांचा सामना विचारांनीच करावा लागतो; परंतु विचार संपले, की त्या व्यक्तींना संपविण्याचा प्रयत्न होतो. महात्मा गांधी यांच्यासारख्यांच्या वाट्याला हे दुर्भाग्य आले. असे असले, तरी त्यामुळे महात्मा गांधी यांचे विचार संपले नाहीत. उलट, त्यांच्या विचारांची मोहिनी जगावर सत्तर वर्षानंतरही कायम आहे. ज्या विचारसरणीने महात्मा गांधींचा खून केला. त्याचे समर्थन केले. महात्मा गांधी यांच्यामुळे देशाची फाळणी झाली, कोट्यवधी रुपये पाकिस्तानला दिले, त्याचा दोषारोप गांधी यांच्या माथी मारला जात होता. नथुराम गोडसे यांचा जाहीर उदोउदो करणारे आता सत्तेत आले आहेत. गांधी यांच्यापेक्षा सरदार वल्लभभाई पटेल यांना मोठेपण देऊन त्यांच्यात स्पर्धा लावण्याचे कामही झाले. पंडित नेहरू यांच्योपक्षा वल्लभभाईंना श्रेष्ठ ठरविण्याचेही राजकारण झाले. गांधी यांना तिरस्करणीय मानणाऱ्यांनी आता गांधीपूजा सुरू केली आहे. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले. महात्मा गांधी यांच्यावर काही वर्षांपूर्वींपर्यंत जणू कॉंग्रेसचा अधिकार होता. कॉंग्रेसच्या हातून गांधी कधी सटकले, हे तिच्याही लक्षात आले नाही. आता भाजपने गांधी यांचे खरे वारसदार आपलेच असल्यासारखे वर्तन सुरू केले, हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल. लोकसभेच्या निवडणुकीत महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा फायदा कसा करून घेता येईल, याची व्यूहनीती मोदी यांनी केली. दुसरीकडे महात्मा गांधी यांच्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ असल्याची नवी टूम एमआयएम पक्षाचे असुद्दीन ओवेसी यांनी काढली. गांधीविरुद्ध आंबेडकर हे नवे नाट्य आता भारतीय राजकीय मंचावर सुरू झाले आहे. गांधी व आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद जरूर होते; परंतु पीडित, दलित आणि तळागाळातील घटकांचे कल्याण हा दोघांच्या विचाराचा समान धागा होता. मतदारसंघाच्या आरक्षणावरून काही मतभेद दोघांत जरूर होते. त्यातून दोघांना मान्य होईल, असा तोडगा ही पुणे कराराने काढण्यात आला. गांधी यांचे नावावर मतांचा जोगवा मागितला जात असला, तरी त्यांच्या नावावर मते देणाऱ्यांचे प्रमाण कमी असते. आंबेडकरांच्या नावाचा मतदानांत मात्र दबदबा असतो. त्यांच्या नावावर राजकारण करणारे अनेक पक्ष भारतीय राजकारणात आहेत. मोदी यांनी गांधी जयंतीचा मोठा “इव्हेंट’ साजरा केल्यानंतर कॉंग्रेसलाही शांत बसणे शक्‍य नव्हते. त्यामुळेच कॉंग्रेस कार्यकारिणीची विशेष बैठक महात्माजींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्ध्यात आयोजित करण्यात आली. मोदी आणि भाजप महात्माजींच्या विचारांचे वारस होऊ पाहत असले, तरी प्रत्यक्षात ते नथुराम गोडसे यांचा वारसा चालवू पाहत आहेत आणि त्यामुळे यापुढची प्रत्येक निवडणूक ही महात्म्याचे विचार विरुद्ध नथुरामचे विचार यांच्यात असेल,’ असे कॉंग्रेसने जाहीर केले आहे. महात्मा गांधी यांनी 1942 च्या आंदोलनात “चले जाव’ची घोषणा केली. तीच घोषणा आता कॉंग्रेसने 76 वर्षांनी केली. कॉंग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला कॉंग्रेसने आता “चले जाव’ च्या घोषणेने प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून दलित व मुस्लीम एकत्र येण्याची चर्चा चालू होती. यापूर्वी हाजी मस्तानी यांनी असा प्रयोग केला होता; परंतु त्या प्रयोगाला फारसे यश आले नव्हते. आता हाच प्रयोग पुन्हा ऍड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी सुरू केला आहे. औरंगाबाद येथे दोघांनी एकत्रित शक्तीप्रदर्शन करीत एकत्र येण्याचे संकेत दिले. त्यांचे एकत्र येणे हे कॉंग्रेसला नुकसान पोचविणारे आहे. ग्रामीण भागात नाही;परंतु शहरी भागात मात्र कॉंग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. एकीकडे भाजपच्या विरोधात महाआघाडी करण्याचे घाटत असताना दुसरीकडे या महाआघाडीच्या मार्गात काटे पेरण्याचे काम आंबेडकर व ओवेसी करीत आहेत. अर्थात ऍड. आंबेडकर यांच्यामुळे यापूर्वीही भाजपचाच फायदा झाला होता. रामदास आठवले व ऍड. आंबेडकर यांचे अजिबात जमत नसले, तरी त्यांच्या भूमिका या भाजपच्याच पथ्थ्यावर पडणाऱ्या आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्‍यकता नाही. कॉंग्रेसशी आघाडी करण्याची तयारी असल्याचे या दोघांनी सांगितले असले, तरी त्यांची कृती मात्र वेगळीच आहे. यापूर्वी अनेकदा आंबेडकर यांनी आपल्या भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार ठिकठिकाणी उभे करून, मतांच्या वजाबाकीच्या खेळात भाजपला छुपी मदत केली आहे. ओवेसी यांचे राजकारणही आंबेडकर यांच्याच धर्तीवर भाजपला छुपी मदत करणारे असते. उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारंभार उमेदवार उभे करून, तेथील मुस्लीम मतांचे विभाजन घडवून आणले होते. त्याचा फायदा भाजपला झाला होता. अर्थात विदर्भातील काही मतदारसंघात या आघाडीचा फटका भाजप व शिवसेनेलाही बसण्याची शक्‍यता आहे. एकीकडे कॉंग्रेसशी युती करण्याचे संकेत द्यायचे आणि त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधीपेक्षाही मोठे नेते होते, असे समीकरण मांडतानाच नेहरू परिवारावरही टीकास्त्र सोडायचे, यातून अंतस्थ हेतू काही वेगळाच असल्याचे संकेत मिळतात.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेशातील राजकीय आरक्षण बंद व्हावे: आनंदराज आंबेडकर\nNext articleपोलीस वसाहतीतील स्वच्छतागृहाचा प्रश्न मार्गी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-27-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86/", "date_download": "2018-10-15T08:50:29Z", "digest": "sha1:SIXYYBOQVRFCXLVASP3VSVPNP4FV4GSA", "length": 11778, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "तब्बल 27 वर्षांनंतर ग्रीस आणि मॅकडोनियामधील मिटला वाद | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news तब्बल 27 वर्षांनंतर ग्रीस आणि मॅकडोनियामधील मिटला वाद\nतब्बल 27 वर्षांनंतर ग्रीस आणि मॅकडोनियामधील मिटला वाद\nअथेन्स : ग्रीस आणि मॅकडोनिया या देशांमधील शांततेची बोलणी अखेर तडीस गेली आहेत. सुमारे 27 वर्षांनंतर शांतता प्रस्थापित होण्याची पहिल्यांदाच वेळ आली आहे. मॅकडोनिया हा देश ग्रीसच्या उत्तरेस आहे.\nफॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया हे नाव बदलण्यावर मॅकडोनिया आणि ग्रीस तयार झाले आहेत. या दोन्ही देशांना राजी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने अनेकवेळेस मध्यस्थी करुन चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया हा देश त्याच्या लांबलचक नावातील प्रत्येक शब्दाच्या आद्याक्षरावरुन एफवायआरओएम किंवा मॅकडोनिया नावाने ओळखला जायचा. आता हा देश रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅकडोनिया नावाने ओळखला जाईल.\nमॅकडोनिया हे नाव ग्रीसच्या उत्तर प्रांताचे नाव होते. हेच नाव 1991 साली तयार झालेल्या नव्या देशाने घेतल्याने ग्रीक लोक संतप्त झाले होते. हे नाव घेतल्यामुळे आपल्या प्रांतावर उद्या हक्क सांगितला जाईल असे त्यांना वाट होते. इतकेच नव्हे मॅकडोनियातील राजधानीमधील विमानतळाला ग्रीकमधील प्राचीन योद्धा अलेक्झांडर द ग्रेटचे नाव दिल्याने ही परिस्थिती अधिकच चिघळली. मॅकडोनियाला युरोपियन युनियन आणि नाटोमध्ये प्रवेश देण्यास ग्रीसने विरोध केला होता.\nग्रीसचे पंतप्रधान अलेक्सीस त्सायप्रस याबाबत बोलताना म्हणाले, अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे मतभेद बाजूला ठेवत आहोत आणि आमच्या शेजारी देशाचे नाव बदलण्यावर एकमत झाले आहे. नावामधील हा बदल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडे करण्यात येणार आहेत. ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सीस त्सायप्रस आणि मॅकडोनियाचे पंतप्रधान झोरान झाएव बल्गेरियामध्ये युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेच्या वेळेस भेटले तेव्हा या नव्या बदलाचे संकेत त्यांनी दिले होते. तसेच सोमवारी आणि मंगळवारी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवच चर्चा झाली.\nग्रीसच्या पंतप्रधानांनी नाव बदलाच्या कराराची माहिती दिल्यावर झाएव यांनी टीव्हीवरुन मॅकडोनियातील नागरिकांना या कराराची माहिती दिली. त्सायप्रस यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी दोन्ही पंतप्रधानांचे कोतुक केले आहे. शनिवारी प्रेस्पा तलावाच्या काठावर या करारावर स्वाक्षरी होईल.\nदुबईतील भारतीय शेफला डच्चू\nनॉर्थ कोरियात केवळ 28 हेअरस्टाइल मान्य\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6299", "date_download": "2018-10-15T08:30:07Z", "digest": "sha1:H7TRDS3IQISQBSRUPO4TWSJFELZ7C3XP", "length": 7642, "nlines": 97, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सदानंद रेगेंच्या कविता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n- सदानंद रेगे (देवापुढचा दिवा)\nनिरर्थालाहि अर्थ येऊं पहात होता…\n(अल्बेर कामू यांच्या स्मृतीस.)\nनिरर्थालाहि कांही अर्थ येऊं पहात होता.\nपण तो झाला भस्मसात्...\nतुला विचारलें तर तूं कांही बोलत नव्हतास.\nचुरगाळलेल्या बगळ्यासारखा मान टाकून बसला होतास.\nगांठाळत चाललेल्या रक्ताच्या नुक्त्यावर\nएक डांस तेवढा गूं गूं करीत होता.\nम्हटला तर या साऱ्याला अर्थ होता.\nम्हटला तर कांहीच नव्हता.\nदबा धरून राहिलेल्या अवकाशानं\nहा डोह पार ढवळून काढला आहे.\nया मुलींनाही कुठं पाहिल्यासारखं वाटत आहे.\nआतां तर त्या प्रतीक होऊन उभ्या आहेत\nकाळ्या डोहांत नजर हरवून...\nलफ्फेदार पिंगा घालणारा उत्तरवारा.\nअसं एकाकीपण... असं एकाकीपण\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-15T08:26:06Z", "digest": "sha1:GOSUST7SPLEVKQ4FSCZS4VO7D5MWGBMP", "length": 12173, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"स्मार्ट सिटी' संकल्पनेची जनजागृती होणे आवश्‍यक – आर. श्रीनिवास | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news “स्मार्ट सिटी’ संकल्पनेची जनजागृती होणे आवश्‍यक – आर. श्रीनिवास\n“स्मार्ट सिटी’ संकल्पनेची जनजागृती होणे आवश्‍यक – आर. श्रीनिवास\nताथवडे – भारतात अजूनही “स्मार्ट सिटी’ संकल्पनेची सर्वसामान्य अशी व्याख्या नाही. त्यामुळे “स्मार्ट सिटी’बाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय शहरी विकास व नियोजन महामंडळाचे प्रमुख आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले.\nताथवडे येथील जेएसपीएम संचलित राजर्षी शाहू अभियांत्रिकी कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “स्मार्ट सिटी’ विषयक परिसंवादाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे स्मार्ट सीटीचे नॉलेज ऑफिसर मनोजित बोस, पुणे मेट्रोचे सल्लागार एस. बी. लिमये, जेएसपीएमचे संचालक डॉ. रवी जोशी, जेएसपीएम ताथवडे कॅम्पसचे संचालक डॉ. पी. पी. विटकर, शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन, उपप्राचार्य डॉ. अविनाश देवस्थळी, शैक्षणिक संचालक डॉ. ए. जी. खरात, कॅम्पसचे सहसंचालक प्रा. सुधीर भिलारे, रवी सावंत, स्थापन अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ रविराज सोरटे, समन्वयक डॉ. गोपाळ आलापुरे आदी उपस्थित होते.\nश्रीनिवास पुढे म्हणाले की, सरकार कोणतेही असोत “स्मार्ट सिटी’ उभारणीसाठी जास्तीत जास्त गुंतवणूक केली पाहिजेत. यामुळे भव्य असे प्रकल्प तर उभे राहतीलच, त्याच बरोबर खरी संकल्पना प्रत्यक्षात उतरेल. “स्मार्ट सिटी’मुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. देशातील सर्वसामान्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झालेला असेल. राहणीमान उंचावणार आहे. रस्ते, पर्यावरण, वाहतूक, वीज, शून्य अपघात असे सुविधा सुलभ होईल. वाढत्या वाहनांमुळे दिल्लीत पर्यावरणावर मोठा परिणाम झाला आहे. अशा समस्यांवर मात करायची आहे. यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.\nबोस यांनी आपल्या भाषणातून “स्मार्ट सिटी’ची वैशिष्ट्ये सांगत स्मार्ट सिटीद्वारे सर्वसमावेशक असा शाश्वत विकास साधने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात खरगपूर येथील आयआयटीचे डॉ अब्राहम जॉर्ज, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, ज्ञानदेव जुंधारे, अतुल बोनागिरी, उदयसिंह क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.\nयावेळी विद्यार्थ्यांनी भित्तीचित्रांच्या माध्यमातून “स्मार्ट सिटी’ची प्रतिकृती सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमरीश क्षीरसागर व प्रा. भारती महाजन यांनी केले. तर आभार रविराज सोरटे यांनी मानले.\nसोसायट्यांचा ओला कचरा उचलण्यास “नकार घंटा’\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-farmers-agitation-against-hike-light-bill-98267", "date_download": "2018-10-15T09:07:06Z", "digest": "sha1:J5KAWUF4I5JKPYSPZSXMOOWUS7LWV4H4", "length": 11639, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News farmers agitation against hike in light bill मिरज, ढवळी, म्हैसाळच्या शेतकऱ्यांकडून वीज बिलाची होळी | eSakal", "raw_content": "\nमिरज, ढवळी, म्हैसाळच्या शेतकऱ्यांकडून वीज बिलाची होळी\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nमिरज - म्हैसाळ, ढवळी व मिरज परिसरातील शेतकऱ्यांनी आज शेतीसाठीच्या वीज बिलाची होळी केली. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेवराव कोरे यांच्या अध्यक्षतेखाली शेती वीज बिलांबाबत बैठक घेतली. यामध्ये वीज बिलांची होळी करण्यात आली.\nमिरज - म्हैसाळ, ढवळी व मिरज परिसरातील शेतकऱ्यांनी आज शेतीसाठीच्या वीज बिलाची होळी केली. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेवराव कोरे यांच्या अध्यक्षतेखाली शेती वीज बिलांबाबत बैठक घेतली. यामध्ये वीज बिलांची होळी करण्यात आली.\nकोरे म्हणाले, दुष्काळ, अतिपाऊस या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी संकटात असताना अन्यायी वसुली सुरु आहे. भाजप सरकारच्या नोटबंदी, शेतमालाला निर्यात बंदी, उसास राज्यबंदी यासारख्या निर्णयांमुळे शेतकरी संकटात आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या 2012 मधील अध्यादेशानुसार शासन शेतीपंपाचे 16 तासांचे वीजबिलाचे पैसे महावितरणला देते, पण महावितरणकडून शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीज मिळते. त्यामुळे महावितरणनेच उरलेल्या आठ तासांची भरपाई शेतकऱ्यांना दिली पाहिजे.\n- महादेवराव कोरे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना\nशेतकऱ्यांवर नैसर्गिक व सरकारी संकट असताना वीज कनेक्शन तोडु नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोरे यांनी दिला.\nयावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माणिक माळी, बसगौडा कोरे, कमलेश्वर कांबळे, मारुती माळी, प्रदीप कोरे नरसु गौराजे उपस्थित होते.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nदक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/bollywood-upcoming-film-2-0/", "date_download": "2018-10-15T08:52:45Z", "digest": "sha1:57V6WATSWZSZDKLT5DE4L6LPQUTUSKMC", "length": 8508, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रजनीकांत-अक्षयचा '२.०' बहुचर्चित फिल्म यादिवशी होणार रिलीज..", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरजनीकांत-अक्षयचा ‘२.०’ बहुचर्चित फिल्म यादिवशी होणार रिलीज\nमुंबई : सुपरस्‍टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘२.०’ यावर्षी २९ नोव्‍हेंबरला रिलीज होणार आहे. ‘२.०’ हा चित्रपट २०१० मध्‍ये आलेला रोबोट चित्रपटाचा सीक्वल आहे. त्‍यात रजनीकांत यांनी रोबोटची भूमिका साकारली होती. आता ‘२.०’मध्‍ये रजनीकांत पुन्‍हा रोबोटच्‍या रूपात दिसणार आहे. दिग्‍दर्शक शंकर यांनी चित्रपटाच्‍या रिलीज डेटची घोषणा करत ट्‍विट केलं.\nबिग बजेट असणारा या चित्रपटाबद्‍दल शंकरने लिहिलयं, “Hi everyone.. at last the VFX companies promised the final delivery date of the VFX shots. The movie will release on Nov 29th 2018.”रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्‍या अभिनयाने नटलेला हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वांत बिग बजेट असणारा चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय खलनायकाच्‍या भूमिकेत दिसणार आहे.\nPrevious articleगॅस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर पेठचा सरकारी दवाखाना ‘आजारी’; डॉक्टरांचे दुर्लक्ष\nNext articleआत्महत्या रोखण्यासाठी सोशल मीडिया कधी होणार सज्ज\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nआमिर खानने लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा सोडला\nऐश्वर्या सोबत आराध्याचा पहिला रँपवॉक\nकंगनावर विश्वास ठेवणे कठीण – सोनम कपूर\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/53273?page=38", "date_download": "2018-10-15T08:44:21Z", "digest": "sha1:CTVPBBSIKHT725DR6ZFILQAGV5AM2Q7R", "length": 11678, "nlines": 150, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आंतरराष्ट्रीय घडामोडी | Page 39 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आंतरराष्ट्रीय घडामोडी\nआपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.\nकुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.\nकोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.\nवर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.\nहा धाग वर काढायला.\nहा धाग वर काढायला.\nअमेरिकेने पॅरिस पर्यावरण करारातून अंग काढून घेतले. तसे ट्रंप अध्यक्ष झाल्यापासून अमेरिका अनेक गोष्टींमधून अंग काढून घेते आहे.\nत्याआधी अमेरिकेपाठोपाठ फ्रान्सच्या निवडणुकांतही हॅकिंग आणि रशियन इंटरेस्ट.\nमध्यपूर्वेतल्या चार (की पाच) देशांनी कतारशी संबंध तोडले. कतार दहशतवादाला आश्रय देतो असं म्हटलंय. याचं श्रेय ट्रंपनी घेतलंय.\nभारताचे आणि भारतीयांचे हितसंबंध कतारमध्ये गुंतलेले आहेत.\nसुषमा स्वराज - थोड्या वेळापूर्वीचं ट्वीट...\n२०१६ मध्ये येमेनमधून दहशतवाद्यांनी पळवून नेलेल्या केरळी प्रिस्टना सोडवण्यात आलंय.\nवरची प्रिस्टची बातमी आज\nवरची प्रिस्टची बातमी आज इथल्या पेपरमधे पण आली आहे:-\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/9540", "date_download": "2018-10-15T09:55:21Z", "digest": "sha1:KJ5LQN7H35CGUKWVEBSDPWIIU2CUS7SO", "length": 15309, "nlines": 135, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जून २००९ - लक्षवेधी कवितांचे दालन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जून २००९ - लक्षवेधी कवितांचे दालन\nजून २००९ - लक्षवेधी कवितांचे दालन\nनिवड समितीने सर्वोत्तम कवितेबरोबरच इतर काही लक्षवेधी कविताही निवडल्या आहेत. त्या कवितांचे दालन आपल्या आस्वादासाठी.\nएखाद्या कड्याच्या टोकाशी गेलो असता वाटते, 'टाकावी का उडी ' हे कधी कधी इतक्या तीव्रतेने वाटते की, आता \"खरंच 'तोल ढळून' उडी मारू की काय' हे कधी कधी इतक्या तीव्रतेने वाटते की, आता \"खरंच 'तोल ढळून' उडी मारू की काय\" ही अगम्य भीती सर्वांग वेढून टाकते. हे कसले गारूड \" ही अगम्य भीती सर्वांग वेढून टाकते. हे कसले गारूड \n'कड्याचे टोक' ही सूचक प्रतिमा... कड्याच्या टोकाशी जाऊनही तोल ढळू न देणारी बकरी म्हणजे आपला विवेक, आपले स्वतःवरचे नियंत्रण, स्वतःवरील काबू. आपण कधी त्या खुणावणार्‍या झाडावर तर कधी त्या बकरीवर... लगाम आणि बेलगाम, जागृती आणि सर्वनाशक संमोहन, यांच्यात विस्कळीत पलटे घेत.\nवारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग -\nवारी चुकलेला वारकरी त्याची वेदनासुद्धा अभंगात मांडतो... इथेच त्या वारकर्‍याच्या लेखी असलेले वारीचे महत्त्व कळायला सुरुवात होते.\nस्वतःला कोषातल्या किड्याची समर्पक उपमा देत वारकरी एका बाजूला स्वत:ला वाटत असलेली भीती दाखवतो आणि त्याचवेळी स्वतःच्या द्विधा आणि हताश मनस्थितीचे थोड्याच शब्दांत वर्णनही करतो. संत 'पुढे' जात आहेत... हे पुढे जाणे केवळ लौकिकार्थाने नव्हे. हे लक्षात घेतले तर वारीचे वारकर्‍यालेखी स्थान आणि ती चुकल्याने होणारी त्याची तळमळ तीव्रतेने जाणवते.\nदेवद्वार छंदात लिहिण्याचा उत्तम यत्न. (याला 'मोठा अभंग' असंही म्हणतात.) पहिल्या तीन चरणांत ६ अक्षरे आणि शेवटच्या चरणात ४. दुसर्‍या आणि तिसर्‍या चरणात यमक. (येथे पहिल्याच ओवीत 'वारीचा योग' अशी ५ अक्षरे आल्याने छंदबद्धतेस थोडी बाधा येते.)\nकाही हरकत नाही -\nसुंदर बोलगाणे. नात्यामध्ये असलेल्या इश्यूंकडे नकारात्मक दृष्टीने बघता येते आणि सकारात्मक दृष्टीनेही... तसेही बघता येते आणि 'असे'ही. कुठले प्रश्न गांभीर्याने घ्यावेत कुठले प्रश्न हे प्रश्नच नसतात कुठले प्रश्न हे प्रश्नच नसतात हे फक्त त्या नात्यात असलेल्या व्यक्तींनीच सांगावे.\nया गोष्टींकडे बाहेरून बघणार्‍यांकडे ते नात्याबाहेरील असल्याने मुळातच अपुरी जाण असते.\nसाधे सत्य, पण सांगण्याची, पटवण्याची पद्धत सुरेख.\nमग हार कुणाची सांग मला\nकवितेचा घाट जुना. त्यातील अंमळ अतिरंजकतासुद्धा (मेलोड्रामा) जुन्या वळणाची. पण त्यामुळेच कविता ताजी.\n'हे शरीर सजले जखमांनी, पण वाया त्यांचे वार किती' या ओळींमधील विरोधाभासाचा समर्थ वापर बघा. 'अंधारगर्भ झाल्या राती, मनतळात समई उरलेली' या ओळींमधील जिगीषा (जिंकण्याची दुर्दम्य इच्छा) बघा.\nमाणासाच्या अंगातली अस्सल रग दाखवणारी अशी ही रगेल कविता आहे.\nशरद पाटील यांच्या बहुतेक कविता छंद/वृत्तबद्ध असतात. हे मात्रावृत्त. प्रत्येक ओळीत ३२ मात्रा. १६ मात्रांनंतर यती पडतो.\nआवाहनात्मक कविता, पण तरलपणे व आब राखून केलेले आवाहन.\n'वेढी गंधगोफ, लहरे निमंत्रण, नकळत न्यास पदी गुंतताना' यांसारख्या अलवार प्रतिमांमध्ये वाचक हळूहळू गुरफटत जातो. 'ये बाहूपाशी चिंब विसावा' ही ओळ मनात घुमत असतानाच आपण 'नखशिखांत कुरवाळ भेटी' या खुल्या सुंदर आवाहनाकडे येतो... आणि 'आवेगी स्पर्शावी पाऊसमिठी' सारखा सुंदर शब्दविलास त्या भेटीला अत्त्युच्च पातळीला नेतो.\n'आवेगी स्पर्शावी' या दोन शब्दांतला रोमांच बघा. आवेग आहे, पण तरीही घुसमटून टाकणे नाही, कुस्करणे नाही, तर 'स्पर्श' आहे... तोही 'पाऊसमिठीचा' (शब्दाचा तिहेरी वापर अतिशय प्रभावी )... पाऊस आवेगाने कोसळतो आणि चिंब करून जातो... तशी ही अत्यंत रोमांचक पाऊसमिठी \nआर्त आवाहन. शब्दांची अचूक निवड. दिलके आरपारवाला अनुभव. चपखल शीर्षक.\n\"या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने\n.....झोळीत घाल माझ्या अस्तित्व फाटलेले\"\nकिती नाही म्हणलं तरी मनाच्या तळाशी ओल सापडतेच. सुरेख मांडणी.\nवाचकालाही \"सचैल स्नात\" वाटते.\nकधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही - http://www.maayboli.com/node/9012\nकधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही. सुरेख गझल. \"तसे हळूवार का मजला कुणी वेचले नाही \nहे 'वियद् गंगा' वृत्त.\nन लाजता. नात्याच्या घट्ट वीणेत दरवेळेस मनाची सैरभैर अवस्था शांत होत गेली आपोआप. पण आता मात्र \n'कविता वाचणे हीसुद्धा एक कला आहे. ती कशी बघावी, कशी समजून घ्यावी, याविषयी बापू करंदीकर यांनी सध्या जे प्रयत्न सुरू केले आहेत ते स्तुत्य आहेत. त्यांच्या विवेचनामागे अभ्यास आहे हे जाणवतेच, शिवाय त्यांचे कवितावाचन समृद्ध आहे हेही प्रकर्षाने लक्षात येते. हे असूनही त्यांची विद्यार्थीवृत्ती शाबूत आहे हे स्पष्टच आहे. अशी प्रगल्भ दृष्टी इथे मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच.'\nमाझी कविता ह्या यादीत समाविष्ट करण्या सारखी वाटली त्याबद्दल अ‍ॅडमिन टिमचे धन्यवाद आणि ललिता आणि छाया देसाई ह्यांचे सुद्धा त्यांच्यामुळे ही कविता काहिच्या काहीतून हलवुन कवितेच्या विभागात टाकली.\nइतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार\nथोडा गर्दीचा दोष, थोडी टीपीची ओढ बर्‍याच कविता राहून जातात वाचायच्या. तुम्ही चिकाटिने सर्व वाचून, त्यांचं रसग्रहण, परिक्षण, वृत्त इत्यादि माहिती आमच्यासाठी संकलित करता याबद्दल तुमचे आभार मानावे तेव्हडे थोडेच.\nमाझी कविता लक्षवेधी यादीत निवडल्याबदृल मनापासून आभार.\nनिवड समितीचे शतशा: धन्यवाद ......:) इतक्या सुंदर कविता निवडल्या बद्दल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2009\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8220?page=1", "date_download": "2018-10-15T09:31:29Z", "digest": "sha1:QSXAARYCSKZOFS7RAU7J6LBFMEM3ZJBD", "length": 18972, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली माध्यम प्रायोजक : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली माध्यम प्रायोजक\nलोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्याच्या मदतीसाठी 'मराठी बाणा'\nश्री बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ प्रकाश आमटे संचालित हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प दवाखान्याच्या पुनर्निर्माणासाठी लोकबिरादरी मित्रमंडळ, पुणे यांच्यातर्फे आयोजित, श्री. अशोक हांडे प्रस्तुत 'मराठी बाणा'.\nशनिवार, दिनांक २६ एप्रिल २०१४\nवेळ - सायं. ७ ते १०\nस्थळ - गणेश कला क्रीडा, पुणे\nRead more about लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्याच्या मदतीसाठी 'मराठी बाणा'\n'पितृऋण' - दर्जेदार अभिनय , उत्तम कलाकृती\nमायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या 'पितृऋण' या चित्रपटाच्या निमित्तानं जाहीर झालेल्या स्पर्धेत भाग घेतला आणि ध्यानिमनी नसताना, चक्क चित्रपटाच्या शुभारंभाच्या खेळाची दोन तिकिटं मिळाली. या बद्दल सर्वात पहिल्यांदा मायबोली चे मनापासून आभार.\nRead more about 'पितृऋण' - दर्जेदार अभिनय , उत्तम कलाकृती\n'पितृऋण'च्या निमित्ताने श्री. नितीश भारद्वाज यांच्याशी गप्पा\nपशुवैद्यकशास्त्रामध्ये शल्यविशारद असणारे नितीश भारद्वाज यांना दिग्दर्शनाची आणि अभिनयाची विशेष आवड होती. त्यातूनच त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं. अभिनेता म्हणून त्यांची ओळख अधिक असली तरी त्यांनी भारतामध्ये आणि परदेशातही अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि अनुबोधपट दिग्दर्शित केले असून, परदेशात, विशेषत: ब्रिटनमध्ये, रेडिओसाठी दिग्दर्शनही केलं आहे.\nRead more about 'पितृऋण'च्या निमित्ताने श्री. नितीश भारद्वाज यांच्याशी गप्पा\nपुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक असणार्‍या व्यंकटेश कुलकर्ण्यांना एक दिवस अचानक दिसते हुबेहूब त्यांच्यासारखीच दिसणारी एक व्यक्ती. कुलकर्णी अचंबित होतात आणि शोध घेत एका वेगळ्याच रहस्याच्या मुळाशी जाऊन पोहोचतात. मग सुरू होतो भावनांचा कल्लोळ\nत्या व्यक्तीचा व्यंकटेश कुलकर्ण्यांशी काय संबंध\nतुटलेल्या मानवी नात्यांना पुन्हा एकत्र बांधून, वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची एका मुलाची धडपड म्हणजे ’पितृऋण’\nRead more about 'पितृऋण' - प्रश्नमंजुषा\n’संहिता’ हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.\nया चित्रपटाच्या खेळांचे तपशील -\n१. गिरगाव - सेंट्रल प्लाझा - दुपारी. ३.३०\n२. जोगेश्वरी - २४ कॅरट - संध्या. ७.४५\n३. लोअर परेल - पीव्हीआर फिनिक्स - दुपारी १२\n४. घाटकोपर - आयनॉक्स (फेम) - संध्या. ५\n५. घाटकोपर - आर सिटी बिग सिनेमा - संध्या. ५.४५\n६. गोरेगाव - पीव्हीआर ओबेरॉय - संध्या. ५.५०\n७. दहीसर - आयनॉक्स (फेम) - दुपारी १२.४५\n८. चेंबूर - फन - संध्या. ५.४०\n९. मुलुंड - बिग सिनेमा - संध्या. ५.३०\n१०. भांडुप - सिनेपोलिस - दुपारी. २.४०\n११. ठाणे - सिनेमॅक्स इटर्निटी - संध्या. ५.३०\nRead more about 'संहिता'च्या खेळांचं वेळापत्रक\n'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळाची मुंबईतील तिकिटे उपलब्ध\nमायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळाची मुंबईतील तिकिटे मायबोलीकरांसाठी उपलब्ध आहेत. या शुभारंभाच्या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी chinmay@maayboli.com या पत्त्यावर इमेल पाठवावी.\nइमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा. एका मायबोलीकराला एकच तिकीट दिलं जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. चिन्मयचा फोन नंबर- ०९९७०८४२४०५\n'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळासाठी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.\nRead more about 'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळाची मुंबईतील तिकिटे उपलब्ध\nनाटक आणि मी - उत्तरा बावकर\nएक चतुरस्र व सशक्त अभिनेत्री अशी श्रीमती उत्तरा बावकर यांची ओळख आहे. 'दोघी', 'उत्तरायण', 'बाधा', 'नितळ', 'वास्तुपुरुष', 'हा भारत माझा', 'एक दिन अचानक' अशा असंख्य हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. मात्र उत्तराताईंच्या अभिनय-कारकिर्दीला सुरुवात झाली ती दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य-महाविद्यालयापासून.\nउत्तराताईंची महत्त्वाची भूमिका असलेला 'संहिता' हा चित्रपट येत्या १८ तारखेला प्रदर्शित होतो आहे.\nया निमित्तानं उत्तराताईंनी त्यांच्या कलाकिर्दीविषयी लिहिलेला खास लेख.\nRead more about नाटक आणि मी - उत्तरा बावकर\nसौभाग्यवती मालविकादेवी सत्यशील जहागिरदार - सुमित्रा भावे\nएक लेखिका आणि एक अभिनेत्री.\nया दिग्दर्शिकेला एक संहिता लिहायची आहे.\nपण या संहितेचा शेवट कसा असावा\nआपली संहिता आपल्याला लिहिता येते का\nया चौघींना आपल्या संहितेचा सुखांत करता येईल का\nसुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स व अशोक मूव्हीज प्रा. लि. यांच्या सहकार्यानं सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या विचित्र निर्मिती या संस्थेनं 'संहिता'ची निर्मिती केली आहे.\nअनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला असून दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं या चित्रपटानं पटकावली आहेत.\nRead more about सौभाग्यवती मालविकादेवी सत्यशील जहागिरदार - सुमित्रा भावे\n'इन्व्हेस्टमेंट' चित्रपटाच्या खेळांचं वेळापत्रक\nज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शन केलेला, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेला 'इन्व्हेस्टमेंट' दि. २० सप्टेंबरपासून महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.\nमायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.\nया चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं वेळापत्रक -\nRead more about 'इन्व्हेस्टमेंट' चित्रपटाच्या खेळांचं वेळापत्रक\n'इन्व्हेस्टमेंट'च्या निमित्ताने सुप्रिया विनोद यांच्याशी संवाद\nया वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला 'इन्व्हेस्टमेंट' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय. ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आहे.\nपैसा, प्रगती, महत्त्वाकांक्षा यांच्या गर्तेत सापडलेल्या कुटुंबाची कहाणी या चित्रपटात आहे. सुप्रिया विनोद यांची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे.\nRead more about 'इन्व्हेस्टमेंट'च्या निमित्ताने सुप्रिया विनोद यांच्याशी संवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%9C/", "date_download": "2018-10-15T08:59:35Z", "digest": "sha1:VWJN4JNWK2XWVZIEADILOC5OBA6QTY6E", "length": 10415, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगर तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा\nठोकळ यांची मागणी; ग्रामीण अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त\nनगर – नगर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कांदा, भाजीपाला, फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवसस्था उद्‌ध्वस्त झाली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने नगर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी कामरगावचे माजी सरपंच वसंतराव ठोकळ यांनी केली आहे.\nचालू वर्षी अल्प पावसामुळे नगर तालुक्‍यातील तलावांना पाणी नाही. मागील वर्षी ज्या तलावांना पाणी होते, त्या तलावातील पाणी पातळी खालावलेली आहे. विहिरींना, कूपनलिकांना, विंधन विहिरींना पाणी राहिलेले नाही. शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे तयार केलेली होती, ती अल्प पावसामुळे जळून गेलेली आहेत. मागील वर्षांच्या कांद्याला निर्यातबंदीमुळे भाव नाही, असे निदर्शनास आणून ते म्हणाले, की कांद्याचा उत्पादन खर्च सरकारनेच नऊ रुपये काढला आहे. तो हिशेब लक्षात घेऊन तरी कांद्याला भाव मिळायला हवा; परंतु भाव नसल्यामुळे खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवश्‍यावर वाटाणा, झेंडू, शेवंतीची लागवड केलेली होती. पाऊस नसल्यामुळे खरीप तर वाया गेला; शिवाय रब्बीचीही आशा राहिलेली नाही. दुधाला योग्य बाजारभाव नाही.\nतालुक्‍यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकार, लोकप्रतिनिधी, प्रशासन याबाबत कोणतीही उपाययोजना करीत नाही. शासनाने शेतकरी हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. लोकांच्या हाताला काम नाही.जनावरांच्या चाऱ्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, तालुक्‍यात टॅंकर सुरू करावेत, दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, कांदा निर्यातबंदी उठवावी, आदी मागण्या करून त्या मान्य झाल्या नाहीत, तर नगर तालुक्‍यातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठोकळ यांनी दिला आहे.\nझेंडुला 2रू भाव तर शेवंतीला 10 रू प्रति किलो भाव असल्याने शेतकऱ्यांनी फुले तोडल्याचे बंद केलेले आहे. मजूरी खर्च व वाहतूक खर्चही निघत नसल्यामूळे शेतकऱ्यांनी फूले तोडणेच बंद केलेले आहे. तालुक्‍यातील खरीप पिके पुर्ण पणे वाया गेलेली आहेत. खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी खर्च मोठ्या प्रमाणात केलेला होता तो खर्चही निघालेला नाही. दरम्यान नगर तालुक्‍यातील गेल्या महीन्यापासुन भोयरे पठार व भोयरे खुर्द या गावाना पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आलेले आहेत तर उक्कडगाव व नारायणडोहो या गावातही टॅंकरची मागणी केलेली असून उक्कडगावला पाण्याचा टॅंकर मंजूर झालेला आहे.तर नारायणडोहो बाबतचा प्रस्ताव तहसिल कार्यालयाकडे पाठविलेला आहे. उर्वरित कोणत्याही गावाच्या बाबत पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे आल्यास त्वरीत वरिष्ठाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येतील. कोणत्याही गावाला पाण्यासाठी अडचण येऊ दिली जाणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकसभेला शिवसेनेकडून घनश्‍याम शेलार\nNext articleनगर लोकसभेची जागा मिळण्यासाठी आग्रही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/paromita-goswami-shramik-elgar-chandrapur-liquor-ban-309469.html", "date_download": "2018-10-15T08:40:37Z", "digest": "sha1:GFDL7VA72XOJRJYVF4YIDGW4VP5TN7MT", "length": 14933, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी\nश्रमिक एल्गार या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी असंघटित क्षेत्रातील महिला, आदीवासी, दलित, कामगार, शेतकरी, शेतमजूरांची मोट बांधली.\n( नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव. नवरात्रोत्सव म्हणजे नव्या विचारांचं जागरण. नवरात्रोत्सव म्हणजे मांगल्याची सुरूवात. अशा या पवित्र पर्वावर आम्ही तुम्हाला करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या कर्तृत्वानं महिलांच्या कार्याची ओळख. 'Durgotsav 2018' मधून. या महिलांनी सर्व आव्हानांवर मात करत, संघर्ष करत समाजाला प्रेरणा दिली.)\nगडचिरोली : पश्चिम बंगालमध्ये प्रार्थमिक शिक्षण, पुढे दिल्ली, मुंबईत उच्च शिक्षण, अमेरिकेतही काही काळ अभ्यास अशी पार्श्वभूमी असताना पोरोमिता गोस्वामी रमल्या त्या गडचिरोलीतल्या दुर्गम भागात.\nश्रमिक एल्गार (स्थापना 2000) या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामामुळं आदिवासींना मोठा आधार मिळालाय.या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी असंघटित क्षेत्रातील महिला, आदीवासी, दलित, कामगार, शेतकरी, शेतमजूरांची मोट बांधली. चंद्रपुर-गडचिरोली जिल्हयात संघटनेचे 25 हजार सभासद. 500 चे वर स्वयंसेवी कार्यकर्ते आहेत.\nचंद्रपुर जिल्हयात 15 व गडचिरोली जिल्हयात 2 तालुक्यात त्यांनी आपलं काम उभं केलं. या संघटनेच्या माध्यमातुन गंजबसौदा मध्यप्रदेश येथून 167 वेठबिगाराची मुक्तता केली आणि प्रशासनाच्या मदतीने पुर्नवसन. 500 वर कोलाम, गोंड आदीवासीनां त्यांच्या जमिनीचे हक्क मिळवून दिले.\nगडचिरोली जिल्हयातील 10 हजारांच्या वर निष्पाप आदीवासी तरूणांकडून नक्षलसमर्थक म्हणून पोलीसांनी भरलेले फॉर्म (सी नोट) रद्द करायला भाग पाडलं. व्यसनमुक्त समाजाची निर्मितीसाठी चंद्रपुर जिल्हयातील दारूचे सर्व परवाने रद्द करून, चंद्रपुर जिल्हयाचे दारूमुक्तीचे आंदोलन.\nताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रात मंजूर झालेल्या कोल माईन्सचे विरोधात चंद्रपूर बचाव संघर्ष समितीसोबत संघर्ष करून पर्यावरण रक्षणासाठी कार्य केलं त्यांच्या या कार्याला आमचा सलाम.\n(शुक्रवारी - रूढी परंपरांविरोधात लढा पुकारणाऱ्या शहनाज शेख यांचा संघर्ष)\nVIDEO #आरोग्याचे नवरंग : उपवासाच्या डाएट टिप्स\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: paromita goswamishramik elgar chandrapur banचंद्रपूर दारूबंदीपारोमिता गोस्वामीश्रमिक एल्गार\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शूभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/principles-of-analog-electronics", "date_download": "2018-10-15T08:47:48Z", "digest": "sha1:ARKFGBQGOLPKZC3O2YVZSKXIVZ5WQG5O", "length": 16633, "nlines": 484, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे PRINCIPLES OF ANALOG ELECTRONICS पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 210 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. दीपा व्ही रामाणे\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-15T08:28:32Z", "digest": "sha1:UZV6UQORYAVNKTS3XHCVZZXJTHKJNMVS", "length": 9433, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा ! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news आधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा \nआधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा \nमुंबई/नवी दिल्ली : आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची आज शेवटची तारीख आहे. बँक ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आज संपणार आहे. आतापर्यंत चार वेळा ही मुदत वाढ करुन देण्यात आली होती. सरकारने आधार कार्डला पॅन क्रमांक जोडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही जर आधार कार्ड पॅनसोबत लिंक केले नसेल तर तातडीने करा. कारण आज शेवटचा दिवस आहे.\nआयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेले नाव टाकावे लागेल.\nवरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर लगेच तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक होईल. दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.\nओडिशामध्ये आसाम साहित्यिकांचे घर टिकविण्यासाठी 50 लाखांची मदत\nशेतकऱ्यांसाठी मोदींची हमी ; पिकांना देणार दीडपट हमीभाव\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-congress-combing-operation-91954", "date_download": "2018-10-15T09:27:25Z", "digest": "sha1:HD76PYJQAPVHQEULOBN4PS34SK5H2U3D", "length": 10549, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news congress Combing operation कोंबिंग ऑपरेशनचा कॉंग्रेसकडून निषेध | eSakal", "raw_content": "\nकोंबिंग ऑपरेशनचा कॉंग्रेसकडून निषेध\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nमुंबई - कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू असून, अनेक तरुण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी, रात्री अपरात्री घरात घुसून अटक करण्यात येत असल्याबद्दल कॉंग्रेसने निषेध केला आहे.\nमुंबई - कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू असून, अनेक तरुण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी, रात्री अपरात्री घरात घुसून अटक करण्यात येत असल्याबद्दल कॉंग्रेसने निषेध केला आहे.\nकॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी याबाबत पत्रक काढून सरकारच्या या कारवाईचा निषेध करत टीका केली आहे. सावंत यांनी म्हटले आहे, की आतापर्यंत विविध ठिकाणाहून दलित समाजाच्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हे झाले दाखल आहेत ते मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे मात्र मोकाट आहेत. मनुवादी विचारधारेच्या इशाऱ्यावर पोलिस कारवाई करत आहेत, अशी भावना दलित समाजात निर्माण झाली आहे. ही अन्यायी कारवाई तत्काळ थांबवावी.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-10-15T08:35:41Z", "digest": "sha1:DA2MDMATEXUJCAVQG2TIJLR3VJZBHXVC", "length": 6551, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साखालिन - विकिपीडिया", "raw_content": "\nसाखालिन ओब्लास्त याच्याशी गल्लत करू नका.\nरशियाच्या अति पूर्वेस पश्चिम प्रशांत महासागरामध्ये\nसाखालिन (रशियन: Сахалин) हे रशिया देशाचे एक मोठे बेट आहे. हे बेट प्रशांत महासागरामध्ये रशियाच्या पूर्वेला स्थित आहे. तार्तर सामुद्रधुनी साखालिनला रशियापासून अलग करते. साखालिनच्या दक्षिणेला जपान देशाचे होक्काइदो हे बेट आहे. साखालिनच्या नैऋत्येस जपानचा समुद्र तर उत्तरेस ओखोत्स्कचा समुद्र आहेत.\nऐतिहासिक काळापासून साखालिनच्या मालकी हक्कावरून रशिया व जपानदरम्यान संघर्ष राहिला आहे. १९०५ साली झालेल्या रशिया–जपान युद्धानंतर रशियाने साखालिनचा उत्तर भाग तर जपानने दक्षिण भाग ताब्यात ठेवला. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर सोव्हियेत संघाने संपूर्ण बेटावर कब्जा मिळवला व जपानी लोकांना हाकलून लावले.\nसध्या साखालिन बेट रशियाच्या साखालिन ओब्लास्तचा भाग आहे. युझ्नो-साखालिन्स्क हे येथील सर्वात मोठे शहर आहे.\nविकिव्हॉयेज वरील साखालिन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०१७ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/77-village-election-dhurada-ahmednagar/", "date_download": "2018-10-15T09:46:04Z", "digest": "sha1:F3W6QYBSCZZFFT2SE3ORHKMAWU47QU7P", "length": 11286, "nlines": 190, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "77 गावांत निवडणुकीचा धुराडा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n77 गावांत निवडणुकीचा धुराडा\nआजपासून अर्ज दाखल, इच्छुकांची कागदपत्रांची जुळवाजुळव\nअहमदनगर (प्रतिनिधी)– राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर जिल्ह्यातील माहे जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडर कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आज 7 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत आहे. या पार्श्‍वभूमिवर इच्छुक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यग्र आहेत. सरपंच पदासाठी अनेकांनी व्यूहरचना केली आहे.\nसंगमनेेरातील घारगाव, श्रीरामपुरातील नाऊर, दिघी, राहुरीतील बारागावनांदूर, धामोरी, ब्राम्हणी, देसवंडी, नेवाशातील भानसहिवरा, मुकिंदपूर. पारनेरातील कान्हूरपठार, वाडेगव्हाण यासह 77 ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.\nनामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 7 ते 12 मे, 2018 या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत आहे. छाननी दिनांक 14 मे 2018 रोजी होणार असून नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक 16 मे असल्याने या दिवशीच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदान 27 मे 2018 रोजी होणार आहे. या निवडणुका राजकीय चिन्हांवर होणार नसल्यातरी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा,सेना, रिपाइंं व अन्य पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपापल्या गावात आपले वर्चस्व अबाधित रहावे यासाठी स्थानिक पुढार्‍यांनीही मोर्चेबांधणी केली आहे.\nPrevious articleपोलीस अधिक्षकांना बदलीचे वेध..\nNext articleदूध दर घसरणीला सरकारच जबाबदार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनगर, नाशिक विरूध्द मराठवाडा संघर्ष पुन्हा पेटणार\nजिल्ह्यात 868 गावात पाणी टंचाईची शक्यता\nमनपा निवडणुकीसाठी योग्यवेळी, योग्य स्तरावर चर्चा\nVideo : दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री महाजनांना दाखवले काळे झेंडे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\nऑनलाईन मद्यविक्री नाही : ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण\n..अन 30 फुटावरून विमानातील महिला क्रु मेंबर खाली पडली\nआजची नवदुर्गा : स्त्रीला गरज खंबीर पाठिंब्याची\nई पेपर- सोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतीलः शक्ती कपूर\nVideo : दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री महाजनांना दाखवले काळे झेंडे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतीलः शक्ती कपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/", "date_download": "2018-10-15T08:36:25Z", "digest": "sha1:PQ7HPFAKR6LAVL3QK5UKQKL6ZOW37WPJ", "length": 21394, "nlines": 228, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nबातम्या Oct 15, 2018 दरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nबातम्या Oct 15, 2018 कर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nबातम्या Oct 15, 2018 नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\n#Metoo : भाजपच्या महिला आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाल्या...\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n'नाळ'च्या 'या' रहस्यावर काय म्हणाले नागराज मंजुळे\nसुरांचा जादूगार रेहमान मराठी सिनेमाला संगीत द्यायला सज्ज\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nVIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम\nVIDEO : पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट; महिलांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#Durgotsav2018 : लाखोंचा व्यवसाय सोडून महिलांच्या जटामुक्तीसाठी राबणाऱ्या नंदिनी जाधव\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\n#Durgotsav2018 : सासूनं दिलं विष, नवऱ्याने छळलं, शहनाज बनली तलाक पीडितांचा आधार\n#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी\n#Durgotsav2018 : जीवघेणे हल्ले पचवून आदिवासींसाठी लढणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हेंची प्रेरक कहाणी\nकांशीराम यांचा आज स्मृती दिन : त्यांच्यामुळेच मिळाली देशाला पहिली महिला दलित मुख्यमंत्री\n#Durgotsav2018 : 'स्वप्ना'तली जिद्द प्रत्यक्षात उतरविणारी रेल्वे इंजिन ड्रायव्हर\nExclusive : 'सैराट 2'ची बातमी खोटीच, नागराजचा 'न्यूज18'कडे खुलासा\n'या' राशींच्या दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न आणि उत्साही\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nAlert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता\nचार्जिंग करताना एमआयच्या मोबाईलचा स्फोट, तुम्हीही घ्या ही खबरदारी\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'या' राशींच्या दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न आणि उत्साही\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nसनी लिओन नवऱ्यासोबत एंजाॅय करतेय सुट्टी, शेअर केले PHOTOS\n#MeToo च्या वादळात कुणी सोडलं मंत्रीपद तर कुणी सोडला सिनेमा\nकॅप्टनकूल उद्योगाचं मैदानही गाजवतो, जाणून घ्या धोनीचे चार व्यवसाय\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nविशेष कार्यक्रम : सुला फेस्ट 2018\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nशरीरावरील शस्त्रक्रिया दाखवण्यासाठी ब्रिटिश राजकुमारीने लग्नात घातला 'V' आकाराचा ड्रेस\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेलींचा राजीनामा, ट्रम्प करणार खुलासा\nAlert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता\nफोटो गॅलरीOct 5, 2018\nचार्जिंग करताना एमआयच्या मोबाईलचा स्फोट, तुम्हीही घ्या ही खबरदारी\nफोटो गॅलरीOct 2, 2018\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1988", "date_download": "2018-10-15T09:10:10Z", "digest": "sha1:XNKYVRK4YEPK4XKGSODTDAXA4CTNUCBN", "length": 26275, "nlines": 144, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ही आकडेवारी काय सांगते? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nही आकडेवारी काय सांगते\nजर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल नी तुम्हाला एखाद्या सरकारी नोकरानी सांगितलं की सरकारकडे कामासाठी पुरेशी माणसं नाहीत तर तुमच्यापैकी कितीजण त्यावर विश्वास ठेवतील बहुतेकांच्या मते सरकारी नोकर नुसता टाइम पास करत असतात व दफ्तर दिरंगाई केवळ पैसे उकळण्यासाठी असते. यात सरकारकडे कामांसाठी पुरेसं मनुष्यबळ असतं हे गृहीत धरलेलं असतं. किंबहुना सरकारी कार्यालयात आवश्यकतेपेक्षा खूप ज्यास्त माणसं भरलेली असतात असा बहुतेक लोकांचा पक्का समज असतो.\nया संदर्भात १८ ऑगस्टच्या टाइम्स ऑफ इंडिया मधील अजय सहानी यांचा संपादकीय पृष्ठावरील Numbers Tell The Story हा लेख पहावा. त्यात प्रगत व प्रगतिपथावर असलेल्या काही देशांमधे सरकारी नोकरांच्या लोकसंख्येशी असलेल्या प्रमाणाची जी आकडेवारी दिली आहे ती अशी :\n१) पोलीस (दर एक लाख लोकसंख्येमागे)\nब) पाश्चिमात्य देश --------------- २०० ते ५०० (इटाली ५५६)\nक) ऑस्ट्रेलिया ------------------ २०९\n२) केंद्र सरकारी कर्मचारी (दर एक लाख लोकसंख्ये मागे)\nअ) अमेरिका (फेडरल गव्हर्मेंट्) ----------------- ८८९\n३) राज्य सरकार व स्थानिक सरकारी कर्मचारी (दर एक लाख लोकसंख्येमागे)\nब) भारत ------------------------------------------------ कमीत कमी ३५२ (उत्तर प्रदेश), ज्यास्तीत ज्यास्त १६९४ (गुजरात)\n४) न्यायाधीश (दर एक लाख लोकसंख्येमागे)\nअ) भारत (लॉ कमिशनच्या शिफारशीप्रमाणे अपेक्षित) -५; (प्रत्यक्ष) - १.२ (एकपूर्णांक दोन दशांश)\n५) लष्कर (सैनिकांचं लोकसंख्येशी प्रमाण)\n(उपरोल्लेखित लेखक अजय सहानी हे इन्स्टिट्यूट् ऑफ् कॉन्फ्लिक्ट् मॅनेजमेंट् मधे एक्झिक्यूटिव्ह् डायरेक्टर आहेत.)\nवरील आकडेवारी पाहून आपणास काय वाटते\nप्रभावी कर्मचारी संख्या किती\nवरील आकडेवारी पाहून आपणास काय वाटते\nवाईट वाटले.. मात्र आश्चर्य वाटले नाहि.\nसरकारी कामे होत नाहित त्याचे कारण नुसतेच कामचुकारपणा नसून कमी कर्मचारीसंख्या आहे हे आहेच.\nया कर्मचारीसंख्येतील खरोखरचे काम किती करतात व कामाच्या वेळात कामचुकारपणा किती तास करतात याचा विदा मिळाला तर ही तफावत अधिक मोठी आहे हे दिसून येईल. (अर्थात हे केवळ सरकारी नोकरांच्या बाबतीत नाहि तर सर्व भारतीयांच्या बाबतीत तरी लागु व्हावे.. आता हेच बघा मी ऑफिसच्या वेळेत हा प्रतिसाद टंकतो आहे ;) )\nथोडक्यात या संख्येतील प्रभावी कर्मचारीसंख्या (इफेक्टीव्ह काऊंट) किती ती याहून कमीच असणार हे नक्की\n(जपान मधे मॅन डेज चे मॅन अव्हर्समधे रुपांतर करताना सरसरी ९/१० ने गुणतात तर भारतात ६* ने )\n*हा आकडा आमच्या कंपनीतील अंतर्गत \"ट्रु \"एस्टीमेशनसाठी वापरात येणारा आहे आहे.. ग्राहकाला दाखवण्याचा नाहि ;)\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\n१. भारताची लोकसंख्या जास्त आहे. ती जास्तच राहणार आहे.\n२. इतर देशात गरजेपेक्षा जास्त माणसे सरकारी नोकरीत आहेत. हा चंगळवाद आहे.\n३. भारतात सरकारी नोकर नुसता टाइम पास करत असतात. सरकारी सुट्ट्या, कामांचे कमी तास, चहापाणी आणि पेन्शन येवढ्यासाठीच लोक सरकारी नोकरीत जातात.\n४.भारतात सरकारी दफ्तर दिरंगाई केवळ पैसे उकळण्यासाठी असते. पैसे दिले तर कामे पटापट होतात.\n५.भारत सरकारकडे कामांसाठी पुरेसं मनुष्यबळ असतं. पण त्यातलं अर्धं रजेवर असतं.\n६.सरकारी कार्यालयात आवश्यकतेपेक्षा खूप जास्त माणसं भरलेली असतात.इतकी जास्त की त्यातली निम्मी रजेवर असतात आणि उरलेली चहाच्या टपरीवर उभी राहतात.\n७. श्री. अजय सहानी यांचे भारतीय नोकरशाहीत काही हितसंबंध गुंतलेले आहेत. कदाचित ते निवृत्तीनंतर सरकारचे सल्लागार होण्याच्या प्रयत्नात असावेत.\n८. त्यांचा १८ ऑगस्टच्या टाइम्स ऑफ इंडिया मधील Numbers Tell The Story हा लेख एकतर्फी आहे. नाहीतरी टाईम्स आजकाल काहीपण छापतो. यानिमित्ताने त्यांचा सरकारी हापिसातला खप वाढेल अशी त्यांची अटकळ असावी.\nह.घ्या. हे.वे.सां. न. ल.\nवरील आकडेवारी पाहून आपणास काय वाटते\nवरील लेख आणि आकडेवारी वाचून अनेक सरकारी कर्मचार्‍यांना आपल्या हक्कांची आणि आपल्यावरील अन्यायाची जाणीव होण्याची मोठी शक्यता असून, लवकरच ते संपावर जातील असा अंदाज आहे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [19 Aug 2009 रोजी 13:32 वा.]\nलेख आणि आकडेवारी वाचून अनेक सरकारी कर्मचार्‍यांना आपल्या हक्कांची आणि आपल्यावरील अन्यायाची जाणीव होण्याची मोठी शक्यता असून, लवकरच ते संपावर जातील असा अंदाज आहे.\nअंदाजाशी थोडा सहमत आहे. :)\n(संपावर पण संपाला कंटाळलेला अधिव्याख्याता)\nकोणत्याही संस्थेतील कर्मचार्‍यांचे विभाजन दोन वर्गात करता येते. १. व्यवस्थापनातले लोक आणि २.कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करणारे(उदा.पोलिस) सध्या बहुदा व्यवस्थापनातले लोक (उदा. लिपिक) जास्त असावेत. त्यामुळे प्रत्यक्ष कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांचे शॉर्टेज आणि लिपिकांना काम नाही अशी परिस्थिती आहे.\nएक पत्र पोलिस आयुक्तांना\nप्रकाश घाटपांडे [20 Aug 2009 रोजी 14:30 वा.]\nचंद्रशेखर यांच्या मताशी सहमत आहे. इच्छाशक्ती , नियोजन व अधिकार या बाबी लॉजिकल ऍन्ड गेट नुसार आउटपुट देतात. माझा स्वतःचा आमच्याच पोलिस आयुक्त कार्यालयातील अनुभव वाचा. http://bintarijagat.blogspot.com/2007/08/blog-post.html\nनिवृत्त बिनतारी पोलिस कर्मचारी)\nनुसत्या आकडेवारी वरुन काहीच वाटत नाही.\nविसुनाना म्हणतात त्या प्रमाणे लोकसंख्या जास्त आहे. ती सर्वांचे कारण आहे. रेल्वेच्या एकुण कर्मचार्‍यांची संख्या पाहिल्यास कदाचित एखाद्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्तच असेल.\nअरे हो, यात नोकर्‍यांमधल्या आरक्षणाचा एक आकडा हवा होता. इतर देशांमध्ये भारतासारखे आणि भारता इतके आरक्षण आहे का\nसरकारी नोकरांची बदनामी करण्यात काही लोकांना आनंद मिळत असेल तर तो हिरावून घेण्याची मला इच्छा नाही. पण हे अत्यंत एकांगी मत आहे. माझा अनुभव वेगळा आहे.\nयादीमधील अन्य देशांपेक्षा दर लाख व्यक्तींमागे भारतात कमी सरकारी नोकर आहेत, असे दिसते.\nप्रगतिपथावर असण्यासाठी भारतातील सरकारी नोकरांचे प्रमाण अधिक असावे, असे लेखकाचे मत आहे काय यापेक्षा कमी सरकारी नोकर असावेत असे लेखकाचे मत आहे काय यापेक्षा कमी सरकारी नोकर असावेत असे लेखकाचे मत आहे काय श्री. शरद् कोर्डे यांनी अधिक विश्लेषण खुद्द द्यावे. किंवा श्री. सहानी यांच्या मताचा गोषवारा द्यावा.\nमूळ लेख . मूळ लेख त्रोटक असला तरीही रोचक आहे. विदाचा स्त्रोत लेखात दिलेला नाही.\nमूळ लेखाच्या शीर्षकावरून एका ब्रिटिश ट्रेड युनियनच्या नेत्याच्या चरित्रात वाचलेले एक वाक्य आठवले: \"Figures can lie and liars can figure\". हे वाक्य येथे गैरलागू आहे पण शीर्षकावरून आठवले.\nमूळ लेखाचे निष्कर्ष रोचक\n(मूळ लेखाचा निष्कर्ष असा काही आहे - भारताला अधिक सरकारी नोकर हवेत, पण जागा भरण्यासाठी हवे तितके \"खरे\" सुशिक्षित लोक भारतात सापडत नाहीत.)\nलेखात समस्येकडे लक्ष वेधतांना निष्कर्षाच्या तुलनेत भरपूर विदा दिलेला आहे. पण निष्कर्ष काढतांना मात्र केवळ भारतातील उच्च शिक्षण सहभाग दर (९%) आफ्रिकेच्या सरासरी दरापेक्षा (१०%) कमी आहे एवढेच आकडे दिले आहेत. तसेच भारतातील स्नातक हे तृतीय श्रेणीच्या संस्थांमधून उत्तीर्ण होतात, असे विदाशिवाय म्हटले आहे. लेखाच्या निष्कर्षाशी सहमत असलो तरीही विदाचे स्त्रोत तसेच निष्कर्षासाठी अधिक विदा न दिल्याने लेख त्रोटक वाटला.\nसध्या भारतात चाललेली कामे रेंगाळण्याचे कारण कमी मनुष्यबळ आहे हे सिद्ध झाले आहे का पण हे कारण काही बाबतीत असू शकते हेही खरे वाटते. तरीही केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य कर्मचारी हे खूपच व्यापक असे शब्द झाले. यापेक्षा अधिक बारीक वर्गीकरण हवे. उदा. सार्वजनिक कचरा कामगार कमी आहेत म्हणून कचरा उचलला जात नाही, अशी काही आकडेवारी उपलब्ध आहे का हे श्री.सहानी यांना विचारता येईल. नाहीतर आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी असे व्हायचे.\nआकडे रोचक आहेत पण नुसत्या आकड्यांवरून संपूर्ण परिस्थितीचे आकलन होत नाही. भारतात लोकसंख्या जास्त त्यामुळे चीप लेबर आहे. (भारतात आउटसोर्सिंग याच कारणासाठी होते ना) बहुतेक पाश्चात्य देशांमध्ये चतुर्थश्रेणी हा वर्गच नसतो. खुद्द डायरेक्टरही बरेचदा स्वतःची फाइल स्वतः नेतो/आणतो. (हे पाहिल्यावर भारतातही असे का होऊ नये असे प्रकर्षाने वाटते.) फ्रान्समध्ये माझे ज्या बॅकेत खाते होते तिथे फक्त दोन कर्मचारी होते. एक म्यानेजर आणि दुसरी सेक्रेटरी-कम-क्याशियर-कम-इतर सर्व. असे असूनही ब्यांकेत कधीही दोनच्यावर गिर्‍हाइकं दिसली नाहीत. भारतात लोकसंख्या जास्त त्यामुळे सर्व सेवांनाही गर्दी असते. रिक्रूटमेंटचाही मुद्दा लेखात आला आहे. तिथे चाणक्य यांनी म्हटल्याप्रमाणे आरक्षणाचा मुद्दा येतो.\nसरकारी कामे न होणे यामध्ये कमी मनुष्यबळ हा एक मुद्दा असला तरी एकमेव नक्कीच नाही. सरकारी कामे न होण्यामागे नोकरशाही हे एक मोठे कारण आहे. आणि वेगवेगळ्या देशांमध्ये याचे प्रमाणे वेगळे आहे. जी कागदपत्रे मिळायला इटलीत चार महिने, फ्रान्समध्ये दोन महिने लागतात ती जपानमध्ये तुम्ही प्रवेश केल्याकेल्या तुमच्या हातात पडतात. नासातील नोकरशाहीबद्दल फिनमन यांनी लिहीले आहे तर ब्रिटनमधील नोकरशाही यस मिनिस्टरमध्ये दिसते. अर्थात पाश्चात्य देशांमध्ये कर्मचार्‍यांना टेबलाखालून पैसे मिळण्याची अपेक्षा नसते. भारतातील परिस्थिती सर्वांना ठाऊक आहेच.\nतेव्हा भारतातील परिस्थितीची तुलना करताना यात लोकसंख्या, आरक्षण, लोकांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन असे अनेक मुद्दे येतात. यावर समाजशास्त्रामध्ये एक-दोन पीएचड्या नक्कीच होऊ शकतील. नुसत्या आकड्यांवरून तुलना संत्री-सफरचंदे वाटते.\nप्रकाश घाटपांडे [20 Aug 2009 रोजी 14:37 वा.]\nसरकारी कामे न होणे यामध्ये कमी मनुष्यबळ हा एक मुद्दा असला तरी एकमेव नक्कीच नाही. सरकारी कामे न होण्यामागे नोकरशाही हे एक मोठे कारण आहे\nअगदी खर आहे. उपक्रमावरील प्रशासन व्हावे लोकशासन या धाग्यात सरकारी यंत्रणेचे नितिन गडकरी यांनी केलेले काही अंशी मुल्यमापन वाचता येईल.\nभारत सरकारने संशोधन, संरक्षण यांपासून रस्ते साफ करणे, गटारी उपसणे यांपर्यंत सर्व प्रकारच्या कामासाठी अधिक कर्मचारी नेमावेत.\nत्यांना भरपूर पगारही द्यावेत. भविष्यनिर्वाहनिधी (पेन्शन) देऊन त्यांचा भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करावा.\nपण कार्यक्षमतेवर आधारित मापदंड ठरवून त्यांच्या बढत्या त्यांनी केलेल्या प्रगतीवर अवलंबून असाव्यात. कामचुकार आणि भ्रष्ट कर्मचार्‍यांना सेवेतून तात्काळ निष्कासित (विना भविष्यनिर्वाहनिधी) करण्याचे अधिकार सरकारकडे असावेत.\nसमाजाच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक पातळीवर इच्छाशक्तीचा पूर्ण अभाव.(अपवाद इ. आहेतच.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-sport-page-94/", "date_download": "2018-10-15T08:59:27Z", "digest": "sha1:VM5D5YJT3UFC6L3ZQQNIRB4GLPKLMZKS", "length": 8506, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सौरभ वर्माला विजेतेपद | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n भारताचा माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता सौरभ वर्माने रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या कोकी वाटांबेची झुंज 19-21, 21-12, 21-17 अशा 3 सेट्समध्ये मोडून काढली.\nदुसरीकडे मिश्र दुहेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या जोडीला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. रोहन कपूर आणि कुहू गर्ग जोडीला रशिया आणि कोरियाच्या जोडीने 19-21, 17-21 असं हरवलं.\nपहिल्या सेटमध्ये वाटांबेने सौरभ वर्माला बॅकफूटलला ढकललं. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत वाटांबेकडे 11-5 अशी आघाडी होती. मध्यंतरी सौरभ वर्माने वाटांबेला चांगली लढत दिली, मात्र वाटांबेने पुन्हा एकदा आघाडी मिळवत पहिला सेट 19-21 च्या फरकाने खिशात घातला. यानंतर दुसर्‍या सेटमध्ये सौरभने वाटांबेला पराभूत करुन सामन्यात बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये कोकी वाटांबेने पुन्हा एकदा आपला पहिला फॉर्म मिळवत सौरभला चांगलीच टक्कर दिली.\nसौरभ वर्माच्या या विजयानंतर त्याच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे.\nPrevious articleबांग्लादेशने मालिका जिंकली\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/58710?page=1", "date_download": "2018-10-15T09:58:16Z", "digest": "sha1:ZTC4YWMSWK6IMUHWTJCPPBETJXLX7BR7", "length": 26618, "nlines": 285, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खग ही जाने खग की भाषा -भाग ७ गोवा कर्नाटका पश्चिम घाट | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /खग ही जाने खग की भाषा /खग ही जाने खग की भाषा -भाग ७ गोवा कर्नाटका पश्चिम घाट\nखग ही जाने खग की भाषा -भाग ७ गोवा कर्नाटका पश्चिम घाट\nखग ही जाने खग की भाषा -भाग ६\nमायबोलीवर प्रकाशचित्र टाकणे हा एक सोहळा असतो खरच. मागच्या वर्षअखेरीस खास पक्षीनिरीक्षणाकरता गोव्यात गेलो होतो व तिथुनच कर्नाटकात भटकंती करुन परत यायचे असे ठरले होते. जाताना विचार केला होता की रात्री निघायचे व जातानास सकाळी झुआरी नदीतील पक्षीनिरीक्षण उरकुन बोंडलाला प्रस्थान ठोकायचे. निघण्यापूर्वीच कामतांचा निरोप आला की सध्या भरती असल्याने सकाळी येऊ नका दुपारी २ नंतर या. त्यामुळे आधी बोंडलाला पोचुन सकाळच्या सत्रामधे थोडे पक्षीनिरीक्षण करुन मग झुआरीला गेलो.\nMalabar Giant Squirrel ही खार क्वचितच ताम्हीणी किंवा भिमाशंकर परीसरात दिसते. पण कर्नाटका, गोवा किंवा वेस्टर्न घाटमधे या भरपूर दिसतात. (खास खगमे ठग मिसळुन टाकलाय)\nAsian Brown Flycatcher तपकिरी लिटकुरी, तपकिरी माशिमार\nRusty Tailed Flycatcher तांबुस शेपटीची माशीमार\nकामत यांची बोट राईड हा पक्षी निरीक्षकांकरता खरच मोठा दिलासा आहे. राईड सुरु झाल्यावर दिसणारे काही पक्षी आपण परतीच्या मार्गे बघणार असल्याची त्यांनी आधीच तंबी दिल्याने आम्ही एकदम दुसरे टोक गाठले. तिथुन एक एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेत आम्ही परत आलो.\nदुपारची वेळ असल्याने झुआरी नदीत हमखास दिसणारे काही पक्षी मात्र आम्हाल दिसले नाही. Collarded Kingfisher लांबुनच दिसला पण फोटो काढता आला नाही. White Bellied Sea Eagle व Peregrine Falcon दिसलेच नाहीत.\nकामतांनी सांगीतल्याप्रमाणे येताना मात्र पक्षाच्या बरेच जवळ जाऊन व बोट बंद करुन आम्हाला फोटो काढायला वेळ दिला. वाटेत येताना काही ठिकाणी मगरी पण दिसल्या.\nBlack Caped Kingfisher काळ्या डोक्याच्या खंड्या. सहसा कुठेही न दिसणारा हा खंड्या झुआरी, सुंदरबनसारख्या खारफुटी जंगलातच दिसतो.\nतांबडी सुरला पक्षी अभयारण्यात जेव्हा पोचलो तेव्हा अपेक्षेपेक्षा फारक कमी पक्षी दिसले. थोडे निराश झालो होतो. पण वाटेतच पंकज लाड यांचे Canopy Goa नावाचे हॉटेल आहे. अतिशय उत्तम व्यवस्था असलेले हे हॉटेल पक्षीनिरीक्षकात बरेच प्रसिध्द आहे. जेवणाची उत्तम सोय असुन आजुबाजुलाच अनेक पक्षी नक्की दिसतात. आम्ही आदल्या दिवशी नुसता चहा पिऊन जवळच असलेल्या मोलेम इथल्या महावीर पक्षी अभयारण्यात रहायलो गेलो.\nदुसर्‍य दिवशी परत एकदा त्या हॉटेला चहा व न्यायारीला गेलो तेव्हा हे पक्षी दिसले.\nVernal Hanging Parrot पिचु पोपट. पोपट व पॅराकीट या दोन वेगळ्या जाती आहेत व पोपट जातीतील भारतात दिसणार हा एकमेव पोपट. आपल्याल्या नेहेमी दिसतात ते पॅराकीट.\nPied Kingfisher कवड्या खंड्या\nतांबडी सुरलावरुन परत एकदा मोलेमला गेलो. तिथे अप्रतिम तंबु आहे अभयारण्याचे. मुख्य रस्त्यापासुन ७ किलोमिटर आतमधे असल्याने अत्यंत सुरेख जंगल आहे. इथेही थोडी निराशाच झाली. Great Pied Hornbill बघायच्या नादात Malabar Trogon कडे थोडे दुर्लक्ष केले. फोटो जरी मिळाले नसले तरी पक्षी दिसले हीच पर्वणी होती. रात्री दिसणारे Frogmouth तर अमेझींग होते. अक्षरशः बेडकासारखे तोंड असते Frogmouth या पक्षाचे.\nमोलेममधुन निघालो व दांडेलीजवळ एका पक्षी अभयारण्यात राहीलो. तिथे थोडी निराशाच झाली. एकुणच ट्रीप मस्त झाली होती त्यामुळे आनंदात आम्ही परत आलो. परतीच्या मार्गातच आम्हाला गणेशगुडीचे Old Magazine House परीसर बघता आला. येतानाच ठरवले की इथे नक्की जायचे.\nपुण्यात परत आल्यावर मायबोलीवरील पक्षीमित्रात गणेशगुडीच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर १५ दिवसातच मी, विनय भिडे, इंद्रा, केळकर असे चार जण गणेशगुडीला जायला निघालो. गणेशगुडीतील Old Magazine House म्हणजे पक्षीनिरीक्षकांकरता स्वर्ग आहे. तिथे समोरच असलेल्या पाण्याच्या ताटल्यांवर अनेक पक्षी हजेरी लावतात व सहज तुम्हाला फोटो काढता येतात.\nBrown Headed Barbet तपकिरी डोक्याचा तांबट\nYellow Browed Bulbul पिवळ्या भुवईचा बुलबुल\nBlack Naped Monarch नीलपरी, जांभळी लिटकुरी\nDark Fronted Babbler काळ्या डोक्याचा सातभाई\nWhite Bellied Blue Flycatcher पांढर्‍या पोटाचा निळा माशिमार\nगणेशगुडी हॉटेलच्या बाहेरच एक झाड फळांनी डवरलेले आहे व त्यावर अनेक पक्षी सकाळी येतात असे कळल्याने दुसर्‍या दिवशी तिकडे गेलो. तिथे वेगळाच त्रास झाला तो म्हणजे प्रचंड धुके. त्या धुक्यात कॅमेराची सेटींग व नंतर केलेले प्रोसेसींग यामुळे खालील फोटो मिळाला. निलपरी हा पक्षी व पहाडी मैना बघणे म्हणजे सुखाची परमावधी असते.\nथोडे धुके गेल्यावर मात्र चंगळ होती. असंख्य मलबार बार्बेट, हळद्या, होले, बुलबुल, हराळी त्या फळांवर येत जात होते.\nMalabar Barbet लाल कंठाचा तांबट\nआता या वर्षीच्या नोव्हेंबरची वाट बघत आहे. लगेच गणेशगुडीला जायला.\nयापूर्वी केलेले प्रयत्न खाली बघता येतीलच.\nउडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.\n‹ खग ही जाने खग की भाषा -भाग ६ up खग ही जाने खग की भाषा -भाग ८ सातताल नैनीताल उत्तराखंड ›\nकैकरचा दुसरा फोटो पण छान आहे,\nकैकरचा दुसरा फोटो पण छान आहे, पण पहिल्यातल राजबिंडेपण त्याच्यात कमी जाणवल. कदाचित पोझ बदलली म्हणुन असेल.\nकेप्या. पोपट आणि पॅराकिट\nकेप्या. पोपट आणि पॅराकिट मध्ये फरक काय असतो तसंच हारळी आणि होला मध्ये पण काय फरक असतो..\nहिम्या पोपट व राघु हा फरक.\nहिम्या पोपट व राघु हा फरक. आपल्याला नेहेमी दिसतात ते पॅराकीट असतात. Alexandrine parakeet किंवा Rose-ringed parakeet. आकाराने थोडे मोठे असतात व शेपटी लांब असते.\nतसंच हारळी आणि होला मध्ये >> Pigeon and Dove.\nखुप सुंदर फोटो आहेत सगळे.\nखुप सुंदर फोटो आहेत सगळे. हराळी चा फोटो आवडला.\nरच्याकने, तुम्ही लोक्स भटकता म्हणुन हे पक्षी अवती भवती आहेत हे कळते. नैतर झाडावरचा पक्षी कोण आहे हे अजिबात कळत नाही आणि सगळीकडे फक्त कावळ्यांचेच पिक आलेय असे वाटत राहते.\nधन्यवाद साधना, 'बघा म्हणजे\nसाधना, 'बघा म्हणजे दिसतील' हा मंत्रच आहे पक्षीनिरीक्षणाचा.\nमला यात काय अपडेट केले हे\nमला यात काय अपडेट केले हे सांगाल का\nमाझी एक नॉन मायबोलीकर मैत्रीण हि सिरीज मॅडली फॉलो करतेय.\nनवीन फोटो आले कि तिला सांगायचे हे काम तिने मला लावून दिले आहे.\nया धाग्यात नवीन फोटोज टाकले असतील तर मला तिला अपडेटावे लागेल\nपियु Osprey कैकर, मच्छीमार चा\nपियु Osprey कैकर, मच्छीमार चा अजुन एक फोटो अ‍ॅडलाय\nOsprey कैकर, मच्छीमार चा अजुन\nOsprey कैकर, मच्छीमार चा अजुन एक फोटो अ‍ॅडलाय>>\nअपडेट असे की काही गोष्टी लिहीताना चुकल्या होत्या व काही फोटो नीट अ‍ॅरेंज केले.\nSlaty Tailed Flycather चा चुकीचा फोटो (Warbler चा टाकला होता) काढुन योग्य तो फोटो टाकलाय.\nतुमच्या मैत्रिणीला व तुम्हालाही धन्यवाद.\nOsprey कैकरच्या मच्छीमारीचा video full screen करुन बघाच.\nइंद्रा जबरदस्त. मागे मी एक\nइंद्रा जबरदस्त. मागे मी एक व्हिडीओ बघीतला होता त्यात त्या कैकरने एवढा मोठा मासा पकडला होता की त्याला उडायलाच जमेना.\nकाका, सगळेच फोटो एकदम मस्त\nसगळेच फोटो एकदम मस्त आलेत. सर्वांच्या प्रतिसादांना अनुमोदन.\nएक प्रश्न आहे -\nपोपट जातीतील भारतात दिसणार हा एकमेव पोपट. आपल्याल्या नेहेमी दिसतात ते पॅराकीट. या नोंदी बद्दल -\nमग आपल्याकडे भारतात पिंज-यामधे जे पा़ळतात गळ्याभोवती काळा गोफ असलेले, ते पोपट की पॅराकीट\nआपल्याकडे भारतात पिंज-यामधे जे पा़ळतात गळ्याभोवती काळा गोफ असलेले, ते पोपट की पॅराकीट>> ते पॅराकीट. Alexandrine parakeet किंवा Rose-ringed parakeet असे शोधा म्हणजे लक्षात येईल.\nजबरी फोटो आहेत रे कांपो....\nजबरी फोटो आहेत रे कांपो....\nकितीही वेळा पाहिलेत तरी समाधान होत नाहीये ....\nपेशन्स आणि फोटोग्राफिला सलाम ..... ______/\\_______\nकेपी, भन्नाट सगळे फोटो\nकेपी, भन्नाट सगळे फोटो\nती पहाडी मैना तुझ्यावर चिडली होती का काही तरी खोडी काढली असेल तू \nकेपी.. तू का ढलेले\nकेपी.. तू का ढलेले पक्ष्यांचे फोटो म्हणजे डोळ्यांना अगदी ट्रीट असते..\nवा, सगळेच फोटो भारीये...\nबर्‍याच पक्षांची ओळख झाली..:) नील परी, राखी कपाळाची हरोळी, पिचु पोपट. ह्या सगळ्यांना पहिल्यांदाच भेटते आहे..\nमस्तच की केपीकाका. 'इकडे'\nधन्यवाद रैना. सायु, श्री.\nधन्यवाद रैना. सायु, श्री.\nरैना काय म्हणाले तिकडचे\nl ही खाय क्वचितच ताम्हीणी\nl ही खाय क्वचितच ताम्हीणी किंवा भिमाशंकर परीसरात दिसते पण कर्नाटका, गोवा किंवा वेस्टर्न घाटमधी भरपूर दिसतात. >>>>>>>>.ते खार कराल का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-251783.html", "date_download": "2018-10-15T09:23:32Z", "digest": "sha1:YHNVZ624SASKOO6E3GVQ2C67ZZ3FIF6P", "length": 11668, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्काईपलाही आता 'आधार'", "raw_content": "\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n22 फेब्रुवारी : ऑनलाईन चॅट सेवा स्काईपला आधार क्रमांकानं जोडणार असल्याची घोषणा आज मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी केली.\nस्काईपवर चॅट करायचं असेल, पण समोरच्या व्यक्तीच्या ओळखीची खात्री नसेल, तर ती व्यक्ती स्वतःचा आधार क्रमांक टाकून स्वतःची ओळख पटवू शकते.\nचॅट संपल्यावर आधार क्रमांक मायक्रोसॉफ्टच्या सर्वरमधून डिलीट होईल. ऑनलाईन सरकारी सेवाही आधार वापरून ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतील, असंही नडेला म्हणाले. ते एका मोठ्या परिषदेसाठी आज मुंबईत आहेत. क्लाऊड कॅप्युटिंगचा वापर एसबीआयनंही कसा सुरू केलाय, हेही त्यांनी समजवून सांगितलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/shetkarigeet?order=title&sort=asc", "date_download": "2018-10-15T09:46:27Z", "digest": "sha1:2IEPXQDNXXPLBDUDS3FG4YVZEVTZRY2V", "length": 8385, "nlines": 115, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी गीत | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / कृषिजगत / शेतकरी गीत\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nआता उठवू सारे रान 2,520 25-05-2011\nआम्ही शेतकरी बाया 1,513 26-07-2011\nआयुष्य कडेवर घेतो 2,020 29-07-2011\nउषःकाल होता होता 1,225 31-05-2011\nऊठ ऊठ शेतकरी बाळा 2,616 22-06-2011\nकसे अंकुरावे अता ते बियाणे\nकिसानो हो जावो तैय्यार 1,029 25-09-2015\nचाहूल नवःउषेची 1,007 20-06-2011\nच्यायला बुडवा हा सहकार 1,417 25-08-2011\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 924 28-08-2016\nडोंगरी शेत माझं गं 1,657 16-07-2011\nधकव रं श्यामराव 1,143 19-06-2011\nपरतून ये तू घरी 917 31-07-2016\nस्टार माझा TV - Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nस्टार माझा TV - प्रसारण\nदिनांक - २७ मार्च २०११\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B8-%E0%A4%9C/", "date_download": "2018-10-15T08:32:30Z", "digest": "sha1:AMIWQRE3OQXQXHYQJ6HMUEWLY75MJ3UI", "length": 8190, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बजाज ऍलियान्झकडून बोनस जाहीर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nHome अर्थजगत बजाज ऍलियान्झकडून बोनस जाहीर\nबजाज ऍलियान्झकडून बोनस जाहीर\nमुंबई -बजाज ऍलियान्झ खासगी आयुर्विमा कंपनीने 31 मार्च 2018 पर्यंत योजना सुरू असलेल्या योजनाधारकांसाठी एक वेळचा विशेष बोनस देण्याची घोषणा केली आहे. अंदाजे 13 लाख योजनाधारकांना फायदा होणार आहे. एक वेळचा विशेष बोनस केवळ आर्थिक वर्ष 2017-18 साठी, दाव्याच्या वेळी देय असलेल्या सम ऍश्‍युअर्डच्या 1% असेल. कंपनीने वार्षिक कम्पाउंडेड रिव्हर्शनरी बोनसही जाहीर केला आहे.\nकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तरुण चुघ म्हणाले, कंपनीला भांडवली नफा झाला आहे व त्याचा लाभ योजना सुरू असलेल्या योजनाधारकांनाही देण्याचे आम्ही ठरवले आहे. वार्षिक बोनसव्यतिरिक्त देण्यात येणाऱ्या एक वेळच्या विशेष बोनसमुळे आमच्या ग्राहकांना आमच्याबरोबरची गुंतवणूक कायम ठेवल्याचा फायदा मिळेल.\nविमानतळावर प्रवाशांना मदतीसाठी येणार रोबो\n‘त्या’ कंपन्यांनी जमा केले तब्बल २४ हजार कोटी\nसरलेल्या आठवड्यात संमिश्र वातावरणातही निर्देशांकांत वाढ\n‘त्या’ कंपन्यांनी जमा केले तब्बल २४ हजार कोटी\nविमानतळावर प्रवाशांना मदतीसाठी येणार रोबो\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/category/g1%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-tags/%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A4%B2", "date_download": "2018-10-15T09:58:58Z", "digest": "sha1:SB3XA2H2NE2ICTDNXYHJAJPT5AE4DX3Y", "length": 9019, "nlines": 123, "source_domain": "gangadharmute.com", "title": " दखल | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शनी, 23/05/2015 - 01:10 ह्यावेळी प्रकाशित केले.\nआज माझ्या \"वाङ्मयशेतीचा\" ४ था वर्धापनदिन. मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, सकाळी ८.२९ वाजता www.baliraja.com आणि www.gangadharmute.com संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.\nRead more about वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-marathi-websites-devendra-fadnavis-mumbai-thane-palghar-91770", "date_download": "2018-10-15T08:51:24Z", "digest": "sha1:PUD7FTZYKAPCSJ4BNRHCGSXS7URC5DIW", "length": 13886, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Devendra Fadnavis Mumbai Thane Palghar ठाणे - पालघरमध्ये 11 नवीन शहरे | eSakal", "raw_content": "\nठाणे - पालघरमध्ये 11 नवीन शहरे\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nमुंबई : मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील गर्दी लक्षात घेता विकासाचा बिंदू ठाणे-पालघरकडे सरकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 11 नवीन शहरे सिडको आणि रस्ते विकास मंडळ वसवणार आहे. समृद्धी महामार्गाच्या परिसरालगत ही नवी नगरे प्रस्तावित आहेत.\nमुंबई : मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील गर्दी लक्षात घेता विकासाचा बिंदू ठाणे-पालघरकडे सरकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 11 नवीन शहरे सिडको आणि रस्ते विकास मंडळ वसवणार आहे. समृद्धी महामार्गाच्या परिसरालगत ही नवी नगरे प्रस्तावित आहेत.\nमुंबईजवळच्या भागाचा विकास करण्यासंदर्भातील आराखडा नुकताच नगरविकास विभागाने जाहीर केला आहे. राज्याचे नगरविकास सचिव नितीन करीर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाने या आराखड्यानुसार नवीन शहरांच्या विकासाचा तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार आसनगाव, बोईसर, केळवे आणि वाडा या प्रमुख शहरांची विकास केंद्रे म्हणून वाढ केली जाणार आहे. नागपूरला मुंबईशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर या शहरांचा प्रत्यक्ष संपर्क असेल. या प्रस्तावित विकास केंद्रांवर सध्या काही ठिकाणी गावठाणे; तर काही भागात हरितपट्टा आहे. पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण न करता विकासाचे उद्दिष्ट साधण्याचे आव्हान हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारताना आहे.\nपालघर या नवनिर्मित जिल्ह्यासाठी तीन हजार 800 कोटींचा खर्च करून मुख्यालय उभारले जाते आहे. या मुख्यालयातील प्रशासकीय भवनाचे बांधकाम काही महिन्यांत पूर्ण होईल, असे सिडकोतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर पालघरमधील 440 हेक्‍टरवर उभ्या राहणाऱ्या या नवनगरातील 103 हेक्‍टर जमीन सरकारी कामांसाठी राखीव आहे; तसेच उर्वरित भूखंडावर गृहनिर्माण प्रकल्प आणि उद्योग केंद्रे अभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या परिसरात झालेला विकास यानिमित्ताने नव्या परिसरात पोहोचेल. खासगी आणि सरकारी उपक्रमांतर्गत या परिसराचा कायापालट करतानाच मुंबईत जागेअभावी खुंटलेला विकास आता नव्या परिसरात करण्यात येणार आहे.\nरेल्वे मार्ग, रस्त्यांचे जाळे, उत्तम हवामान आणि मुंबई परिसरातल्या कुशल मनुष्यबळामुळे ठाणे- पालघरमधील काही भाग विकसित होणे सहजशक्‍य आहे. त्यामुळे या परिसरात 11 नवीन शहरे वसवण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी 'सकाळ'ला दिली.\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T08:04:33Z", "digest": "sha1:ST7IKAXHEMSFC4YDWOJZ6HRZG77SSS7I", "length": 9082, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शोषणाचे आरोप करणाऱ्यांनी सबळ पुरावे द्यावे – मेलानिया ट्रम्प | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशोषणाचे आरोप करणाऱ्यांनी सबळ पुरावे द्यावे – मेलानिया ट्रम्प\n“मी टू’ प्रकरणी खळबळजनक वक्तव्य\nन्यूयॉर्क: “मी टू’ प्रकरणात आरोप करणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे सबळ पुरावे द्यावेत असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे. ज्या मुली, महिला लैंगिक अत्याचार, शोषण, छळ यासंबंधीचे आरोप करत आहेत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असेच मलाही वाटते. मात्र त्यांनी या आरोपांचे सबळ पुरावे सादर केले पाहिजेत असे मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nकेनिया येथील दौऱ्यादरम्यान एका मुलाखतीदरम्यान मेलानिया ट्रम्प यांनी आपले म्हणणे मांडले आहे. महिलांचे समर्थन केलेच पाहिजे असे माझे मत आहे मात्र पुरुषांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. महिला ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत ती चांगली बाब आहे. त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे मात्र पुरुषांचेही ऐकून घ्यायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे.\n“मी टू’ ही मोहीम सध्या जगभरात गाजते आहे. अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तन याबाबत समोर येऊन बोलत आहेत. सोशल मीडिया या मोहीमेसाठी सर्वात मोठा मंच ठरला आहे. या मोहिमेची जोरदार चर्चा असतानाच मेलानिया यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झालेले आहे.\nअमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले आहेत. अशात पुरुषांनाही त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे असे मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे. पुरुषांसाठी सध्याचा काळ काहीसा कठीण आहे. प्रसारमाध्यमेही अनेक बातम्या वाढवून सांगत आहेत. काही बातम्या अशा प्रकारे सादर केल्या जातात ज्यांची पद्धत चुकीची आहे असे मला वाटत असल्याचेही मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपश्‍चिमेकडचे पाणी गोदावरीत आणा\nNext articleबनावट दागिने तारण ठेवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद\nअफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या हल्ल्यात 22 सैनिक ठार\nसरकारी योजनांसाठी मलेशिया वापरणार भारताच्या “आधार’चे मॉडेल\nभारताने एक सर्जिकल स्ट्राईक केल्यास आम्ही दहा करू\nभारताची संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार मंडळावर निवड\nअमेरिकेतील भारतीय दूतावासात हिंदी आणि संस्कृतचे वर्ग\nआयएसआयच्या कारवाया उघड करणारे पाकिस्तानी न्यायाधीश बरखास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%8F/", "date_download": "2018-10-15T08:04:59Z", "digest": "sha1:7HFBPC2UFTU3HEEIX6H3HT3G7UT2KDWD", "length": 6928, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खुशखबर ! देशात होणार मोफत एलपीजी गॅस जोडणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n देशात होणार मोफत एलपीजी गॅस जोडणी\nनवी दिल्ली : देशातल्या सर्व दलित आणि मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याविषयी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी घरांना याचा फायदा मिळणार आहे.\nमोदी सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ दलित आणि मागासवर्गीयांना जास्तीत जास्त कसा मिळेल, यावर भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत देशातल्या दलितांना मोफत एलपीजी जोडण्या देण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. देशातल्या मागासवर्गींच्या पाच कोटी घरांमध्ये या जोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र आता याची व्याप्ती वाढवण्यात आली असून हा आकडा आठ कोटींवर नेण्यात आला आहे. २० एप्रिल हा उज्ज्वला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचेच औचित्य साधत या योजनेची व्याप्ती वाढवण्याची घोषणा करण्यात आलीय.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मेला जाणार नेपाळ दौऱ्यावर\nNext article‘सरगम’ चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर रिलीज\nमुंबई विमानतळावर एअर इंडियाची ‘महिला क्रू सदस्य’ विमानातून पडली\nछत्तीसगडमधील भीषण अपघातात 10 ठार\nएम जे अकबर यांनी सर्व आरोप फेटाळले\nबंगाली बांधवांना आशा भोसले यांची खास भेट\nसोशल मीडिया समाजात कटुता वाढवण्याचे काम करतो: नितीश कुमार\nगृहमंत्री पाक सीमेवर करणार शस्त्रपुजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/comedy?order=title&sort=asc", "date_download": "2018-10-15T09:59:47Z", "digest": "sha1:F6P3RP7KWMF6HYDF4TCC5RUTO77PK6NC", "length": 8672, "nlines": 107, "source_domain": "gangadharmute.com", "title": " विनोदी लेखन | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / विनोदी लेखन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nअशीही उत्तरे-भाग - २ 1,542 30-06-2011\nअशीही उत्तरे-भाग- १ 2,332 30-06-2011\nअशीही उत्तरे-भाग-३ 1,546 30-06-2011\nआंब्याच्या झाडाले वांगे 1,422 18-06-2011\nउद्दामपणाचा कळस - हझल 1,765 24-05-2012\nकापला रेशमाच्या सुताने गळा 1,527 19-05-2012\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं 1,709 19-06-2011\nपराक्रमी असा मी 1,354 11-06-2011\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,127 15-02-2013\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,664 11-06-2011\nबिपाशाले लुगडं : नागपुरी तडका 1,976 19-06-2011\nभाषेच्या गमती-जमती : भाग-१ 648 25-07-2016\nभाषेच्या गमती-जमती : भाग-२ 560 10-11-2016\nमग हव्या कशाला सलवारी 1,873 15-06-2011\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nराखेमधे लोळतो मी (हजल) 1,170 21-08-2011\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,042 14-01-2013\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात सादर केलेली गझल.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-50-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T09:22:22Z", "digest": "sha1:3WILDH2GWXFBA2DI27MFLWK6MLHUX7NX", "length": 9642, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे – पीएमपीच्या 50 बसेसचे \"फायर सेफ्टी ऑडिट' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news पुणे – पीएमपीच्या 50 बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’\nपुणे – पीएमपीच्या 50 बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’\nपुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) बसेसना गेल्या काही महिन्यांत आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याचे ठरवले होते. यासाठी प्रायोगिक तत्वावर “क्राफ्ट’ या संस्थेची निवड करण्यात आली. या कंपनीने पिंपरी डेपोतील बसेसचे फायर सेफ्टी ऑडिट सुरू केले असून 50 बसेसचे काम पूर्ण झाले आहे.\nगेल्या आठ महिन्यांत जवळपास नऊ पीएमपी बसेसनी डेपो तसेच मार्गावर पेट घेतला होता. यामुळे बसेसच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. यातून बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’ पूर्ण आहे, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला. बसेस पेटण्याचे नेमके कारण काय, यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली. या समितीने सर्व बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याचे सूचविले होते. तर, हे ऑडिट महापालिकेने करण्याची मागणी पीएमपी प्रशासनाने केली होती. त्यावर महापालिकेने फायर ऑडिट करणाऱ्या काही संस्थांची यादी पीएमपीला दिली. यामधील एका संस्थेने पुढाकार घेत कशा प्रकारे फायर ऑडिट केले जाईल, याचे प्रात्यक्षिक पीएमपी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालिक नयना गुंडे यांना दाखविले. त्यानुसार या संस्थेला सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर पिंपरी डेपोचे काम देण्यात आले असून हे काम पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.\nMPSC : निकाल लागला, पण वाटचाल दुर्देवी\nदुधी भोपळ्याचा रस पिल्याने महिलेचा मृत्यू\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-44-shops-sealed-laxmipuri-98411", "date_download": "2018-10-15T09:12:53Z", "digest": "sha1:FMHHRUAJDD4OEPNGCJH7AXSCKP7LYCH7", "length": 20672, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News 44 shops sealed in Laxmipuri कोल्हापूरातील लक्ष्मीपुरीत ४४ गाळे सील | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरातील लक्ष्मीपुरीत ४४ गाळे सील\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nकोल्हापूर - लक्ष्मीपुरी क्‍लॉथ मार्केटजवळील गाळेधारकांचा असणारा तीव्र विरोध पोलिसांच्या मदतीने मोडून काढत अखेर महापालिकेने येथील ४४ गाळे सील करून ताब्यात घेतले. कारवाईच्या वेळी गाळेधारकांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.\nकोल्हापूर - लक्ष्मीपुरी क्‍लॉथ मार्केटजवळील गाळेधारकांचा असणारा तीव्र विरोध पोलिसांच्या मदतीने मोडून काढत अखेर महापालिकेने येथील ४४ गाळे सील करून ताब्यात घेतले. कारवाईच्या वेळी गाळेधारकांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे जादा पोलिस कुमक मागविण्यात आली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू ठेवण्यात आली.\nअतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची कारवाई करण्यात आली. दरम्यान, महापौर स्वाती यवलुजे, आमदार राजेश क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन गाळेधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या दुपारी दीड वाजता महापालिकेत गाळेधारकांची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nलक्ष्मीपुरी कोंबडी बाजार येथे महापालिकेची साधारणपणे एक एकर जागा आहे. या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून येथील गाळे काढून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून येथील गाळे काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी गाळेधारकांना रीतसर नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटीसनुसार गाळे रिकामे करण्याची आज मुदत होती. मात्र, महापालिकेने काल या ठिकाणी कारवाईचा प्रयत्न केला. त्याला येथील गाळेधारकांनी तीव्र विरोध केला.\nनोटीसची आज मुदत संपत असताना एक दिवस अगोदर का कारवाई करता, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. सर्व गाळेधारकांनी एकत्र येत कारवाईला विरोध केल्यामुळे काल महापालिकेला आपली कारवाई थांबवावी लागली होती.सकाळी अकरा वाजता महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक पोलिस फौजफाट्यासह लक्ष्मीपुरीत कारवाईच्या ठिकाणी आले. त्यांनी थेट गाळ्यांना सील करण्यास सुरुवात केली.\nगाळेधारकांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गाळेधारकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाळेधारक अधिकच संतप्त झाले. यातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरण्यास सुरुवात केली. कर्मचारी आणि गाळेधारक यांच्यात वादावादी सुरू झाली. काही गाळेधारक अधिकच आक्रमक झाल्याने कर्मचाऱ्यांवर धाऊन जाण्याचा प्रयत्न काही जणांनी केला.\nगाळेधारक आक्रमक झाल्यानंतर जादा पोलिस कुमक मागविण्यात आली. काही गाळेधारकांनी आपल्या गाळ्याची कुलूप लावण्याची शटरची पट्टीच मोडून टाकली होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पट्टी बसवून गाळे सील करावे लागले. एका गाळ्यामध्ये हॉटेल होते. हे हॉटेल फार जुने असल्याचे येथील लोकांमधून सांगण्यात येत होते. खाद्यपदार्थ तयार केले आहेत. त्यामुळे थोडा अवधी द्यावा, अशी विनंती हॉटेल चालक करत होता.\nहॉटेल चालक व अधिकारी यांच्यात शाब्दिक खडाजंगी सुरू असतानाच या ठिकाणी महिला आल्या. त्यांनी हॉटेलच्या दारातच उभे राहून अधिकाऱ्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तणावाचे बनले. पोलिसांनी त्या महिलांना बाजूला केले. त्यानंतर गाळा ताब्यात घेण्यात आला. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख पंडित पोवार, इस्टेट विभागाचे प्रमुख प्रमोद बराले, परवाना विभागाचे सचिन जाधव आदी कारवाईत सहभागी झाले होते.\nकारवाई संपत आली असताना कारवाईच्या ठिकाणी महापौर स्वाती यवलुजे, आमदार राजेश क्षीरसागर आले. त्यांच्या सोबत माजी महापौर आर. के. पोवार, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, अर्जुन माने, गणी आजरेकर आदी होते. आमदार क्षीरसागर यांनी अगोदर येथील गाळेधारकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. या वेळी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आयुक्‍तांशी चर्चा करावी, असे सांगितले. त्यामुळे आमदार क्षीरसागर यांनी आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर यासंदर्भात उद्या शुक्रवारी (ता. १६) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बैठक घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले.\nगाळे सील करत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील दोन नागरिकांच्या पंच म्हणून सह्या घेतल्या. येथील गाळेधारकांनी त्यांचे मोबाईलवर फोटो काढून घेत दम भरला. कोल्हापुरात कुठेही राहत असा तुमच्या दारात येणार, अशी धमकी दिल्यामुळे या नागरिकांनी कागदपत्रावर सह्या करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी येथील सर्व गाळेधारकांना बाजूला हटविले.\nकोंबडी बाजार येथील गाळेधारकांवर केलेल्या कारवाईमुळे येथील गाळेधारकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.येथे उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाला विरोध नाही, पण त्यात अनेक त्रुटी आहेत. आमच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. बांधकाम कधी पूर्ण होणार गाळेधारकांना गाळे कोठे मिळणार गाळेधारकांना गाळे कोठे मिळणार याठिकाणी शंभर वर्षापूर्वीच्या असणाऱ्या झाडांचे काय करणार याठिकाणी शंभर वर्षापूर्वीच्या असणाऱ्या झाडांचे काय करणार याबाबत काही चर्चा झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्यास उशिर लागण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत आमचे व्यवसाय बंद राहणार असल्याने उपासमारीची वेळ येणार आहे. तरी महापालिकेने गाळेधारकांना न्याय द्यावा, असे पत्रक कोंबडी बाजार गाळेधारक सेवाभावी संघाचे अध्यक्ष ए. एम. मोमीन, उपाध्यक्ष व्ही. ए. पुजारी व सेक्रेटरी एम. बी. घाटगे यांनी दिले आहे.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mumbai-goa-expressway-project-lands-258006.html", "date_download": "2018-10-15T08:19:28Z", "digest": "sha1:QH3M55X3RUTT7XWRDS2SZOEMZ2OL2G7Z", "length": 14236, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीला दिला जातोय पाच पट मोबदला !", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nमुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीला दिला जातोय पाच पट मोबदला \nसंपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदला वाटपाचं काम सुरू करण्यात आलं असून भरघोस मोबदला मिळू लागल्यामुळे भूमिपूत्रानी या चौपदरीकरणाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे\n10 एप्रिल : मुंबई गोवा हायवे च्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीला केंद्र सरकारकडून भूमिपूत्राना पाच पट मोबदला दिला जातोय. संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदला वाटपाचं काम सुरू करण्यात आलं असून भरघोस मोबदला मिळू लागल्यामुळे भूमिपूत्रानी या चौपदरीकरणाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.\nवाटप करण्यात येणाऱ्या मोबदल्यात त्या त्या जमिनीचा सध्याचा जो रेडी रेकनर आहे. त्या प्रमाणे जमिनीचा दर निश्चित करून जो मोबदला येतो त्याची दुप्पट अधिक त्या जमिनीत असणारी इतर मालमत्ता उदा. फळझाडे,वनझाडे, घर, विहीर,दुकान, या सगळ्यांची किंमत मिळवण्यात आली आहे. या एकूण रकमेची पुन्हा दुप्पट करून जी रक्कम येते त्या एकूण रकमेवर पुन्हा 12 टक्के दर दिवशी या दराने 469 दिवसांचे व्याज आकारून जी रक्कम होते तेवढी रक्कम भूमिपूत्राना मोबदला म्हणून देण्यात येतेय.\nमे 2017 पर्यंत हे भूसंपादन मोबदला वाटपाचं काम सुरू राहणार असून येत्या पावसाळ्यानंतर चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी शक्यता आहे. या हायवेवरील 16 मोठ्या पुलांच बांधकाम वर्षभरापूर्वीच सुरू होऊन ते आता अंतिम टप्प्यात आहे. पुलांव्यतिरीक्त या संपूर्ण हायवेच्या चौपदरीकरणाच काम 19 कंपन्याना विभागून देण्यात आलंय. त्यामुळे हे काम जलदगतीने होईल असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाने व्यक्त केलाय. या चौपदरीकरण प्रकल्पास 15 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mumbai goa expresswayमुंबई-गोवा हायवेरत्नागिरी\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/this-kids-cute-anger-moment-on-hardik-pandyas-run-out-due-to-ravindra-jadeja-263244.html", "date_download": "2018-10-15T09:09:43Z", "digest": "sha1:EEJ3QBZ62B45VC5IKYCCFRG2DKZKXBCT", "length": 12500, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...'ही' दोन भावंडं जडेजावर भलतीच भडकली,व्हिडिओ झाला व्हायरल", "raw_content": "\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n...'ही' दोन भावंडं जडेजावर भलतीच भडकली,व्हिडिओ झाला व्हायरल\nएका लहान मुलाचा आणि त्याचा लहान भावाचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पाहतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.\n20 जून : जेव्हा जेव्हा भारत -पाकिस्तानची क्रिकेट मॅच असते तेव्हा तर क्रिकेटच्या वेडाला काही मर्यादाच नसतात. हरणं भारतीयांना मंजूरच नसतं आणि त्यातही जर भारत हरलाच तर मग कुठे टी.व्ही फोडले जातात,तर सोशल मिडीयावर शिव्यांची लाखोली वाहिली जाते.\nआता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत हरला. त्यात ही मॅचमध्ये हार्दिक पांड्या नाहक रनआउट झाला. याला कारण होता जडेजा. त्यामुळे जडेजावर सगळ्या देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. पण सध्या सोशल मीडियावर गाजतेय एका लहान मुलाची प्रतिक्रिया.\nएका लहान मुलाचा आणि त्याचा लहान भावाचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पाहतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत तो मुलगा जडेजाला फार शिव्या देतोय. त्याचा भाऊ तर आता जडेजाला कोहली खूप मारेल बघ इतपत बोलून जातो. 10 लाख लोकांपर्यंत या व्हिडिओला व्ह्युज मिळाले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nभारताच्या पहिल्या डावात 367 धावा ; पंत, रहाणेचं शतक हुकलं\nकॅप्टनकूल उद्योगाचं मैदानही गाजवतो, जाणून घ्या धोनीचे चार व्यवसाय\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A8-16-%E0%A4%9C%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-15T08:42:27Z", "digest": "sha1:PWO33BHAPZVKEDNRDTOEYRJREIRYSL4F", "length": 7918, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "खाजगी लक्‍झरी बस उलटून 16 जण जखमी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news खाजगी लक्‍झरी बस उलटून 16 जण जखमी\nखाजगी लक्‍झरी बस उलटून 16 जण जखमी\nकोल्हापूर – कोल्हापूर जवळ खाजगी लक्‍झरी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 16 जण जखमी झाले आहेत. हि घटना मलकापूर जवळील आंबवडे गावा जवळ चालकाचा बस वरील ताबा सुटून सायंकाळी घडली आहे.\nन्यू इंग्लिश स्कूल सातारा इथल्या सन 1977 च्या बॅचच्या गेट टुगेदर पन्हाळा येथे होता. तो कार्यक्रम आटोपून परतातना हा अपघात झाला आहे.\nसर्व जखमी बेंगलोर, मुंबई, पुणे , नासिक, सातारा चे रहिवाशी असून त्यांच्यावर प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nतळेगावच्या उपनगराध्यक्षपदी संग्राम काकडेची बिनविरोध निवड\nकोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला ;ग्रामस्थांची तक्रार\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-622/", "date_download": "2018-10-15T08:20:23Z", "digest": "sha1:74IZROKCL63D3B3PV7IFWFB6RPMXII66", "length": 12708, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भारोत्तोलक मिराबाई चानू स्पर्धेतून बाहेर | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nभारोत्तोलक मिराबाई चानू स्पर्धेतून बाहेर\n भारताची विश्व चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं आशियाई खेळांतून माघार घेतली. पाठदुखीने त्रस्त असलेल्या मीराबाईने इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनला पत्र लिहून आराम देण्यासाठी विनंती केली होती. ऑॅलिम्पिक क्वालिफायरसाठी तिला स्वत:ला तयार करायचे असल्याचेही तिने म्हटले.\nइंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन (आयडब्ल्यूएलएफ) चे सचिव सहदेव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेला पात्र ठरण्याचे लक्ष्य बाळगल्यामुळे या स्पर्धांतून माघार घेण्याचा विचार ती करत असल्याचे सांगितले जात होते. मे महिन्यापासून मीराबाई चानू ही पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. ती अद्याप यातून सावरलेली नाही. वेटलिफ्टिंग फेडरेशनला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. आता तिच्याबाबतचा निर्णय हा फेडरेशनच घेईल, असे प्रशिक्षक विजय शर्मा यांनी काल स्पष्ट केले.\nआशियाई खेळांचे आयोजन 18 ऑॅगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत इंडोनेशियाच्या जकार्ता आणि पालेम्बँग शहरात करण्यात आले आहे. भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू या खेळांत सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार होती. जकार्तामध्ये होणार्‍या स्पर्धेतून माघार घेऊन येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या ऑॅलिम्पिक क्वालिफायरवर लक्ष देण्याचा सल्ला भारताचे मुख्य कोच विजय शर्मा यांनी मीराबाई चानू हिला दिला होता. मीराबाई गेल्या मे महिन्यापासून पाठदुखीच्या समस्येशी झगडत आहे.\nविजय म्हणाले,ङ्घमी महासंघाला अहवाल दिला आहे. आता महासंघाने निर्णय घ्यावा. इतक्या कमी वेळात अधिक वजन उचलणे योग्य नाही. ऑलिम्पिक पात्रता फेरीवर लक्ष दिल्यास देशाचा लाभ होईल. ऑलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन 1 नोव्हेंबरपासून होईल. मीराबाईच्या लिगामेंटमधील जखम अतिशय लहान असल्याने एमआरआय आणि सिटीस्कॅनद्वारे शोध घेता आला नाही.\nदरम्यान भारोत्तोलन महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी मीराबाईला खेळविण्याचा निर्णय गुरुवारी होईल, असे सांगितले. मीराबाई आशियाडमध्ये सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार असल्याने तिच्या माघारीमुळे मोठे नुकसान होणार आहे. मणिपूरच्या या खेळाडूने मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये विश्व स्पर्धेच्या 48 किलो गटात 194 किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सर्वोत्कृष्ट कामगिरीसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदक पटकाले होते.\nगेल्या आठवड्यात आराम वाटल्यानंतर तिनं मुंबईत पुन्हा सराव सुरू केला होता… परंतु, पुन्हा एकदा पाठदुखीचा त्रास सुरू झाला. मूळची मणिपूरच्या असलेल्या या 23 वर्षीय खेळाडूनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वर्गात 194 किलो वजन उचलून सुवर्ण पदक आपल्या नावावर नोंदवलं होते. तिनं कॉमनवेल्थ गेम्समध्येही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत 196 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले होते. हा एक राष्ट्रीय रेकॉर्डदेखील आहे.\nPrevious articleमर्यादांची चौकट गरजेची\nNext articleस्मिथचे पुनरागमनामुळे विराटचे अव्वलस्थान संपुष्टात – मिचेल स्टार्क\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगंभीरने ओमर अब्दुलांना झापले\nभारताचा दस का दम\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-panchagang-river-pollution-issue-122021", "date_download": "2018-10-15T08:52:29Z", "digest": "sha1:O3WWCOASVMAEDVMZXJMW357FGSYO7EIT", "length": 13243, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Panchagang River Pollution Issue पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीस | eSakal", "raw_content": "\nपंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीस\nगुरुवार, 7 जून 2018\nकोल्हापूर - प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली.\nकोल्हापूर - प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली.\nजयंती तसेच दुधाळी नाल्यातील मैलायुक्त सांडपाणी काल थेट नदीत मिसळले. प्रदूषणाचा गंभीर परिणाम इचलकरंजीच्या नदीकाठच्या गावांना भोगावे लागतात. काल पर्यावरण दिनीच जयंती नाला धबधब्याप्रमाणे थेट नदीत मिसळत होता.\nप्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी ही बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शिवसेनेनेही काल प्रदूषणाच्या अधिकाऱ्यांना मृत मासे भेट दिले. प्रदूषणांची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनी आज जयंती आणि दुधाळी नाला परिसराची पाहणी केली. जयंती नाल्याचे पंपिग स्टेशन बंद असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीत स्पष्ट झाले. जयंती व दुधाळीचे मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळले गेले.\nदोन्ही ठिकाणी निर्जुतकीकरणाची प्रक्रिया बंद स्थितीत आढळून आली. दोन्ही नाल्यांमध्ये वाहता घनकचरा व भोवताली कचऱ्याचे ढीग दिसले. दुधाळी येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यासाठी कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये यासंबंधी सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दिले आहेत.\nप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. मोठा पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी पंपिग स्टेशन बंद पडते. मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळते. जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजारसह छोटे-मोठे नाले नदीत मिसळतात. जयंती नाल्याचे पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाते. हा अपवाद वगळता पंचगंगा नदीने प्रदूषणाचे टोक गाठले आहे. कागदोपत्री नियोजन होते मात्र प्रत्यक्ष कार्यवाहीस विलंब होत असल्याने नदी प्रदूषण काही थांबण्याच्या मार्गावर नाही. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षततेखाली समिती नेमली आहे. तीन महिन्यातून एकदा समितीची बैठक होते.\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nदक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/top-10-usb+power-banks-price-list.html", "date_download": "2018-10-15T09:12:24Z", "digest": "sha1:ANRNFZWAPS6X3JAEAHDNVBRX7BMTTELW", "length": 14966, "nlines": 409, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 उब पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 उब पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 उब पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 उब पॉवर बॅंक्स म्हणून 15 Oct 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग उब पॉवर बॅंक्स India मध्ये रहयथम बी मिका मिइपॉवर पॉवर बँक ब्लॅक Rs. 1,900 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nशीर्ष 10उब पॉवर बॅंक्स\nमिनिक्स स्२ 3000 पॉवेरबांक औरंगे\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nमिली पॉवर स्प्रिंग 4 ह्१ कॅ२३ फॉर इफोने 4\n- असा चार्जिंग तिने 3.6 hrs\n- आउटपुट पॉवर 5 V\nदिगिळिते दर्प X ५२००र्ड उब चार्जेर रेड\n- आउटपुट पॉवर 5.3 V\nआसूस झेनपॉवर १००५०मः गोल्ड\n- बॅटरी तुपे NA\n- स्टॅन्डबी तिने NA\nपाणी 5200 मह ग्रीन ग्रीन\n- बॅटरी कॅपॅसिटी 5200 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 12000 mAh\nअंबरने प्२२ P 22 सिल्वर\n- बॅटरी कॅपॅसिटी 2200 mAh\nकूलर मास्टर पॉवर फोर्ट रिचार्जेअबले पॉवर बॅकअप बट्ट\n- बॅटरी कॅपॅसिटी 3000 mAh\nपोर्ट्रॉनिकस चार्जे वने ब्लॅक\nनेक्सटच पब 500 बाकी\n- बॅटरी कॅपॅसिटी 4800 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/cricket-series-pakistan-119990", "date_download": "2018-10-15T09:11:11Z", "digest": "sha1:YWPGK2VOZK2XNGLKB2ZFCBIBQIMLXBLX", "length": 13186, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "cricket series with Pakistan बीसीसीआयने चेंडू टाकला सरकारच्या कोर्टात पाकबरोबर द्विपक्षीय क्रिकेट मालिका | eSakal", "raw_content": "\nबीसीसीआयने चेंडू टाकला सरकारच्या कोर्टात पाकबरोबर द्विपक्षीय क्रिकेट मालिका\nमंगळवार, 29 मे 2018\nपाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याबाबत आपल्या देशाची भूमिका कळवा, अशी अधिकृत विचारणा अखेर बीसीसीआयने केंद्र सरकारकडे केली आहे. पाकिस्तानबरोबर 2012 पासून भारताची द्विपक्षीय मालिका झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर पाक मंडळाकडून वारंवार तगादा लावण्यात येत आहे; त्यामुळे बीसीसीआयने सरकारच्या कोर्टात हा चेंडू टाकला आहे.\nनवी दिल्ली - पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याबाबत आपल्या देशाची भूमिका कळवा, अशी अधिकृत विचारणा अखेर बीसीसीआयने केंद्र सरकारकडे केली आहे. पाकिस्तानबरोबर 2012 पासून भारताची द्विपक्षीय मालिका झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर पाक मंडळाकडून वारंवार तगादा लावण्यात येत आहे; त्यामुळे बीसीसीआयने सरकारच्या कोर्टात हा चेंडू टाकला आहे.\nजोपर्यंत केंद्र सरकार आम्हाला हिरवा कंदील दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही पाकबरोबरच्या कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत खेळणार नाही, असे बीसीसीआयकडून प्रत्येक वेळी सांगण्यात आलेले आहे.\nभारत-पाक द्विपक्षीय मालिका खेळण्याचा 2014 मध्ये करार करण्यात आला होता. बीसीसीआयने हा करार धुडकावून खेळण्यास नकार दिल्यामुळे पाक मंडळाने भारतावर 7 कोटी डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयसीसीची वादनिवारण समिती चर्चा करणार आहे. त्यासाठी बीसीसीआयची भूमिका स्पष्ट होण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे अधिकृपणे विचारणा केली आहे.\nबीसीसीआयकडून केंद्र सरकारकडे झालेला हा रुटीन संपर्क आहे; तसेच कोणत्याही मालिकेसाठी सरकारची परवानगी घेणे हे आमचे कर्तव्य आहे आणि सरकारच्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत. आम्हाला अधिकृत माहिती मिळाल्यावर आम्ही ती वादविवाद निवारण समितीला कळवू, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.\nबीसीसीआयकडून आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळत नाही. एकमेकांच्या देशात खेळात येत नसेल, तर त्रयस्थ देशात तरी मालिका खेळण्यास बीसीसीआय का नकार देते, अशी तक्रार पाक मंडळाकडून वादविवाद निवारण समितीकडे करण्यात आलेली आहे.\nभारत-पाक मंडळातील वादविवाद निवारण समितीची बैठक मिशेल ब्लेऑफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही घडामोड घडली आहे.\nनिम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना\nसोलापूर - वाचन संस्कृती वाढावी म्हणून सरकार एकीकडे सोमवारी (ता. 15) गावोगावी \"वाचन प्रेरणा' दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nकेरळमध्ये आज लाँग मार्च; शबरीमाला मंदिरप्रवेश वाद\nतिरुअनंतपुरम : शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध केरळ सरकारने याचिका दाखल करावी, या...\nगृहिणींच्या \"किचन बॅंक'वर घाला\nगृहिणींच्या \"किचन बॅंक'वर घाला नागपूर : पाच महिन्यांत घरगुती सिलिंडर (अनुदानित) दरात 183 रुपयांची वाढ झाली आहे. दर महिन्यात 40 ते 50 रुपयांची वाढ...\n'ऑनलाइन मद्य धोरणाचा विचार नाही'\nमुंबई - राज्यात ऑनलाइन मद्यविक्रीचे धोरण आखण्याचा सरकार विचार करत नाही. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-15T08:45:13Z", "digest": "sha1:5IZR55EKC6TMSI7HGPDLMKTX4QOMM3G6", "length": 8980, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"आशिकी 3'मध्ये वरुण धवन आणि आलिया भट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome मनोरंजन “आशिकी 3’मध्ये वरुण धवन आणि आलिया भट\n“आशिकी 3’मध्ये वरुण धवन आणि आलिया भट\nश्रद्धा कपूर आणि आदित्य कपूरच्या हिट “आशिकी 2’नंतर आता “आशिकी 3’च्या तयारीला निर्मात्यांनी सुरूवात केली आहे. या रोमॅंटिक सिनेमामध्ये आलिया भट असणार हे फार पूर्वीच निश्‍चित झाले होते. पण तिच्याबरोबर हिरो म्हणून सिद्धार्थ मल्होत्राचे नाव चर्चेत होते. मात्र आता सिद्धार्थ मल्होत्रा ऐवजी वरुण धवनचे नाव निश्‍चित झाल्याचे समजते आहे. आलिया आणि वरुन धवन या जोडीला बॉलिवूडमध्ये खूप फॅन फॉलोअर आहेत.\nम्हणूनच निर्मात्यांनी हीच जोडी फायनल केली आहे. आलिया आणि वरुणच्या केमिस्ट्रीने नेहमीच युवा प्रेक्षकांच्या हृदयावर आधिराज्य केले आहे. दोघांनीही आपापले फॅन बेस वाढवले अहेत. ही जोडी आता इतकी हिट व्हायला लागली आहे, की फॅन्सनी यांची टोपणनावे “वारिया’ आणि “वालिसा’ अशी ठेवायला सुरूवात केली आहे. वरुण धवन आणि आलियाने यापूर्वी “स्टुडेंट ऑफ द इयर’, “हम्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि “बद्रीनाथ की दुल्हनिया’एकत्र काम केले होते. या जोडीच्या निश्‍चितीबरोबर आता चांगली कथा निवडायला सुरूवात झाली आहे. केवळ म्युजिक आणि लीड पेअर चांगली असून चालणार नाही, तर कथाही दमदार असायला पाहिजे, असे डायरेक्‍टर मोहित सुरीचे म्हणणे आहे.\nअरुण जेटली यांनी अरविंद केजरीवालांची माफी नाकारली\nसनी आणि बॉबीच्या सिनेमामध्ये सोनाक्षीचा डान्स आयटम\nसलीम-सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण\nआमिरने “मोगल’ चित्रपट सोडला\nअलिया भट की अलिया कपूर\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8", "date_download": "2018-10-15T08:46:47Z", "digest": "sha1:JX67H3WXOIZ3ZEEAYS5YCWTQPYQVEV4U", "length": 18333, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वातंत्र्य दिन (भारत) - विकिपीडिया", "raw_content": "\n(भारतीय स्वातंत्र्यदिवस या पानावरून पुनर्निर्देशित)\nप्रकार भारतातील सण व उत्सव,\nकालबिंदू ऑगस्ट १५, इ.स. १९४७\nदिल्लीतील लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण\nस्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.[१] त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.\nभारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.\n३ स्वातंत्र्य दिनाचा उत्सव\nइ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली.\nदुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.\nस्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला.[२] भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब अांबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू[३] व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते.[४] रविंद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत[५] तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.[६]\nभारतीय स्वातंत्र्यदिनी आनंद व्यक्त करणारी मुले.\nभारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात.[७] त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.\n↑ \"भारत स्वतंत्र झाला\". historympsc.blogspot.com (मराठी मजकूर). ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\n↑ \"Happy Republic Day 2018 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं हे विशेष डुडल पाहिलंत का\". लोकसत्ता (मराठी मजकूर). २६ जानेवारी २०१८. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\n↑ \"जाणून घ्या आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांचे शिक्षण\". लोकसत्ता (मराठी मजकूर). २८ ऑगस्ट २०१७. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\n↑ हिंदी, टीम बीबीसी (२७ जून २०१८). \"'वंदे मातरम' लिखने वाले बंकिम चंद्र को कितना जानते हैं आप\". BBC News हिंदी. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\n↑ \"स्वतंत्रता दिवस: पीएम मोदी के 57 मिनट के भाषण में कश्मीर से लेकर महिलाओं का जिक्र, देखें वीडियो\". https://www.livehindustan.com (हिंदी मजकूर). ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nभारतीय सण आणि उत्सव\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०१८ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/123", "date_download": "2018-10-15T08:48:40Z", "digest": "sha1:GM4ATGX4MQJBW5IOX6LFKXLBOTKKBPGD", "length": 5368, "nlines": 64, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माडावर कोळीरोग | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमालवण किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरात, विशेषकरून आचरे, देवबाग येथे, माडांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.\nया परिसरातील माडांना ’कोळी’रोगाने ग्रासले आहे. हे कोळी अत्यंत सुक्ष्म असून सहजासहजी दिसत नाहीत. नारळाच्या देठापासून ते नारळ खरवडायला सुरूवात करतात. त्यामुळे नारळावर तपकिरी रंगाचे चट्टे पडतात.\nफळाची वाढ खुंटते आणि नारळ बेढब दिसतो. या कोळी रोगामुळे कोकणातले अनेक बागायतदार ह्वालदिल झाले आहेत.\nया रोगावर ’ऍझाडिरेक्टीन’ औषधाची फवारणी लवकरात लवकर करून घ्यावी असे आम्ही सुचवित आहोत.\nहे औषध ग्रामपंचायतीत आणि जिल्हा परिषदेत पन्नास टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. या अनुदानाचा लाभ कोकणातील बागायतदार बंधूंनी घ्यावा.\nचांगला उपक्रम सुरू केला आहात.\nसुदैवाने अजून आमच्याकडे या कोळीरोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. दापोली, हर्णै, केळशी, आंजर्ल्याचे माड अजूनतरी शाबूत आहेत.\nतुमच्या कोकण समुदायाचे सदस्य कसे व्हायचे ते कळत नाही. तो समुदाय कुठेच दिसत नाही आहे.\nआम्हालाही तोच प्रश्न पडला आहे. उपक्रमरावांना निरोप पाठवून विचारणा करतो.\nतुम्ही दापोलीचे म्हणजे आपल्या कोकण समुदायात असायलाच पाहिजे.\nधोंडोपंत, अगदी जिव्हाळ्याचा विषय निवडलात हो.\n\"सारी खुदाई एकतरफ आणि आमचं कोंकण एकतरफ\"\nखूप दिवस झाले जाऊन.\nएकदा सगळ्या उपक्रमींची सहल नेऊया आपल्या कोंकणात\nअभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण उपक्रमींची कोकण सहल नक्कीच काढू. आमच्या खळ्यात एक झकास जेवण आमच्यातर्फे जाहीर करतो.\nकाय आहे की आमच्या घरात कोंबडीवडे, सागुती, सोलकढी आणि बांगडो-भात हा बेत चालणार नाही म्हणून खळं झकास.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-police-takes-commission-for-late-night-hookah-parlour-257948.html", "date_download": "2018-10-15T08:28:38Z", "digest": "sha1:W2MZ2TPCSDKJGVSUAMLMXEEADNTMAEIL", "length": 15129, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हुक्का पार्लर चालू देण्यासाठी पुण्यात पोलिसांची हफ्तेखोरी", "raw_content": "\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nहुक्का पार्लर चालू देण्यासाठी पुण्यात पोलिसांची हफ्तेखोरी\n10 एप्रिल : पुणे पोलिसांच्या भ्रष्टाचाराच्या एकापेक्षा एक सुरस कथा शहरात चर्चेला येत असतात आता पुन्हा नव्याने व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने पुणे पोलीसांची इभ्रत पुन्हा वेशीवर टांगली आहे. लष्कर पोलीस स्टेशनच्या पीएसआय गुजरने हुक्का पार्लर उशिरा चालू द्यावं, यासाठी या हॉटेलच्या मालकाला हफ्ते मागून बेजार केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. पोलिसांना हफ्ते देऊन ही कर्मचाऱ्यांच्या वादातून या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. आपण आयुक्त, सहआयुक्त कुणाकडे ही तक्रार केली तरी घाबरत नसून पैसे दिले तरच हॉटेल चालू राहील असा दम ही दिला आहे.\nपुणे शहरात सध्या 100 हुक्का पार्लर सध्या सुरू आहेत. हे हुक्का पार्लर सुरू ठेवण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. पुण्यातल्या कॅम्प परिसरात अनेक हुक्का पार्लर रात्री जोरात सुरु असतात. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतो . सुजीस या हुक्का पार्लरला उशिरा पर्यंत हॉटेल सुरु राहू देण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागताहेत. जवळपास सगळ्याच हुक्का पार्लरची हीच परिस्थिती आहे. लष्करच्या हद्दीत असलेल्या या पार्लरसाठी मालक विनय, हे टाव्वळ एक लाख रुपयाच्या आसपास पैसे हफ्ता म्हणून पोलिसांना देतात. मात्र याच पैशावरून वाद झाल्याने लष्कर चे पीएसआय गुजर यांनी वेगळे पैसे या मालकाला मागितले आणि ते दिले पुन्हा हॉटेलवर कारवाई ही केली.\nहुजरे यांनी केवळ पैसेच माहीतले एवढाच नाही तर तक्रार करायची असेल तर अगदी आयुक्त आणि सहायुक्तांकडे जा आपलं कुणीही काही करू शकत नाही असा उर्मट प्रचार हि केला. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पदभार घेताना स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता त्यांचे अधिकारीच जर धुवून लावत असतील तर याचा अर्थ काय लावायचा\nनाही म्हणायला पोलिसांनी आता यासंदर्भात सहाय्यक आयुक्त यांची चौकशी नेमली आहे.\nपोलीस हफ्ते घेतात ही बाब आता काही नवीन राहिली नाही. मात्र, पैसे वाटून घेताना सोबतच्या कर्मचाऱ्यांशी वादावादी झाल्यावर, पुन्हा पैसे देणाऱ्याचा गळा पकडायचा हा प्रकार मात्र भयंकर आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी मागितली 50 लाखांची खंडणी, गुन्हा दाखल\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nपुण्यात तुलसी अपार्टमेंटला लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल\nVIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही\nVIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-15T08:30:57Z", "digest": "sha1:TVUPO4LEKHLAO2VWSQ2L7PXGE72J4VFA", "length": 10024, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पाकिस्तानच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार 400 अब्ज रुपयांचा मालक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news पाकिस्तानच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार 400 अब्ज रुपयांचा मालक\nपाकिस्तानच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार 400 अब्ज रुपयांचा मालक\nइस्लामाबाद (पाकिस्तान) -पाकिस्तानातील आगामी निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवाराची मालमत्ता 400 अब्ज पाकिस्तानी रुपयांची असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानची लोकसभा आणि पंजाब प्रांताची निवडणूक लढवण्याऱ्या मोहम्मद हुसेन शेख यांनी आपली मालमत्ता 400 अब्ज रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा केला आहे. मोहम्मद हुसेन शेख हे एएनए 182 आणि पीपी270 या दोन ठिकाणांहून निवडणुक लढवत आहेत.\nलंग मलाना, तलीरी, चक तलीरी आणि लटकारन या इलाख्यांप्रमाणेच मुजफ्फरगडमधील 40 टक्के जमिनींचे मालकी हक्क आपल्याकडे असल्याचा दावा मोहम्मद हुसेन शेख यांनी केला आहे. या जमिनीबाबत गेली 88 वर्षे कोर्टान खटला चालू होता. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फैसल अरब आणि न्यायाधीश उमर अट्टा बांदियाल यांच्या खंडपीठाने आपल्या बाजूने निकाल दिल्याचे मोहम्मद हुसेन शेख यांनी सांगितले. या जमिनीची किंमत 400.11 अब्ज पाकिस्तानी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.\nनामांकन पत्रांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या मालमत्तेनुसार मोहम्मद हुसेन शेख हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत, पीएमएल (पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) नेते मरीयम नवाझ शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते भुट्टो जरदारी व आसिफ अली जरदारी यांनी आपली मालमत्ता अब्जावधी रुपयांची असल्याचे जाहीर केले आहे.\nपाकिस्तानी तालिबानने नेमला नवा प्रमुख\nजॉगिंग करताना सीमा पार केली-भोगला दोन आठवडे तुरुंगवास\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-15T08:08:55Z", "digest": "sha1:UEM452BAW5QEKJUFELBDHVC7MWPZZVGW", "length": 5214, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भोसरीत मंगळसूत्र हिसकावले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – घरकाम करणा-या मोलकरणीने मालकिणीचे 1 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना भोसरी येथे घडली आहे. याप्रकरणी प्रिती रासकर (वय 32, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोलकरीण भोसरी येथील नारायण हट सोसायटी, साइकल्प बंगला, जय गणेश साम्राज्य भोसरी येथे मागील काही दिवसांपासून घरकाम करीत होती. मागील आठवड्यात फिर्यादी यांच्या घरी घरकाम करीत असताना फिर्यादीची नजर चुकवून घरातील 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटाटा कन्सल्टन्सीच्या भांडवली मूल्यात वाढ\nNext articleशेलारवस्ती येथे आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/two-prisoners-escape-warangal-jail-16216", "date_download": "2018-10-15T09:42:35Z", "digest": "sha1:PZ74RDW3XSLPU3LREDQEMKKLG3HGD2AW", "length": 11277, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two prisoners escape from Warangal jail वारंगळ तुरुंगातून दोन कैदी पळाले | eSakal", "raw_content": "\nवारंगळ तुरुंगातून दोन कैदी पळाले\nशनिवार, 12 नोव्हेंबर 2016\nवारंगळ - कैद्यांना दिलेल्या बेडशीटचा वापर करून तेलंगणातील वारंगळ मध्यवर्ती तुरुंगातून दोन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे.\nवारंगळ - कैद्यांना दिलेल्या बेडशीटचा वापर करून तेलंगणातील वारंगळ मध्यवर्ती तुरुंगातून दोन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे.\nआज (शनिवार) पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील सैनिक सिंह आणि बिहारमधील राजेश यादव या दोन कैद्यांचा समावेश आहे. या दोघेही तुरुंगात सश्रम कारावासाची शिक्षा भोगत होते. ते बेडशीटच्या साहाय्याने तुरुंगाच्या भिंतीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांना 10 सप्टेंबर रोजी वारंगल येथील तुरुंगात हलविण्यात आले होते. तुरुंगाची मोठी भिंत ओलांडून कैदी पळून गेल्याबद्दल तुरुंगनिरीक्षक के. न्युटॉन यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. तसेच तुरुंगात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचेही सांगितले आहे. फरार कैद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहिम उघडण्यात आली आहे.\nभोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून अलिकडेच आठ जण दहशतवादी पळून गेले होते. त्यानंतर भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावर या आठही जणांना पोलिसांनी ठार केले होते. या पार्श्‍वभूमीवर कैदी पळून जाण्याची शक्‍यता कमी झाली होती. मात्र तरीही वारंगळ तुरुंगातून दोन कैदी फरार झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nशाळकरी मुले ‘कुत्ता’ची शिकार\nमुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nसत्तेतील लोकांना नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टलद्वारे परीक्षा - बच्चू कडू\nजालना : सत्ताधारी पक्षातील लोकांनाच नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टल या खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला...\nश्रद्धा हाकेला 3 हजार मिटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक\nमंगळवेढा : तालुक्यातील खुपसंगी येथील कामसिध्द विद्यालयाची खेळाडू श्रद्धा भारत हाके हीने कराड येथे आजपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी...\nकृतियुक्त शिक्षणाची गरज - जगताप\nपुणे - ‘विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देण्याची गरज आहे. शिक्षकांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्यास ते अधिक उपयोगी पडेल. केवळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-nagpur-municipal-corporation-recruitment-93651", "date_download": "2018-10-15T09:10:31Z", "digest": "sha1:UJGQKJBAZFHVNUXBK3IKGLJR5SRBYY7W", "length": 14356, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news nagpur municipal corporation recruitment महापालिकेत 201 पदे भरणार | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेत 201 पदे भरणार\nरविवार, 21 जानेवारी 2018\nनागपूर - महापालिकेच्या नवीन आकृतिबंधानुसार पहिल्या टप्प्यात 201 पदे भरण्यास राज्य शासनाने शनिवारी (ता. 20) हिरवी झेंडी दिली. ही पदे भरल्यानंतर महापालिकेला महिन्याला येणाऱ्या 7.53 कोटींच्या खर्चालाही राज्य शासनाने मान्यता दिल्याने शहर विकास तसेच स्वच्छतेच्या कामांत आणखी सुधारणा होणार आहे.\nनागपूर - महापालिकेच्या नवीन आकृतिबंधानुसार पहिल्या टप्प्यात 201 पदे भरण्यास राज्य शासनाने शनिवारी (ता. 20) हिरवी झेंडी दिली. ही पदे भरल्यानंतर महापालिकेला महिन्याला येणाऱ्या 7.53 कोटींच्या खर्चालाही राज्य शासनाने मान्यता दिल्याने शहर विकास तसेच स्वच्छतेच्या कामांत आणखी सुधारणा होणार आहे.\nमहापालिका सभागृहाने 17 हजार पदांचा नवीन आकृतिबंध मंजूर केला होता. नव्या आकृतिबंधात सर्वच विभागांत पदे वाढविण्यात आले आहेत. हा आकृतिबंध राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला. मात्र, राज्य शासनाने महापालिकेची आर्थिकस्थिती डळमळीत असल्याने याकडे कानाडोळा केला. मात्र, शनिवारी यासंबंधात मुंबईत मंत्रालयात महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल व राज्य शासनातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक पाऊले टाकण्यात आली.\nसंपूर्ण आकृतिबंधानुसार भरती केल्यास महापालिकेवर 50 कोटी रुपये प्रतिमहिन्याचा ताण पडण्याची शक्‍यता आहे. महापालिकेची आर्थिकस्थिती बघता 50 कोटींचा खर्च करणे शक्‍य नसल्याने आवश्‍यकतेनुसार पदभरतीचा तोडगा काढला. महिन्याला सात कोटी 53 लाखांचा खर्च येणार असून, यालाही मान्यता दिली. 201 पदांमध्ये स्वच्छ भारत मोहिमेच्या अनुषंगाने आरोग्य विभागात तसेच अभियंत्यांची पदे भरली जाणार आहे.\n17 हजार पदांचा आकृतिबंध\nनव्या आकृतिबंधात उपायुक्तांची 7, शहर अभियंता 9, कार्यकारी अभियंता (स्थापत्य)- 28, प्रोजेक्‍ट मॅनेजर -1, उपअभियंता (स्थापत्य)- 94, कनिष्ठ अभियंता 302, निरीक्षक- 233, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- 448, मलेरिया सर्व्हे वर्कर- 100, सुरक्षारक्षक- 440, क्षेत्र कर्मचारी- 500, रोड सफाई कर्मचारी- 8,660, पोलिस कॉन्स्टेबल- 45 यासह अन्य पदांच्या संख्येतही वाढ केली आहे. जुन्या आकृतिबंधानुसार महापालिकेतील एकूण पदांची संख्या 12 हजार 625 असून, नव्या आकृतिबंधात तीन हजार 18 पदे व्यपगत झाली आहे. नव्या आकृतिबंधानुसार पदांची संख्या 17 हजार 334 आहे.\nनागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीपूर्वी मालमत्ता, जमीन तसेच कर्मचाऱ्यांचे समायोजन महापालिकेत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भातही मंत्रालयात खल झाला. जमीन, मालमत्ता हस्तांतरणासंदर्भात मनपा आयुक्त अश्‍विन मुद्‌गल तसेच नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांना अहवाल तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. दोन्ही अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर नासुप्र बरखास्तीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8", "date_download": "2018-10-15T09:55:44Z", "digest": "sha1:RG3WLWG2CU3AYZBJHWLNV2I5ZDDIIUHN", "length": 25820, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "तापस Marathi News, तापस Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nसर रतन टाटा यांच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रदर्शनाची गाइडेड टूर -डॉ प्रसन्न मंग्रूळकर यांच्यासोबत...\nखेड्यातील रुग्णाची तपासणी शहरातून\nग्रामीण भागातील रुग्णसेवेत असंख्य त्रुटी व समस्या असतात मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाने त्यावर मात शक्य आहे, हे आयआयटीयन्सनी संशोधनातून सिद्ध केले आहे...\nखेड्यातील रुग्णाची तपासणी शहरातून\nग्रामीण भागातील रुग्णसेवेत असंख्य त्रुटी व समस्या असतात मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाने त्यावर मात शक्य आहे, हे आयआयटीयन्सनी संशोधनातून सिद्ध केले आहे...\nखेड्यातील रुग्णाची तपासणी शहरातून\nग्रामीण भागातील रुग्णसेवेत असंख्य त्रुटी व समस्या असतात मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाने त्यावर मात शक्य आहे, हे आयआयटीयन्सनी संशोधनातून सिद्ध केले आहे...\nम टा वृत्तसेवा, ठाणेहॉटेलमधील एका कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली असून आरोपींनी हत्येनंतर मृतदेह कापूरबावडी येथील एका हॉटेलजवळ फेकून दिला होता...\nविजय तापस 'इतिहास' ही माणसाच्या सावली एवढीच एक अटळ आणि तेवढीच नैसर्गिक क्रमाने येणारी गोष्ट आहे...\nशस्त्रप्रकरणात तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ\nचळवळीच्या संदर्भमूल्यांचा ‘डोळस’ गौरवग्रंथ\n'फुले-आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचा गौरवग्रंथ हा कधीही एकट्या कार्यकर्त्याचा गौरवग्रंथ नसतो. हा कार्यकर्ता पूर्वकाळावर व समकालीन स्थितीगतीवर प्रतिक्रिया देत असतो. या प्रतिक्रिया कधीही व्यक्तिगत नसतात. त्या सार्वजनिक व सामाजिक असतात. एका अर्थाने कार्यकर्त्याची कृती आणि उक्ती हे पूर्णतः सामाजिकच असते.\nयुवा स्केटर्सची चमकदार कामगिरी\n-खासदार क्रीडा महोत्सवम टा क्रीडा प्रतिनिधी, नागपूरखासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या स्केटिंग स्पर्धेचा समारोप रविवारी झाला...\nयशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेज येथे ३० मार्च रोजी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे...\nशिक्षणाच्या आणि सामाजिक बदलाच्या क्षेत्रात ज्या द्रष्ट्या स्त्रियांनी अतुलनीय कार्य केले आणि स्त्रियांना यथायोग्य सामाजिक स्थान व प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून ऐतिहासिक प्रयत्न केले, अशा स्त्रीकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने सन २०१८चे कॅलेंडर स्त्रीशक्तीला समर्पित केले आहे.\nत्रिपुरात लेनिनच्या पुतळ्यावर बुलडोझर\nरशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा त्रिपुरातील पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी 'भारत माता की जय' च्या घोषणा देत विजयी उन्मादात तोडला. दक्षिण त्रिपुरामधील बेलोनिया शहरातल्या कॉलेज चौकात गेली ५ वर्षे हा पुतळा होता. पुतळा तोडण्यासाठी जेसीबीही आणण्यात आला होता. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.\nअनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले परदेशी पाहुणे; अर्थात 'फ्लेमिंगो' उर्फ रोहित पक्ष्यांचे उजनी जलाशयात आगमन झाले असून पक्षीप्रेमींचे पाय जलाशयाच्या दिशेने पडू लागल्याचे चित्र आहे. तब्बल दोन-अडीच महिन्यांच्या काळानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित पक्षी उजनी जलाशयाच्या पाणथळ भागात दाखल झाले आहेत.\nमराठी रंगभूमीसाठी मोलाचे योगदाने देणा-या गोवा हिंदू असोसिएशनचे आणि समाजसेवेच्या क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केलेल्या ‘स्नेहमंदिर’ या संस्थेचे अध्वर्यू रामकृष्ण नायक आज (शुक्रवारी) नव्वदीत प्रवेश करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय.\nदीपावली सणाचा महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाची गुरुवारची पहाट रेशीमबाग परिसरातील वातावरण अधिक प्रसन्न करून गेली. निळ्याशार आकाशात एकीकडे बगळ्यांची माळ झुलत असतानाच गुणवंत घटवाई यांनी त्याच गीताचे स्वर आळवत त्यात अधिक भर घातली.\n४० कोटींचे ड्रग्ज जप्त\nपालघर जिल्ह्यातील तलासरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दापचारी दुग्ध प्रकल्पातील एका कृषी क्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत ४० कोटी रुपयाचे उच्च प्रतीचे अंमली पदार्थ जप्त केले.\nराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ९९ टक्के मतदान\nदेशाच्या चौदाव्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी राजधानी दिल्ली तसेच ३२ राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान पार पडले. राष्ट्रपतीपदासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप-रालोआचे रामनाथ कोविंद आणि सतरा पक्षांच्या संयुक्त उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत असून कोविंद यांना किमान ६३ टक्के मते पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्यामुळे त्यांचा एकतर्फी विजय निश्चित मानला जात आहे.\nनीतिमूल्ये सांभाळून आणि सामाजिकतेद्वारे अविरत सेवाव्रत जोपासणाऱ्यांच्या कार्यावर डॉक्टर्स डेच्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाश...\nबांबूच्या संवर्धन व संशोधनामुळे या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रकल्प आकाराला येत आहेत. यातूनच आदिवासीसह बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विनू काळे यांनी बांबू क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संपूर्ण बांबू केंद्रातर्फे ११ जून संकल्प दिवस म्हणून साजरा केला जातो. बांबूच्या क्षेत्रात मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राने सुरू केलेल्या प्रकल्प देशासाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.\nवैर कोणत्याही रंगाशी नाही\nअसहिष्णू वातावरणाचा फुगा फुगवून कलाकारांनी आपली पारितोषिके, पुरस्कार परत करण्याची टूम सुरू केली. आपण काय करतो आहोत हे विजीगिषू कलाकारांनाही कळू नये याचे आश्चर्य वाटते.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo वार्तांकनाबाबत महाराष्ट्र टाइम्सचे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/43?page=37", "date_download": "2018-10-15T09:12:09Z", "digest": "sha1:G7XJKJ3S2EL5673YBYH452Q6NQJJMQOS", "length": 6327, "nlines": 134, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इतिहास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा २१: सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा\nश्री.यनावाला यांनी या आठवड्यात आपण कोडे लिहिणार नाही असे सांगितले होते.\nलोकांना लूटनारा वालमीकी अन रामायन लिहीणारा वालमीकी एकच आहेत का रामायण लिहील्यानंतर रामायण् घडले का रामायण लिहील्यानंतर रामायण् घडले का लव-कूशांनी राज्य चालवीले का\nयुयुत्सु यांनी सुरू केलेल्या चर्चेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्याला खूपच प्रतिसाद आले आहेत.\nमहाभारत - मतमतांतराचा परंपरेचा इतिहास\nमहाभारतावरून उपस्थित होणारे सारे प्रश्न महाभारतामध्येच उपस्थित केलेले आहेत असे दिसते. न्याय्य आणि अन्य्याय्य अशा अनेक घटना महाभारतात जागोजागी दिसतात.\nजंजिरा - इतिहास (१)\nकर्नाळा इतिहास व हा लेख लिहिल्या नंतर महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांचा इतिहास सुद्धा प्रस्तुत करावा असा विचार आहे. उपक्रम मोठा आहे पण सुरुवात तर केलेली आहे.\nकर्नाळा लेख लिहिल्या नंतर वाचकांनी कर्नाळ्याच्या इतिहास बद्दल उत्सुकता दाखवली होती(मनोगत), तसे कर्नाळ्याच्या इतिहासा शिवाय तो लेखच अपूर्ण होता.\nयुयुत्सु - गाधांरी पुत्र \nगाधारीपुत्र ... पण हा पाडंवांच्या बाजूने महाभारतामध्ये होता अशी माहीती मला आजच भेटली.\nद्यूस पिता, इंद्र, हर्क्यूलीस् इत्यादी\nह्याला खर्‍या माणसांचा इतिहास म्हणायचं की केवळ प्राचीन आख्यायिकांचा इतिहास हे तुम्हीच ठरवा, पण ह्या गोष्टी मला विषेष वाटतात -\nअत्तापर्यंतच्या चर्चेत ह्या गोष्टी आल्या आहेत\nबरेच दिवस लिहीन लिहीन म्हणत होतो. पण संदर्भ लवकर हाती लागला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-chief-minister-comment-green-refinery-98210", "date_download": "2018-10-15T09:16:46Z", "digest": "sha1:N2WF3JIIJWB2BCF4ZCMPC6TJLN46RTQ6", "length": 11624, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Chief Minister comment on Green Refinery ग्रीन रिफायनरीसंदर्भात लोकभावनेचा विचार करू - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nग्रीन रिफायनरीसंदर्भात लोकभावनेचा विचार करू - मुख्यमंत्री\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nराजापूर - `नाणार येथील ग्रीन रिफायनरीसंदर्भातील लोकांच्या भावनांचा सकारात्मक विचार करू,` असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. ही माहिती नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी मुंबईतून ‘सकाळ’ला दूरध्वनीवर बोलताना दिली.\nराजापूर - `नाणार येथील ग्रीन रिफायनरीसंदर्भातील लोकांच्या भावनांचा सकारात्मक विचार करू,` असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. ही माहिती नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी मुंबईतून ‘सकाळ’ला दूरध्वनीवर बोलताना दिली.\nशिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज रात्री वर्षा निवासस्थानी श्री. फडणवीस यांची भेट घेऊन नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी केली. यावेळी सर्वांनी अशी भूमिका मांडली, की नाणार रिफायनरीचा अध्यादेश चुकीच्या पद्धतीने काढला आहे. तो आधी रद्द करावा. त्याच वेळी प्रकल्पाविरोधात असलेल्या लोकभावनाही समजून घ्याव्यात.\nया बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी आणि सचिव मिलिंद नार्वेकर, भाई सामंत, तसेच रिफायनरीला विरोध करणाऱ्या नऊ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/jammu-kashmir-condition-prakash-javadekar-124017", "date_download": "2018-10-15T09:08:09Z", "digest": "sha1:FLSQJAYLYYTBBH5WTNP4UCHITYLJRZ2I", "length": 11282, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu kashmir condition prakash javadekar जम्मू, काश्‍मीरमधील स्थिती लवकरच सुधारेल - जावडेकर | eSakal", "raw_content": "\nजम्मू, काश्‍मीरमधील स्थिती लवकरच सुधारेल - जावडेकर\nशनिवार, 16 जून 2018\nपुणे - 'माओवाद्यांप्रमाणे देशातील दहशतवादी हल्लेही कमी झाले आहेत. लवकरच जम्मू आणि काश्‍मीरमधील परिस्थितीतही सुधारणा होत असल्याचे चित्र दिसेल,'' असा विश्‍वास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.\nपुणे - 'माओवाद्यांप्रमाणे देशातील दहशतवादी हल्लेही कमी झाले आहेत. लवकरच जम्मू आणि काश्‍मीरमधील परिस्थितीतही सुधारणा होत असल्याचे चित्र दिसेल,'' असा विश्‍वास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.\nएका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जावडेकर म्हणाले, 'काश्‍मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या ही मोठी दुःखद घटना आहे. दहशतवाद्यांनी केलेली हत्या हा मोठा गुन्हा आहे. या घटनेची कितीही निर्भत्सना केली तरीही कमी आहे. देशातील वृत्तपत्रांचे आणि सामान्य नागरिकांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे.''\n'काश्‍मीरमध्ये सातत्याने दहशतवादाविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातून हताश होऊन अशा प्रकारचे भ्याड दहशतवादी हल्ले केले जात आहेत. याचे प्रमाणही निश्‍चित कमी होईल,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील #MeToo मोहिमेची सुरवात बॉलिवूडपासून झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटकाही बॉलिवूडमधील मोठ्या कलावंतांना बसला आहे. #...\nसत्तेतील लोकांना नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टलद्वारे परीक्षा - बच्चू कडू\nजालना : सत्ताधारी पक्षातील लोकांनाच नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टल या खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला...\nनोव्हेंबरमध्ये राज्यात शैक्षणिक बंद \nऔरंगाबाद : शिक्षण क्षेत्राविषयीच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने 2 नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा...\nरिपब्लिकन चळवळीतील धनंजय सुर्वे यांचा भारिपमध्ये प्रवेश\nउल्हासनगर : दोनवेळा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते धनंजय सुर्वे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/58808", "date_download": "2018-10-15T08:47:31Z", "digest": "sha1:PBD2QD7WV4LGJVTPATXOKU5OUDRDDPQW", "length": 32645, "nlines": 320, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्गाच्या गप्पा (भाग ३०) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)\nनिसर्गाच्या गप्पा (भाग ३०)\nसर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.\nचैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.\nतो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.\nअभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.\nआकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.\nतो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.\nपहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.\nभाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.\nक्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील\nतोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे \nभुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.\nमग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर\nउत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.\nशहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.\nतासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.\nदोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.\nझाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.\nनद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.\nकागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा\nए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.\nपाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा\nउलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.\nशेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,\nनवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.\nत्याच्या स्वागताची तयारी करा.\nवरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.\nनिसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.\n नितीन , मस्त प्रस्तावना \nइन मिन तुम छा गये\nमस्तच ईन मीन तीन वाचते आता\nमस्तच ईन मीन तीन\nवाह.. खुप सुंदर शब्दबद्ध केलय\nवाह.. खुप सुंदर शब्दबद्ध केलय नि..\nत्याच्या आगमनाची आस आहे. वातावरण बदलु लागलयं खरं.. यावेळी तो लवकर बरसेलस दिसतोय.\nईन मीन, छानच प्रस्तावना....\nतप्त उन्हाळ्याचे वर्णन आणि आगामी आशादायक पावसाळ्याची चाहूल आणि इंतजारही छान...\nयावर्षी पावसाळ्याची वाट सगळेच जण जरा जास्तच आसुसुन पहात असतील.... मीही....\nपण तरीही आपल्या वाट पहाण्यात आणि दुष्काळाने होरपळलेल्यांच्या वाट पहाण्यात खूप अंतर आहे... वेगळी तीव्रता आहे...\nशेती तर राहू दे पण पिण्याच्याही पाण्यासाठी तरसणार्‍या माणसां प्राण्यांसाठी हा वरुणराजा लवकर बरसू दे... चांगला बरसू दे... आणि योग्य बरसू दे ही प्रार्थना.....\nनविन धग्याची प्रस्तावना खूप छान\nसुरुवातीचे निरुपण सुंदर आहे.\nवाचता वाचता एक जाणवलं - निसर्ग माणसाला सदोदीत भरभरून देत असतो. पण माणूस असा करंटा की त्या देणार्‍याचे हात घ्यायचे सोडून ते हात तोडायला बघत असतो.\nसुंदर प्रस्तावना. मग सविस्तर\nसुंदर प्रस्तावना. मग सविस्तर लिहितो.\nशांकली, खूप दिवसांनी आलीस\nशांकली, खूप दिवसांनी आलीस माबो वर\nनितीन.. प्रस्तावनेतील कोलाज भावला.. सुंदर लिहिली आहेस.\nईन मीन, छानच प्रस्तावना....>>>> + ११\nसर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या >>>>>>\nपाऊस नेहमीप्रमाणे व्यवस्थित पडणार आहे.. पण आपण त्याचे काय करणार आहोत हाच प्रश्न आहे \nदिनेश ,अगदी बरोबर . पाऊस अगदी\nदिनेश ,अगदी बरोबर .\nपाऊस अगदी व्यवस्थित पडला तरी पाणी टंचाई असतेच सपल्याकडे.\nपरवा ( म्हंजे आपल्या मराठी\nपरवा ( म्हंजे आपल्या मराठी च्या परवा हो ) बहिणीशी गप्पा मारताना एक जम्मत समजली..\nआपण सर्रास कलौंजी म्हणजे कांद्याचे बी असेच मानत आलोय ... पण तीच तर जम्मत आहे. कलौंजी , कांद्याच्या बिया नाहीतच मुळी..\nकांद्या च्या बिया जरी रुपाने, आकाराने,रंगाने' कलौंजी' सारख्या दिसत असल्या तरी कलौंजी च्या चवी,फ्लेवर च्या बाबतीत अगदीच निराळ्या असतात.\nया काळ्या बिया आहेत Nigella sativa . Ranunculaceae परिवारातील एका वनस्पती ला लागणार्‍या फळांच्या या बिया आहेत , ज्यांचा उपयोग आपण स्पायसेस मधे करतो.ही वनस्पती वर्षातून एकदा फुलते. पाच ते दहा पाकळ्या असलेली फिकट गुलाबी,निळ्या,पांढर्‍या रंगांची फुले अतिशय नाजूक असतात.\nयाला येणारी फळे मात्र आकाराने मोठी असून प्रत्येक फळा तील कॅप्सूल तीन ते सात संयुक्त follicles ने बनलेला असतो,त्यात भरपूर बिया असतात..\nआणी हो,आपला कांदा मात्र Allium cepa कुळातला आहे.. काय माहीत तो मनातल्या मनात Nigella sativa\nला म्हणतही असेल.. आप मे और हम मे दूर दूर का भी रिश्ता नही है जी\nइन मिन तुम छा गये\nइन मिन तुम छा गये\nवर्षू , मस्त माहिती. हे\nवर्षू , मस्त माहिती. हे काहींचं नव्हते माहित.\nवर्षू मस्तच माहिती गं..\nवर्षू मस्तच माहिती गं..\nनवीन भागाच्या शुभेच्छा.. सुंदर प्रस्तावना\n सफेद बोगन वेल आणि\n सफेद बोगन वेल आणि प्रस्तावना दोन्ही मनाला गारवा देणारी..:)\nईन मीन तीन, लाजवाब लिखाण...\nएक छोटासा कीस्सा शेयर करते...\n\"पिवळ्या गुलबाक्षीच्या बिया \"\nमाझ्या चुलत सासु बाईकडे पिवळी पण गुलबाक्षी छटा असलेली गुलबाक्षी खुप बहरली होती..\nमी त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा त्या गुलबाक्षीच्या अवती भोवतीच घुटमळायचे..\nईतकच काय तर आम्ही दोघी चहा / नाश्ता पण पायरी वर बसुन करायचो , अन मग तस न तास\nगप्पा रंगायच्या .. पायर्‍यांच्या अगदी पायथ्याशी गुलबाक्षी फुललेली असायची, तीच्या बाजुलाच गोकर्णाचा वेल जरा नागमोडी होऊन वर चढवलेला... हिरव्या कंच पानातुन, गर्द निळी फुले सारखी लक्ष वेधुन घ्यायची,\nत्याला लागुनच लाल आणि मोतिया रंगाच्या गावराण गुलाबचे ताटवे फुलले असायचे... जोडीला शेंद्री, गणेश वेल, झेंडु, अबोली यांची पण सोबत असायची...\nमाझे नुकतेच लग्न झाले होते... काकुंनी माझी आवड ओळखली आणि एक दिवस मला त्यांनी पिवळ्या\nगुलबाक्षीच्या बिया दिल्या. मला ईतका आनंद झाला होता...आपली आवडीची वस्तु आपण न मागताच कोणी आपल्यला दिली तर आनंद गगनात मावत नाही ना\nमी खुप हौसेने त्या एका कुंडीत रुजवल्या..दर वर्षी त्याला छान फुलं पण येतात..\nकाकु जाउन आता ४ वर्षे झालीत , पण त्या कुंडीतुन दर वर्षी पावसाळ्याच्या सुमारास रोप वर येतं.\nआत्ता पुन्हा १० दिवसापुर्वीच त्या कुंडीतुन गुलबाक्षीचे रोप डोकावु लागले..:) आणि गुलबाक्षीच्या रुपानेच\nका होईना, काकुंची आणि माझी भेट घडते...\nवा सायली काय सुंदर लिहिले\nवा सायली काय सुंदर लिहिले आहेस. किती सुन्दर वाटलं वाचताना.\nअतिशय सुंदर प्रस्तावना नितीन\nअतिशय सुंदर प्रस्तावना नितीन दा…\nनिसर्ग आपली हरित संपदा ज्या ऋतूमध्ये अक्षरह: उधळतो त्या ऋतूच्या आगमनाची चाहूल लागायला सुरुवात झालीये. सगळी सृष्टी आतुरते वाट पाहतेय त्याची. जवळपास प्रत्येकाच्या आवडीचा असा हा पाऊस. काळ्या मातीची कुस उजवणारा, तिला आईपण बहाल करणारा पाऊस…\nया वर्षी महाराष्ट्र तहाणलाय नेहमीपेक्षा जास्त…शहरी भागात देखील आठवडयातून एकदा पाणी मिळतंय तिथे ग्रामीण भागाबद्दल काय बोलणार तहान लागली कि विहीर खाणण्याची सवय लागलेले आपण सारे या जलरूपी धनाचे रक्षण करणार आहोत कि नाही; कि पाणी वाचवा हे फक्त होळी नि उन्हाळ्यात करण्याच्या गोष्टी आहेत तहान लागली कि विहीर खाणण्याची सवय लागलेले आपण सारे या जलरूपी धनाचे रक्षण करणार आहोत कि नाही; कि पाणी वाचवा हे फक्त होळी नि उन्हाळ्यात करण्याच्या गोष्टी आहेत असेल तेव्हा दिवाळी नि नसेल तेव्हा शिमगा हि वृत्ती सोडून आता ३६५ दिवस जल व्यवस्थापन करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण वाचवलेला, आडवलेल, जिरवलेला प्रत्येक थेंब उद्या आपल्याच कामा येणार आहे. \"जल हैं तो कल हैं \" अस म्हणतात ते काही खोटं नाही.\nप्रत्येक सजीवाला नवसंजीवनी देणा-या या वर्षा ऋतूच्या आपणां सर्वांना खूप खूप शुभेच्छा \nया पावसाळ्यात प्रत्येकाने एक तरी झाड लावून जगवूया…\nबाकी; सुज्ञास सांगणे न लागे .\nवर्षूताई मस्त माहिती आणि\nवर्षूताई मस्त माहिती आणि प्रचि...\nसायली, हळवी पण आणि आनंददायी पण अशी छान आठवण....\nनवीन भागाबद्दल अभिनंदन आणि\nनवीन भागाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा\nवर्षू खूप नवीन आणि छान माहिती. मला नायजेला ती कुकरी शो वालीच फक्त माहिती होती.\nनितीन प्रस्तावना आवडली. पण संक्रान्त....नाही कळ्ल\nसायु किती छान आठवण रहाते ना अश्या जिव्हाळ्याच्या कृतीतून एकमेकांची\nगुड न्यूज....समर .....खर्राखुर्रा समर.....खर्खरचा समर....पाऊस सध्या तरी थांबलाय. आणि तापमान चक्क....३१ से.\nकडक ऊन शरिराला आणि डोळ्याला सुखद ऊब देतंय\nधन्यवाद _/\\_ पण माणूस असा\nपण माणूस असा करंटा की त्या देणार्‍याचे हात घ्यायचे सोडून ते हात तोडायला बघत असतो.>> माधव अगदी अगदी.\nपण आपण त्याचे काय करणार आहोत हाच प्रश्न आहे >> दा यावेळी नाम सारख्या संस्थांच्या कार्यामुळे चित्र थोड आशादायक आहे.\nसायु - वा छानच आठवण भरत -\nसायु - वा छानच आठवण\nभरत - सोलाआणे सच.\nभरत अगदी मनापासून लिहिलंस ना\nभरत अगदी मनापासून लिहिलंस ना म्हणून इथपर्यन्त पोचतंय..\nसायु खूप मधुर आठवणी आहेत तुझ्या.. सो क्लोज टू युअर हार्ट छान\nमानु..३१ डि. म्हंजे कैच नै.. इकडे ये म्हंजे कळेगा तुमको गरम किसको बोल्ते\nआणी ती नायजेला ना.. तिच्या रेस्पींपेक्षा तिच्या ब्यूटी कडे आणी इश्टाईल कडेच जास्त लक्ष असते माझे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/interest-rate-increase-reserve-bank-india-121526", "date_download": "2018-10-15T09:06:52Z", "digest": "sha1:7ZGIT23L5R6TOO3RCKMWDFZN3ASG3IU5", "length": 14622, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "interest rate increase reserve bank of india व्याजदरवाढ अटळ | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 5 जून 2018\nमुंबई - अन्नधान्ये, भाजीपाला, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून, रिझर्व्ह बॅंकेवरील दबाव वाढला आहे. महागाईची चिंता लागून राहिलेल्या ‘आरबीआय’च्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. या बैठकीत महागाईच्या पार्श्‍वभूमीवर पतधोरणात रेपो दरवाढ अटळ असल्याचे बोलले जात आहे. रेपो दरवाढ झाल्यास कर्जे महागणार असून, मासिक हप्त्याचा जादा भार कर्जदाराला सोसावा लागेल.\nमुंबई - अन्नधान्ये, भाजीपाला, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून, रिझर्व्ह बॅंकेवरील दबाव वाढला आहे. महागाईची चिंता लागून राहिलेल्या ‘आरबीआय’च्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. या बैठकीत महागाईच्या पार्श्‍वभूमीवर पतधोरणात रेपो दरवाढ अटळ असल्याचे बोलले जात आहे. रेपो दरवाढ झाल्यास कर्जे महागणार असून, मासिक हप्त्याचा जादा भार कर्जदाराला सोसावा लागेल.\nयंदा प्रथमच पतधोरण समितीची बैठक तीन दिवस चालणार आहे. बुधवारी (ता. ६) पतधोरण जाहीर होईल. ज्यात किमान पाव टक्‍क्‍याने रेपोदर वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या महिनाभरात बहुतांश बॅंकांनी ठेवी आणि कर्जदरात वाढ केली होती, त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने रेपोदर वाढवल्यास कर्जाचा दर आणखी वाढेल. महागाईचा चढता आलेख पाहता व्याजदरवाढीची शक्‍यता नाकारता येत नाही, असे मत ॲक्‍सिस बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौगाता भट्टाचार्य यांनी व्यक्‍त केले आहे. ते म्हणाले, की या बैठकीत व्याजदरवाढीसंदर्भातील सदस्यांचा कौल निर्णायक ठरणार आहे.\nएप्रिलमधील बैठकीत डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि मायकल डी. पात्रा या दोन सदस्यांनी व्याजदरवाढीच्या बाजूने कौल दिला होता. चालू बैठकीत आणखी काही सदस्य व्याजदरवाढीच्या बाजूने कौल देण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे साडेचार वर्षांनंतर बॅंकेकडून दरवाढ केली जाईल, अशी शक्‍यता आहे.\nगेल्या पतधोरणात ‘आरबीआय’ने महागाईवर चिंता व्यक्त केली होती. मार्च आणि एप्रिलमध्ये महागाई दर उच्चांकावर गेला होता. महागाई नियंत्रण आणि विकासाला चालना देण्यासाठी आरबीआय दरवाढीबाबत विचार करेल, असे भट्टाचार्य यांनी सांगितले. चालू वर्षात रिझर्व्ह बॅंक रेपोदरात अर्धा टक्‍क्‍याची वाढ करेल, असा अंदाज ‘कोटक इकॉनॉमिक रिसर्च’ या संस्थेने व्यक्त केला आहे. जून महिन्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले तर मात्र ऑगस्ट आणि ऑक्‍टोबर या दोन पतधोरणांमध्ये व्याजदरवाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nदोन महिन्यांत महागाईचा आगडोंब\nएप्रिलमध्ये महागाई दर ४.५८ टक्के\nआंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर ८० डॉलरपर्यंत वाढला\nदेशांतर्गत पेट्रोल-डिझेल उच्चांकी स्तरावर, पेट्रोल प्रतिलिटर ८५ रुपयांवर\nअन्नधान्यांची किमान आधारभूत किंमत वाढवल्याने महागाईवर परिणाम\nभाजीपाला आणि घरगुती वापराच्या वस्तू महागल्या\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nरेशन दुकानांवरून तेल, साखर गायब; मीठ मिळणार\nजळगाव ः सर्वसामान्य, गरिबांना रोजीरोटीसाठी लागणारे धान्य बाजारभावापेक्षा कमी दरात मिळावे यासाठी स्वस्त धान्य दुकानांतून होणारा धान्य, तेल, साखर, डाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246479.html", "date_download": "2018-10-15T08:57:34Z", "digest": "sha1:S5SDWL5URKX3CTV2VQF7V4AMNERO45I6", "length": 12464, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घोसाळकरांना तक्रार करणं पडलं महागात, सेनेतून हकालपट्टी ?", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nघोसाळकरांना तक्रार करणं पडलं महागात, सेनेतून हकालपट्टी \n24 जानेवारी : शिवसेनेच्याच नगरसेवकांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार करणं शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांना महागात पडलंय. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार आहे अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिलीये.\nभाईंदरमधील एका कार्यक्रमातून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार अभिषेक घोसाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानूसार, निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या नगरसेवकांसह तिघांविरोधात आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल केला होता.\nया प्रकरणी नगरसेविका शुभा राऊळ, शितल म्हात्रे आणि नगरसेवक अवकाश जाधव यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली नाराजी बोलून दाखवली. या अंतर्गत वादाची उद्धव ठाकरेंनीही दखल घेतलीये. या संदर्भात अभिषेक घोसाळकरांच्या हकालपट्टीचे आदेश दिल्याची सूत्रांनी माहिती दिलीये.\nऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-10-15T08:15:08Z", "digest": "sha1:BGV7QRLXZX5O6K5A62R6VLDRKFHPWVNE", "length": 8803, "nlines": 289, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ११ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ११ उपवर्ग आहेत.\n► आंबेगाव तालुक्यातील गावे‎ (४ प)\n► खडकवासला तालुक्यातील गावे‎ (४ प)\n► खेड तालुक्यातील गावे‎ (५ प)\n► जुन्नर तालुक्यातील गावे‎ (२ प)\n► पुरंदर तालुक्यातील गावे‎ (३ प)\n► भोर तालुक्यातील गावे‎ (३७ प)\n► मावळ तालुक्यातील गावे‎ (२ प)\n► मुळशी तालुक्यातील गावे‎ (४ प)\n► वेल्हे तालुक्यातील गावे‎ (६३ प)\n► शिरुर तालुक्यातील गावे‎ (१ क, १३ प)\n► हवेली तालुक्यातील गावे‎ (१५ प)\n\"पुणे जिल्ह्यातील गावे\" वर्गातील लेख\nएकूण १७८ पैकी खालील १७८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१८ रोजी १८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/goshti-purun-uranarya-set-of-8-books", "date_download": "2018-10-15T08:55:19Z", "digest": "sha1:AJLREWL4B6ZE66CD3QZQUVWNUPXDRDJB", "length": 16553, "nlines": 391, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Purushottam Dhakrasचे गोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट संच) पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nगोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट संच)\nएम.आर.पी Rs. 200 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणार्‍या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसंसुद्धा वाचल्याशिवाय सोडणार नाहीत अशा यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा-विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोक्याच्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलीक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंगचित्रेही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. अशा ह्या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात—आणि वाट्टेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात; पुन्हा वाचून पाहाव्याशा वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार्‍या गोष्टी नाही का\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nगोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट संच)\nकेदारनाथची किमया आणि इतर २ कथा\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ८)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ७)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ६)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ५)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ४)\nफॅन्टॅस्टिक फेलूदा - चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग १)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग २)\nगोष्टी पुरून उरणार्‍या (भाग ३)\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T08:27:13Z", "digest": "sha1:EE6PCDUUCNPLFYZOLULW3HPRU3PF3VZ3", "length": 6344, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिंचवड येथील पवना सहकारी बॅंकेचा वर्धापन दिन साजरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचिंचवड येथील पवना सहकारी बॅंकेचा वर्धापन दिन साजरा\nपिंपरी– चिंचवड येथील पवना सहकारी बॅंकेचा 45 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. बॅंकेच्या सुमारे 600 कोटी रुपयांच्या ठेवी असून 20 शाखांत बॅंकेचा विस्तार झाला आहे. बॅंकेच्या दोन नवीन शाखा लवकर सुरू होत आहेत, अशी माहिती संस्थापक-अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली. उपाध्यक्ष जयनाथ काटे, संचालक विठ्ठल काळभोर, अमित गावडे, गोरक्षनाथ काळे, शांताराम गराडे, शिवाजी वाघेरे, तुकाराम काळभोर, शकुंतला साठे, संभाजी दौंडकर, शामराव फुगे, सुनील गव्हाणे, जितेंद्र लांडगे, गणेश पिंजण, शरद काळभोर, नितीन नाणेकर, सचिन चिंचवडे, राजशेखर डोळस, जयश्री गावडे, नितीन लांडगे, सभासद राजेश मोरे, उर्मिला काळभोर, बाळकृष्ण उऱ्हे, ऍड. सुनील आवारे, सदाशिव नाणेकर, विलास मेमाणे, विनायक भोंगाळे, प्रदीप तायडे, रंगनाथ फुगे, विजय फुगे, उप मुख्य अधिकारी मनेश बोऱ्हाडे, नितीन कोकणे, किरण शेळके, सभासद, कर्मचारी, खातेदार व बॅंकेचे हितचिंतक यावेळी उपस्थित होते. बॅंकेचे संचालक वसंत लोंढे यांनी प्रास्ताविक व व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांनी आभार मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिंपरी येथे मंगळसूत्र हिसकावले\nNext articleअसंघटीत कामगार कॉंग्रेसतर्फे गांधी जयंती साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T09:23:06Z", "digest": "sha1:3NMAXWD2DCXUXJAQGEQ7KTYSUCK7SXVS", "length": 5778, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मध्यप्रदेशात पेट्रोल महागणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच असून,इंधनाच्या किंमती स्थिर ठेवण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता मध्यप्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात येणार आहे. हे नवीन दर आज मध्यरात्री पासून लागू होतील.\nमध्य प्रदेशात पेट्रोल-डिझेलवर सोमवारपासून अतिरिक्त कर (सेस) लागू होणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात एक टक्क्याने वाढ होणार आहे. मध्य प्रदेश सरकारने यासदंर्भात अधिसूचना काढली आहे.मध्य प्रदेश कॅबिनेटने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पेट्रोल-डिझेलवर सेस लावण्याची घोषणा केली होती. या आधी सेस केवळ ५० पैसे प्रति लीटर लावण्याचं बोललं जात होतं. मात्र, आता प्रत्येक लिटरवर सेस १ टक्क्याने वाढवण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआव्हान सर्वसमावेशक विकासाचे (भाग 2)\nNext articleटाटा कन्सल्टन्सीच्या भांडवली मूल्यात वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-junnar-leopard-96070", "date_download": "2018-10-15T09:09:13Z", "digest": "sha1:ZUUIUZFTDQ4ZHCHKSYHZ67BZAZWJRCU4", "length": 12300, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news junnar leopard बिबट्याच्या दोन बछड्यांचा उसाच्या आगीत जळुन मृत्यु | eSakal", "raw_content": "\nबिबट्याच्या दोन बछड्यांचा उसाच्या आगीत जळुन मृत्यु\nरविवार, 4 फेब्रुवारी 2018\nसध्या वीज वितरण कंपनीचा सुरक्षा सप्ताह सुरु असल्याने वीजवाहक खांबांवर लावल्या जाणाऱ्या फ्लेक्स अथवा अन्य फलकांमुळे दुर्घटना घडत असल्याचे निवेदन वीज कंपनीला जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजळे यांनी दिले होते. विजेच्या अशा घटना घडत झालेल्या हानीबद्दल काजळे यांनी नाराजी व्यक्त केली\nओतूर ता.जुन्नर - जुन्नर तालुक्यातील ओझर येथे राजेंद्र जगदाळे यांच्या ऊसाच्या शेताला लागलेल्या आगीत बिबट्याची दोन पिले मृत्यूयुमुखी पडल्याची घटना घडली. विजवाहक तारा पडून ही आगीची घटना घडली होती. ही दोन्ही पिल्ले एक महिन्याच्या मादी असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, ओझर येथे जगदाळे मळ्यातील राजेंद्र जगदाळे यांच्या ऊसाच्या शेताला विजवाहक तारा पडून शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ही आग लागली व त्यात बिबट्याची दोन पिले मृत झाली. या घटनेची माहीती तातडीने स्थानिक नागरिक सुनिल कवडे यांनी वनविभागाला कळवली असता वनपाल मनीषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे यांनी घटनास्थळी भेट दिली.\nपशुवैद्यकीय अधिकारी संजय कुमकर यांनी या पिलांचे शवविच्छेदन केले. हिवरे येथील गिब्सन पार्क मध्ये येथे बछड्यांचे दहन करण्यात आले. दरम्यान सध्या वीज वितरण कंपनीचा सुरक्षा सप्ताह सुरु असल्याने वीजवाहक खांबांवर लावल्या जाणाऱ्या फ्लेक्स अथवा अन्य फलकांमुळे दुर्घटना घडत असल्याचे निवेदन वीज कंपनीला जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजळे यांनी दिले होते. विजेच्या अशा घटना घडत झालेल्या हानीबद्दल काजळे यांनी नाराजी व्यक्त केली.\nरात्री एक बछडा उसात अजुन जळालेला व मृत सापडला असुन मादी बिबट्या त्या परिसरात फिरत असल्याने वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणुन तो तीसरा मृत बछडा रात्री ताब्यात घेतला नाही.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nदक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://youthaidfdn.blogspot.com/2017/09/blog-post_19.html", "date_download": "2018-10-15T09:29:53Z", "digest": "sha1:VCZFELVLYBQXHVTYHI2KBHLWXB2FXHLK", "length": 6056, "nlines": 64, "source_domain": "youthaidfdn.blogspot.com", "title": "प्रसिध्दीपत्रक", "raw_content": "\nसध्या भारतात उद्योजकता आणि नवीन गोष्टींचा प्रारंभ हे तरुण लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.\nया वातावरणाला प्रोत्साहन देवून तरुणांसाठी अनुषंगिक सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.\nयाच उद्देशाने जागतिक उद्योजकता सप्ताहा दरम्यान, म्हणजेच दि. १८ ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत पुणे येथे युथएड फाऊंडेशन,\nसी.वाय.डी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यंग एंटरप्रेनर समिट’ (www.yesummit.org) चे आयोजन केले आहे.\nया समीट चा उद्देश  तरुण व्यक्ती व नवीन कल्पनांच्या सहाय्याने उद्योजकता वाढीकडे मार्गक्रमण करणे हा आहे.\nआमचा असा ठाम विश्वास आहे की एखाद्या नवीन संकल्पनेस वाढण्यास, बहरण्यास प्रोत्साहन दिल्यास,\nमार्गदर्शन केल्यास त्या समाजामध्ये जास्तीत जास्त संपदा व नोकरी निर्माण करण्यासाठी सक्षमपणे उभ्या राहू शकतील.\nमागील वर्षी 30 उत्साही तरुणांनी विविध श्रेण्या व स्तरांवर स्वयंरोजगाराला सुरुवात केली.\nत्यांचे एकत्रित मासिक उत्पन्न रु. ४५,००० वरून रु. २,२३,५०० पर्यंत म्हणजेच ४०० % वाढले.\nवाढीच्या पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन सुरु आहे.\nह्या वर्षीचा कार्यक्रम वेगवेगळया स्तरांवर होणार असून त्यामध्ये वेगवेगळया ठिकाणी,\nदोन दिवसांच्या कार्यशाळा घेवून त्याद्वारे युवा उद्योजक तसेच सामाजिक उद्योजक यांचा शोध घेणे किंवा त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.\nसर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण कल्पनांना रोमोजी किरण विद्यापीठ हैद्राबाद येथे उद्योजकतेसंदार्भातील जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.\nआणि अशा ३०० उद्योजकांना नोव्हेंबर २०१७ मध्ये पुण्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ‘यंग एंटरप्रेनर समिट’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.\nसमिट नंतर देखील सहभागी उद्योजकांना मार्गदर्शन मिळेल, वेगवेगळ्या एजन्सीजशी जोडण्यास सहाय्य केले जाईल तसेच हे सर्व सहभागी युथएड फाऊंडेशनने सुरू केलेल्या यंग एंटरप्रेनर्स नेटवर्कचा भाग होतील.\n(C.Y.D.A) नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या उद्योजक व सामाजिक उद्योजकांकडून व्यवसाय संकल्पना मागवित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-sport-page-103/", "date_download": "2018-10-15T08:19:36Z", "digest": "sha1:WFLMUNEP6VJBDLS7U73AWPVRZZ7LTIFM", "length": 9525, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आशियाई स्पर्धेत भालाफेटपटू निरज चोप्रा ध्वजवाहक | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nआशियाई स्पर्धेत भालाफेटपटू निरज चोप्रा ध्वजवाहक\n एशियन गेम्सच्या स्पर्धेला आता काहीच दिवसाचा अवधी राहिला आहे. 18 ऑगस्टला इंडोनेशियातील जकार्ता येथे या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहनाचा मान स्टार भाला फेकपटू नीरज चोप्राला मिळाला आहे. भारतीय ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी आज, शुक्रवारी यांची घोषणा केली.\nएशियान स्पर्धेला 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत जकार्ता आणि पालेमबांग येथे ही स्पर्धा होणार आहे. 20 वर्षीय नीरज एशियन चॅम्पियन आहे, तर 20 वर्षाखालील विश्चचषक स्पर्धेत त्याने विक्रमासह सुवर्णपदक मिळवले आहे. मागील आशियाई स्पर्धेत हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याला ध्वजवाहकाचा मान मिळाला होता. उद्घाटन सोहळ्यात निरज भारताच्या 572 खेळाडूंचे नेतृत्व करणार आहे.\nनीरज चोप्राने 2016 मध्ये आईएएफ विश्व अंडर 20 चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. 2014 च्या आशियाई स्पर्धेत भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदार सिंह ध्वजवाहक होते. कोरियाच्या इंचियोनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 36 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई केली होती. तर भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण 101 पदकांची कमाई केली होती. तर 2002मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये 69 पदके मिळवली होती.\nPrevious articleश्रीगोंदा : अंत्यविधीच्या जागेवरून श्रीगोंद्यात पुन्हा वाद\nNext articleमुकेशभाई पटेल स्कूलचा फूटबॉल संघ विभागीयस्तरावर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/sadanand-bhange-write-article-muktapeeth-123781", "date_download": "2018-10-15T09:18:23Z", "digest": "sha1:P2M73NKPY24IZIMOBP3IGNOSLQL5HUU6", "length": 17062, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sadanand bhange write article in muktapeeth कथा हरविलेल्या वहीची..! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 15 जून 2018\nऐन परीक्षेच्या काळात वर्गातील एका गुंड मुलाने वही पळवली. ना पुस्तक, ना वही अशी विचित्र अवस्था माझी झाली. त्यावेळी मित्र \"ईश्‍वरा'सारखा धावून आला.\nऐन परीक्षेच्या काळात वर्गातील एका गुंड मुलाने वही पळवली. ना पुस्तक, ना वही अशी विचित्र अवस्था माझी झाली. त्यावेळी मित्र \"ईश्‍वरा'सारखा धावून आला.\nसुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट. टेक्‍निकलसाठी माझी निवड झाली होती. थेअरीच्या विषयांची पुस्तके फारशी मिळत नव्हती. विषय समजायला पण जड होते. कोटस्थाने सर या विषयांचा क्‍लास घ्यायचे. सर त्याला सेंटर आणि क्‍लासची फीऐवजी सर्व्हिस चार्जेस म्हणायचे. माझी परिस्थितीत चांगली झाली तर तुमचे सर्व्हिस चार्जेस मी परत करीन असे सर सांगत. त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते.\nवार्षिक परीक्षा आठ-दहा दिवसांवर आलेली. तंत्रशास्त्राच्या वह्या वाचल्या की दुसरं काही वाचावं लागायचं नाही. मी वक्तशीरपणे सेंटरला जायचो. निळ्या, लाल पेनच्या साहाय्याने सुवाच्च अक्षरातली माझी वही सगळेजण पाहायचे. त्या विषयाचं पुस्तक अवघड भाषेत असल्याने आम्ही विकत घेतलं नव्हतं. सेंटर सुटलं की वह्या सायकलच्या कॅरिअरला लावून आठ-दहा मित्रांच्या घोळक्‍यात घरी यायचो. त्या दिवशी आम्ही निघालो. घरी पोचलो. सायकल वाड्याच्या ओट्यावर टेकवली. वही काढण्यासाठी कॅरिअरला हात घातला. पाहतो तो काय... वही गायब...पोटात धस्स झालं. परीक्षा आठ दिवसांवर आलेली, आता करायचं काय... घाम पुसला आणि ज्या मित्राबरोबर आलो त्याच्या घरी गेलो. त्याला विचारलं, माझी वही पाहिली का...तो नाही म्हणाला. सेंटरला जाऊन आलो. वही सापडली नाही. वर्गात कुणीच काही बोलेना. माझी परिस्थिती पाहून एक मित्र घाबरत-घाबरत म्हणाला, \"\"तुझी वही वर्गातल्या त्या गुंड विद्यार्थ्याने मारलीय.'' शाळा सुटल्यावर मी त्याच्या घराच्या शोधात निघालो. शाळेत तो यायचाच नाही. गल्लीबोळ शोधत त्याच्या घरी गेलो तेव्हा रात्र झाली होती. त्याला हाक मारली. बऱ्याच वेळाने तो बाहेर आला. त्याने मलाच दम भरला. \"काय रे इथं कशाला आलास. तुझ्या वहीशी मला काय घेणंय... तुला कोणी माझं नाव सांगितलं सांग. तंगडंच तोडतो त्याचं...परत माझ्या घरी फिरकायचं नाही..' गयावया करून सांगितलं, मी तुला अभ्यासात मदत करतो...वही दाखवतो...पण तो ऐकायलाच तयार नव्हता. निराश होऊन घरी परतलो.\nघरी आल्यावर काहीच सुचेना. सारखी वही, त्यातली अक्षरं दिसायला लागली. वही रस्त्यात पडणं शक्‍यच नव्हतं आणि तो गुंड मित्र सेंटरलाही रोज येत नव्हता. त्याने वही चोरली हे नक्की होतं...पण मी काहीच करू शकत नव्हतो. रडायची वेळ आली होती. कारण मला अशा वेळी कोणी त्याची वही देणं शक्‍यच नव्हतं. हातात पुस्तक, वही नसल्याने वर्षच वाया जाण्याची भीती. आजपर्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जाणारा मी केवळ अभ्यासाला काही नसल्याने नापास होणार होतो. एखाद्या मित्राची वही तासाभरासाठी घेऊन झेरॉक्‍स कॉपीज करून घेता आल्या असत्या, ती पण त्यावेळी सोय नव्हती. घरी सांगता पण येईना. निष्काळजीपणा म्हणून बोलणीच खावी लागली असती. मनाचा हिय्या करून वर्गातला ईश्‍वर मेहेरला म्हटलं, \"\"दोस्ता तुझी यंत्रशास्त्राची वही दोन दिवसांसाठी देतोस का प्लीज. जमेल तेवढं लिहून काढतो.'' तो हसला, \"\"वेडा आहेस का दोनशे पानं, आकृत्या कसं लिहिणार दोनशे पानं, आकृत्या कसं लिहिणार माझा रडकुंडीला आलेला चेहरा पाहून तो म्हणाला, \"\"बरं देतो. पण दोनच दिवस. हरवलीस तर याद राख.'' मी अधाशासारखी वही घेतली. छातीशी धरून घरी आलो. नव्या वहीत पहिल्या पानापासून लिहायला सुरवात केली. दिवस-रात्र लिहिले. दुसऱ्या दिवशी शाळेला दांडी मारली. लिहून लिहून हात दुखायला लागले. हात सुजायला लागला. इलाज नव्हता...दोन दिवसांत संपूर्ण वही कशीबशी लिहून काढली. कुठे ती माझी सुवाच्च छान अक्षरातली वही आणि कुठे ही...जीवात जीव आला. ईश्‍वरला वही देत म्हटलं, \"\"मित्रा, तू ईश्‍वरासारखा धावून आलास. परीक्षेत सत्तर टक्के (तेव्हाचे माझा रडकुंडीला आलेला चेहरा पाहून तो म्हणाला, \"\"बरं देतो. पण दोनच दिवस. हरवलीस तर याद राख.'' मी अधाशासारखी वही घेतली. छातीशी धरून घरी आलो. नव्या वहीत पहिल्या पानापासून लिहायला सुरवात केली. दिवस-रात्र लिहिले. दुसऱ्या दिवशी शाळेला दांडी मारली. लिहून लिहून हात दुखायला लागले. हात सुजायला लागला. इलाज नव्हता...दोन दिवसांत संपूर्ण वही कशीबशी लिहून काढली. कुठे ती माझी सुवाच्च छान अक्षरातली वही आणि कुठे ही...जीवात जीव आला. ईश्‍वरला वही देत म्हटलं, \"\"मित्रा, तू ईश्‍वरासारखा धावून आलास. परीक्षेत सत्तर टक्के (तेव्हाचे) मार्क मिळवून मी टेक्‍निकल विषयात पास झालो. नुकतेच आमच्या बॅचचे गेट टुगेदर झाले तेव्हा ईश्‍वर भेटला, त्याला ही घटना सांगितली. तो विसरून गेला होता. आमचा तो गुंड मित्र भेटला नाही...मी मात्र ही घटना कधीच विसरू शकत नाही\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nपाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू...\nएकदा बेताच्या परिस्थितीतील आजोबा दुकानात आले. म्हणाले, \"महाभारत घ्यायचा आहे'. सुटे पैसे, नाणी पुढे रचून ठेवली. तब्बल सात हजार रुपये. त्या भल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/indvssa-india-beat-south-africa-2nd-odi-96168", "date_download": "2018-10-15T08:53:10Z", "digest": "sha1:LRV3EIZORWKP47W42ZQT3IFMEZ7WGSS4", "length": 16923, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "INDvsSA India beat South Africa in 2nd ODI दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा एकतर्फी विजय | eSakal", "raw_content": "\nदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा एकतर्फी विजय\nसोमवार, 5 फेब्रुवारी 2018\nभारतीय वेगवान गोलंदाजीचे कितीही गोडवे यजमानांचे आजी माजी खेळाडू गात असले, तरी भारतीय फिरकीचा प्रभाव त्यांच्यावर अजूनही असल्याचे सिद्ध झाले. चहल आणि कुलदीप या फिरकी जोडीने एकत्रित 14.2 षटके टाकताना फक्त 42 धावा दिल्या आणि यजमानांचे आठ फलंदाज बाद केले. भारतीय फिरकीचे \"होमवर्क' केल्याचे सांगणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघ व्यवस्थापनाला आता तोंड दाखवायला जागा उरली नाही.\nसेंच्युरियन : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील रविवारी झालेला दुसरा सामना फुसका बार निघाला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपली दहशत कायम ठेवली. त्यानंतर फलंदाजांनी सामना एकाच सत्रात संपण्याची काळजी घेतली. मात्र, केवळ पंचांनी नियमावर बोट दाखविल्यामुळे विजयाच्या दोन धावांसाठी दुसऱ्या सत्राच्या पहिल्या षटकातील तीन चेंडूंची वाट पाहावी लागली. भारताने हा सामना 9 गडी राखून जिंकला.\nविराट कोहलीने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कसोटीत बोलबाला राहिलेल्या वेगवान गोलंदाजांपेक्षा युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीनेच कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. त्यांनी 32.2 षटकांतच दक्षिण आफ्रिकेचा डाव 118 धावांत गुंडाळला. युजवेंद्रने पाच, तर कुलदीपने दोन गडी बाद केले. त्यानंतर पहिल्या सत्रातील उर्वरित वेळेत फलंदाजी करताना भारताने आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. भारताचा धडाका पाहून पंचांनी नियमानुसार पंधरा मिनिटे सत्राची वेळ लांबवली; पण यात निर्णय लागू शकला नाही. त्यामुळे पंचांनी उपाहाराचा निर्णय घेऊन खेळ थांबवला. अर्थात, त्या वेळी भारताला विजयासाठी केवळ दोनच धावांची गरज होती. पंचांच्या या निर्णयावर खरे तर भारतीय कर्णधार कोहली काहीसा चिडला होता. उपाहारानंतर पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजयाची औपचारिकता कोहली- धवन जोडीने पूर्ण केली. भारताने 20.3 षटकांत 1 बाद 119 धावा केल्या. धवन 51, तर कोहली 46 धावांवर नाबाद राहिला. सामन्याचा मानकरी अर्थातच युजवेंद्र चहल ठरला.\nविराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. फाफ डू प्लेसिस आणि ए बी डिव्हिलर्स शिवाय खेळणाऱ्या यजमान संघाच्या फलंदाजांसमोर मोठे आव्हान होते. भुवनेश्‍वर कुमारने सर्वात महत्त्वाची हशीम आमलाची विकेट काढल्यावर पुढचे काम फिरकी गोलंदाजांनी पार पाडले. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या फिरकीचा कोणताच अंदाज यजमानांच्या फलंदाजांना आला नाही. काही फलंदाज धोका पत्करण्याच्या नादात, तर काही जण चेंडू कसा खेळायचा या द्विधा मनःस्थितीत बाद झाले. एकदिवसीय ऐवजी टी 20 सामना चालू असल्याचा भास या सामन्यात आला. जे पी ड्युमिनी आणि नवोदित खेळाडू झोंडोने प्रत्येकी 25 धावा केल्याने निदान 100चा आकडा पार झाला.\nभारतीय वेगवान गोलंदाजीचे कितीही गोडवे यजमानांचे आजी माजी खेळाडू गात असले, तरी भारतीय फिरकीचा प्रभाव त्यांच्यावर अजूनही असल्याचे सिद्ध झाले. चहल आणि कुलदीप या फिरकी जोडीने एकत्रित 14.2 षटके टाकताना फक्त 42 धावा दिल्या आणि यजमानांचे आठ फलंदाज बाद केले. भारतीय फिरकीचे \"होमवर्क' केल्याचे सांगणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघ व्यवस्थापनाला आता तोंड दाखवायला जागा उरली नाही.\nविजयाकरिता 119 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना कोणतीच अडचण आली नाही. रबाडाने रोहित शर्माला बाद केल्यावर शिखर धवन आणि विराट कोहली एकत्र जमले. दोघांनी समोर आलेल्या प्रत्येक गोलंदाजावर हुकमत गाजवून थाटात भारताचा विजय साकार केला. या दिल्लीच्या जोडगोळीने 93 धावांची अखंड भागीदारी केली.\nदक्षिण आफ्रिका 36.4 षटकांत सर्वबाद 118 (जेपी ड्युमिनी 25, हशिम आमला 23, क्वींटॉन डी कॉक 20, खाया झोंडो 25, युजवेंद्र चहल 5-22, कुलदीप यादव 3-20) पराभूत वि. भारत 20.3 षटकांत 1 बाद 119 (शिखर धवन नाबाद 51- 56 चेंडू, 9 चौकार, विराट कोहली नाबाद 46- 50 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार)\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nराज्यपालांसोबत मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची बैठक\nलातूर - मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या पाण्यासह इत...\nभारताकडून वेिंडीजला 'व्हाईटवॉश' ; 2-0 मालिका जिंकली\nहैदराबाद : जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत वेस्ट इंडीजला सर्व पातळ्यांवर अपयशी ठरवत...\nक्रिकेटसमोरची मोठी आव्हानं (सुनंदन लेले)\nइंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज...\nसंघांच्या गुंडांना देश तोडू देणार नाही : तेजस्वी यादव\nनवी दिल्ली : गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील भडकलेल्या हिंसेनंतर राजकीय वातावरण चांगले तापत आहे. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/urban-transport", "date_download": "2018-10-15T09:51:27Z", "digest": "sha1:6K6OQFYEGNADAXDO5AL2WS6QOSYH2D2Q", "length": 15204, "nlines": 256, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "urban transport Marathi News, urban transport Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\n...तर रक्तदानाची संधी नाही\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\n'एमयूटीपी-३'साठी जागतिक बँकेला साकडे\nमुंबईतील रेल्वे प्रकल्पांशी संबंधित असणाऱ्या 'एमयूटीपी-३' योजनेला निधीची अडचण भासू नये, यासाठी मुंबई रेल्वे विकास..\nसीएसएमटी-गोरेगाव लोकल १ मार्चपासून\nपश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकापर्यंत धावणाऱ्या हार्बर मार्गाच्या लोकलचा विस्तार गोरेगावपर्यंत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मंगळवारी अंधेरी ते गोरेगावपर्यंत दिवसभर काही चाचणी फेऱ्या यशस्वीरीत्या चालवण्यात आल्याने या सेवेतील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आता उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून सीएसएमटी-गोरेगाव लोकल १ मार्चपासून सेवेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मुंबई उपनगरी रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या एमयूटीपी-३ला (मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा-३) मंजुरी देण्यात आली.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n​कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63386", "date_download": "2018-10-15T08:49:29Z", "digest": "sha1:EP6O3FPPRL2BTSHHQY2T3ZQDYGT3V4KO", "length": 7816, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भाऊचे अफलातून परीक्षण \"हरिभाऊ भेटला शीलाला\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाऊचे अफलातून परीक्षण \"हरिभाऊ भेटला शीलाला\"\nभाऊचे अफलातून परीक्षण \"हरिभाऊ भेटला शीलाला\"\nमी: काय भाऊ सिनेमा पहिला म्हणे\nभाऊ: अज्जीबात बोलू नका तुम्ही\nभाऊ: लै राग यायलाय मला\nमी: अरे सिनेमा पाहून राग\nभाऊ: अहो मला कळलाच नाही ना सिनेमा\nभाऊ: लैच अवघड गणित\nभाऊ: हरिभाऊ भेटला शीलाला\nभाऊ: एक बाई असते ती लाल पिवळे स्कर्ट घालून एकच शब्द म्हणते\nभाऊ: हो.. कानात रिंग रिंग व्हायलंय माझ्या\nभाऊ: हरिभाऊ आणि शिला नकाशा सांगल तसा रिंग रिंग करत युरोपात फिरतेत.\nमी: सिनेमातून काही संदेश\nभाऊ: दोन संदेश येक यूरोपात गॅस नावाचा भारतीय सबसिडी चोट्टा हाये\nभाऊ: पंजाबी गायकाचा आवाज एव्हढा उंच पट्टीतील का\nभाऊ: कारण आपुन जसे तानपुरा लावून गाणे म्हणतो तसे पंजाबात बॅकग्राऊंडला ट्रेक्टॉर लावून गाणे म्हणतात.\nमी: बापरे हे तर फारच भारी झालं\nभाऊ: तेच म्हणतो मी .. पहाडी आवाज पाहिजे असन तर ट्रेक्टॉर विकत घ्या\nमी: दिगदर्शकाला काही संदेश\nभाऊ: एकतर ट्रेक्टॉरच नाव सांगा आन नसल जमत तर रिफन्ड दिल्यास उत्तम\nगुलमोहर - विनोदी लेखन\nहे मस्तेय.... खुप छान\nहे मस्तेय.... खुप छान\nभाऊ कदम ला डोळ्यासमोर ठिऊन\nभाऊ कदम ला डोळ्यासमोर ठिऊन वाचलं\nभाऊ कदम ला डोळ्यासमोर ठिऊन\nभाऊ कदम ला डोळ्यासमोर ठिऊन वाचलं >>>>> अगदी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/", "date_download": "2018-10-15T09:34:34Z", "digest": "sha1:QOARYCTW3AFHL7PNZJWPBRY63Y2N7YCN", "length": 7216, "nlines": 44, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nव्हिडीओ जुना आहे ह्याची कृपया नोंद घेणे.\nएका जागी खूप वेळ बसून राहाणं हा तर किंगफिशर पक्ष्याचा स्वभावच आहे पण खंडू जेव्हा माझ्याकडे आला, तेव्हा कावळ्यांशी झालेल्या झटापटीमुळे त्याच्या पायाला थोडा मार बसला होता. तो किंचीत भेदरलेलाही होता, त्यामुळे मोकळं सोडलं कि कोपऱ्यात जाऊन बसायचा. किंचीत लंगडायचा सुद्धा पक्षी जन्माला आल्यानंतर पिलांच्या शरीरावर जो पिसांचा थर असतो, त्यातली बरीचशी पिसं खंडूच्या अंगावर अजून शाबूत होती. म्हणजेच त्याचा जन्म होऊन फार, फार तर १० दिवस लोटलेले असावेत. म्हणून तो घरी आला तेव्हा पहिल्या दिवशी त्याला एका जाळीच्या बॅगमध्ये ठेवून भरवलं होतं आणि त्याच रात्री त्याच्यासाठी काही दिवसांपुरता एक पिंजरा आणला होता. उद्देश इतकाच होता कि त्याला घरात मोकळं पाहून कावळे किंवा इतर पक्ष्यांनी घरात येऊ नये.\nLocation: Five, सेंट्रल रेलवे कॉलनी, Basant Garden, माटुंगा पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400019, भारत\nअभिमानही सोयिस्कर असतो का\nमहाराजांना देव समजावं कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्यांना असं वाटतं कि मेघडंबरीत बसून फोटो काढण्यात काहीही गैर नाही, त्यांनी आजपासून आपल्या कार्यालयामध्ये कुणालाही आपल्या अधिकाराच्या खुर्चीच्या आसपास खुशाल रेंगाळू द्यावं, फोटो काढू द्यावेत. बघा, जमतं का\nह्यावर बऱ्याच निरनिराळ्या प्रतिक्रियांनी फाटे फुटू शकतात - स्मारक, पुतळ्याची जागा, मूळ जागा, किल्यांचं जतन इ. इ. पण वस्तूस्थिती काय सांगते आज तिथे शिवछत्रपतींचा सिंहासन विराजित पुतळा आहे आणि त्याच्या भोवती सिंहासनाची शोभा वृद्धिंगत करणारी मेघडंबरी बांधली आहे.\nदेवळांचं सोडा, आपल्या राहत्या घरासमोर चार फूट जागा वाढवून आपण खाजगी बाल्कनी केली तर तिथे लोकाचं सामान आपण ठेवू का आपल्याला जर मन इतकं मोठं करता येत नसेल तर महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणारी काही स्थानं आपणच निर्माण केली असतील तर त्याचा मान आपण नाही राखायचा तर काय कोणी\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/skills-development-started-loni/", "date_download": "2018-10-15T08:26:21Z", "digest": "sha1:JPMJSAQDTTWG2KA6UQFOKGHCRBBZM6BL", "length": 20083, "nlines": 194, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "प्रवरेत कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था सुरू करणार : ना.विखे", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्रवरेत कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था सुरू करणार : ना.विखे\nबाभळेश्‍वर येथे कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत तंत्रज्ञान महोत्सव 2018 चे उद्घाटन करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. समवेत झेडपी अध्यक्षा शालिनीताई विखे, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, बापूसाहेब आहेर, मुकुंदराव सदाफळ, डॉ. सर्जेराव निमसे, कैलास तांबे, बबलू म्हस्के, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, डॉ. बाबासाहेब गोरे, संजय आहेर, नाबार्डचे शीलकुमार जगताप, अमोल थेटे आदी.\nप्रवरा सेवक पतसंस्थेला 1 कोटी 46 लाखांचा नफा; 14 टक्के डिव्हिडंड देणार\nलोणी (वार्ताहर)- प्रवरा शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी जगात अनेक देशांमध्ये विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत.सध्या शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणणार असून प्रवरेत कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी नवीन दोन संस्था सुरू करणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. दरम्यान प्रवरा सेवक पतसंस्थेला अहवाल सालात सुमारे 1 कोटी 46 लाखांचा नफा झाला असून सभासदांना 14 टक्के डिव्हिडंड देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नवनाथ विखे यांनी दिली.\nप्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी सेवकांची सहकारी पतसंस्था लोणीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा विखे पाटील महाविद्यालयाच्या खा. बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, पतसंस्थेचे अध्यक्ष नवनाथ विखे, उपाध्यक्ष सुधाकर गोरे, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, प्राचार्य डॉ. सलालकर, शिक्षणाधिकारी प्रा. विजय आहेर, डॉ. रेठरेकर, विखे कारखान्याचे संचालक प्रा. राजेंद्र घोलप आदी उपस्थित होते.\nना.विखे पाटील यावेळी म्हणाले, प्रवरा शिक्षण संस्थेचे 94 हजार माजी विद्यार्थी आहेत. सिन्नर आणि विळदघाट येथूनही 45 हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. संस्थेच्या विविध शाखांचे माजी विद्यार्थी जगातील अनेक देशांत वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत. वेगाने प्रगती करणार्‍या कझाकिस्तानच्या पंतप्रधानांचा मुख्य सल्लागार प्रवरेचा माजी विद्यार्थी आहे. अमेरिकेतील मोठ्या कंपनीचा उपाध्यक्षही माजी विद्यार्थी आहे. डीआरडीएचा प्रमुखही आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावातील प्रवरेचा माजी विद्यार्थी ओरॅकल या सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीचा उपाध्यक्ष आहे. अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करीत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा सध्या शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांना प्रवरेत निमंत्रित करून संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.\nप्रवरेतील विद्यार्थी बदलत्या काळात मागे राहू नये म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी संस्थेमार्फत केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या परिसरातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सध्या कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांना निमंत्रित करून त्यांचा सल्ला व मार्गदर्शन मिळावे म्हणून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.त्यासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटीटीव्ह स्टडीज ही नवीन संस्था सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कौशल्य विकासासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट ही संस्था लगेच सुरु करणार आहोत. भारत फॉर्ब्ज या नामांकित कंपनीचे मालक बाबा कल्याणी यांनी या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. संस्थेचा गुणवत्ता सुधारावर सर्वाधिक भर असून पालकांनीही अधिक लक्ष देण्याची गरज आहे. प्रवरा सेवक पतसंस्थेचा कारभार उत्तम असून संस्थेकडून चांगल्या सेवा आणि योजना सभासदांसाठी सुरू करून संचालक मंडळाने विश्‍वास संपादन केल्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले.\nअध्यक्ष नवनाथ विखे यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले, संस्थेचे भागभांडवल 11 कोटी 99 लाखांचे असून 18 कोटींच्या ठेवी, 34 कोटींचे कर्जवाटप, 8 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. सध्या कर्जाचा व्याजदर बारा टक्के असून तो आता अकरा टक्के करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. 1 कोटी 46 लाखांचा नफा झाल्याने सभासदांना 14 टक्के डिव्हिडंड देणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष सुधाकर गोरे यांनी सभासदांच्या मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजनेतून 11 हजार रुपये देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. कर्ज मर्यादा बारा लाखांहून वाढवून पंधरा लाख करण्यात आली आहे.\nकुटुंब कल्याण योजनेअंतर्गत मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येत असून सभासदांना एसएमएस सेवेद्वारे माहिती दिली जात आहे. पारदर्शक व काटकसरीच्या कारभाराद्वारे सभासदांचे हित जोपासण्यात येत अल्याचे सांगितले. सचिव बबन म्हसे यांनी नोटिशीचे वाचन केले. गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी सभासदांचा ना. विखे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. निसार पटेल व प्रा. नामदेव तांबे यांनी सूत्रसंचालन केले. नानासाहेब तळेकर, भानुदास खर्डे, रामदास ब्राम्हणे, सौ. मीरा काकडे, प्रा. अरुण वराट, संजय जोशी, प्रा. मुश्ताक शेख, गणेश गीते, सौ. गौरी आहेर आदींसह सभासद या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleआरक्षण न दिल्यास धनगर समाज सरकारचा बळी घेईल\nNext articleगोंडेगाव परिसरात खरीप पिके जळाली\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे लोणीत जल्लोषात स्वागत\nसावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरु\nकेंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेचा बोजवारा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\nऑनलाईन मद्यविक्री नाही : ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण\n..अन 30 फुटावरून विमानातील महिला क्रु मेंबर खाली पडली\nआजची नवदुर्गा : स्त्रीला गरज खंबीर पाठिंब्याची\nई पेपर- सोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nदरोडेखोरांचा कोपरगाव जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mcaer.org/inspection-reports", "date_download": "2018-10-15T09:37:51Z", "digest": "sha1:YZ5XCWEM5CYKE7K6OYCAKKQ73PUX33GJ", "length": 4413, "nlines": 38, "source_domain": "mcaer.org", "title": "डॉ. एस एन पुरी, माजी कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे 'ड' वर्गातील महाविद्यालयांचे तपासणी अहवाल", "raw_content": "\nअधिकृत कृषी तंत्रज्ञान विद्यालये\nYOU_HERE : Homeडॉ. एस एन पुरी, माजी कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे 'ड' वर्गातील महाविद्यालयांचे तपासणी अहवाल\nडॉ. एस एन पुरी, माजी कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे 'ड' वर्गातील महाविद्यालयांचे तपासणी अहवाल\n1. राजश्री शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली\n2. नवलभाऊ कृषी महाविद्यालय, अमळनेर जि . जळगाव\n3. मॉडर्न जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, कुले डंखाने पौड ता. मुळशी जि . पुणे\n4. विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, हिवरा आश्रम जी. बुलडाणा\n5. सौ. वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालय, बोडणा जि. अमरावती\n6. श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिर्ला अंधारे ता. पातूर जि. अकोला\n7. श्री सेवकभाऊ वाघाये कृषी महाविद्यालय, केसलवाडा ता. लाखनी जि. भंडारा\n8. स्व. आर. जी. देशमुख कृषी महाविद्यालय, तिवसा जि. अमरावती\n9. महात्मा गांधी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, पोखर्णी जि. नांदेड\n10. मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय, यवतमाळ\n11. श्री छोटूराम कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय लोदगा ता. औसा जि. लातूर\n12. कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय किर्लोस बी ता. जि. सिंधुदुर्ग\n13. स्व . गणपतराव इगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद ता. जि.बुलढाणा\n14. अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय गेवराई तांडा ता. जि. औरंगाबाद\n15. आदित्य कृषी तंत्रज्ञान महाविद्यालय बीड\n16. आदित्य जैव तंत्रज्ञान महाविद्यालय बीड\n17. आदित्य अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय बीड\n18. आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/donate-baycycle-tribal-students-121191", "date_download": "2018-10-15T08:50:30Z", "digest": "sha1:FROL4E6FEF742JCRRFXF5EUVMOGNUB47", "length": 17326, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "donate baycycle for tribal students दुर्गमभागातील विद्यार्थ्यांसाठी सायकलदान महाअभियान | eSakal", "raw_content": "\nदुर्गमभागातील विद्यार्थ्यांसाठी सायकलदान महाअभियान\nरविवार, 3 जून 2018\nमहाराष्ट्राच्या दुर्गम व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी स्वत:ची सायकल घेऊ शकत नाहीत. तसेच वाहतुकीच्या साधनांअभावी रोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करत शिक्षणाची वाट धरत आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची बिकट वाट सुकर करण्यासाठी अहमदनगर येथील प्रयोगवन परिवार, ह्युमन्स सोसायटी (पिंपरी चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी \"सायकलदान महाअभियान\" राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सायकल संकलन शिबिराचा दुसरा टप्पा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 15 जूनपर्यंत चालणार असल्याची माहिती अभियानाचे मुख्य संयोजक सत्तार शेख व समाधान पाटील यांनी दिली.\nपुणे : महाराष्ट्राच्या दुर्गम व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी स्वत:ची सायकल घेऊ शकत नाहीत. तसेच वाहतुकीच्या साधनांअभावी रोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करत शिक्षणाची वाट धरत आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची बिकट वाट सुकर करण्यासाठी अहमदनगर येथील प्रयोगवन परिवार, ह्युमन्स सोसायटी (पिंपरी चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी \"सायकलदान महाअभियान\" राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सायकल संकलन शिबिराचा दुसरा टप्पा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 15 जूनपर्यंत चालणार असल्याची माहिती अभियानाचे मुख्य संयोजक सत्तार शेख व समाधान पाटील यांनी दिली.\nराज्याच्या अनेक भागात आदिवासी, भटके विमूक्त व आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकातील लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहेत. या धडपडीला अधिक बळ देण्यासाठी प्रयोगवन परिवार, ह्युमन्स सोसायटी व टिम एकलव्य कार्यरत आहे. त्यानुसार जानेवारी 2018 पासुन सोशल मिडीयाच्या माध्यमांतून या मोहिमेला लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठीचे मोहीम चालवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोले (जि.अहमदनगर) या आदिवासी तालुक्यात 15 विद्यार्थ्यांना तसेच दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्यात 5 सायकलींचे वाटप करण्यात आले. अकोलेमधील आदिवासी व जामखेडमधील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकरिता जुलै महिन्यात सायकल वितरण केले जाणार आहे. सायकलदान महाअभियानच्या वतीने राज्यातील 500 विद्यार्थ्यांपर्यंत सायकलरूपी मदत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समाजातील समाजभान जपणाऱ्या दानशूर पूणेकरांनी सढळ हाताने मदत करण्याचे अवाहन अभिषेक कांबळे यांनी केले आहे.\nसायकलदान महाअभियान या मोहिमेअंतर्गत सायकल संकलनाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ मुंबई येथून दि 26 व 27 मे रोजी झाला. पहिल्या टप्प्यात मुंबई मधील चार सायकल संकलन केंद्रातून 55 जुन्या व नव्या सायकलींचे संकलन करण्यात यश आले. दुसरा टप्पा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 15 जूनपर्यंत चालणार आहे. ज्या नागरिकांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्याकडील सुस्थितीतील वापरण्यायोग्य (दुरूस्त केलेली) सायकल किंवा नवीन सायकल देऊन मदत करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. याशिवाय ज्या नागरिकांना या मोहिमेसाठी थेट आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी ● Prayogvan Pariwar Samajik Sanstha ● Bank Of Maharastra\n● IFSC CODE - MAHB0001865 या खात्यावर आपली मदत जमा करावी किंवा\nसंयोजक सत्तार शेख 9130138973 / 7875753550 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सायकलदान महाअभियानच्या वतीने करण्यात आले आहे.\nसायकलदान महाअभियानमध्ये योगदान देऊ इच्छिणार्‍या दात्यांनी (1) हडपसर - चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर, लोहिया उद्यान शेजारी, मगरपटा चौक, हडपसर, संपर्क - अमृता मगर - 9769003570 (2) कोथरूड - गांधी भवन, महात्मा गांधी स्मारक निधी, चैतन्य नगर, कोथरूड, संपर्क - अतुल - 70404 55186\n(3) नवी पेठ - शांतिवन कार्यालय 35 / बी फडकेबाग कॉलनी, वैकुंठ स्मशानभूमी जवळ, नवी पेठ - विजय जोशी - 9881473710 (4) पिंपरी चिंचवड - समाधान पाटील 9028972975 (5) किशोरी अग्नीहोत्री 94222 62499 (6) अभिषेक कांबळे 87961 20474 (7) यूनूस सय्यद (पुणे) - 73049 28897 यांच्याशी संपर्क साधून सायकलदान करावी असे अवाहन संयोजक सत्तार शेख व समाधान पाटील यांनी केले आहे.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/usha-purohit-khasiyat-sanch-5-books-set", "date_download": "2018-10-15T08:35:18Z", "digest": "sha1:GWEIG5EORZ2ROUSSDG3DUYBAO2QBDVYH", "length": 16839, "nlines": 398, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Usha Purohitचे उषा पुरोहित खासियत संच ( ५ पुस्तकांचा संच ) पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nउषा पुरोहित खासियत संच ( ५ पुस्तकांचा संच )\nएम.आर.पी Rs. 225 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\n१ पनीर : पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. त्याच्या सर्वप्रकारच्या पाककृती...\n२ सोया : सोयाबीनमधील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. याच सोयाबीनच्या अनेक पाककृती...\n३ अंडं : सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर व काही नावीन्यपूर्ण पदार्थ...\n४ चॉकलेट : चॉकलेट कुणाला आवडत नाही लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात...\n५ चाट : कोणत्याही सीझनमध्ये...कोणत्याही समारंभामध्ये हमखास 'हिट' ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता काउन्टर असतो 'चाट'चा त्याच 'चाट'चे विविध चटपटीत प्रकार...\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nउषा पुरोहित खासियत संच ( ५ पुस्तकांचा संच )\nसंपूर्ण पाककला (शाकाहारी + मांसाहारी)\nउषा पुरोहित खासियत : चाट\nउषा पुरोहित खासियत : चॉकलेट\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2018-10-15T08:21:38Z", "digest": "sha1:NVD6ZWV5E4FUWJD4H4FYKDULKTZLJY2Z", "length": 10245, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सरकारची नाचक्की; पावसामुळे विधान भवनातील वीज गायब | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news सरकारची नाचक्की; पावसामुळे विधान भवनातील वीज गायब\nसरकारची नाचक्की; पावसामुळे विधान भवनातील वीज गायब\nनागपूर– विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे विधीमंडळातील वीज पुरवठा खंडीत झाला. तळघरात पाणी साचल्याने विधान भवनातील वीज पुरवठा खंडीत झाल्याचे समजते. अंधारामुळे विधान भवनातील कामकाज ठप्प झाल्याने सरकारची नाचक्की झाली आहे. वीज नसल्याने कामकाज बंद करावे लागल्याची ही पहिलीच वेळ असून यासाठी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, अशी टीका विरोधकांनी केली.\nनागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (शुक्रवारी) तिसरा दिवस आहे. गुरुवारी रात्रीपासून नागपूरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे विधान भवनाच्या परिसरात पाणी साचले. सकाळी विधान भवनात प्रवेश करताना आमदारांची तारांबळ उडत होती. काही वेळाने विधान भवनातील वीज पुरवठाही खंडीत झाला. यामुळे कामकाज ठप्प झाले. आमदारांना अंधारातच बसावे लागले. नाणार प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या शिवसेना आमदारांनी मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात घोषणा बाजी करावी लागली.\nविधान भवनातील वीज गायब झाल्याने सरकारची नाचक्की झाली असून विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या हट्टीपणामुळे ही वेळ ओढावली आहे. मुंबई तुंबताना बघितली आहे, पण आज काही तासांच्या पावसात नागपूरही तुंबताना बघितले, असा टोला अजित पवार यांनी लगावला. सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे विधी मंडळाच्या कामकाजाचा वेळ वाया गेला, अशी टीका त्यांनी केली.\nरायगडावर रितेशचा महाराजांच्या पुतळ्यासोबत सेल्फी, शिवप्रेमी संतापले\nकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-porn-dance-republic-day-event-94714", "date_download": "2018-10-15T08:49:51Z", "digest": "sha1:4A3SNP3XUMM6RHZHHFJ7BTCHF3SVXNWJ", "length": 14371, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news porn dance in republic day event प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अश्‍लील नृत्य अन्‌ पैशांची उधळण | eSakal", "raw_content": "\nप्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अश्‍लील नृत्य अन्‌ पैशांची उधळण\nरविवार, 28 जानेवारी 2018\nनाशिक - प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अश्‍लील नृत्य अन्‌ पैशांची उधळण झाल्याचा प्रकार शहरातील कामटवाडे परिसरात शुक्रवारी (ता. २६) घडला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला भाजपचे आमदार अपूर्व हिरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगत आहे.\nनाशिक - प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अश्‍लील नृत्य अन्‌ पैशांची उधळण झाल्याचा प्रकार शहरातील कामटवाडे परिसरात शुक्रवारी (ता. २६) घडला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला भाजपचे आमदार अपूर्व हिरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगत आहे.\nसिडको कामटवाडे भागातील माउली लान्सजवळ उत्तर भारतीय समाजाच्या वतीने माजी शिवसेना विभागप्रमुख बी. एल. श्रीवास्तव यांनी दरवर्षाप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मामा ठाकरे, किरण शिंदे, धनंजय बुचडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. उद्‌घाटन व सत्कारानंतर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम बाजूला राहून या ठिकाणी नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांकडून अश्‍लील नृत्य सुरू झाले. यातच समर्थकांकडून त्यांच्यावर पैशांची देखील उधळण होऊ लागली. मात्र, या कार्यक्रमाचे चित्रण केले जात असल्याचे कार्यक्रमाच्या धुंदीत कोणालाही भान राहिले नाही. समर्थक स्टेजवर नाचू लागले.\nशनिवारी (ता. २७) या कार्यक्रमाचे चित्रफीत माध्यामांमध्ये झळकताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आणि चर्चा रंगू लागल्या.\nचार वर्षांपूर्वी देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त अशाच कार्यक्रमाचे आयोजनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. त्याचीच पुनरावृत्ती चार वर्षांनी पुन्हा दिसून आली. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळीदेखील उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाची कितपत दखल घेण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nया कार्यक्रमाशी माझा काहीही व थेट संबंध नाही. हा कार्यक्रम कशा स्वरूपाचा असेल, याची मला कुठलीही कल्पना नव्हती. आयोजकांनी विनंती केल्याने लोकप्रतिनिधी म्हणून दहा मिनिटे उपस्थित राहिलो. हा कार्यक्रम अश्‍लील होता, हे नंतर समजले. त्याचा मी निषेध करतो.\n- अपूर्व हिरे, आमदार\nहा कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून घेत आहे. समाजबांधवांच्या मनोरंजनाच्या हेतूने घेतला होता. कुठलाही अश्‍लील प्रकार घडलेला नाही. सामाजिक भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.\n- बी. एल. श्रीवास्तव, आयोजक\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nपुणेकरांसाठी मराठी रॉक कॉन्सर्ट\nपुणे - उत्तमोत्तम नाट्यप्रयोग, लाइव्ह कॉन्सर्ट अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे ‘सकाळ’ने नेहमीच कलाप्रेमी पुणेकरांची मने जिंकली आहेत....\nमांजरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन\nमांजरी : 'आज देशात व राज्यात काँग्रेसची अवस्था ठीक नाही, तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून एका कुटूंबाने चालवलेली संस्था आहे. याउलट भारतीय जनता पार्टी...\nपिकांना हमीभाव जाहीर केला, मग देणार केव्हा\nयेवला : सरकारने शेतमालाला हमीभाव जाहीर करून त्याचा गवगवा केला. पण अजूनही हमीभावाने खरेदी होत नसून शेतकरी झळ खाऊन शेतमाल विक्री करत आहेत. या भावाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T08:45:32Z", "digest": "sha1:DYLM7DAPWJB3GYQKONBK6SC7KYP7PHDQ", "length": 5844, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इक्बाल अब्दुल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव सय्यद इक्बाल अब्दुल्ला\nजन्म २ डिसेंबर, १९८९ (1989-12-02) (वय: २८)\nगोलंदाजीची पद्धत स्लो डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स\n२००८-सद्य कोलकाता नाइट रायडर्स\nसामने ४१ २८ ३७\nधावा ७८ ८६४ ३५१\nफलंदाजीची सरासरी १९.५० ३४.५६ १८.४७\nशतके/अर्धशतके ०/० १/६ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या २१ १५०* ३०*\nचेंडू ८३२ ५,९१९ १८६४\nबळी ४० ८८ ६४\nगोलंदाजीची सरासरी २१.६७ २९.५६ २०.७०\nएका डावात ५ बळी १ २ १\nएका सामन्यात १० बळी n/a ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ५/१० ५/२५ ५/३८\nझेल/यष्टीचीत १२/– १५/– १४/–\n१० ऑक्टोबर, इ.स. २०११\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nकोलकाता नाइट रायडर्स – सद्य संघ\n१४ गंभीर • ९ तिवारी • १६ मॉर्गन • ६३ दास • ३ कालिस • ६ शुक्ला • २२ भाटीया • २७ डोशेटे • २८ पठाण • ७५ हसन • -- जानी • २४ हॅडीन • ३६ बिल्सा • ४२ मॅककुलम • -- सॅम्सोन • १ लड्डा • ४ पॅटींसन • १४ अहमद • १७ संगवान • २१ अब्दुल्ला • ५५ बालाजी • ५८ ली • ७४ नारायण • ९० लांगे • ९९ उनादकट • -- सक्सेना • प्रशिक्षक बेलिस\nइ.स. १९८९ मधील जन्म\nइ.स. १९८९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nकोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१३ रोजी ०८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22927", "date_download": "2018-10-15T09:45:33Z", "digest": "sha1:YJSFL5SZ5B2CVVSXC6HB5CL6AUAWMK3K", "length": 5466, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रेमरंग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रेमरंग\nएका मुलीचं आणि मुलाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं मुलगा गरीब होता मुलगी श्रीमंत होती\nपण त्या मुलीला मुलगा गरीब आहे ते माहीत नव्हतं\nपण त्या मुलाचा मित्र श्रीमंत होता\nश्रीमंत मित्र त्या मुलाला पैसे गाडी फिरवायला द्यायचा आणि तो मुलगा त्या मुलीला गाडीवरून फिरवायचा हॉटेलमध्ये जेवायचे थिएटर ला जायचे\nएक दिवस ती अचानक भेटायला आली\nतिला सगळं काही कळलं त्या मुलाबद्दल\nपण ती काही बोलली नाही तेथून घरी आली\nआणि शांतपणे विचार करायला लागली\nरात्र झाली झोपी गेली\nदुसऱ्या दिवशी ती त्या मुलाला भेटायला जात होती\nत्याचं वेड हे लावणं\nतिचं समर्पित हे होणं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/expensive-adata+power-banks-price-list.html", "date_download": "2018-10-15T08:48:07Z", "digest": "sha1:YPIDB4O3VZV6EZXEHHLBAF7RLXKBRJZO", "length": 13767, "nlines": 375, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग अडत पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive अडत पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,490 पर्यंत ह्या 15 Oct 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग पॉवर बॅंक्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग अडत पॉवर बॅंक्स India मध्ये अडत पव१०० पिंक Rs. 1,245 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी अडत पॉवर बॅंक्स < / strong>\n3 अडत पॉवर बॅंक्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 894. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,490 येथे आपल्याला अडत पव१०० व्हाईट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10अडत पॉवर बॅंक्स\n- बॅटरी कॅपॅसिटी 4200 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 4200 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 4200 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:03:56Z", "digest": "sha1:IRBSCFXDNYCPYLXNT24ELAOZHO52J2IH", "length": 11686, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "उद्धव ठाकरे म्हणाले; बाळासाहेब गरुडझेप घेणारे, बाकीचे 'गारुडी'! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\nHome breaking-news उद्धव ठाकरे म्हणाले; बाळासाहेब गरुडझेप घेणारे, बाकीचे ‘गारुडी’\nउद्धव ठाकरे म्हणाले; बाळासाहेब गरुडझेप घेणारे, बाकीचे ‘गारुडी’\nमुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ‘जाती गाडून हिंदू म्हणून एकत्र करण्याचा राजकीय चमत्कार बाळासाहेबांनी केला. त्यांच्याच पुण्याईचे फळ आजचे राज्यकर्ते चाखत आहेत. आज हिंदुस्थान संकटात आहे व हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ सुरू आहे,’ असं सांगतानाच, ‘बाळासाहेब हे गरुडझेप घेणारे होते. बाकी सगळे पुंग्या वाजवणारे ‘गारुडी’ बनले आहेत,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं नाव न घेता केली आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे. ‘देशाचे राजकारण हे गजकर्णाच्या खालच्या पातळीवर पोहोचले आहे व महाराष्ट्र हा राष्ट्रीय राजकारणातून बाद झाला आहे. अशा विचित्र अवस्थेत शिवरायांचा महाराष्ट्र सापडला आहे. तोंडाची डबडी वाजवून आरोप-प्रत्यारोपांचा गोंधळ घालणे यालाच काही जण राजकारणाचा मुलामा देत असतील तर त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे राजकारण व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला पाहिजे,’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे.\n>> बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण वा राजकारण करताना जातीपातीचा विचार केला नाही. मात्र, आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे महाराष्ट्र आज जेवढा नाती-जाती-पोटजातींत फाटला आहे तेवढा याआधी कधीच विभागलेला नव्हता. राज्याच्या सामाजिक एकोप्याच्या अशा काही चिंधडय़ा उडाल्या आहेत की, त्यास ठिगळं लावणेही जिकरीचे झाले आहे. आज राज्यातील अठरापगड जाती व पोटजाती त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून दुसऱ्या जातीच्या नावाने जो शिमगा करतात व इतर जाती-पोटजातींना पाण्यात पाहून राज्याच्या भवितव्याचे डबके करतात ते पाहून बाळासाहेबांनंतर राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एकात्मतेच्या कशा चिंधडय़ा उडवल्या आहेत ते स्पष्टच दिसते.\nआता राम गणेश गडकरींच्या पुतळ्याचा वाद; ‘त्या’ कार्यकर्त्यांना रोखले\nशेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी; सेन्सेक्स ३६, ००४ च्या शिखरावर\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F/", "date_download": "2018-10-15T08:04:25Z", "digest": "sha1:IULKBRRSNDNGVTKBRFPHBRB2UJVK7SZE", "length": 7826, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रतिक बब्बरच्या कारची एकाला धडक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रतिक बब्बरच्या कारची एकाला धडक\nराज बब्बरचा मुलगा प्रतिक बब्बरविरोधात गोव्यामध्ये एक अपघात झाला. बेदरकारपणे कार चालवणाऱ्या प्रतिक बब्बरने एका स्कूटर चालकाला धडक दिली. एवढेच नव्हे तर या स्कूटर चालकाला अर्वाच्य शिवीगाळही केली होती. त्यामुळे प्रतिक बब्बरच्या विरोधात गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण प्रतिक बब्बरही काही कमी नाही. त्याने या स्कूटर चालकाच्या विरोधातच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या स्कूटर चालकाने आपल्या कारची खिडकी फोडली, असा आरोप प्रतिकने केला.\nपोलिसांनी प्रतिक बब्बरची मेडिकल तपासणी करायचे ठरवले आणि त्यासाठी त्याच्या रक्‍ताचे नमुने देण्याची मागणी केली. पण प्रतिकने त्यासाठी परवानगी नाकारली. त्यावरूनच प्रतिक कोणत्या अवस्थेत कार चालवत होता, हे समजू शकते. हे प्रकरण आरटीओच्या अख्त्यारित येत असल्याने त्याची सविस्तर चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी संध्याकाळी प्रतिक बब्बरच्या विरोधातील गुन्हा रद्द झाल्याचे समजले. म्हणजे काही तरी सेटलमेंट झाली असणार हे उघड आहे. प्रतिक बब्बर हा अनुभव सिन्हाच्या “मुल्क’मध्ये होता. त्या सिनेमात प्रतिकने एका दहशतवाद्याचा रोल केला होता. सान्या सागर या लेखिका आणि डायरेक्‍टरबरोबर त्याचा विवाह निश्‍चित झाला आहे. सान्याने लंडनमध्ये फिल्म एडिटिंगचा कोर्स केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा : शरद कुमारला उंच उडीत विक्रमी सुवर्णपदक\nNext articleपडझडीनंतर विंडीजची झुंज; पहिल्या दिवसअखेर 7 बाद 295 धावांची मजल\n#मी टू : २५ वर्षांपूर्वी माझ्यावरही अत्याचार झाला होता – सैफ अली खान\nसाजिद- फरहाद करणार हाऊसफुल 4 चे दिग्दर्शन\nप्रियांका आणि निकचे लग्न नोव्हेंबरमध्ये जोधपुर येथे\n“सेक्रेड गेम्स 2′ लाही ‘मीटू’चा फटका \n‘माझा अगडबम’ सिनेमाच्या मुझ्यिक लाँचला ‘ए.आर.रेहमान’ची हजेरी\n‘साजिद खान’ एेवजी आता ‘हा’ दिग्दर्शक करणार ‘हाउसफुल-4’ ची शूटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T09:20:57Z", "digest": "sha1:WNUQK4HP7EYSRA5AV6RAAPCL6RWLVATD", "length": 5498, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवरी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवरी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात\nखळद- शिवरी (ता. पुरंदर) येथे रयत शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. तसेच शिवरी, वाळुंज गावातून चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी म्हाडाचे माजी उपाध्यक्ष संभाजी झेंडे, संस्थेचे सल्लागार सदस्य शंकर कामथे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, सारिका इंगळे, सुहासिनी बिवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शहाजी कोळेकर यांनी केले तर सूत्रसंचालन अनुराधा जगताप यांनी मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकपिल शर्मा डिसेंबरमध्ये अडकणार ‘लग्नाच्या बेडीत’\nNext articleनैराश्‍यापोटी मंचर येथील तरुणाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-nashik-road-railway-station-2/", "date_download": "2018-10-15T08:19:12Z", "digest": "sha1:LYXYW267KKI25FC55GR4WHAJYOR6QORM", "length": 17726, "nlines": 194, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिकरोड रेल्वेस्थानकात दिव्यांगांना ‘नो एन्ट्री’ | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिकरोड रेल्वेस्थानकात दिव्यांगांना ‘नो एन्ट्री’\nना. रोड | प्रतिनिधी स्वच्छता आणि सोयी-सुविधेत देशात आघाडीवर असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वंयचलित सरकते जीने, लिफ्ट, स्वस्तात पाणी देणारे वाटर मशिन, सीसीटिव्ही कॅमेरे अशा आधुनिक सुविधा देण्यात पास झालेले हे स्टेशन अपगांबाबतीत फेल झाल्याची अपंगाची तक्रार आहे. स्थानकाच्या चोहोबाजूंनी कायमस्वरुपी लोखंडी अडथळे लावण्यात आल्यामुळे अपंगांना दुचाकीवाहन आणि व्हिलचेअरसह स्थानकात प्रवेशासाठी मार्गच राहिलेला नाही. त्यामुळे वेळेत गाडी पकडताना अपंगांचे अत्यंत हाल होत आहे.\nयेथील रेल्वेस्टेशन हे देशात स्वच्छतेबाबत दोन वेळा पहिल्या दहांमध्ये आले आहे. स्थानकाची दिवसातून तीन वेळा आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने स्वच्छता केली जाते. त्यासाठी तीन-चार डझन कंत्राटी कर्मचारी रात्रंदिवस राबत असतात. गेल्या महिन्यात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील सरकत्या स्वयंचलित जिन्याचे उद्घाटन झाले. प्लॅटफार्म दोन आणि तीनवरही असे जिने दिवाळीपर्यंत उभारले जाणार आहेत.\nवर्षभरापूर्वी प्लॅटफार्म एक आणि दोनवर लिफ्ट सुरू झाल्या आहेत. त्याचा फायदा अपंगांना होत आहे. सर्व प्लॅटफॉर्मवर स्वस्तात शुद्ध आरोयुक्त पाणी प्रवाशांना देण्यासाठी वॉटर वेन्डिंग मशीन लावण्यात आले आहेत. कुंभमेळ्यात सीसीटीव्ही लावून चौथा प्लॅटफॉर्म बांधण्यात आला. तो इतर तीन प्लॅटफॉर्मना जोडण्यात आला आहे. रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. तरीही रेल्वेच्या चुकीच्या नियोजनामुळे अपंग प्रवाशी या सर्व सुविधांना मुकत आहेत. या सुविधा असूनही नसल्याची अपंगांची तक्रार आहे.\nअपंगांसाठी सर्व शासकीय कार्यालयामध्ये स्वतंत्र सुविधा असावी, असे सरकारचे निर्देश आहेत. येथील रेल्वेस्थानकात अपंगांसाठी स्वतंत्र पार्किंग आहे. तिकीट बुकिंग आणि रिझर्व्हेशनकडे जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प आहे. या दोन्ही ठिकाणी तिकीट काढण्यासाठी स्वतंत्र खिडकी आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीही रॅम्प आहेत. लिफ्टची सोय आहे.\nतसेच प्रत्येक स्थानकावर स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. रेल्वेगाडीत स्वतंत्र कोच आहे. रेल्वे आणि रोटरीने स्थानकात मोफत व्हिलचेअर्स उपलब्ध केल्या आहेत. अपंगांना तिकीटात ७५ टक्के सवलत तर सोबत कोणी असल्यास पन्नास टक्के सवलत आहे. प्रवासादरम्यान किंवा प्रवासापूर्वी मदतीसाठी रेल्वेचा कर्मचारी वर्ग आहे.\nअपंगांसाठी रेल्वेने एवढ्या सोयी-सुविधा दिल्या आहेत. पण रेल्वेस्थानक आणि गाडीपर्यंत पोहाचायचे कसे, असा प्रश्‍न अपंगांना पडला आहे. रेल्वेस्थानकात बेकायदेशीर पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सर्व बाजूंनी लोखंडी पाईप लाऊन अडथळे करण्यात आले आहेत.\nत्यामुळे अनाधिकृत पार्किंग, फेरीवाले, रिक्षा यांना प्रतिबंध झाला असला तरी अपंग रेल्वे कर्मचारी, प्रवाशांना दुचाकी, व्हिलचेअर घेऊन स्थानकात जाता येत नाही. गेल्या आठवड्यात अपंग प्रवाशी व्हिलचेअरवर बसून स्थानकात प्रवेशाची प्रतीक्षा करत होता. कोणीच मदत करत नव्हते. पाच-सहा फौजींनी त्याची व्हिलचेअर उचलून स्थानकात नेली. स्थानकात पार्किंगची सोय असूनही बॅरिकेटिंगमुळे अपंगांना दूरवर वाहने उभी करावी लागतात. तेथून दररोज सकाळी रखडत-खुरडत गाडी पकडण्यासाठी कसरत करावी लागत आहे.\nअपंगांसाठी स्थानकाच्या बाहेर पार्किंगची जागा राखीव आहे. तेथे अन्य प्रवाशी वाहने लावतात. याबाबत वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी आदेश देऊन अपंगांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र जागा ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अपंगासाठी मुख्य प्रवेशव्दाराजवळ स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली. फलकही लावण्यात आला. पण आता बॅरिकेटिंग केल्यामुळे अपंग तेथपर्यंत वाहन नेऊ शकत नाही.\nमुख्य प्रवेशद्वार, रिझर्व्हेशन, सुभाषरोड, देवीचौक अशा सर्व बाजूंनी स्थानकात येण्याच्या मार्गावर लोखंडी बॅरिकेडस कायमस्वरुपी लावण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने ही समस्या त्वरित सोडविली नाही तर रेल्वेमंत्री आणि कोर्टाकडे तक्रार करणार असल्याची माहिती अपंगांनी दिली आहे.\nPrevious articleविशेष मोहिमेत ४५० प्रकरणांचा निपटारा\nNext article‘क्लस्टर’ मुळे होणार झपाट्याने विकास : आ. फरांदे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\nऑनलाईन मद्यविक्री नाही : ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण\n..अन 30 फुटावरून विमानातील महिला क्रु मेंबर खाली पडली\nआजची नवदुर्गा : स्त्रीला गरज खंबीर पाठिंब्याची\nई पेपर- सोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nदरोडेखोरांचा कोपरगाव जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66857", "date_download": "2018-10-15T08:58:36Z", "digest": "sha1:MRBLXTXMIRGJQ3ATHKFYLX7OXD5VNNB3", "length": 12531, "nlines": 192, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खरं प्रेम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खरं प्रेम\nखूप दिवसांनी आज तिला बाहेर फिरायला घेऊन गेला\nहातात हात धरून फिरत फ़िरत बागेमध्ये एका झाडाखाली आला\nइकडे तिकडे पाहून तो तिला जवळ घेऊ लागला\nत्याच्या हाताचा स्पर्श अंगाला लागताच\nआणि त्याला घट्ट मिठी मारली\n2 min तशीच त्याच्या मिठीत होती\nनंतर तिने मिठी सोडून त्याच्या डोळयात पाहू लागली\nहे ऐकताच त्याने तिला सांगितले\nतुला सोडून जायला मी काय वेडा आहे का तुझ्यासारखी सुंदर निरागस मनाची आणि चांगल्या स्वभावाची मुलगी शोधून सापडणार नाही आणि\nयावर ती पण म्हणाली\nदोघेही एकमेकांकडे पाहून हसले\nआणि तिथे असलेल्या बागेमध्ये असणाऱ्या बाकावर जाऊन बसले\nतिथेच त्यांच्या बाजूला एक couple होते\nमस्तपैकी kissing चालू होती\nते पाहून ती हसली\nआणि त्याला बोलू लागली\nतो : आपण करूया का हा वेडेपणा\nती : नको काही गरज नाही\nआणि तुला माहीती आहे मला हे आवडत नाही\nतो : हो माहिती आहे म्हणून आधी तुला विचारलं\nOk मग बाकी बोल काहितरी\nती ; काय बोलू काही सुचत नाही\nतुला जे हवं ते मी आता देऊ शकत नाही\nमाहिती आहे मला मनाला तुझ्या वाईट वाटतंय\nपण ते तू दाखवत नाही खरच मला तुला नको म्हणायचं नव्हतं पण नाईलाजाने मला म्हणावं\nलागतंय तू समजून घे ना\nतो : हो घेतोय म्हणूनच तुझ्यासोबत आहे समजलं का\nती : म्हणजे तू मला सोडून गेला असतास\nतो :मी नाही दुसरा कोणी असता तर गेला कधीच सोडून गेला असता\nतो : अग का काय\nहा वेडेपणा काही करतात काही नाही\nबाबतीत तर आपोआपच होतो\nती : तुला करावासा वाटतो का\nतो : वाटतो पण तुझ्या इच्छेनुसार आवडेल मला करायला हा वेडेपणा\nतो : ok बाबा ठीक आहे मी समजू शकतो\nती : इतक्या लवकर म्हणजे तू रागावलास ना माझ्यावर म्हणून तू जाऊया बोलतोस\nOk ठीक आहे जे करायचे ते कर मी काही बोलणार नाही जे काही आहे तुझंच माझं सर्वस्व तुझं आहे मी तुझी आहे\nपण एक सांगते माझ्या आई बाबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी काही चुकीचं करणार नाही आणि वागणार नाही तो विश्वास मी तुझ्यावर ठेवते आणि तुला परवानगी देते\nतो : खरच तू वेडी आहेस पण मनाने खूप चांगली आहेस तुझ्या आई वडिलांच्या संस्काराला तोड नाही आणि माझ्या प्रेमाला या तुझ्या शरिराची आणि तुझ्या सौदर्याची काही गरज नाही तुझ्या सुंदर मनाची आणि प्रेमळ ह्रदयाची गरज आहे माझ्या प्रेमाला\nचल वेडे बाबा वाट बघत असतील तुझे लवकर पोहचायला हवं\nहे ऐकताच तिने मिठी येऊन परत मारली\nती : तू मला आवडत होतास पण आणखी आवडू लागलास\nमाझा विश्वास आहे आणि कायम राहील\nमाझी तू काळजी करशील आणि मी तुझी\nएकमेकांना समजून घेऊन आयुष्य आपलं जगू\nमला राहवत नाही आता तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे\nतुझ्याशी लग्न करून सुखाचा संसार मांडायचा आहे\nतुझ्या आई बाबांची सेवा करायची आहे त्यांचं मन जिंकून त्यांच्या मनात घर करायचं आहे\nतुझ्यावर जीवापाड प्रेम करायचं आहे\nहे ऐकुन त्याने मिठी घट्ट मारली\nआणि ते दोघेही थोड्या वेळाने तेथून निघून गेले\nतिथे असलेल्या त्या kiss करणाऱ्या मुलीने ऐकले आणि म्हटले प्रेम करावे तर असे\nना सौदर्यावर ना शरीरावर\nप्रेम करावे फक्त आणि फक्त सुंदर मनावर....\nदोन वेळा मिठ्या... आपलं धागा\nदोन वेळा मिठ्या... आपलं धागा आलाय.\nलिहा. अजुन खुप लिहा.\nपुढील लिखानास खुप शुभेच्छा\nलिहा. अजुन खुप लिहा.\nलिहा. अजुन खुप लिहा.\nपुढील लिखानास खुप शुभेच्छा\nऑ तुम्हारा इष्क इष्क और हमारा\nऑ तुम्हारा इष्क इष्क और हमारा इष्क सेक्स\nमै करु तो साला कॅरेक्टर ढिला है\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:48:33Z", "digest": "sha1:AAVHY6TSTPGPAG7WTGM7EBUGMTBXQEYR", "length": 7396, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विघ्नहराच्या दर्शनाला भाविकांची गर्दी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविघ्नहराच्या दर्शनाला भाविकांची गर्दी\nओझर- संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेले श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे 5 वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे आणि ग्रामस्थ अविनाश जाधव याच्या हस्ते श्रींना अभिषेक करण्यात आला. मंदिराचे पुजारी हेरंब जोशी यांनी विधिवत पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.\nसकाळी 7 आणि दुपारी 12 वाजता आरती करण्यात आली. सकाळी 7 वाजता मंत्रपुष्पांजली आणि 8 वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी 10ः30 वाजता श्रीस नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात देवस्थान ट्रस्टतर्फे विविध सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. सायंकाळी 7 वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत हभप लक्ष्मण महाराज वायाळ (भोरवाडी ता. जुन्नर) यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत श्रीराम प्रसादिक भजन मंडळ (शिरोली खुर्द) यांनी दिली. पहाटे 5 ते रात्रौ 11 पर्यंत अनेक मान्यवरांसह हजारो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन घेतले. रात्रौ 10ः30 वाजता शेजआरती करून 11 वाजता मंदिर बंद करण्यात आले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ, कर्मचारी व ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, जोतिबा पवार, माऊली शिंदे व इतर कर्मचारी यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे विद्यापीठ देशात सहाव्या क्रमांकावर\nNext articleदोघा परप्रांतीय मजुरांचा मार्बलखाली दबून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36780", "date_download": "2018-10-15T09:13:30Z", "digest": "sha1:EACKAY6MYSF33TU7GQGXNEMMQHQLG4YI", "length": 8575, "nlines": 173, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्रावण साजण.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्रावण साजण....\nधणी ती न पुरे\nसहजतेने केलेलं श्रावण वर्णन\nसहजतेने केलेलं श्रावण वर्णन आवडलं.\nमोजक्या शब्दांतून छान भेटतो\nमोजक्या शब्दांतून छान भेटतो श्रावण\nजाई जुई पानी शुभ्रशी कनात\n एक सुखद अनुभूती देणारी कविता.\nहा संदर्भ मात्र थोडा स्पष्ट झाला नाही..\nहा संदर्भ मात्र थोडा स्पष्ट झाला नाही.. >>>>\nभारतीताई - परीक्षा तर घेत नाही ना माझी असो. गोकुळअष्टमी - कृष्णजन्म - राधेचे (प्रकृतीचे, धरेचे) साजशृंगार सहित दर्शन या महिन्यात घडते म्हणून याच महिन्यात कान्हा जन्म घेता झाला.\nत्याच्या चरणाचे दर्शन / स्पर्श घडले याच महिन्यात म्हणून अजून यमुनेचे जळ कृष्णाच्या आठवाने कल्लोळून उठते - याच श्रावणमासात ...(कृष्णाला टोपलीत घालून वसुदेव गोकुळात निघाले त्याचा पौराणिक संदर्भ...) - हे मला अभिप्रेत असलेले अर्थ.\n गोकुळाष्टमीचा संदर्भ वाचताक्षणी लक्षात नव्हता.. राधा म्हणजे धरा हे एकदम appealing..\nयाचा संदर्भ माझ्याही लक्षात आला नव्हता.\nतो संदर्भ वाचून तर या ओळी अजून आवडल्या.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T08:13:09Z", "digest": "sha1:QKOSWYLMQFMQGWT3NZ7F7JCRBBS62R42", "length": 8490, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दोन हजारची नोटाबंदी नाहीच- शिवप्रताप शुक्ला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news दोन हजारची नोटाबंदी नाहीच- शिवप्रताप शुक्ला\nदोन हजारची नोटाबंदी नाहीच- शिवप्रताप शुक्ला\nइंदूर : दोन हजारच्या नोटा बंद करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी सोमवारी येथे केली. सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई पूर्णपणे थांबविल्याने या नोटा चलनातून लवकरच बाद होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.\nया पार्श्वभूमीवर शुक्ला म्हणाले की, सध्या तरी सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव नाही. गेल्या काही महिन्यांत काही राज्यांत जाणवत असलेली चलनतुटवडा लक्षात घेऊन पाचशे रुपयांच्या नोटांचा पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणत्याही एटीएममध्ये चलनतुटवडा नाही.\nईव्हीएम आणि व्हिव्हिपॅटमधील मते जुळवून पहा- कॉंग्रेस\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-15T09:33:02Z", "digest": "sha1:ANGV6QONGCGMIVJ33GY2BNKZ7ZMAGAV5", "length": 7798, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome पुणे शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण\nशनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण\nपुणे: प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्यावर सकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.\nयाप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, प्रांताधिकारी भाऊ गलंडे, तहसलिदार गीता दळवी, महसूल, पोलिस आणि इतर विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘स्वच्छ’च्या नावाखाली ‘अस्वच्छ’ कारभार\nजातीपातीच्या राजकारणावर राज यांचे फटकारे\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2018-10-15T08:09:52Z", "digest": "sha1:BHASJ65GNOVYIZ5EH7QJU2K25RSAFRUK", "length": 5697, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: ९० चे - १०० चे - ११० चे - १२० चे - १३० चे\nवर्षे: ११३ - ११४ - ११५ - ११६ - ११७ - ११८ - ११९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nज्यूंनी रोमन साम्राज्याविरुद्ध केलेला उठाव चिरडला गेला.\nइ.स.च्या ११० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/telangana-a-bus-accident-in-state-transport-board-st-bus-40-dead/", "date_download": "2018-10-15T08:48:57Z", "digest": "sha1:XNMS5YY72MM4RPQSDQFCC37UGIGSNWLW", "length": 8612, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तेलंगणात बसला भीषण अपघात; ४० जण ठार | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतेलंगणात बसला भीषण अपघात; ४० जण ठार\nहैद्राबाद : तेलंगणातील राज्य परिवहन मंडळाची एक बसला आज भीषण अपघात झाला आहे. ही बस जगतीयाल जिल्ह्यातील घाटात कोसळली. या अपघातात तब्बल 40 जण ठार झाले आहेत. तर अन्य सुमारे 30 जण जखमी झाले आहेत.\nमंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमाराला शनिवारपेट गावाजवळ हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 70 प्रवासी होते. त्यापैकी बहुतेक जण अंजनेय स्वामी मंदिराच्या दर्शनाहून परतत होते. त्यावेळीच त्यांच्यावर काळाने हा घाला घातला. एका साध्या वळणावरून ही बस थेट घाटात खोल कोसळली. योग्यवेळी ब्रेक लागले नसल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असावे, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.\nदरम्यान, या घटनेबद्दल मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तीव्र दुख: व्यक्त केले असून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची तातडीची मदत जाहींर केली आहे.\nPrevious articleआधारकार्डवरील माहिती हॅक झाली तर \nNext articleइगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अखेरच्या दिवशी झुंबड\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nग्रामीण मुलींना मिळणार 12वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास – परिवहन मंत्री दिवाकर रावते\nवाहकाकडून अपंग महिला प्रवाशास अवमानकारक वागणूक\nत्र्यंबकसाठी ईदगाद मैदानावरून 275 बसेस सुटणार\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-15T08:47:07Z", "digest": "sha1:NVFZMHADVO6DLJZP7UWGXA6WINAKF6Y2", "length": 9433, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनची नाराजी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनची नाराजी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनची नाराजी\nबीजिंग (चीन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशाचा दौरा केला आणि तेथे एक सभाही घेतली. मात्र मोदींच्या या अरुणाचल दौऱ्याबद्दल चीनने नाराजी व्यक्त केली आहे. मोदींच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला राजनैतिक हरकत नोंदवणार असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे.\nचीन आणि भारत यांच्यातील सीमाप्रश्‍नाबाबत चीनची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. चीनने अरुणाचल प्रदेशाला कधीही मान्यता दिलेली नाही. भारतीय नेत्यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीचा चीनने नेहमीच विरोध केला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गॅंग शुयांग यांच्या हवाल्याने सरकारी वृत्त संस्था शिन्हुआने म्हटले आहे.\nमोदींच्या अरुणाचल भेटीचा आम्ही भारत सरकारकडे तीव्र निषेध करणार आहोत, असे गॅंग शुयांग यांनी म्हटले आहे. वादग्रस्त प्रदेशाचा चर्चा करून निर्णय घेण्याबाबत चीनने नेहमीच सहमती दर्शवली आहे. मॅकमोहन रेषा आणि पारंपरिक सीमारेषा यांच्यातील तीन प्रदेश हे चीनचा भाग आहेत असे चीनचे म्हणणे आहे. 1914 साली ब्रिटिशांनी मॅकमोहन रेषा आखून हे प्रदेश भारतात सामील केले असे चीनचे म्हणणे आहे.\nया संदर्भात दोन देशांमध्ये आजवर वाटाघाटीच्या 20 फेऱ्या झालेल्या आहेत.\nवकीलांचे “काम बंद आंदोलन’\n‘मिड ब्रेन एक्टीव्‍हेशन’ जादू नव्‍हे; तर मानवी मेंदुची शक्ती\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-15T09:05:24Z", "digest": "sha1:XNCBSCCJSOXTWD6NHVN2GINZNM2OP35Y", "length": 14184, "nlines": 113, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुनर्विकासानंतरचा कोंडमारा टळणार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news पुनर्विकासानंतरचा कोंडमारा टळणार\nचाळी, झोपडय़ांच्या जागी उभ्या राहणाऱ्या नव्या इमारतीभोवती मोकळय़ा जागेचे बंधन; मात्र एकत्रित पुनर्विकास करावा लागणार\nमुंबईमधील झोपडपट्टय़ा असो वा जुन्या चाळी, पुनर्विकास करताना नव्या इमारतीच्या सभोवताली मोकळी जागा सोडण्याचे बंधन राज्य सरकारने मुंबईच्या २०१४-३४ विकास नियंत्रण नियमावलीमध्ये घातले आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अथवा विकास नियंत्रण नियमावलीतील विविध कलमांनुसार चाळींच्या जागी पुनर्विकासात उभ्या राहणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांचा कोंडमारा टळणार आहे. मात्र या बंधनामुळे दाटीवाटीने एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या चाळींना एकत्रित पुनर्विकासाचाच मार्ग अवलंबावा लागणार आहे. पुनर्विकासासाठी एकत्र येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना अधिक लाभ मिळण्याची व्यवस्थाही राज्य सरकारने विकास नियंत्रण नियमावलीमध्ये केली आहे.\nपालिकेने मुंबईचा २०१४-३४ या २० वर्षांचा सुधारित विकास आराखडा आणि विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर सुधारित विकास आराखडा, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली १ सप्टेंबर २०१८ पासून अमलात आली. मंजुरीमधून वगळलेल्या, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मधील सारभूत स्वरूपाच्या फेरबदलांबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकारने त्यांनाही मंजुरी दिली आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील विविध तरतुदींनुसार चाळींचा करण्यात येणाऱ्या पुनर्विकासात, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये झोपडपट्टय़ांच्या जागी उभ्या राहणाऱ्या इमारतींभोवती मोकळी जागा सोडणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरू शकेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केला.\nआतापर्यंत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये झोपडपट्टीवासीयांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये आवश्यक तेवढी जागा सोडण्यात आलेली नाही. दोन इमारतींमध्ये कमी जागा सोडण्यात आल्यामुळे रहिवाशांना खेळती हवा आणि उजेडापासून वंचित राहावे लागत आहे. असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी राज्य सरकारने विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत हे फेरबदल केले आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.\nदक्षिण मुंबईमध्ये मोठय़ा संख्येने एकमेकांना खेटून इमारती उभ्या आहेत. विकास नियंत्रण नियमावलीतील मोकळी जागा सोडण्याच्या नियमामुळे आजूबाजूच्या इमारतींना खेटून उभ्या असलेल्या एका इमारतीचा पुनर्विकास करणे अवघड बनणार आहे. त्यामुळे आसपासच्या इमारतींना सोबत घेऊनच अशा इमारतींमधील रहिवाशांना पुनर्विकास करणे शक्य होणार आहे. चार-पाच इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करताना रहिवाशांना अधिक लाभ देण्याची तरतूदही विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करण्यात आली आहे.\nपुनर्विकासात उभ्या राहणाऱ्या ३२ मीटर म्हणजे सुमारे १० मजल्यांपेक्षा उंच इमारतीच्या सभोवताली तीन मीटर, २० मीटर म्हणजे साधारण २२ मजली उंच इमारतीच्या भोवताली नऊ मीटर, तर १२० मीटर म्हणजे साधारण ४० मजल्यांहून अधिक उंच इमारतीच्या सभोवताली १२ मीटर मोकळी जागा सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nएकाच भूखंडावर दोन इमारती समोरासमोर बांधण्यात येत असतील, तर दोन्ही इमारतींच्या समारासमोरच्या भागात नियमानुसार जागा सोडावी लागणार आहे. इमारती १० मजल्यांहून अधिक उंच असल्यास समोरासमोर प्रत्येकी तीन मीटर जागा सोडावी लागणार आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत २ हजारांची भर\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/belgaum-news-nitin-salunkhe-nipani-palika-speaker-97511", "date_download": "2018-10-15T08:52:04Z", "digest": "sha1:63YWBIDU4RUK2YUWH3V2R3GKFGTCC5JU", "length": 14573, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Nitin Salunkhe as Nipani Palika speaker निपाणी पालिका सभापतीपदी नितीन साळुंखे | eSakal", "raw_content": "\nनिपाणी पालिका सभापतीपदी नितीन साळुंखे\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nनिपाणी - नगरपालिकेच्या सभापतीपदी नगरसेवक नितीन साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी (ता. 12) सायंकाळी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही निवड झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर होते.\nनिपाणी - नगरपालिकेच्या सभापतीपदी नगरसेवक नितीन साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी (ता. 12) सायंकाळी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही निवड झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर होते. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नाभिक समाजाला मान मिळाल्याने समाजबांधवासह कार्यकर्त्यांनी फटाक्‍याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.\nप्रारंभी पालिका आयुक्त दीपक हरदी यांनी स्वागत केले. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी नगरसेवक नितीन साळुंखे यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.\nनगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले,\"गेल्या साडेचार वर्षात पालिका सभागृहात सर्व जाती, धर्मांना एकत्रित घेऊन त्यांना पदे दिली आहेत. ज्येष्ठ नेते मंडळींच्या सूचनेनुसार निपाणी शहराचा विकास साधला जात आहे. आता सामान्य कार्यकर्त्याला सभापतीपदाची संधी दिली आहे. त्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे कार्य केले आहे. यापुढील काळात सर्वांना विश्‍वासात घेऊन शहराला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे. सभापतीपदाचा काळ कमी असला तरी त्यामध्ये कोणताही श्रेयवाद अथवा भेदभाव न करता शहराचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे.\"\nपिग्मी कलेक्‍टर ते सभापती\nनितीन साळुंखे हे नगरसेवक होण्यापूर्वी बऱ्याच वर्षापासून येथील धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेमध्ये पिग्मी कलेक्‍टर म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर त्यांनी नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्द सुरु केली. आता सभापतीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. या निवडीमुळे नाभिक समाजात वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.\nनूतन सभापती नितीन साळुंखे म्हणाले,\"पालकमंत्री रमेश जारकिहोळी, खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, प्रा. सुभाष जोशी, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर व सर्व नगरसेवकांनी आपल्यावर विश्‍वास ठेवून सभापतीपदाची जबाबदारी दिली आहे. त्या विश्‍वासाला पात्र राहून निपाणीच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहे.\"\nयावेळी पालिकेसह विविध संघ, संस्था व नाभिक समाजातर्फे नितीन साळुंखे यांचा सत्कार झाला. स्थायी समिती सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.\nउपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार, संजय सांगावकर, राजेंद्र चव्हाण, रवींद्र शिंदे, धनाजी निर्मळे, अनिस मुल्ला, दिलीप पठाडे, रवींद्र चंद्रकुडे, निता लाटकर, लता शेटके, मिनाक्षी बुरुड, जायेदा बडेघर, नजहतपरवीन मुजावर, विजय शेटके, उदय शिंदे, शिरीष कमते, सचिन पोवार, जीवन गिझवणेकर उपस्थित होते.\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-baba-ramdev-ashok-chavan-93908", "date_download": "2018-10-15T08:56:10Z", "digest": "sha1:FFBR75FPCLO7BVJA2VSZ4YWNGYOE3JSI", "length": 13499, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news baba ramdev ashok chavan बाबा रामदेवच सरकारचे खरे \"लाभार्थी - अशोक चव्हाण | eSakal", "raw_content": "\nबाबा रामदेवच सरकारचे खरे \"लाभार्थी - अशोक चव्हाण\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nमुंबई - \"आपले सरकार' सेवा केंद्रामार्फत पतंजलीची उत्पादने विकण्यास परवानगी देणारे राज्य सरकार पतंजलीचे एजंट झाले असून, बाबा रामदेवच या सरकारचे खरे लाभार्थी आहेत. त्यामुळे सरकारने \"मी लाभार्थी' जाहिरातीत बाबा रामदेवांचा फोटो टाकावा, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.\nमुंबई - \"आपले सरकार' सेवा केंद्रामार्फत पतंजलीची उत्पादने विकण्यास परवानगी देणारे राज्य सरकार पतंजलीचे एजंट झाले असून, बाबा रामदेवच या सरकारचे खरे लाभार्थी आहेत. त्यामुळे सरकारने \"मी लाभार्थी' जाहिरातीत बाबा रामदेवांचा फोटो टाकावा, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.\nया संदर्भात बोलताना खासदार चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार जनतेच्या हिताची कामे सोडून आता पतंजलीसारख्या कंपनीचे वितरक बनले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पतंजलीची उत्पादने विकण्याचा घाट सरकारने घातला आहे. यापूर्वीही राज्य सरकारने कवडीमोल दराने पतंजलीला 600 एकर जमीन दिली आहे. बाबा रामदेव यांनी कॉंग्रेस सत्तेत असताना विदेशातील काळ्या पैशाबद्दल अनेक बेछूट आरोप केले होते. विदेशी बॅंकांमध्ये भारतीयांचे 25 लाख कोटी रुपये असल्याचा जावईशोध रामदेव बाबांनी लावला होता. त्या वेळी मोदींनी त्यांची पाठराखण केली होती; परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर मोदींनीच विदेशी बॅंकांमध्ये 25 लाख कोटी नसल्याचे जाहीर करून घूमजाव केले. सत्तेत येण्यासाठी बाबा रामदेवांनी भाजपची मदत केली होती, त्याची परतफेड म्हणून सरकार पतंजलीवर मेहेरबान झाले आहे.\nकोट्यवधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या पतंजलीच्या उत्पादनांची विक्री राज्य सरकारच्या सेवा केंद्रामार्फत करणे देशातील इतर नवउद्योजकांवर अन्यायकारक आहे. सरकार फक्त काही निवडक लोकांसाठीच कार्यरत असून, बाबा रामदेव त्यापैकी एक आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यापेक्षा सरकारने राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीची सोय करून द्यावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. दरम्यान, राज्य सरकारने सेवा केंद्रावर पतंजलीची उत्पादने विकण्यासाठीचे काढलेले परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nआठवड्यापूर्वी कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा खानदेशच्या भूमीतून सुरू झाला...कॉंग्रेसी नेत्यांच्या दाव्यानुसार त्याला प्रतिसादही मिळाला.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T08:55:29Z", "digest": "sha1:YFWO7JLVVFG4YXDHSFOKE3FB7EJPQKVO", "length": 8465, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "…आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई ! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome मनोरंजन …आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई \n…आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई \nमुंबई: बाॅलिवूडची अभिनेत्री सनी लिओन आता आई झाली आहे. सनी आणि तिचे पती डॅनियल वेबर या दोघांनी लातूरच्या एका 21 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतलंय. सूत्रांनुसार, सनी आणि डॅनियलने या मुलीचं नाव ‘निशा’ ठेवलंय.\nबुधवारी सनीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सनी म्हणाली होती,”कोण जाणे कुठून तरी एक बाळ घेऊन येईन आणि तुम्ही विचाराल हे बाळं कुठून आलं”.\nती जसं म्हणाली तसं काहीसं झालंही. सनी आई झाल्याच्या बातमीने सगळेच शॉक झाले आहेत. सनीने केलेल्या वक्तव्यावरून ती सरोगसी करेल असा अनेकांनी अंदाज बांधला होता.\nसनीला मुलं खूप आवडतात. ती एकदा मीडियाशी बोलताना म्हणाली होती, “माझं लहान मुलांशी खूप पटतं, आम्ही वेड्यासारखे एकामेकांच्या जवळ येतो. नशिबात असेल तर एक दिवस मी आई होईन आणि त्यादिवशी मी देवाचे लक्ष लक्ष आभार मानेन.”\nविशेष म्हणजे मे महिन्यात सनी लिओन लातूरमध्ये एकाच जिमच्या उद्घाटनाला आली होती.\nसंविधानाच्या मर्यादेचं पालन करणं हेच माझं कर्तव्य -रामनाथ कोविंद\nसोनु, तुला आरजेवर भरोसा नाय का\nसलीम-सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण\nआमिरने “मोगल’ चित्रपट सोडला\nअलिया भट की अलिया कपूर\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/chief-minister", "date_download": "2018-10-15T09:49:39Z", "digest": "sha1:DMLQZ3EP4JCWD2QU2ET7BQPSWYSNSHKR", "length": 30644, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "chief minister Marathi News, chief minister Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\n...तर रक्तदानाची संधी नाही\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nराज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nपत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा २०१६ आणि २०१७ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.\nHDK: ज्योतिषाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री घरातच राहिले\nकर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचा ज्योतिष शास्त्रावर असलेला विश्वास काही लपून राहिलेला नाही. पण कुमारस्वामी यांनी ज्योतिषाचं ऐकून चक्क सरकारी कार्यक्रम रद्द केल्याचं उघड झालं आहे. कुमारस्वामी यांना त्यांच्या ज्योतिषाने मंगळवारी दुपारपर्यंत घराबाहेर पडू नका असं सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुपारपर्यंतचे सर्व कार्यकम पुढे ढकलेले.\nसांस्कृतिक वारसा पुढे नेणार\nसमाजातील संवेदना टिकवून ठेवण्यासाठी सांस्कृतिक वारसा महत्त्वाचा आहे. मनुष्यातील मनुष्यपण जिवंत ठेवण्याचे काम सांस्कृतिक वारसा करतो. जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nआता मुख्य रस्ते काँक्रिटचे\nजळगाव महपाालिकेला नुकत्याच दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीमधून १६ किलोमीटरचे प्रमुख रस्ते डांबरीऐवजी सिमेंट काँक्रिटचे करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. ८) येथे पत्रकार परिषदेत दिली. यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च शासन देईल, तसेच १०० कोटींतील महापाालिकेचा हिस्सा विशेष बाब म्हणून माफ करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.\n‘कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’\nकर्जावरील व्याजाची हमी शासनाने घेतली आहे. असे असताना ज्या बँका लाभार्थींना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जळगाव येथे दिले.\nमुख्यमंत्र्यांनी टोचले नगरसेवकांचे कान\nजळगाव महापालिकेत एकहाती सत्ता मिळविल्याबद्दल नूतन नगरसेवकांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद, प्रतिष्ठा आणि सत्ता या गोष्टींची डोक्यात हवा जाऊ देऊ नका वाद न करता एकत्र राहा,\nआदिवासी अकादमीला २५ कोटींचा निधी\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नंदुरबार येथे होणाऱ्या आदिवासी अकादमीसाठी २५ कोटी रुपयांचा निधीसह दोनशे क्षमतेच्या मुला-मुलींसाठीच्या वसतिगृहाला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार सोहळ्याप्रसंगी सोमवारी (दि. ८) ते बोलत होते.\nशंभर नव्हे, चारशे कोटी हवे\nमहापालिकेवर गेल्या कित्येक दिवसांपासून हुडकोचे कर्ज आहे. त्यात उत्पन्नाचे साधही उपलब्ध नाही. अशावेळी राज्य सरकारने जर शहराच्या विकासासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी अपेक्षा महापालिका आयुक्त चंद्रकिांत डांगे यांनी रविवारी (दि. ७) पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केली. हा निधी मिळाल्यास महापालिकेवरील कर्जाचे डोंगर दूर होऊन जळगावकरांना मूलभूत सुविधा देता येतील, असेही आयुक्त म्हणाले.\nपुढच्या टर्मलाही मीच मुख्यमंत्रीः देवेंद्र फडणवीस\nपाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. आगामी निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री असेल. यामुळे लातूरकरांनी चिंता करू नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लातूरमध्ये आयोजित एका....\nमुख्यमंत्री फडणवीस उद्या जळगावात\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (दि. ८) जळगाव शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक, नाट्यगृहाचे उद्घाटन आणि विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (दि. ६) पत्रपरिषदेत दिली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा निश्चित झाल्याने प्रशासनाकडून कामांच्या तयारीला वेग आला आहे. आजही महसूल व पालिकेची कार्यालये सुरू राहणार आहेत.\nआई-वडिलांना सांभाळा अन्यथा कायदेशीर कारवाई\n'ज्यांनी जन्म दिला, लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन अधिकारी बनवले अशा आई आणि वडील यांचा म्हातारपणी सांभाळ करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल', असा इशारा मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिला आहे.\n‘मागणारे नको, नोकऱ्या देणारे व्हा’\nम टा वृत्तसेवा, नवी मुंबईआतापर्यंत मराठा समाज आणि बहुजन सामाज्याचे प्रश्न सोडविण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे...\nशहरातील अनेक विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या २५ कोटीतून १३ कोटी रुपयांच्या कामांचा श्रीगणेशा येत्या रविवारनंतर होणार आहे. उर्वरित ७ कोटींच्या निधीतील कामांचेही प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यातून जळगावातील मुख्य स्मशानभूमीत गॅसवर चालणारी शवदाहिनी बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या पहिल्याच महासभेत या कामांच्या प्रस्तावाला मान्यता मिळणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.\nमहापौर, उपमहापौरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिका जागा जिंकल्या. त्यानंतर भाजपच्या महापौर सीमा भोळे व उपमहापौरपदी डॉ. आश्विन सोनवणे यांची निवड झाली. या नूतन पदाधिकऱ्यांनी मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.\nमुख्यमंत्र्यांकडून मंत्री, सचिवांच्या कामाचा आढावा\nआगामी काळात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेण्याचीही वेळ राज्यापुढे आली, तर गेल्या चार वर्षांत सरकारने नेमकी काय कामे केली आहेत; तसेच यातील किती कामे थेट जनतेपर्यंत पोहोचली आहेत, याचा आढावा घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्र्यांच्या खात्यांमधील कामांचे तर दुसऱ्या टप्प्यात सर्व विभागांच्या सचिवांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादरीकरण होणार आहे.\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नेतृत्वबदलाची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गुरुवारी फेटाळून लावली. राज्यात सत्तास्थापनेचा दावा करत काँग्रेस केवळ नाटक करत असून त्यांच्याकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याचा दावाही राणे यांनी केला.\n'देवेगौडा कुटुंबाविषयी बोलताना जपून बोला आमच्यात खूप लक्ष घालाल तर माझ्याकडेही बरेच काही आहे सरकार आमच्या हातात आहे...\nधुळे शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, विकासकामांची मालिका शहरात राबविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nधुळ्यात आज महाआरोग्य शिबिर\nशहरात आज अटल महाआरोग्य शिबिराचे आयेाजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आगामी धुळे महापालिका निवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस काय वक्तव्य करतात याकडेही धुळेकरांचे लक्ष लागून आहे.\nप्रशांत किशोर राजकारणात, जेडीयूत केला प्रवेश\nलोकसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार असलेले प्रशांत किशोर आता स्वतः राजकारणात उतरले आहेत. पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट असलेल्या प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूमध्ये आज प्रवेश केला.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nपुणेः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\n​कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/sound-world-small-stars-16608", "date_download": "2018-10-15T09:03:33Z", "digest": "sha1:HIKZ6GXCZIKURYRECSRZBWSGPTQN2OBR", "length": 13804, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "The sound world of small stars आवाजाच्या दुनियेतले चमचमणारे छोटे तारे | eSakal", "raw_content": "\nआवाजाच्या दुनियेतले चमचमणारे छोटे तारे\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nआदिती केसकर, समृद्धी पटेकर, राधिका व साहिल दातार यांनी मालिका, चित्रपट, ध्वनिचित्रफिती व नभोवाणीसाठी गायन किंवा संवादाच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू पसरविली आहे. सूर, ताल व स्पष्ट शब्दोच्चारांचं महत्त्व अनुभवानंच लक्षात येत गेलं. आपल्याच चुकांमधून आपण कसे शिकत गेलो तेही या कलावंतांनी सांगितलं.\nआदिती केसकर, समृद्धी पटेकर, राधिका व साहिल दातार यांनी मालिका, चित्रपट, ध्वनिचित्रफिती व नभोवाणीसाठी गायन किंवा संवादाच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू पसरविली आहे. सूर, ताल व स्पष्ट शब्दोच्चारांचं महत्त्व अनुभवानंच लक्षात येत गेलं. आपल्याच चुकांमधून आपण कसे शिकत गेलो तेही या कलावंतांनी सांगितलं.\nआदिती केसकरनं पाच वर्षांची असताना एका वर्षाच्या बालकासारखा आवाज काढण्याची मागणी कशी पुरवली होती, ती गंमत आता तेरा वर्षांची झाली तरी तिच्या लक्षात आहे. ती म्हणाली, \"\"छोटं मूल मोठं होतानाचे टप्पे त्या चित्रफितीतून, त्या-त्या वयाच्या मुलाच्या आवाजातून सांगायचे होते. खूप मजा आली. मग माझ्या आवाजाचा वापर कसा वेगवेगळ्या पद्धतीनं करता येईल याचा विचार माझ्या डोक्‍यात सुरू झाला. नंतर गाण्यांचे आल्बम्स करण्याच्या संधी मिळू लागल्यावर माझ्या आवाजातलं नावीन्य सापडायला लागलं. \"ढॉंसू जासूस', \"जय श्रीकृष्ण' या मालिका व पाच-सहा आल्बम्ससाठी मुलांची गाणी गाताना यातच करिअर करावंसं वाटू लागलं.''\nराधिका दातार आकाशवाणीवरील सामाजिक श्रुतिकांमधील निरनिराळ्या भूमिका निभावताना आवाजाच्या दुनियेच्या प्रेमात पडत गेली. ती आवर्जून सांगते, की \"आता बारावीत आल्यावर मला असं वाटतंय की, आपण साउंड इंजिनिअर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.' तिचा धाकटा भाऊ साहिलही तिचं पाहून स्वत:च्या आवाजाबाबत जागरूक झाला आहे. ताईबरोबर काही बालगीतांसाठी कोरसमध्ये सहभागी होण्याची मौज अधूनमधून त्यालाही अनुभवायला मिळते.\nसमृद्धी पटेकर ही नववीतली मुलगी शास्त्रीय व सुगम गायनाच्या विविध स्पर्धांमध्ये खूप तयारी करून भाग घेत असते. शास्त्रीय व सुगमसाठी आवाजाचा लगाव कसा भिन्न असावा लागतो, हे ती मैत्रिणींना वेळोवेळी सांगत असते. ती म्हणाली, \"\"आपण रंगमंचावर आहोत की स्टुडिओमध्ये, त्यानुसार माइकवरील आवाजाचा परिणाम बदलत असतो. दोन्हींसाठी कोणती काळजी घ्यायला हवी, ते मी जाणकारांकडून शिकत असते.''\nया सर्व कलावंतांना एकंदरीतच रेकॉर्डिंग व त्यानंतरच्या एडिटिंगमध्येही खूप रस निर्माण झाल्याचं त्यांच्या बोलण्यात आलं. आवाजाच्या दुनियेत आपला आगळा वेगळा ठसा उमटविण्यासाठी हे छोटे तारे सज्ज होत आहेत.\nदीक्षाभूमीवर धम्मघोष मुक्तिदिनाचा नागपूर : 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी नागभूमीतील ती अभूतपूर्व घटना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धमूर्तीसमोर हात जोडून उभे...\n#Jaganelive अंबाबाई मंदिर बनले पोटापाण्याचा आधार \nकोल्हापूरचं अंबाबाई मंदिर म्हणजे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ. त्याचं ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक माहात्म्यही तितकंच मोठ्ठं. मंदिर शहराच्या...\nविद्यार्थ्यांसाठीच्या युट्युब चॅनलला मिळतेय पसंती\nखामखेडा (नाशिक) - सोशल मिडीयाच्या जगात तंत्रज्ञानाचा उपयोग खुबीने व शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक केल्यास त्याचा फायदा होतो. जिल्हा परिषद माळीनगर...\nडॉ. प्रमिला भिरूड यांची अशीही \"बहिणाई वंदना'\nजळगाव : जलमली बहिणाई....साऱ्या मुल्खाची पुण्याई.....असोद्याची ही लाडाई.....गेली सांगून गीताई अरे माणसा माणसा....ठेव ध्यानात ही खूण........\n‘ग्लो ऑफ होप’ गीताताई उपळेकर यांचे कोल्हापुरात निधन\nकोल्हापूर -‘ग्लो ऑफ होप’ या प्रसिद्ध चित्रातील मॉडेल श्रीमती गीताताई कृष्णकांत उपळेकर (वय १०२) यांचे येथे निधन झाले. शाहू नाका येथील वैभव हौसिंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/apple-watch-series-2-deals/", "date_download": "2018-10-15T09:24:06Z", "digest": "sha1:UQ3MMEC66EMOGANN25K3PTIELEPRGOMY", "length": 25577, "nlines": 399, "source_domain": "itstechschool.com", "title": "ऍपल वॉच सीरिज 2 सौद्यांची हॉलिडे जाहिराती", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nऍपल वॉच सीरिज 2 सौद्यांची हॉलिडे जाहिराती\nद्वारा पोस्ट केलेलेअभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स\nऍपलने त्यांच्या ऍपल वॉच सीरिज 2 साठी दोन नवीन प्रक्षेपण जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत, विश्वास ठेवल्याने ते सर्वव्यापी मदत करतील आणि बरेच काही हाताळेल.\nऍपल वॉच सीरिज 2\nकर्टिनो टेक्नॉलॉजी गोल्डिओल त्यांच्या अलिकडच्या आयफोन एक्सएनएक्सएक्स आणि एक्सएएनएक्सएक्स प्लसच्या आगमनानंतर यावर्षी आपल्या अफाट आयफोन डीलमधून त्याच्या फायद्यांचा बहुतांश फायदा घेऊ शकतो, मात्र हे सर्व अकाउंट्समुळे त्यांच्या स्मार्टवाच सौद्यांची अप आणि नियंत्रण gossipy tidbits की तसेच संस्था दावे म्हणून ओळखले नाही आहे.\nउशीरापर्यंत सर्व स्मार्टवॅटची ऑफर - फक्त ऍपलचाच नाही - जवळपास 50 टक्क्यांहून अधिक आहे. ऍपलच्या नवीन जाहिरातींचे शुक्रवारी प्रोफाइलला ऍपल वॉच सीरिज 2 म्हणून \"जीवन गॅझेटचा एक निश्चित मार्ग\" म्हणून सोडण्यात आला.\n10 ते 16-सेकंदांच्या रेकॉर्डिंगमध्ये लॉस एन्जेलिस आणि आशिया, एक हलवा स्टुडिओ आणि बाहेरील सॉकर समन्वय यासारखे दिसणारे स्थान समाविष्ट आहे. प्रचार या गोष्टीच्या अनोखे अनपॅकिंगवर लक्ष केंद्रित करते, ज्याने हातोटीला आशीर्वाद म्हणून उघडणारा असतो - असा प्रस्ताव मांडतो की तो ख्रिसमसच्या हंगामासाठी एक निर्दोष वर्तमान होईल\nमॅशेबलने याची खात्री केली की ऍपल वॉच हे स्मार्टवाच शोकेसमध्ये वाहन चालवत आहे, परंतु संस्थेने त्यांच्या गॅझेटसाठी रिअल सौद्यांची संख्या उघडण्यास नकार दिला आहे, त्यामुळे अनेक अनिश्चितता त्याच्या सर्वव्यापी बनवतात.\nऍपलचे सीईओ टिम कुक यांनी मंगळवारी रॉयटर्सला दिलेल्या ईमेलद्वारे याची हमी दिली की, \"माहितीवरून असे दिसून येते की ऍपल वॉच विलक्षण कामगिरी करत आहे आणि या वर्षी सर्वात प्रचलित प्रसंगी देणग्यांमधला एक भव्य असाधारण अनुभव आहे.\"\n\"सौद्यांची विकास आलेख बंद आहे सत्य सांगण्यात येते, ख्रिसमसच्या शॉपिंगच्या मुख्य आठवड्यात ऍपल वॉचच्या माध्यमातून आमच्या ऑफर आयटमच्या इतिहासातील कोणत्याही आठवड्याच्या तुलनेत अधिक प्रसिद्ध होते. आणखी काय, अपेक्षेप्रमाणेच, आम्ही ऍपल वॉचसाठी सर्वोत्तम तिमाहीसाठी ट्रॅक वर आहोत, \"कुक रचना\nफेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी \"जार्व्हिस\" सॉफ्टवेअर बटलरला त्याच्या घरासाठी बिल्ड केले\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/no-woman-should-be-subjected-to-any-kind-of-misbehaviour-big-b-309602.html", "date_download": "2018-10-15T09:15:48Z", "digest": "sha1:CPEDKXWHZTH32KQFORG4NX4D6HTUE3KD", "length": 14696, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#MeTooबद्दल अमिताभ बच्चन काय म्हणतायत पहा", "raw_content": "\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n#MeTooबद्दल अमिताभ बच्चन काय म्हणतायत पहा\nबिग बी म्हणाले, 'कुठल्याही महिलेशी गैरवर्तन होताच कामा नये. आणि असं झालंच तर तात्काळ आवाज उठवला पाहिजे. त्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे.'\nमुंबई, 11 आॅक्टोबर : तनुश्री-नाना प्रकरणानंतर #MeTooची चळवळ जोर धरायला लागलीय. नाना पाटेकरानंतर आता कैलाश खेर, रजत कपूर, आलोकनाथ अशी अनेक नावं बाहेर यायला लागली. या चळवळीवर अमिताभ बच्चन यांनी आपलं मत व्यक्त केली.\nबिग बी म्हणाले, 'कुठल्याही महिलेशी गैरवर्तन होताच कामा नये. आणि असं झालंच तर तात्काळ आवाज उठवला पाहिजे. त्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे.'\nअमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय, ' हल्ली अनेक आॅफिसेसमध्ये महिलांची संख्या वाढतेय, ही चांगली गोष्ट आहे. पण कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसणं चुकीचं आहे. महिलांना आत्मसन्मानानं काम करण्याचा अधिकार आहे.'\nबाॅलिवूडच्या शहेनशहानं सांगितली ही जागरुकता शाळेपासूनच निर्माण करायला हवी. महिला आणि मुलांना स्वरंक्षणाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. महिलांना करियरमध्ये सगळ्या संधी मिळाल्या पाहिजेत.\nमीटू मोहिमेमुळं बॉलिवूडमध्ये वादळ आलं आहे. त्यावर आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा त्यानं सोडला आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने स्वतः याबाबत माहिती दिली.\nज्या व्यक्तीसोबत सिनेमा करणार होतो त्याच्यावरील लैंगिक छळाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं या चित्रपटातून बाजूला होत असल्याचं आमिरनं म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करत असल्याचं आमिरनं सांगितलं आहे.\nलैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या एका दिग्दर्शकाच्या सिनेमातून आमिर खानने काढता पाय घेतला आहे. आमिर खानने त्याची पत्नी किरण राव आणि स्वतःच्या वतीने एक पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला दिग्दर्शक सुभाष कपूर याच्या 'मुगल' या आगामी सिनेमात आमिर काम करणार होता पण त्याने आता सिनेमा सोडला आहे.\nअभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या, शेअर केला फॅमिली फोटो\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n'नाळ'च्या 'या' रहस्यावर काय म्हणाले नागराज मंजुळे\nसुरांचा जादूगार रेहमान मराठी सिनेमाला संगीत द्यायला सज्ज\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/government-is-making-app-for-animals-267221.html", "date_download": "2018-10-15T08:34:20Z", "digest": "sha1:VCRBWTPQ66T65JLTWRLVONTKP67QTYDZ", "length": 13801, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्य सरकार बनवतंय पशू अॅप", "raw_content": "\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nराज्य सरकार बनवतंय पशू अॅप\nराज्य सरकारने आता जनावरांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक खास अॅप बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही सर्व जनावरांचे अॅप बनवायला सुरुवात केली आहे.\nरफिक मुल्ला, मुंबई, 14 आॅगस्ट : राज्य सरकारने आता जनावरांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक खास अॅप बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही सर्व जनावरांचे अॅप बनवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बकरी ईदच्या कुर्बानी होणाऱ्या सर्व बकऱ्यांच्या नोंदी होऊ शकतील, दोन्ही संस्थांचे हे निर्णय वादाला कारण ठरले आहेत.\nराज्यातल्या जनावरांच्या बाजारातून कोणतेही जनावर थेट कसायाला विकले जाणार नाही असा कायदा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि वाद सुरू झाला, तो निर्णय न्यायालयात टिकला नाही आणि काही दुरुस्त्यांसह पुन्हा येणार आहे, त्यातचं आता राज्य सरकारचा पशु संवर्धन विभाग खास पशु अॅप बनवणार आहे तर पालिकेने अॅप बनवण्याचा निर्णय घेतला आहे.\nखरे तर हा निर्णय सर्व नोंदी असायला हव्यात म्हणून चांगला आहे, ज्या ज्या ठिकाणी कुर्बानी होईल, त्या ठिकाणी मुंबईत महापालिकेचा स्वच्छता विभाग वेळीच स्वच्छताही करू शकेल, मुस्लिम समाजाच्या मुद्यावर काम करणारे काही पक्ष याचे स्वागत करताना दिसत आहेत, तर काहींचा आरोप आहे की हा निर्णय नोंदीच्या पुढे जाऊन मुस्लिम समाजाला त्रास देण्याच्या उद्देशाने केला गेला आहे.या विरोधात न्यायालयात जाण्याचा विचारही केला जातोय.\nएकूण या निर्णयावरही वाद वाढणार असे दिसते आहे, त्यातच बकरी ईद जवळ असल्याने थोडयाच काळात या निर्णयाच्या अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न आहे, त्यातूनही वाद आणि पर्यायाने राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nत्याने' अर्धनग्न होऊन सहाव्या मजल्यावरून मारली उडी, पण...\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/movie-review-of-marathi-movie-bucket-list/moviereview/64310627.cms", "date_download": "2018-10-15T09:51:12Z", "digest": "sha1:BEA7OUZOCYJAO4G5BH4XCQ6Z2M4G5FZ4", "length": 34307, "nlines": 230, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Bucket List Review, बकेट लिस्ट सिनेरिव्ह्यू, Bucket List Review in Marathi", "raw_content": "\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nमुकुंद कुळे, महाराष्ट्र टाइम्स, Fri,25 May 2018 11:40:11 +05:30\nआमचं रेटिंग: 3 / 5\nवाचकांचे रेटिंग :3.5 / 5\nतुमचे रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nकलावंतमाधुरी दीक्षित-नेने,सुमित राघवन,दिलीप प्रभावळकर,इला भाटे,प्रदीप वेलणकर,वंदना गुप्ते,शाल्वा किंजवडेकर,मिलिंद फाटक\nदिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर\nकालावधी2 hrs. 10 Min.तुमच्या शहरातलं शो टाइमिंग\nसगळ्या क्षमता असतानाही घरातली गृहिणी अनेकदा घरातल्यांच्या जबाबदारीतच गुरफटून जाते. घर आणि घरातली माणसं यांच्या सुखातच ती आपलं सुख मानते. कधीकधी तर आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा-व्यक्तिमत्त्वाचाच तिला विसर पडतो... इतका की आपल्यालाही काही इच्छा-आकांक्षा आहेत, हेही तिच्या खिजगणतीत नसतं. किंबहुना त्यात तिला काही वाईटही वाटत नाही. कारण तिची अशी स्वत:ची 'बकेट लिस्ट' (म्हणजे आयुष्यात पूर्ण करायच्या इच्छांची यादी) तिने कधी केलेलीच नसते. नवरा-मुलं, सासू-सासरे यांच्या स्वप्नांनीच तिची बकेट लिस्ट पूर्ण भरलेली असते.\n'बकेट लिस्ट'मधल्या मधुरा सानेचीही (माधुरी दीक्षित) अशीच स्वत:ची बकेट लिस्ट नसते. रोज सकाळी उठायचं आणि नवरा-मुलं-सासू-सासरे यांच्यासाठी एकच भाजी चार पद्धतीने करायची, हाच तिचा रोजचा जीवनक्रम असतो. त्यात ती सुखी-समाधानीही असते,… मात्र एक दिवस अचानक तिच्या आयुष्यात सई येते आणि तिचं आयुष्यच बदलून जातं. ती स्पोर्ट्स बाइक चालवायला लागते, ती पबमध्ये जाऊन फूल टू दंगा मस्ती करते, शॉर्ट् ड्रेस घालते, मस्त स्टायलाइज्ड राहते. वयाच्या एकविशीपर्यंत सर्वसाधारण मुलींना परंपरेच्या विरोधात जे जे काही करावंसं वाटतं, ते ती करते. या गोष्टी करता करता ती सईच होऊन जाते. कारण या सगळ्या गोष्टी असतात सईच्या डायरीतील बकेट लिस्टमधल्या. सईची ही बकेट लिस्ट सईऐवजी मधुराच पूर्ण करते आणि त्या गोष्टी पूर्ण करता-करता तीच स्वत:ला नव्याने सापडते.\nआता ही सई कोण, ती माधुरीच्या आयुष्यात का येते आणि तिची बकेट लिस्ट माधुरी का पूर्ण करते असे प्रश्न पडले असतील, तर त्याची उत्तरं थिएटरमध्येच मिळतील, शिवाय मस्त करमणूकही होईल. कारण माधुरी दीक्षितचं मराठीतलं पहिलं पाऊल असलेला 'बकेट लिस्ट' हा सिनेमा 'सबकुछ माधुरी' तर आहेच, शिवाय तो करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन'चा सिनेमा असल्यामुळे 'कभी खुशी कभी गम' थाटाचा सगळा व्यावसायिक मसाला त्यात आहे. हसू आणि आसूचा सुरेख मेळ या सिनेमात आहे.\n'बकेट लिस्ट'मध्ये माधुरीबरोबर मराठीतल्या कलाकारांची तगडी टीम आहे- सुमित राघवन (माधुरीचा नवरा), वंदना गुप्ते - प्रदीप वेलणकर (माधुरीचे सासू-सासरे), इला भाटे - दिलीप प्रभावळकर ( माधुरीचे आई-बाबा), रेणुका शहाणे-मिलिंद फाटक (सईचे आई-बाबा). या सगळ्याच कलाकारांनी आपल्या छोट्या छोट्या भूमिका मस्त केल्यात. पण खास लक्षात राहतात, त्या शुभा खोटे. माधुरीच्या आजेसासूची चटकदार भूमिका त्यांनी मस्त रंगवलीय. माधुरीची मैत्रीण झालेली रेशम टिपणीसही धमाल. या सगळ्यांना सईचा भाऊ (सुमेध मुद्गलकर) आणि सईच्या इतर मित्र-मैत्रिणींचीही मस्त साथ लाभलीय… आणि माधुरी माधुरीने मराठीतील पदार्पणाची मधुराची भूमिका चांगली निभावलीय. पण माधुरीचा कस लागेल अशी ही भूमिका नक्कीच नाही. किंवा तसे खास प्रसंगही सिनेमात नाहीत. त्यामुळे मराठी सिनेमात माधुरी आहे, एवढंच\nसिनेमाची निर्मिती चकाचक आहे आणि ते साहजिकच आहे. करण जोहरची निर्मिती असल्यामुळे सिनेमातली तांत्रिक अंगंही उत्तम आहेत. गाणीही आशयाला सोबत नेणारी आहेत. पण अगदी ग्रेट असं सिनेमात काही नाही… अन् तरीही 'बकेट लस्ट' प्रेक्षकांची गर्दी खेचणार हे नक्की,… कारण प्रेक्षकांना फार विचार करायला न लावता, त्यांची मस्त करमणूक करणारा, हसता हसता रडवणारा आणि रडता रडता हसवणारा हा सिनेमा आहे\n अगर फिल्म देख चुके हैं, तभी आगे पढ़ें, वरना फिल्म देखने से पहले ही आप जान जाएंगे फिल्म की पूरी कहानी क्लाइमैक्स के साथ\nटेक केअर गुड नाईट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (बोगस)1.5 (भंपक)2 (यथातथा)2.5 (टीपी)3 (चांगला)3.5 (उत्तम)4 (अतिउत्तम)4.5 (दर्जेदार)5 (सर्वोत्तम)\nआप इस मूवी को रेट कर चुके हैं\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n...म्हणून हे मराठी कलाकार भरपूर वाचन करतात\nनवाझुद्दीनने सांगितले बहिणीचा कॅन्सरसोबतचा लढा\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरची बिनधास्त मुलाखत\n'एका लग्नाची पुढची गोष्ट'चा सिक्वेल लवकरच....\nगेम ओव्हर; तापसी पन्नू व्हिलचेअरवर\nअभिनयात करिअर करण्याचा विचार नव्हता: सखी\nरिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है...\nबर्थडे स्पेशल: अमिताभ यांचे फनी व्हिडिओ...\nस्वरा भास्करचाही ट्विटरला गुड बाय\nरेखा... बॉलिवूडचं आरस्पानी सौंदर्य\nतुम्हारी सुलू: गोष्ट तुमच्या-आमच्या सुलूची\n'येरे येरे पैसा' - धमाल अॅक्शन ड्रामा\nTanushree Datta: नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप\nअभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघातात निधन\nअभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nUsha Jadhav: 'मलाही सेक्ससाठी विचारलं होतं'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/david-beckham", "date_download": "2018-10-15T09:55:47Z", "digest": "sha1:VQB323HKFZQAP5YXN7Y4H2ULDV6IZT55", "length": 14363, "nlines": 254, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "david beckham Marathi News, david beckham Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nअंडरवेअरसाठी बेकहॅमने बांधली ५१ लाखाची खोली\nमाजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम सध्या चर्चेत आला आहे. पण यावेळी तो फुटबॉलमुळे नाही तर त्याच्या खासगी गोष्टीमुळे. डेव्हिड आणि व्हिक्टोरिया बेकहॅम दाम्पत्याने आपल्या ६० लाख पौंडच्या कोट्सव्होल्ड्स येथील आलिशान फार्म हाऊसमध्ये फक्त अंडरवेअर ठेवण्यासाठी वेगळी खोली बनवली आहे.\nयुनिसेफच्या ७० व्या वर्धापनदिनाला डेव्हिड बेकहॅम,ऑर्लॅंडो ब्लूम यांच्यासह प्रियांका चोप्राही उपस्थित\nजेव्हा डेविड बेकहम डान्स करतो\nब्रूकलीन बेकहमची नवी पोज\nब्रूकलीन बेकहॅमने साजरा केला गर्लफ्रेंडचा वाढदिवस\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo वार्तांकनाबाबत महाराष्ट्र टाइम्सचे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60198", "date_download": "2018-10-15T10:01:41Z", "digest": "sha1:3TY3PYRK2ILIXK6TCQ7NK2V27GXGEQFC", "length": 61522, "nlines": 261, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पडूद्या की प्रश्न! - श्री. केतन दंडारे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान /पडूद्या की प्रश्न - श्री. केतन दंडारे\n - श्री. केतन दंडारे\nनॉर्थवेस्टर्न विद्यापीठात शिकत असतानाची गोष्ट. त्या सुमारास इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मत व्यक्त केले होते की, दुसर्‍या महायुद्धात ज्यूंचे शिरकाण झालेच नाही, ज्यूंचे हत्याकांड हा केवळ एक बनाव आहे. या विधानाचा अर्थात सार्वत्रिक निषेध झाला. पण विद्यापीठातील आर्थर बट्झ नामक एका सहयोगी प्राध्यापकाने मात्र त्यांच्या खाजगी वेबपेजवर या विधानाचे समर्थन केले. असे करण्याची या बट्झमहाशयांची पहिलीच वेळ नव्हती. त्यांनी आधीसुद्धा अश्याच स्वरुपाची विधाने केली आहेत. थोडक्यात, त्यांची ही मते सर्वज्ञात आहेत. हे प्रकरण जेव्हा पेटले तेव्हा मला वाटले की आता ह्यांना डच्चू मिळणार. तर तसे काहीच झाले नाही. दोनेक दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अध्यक्षांकडून (म्हणजे आपल्याकडचे कुलगुरू) इमेल आली. त्यात त्यांनी विद्यापीठाची भूमिका विशद केली होती. त्याचा सारांश असा की, 'विद्यापीठ या प्राध्यापकांचा कडक निषेध करते, विद्यापीठाला त्यांची मते घृणास्पद वाटतात व त्या प्राध्यापकांनी अशी मते सातत्याने व्यक्त करणे हे विद्यापीठाला अत्यंत लज्जास्पद वाटते. परंतु, ती मते त्या माणसाची खाजगी मते आहेत आणि ती व्यक्त करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. तसेच त्यांनी ही मते त्यांच्या शिकवण्यामध्ये कुठेच अंतर्भूत केली नाहीयेत किंवा त्यावर वर्गात चर्चा केली नाहीये (ते अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत). तेव्हा त्यांच्या खाजगी मतप्रदर्शनावरून विद्यापीठास त्यांच्यावर कुठलीच कारवाई करता येणार नाही. विद्यापीठे ही विचारस्वातंत्र्याची रक्षणकर्ती असतात आणि तशी कारवाई करणे ही विद्यापिठांच्या मूलधर्माशी प्रतारणा करणारे ठरेल.' हे पत्र नंतर विद्यापीठाच्या संकेतस्ठळावरही प्रसिद्ध करण्यात आले, ते अजूनही अस्तित्वात आहे आणि संपूर्ण वाचनीय आहे.\nमला नंतर असेही कळले की, नाझींनी ज्यूंचे नृशंस हत्याकांड केले या इतिहासाचा खोटेपणा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात या प्राध्यापकांनी १९७६ साली अख्खे पुस्तकच लिहिले आहे. आता ही पार्श्वभूमी असूनही त्यांना कामावर ठेवणार्‍या विद्यापीठाचा मला अचंबा वाटला. मला लख्ख आठवतंय की, अगदी तेव्हासुद्धा, म्हणजे २००६ सालीसुद्धा, माझ्या डोक्यात विचार आला होता की पुणे विद्यापीठातील एखाद्या अभियांत्रिकीच्या प्राध्यापकाने किंवा आयआयटीमधील प्राध्यापकाने जर गांधीहत्या किंवा शिखांचे शिरकाण किंवा आरक्षण अश्यांपैकी काही विषयावर जर काही वादग्रस्त विधान केले असते तर काय झाले असते निषेधावर आपण थांबलो नसतो, त्या माणसाचे निलंबन झाले असते, तोंडाला काळे फासणे तर नक्कीच. यातील तुलनेचा भाग थोडा प्रासंगिक व वरवरचा आहे हे मान्य. खरे सांगायचे तर नॉर्थवेस्टर्नचा हा प्रसंग माझ्यासाठी वस्तुनिष्ठ विचारांचा धडाच होता. विचारांमधील वस्तुनिष्ठता किती आणि कशी असावी, ती वस्तुनिष्ठता खाजगी पातळीवरून एखाद्या समाजात सर्वदूर कशी पोहोचवली जाऊ शकते याचे प्रात्यक्षिक मला बघायला मिळाले. बुद्धिप्रामाण्यवाद (रॅशनलिझम) हा शब्द न उच्चारता ते बीज कसे रुजवावे, जोपासावे याचेही ते प्रात्यक्षिक होते. आता आपण पुरोगामी आणि बुद्धिप्रामाण्यवाद हे शब्द उठताबसता बघतो, वापरतो आणि परत परत या प्रसंगाची आठवण येते.\nपुरोगामी / सुधारकी विचार व बुद्धिप्रामाण्यवाद या शब्दांचा महाराष्ट्रातील प्रवास मला मननीय ते चिंतनीय ते वर्तनीय ते आदरणीय ते चलनी ते अंगवळणी ते अपशब्द असा दिसतो. कधी कधी वाटते की, एखाद्या वेळी की स्वतःच तोंडाला काळे फासून घ्यावे, एकदोन अंडी स्वतःच स्वतःवर फोडून घ्यावीत, पुढील काही महिन्यांची पैश्यांची सोय करून ठेवावी, गुद्दे खाण्याची आणि कानफटात मारली जाण्याची सवय करून घ्यावी आणि सुरू व्हावे... मुद्दाम काहीतरी आचरट बोलावे, अगदी जाहीरपणे बोलावे, मुद्दाम भावना दुखावणारे बोलावे आणि ते आता मुळीच अवघड नाही. थोडक्यात, अगदी ठरवून कुरापत काढावी. मला बघायचंय की किती काळ झोडतील एकदा, दोनदा, दहादा मी असले उद्योग दोनतीन वेळा केले तर नंतर माझ्याकडे 'तो एक मूर्ख' म्हणून दुर्लक्ष करतील का मग मी 'या बाजूचा फ्रिंज एलेमेंट' म्हणून गणला जाईन का मग मी 'या बाजूचा फ्रिंज एलेमेंट' म्हणून गणला जाईन का आणि मग माझ्या बोलण्याकडे लोक दुर्लक्ष करायला लागले तर त्याचा अर्थ ते त्यांना न पटणार्‍या गोष्टी निदान ऐकून घ्यायला तयार झालेत असा होतो का आणि मग माझ्या बोलण्याकडे लोक दुर्लक्ष करायला लागले तर त्याचा अर्थ ते त्यांना न पटणार्‍या गोष्टी निदान ऐकून घ्यायला तयार झालेत असा होतो का येनकेन प्रकारेण जर लोकांना ऐकून दुर्लक्ष करण्याची सवय लागली तरी काय हरकत आहे येनकेन प्रकारेण जर लोकांना ऐकून दुर्लक्ष करण्याची सवय लागली तरी काय हरकत आहे निदान बोलता तरी येत आहे निदान बोलता तरी येत आहे मथितार्थ असा की या टोकाचा विचार आता होऊ लागला आहे, आणि हा टोकाचा विचार आहे हे नि:संशय.\nपण मग असाही विचार येतो पुरोगामी विचार म्हणजे आपल्या लेखी नक्की काय आहे बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजेच पुरोगामी विचार का बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजेच पुरोगामी विचार का की त्यात अजूनही काही अंतर्भूत आहे की त्यात अजूनही काही अंतर्भूत आहे एक मी वाचलेली व्याख्या अशी होती की 'बुद्धीच्या कसोटीवर न उतरणार्‍या सर्व धार्मिक व सामाजिक अंधश्रद्धांशी व रुढींशी संघर्ष करून या देशातील जनतेच्या मनात शास्त्रीय दृष्टिकोन व सहिष्णुता रुजवण्याचा प्रयत्न करणे' हा बुद्धिप्रामाण्यवादाचा हेतू आहे. बहुतेक वेळा अश्याच अर्थाचे काहीतरी लोकांच्या डोक्यात असते, असे माझ्या अनुभवास आले आहे. बुद्धीची कसोटी, शास्त्रीय दृष्टिकोन व सहिष्णुता हे यांतील सर्वप्रिय प्रचलित शब्द. मला यांतच किंचित संदिग्धता वाटत आली आहे.\nप्रश्न असा आहे की, प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनुसार कसोटी लावायला लागला तर ते पुरेसे आहे का कारण व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचेच निष्कर्ष भिन्न येऊ शकतात. मग उचित-अनुचित, योग्यायोग्य ठरवायचे कसे कारण व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचेच निष्कर्ष भिन्न येऊ शकतात. मग उचित-अनुचित, योग्यायोग्य ठरवायचे कसे की परत दुसर्‍याच्या बुद्धीच्या आश्रयास जायचे की परत दुसर्‍याच्या बुद्धीच्या आश्रयास जायचे उदाहरणार्थ, ही व्याख्या कोणी थोर विचारवंताने लिहिली आहे म्हणून ती स्वीकारावी का उदाहरणार्थ, ही व्याख्या कोणी थोर विचारवंताने लिहिली आहे म्हणून ती स्वीकारावी का ते तर मुळीच नाही. मी विचार करतो, जर आपल्याला काय पाहिजे हे सुस्पष्ट नसेल, त्यात सुसंगती नसेल, तर काय नको आहे हे बघावे लागेल. कदाचित जे अपेक्षित आहे ते खूप स्पष्ट नाही झाले तरी चालेल, उलट काय पाहिजे हे अतिस्पष्ट नकोच. पण काय नको आहे हे मात्र मला स्पष्ट कळले पाहिजे. मला पोथिनिष्ठता नको आहे, मला 'बाबावाक्यम् प्रमाणम्' हे नको आहे. संशय घेतलाच गेला पाहिजे. अविश्वास दाखवला गेलाच पाहिजे. आणि जगातील कुठलीही गोष्ट या संशयाच्या कक्षेबाहेर नसावी. केवळ आईवडील म्हणतात म्हणून, अनेक वर्षे आमच्या घरी ही प्रथा आहे म्हणून, अनेक वर्षे समाजात ही रुढी आहे म्हणून... ही कारणे असतील तर कधीतरी 'का ते तर मुळीच नाही. मी विचार करतो, जर आपल्याला काय पाहिजे हे सुस्पष्ट नसेल, त्यात सुसंगती नसेल, तर काय नको आहे हे बघावे लागेल. कदाचित जे अपेक्षित आहे ते खूप स्पष्ट नाही झाले तरी चालेल, उलट काय पाहिजे हे अतिस्पष्ट नकोच. पण काय नको आहे हे मात्र मला स्पष्ट कळले पाहिजे. मला पोथिनिष्ठता नको आहे, मला 'बाबावाक्यम् प्रमाणम्' हे नको आहे. संशय घेतलाच गेला पाहिजे. अविश्वास दाखवला गेलाच पाहिजे. आणि जगातील कुठलीही गोष्ट या संशयाच्या कक्षेबाहेर नसावी. केवळ आईवडील म्हणतात म्हणून, अनेक वर्षे आमच्या घरी ही प्रथा आहे म्हणून, अनेक वर्षे समाजात ही रुढी आहे म्हणून... ही कारणे असतील तर कधीतरी 'का' हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे. पाडव्याला कडुनिंबाची डहाळी आवश्यक असते ही प्रथा, अगदी शेकडो वर्षांची. आपली श्रद्धा आहे आणि कर्मकांडे कराविशी वाटतात हेसुद्धा मान्य. पण मग स्वतःलाच 'का आहे श्रद्धा' हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे. पाडव्याला कडुनिंबाची डहाळी आवश्यक असते ही प्रथा, अगदी शेकडो वर्षांची. आपली श्रद्धा आहे आणि कर्मकांडे कराविशी वाटतात हेसुद्धा मान्य. पण मग स्वतःलाच 'का आहे श्रद्धा का कराविशी वाटतात कर्मकांडे का कराविशी वाटतात कर्मकांडे' असे प्रश्न विचारायला काय हरकत आहे' असे प्रश्न विचारायला काय हरकत आहे हे स्वतःच स्वतःला विचारायचे आहे. याचे एक उत्तर मी ऐकले आहे की, व्यवस्थित पूजा केली की मनाला शांत वाटते. मी हे नाकारणार नाही. शांत वाटत असेल तर ते सत्य आहे आणि ते नाकारणे मूर्खपणाचे ठरेल. पण अश्या वेळी 'ही कर्मकांडे करण्यासाठी सध्याच्या काळात मी झाडे ओरबाडणे उचित आहे का हे स्वतःच स्वतःला विचारायचे आहे. याचे एक उत्तर मी ऐकले आहे की, व्यवस्थित पूजा केली की मनाला शांत वाटते. मी हे नाकारणार नाही. शांत वाटत असेल तर ते सत्य आहे आणि ते नाकारणे मूर्खपणाचे ठरेल. पण अश्या वेळी 'ही कर्मकांडे करण्यासाठी सध्याच्या काळात मी झाडे ओरबाडणे उचित आहे का' हा प्रश्नसुद्धा आला पाहिजे. सणवारांची कालसुसंगती, सध्याच्या काळचे त्यांचे औचित्य हे स्वतःच विचार करण्याचे विषय आहेत. वरील प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेसुद्धा नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, निदान स्वतःला 'का' हा प्रश्नसुद्धा आला पाहिजे. सणवारांची कालसुसंगती, सध्याच्या काळचे त्यांचे औचित्य हे स्वतःच विचार करण्याचे विषय आहेत. वरील प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेसुद्धा नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, निदान स्वतःला 'का याची सध्याच्या काळात सुसंगती काय याची सध्याच्या काळात सुसंगती काय' हा प्रश्न निदान विचारला तरी जावा. माझ्या एका विद्यार्थ्याने परीक्षेला जायच्या आधी देवाला नमस्कार करणे बंद केले, घरातील ज्येष्ठांना मात्र नमस्कार करून जायचा. यावर त्याच्या घरच्यांनी किंचित नापसंती दर्शवली. पण तो ठाम राहिला. आता यात 'मग वडीलधार्‍यांना नमस्कार तरी का करायचा' हा प्रश्न निदान विचारला तरी जावा. माझ्या एका विद्यार्थ्याने परीक्षेला जायच्या आधी देवाला नमस्कार करणे बंद केले, घरातील ज्येष्ठांना मात्र नमस्कार करून जायचा. यावर त्याच्या घरच्यांनी किंचित नापसंती दर्शवली. पण तो ठाम राहिला. आता यात 'मग वडीलधार्‍यांना नमस्कार तरी का करायचा' असे प्रश्न उद्भवू शकतात, पण माझ्या मते मुद्दा तो नाही. मुद्दा हा की त्याने स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली.\nस्वतःची बुद्धी वापरायची म्हणजे निष्कर्ष काढणे आले. पण निष्कर्ष काढायच्या आधी मी स्वतः शक्य तितका सांगोपांग विचार केला पाहिजे. यातील सांगोपांग हे महत्त्वाचे. म्हणजे काही निष्कर्ष काढायच्या आधी भरपूर वेळ आपोआपच दिला जाईल. बर्‍याच वेळा मी असे अनुभवले आहे की एखादी बातमी वाचली, पटकन काहीतरी निष्कर्ष काढण्याच्या मनस्थितीत आलो, पटकन फेसबुकावर काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची तीव्र इच्छा झाली... पण थांबलो, काही काळ रवंथ केले. यात जो काळ गेला त्या काळात बातमीच्या इतर बाजू पुढे आल्या आणि मग माझे मत तयार होण्याच्या प्रक्रियेला आणखी आयाम मिळाला, मत / निष्कर्ष निर्माण होण्याची प्रक्रिया आणखी विस्तृत झाली, अनेकांगी झाली. हे जेव्हा मी स्वतःच्याच बाबतीत वारंवार अनुभवतो तेव्हा हेही कळत गेले की, आपण विचारांची किती घाई करतो. जेव्हा आपल्याला स्वतःला कळते की आपण विचारक्षम आहोत तेव्हा तर ही विचारांची घाई अनावर असते. यात प्रामुख्याने दुसर्‍यास 'संशयाचा फायदा' दिला जात नाही, जो बुद्धीच्या कसोटीस आवश्यक आहे. समोरची व्यक्ती आणि तिचे विचार यात एक अंतर आपण निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. त्या व्यक्तीचा इतिहास, तिच्याबद्दलचे आपले पूर्वग्रह यांनी घेरून जाऊन होतो आपला विचार. आणि हे आपण सर्वचजण इतक्या अभावितपणे, इतके स्वतःच्याच नकळत करतो की कमालीचे आश्चर्य वाटावे मराठा म्हणजे ब्राह्मणद्वेषानेच बोलला असेल इथपासून ते ब्राह्मण म्हणजे आरक्षणविरोध करणारच इथपर्यंत किंवा दाभोलकरांचे विचार म्हणजे आमच्या (आणि फक्त 'आमच्याच मराठा म्हणजे ब्राह्मणद्वेषानेच बोलला असेल इथपासून ते ब्राह्मण म्हणजे आरक्षणविरोध करणारच इथपर्यंत किंवा दाभोलकरांचे विचार म्हणजे आमच्या (आणि फक्त 'आमच्याच') श्रद्धेवर घाला घालणारे असतात इथपासून ते भागवतांचे प्रत्येक विधान हे आपल्याला मागे नेणारेच असेल, इथपर्यंत आपल्या कोतेपणाचा विस्तार आहे. कोतेपणा इतका विस्तृत असू शकतो हीसुद्धा एक गंमतच') श्रद्धेवर घाला घालणारे असतात इथपासून ते भागवतांचे प्रत्येक विधान हे आपल्याला मागे नेणारेच असेल, इथपर्यंत आपल्या कोतेपणाचा विस्तार आहे. कोतेपणा इतका विस्तृत असू शकतो हीसुद्धा एक गंमतच माझे अनेक मित्र अश्या विचारांना व्यवहार्य विचार म्हणतात, ते म्हणतात की जे दिसते तेच आम्ही बोलतोय. माझ्या दृष्टीने बुद्धीची कसोटी लावणे म्हणजे समोरच्यास संशयाचा फायदा देणे, आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून इतर विचारांना सामोरे जाणे... यालाच मी वस्तुनिष्ठता मानतो.\nशास्त्रीय दृष्टिकोन आणि सहिष्णुता हे मला स्वतःला फार वेगळे करता येत नाहीत. शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे शेवटी शास्त्रात काय सांगितले आहे ते... असे तर मुळीच नाही. विज्ञान काय म्हणते हीतर केवळ माहिती झाली. विज्ञान आजूबाजूच्या जगाविषयी, विश्वाविषयी काही विधाने करते, ती विधाने माहिती असणे म्हणजे पुरेसे आहे काय विज्ञानात काय सांगितले आहे यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे, विज्ञान तसे का म्हणत आहे हे जाणून घेणे. विज्ञानाचे कुठलेही विधान हे 'आतापर्यंत उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार...' या शब्दांनी सुरू होते आणि हे शब्द अलिखित असतात. म्हणजेच अशी सुरुवात करून आपली विधाने चिरकाल, चिरस्थायी नसण्याची शक्यता आहे आणि वेळ पडलीच तर ती विधाने बदलावी लागतील हे विज्ञान खुद्दच मान्य करत आहे. याचाच अर्थ विज्ञान स्वतःच्या चुकांविषयी अतिशय जागरुक आहे. म्हणजे विज्ञान चुका करत नाही असे मुळीच नसून उलट चुका असतील हेच विज्ञानाने गृहीत धरले आहे. त्याअर्थी विज्ञान हे स्वतःविषयी अतिशय सहिष्णू आहे. मला ही सहिष्णुता अत्यंत महत्त्वाची वाटते. बुद्धिप्रामाण्यातील सहिष्णुता ही इतरांसाठी, इतरांच्या मतासाठी असेलही, पण त्याहीपेक्षा जास्त ती स्वतःच्या मतांविषयी आहे. आपण माणूस आहोत, चुका करणारच आहोत, त्या चुकांना घाबरू नका, त्या चुकांना सामोरे जा आणि त्याबद्दल स्वतःला अनैसर्गिक दोष देऊ नका, हेच त्या वैज्ञानिक सहिष्णुतेचे सांगणे आहे. माझे विचार चुकीचे होऊ नयेत म्हणून त्यांना चिरकाल, चिरस्थायी व 'सदामंगल' अश्या प्रकारचे करायचे हा अतिशय दुधखुळा दृष्टिकोन आहे. अशी वैचारिक ताठरता तेव्हाच येते जेव्हा आपण माणूसपणाचे ठळक वैशिष्ट्यच नाकारतो, ते म्हणजे आपली लवचिकता. समलिंगीसंबंध हे अनैसर्गिक आहेत, हे ठामपणे सांगणे, या ठामपणातली अनैसर्गिकता आपल्यालाच कळत नाही, ही सर्वांत दुर्दैवाची बाब.\nमी जेव्हा या चुका करू देण्याच्या सहिष्णुतेचा विचार करतो तेव्हा मला असे दिसते की आपला समाज नेहमीच चुकांपासून आणि प्रश्नांपासून दूर पळत आला आहे. विशेषत: सामाजिक बाबतीत तरी. चुका करण्यापासून वैयक्तिक जीवनात आणि सामाजिक परंपरांमध्ये इतके परावृत्त केले जाते की आपण आता काहीही करायलाच बिचकतो. चुकले तर ही टांगती तलवार सतत असते डोक्यावर. आपण प्रश्न उपस्थित करण्याला किंवा प्रश्न उपस्थित होण्याला फार घाबरतो. प्रश्ननिर्मिती आपल्याला नकोशी असते. आपला बहुतेक कल हा प्रश्न निर्माणच कसे होणार नाहीत याकडे आहे. आपण का घाबरतो एवढे ही टांगती तलवार सतत असते डोक्यावर. आपण प्रश्न उपस्थित करण्याला किंवा प्रश्न उपस्थित होण्याला फार घाबरतो. प्रश्ननिर्मिती आपल्याला नकोशी असते. आपला बहुतेक कल हा प्रश्न निर्माणच कसे होणार नाहीत याकडे आहे. आपण का घाबरतो एवढे म्हणजे प्रश्न निर्माण करावेत, निर्माण होत असतील तर होऊ द्यावेत, त्यांना सामोरे जावे, त्याची उत्तरे शोधावीत, त्या उत्तरांमधून आणखी पुढचे प्रश्न निर्माण व्हावेत... ही प्रक्रिया आपल्याला मानवत नाही. मुळात प्रश्न नकोत, ते प्रसंगोपात्त झालेच तर मग एकदम रामबाण उत्तरच मिळायला पाहिजे अशी आपली मानसिकता आहे. भावना दुखावल्या जातात तर आपले उत्तर भावना दुखावणार्‍यांवर कारवाई. म्हणजे समलिंगीसंबंध बेकायदेशीरच करावे. म्हणजे गोहत्याबंदी करावी. पुस्तकांवर बंदी घालावी. म्हणजे प्रश्नच निर्माण होणार नाही. पण 'जाऊ दे दुखावल्या भावना तर, त्या सततच्या दुखण्यावर काहीतरी उत्तर काढू', हा विचार आपण करत नाही. 'कुमारी माता हे सत्य आहे, तेव्हा ते स्वीकारून त्यांच्या बाळांना दत्तक देता / घेता येईल अशी व्यवस्थाच करावी' हा विचार करता येणे म्हणजे प्रश्नांना सामोरे जाणे होय.\nनॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने जेव्हा निषेधार्ह व लज्जास्पद भूमिका घेतली तेव्हा, म्हणजे १९७६ सालीच, त्याला कामावरून काढून टाकता आले असते. म्हणजे भविष्यातील प्रश्न मिटलाच असता. पण तसे न करता त्याच्या कृतीला उत्तर म्हणून विद्यापीठात ज्यू संस्कृतीच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे, ज्यूंच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी खास संशोधनवृत्ती, स्नातकवृत्ती सुरू करणे, ही पावले विद्यापीठाने उचलली. हे प्रश्नांना सामोरे जाण्याचे धोरण होय. प्रश्न निर्माण झाला याचा अर्थ तोल ढळला असाच आपण काढतो. पण तोल ढळला याचा अर्थ समाज प्रवाही आहे, जिवंत आहे हे आपण का बघत नाही आणि तोल हा ढळण्यासाठीच असतो, तो नवा शोधून काढण्याचा प्रवास म्हणजेच संस्कृती हे आपल्याला का कळत नाही\nहा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. केतन दंडारे व श्रीमती सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.\nया लेखातील मजकूर लेखक व प्रकाशक यांच्या परवानगीशिवाय इतरत्र प्रसारित करण्यास वा प्रकाशित करण्यास मनाई आहे.\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nचांगला लेख आहे. ह्यावरची\nचांगला लेख आहे. ह्यावरची चर्चा वाचायला आवडेल. श्री. दंडारे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत काय\nभास्कराचार्य, श्री. दंडारे हे\nश्री. दंडारे हे अभियंते आणि भौतिकशास्त्रात खोल बुडी मारलेले शिक्षक आणि संशोधक आणि लेखक आणि रसिक आहेत. शिवाय सामाजिक कार्यही करतात.\nछान, लेख आवडला. <<पुणे\n<<पुणे विद्यापीठातील एखाद्या अभियांत्रिकीच्या प्राध्यापकाने किंवा आयआयटीमधील प्राध्यापकाने जर गांधीहत्या किंवा शिखांचे शिरकाण किंवा आरक्षण अश्यांपैकी काही विषयावर जर काही वादग्रस्त विधान केले असते तर काय झाले असते\n------- घटना १९९३ च्या काळातली आहे. एका पत्रकात पुणे विद्यापीठाच्या कुलगुरु यान्ना अपशब्द वापरले या कारणावरुन आमच्या एका अत्यन्त लाडक्या प्राध्यापकान्ना प्रशासनाने निलम्बित केले होते.\nप्राध्यापक महाशय हाडाचे शिक्षक आणि सर्व थरातल्या विद्यार्थीवर्गात खुप प्रिय होते. पदार्थविज्ञानातला कुठलाही किचकट विषय असला तरी तासभर गप्पा मारताना ते तहानभुक विसरायचे. कमालीचा स्पष्टवक्तेपणा, परिणामान्चा विचार न करणे हा त्यान्चा स्वभाव होता.\nपरिणाम, कुठलेही नेतृत्व नसताना सर्व विद्यार्थी एकत्र आली आणि त्यान्नी वरिल अघोरी निर्णय प्रशासनाला रद्द करायला लावला.\n चर्चा वाचायला खरचं आवडेल.\nनेहेमीप्रमाणेच अत्यंत कसदार, तर्कनिष्ठ आणि विचार करायला भाग पाडणारं लेखन. इथे पुनर्प्रकाशित केल्याबद्दल चिनूक्सचे आभार.\n प्रत्येक गोष्ट करताना नुसतेच अंधानुकरण न करता आपण हे का करतो आहोत याचा सारासार विचार होणे गरजेचे आहे.\nमुद्दा खरोखर पोचला, पण लेख\nमुद्दा खरोखर पोचला, पण लेख (ऑर्गॅनिक रॅशनलिझम) नैसर्गिक बुप्रावादाच्या स्टेशनला पोचेपर्यंत, लोकशाही,वैज्ञानिक दृष्टीकोन, पुरोगामी मानसिकता, सहिष्णुता, माणुसकी, अनेकानेक सामाजिक प्रश्नांचा बुप्रावादाच्या दृष्टीकोनातून ऊहापोह अश्या अनेक गल्ल्यांमध्ये वळणे घेत राहतो असे वाटले. अर्थात ह्या संदर्भाने ते विषय टाळणेही अवघड आहे म्हणा. लेख आवडला. अपेक्षा आहे की हा त्या सगळ्यांपर्यंत पोचावा जे त्यांना मिळालेल्या ह्या सारासार विचार करण्च्याच्या दैवी शक्तीपासून अजूनही अनभिज्ञ आहेत.\nरॅशनलिझम साठी प्रोसेस करावयाचा, एका सामान्य माणसाचा आणि संशोधकाचा/वैज्ञानिकाचा डेटा सेट ह्यात एवढी तफावत आहे की तुम्ही कोणता डेटा सँपल वापरला त्यावर तुमचे बुप्रावाद जोपासण्याचे फलित अवलंबून राहिल ना\nजनसामान्यांच्या बुद्धीला काहीतरी पटतं (लिमिटेड डेटा सेट, एक्ट्रीम ते माईल्ड सामाजिकधार्मिक/ सांस्कृतिक बायसेस ई. डेटा वायोलेशन्स) म्हणूनच ते रिअ‍ॅक्ट होतात.\nम्हणून मला वाटतं वाढत्या शिक्षणप्रसाराने बुप्रावाद जोपासला जातो आहे पण बुप्रावादाच्या रिग्रेशन प्रोसेसमधून जाणारा डेटा लिमिटेड आणि बायस्ड आहे. ह्याचेच फलित म्हणजे मासेसचे हाफ बेक्ड विचार आणि त्याचे दुर्दैवी परिणाम. त्यामुळे बुप्रावाद जोपासण्याला चालना/आवाहन देण्याआधीही हा अवेलेबल डेटा सेट सुधारला पाहिजे, जंक डेटा नष्टं केला पाहिजे.\nआता वरच्याच ऊदाहरणात बट्झमहाशयांच्या बुद्धीलाही काहीतरी चांगलेच पटले होते म्हणून त्यांनी पुस्तक लिहिले (डेटा जनरेशन) पण विद्यालयाने त्यांचे बायस्ड विचार (माझ्या मते जंक डेटा) योग्य माहिती ऊपलब्ध करवून किंवा ती ऊपलब्ध होण्यासाठी पावलं ऊचलून विद्यार्थांच्या बुप्रावादावर एकप्रकारे दाखवलेला विश्वासच होता.\nनासाला भेट देऊनही, मार्शिअन/ईंटरस्टेलार सारखे सिनेमे आयमॅक्स मध्ये बघूनही मंदिरात नवग्रहांना नऊ फेर्‍या मारणार्‍यांना, खड्यांच्या अंगठ्या घालणार्‍यांना नेमका कुठला बुप्रावाद समजला हा प्रश्नं मला कायम पडतो.\nउत्तम लेख. श्री केतन दंडारे\nश्री केतन दंडारे पुन्हा माबोवर दिसू लागले तर अत्यंत आनंद होइल मनाला असे भावनिक होवून लिहितो \nहो, खरंतर स्वतःचं इतरत्र\nहो, खरंतर स्वतःचं इतरत्र प्रसिद्ध झालेलं लेखन काही काळाने स्वतःच इथे पुनर्प्रकाशित न केल्याबद्दल श्री. दंडारे यांचा णिषेध. माबोपरंपरेला शोनाहो\nलेख आवडला. प्रश्न विचारल्यानेच प्रगती होते हे नक्की.\n<हे. माझे विचार चुकीचे होऊ नयेत म्हणून त्यांना चिरकाल, चिरस्थायी व 'सदामंगल' अश्या प्रकारचे करायचे हा अतिशय दुधखुळा दृष्टिकोन आहे. अशी वैचारिक ताठरता तेव्हाच येते जेव्हा आपण माणूसपणाचे ठळक वैशिष्ट्यच नाकारतो, ते म्हणजे आपली लवचिकता. > हे अतिशय पटले.\nअनेकवेळा असेही होते की आपल्याला सत्याची प्रत्यक्ष तपासणी करता येत नाही. एका माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे ते काम असते तेंव्हा कुठेतरी विश्वास ठेऊनच पुढे जावे लागते. विज्ञान, धर्म दोन्ही ठिकाणी हे दिसते. अर्थात हा विश्वास ठेवायच्या आधी बुध्दीने सारासार विचार केलाच पाहिजे.\nउत्तम लेख ...हा लेख मागच्या\nउत्तम लेख ...हा लेख मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात वाचला होता\nम्हातारबुवां नंतर अरभाट पण दिसत नाहीयेत आजकाल\nलेख वाचायला आवडला. हायजनबर्ग\nहायजनबर्ग शेवटचं वाक्य काही कळलं नाही. नासाला भेट देणे किंवा इंटरस्टेलर बघणे आणि नवग्रहांची उपासना करणे ह्यात काय काँट्राडिक्शन दिसतं ( मी अज्ञानातून विचारते आहे हा प्रश्न. नवग्रहांची उपासना का करतात हे मला माहित नाही पण एखाद्याने अमुक एक गोष्टीला, कल्पनेला देव समजून त्याची आराधना केली तर काय बिघडलं ( मी अज्ञानातून विचारते आहे हा प्रश्न. नवग्रहांची उपासना का करतात हे मला माहित नाही पण एखाद्याने अमुक एक गोष्टीला, कल्पनेला देव समजून त्याची आराधना केली तर काय बिघडलं\nसुंदर लेख. कुठल्याही विधानावर\nकुठल्याही विधानावर किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी फॅकट्स चेक करायचा थोडा तरी प्रयत्न करा. कुठल्याही विषयातील कुणीही कधीही सर्वोच्च आणि म्हणूनच शेवटचा शब्द असत नाही. लहान मुलाना भरपूर प्रश्न विचारा/ विचारू द्या आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायला चर्चा करायला उद्युक्त करायचा प्रयत्न करतो.\n>>उलट काय पाहिजे हे अतिस्पष्ट नकोच, संशयाचा फायदा आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून इतर विचारांना सामोरे जाणे >> हे सगळ्यात आवडले.\nमस्त लेख. गेल्या वर्षी\nमस्त लेख. गेल्या वर्षी माहेरमधे वाचला होताच.\nश्री. केतन दंडारे यांची मी फॅन आहे. पण आताशा त्यांचं व्हर्चुअल दर्शनही अत्यंत दुर्मिळ झालं आहे. कसे आहेत ते त्यांना माझा नमस्कार सांगाल का चिनूक्सकाका\nलेख मस्तच आहे.. आधी\nलेख मस्तच आहे.. आधी माहेरमध्ये वाचला होताच. मला सारखं वाटतं की शाळेत आठवड्यातून एखादा तास विचार करण्यासाठी ठेवला पाहिजे. साधे प्रश्न घ्यायचे आणि मुलांना अर्धा वेळ स्वतः विचार करण्यासाठी द्यायचा आणि अर्धा वेळ चर्चेसाठी. एकदा विचार करण्याची सवय लागली की मग ती जन्मभर सुटत नाही\nमाझ्याही मनात असेच काहीसे\nमाझ्याही मनात असेच काहीसे घोळतेय बरेच दिवस. पण विचारांची सुसूत्रता नाही अन आळस सोबतीला म्हणून लिहिणे, नोट्स काढणे जमेनाच. आता हे जे काही लिहितोय त्यातही चुका असतील, असणारच. पण who care\nतुमचा सांगोपांग विचार करायचा मुद्दा चांगला आहे. पण त्यात गोम अशी की जितका अधिक वेळ तुम्ही लावाल तितकी उत्सुकता तरी संपते किंवा पुन्हा नवीन फाट्यांनी नवीन प्रश्न उभे राहतात. ते चांगलेच आहे म्हणा पण परत एका निर्णयासाठी सतत कंफुज्ड असणे या स्पर्धेच्या जगात तरी धोकादायकच. (मुळात सतत कंफुज्ड असणे हीच खरी अवस्था) ह्यासाठी सराव हवा, पुस्तकं, चिंतन अशा गोष्टींसोबत बेसिक पक्के हवे. माझ्यामते बेसिक म्हणजे तुमच्यातली निरागसता. वाढत्या वयानुसार शिकता शिकता कोरपना कधीच निघून गेलेला असतो पण तरी प्रयत्नांनी कोरेपणाच्या जवळ जाता यायला हवे.\nरशियन डिरेक्टर तारकोस्की म्हणत असे कि माझे चित्रपट मोठ्यांपेक्षा लहान मुलांना पटकन समजतात म्हणून. हाच तो कोरेपना.\nमी माझ्या काही भक्त मित्रांना(माझे भक्त नाही.. कुणाचे ते माहित्येय कि सगळ्यांना) सांगत असतो की दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घ्यायचे तयारी केलीत कि निम्मे प्रश्न सुटतात. पुढे म्हणणे पटत नाही तर विचार करायचा आळस असेल तर सोडून द्या. दारुड्या बडबडतोय असे समजा. पण विचार करूनही पटत नाही तर त्याकडे दुर्लक्ष करावे हे आपसूकच समजून येते आपल्याला. काही असो विचार पटो न पटो हिंसक निषेध चूकच\nबाकी इतर मुद्द्यांवरही लिहिण्या-बोलण्यासारखे आहे पण तूर्तास पोटापाणी व आळस दोन्हींना गुंफत टाटा बाय बाय\nमुलांना लहानपणा पासूनच विचार करायला प्रवृत्त करायला हवे.\nकेतन दंडारे म्हणजे स्लार्टी का\nलेख चांगला आहे पण कुठेतरी हा\nलेख चांगला आहे पण कुठेतरी हा एक डेलिकेट बॅलन्स आहे असं नाही का वाटत व्यक्तिगत विचारस्वातंत्र्य आणि दुसर्‍याला तुमचे विचार ऑफेन्सिव्ह वाटणं..यात काय निवडायचं\nम्हणजे ज्यूंच्या हत्याकांडाबद्दल त्या प्राध्यापकाने काही लिहिलं म्हणून ते त्याचं वैयक्तिक मत आहे असं म्हटलं गेलं आणि नोकरी टिकली.\nइथे मायबोलीवरच एका जुन्या सदस्याचा आयडी त्याने एका समाजाबाबत/सरकारी धोरणाबाबत त्याचं निगेटिव्ह मत व्यक्त केलं म्हणून स्थगित केला गेला..असं काहीतरी झालं होतं. म्हणजे मायबोलीवर अनेकदा अनेक समाजांवर, धोरणांवर सडकून टीका होते व ती विचारस्वातंत्र्य म्हणून स्वीकारलीही जाते पण काही विशिष्ट टॉपिक्स 'नो गो' असतात तिथे गेलात तर काही खरं नाही असंही आहे. आपल्याकडे काही कायदेही त्या अनुषंगाने पूर्वीच केले गेले आहेत व त्याला काही कारणंही असतीलच.\nचांगला पण प्रश्न आणि विचारात\nचांगला पण प्रश्न आणि विचारात अडकलेला लेख.\nप्रश्न पडावेत जरूर, त्यातला कुठला प्रश्न महत्वाचा आहे, त्या करता मी काय करू शकतो/ते, त्यातून मला कसे कळेल की प्रश्न सुटला आहे अथवा नाही ही अंगेही महत्वाची आहेत.\nट्यागो यांची पोस्ट [टंकाळ्यासहित] पटलेली आहे.\nट्यागो, लेखक सतत कन्फ्युज रहा\nट्यागो, लेखक सतत कन्फ्युज रहा असं सांगत आहे असं मला वाटलं नाही.\nएखादा निर्णय पूर्ण विचार करून घ्या, पण काही काळाने, नव्या माहितीनुसार, परीस्थेतीनुसार किंवा कोणत्याही करणानुसार काही बदल झाले, जे होतातच, आणि तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर केवळ गेल्यावेळी आपण असे वागलेलो म्हणून (नोट केवळ म्हणून) परत तसेच वागायचे असे न करता बदललेल्या माहितीनुसार फेरफार करा.\nकुठलीही गोष्ट अंतिम सत्य नसते, म्हणून अती ठाम राहू नका. म्हणजे कायम कन्फ्युज रहा असं अर्थात नाही, भोंगळ रहा असं ही नाही. ठाम रहायला काहीच हरकत नाही.\nश्री. केतन दंडारे>>>> नाव\nश्री. केतन दंडारे>>>> नाव 'ओळखीचे' वाटतेय.\nश्री. केतन दंडारे यांची मी फॅन आहे. पण आताशा त्यांचं व्हर्चुअल दर्शनही अत्यंत दुर्मिळ झालं आहे. कसे आहेत ते त्यांना माझा नमस्कार सांगाल का चिनूक्सकाका त्यांना माझा नमस्कार सांगाल का चिनूक्सकाका\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/pune-election-bjp-mayor-rahul-jadhav-pimpri-chinchwad/", "date_download": "2018-10-15T08:19:32Z", "digest": "sha1:GEGGMP63S4MWHVPQ7PSKIPLUTWWFFPEX", "length": 8073, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे जाधव | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nपिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे जाधव\nपुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या राहुल जाधव यांची महापौरपदी वर्णी लागली आहे.\nसत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना ८०, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले. भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nउपमहापौरपदासाठीही घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपच्या सचिन चिंचवडे यांना ७९, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. त्यामुळे उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांनी निवड झाली.\nPrevious articleमैत्रोत्सवासाठी तरुणाईचे ‘यूथफूल’ बेत\nNext articleVideo : सुरगाणा तालुक्यातील नद्यांना पूर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nविभाग कोणताही असो नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे – महापौर भानसी\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/publishbook?page=1", "date_download": "2018-10-15T09:51:10Z", "digest": "sha1:ESLXORCKYL7P6CPE6VEJN6NNWGR4TLYQ", "length": 9293, "nlines": 118, "source_domain": "gangadharmute.com", "title": " प्रकाशीत पुस्तक | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / प्रकाशीत पुस्तक\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच 1,878 29-02-2012\nभारतीय सणांचे अनर्थशास्त्र 1,960 29-02-2012\nअसा आहे आमचा शेतकरी 3,301 14-02-2012\nगाय,वाघ आणि स्त्री 1,799 31-01-2012\nकापसाचा उत्पादन खर्च. 15,461 18-11-2011\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध 2,025 14-09-2011\nमा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 3,888 03-09-2011\nहत्या करायला शीक 2,065 29-05-2011\nशेतकरी पात्रता निकष 1,931 23-05-2011\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम : लेखांक - २ 1,606 20-08-2011\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक - १ 1,670 19-08-2011\nआता गरज पाचव्या स्तंभाची 2,224 28-06-2011\nभोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 10,031 13-07-2011\nश्याम्याची बिमारी 1,243 26-06-2011\nशेतीची सबसिडी आणि \"पगारी\" अर्थतज्ज्ञ 2,055 26-06-2011\nशेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने 1,045 26-06-2011\nकृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे\nकुर्‍हाडीचा दांडा 1,295 26-06-2011\nस्टार माझा TV - Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nस्टार माझा TV - प्रसारण\nदिनांक - २७ मार्च २०११\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD/", "date_download": "2018-10-15T09:06:28Z", "digest": "sha1:ZZVTJC3X5LQ6MRJCJ7LVYEMBVWS4HK7L", "length": 10437, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कांद्याची आवक घटल्याने भाव वधारले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकांद्याची आवक घटल्याने भाव वधारले\nचाकण- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्ड येथे कांद्याची आवक या 103 क्विंटल ने घसरली तर भाव 150 रुपयाने वधारले. तर या सप्तहात बटाटा आवक झाली2667 क्विंटलने घसरली तर भाव 1800 रुपये झाले . फळभाज्यांची आवक मंदावली हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, काकडी, फरस बी,वालवर, वाटाणा, शेवगा या फळभाज्यांची आवक या आठवड्यात घटली तर भाव कमी जास्त प्रमाणत स्थिर झाले. लसूण आवक 05 क्विंटल झाली तर भावही 2 हजार रुपये झाले. भूईमुग शेंग आवक या 4 पोती झाली व भाव 5 हजार रुपयांवर स्थिर झाले. फळभाज्या आवक घटली. बाजारात एकूण उलाढाल 3 कोटी 15 लाख रुपये झाली.\nमहात्मा फुले मार्केट यार्ड चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 428 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1 हजार रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 2667 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेतही आवक 560 क्विंटलने घटली बटाट्याचा कमाल भाव 1800 रुपये झाला. चाकण फळभाज्या बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 418 पोती झाली.भाव 2000 रुपये स्थिर झाला.\nराजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 1 लाख 10 हजार जुड्यांची आवक होऊन 251 ते 1851 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 60 हजार जुड्यांची आवक होऊन 351 ते 1901 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक 15 हजार जुड्या झाली. 301 ते 1051 असा जुड्यांना भाव मिळाला .\nशेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)\nक्रमांक एक : 1000\nक्रमांक दोन : 800\nक्रमांक तीन : 400\nएकूण आवक : 428 क्विंटल\nक्रमांक एक : 1800\nक्रमांक दोन : 1400\nक्रमांक तीन : 1000\nएकूण आवक : 2667 क्विंटल\nक्रमांक एक : 2000\nक्रमांक दोन : 1800\nक्रमांक तीन : 1500\nएकूण आवक : 5 क्विंटल\nक्रमांक एक : 5000\nक्रमांक दोन : 4000\nक्रमांक तीन : 2500\nएकूण आवक : 4 पोती\nफळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयात)\nपालेभाज्या : एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)\nमेथी : एकूण आवक : 9145 जुड्या ( 800 ते 1400), कोथिंबीर : एकूण आवक : एकूण 13245 जुड्या (800 ते 1200), शेपू : एकूण आवक : 4520 जुड्या (500 ते 800), पालक : एकूण आवक : 5316 जुड्या (300 ते 600).\nजनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात बैलपोळ्या निमित्त बैलांच्या संख्येत वाढ झाली. विक्रीसाठी आलेल्या 150 जर्शी गायींपैकी 110 गाईची विक्री झाली त्यांना 20 ते 50 हजार, 600 बैलांपैकी 425 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 45 हजार, 110 म्हशींपैकी 65 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 70 हजार, शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 6550 शेळ्या-मेंढ्यापैकी 6110 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 9 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 2 कोटी 10 लाख रुपये उलाढाल झाली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीसाठी लवकरच बैठक\nNext articleभाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sunstroke-hits-in-maharashtra/articleshow/64181072.cms", "date_download": "2018-10-15T09:53:18Z", "digest": "sha1:AN4LUW57WUT2L7F5PPUL356ZEHNIZ4MH", "length": 10923, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: sunstroke hits in maharashtra - उष्माघाताचा दाह वाढला | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nराज्यातील उष्म्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आठ दिवसांपूर्वी राज्यात उष्माघातावर उपचार घेणाऱ्यांची संख्या १४९ होती. आरोग्यभवनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विविध रुग्णालयांत दोनशेंहून अधिक रुग्णांना उष्माघाताच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. उष्माघाताचा पहिला बळी अमरावती येथे नोंदवण्यात आला आहे. तर गेल्या वर्षी उष्माघातामुळे महाराष्ट्रात १३ जणांना प्राण गमावावे लागले होते.\nउष्माघातावर उपचार घेणाऱ्यांची संख्या नागपूर भागात सर्वाधिक म्हणजे १२९ इतकी असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडून देण्यात आली.\nमराठवाडा, विदर्भात अधिक प्रभाव\nमराठवाडा, विदर्भ या भागांत उष्माघाताचा प्रभाव सर्वाधिक आहे तर नागपूर महापालिका क्षेत्राच्या खालोखाल यवतमाळ क्षेत्रात २८, नागपूर जिल्हा २१, बुलढाणा येथे १४ तर लातूर मध्ये १२ जण उष्माघाताच्या तक्रारींमुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. तातडीने औषधोपचार मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यांतील डॉक्टरांना राज्यस्तरीय प्रशिक्षण देण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांच्या जिल्हातील आरोग्य केंद्रात उष्माघाताच्या उपाययोजना आणि काळजी यासाठी 'हिट अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nमुंबईः एअर होस्टेस विमानतून पडली, गंभीर दुखापत\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\n#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं\nकेसरकरांविरोधात पोलिस तक्रार दाखल\nमुंबईतील दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; १ ठार\nनाना पाटेकरांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी\nMe Too: नाना पाटेकरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2uddhav thackeray: भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात: उद्धव...\n3ईव्हीएमचा विजय असो; राज यांचं खोचक ट्विट...\n4मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेशला हल्ल्याचा धोका...\n5मोदी सरकारचा प्रचारावर ४३४३ कोटी खर्च...\n6पहिल्या फेरीत २३ हजार फेरीवाले पात्र...\n7मुख्यमंत्रिपदावर राज्यात फार काळ राहता येत नाही...\n9सिग्नल चुकवल्याने हार्बर विस्कळीत...\n10गणपतीत प्रतीक्षा यादी हजारांवर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/raipur", "date_download": "2018-10-15T09:52:31Z", "digest": "sha1:AQ34DXTX3SDV4LDLTZ2C7TURR5ENYVID", "length": 16636, "nlines": 272, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "raipur Marathi News, raipur Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nछत्तीसगडः तृतीयपंथीयांनाही पोलीस भरतीत संधी\nडान्ससाठी ७ महिन्यांच्या गर्भवतीवर दबाव\nछत्तीसगडमधील एका खासगी कॉलेजमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ७ महिन्यांची गर्भवती असलेल्या एका विद्यार्थिनीला कॉलेज प्रशानसनाने जबरदस्तीने डान्स करायला भाग पाडले.\nसुकमा हल्‍ल्‍यात शहीद झालेल्‍या जवानांना श्रद्धांजली\n'पद्मावत'मधील खिलजीला बघून आझम खान आठवलेः जया प्रद\nछत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रयास शाळेचे भूमिपूजन\nमुख्यमंत्री रमण सिंहांनी केली शेतकऱ्यांची स्तुती\nविदर्भाची विजयी हॅट‍्ट्रिक, सुपर लीगकडे कूच\nविदर्भाने सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० क्रिकेट मध्य विभाग स्पर्धेत मध्यप्रदेशचा पराभव करत सलग तीन विजयांसह हॅटट्रिक करत सुपर लीग फेरीकडे वाटचाल केली आहे.\nजंगल सफारी, तीन नवीन वाघ, कान्हा, बिजली व चेंद्रू\n'या' महिलेचा अनोखा प्रयोग पाहिला का\nविशाखापट्टणम - जगदालपूर एक्सप्रेसला हिरवा कंदिल\nपाहाः छत्तीसगडचे मुख्यमंत्री कुपोषणावर काय बोलले\nकाळ्या पैशाचे समर्थन करणाऱ्यांसाठी आज काळा दिवसः रमनसिंग, मुख्यमंत्री\nहंसराज अहिरांचा नायजेरियन नागरिकांवर आरोप\n६१ पाकिस्तानी हिंदू विस्थापितांना भारतीय नागरिकत्व\nसंत कबीर दास यांच्या अनुयायांच्या जागतिक शांती रॅलीला रमण सिंग यांनी दाखवला हिरवा झेंडा\nलक्ष्य भागिरथी सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती\nओडीसाच्या मुख्यमत्र्यांनी 'दिनदयाळ उपाध्याय' सभागृहाचे उद्घाटन केले\nरायपूर: मुख्यमंत्री रमण सिंह यांनी नागरिकांचा सत्कार केला\nमाझी पत्नी निवडणूक लढवणार नाहीः अखिलेश यादव\nरायपुरः हॅास्पिटलमध्ये तीन मुलांचा मृत्यु\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/kavita?page=2", "date_download": "2018-10-15T09:55:13Z", "digest": "sha1:DPVGGHXD3DDEQW35KK6656OHBDHCQ5JA", "length": 9204, "nlines": 122, "source_domain": "gangadharmute.com", "title": " माझी कविता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी कविता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं 1,709 19-06-2011\nबिपाशाले लुगडं : नागपुरी तडका 1,976 19-06-2011\nनाकानं कांदे सोलतोस किती\nशल्य एका कवीचे 862 20-06-2011\nसरबत...... प्रेमाच्या नात्याचं 935 20-06-2011\nचाहूल नवःउषेची 1,007 20-06-2011\nविलाप लोकसंख्येचा .. 878 20-06-2011\nहे गणराज्य की धनराज्य\nशुभहस्ते पुजा 1,222 20-06-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/", "date_download": "2018-10-15T08:34:26Z", "digest": "sha1:6NQI2NWJDQ5NP5PHNFZDFR7PTG4TBFWW", "length": 22448, "nlines": 290, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "Pune News Express - Marathi latest news in pune, Leading news portal in pune.", "raw_content": "\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\n“रेकॉर्ड’वरील सराईत गुन्हेगाराला अटक\n‘वायसीएम’मध्ये आता मानसोपचार विभाग\nवल्लभनगर एस. टी. आगार तोट्यात\nमहापालिकेच्या दहा शाळा “स्मार्ट’\nविरोधी पक्षनेत्यांची स्वकीयांकडून “कोंडी’\n तक्रार करायला आलेल्या महिलेचा पोलिसानेच केला विनयभंग\nभोसरीत रिक्षा चालकाचा खून\nतापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज अरबी समुद्रातील लुबन चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, राज्यात उन... Read more\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\n“रेकॉर्ड’वरील सराईत गुन्हेगाराला अटक\nपिंपरी – पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूसस... Read more\n‘वायसीएम’मध्ये आता मानसोपचार विभाग\nवल्लभनगर एस. टी. आगार तोट्यात\nतापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज अरबी समुद्रातील लुबन चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडायचे असल्यास उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ अं... Read more\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\n३० वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या गुन्ह्यातून ४६ वर्षांच्या व्यक्तीची अखेर सुटका झाली. अल्पवयीन मुलग... Read more\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\n#MeToo : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nमुंबईच्या काळ्या साम्राज्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मुंबईत रक्तरंजित इतिहासाचे टोळीयुद्ध घडले.... Read more\n‘भारताच्या एका सर्जिकल स्ट्राइकला पाकिस्तान १० वेळा उत्तर देईल’\nआयएसआयच्या कारवाया उघड करणारे पाकिस्तानी न्यायाधीश बरखास्त\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nचीनमधील सुझोऊ सिटी येथील सुझोऊ स्पोर्ट्स सेंटर स्टेडियममध्ये भारत आणि चीन या देशांमध्ये रंगलेला आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. त्यामुळे २१ वर्षांनंतर शेजारील राष्ट्रांमध्ये रंगलेल्या या लढतीवर चीनने वर्चस्व ग... Read more\nछत्रपती मालोजीराजे संघाचा डॉ.विश्वजीत कदम संघावर दणदणीत विजय\nआदर्श ओम छेत्री, सुहाना सैनी, इमॉन अधिकारी, सयानी पांडा यांना विजेतेपद\nपॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा : शरद कुमारला उंच उडीत विक्रमी सुवर्णपदक\nप्रो कबड्डी स्पर्धा 2018 : अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात पटणाचा विजयी\nसरलेल्या आठवड्यात संमिश्र वातावरणातही निर्देशांकांत वाढ\nमुंबई – सरलेल्या आठवड्यात देश आणि परदेशात बऱ्याच नकारात्मक घटना घडल्या तरीही सरेलेल्या आठवड्यात शेअर... Read more\n‘त्या’ कंपन्यांनी जमा केले तब्बल २४ हजार कोटी\nबजाज ऍलियान्झकडून बोनस जाहीर\nविमानतळावर प्रवाशांना मदतीसाठी येणार रोबो\nअभिमत विद्यापीठातील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ वैद्यकीय अभ्यासक्रम महागल्यामुळे गुणवत्ता आणि इच्... Read more\nपालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता\nकेवळ 30 टक्‍के रुग्णालय परवान्यांचे नुतनीकरणे\nभाई वैद्य यांचे विचार कायम स्मरणात राहतील…\nएका लढव्या तरुणाला भावपूर्ण श्रद्धांजली जेष्ठ समाजवादी नेते,माजी गृहराज्य मंत्री, समाजवादी पार्टी (इं) चे संस्थापक – राष्ट्रीय प्रमुख आदरणीय भाई वैद्य (वय वर्ष ९०) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले. भाईनी पुण्या... Read more\n‘मिड ब्रेन एक्टीव्‍हेशन’ जादू नव्‍हे; तर मानवी मेंदुची शक्ती\n‘स्वच्छ’च्या नावाखाली ‘अस्वच्छ’ कारभार\nसात मुद्दे आणि गुजरातचा विजय\nईच्छाशक्तिने चिमुरडीने ठेंगणा केला लिंगाणा\nसलीम-सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण\nआमिरने “मोगल’ चित्रपट सोडला\nअलिया भट की अलिया कपूर\nइटलीच्या रस्त्यावर डिम्पल कपाडियाचा डान्स\n“मी टू’च्या नवीन कथा उजेडात\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\n“रेकॉर्ड’वरील सराईत गुन्हेगाराला अटक\n‘वायसीएम’मध्ये आता मानसोपचार विभाग\nवल्लभनगर एस. टी. आगार तोट्यात\nमहापालिकेच्या दहा शाळा “स्मार्ट’\nविरोधी पक्षनेत्यांची स्वकीयांकडून “कोंडी’\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\n“रेकॉर्ड’वरील सराईत गुन्हेगाराला अटक\n‘वायसीएम’मध्ये आता मानसोपचार विभाग\nवल्लभनगर एस. टी. आगार तोट्यात\nमहापालिकेच्या दहा शाळा “स्मार्ट’\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\n’, उदयनराजेंनी थेट पोलिसांनाच दिलं आव्हान\n“भामा-आसखेड’चा बोजा 170 कोटींवर\nडीएसकेंच्या दोन कंपन्यांनी 52 कोटींचा व्हॅट बुडविला\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\n“रेकॉर्ड’वरील सराईत गुन्हेगाराला अटक\n‘वायसीएम’मध्ये आता मानसोपचार विभाग\nवल्लभनगर एस. टी. आगार तोट्यात\nमहापालिकेच्या दहा शाळा “स्मार्ट’\nविरोधी पक्षनेत्यांची स्वकीयांकडून “कोंडी’\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\n‘बुक कॅफे’ना वाचकांची पसंती\nमहापालिकेसमोर मेट्रो स्थानकाचे काम सुरू\nअनियंत्रित वापरामुळेच पाणीपुरवठा बंद\nमेट्रो मार्गिकेतील अतिक्रमणे हटवली\nतुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची, सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख\nआमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/kavita?page=3", "date_download": "2018-10-15T09:40:25Z", "digest": "sha1:FAZYWPOMAYUFWUYFC2JAR3XNH2NEJGME", "length": 9134, "nlines": 122, "source_domain": "gangadharmute.com", "title": " माझी कविता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी कविता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nऊठ ऊठ शेतकरी बाळा 2,616 22-06-2011\nजरासे गार्‍हाणे 793 22-06-2011\nरे जाग यौवना रे....\nहवी कशाला मग तलवार \nनाते ऋणानुबंधाचे.. 906 22-06-2011\nरानमेवाची दखल 1,342 24-06-2011\nमरण्यात अर्थ नाही 1,005 12-07-2011\nआता काही देणे घेणे उरले नाही 1,006 12-07-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.rajendrapatilyadravkar.com/about-rajendra-patil-yardavkar/", "date_download": "2018-10-15T09:12:19Z", "digest": "sha1:JW5JOHIY67XROMDJOM6C24QDIT6TWB4M", "length": 3466, "nlines": 39, "source_domain": "www.rajendrapatilyadravkar.com", "title": "BIOGRAPHY | Rajendra Patil Yadravkar | Apla Manus Shirol", "raw_content": "\nनाव- श्री. राजेंद्र शामगोंडा पाटील-यड्रावकर\nपत्ता- नेहरु रोड, 6 वी गल्ली, जयसिंगपूर\nफोन नंबर निवास -०२३२२-२२५०७४\nजन्म तारीख- ५ मे १९७०.\nमुले-चि.आदित्य राजेंद्र पाटील- यड्रावकर\nमी राजेंद्र शामगोंडा पाटील बदलत्या आणि धावत्या जगात इंटरनेट व सोशल मीडिया चे महत्व वाढत आहे. सर्वच घटकातील लोक आता सोशल नेटवर्कवर भेटतात, या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधता यावा यासाठीच मी माझ्या नावाची ही वेबसाईट बनवत आहे मला आशा आणि अपेक्षा आहे या माध्यमातून आपण एकमेकांशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करू..\n१)\"डॉक्टरेट\" दि ओपन इंटरनॅशनल यूनिव्हर्सिटी कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, कोलंबो (श्रीलंका)\n२)\"जयसिंगपूर भूषण\" - स्व.मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट, जयसिंगपूर\n३)\"समाजरत्न\" - आचार्य आदिसागर अंकलीकर ट्रस्ट, कुंजवन उदगांव\n4)\"कर्मवीर भाऊराव पाटील\" दक्षिण भारत जैन सभा, कोल्हापूर\nमा. श्री. संजय पाटील-यड्रावकर\nयड्रावकर उद्योग व शिक्षण समूह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/java-programming-9def252e-6bdf-476a-af79-07b4f3803600", "date_download": "2018-10-15T09:07:22Z", "digest": "sha1:EEXMTFDZKI66TT3KDTNIYXGFIW4N5KWE", "length": 19431, "nlines": 585, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे JAVA PROGRAMMING पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 270 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक विजय टी पाटील\nशैक्षणिक टप्पा मास्टर पदवी\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/kavita?page=4", "date_download": "2018-10-15T09:50:03Z", "digest": "sha1:2YMBGB33S5ORXU2AJZIK2UTP5BDJYF5R", "length": 9229, "nlines": 122, "source_domain": "gangadharmute.com", "title": " माझी कविता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी कविता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nहिमालयाची निधडी छाती 1,047 12-07-2011\nतार मनाची दे झंकारून 861 15-07-2011\nसावध व्हावे हे जनताजन 826 15-07-2011\nसोकावलेल्या अंधाराला इशारा 949 15-07-2011\n’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला\nचिडवितो गोपिकांना 992 15-07-2011\nधोतर फ़ाटेपाव्‌तर 1,440 15-07-2011\nस्वप्नरंजन फार झाले 1,231 15-07-2011\nमाझी मराठी माऊली 1,027 15-07-2011\nनव्या यमांची नवीन भाषा 1,792 15-07-2011\nआयुष्याची दोरी 1,148 15-07-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/node/747", "date_download": "2018-10-15T09:43:16Z", "digest": "sha1:Q2BPI5MSMRNAZ2PRBVSAXJ4VSNFPRLGA", "length": 10905, "nlines": 129, "source_domain": "gangadharmute.com", "title": " बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / बायल्यावाणी कायले मरतं\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 30/01/2015 - 10:42 ह्यावेळी प्रकाशित केले.\nसरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...\nतुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला\nयेथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला\nत्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून\nसंसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून\nलढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...\nकर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड\nआला दिवस तसा... मानून घे तू गोड\nकुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट\n“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट\nधमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...\nजेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून\nश्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून\nतेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर\nज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर\nएकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...\nकायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले\nम्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले\nतुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं\nआपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं\nलुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...\n- गंगाधर मुटे ’अभय’\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/node/748", "date_download": "2018-10-15T09:53:05Z", "digest": "sha1:ME5BY6CRZTIWL2BAHCTUW3CZYOWH3CNS", "length": 9985, "nlines": 122, "source_domain": "gangadharmute.com", "title": " गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nगोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका\nमुखपृष्ठ / गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 03/02/2015 - 02:43 ह्यावेळी प्रकाशित केले.\nगोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका\nबाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य\nतवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....\nशेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते\nगोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्‍या भरते\nतरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...\nफुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”\nसस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय\nलेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...\n विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी\nकसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई\nगोवंशाला ‘अभय’ द्यावया, ह्यो एकच इलाज हाय...\n- गंगाधर मुटे ‘अभय’\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T09:10:37Z", "digest": "sha1:5JR7GDCNEZAN5N7KAWOPXAUXGN7WR2A2", "length": 9731, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सरशी झुंज; अमेरिकेत उपचार सुरू | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सरशी झुंज; अमेरिकेत उपचार सुरू\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सरशी झुंज; अमेरिकेत उपचार सुरू\nमुंबई – बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे. सोनालीची कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिनं स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सोनालीनं बुधवारी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सध्या अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत.\nसोनालीने आपल्या ट्विटर तसंच इन्स्टा अकाऊंटवर भावनिक पोस्ट करत लिहिले आहे की, ”कधी कधी आयुष्यात अनपेक्षित वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीच विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराशी लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. सतत शारीरिक वेदना होत असल्याच्या कारणामुळे काही वैद्यकीय तपासण्या केल्या. या वैद्यकीय अहवालात मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या आजाराला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत”.\nसोनालीची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. सोनालीची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. ”सोनाली Get Well Soon’, असं म्हणत चाहते तिच्या आरोग्यासाठी प्रार्थनासाठी करत आहेत.\n“सिंबा’च्या सेटवर रोहित-रणवीरची मौजमस्ती\nउपराज्यपालांविरोधातील लढाईचा निर्णय केजरीवालांच्या बाजूने\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/kavita?page=6", "date_download": "2018-10-15T09:45:04Z", "digest": "sha1:IRTQWSQ3CGUJHCPKTI27FG6INUL22CGP", "length": 9471, "nlines": 122, "source_domain": "gangadharmute.com", "title": " माझी कविता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी कविता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nकापला रेशमाच्या सुताने गळा 1,527 19-05-2012\nउद्दामपणाचा कळस - हझल 1,765 24-05-2012\nपुढे माणसांचे यशू-बुद्ध होते 1,324 28-05-2012\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,042 14-01-2013\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,127 15-02-2013\nनागपुरी तडका - ई पुस्तक 41,953 23-02-2013\nगाव ब्रम्हांड माझे 781 08-03-2013\nहंबरून वासराले चाटते जवा गाय 6,905 11-03-2013\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 14,230 18-03-2013\nदुपट्टा घसरणे वगैरे वगैरे 4,378 25-03-2013\nकाळजाची खुळी आस तू 826 02-05-2013\nमाझी गझल निराळी - भूमिका 1,510 08-05-2013\nआत्महत्या बळीच्या तू रोख वामना 879 08-05-2013\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2816", "date_download": "2018-10-15T08:20:19Z", "digest": "sha1:KWGYCB4W7ODXA4NLKJXIAYMDCGZWIZ66", "length": 6660, "nlines": 42, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दारू जास्त प्या आणि रोज जास्तीत जास्त बिड्या फुंका | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदारू जास्त प्या आणि रोज जास्तीत जास्त बिड्या फुंका\nलेखाचे शीर्षक वाचून हा लेक श्री. ठणठणपाळ यांनी लिहिला असावा असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण माझा नाईलाज असल्याने हेच शीर्षक देणे भाग पडले आहे. हा सल्ला रशियाच्या अर्थमंत्र्यांनी रशियामधल्या सर्व नागरिकांना दोन दिवसापूर्वी दिला आहे. रशियाची अर्थव्यवस्था जर जोमदार करायची असली तर असे करणे आवश्यक आहे असे त्याना वाटते. सर्वसाधारण रशियन माणूस वर्षाला 19 लिटर व्होडका पितो. त्यात वाढ होणे आवश्यक आहे असे अर्थ मंत्री ऍलेक्स कुद्रिन यांना वाटते. तसेच रशियातले फक्त 65% लोक सिगारेट्स ओढतात. ही टक्केवारी फारच कमी आहे असेही त्यांना वाटते. दोन महिन्यांपूर्वी कुद्रिन यांनी सिगारेट्स व दारू यांच्यावरचे कर बरेच वाढवले होते. परंतु त्यातून अपेक्षित उत्पन्नवाढ न झाल्याने हा सल्ला त्यांनी रशियन लोकांना दिला आहे.\nइंग्रजीमधे म्हण आहे Great men think alike म्हणून. आपल्या महाराष्ट्राच्या व भारताच्या साखर व कृषी उत्पादनांसंबंधी मंत्र्यांना बहुदा श्री. कुद्रिन यांच्यासारखेच वाटत असावे. त्यामुळेच ऊसापासून साखर बनवण्यापेक्षा मद्यार्क बनवा. धान्य सडून वाया घालवण्यापेक्षा मद्यार्क बनवा अशा मोहिमा ते राबवत असतात. या मद्यार्कापासून बनवलेली दारू जास्तीतजास्त लोक पिऊ लागले की महाराष्ट्राचे व देशाचे उत्पन्न नाही का वाढणार आर्थिक भरभराट ही अशी होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्यासमोर श्री कुद्रिन यांचा पूर्णाकृती पुतळा खरे म्हणजे उभारला पाहिजे.\nश्री. \"ठणठणपाळ\" आपला आभारी आहे. तुम मुझे युं भुलाना पाओगे जब कभी भी ऐसा वक्त आयेगा संग संग तुम मुझे भी याद करोगे.\nश्री कुद्रिन यांचा पूर्णाकृती पुतळा का आपल्या महान् लोकशाहीत नेते कमी आहेत का\nउपक्रमींना ठायी-ठायी ठणठणपाळ दिसायला लागल्याचे वाचून मला संताजी-धनाजींच्या घटनेची याद आली. होय्, अनेकांचे पुतळे उभे करु शकु असे अनेक थोर्-थोर् मंडळी आहेत आपल्याकडे.\nही बातमी खरंच गमतीदार आहे.\nसगळ्याच देशाची सरकारे स्वतःचे खर्च कमी करण्यापेक्शा लोकांकडून वेगवेगळ्या मार्गाने कर कसा वसूल करायचा याच्याच विचारात असते असे दिसते.\nकालच दुचिवावर श्री. अण्णा हजारे यांना, 'मुदत संपली तरीही बर्‍याच ठिकाणी सरकारने, जी 'वाटमारी' टोलटॅक्सच्या नावाने चालू ठेवली आहे, ती बंद करायला पाहिजे' असे म्हणताना पाहिले होते ते आठवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/kavita?page=7", "date_download": "2018-10-15T09:52:03Z", "digest": "sha1:6447ZBU46WGEKXMPAPDXPOKZ2WOKLTSU", "length": 9447, "nlines": 122, "source_domain": "gangadharmute.com", "title": " माझी कविता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी कविता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nअन्नधान्य स्वस्त आहे 927 28-05-2013\nशस्त्र घ्यायला हवे 921 04-06-2013\nचीन विश्वासपात्र नाही 1,117 20-07-2013\nपाणी लाऊन हजामत 1,640 01-08-2013\nलोकशाहीचा अभंग 1,503 14-08-2013\nबोल बैला बोल : नागपुरी तडका 1,599 18-09-2013\nदॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका 1,578 15-12-2013\nटिकले तुफान काही 1,420 28-12-2013\nपरीक्षकांचीच परीक्षा घेणारा गझलसंग्रह - श्री. श्याम पवार 982 09-03-2014\nरंग आणखी मळतो आहे 730 22-03-2014\nसूर्य थकला आहे 712 25-03-2014\nलोकशाहीचा सांगावा 978 28-03-2014\nप्रीतीची पारंबी 653 02-04-2014\nवरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये 722 13-04-2014\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2691", "date_download": "2018-10-15T08:55:28Z", "digest": "sha1:WVOOGKHFZ4ERBEBC3YYUICBTMETBM22L", "length": 70871, "nlines": 334, "source_domain": "mr.upakram.org", "title": "हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ : चार शब्द | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ : चार शब्द\nमी मी आहे, खंडेराव.\nह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तू कोण\nमी तू आहेस, खंडेराव.\nअंमळ चुळबुळत्साता मी म्हणतो, म्हणजे तुलाच मी मी कोण असं विचारलं तुलाच मी मी कोण असं विचारलं म्हणजे स्वत:लाच मी कोण आहे, असं म्हणजे स्वत:लाच मी कोण आहे, असं मग तो कोण\nआत्ता बरोबर. तरच आपल्याला काहीतरी सांगता येईल, खंडेराव. मी तू तो एकच.\nह्यावर सामसूम. किती एक शतकांची. नि:शब्द.\nआणि खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.\nअशी हिंदूची सुरुवात आहे. एका भयंकर, जगड्व्याळ रोलरकोस्टरवर घेऊन जाणारी महाकादंबरी. बरीच वर्षं येणार म्हणून गाजलेली. पण आल्यावर, वाचल्यावर एवढा वेळ लागला तो साहजिकच आहे असं मान्य करायला लावणारी.\nएका भल्या मोठ्या पृष्ठभागावरचा एक अतिविशाल देखावा. तो कधीच एका नजरेत येत नाही. तुकड्यातुकड्याने पहावा लागतो. त्यात काय नाही हा खंडेराव आहे, खंडेराव विठ्ठल मोरगावकर हा खंडेराव आहे, खंडेराव विठ्ठल मोरगावकर त्याचं खानदेशातलं मोरगाव, या गावाचा खंडेरावाच्या मागच्या सातव्या पूर्वजापासूनचा नागोजीरावपासूनचा इतिहास, या गावामागची सातपुड्याची डोंगररांग, तिथले आदिवासी, भलामोठा खटलं असणारं त्याचं कुणबी कुटुंब, लाख केळी असलेला त्याचा कर्तृत्त्ववान बाप, शेकडो एकरांची शेती, त्यातले सालदार, मजूर, गावातले बारा बलुतेदार, परत अगणित नातेवाईक, घरातल्या म्हातार्यार, त्यांचा भूतकाळ, नवरा मेल्यावर परत आलेल्या स्त्रिया. अजून काय सांगितलं म्हणजे कल्पना येईल त्याचं खानदेशातलं मोरगाव, या गावाचा खंडेरावाच्या मागच्या सातव्या पूर्वजापासूनचा नागोजीरावपासूनचा इतिहास, या गावामागची सातपुड्याची डोंगररांग, तिथले आदिवासी, भलामोठा खटलं असणारं त्याचं कुणबी कुटुंब, लाख केळी असलेला त्याचा कर्तृत्त्ववान बाप, शेकडो एकरांची शेती, त्यातले सालदार, मजूर, गावातले बारा बलुतेदार, परत अगणित नातेवाईक, घरातल्या म्हातार्यार, त्यांचा भूतकाळ, नवरा मेल्यावर परत आलेल्या स्त्रिया. अजून काय सांगितलं म्हणजे कल्पना येईल आणि खरंच कल्पना येईल आणि खरंच कल्पना येईल\nहा खंडेराव पुरातत्ववेत्ता आहे. उत्खनन करतो, युनेस्को-मोहनजो-दडो १९६३ या प्रकल्पात सध्या त्याचं काम चालू आहे. मडकी जोडतो. मडकं सापडलं तिथे सांगाडा असलाच पाहिजे. दुसर्‍या दिवशी खोदायला घ्यायचा आयत नीट आखायला दोरी लागते. त्यांचा भलामोठ्या भेंडोळ्याचा गुंता सोडवायला हा रात्रभर जागतो. जाणिवांना पुरातत्त्वात स्थान का असू नये म्हणून सांखळिया सरांशी वाद घालतो. ह्याच्या बोलण्यातून मोरगावच्या वंशपरंपरागत गणिकांचे उल्लेख ऐकून कुतूहल चाळवलेल्या स्कॉटिश मंडीला हा मोरगावला काही महिने राहायलाच पाठवून देतो.\nउत्खननाबरोबरच याच्या डोक्याचंही उत्खनन चालूच आहे. पार सिंधू नदीच्या तीरावरच्या आर्यांपासून ते मोरगावातल्या लभान्यांच्या गणिका, त्यांची वंशज असलेली सध्याची झेंडी इथपर्यंतचे गुंते या खंडेरावाच्या डोक्यात भरलेले आहेत. पाकिस्तानात आलेली त्याची महानुभावांची तिरोनी आत्या, तिला शोधायला हा खटपट करतो आहे. \"संपूर्ण डोक्यावरुन रजई पांघरुन आत तयार झालेल्या उबदार अंधारात गर्भाशयातल्यासारखं डोक्याकडे गुडघे घेऊन सुषुप्तीच्या अबोध अवकाशात तरंगणारा\" हा असा खंडेराव आहे.\nसंपूर्ण कादंबरीभर पसरलेले अगणित लोकजीवनाचे संदर्भ, महानुभावांचे संदर्भ, परत लोकगीतं, लोककथा, म्हातार्‍याकोतार्‍यांच्या आठवणी, तुकाराम, पाकिस्तानात असताना वेड लावलेल्या गझला, गाणी, शेकडो शेर, गांधींच्या सर्वभक्षक हिंदुत्वाला घाबरुन मुसलमानांनी मागितलेला पाकिस्तान, मग फाळणी, फाळणीनंतर आपल्याच देशात परदेशी झालेले लोक, परत मोरगावचे ऐतिहासिक संदर्भ असा सगळाच हा पसारा आहे. आणि शिवाय स्वत:च्या नजरेतून या सगळ्याकडे बघणारा खंडेराव. आता अजून काय काय लिहू आणि हे एवढं लिहून नेमाड्यांकडे तरी लिहायला आता शिल्लक काही राहिलं आहे का आणि हे एवढं लिहून नेमाड्यांकडे तरी लिहायला आता शिल्लक काही राहिलं आहे का असा प्रश्न पडायला लावणारी ही अडगळच आहे खरी. हिला काय नावं द्यायचं असा प्रश्न पडायला लावणारी ही अडगळच आहे खरी. हिला काय नावं द्यायचं समृद्ध नाव बरोबर आहे मग.\nकोसलाशी हिची तुलना करायचं कारण नाही. पण दोन्हींमध्ये थोडी साम्यं आहेत. ती लगेच जाणवण्यासारखी आहेत. (हिंदूबद्दल लिहायचं काय हा अवाढव्य प्रश्न सोडवण्याकरिता ही तुलनेची पळवाट मी काढली आहे असं म्हणू फारतर.) कोसलातला पांडुरंग सांगवीकर एकुलता एक वंशाचा दिवा आहे. खंडेरावाचं तसं नाही. याला भाऊ आहेत, बहिणी आहेत. पण पांडुरंग सांगवीकरासारखाच हाही घरापासून तसा अलिप्तच आहे. कापडचोपड खरेदी करणारे हरामखोर लोक यालाही आवडत नाहीत असं म्हणता येईल. कोसलातला नायक घरी परत येतोच शेवटी. पण खंडेराव काय करणार आहे मधुमेह झाल्यावर औषधपाणी करायलाही सवड मिळत नाही इतका भलामोठा शेतीचा पसारा त्याचा बाप घालून बसला आहे. घरातल्यांचं करता करता झिजून चाललेल्या वहिनीची बाजू घेऊन बोलताच याला टांगायला निघालेल्या लोकांकडून, बाप मेल्यादिवशीच घरातल्या सोन्याची वाटणी पोटच्या पोरींमध्ये करुन टाकणार्‍या आईपासून हा लांब जाणार यात नवल काय मधुमेह झाल्यावर औषधपाणी करायलाही सवड मिळत नाही इतका भलामोठा शेतीचा पसारा त्याचा बाप घालून बसला आहे. घरातल्यांचं करता करता झिजून चाललेल्या वहिनीची बाजू घेऊन बोलताच याला टांगायला निघालेल्या लोकांकडून, बाप मेल्यादिवशीच घरातल्या सोन्याची वाटणी पोटच्या पोरींमध्ये करुन टाकणार्‍या आईपासून हा लांब जाणार यात नवल काय तशी मग पांडुरंगाची आणि खंडेरावाची विचारपद्धती सारखीच आहे.\nसुरुवातीला पाकिस्तानातल्या उत्खननाच्या साईटवरुन सुरु झालेली कादंबरी खंडेरावाच्या वडिलांच्या मृत्यूशय्येवर असल्याच्या तारेनंतर खंडेराव मोरगावला निघतो तेव्हा फ्लॅशबॅकमध्ये शिरते आणि मधल्या रोलरकोस्टर राईडनंतर खंडेराव गावात आल्यावर त्याचे वडील जेव्हा त्याच्या मांडीवर प्राण सोडतात तिथे येऊन संपते. आता या पुढे या खंडेरावाचं काय होणार आहे तो काय करणार आहे तो काय करणार आहे हे सगळं तो मागे सोडून जाणार आहे हे सगळं तो मागे सोडून जाणार आहे गेलाच तर मग या सगळ्याकडे कोण बघणार आहे गेलाच तर मग या सगळ्याकडे कोण बघणार आहे या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागातच आता मिळणार. चांगदेव चतुष्टयासारखे याचेही पुढचे भाग येणार असल्याचा उल्लेख मलपृष्ठावर आहेच. ते तरी लवकर यावेत अशी नेमाड्यांना विनंती करता येईल.\nतर शेवटी माझ्या कुवतीनुसार मला हे एवढंच लिहिता येईल असं वाटत होतं आणि तेवढंच लिहिलेलं आहे. तात्पर्य विचाराल तर ही कादंबरी वाचणं हा एक अनुभव होता. अनुभवाच्या आधी कोणतं विशेषण लावावं हे मात्र कळत नाही. गेल्या वीसपंचवीस वर्षात वाचून मिळालं नसेल इतकं या कादंबरीनं मला (माझ्याबद्दल बोलतो आहे मी) वाचतानाच्या चार दिवसात दिलं असं म्हणता येईल. त्यामुळे तरी वाचलीच पाहिजे अशी माझ्यामते ही कादंबरी आहे. मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित असते तसेच ते कादंबरीकडूनही असते आणि हिंदू त्यात यशस्वी झाली आहे. या वाक्याची खातरजमा कादंबरी वाचल्यावर तुम्हाला करता येईल. आमेन\nउपक्रमावर याआधी प्रसिद्ध झालेल्या परिक्षणाला वाचायच्या आधीच हा लेख लिहिलेला होता. म्हटलं इतके भारंभार लेख येत असतात (याचा अर्थ आधीचे परीक्षण असा घेऊ नये. इतर भारंभार लेख असा घ्यावा. :-) मग आपण लिहिलेला रिव्ह्यू उर्फ परिक्षणाचा लेख कचर्‍यात का टाकायचा त्यामुळे उपक्रमवासियांना अजून एका परिक्षणाची मेजवानी मिळते आहे. परत एकदा आमेन\nहेही परीक्षण, रसग्रहण आवडले.\nगेल्या वीसपंचवीस वर्षात वाचून मिळालं नसेल इतकं या कादंबरीनं मला (माझ्याबद्दल बोलतो आहे मी) वाचतानाच्या चार दिवसात दिलं असं म्हणता येईल. त्यामुळे तरी वाचलीच पाहिजे अशी माझ्यामते ही कादंबरी आहे. मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित असते तसेच ते कादंबरीकडूनही असते आणि हिंदू त्यात यशस्वी झाली आहे.\nमीही हिंदूचे एक परीक्षण लवकरच लिहीणार आहे. ;)\nभारंभार परीक्षण लेखांमध्ये आमचीही काडी. (अख्ख्या बाजारात आमचंच गवत स्पेश्शल आणि अस्सल आहे. कोपर्‍यात का होईना, आमचाही स्टॉल असावा म्हणून रुमाल टाकून ठेवतो.)\nयेऊद्या तुमचीही काडी मग लवकर. अरेरे, पण प्रतिसाद दिल्याने आता रुमाल हलला. :-)\nफायरफॉक्ससाठी एक आमचाही पर्सोना.\nहेही रसग्रहण आवडले. विसुनानांच्या व इतरांच्याही रसग्रहणाची वाट पाहत आहे.\nयाला भाऊ आहेत, बहिणी आहेत.\nरसभंग होऊ नये म्हणून व्हैट अक्षरांत. इच्छुकांनी स्वतःच्या जबाबदारीवर ओळ वाचावी.\nखंडेरावाला भाऊ होता. भावड्याच्या अकाली निधनाचा संदर्भ त्यात आला आहे. पांडुरंगाला आणि खंडेरावाला दोघांनाही बहिणी आहेत.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nतुमचा रुमाल कुठे आहे\nविसुनानांच्या व इतरांच्याही रसग्रहणाची वाट पाहत आहे.\nअरे, तुमचा रुमाल टाकला नाही छे, हे काही बरोबर नाही. वाटल्यास तुमची जागा धरून ठेवतो. ;)\nखंडेरावाला भाऊ आहेच की मग. मी आधी मकडूलाही भाऊच समजून चाललो होतो. त्यामुळे भाऊ आहेत असे लिहिले.\nशिवाय पांडुरंगाला पण बहिणी आहेतच. पण वंशाचा दिवा तो एकुलता एकच आहे. तसे खंडेरावाचे नाही. भावडूच्या नंतर तो एकुलता राहिला आहे.\nतुम्हाला काय म्हणायचे आहे ते नीट कळलेच नाही.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रतीक देसाई [30 Jul 2010 रोजी 05:38 वा.]\n>>> तात्पर्य विचाराल तर ही कादंबरी वाचणं हा एक अनुभव होता. <<<\nहाच अनुभव सध्या घेतोय. अजून वाचन संपलेले नाही (त्यामुळे या सुंदर अभ्यासू परिक्षणावर लिहिलेले नाही). एका मित्राने सल्ला दिला होता की, 'कादंबरी फक्त रात्रीच्या वेळी, टीव्ही, बातम्या, रेडिओ, मोबाईल हे बाजूला ठेवून वाच...`, त्याने असे का सांगितले ते पहिल्या शंभर पानातच कळते. लेखनाची विलक्षण जादू असलेले नेमाडे स्वतःसमवेत वाचकालादेखील मोहोनजडो आणि पाकिस्तानातील विविध प्रांतात घेऊन जातातच पण तेथून इकडेतिकडे न सोडता थेट मोरगावात आणतात आणि मग त्या ठिकाणाहून, त्या गोतावळ्यातून आपण बाहेर पडूच शकत नाही, असा थरारक प्रवास आहे, ही कादंबरी म्हणजे \n गुंगीच आहे ही एक प्रकारची ~~ (झळझळीत उन्हात रस्त्याची कामे करणार्‍या बाया, अन् झाडाखाली ठेवलेले पोर रडले तर कामातून यायला लागू नये म्हणून अगोदरच त्याला अंगावर दूध पाजताना त्यांनी स्तनाला अफूची बोंडे लावणे अन् दीर्घकाळ त्याला झोपविणे.... हा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे.)\nगांधींच्या सर्वभक्षक हिंदुत्वाला घाबरुन मुसलमानांनी..\nहे तुम्हाला म्हणायचे आहे की नेमाड्यांना नक्की कळाले नाही. कादंबरी वाचल्यावर कळू शकेल काय \nमला येथेही भेट द्या.\nमीही हेच विचारणार होतो.\nप्रतीक देसाई [30 Jul 2010 रोजी 06:53 वा.]\nकादंबरीत कराचीमधील एक सिंधी पुढारी 'गोप भंभाणी' वरील मत व्यक्त करतो. त्याच्या मते \"मुसलमानांना अशी सतत भीती वाटत होती की, 'ईश्वर अल्ला तेरे नाम' म्हणत गांधीबाबा सर्वांनाच एक दिवस हिंदू करून टाकणार म्हणून अखंड हिंदुस्थान नको\"..... वगैरे वगैरे \n एकडे अजुनही लोक गांधीबाबाला पाकधार्जिणे म्हणून शिव्या घालताहेत....असो. हे कादंबरीतील पात्राचे मत आहे असे म्हणता तर जास्त चर्चा करण्यात काही हशील नाही. पण बरेच वेळा पात्राचे मते हे लेखकाचे मत असू शकते. (तसे येथे आहेच असे नसावे.) एकंदरीत कादंबरी लवकरात लवकर वाचायलाच हवी. न जाणो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गहजब व्हायचा आणि बंदी यायची.\nमला येथेही भेट द्या.\nहे विचार पात्राचेच आहेत. भंभाणी असं म्हणतो की पाकिस्तान जीनामुळे जितका झाला नसेल तितका गांधींमुळे झाला. कारण गांधीजींच्या प्रार्थना, भजनं, उघडं शरीर, महिनोन महिने उपवास यामुळे मुसलमान घाबरले. शिवाय सतत मुसलमानांची बाजू घ्यायची आणि दाखवायला दिलदार हिंदू, त्यामुळे गांधीजींचा संशय यायला लागला. गांधीजी कॉंग्रेसचे सर्वेसवा नसते आणि त्याऐवजी पटेल, नेहरु, सुभाषचंद्र असते तर पार्टिशनचं मुसलमानांच्या लक्षातही आलं नसतं.\nबाकी कादंबरीतला काही भाग विवादास्पद होऊ शकला असता. कारण महानुभावांच्या पाच नामांपैकी जी या पंथात अगदीच महत्त्वाची मानली जातात ती सरळ छापली आहेत जी माझ्या मते या पंथाचा उपदेश घेतल्याशिवाय कुणाला मिळत नाहीत किंवा मिळणे बरोबर समजले जात नाही. अर्थात महानुभावांचा वारकर्‍यांसारखा दबावगट नसल्याने यादवांच्या तुकारामचं झालं तसं करणं महानुभाव पंथियांना जमण्यासारखंही नाही. कधी कुणाच्या लक्षात आलंच तर ते आवाज उठवतील पण त्याचा परिणाम कितपत होईल शंका आहे. कदाचित कुणाला आक्षेपार्ह वाटणारही नाही.\nमहानुभावांच्या पाच नामांपैकी जी या पंथात अगदीच महत्त्वाची मानली जातात ती सरळ छापली आहेत जी माझ्या मते या पंथाचा उपदेश घेतल्याशिवाय कुणाला मिळत नाहीत किंवा मिळणे बरोबर समजले जात नाही.\nमहानुभावांचा वारकर्‍यांसारखा दबावगट नसल्याने\nवि.भि. कोलते यांना ५००० दंड झाला.\nवि.भि. कोलते यांना ५००० दंड झाला.\nदंड २५००० रु. होता, टंकनदोषाबद्दल क्षमस्व. एक दुवा सापडला आहे. कोलते यांच्या मृत्यूनंतर इतरांवर दावा चालू होता असे दिसते. या निकालात कोलते यांच्या हयातीतील खटल्यांचे उल्लेख आहेत पण ते मी न्यायालयाच्या संस्थळावर शोधले नाहीत.\nसर्वप्रथम ह्या लै भारी परिक्षणाबद्दल आभार.. सौरभने ही कादंबरी नुसती वाचली नाहि तर वाचताना अनुभवली आहे हे परिक्षण वाचतानाच कळते. पुस्तकाचा सचित्र परिचय, परिचय करून देण्याची अदा (शैली पेक्षा अदाच) खूप आवडला.\nआतापर्यंत ग्रंथालयात आल्यावर वाचुन घेऊ म्हणत होतो.. पण आता घेऊनच येतो.. उत्सुकता जास्त ताणली गेलीये\nअवांतरः सर्व वाचकांना विनंती की पुस्तकविश्चवरही हे परिचय येऊ दे. भविष्यात तिथे सर्व संबंधित परिक्षणे पुस्तकावरून एकत्र शोधायला सोपी जातील\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nराजेशघासकडवी [30 Jul 2010 रोजी 15:54 वा.]\nआपल्याला म्हणायचं कोणीतरी आधीच म्हणून ठेवलेलं किती बरं असतं...\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nपरिक्षण वाचून माझा आधी कादंबरी न वाचण्याचा विचार बदलला. यातच परिक्षणाचे यश आहे असे वाटते. अनेक आभार.\nअभिनंदन. मनुष्याने ... असो. ;)\nतोटा नक्कीच होणार नाही.\nप्रमोद सहस्रबुद्धे [30 Jul 2010 रोजी 08:13 वा.]\nपरिक्षण आणि परीचय आवडले. असे वाटले की मी का हे लिहिले नाही.\nउपक्रमावर याआधी प्रसिद्ध झालेल्या परिक्षणाला वाचायच्या आधीच हा लेख लिहिलेला होता. म्हटलं इतके भारंभार लेख येत असतात (याचा अर्थ आधीचे परीक्षण असा घेऊ नये. इतर भारंभार लेख असा घ्यावा. :-) मग आपण लिहिलेला रिव्ह्यू उर्फ परिक्षणाचा लेख कचर्‍यात का टाकायचा त्यामुळे उपक्रमवासियांना अजून एका परिक्षणाची मेजवानी मिळते आहे. परत एकदा आमेन\nअजून भरपूर परिक्षणं येऊ शकतात. एकाच गोष्टीच्या अनेक अर्थ आणि जाणीवा ही पण या कादंबरीची खासियत आहे.\nकथेत कधी कधी कालविसंगती वाटणारी विधाने येतात. पण त्यांच्या इतर अभ्यासपूर्ण विधानांमुळे आपली माहिती तपासून पहाविशी वाटते. मला असे वाटते की सिंधी (हिंदू) पुढारी हा खरा असावा. (ते कादंबरीतले पात्र नाही.) १९६०-६२ मधे मराठवाडा विद्यापीठ नामांतराची चळवळ होती हे वाचून असेच आश्चर्य वाटले होते. (मला वाटायचे की ती ७० च्या दशकातली). पण कदाचित ते खरे असेल.\nसीडीचा उल्लेख : काळाचा गोंधळ\nपहिल्याच प्रकरणात सीडीचा उल्लेख करून लेखकाने गोंधळ माजवला आहे.\n१९७१ साली 'काँपॅक्ट डिस्क' किंवा तिचे लघुरूप 'सीडी' असेल असे स्वप्नातही पटत नाही.\nत्यावेळी काँपॅक्ट टेपरेकॉर्डरही भारतात तसे दुर्मिळच होते.\nप्रतीक देसाई [30 Jul 2010 रोजी 10:41 वा.]\nवरीलप्रमाणेच \"काळ\" विसंगतीची काही उदाहरणे आहेतच. उदाहरणार्थ ~~ युनेस्कोच्या प्रोजेक्टसाठी सन १९६३ साली पाकिस्तानच्या सक्कर धरण परिसरात सिंधुनदीच्या तळपातळी सभोवती संशोधकांचा कॅम्प अन् तिथे भारतातील डॉ.सांखळीया, पाकिस्तानातील डॉ.जलील, काही अमेरिकन, ब्रिटिश यांच्यासमवेत नायक खंडेरावही आहे. कँम्पची मुदत संपत येते त्यावेळी कामाच्या उरलेल्या धबडग्यात खंडेराव प्रोजेक्टची जी कामे करतो त्याचा उल्लेख करताना म्हणतो, \"नकाशे जुळवून रेषा पक्क्या करणे, ड्राफ्ट्समनकडून् नकाशे करून त्यांच्या शंभर झेरॉक्स प्रती त्या त्या फायलीत् लावणे....\" इ. इ.\nमाझी शंका '१९६३' साली भारतात (वा पाकिस्तानमध्ये) झेरॉक्स सिस्टीम होती माझ्या माहितीनुसार भारतात सन १९७५ पर्यन्त तरी \"झेरॉक्स\" ही सोय नव्हती. (की होती माझ्या माहितीनुसार भारतात सन १९७५ पर्यन्त तरी \"झेरॉक्स\" ही सोय नव्हती. (की होती\n(अर्थात या छोट्या छोट्या उदाहरणांचा आणि कादंबरीच्या महतेचा काही संबंध नाही.)\nडॉ.सांखळीया हे कल्पित पात्र आहे की खरे कारण डेक्कन कॉलेजमधील पुरातत्वविभागात डॉ. सांकालिया बरीच वर्षे संशोधन करत होते.\nप्रतीक देसाई [30 Jul 2010 रोजी 11:56 वा.]\n>>> कारण डेक्कन कॉलेजमधील पुरातत्वविभागात डॉ. सांकालिया बरीच वर्षे संशोधन करत होते. <<<\nकादंबरीत असा उल्लेख आहे ~~ \"डेक्कन कॉलेजात मी आणि मंडी (लंडन विद्यापीठातील एक ब्रिटीश तरूणी) गेल्या वर्षी रुजू झालो - मी सांखळिया सरांकडे पीएचडीचा विषय पक्का करण्यासाठी गेलो.\"\nत्यामुळे आपण म्हणता तेच डॉ.सांकालिया या \"खंडेरावा\"चे गाईड असणार.\nतसेच असावे. नेमाडे यांनीही कादंबरीतले पुरातत्व वगैरे त्यांचे शिकवण्याचे विषय असल्याचे स्टार माझाच्या मुलाखतीत सांगितले होतेच. त्यामुळे हे सांखळिया खरेच त्यांचे गाईड असावेत.\nझोपेशी मात्र नक्कीच संबंध\n(अर्थात या छोट्या छोट्या उदाहरणांचा आणि कादंबरीच्या महतेचा काही संबंध नाही.)\nसंपादकांच्या झोपेशी मात्र नक्कीच संबंध आहे.\nसंपादकांच्या झोपेशी मात्र नक्कीच संबंध आहे.\nनेमाडेंची वाक्ये उडविल्यावर झालेल्या व्य.नि. देवाणघेवाणीचे धागे छापणार आहेत का\nप्रतीक देसाई [30 Jul 2010 रोजी 13:25 वा.]\n>>> संपादकांच्या झोपेशी मात्र नक्कीच संबंध आहे. <<<\nयू मीन मि.रामदास भटकळ अँड को \nयू मीन मि.रामदास भटकळ अँड को \nअर्थातच. तुमच्या आणि इतर उपक्रमींच्या लक्षात आलेल्या झेरॉक्स, सीडी सारख्या कालविसंगती संपादकांच्या लक्षात आल्या नसल्यास त्यांनी झोपण्यासाठीच पैसे घेतले असावेत. कालविसंगती त्यांच्या लक्षात येऊनही त्यांनी लेखकाच्या लक्षात आणून दिल्या नसल्यास त्यांच्यापेक्षा पॉप्युलर प्रकाशनातला सांगकाम्या प्यून बरा वरील गोष्टी भटकळांच्या कशा बरे लक्षात आल्या नाहीत वरील गोष्टी भटकळांच्या कशा बरे लक्षात आल्या नाहीत मार्केटिंगकडे जेवढे लक्ष दिले त्याच्या १० टक्के लक्ष संपादनाकडे द्यायला हवे होते. असो.\nएक तर ही कादंबरी असल्याने त्याला संपादक नसणार हा माझा अंदाज आहे. आणि अशा चुका शोधणे हे काम संपादक असले/नसले तरी मुद्रितशोधकाचे असते असे मला वाटते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रतीक देसाई [02 Aug 2010 रोजी 05:45 वा.]\n>>> तरी मुद्रितशोधकाचे असते असे मला वाटते. <<<\nमला वाटते श्री.धम्मकलाडू म्हणतात तसे कालविसंगतीच्या काही चुका या \"संपादन\" टेबलशीच निगडित आहेत. मुद्रितशोधकाचे काम \"जसे आहे तसे तपासणे\" इतकेच असते (ही बाब मी आज मुद्दाम एका प्रकाशन संस्थेत काम करीत असलेल्या ओळखीच्या गृहस्थाकडून माहित करून घेतली.)\nउदा. \"भारतातील पहिली रेल्वे ठाणे-मुंबई मार्गावर धावली.\" असे जर छापल्या जाणार्‍या क्रमिक पुस्तकात वाक्य असेल तर इथे संपादकाचे काम आहे की, ते वाक्य \"मुंबई-ठाणे मार्गावर धावली\" असे करणे. पण त्याच्या नजरेतून ही बाब सुटली तर \"मुद्रितशोधक\" हे वाक्य मूळ कॉपीत तसेच असेल तर ते त्याच्या अखत्यारीत तो तसेच ठेवेल. (मात्र छपाईत \"ठाणे\" शब्द \"ठाने\" असा पडला असेल तर मात्र नक्कीच योग्य ती दुरुस्ती करेल.)\nकाही प्रकाशन संस्थात त्या त्या विषयातील विद्यापीठातील \"एक्स्पर्ट\" मानधन तत्वावर नियुक्त केलेले असतात आणि मुद्रितशोधनानंतर \"अखेरचा हात\" फिरविण्यासाठी (विशेषत: वर नेमाडे यांच्या कादंबरीतील विसंगतीची उदाहरणे टिपण्यासाठी) मुद्रणप्रत त्यांच्याकडे दिली जाते. अर्थात ही बाब मुख्यतः क्रमिक पुस्तकाबाबत कटाक्षाने पाळली जाते. ललित वाङ्मयाबाबत असे केले पाहिजे, पण प्रकाशकांना लेखक \"खपाऊ\" वाटत असल्याने त्यांच्यात बेफिकीरी येतेच येते. त्यातूनही वर्तमानपत्रातून वाद झालाच तर ठरलेले उत्तर असतेच \"पुढील आवृत्तीत या चुका काढल्या जातील.\"\nभारावून जाऊन लिहिलेले छान परीक्षण. आवडले. वाचकही परीक्षण वाचून भारावून जाऊ शकतात. अर्थात मराठीचे जगच एवढे छोटे आहे की एवढा मोठा कॅनवास मराठीत हाताळल्यावर मराठीच्या वाचकांना तसे वाटल्यास नवल नाही.\nएवढा मोठा कॅनवास मराठीत हाताळल्यावर-\n-नाही हो. मोठाबिठा कॅनवासबिनवास नाही. एका किरकोळ खेड्यातली जमीन आहे ती. (जमीन - जशी गझलेची असते तशीही)\nआकाशाच्या कॅनव्हासवर काल्पनिक चित्र रेखण्यापेक्षा पायाखालच्या मातीत खरोखरच्या रेघोट्या मारणे बरे, हॉ,हॉ,हॉ -\nअसे 'देशीवादी'/नेमाडपंथी वाक्य डोक्यात आले.;)\nकुणीतरी 'भारावून लिहिलेले परीक्षण आवडले' हे प्रतिसादात लिहणार हे मला माहितच होते. अगदी पहिलाच प्रतिसाद असा येईल इतपत मी तयारी ठेवली होती. पण असा प्रतिसाद यायला उशीर झाला. :-)\nलेख लिहिल्यावर जेव्हा मी परत उपक्रमवर आलो (कारण सलग हिंदूच वाचत असल्याने चारपाच दिवस आलो नव्हतो) तेव्हा सहस्त्रबुद्धे यांचं अगदी हातचं राखून लिहिलेलं परीक्षण वाचलं तेव्हा मला वाटलं की अरे हे सहस्त्रबुद्धे असं लिहितात आणि आपण तर अगदी तोंड फाटण्याइतपत स्तुती केली आहे. मग आता काय करावं पण नंतर 'लोकांकडे लक्ष देऊ नये' हा माझा नेहमीचा निश्चय कामी आला आणि मी माझ्या लेखात बदल केले नाहीत.\nआता माझं मत असं आहे की उपक्रमावरचे काही काही मराठी लोक कुणाचंही कौतुक करायचं झालं तर हजारदा विचार करतात आणि हजारदा विचार केला तरी हे कौतुक करतीलच असं नाही. कारण बरेच प्रकांडपंडित आहेत. (हो असे सदस्य उपक्रमावर आहेत.) आणि हे एकतर नियोजन समितीवर तरी जायचे किंवा चढतचढत युनोचे अध्यक्ष तरी व्हायचे पण सगळीकडे मेला वशिल्याचा कारभार असल्याने हे इकडे मसावर येऊन इतरांचं जरा ज्ञान वाढावं या हेतूने मौलिक चर्चा करतात, विचार मांडतात आणि त्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेल्याबद्दल तक्रारही करत नाहीत.\nबघा आता असं काही नेमाडे ष्टाईल मी लिहून बसलो. आता हा हिंदूचा विजय की पराभव\nतात्पर्य काय (परत एकदा) तर हिंदू वाचून एका वीसपंचवीस वर्षाच्या नेमाडेपंथी नसलेल्या ( हो कारण दुसरे तर फक्त कोसलाच वाचले आहे मी, चांगदेव चतुष्टय वाचायचे आहे अजून ) मुलाची काय प्रतिक्रिया झाली हे प्रामाणिकपणे मांडणे जास्त महत्त्वाचे (मला) वाटते. शिवाय मी तसा अजूनही बर्‍याच गोष्टी बघून भारावून जातो. हे चांगले की वाईट हे मात्र अजून कळालेले नाही. कदाचित मी अजून तेवढा निर्ढावलेलो नसेन. (मराठी सायटींवर वेळ काढूनही. )\nत्यामुळे तुम्ही म्हणता तसे मराठीतल्या या एवढ्या छोट्या जगात एकतर भारावून जाण्याचे प्रसंग आम्हाला सारखे सारखे मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही म्हणता तसेच आम्ही भारावून गेलो तर त्यात काही नवल नाही. बरोबर आहात तुम्ही\nआता माझं मत असं आहे की उपक्रमावरचे काही काही मराठी लोक कुणाचंही कौतुक करायचं झालं तर हजारदा विचार करतात आणि हजारदा विचार केला तरी हे कौतुक करतीलच असं नाही.\nखरे आहे फक्त उपक्रमावरचेच असे नाही. एकूणातच मराठी माणूस दिलखुलास दाद द्यायला कचरतो असा अनुभव आहे.\nकुणीतरी 'भारावून लिहिलेले परीक्षण आवडले' हे प्रतिसादात लिहणार हे मला माहितच होते. अगदी पहिलाच प्रतिसाद असा येईल इतपत मी तयारी ठेवली होती. पण असा प्रतिसाद यायला उशीर झाला. :-)\nउशीर झाला नाही. दयाभावनेतून प्रतिसाद आधी टाकला नाही असे समजा असे ठळकपणे लिहिणार होतो.\nआता माझं मत असं आहे की उपक्रमावरचे काही काही मराठी लोक कुणाचंही कौतुक करायचं झालं तर हजारदा विचार करतात आणि हजारदा विचार केला तरी हे कौतुक करतीलच असं नाही. कारण बरेच प्रकांडपंडित आहेत. (हो असे सदस्य उपक्रमावर आहेत.) आणि हे एकतर नियोजन समितीवर तरी जायचे किंवा चढतचढत युनोचे अध्यक्ष तरी व्हायचे पण सगळीकडे मेला वशिल्याचा कारभार असल्याने हे इकडे मसावर येऊन इतरांचं जरा ज्ञान वाढावं या हेतूने मौलिक चर्चा करतात, विचार मांडतात आणि त्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेल्याबद्दल तक्रारही करत नाहीत.\nवरील वाक्ये म्हणजे पेनकिलर गोळ्या आहेत. चालू द्या.\nतात्पर्य काय (परत एकदा) तर हिंदू वाचून एका वीसपंचवीस वर्षाच्या नेमाडेपंथी नसलेल्या ( हो कारण दुसरे तर फक्त कोसलाच वाचले आहे मी, चांगदेव चतुष्टय वाचायचे आहे अजून ) मुलाची काय प्रतिक्रिया झाली हे प्रामाणिकपणे मांडणे जास्त महत्त्वाचे (मला) वाटते. शिवाय मी तसा अजूनही बर्‍याच गोष्टी बघून भारावून जातो. हे चांगले की वाईट हे मात्र अजून कळालेले नाही. कदाचित मी अजून तेवढा निर्ढावलेलो नसेन. (मराठी सायटींवर वेळ काढूनही. )\nतुम्ही फक्त वीसपंचवीस वर्षांचे आहात हे खरेच माहीत नव्हते. हे वयच भारावून जाण्याचे असते. भारावून जात राहा.मलाही स्तुती आणि परीक्षण ह्यातला फरक कळला नाही हे खरेच.\nतुम्ही छानच लिहिता हो. तुमचा ब्लॉगही छान आहे. लिहीत राहा.\nआता माझं मत असं आहे की उपक्रमावरचे काही काही मराठी लोक कुणाचंही कौतुक करायचं झालं तर हजारदा विचार करतात आणि हजारदा विचार केला तरी हे कौतुक करतीलच असं नाही. कारण बरेच प्रकांडपंडित आहेत. (हो असे सदस्य उपक्रमावर आहेत.) आणि हे एकतर नियोजन समितीवर तरी जायचे किंवा चढतचढत युनोचे अध्यक्ष तरी व्हायचे पण सगळीकडे मेला वशिल्याचा कारभार असल्याने हे इकडे मसावर येऊन इतरांचं जरा ज्ञान वाढावं या हेतूने मौलिक चर्चा करतात, विचार मांडतात आणि त्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेल्याबद्दल तक्रारही करत नाहीत.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रकाश घाटपांडे [30 Jul 2010 रोजी 11:34 वा.]\nअसा परिचय आल्यावर मग पुस्तक वाचायचीच गरज वाटणार नाही. फार तर चाळू\nबाकी कालविसंगत उदाहरणे लेखकापर्यंत पोचायला हवीत.\nवाचणे फार गरजेचे आहे.\nप्रतीक देसाई [30 Jul 2010 रोजी 12:01 वा.]\n>>> असा परिचय आल्यावर मग पुस्तक वाचायचीच गरज वाटणार नाही. फार तर चाळू <<<\nअसे म्हणू नका, सर तुम्ही स्वतः एक चांगले लेखक आहात, त्यामुळे \"वाचना\"चे महत्व तुम्हाला अधिकपणे पटवून सांगणे गरजेचे नाही. फार सुंदर वर्णन आहे खानदेशातील समाज जीवनाचे. श्री.नेमाडे यांची मराठी भाषेवर असलेली स्पृहणीय पकड पहिल्या शंभर पानातच जाणवते.\nनिकट भविष्यात तरी हे पुस्तक वाचायला मिळेल असे वाटत नाही याची खंत वाटली.\nअसो. परीक्षण आणि परीक्षणाची मांडणी आवडली.\nचिंतातुर जंतू [30 Jul 2010 रोजी 13:01 वा.]\nकालविसंगतीची उदाहरणं मुद्दाम तर घातलेली नसतील एक प्रकारचा एलिएशन इफेक्ट म्हणून एक प्रकारचा एलिएशन इफेक्ट म्हणून कथेच्या प्रवाहात वाचक वाहून जाऊ नये, कथेतल्या पात्रांच्या सुखदु:खांशी एकरूप होण्यामुळे निर्माण झालेल्या भावनिक नात्यांत वाचकानं विचार करायचं विसरून जाऊ नये म्हणून काहीतरी अनपेक्षित आणि मुद्दाम घातलेलं जाणवेल असं मध्येच कुठेतरी घालणं हे त्या घाटातलं एक मूलभूत तंत्र आहे.\nअवांतरः हे तंत्र देशी नाही, पण तसंही नेमाड्यांना विदेशी गोष्टींचं वावडं नाहीच आहे ;-)\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nकालविसंगतीची उदाहरणं मुद्दाम तर घातलेली नसतील एक प्रकारचा एलिएशन इफेक्ट म्हणून\nहा इफेक्ट नाटक-सिनेमांशिवाय कांदबरीतही वापरतात तर.\nअवांतरः हे तंत्र देशी नाही, पण तसंही नेमाड्यांना विदेशी गोष्टींचं वावडं नाहीच आहे ;-)\nजंतूमहोदय, काही कळले नाही. शेवटच्या भावचिन्हामुळे वाक्य अधिकच गूढ झाले आहे.\nमुक्तसुनीत [30 Jul 2010 रोजी 14:59 वा.]\nअवांतरः हे तंत्र देशी नाही, पण तसंही नेमाड्यांना विदेशी गोष्टींचं वावडं नाहीच आहे ;-)\nजंतूमहोदय, काही कळले नाही. शेवटच्या भावचिन्हामुळे वाक्य अधिकच गूढ झाले आहे.\nमराठी साहित्यप्रांतात नेमाडे हे \"देशीवादा\"चे अध्वर्यू समजले जातात. असे असतानाही , एलियनेशन यांसारख्या पाश्चात्य - पर्यायाने - विदेशी संकल्पनेचा उपयोग त्यांनी आपल्या साहित्यकृतींमधे केला असा , जिंतातूर जंतूनी उपयोजिलेल्या \"भावचिन्हा\"मागचा विनोद असावा. चूभूदेघे.\nमराठी साहित्यप्रांतात नेमाडे हे \"देशीवादा\"चे अध्वर्यू समजले जातात.\nनक्कीच. सानेगुर्जी आम्हालाही आवडतात आणि ते सिगारेटऐवजी बिड्या पितात/वढतात म्हणे.\nअसे असतानाही , एलियनेशन यांसारख्या पाश्चात्य - पर्यायाने - विदेशी संकल्पनेचा उपयोग त्यांनी आपल्या साहित्यकृतींमधे केला असा , जिंतातूर जंतूनी उपयोजिलेल्या \"भावचिन्हा\"मागचा विनोद असावा. चूभूदेघे.\nपण ( केवळ) डिस्टंसिंग इफेक्टकडे इशारा नसावा असे वाटते.\nमाझ्या मागच्या प्रतिसादात स्मायली विसरून गेलो होतो.\nचिंतातुर जंतू [30 Jul 2010 रोजी 18:05 वा.]\nमराठी साहित्यप्रांतात नेमाडे हे \"देशीवादा\"चे अध्वर्यू समजले जातात. असे असतानाही , एलियनेशन यांसारख्या पाश्चात्य - पर्यायाने - विदेशी संकल्पनेचा उपयोग त्यांनी आपल्या साहित्यकृतींमधे केला असा , जिंतातूर जंतूनी उपयोजिलेल्या \"भावचिन्हा\"मागचा विनोद असावा. चूभूदेघे.\n'कॅचर इन द राय'वरून् कोसला उसनी घेतल्याचा दावाही आमच्या मनात होताच. उसनं घ्यायचं ते घ्यायचं अन् वर 'देशीवाद' म्हणून नगारे बडवायचे तर मग आमच्याकडून काही भावचिन्हं त्यांना अर्पण होणार नाहीत तर काय असो. (तरीही हिंदू वाचणारच)\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nमुखपृष्ठाचा फोटो लहान केल्यास लेख व प्रतिसाद नीट वाचता येतील.\n'संपादकांच्या झोपेशी मात्र नक्कीच संबंध आहे.' हे धम्मकलाडूंच्या प्रतिसादातील वाक्य मात्र वाचता आले.\nऋषि आणि प्रियाली यांना आवडलेले सादरीकरण केवळ क्रेमर यांच्यामुळे संपादकांनी संपादित केले काय\nहिंदूचे अवाढव्यपण ठसवण्यासाठी आम्ही जे विचारपूर्वक आणि मुद्दाम सादरीकरण केले, फोटोशॉपमध्ये किडे करत एवढे तास वाया घालवले त्याचे रुपडे संपादकांनी पार बिघडवून टाकले असे मला वाटते आहे. बरं लहान केल्यावरही ते किमान आधीसारखे ठेवता आले असते तसेही झालेले नाही. सगळेच विस्कळीत दिसते आहे.\nबरं लहान केल्यावरही ते किमान आधीसारखे ठेवता आले असते तसेही झालेले नाही. सगळेच विस्कळीत दिसते आहे.\nतुम्हालाच स्वयंसपादनाचा अधिकार असता तर तुम्ही पुन्हा मेहनतीने आधीसारखे ठेवले असते. पण संपादकांकडे इतका वेळ व उत्साह स्वाभाविकपणेच नसणार. तेव्हा स्वयंसंपादनाच्या अधिकाराची आवश्यकता तुमच्या प्रतिसादावरून ध्यानात येत आहे.\nपहिला प्रतिसाद मिळेपर्यंतच स्वसंपादनाची सुविधा ठीक आहे. चर्चा सुरू झाल्यावर (शुद्धलेखन वगळता) स्वसंपादन करणे चूक आहे. अन्यथा किमान एक आवृती नियंत्रण व्यवस्था असावी.\nपरीक्षण उत्तम झाले आहे. हिंदू आता नक्कीच वाचू.\nनेमाडे हे अनेक मराठी लेखकांप्रमाणे ६०-७० च्या दशकाचे कैदी आहेत असे मलाच एकट्याला जाणवत आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-burglary-gang-arrested-126922", "date_download": "2018-10-15T08:53:48Z", "digest": "sha1:TN3ST3O3NJ366ZRTF5O4VJ24S3VUSCQO", "length": 14204, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news burglary gang arrested घरफोडी करणारी टोळी अटकेत | eSakal", "raw_content": "\nघरफोडी करणारी टोळी अटकेत\nशुक्रवार, 29 जून 2018\nपुणे - शहरातील वेगवेगळ्या भागांतील बंगल्यांची पाहणी करून घरफोडी करणाऱ्या मुंबईतील टोळीस अलंकार पोलिसांनी पकडले. यामध्ये तीन महिलांसह एक चोरटा आणि त्यांच्याकडून सोने विकत घेणारा अशा पाच जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 14 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.\nपुणे - शहरातील वेगवेगळ्या भागांतील बंगल्यांची पाहणी करून घरफोडी करणाऱ्या मुंबईतील टोळीस अलंकार पोलिसांनी पकडले. यामध्ये तीन महिलांसह एक चोरटा आणि त्यांच्याकडून सोने विकत घेणारा अशा पाच जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 14 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.\nअनू पवन आव्हाड (वय 25, रा. खराडी), पूजा प्रकाश आव्हाड (वय 38), अनिता कैलास बोर्डे (वय 42, रा. ठाणे), प्रकाश अंबादास आव्हाड (वय 34, सर्व रा. दिवा, ठाणे), चोरीचा माल विकत घेणारा मुबारक उमर खान (वय 41, रा. मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबरोबरच दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून सोन्याचे दागिने, लगड, चांदी, असा 14 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.\nएरंडवणा परिसरात एक महिला संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती अलंकार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. त्या वेळी तिच्यासह अन्य साथीदार शहरात घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अन्य आरोपींना अटक केली. या टोळीने अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत 5, डेक्कनमध्ये दोन, शिवाजीनगर येथे एक आणि मुंबई एक, अशा नऊ घरफोड्या केल्याची माहिती मिळाली आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे, विजयकुमार शिंदे, संदीप बुवा, अंबरीश देशमुख, राजेंद्र लांडगे, राजेंद्र सोनवणे, नितीन कांबळे, उस्मान कल्याणी, बाबुलाल तांदळे, श्रीकांत चव्हाण, योगेश बडगे, तानाजी शेगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nआणखी दोन चोरट्यांना अटक\nअलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या करणाऱ्या रोहित दीपक सातपुते (वय 22, रा. हिंगणे), अक्षय शंकर कांबळे (वय 19, रा. भवानी पेठ) यांनाही पोलिसांनी अटक केली.\nएरंडवणे, डेक्कन, कोथरूड, शिवाजीनर या भागांमधील बंगल्यांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात होते. भंगार गोळा करणे व पाणी पिण्याचा बहाणा करून महिला घरामध्ये प्रवेश करत. त्यानंतर घर बंद असल्याची खात्री झाल्यानंतर घराच्या पाठीमागील खिडकीचे बार वाकवून लहान मुलांना घरामध्ये सोडले जात. या मुलांकडून स्वयंपाकखोलीच्या दरवाजाची आतील कडी खोलल्यानंतर चोरटे घरात घुसून चोरी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-uddhav-thakare-comment-94670", "date_download": "2018-10-15T08:42:36Z", "digest": "sha1:JCMAGKUF56AUK7M3GLJ2A7VJKW3TPDUQ", "length": 19027, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Uddhav Thakare Comment सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारू - उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारू - उद्धव ठाकरे\nरविवार, 28 जानेवारी 2018\nवेंगुर्लेतील सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी महायुद्धात चीन येथे जाऊन तेथील रुग्णांना सेवा दिली; पण आज त्यांच्याच गावातील जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागते ही लाजिरवाणी गोष्ट आहे.\nवेंगुर्ले - सिंधुदुर्गात शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे. अद्ययावत लॅब आणि सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलही येथे गरजेचे आहे. आम्ही ते करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.\nसिंधुदुर्गातील वैद्यकीय गैरसोयी लक्षात घेता येथे एकाच छत्राखाली सर्वसुविधा आवश्‍यक आहेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये हा उपाय आहे. अशी संकल्पना ‘सकाळ’च्या माध्यमातून मांडण्यात आली होती. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती स्थापन झाली. त्यांनी जागृती सुरू केली आहे. येथे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालय संकल्पनेची दखल घेत जाहीर कार्यक्रमात शासकीय महाविद्यालयासाठी शिवसेना ताकद लावणार असल्याचे संकेत दिले.\nकोकणात राख, गुजरातमध्ये रांगोळी\nरिफायनरीचा विषय सध्या कोकणात गाजतोय. अणूऊर्जा रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी मारायचे आणि चांगले चांगले प्रकल्प गुजरातला न्यायचे. कोकणात राख व गुजरामध्ये रांगोळी असा प्रकार सध्या मोदी सरकारकडून चालू आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.\nते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात आज माकडतापाचे रुग्ण सापडत आहेत; मात्र माकडतापाचे निदान करणारी लॅब कोकणात नाही. कोकणात साखर सम्राट, शिक्षण सम्राट बरेच झालेत. आता सम्राट नको. येथे शासनाचे मेडिकल कॉलेज झाले पाहिजे. अद्ययावत लॅब झाली पाहिजे आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल झाले पाहिजे आणि हे सर्व आम्ही करु. शिवसेना कोकणचा विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही.’’\nठाकरे म्हणाले, ‘‘आज एका चांगल्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले. भविष्यात शिवसेनेचीच राज्यात सत्ता येणार असून येथे सुपर स्पेशालिटी मल्‍टि हॉस्पिटल, अद्ययावत लॅब सुविधा व शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करू. मला कोकणात नेहमी यावेसे वाटते. महाराष्ट्र माझा आहे; पण कोकणात भावनिक ओलावा आहे. वेंगुर्लेतील सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी महायुद्धात चीन येथे जाऊन तेथील रुग्णांना सेवा दिली; पण आज त्यांच्याच गावातील जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागते ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या शेजारच्या गोवा राज्यात मिळणाऱ्या आरोग्य सुविधा आपल्या जिल्ह्यात का नाही त्या मिळाल्या पाहिजेत. शासन आज चांगले प्रकल्प कोकणात आणत नाही.’’\nतीन वर्षापूर्वी वेंगुर्लेतील नागरिकांना दिलेला शब्द आरोग्यमंत्री दीपक सावंत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज पूर्ण झाला असे या वेळी खासदार विनायक राऊत यांनी सांगून या नियोजित रुग्णालयासाठी मंजूर असलेले दोन पैकी एक डॉक्‍टर हजर झाल्याचेही त्यांनी सांगितले.\nया जिल्हा उपरुग्णालयाच्या बाजूलाच द्वारकानाथ कोटणीस यांच्या नावाने एक आयुर्वेदिक केंद्र सुरु करण्यात येईल, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.\nव्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार वैभव नाईक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, पंचायत समिती सभापती यशवंत परब, उपसभापती अस्मिता राऊळ, सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, तालुकाप्रमुख बाळा दळवी, अरुण दुधवडकर, नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम, शहरप्रमुख विवेकानंद आरोलकर, जिल्हा शल्यचिकित्सक ए. व्ही. कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर आदी उपस्थित होते.\nउपजिल्हा रुग्णालयासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या सचिन वालावलकर यांचा यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रारंभी ढोलताशांच्या गजरात ठाकरे यांचे सुहासिनींतर्फे त्यांचे औक्षण करण्यात आले. ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. ठाकरे यांनी वेंगुर्ले पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडला भेट देऊन पहाणी केली.\nयावेळी मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या सहसचिव रंजना नेवाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क संघटक अर्चना नाईक, देवगड संपर्क संघटक भाग्यश्री दळवी, वसई संपर्क संघटक भारती गांवकर, सुभाष मयेकर, पंकज शिरसाट, ॲड जी. जी. टांककर, बाळा नाईक, सुरेश भोसले, हेमंत मलबारी, पंचायत समिती सदस्य अनुश्री कांबळी, सुनिल मोरजकर, रमण वायंगणकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सचिन वालावलकर यांनी केले.\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pune.gov.in/mr/", "date_download": "2018-10-15T09:11:44Z", "digest": "sha1:AQ2LVU35QWSDCJFGQKX2TZWMREBGJ4N5", "length": 9059, "nlines": 163, "source_domain": "pune.gov.in", "title": "पुणे | महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती अधिकार १-१७ मुद्दे\nवक्फ मालमत्तांचे दुसरे सर्वेक्षण – अहवाल\nमहात्मा गांधी यांची १५० वी जयंती\nपुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. उदयोग, माहिती तंत्रज्ञान , आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पुणे हे राज्यात मुंबई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. एके काळी मराठ्यांचे साम्राज्य असलेले पुणे हे समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभल्यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. देशातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था पुण्यात असून जगभरातील अनेक विद्यार्थी त्यांत शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच पूर्वेकडील ऑक्सफर्ड किंवा विद्येचे माहेरघर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. आज, पुण्यामध्ये जगातील नामांकित आई.टी. कंपन्याही आहेत; त्यामुळे या शहराला आई.टी. हब म्हणूनही ओळखले जाते. पुणे हे बुद्धिजीवींचे शहर आहे. पुण्यात वर्षभर संगीत, कला, साहित्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. ‘पुणे तेथे काय उणे’ अशी उक्तीही प्रसिद्ध आहे. मनमोहक हिरवेगार डोंगर, दऱ्या, जंगल, नद्या यांनी पुणे जिल्हा नटलेला आहे.येथे आधुनिकीकरणासोबतच निसर्गाचा समतोलही साधला आहे\nभूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम १९ ची अधिसूचना व कलम २१ चे प्रकटपत्र- मौ.बोपोडी\nभूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम १९ ची अधिसूचना व कलम २१ चे प्रकटपत्र\nजाहीर नोटीस महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९\nप्रकट पत्र – विशेष भूसंपादन अधिकारी क्र. १४\nपुणे जिल्यातील शैक्षणिक प्रयोजनार्थ कब्जेहक्काने व भाडेपट्ट्याने सन १९९२ ते २०१४ या कालावधीत वाटप केलेल्या जमिनींची माहिती\nश्री. नवल किशोर राम जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी\nक्षेत्र : १५,६४३ चौ.मी.\nपुणे महानगरपालिका : १८००-१०३०-२२२\nआपत्ती व्यवस्थापन कक्ष :१०७७\nबाल हेल्प लाईन : १०९८\nमहिला हेल्प लाईन : १०९१\nएन. आय. सी. सर्विस डेस्क : १८००-१११-५५५\nपोलीस कमिशनर , पुणे\nपोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण\nएन. आय. सी. सेवा\nएन. आय. सी. महाराष्ट्र\n© जिल्हा पुणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 09, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-15T08:03:52Z", "digest": "sha1:V3NBOJLS7HHMCDZWXBV26TD4KXACC5WF", "length": 9313, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "खुशखबर…! लवकरच जिओचा लॅपटॉप होणार लाँच ? | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\n लवकरच जिओचा लॅपटॉप होणार लाँच \n लवकरच जिओचा लॅपटॉप होणार लाँच \nनवी दिल्ली : जिओ सिम आणि जिओ मोबाईल लाँच केल्यानंतर रिलायन्स आता मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. जिओ आता सिम कार्ड असणारा लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता आहे. सिम असणारा लॅपटॉप लाँच करुन जिओ आपला सरासरी महसूल वाढवणार आहे.\nएका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, मुकेश अंबानी यांची कंपनी चिप मेकर कंपनी क्वालकॉमसोबत विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमचा लॅपटॉप तयार करण्यासाठी चर्चा करत आहे. भारतीय सेल्यूलर कनेक्शनवर काम करणाऱ्या सिस्टमवर ही चर्चा सुरु आहे. यापूर्वीही 4G फीचर फोनसाठी क्वालकॉमने जिओसोबत काम केलेले आहे.\nलॅपटॉप डेटा आणि कंटेट बंडलसोबत दिला जाऊ शकतो. जिओसोबत याबाबत बातचीत सुरु आहे, अशी माहिती क्वालकॉमच्या वरिष्ठ संचालकांनी दिली. जिओने 2017 मध्ये 4G फीचर फोन लाँच केला होता. हा देशातला पहिलाच 4G VoLTE होता, ज्याची मूळ किंमत शून्य रुपये ठेवण्यात आली होती. दरम्यान, यासाठी अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागत होते. जिओ फोन देशातला सर्वात जास्त विकला गेलेला फीचर फोन आहे.\nभीम अॅपवर उद्यापासून मिळणार कॅशबॅक ऑफर\nपुणे पोलीस आयुक्‍तांना नोटीस\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:11:22Z", "digest": "sha1:7O6WQRM5WPJV5BR2OAEWF7T2JW66LE6R", "length": 9438, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "शेअर मार्केटच्या बहाण्याने गंडा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nHome breaking-news शेअर मार्केटच्या बहाण्याने गंडा\nशेअर मार्केटच्या बहाण्याने गंडा\nपिंपरी – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, चांगला परतावा मिळेल. असे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 31 जानेवारी ते 31 नोव्हेंबर 2016 दरम्यान घडला.\nमहेश निंबाळकर (वय 34, रा. गणेशनगर, नवी सांगवी, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी 2016 रोजी निंबाळकर यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने ‘कॉमोडिटी शेअर मार्केट’ मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. तसेच या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष देखील दाखवले. निंबाळकर यांचा विश्वास संपादन करून फोनवरील व्यक्तीने 31 नोव्हेंबर 2016 पर्यंत दोन लाख रुपये आपल्या बँक खात्यावर भरण्यास भाग पाडले. काही दिवसानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नसल्याचे तसेच आपली फसवणूक होत असल्याचे निंबाळकर यांच्या लक्षात आले. यावरून निंबाळकर यांनी पोलिसात धाव घेतली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे तपास करीत आहेत.\nचिखलीत प्लास्टिक कचऱ्याला आग\nसॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची भेट\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2017/05/blog04052017.html", "date_download": "2018-10-15T09:35:14Z", "digest": "sha1:KKAN5244BMP64H7PU6EZOGQCVY5AILEQ", "length": 6415, "nlines": 43, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: मूल्य लपवावं का?", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nफेसबुकवर व्यवसायाच्या जाहिराती करणाऱ्या लोकांमधली एक गोष्ट मला कायम खटकत आली आहे, ती म्हणजे आपल्या उत्पादनाची किंमत जाहीर न करणे.\nफेसबुकच्या खरेदी-विक्रीच्या ग्रुप्समध्ये वस्तूची किंमत त्या-त्या देशाच्या चलनात लिहून देण्याची सोय आहे. उत्पादनाचा तपशील लिहिण्याचीही सुविधा दिलेली आहे पण अनेक विक्रेते रू. १/- असं उत्पादनाचं मूल्य लिहून पुढे अमूक नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करण्यासाठी आवाहन करतात.\nह्यामागचं कारण मला अद्याप उमगलेलं नाही. प्रतिस्पर्धी विक्रेत्यापासून आपली किंमत लपवून ठेवावी म्हणावं तर खुद्द प्रतिस्पर्धीच आपल्याला फोन करून तपशील जाणून घेऊ शकतो.\nग्राहकाने दोन विक्रेत्यांकडच्या एकाच उत्पादनाच्या किंमतीची तुलना करावी असं म्हटलं तर ते ग्राहक नेहमीच करत असो. किंमत माहित नसो किंवा असो.\nकेवळ फेसबुकवरच हे होतं असं नाही. प्रत्यक्षात मी अनेक व्यक्तींना विविध क्लासेस किंवा खरेदी, विक्रीसाठी फोन करत असते. हे लोक व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या उत्पादनाच्या फोटोंचा अक्षरश: पाऊस पाडतात पण किंमत विचारली कि निघून जातात.\nह्याचा अर्थच कळलेला नाही.\nवस्तू विकायची आहे कि नाही\nमला क्रोशाच्या क्लासेसची विचारणा करणारे अनेक फोन येतात. त्यात सगळेच शिकण्यासाठी फोन करतात असं मी मुळीच मानत नाही. आता तर प्रतिस्पर्धी कोण आणि संभाव्य विद्यार्थी कोण, हे देखील सवयीने कळू लागलंय पण तरीदेखील क्लासची फी लपवावीशी वाटली नाही.\nज्याला क्लासला यायचं असेल तो येणारच आणि ज्याला वस्तू विकत घ्यायची नसेल तो कितीही स्वस्त दर असला तरी विकत घेणार नाहीच. मग घुमेपणाने उगाच आपल्या व्यवसायाची गुणवत्ता कमी करण्यात काय अर्थ आहे\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-10-15T08:34:46Z", "digest": "sha1:LVANY3XBBLW2FWNYVS3E6G234WGJ743D", "length": 4297, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मिसूरी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► मिसूरीचे गव्हर्नर‎ (१ प)\n► मिसूरीमधील शहरे‎ (३ क, ३ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/57004", "date_download": "2018-10-15T09:05:04Z", "digest": "sha1:IDY6TFE3RK2YT2CXZQVNRFZQQ55RKHW2", "length": 33444, "nlines": 273, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लग्न झाल्यावर काढण्याची certificate | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / लग्न झाल्यावर काढण्याची certificate\nलग्न झाल्यावर काढण्याची certificate\nप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा …\nमाझ गेल्याच आठवड्यात लग्न झाल आहे तरी मला तुमच्या कडून हि माहिती हवी आहे कि आता मला कुठली certificate काढावी लागतील बायकोची आणि कुठून. कुठली certificate online करून सुद्धा मिळू शकतात त्याची माहिती द्या. खूप खूप मदत होईल काहीच माहिती नाही आहे.\nजन्ममृत्युच्या नोंदणीप्रमाणेच लग्नाची नोंदणी करणे आवश्यक असते, व ती तुम्ही वा वधू लग्नापूर्वी जिथे रहात होती त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकार क्षेत्रात नोंदणी करता येते.\nयाबाबत ऑनलाईन वगैरे सोय मोठ्या महानगरपालिकात असते, पण ती माहिती भरण्यापुरती, प्रत्यक्ष भेट द्यावीच लागते.\nरजिस्ट्रेशन करतान तिन (की चार) साक्षिदार लागतात. सक्ति नाहीये, पण शक्यतो वधु व वर पक्षाकडील एकेके जबाबदार व्यक्ति साक्षिदार म्हणून निवडावी. लग्न धार्मिक पद्धतीने झाले असल्यास लग्न लावणार्‍या ब्राह्मण/अन्य धर्मातील धर्मगुरुचे नाव पत्ता सही लागते.\nतुम्ही सध्या कुठे रहाता, लग्न कुठे झाले वधूचे माहेर कुठले, यातिल सोईस्कर जागा निवडुन रजिस्ट्रेशन करावे.\nलग्नाचे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, बँक अकाऊंट, प्रॉपर्टी, इंश्युरन्स क्लेम्स वगैरे बाबत वापर करता येतो.\nतुमच्या इन्श्युरन्स अगेन्स्ट बायकोची डिलीव्हरी वा अन्य वैद्यकीय खर्चाचा क्लेम करायचा असल्यासही, इन्श्युरन्स कंपन्या मॅरेज सर्टिफिकेट मागतात.\nरजिस्ट्रेशन करताना \"नावाचे\" (बायकोचे नाव बदललेले असल्यास्/बदलायचे असल्यास) काळजीपूर्वक भरावेत.\nसाहेब तुम्ही दिलेल्या माहिती\nसाहेब तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद परंतु मला असे काहीतरी सोयीस्कर सांगा जेणे करून मला एक तरी certificate मिळवता येईल (उदा. वोटिंग कार्ड, पैन कार्ड, आधार कार्ड, लग्न प्रमाणपत्र)\nआजून काही माहिती देऊ शकता तर द्यावी .\nहि घ्या लिस्ट : १) marriage\nहि घ्या लिस्ट :\n असल्यास विपु करा.. एजंट चा पत्ता देते\nसाहेब मी मुंबईत राहतो इकडच्या\nसाहेब मी मुंबईत राहतो इकडच्या कोणी agent चा पत्ता द्या .\nरेशन कार्डात पत्नीचे नाव अॅड\nरेशन कार्डात पत्नीचे नाव अॅड करावे लागेल\n>>>> परंतु मला असे काहीतरी\n>>>> परंतु मला असे काहीतरी सोयीस्कर सांगा जेणे करून मला एक तरी certificate मिळवता येईल (उदा. वोटिंग कार्ड, पैन कार्ड, आधार कार्ड, लग्न प्रमाणपत्र) <<<<<\nआता तुम्हाला कित्ती \"सोईस्कर\" हातात आणुन हवय त्यावर हे नियम नसतात हो.\nलग्न केलेत तर सर्वप्रथम मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट हवेच हवे. सर्वात पहिल्यांदी ते \"एक तरी\" सर्टीफिकेट मिळवा, नंतर बाकीच्या बाबी, जशा वर अवनी यांनी दिल्यात. त्यात अजुन भरही पडू शकते.\nलिंबु काका + १\nलिंबु काका + १\nप्रथम मॅरेज सर्टिफिकेट काढ़ा\nप्रथम मॅरेज सर्टिफिकेट काढ़ा महापालिकेतून\n१ वधु-वरांचे रंगीत फोटो (पासपोर्ट साइज़)\n२ लग्न प्रसंगाचा एक फोटो (कलर फोटो, हार घालतानाचा किंवा रिसेप्शन मधला)\n३ दोघांच्या वयाचा दाखला (टीसी)\n४ दोघांच्या रहिवासाचा दाखला (पत्नी साठी आधार चालते पती ने आपल्या राहत्या घराची लेटेस्ट घरपट्टीची पावती किंवा भाड्याने राहत असल्यास भाड़ेकरारनामा)\nविवाह नोंदणी चा एक फॉर्म मिळतो त्यात समस्त माहीती साग्रसंगीत भरायची अन ३ साक्षीदार + लग्न लावलेला धर्मगुरु (आपापल्या धार्मिक मान्यतेनुसार) चे नाव भरायचे , भटजीबोवाना वेळ नसल्यास त्यांची नुसती सही आणली फॉर्म वर तरी चालते, मात्र साक्षीदार मंडळीने तुमच्या सोबत येऊन महापालिकेतल्या कार्यालयात विवाह नोंदणी आयुक्तासमोर सही करणे गरजेचे असते, त्याच वेळी तुमचे अन पत्नीचे अंगठा ठसे सुद्धा घेतले जातील, समग्र पूर्तता करून कागदपत्रे दाखल केल्यास त्या तारखेपासुन सातव्या दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र हाती मिळते\nलग्नाबद्दल अभिनन्दन. वर अवनी\nलग्नाबद्दल अभिनन्दन. वर अवनी यान्नी सान्गितले आहे... सर्वप्रथम मॅरेज सर्टिफिकेट घ्या... मग पॅन, आधार कार्ड... पासपोर्ट...\nसोन्याबापु, अगदी बरोबर सांगितलेत.\nहो, अन मयाभौ, तेव्हड तपशीलात मिळालेल्या उत्तराला कडेच्या + चिन्हावर क्लिकुन \"आवडल्याचे\" कळविण्याची तसदीही घ्या.... (वर सोन्याबापुंना एक लाईक दिलेला दिस्तोय, तो मीच दिलाय, अजुन कुणीतरी अवनीलाही दिलाय )\nवेळच्यावेळेवर, जिथल्यातिथे \"आवडल्याचे\" कळविणे ही सवय दांपत्यजीवनात फार महत्वाची आहे बर्का..... उपयोगी पडेल\nअहो आमच्या लग्नाला नोवेंबर\nअहो आमच्या लग्नाला नोवेंबर मधे १ वर्ष झाले अन तेव्हाच बायको न \"प्रोबेशन उर्फ़ परिविक्षा कालावधी उमेदवारांनी व्यवस्थित पुर्ण केल्याचे\" प्रमाणपत्र दिले तस्मात् ७ दिसंबर ला सर्टिफिकेट काढता झालो\nएलओएल सोन्याबापू, तरीच, तुमच्याकडची माहिती ताजी ताजी आहे....\nआमच्या वेळेस असले ऑनलाईन वगैरे काही नव्हते, पुण्यात बंडगार्डन रोडवर मोबोस हॉटेलमधे जाऊन नोंदणी करावी लागायचि.\nबापरे एवढी सर्टीफिकेटंस काढावी लागतात...\nत्यापेक्षा डिव्होर्स सर्टिफिकेट घेऊन मोकळे झालेले बरे..\nधागाकर्त्यांनू मी माझे बोलतोय हा. तुम्ही मनावर घेऊ नका. लग्नाच्या बीलेटेड शुभेच्छा.\nहे २०१६ तुमच्या आयुष्यातील सर्वात बेस्ट वर्ष असणार,\nआणि पुढे याच वर्षाच्या आठवणींवर जगावे लागणार\n असल्यास विपु करा.. एजंट चा पत्ता देते\n क्रुपया विपु कराल का\nनाव बदलावयाचे असल्यास शासकिय\nनाव बदलावयाचे असल्यास शासकिय राजपत्रामधे तशी नोंद घेणे आवश्यक \nआपल्याला हवी असलेली माहिती वर\nआपल्याला हवी असलेली माहिती वर इतरानी दिलेली आहेच. मीं तुम्हाला आणखी कांहीं बाबींबद्दल जागरूक रहायला सांगतो-\n१] माझ्या मुलीच्या लग्नाच्या दाखल्यांत नांव, तारिख इ. इतक्या गिचमीड अक्षरांत लिहीलेलं आहे कीं धड वाचतांही येत नाही. म्हणून, दाखला मिळाला कीं सर्व तपशील बरोबर आहे व नीट वाचतां येतो याची खात्री करून घ्या;\n२] अधिक पैसे पडत असले तरीही दाखल्याच्या अधिकाधीक मूळ प्रति मागून घ्या;\n३] कांहीं ठिकाणीं 'लॅमिनेट' केलेला लग्नाचा दाखला स्विकारार्ह समजला जात नाहीं [उदा. पासपोर्ट कार्यालय]; दाखल्याच्या कांही मूळ प्रति 'लॅमिनेट' न करतां ठेवा.\njoint account काढ़ा bankमधे किंवा तुमच्या account मधे पत्नीचे नाव जोडा ...पासपोर्ट साठी सोपे होइल...\nपरदेशी जायचे असल्यास ( अगदी\nपरदेशी जायचे असल्यास ( अगदी हनिमूनसाठीही ) तरी काही देशात मॅरेज सर्टीफिकेट लागते. त्याशिवाय हॉटेलमधे एका रुममधे राहता येत नाही. मागाहून पासपोर्ट वर पत्नी म्हणून नाव नोंदवले तर चालते.\nकधी कधी मॅरेज सर्टीफिकेटच्या ( किंवा कुठल्याही सर्टीफिकेट्च्या ) मागे काही शिक्के मारून घ्यावे लागतात. त्यासाठी लॅमिनेशन केलेले चालत नाही. हवे तर असे सर्टीफिकेट चांगल्या फोल्डरमधे ठेवा. तसेच या सर्टीफिकेटच्या प्रती मुलीच्या माहेरी व तूमच्या घरी पण देऊन ठेवा. उपयोगाला येतात.\nअरे धागाकर्ते कुठे गेलेत\nअरे धागाकर्ते कुठे गेलेत ते का नाही काही बोलत\nकिमान लग्नाची नोंद्णी एजंट\nकिमान लग्नाची नोंद्णी एजंट मार्फत होत नाही. तुम्हाला महानगरपालिका किंवा तत्सम कार्यालयात जावेच लागते. तिथे सहायक आयुक्त दर्जाचा माणुस तुमची आणि नातेवाईक यांची एकाच वेळी उपस्थिती असताना कागदपत्रांची छाननी करुन तसे प्रमाण पत्र देतो. हा दाखला फक्त तुम्ही विवाहीत असल्याचा निदर्शक आहे.\nलग्न झाल्यावर लग्नाचे प्रमाणपत्र मिळवले म्हणजे लग्नाआधीचे नाव बदलले असे होत नाही. या करता वेगळे अ‍ॅफिडेव्हीट करुन ते गॅझेटमध्ये प्रसिध्द करावे लागते. हीच पध्दत इतरवेळी पुरुषांना सुध्दा आई- वडीलांनी ठेवलेले नाव पसंत नसेल किंवा काही आडणावे ( जातिवाचक वाटतात म्हणुन / उच्चारताना काही हिणकस शब्द प्रयोग वाटतात अशी असतील ) बदलायची असतील तर वरील पध्दत कायदेशीर आहे.\nहे झाल्याशिवाय आधारकार्ड/ पॅन कार्ड किंवा तत्सम ठिकाणी नावबदल करणे शक्य नाही.\nहो नितिनचंद्र, महाराष्ट्राचे गॅझेट मराठी आणि इंग्रजी अश्या दोन भाषात ( लिप्यात ) प्रसिद्ध होते. महाराष्ट्राबाहेर जर ती जाहिरात वापरायची असेल, तर इंग्रजी मधे छापून आणावी.\nकिमान लग्नाची नोंद्णी एजंट\nकिमान लग्नाची नोंद्णी एजंट मार्फत होत नाही. तुम्हाला महानगरपालिका किंवा तत्सम कार्यालयात जावेच लागते. तिथे सहायक आयुक्त दर्जाचा माणुस तुमची आणि नातेवाईक यांची एकाच वेळी उपस्थिती असताना कागदपत्रांची छाननी करुन तसे प्रमाण पत्र देतो. हा दाखला फक्त तुम्ही विवाहीत असल्याचा निदर्शक आहे.>>>>>> + १०००\nमुम्बईत बान्द्रयाला जाउन लग्न नोन्दणी करावी लागते .\nअगोदर जाउन फॉर्म घेउन या . भटजीच्या वगैरे सह्या लागतात .\nलग्न पत्रिका प्रूफ म्हणून देताना , त्यावर मुहुर्त असेल पहा. आम्ही रिसेप्श्न ची पत्रिका नेली होती .आम्हाला अडवले होते. आम्हाला वाटले , आता परत जावे लागणार . पण नशिबाने झाल काम.\nमॅरेज सर्टिफिकेट मिळाल्यावर मग बाकीच्या ठिकाणी पत्नीचे नाव बदलावे.\nमाझा यु. एस वीजा होता म्हणून मी पास्पोर्ट नविन बदलला नाही .\nलेकाच्या पासपोर्ट वर ही माझे जुने नाव होते.\nमॅरेज सर्टिफिकेट बर्याच टिकाणी प्रूफ म्हणून चालले.\nआता ईतके वर्शानी सगळी कडे हळू हळू नाव बदलून घेत आहे.\nमेरे लगीन का फोटू नही है मेरे\nमेरे लगीन का फोटू नही है मेरे पास , फिर भी मॅरेज सर्टफिकेट मिलेंगा क्या \nअब बायको का वोटींग कार्ड और आधार कार्ड भी आयेला है नये नाम वाला लेकीन वो मॅरेजवाला सर्टफिकेट नही है\nथोडासा कामात व्यस्त होतो\nथोडासा कामात व्यस्त होतो कालच online gazette साठी apply केल झालं सुधा ते सकाळी घरी येउन पैसे आणि कागदपत्र घेऊन गेले. पंधरा दिवसात घरी येईल म्हणाले. आता हे झाल्यावर लग्नाचा प्रमाणपत्र काढीन म्हणतो.\nथोडासा कामात व्यस्त होतो कालच\nथोडासा कामात व्यस्त होतो कालच online gazette साठी apply केल झालं सुधा ते सकाळी घरी येउन पैसे आणि कागदपत्र घेऊन गेले. पंधरा दिवसात घरी येईल म्हणाले. आता हे झाल्यावर लग्नाचा प्रमाणपत्र काढीन म्हणतो.\nप्रथमनाव बदलले आहे का तसे नसल्यास आडनावात चेंज सगळीकडे चालतो लग्नानंतर, लग्नाचा दाखला जोडावा लागतो.\nप्रथमनाव बदलले असल्यास आधी सर्टिफिकेट घ्यावे मग ग्याझेट ते मध्ये द्यावे. माझ्यावेळी अशी प्रोसिजर सांगण्यात आली होती. अर्थात ग्याझेटचा नंतर काहीही उपयोग नसतो. पासपोर्टला २ वर्तमान पत्रात जाहिरात आणि अफेडेव्हीट द्यावे लागते ग्याझेट चालत नाही. एकदा पासपोर्ट आला की नंतर कसल्याच गोष्टीची गरज रहात नाही., म्हणजे, पासपोर्टनी काम होऊन जात.\nतात्या लग्न झाल तेव्हा रिती\nतात्या लग्न झाल तेव्हा रिती प्रमाणे नाव बदलायचा कार्यक्रम पार पाडला पण नाव तेच ठेवल आहे पूर्वी श्वेता होता आता पण श्वेताच ठेवले आहे.\nपुढचा मोर्चा कुठ्ये वळवू तेच कळत नाही आहे कारण pan कार्ड , aadhar card काढायला गेल तर त्यांचे जे प्रूफ साठी documents मागत आहे.\npan card काढायला गेलो tar आधार card प्रूफ मागत आहेत\nआधार कार्ड काढायला गेलो तर pan कार्ड प्रूफ साठी मागत आहेत\nकोणाला माहित असेल तर सांगा मॅरेज सर्टीफिकेट काय प्रूफ असावे लागते\nonline gazette ची लिंक हवीय.अथवा मुंबई / पुण्याचा पत्ता.\nप्रथम नावात बदल नसल्याने\nप्रथम नावात बदल नसल्याने तुम्हाला पासपोर्ट काढणे सोपे जाईल. ह्या लिंक वर आपली माहिती भरा, कोणते डॉक्युमेंटस लागतील ते कळेल.\nआधीचे आयडेंटीटी कार्ड आहे का कोणते ते + लग्नाचा दाखला जोडून काम होऊ शकते. पासपोर्टसाठी तेवढेच लागते. तेव्हा पहिले पासपोर्ट काढा.\n१. लग्नाआधीचे आयडेंटीटी कार्ड\n२. लग्नाआधीचा रहिवासाचा पुरावा\n३. शाळा सोडल्याचा दाखला () अथवा बर्थ सर्टीफिकेट. (जन्म ८९ नंतरचा असेल तर बहुधा शाळा सोडल्याचा दाखला जन्मतारखेचा पुरावा म्हणून चालत नाही)\n४. लग्न पत्रिका, फोटो, फोर्मवर गुर्जींची सही आदी गोष्टी लागतात.\nजर लग्नाआधीच आयडेंटीटी कार्ड नसेल तर एमएलए किंवा राजपत्रित अधिकारीचे सही शिक्क्यानुसार पत्र लागते. त्या पत्राचा मसुदा आधार किंवा PAN कार्डाकरिता वेगळा असतो. तेव्हा वेबसाईटवर बघून पत्र तयार करा.\nइथे PANसाठीची पूर्ण माहिती मिळेल.\nPAN कार्ड साधारण ६० दिवसात येते. राजपत्रित अधिकारीचे सही शिक्क्यानुसार पत्र जोडून PAN कार्डसाथि अप्लिकेशन करून टाकता येईल.\nतात्या तुम्ही दिलेल्या माहिती\nतात्या तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद …….\nग्रामीण भागातल्या लोकांसठी सूचना :\nमॅरीज सर्टीफिकेट इंग्रजी मधून सुध्दा घ्या .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/tumhi-ragit-palk-ahat-ka", "date_download": "2018-10-15T09:45:11Z", "digest": "sha1:FECBUTG6XZ37C7WFE3MLR7ZR3GZL6B6P", "length": 19031, "nlines": 259, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्ही रागीट पालक आहात का ? - Tinystep", "raw_content": "\nतुम्ही रागीट पालक आहात का \nकोणत्याही प्रकारचा हिंसकपणा भीतीदायक असतो आणि कोणाही व्यक्तीसोबत याबाबत चर्चा करणे अवघड असते; कारण हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. आणि जर तुम्ही स्वतःच हिंसक असाल; तर मग ते आणखी कठीण होऊन जाते. खरेतर जगातील प्रत्येक पालक हिंसेच्या विरुद्धच असतो. पण काही पालकांना लक्षात येत नाही की, ते हिंसक बनत चालले आहेत. तसेच जगातील सर्वांत कठीण गोष्टींपैकी एक म्हणजे आपण आपल्या मुलांबाबत हिंसक बनत चालले आहोत; हे कळून चुकणे\nबालकांबाबतची हिंसा लैंगिकच असेल असे नाही; तर ती शारीरिक हिंसेचेही रूप घेऊ शकते. जसे की- तुमच्या बालकाला मारहाण करणे वा त्यापेक्षाही भयंकर म्हणजे भावनिक हिंसा जरी शारीरिक हिंसा लगेचच ओळखता येते; भावनिक हिंसा आणि आबाळ हे बळी ठरलेल्या बालकाचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. ते बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव टाकतात.\nआज आम्ही तुमच्यामध्ये काही हिंसक प्रवृत्ती दडलेल्या आहेत का, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही मार्ग सुचवणार आहोत. तसेच जर या प्रवृत्ती तुमच्यामध्ये असतील; तर आम्ही तुम्हाला त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मदतदेखील करणार आहोत. या सर्वांतून तुम्ही तुमचा राग कसा नियंत्रित करायचा आणि तुमच्या मुलांसोबत हसत खेळत कसे राहायचे; हे शिकून घ्याल. जर तुम्ही एकटेच तुमच्या मुलांवर जास्त भडकत असाल; असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकत आहात तुमच्या सारखेच लाखो पालक जगभरात आहेत आणि त्यांच्या वागणुकीबद्दल तेदेखील असेच चिंतित आहेत.\nतुम्ही हिंसक पालक आहात हे कसे ओळखाल\n१. हिंसा ही एका व्यसना सारखी असते\nदुर्दैवाने हे खरे आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा ही एका व्यसनासारखी असते आणि ती टप्प्याटप्प्याने घडते. ती फक्त तुमच्या एखाद्या कठोर वर्तणूकीनंतर थांबणारी नाहीये. हे दीर्घ काळापर्यंत चालू राहते आणि पालक अजाणतेपणी हे करतच राहतात; जरी त्यांना याबाबत थांबायला सांगितले तरीबहुतांशी वेळा असे प्रसंग जेव्हा कोणीच पाहायला अथवा जाणून घ्यायला नसते; अशा एकटेपणाच्या वेळी होतात. हे तुमच्या बालकाला हातांनी मारहाण करण्याइतके सामान्य असू शकते; आणि नंतर चप्पल, बेल्ट आणि यांसारख्या भयंकर वस्तूंनी मारहाण करण्याइतक्या खालच्या थराला जाऊ शकते.\n२. तुमचे मूल तुम्हाला घाबरायला लागते.\nजरी तुम्ही तुमच्या बालकांसोबत फक्त टीव्ही बघत बसला असला; तरी त्याला तुमच्या सोबत असुरक्षितता वाटू लागेल. त्यांना तुमच्या सहवासामध्ये भीती वाटू लागेल आणि ते स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्यापासून दूर राहू लागतील.\n३. तुम्ही कधीही जबाबदारी घेत नसाल\nजबाबदारी घेणे ही तुम्हाला अशक्यप्राय गोष्ट वाटू लागते. जे लोक हिंसक असतात; ते त्याच्या कृतींची जबाबदारी घ्यायला खूप वेळा कचरतात. ते सामान्यतः म्हणतात, \"माझा संयम ढळला\" किंवा \"ओह, हा माझा हेतू नव्हता\" किंवा \"मी काय करतोय याची मला जाणीव नव्हती.\"\n४. तुम्ही एकांत असलेल्या जागा निवडता\nज्या लोकांमध्ये हिंसक प्रवृत्ती असतात; त्यांचा छुप्या किंवा जिथे गुप्तता आहे आणि जिथून कोणी सुटून जाऊ शकत नाही, अशा जागी कृती करण्याकडे कल असतो. अशा व्यक्तीला तेथे वाटू लागते की, त्याचे या बालकावर जास्त नियंत्रण आहे आणि कोणत्याही प्रकारची हिंसा करण्याला तेथे वाव मिळतो.\n५. बहुतेक हिंसक लोकांसोबत हिंसा झालेली असते\nप्रत्येकाला हे सत्य माहीत आहे की, जे लोक हिंसक असतात; त्यांच्या सोबत कधी ना कधी हिंसा झालेली असतेच जर तुमच्या सोबत अहिंसा झालेली असेल, तर तुम्हाला हिंसा आणि शोषण कशाप्रकारे लादली जाते; हे कळून येईल. अशा प्रकारची हिंसक प्रवृत्ती पुढच्या पिढीवर लादायची आहे का, हे ठरवायचा निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.\nतुमचा हिंसक स्वभाव कसा सुधारावा\nतुम्हाला तुमच्या बाळाला जास्त खोलात न जाता सर्व काही सांगण्याची गरज आहे; कारण हे सर्व त्यांच्यासाठी अधिक धक्कादायक असू शकते. पण त्यांना हे कळू द्या की, यामध्ये त्यांची काहीच चूक नाहीये आणि दोष तुमचा आहे. तसेच ते तुमची दुनिया आहेत आणि तुमच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालक म्हणून तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात, हे त्यांना पटवून द्या.\nडॉ. फिल्, एक प्रसिद्ध थेरपिस्ट, म्हणतात की, \"जेव्हा तुम्ही एका तणावग्रस्त परिस्थिती मध्ये असता आणि तुम्ही स्वतः भडकणार आहे असे वाटत असेल; तर बाहेर पडा. अशावेळी म्हणा, 'मी या परिस्थितीतून बाहेर पडत आहे, म्हणजे माझा संयम ढासळणार नाही.' तुम्ही तुमच्या बालकांना त्यांच्या रुममध्ये टीव्ही पाहण्यासाठी व पुस्तक वाचण्यासाठी पाठवू शकता किंवा शक्य ते करू शकता; म्हणजे तुम्हाला थोडा एकांत मिळेल. किंवा तुम्ही स्वतः ती रूम सोडु शकता. फिरण्यासाठी जा, शॉवर घ्या- फक्त तेथून बाहेर पडा\n३. स्वतःला अहिंसकपणे व्यक्त करा\nजेव्हा लोकांना भावना कशा व्यक्त कराव्यात, हे कसे कळत नाही; तेव्हा ते शारीरिक हिंसेचा मार्ग पत्करतात. विशेषतः मुले बंडखोर प्रवृत्तीची असताना पालकांना बालकांसोबत वागताना विविध अहिंसक मार्ग वापरायची गरज आहे.\nतुम्ही एकटे स्वत:हून मुले सांभाळू शकत नाही आणि तुम्हाला त्यांचे संगोपन करताना नेहमीच कुणाची तरी मदत लागते. कोणताही मनुष्य जन्मत:च पालक नसतो; म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांकडून मदतीची याचना करणे योग्यच आहे: मग ती व्यक्ती तुमची आई, मित्र, सहकारी किंवा तुमचा/तुमची जोडीदारही असू शकते.\nबालशोषण हा एक फौजदारी गुन्हा आहे आणि यामुळे तुमच्या मुलांना धक्का बसण्याची शक्यता भरपूर असते. ज्या प्रकारे आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी या मिळवण्यासाठी अवघड असतात, पण असाध्य नसतात; तसेच तुमचे मूल योग्य प्रकारे वाढवणे हेही अवघड आहे; पण असाध्य नक्कीच नाही\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/pakistan-imran-khan-swearing-in-navjyot-sidhu/", "date_download": "2018-10-15T08:50:48Z", "digest": "sha1:WVJVVW26AYWF335IFMGXIBV2YISVHS2W", "length": 10116, "nlines": 163, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "इम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण नवज्योत सिंग सिद्धूने स्विकारलं", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nइम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण नवज्योत सिंग सिद्धूने स्विकारलं\nनवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. इम्रान खान हे ११ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंजाबचे कॅबिनेट मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हे इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात जाणार आहे. एकीकडे पाकिस्तानाकडून सतत सीमाभागात हल्ले होत असताना सिद्धू हे पाकिस्तानात जात असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.\nइम्रान खान यांनी शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कपिल देव आणि सिनेस्टार अमिर खान यांनाही निमंत्रण दिले आहे. ‘हा माझ्यासाठी बहुमान’ असल्याची प्रतिक्रिया सिद्धू यांनी दिली आहे. अनेक अडथळे पार पाडत इम्रान खान हे पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. एका खेळाडूने राजकारणात उच्चस्थान प्राप्त केल्याने आपण या शपथविधीला जाणार असल्याची माहिती सिद्धू यांनी दिली आहे.\nया शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. मोदींना निमंत्रित करण्याची शक्यता असून, पीटीआय पक्ष पाकिस्तानातील परराष्ट्रीय विभागाशी चर्चा करीत आहे, असे सुत्राने सांगितले आहे. शिवाय, सार्क परिषदेच्या प्रतिनिधी देशांनाही अमंत्रित करण्यात येणार आहे, असे पक्षाकडून सांगण्यात आले.\nPrevious articleबॉलिवूडचा गायक मिका सिंगच्या घरी चोरी\nNext articleदोन कारच्या धडकेत चार ठार, पाच जखमी : जळगावच्या नशिराबाद जवळील मध्यरात्रीची घटना\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपाकिस्तानने दहशतवादी बुरहान वाणीवर टपाल तिकीट काढले\nभारत-पाक शांती चर्चा साठी इम्रान खान यांचे मोदींना पत्र\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्नीचे निधन\nVideo : ‘शुभ लग्न सावधान’चा मंगलमय ट्रेलर सोहळा\n‘लवरात्री’ नव्हे आता ‘लवयात्री’\nदादरा आणि नगर हवेलीच्या जिल्हाधिकार्‍याने ओळख लपवून केरळ पुरग्रस्तांना केली मदत\nटाकाऊ पासून टिकाऊ उपक्रम; काचेपासून सर्जनशील वस्तूंचे उत्पादन\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nपोलीस अधीक्षकांच्या एक गाव एक गणपतीला १०२३ गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nकर्जबाजारीपणातून होळपिंप्रीत शेतक-यांची आत्महत्या\nसारडा सर्कल ते दत्त मंदिर चौक उड्डाणपुल लवकरच; साडेबाराशे कोटी येणार...\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपोलीस अधीक्षकांच्या एक गाव एक गणपतीला १०२३ गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-2/", "date_download": "2018-10-15T09:19:04Z", "digest": "sha1:5INLYQR5T4UGHEQQ7UA52UON7SL65Q4I", "length": 13565, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाजाराला हुडहुडी का भरली आहे? (भाग-२) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबाजाराला हुडहुडी का भरली आहे\nबाजाराला हुडहुडी का भरली आहे\nदेशाची निर्यात ही १९.२१ टक्क्यांनी वाढून २७.८४ बिलियन डॉलरवर गेल्याच्या बातमीमुळं बाजारात थोडं स्थैर्य आलं व रुपयाच्या मूल्यांकनामध्ये तीक्ष्ण घसरण झाल्यामुळं भारताच्या सार्वभौम क्रेडिट प्रोफाइलवर परिणाम होऊ शकत नाही कारण रुपये-प्रशासित सरकारी बाँड आणि मजबूत राखीव परकीय चलन या गोष्टी जोखीम कमी करतात, अशा आशयाच्या आलेल्या अहवालानं बाजारानं पुन्हा एकदा उडी मारली. ३.६९% या ११ महिन्याच्या नीचतम पातळीवर घसरलेला महागाई दर आणि जुलै महिन्यातील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर हा अपेक्षेपेक्षा जास्त (६.६%) आल्यानं बाजारानं उत्साह दाखवला व निफ्टी पुन्हा वाढून १४ सप्टेंबररोजी ११५०० च्या पातळीवर म्हणजे ११५१५ ला बंद झाली.\nत्या आठवड्याच्या शेवटी आलेल्या खासगी अहवालानुसार भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाबतीतील मानांकन हे ‘बाय’ वरून ‘होल्ड’ झाल्यानं गुंतवणूकदारांची चिंता वाढवली. त्याच बरोबरीनं रुपयाचा डॉलर समोरील दर, वाढलेल्या कच्या तेलाच्या किमती याबरोबरीनं चीन, अमेरिका यांच्या दरम्यान ट्रेड वॉर भडकण्याच्या भितीनं आणि इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळं महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळं येणाऱ्या दिवसांत व्याजदार कमी होण्याऐवजी त्यात वाढीची शक्यता नाकारता येऊ शकत नसल्यानं बाजार हा मंदीवाल्यांच्या तावडीत सापडला.\nनंतर व्याजदराचं चक्र उलट फिरायला लागल्यानं हाऊसिंग फायनान्स कंपन्या व मायक्रो फायनान्स कंपन्यांची कॉस्ट ऑफ बॉरोइंग साधारणपणे या आर्थिक वर्षात ३० पैशांनी वाढण्याच्या शक्यतेमुळं अशा प्रकारच्या कंपन्यांसाठी ती धोक्याची घंटा होती. यातच भर म्हणून या वेळीचा देशाचा पर्जन्य तुटवडा हा १० टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे अशा बातमीनं पुन्हा बाजारात विक्रीचा दबाव येण्याची शक्यता वाढत होती, त्यातच येस बँकेचे सर्वेसर्वा असलेल्या राणा कपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असलेल्या मुदतीत रिजर्व बँकेनं कपात केल्यानं शुक्रवारी (२८ सप्टे.) बाजार उघडताच येस बँकेचा शेअर चांगलाच कोसळला.\nपरंतु आपल्या पंतप्रधानांनी भारतीय अर्थव्यवस्था ही २०२२ पर्यंत आताच्या दुप्पट म्हणजे सुमारे ५ ट्रिलियन डॉलर होण्याची ग्वाही दिल्यानं व उत्पादक(Manufacturing) कंपन्यांना बाहेरून अर्थ उभारणीसाठी रिजर्व बँकेनं थोडी शिथिलता दर्शवल्यानं २१ सप्टेंबर रोजी (२० रोजी सुटी) बाजार उघडताना आशावादी होता. परंतु गैर बँकिंग संस्थांच्या तरलतेबद्दल शंका उत्पन्न झाल्यामुळं व म्युच्युअल फंडांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. या कंपनीचे शेअर्स तातडीनं विकल्यानं बाजारातील परिस्थिती एका झटक्यात बदलली व बाजारात घबराट निर्माण झाली. निफ्टी १०८६६ पर्यंत बुडी मरून १११४३ वर बंद झाली. परंतु बाजारात दिलासा न दिसल्यानं व तरलतेबद्दल साशंकता असल्यानं मागील आठवड्याच्या सुरुवातीस (दि. २४) निफ्टी १०९६७ वर बंद झाली. १९ जुलै नंतर निफ्टी ११००० पातळीखाली बंद होण्याची ही पहिलीच वेळ.\n२५ तारखेस मात्र बाजारानं थोडासा दिलासा दिला परंतु तो तात्पुरताच होता हे लगेच दुसऱ्याच दिवशी समजलं व बाजार पुढील तीन दिवस सलग पडला. गेल्या आठवड्यात बाजार बंद होताना, निफ्टीनं २१ सप्टेंबररोजी केलेला तळ पुन्हा एकदा गाठला व १०८५० हा नवीन नीचांक नोंदवला. ३१ ऑगस्ट रोजी सेन्सेक्स होता, ३८६४५ व सप्टेंबर महिन्याच्या शेवटी तो बंद झाला ३६२२७ वरती, म्हणजेच एका महिन्यात निव्वळ २४१८ अंशांची घसरण. निफ्टी देखील या एका महिन्यात ७५० अंशांची (सुमारे साडेसहा टक्के) पडझड नोंदवून महिन्याच्या शेवटी ती १०९३० वरती बंद झाली.\nबाजाराचा तळ अथवा शिखर हे कधीच अचूकपणे वर्तवता येऊ शकत नाही परंतु आधीच्या लेखांत सांगितल्याप्रमाणं आपल्याकडे अनेक अभ्यास आहेत जे बाजार पडण्याआधी सूचना देऊ शकतात, जसे की MACD. त्यानुसार ४ सप्टेंबररोजीच निफ्टी ११५२० असताना निगेटीव्ह क्रॉसओव्हर दिलेला होता. आता, निफ्टी ही ओव्हरसोल्ड परिस्थितीत आल्यासारखी वाटते, त्यामुळं निफ्टीसाठी १०७८० ही लागलीच एक आधार पातळी विचारात घेऊन १११५०-१११८० पर्यंत एक उसळी मिळू शकते. बघुयात प्रत्यक्षात काय होतंय ते \nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजांब येथील दारुदुकानावर धाड\nNext articleअतिक्रमणांवर पिंपरीत कारवाई\nशेअर बाजारात मोठी पडझड : सेन्सेक्स ८५० अंकांनी घसरला\nआर्थिक नियोजनाविषयी बोलू काही… (भाग-२)\nबाजाराला हुडहुडी का भरली आहे\nरिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय\nआर्थिक नियोजनाविषयी बोलू काही… (भाग-१)\nसदाकाका आणि दिनूकाकांच्या निवृत्तीची गोष्ट… (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-osho-trust-corrupt-94091", "date_download": "2018-10-15T08:56:49Z", "digest": "sha1:43K5LQXBTSSOOBL7ABZX4ZEWST7MMXWM", "length": 11536, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Osho trust corrupt ओशो न्यास गैरव्यवहाराचा तपास गुन्हे शाखेकडे | eSakal", "raw_content": "\nओशो न्यास गैरव्यवहाराचा तपास गुन्हे शाखेकडे\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nमुंबई - आचार्य रजनीश यांच्या पुण्यातील ओशो न्यासमधील कथित गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे, अशी माहिती आज पुणे पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.\nमुंबई - आचार्य रजनीश यांच्या पुण्यातील ओशो न्यासमधील कथित गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे, अशी माहिती आज पुणे पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.\nरजनीश यांचे मृत्युपत्र बनावट असल्याचा दावा करणारी याचिका त्यांचे अनुयायी योगेश ठक्कर यांनी न्यायालयात केली आहे. याचिकेवर आज न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार का अशी विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीला केली होती. याबाबत पुण्याच्या पोलिस उपायुक्तांनी खंडपीठाला आज पत्राद्वारे माहिती दिली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे, असे त्यात म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चार आठवड्यांत याबाबत अहवाल दाखल करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. ओशो यांच्या मृत्युपत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा दावा ठक्कर यांनी केला आहे. ओशो यांचा मृत्यू 1990 मध्ये झाला. त्याआधी त्यांनी मृत्युपत्र बनवले होते. सध्याच्या विश्‍वस्तांनी न्यासचा निधी व्यक्तिगत कंपन्यांमध्ये गुंतविला आहे, असा आरोप याचिकादाराने केला आहे. याबाबत चार वर्षांपूर्वी त्यांनी पुणे पोलिसांकडे फिर्याद नोंदविली होती.\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/satana-nashik-news-two-farmer-suicide-93414", "date_download": "2018-10-15T08:42:49Z", "digest": "sha1:JNFU4GMR6QRM6YOLQ3RWDBU6AMGUSWWJ", "length": 9661, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "satana nashik news two farmer suicide दोन शेतकऱ्यांची बागलाणमध्ये आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nदोन शेतकऱ्यांची बागलाणमध्ये आत्महत्या\nशनिवार, 20 जानेवारी 2018\nसटाणा (जि. नाशिक) - शासनाने कर्जमाफी जाहीर करूनही बागलाण व देवळा तालुक्‍यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सततची नापिकी व कर्जाला कंटाळून बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यातील निकवेल व कंधाणे येथील दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कृष्णा वाघ (वय 48) आणि अशोक काकुळते (वय 53) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. वाघ यांच्यावर पाच लाख रुपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे. घरात कुणीही नसताना त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. तर काकुळते यांना शेतीत मोठे नुकसान होऊन कर्जाच्या विंवचनेतून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nअधिकाऱ्यांकडून वसूल होणार साडेतीन कोटी\nऔरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजना व शासनाचे थकीत वीजबिल भरण्यासाठी महापालिकेने सहा वर्षांपूर्वी २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यात बॅंकेकडे...\nपाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू...\nवाघाची वाढलेली नखे, दात जातात कुठे\nवाघाची वाढलेली नखे, दात जातात कुठे नागपूर : वाघांच्या प्रत्येकच अवयवाला बाजारात मोठी किंमत आहे. महाराजबागेत अनेक वाघ, बिबट व इतर प्राणी अनेक वर्षे...\nखुपसंगी गावचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय\nआंधळगाव : मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या खुपसंगी गावातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/asaduddin-owaisi", "date_download": "2018-10-15T09:56:07Z", "digest": "sha1:T4WEJ4BQD673YSDP6VIS5CC4DA7SRD4X", "length": 23778, "nlines": 288, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "asaduddin owaisi Marathi News, asaduddin owaisi Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\n'व्यभिचार गुन्हा नाही, तर तीन तलाक गुन्हा कसा\nविवाहबाह्य संबंध आणि समलैंगिकता गुन्हा ठरत नाही तर तीन तलाक तरी गुन्हा कसा ठरू शकतो, असा सवाल करतानाच तीन तलाकचा अध्यादेश हा फ्रॉड असून त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं पाहिजे, असं मत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलं आहे.\n'ओवेसी-आंबेडकर युतीचा भाजपलाच फायदा'\n'प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी हे एकत्र आले आहेत. २०१९ च्या निवडणुका ते एकत्र लढतील व ताकद दाखवतील अशी घोषणा उभयतांकडून झाली आहे. हे दोघेही कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण पडद्यामागून करीत होते. आता ते दोघे उघड उघड हातात हात घालून २०१९ सालात भाजपास मदत करतील. त्यासाठीच आंबेडकर आणि ओवेसी यांची अभद्र युती झाली आहे', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम युतीवर टीका केली आहे.\n...तर तुम्हालाही मुस्लिम बनवू; ओवेसींची धमकी\nहरयाणातील मुस्लिम व्यक्तीला जबरदस्तीनं दाढी काढायला लावल्याच्या घटनेवर 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी खळबळजनक आणि वादग्रस्त विधान केलं आहे. मुस्लिमांना दाढी काढण्यास भाग पाडणाऱ्यांना मुस्लिम बनवू आणि त्यांनाही दाढी ठेवायला लावू, अशी थेट धमकीच त्यांनी दिली आहे.\nमुस्लिमांनी मुस्लिम उमेदवारास मत द्यावे: ओवेसी\n'मुस्लिम मतदारांनी फक्त मुस्लिम उमेदवारांनाच मतदान करावे' असे आवाहन करत एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. हा काळ देशातील मुस्लिमांनी एकत्र येऊन लढा देण्याचा असल्याचेही ते पुढे म्हणाले. हापूड घटनेवर बोलताना ते उपस्थितांना संबोधित करत होते.\nआता काँग्रेस संपली, ओवेसींची टीका\nज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच आता त्यात एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेतली असून काँग्रेसवर टीका केली आहे. 'आयुष्यभर काँग्रेसमध्ये काढल्यानंतर प्रणवदांनी संघाच्या दारात माथा टेकला. आता काँग्रसकडून काहीच अपेक्षा राहिल्या नाहीत. आता काँग्रेस संपली आहे,' अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.\nबेळगावात ओवेसी बनले 'भगवाधारी'\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्त्ववादी ताकदींवर कडाडून टीका करणारे एमआयचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी हिंदुत्त्ववाद्यांच्या जिव्हाळ्याच्यी आणि अभिमानाचा विषय असलेल्या भगव्या रंगाचा फेटा परिधान करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.\nमक्का मशीद स्फोट प्रकरणी मोदींनी मौन सोडावं: ओवेसी\nmecca masjid verdict: निकालावरून राजकारण\nहैदराबादेतील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयानं स्वामी आसीमानंद यांच्यासह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करताच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पेटलं आहे. काँग्रेस व एमआयएमनं या निकालासाठी एनआयएला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. तर, बॉम्बस्फोटानंतर 'भगवा आतंकवाद' हा शब्दप्रयोग करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर खटला भरण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.\nमक्का मशिद स्फोट प्रकरणः न्याय मिळाला नाही, ओवेसींचे वक्तव्य\nदंगलीचे १३१ गुन्हे मागे, ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nमी मुर्खांचे ऐकत नाही: श्री श्री यांचे ओवेसींना प्रत्युत्तर\nकेंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांचे वादग्रस्त वक्तव्य ऐकले का\nलष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यावर ओवेसीची टीका\nदहशतवादी संघटनांमध्ये मुस्लीम किती\nसुंजवान दहशतवादी हल्ल्यातील शहिदांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे.\nसुब्रमण्यम स्वामींची ओवैसींवर टीका\nहौताम्याला राजकीय रंग देण्याच्या प्रयत्न लष्कराने हाणून पाडला\nबाबरी मशिदीबाबत समझोता नाहीच: ओवेसी\nअयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा सल्ला कोर्टाने दोन्ही पक्षकारांना दिला आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावर कोणताच समझोता होणार नाही, असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे.\n'मुस्लिमांना पाकिस्तानी बोलल्यास कारवाई करावी'\nभारतीय मुस्लिमांच्या हक्कासाठी एक विशेष कायदा करण्याची मागणी 'एमआयएम'चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल लोकसभेत केली. भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी बोलणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी तरतूद असणारा कायदा केंद्र सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली.\n'मुस्लिमांना पाकिस्तानी बोलल्यास शिक्षा व्हावी'\nतिहेरी तलाकग्रस्त महिलांना मासिक भत्ता द्या : ओवेसी\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo वार्तांकनाबाबत महाराष्ट्र टाइम्सचे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-lekh-32/", "date_download": "2018-10-15T08:50:27Z", "digest": "sha1:RNOOM7FMKH6KAYMJRLTWEPZU5EEGCRUL", "length": 11766, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "...बोलाचाच भात! | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय आहे. राज्यातील करोडो आदिवासींच्या विकासासाठी येथील आदिवासी आयुक्तालय अहोरात्र झटते () असे नेहमी सांगितले जाते. याच मुख्यालयाच्या पुढाकाराने सालबादप्रमाणे नुकताच ‘आदिवासी दिन’ साजरा झाला.\nतो साजरा करण्यासाठी आदिवासी विभागाकडून घरचेच कार्य समजून ‘होऊद्या सढळपणे खर्च’ ही भूमिका उदारपणे अंगीकारली जाते. तोच शिरस्ता यंदाही पाळला गेला. मात्र, ज्यांनी न चुकता हजर राहण्याची अपेक्षा होती, त्या लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. जणू अघोषित बहिष्कारच टाकला. आदिवासी विकासमंत्र्यांनीही कार्यक्रमास दांडी मारली. एरव्ही फुटकळ कार्यक्रमांत स्वत:ची नृत्यकला दाखवणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच खासदार-आमदारही तिकडे फिरकले नाहीत.\nअखेर जिल्हा परिषद अध्यक्षा आणि महापौरांना शोधून आणण्यात आले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. कसाबसा कार्यक्रम उरकला. आदिवासींच्या विकासासाठी सरकारी पातळीवर किती मोठ्ठे काम चालू आहे दरवर्षी कोट्यवधींचा निधी कसा खर्च केला जातो दरवर्षी कोट्यवधींचा निधी कसा खर्च केला जातो याबद्दल सांगताना सरकार, मंत्री व लोकप्रतिनिधींच्या उत्साहाला उधाण येते. आदिवासींचे किती भले झाले याबद्दल वृत्तपत्रे नेहमी शंका प्रदर्शित करतात.\nतथापि आदिवासींमुळे अनेकांच्या भरलेल्या पोटाची सोय होते. दोन घास अधिक जातात. हे कोण नाकारेल तरीही आदिवासींबाबत लोकप्रतिनिधींनी एवढी अनास्था का दाखवावी तरीही आदिवासींबाबत लोकप्रतिनिधींनी एवढी अनास्था का दाखवावी सरकारी पातळीवर त्यांच्यासाठी बरीच धावाधाव होते. तरी प्रत्यक्षात आदिवासी बिचारा आहे तिथेच आहे. त्यांच्या मुलांना शाळेतील कपडेसुद्धा कधीतरी मिळतात. आदिवासी भागातील बाल आणि महिला कुपोषणाचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. बालमृत्यू वाढतच आहेत. सरकार पाण्यासारखा पैसा खर्च करते. तो कोणत्या पाटाने वाहून जातो सरकारी पातळीवर त्यांच्यासाठी बरीच धावाधाव होते. तरी प्रत्यक्षात आदिवासी बिचारा आहे तिथेच आहे. त्यांच्या मुलांना शाळेतील कपडेसुद्धा कधीतरी मिळतात. आदिवासी भागातील बाल आणि महिला कुपोषणाचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. बालमृत्यू वाढतच आहेत. सरकार पाण्यासारखा पैसा खर्च करते. तो कोणत्या पाटाने वाहून जातो हा संशोधनाचा विषय आहे.\nआदिवासी विकास महामंडळाकडेही सरकार पोरकेपणाने का पाहते गेल्या दहा महिन्यांत महामंडळाची एकही बैठक झाली नाही, असे बोलले जाते. आदिवासी विकासमंत्री या महामंडळाचे अध्यक्ष आहेत. मात्र, बैठकीसाठी त्यांना सवडच मिळू नये इतके ते कुठे व्यस्त असतात, असाही प्रश्न आदिवासी विचारतात. त्यांच्यासाठी जाहीर झालेल्या कुठल्याही विकास योजनेत सावळागोंधळ नाही अशी स्थिती नाही.\nएकूणच आदिवासींबद्दल दिसणारी लोकप्रतिनिधींची उदासीनता आकस्मिक नाही. नेहमीच बहुतेक लोकप्रतिनिधींची व सरकारची आदिवासींबद्दलची कणव ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ या वाक्प्रचाराची वारंवार आठवण करून देणारीच का असावी\nPrevious articleतुम्ही किती जागरूक आहात\nNext articleमनपा समंजसपणा दाखविल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:49:28Z", "digest": "sha1:Y44RI7766ERANS4KIBVGFCH6K5ZPB6CR", "length": 9512, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दुर्गापुजा मंडळांना सरकारी देणगी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news दुर्गापुजा मंडळांना सरकारी देणगी\nदुर्गापुजा मंडळांना सरकारी देणगी\nकोलकाता– पाश्‍चिम बंगालमधील तृणमुल कॉंग्रेसच्या सरकारने राज्यातील सुमारे 28 हजार दुर्गापुजा मंडळांना प्रत्येकी दहा हजार रूपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर घालण्यात आलेली तात्पुरती बंदी कलकत्ता हायकोर्टाने उठवली असून या प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही असे हायकोर्टाने म्हटले आहे. दुर्गापुजेला सरकारी मदत देण्याला आक्षेप घेणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.\nया प्रकरणाचा निर्णय देताना हायकोर्टाने म्हटले आहे की अशा कार्यक्रमांना सरकारी निधी देणे योग्य आहे की नाही याचा निर्णय करण्याची सर्वात उत्तम जागा ही राज्याचे विधीमंडळ ही आहे. तेथेच या विषयावर निर्णय झालेला बरा. त्यात आम्ही हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. यापुढील काळात यावरून जर काही वाद उद्‌भवला आणि त्यात आम्हाला हस्तक्षेप करण्यास काही वाव मिळाला तर त्या टप्प्यात आम्ही यात हस्तक्षेप करू.\nपण सध्या तरी यावर आम्हाला काहीही निर्णय देण्याची गरज वाटत नाही असेही हायकोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणात सरकारचा 28 कोटी रूपयांचा निधी खर्च होणार आहे त्यातून लोकहिताचे कोणतेच काम होणार नाही म्हणून सरकारला हा निधी वितरीत करण्यास बंदी घालावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.\nन्या. कॅव्हनॉग यांच्यावर डेमॉक्रेटसचे खोटे आरोप : डोनाल्ड ट्रम्प\nपुरीच्या मंदिरात पोलिसांनी शस्त्र व बुट घालून प्रवेश करू नये\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-bike-rally-over-three-hundred-women-for-follow-traffic-rule-breaking-news/", "date_download": "2018-10-15T08:20:11Z", "digest": "sha1:55TTNMMCUXTK2RP5U7UANN6RL3XE3AB3", "length": 12520, "nlines": 169, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : नाशिक शहरात शेकडो महिलांची बाईक रॅली; वाहतुक नियम आणि हेल्मेटबाबत जनजागृती | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nVideo : नाशिक शहरात शेकडो महिलांची बाईक रॅली; वाहतुक नियम आणि हेल्मेटबाबत जनजागृती\nनाशिक | आज सकाळी ढोल ताशांच्या गजरात शेकडो महिलांच्या भगव्या बाईक रॅलीने परिसराला दणाणून सोडले. पांढऱ्या वेशात, भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली कालिदास कलामंदिरापासून एमजीरोड, अशोकस्तंभ मार्गे गंगापूररोडकडे निघाली. अवजड बुलेटपासून महिलांची ड्रीमबाईक संबोधल्या जाणाऱ्या मोपेडपर्यंत सर्वच दुचाकींचा या रॅलीत समावेश होता. कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावि संस्था आणि सॅव्ही वुमेन्स कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सॅव्ही वुमेन्स कॉलेजच्या १०० विद्यार्थी सहभागी झाले होते.\nरॅलीच्या मध्यभागी धावणाऱ्या चारचाकी वाहनावर आऊसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा यांच्या वेशभूषेत विद्यार्थी विराजमान झाले होते.\nस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीतून नागरिकांना रस्ता सुरक्षिततेविषयी वेगवेगळे फलक दर्शवून जनजागृती करण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक बंदविषयी जनजागृती करण्यात आली. याबाबतची माहिती सॅव्ही कॉलेजच्या संचालिका श्रुती भुतडा यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.\nवाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरा, सिग्नल तोडू नका, वनवे असेल तिथे चुकीच्या मार्गाने येऊ नका, रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची काळजी घ्या, कार चालवताना सीटबेल्ट लावा, दोन वाहनामध्ये सुरक्षित अंतर ठेवा तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक वापरू नका, प्लास्टिक पिशवी हद्दपार करा असे अनेक संदेश महिलांच्या बाईक रॅलीतून देण्यात आले. त्यानंतर बाईक रॅलीची सांगता रावसाहेब थोरात सभागृहाजवळ झाली.\nकार्यक्रमाला प्रमुख अतिथी पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे, राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू सोनाली मंडलिक अग्रवाल महीला मंडळ जिल्हा अध्यक्ष सपना अग्रवाल कल्याणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुनिता मोडक, सॅव्ही वुमेन्स कॉलेजच्या चेरमन श्रुती भुतडा, कल्याणी संस्थेच्या उपाध्यक्ष संजु मित्तल, खजिनदार कल्याणी मोडक कुलकर्णी, सचिव अनु वराडे, सल्लागार दिपाली चाडंक, मार्गदर्शक पुनम आचार्य हितेश वाघ, मधु मैत्रा, वकील पुनम शिन्नकर, तन्मयी मुळे, कीर्ती कीर्तने, भाग्यश्री मोडक, ललीता क्षिरसागर आदींची उपस्थिती होती. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मोडक यांनी आभार मानले.\nPrevious articleबोदवड सिंचन योजनेसाठी 66 कोटींच्या वितरणाला मान्यता : ना.गिरीश महाजनांनी राज्यपालांची घेतली भेट\nNext articleजळगाव मनपा निवडणूक नियमबाह्य : राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी, उपायुक्तांची घेतली भेट\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2018-10-15T08:48:38Z", "digest": "sha1:YJ2W5PTNQ7ZUBWDU54EWW2WO6AYPUODP", "length": 9383, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पीएनबी घोटाळा: सीबीआयकडून बॅंक अधिकाऱ्यांची चौकशी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news पीएनबी घोटाळा: सीबीआयकडून बॅंक अधिकाऱ्यांची चौकशी\nपीएनबी घोटाळा: सीबीआयकडून बॅंक अधिकाऱ्यांची चौकशी\nनवी दिल्ली – पीएनबी घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने तीन बॅंकांच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली. चौकशी करण्यात आलेले अधिकारी बॅंक ऑफ इंडिया, ऍक्‍सिक बॅंक आणि अलाहाबाद बॅंकेत महाव्यवस्थापक आणि त्यावरील हुद्‌द्‌यांवर कार्यरत आहेत.\nहिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांनी तब्बल 13 हजार कोटी रूपयांचा पीएनबी घोटाळा केला. त्यांनी पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) जारी केलेल्या लेटर्स ऑफ अंडरटेकिंग आणि फॉरीन लेटर्स ऑफ क्रेडीटच्या मदतीने घोटाळा केला. या लेटर्सच्या प्रक्रियेविषयी बॅंकांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. विविध बॅंकांच्या आणखी काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सीबीआयकडून बोलावले जाण्याची शक्‍यता आहे.\nपीएनबीला मोदीच्या कंपन्यांनी 6 हजार कोटी रूपयांचा तर चोक्‍सीच्या कंपन्यांनी 7 हजार कोटी रूपयांचा चुना लावला. घोटाळा करून मोदी आणि चोक्‍सी यांनी देशाबाहेर पलायन केले. ते कुठल्या देशात आहेत, ते अद्याप समजू शकलेले नाही. घोटाळा उघड झाल्यानंतर विविध यंत्रणांनी धडक कारवाई करताना मोदी आणि चोक्‍सी यांच्या मालकीच्या मालमत्ता मोठ्या प्रमाणात जप्त केल्या आहेत.\nईपीएफओच्या 8 कोटींहून अधिक खातेदारांची जन्मतारीखच उपलब्ध नाही\nइंधन दरवाढीतूून तूर्त दिलासा मिळण्याची शक्‍यता कमी\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/prices-of-lpg-cylinder-to-increase-by-32-rupees-264158.html", "date_download": "2018-10-15T08:22:38Z", "digest": "sha1:UFGQN6IQ2M7VKGK5NDKZJWHBHJYBUUJL", "length": 12245, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एलपीजी सिलेंडर 32 रूपयांनी महागणार", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nएलपीजी सिलेंडर 32 रूपयांनी महागणार\nएलपीजीला 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये ठेवलंय. आतापर्यंत काही राज्यांमध्ये 2 ते 3 टक्के वॅट किंवा इतर काही कर काही राज्यांमध्ये लावले जात होते.\n3जुलै: जीएसटी लागू झाल्याचा फटका मध्यमवर्गाला चांगलाच बसलाय.अनेक गरजेच्या वस्तू महागल्यात.आता यातच भर म्हणून एलपीजी सिलेंडरही महागणार आहेत तेही एक दोन रूपयांनी नाही तर तब्बल 32 रूपयांनी.\nएलपीजीला 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये ठेवलंय. आतापर्यंत काही राज्यांमध्ये 2 ते 3 टक्के वॅट किंवा इतर काही कर काही राज्यांमध्ये लावले जात होते. तसंच दोन वर्षांच्या रजिस्ट्रेशन आणि इन्स्टॉलेशन चार्जेसही भरावे लागणार आहेत . हे इन्स्टॉलेशन आता नव्यानं करावं लागणार आहे. तसंच सरकारनं सबसिडीची रक्कमही कमी केलीय. त्यामुळे सिलेंडरच्या किंमती अधिकच वाढणार आहेत.\nतज्ज्ञांच्या मते या साऱ्याची गोळाबेरीज करता सरासरी 32 रूपयांनी सिलेंडर महागणार आहे.\nयाशिवाय विनाअनुदानित सिलेंडर जीएसटीच्या 18टक्के स्लॅबमध्ये ठेवलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nपुन्हा समोर आलं नवज्योत सिंग सिद्धूचं ‘पाकिस्तान प्रेम’\n‘या’ केंद्रीय मंत्र्याने हुबेहूब साकारलं रामायणातील पात्र\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/beed/the-boiling-water-in-hitter-fells-on-body-three-minor-girls-died-in-beed/articleshow/64584498.cms", "date_download": "2018-10-15T09:52:22Z", "digest": "sha1:H2YRWCIVWEDMVSGKDXWNPT4CVHWX5VHZ", "length": 11964, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "beed News: the boiling water in hitter fells on body three minor girls died in beed - हिटरचं पाणी अंगावर पडून ३ मुलींचा मृत्यू | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nहिटरचं पाणी अंगावर पडून ३ मुलींचा मृत्यू\nहिटरचं पाणी अंगावर पडून ३ मुलींचा मृत्यू\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nदोन दिवसांपासून खंडित झालेला वीजपुरवठा मध्यरात्री पूर्ववत झाल्यानंतर सुरू राहिलेल्या हिटरमधील उकळतं पाणी झोपेत असलेल्या तीन मुलींच्या अंगावर पडलं. यात गंभीर भाजलेल्या तिघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील भतानवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली. मृतांपैकी दोन मुली सुट्टीमध्ये मामाच्या गावी आल्या होत्या.\nअंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथील संभुदेव दत्तात्रय भताने यांच्याकडे त्यांची भाची दुर्गा बिभिषण घुगे (वय १०, सोनपेठ, परभणी), आणि धनश्री पिंटू केदार (वय ८, व्हट्टी, तालुका रेणापूर, लातूर) या सुट्टीत आल्या होत्या. गेल्या शुक्रवारी मध्यरात्री दुर्गा घुगे, धनश्री केदार, आदिती भताने आणि संभुदेव यांच्या पत्नी संगीता भताने या घरात झोपल्या होत्या. गावात दोन दिवसांपासून वीज नव्हती. मात्र, घरातील हिटर सुरूच राहिले होते. खंडीत वीजपुरवठा मध्यरात्री पूर्ववत झाला. त्यामुळं हिटर रात्रभर सुरूच राहिलं. त्यातील उकळते पाणी झोपेत असलेल्या मुलींच्या आणि संभुदेव यांच्या पत्नीच्या अंगावर पडले. यात चौघीही भाजल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून जागे झालेल्या कुटुंबीयांनी या चौघींनाही अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान संभुदेव भताने यांची मुलगी आदिती (वय ४) हिचा मृत्यू झाला. तर प्रकृती चिंताजनक असल्याने दुर्गा घुगे, धनश्री केदार आणि संगीता भताने यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना मंगळवारी दुर्गा आणि धनश्रीचा मृत्यू झाला.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nमुंबईः एअर होस्टेस विमानतून पडली, गंभीर दुखापत\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंडेंच्या कारखान्यावर कारवाई; अधिकारी निलंबित\nधनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, मालमत्तेवर टाच\nओबीसींची ताकद कमी समजू नका: भुजबळांचा इशारा\nराफेल व्यवहारात लूट झाली, पवारांचे घुमजाव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1हिटरचं पाणी अंगावर पडून ३ मुलींचा मृत्यू...\n2लातूर-बीडमधून भाजपचे धस विजयी...\n3'त्या' महिला पोलिसाच्या लिंगबदलास परवानगी...\n5परळीत पंकजांपुढे शिवसेनेचेही आव्हान...\n6सोनं घेऊन पळाला आणि विहिरीत पडला...\n8अश्लिल व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनींशी चाळे...\n9राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर...\n10लिंग बदल केल्यास 'तिला' नोकरी गमवावी लागणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/wave-theory-and-antenna", "date_download": "2018-10-15T09:41:52Z", "digest": "sha1:ISD2YXPCWHPR5HC6E3HZKL2WIFIOFON7", "length": 14720, "nlines": 404, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे Wave Theory And Antenna पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 350 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nलेखक विजयकुमार कररा, डॉ. एस डी रुईकर, आर सी जैसवाल, पी व्ही भट, एम. मुरुगन, ए . पी. झेंडे\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T08:58:13Z", "digest": "sha1:VI5FJICEMKIZXQV66UZS35G2357VIHP5", "length": 11108, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "केजरीवाल – जेटलींमध्येही समेट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news केजरीवाल – जेटलींमध्येही समेट\nकेजरीवाल – जेटलींमध्येही समेट\nमाफीनाम्यानंतर जेटलींचा खटला माघारीसाठी अर्ज\nनवी दिल्ली – दिल्ली जिल्हा क्रिकेट असोशिएशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते पण या प्रकरणात केजरीवालांनी आता जेटली यांचीही माफी मागितल्यानंतर आज केजरीवाल आणि जेटली या दोघांनी संयुक्तपणे कोर्टात अर्ज दाखल करून या विषयीचा खटला तडजोडीने निकाली काढण्याची अनुमती मागितली आहे.\nकेजरीवालांच्या विरोधात बदनामीचे सुमारे 30 खटले विविध कोर्टात सुरू आहेत. या खटल्यांच्या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी केजरीवालांनी माफीनामे सादर करण्याचे सत्रच अवलंबले आहे. या आधी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाब अकाली दलाचे नेते मजिठिया यांची माफी मागितली होती. त्यानंतर त्यांच्यावरील खटले मागे घेण्यात आले. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून आता केजरीवालांनी अरूण जेटली यांचीही माफी मागितली आहे. आपल्या विरोधात आपण जे आरोप केले होते त्याविषयी मला सबळ पुरावे मिळू शकले नाहीत त्यामुळे आपल्यावरील आरोप मागे घेऊन तुमची माफी मागत आहे असा माफीनामा केजरीवालांनी जेटलींना लिहून दिला आहे. त्यानंतर जेटली आणि केजरीवालांनी संयुक्तपणे कोर्टात अर्ज करून या विषयाची खटला मागे घेण्याची विनंती कोर्टाला केली आहे.\nजेटलींनी डिसेंबर 2015 मध्ये केजरीवालांच्या विरोधात 10 कोटी रूपयांचा बदनामीचा दावा दाखल केला होता. राघव चढ्‌ढा, कुमार विश्‍वास, संजयसिंह, आशुतोष, आणि दीपक वाजपेयी या आपच्या अन्य नेत्यांनाहीं जेटली यांनी प्रतिवादी केले होते. कुमार विश्‍वास वगळता बाकीच्या अन्य आप नेत्यांनी जेटली यांना माफीनामा लिहुन दिला आहे. कुमार विश्‍वास मात्र अजून आपल्या आरोपांबाबत ठाम आहेत. या खटल्यातील एका सुनावणीच्यावेळी केजरीवालांचे वकिल जेठमलानी यांनी जेटलींच्या विरोधात एक अपशब्द वापरला होता त्याबद्दलही त्यांनी माफी मागितली आहे. खटला माघारीच्या अर्जावर दिल्लीच्या स्थनिक न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे.\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी २७ कोटींचा पहिला हप्ता\nभाई वैद्य यांचे विचार कायम स्मरणात राहतील…\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%BC%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-15T08:50:43Z", "digest": "sha1:7EP63B7ZGKKRQYUIMXXDFGLRH7ZKNMPG", "length": 8509, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "केदार जाधवऐवजी डेव्हि़ड विलीला चेन्नईच्या संघात जागा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news केदार जाधवऐवजी डेव्हि़ड विलीला चेन्नईच्या संघात जागा\nकेदार जाधवऐवजी डेव्हि़ड विलीला चेन्नईच्या संघात जागा\non: April 10, 2018 In: breaking-news, क्रिडा, ताज्या घडामोडी, राष्ट्रीय / अंतर-राष्ट्रीय, रिअल इस्टेटNo Comments\nमुंबई : मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे अकराव्या हंगामातील आयपीएल सामन्यांवर पाणी सोडावे लागणाऱ्या, केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्ज संघाने पर्याय शोधून काढला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीची चेन्नईच्या संघात वर्णी लागलेली आहे.\n३३ वर्षीय केदार जाधवने अकराव्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. डेव्हिड विलीचा काउंटी क्रिकेट क्लब यॉर्कशायरने आपल्या ट्विटर अकाउंटवर विली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात केलेल्या खेळीमुळे केदारला पहिल्या सामन्यात सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले होते.\nIPL 2018 : चेन्नईसमोर आज कोलकाताचे आव्हान\nअभिनेता आर.माधवनच्या मुलाने वाढवली देशाची शान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2018/06/indian-lifestyle-wedding-procession.html", "date_download": "2018-10-15T09:34:01Z", "digest": "sha1:VIW3GXQ3C3SVV3JQ56AMFLWMJHSFYC4I", "length": 11342, "nlines": 42, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: भारतीय जीवनशैली आणि वरातीचं कुतूहल", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nभारतीय जीवनशैली आणि वरातीचं कुतूहल\nभारतीय जीवनशैली और बारात का कुतूहल - हिंदी अनुवाद\nलहानपणी घरासमोरच्या रस्त्यावरून अनेक मिरवणूका जाताना बघितल्या. अयप्प्पाची मिरवणूक, साईबाबांची मिरवणूक, गणेशचतुर्थी आणि अनंतचतुर्दशीची मिरवणूक... एक ना दोन पण तरीही मला लग्नाच्या वरातीचं कायम कुतूहल वाटत आलं होतं. लग्नाचा थाटमाट केला मग वरात तर हवीच पण तरीही मला लग्नाच्या वरातीचं कायम कुतूहल वाटत आलं होतं. लग्नाचा थाटमाट केला मग वरात तर हवीच आपापल्या ऐपतीनुसार लोक डि.जे. वरात, बेंजो वरात, नाहीतर नुसतेच ढोल ताशे लावून लग्नाची वरात काढायचे. मला कायम प्रश्न पडायचा कि लग्न हे आयुष्यातलं सर्वोच्च यश असतं का; नाहीतर अश्या प्रकारे वाजत गाजत वरात आणण्याचं प्रयोज काय असावं\nतसं पहायला गेलं तर भारतीय संस्कृतीचा विचार करता किमान गेल्या दशकापर्यंत तरी लग्न होणं आणि ते टिकवणं ह्यात बहुतांशी स्त्रियांचा हात जास्त होता असं मला वाटतं. कारण मुलीचं लवकरात लवकर लग्न होणं ही आईवडिलांची इच्छा असे, पुरूष थोराड, बिजवर, कुरूप असला तरी तो पुरूष असतो. त्यामुळे स्त्रीला त्याचं नाव लावून सामाजिक सुरक्षितता मिळते अशी मान्यता होती. तर विवाहितेला ही चिंता असे कि घटस्फोट झाला तर माहेरी कुणी सांभाळणार नाही, समाजात छी थू होईल. त्यामुळे लग्न होणं आणि ते टिकवलं जाणं ही पुरूषापेक्षा स्त्रीची गरज अधीक होती किंवा अधिक करवून दिली गेली होती असं म्हणायला हरकत नाही. मग लग्नाच्या वरात काढून आपण हे सर्वोच्च यश संपादन केलं असं स्त्रियांना सिद्ध करायचं होतं का तर मला वाटतं, लग्नाच्या वरातीमध्ये प्रत्यक्ष वधूपेक्षाही वराला आणि इतर नातेवाईकांना जास्त रस असे. मग लग्नाची वरात काढून पुरूषाला तरी काय सिद्ध करायचं होतं\nवास्तविक भारतीयांच्या सर्वोच्च यशामध्ये लग्न ह्या गोष्टीचा क्रमांक लागत असलाच तर तो खूप खाली लागतो असं मला वाटतं. कारण शिक्षणात यश संपादन करणं, चांगल्या पगाराची किंवा पदाची नोकरी मिळणं, डोक्यावर कोणत्याही कर्जाचा बोजा नसताना हक्काचं, स्वत:च्या मालकीचं घर असणं ह्या गोष्टींचा सर्वोच्च यशाच्या यादीमध्ये खूप वरचा क्रमांक लागतो हे सामान्य निरीक्षणामधूनही कळतं. मग ह्या गोष्टींमध्ये यश संपादन केलं तर मर्यादित लोकांमध्ये पार्टी दिली जाते पण लग्न केलं तर मात्र शक्य असेल त्याला आमंत्रण देऊन, वरात काढून तो प्रसंग साजरा करण्यासारखं विशेष काय आहे प्रत्येक पुरूषाला एक स्त्री आणि प्रत्येक मादीला एक नर मिळणारच असतो की\nअनेक वर्ष हा प्रश्न माझा मेंदू पोखरत राहिला. त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ते वि.का.राजवाडे यांच्या भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास ह्या पुस्तकामध्ये. विवाहसंस्थेशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला त्या पुस्तकात मिळाली. आश्चर्य वाटलं नाही. उलट आपण योग्य दिशेने विचार करत होतो ह्याचं समाधान वाटलं. आजच्या काळात जे निंद्य समजलं जाईल ते प्राचीन काळात मान्य होतं पण जसजसा समाज/प्रजा विस्तारत गेली तसतसे नियम काटेकोर होत गेले पण तरीदेखील प्राचीन काळी पाळली गेलेली औपचारिकता मानवाला पूर्णत: पुसून टाकता आलेली नाही. त्यामुळेच लाज्याहोम, सप्तपदी हे उपचार विवाह संपन्न होताना पाळले जातात आणि न्यायालयीन दाव्यांमध्ये विवाहाचं नोंदणीकरण झालेलं नसेल तर ह्याच उपचारांची प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी काढलेली छायाचित्रं विवाह झाला होता हे सिद्ध करायला उपयोगी पडतात हे एक गंमतीशीर पण विचित्र सत्य आहे. स्वत:ला फेमिनिस्ट समजणाऱ्यांनी आणि न समजणाऱ्यांनीही वाचावं असं हे पुस्तक आहे.\nआणखी एक सलणारी गोष्ट आहे, ती म्हणजे मानवाने प्रगती केली तसे नैतिक-अनैतिकतेमधील फरक करणाऱ्या नियमांमध्ये अधिक काटेकोरपणा आणला खरा पण आजचा आपला समाज पुन्हा त्याच जुनाट, पाशवी युगाकडे प्रवास करतो आहे असं वाटत नाही का लहान बाळांवरील अत्याचार, नात्यांची चाड न ठेवता स्त्री-पुरूषांवर केले जाणारे बलात्कार हे आणखी कशाचं द्योतक आहे\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/Nashik,Nasik,breaking,news,India,%20Asia,%20China,%20Uk,%20Nagar,%20Maharastra,%20Breaking,%20How%20to,%20What,%20which,%20free,%20download,%20xxx,%20xx,%20desi,Jalgaon,%20Nadurbar/blog/page/3446/", "date_download": "2018-10-15T09:00:18Z", "digest": "sha1:FJC6EDKASSRHUQNZY4TLOGZPRW3YD4ZZ", "length": 33367, "nlines": 210, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत | Deshdoot | नवी आशा नवी दिशा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nमुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंतजवळ रात्रीपासून एक व्यक्ती वडाच्या झाडावर जाऊन बसला आहे. सकाळी ही घटना स्थानिक पोलीस, अग्निशमन विभागास समजल्यानंतर सकाळपासून याठिकाणी या व्यक्तीला उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.\nघटनास्थळी क्रेन दाखल झाल्या असून अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या व्यक्तीला उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.\nया व्यक्तीच्या जवळ गेले असता मनोरुग्ण असल्यामुळे तो झाडावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे, म्हणून रेस्क्यू ऑपरेशनला मर्यादा आल्या असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी सुनील मोरे यांनी देशदूत डिजिटलशी बोलताना सांगितले.\nपिंपळगाव टोल नाक्यापासून गावात प्रवेश करताना डाव्या बाजूला भले मोठे वडाचे झाड आहे. त्या झाडावर हा मनोरुग्ण जाऊन बसला आहे.\nया व्यक्तीचे बापू माणिक देवरे असे नाव असून तो मनोरुग्ण असल्याचे वडील माणिक देवरे यांनी सांगितले. या व्यक्तीला बघण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे. सकाळी त्याने खिशातील पैसेदेखील खाली फेकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.\nघटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस यंत्रणा, जेसीबी, क्रेन आदि साहित्यासह पोहोचले असून दोन तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे.\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमुंबई : #MeToo अंतर्गंत नाना पाटेकर, विकास बहल, आलोक नाथ, साजिद खान, चेतन भगत, पियुष मिश्रा आणि आता ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. याविषयी श्रेयाने एका मुलाखतीत तिचं मत मांडलं आहे. श्रेया म्हणाली कि, #MeToo या मोहिमेमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्यामुळे ही मोहीम चांगलीच आहे.\nपरंतु अत्याचार हे केवळ महिलांवरच होत नाहीत तर ते पुरुषांवरदेखील होतात. त्यामुळे महिलाच नाही पुरुषही #MeToo चे बळी आहेत. मात्र त्याकडे फारसे कोणी पाहात नाही. खरतर आता #MeToo या मोहिमेचा उद्देश बाजूला पडला आहे. ही मोहीम नक्की कशासाठी आहे हे लोकांना समजत नाही. या मोहीमेच्या माध्यमातून पुरुषदेखील त्यांच्या अन्यायाला वाचा फोडू शकतात, असे श्रेया म्हणाली.\nपुढे ती असंही म्हणाली, सध्या बॉलिवूडमधील प्रकरणं समोर येत आहेत. परंतु लैंगिक अत्याचार केवळ याच क्षेत्रात होत नाहीये. अत्याचार हे प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतात. मात्र आपण त्याच वेळी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. अनेक जण यावियषी व्यक्त होत आहेत. काही जण खरंच त्यांच्या अन्यायाचं कथन करत आहेत. परंतु काही जण टीआरपीसाठीदेखील करत असतील. पण खरं कोण आणि खोटं कोण हे मी सांगू शकत नाही.\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nपरभणी : एका महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी होत असल्यामुळे त्या जाचाला कंटाळून एका युवकाने परभणीत आत्महत्या केली. परभणी-वसमत रोडवरील ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या सचिन मिटकरी याने रविवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपविले.\nपरभणी-वसमत रोडवरील ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सचिन मिटकरी या तरुणाने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिनने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून आत्महत्येला महिलेला जबाबदार धरले आहे. या महिलेने माझे आयुष्य बरबाद केले आहे. तिने माझ्याकडे सतत शरीरसुखाची मागणी केलीय. ते करण्यासाठी सतत माझ्यावर दबाव टाकला. तिचे अजून दोन-तीन मुलांसोबत अनैतिक संबंध आहेत.\nमाझ्या आत्महत्येला तिच जबाबदार असून, तिने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी महिलेने पाच दिवसांपूर्वी मृत तरुणावर ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nमुंबई : बिग बॉस सीजन-१२च्‍या दुसर्‍या इविक्शनमध्‍ये अभिनेत्री नेहा पेंडसे बिग बॉसचं घर सोडलं आहे. नेहा घरातून बाहेर पडणारी पहिली सेलेब सिंगल कंटेस्टेंट आहे. रविवारला वीकेंड का वार एपिसोडमध्‍ये सलमानने नेहाच्‍या एविक्शनची घोषणा केली आहे. सध्‍या भजन सम्राट अनूप जलोटा आणि श्रीसंत सीक्रेट रूममध्‍ये आहेत. दुसरीकडे, बिग बॉसच्‍या आदेशानंतर सर्व जोड्‍या वेगळ्‍या झाल्‍या आहेत, त्‍यामुळे घरचे आता सिंगल गेम खेळणार आहेत.\n‘विकेंड का वार’मध्ये अभिनेता करणवीर बोहरा आणि नेहा हे दोघं अंतिम दोन स्पर्धकांमध्ये होते. ‘कालकोठरी’ची शिक्षा गांभिर्यानं न घेतल्यानं नेहा, करणवीर बोहरा आणि श्रीसंतला नॉमीनेट करण्यात आलं होतं. श्रीसंतची रवानगी सिक्रेट रुममध्ये करण्यात आली आहे. सुरूवातीपासून स्वत:ला कोणत्याही वादात न ओढता सेफ गेम नेहानं खेळला. मात्र रविवारी ती ‘बिग बॉस’च्या स्पर्धेतून बाद झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील नेहाची एक्झिट ही अर्थातच तिच्या चाहत्यांसाठी जबरदस्त धक्का मानला जातो.\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nचांदवड | चांदवड येथील कवी रावसाहेब जाधव यांच्या ‘तिचं परगती पत्रक’ या कथेला सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.\nपारितोषिक वितरणाचा कार्यक्रम युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या फेसाटी कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे व जेष्ठ लेखिका-पत्रकार अपर्णा वेलणकर यांच्या हस्ते आणि अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, सां.कार्यसचिव प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, सदस्य संगीता बाफना आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सावानाच्या मु. श. औरंगाबादकर सभागृहात संपन्न झाला.\nकवी जाधव यांचा ढेकूळ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून यापूर्वी त्या पुस्तकास अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.\nकथालेखनातील ह्या यशाबद्दल कुसुमाग्रज साहित्यिक मंच नाशिक, साहित्यकणा फौंडेशन नाशिक तसेच अक्षरवाङ्मय प्रकाशनचे प्रकाशक बाळासाहेब घोंगडे, कादवाशिवारचे प्रकाशक विजयकुमार मीठे,\nकवी प्रकाश होळकर, संदीप देशपांडे, रवींद्र मालुंजकर, जनार्दन देवरे, रवींद्र देवरे, सागर जाधव जोपूळकर, कवयित्री सुशीला संकलेचा आदींनी खास अभिनंदन केले.\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\nनाशिक (प्रतिनिधी) | नवरात्रोत्सवानिमित्त अतिप्राचीन ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवीच्या यात्रेनिमित्त राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंदिरात महाअभिषेक करुन देवीची आरती केली.\nयावेळी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवत राज्याला भरभराटी येऊ दे, असे साकडे त्यांनी घातले. पालकमंत्री गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.\nरात्री उशिरा श्री कालिकादेवी मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांनी श्रीदेवीचे मानाचे वस्त्र देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर मंदिराच्या पुरोहितांकडून मंत्रपुष्पांजली करत कालिका देवीचा महाअभिषेक केला.\nआगामी काळात लवकरच राज्यशासनाकडुन भक्त निवासाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन यावेळी महाजन यांनी दिले. कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या भक्त निवासात धुळे, जळगाव, भुसावळ यासंह उत्तर महाराष्ट्र आणि कसमादे भागातील नाशिकला उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वास्तव्यासाठी होणार आहे.\nअशाच प्रकारची सुविधा इतरही धर्मादाय संस्थानी राबवावी असे आवाहन यावेळी महाजन यांनी केले. याप्रसंगी यात्रेनिमित्त कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसोबत महाजन यांनी संवादही साधला.\nसचिव डॉ प्रताप कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया, आबा पवार, किशोर कोठावळे, दत्ता पाटील, राम पाटील योगेश, कोठावळे, शाम पाटील, संतोष कोठावळे, सुरेंद्र कोठावळे, भरत पाटील, दिपक तळाजीया, अजिंक्य कोठावळे, आदींसह कालिका देवी मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि सदस्य उपस्थित होते.\nवैष्णोदेवीच्या भाविकांना 5 लाखांचा अपघाती विमा\nश्रीनगर : माता वैष्णोदेवीच्या भाविकांना आता पाच लाखांच्या अपघाती विम्याचे कवच मिळणार आहे. माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी 3 लाखापर्यंत विनामूल्य अपघाती विमा 5 वर्षे व त्यापुढील वयोगटातील भाविकांना देण्यात येत होता. त्यात आता वाढ होऊन तो पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. भाविकांसाठी मंदिर परिसरात सुविधा वाढविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.\nमंडळाने तीर्थस्थळाला भेट देणाऱया भाविकांना दुर्घटना विमासह जखमी भाविकांवर मोफत उपचार करविण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेच्या नोंदणीनंतर यात्रा सुरू करताच भाविकांना दुर्घटना विमा कवच प्राप्त होणार आहे. विम्याचा हप्ता मंदिर मंडळाकडून भरला जाणार असल्याचे प्रवक्त्याने बैठकीनंतर बोलताना सांगितले. बैठकीत श्री माता वैष्णोदेवी नारायण रुग्णालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. मंडळाने जखमी भाविकांच्या उपचारासाठी वैद्यकीय सहकार्य धोरण संमत केले आहे.\nऑनलाईन मद्यविक्री नाही : ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण\n वृत्तसंस्था : ‘सध्या ऑनलाइन खरेदीचा जमाना आहे. काही ग्राहकांनी मद्यविक्री ही देखील ऑनलाईन मंजूर करावी, असे प्रस्ताव शासनाला दिले आहे. यासंदर्भात अनेक अर्ज शासनाकडे प्रलंबित आहेत. पण कायद्यानुसार ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देणे शक्य नसून तो एक गुन्हा आहे. त्यामुळे ऑनलाईन मद्यविक्रीचा शासनाचा कोणताही विचार नाही’, असे स्पष्ट मत उत्पादन शुल्क मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.\nसध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री ही नियमानुसार केवळ शासनाने मंजूर केलेल्या दुकानातूनच करण्यात येते. यात कोणताही बदल करण्याचा शासनाचा मानस नाही.\nमद्यविक्री ऑनलाईन करण्यात येत असल्याबद्दलचे विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त हे खोडसाळ आहे. ऑनलाइन किंवा अन्य मद्यविक्रीला प्रोत्साहीत करणे हेदेखील कायद्याला धरुन नाही. त्यामुळे ऑनलाईन मद्यविक्रीचा शासनातर्फे कोणताही विचार नाही, असेही ना.बावनकुळे यांनी म्हटले आहे.\nमहाराष्ट्रात आता ऑनलाईन मद्यविक्री केली जाईल आणि दारु घरपोच दिली जाईल, असे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्याचे वृत्त प्रसारमाध्यामांमध्ये प्रसारित झाले होते. मात्र हे वृत्त खोडसाळ असल्याचे म्हणत ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारचा तसा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.\n..अन 30 फुटावरून विमानातील महिला क्रु मेंबर खाली पडली\nमुंबई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडीयाच्या विमानाने उड्डाण घेत 30 फुटापर्यंत उंची गाठताच विमानातील महिला क्रु मेंबर विमानातून खाली पडली.\nएअर इंडियाचे एआय-८६४ हे विमान मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. ३० फुटांपर्यंत उड्डान केल्यानंतर हर्षा लोबो (वय ५३) ही महिला खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nपायलटची सहायक महिला ही दरवाजा बंद करत असताना खाली पडल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेविषयी एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.\nराष्ट्रवादीचे आजपासून राज्यात आंदोलन\nमुंबई – राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, वीज भारनियमन, पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाईची झळ याविरोधात राष्ट्रवादी पक्ष मैदानात उतरला आहे. आजपासून १५ ते २० ऑक्टोबरला म्हणजे आठवडाभर राज्यभर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत. शिवाय या मोर्चाने सरकारला जाग आली नाही, तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.\nप्रमुख शहरांचा अपवाद वगळता राज्यात अनियमित वीजपुरवठा असून, जनता महागाईने होरपळत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली नाही. सध्या राज्यात अडीच लाख पदे रिक्‍त आहेत. सरकारी नोकर्‍यांचे कंत्राटीकरण सुरू आहे. बेरोजगारांचा प्रश्‍न जटिल झाला असताना, सरकार त्यावर काहीही उपाय काढत नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असताना, सरकार अद्यापही गंभीर नाही. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठवला असल्याचे जयंत पाटील म्हणाले.\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-10-15T08:44:34Z", "digest": "sha1:NIS2CCEBLZFKZQ6KSDTYD7MBMPGW3EV2", "length": 10152, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये छपाई बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये छपाई बंद\nशाईचा तुटवडा : रोकड टंचाईशी संबंध नसल्याचा सरकारचा दावा\nनाशिक – देशातील काही राज्यांमध्ये रोकड टंचाई निर्माण झाली असतानाच नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये छपाई बंद असल्याची धक्‍कादायक माहिती मिळत आहे. या करन्सी नोट प्रेसमध्ये 20, 100, 200 आणि 500 च्या नोटांची छपाई जवळपास बंद आहे. त्यामुळे रोकड टंचाई आणखी काही दिवस जाणवण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने 20 आणि 100 च्या नोटांचे नवीन डिझाईन मंजूर न केल्याने नोटांची छपाई थांबली आहे, तर 200 आणि 500च्या नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या शाईचा तुटवडा असल्याने नोटांच्या छपाईवर त्याचा परिणाम झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nदरम्यान, मार्चपर्यंतच्या स्टॉकची छपाई पूर्ण झालेली आहे. मात्र एप्रिलपासूनची ऑर्डर न आल्याने पुढील छपाई बंद आहे, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारी दिरंगाईचा परिणाम स्वाभाविकपणे नोटांच्या छपाईवर झाला आहे. तर ही छपाई बंद होणे आणि सध्याची रोकड टंचाई यांचा संबंध नसल्याचा दावाही केला जात आहे. देशातील नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्‍चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटांची छपाई होते. नाशिकमध्ये दररोज साधारणपणे पाच दशलक्ष नोटा छापल्या जातात. या नोटा देशभरात पुरवल्या जातात. विविध किंमतींच्या वेगवेगळ्या चलनी नोटांसाठी वेगळ्या प्रकारच्या शाईचा वापर केला जातो आणि ही शाई परदेशातून येते.\nदरम्यान, महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये काही ठिकाणी एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या स्थितीप्रमाणे अनेक भागात नागरिकांना पैसांसाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र नोटाबंदीनंतर (8 नोव्हेंबर 2016) असलेल्या चलनाच्या तुलनेत सध्या बाजारात अनेक पटीने नोटा असल्याचा दावा सरकारने केला आहे. नोटाबंदीच्या वेळी 17.5 लाख कोटींपेक्षा जास्त रोकड चलनात होती, तर सध्या 18 लाख कोटींच्या पार रक्कम चलनात आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nसध्या व्यवस्थेत 6.7 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेच्या दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध आहेत. ही रक्कम आवश्‍यकतेपेक्षा जास्त आहे. म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून दोन हजाराच्या नव्या नोटांचा पुरवठा थांबवण्यात आला, अशी माहिती आर्थिक विषयांचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिली. दोन हजाराच्या नोटांची साठवणूक होत असल्याची शक्‍यता गर्ग यांनी नाकारली नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेशाच्या 44 जिल्ह्यातील नक्षली दहशतवाद समाप्त-गृह मंत्रालय\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\nमहिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल\nजितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; राजकीय चर्चांना उधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/swift-car-and-container-accident-2-death-in-belgaon-maharashtra-309519.html", "date_download": "2018-10-15T08:19:42Z", "digest": "sha1:CJMPSCS7B6FCVQGXOLVDYIDCA6WRFCBG", "length": 13991, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्विफ्ट कार आणि कंटेनरचा अपघात, बहिणीसमोर भावाने गमावला जीव", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nस्विफ्ट कार आणि कंटेनरचा अपघात, बहिणीसमोर भावाने गमावला जीव\nबेळगावमध्ये स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी संध्याकाळी कुमठा तालुक्यात मादनगेरी इथेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर हा अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे तर एक महिला जखमी झाली आहे.\nबेळगाव, 11 ऑक्टोबर : बेळगावमध्ये स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी संध्याकाळी कुमठा तालुक्यात मादनगेरी इथल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर हा अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे तर एक महिला जखमी झाली आहे.\nसुरेश रायकर वय 65, चंद्रकला रायकर वय 60 अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. भारती वेर्णेकर असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. जखमी महिला या सुरेश रायकर यांच्या बहीण आहेत. आपल्या भावाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने भारती यांना मोठा धक्का बसला आहे.\nकामानिमित्त हे तिघेही जण स्विफ्ट कारने प्रवास करत होते. त्यावेळी सकाळच्या सुमारास समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात गाडीचा चक्काचूर झाला आहे तर सुरेश आणि त्यांच्या पत्नी चंद्रकला यांचा जागीच मृत्यू झाला आहे.\nसुरेश यांच्या भगिनी भारती या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्यावर जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची अकोला पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nदरम्यान, पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, तर नेमका हा अपघात कसा झाला आणि यात कोणाची चूक होती याचा आता पोलीस शोध घेत आहेत.\nतपासणीसाठी थांबवले म्हणून वाहतूक पोलिसांना मारहाण, मारहाणीचा VIDEO व्हायरल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/anna-hazare-backs-maharashtra-farmers-strike-262045.html", "date_download": "2018-10-15T08:19:33Z", "digest": "sha1:4EKZUKMJ7SGKMQCC2OVEVC6J2FFF6FIT", "length": 13437, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी अण्णा हजारे मध्यस्थी करायला तयार", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nशेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी अण्णा हजारे मध्यस्थी करायला तयार\n02 जून : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता एक नवीन वळणं मिळालं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढच नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूनं सरकारसोबत चर्चेला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पण सोशल मीडियावर अण्णांच्या भूमिकेवर साशंकता व्यक्त केली जातेय. अण्णा हजारे देवेंद्र सरकारचे एजंट असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जातोय.\nदुसरीकडे किसान क्रांतीचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी अण्णांच्या पाठिंब्याचं स्वागत केलं आहे. पण अण्णांनी अगोदर कर्जमुक्ती मिळवून द्यावी आणि नंतरच बोलावं असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तरी संपावर असलेले शेतकरी कुणाचीही मध्यस्थी स्वीकारण्याच्या तयारीत नसल्याचं दिसतं आहे.\nशेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी अण्णांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. .'शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलन रास्त आहे. मात्र, त्यांनी संयम आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे, असं अण्णांनी यात म्हटलं आहे. त्याचबरोबर,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झालेली आहे. ते चर्चेला तयार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/directorate-of-technical-education", "date_download": "2018-10-15T09:52:37Z", "digest": "sha1:3OK2LCA5RPNWAPY5HLEYWZMKJ44ELZ6U", "length": 13431, "nlines": 250, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "directorate of technical education Marathi News, directorate of technical education Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nविद्यार्थ्यांअभावी ४१ कॉलेज ‘बंद’ची वेळ\nमुंबईसह राज्यातील तंत्रशिक्षणाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून काही कॉलेजांमधील रिक्त राहणाऱ्या...\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/seeds-of-terror", "date_download": "2018-10-15T08:31:05Z", "digest": "sha1:EK5SMWCVLNRNATCGXS2HURVLEEVCGYVC", "length": 15127, "nlines": 390, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Abhijeet Pendharkarचे सीड्स ऑफ टेरर पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 255 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nधर्म म्हणजे अफूची गोळी आहे' हा शब्दप्रयोग वापरला जातो तो धर्माच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या धर्मांधतेविषयी बोलताना.\nपण आज खरोखरच धर्म आणि अफू यांच्या अघोरी युतीने दहशतवादाला जन्म दिलाय.\nतालिबान आणि अल कायदाला आर्थिक रसद पुरवून जगभरातला दहशतवाद पोसणाऱ्या अफगाणिस्तानात चाललेली ही अफूची शेती अन व्यापार या भीषण वास्तवाचा चिकित्सक वेध घेतलाय एबीसी न्यूजच्या महिला पत्रकार ग्रेचेन पीटर्स यांनी.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमाझी माय दुधावरची साय\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-15T09:22:23Z", "digest": "sha1:YG3FEFX4CTLOINBBX7S3LFRGSP2P2UUX", "length": 11556, "nlines": 171, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मागील भानगडी विसरुन घरातील वाद घरातच मिटवा! | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमागील भानगडी विसरुन घरातील वाद घरातच मिटवा\n आगामी काळात होणार्‍या निवडणूकांसाठी पक्षश्रेष्ठी ज्याला तिकीट देतील त्याच्यासाठी एकदिलाने काम करा. मागील भानगडी विसरून घरातील वाद घरातच मिटवा असा सल्ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांनी आज जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बुथ कमिटी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला.\nशहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित जळगाव ग्रामीणच्या बुथ कमिट्यांच्या सभेत ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर,गफ्फार मलिक, जिल्हा बँक संचालक अनिल पाटील, दूध संघाचे प्रमोद पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, विजया पाटील, मंगला पाटील, योगेश देसले, कल्पिता पाटील, निला चौधरी,\nकिसान सेलचे सोपान पाटील, विलास पाटील, धनराज माळी, अ‍ॅड. सचिन पाटील, प्रतिभा शिरसाठ, हेमंत चौधरी, संदीप पाटील, मिनल पाटील, रोहन पाटील, बापू परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना कोते-पाटील म्हणाले की गुलाबराव देवकर हे 50 हजारपेक्षा जास्त फरकाने निवडून येतील अशी वज्रमुठ बांधा. सोशल मीडियाच्या वापरात आपण कमी पडत आहोत. 90 टक्के तरुण सोशल मीडियावर आहेत़ त्यामुळे सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला़\nशिवसेना-भाजप हीच खरी बोंडअळी\nसंग्राम कोते- पाटील म्हणाले की, भाषणे ठोकल्याने तरुणांना रोजगार मिळत आहे का, शेतकर्‍यांना केळीची व बोंडअळीची नुकसान भररपाई मिळणार का, शेतकर्‍यांना केळीची व बोंडअळीची नुकसान भररपाई मिळणार का असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेना भाजप हिच खरी बोंडअळी असल्याची टिका त्यांनी केली. शिवरायांच्या नावाने खोटी कर्जमाफी केली़ स्किल डेव्हलपमेंटच्या नावाने गाजावाजा केला; मात्र, किती तरुणांना रोजगार मिळाला असा प्रश्न कोते-पाटील यांनी उपस्थित केला़\nमतदारसंघात 25 टक्केही कामे मंत्र्यांनी केली नाही\nसरकारने 25 टक्के शेतकर्‍यांनादेखील नुकसान भरपाई दिलेली नाही़ बागायत शेतकर्‍यांना जीरायतमध्ये टाकुन शेतकर्‍यांचे नुकसान केल. त्याविरोधात आम्ही आवाज उठविला़ जळगाव ग्रामीणमध्ये विद्यमान मंत्र्यांनी आपल्या कामाच्या 25 टक्केदेखील काम चार वर्षात केले नाही अशी टिका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली.\nPrevious articleनशिराबादजवळ कोळसा घेवून जाणार्‍या दोन ट्रकची समोरासमोर धडक : दोन्ही चालक ठार\nNext articleसरकार आम्ही की तुम्ही\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T09:15:59Z", "digest": "sha1:CTTFJ25E2AG7EEC62B2MISNS6543B2KZ", "length": 9823, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "महेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news महेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nराणी ऍब्युलन्सला दिल्या दोन रुग्णवाहिका भेट\nसोमाटणे – अपघातग्रास्थांना तातडीची मदत मिळावी यासाठी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांच्याकडून सोमाटणे येथील अजय मुऱ्हे, मिथुन नवाडे व राजु मुंढे यांच्या राणी रुग्णवाहिका ऍब्युलन्सला दोन अद्यावत रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या.\nमहेश मांजरेकर यांचा पुतण्या अक्षय मांजरेकर काही कामानिमित्त तळेगाव दाभाडे येथे आला असताना तळेगाव स्टेशनजवळ रात्री साडेबारा वाजता अपघात झाला होता. अपघातामध्ये अक्षय बेशुद्ध अवस्थेत मोटारीत अटकला होता. त्यावेळी स्थानिकांनी शंभर क्रमांकावर संपर्क साधला; परंतु रुग्ण वाहिका मिळाली नाही. ही घटना समजताच सोमाटणे येथील राणी ऍब्युलन्सचे अजय मुऱ्हे व सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने अक्षय यांना सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे तीन महिन्यांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती बरी झाली. या घटनेनंतर महेश मांजरेकर यांनी माझ्या पुतण्याचे प्राण वाचविले या कृतज्ञतेतून या संस्थेस दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट दिल्या. जेणे करून या रुग्णवाहिका अन्य कोठेही अपघात झाल्यास लवकर उपलब्ध होतील.\nराणी रुग्णवाहिकेतून आजपर्यंत अपघातामध्ये सापडलेल्या रुग्णांना वेळेत जवळच्या रुग्णालयात पोहचवण्याचे काम विनामोबदला केले आहे. या कामाची दाखल घेत आम्हाला या रुग्णवाहिका सेवेसाठी दिल्या. यापुढेही असेच सेवेचे काम चालू ठेवू.\n– अजय मुऱ्हे, राणी ऍब्युलन्स सर्व्हिसेस.\nआमदार आशिष शेलार यांना मातृशोक\nईव्हीएमला बळीचा बकरा करतात: निवडणूक आयुक्त\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/criminal-suicide-sangli-jail-13924", "date_download": "2018-10-15T09:15:28Z", "digest": "sha1:JKOWWMGKU553NVZG26CETI6CASGUCNJT", "length": 11349, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "criminal suicide in sangli jail सांगली कारागृहात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nसांगली कारागृहात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या\nगुरुवार, 20 ऑक्टोबर 2016\nसांगली - बाललैंगिक अत्याचार, विनयभंग आणि खंडणीसह 13 गुन्हे दाखल असलेल्या संदीप पांडुरंग सुर्वे (वय 26, बामणोली, ता. मिरज) या आरोपीने येथील जिल्हा कारागृहात बराकीच्या खिडकीला चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.\nसांगली - बाललैंगिक अत्याचार, विनयभंग आणि खंडणीसह 13 गुन्हे दाखल असलेल्या संदीप पांडुरंग सुर्वे (वय 26, बामणोली, ता. मिरज) या आरोपीने येथील जिल्हा कारागृहात बराकीच्या खिडकीला चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.\nसुर्वे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी तो एका हिंदी वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी म्हणून वावरत होता; परंतु त्याच्या कारनाम्यामुळे त्याला काढून टाकले होते. तरीही तो प्रतिनिधी असल्याचे भासवत होता. एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून नुकतेच फसवले होते. तिला सुर्वेचे कारनामे समजल्यानंतर तिने नकार दिला होता; परंतु सोशल साइटवरून तिची बदनामी केली. त्यामुळे मुलीने पित्यासह आत्महत्येचा प्रयत्न केला. सुर्वेविरुद्ध यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असतानाच नुकतेच कुपवाड पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार, खंडणी, विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. 18 ऑक्‍टोबरला पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला कारागृहात पाठवले होते. आज पहाटे दुसऱ्या मजल्यावरील बराक नं. चारमध्ये त्याने चादर फाडून खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली.\nशहरातील एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्लिकवर\nयेरवडा : पुणे शहर व पिंपरी-चिंचवड मधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलीस...\n#LandIssue मनगटशाहीला ‘महसूल’चे बळ\nपुणे - गोरगरिबांच्या जागा गिळंकृत करण्याचा सपाटा लावलेल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि गुन्हेगारांनी महसूल यंत्रणेवरही आपला ताबा मिळवला असून,...\n#CyberSecurity कार्ड क्‍लोनिंगची नको ‘दिवाळी’\nपुणे- कर्वेनगरमधील ५७ वर्षीय मकरंद कुलकर्णी यांचे एका बॅंकेमध्ये बचत खाते आहे. त्याच बॅंकेचे डेबिट कार्ड ते वापरतात. त्यांच्याव्यतिरिक्त संबंधित...\n#Jaganelive भंगार वेचून ‘त्या’ शिवताहेत फाटका संसार \nकितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला\nचेहऱ्याचं 'ओळख'पत्र (आनंद घैसास)\nदेशातल्या विमानतळांवर \"फेशिअल रेकग्निशन' यंत्रणेद्वारे ओळख पटवण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळंच भविष्यात चेहराच एक प्रकारे विमानतळांवर \"ओळख'पत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B8", "date_download": "2018-10-15T09:55:56Z", "digest": "sha1:PH6UV5FK7LZULUWD4OD3F3TKECQBSY25", "length": 21389, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "डोळस Marathi News, डोळस Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nवाजपेयींच्या कविता आता ब्रेल लिपीत\nबाधाएँ आती हैं आएँ, घिरें प्रलय की घोर घटाएँ, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएँ, निज हाथों में हँसते- हँसते, आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा', भारताचे दिवंगत नेते व प्रतिभावंत कवी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील या ओळी अंध व्यक्तींमध्ये सकारात्मकता रुजविण्यास महत्त्वाच्या ठरणार आहेत. नाशिकमधील दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनने यासाठी पुढाकार घेतला असून, वाजपेयी यांच्या कविता ब्रेल लिपित ही संस्था साकारत आहे.\nप्रॉस्पेक्टस कप बुद्धिबळ स्पर्धेचे आकर्षण\nन्यू होरायझन आयोजित वसंत एन घाणेकर स्मृती चौथ्या प्रॉस्पेक्ट्स कप जलद बुद्धिबळ स्पर्धेचे यंदा आकर्षण असणार आहे...\nमोहा येथील गावगुंडांना आवरा\nथिएटर मालक संघटनेची निवेदनाद्वारे मागणीम टा...\nलिफ्टखाली दबून महिलेचा मृत्यू\nतीन दिवसानंतर दुर्गंधीमुळे घटना उघडम टा...\nविद्यार्थ्यांची पत्र लिहून विनवणी; माळीवाडा कचरा रॅम्पचा मांडला त्रासम टा प्रतिनिधी, नगर'कचऱ्याच्या दुर्गंधीने आम्हाला उलट्या होतात...\nउद्योगांत संशोधन विद्यार्थ्यांना संधी\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादउद्योगातील समस्यांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी शहरातील अभियांत्रिकीच्या सहाशे विद्यार्थ्यांना मिळाली आहे...\nसाक्षरता आणि ढोबळ समाज\nसाक्षरता कशासाठी या प्रश्नाचा आढावा घेतना, 'किशोरवयीन/तरुण या वयोगटातील साक्षरता' हा विषय चर्चेला घेणे आजच्या काळात अधिक गरजेचे आहे.\nसध्या पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेचा वाद चांगलाच गाजतो आहे. त्यानिमित्ताने सत्यनारायणाच्या पूजेचा सामाजिक-धार्मिक आणि वैज्ञानिक कसोटीवर घेतलेला मागोवा...\nशिक्षकांना धडे वैज्ञानिक जाणिवांचे\nशिक्षकांना धडे वैज्ञानिक जाणिवांचे\nसिद्धी शिंदे, रुईया कॉलेजकॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच नोकरीचे नियुक्तीपत्र मिळावे, अशी अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते...\nदिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणा\nमाजी आमदार डॉ निशिगंधा मोगल यांचे आवाहनम टा प्रतिनिधी, नाशिकदिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी नगरसेविका डॉ...\nएकपात्री अभिनय स्पर्धा आज\nनवी मुंबई महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असून नवी मुंबई महापौर चषकांतर्गत राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी आज, ३० ऑगस्ट ...\nएकपात्री अभिनय स्पर्धा आज\nनवी मुंबई महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असून नवी मुंबई महापौर चषकांतर्गत राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी आज, ३० ऑगस्ट ...\nये राखी बंधन है प्यार का...\nदेवांचा देव महादेव असा महिमा वर्णिला जाणाऱ्या भगवान शंकराच्या भक्तीमध्ये तल्लीन होणारे हजारो भाविक श्रावणात ब्रह्मगिरी पर्वताला आवर्जून फेरी मारतात...\nविजय तापस 'इतिहास' ही माणसाच्या सावली एवढीच एक अटळ आणि तेवढीच नैसर्गिक क्रमाने येणारी गोष्ट आहे...\nशिक्षकांना धडे वैज्ञानिक जाणिवांचे\nविद्यार्थ्यांना डोळस वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी शिक्षकांमध्ये वैज्ञानिक जाणिवा रुजवण्याची गरज आता राज्यसरकारनेही मान्य केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून...\nशासकीय औषण निर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी सचिव रामप्रसाद जागरेसह इतर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला...\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo वार्तांकनाबाबत महाराष्ट्र टाइम्सचे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/62286", "date_download": "2018-10-15T09:25:55Z", "digest": "sha1:XFEEDBUB76B5CLM6BFAZISOEZOYB6ZF3", "length": 16514, "nlines": 245, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खास तळपत्या उन्हाळ्यात! काला खट्टा सरबत! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खास तळपत्या उन्हाळ्यात\nउन्हाच्या झळाळत्या झळ्यात थंडगार सरबत घश्यालाच पोटालाच नाही तर मनालाही गारवा आणते....\nबर्फगोळा खाण्याची आवड असणार्‍यांना तर कालाखट्टा चा बर्फ गोळा मिटक्या मारत खाण्यातील गोडी सांगायलाच नको.. त्या गोळ्याची आंबट गोड घरच्या घरी अनुभवण्यासाठी बर्फ नाही पण सरबताचा हा खटाटोप काल केला आणि यशस्वी देखिल झाला मग सर्वांसोबत तो का न शेअर करावा म्हणून हा अजून एक खटाटोप... गोड... आंबटगोड... चिभेला मिटक्या मारायला लावणारा काळ्या लवणाचा खरटपणा\nसाहित्य ३ ग्लास सरबतासाठी मी जे वापरले ते\n१. छान पिकलेली टप्पोरी जांभळं १५-२०\n२. साखर- ८-१० चमचे.. (चहाला साखर घलताना वापरतो ते)\n३. काळे मीठ दळून-- ३/४ टेबल स्पून\n४. साधे मीठ चवी नुसार\n५. २ लिंब मध्यम आकाराची.\n६. जीरपूड १/२ टेबल स्पून\n७. पाणी आणि बर्फाचे तुकडे\n१. सर्वप्रथम जांभळातील बिया काढून हलकेसे मिक्सर मध्ये दळून घ्या..\n२. दळलेल्या जांभळात लिंबाचा रस , साखर, मीठ, काळे मीठ घालुन थोडावेळ मुरु द्या..\n३. नंतर पुन्हा मिक्सर मध्ये थोडे फिरवून नंतर गाळुन घ्या.\n४. हे मिश्रण थंड करुन त्यात नंतर जीरपूड आवश्यक तेवढे पाणी घाला. वर थंड करायल ठेवा.\n५. ग्लास मध्ये सरबत घेऊन वर हवे असल्यास बर्फाचे खडे टाकून गट्टम करा\n६. बर्फ गोळ्यासारखे खायचे असल्याच हीच बर्फाचा चुरा करून त्यावर पाणी न घालता वरील कॉन्सन्ट्रेट वापरून गट्टम करा\nहे पाककृती विभागात लिहायला हवं.\nहे पाककृती विभागात लिहायला\nहे पाककृती विभागात लिहायला हवं.>> हो चुकुन इकडे झाले\nसाखर न घालता चांगले लागेल का\nसाखर न घालता चांगले लागेल का\nवा कृष्णा गारेगार वाटले..\nवा कृष्णा गारेगार वाटले..\nसाखर न घालता चांगले लागेल का\nसाखर न घालता चांगले लागेल का\n जांभूळ तसे गोड असते आणि लिम्बाचे सॉल्टी सरबत पितोच आपण बर्‍याचदा\nआरोग्यवर्धक थंडगार पेय... मस्त कृष्णा...\nमस्त दिसतय...नक्की करुन बघेल\nमस्त दिसतय...नक्की करुन बघेल\nरंग फारच मस्त आला आहे.\nरंग फारच मस्त आला आहे. फ्लेवर प्रोफाइल एकदम फ्रेश आहे. जामुन/मिक्स्ड बेरी--> लाइम लेमन--> शुगर--->> सॉल्ट---> रॉक सॉल्ट--> जिरेपूड.\nमस्त क्रुश्नाजि नक्कि ट्राय\nमस्त क्रुश्नाजि नक्कि ट्राय करेन\nकरायला सोप्पे वाटतेय. नक्कीच\nकरायला सोप्पे वाटतेय. नक्कीच बनवून पाहिन.\nआमच्याइथे जांभळं उन्हाळ्याच्या शेवटी पावसाच्या सुरूवातीस येतात.\nतोपर्यंत वाट पहावी लागेल.\nआमच्याइथे जांभळं उन्हाळ्याच्या शेवटी पावसाच्या सुरूवातीस येतात.>>>\nइकडे हैदराबादेत मिळू लागलीत. काल दिसले म्हणून तर हा उपद्व्याप करू शकलो\nभारी दिसतंय... करून पाहायला\nभारी दिसतंय... करून पाहायला हवं.\nहे असे करू शकतो घरी हे मला पहिल्यांदाच समजले.. मला वाटले फक्त गाडीवरच्या भैय्यांनाच बनवता येते हे सरबत.. पण तिथल्या पाण्याच्या क्वालिटीमुळे हल्ली पिणे सोडलेलेच.. पण आता घरी बनवून बघायला हवे\nफ्रोजन जांभळं आहेत. नक्की करून बघणार.\nवॉव, एकदम कलरफुल, डोळ्यात\nवॉव, एकदम कलरफुल, डोळ्यात बदाम.\nमूड नाही खराब करायचाय.. पण\nमूड नाही खराब करायचाय.. पण\nजांभळं खात्रीशीर ठिकाणाहून खा.... चकचकीत दिसण्यासाठी तेल लावलेली जांभळांनी बाधा झालेली पाहिलीय एका मैत्रीणीला.\n>मस्त आहे रेसिपी आणि फोटो ही\n>मस्त आहे रेसिपी आणि फोटो ही .\nमस्त आहे रेसिपी आणि फोटो ही .\nमस्त आहे रेसिपी आणि फोटो ही .\nजांभळ इकडे मिळणार नाही. ब्लू\nजांभळ इकडे मिळणार नाही. ब्लू बेरीच कराव का..\nमस्त. जांभळ मिळणार नाहीत. पण\nमस्त. जांभळ मिळणार नाहीत. पण कलिंगडाचे अस करून बघेन.\nब्लू बेरीच कराव का..>>>\nपण कलिंगडाचे अस करून बघेन.>>>\n माझाही पहिलाच प्रयोगच होता छानच साधल्यामुळे इथे शेअर केला\nआता पुढचा प्रयोग करवंदांवर करायचायं अजुन दिसले नाहीत इथे\nआमच्याइथे जांभळं उन्हाळ्याच्या शेवटी पावसाच्या सुरूवातीस येतात.>>>\nइकडे हैदराबादेत मिळू लागलीत. काल दिसले म्हणून तर हा उपद्व्याप करू शकलो\nपुण्यात पण मिळत आहेत. महाग आहेत पण. डायबेटीसमुळे व इतर अनेक गोष्टींमुळे महाग झालेल्या गोष्टींपैके एक जांभुळ, शेवगा, हॉटेलवाल्यांमुळे श्रावणे घेवडा महाग.\nयबेटीसमुळे व इतर अनेक\nयबेटीसमुळे व इतर अनेक गोष्टींमुळे महाग झालेल्या गोष्टींपैके एक जांभुळ, >>\nइकडे पण ६० ते ७० रु. पावशेर. लहाणपणी पावलीला आठवाभर जांभळं आणि १० पैशाला आठवाभर करवंद घेतलेली. आता हा भाव पचतच नाही\nउन्हाळ्याच्या सुट्टीतले 'रसना' च्या कालाखट्टा चे दिवस आठवले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE-370-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T08:54:37Z", "digest": "sha1:WCIR4FNUE5HXEPLCAWAI7PTPMJ2HPQLS", "length": 9476, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जम्मू-काश्मीरला कलम 370 मुळेच कायमस्वरूपीचा विशेष दर्जा- सर्वोच्च न्यायालय | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news जम्मू-काश्मीरला कलम 370 मुळेच कायमस्वरूपीचा विशेष दर्जा- सर्वोच्च न्यायालय\nजम्मू-काश्मीरला कलम 370 मुळेच कायमस्वरूपीचा विशेष दर्जा- सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जम्मू काश्मीरमधील 370 कलमावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हे तात्पुरत्या स्वरूपाचे नाही. त्यामुळेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.\nसर्वोच्च न्यायालयात विजयलक्ष्मी झा यांनी याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला आहे. 2017मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने झा यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये विशेष दर्जा देणारे कलम 370 ही रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्यांनुसार, जम्मू-काश्मीरमधील संविधान सभा भंग झाल्यानंतरही 370 हे कलम लागू राहणं हे घटनेच्या मूळ मसुद्याशी छेडछाड करण्यासारखे ठरेल.\nकेंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, या कलमावरील ब-याच याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे यावर लगेचच निर्णय घेणे योग्य नाही. परंतु त्याच वेळी जम्मू-काश्मीरच्या वकिलांनीही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयात जी प्रकरणे प्रलंबित ती कलम 35 ए आणि कलम 370शी संबंधित नाहीत.\n‘भारत-पाकिस्तान एकत्र आले तर जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही’\nझोपेमुळे तुमचा मूड राहतो छान…\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2018-10-15T08:53:30Z", "digest": "sha1:NVJM6P4QME5U6YE7UZ3YA2SS7OOBBVTS", "length": 11372, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाण्याला आडवे येण्या इतके आम्ही नतद्रष्ट नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाण्याला आडवे येण्या इतके आम्ही नतद्रष्ट नाही\nपद्मकांत कुदळे : कोपरगावला निळवंड्याचे पाणी मिळायलाच हवे; रोजगार घट चिंता वाढविणारी\nकोपरगाव – “कोपरगाव राज्याचे नेतृत्व करणाऱ्यांचे गाव आहे. येथील बाजारपेठ लोप पावल्याने गावाला गावपण उरलेले नाही. रोजगाराच्या संधी नसल्याने तरुण येथे थांबेनात. सध्या तरी पेन्शनर्सचे गाव झाले आहे. होय, मी रेशनवर पाणी दिले पण रडत बसलो नाही. मुंबईला लढलो, दोन तळे फुकटात मिळविले. पाण्याचे मोल मला आहे. पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पाणी कोणाला नको; आम्हालाही पाणी हवे. मग, ते निळवंडेतून येऊ देत किंवा अरबी समुद्रातून. कोपरगावच्या पाण्याला आडवे येण्याइतके आम्ही निश्‍चितच नतद्रष्ट नाही,’ असे सांगून निळवंडे पाण्याबाबत सकारात्मक भूमिका माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी मांडली.\nपद्मकांत कुदळे यांनी येथील नगरपालिकेच्या विषयाबाबत नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांबाबत आपली भूमिका मांडली. लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष टीका करताना कुदळे म्हणाले की, “हम करे सो कायदा’ ही मानसिकता बदला. कानोसा घ्या; कारण खेडोपाडी लोकांची मानसिकता बदलली आहे. “प्रत्येक प्रश्‍नाकडे राजकीय म्हणून पाहू नका. कोपरगाव व्हिजन सोडा. किमान भले तरी करा. आता चिखलफेक सोडा, कामे करा. लोक चुका विसरतील. जाहिराती करा पण रिझल्ट तर द्या,’ असा चिमटा त्यांनी घेतला.\nआ. कोल्हे यांच्या नगरपालिका आढावा बैठकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले की, गेल्या दीड-दोन वर्षांपासून एकमेकांवर टीका, आरोप करून टोलवाटोलवी चालू आहे. शहराच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाले आहे. नगरपालिका म्हणजे आमदार, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या करमणुकीचे साधन झाले आहे. शहरविकास शून्य व प्रगती शून्य झाली आहे. कामांचा गवगवा केला जातो. मग रस्ते, तळे, पाणी, कत्तलखाना, आदींसह मूलभूत प्रश्‍न प्रलंबित राहतात. निधी वापरत नाही. जूनमध्ये निधी परत जाण्याची नामुष्की ओढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nगटनेते विरेन बोरावके यांनी चौथा साठवण तलाव व लक्ष्मीनगर अंतर्गत मुख्य रस्ता रखडलेल्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. कृष्णा आढाव यांनी 42 कोटींची पाणी योजना अपूर्ण का कोणाच्या मेहेरबानीने रखडली. फिल्टर प्लॅन्ट सुरू झाला, मग पाणी अशुध्द का कोणाच्या मेहेरबानीने रखडली. फिल्टर प्लॅन्ट सुरू झाला, मग पाणी अशुध्द का असे प्रश्‍न उपस्थित केले. संतोष चवंडके यांनी तलाव व कत्तलखाना यासाठी तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी 2011 साली निधी दिला; ती कामे अपूर्ण आहेत याकडे लक्ष वेधले. दिनार कुदळे म्हणाले की, कोपरगावातून लोक स्थलांतरित होत आहेत. मंदार पहाडे व हिरामण कहार यांनीही चर्चेत भाग घेतला. या वेळी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, फकीर कुरेशी हजर होते. अरुण जोशी यांनी आभार मानले.\nजनतेसाठी रस्त्यावर उतरून जाब विचारू\nनगराध्यक्ष वहाडणे यांच्याविषयी कुदळे म्हणाले, “”आशुतोष काळे यांनी नगराध्यक्षांना विकासाला साथ द्या, असा सबुरीचा सल्ला दिला. तो आजपर्यंत आम्ही ऐकला, आता नाही. आता लोक प्रश्‍न विचारतात. प्रभागातून घरी जाताना नगरसेवकांना अंधारातून जावे लागते. त्यांना चेहरा लपवावा लागतो. रडणार नाही तर रडवू, ही दु:खाची नाही तर चीड व संतापाची आग आहे. यापुढे तुम्हाला आम्हाला व जनतेला हवे तेच करू. रस्त्यावर उतरून जाब विचारू,” असे सांगत आता जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढण्याचा निश्‍चय त्यांनी व्यक्‍त केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेर नव्या जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे\nNext articleधनगरवाडी शाळेत चौथीच्या विद्यार्थांना निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2017/01/blog-post.html", "date_download": "2018-10-15T09:35:24Z", "digest": "sha1:VQUEIUCD5XPLNDUFLRFMQCJFHRXZWUW4", "length": 4586, "nlines": 37, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: कुणाकडे ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत का?", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nकुणाकडे ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत का\nमागे एका निराळ्या केससाठी पोलीस स्टेशनला गेले होते तेव्हा तिथल्या प्रमुखांना विचारलं होतं कि \"बलात्कारासारख्या गुन्हयात अपराध्याला न्याय व्यवस्थेकडून शिक्षा झाली म्हणजे पिडीत व्यक्तीला न्याय मिळतो असं तुम्हाला वाटतं का\nअपराध्याला जी शिक्षा होते ती त्याने समाजविघातक कृत्य केलं म्हणून पण ते कृत्य एका विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य ठेवून केलं गेलेलं असतं. मग तो अपराधी त्या व्यक्तीचाही गुन्हेगार नाही का\nपीडित व्यक्तीला दिलासा मिळावा, आपला आत्मविश्वास परत मिळावा म्हणून अपराध्याला ठोठावलेली न्याय व्यवस्थेची शिक्षा पुरेशी ठरत असती तर पीडित व्यक्तीसाठी समुपदेशकांची गरज का निर्माण झाली असती\nत्यांनी फक्त स्मित केलं. इतर कुणाकडे ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत का\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-15T09:30:18Z", "digest": "sha1:YE2VBCOGZAYIJPWLLJR3AGBAPDXWTD73", "length": 9595, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षणाचा “दिल्ली पॅटर्न’ पिंपरीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिक्षणाचा “दिल्ली पॅटर्न’ पिंपरीत\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पालिकेतर्फे दिल्ली येथील शाळांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात महापौर, आयुक्त, शिक्षण समिती सभापती व सदस्य, विरोधी पक्षनेते आदी सहभागी झाले होते. दिल्ली येथील शाळांची गुणवत्ता, शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे देण्यात येणारे शिक्षण व त्या शाळांमधील काही उपक्रम पिंपरी-चिंचवड महापालिकेत राबविण्यात येणार आहे. यामुळे, महापालिका शाळांमध्ये पुढील काही दिवसात निश्‍चितपणे बदल होईल, असा विश्‍वास शिक्षण समितीने व्यक्त केला आहे.\nशिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे म्हणाल्या, “”दिल्ली दौऱ्यात समितीने अनेक शाळांना भेट दिल्या. यामध्ये, एन. पी. बेंगॉल, नवयुग स्कूल, एन.पी. प्रायमरी स्कूल तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या ठिकाणी जाऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. दिल्ली येथील स्मार्ट सिटीच्या शाळांचा दर्जा उत्तम आहे. त्या ठिकाणी शाळांना डिजीटल पध्दतीचे शिक्षण दिले जाते. तसेच, या शाळांमध्ये बायोमेट्रिक पध्दतीने विद्यार्थ्यांनी हजेरी घेतली जाते. वाय-फाय, ग्रीन बोर्ड, स्पर्धा परीक्षा केंद्र, संगणक कक्ष आदी उपक्रम अद्ययावत पध्दतीने राबवितात. तसेच, दिल्लीतील सर्व शाळांच्या वर्गामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. या शाळांमधील उन्नती प्रकल्प हा सर्वात प्रगतशील उपक्रम आहे. तसेच, या शाळेतील परीक्षा टॅबवर प्रत्येक आठवड्याला घेतल्या जातात. संपूर्ण शाळांचे “मॉनेटरिंग’ एकाच कार्यालयात केले जात असल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना व शाळा प्रशासनाला संपूर्ण शाळेची माहिती एकाच “क्‍लिक’वर मिळत आहे”.\nशिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, “”दिल्ली येथील शाळांमधील शिक्षकांना प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी दोन तास प्रशिक्षण दिले जाते. याच धर्तीवर उन्नती प्रकल्प व शिक्षक प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न महापालिका शाळांमध्ये केला जाणार आहे. त्या ठिकाणच्या सर्व शाळा सकाळी 8 ते 2 या वेळेतच भरविण्यात येतात. या शाळांमध्ये परीक्षा टॅबवर घेऊन लगेच दुसऱ्या विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पध्दतीने उत्तरपत्रिका तपासण्यात येतात. यामुळे, विद्यार्थ्याची गुणवत्ता कुठे कमी पडत आहे याची माहिती लगेच मिळते. तसेच, या शाळांकडून क्रीडा क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले जाते. या शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम असून त्यामधील चांगले उपक्रम निश्‍चितपणे आपल्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यास उपयोग होईल”.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुनर्वसित गावठाणांचे ग्रामपंचायत प्रस्ताव तात्काळ तयार करा\nNext article“सेवा ज्येष्ठता यादी’ला न्यायालयाची स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-municipal-election-17147", "date_download": "2018-10-15T09:07:57Z", "digest": "sha1:MOBWT7YO2WWKOTMWPR4N7CBVS7SXWOFZ", "length": 14235, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satara municipal election चव्हाण, शिंदे यांच्यात काट्याची टक्‍कर | eSakal", "raw_content": "\nचव्हाण, शिंदे यांच्यात काट्याची टक्‍कर\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\nबंडखोरीमुळे महिलेच्या आरक्षित जागेवर अनपेक्षित निकाल शक्‍य\nसातारा - जलमंदिर आणि सुरुची बंगला या दोन्ही नेत्यांचे निवासस्थान असलेल्या भागात पालिकेचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक जयेंद्र चव्हाण व किशोर शिंदे यांच्यात काट्याची टक्कर आहे. प्रभाग ११ मध्ये होत असलेल्या या लढतीतच महिलेच्या आरक्षित जागेवरही बंडखोरांमुळे वेगळा निर्णय लागू शकतो, अशी स्थिती आहे.\nबंडखोरीमुळे महिलेच्या आरक्षित जागेवर अनपेक्षित निकाल शक्‍य\nसातारा - जलमंदिर आणि सुरुची बंगला या दोन्ही नेत्यांचे निवासस्थान असलेल्या भागात पालिकेचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक जयेंद्र चव्हाण व किशोर शिंदे यांच्यात काट्याची टक्कर आहे. प्रभाग ११ मध्ये होत असलेल्या या लढतीतच महिलेच्या आरक्षित जागेवरही बंडखोरांमुळे वेगळा निर्णय लागू शकतो, अशी स्थिती आहे.\nभुते बोळ, जुना मोटार स्टॅंड, महात्मा फुले भाजी मंडई, प्रतापगंज एमईसीबी ऑफिस, लोखंडे मळा, सुरुची बंगला, जलमंदिर, शिवम्‌ कॉलनी, जिजामाता कॉलनी, बदामी पार्क, अर्कशाळा, क्रांतिस्मृती असा भौगोलिकदृष्ट्या मोठा परिसर या प्रभागात मोडतो. सुमारे पाच हजार ७०० लोकसंख्येच्या या प्रभागात चार हजार ४०० मतदान आहे. यातील काही भाग हा नगर विकास आघाडीचे नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांचा वॉर्ड आहे. तीन वेळा ते या जागेवरून निवडून आले आहेत. आता फेररचनेमध्ये जुना व नवा भाग यांचे प्रमाण सर्वच ठिकाणी ६०-४० टक्के असे राहिले आहे.\nश्री. चव्हाण यांनी पालिकेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. दोन्ही वाड्यांवर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लोकांची कामे करताना वॉर्डाच्या तांत्रिक सिमांची झापडे त्यांनी स्वत:ला कधीच बांधून घेतली नाहीत. त्यामुळे प्रभागाबाहेरही त्यांचा लोकांशी चांगला संवाद व व्यापक संपर्क आहे.\nसातारा विकास आघाडीने या वेळी माजी नगरसेवक संजय शिंदे यांचे धाकटे बंधू किशोर शिंदे यांना संधी दिली आहे. शिंदे यांचा वैयक्तिक स्तरावर चांगला जनसंपर्क आहे. शिवाय संजय शिंदे या भागातून एकदा निवडून गेले आहेत. एक वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या कार्याचाही ‘साविआ’ला फायदा होऊ शकतो. भाजपकडून बसप्पा कोरे यांनीही आव्हान निर्माण करण्याचे चांगले प्रयत्न चालविले आहेत. गेल्या निवडणुकीत ‘साविआ’च्या उमेदवार, माजी नगरसेविका चित्रा कडू यांना अनपेक्षितपणे माघार घ्यावी लागली होती. त्याची सल त्यांच्या मनात आहे. महिलेच्या जागेसाठी या वेळी त्या भाजपच्या उमेदवार आहेत.\nअश्‍विनी पुजारी यांनी बंडखोरी केल्याने ‘साविआ’ची डोकेदुखी आणखी वाढली आहे. ‘साविआ’कडून सुमती खुटाळे, तर ‘नविआ’कडून अरुणा पोतदार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्वांत सरशी कोणाची होणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.\nआठवड्यापूर्वी कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा खानदेशच्या भूमीतून सुरू झाला...कॉंग्रेसी नेत्यांच्या दाव्यानुसार त्याला प्रतिसादही मिळाला.....\nशहर १५ लाखांचे अन्‌ स्वच्छतागृहे ५५\nऔरंगाबाद - शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात सार्वजनिक व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने मोठी अडचण होत आहे....\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nकेरळमध्ये आज लाँग मार्च; शबरीमाला मंदिरप्रवेश वाद\nतिरुअनंतपुरम : शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध केरळ सरकारने याचिका दाखल करावी, या...\nनवी मुंबई - शहरात दिवस-रात्र उकिरड्यावर मूषक नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांवरून स्थायी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/", "date_download": "2018-10-15T08:05:28Z", "digest": "sha1:5G2GXPI3YCZLOSPT4QJQJIAUFGSUD7UU", "length": 11819, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "तरुणीचे विवाहित शिक्षकाशी जबरदस्तीने लग्न | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\nHome breaking-news तरुणीचे विवाहित शिक्षकाशी जबरदस्तीने लग्न\nतरुणीचे विवाहित शिक्षकाशी जबरदस्तीने लग्न\nआई, वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा\nपिंपरी – 19 वर्षीय तरुणीचा 46 वर्षीय शिक्षकाशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचा प्रकार सांगवी उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विशेष म्हणजे पहिले लग्न झाले असताना केवळ मुलगा हवा म्हणून शिक्षकाने दुसरे लग्न केल्याचे समोर आले आहे.\nसांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी याबाबत माहिती दिली. दिप्ती गायकवाड (वय-19, रा. जुनी सांगवी) या तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती उत्तम काळे याच्यासह आई अनिता गायकवाड (वय-36), वडील दयानंद गायकवाड (वय-46) तसेच मामा, काळे याची पहिली पत्नी आणि इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआरोपींच्या शोधासाठी सांगवी पोलिसांचे एक पथक धाराशिव येथे रवाना झाले आहे. दिप्ती ही सांगवी येथे एका महाविद्यालयात कला शाखेत पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. आरोपी उत्तम काळे हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून त्याचे पहिले लग्न झाले आहे. तसेच त्याला चौदा वर्षाची मुलगी आहे. मुलगा हवा म्हणून त्याने दिप्तीशी दुसरे लग्न करण्याचा घाट घातल्याचे समोर आले आहे.\nदीप्तीच्या आई-वडीलांनी तिचे लग्न तिला न विचारता ठरवले. ते तिला मान्य नव्हते. दीप्तीने नवऱ्या मुलालाही पाहिलेले नव्हते. स्थळ आहे म्हणून तुला लग्न करायचे आहे, असे सांगून तिला जबरदस्तीने गाडीत बसवुन तेरखेड येथे नेले. तिथे पती म्हणून उत्तम काळे याला दाखविले. नवरा मुलगा मोठा दिसतो व त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्यास चौदा वर्षाची मुलगी आहे, हे समजल्याने दीप्तीने आपण त्याच्याशी लग्न करणार नाही, असे आई-वडिलांना स्पष्ट सांगितले. त्यावेळी एका आरोपीने तो तुझ्या आई – वडिलांना पुण्यामध्ये फ्लॅट घेऊन देणार आहे. तसेच तो शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार दिल्यास तुला बघून घेईल, अशी धमकी दिली. 22 मार्च 2018 रोजी दीप्तीला आळंदी येथे नेऊन जबरदस्तीने लग्न लावून दिले. 20 एप्रिल रोजी दीप्तीने सांगवी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.\nऐन हंगामात जलतरण तलाव बंद\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/india-palestine-narendra-modi-97721", "date_download": "2018-10-15T08:57:04Z", "digest": "sha1:6S4GW3N7XLLWI3DMGKMDRH643KDYIDHS", "length": 21709, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "india palestine narendra modi मैत्रीसंबंधांना अर्थकारणाचे \"इंधन' | eSakal", "raw_content": "\nनिखिल श्रावगे (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)\nबुधवार, 14 फेब्रुवारी 2018\nपॅलेस्टाइन आणि आखातातील अन्य देशांबरोबर द्विपक्षीय संबंध बळकट करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जॉर्डन, पॅलेस्टाइन, संयुक्त अरब अमिराती आणि ओमानचा दौरा केला. भारताचा व्यापार, आर्थिक, इंधन आणि सुरक्षाविषयक बाबींच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असला तरी या दौऱ्यातील राजकीय गोळाबेरजेचे गणितही लक्षात घेतले पाहिजे. या सर्व देशांसोबत अनेक करार करतानाच, भारताने त्या पट्ट्यातील संवेदनशील प्रश्नांवर आपली भूमिका अधोरेखित केली आहे.\nगेल्या वर्षी मोदी हे इस्राईलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. त्या दौऱ्यात त्यांनी पॅलेस्टाइनला भेट देणे कटाक्षाने टाळले होते. गेल्या महिन्यात इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताला भेट दिली. मोदी आणि नेतान्याहू यांची वैयक्तिक पातळीवरची मैत्री आणि दोन देशांदरम्यान प्रस्थापित झालेले चांगले संबंध सर्वश्रुत आहेत. या पार्श्‍वभूमीवर थेट पॅलेस्टाइनला भेट देऊन भारताने पॅलेस्टाइनची साथ सोडली नसल्याचा संदेश मोदींनी या निमित्ताने दिला आहे. मोदी हे पॅलेस्टाइनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्राईलची अधिकृत राजधानी म्हणून मान्यता देऊन जगभरातून रोष ओढवून घेतला असताना संयुक्त राष्ट्रसंघात मतदानाच्या वेळी त्यांच्या या निर्णयाला भारताने विरोध दर्शविला. पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत आणि इंदिरा गांधी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना स्वतंत्र पॅलेस्टाइनच्या दाव्याला त्यांनी पाठिंबा दिला होता. एकीकडे दहशतवादविरोधी लढ्यात, तसेच तंत्रज्ञान, कृषी आणि इतर क्षेत्रांत इस्राईलशी संबंध वाढवितानाच, पॅलेस्टाइनबद्दलच्या भारताच्या पूर्वापार चालत आलेल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे भारताकडून सूचित केले जात आहे. त्यामुळे भारताचे त्या पट्ट्यातील सध्याचे परराष्ट्र धोरण हे फक्त इस्राईल-पॅलेस्टाइन प्रश्नाच्या अनुषंगाने ठरणार नसून, त्याला व्यावहारिकतेचा आणि समतोलाचा स्वतंत्र कंगोरा आहे. भारताच्या दृष्टीने हा संवेदनशील प्रश्न आणि इतर क्षेत्रांतील भागीदारी हे दोन वेगवेगळे विषय आहेत. मोदींचा हा दौरा अरब आणि ज्यू समुदायाला हेच सांगतो आहे. 1992मधील पी. व्ही. नरसिंह राव यांचे धोरण पुढे नेताना, विद्यमान सरकार यात आपले वेगळेपण दाखवत आहे. इस्राईलशी प्रगत तंत्रज्ञान व हेरगिरीविषयक करार आणि संयुक्त अरब अमिरातीशी इंधन करार हे भारतासाठी फायदेशीर ठरणार आहेत. संपूर्ण आखातात सुमारे 30 लाख भारतीय काम करतात. तेथील अर्थव्यस्थेचा कणा असलेले हे भारतीय दरवर्षी मायदेशी बक्कळ पैसे पाठवतात. त्यांची सुरक्षितता आणि तेथील देशांशी सौहार्दपूर्ण संबंध असणे त्यामुळेच महत्त्वाचे ठरते.\nमोदींची गेल्या तीन वर्षांतील संयुक्त अरब अमिरातीची ही दुसरी भेट आहे. पहिल्या भेटीत तेल, व्यापार आणि प्राथमिक स्वरूपातील करार करण्यात झाले होते. आता दुसऱ्या भेटीत कराराची आणि सामंजस्याची व्याप्ती वाढल्याचे दिसून आले. उभय देशांदरम्यान खाद्यान्न, सहकार, संरक्षण क्षेत्रात भागीदारीला सुरवात होत आहे. अबूधाबीतील एका तेल प्रदेशात भारतीय तेल कंपन्यांना दहा टक्के सवलतीचा वाटा देण्यात आला आहे. अबूधाबीतील तेल कंपनी भारतातील मंगळूरमध्ये तेलाची साठवण करणार आहे. यातील काही भाग विक्रीसाठी, तर उरलेला तेलसाठा आणीबाणीच्या प्रसंगी वापरासाठी साठविण्यात येणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या नौदलांचा सरावही यंदा होणार आहे. ओमानसोबत झालेल्या आठ सामंजस्य करारांमध्ये गुंतवणूक, नाविक सुरक्षा आणि संरक्षणावर भर देण्यात आला आहे. यातून उभय देशांदरम्यानचे संबंध नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आहे.\nभारताचे परराष्ट्र धोरण आखातातील सर्व घटकांचा, त्या प्रदेशातील अस्थिरतेचा, त्यांच्या आपसातील संबंधांचा आणि व्यापक फायद्याचा विचार करून आखले जात आहे. त्याचबरोबर, या आठवड्यात इराणचे अध्यक्ष हसन रोहानी, नंतर जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह आणि सौदी अरेबियाचे राजे सलमान भारताच्या भेटीवर येत आहेत. या वेगवेगळ्या देशांशी, त्यांच्या आर्थिक क्षमतेशी, सांस्कृतिक वेगळेपणाशी आणि संयुक्त हिताशी आपण जुळवून घेत आहोत. हे पश्‍चिम आशियाई आणि आखाती देशदेखील भारताबरोबरच्या संबंधांचा विचार गंभीरपणे करत आहेत. यातील तेलसंपन्न देशांसाठी तेलाचे गडगडलेले भाव आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला लागलेले नख हे चिंतेचे विषय आहेत. अमेरिकेचा या प्रदेशातील संपलेला रस आणि नव्या प्रादेशिक समीकरणांचा उदय होत असताना, अस्वस्थतेच्या सावटामध्ये त्यांना भारताच्या खंबीर पाठिंब्याची गरज भासत असावी, असे दिसते. राजकीय लंबकाचा तोल राखणे म्हणूनच आपल्यासाठी मोलाचे आहे. पुढील काळात हे काम करताना आपल्याला बऱ्याचदा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पण हीच काळाची गरजदेखील आहे.\nगेल्या वर्षीपर्यंत भारत हा इस्राईलच्या गोटात गेल्याचे बोलले जात असताना, पॅलेस्टाइनचा मुद्दा आपण सोडला नसल्याचे दाखवून देत या निमित्ताने मोदी सरकारने परराष्ट्र संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. इस्राईल-पॅलेस्टाइन प्रश्नाची संवेदनशीलता आणि त्याच्या परिणामांचा विचार करीत, आपल्या देशातील आधीच्या नेतृत्वाने या प्रश्नाला आणि त्यातील घटकांना एकाचवेळी व उघडपणे हात घातला नव्हता. पण राजकीय, भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक पेचाच्या सर्व घटकांना योग्य अंतरावर ठेवत, कोणत्याही एका गटाचा शिक्का आपल्यावर बसणार नाही याची काळजी मोदी घेताना दिसतात. मात्र ताज्या दौऱ्यातील व्यापारी आणि आर्थिक फायद्यावर समाधान मानत असताना, व्यापक राजकीय नफ्याची झटपट अपेक्षा बाळगणे घाईचे ठरेल. त्यासाठी वेळ, अखंड आणि संयमी राजकीय भांडवलाची गुंतवणूक करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.\nपी. व्ही. नरसिंह राव\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nहंगामी भाडेवाढीत \"शिवशाही'चा प्रवास स्वस्त\nजळगाव ः \"एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-news-2/", "date_download": "2018-10-15T08:19:17Z", "digest": "sha1:6YAMITANMQKC76FSVP4ZO63ZHLXHZ4Q3", "length": 12317, "nlines": 175, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बिबट्या, तरस, रानडुकरांचे हल्ले : पशुधनाच्या मदतीत वाढ | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nबिबट्या, तरस, रानडुकरांचे हल्ले : पशुधनाच्या मदतीत वाढ\nअहमदनगर (प्रतिनिधी) – बिबट्या, रानडुक्कर, लांडगा, तरस, रानकुत्रे यांच्या हल्ल्यांत मनुष्यहानी व पशुधन हानी प्रकरणी देण्यात येणार्‍या मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल व वन विभागाने जारी केले आहे. यापूर्वी ही मदत देण्यात येत होती. पण ती कमी असल्याने ती वाढविण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागल्याने याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nवन्यप्राणी हल्ल्यांमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रकमेपैकी तीन लाख देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम 7 लाख रूपये त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणार्‍या संयुक्त खात्यात ठेव रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास शक्यतो शासकीय अथवा जिल्हा परिषेदेच्या रूग्णालयात करावा. खासगी रूग्णालयात केल्यास 20हजार रूपये प्रती व्यक्तीस दिले जाणार आहेत. वन्यप्राणी हल्ल्यांमुळे व्यक्ती मृत्यू /अपंगत्व किंवा गंभीररित्या जखमी प्रकरणी पुढीलप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे.\nनगर जिल्ह्याला होणार लाभ\nनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर व अन्य तालुक्यात बिबट्याचे हल्ले होण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अनेक ठिकाणी शेतकरी, तरूण, लहान मुलांवर हल्ले झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी शेळ्या, मेंढ्या तसेच गायी मृत झाल्या आहेत. आता मदतीत वाढ झाल्याने याचा फायदा या होणार आहे.\nव्यक्ती मृत झाल्यास 10 लाख व्यक्ती कायम अपंग झाल्यास 5 लाख, गंभीररित्या जखमी झाल्यास सव्वा लाख, किरकोळ जखमी, झाल्यास 20 हजार\nपशुधन मृत्यू /अपंगत्व किंवा गंभीररित्या जखमी प्रकरणी पुढीलप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे.\nगाय, म्हैस व बैल मृत झाल्यास बाजारभाव किमतीच्या 75 टक्के किंवा 40 हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम.\nमेंढी, बकरी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या 75 टक्के किंवा 10 हजार रूपये यापैकी कमी असणारी रक्कम.\nगाय, म्हैस व बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किमतीच्या 50 टक्के किंवा 12 हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम.\nगाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास औषधोपचार शासकीय अथवा जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करण्यात यावा. देय रक्कम मर्यादा बाजारभावाच्या 25 टक्के किंवा चार हजार रुपये प्रतीजनावर यापैकी कमी असणारी रक्कम देण्यात येणार आहे.\nही नुकसान भरपाई पशुवैद्यकीय अधिकार्‍याने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येणार आहे.\nPrevious articleनवापूर-उच्छल रस्ता दुरुस्त करण्याची मागणी\nNext article19 शिक्षकांची अपंगत्वाची प्रमाणपत्रे बोगस\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजिल्हा परिषद : मुद्रणालयाचे कर्मचारी होणार मालामाल\nअहमदनगर : पिकांना पाणी आणि आवर्तन काळात अखंड वीज देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nनगरमधून 24 तासांसाठी 36 जण तडीपार\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-reports-on-champaran-satyagraha-262102.html", "date_download": "2018-10-15T09:34:54Z", "digest": "sha1:ACJOC5TB5LDOPBRB7VYNDR5EFYD77I5Y", "length": 13824, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोष्ट पहिल्या शेतकरी आंदोलनाची !", "raw_content": "\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nगोष्ट पहिल्या शेतकरी आंदोलनाची \nफक्त आपल्याच नाही तर जगाच्या इतिहासाचं पुस्तक चंपारणच्या सत्याग्रहाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. एक तर हे गांधींजींचं पहिलं आंदोलन होतं आणि तेही नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी.\n02 जून : फक्त आपल्याच नाही तर जगाच्या इतिहासाचं पुस्तक चंपारणच्या सत्याग्रहाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. एक तर हे गांधींजींचं पहिलं आंदोलन होतं आणि तेही नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. गांधीजींनी मजुर आणि शेतकऱ्यांसाठी लढलेलं आणि जिंकलेलं हे पहिलं आंदोलन म्हणून याची ओळख आहे. 1917 ते 18 ह्या वर्षभरात हे आंदोलन लढलं गेलं.\nबिहारच्या चंपारण जिल्ह्यात निळीचे मळे होते. निळ पिकवण्याची शेतकऱ्यांवर सक्ती करण्यात आली होती. मजुरांचंही मोठ्या प्रमाणात शोषण केलं जायचं. गांधीजींना इथल्या शेतकऱ्यांनी बोलावणं पाठवलं. गांधी प्रत्यक्षात गेले त्यावेळेस पहिल्यांदा त्यांना तिथून जायला सांगितलं. गांधीजींनी त्याला नकार दिला. गांधीजींना अटक करून कोर्टात हजर केलं गेलं. कोर्टाच्या बाहेर प्रचंड घोषणाबाजी होत होती. न्यायधीशांनी गांधीजींची मुक्तता केली. पण गांधीजींनी स्वत:च शिक्षेची मागणी केली. नंतर गांधीजींना सोडण्यात आलं.\nचंपारणचा सत्याग्रह यशस्वी झाला. निळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची शोषणातून मुक्तता झाली. त्याच वेळेस पहिल्यांदा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भीतीपासून स्वतंत्र होण्याचा मंत्र दिला. तोच मंत्र घेऊन हजारो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच की शेतकऱ्यांना शोषणमुक्त करण्यासाठी गांधीजींनाही लढावं लागलं होतं आणि आजही त्याच पोशिंद्याला रस्त्यावर उतरवं लागतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: champaran satyagrahaचंपारणचंपारण सत्याग्रहनिळीचे मळे\n#Durgotsav2018 : लाखोंचा व्यवसाय सोडून महिलांच्या जटामुक्तीसाठी राबणाऱ्या नंदिनी जाधव\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\n#Durgotsav2018 : सासूनं दिलं विष, नवऱ्याने छळलं, शहनाज बनली तलाक पीडितांचा आधार\n#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी\n#Durgotsav2018 : जीवघेणे हल्ले पचवून आदिवासींसाठी लढणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हेंची प्रेरक कहाणी\nकांशीराम यांचा आज स्मृती दिन : त्यांच्यामुळेच मिळाली देशाला पहिली महिला दलित मुख्यमंत्री\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagar-tourism.blogspot.com/2013/02/blog-post_25.html", "date_download": "2018-10-15T08:21:55Z", "digest": "sha1:5ZLT37FVHTB5BP2T4HC7MEKPY2WBQMLL", "length": 6650, "nlines": 67, "source_domain": "ahmednagar-tourism.blogspot.com", "title": "पर्यटन @ अहमदनगर: शनी-शिंगणापूर", "raw_content": "\nसोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३\nअहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.\nयेथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.\nयेथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेलवाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे ६:५८ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nहरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort\nब्रेकअप पार्टी अर्थात, प्रेमाची पुण्यतिथी...\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nपर्यटन @ अहमदनगर ला लाईक करा फेसबुक वर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनगर माझ एक छोटस गाव,\nतिथल्या प्रेमळ लोकांना नगरी अस नाव,\nवेशभुशेत आमच्या साडी अन् चोली,\nसणवार आले की प्रत्येक घरी पुराणची पोळी,\nभुईकोट, चांदबीबीचा आमचा इतिहास न्यारा,\nजग फिरून आलो तरी नगर आम्हाला प्यारा,\nमोडन पण वाकणार नाही हाच आमचा नारा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://weltnews.eu/hi/tag/it/", "date_download": "2018-10-15T09:06:16Z", "digest": "sha1:GNQ6BPUPCFTUWF7PFQLVEKIZQKHFNDJU", "length": 6885, "nlines": 90, "source_domain": "weltnews.eu", "title": "यह – Weltnews.eu", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\nMay 1, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 30, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 23, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 19, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 18, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 4, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nमार्च 29, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nमार्च 27, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nमार्च 27, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवास, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nकंपनी, राजनीति और कानून\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के प्रति रुझान और जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसाहसिक कार्य शेयरों श्रम बर्लिन बैलेंस शीट कमोडिटी टीवी अनुपालन को नियंत्रित करना डाटा सुरक्षा डिजिटलीकरण कीमती धातुओं वित्त नेतृत्व प्रबंधन तकनीकों काले धन को वैध प्रबंध स्वास्थ्य सोना हैम्बर्ग हॉगकॉग हांगकांग व्यापार विकास परिषद (HKTDC) होटल Humor अचल संपत्ति यह कनाडा संचार तांबा प्यार तरलता रसद प्रबंध मेक्सिको नेवादा Ortung रेटिंग ROHSTOFF टीवी कच्चे माल चांदी Swiss Resource Telematik व्यवसाय बिक्री अर्थव्यवस्था ज़िंक\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/blog/366?page=1", "date_download": "2018-10-15T08:39:59Z", "digest": "sha1:DISJLTKHZ7RTNJHO2MQBJJJDPSSYVFYY", "length": 12647, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Adm यांचे रंगीबेरंगी पान | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /Adm यांचे रंगीबेरंगी पान\nAdm यांचे रंगीबेरंगी पान\nइथे अमेरीकेत कुठल्याही प्रकारच्या हवामानात एखादातरी उत्साही कानात हेडफोन लावून पळताना दिसतोच. जर हवा चांगली असेल तर पळण्याजोग्या जागी अगदी झुंबड उडालेली दिसते. तरूण लोकं, बाया-बापे, त्यांची पोरं-टोरं आणि अगदी त्यांची कुत्री-मांजरी सुध्दा पळत असतात भारतात पळण्याचं प्रमाण त्यामानाने इतकं दिसत नाही. \"रोज सकाळी उठून जॉगिंगला जायचं\" हा माझ्याप्रमाणेच कित्येक जणांच्या बाबतीत अनेक नववर्ष संकल्पांपैकी एक असतो भारतात पळण्याचं प्रमाण त्यामानाने इतकं दिसत नाही. \"रोज सकाळी उठून जॉगिंगला जायचं\" हा माझ्याप्रमाणेच कित्येक जणांच्या बाबतीत अनेक नववर्ष संकल्पांपैकी एक असतो लहानपणापासून 'धावणे' ह्या प्रकाराचं मला अजिबातच आकर्षण नव्हतं. शाळेमधल्या १०० मिटर वगैरे सारख्या शर्यतींमधे कधी विशेष उत्साहं नव्हता कारण तितकं वेगाने धावता यायचं नाही.\nवेलकम टू द सिन सिटी \nनुकतीच लास वेगस आणि ग्रँड कॅनियन ट्रिप झाली. ह्यावेळी जवळ जवळ ५ दिवस मुक्काम असल्याने फार पळापळ नव्हती. त्यामुळे बर्‍याच कसिनोंना भेट देता आली आणि शिवाय रस्त्यात हवा तितका वेळ थांबून मनसोक्त फोटो काढता आले. बर्‍याच दिवसांनी खूप फोटो काढले. आणि चक्क नाईटमोड मधे काढूनही ते हलले नाहीत. त्यातले हे काही फोटो.\nRead more about वेलकम टू द सिन सिटी \nइथे आमच्या घरापासून दिड मिनीटाच्या अंतरावर एक डंकीन डोनट आहे. मला कधी अँटी-सोशलाईझिंगचा अ‍ॅटॅक आला, डोक्याला शॉट बसला (तो बसायला कुठलंही कारण पुरत.. ) , खरच कॉफी प्यायची खूपच तल्लफ आली किंवा काही वाचायचं असेल तर मी एखादं पुस्तक घेऊन तास-दोन तास तिथे जाऊन बसतो. तिथल्या माणसाला पण आता माझी स्मॉल कॉफी विथ क्रिम अँड शुगर आणि दोन चॉकलेट मचकीन ही ऑर्डर माहित झाल्याने अजिबातच काही सांगावं लागत नाही.. तिथे बाहेर पण टेबल खुर्च्या असल्याने हवा चांगली असली की मी बर्‍याचदा बाहेरच बसतो..\nमधे bsk चा लेख वाचत असताना मला माझ्या ब्लॉग वरच्या ह्या जून्या लेखाची आठवण झाली. मी STL हून परत जायच्या आधी १/२ महिने लिहिला होता... त्यामूळे एक झब्बू माझ्याकडूनही....\nसध्या अटलांटाला आल्यापासून दर विक एंड ला काही ना काही टाईमपास चालू आहे. मागच्या वर्षी पेक्षा ह्या वेळी कंपनी चांगली आहे त्यामूळे आठवडाभर विकएंड ला काय करायचं ह्याचे प्लॅन चालू असतात.\nपिट सॅंप्रस अआणि मोनिका सेलेस हे माझे टेनीस जगतातले सर्वात आवडते खेळाडू.. आज सकाळी टेनीस च्या बीबी वर पीट सॅंप्रसची आठवण निघाली.. म्हणजे मीच काढली..\nपुणे ए.वे.ए.ठी.... नाही नाही जीटीजी वृत्तांत.. :)\nमायबोली वरच्या सिध्दहस्त लेखिका आणि एक ज्ये. आणि जा. व्यक्तिमत्त्व शोनू ह्यांचं पुण्यनगरीत आगनम होणार होतं आणि त्यानिमित्ताने gtg होणार असं ऐकलं होतं..\nRead more about पुणे ए.वे.ए.ठी.... नाही नाही जीटीजी वृत्तांत.. :)\nजिकडे तिकडे पाणीच पाणी.....\nमागे okrut वर काही फोटो अपलोड केले होते.. आज laptop आवरताना अचानक ते सापडले.\nकामेर्‍याची सेटींग बदलून, काही काही प्रयोग करुन वेगवेगळ्या ट्रिप्स च्या वेळी काढले होते..\nरंगीबेरंगी वर अपलोड करायचा आज मुहूर्त लागला..\nRead more about जिकडे तिकडे पाणीच पाणी.....\nमायबोलीच्या गणेशोत्सवात यंदा हातभार लावल्याबद्दल मायबोलीने प्रेमाने ही रंगीबेरंगीची भेट दिली होती.\nRead more about दिपावलीच्या शुभेच्छा \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-supriya-sule-bjp-koregaon-bhima-case-milind-ekbote-sambhaji-bhide-94440", "date_download": "2018-10-15T09:24:34Z", "digest": "sha1:I3YPS4RDPVELYIT4DMH2YL6IMRAWHEIW", "length": 13185, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news supriya sule bjp koregaon bhima case milind ekbote sambhaji bhide 'भिडे व एकबोटेंवर कारवाईची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची ' | eSakal", "raw_content": "\n'भिडे व एकबोटेंवर कारवाईची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची '\nशुक्रवार, 26 जानेवारी 2018\nठाणे - कोरेगाव भीमाप्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, तरीही त्यांना अटक होत नाही. अटकेबाबतचा निर्णय राज्याच्या पोलिसांचा नसून गृहमंत्र्यांचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रिपद असूनही भिडे व एकबोटे यांच्या अटकेसाठी टाळाटाळ होत असल्याचे सांगत सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.\nठाणे - कोरेगाव भीमाप्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, तरीही त्यांना अटक होत नाही. अटकेबाबतचा निर्णय राज्याच्या पोलिसांचा नसून गृहमंत्र्यांचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रिपद असूनही भिडे व एकबोटे यांच्या अटकेसाठी टाळाटाळ होत असल्याचे सांगत सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या ठाणे जिल्हा केंद्राच्या वतीने \"विचारकुंकू' या उपक्रमात प्रा. नितीन आरेकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी दिलखुलास संवाद साधत परखड मते मांडली.\nसुळे म्हणाल्या, \"\"कोरेगाव भीमा प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे; मात्र या घटनेमागची सत्यता झाकली जाऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. समाजाने घडणाऱ्या सर्व घटनांचा व्यापक विचार करणे बंद केले आहे. जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावला जात असून, विचारवंतांच्या हत्या होत आहेत. जनतेला बुलेट ट्रेन नाही, तर समान अधिकार व मोकळा श्‍वास घेण्याची मुभा हवी आहे; मात्र दुर्दैवाने तोही जनतेला घेता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\n\"पद्मावत'बाबत त्या म्हणाल्या, \"\"एका चित्रपटासाठी आपण रस्त्यावर उतरतो; मात्र दुसरीकडे मराठी शाळा \"बंद' होत असताना त्यावर बोलणारे आणि निषेध करणारे किती आहेत सरकारने राज्यातील 113 शाळा बंदचा निर्णय घेतला याचा निषेध आहेच; पण किमान मराठी माध्यम व मराठी भाषेचा आग्रह राज्य सरकारने धरला पाहीजे.''\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-cricket-league-95116", "date_download": "2018-10-15T09:00:00Z", "digest": "sha1:QNAXWUXBZKTEZ34GPDJ4BCUHFFIAAJME", "length": 13364, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news cricket league खेळाडूच्या अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देणे गरजेचे-संजय टकले | eSakal", "raw_content": "\nखेळाडूच्या अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देणे गरजेचे-संजय टकले\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nलोणी काळभोर : प्रत्येक व्यक्तीमध्ये एक उत्तम खेळाडू दडलेला असतो, त्यासाठी खेळाच्या माध्यमातून त्याच्या अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देणे गरजेचे असते असे मत आंतरराष्ट्रीय मोटारकार रेसिंग चॅम्पियन संजय टकले यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व्यक्त केले. लोणी काळभोर येथील राजबाग येथे एमआयटी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन (पीएचडीए) च्या वतीने रुलर डॉक्टर्स प्रीमिअर लीग (आरडीपीएल -2018) या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन टकले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.\nलोणी काळभोर : प्रत्येक व्यक्तीमध्ये एक उत्तम खेळाडू दडलेला असतो, त्यासाठी खेळाच्या माध्यमातून त्याच्या अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देणे गरजेचे असते असे मत आंतरराष्ट्रीय मोटारकार रेसिंग चॅम्पियन संजय टकले यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व्यक्त केले. लोणी काळभोर येथील राजबाग येथे एमआयटी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन (पीएचडीए) च्या वतीने रुलर डॉक्टर्स प्रीमिअर लीग (आरडीपीएल -2018) या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन टकले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.\nयावेळी टकले म्हणाले, \"ग्रामीण भागातील अनेक खेळ काळाच्या ओघात लोप पावत चालले आहेत. या खेळांना व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे.\" यावेळी ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना मदत करण्याची इच्छा टकले यांनी व्यक्त केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल काळभोर म्हणाले, \"रुलर डॉक्टर्स प्रीमिअर लीग ही क्रिकेट स्पर्धा 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील फलटण, भिगवण, दौंड, बारामती, नगर रोड, लोणी काळभोर, ऊरळी कांचन, केडगाव, पाटस, कोरेगाव भीमा, रांजणगाव, लोणंद आदी ठिकाणाहून आलेले सुमारे अडीचशे डॉक्टर यामध्ये सहभागी झाले आहेत. वैद्यकीय व्यवसाय करताना शारीरिक स्वास्थ्य व मैत्रीपूर्ण संबंध टिकविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असून 16 संघामध्ये होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना व पारितोषिक वितरण 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे.\"\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nव्हॉट्‌सॲप चॅटच्या वादातून खून\nऔरंगाबाद - व्हॉट्‌सॲप ग्रुपवर चाललेल्या चॅटवरून वाद भडकला आणि प्लॉटिंग व्यावसायिक तरुणावर टोळक्‍याने सशस्त्र हल्ला चढवून त्याचा भोसकून खून केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/wow-the-cheapest-airfare-to-new-york-from-delhi-is-via-iceland/articleshow/64180105.cms", "date_download": "2018-10-15T09:56:21Z", "digest": "sha1:AFAXD6HIS4R5X3T2WQFYQXZFGRJPEVIE", "length": 13074, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: wow! the cheapest airfare to new york from delhi is via iceland - अमेरिकावारी २७ हजारांत | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nटाइम्स वृत्त, नवी दिल्ली\nदिल्ली-अमेरिका विमानप्रवास एखाद्या विमान कंपनीने परतीच्या फेरीसह केवळ २७ हजारांत देऊ केला तर अनेक प्रवाशांचा विश्वास बसणार नाही. मात्र युरोपातील आइसलँडच्या वॉव एअर या विमानसेवा कंपनीने ही अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवली आहे. वॉव एअरने मंगळवारी दिल्ली-अमेरिका सेवेची घोषणा केली. यानुसार या प्रवासासाठी केवळ साडेतेरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासासाठीही तेवढेच शुल्क असून त्यामुळे परतीची अमेरिकावारी केवळ २७ हजार रुपयांत करता येणार आहे.\nवॉव एअरने मंगळवारी या विषयी घोषणा केली. भारतातील त्यांची सेवा डिसेंबरपासून सुरू होणार असून ही दिल्ली-अमेरिकावारीचे पहिले विमान सात डिसेंबरला उड्डाण करेल. दिल्लीहून सुटणारे हे विमान रेकजॅविकमार्गे (आईसलँडची राजधानी, येथे विमानाला थांबा असेल) अमेरिकेतील न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को अथवा लॉस एंजल्स येथे उतरेल. यासाठी १३ हजार ४९९ रुपयांचे तिकीट आकारले जाईल. या शुल्कासाठीची आसनव्यवस्था ही इकॉनॉमी श्रेणीतील असून भोजन, आसन निवड, अतिरिक्त सामान आदी सुविधांसाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल, अशी माहिती वॉवचे सीइओ स्कली मॉगेन्सन यांनी दिली.\nभारत व अमेरिकेतील सध्याची विनाथांबा विमानसेवा ही लांबच्या वळणाची आहे. त्यामुळे रेकजॅविकमार्गे जाणाऱ्या या विमानसेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. भारत व उत्तर अमेरिकेतून दररोज सुमारे २० हजार प्रवासी ये-जा करतात. या सर्वांसाठी आमची सेवा कमी वेळखाऊ व पैशांची मोठी बचत करणारी असेल. आमची विमानसेवा ही अन्य विमानसेवांच्या तुलनेत नेहमीच ३० ते ५० टक्के स्वस्त असते, असे मॉगेन्सन यांनी सांगितले.\nसात डिसेंबरला ही सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आठवड्यात पाचवेळा ही सुविधा मिळेल. यानंतर ही सेवा दररोज सुरू करण्याचा तसेच भारताच्या अन्य प्रमुख शहरांतूनही सेवाविस्तार करण्याची वॉवची महत्त्वाकांक्षा आहे. युरोप व उत्तर अमेरिकेत वॉवची ३९ शहरांत सेवा उपलब्ध आहे.\nएवढ्या कमी किंमतीत अमेरिकावारी उपलब्ध होणार असल्याने विमान कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मात्र वॉवच्या घोषणेचे स्वागत केले आहे.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nमुंबईः एअर होस्टेस विमानतून पडली, गंभीर दुखापत\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nSensex शेअर बाजारात 'भूकंप'; १ हजार अंकांनी कोसळला निर्देशां...\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला\n...अन्यथा SBIची नेट बँकिंग होणार बंद\nएसबीआयला लागला पाच हजार कोटींचा चुना\nदेशांतर्गत तेल उत्पादन घटले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n4दोनशे, दोन हजारच्या नोटांची काळजी घ्या...\n5'दोन हजारची नोटाबंदी नाहीच'...\n8घाऊक दर निर्देशांकात वाढ...\n10२००, २०००ची फाटकी नोट बदलून मिळणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AD", "date_download": "2018-10-15T08:46:18Z", "digest": "sha1:H5RCMLHLATDN4266JSK3ZXTUKMUDLDKH", "length": 5577, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ४० चे - ५० चे - ६० चे - ७० चे - ८० चे\nवर्षे: ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून २९ - संत पीटर, ख्रिश्चन धर्मगुरू.\nइ.स.च्या ६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी ०३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5608", "date_download": "2018-10-15T09:35:39Z", "digest": "sha1:KTG6S22BSHHSHZTPLQSXLJBDKKZA2OCB", "length": 20534, "nlines": 133, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - भाग २) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - भाग २)\nनातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - भाग २)\nलेखक - ज्युनियर ब्रह्मे\nकाका-काकूंच्या भांडणात जसा बंगाल या श्वशुरगृहाचा उल्लेख अटळ तसं बाबा-आईंच्या भांडणात माझ्या सावंतवाडीच्या बंडामामाचं नाव हटकून येतं. सावंतवाडीचा वीरप्पन असं स्वतःला म्हणवून घेणारा हा मामा मला कधी रिकामा दिसलेलाच नाही. कायम, जय-विजयसारखे दोन हवालदार सोबतीला घेऊनच फिरत असतो, पण तरीही आईला त्याचं कौतुक फार. तिला वाटतं, सरकारनं त्याच्या संरक्षणासाठी पोलिस दिलेयत म्हणून.\nब्रह्मेवाडा - तिसरा मजला - बाबांची खोली\nपात्रं - बाबा आणि आई.\nआई : हे काय इतक्यातच परत आलात\n नेताना रिकामी नेली होती म्हणून आणतानाही रिकामी आणली.\nआई : काय बाई हे अहो, पण तुम्ही मंडईत गेला होता ना\nबाबा : हे बघ वत्सले, माणूसपण पृथ्वीतलावर या पिशवीसारखा रिकामा येतो आणि रिकामा जातो. भाजी-फळं हा त्याच्या आयुष्यातला किरकोळ बाजार आहे.\nआई : आता दारूपण मिळायला लागली का मंडईत की भाजीवाल्यांना बघूनच चढते\nबाबा : तू काहीतरी आणायची भुणभुण करत होतीस म्हणून घरी न बसता मंडईत जाऊन बसलो. म्हटलं तेवढीच हिरवळ\nआई : आणि काहीतरी आणायला सांगितलं होतं ते विसरलात…\nबाबा : विसरेन कसा गवारीची का कसलीतरी जुडी आणायची होती. चांगलं ध्यानात आहे.\nआई : गवार नव्हे मेथी माझ्या कर्मा एक भाजी आणायला सांगितली की ह्यांची सतरा नाटकं. आमचा बंडा बघा, नुसतं भा म्हटलं की भाजी तोडून आणतो.\nबाबा : थापा मारू नकोस. मागच्या सुट्टीत तुझ्या माहेरी गेलो होतो तेव्हा भा म्हणाल्याबरोबर भाऽऽगो, पोलिस आया असं म्हणत पळाला होता.\nआई : ते पळायची प्रॅक्टीस असावी म्हणून. नाहीतर आमचा बंडा कधी पळालाय का\nबाबा : ते ही खरंच म्हणा. पळायचा त्रास नको म्हणून एसटीच्या टपावर बसून पळाला होता. आळशी लेकाचा\n त्याच्यासारखा कामाला पहाड असलेला माणूस पाहिला नाही मी अजून. अरे बंडू, जंगलात जातोस का, इतकंच विचारलं तरी सगळं कळतं हो त्याला.\nबाबा : तेवढं तर आपल्या दारात बांधलेल्या बकरीलापण कळतं. पण आहे का काही उपयोग\nआई : काही नको बकरीचं कौतुक. आमचा बंडू बघा, हत्तीचे दात काढायला गेला तरी बहिणीच्या आठवणीनं वाटेत येताना शेतातली मेथी खुडून आणतो.\nबाबा : कोकणात कुठं मेथी उगवते गं आणि तुझा हा कौतुकाचा भाऊ काय कोल्हापूरात जाऊन हत्तीचे दात पाडतो का\nआई : बघा, बघा. मेथी मिळत नाही अशा ठिकाणीपण बहिणीसाठी मेथी शोधून आणतो.\nबाबा : मोठ्या गुणाचा तुझा भाऊ. नशीब की भाऊबीजेला हा असला पाला ओवाळणी म्हणून घालत नाही.\nआई : म्हणजे तुम्ही तोंडाला पानं पुसता तसं का\nबाबा : ते बरं. तुझा भाऊ चुना लावतो ते मागं एकदा मला हस्तिदंत म्हणून खडू दिला होता त्यानं.\nआई : काहीतरी बदनामी करू नका माझ्या भावाची. सावंतवाडीच्या प्राणीजगतात दहशत आहे हो त्याची. जंगलातले सगळे हत्ती माझा भाऊ येतोय म्हटल्यावर कवळ्या लावून फिरतात म्हणे.\nबाबा : हत्तींनापण फसवायला तुझा भाऊच बरा सापडतो गं.\nआई : बंडूला फसवत नाहीत ते, बंडूला घाबरूनच त्यांचे दात ढिले होतात.\nबाबा : दात ढिले होतात म्हणजे परवा पोलिसांनी त्याचे मणके ढिले केले होते तसे\nआई : काहीतरी बरळू नका. तो निव्वळ गैरसमज झाला होता पोलिसांचा.\nबाबा : अगं, चोरासारखा चोर पकडला ह्यात कसला आलाय गैरसमज\nआई : बातमी नीट वाचली होतीत का तुम्ही की पेपरमधल्या जाहिरातीतल्या बायकाच बघत बसता नुस्ते\nबाबा : बंडाला पकडलं ह्या आनंदात डोळे भरून आल्यानं काही वाचता आलं नाही मला त्या दिवशी.\n जळता माझ्या गुणी भावावर अहो, बातमीत स्पष्ट लिहिलं होतं - खोट्या हस्तिदंताची विक्री करताना अट्टल भुरटा पोलिसांच्या जाळ्यात.\n गैरसमज कसला आहे यात तो भुरटा आहे हा की अट्टल आहे हा\nआई : अहो, खोटा हस्तिदंत विकला त्यानं. मग यात कसला गुन्हा झाला, सांगा बघू उगा खोटा आळ आणला हो गरीबावर.\nबाबा : तुझ्या ह्या अजब न्यायानं अख्ख्या जगात हा गुणी बाळ एकटाच निर्दोष असणार.\nआई : आहेच्च तसा तो.\nबाबा : तो तुम्हा सगळ्यांना शेंड्या लावतो आणि तू मला. तुझा भाऊ फक्त मंडईतली भाजी चोरणारा भुरटा चोर आहे. बाकी हस्तिदंत वगैरे सगळं झूट.\nआई : तो भाजीतरी आणतोय ना तुम्ही बघा, मंडईत गेलात तर रिकामी पिशवी घेऊन येता.\nबाबा : तुझ्या भावासारखा खडू विकत फिरत नाही मी.\nआई : तो काहीही विकत असला तरी थोडेतरी हातपाय हलवतो ना तुम्हां भावांसारखं आयतं बसून खात नाही काही.\nबाबा : आम्ही आयतं बसून खातो मग विद्यापीठात कोण माझा सासरा जातो का\nआई : जाऊनतरी करताय काय तुम्ही गणिताच्या मास्तरणीबरोबर गुलूगुलू गप्पाच मारताय ना\nबाबा : मास्तरीण नाही, प्रोफेसर आहे ती. आणि गप्पा मारत नाही आम्ही, जीवनातली अवघड प्रमेयं सोडवायचा प्रयत्न करत असतो. तुझ्या सात पिढ्यांत तरी कुणी विद्यापीठात गेलंय का\nआई : आमचा बंडू नव्हता का गेला\nबाबा : विद्यापीठातलं चंदनाचं झाड चोरायला गेला असेल.\nआई : विद्यापीठात चंदनाचं झाड आहे तरी का उलट सगळ्या बायका तुम्हालाच चंदनाचं खोड समजून उगाळतात. मुलं झाली तरी मूळ स्वभाव जात नाही.\nबाबा : तू मुद्द्याचं बोल. मूळ विषयाला सोडून बोलायची तुमची खोड काही जात नाही.\nआई : मेथी आणलीत\nबाबा : नाही. तू कधी सांगितलं होतंस\nआई : सकाळी. तुम्ही आंघोळ करून शिट्टी वाजवत भांग पडत होतात तेव्हा.\nबाबा : काहीतरी बरळू नकोस. सकाळसकाळी तुझ्याशी एक शब्दही बोलत नाही मी कधी.\nआई : तुम्ही बोलला नाहीत हो. पण तुम्हाला चहा देताना मी सांगितलं होतं. पण तुमचं लक्ष पेपरातल्या जाहिरातींतून बाहेर आलं तर ना\nबाबा : डोळे तुझ्याकडे नसले तरी कान तुझ्याकडेच होते. तू एकाचवेळी कान आणि जिभेवर अत्याचार करत असतेस म्हणून त्यावर उतारा म्हणून जाहिराती बघून डोळ्यांना तेवढंतरी सुख द्यावं लागतं.\nआई : पेंड्या सोडू नका. ऐकलंत की नाही ते सांगा.\nबाबा : तू असं काहीही सांगितलं नाहीएस.\nआई : खोटेपणाची हद्द झाली. मी अगदी स्पष्ट तुम्हांला मेथी आणा म्हणून सांगितलं होतं.\nबाबा : काय भरतनाट्यम्‌ करून सांगितलं होतंस का\nआई : तुमचं लक्षच नसतं हो कुठं. तुम्हांला चहा देताना मी काय गाणं म्हणत होते ते ऐकलं का\nबाबा : कानावर आदळलं असेल, पण ऐकलं नाही.\nआई : तेच ते. मी काय गाणं म्हणत होते तर.. अन् राया मला हिर्वीगार मेथीची पेंडी आणा…\nबाबा : असं गाणं म्हणून कधी सांगतात का उद्या भोपळा आणायचा असला तर 'भोपळा गं बाई भोपळा, मल्ला हव्वाय पावशेर भोपळा…' असं गाणं गाशील का\nआई : तुमच्याशी सरळ बोलले तर उत्तर कुठं देता\nबाबा : ठीकाय. आता मेथी मिळाली तर आणतो. पण काय गं, मेथीच कशाला पाहिजे तुला\nआई : अहो, सकाळच्या गाडीनं बंडू पुण्यात येतोय असा बाबांचा फोन आला होता. त्याला मेथी पराठे करून खायला घालणारेय.\nबाबा : बायका कशाचं कौतुक करतील याचा खरंच काही नेम नाही.\nआई : तुमचं नाहीत करत आणि काय हो, काय कौतुक न करण्यासारखं काय आहे माझ्या भावात\nबाबा : अगं, तो पुण्याला येतोय म्हणजे, बंडूसाहेबांची बदली झालीय येरवड्याला.\nबाबा : आता म्हणा गाणं :\nबंडूची होईल आता धुलाई छान…\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2014/07/blog-post_9.html", "date_download": "2018-10-15T09:25:28Z", "digest": "sha1:NFFLZMGR4D22SWSWFSRJDP37OSNAD3GV", "length": 2714, "nlines": 49, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी ताबडतोबीचे तसेच दूरगामी असे दोन्हीही उपाय एकाच वेळी योजणे आवश्यक आहे.\nपेट्रोल- डिझेलचे दर वाढविणे अर्थव्यवस्थेसाठी अपरिहार्य असले तरी इथेनॉल मिश्रणाच्या उपायाने ही समस्या काही प्रमाणात तरी सौम्य बनविता येउ शकते. त्याच वेळी देशांतर्गत पेट्रोलियम उत्पादनासाठी संशोधनासाठी भर देणेही तेवढेच आवश्यक आहे.\nकृषी क्षेत्रासाठी उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे या उपायाबरोबरच कृषी क्षेत्रासंबंधित पायाभूत संरचनेसाठी मूलगामी योजना आखण्याचे व अंमलात आणण्याचेही काम करावे लागेल.\nलोकांना फुकट सवलती देण्यापेक्षा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे अधिक शहाणपणाचे आणि सर्वांच्याच हिताचे आहे.\nअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी ताबडतोबीचे तसेच द...\nआपल्या बहुत्येक सर्व समस्या या व्यवस्थेच्या किंवा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/indias-richest-1-corner-73-wealth-generation-survey-93789", "date_download": "2018-10-15T09:01:33Z", "digest": "sha1:VE7L76BCXMI5WYLYE5GMULSBKXJ75XQ7", "length": 12302, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "India's richest 1% corner 73% of wealth generation: Survey 1 टक्का श्रीमंतांकडे देशातली 73 टक्के संपत्ती! | eSakal", "raw_content": "\n1 टक्का श्रीमंतांकडे देशातली 73 टक्के संपत्ती\nसोमवार, 22 जानेवारी 2018\nदावोस - गेल्या वर्षभरात देशाची 73 टक्के संपत्ती ही देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या 1 टक्के लोकांनाच प्राप्त झाली आहे, असे एका नव्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. वाढत्या उत्पन्नातील असमानतेची पातळी ही चिंतेचे चित्र निर्माण करत आहे.\nदावोस - गेल्या वर्षभरात देशाची 73 टक्के संपत्ती ही देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या 1 टक्के लोकांनाच प्राप्त झाली आहे, असे एका नव्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. वाढत्या उत्पन्नातील असमानतेची पातळी ही चिंतेचे चित्र निर्माण करत आहे.\nलोकसंख्येच्या सर्वात गरीब जनतेपैकी 67 कोटी भारतीयांच्या संपत्तीत मात्र केवळ 1 टक्क्यांनीच वाढ झाली आहे. हे सर्वेक्षण जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या वाढत्या आणि सामान्य लोकांच्या उत्पन्नाच्या घटत्या स्थितीला समोर आणणारे ठरले आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेने हा अहवाल प्रसिध्द केला आहे. देशात व जागतिक पातळीवर असलेली आर्थिक विषमता अहवालातून समोर आली आहे. ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’असे या अहवालाचे नाव आहे. जगातील १० देशांमधील ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसा हक्काने संपत्ती आल्याचे अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षभरातील तयार झालेल्या एकुण संपत्तीपैकी 82 टक्के वाटा 1 टक्का लोकांकडे गेला आहे. तर लोकसंख्येच्या 3 अब्ज 70 लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झाली नाही.\nऑक्सफमच्या भारतातील सीईओ नीशा अग्रवाल यांनी 'केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सोयीसुविधांचा लाभ फार थोड्या लोकांपर्यंत पोहोचतो हे अहवालातून दिसून आले आहे.' असे म्हणत या अहवालाबाबत चिंता व्यक्त केली.\nभारतीय संघाचे पूनम पांडेकडून 'ते' फोटो शेअर करुन अभिनंदन\nमुंबई- अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. यावेळी तिने आशिया कप विजेत्या भारतिय क्रिकेट संघाला...\nरिलायंसला कंत्राट देणे हीच कुशल भारताची ओळख- राहुल गांधी\nनवी दिल्ली- राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. आता त्यांनी...\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\n#HappyBdayPMModi ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव\nनवी दिल्ली- देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आज वाढदिवस वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात शाळेतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/neet-result-2018-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-15T08:21:44Z", "digest": "sha1:A2RCAOWZ2XTYQYCJVXBLMRKQ2L6DDI7P", "length": 8671, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "NEET Result 2018 : सीबीएसईचा आज निकाल जाहीर करण्याची शक्यता | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news NEET Result 2018 : सीबीएसईचा आज निकाल जाहीर करण्याची शक्यता\nNEET Result 2018 : सीबीएसईचा आज निकाल जाहीर करण्याची शक्यता\nनवी दिल्ली : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) जाहीर करण्याची शक्यता आहे. यंदा सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी 6 मे रोजी NEET ची परीक्षा दिली होती.\nपरीक्षार्थी सीबीएसईच्या cbseneet.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. याआधी सीबीएसईने 27 मे रोजी NEET 2018 ची ‘आन्सर की’ जाहीर केली होती. त्याचबरोबर, 27 मे पर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.\nतज्ज्ञांच्या मते, यंदा परीक्षा मुळातच कठीण होती, त्यामुळे कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे. परीक्षेत मिळवलेल्या गुणांवर परीक्षार्थींची ऑल इंडिया मेरिट लिस्ट ठरवली जाईल. सीबीएसई सर्व परीक्षार्थ्यांची वेगवेगळी रँकसुद्धा घोषित करेल.\nसरलेल्या आठवड्यात संमिश्र वातावरणातही निर्देशांकांत वाढ\nSBI खातेधारकांसाठी बँकेतर्फे ‘दमदार’ सुविधा\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/belgaum-news-sanjay-awate-comment-97320", "date_download": "2018-10-15T08:44:28Z", "digest": "sha1:TWVDNOA2TPP7LWDAB2ZGX463FEQTHIMC", "length": 12592, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Sanjay Awate comment कितीही फलक काढा येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच - संजय आवटे | eSakal", "raw_content": "\nकितीही फलक काढा येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच - संजय आवटे\nरविवार, 11 फेब्रुवारी 2018\nबेळगाव - महाराष्ट्र राज्य असे लिहिलेले कितीही फलक काढले तरी येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच आहे, असे प्रतिपादन साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी केले.\nबेळगाव - महाराष्ट्र राज्य असे लिहिलेले कितीही फलक काढले तरी येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच आहे, असे प्रतिपादन साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी केले.\nयेळ्ळूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते, समाज बदलण्यासाठी धारणा बदलली पाहिजे, माणूस होणं हे साहित्याचे उद्दिष्ठ असले पाहिजे. साहित्यिकांनी वेगळा विचार मांडला पाहिजे. सध्या वेगळा विचार मांडायाचाच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असून जगात होणाऱ्या बदलांबद्दल लिहिले पाहिजे. नव्या पिढीशी संवाद साधला पाहिजे. प्रत्येकाला स्वतःची ओळख ओळखता आली पाहिजे, असेही श्री. आवटे म्हणाले.\nसाहित्य आणि कलेने सोबत असले पाहिजे. भारत महासत्ता होणार, ही संकल्पना संपलेली असून हा बदलणारा कालखंड आहे. पुणे, मुंबई येथील परिसंवादाना गर्दी कमी असते, मात्र येळ्ळूर येथील संमेलनामधील गर्दी पाहून चांगले वाटले\nश्री आवटे म्हणाले छत्रपती शिवराय व महात्मा फुले यांचा वारसा चालवीत मराठीचा जागर सुरु आहे. शिवाजी महाराज आपले प्रेरणास्रोत आहेत. हे महात्मा फुले यांनी महाराष्ट्राला सांगितले. आज महापुरुषांना आपल्या सोयीनुसार चौकटीत अडकवले जात आहे,\nसमकालीन समस्यांबाबत साहित्यीकानी भूमिका मांडने गरजेचे असून कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. आपण जास्तीतजास्त भाषा शिकल्या पाहिजेत. बोली भाषा टिकल्या, तरच संस्कृती टिकेल. वाचनामुळे आपल्या कक्षा रुंदावतात, त्यामुळे आपण साहित्य वाचले पाहिजे. सर्व सामान्य माणूस आज लिहीत आहे. वर्तमानाला जाब विचारणार साहित्य निर्माण झालं पाहिजे. तसेच नव्या जगाचा विचार करून विचार मांडण्याची गरज आहे, असेही श्री. आवटे म्हणाले\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम करण्यात आले. \"बेसलाईन सर्व्हे'नुसार जिल्ह्यासाठी मिळालेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/karnataka-government-formation-yeddyurappa-claims-he-will-take-oath-tomorrow/articleshow/64185987.cms", "date_download": "2018-10-15T09:50:43Z", "digest": "sha1:JEBULWTCGSEDLL3SLG2OVRFXRWGDTIYM", "length": 12205, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "karnatak election 2018: karnataka government formation: yeddyurappa claims he will take oath tomorrow - येडियुरप्पा उद्या दुपारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ? | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nयेडियुरप्पा उद्या दुपारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ\nपुण्यातील मुठा कालवा फुटला...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा प...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजि...\nकर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी सकाळपासूनच जोरबैठकांवर भर दिल्यानंतर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, उद्या गुरुवारी दुपारी १२.३० वाजता येडियुरप्पा यांचा शपथविधी पार पडणार असल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं.\nआज सकाळी ११ वाजता भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत येडियुरप्पा यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर येडियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर राज्यपाल वजूभाई वाला यांना भेटले आणि त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यावेळी येडियुरप्पा यांनी राज्यपालांना आमदारांच्या पाठिंब्याची यादीही सोपवली आहे. दरम्यान, जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपनं केला आहे. काँग्रेस आणि जेडीएसनेही कालच सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यामुळे राज्यपाल आता काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्या गुरुवारी दुपारी १२.३० वाजता येडियुरप्पा यांना शपथ घेणार असून राजभवनातून तसे संकेत मिळाल्याचं भाजपच्या सूत्रांचं म्हणणं आहे. येडियुरप्पा यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसनेही मोर्चेबांधणी सुरू केली असून आमदार फुटू नये याची खबरदारी घेत आहेत.\nIn Videos: कर्नाटक: येड्डियुरप्‍पांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\nInternet Shutdown: इंटरनेट सेवा विस्कळीत होणार\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nM J Akbar: अकबर यांना भारतात परतण्याचे आदेश\nAnil Ambani: काँग्रेसनं अंबानींना काय दिले\nShatrughan Sinha: शत्रुघ्न सिन्हा मोदींविरोधात लढणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1येडियुरप्पा उद्या दुपारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ\n2Karnataka:भाजप आमच्या आमदारांच्या संपर्कात: काँग्रेस...\n3सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने दिला कोर्टाचा हवाला...\n6‘जदसे’ १० वर्षांनंतर पुन्हा केंद्रस्थानी...\n7Narendra Modi : एकीकडे आनंद, तर दुसरीकडे दु:ख: मोदी...\n8वाराणसी: उड़्डाणपुलाचा भाग कोसळला, १८ ठार...\n9HD Kumaraswamy: कोण आहेत एच. डी. कुमारस्वामी\n10karnataka election: काँग्रेस-जेडीएसची आघाडी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/crick-news-cricket-england-t20-women-smriti-mandhana-fastest-fifty/", "date_download": "2018-10-15T09:08:36Z", "digest": "sha1:YZF2VNCC3WATQGL7DORFRITCC2NBZWRL", "length": 9387, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स्मृती मंधानाचे अठरा चेंडूत वेगवान अर्धशतक | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nस्मृती मंधानाचे अठरा चेंडूत वेगवान अर्धशतक\nटाँटन : भारताच्या स्मृती मंधानाने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-20 स्पर्धेत फास्टेस्ट फिफ्टीचा रेकॉर्ड नावावर केला. वेस्टर्न स्टॉर्म संघाकडून खेळताना स्मृतीने केवळ 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.\nमहिला क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-20 प्रकारात वेगवान अर्धशतकाचा विक्रम सोफी डेव्हाइनच्या नावावर आहे. सोफीनेही 18 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं होतं.\nवेस्टर्न स्टॉर्म आणि लोबोर लाइटनिंग या संघांदरम्यान झालेला हा सामना पावसामुळे प्रत्येकी सहा ओव्हर्सचा करण्यात आला. वेस्टर्न स्टॉर्म संघाने स्मृतीच्या 19 चेंडूत 52 धावांच्या वेगवान खेळीच्या जोरावर 85 धावांची मजल मारली. स्मृतीने चौकार आणि 4 षटकारांसह आपली खेळी सजवली.\nइंग्लंडमध्ये सुरू असलेल्या किया सुपर लीग ट्वेन्टी-20 स्पर्धेत खेळणारी स्मृती मन्धाना भारताची पहिलीच खेळाडू आहे. स्मृती या स्पर्धेत वेस्टर्न स्टॉर्म संघाकडून खेळते आहे. याआधी स्मृती ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेत ब्रिस्बेन हिट संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. सांगलीच्या स्मृतीने पाच वर्षांपूर्वी भारतासाठी पदार्पण केलं. भारतासाठी खेळताना 42 ट्वेन्टी-20 सामन्यात 857 रन्स केल्या आहेत.\nPrevious articleVideo : पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर बिबट्या गुरगुरतो तेव्हा…\nNext articleगोव्याला विशेष राज्याचा दर्जा द्यावा : न्यायमंत्री डिसोझा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपत्नीला सोबत राहू द्या ना विराट कोहलीची बीसीसीआयला विनंती\n‘रासबिहारी’चा विनीत महाराष्ट्र क्रिकेट निवड चाचणीसाठी पात्र\nजिओतर्फे खूशखबर; पाच वर्षे ही सेवा मोफत मिळणार\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/category/g2%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-tags/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T09:52:41Z", "digest": "sha1:OVWSOOIEGTIJYW5AU52AIHFVGX6BKGW5", "length": 10076, "nlines": 144, "source_domain": "gangadharmute.com", "title": " विनोदी कविता | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / विनोदी कविता\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी गुरू, 06/11/2014 - 23:50 ह्यावेळी प्रकाशित केले.\nत्याची नजर तिरकी फ़िरली\nशेताला दिठ लागली ॥धृ०॥\nहोती ज्वानीत आली ज्वारी\nलक्ष्मी येतांना दिसलिया दारी\nधनी खुशीत नाचलाय भारी\nज्वारीला लेव्ही लागली ॥१॥\nसातासालात एक साल आलं\nझाड बोंडांनी लगडून गेलं\nजणू दुर्भाग्य खरडून नेलं\nकापसाची वाट लागली ॥२॥\nअभय दाबतात आमचीच घाटी\nधनी राबून मरमर मरतो\nRead more about आला आला चड्डीवाला\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3245", "date_download": "2018-10-15T08:08:53Z", "digest": "sha1:D4GAF6CEGMRTRD4FFGR6C3MLERXVWMIE", "length": 26714, "nlines": 103, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दख्खनच्या पठारावर – 7 | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदख्खनच्या पठारावर – 7\nबदामी गावाच्या परिसरात शिरत असताना प्रथम मला कसली आठवण होते आहे ती म्हणजे अमेरिकेतील ऍरिझोना राज्यामधील सिडोनाच्या भव्य खडकांची(Sedona). बदामी गावाला लागून सिडोनासारखेच लाल रंगाचे ऊंच दगडी डोंगर उभे आहेत. मात्र सिडोना मधले रॉक्स नुसते दगड म्हणूनच उभे आहेत. फार फार तर काही हौशी मंडळी त्यावर आपली रॉक क्लाइंबिंगची हौस पुरवत असताना आढळतात. बदामीची गोष्टच निराळी आहे. चालुक्य राजघराण्यातला विख्यात राजा दुसरा पुलकेशी याने आपली राजधानी ऐहोले वरून बदामीला सहाव्या शतकात आणल्यानंतर, बदामीच्या लाल दगडी डोंगरावर चालुक्य राजांनी गुंफा मंदिरे बांधली व त्यावर काही अप्रतिम भित्तिशिल्पे निर्माण करून घेतली व एक कला दालनच निर्माण केले.\nमी बदामी गावात उतरल्यावर प्रथम पेटपूजेच्या मागे लागलो आहे. गेले काही दिवस सतत दाक्षिणात्य चवीचे भोजन घेतल्यावर आज बदामीला मिळणारे मराठी ढंगाचे जेवण खरे सांगायचे तर चवीला एकंदरीत बरे लागते आहे हे मात्र नक्की. पोट भरल्यानंतर तिथल्याच एका आराम खुर्चीत आराम करणे आवश्यकच आहे कारण बदामीच्या डोंगरावर भर दुपारी चढण्यात काही अर्थ नाही.\nपुराणकाळातील बदामीचे जुने नाव वाटपी असे होते. चालुक्य राजांच्या आधीच्या कालखंडातच कधीतरी हे नाव बदामी असे झाले असावे. ग्रीक भूगोलकार टॉलेमी याने दुसर्‍या शतकात लिहिलेल्या आपल्या पुस्तकात बदामीचा उल्लेख केलेला आढळतो. त्या कालापासूनच हे व्यापाराचे एक प्रमुख केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. सध्या हे गाव तालुक्याचे गाव व एक व्यापार केन्द्र आहे. चालुक्य कालात बदामीला, राजधानी असल्याने, प्रचंड सांस्कृतिक व राजकीय महत्व प्राप्त झाले होते. विख्यात चिनी बौद्ध भिक्षू झुएन त्झांग (Xuanzang) याने दुसरा पुलकेशी याच्या कारकिर्दीत बदामीला भेट दिली होती. अगदी अलीकडच्या कालात म्हणजे अठराव्या शतकात, पेशव्यांच्या सैन्यापासून या भागाचे संरक्षण करण्यासाठी टिपू सुलतानाने बदामीच्या डोंगरावर एक किल्ला व शेजारच्या डोंगरावर राजकोष बांधले होते व त्याचे अवशेष अजूनही बघता येतात.\nबदामीचा किल्ला व शैव किंवा पहिली गुंफा\nदुपारचे चार वाजले आहेत व बदामीच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत बस आम्हाला घेऊन चालली आहे. डोंगराच्या अगदी पायथ्यापाशी बस उभी राहते आहे. समोरच बदामीचा लाल रंगाचा डोंगर व त्याच्या डोक्यावर असलेला बदामीचा किल्ला स्पष्ट दिसतो आहे. बदामीची पहिली गुंफा ही शैव गुंफा म्हणून ओळखली जाते. ही गुंफा जमिनीपासून तीस पस्तीस पायर्‍यांवरच आहे त्यामुळे या गुंफेच्या दारापर्यंत सुरेख हिरवळ व फुलझाडे लावलेली दिसत आहेत. बदामीच्या सर्व गुंफांची खोदाई एकाच पद्धतीची आहे. प्रत्येक गुंफेच्या समोर सपाट मोकळी जागा खडक तोडून केलेली दिसते. त्या सपाट जागेपासून पाच ते सात पायर्‍या चढून गेले की मुख मंडप म्हणून ओळखला जाणारा कक्ष लागतो. या कक्षाला आधार देण्यासाठी दगडी खांब उभारलेले आहेत. मुख कक्षाच्या दोन्ही टोकांना व बाजूंना हाय रिलिफ प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत. मुख मंडपातून आत गेले की सभा मंडप लागतो. यालाही आधार स्तंभ उभारलेले आहेतच. सभा मंडपाच्या भिंतीवर शिल्पे शिल्पे कोरलेली दिसत नाहीत. मात्र सभा मंडप व मुख मंडप यांत उभारलेले आधार स्तंभ जिथे छताला टेकतात त्या ठिकाणी असलेल्या ब्रॅकेट्सवर सुंदर शिल्पे साकारलेली दिसतात. सभा मंडपाच्या आतल्या बाजूस गाभार्‍याची गुंफा असते. या गाभारा गुंफेत एक त्या मंदिराची देवता सोडली तर इतर फारसे कोरीव काम दिसत नाही.\nशैव गुंफेचा मुख मंडप\n81 नृत्य मुद्रा दर्शविणारा 18 हातांचा नटराज\nमहिषासुरमर्दिनी, म्हशीचे पारडू, महिषासुर म्हणून दाखवलेले आहे\nअर्धनारीनटेश्वर, डाव्या बाजूस निम्मी पार्वती व उजव्या बाजूचा निम्मा शंकर\nनंदीवर बसलेला शंकर मागे त्याला धरून व एकीकडे पाय टाकून बसलेली पिलियन रायडर पार्वती\nशैव किंवा पहिली गुंफा ही इ.स. 543 मधे चालुक्य राजा पहिला पुलकेशी याच्या कालात खोदली गेली होती. मी पायर्‍या चढून मुख मंडपात प्रवेश करतो. उजव्या बाजूला 18 हात असलेल्या नटराजाचे एक सुरेख शिल्प आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यातल्या कोणत्याही दोन हाताची जोडी एक नृत्य मुद्रा दाखवते. म्हणजेच एकूण 81 नृत्य मुद्रा हा नटराज दाखवतो. या नटराजाच्या बरोबर समोरच्या बाजूस हातात त्रिशूळ घेतलेल्या द्वारपालाची मूर्ती दिसते. मुख मंडपांच्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. यात म्हशीचे एक पारडू महिषासुर म्हणून दाखवले आहे. याच्या बाजूला अर्धनारी नटेश्वर म्हणून शिल्प आहे. यातील देवतेची निम्मी व डावी बाजू पार्वती व निम्मी उजवी बाजू शंकर दाखवला आहे. याच्याच धर्तीवर निम्मा शंकर व निम्मा विष्णू दाखवलेले हरिहराचे शिल्प आहे. बाजूलाच असलेले एक शिल्प मला जरा वैशिष्ट्य[पूर्ण वाटते आहे. यात नंदीवर शंकर व त्याच्या मागे पिलियन रायडर म्हणून पार्वती बसलेली आहे. मात्र अलीकडे स्त्रिया स्कूटरवर जशा एका बाजूला दोन्ही पाय टाकून बसतात तशीच पार्वती नंदीवर बसलेली बघून गंमत वाटते आहे. मी सभा मंडपात प्रवेश करतो. आता फारसा उजेड नाही. परंतु आत फारसे काहीच बघण्यासारखे नाही हे लक्षात आल्यामुळे गाभार्‍याकडे एक दृष्टीक्षेप टाकून मी बाहेर येतो व परत पुढच्या पायर्‍या चढण्यास सुरवात करतो. सुमारे साठ पायर्‍या चढून गेल्यावर विष्णू किंवा दुसरी गुंफा समोर येते.\nविष्णू त्रिविक्रम किंवा वामन अवतार\nइंग्लिश न्याधीशांसारखे शिरस्त्राण घातलेले वाद्य वादक\nस्वस्तिक वापरून केलेले एक बारीक डिझाइन\nवराह अवतार, हातातल्या कमलावर भूदेवी उभी आहे.\nविष्णू गुंफेत दोन महत्वाची शिल्पे आहेत एक म्हणजे भूदेवीची सुटका करणारा विष्णूचा वराह अवतार. यात दाखवलेली भूदेवता वराहाच्या हातातील कमलावर उभी आहे व तिने वराहाच्या मुखावर हात ठेवून त्याचा आधार घेतलेला आहे. इथले दुसरे महत्वाचे शिल्प म्हणजे बळी राजाने दान दिल्यामुळे तिन्ही लोक पादांक्रित करणारा वामन अवतार. यालाच त्रिविक्रम या नावानेही ओळखले जाते. या विष्णू त्रिविक्रम शिल्पाच्या खालच्या बाजूस काही वाद्यवादकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत या वादकांच्या डोक्यावर इंग्लंड मधील न्यायाधीश ज्या प्रकारचे एक शिरस्त्राण घालतात तसलेच दाखवलेले आहे.\nहिरण्यकश्यपूचा वध केल्याने हास्य करणारा नृसिंह\nदुसर्‍या गुंफेपासून परत साठ पासष्ठ पायर्‍या चढून गेले की महाविष्णू किंवा तिसरी गुंफा लागते. ही गुंफा इ.स. 598 मधे पहिला किर्तीवर्मा या चालुक्य राजाच्या स्मरणार्थ त्याचा भाऊ मंगलेश याने खोदून घेतली होती. या गुंफेतील प्रमुख शिल्पे म्हणजे हिरण्यकश्यपूचा नाश केल्यावर विकट हास्य करणारा नृसिंह, महाविष्णू व हरिहर यांची आहेत.\nमहाविष्णू किंवा तिसरी गुंफा\nझाडाखाली उभे असलेले प्रेमी युगुल. पुरुष स्त्रीच्या पायाचे मर्दन करतो आहे\nऐहोले व पट्टडकल येथे दिसणारी प्रेमी युगुले या महाविष्णू गुंफेत आपल्याला परत एकदा वरच्यादर्शन देताना दिसत आहेत. या ठिकाणी ही युगुले आधारस्तंभांच्या वरच्या बाजूच्या ब्रॅकेट्सवर कोरलेली आहेत. पुरुषाकडून पायाचे मर्दन करून घेणारी एक स्त्री किंवा आंब्याच्या झाडाखाली उभे असलेले प्रेमी युगुल ही मोठी रोचक वाटतात. काही यक्ष युगुलेही दिसत आहेत. या गुंफेच्या गाभार्‍यात महाविष्णूची मूर्ती दिसते आहे. आणखी तीस पायर्‍या चढल्यावर जैन गुंफा लागते आहे. या गुंफेत पार्श्वनाथ, गोमटेश्वर किंवा बाहुबली व महावीर यांची शिल्पे आहेत.\nवारुळात तप करणारा गोमटेश्वर किंवा बाहुबली\nजैन गुंफा बघून मी बाहेर येतो आहे. समोरच्या मोकळ्या जागेत उभा राहून गुंफेच्या विरूद्ध दिशेला बघितल्यावर समोर एक अतिशय रम्य असे तळे दिसते आहे. या तळ्याचे नाव आहे अगस्ती तीर्थ. याच्या एका कडेला एक छान बांधलेले मंदिर दिसते आहे. या मंदिराला भूतनाथ मंदिर म्हणतात.\nबदामीचा हा भाग इतका रम्य आहे की चालुक्य राजांनी आपली राजधानी म्हणून हे स्थान का निवडले असावे हे लगेच लक्षात येते आहे.\nमाझी चालुक्य कालातील महत्वाची ठिकाणे आता बघून झाली असल्याने मला परतीचे वेध लागले आहेत. मात्र दख्खनच्या इतिहासाच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचे ठिकाण माझे बघायचे अजून राहिलेच आहे. मात्र त्यासाठी मला परत आठशे वर्षांचा काल ओलांडून, विजयनगरच्या अखेरच्या काळाकडे जायला हवे. पण हे सगळे विचार मी उद्यावर ढकलतो कारण आता हवी आहे मला फक्त विश्रांती.\nमी लेख वाचतो आहे. वाचताना माझ्या डोक्यात विचार येतो आहे.\n\"वातापि गणपतिम्\" हे कर्नाटकी शास्त्रीय संगीतात पुनः पुनः जागृत/प्रसिद्ध/भक्तप्रिय देवस्थान म्हणुन ऐकल्याचं आठवतं आहे.\nपूर्वीच्या काळी जिथे जिथे बलाढ्य राजसत्ता होत्या तिथेच नवनवीन देवस्थानं प्रगत झालित असं वाटतं आहे.\nउदा:- हे बदामीचं ठिकाण. काशी नगरी-प्राचीन पुराणिक/महाभारतातील नगरी.\nअतिप्राचीन उज्जैन नगरी. अवंती. कुशावस्ती. शाक्यांचं काठमांडु. शालिवाहनांची राजधानी पैठण/प्रतिष्ठाण.\nसुरटी सोमनाथचही महत्त्व \"तिथल्या राजांचं कुलदैवत\" म्हणुनच ऐकल्याचं आठवतं आहे. अगदि अर्वाचीन उदाहरण म्हणजे पुण्याच्या आसपास\nपेशवेकालात उदयाला आलेली पेशच्यांचं इष्टदैवत गणेशाची अष्टविनायक ठिकाणं असही वाटतं आहे.\n\"जिथं जिथं प्रबळ राजसत्ता होती तिथं तिथं प्रबळ धार्मिक सत्ता उदयास आली.\" असं म्हणण्यात तथ्य असावं का की वस्तुस्थिती ह्याच्या उलट असावी\nमनोबा म्हणतात ते योग्य वाटते. हिंदू राजे आपल्या राजधानीत मंदिते बांधत असत. जैन किंवा बौद्ध राजे स्तूप किंवा चैत्यगृहे बांधत असत. इस्लामिक राजे आपले थडगे बांधत असत. कालांतराने या वास्तू जागृत वगैरे मानल्या जाऊ लागत.\nनेहमीसारखाच माहितीपूर्ण आणि चित्रदर्शी भाग. अर्थातच आवडला.\nबदामीच्या आजूबाजूचा परिसर थोडासा रखरखीत वाटतो का खडकाळ किंवा कातळांचा असे असेल तर अशा ठिकाणी राजधानी वसवायचे कारण काय असावे (फतेह्पूर सिक्री सारखे तर नाही (फतेह्पूर सिक्री सारखे तर नाही\nबदामी किल्ला व त्याच्या आजूबाजूचे डोंगर बघितले तर परिसर रखरखीत आहे असे वाटते खरे. पण प्रत्यक्षात बदामीचा परिसर मोठा सुपिक आहे. सूर्यफूल, कापूस व ज्वारीची शेती सगळीकडे दिसते. किल्ला बांधण्यासाठी योग्य जागा असल्याने येथे राजधानी वसवली असावी.\nआता दख्खन हा प्रदेश दगडांचाच देश आहे त्यामुळे तो खडकाळ किंवा कातळांचा दिसणारच.\nफार छान लेख सिरियल आहे ही. कीप इट अप.\n८१ हस्त मुद्रांचा नटराज आहे, असे आमच्या मार्गदर्शकानेसुद्धा आम्हाला सांगितले. पण मला अजून ८१ मुद्रा मोजता आलेल्या नाहीत, फक्त ६४ मुद्राच मोजता आल्या आहेत. (म्हणजे मला उजवीकडे ८ आणि डावीकडे ८ इतकेच हात दिसत आहेत. ८*८=६४. मार्गदर्शकाच्या सांगण्यावरून उजवीकडे नऊ हात, आणि डावीकडे ९ हात आहेत. ९*९ = ८१)\nजैन तीर्थंकार बहुधा पार्श्वनाथ आहे. (बाहुबली नसावा. बाहुबलीच्या अंगावरती वेली असतात. पार्श्वनाथाच्या अंगावरती नाग असतात.)\nआमच्या मार्गदर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे लेखातील तीर्थंकार हा बाहुबलीच आहे. पार्श्वनाथाचे शिल्प दुसरीकडे आहे. त्याचे छायाचित्र खाली दिले आहे.\n8 का 9 हात\nमाझ्या लेखात दिलेला फोटो काळजीपूर्वक बघितला तर मूर्तीच्या डाव्या बाजूला असलेले 9 हात लगेच दिसतात. उजव्या बाजूला 8 हात स्पष्ट आहेत. 9वा हात माझ्या मते कंबरेजवळ आहे. तेथे फक्त तळवा व बोटे दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-rashi-bhavishya-in-marathi-for-16-may-2018/articleshow/64181651.cms", "date_download": "2018-10-15T09:53:53Z", "digest": "sha1:HN6S3LGEH6XFZMM3JJY5XALVD2QKPPXK", "length": 12484, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Today Rashi Bhavishya 16 May | आजचं राशी भविष्य १६ मे २०१८ | Today Rashifal 16 May", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ मे २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ मे २०१८\nमेष : कुटुंबात वादविवाद टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. मन उदास असल्याने नकारात्मक विचार येतील. खर्च होईल. खाण्या-पिण्यावर संयम ठेवा.\nवृषभ : दृढ विचारांमुळे तुम्ही सावध काम कराल. कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने, मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक सुख-शांती कायम राहील.\nमिथुन : तुमच्या व्यवहारातून किंवा बोलण्यातून आज गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. अपघात टाळा. खर्च वाढेल.\nकर्क : नव्या कामाच्या शुभारंभासाठी उत्तम दिवस. व्यापारात, नोकरीत लाभाची शक्यता. शुभवार्ता कळतील. मंगल कार्ये होतील.\nसिंह : नोकरी-व्यवसायासाठी लाभदायक दिवस. भरपूर आत्मविश्वासामुळे कार्यात सफल व्हाल. जमीनीच्या व्यवहारांसाठी अनुकूल दिवस.\nकन्या : विदेशवारीची संधी निर्माण होईल. भावांकडून लाभ होईल. नोकरीत उच्चपदस्थांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल.\nतूळ: आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता. नव्या कामाला आज सुरुवात नको. आरोग्याची काळजी घ्या. अध्यात्मात रमाल.\nवृश्चिक : आज तुम्ही मौज-मस्तीच्या मूडमध्ये असाल. कुटुंबीयांचीही यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.\nधनु : आर्थिक लाभाची शक्यता. घरात आनंदी वातावरण असेल. कार्यात सफलता मिळेल. हितशत्रुंची चाल अयशस्वी होईल.\nमकर : कला आणि साहित्यात रुचि असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला. आज या क्षेत्रात विशेष योगदान द्याल. मित्रांपासून लाभ होईल.\nकुंभ : स्वभाव भावुक असल्याने मानसिक बेचैनी राहील. सार्वजनिक ठिकाणी अपमान होणार नाही याची काळजी घ्या. महिला खरेदीसाठी खर्च करतील.\nमीन : कामात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम. विचारांत आज स्थिरता असेल. मित्रांसोबत लहानसा प्रवास कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nमुंबईः एअर होस्टेस विमानतून पडली, गंभीर दुखापत\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ ऑक्टोबर २०१...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ मे २०१८...\n2Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ मे २०१८...\n3Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ मे २०१८...\n4Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ मे २०१८...\n5Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ मे २०१८...\n6Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ मे २०१८...\n7Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० मे २०१८...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/10", "date_download": "2018-10-15T08:13:24Z", "digest": "sha1:FBS35UBWWUXSENEEVN3IFSFG2AWI3NAB", "length": 55177, "nlines": 350, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसंस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\n(हा धागा सध्या तरी चर्चेस खुला आहे. चर्चेतून मसुदा अंतिम झाल्यावर त्यावरची चर्चा काढून टाकून कायम स्वरूपात संस्थळावर ठेवला जाईल)\nधागा चर्चेसाठी बंद करत आहोत. धोरणांवर चर्चा करण्यासाठी संपादकांना व्यनी करता येईल. ऐसी अक्षरेमधील संभाव्य सुधारणा/मते/मागणी या धाग्यात नोंदवता येईल\nकुठचाही नवीन प्रकल्प हाती घेताना आपण नक्की काय करण्याचा प्रयत्न करत आहोत याची स्पष्ट कल्पना असणे आवश्यक असते. एखादा प्रवास करताना आपण कुठे जात आहोत हे माहीत असणे जसे अनिवार्य असते तसेच. ऐसी अक्षरे डॉट कॉम या संस्थळाची निर्मिती व सदस्यांचा त्यातला सहभाग हा असाच एक प्रवास. त्या प्रवासाला निघण्यापूर्वी आपण का चाललोय, कुठे जाणार आहोत, व तिथपर्यंत पोचण्यासाठी कुठचा मार्ग स्वीकारणार आहोत यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा इथे प्रयत्न आहे.\nलेखनाला काही हजार वर्षांचा इतिहास आहे. ताम्रपट, शिलालेख, भूर्जपत्रे, छापील कागद अशी वेगवेगळी माध्यमे शतकानुशतके लेखनासाठी वापरली गेली आहेत. त्यामानाने आंतरजाल हे माध्यम अगदी लहानग्या बाळासारखे आहे. उणीपुरी वीस वर्षे जेमतेम. त्यात मराठी लेखनासाठी आंतरजालाचा वापर गेल्या आठ दहा वर्षातला. माध्यम वयाने जसे लहान आहे, तसेच त्याचा वापर करण्याची क्षमता असलेलेही आज त्यामानाने थोडेच आहेत. मराठी लिहू वाचू शकणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत अगदी नगण्य लोक मराठी आंतरजालाचा वाचनासाठी वापर करतात. लेखन करणारे तर अगदीच थोडे. साहजिकच या माध्यमाचे मराठी साहित्यनिर्मितीत योगदान अगदी थोडे आहे.\nअसे असले तरी या माध्यमाची ताकद प्रचंड आहे. आंतरजालावर एकाच वेळी गप्पाटप्पा, कवितावाचन, चित्रप्रदर्शन, कथाकथन, विचारमंथन, गाण्याच्या भेंड्या अशा अनेक गोष्टी चालू शकतात. माउसच्या क्लिकेबरोबर क्षणात कधी कॉलेजचा कट्टा तर कधी शेरोशायरीची मैफल, तर कधी चित्रांची ग्यालरी, किंवा परिसंवादाचे व्यासपीठ अशा वेगाने बदलू शकते. त्यात सहभागी होणाऱ्यांना एकाच ठिकाणाहून हजारो मैलांवरच्यांशी संपर्क साधता येतो. छापील स्वरूपात येणाऱ्या आपल्या लेखनाविषयी वाचकांना काय वाटते हे कळण्यासाठी अनेक दिवस थांबावे लागत असे. इथे ते काही मिनिटांत होऊ शकते.\nअशा या शक्तिशाली माध्यमाच्या बलस्थानांचा वापर योग्य रीतीने करून घेतला तर उत्तम साहित्यनिर्मिती करणे सहज शक्य आहे. त्यासाठी लेखक, रसिक वाचक व समीक्षक यांना परिणामकारकपणे एकत्र आणण्याची गरज आहे. इतर कुठच्याही कलांप्रमाणे लेखन हीदेखील एक कला आहे. ती हळुहळू आत्मसात करावी लागते. त्यासाठी प्रथम उत्तम वाचक व्हावे लागते. इतर वाचकांकडून व जाणकारांकडून आपल्या लेखनात सुधारणा कशी करता येईल हे शिकून घ्यावे लागते. अशा अनेक नवख्या लेखकांनी जमावे, एकमेकांचे लेखन वाचून त्यांना साधकबाधक सल्ला द्यावा, इतर लोक कसे लिहितात हे पहावे आणि सर्वांनीच समृद्ध व्हावे. एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ. हा या संस्थळाचा मुख्य उद्देश आहे. हा सुपंथ धरण्यासाठी नुसतेच लिहिणे, शिकणे नाही तर एकत्र येणे देखील महत्त्वाचे आहे. आपण खऱ्या जगात जेव्हा एकत्र येतो तेव्हा गप्पाटप्पा, टिंगलटवाळ्या, चेष्टामस्करी करतो. फिदीफिदी हसतो, तक्रारी करतो, टर उडवतो. या सर्व गोष्टी समृद्ध लेखनाइतक्याच आवश्यक आहेत. कारण नाती निर्माण झाली नाहीत तर एकमेकां साह्य करू ही भावना निर्माण होणार नाही. त्यामुळे एकत्र येऊन धमाल करणे यालाही संस्थळावर अग्रक्रम देण्याचा मनसुबा आहे.\nउत्तम साहित्यनिर्मितीचा फायदा वाचकाला होतो. मात्र अशा संस्थळावर आवर्जून वाचावे असे लेखन झाले तरी ते सहज सापडेलच अशी खात्री नसते. कारण उघड आहे, लेखक शिकत असताना प्रायोगिक लेखन मोठ्या प्रमाणावर येणारच. शिवाय टाइमपास करणारे, माहिती देणारे अशा अनेक प्रकारच्या धाग्यांमध्ये वाचकाला हवे तसे दर्जेदार लेखन शोधणे जिकीरीचे होते. संगणकयुगात शब्दांचा शोध घेणे सोपे असले तरी 'चांगले विनोदी काहीतरी वाचायला हवे बुवा' असा शोध घेण्याची सोय नाही. त्यासाठी चोखंदळ वाचकांची मते लक्षात घेऊन आधीच तशी वर्गवारी करण्याची आवश्यकता असते. अशा वर्गवारीचा फायदा अर्थातच लेखकांना सर्वसाधारणपणे चांगले लेखन म्हणजे काय हे समजावून घ्यायलाही मदत होईल.\nअसे संस्थळ चालवणे म्हणजे मोठी जबाबदारी असते. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी झटणे, तांत्रिक बाजू सांभाळून संस्थळ सदैव जागृत राहील याची खात्री करून घेणे या जबाबदार्‍या तर उघडच आहेत. त्याचबरोबर एक प्रसिद्धी माध्यम असल्यामुळे विविध कायद्यांची बंधने पाळणे हेही महत्त्वाचे ठरते. या कायदेकानूंबरोबर सदस्यांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने, खेळीमेळीने रहावे, एकमेकांना उपद्रव करू नये यासाठीचे काही लिखित व अलिखित नियमदेखील पाळावे लागतात. या बाबतींमध्ये गैर वागणूक होत असेल तर ती दुरुस्त करणे भाग पडते. व्यवस्थापन व सदस्य यांचे नाते हा संस्थळांवरचा एक कळीचा मुद्दा आहे. 'ऐसी अक्षरे डॉट कॉम'वर हे नाते जितके सकारात्मक करता येईल तितके करण्याचा प्रयत्न असेल. व्यवस्थापन व संपादक यांचे काम निव्वळ संस्थळावरचे आक्षेपार्ह साहित्य काढून टाकणे एवढेच असण्याची अपेक्षा नाही. किंबहुना सदस्य इथे काहीतरी आक्षेपार्ह लिहिण्यास टपलेलेच असतात या गृहितकापासून फारकत घेण्याचा प्रयत्न असेल. हे संस्थळ आपल्या सर्वांचे आहे, ही उद्दिष्टे सगळ्यांचीच आहेत, ती गाठण्यासाठी बहुतेक सगळेच सदस्य प्रयत्न करतील, या गृहितकांवर आधारलेले नाते निर्माण करण्याचा प्रयत्न राहील.\nया संस्थळावर होणारे लेखन, प्रतिसाद, संपादन व व्यवस्थापन म्हणजे ती उद्दिष्टे गाठण्यासाठीचा एक प्रवास आहे. हा प्रवास योग्य दिशेने व्हावा म्हणून मार्गदर्शक तत्वे बाळगणे नितांत गरजेचे आहे. या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सर्वसामान्य दिशा ठरली तरीही या प्रवासात काही व्यवधाने पाळावी लागतील. त्यांची मांडणी खाली धोरणांच्या स्वरूपात केलेली आहे. उद्दिष्टे व मार्गदर्शक तत्त्वे ही काळ्या दगडावरची रेघ नसून ती काळाप्रमाणे व परिस्थितीप्रमाणे बदलू शकतील. असे बदल सुचवण्याची कार्यपद्धती सदस्यांना कळवली जाईल.\nमराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो की निव्वळ मनोरंजनात्मक - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरजाल हे मराठी साहित्यनिर्मितीचे व वाचनाचे माध्यम म्हणून समृद्ध करणे हे त्याला पूरक उद्दिष्ट आहे.\nलेखक-वाचक-संस्थळ यांची समृद्धी साधण्यासाठी काही समांतर उद्दिष्टे ठेवलेली आहेत.\n- मराठीत अधिकाधिक दर्जेदार लेखन व काव्यनिर्मिती व्हावी, तसंच नवोदित लेखकांना अभिव्यक्ती, प्रोत्साहन व विकासाची संधी मिळावी.\n- सकस चर्चांतून विचारांना चालना मिळावी व कौलांतून मराठी मनाचा वेध घेता यावा.\n- समधर्मी लोकांना हितगुज करता यावे, एकमेकांशी मैत्री करता यावी.\n- पाककला, चित्रकला, छायाचित्रकला यांचे समृद्ध दालन निर्माण व्हावे.\n- खेळ व विरंगुळा यांवरील लेखनातून करमणूक व्हावी.\nवरील उद्दिष्टे गाठण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे अंगिकारली जातील. ही तत्त्वे केवळ सदस्यांसाठी किंवा केवळ व्यवस्थापनासाठी नसून आपल्या सर्वांसाठीच आहेत हे ध्यानात ठेवावे.\n- लेखन करताना दर्जाला व साहित्यमूल्यांना महत्त्व द्यावे. खेळ, करमणूक, गप्पाटप्पा व दंगा यांसाठी स्वतंत्र सदर असल्यामुळे ललित लेखनात व चर्चांमध्ये अवांतर विषय टाळावेत.\n- जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठल्याही जाती, धर्म, समूह, प्रांत, लिंग किंवा तत्सम समूहाबद्दलच्या द्वेषमूलक/विद्वेषपूर्ण विधानांना (Hate speech) ऐसी अक्षरेवर अभिव्यक्तीस्वातंत्र्य समजलं जात नाही.\n- अशा मर्यादांची जाणीव ठेवण्याची जबाबदारी लेखकांची व प्रतिसादकांची आहे. लेखनवस्तूच्या गरजेनुसार काही प्रमाणात अशिष्ट मानलेले शब्दप्रयोग येऊ शकतात. तसे वापरण्याची गरज आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी लेखकाची असेल.\n- प्रसंगी आपल्या लेखनावर कठोर टीका होऊ शकते हे लेखकांनी ध्यानात ठेवावे. अशा टीकेकडे खिलाडू वृत्तीने, तीतून शिकण्याच्या उद्दिष्टाने पाहावे.\n- वाचकांनी साईटवरील लेखनाचा दर्जा सुधारण्यास मदत करावी. त्यासाठी दर्जा मोजण्याची सुविधा पुरवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. हे साध्य करण्यासाठी प्रतिसादांना व लेखनाला श्रेणी देण्याची सुविधा अनेक जुन्याजाणत्या सदस्यांना दिलेली आहे.\n- प्रतिसाद संतुलित असावेत. लेखनाचा सांगोपांग विचार करून वाईटाबरोबर चांगले काय हेही सांगावे. व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.\n- सर्वोत्कृष्ट लेखनाची तसेच नियमितपणे उत्तम लेखन करणाऱ्यांची विशेष नोंद घेण्याबाबत व्यवस्थापन प्रयत्नशील राहील.\n- चर्चा खेळीमेळीने व्हाव्या. चर्चेत विचारांचे खंडन वा मंडन करावे, ते विचार मांडणाऱ्या सदस्यांबद्दल टीका नसावी.\n- अर्वाच्य, असांसदीय शब्दप्रयोग चर्चांना व्यक्तिगत पातळीवर नेऊ शकतात, तेव्हा असे प्रयोग टाळावेत.\n- चर्चाप्रस्तावकावर चर्चा योग्य दिशेने चालवण्याची जबाबदारी असावी. त्यासाठी सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. चर्चेच्या शेवटी प्रस्तावकाने चर्चेचा सारांश वा फलित लिहिणे अपेक्षित आहे.\n- समधर्मी लोकांना सुसंवाद साधण्यासाठी खरडवही व व्यक्तिगत निरोपांची सोय व्यवस्थापनाने पुरवलेली आहे. खरडवही जाहीर असल्यामुळे तीतही अपशब्द, असांसदीय भाषा टाळावी. व्यक्तिगत निरोप हे संस्थळावरचा वावर सुकर करण्यासाठी व संस्थळाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आहे. त्यांमधून महत्त्वाची वैयक्तिक माहिती देणे शक्यतो टाळावे.\n- उद्दिष्टांशी सुसंगत अशा सांस्कृतिक, वाङमयीन क्षेत्रांतील पाहुण्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी अनौपचारिक भेटी, चर्चा करण्यासाठी सांस्कृतिक कट्टे आयोजित करण्याचा व्यवस्थापन प्रयत्न करेल.\n- छापील माध्यमे, त्यांचे लेखक-वाचक व आंतरजालीय लेखक-वाचक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी व्यवस्थापन वेळोवेळी प्रयत्नशील राहील.\n- लेखकांच्या विचारांशी, प्रकाशित होणाऱ्या मजकुराशी, व्यक्त झालेल्या मतांशी व्यवस्थापन, मालक, संपादक, मॉडरेटर्स सहमत असतीलच असे नाही.\nउद्दिष्टांचा पाठपुरावा मार्गदर्शक तत्त्वांनुसार होतो आहे याची काळजी घेण्यासाठी व्यवस्थापन खालील धोरणांनुसार कार्यवाही करेल.\n- उद्दिष्टे व धोरणांमध्ये बदल करण्याचा अंतिम हक्क व्यवस्थापनाकडे आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे बदल सदस्यांना कळवण्याची जबाबदारीदेखील आहे. व्यवस्थापन महत्त्वाच्या बदलांवर सामुदायिक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करेल.\n- एका विशिष्ट मर्यादेपेक्षा खालची श्रेणी मिळाली तर ते लेखन अप्रकाशित करण्यासाठी संपादकांच्या विचाराधीन होईल. ही मर्यादा ठरवण्याचा व त्यानुसार कारवाई करून लेखन अप्रकाशित अथवा नष्ट करण्याचा अधिकार संपादक मंडळाला आहे. असे अप्रकाशित केलेले लेखन पुन्हा आढावा घेऊन पुनर्प्रकाशित करण्याचा अधिकारही त्यात सामावलेला आहे.\n- मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत लेखन, प्रतिसाद, चर्चा केल्यास लेखन अप्रकाशित अथवा नष्ट केले जाईल.\n- एखाद्या सदस्याकडून असे वर्तन वारंवार होताना दिसले तर सदस्याच्या लेखनाचे अधिकार मर्यादित केले जातील अथवा खाते रद्द केले जाईल.\n- अन्य काही कारणांस्तव काही लेखन वाचनमात्र ठेवण्याचा, अप्रकाशित करण्याचा, नष्ट करण्याचा अधिकार संपादक मंडळाला आहे.\n- प्रत्येक निर्णयाबाबत खुलासा करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर नाही. मात्र महत्त्वाच्या निर्णयाबाबत असा खुलासा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल.\nध्येयधोरण आणि मार्गदर्शकपर तत्वे यांचा समावेश असूनही सध्या हा धागा खुल्या चर्चेसाठी सादर केला गेल्याचे पाहून आनंद झाला. संस्थळाची निकोप आणि निखळ वाढ होण्याचे हे एक चांगले लक्षण मानले जावे.\nमार्गदर्शक तत्वे दोनतीन वेळा वाचून काढली असल्याने त्यातील तरलता लक्षात येणे सुलभ झाले. लेखकाचे अभिस्वातंत्र्य जपले पाहिजे हे जितके घटनात्मकदृष्टीने आवश्यक आहे तितकेच 'दिले आहे स्वातंत्र्य मग चला घालू डोंबारधिंगाणा' असेही सदस्यांकडून होत नाही हे पाहाण्यासाठी संपादक मंडळाने टेबलवर चटदिशी हाती येईल अशीरितीने कात्रीही ठेवली पाहिजे. क्रमांक १ च्या धाग्यावर देशीय धोरणावर खर्‍या अर्थाने गंभीर चर्चा झडत आहे आणि त्याखाली क्रमांक २ वर स्कोअर सेटलिंग ट्रॅव्होल्टा टॅन्गो चालू असणे त्या पानाच्या सौंदर्याला घातक ठरू शकते. \"क्युरिओसिटी किल्स केटल\" या न्यायाने एरव्हीचा चांगला धागा एकदा का आडव्या प्रतिसादांनी माखला गेला की मग अन्यांची क्युरिऑसिटी त्या धाग्याच्या अंताला कारक ठरू शकते [काही संस्थळावर मी \"वाचनमात्र\" होतो, तिथे अशी शोचनीय अवस्था मी अनुभवली आहे.] ~ असे इथे होऊ नये वाटत असल्याने पटलावर येत असलेल्या प्रत्येक साहित्याकडे राम पटवर्धनी नजर असण्याकडे संपादक मंडळाने लक्ष ठेवावे असे (काहीशा आगाऊपणे म्हटले तरी चालेल) म्हणत आहे.\nएकूण १३ मार्गदर्शक तत्वात अजूनही भर पडण्यासारखी असेल. त्यापैकी एक असावे 'मराठी लिखाणातील शुद्धलेखनाचे महत्व विशद करणे'. जालीय विश्वात, जालीय भाषेतच सांगायचे झाल्यास, 'शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याची' फॅशन आहे. हे कसे आणि का अस्तित्वात आले याची कारणमीमांसा करण्याचे हे ठिकाण नव्हे. पण एक भाषाप्रेमी म्हणून लिखाणात आणि प्रतिसादात मराठीची लक्तरे होत नाहीत ही प्रथम सदस्यांची (म्हणून महत्वाची) जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी संपादक मंडळ आलेल्या लिखाणावर संस्कार करू शकत नाही हे सर्वानाच मान्य असावे; कारण जालावर संस्थळ चालविणे म्हणजे 'लष्कराच्या भाकर्‍या भाजण्या'चीच सुधारित आवृत्ती आहे हे उघड आहे. त्यामुळे भाषेच्या डौलाला बाधा येऊ नये यासाठी 'पूर्वदृश्या' ची सोय आहे तिचा वापर करून व्याकरणदृष्ट्या शक्यतो अचूक लेखन पानावर अवतरेल हे लेखक-प्रतिसादकांनी पाहिल्यास या सुंदर संस्थळाचे सौंदर्य अधिक खुलेल.\n>>पटलावर येत असलेल्या प्रत्येक साहित्याकडे राम पटवर्धनी नजर असण्याकडे संपादक मंडळाने लक्ष ठेवावे\nहे आवडले आणि पटले. अंमलबजावणी: क्षमतेनुसार यत्न केला जाईल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nहे तत्व मनापासून आवडलं >>-\nहे तत्व मनापासून आवडलं\n>>- उद्दीष्टांशी सुसंगत अशा सांस्कृतिक, वाङमयीन क्षेत्रांतील पाहुण्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी अनौपचारिक भेटी, चर्चा करण्यासाठी सांस्कृतिक कट्टे आयोजित करण्याचा व्यवस्थापन प्रयत्न करेल.\n>>- छापील माध्यमे, त्यांचे लेखक-वाचक व आंतरजालीय लेखक-वाचक यांच्यातली दरी कमी करण्यासाठी व्यवस्थापन वेळोवेळी प्रयत्नशील राहील.\n>>समधर्मी लोकांना हितगुज करता यावे, एकमेकांशी मैत्री करता यावी.\nहे संस्थळाचे धोरण का असावे हे कळत नाही. असे धोरण असू नये असे वाटते.\nदोस्तांचे घट बैसवून करू या आम्ही तयांचा उदे\nदुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी\nअसे होवू नये. लोकांनी चर्चेत एकमेकांना समर्थन द्यावे हे ठीक. पण ते मैत्री आहे म्हणून नव्हे तर त्या मताशी सहमत आहे म्हणून. थोडक्यात कंपूबाजी होऊ शकेल अशा गोष्टींना उत्तेजन मिळू नये.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nलेखक हा एकलकोंडा कलाकार असतो हे थोडं खरं आहे. पण नवोदित लेखकांना एकमेकांची ओळख, विचारांचं आदानप्रदान, लेखन सुधारण्यासाठी मदत, लेख लिहिण्यासाठी कोलॅबोरेशन यातून अनेक गोष्टी शिकता येतात. लेखनानुभवातून आयुष्य समृद्ध करायचं असेल तर एकमेकांशी वैचारिक जवळीक हा महत्त्वाचा भाग आहे.\nउदाहरणच द्यायचं झालं तर रीसर्च करताना तुम्ही इतर रीसर्चर्सना भेटण्याची तत्त्वतः काडीचीही आवश्यकता नसते. कारण सगळं लिखित वैचारिक स्वरूपात उपलब्ध असतंच. तरीही कॉन्फरन्सेसमुळे एकमेकांचे मुद्दे समजावून घेणं, या क्षेत्रातले इतर लोक नक्की काय काय करताहेत हे दिसणं, त्यांना व आपल्याला येणाऱ्या सामायिक प्रश्नांचे तोडगे काय आहेत अशा गोष्टी जाणून घेणं या फायदेशीर ठरतात.\nथोडक्यात कंपूबाजी होऊ शकेल अशा गोष्टींना उत्तेजन मिळू नये.\nतत्त्व मान्य आहे, पण मैत्री झाल्यावर कंपूबाजीच होते हे चित्र एकांगी वाटतं. दुसरं म्हणजे मैत्री होण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत तर कंपूबाजी कमी होईल का\nमैत्रीतून कंपूबाजीच होते असं\nमैत्रीतून कंपूबाजीच होते असं नाही. आत्ताच बोर्डावर असलेल्या धाग्यावर जगजाहीर असणारे मित्र-मैत्रिणी वाद घालत आहेत. दोन व्यक्तींचं सर्वच विषयांवर एकमत होणं शक्य नाही. चांगली चर्चा होण्यासाठी (निदान) दोघांनी मुद्दाम दोन बाजूंनी मुद्दे मांडणंही नवीन नाही.\nकंपूबाजीला उत्तेजन मिळू नये या सूचनेशी १००% सहमत आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआपल्याला बोवा कम्पुबाजीने काय\nआपल्याला बोवा कम्पुबाजीने काय बी फरक पडत न्हाय कम्पु करा नाय्तर बिम्पु करा.\nअहो आख्ख जग म्हणजेच विविध कम्पुन्चा गोतावळा आहे. बघा विचार करुन.\nतुम्ही साधे लोकलने नियमित प्रवास करा, बघा ओळखीच्या हास्यातुन होतो की नै कम्पु.\nतुम्ही \"फक्त तुमच्याच\" नातेवाईकात जाऊन सण्/उत्सव साजरे करता, तेव्हा काय अस्ते\nतुम्ही ट्र्याफिक जाम मधे अस्ता, तेव्हा ट्र्याफिकबद्दल सरकारपासून हवालदारापर्यन्त शिव्याशाप वहाणार्‍यान्चा कम्पु बनतो तिथल्या तिथे, नस्ता तुम्ही त्यान्च्यात सामिल\nअहो या निसर्गातील यच्चयावत सजीव स्रुष्टी आपापल्या जनजातीचे कम्पु करुनच रहाते. मग तुम्हीच \"माणसे\" ती देखिल भासमान नेटजगतात वावरणारी, अशी कोण वेगळी लागुन गेलात\nमला काय कम्पुबिम्प्पु बनविता येत नाही, की कोणत्या कम्पुत सामिलही होता येत नाही, पण मपला आपला एकखाम्बी तम्बु अस्तो. आलात तर तुमच्या सह, न आलात तर तुमच्या विना, आडवे आलात्......(तर देव तुम्चे रक्षण करो )\nअसो, होईल आपलाबी परिचय हळूहळू\nम्राठीच साईट हाय तवा कंपूबाजी व्हायचीच.\nऐसी अक्षरे गिरवीन की....\nसंस्थळावरील सर्व व्यक्तिगत निरोप (ज्याचा सामान्यपणे व्यनि असा उल्लेख केला जातो) पाहण्याची मुभा तंत्रज्ञानात्मक दृष्टीने संस्थळ व्यवस्थापकांना आहे. याचा अर्थ व्यनि नियमित पाहिले जातील, असा मात्र नाही. तरीही अपवादात्मक परिस्थितीत, सुरक्षिततेच्या कारणास्तव सदस्यांना कळवल्याशिवाय व्यनि वाचले जाऊ शकतात, याची नोंद सदस्यांनी घ्यावी. हे धोरण पसंत नसल्यास व्यनि बंद करण्याची सोय सदस्यांना उपलब्ध आहे.\nअधोरेखित पर्याय उपलब्ध नाही. अजून तरी\nलक्षात आणून देण्याबद्दल धन्यवाद. व्यनि बंद करण्याची सोय देण्याचा प्रयत्न करते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअवांतर*: प्रायव्हसी पॉलिसी (व्यक्तिगत माहितीचा उपयोग) सारख्या गंभीर बाबींची दुरुस्ती बाकीच्या कामांच्या आधी करावी ही अपे़क्षा.\n*स्वतःच अवांतर असे घोषित केल्यास त्या प्रतिसादाला काय श्रेणी मिळते हे पाहण्याचा प्रयत्न\n मिपावर चालणार्‍या बाझवला भांचोत वगैरे शिव्या इथे चालतात का\nमार्गदर्शक तत्वे क्रमांक ३ पहावे.\nघ्येयधोरणे / मार्गदर्शक तत्वे वाचून स्थळाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती...मात्र एकूण प्रतिसाद आणि विडंबने बघता ' गंमत जंमत' आणि मौजमजेचे वातावरण दिसते आहे..\nनमस्कार , मी इथे लिखान करु\nनमस्कार , मी इथे लिखान करु शकतो का \nहोय या धाग्यावर दिलेल्या\nहोय या धाग्यावर दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे व धोरणांच्या चौकटीत तुम्ही तुमचे लेखन वेगळ्या धाग्यावर करू शकता.\nFAQ या विभागाची तुम्हाला लेखनासाठी मदत होईल\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nऐसीवर द्वेषमूलक विधानं येऊ नयेत यासाठी व्यवस्थापकांनी ध्येयधोरणांतलं एक कलम बदललं आहे याची नोंद घ्यावी\n- जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठल्याही जाती, धर्म, देश, प्रांत, लिंग किंवा तत्सम समूहाबद्दलच्या द्वेषमूलक/विद्वेषपूर्ण विधानांना (Hate speech) ऐसी अक्षरेवर अभिव्यक्तीस्वातंत्र्य समजलं जात नाही.\nठळक वाक्य नवीन आहे.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-pmc-budget-kunal-kumar-93915", "date_download": "2018-10-15T09:33:42Z", "digest": "sha1:VKUSCFLPW3RJRPOXZD7D4ZLOMSWLELYZ", "length": 40353, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news PMC Budget kunal kumar आयुक्तांकडून वास्तवदर्शी अर्थसंकल्प | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nपुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी सादर केला. घटत्या उत्पन्नामुळे गतवर्षीच्या तुलनेत आयुक्तांचा अर्थसंकल्प पाचशे कोटींनी रोडावला असल्यामुळे नव्या योजनांऐवजी केवळ चालू कामे पूर्ण करण्यासाठी जेमतेम तरतूद करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसते.\nपुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी सादर केला. घटत्या उत्पन्नामुळे गतवर्षीच्या तुलनेत आयुक्तांचा अर्थसंकल्प पाचशे कोटींनी रोडावला असल्यामुळे नव्या योजनांऐवजी केवळ चालू कामे पूर्ण करण्यासाठी जेमतेम तरतूद करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसते.\nकुणाल कुमार यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना आगामी अर्थसंकल्प सादर केला. या प्रसंगी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आदी उपस्थित होते. कुणाल कुमार यांना महापालिकेत त्यांना सलग चौथ्या वर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. मिळकत करात १५ टक्के वाढ आयुक्तांनी गृहित धरली आहे. परंतु, स्थायी समितीने ही दरवाढ फेटाळल्यास अर्थसंकल्पाचा आकार सुमारे १३० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. या अर्थसंकल्पात नव्या योजनांपेक्षा जुन्याच योजना मार्गी लावण्यावर भर दिला आहे.\nवाहतूक, पाणीपुरवठा, पर्यावरण या क्षेत्रातील प्रकल्प आणि योजनांवर भर देतानाच माहिती तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामकाजात वापर वाढविण्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले. नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीची आणि महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण कायद्याची म्हणजेच ‘महारेरा’ची अंमलबजावणी आदींमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असून त्याचे पडसाद अर्थसंकल्पात उमटले. त्यामुळे उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत शोधण्यावर भर देण्याची आवश्‍यकता असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांतून ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. तर, त्यांच्यासाठी पाणीपुरवठा, सांडपाणी आदींसाठी ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय ३३ कोटी रुपयांचीही तरतूदही १५ दिवसांत गावांना उपलब्ध होणार आहे.\n२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी ५ हजार ६०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात भर घालून सर्वसाधारण सभेत ५ हजार ९०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मान्य झाला होता. त्यात सुमारे ५०० कोटींची घट यंदा झाली असून हा अर्थसंकल्प ५ हजार ३९७ कोटींचा झाला आहे.\nमहापालिकेला वर्षभरात म्हणजेच मार्चअखेरपर्यंत ५ हजार ९०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज होता, मात्र ते डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे ३२०० कोटी रुपये झाले असून मार्चअखेर ते ४ हजार ६०० कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे उत्पन्नात १३०० कोटी रुपयांचा\nमहापालिकेचा डिसेंबरअखेर एकूण खर्च सुमारे २३०० कोटी झाला आहे. शहरात मेट्रोसाठी महापालिकेने १२ कोटी रुपयांची तर स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असल्याचे मत नागरिकांनी नोंदविल्याने शाश्‍वत वाहतुकीअंतर्गत तब्बल ५६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातच पीएमपीमध्ये ८०० बस खरेदी करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तर संचलनातील तूट आणि पासासाठी १७३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सायकल आराखड्यासाठी ७५ कोटी, बीआरटीसाठी ८६ कोटी उपलब्ध करण्यात आले आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ४९२ कोटी रुपयांच्या योजनांचा समावेश असून पर्यावरण व शाश्‍वत विकासासाठी ३०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nउत्पन्न कमी झाल्यामुळे यंदा अर्थसंकल्पाचा आकार कमी झाला आहे; परंतु शहरातील मेट्रो, स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा, सांडपाणी, वाहतूक विभागातील प्रकल्प शंभर टक्के मार्गी लागतील. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने दोन प्रस्ताव तयार केले असून, ते लवकरच स्थायी समितीला सादर करू. पायाभूत सुविधा पुरविताना महापालिकेला कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. वस्तुस्थितीचे भान राखून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.\n- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका\nसमान पाणी योजनेच्या कामाबरोबरच ‘ऑप्टिकल फायबर केबल’ टाकण्यासाठी ‘डक्‍ट’ निर्माण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे लवकरच पाठविणार आहे. त्यासाठी सुमारे २२५ कोटी रुपये महापालिकेने खर्च केले तर, किमान एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळू शकते. तसेच ‘होर्डिंग’चे २७ कोटी रुपयांवरून उत्पन्न २०० कोटींवर नेण्यासाठीही प्रकल्प अहवाल तयार केला आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या उत्पन्नातील सुमारे ६० टक्के रक्कम महसुली कामांवर खर्च होते तर, सुमारे ४० टक्के रक्कम भांडवली कामांसाठी खर्च होते.\nवाहतूक व्यवस्था (५६३ कोटी)\nपादचाऱ्यांकरिता सुरक्षित आणि पुरेसे पदपथ उभारणे\nशहरातील एक हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची पाहणी करून सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे\nनियोजित सायकल योजनेसाठी पायाभूत सुविधा\nनियोजित ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पाचे काम सुरू करणे\nस्ट्रीट डिझाईन गाईडलाइननुसार रस्ते\n(भांडवली ४९२.९६ आणि महसुली ४११.६२, एकूण ९०४.५८ कोटी)\nपाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या, मीटर बसविणे\nफायबर ऑप्टिकल टाकण्यासाठी पायाभूत सुविधा\nपूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या भामा आसखेड योजनेचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे\nपर्वती येथील पाचशे दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे\n(भांडवली आणि महसुली ५३७.३२ कोटी)\nघरोघरी जाऊन कचरा गोळा करणारी यंत्रणा सर्वत्र उभारणे\nकचरा वाहतुकीसाठी सर्व वाहने उपलब्ध करणे\nरामटेकडी येथील साडेसातशे टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प कार्यान्वित करणे\nउरळी देवाची येथे आठशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारणे\nमिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २० ते २५ टन क्षमतेचे प्रकल्प उभारणे\n(३६४.४६, दुय्यम शिक्षण ६०.७ कोटी)\nनव्या १५ मॉडेल स्कूल सुरू करणे\nविद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याआधी पुस्तके उपलब्ध करून देणे\nशाळा इमारतींमधून भौतिक व शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी ‘बाला’ उपक्रम\nशाळाबाह्य मुलांसाठी निवास व्यवस्था\nदहावीतील विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित प्रश्‍नसंच मोफत देणे\nनव्या एक हजार बसगाड्या खरेदीसाठी टप्प्याटप्प्याने आर्थिक तरतूद\nबसडेपो आणि टर्मिनल उभारणे\nमाहिती व तंत्रज्ञान (आयटी) (४०.२५ कोटी)\nनागरिकांच्या सोयीसाठी संगणक प्रणालीचे अद्ययावतीकरण, पीएमसी केअर (२) सुरू करणे\nसेवांचा लाभ घेण्यासाठी नवे मोबाईल ॲप\n‘डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्स्फर’ प्रणाली विकसित करणे\n‘डिजिटल लिटरसी सेंटर’ आणि लाइट हाउस उभारणे\nमहापालिकेच्या सर्व खात्यांमध्ये ‘डॉक्‍युमेंट सिस्टीम’ उभारणे\nप्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी ‘डिजिटल एक्‍सपिरियन्स सेंटर’ उभारणे\nनानावाडा येथील ऐतिहासिक वास्तूच्या दालनात आद्य सशस्त्र क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित संग्रहालय उभारणे\nपर्यटनाला चालना देण्यासाठी आराखडा\nजन्म, मृत्यूच्या नोंदणीचे संगणकीकरण करणे\nक्षेत्रीय कार्यालयांकडे श्‍वान वाहने उपलब्ध करणे\nविविध पाच रुग्णालयांत नवजात अर्भक अतिदक्षता विभाग सुरू करणे\nजैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे विस्तारीकरण\nनव्या अकरा गावांचा विकास आराखडा तयार करणे\nनागरिकांना विविध सेवा ऑनलाइन स्वरूपात देणे\nबेकायदा बांधकामांवर ‘सॅटेलाइट इमेज’द्वारे नियंत्रण\nबांधकाम प्रकल्प, नकाशे आणि ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी)\nशहरातील उद्यानांमध्ये विशेष व्यक्तींसाठी स्वच्छतागृहांची सोय\nहडपसरमध्ये सूर्यमंडळावर आधारित उद्यान उभारणे\nराजीव गांधी सर्पोद्यानातील हत्तींना पोहण्यासाठी तलाव बांधणे\nअमृत योजनेंतर्गत पुणे हरितक्षेत्र विकास प्रकल्प राबविणे\nपुणे सौर शहर आराखडा तयार करून प्रकल्प राबविणे\nप्रसूतिगृह, महिलांकरिता व्यायामशाळा, वृद्ध व महिलांसाठी सभागृह\nऔंध- बाणेर, बालेवाडी क्षेत्रविकासासाठी २५ किलोमीटर लांबीचे रस्ते उभारणे\nपाळीव प्राण्यांसाठी पार्क, बांबू गार्डन, सायन्स पार्क, रोलबॉल कोर्ट उभारणे\nइनक्‍युबेटर सेंटरला चालना देणे\nनवीन लाइट हाउस सुरू करणे (टिंगरेनगर, जनता वसाहत)\nराणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत योजना\nबेघर महिलांसाठी रात्र निवारा प्रकल्प\nविशेष मुलांसाठी तीन टक्के निधी राखीव\nपावसाळी पाणी वाहून नेणारी यंत्रणा उभारणे\nघनकचरा व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी\nस्वस्तातील घरे बांधण्यासाठी आठ प्रकल्पांचा आराखडा राज्य सरकारकडे पाठविणे\nहडपसर, खराडी, वडगाव (खु) येथे हा प्रकल्प कार्यान्वित करणे\nउत्पन्न आणि खर्च, यांचा मेळ घालण्यासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांनी अर्थसंकल्पाचा आकार कमी करावा लागला आहे. पुढच्या काळात उत्पन्नाचे पर्यायी आणि प्रभावी स्रोत निर्माण करण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. समाविष्ट गावांसाठी निधी, प्रवाशांसाठी पीएमपीच्या हजार बस, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याचे प्रकल्प, सुरू असलेली विकासकामे या वर्षी मार्गी लागतील. मेट्रो आणि स्मार्ट सिटीसाठीही आयुक्तांनी आवश्‍यक ती तरतूद केली आहे. त्यामुळे वास्तववादी अर्थसंकल्प असल्याचे दिसते. काही घटकांसाठी आणखी तरतूद किंवा योजना सादर करण्याची आवश्‍यकता आहे.\n- मुक्ता टिळक, महापौर\nअंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक आदी घटकांसाठी असलेल्या योजनांना आयुक्तांनी कात्री लावली आहे. केवळ ‘डिजिटलायझेशन’वर भर दिला आहे. यात शहरासाठी कोणतेही भरीव प्रकल्प दिसत नाहीत. केवळ सार्वजनिक - खासगी भागीदारी आणि कर्जरोखे यांचे त्यांना वेध लागले आहेत. मागासवर्गीयांसाठी पाच टक्के निधी ठेवणे अपेक्षित असताना फक्त दोन टक्के निधी ठेवला आहे. हा अर्थसंकल्प सामाजिक नाही तर, केवळ मागच्या पानावरून पुढे असा ठरला आहे.\n- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर\nउत्पन्नाचे स्रोत कमी होत असताना, जास्तीत जास्त विकासकामे साध्य करण्याचे उद्दिष्ट स्थायी समितीकडून गाठले जाईल. सामाजिक योजनांना आयुक्तांनी अर्थसंकल्पात कात्री लावली असली तरी, त्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. उत्पन्नवाढीचे नवे पर्याय शोधून प्रशासनाला आधार दिला जाईल. उड्डाण पूल, रस्ते आदींसाठी आणखी तरतूद आयुक्तांना करणे शक्‍य होते; परंतु या अर्थसंकल्पात ज्या त्रुटी राहिल्या आहेत, त्या स्थायी समितीकडून दूर केल्या जातील आणि पुणेकरांना दिलासा दिला जाईल.\n- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष स्थायी समिती\nशहरात अनेक मोठे प्रकल्प सुरू असून, येत्या वर्षात ते पूर्ण करण्याचे आव्हान आहे. त्यासाठी पुरेसा निधी आयुक्तांनी उपलब्ध केला आहे. स्मार्ट सिटी, मेट्रो, स्टार्टअप आदींसाठी पुरेशी तरतूद झाल्यामुळे त्याबाबतचे प्रकल्प मार्गी लागतील. पुढच्या काळात उत्पन्न वाढविण्यासाठी नवे स्रोत शोधले जातील. उपलब्ध निधीत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देणार आहोत. वाहतूक, कचरा, पर्यावरण, पाणीपुरवठा याबाबतचे प्रकल्प आणि योजनांचे स्वागत करण्याची गरज आहे.\n- श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते\nमहसुली कामे, घसारा, परतावा आदी कामांसाठी ६० टक्के, तर भांडवली कामांसाठी ४० टक्के निधी उपलब्ध आहे. उत्पन्नाची लंगडी बाजू सावरण्यासाठी आता नवे पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुमारे ५०० कोटींनी अर्थसंकल्प कमी करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. शिवसृष्टीसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध व्हायला पाहिजे होता. प्राथमिक शिक्षणासाठीही भरीव तरतूद नाही. वाहतूक, घनकचरा, पाणी, पर्यावरण यासाठी काही उपाययोजना आहेत. तसेच विकेंद्रित कचरा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करीत आहे.\n- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते\nफसव्या योजना मांडून महापालिका आयुक्त पुणेकरांची फसवणूक करीत आहेत. त्यातूनच यंदाच्या अर्थसंकल्पात कपात करण्याची वेळ ओढविली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रकल्पांसाठी निधी आणला जात नाही. अशा प्रकारच्या अर्थसंकल्पामुळे महत्त्वाचे प्रकल्प रखडणार आहेत, तरीही पुणेकरांचे जीवनमान उंचाविण्याची खोटी आशा अर्थसंकल्पातून दाखविली आहे.\n- अरविंद शिंदे, गटनेता, काँग्रेस\nअर्थसंकल्पातून पुणेकरांचा भ्रमनिरास झाला आहे. पाणीपट्टी वाढविलेली असतानाच प्रशासनाने आता मिळकतकरात १५ टक्के वाढ सुचविली आहे. आरोग्य, वाहतूक, प्राथमिक शिक्षण, झोपडपट्ट्या आदींसाठी चांगल्या योजना सादर करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. हा अर्थसंकल्प केवळ सोपस्कार आहे. त्यातून पुणेकरांच्या हाती काही लागेल, असे दिसत नाही. सामाजिक हिताच्या योजनांना कात्री लावली आहे, तर नव्या योजनांपासून प्रशासन दूर राहिले आहे.\n- संजय भोसले, गटनेते, शिवसेना\nअर्थसंकल्पात कपात करावी लागण्याची घटना दुर्दैवी आहे. उत्पन्न घटत आहे, हे दिसत असूनही ते वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले नाहीत. वाहतुकीच्या योजनांवर भर दिल्याचे आयुक्त सांगतात; परंतु कात्रज चौकातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उड्डाण पूल, भुयारी मार्ग किंवा सुधारणेसाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात दिसत नाही. नव्या योजना नाहीत, विकास योजनांचे नियोजन नसल्याचे दिसून येते.\n- वसंत मोरे, मनसे\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hollywood-bollywood-8-april-257974.html", "date_download": "2018-10-15T08:19:13Z", "digest": "sha1:G7KUW5H3P56FARWI6CZX4BQ36PWDIJ2R", "length": 10307, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हाॅलिवूड बाॅलिवूड ( 10 एप्रिल 17 )", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nहाॅलिवूड बाॅलिवूड ( 10 एप्रिल 17 )\nपाहा हाॅलिवूड आणि बाॅलिवूडमधल्या घडामोडी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n'नाळ'च्या 'या' रहस्यावर काय म्हणाले नागराज मंजुळे\nसुरांचा जादूगार रेहमान मराठी सिनेमाला संगीत द्यायला सज्ज\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/toilet-ek-prem-katha-crosses-50-crore-in-first-3-days-267232.html", "date_download": "2018-10-15T08:20:08Z", "digest": "sha1:D5Z5O3FG3BUC57APJ6Y2ISP4AVJXZE3O", "length": 12268, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'टॉयलेट एक प्रेमकथा'ने केला 50 कोटींचा आकडा पार", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n'टॉयलेट एक प्रेमकथा'ने केला 50 कोटींचा आकडा पार\nपहिले तीन दिवस मिळून एकूण 51.45 कोटी इतकी कमाई केली.\n14 ऑगस्ट : अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत असलेल्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 50 कोटींचा आकडा पार केलाय. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या सिनेमाची कमाई वाढली आहे.\nरणबीर कपूरच्या जग्गा जासूस आणि शाहरूखच्या जब हॅरी मेट सेजलने बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही. पण या दोन्ही सिनेमांनतर रिलीज झालेला टॉयलेट एक प्रेम कथा मात्र बॉक्स ऑफिसवर चांगला जम बसवेल असं दिसतंय. 'टॉयलेट...'ने पहिल्या दिवशी 13.10 कोटी कमवले तर दुसऱ्या दिवशी 17.10 कोटीची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी 21.25 कोटी इतकी कमाई केली. पहिले तीन दिवस मिळून एकूण 51.45 कोटी इतकी कमाई केली.\nसमीक्षकांच्या मते या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरूवात केली आहे. आता हा सिनेमा 100 कोटीचा आकडा कधी पार करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n'नाळ'च्या 'या' रहस्यावर काय म्हणाले नागराज मंजुळे\nसुरांचा जादूगार रेहमान मराठी सिनेमाला संगीत द्यायला सज्ज\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:22:20Z", "digest": "sha1:ZNKUWO44Q6ZXFIX6YROH2GTI5FOTKL2M", "length": 9536, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मध्य प्रदेश आयपीएस अधिकाऱ्याला सक्तीची मुदतपूर्व निवृत्ती | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news मध्य प्रदेश आयपीएस अधिकाऱ्याला सक्तीची मुदतपूर्व निवृत्ती\nमध्य प्रदेश आयपीएस अधिकाऱ्याला सक्तीची मुदतपूर्व निवृत्ती\nनवी दिल्ली – एका आयपीएस अधिकऱ्याला केंद्र सरकारने सक्तीची निवृत्ती दिली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या शिफारशींवरून मयांक जैन या आयपीएस अधिकाऱ्याला निवृत्त करण्याचे आदेश 13 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे दिले आहेत. ज्याचा 20 वर्षे सेवाकाल पूर्ण झाला आहे, किंवा ज्यांनी वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे, अशा अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्याच्या पद्धतीनुसार मयांक जैन हे यापुढे सेवा चालू ठेवण्यास अयोग्य आढळल्यामुळे त्यांना निवृत्ती देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.\n1995 च्या बॅचचे आयपीसएस अधिकारी मयांक जैन हे एक डॉक्‍टरही आहेत. चार वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात भोपाळ, उज्जैन, इंदूर आणि रेवा येथील मालमत्तेवर लोकायुक्त पोलीस टीमने धाड घातली होती. या धाडीत कोट्यवधीची बेहिशिबी मालमत्ता आढळली होती. त्या प्रकरणावरील कारवाई चालू असून त्याचा या सक्तीच्या निवृत्तीशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nधाड घालण्यात आली तेव्हा मयांक जैन भोपाळमध्ये आयजी (कम्युनिटी पोलीसिंग) पदावर होते आणि त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आलेल्या होत्या.\nवर्गणी घ्यायची असेल, तर नोंदणी बंधनकारक\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T08:24:58Z", "digest": "sha1:WKIZR3NQHZVWLAA46L7SEV5CWEFOL426", "length": 12166, "nlines": 111, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "राणेंना उमेदवारी दिल्यास सर्व विरोधक एकत्र: पृथ्वीराज चव्हाण | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news राणेंना उमेदवारी दिल्यास सर्व विरोधक एकत्र: पृथ्वीराज चव्हाण\nराणेंना उमेदवारी दिल्यास सर्व विरोधक एकत्र: पृथ्वीराज चव्हाण\nपुणे: विधानपरिषदेसाठी भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह सर्व विरोधक एकत्र येतील, असे सूचक वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.\nपुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘उद्योग आणि रोजगाराची सद्यःस्थिती’ विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र आले होते. आता विधानपरिषदेसाठी राणेंना उमेदवारी दिल्यास विरोधक एकत्र येतील, असे वक्तव्य त्यांनी केले.\nदेशाची रोजगार स्थिती चिंताजनक आहे. औद्योगिक क्षेत्रात विभागीय समतोल राखण्यात अपयश येत आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया अशा कोणत्याही योजनांचा उद्योग वाढीवर परिणाम होताना दिसत नाही. राज्यात एकही नवीन उद्योग आलेला नाही. केवळ करार केले जात आहेत. मोदी सरकार विकासदराचे आकडे फुगवून सांगत आहे. मात्र, सलग सहा तिमाहीत विकासदराची घसरण झाली आहे. जागतिक बँकेचा दाखला देऊन उद्योग-व्यवसायातील सुलभतेमधील क्रमवारी १०० व्या क्रमांकावर आल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. मात्र, हा क्रमाक भूषणावह नाही. नोटाबंदीचा तुघलकी निर्णय लागू झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था थंडावली आहे. तब्बल २० लाख रोजगार नष्ट झाले आहेत. त्याचा परिणाम रोजगारनिर्मिती आणि नवीन उद्योग गुंतवणुकीवर झाल्याची टीकाही त्यांनी केली.\nबुलेट ट्रेनचा निर्णय चुकीचा असून त्याऐवजी देशातील रेल्वेव्यवस्थेच्या सुधारणेसाठी काकोडकर समितीच्या शिफारशी लागू कराव्या. स्मार्ट सिटीसारख्या फसव्या प्रयोगाऐवजी सुनियोजित नगररचना असलेली नवी शहरे निर्माण केली पाहिजेत. काळा पैसाधारकांवरील कारवाईबाबत केंद्र सरकार गंभीर नाही, असा घणाघातही त्यांनी केला.\nकाँग्रेसच्या नेतृत्त्वासाठी राहुल गांधी सज्ज\nयुपीएचे सरकार असताना राहुल गांधी यांना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची विनंती काँग्रेसमधील नेत्यांनी केली होती. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला होता. त्याऐवजी त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम करून युवा नेतृत्त्वाची फळी निर्माण केली. आता ते काँग्रेसचे नेतृत्त्व हाती घेण्यास सज्ज झाले आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.\nनारायण राणेंबाबत चर्चा करायला मोठा नेता नाही: महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nईच्छाशक्तिने चिमुरडीने ठेंगणा केला लिंगाणा\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/1551", "date_download": "2018-10-15T08:07:35Z", "digest": "sha1:2VMVY7TCZN424UZZZCBC6HYU5CSDQPJB", "length": 3160, "nlines": 53, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : फेब्रुवारी २०१८| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआरंभ : फेब्रुवारी २०१८ (Marathi)\nआरंभ... नव्या साहित्य युगाचा... नवे साहित्य युग म्हणजे नक्की काय या मासिकाचे वैशिष्ट्य तरी काय आहे या मासिकाचे वैशिष्ट्य तरी काय आहे किंवा मराठीमध्ये अनेक मासिक आधीपासूनच उपलब्ध असताना हे मासिक कोणत्या हेतूने काढले असावे असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरे देखील तशीच आहेत.\nभारत माझा देश आहे\nभारत देश गरीब का आहे \nहम सब भारतीय है\nभारत देश गरीब का आहे \nसगळे मिळूनी घडवू भारत माझा\nआरोग्यम धनसंपदा - कम्युनिटी फार्मासिस्ट\nतुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल\nमाध्यमांतर – धर्मक्षेत्र: द्रौपदी एपिसोड\nशेयर बाजार: सर्वांसाठी (भाग 2) आय. पी. ओ\nसिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे\nभारत माझा देश आहे\nमी जोकर, एक नोकर उभा सर्कशीत\nस्वागत नव्या पुस्तकांचे १\nस्वागत नव्या पुस्तकांचे २\nआरंभ : जानेवारी २०१८\nआरंभ : फेब्रुवारी २०१८\nआरंभ : मार्च २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-kasai-dodamarg-nagarpanchayat-election-117851", "date_download": "2018-10-15T09:11:37Z", "digest": "sha1:DMY4SRQXA56JHQWZLCPNRPZZBZ22C7XT", "length": 14391, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Kasai Dodamarg Nagarpanchayat Election कसई दोडामार्गमध्ये नाट्यमय सत्ताबदल | eSakal", "raw_content": "\nकसई दोडामार्गमध्ये नाट्यमय सत्ताबदल\nरविवार, 20 मे 2018\nदोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीत अडीच वर्षांनी सत्ताबदल झाला. शिवसेनेने भाजपच्या चार आणि मनसेच्या एका सदस्याच्या साथीने आपला झेंडा फडकवला. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल ९ विरुद्ध ५ मतांनी, तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे गटनेते चेतन चव्हाण ९ विरुद्ध ७ मतांनी विजयी झाले.\nदोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीत अडीच वर्षांनी सत्ताबदल झाला. शिवसेनेने भाजपच्या चार आणि मनसेच्या एका सदस्याच्या साथीने आपला झेंडा फडकवला. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल ९ विरुद्ध ५ मतांनी, तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे गटनेते चेतन चव्हाण ९ विरुद्ध ७ मतांनी विजयी झाले.\nभाजप नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार रेश्‍मा कोरगावकर यांना भाजपकडे पाच सदस्य असूनही केवळ त्यांचेच मत पडले. उपनगराध्यक्ष निवडीवेळी त्या तटस्थ राहिल्या तर स्वाभिमानची पाच आणि राष्ट्रवादीची दोन अशी सात मते स्वाभिमानच्या हर्षदा खरवत यांना मिळाली. उपनगराध्यक्ष चव्हाण यांना मनसेच्या रामचंद्र ठाकूर यांच्यासह भाजप आणि शिवसेनेची मिळून नऊ मते पडली. नगराध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष साक्षी कोरगावकर आणि नगरसेवक अरुण जाधव अनुपस्थित होते. भाजपच्या अधिकृत उमेदवार कोरगावकर यांचे ते सूचक अनुमोदक होते; पण निवडी वेळी दोघे अनुपस्थित होते. हात उंचावून मतदान झाले. प्रांत सुशांत खांडेकर आणि मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.\nगतवेळी शिवसेना भाजपकडे प्रत्येकी पाच नगरसेवक असूनही राजकीय सुंदोपसुन्दीमुळे सहा संख्याबळ असलेल्या काँग्रेस आघाडीच्या हातात सत्ता गेली होती. त्यावेळी त्यांना सहकार्य करणारा एक सदस्य अपात्र ठरला होता. भाजपच्या कोरगावकर यांनी कमबॅक केले होते. बहुमत असूनही सत्ता स्थापन करण्यात अडसर ठरलेल्याना बाजूला ठेवत शिवसेना भाजपच्या आठ नगरसेवकांनी मनसेला सोबत घेत सत्ता स्थापन केली.\nअसे झाले मतदान....(कंसात मते)\nलिना कुबल (९) - शिवसेना ४, भाजप ४, मनसे १\nउपमा गावडे (५)- स्वाभिमान ५\nरेश्‍मा कोरगावकर (१) - स्वतःचे\nराष्ट्रवादीचे दोन सदस्य अनुपस्थित\nचेतन चव्हाण (९) - शिवसेना ४, भाजप ४, मनसे १\nहर्षदा खरवत (७) - स्वाभिमान ५, राष्ट्रवादी २\nरेश्‍मा कोरगावकर - तटस्थ\nअडीच वर्षांपूर्वी जनतेने सत्ता स्थापनेसाठी कौल दिला होता; पण काही व्यक्तींमुळे सत्ता आली नाही. त्याचे उट्टे आज काढले. यापुढे कसई दोडामार्ग विकासासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला पक्षाचा व्हीप मिळालेला नाही; मात्र कुणी कितीही बदनामी करो, आम्ही भाजपचेच आहोत.\n- चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष\nसर्वांना सोबत घेऊन काम करणार. गावाचा विकास हाच ध्यास आहे.\n- लीना कुबल, नगराध्यक्ष\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-shivneri-shivjyot-rally-97669", "date_download": "2018-10-15T08:43:45Z", "digest": "sha1:V47VEUBQWJ77TRUDLNTMXOHSASS6ZKH7", "length": 12410, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news shivneri shivjyot rally उत्तर प्रदेशच्या मराठी समाज संघटनेच्या शिवज्योत रॅलीस शुभारंभ | eSakal", "raw_content": "\nउत्तर प्रदेशच्या मराठी समाज संघटनेच्या शिवज्योत रॅलीस शुभारंभ\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nजुन्नर (पुणे) : शिवनेरी ते लखनऊ विश्वविद्यालय शिवज्योत रॅलीचा शुभारंभ आज मंगळवारी (ता.13) छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीहून करण्यात आला. 19 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने मराठी समाज उत्तर प्रदेश या संघटनेने रॅलीचे आयोजन केले असल्याचे संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले.\nआज सकाळी शिवजन्मस्थानास वंदन करून शिवाई मातेचे दर्शन घेऊन शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी संघटनेचे विश्वनाथ देवकर,पांडुरंग रावत, संतोष पाटील, गजानन माने, अप्पा चव्हाण, विश्वास पाटील, सुभाष वलेकर, कुमार मिश्रा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nजुन्नर (पुणे) : शिवनेरी ते लखनऊ विश्वविद्यालय शिवज्योत रॅलीचा शुभारंभ आज मंगळवारी (ता.13) छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीहून करण्यात आला. 19 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने मराठी समाज उत्तर प्रदेश या संघटनेने रॅलीचे आयोजन केले असल्याचे संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले.\nआज सकाळी शिवजन्मस्थानास वंदन करून शिवाई मातेचे दर्शन घेऊन शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी संघटनेचे विश्वनाथ देवकर,पांडुरंग रावत, संतोष पाटील, गजानन माने, अप्पा चव्हाण, विश्वास पाटील, सुभाष वलेकर, कुमार मिश्रा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nजुन्नर येथे शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे रवींद्र काजळे, दत्ता म्हसकर तसेच मराठा सेवा संघाचे सुनिल ढोबळे, शिवाजी डोंगरे, लालासाहेब निकम, सुनील तांबे, कुमार गाडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. ही रॅली 1 हजार 600 किलोमीटरचा प्रवास करणार असून आळेफाटा, मालेगाव मार्गे मध्यप्रदेश व पुढे आग्रा लखनौ असा प्रवासाचा मार्ग आहे. यात 500 मोटार सायकलस्वार सहभागी असून महिलांनी देखील भाग घेतला आहे.\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nशहर १५ लाखांचे अन्‌ स्वच्छतागृहे ५५\nऔरंगाबाद - शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात सार्वजनिक व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने मोठी अडचण होत आहे....\nपोलिसांच्या कुटुंबांचा पाण्यासाठी रास्ता रोको (व्हिडिओ)\nपुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन...\nशाळकरी मुले ‘कुत्ता’ची शिकार\nमुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T08:46:39Z", "digest": "sha1:MBBDIW3QFXZGKJY62DWGYEXNWS74PWLO", "length": 7637, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लंबवर्तुळाकार दीर्घिका - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलंबवर्तुळाकार दीर्घिका ESO 325-G004\nज्या दीर्घिकेचा आकार ढोबळमानाने विवृत्ताकार[श १] असतो, तीव्रतेचे वितरण सपाट आणि कोणतीही वैशिष्ट्ये किंवा अनियमितता नसलेले असते अशा दीर्घिकेला लंबवर्तुळाकार दीर्घिका (इंग्रजी: Elliptical galaxy - एलिप्टिकल गॅलॅक्सी) म्हणतात. चपट्या सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे या दीर्घिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना नसतात, त्यांचा आकार त्रिमितीय[श २] असतो आणि त्यांच्यातील तारे केंद्राभोवती काहीसे यादृच्छिक[श ३] कक्षेत असतात. या दीर्घिकांचा गट हा एडविन हबलने १९३६ साली त्याच्या द रेल्म ऑफ द नेब्यूला या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या दीर्घिकांच्या संरचनेवर आधारलेल्या तीन मुख्य गटांपैकी एक गट आहे.[१] हबलला लंबवर्तुळाकार दीर्घिका कालांतराने सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये विकसित होतात असे वाटले होते. कालांतराने ते चुकीचे आहे असा शोध लागला.[२] लंबवर्तुळाकार दीर्घिकांमधील तारे सर्पिलाकार दीर्घिकांमधील ताऱ्यांपेक्षा बरेच जुने असतात.[२]\n↑ विवृत्ताभ किंवा विवृत्त (इंग्लिश: Ellipsoid - एलिप्सॉइड)\n↑ त्रिमितीय (इंग्लिश: Three dimensional - थ्री डायमेन्शनल)\n↑ यादृच्छिक (इंग्लिश: Random - रँडम)\n↑ हबल, एडविन (१९३६). द रेल्म ऑफ द नेब्यूला (इंग्रजी मजकूर). येल युनिव्हर्सिटी प्रेस. pp. १२४–१५१. आय.एस.बी.एन. ९७८०३०००२५००२ Check |isbn= value (सहाय्य).\n↑ २.० २.१ डी., जॉन (२००६). ॲस्ट्रॉनॉमी: द डेफिनिटिव्ह गाईड टू द युनिव्हर्स (इंग्रजी मजकूर). पॅरॅगॉन पब्लिशिंग. pp. २२४–२२५.\nअवैध स्वयमावृत्त एचटीएमएल खूणपताका वापरणारी पाने\nआयएसबीएन त्रुट्या असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१६ रोजी ११:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-10-15T09:00:25Z", "digest": "sha1:MSXCBU4HN5W6ELCJSKGLV2KWCETULO2X", "length": 4566, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:निःपक्षपाती दृष्टिकोन वाद - विकिपीडिया", "raw_content": "\n\"निःपक्षपाती दृष्टिकोन वाद\" वर्गातील लेख\nएकूण ३९ पैकी खालील ३९ पाने या वर्गात आहेत.\nअपंग : कल्याण व शिक्षण\nभटके कलावंत आणि भिक्षेकरी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २००७ रोजी ००:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/diwali13_tracker?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2018-10-15T09:31:40Z", "digest": "sha1:VWN4GNRLBQEQAOT44RVOF5GJJ54XLKSB", "length": 11024, "nlines": 99, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेष आधार नको स्नेहदर्शन 6 बुधवार, 30/10/2013 - 18:32\nविशेष सतीश तांबे, एक बातचीत : \"करमण्यातून कळण्याकडे\" ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 31/10/2013 - 10:31\nविशेष (Y) सतीश तांबे 9 गुरुवार, 31/10/2013 - 14:32\nविशेष हमारी याद आयेगी प्रभाकर नानावटी 7 गुरुवार, 31/10/2013 - 21:45\nविशेष प्रेम - दोन कविता सुवर्णमयी 7 गुरुवार, 31/10/2013 - 23:44\nविशेष कविता अनिरुध्द अभ्यंकर 6 शुक्रवार, 01/11/2013 - 22:39\nविशेष माझा परिसर, माझा कलाव्यवहार सचिन कुंडलकर 8 शनिवार, 02/11/2013 - 22:05\nविशेष विरक्तरसाची मात्रा सर्व_संचारी 7 शनिवार, 02/11/2013 - 22:29\nविशेष आपला कलाव्यवहार आणि आपण ऐसीअक्षरे 1 मंगळवार, 05/11/2013 - 10:21\nविशेष कलाजाणिवेच्या नावानं... शर्मिला फडके 14 बुधवार, 06/11/2013 - 16:09\nविशेष दुसरा सिनेमा अवधूत परळकर 25 बुधवार, 06/11/2013 - 16:19\nविशेष कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण राजेश घासकडवी 30 बुधवार, 06/11/2013 - 17:28\nविशेष प्रिय श्रीरंजन आवटे 1 बुधवार, 06/11/2013 - 20:18\nविशेष चौसष्ट्तेरा जयदीप चिपलकट्टी 15 गुरुवार, 07/11/2013 - 11:34\nविशेष अर्थनिर्णयनाच्या विरोधात मिलिंद 6 शनिवार, 09/11/2013 - 01:55\nविशेष आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त मुक्तसुनीत 17 रविवार, 10/11/2013 - 00:28\nविशेष कला: एक अकलात्मक चिंतन उत्पल 19 रविवार, 10/11/2013 - 21:41\nविशेष डब्लिनर रुची 10 रविवार, 10/11/2013 - 22:27\nविशेष तीन म्हाताऱ्या शहराजाद 37 शुक्रवार, 15/11/2013 - 12:40\nविशेष त्रेमिती द्वीपे - ठिपक्यांच्या झाल्या आठवणी ऋता 7 सोमवार, 18/11/2013 - 11:14\nविशेष दोन शब्द ऐसीअक्षरे 32 बुधवार, 20/11/2013 - 00:01\nविशेष फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल - 8 गुरुवार, 21/11/2013 - 23:59\nविशेष कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १ शैलेन 19 शुक्रवार, 29/11/2013 - 15:32\nविशेष भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी कविता महाजन 7 मंगळवार, 07/01/2014 - 11:59\nविशेष १८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद अरविंद कोल्हटकर 11 मंगळवार, 07/01/2014 - 12:02\nविशेष मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे... परिकथेतील राजकुमार 32 शुक्रवार, 24/01/2014 - 09:31\nविशेष अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 सोमवार, 27/01/2014 - 16:53\nविशेष कथकगुरू मनीषा साठे यांच्याशी एक संवाद सानिया 4 बुधवार, 23/07/2014 - 00:19\nविशेष पासष्टाव्या कलेच्या विळख्यात उसंत सखू 16 शनिवार, 16/08/2014 - 05:44\nविशेष पाखी नंदिनी 4 रविवार, 12/10/2014 - 18:55\nविशेष दोन कविता श्रीरंजन आवटे 4 बुधवार, 21/01/2015 - 21:19\nविशेष गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट मेघना भुस्कुटे 13 शनिवार, 20/06/2015 - 00:42\nविशेष सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल मनीषा 11 मंगळवार, 17/11/2015 - 10:55\nविशेष अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण चिंतातुर जंतू 11 गुरुवार, 17/12/2015 - 21:27\nविशेष तेरा ट्रेडीसनल अत्याचार ३_१४ विक्षिप्त अदिती 61 रविवार, 28/02/2016 - 14:32\nविशेष उमगत असणारे वसंत पळशीकर Dr. Medini Dingre 4 शनिवार, 29/10/2016 - 23:15\nविशेष काव्यातली सृष्टी धनंजय 15 शनिवार, 18/02/2017 - 01:50\nविशेष डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा मस्त कलंदर 17 गुरुवार, 23/11/2017 - 12:41\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5338", "date_download": "2018-10-15T08:13:46Z", "digest": "sha1:L56D2BRJ76COXDOZK75DRQRPJ5I3S7P6", "length": 92954, "nlines": 1384, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आजचे दिनवैशिष्ट्य - ७ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआजचे दिनवैशिष्ट्य - ७\nदिनवैशिष्ट्य दाखवतय: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्म २१ जून १८६१...माझ्या मते ती तारीख आहे २९ जून १८७१..https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nमाहिती बरोबर आहे. धन्यवाद. दुरुस्ती करतो आहे.\n(धागा योग्य ठिकाणी हलवतोही आहे.)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nमृत्युदिवस : कादंबरीकार नाथमाधव (१९२८)\nमाझ्या लहानपणी मी नाथमाधवांच्या पुस्तकांचा लय मोठा फ्यान होतो. (वीरधवल, स्वराज्याची घटना वगैरे काही पुस्तकं मला जायदाद स्वरूपात मिळाली होती. त्या पुस्तकांच्या नव्या - सध्या मिळणार्‍या आवृत्या अनेक वर्षांनंतर छापल्या गेल्या.) ती पुस्तकं आजीसमोर वाचायला लागलो, की आजी नाक मुरडत असे. कारण विचारल्यावर तिने सांगितलेली एक आठवण.\nनाथमाधव उर्फ द्वारकानाथ पितळे शनिवार पेठेत ज्या गल्लीत** राहात तिथे माझ्या आजीचं बालपण गेलं. ती गल्ली तशी सुनसानच असे. ही सगळी पोरं गल्लीतच खेळत असत. त्या गल्लीतल्या घरांची जोती थोडी उंच होती. त्या जोत्यांवर चढून आत घरात काय चालू आहे ते ही पोरं खिडकीतून बघत. घरांतले लोक अर्थातच वैतागून पोरांच्या अंगावर धावून येत, त्यांना हाकलून द्यायचा प्रयत्न करत. पण नाथमाधव तसं करू शकत नसत - कारण ते पायांनी अधू होते. पण त्यांनी कधी या पोरांशी विशेष प्रेमाने वागल्याचं तिला आठवत नव्हतं. उलट थोडेफार वसकतच असत.\n**त्याच गल्लीत नाट्यछटाकार दिवाकरही राहात. त्यांचंच नाव त्या गल्लीला दिलं आहे. त्या बोळकांडीचा अजून एक 'क्लेम टु फेम' म्हणजे रा स्व संघाचं पुण्यातलं कार्यालय - मोतीबाग - या गल्लीच्या तोंडाशी आहे.\nआज २२ जूनला (१९८७) महान आणि प्रचन्ड लोकप्रिय नर्तक फ्रेड अस्टेअर यान्चा म्रुत्यु झाला....\nअ‍ॅपल विरुद्ध ऑरेंजेस तुलना\nअ‍ॅपल विरुद्ध ऑरेंजेस तुलना वाटली मला. मला कोणाची कला श्रेष्ठ वाटते हे व्यक्तीसापेक्ष आहे.\nआल्फ्रेड किन्सी फार जबरदस्त व्यक्तिमत्व होत...परवा \"र. धों. कर्वे आणि 'वंडर वूमन'\" लेखात त्यान्चा उल्लेख आहेच...\n\"...(अल्फ्रेड) किन्सीने आपल्या खास नेमक्या आणि फटकळ शैलीत म्हटल्याप्रमाणे : \"ऑरगॅझम मिळवण्याच्या दृष्टीने, हस्तमैथुनाचं आणि आंजार-गोंजारण्याचं (petting) तंत्र हे अगदी संभोगाच्या तंत्रापेक्षाही अधिक विकसित झालेलं आहे.\"...\"\nशिवाय हे एक खट्याळ पीटर अर्नो चे मिश्किल चित्र पहा...बाई विचारतायत त्याची बायको आहे का....\n\"मृत्युदिन - रासायनिक खत उद्योगाचे शिल्पकार गोविंद पांडुरंग काणे (१९९१)'\nमहामहोपाध्याय आणि भारतरत्न, History of Dharmashastra ह्या पाच खंडातील बृहद्ग्रन्थाचे निर्माते डॉ.पांडुरंग वामन काणे ह्यांचे गोविंद पांडुरंग काणे हे थोरले पुत्र. हयांनी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधून इंधन वायूंच्या ज्वलनाचा अभ्यास ह्या विषयामध्ये पीएच.डी. पदवी मिळवली होती.\nप्रसिद्ध संगीतकार पंचमचा ७७वा वाढदिवस सोमवारी\nआर डी बर्मन अर्थात पंचमचा वाढदिवस सोमवारी आहे. पंचमचे संगीत कोणाला आवडत नाही माझा शाळकरी मित्र महेश केतकर याने आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी १५-१६ वर्षांपूर्वी पुण्यात पंचमबरोबर काम केलेल्या कलाकारांना बोलवून ते कार्यक्रम करायला सुरुवात केली. जून २७ला आणि त्याच्या पुण्यतिथीनिमित्त(जाने ४) देखील तो कार्यक्रम असतो, पुण्यात, टिळक स्मारक येथे. मी काही कार्यक्रमांना गेलो होतो, त्याबद्दल येथे लिहिले होते.\nअभिनेता जॉन कुसॅक ह्म्म्म\nटॉम हॅन्क्स बद्दलही सेम टू सेम. There is something gentle as well as gentleman like .... तोसुद्धा बहुतेक कर्क-सूर्य आहे.\nपण ओह माय गॉड सर्वात हॉट रिचर्ड जेरे. कन्या-सूर्य. या कन्या राशीच्या लोकांचं आणि माझं काय आहे कळत नाही. आतापर्यंत जे कोणी खरच फार आवडलय मग स्त्री अथवा पुरुषात त्यांची चंद्र किंवा सूर्य रास कन्या आहेच , including Keanu Reeves\n. पण फार judgemental असतात ब्वॉ नो वंडर बुध (विवेक, तारतम्याचा कारक) त्या राशीचा अधिपती आहे.\nआणि कन्येच्या विरुद्ध १८० डिग्री , मीन रास अज्जिबात judgemental नाही. सर्वसमावेशक, सहानुभूती असलेली, करुणा, प्रेम, स्पिरिच्युअल रास.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकसला वै वै दु दु\nकसला वै वै दु दु\n\"दुर्बिण वापरून चंद्राचे पहिले छायाचित्र काढणारा थॉमस हेरियट (१६२१)\" असा 'आजचा मृत्युदिन' सदरातील उल्लेख जरा खटकला. थॉमस हेरियटच्या काळात छायाचित्रणाचे शास्त्र अवगत झाले नव्हते. १६०९ पासून त्याने दुर्बिणीतून चन्द्राकडे पाहीन चन्द्राची पेन्सिल-शाईची चित्र काढण्यास सुरुवात केली. येथे पहा.\n'१९७२ : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व बेनझीर भुत्तो यांनी ऐतिहासिक सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.'\nआभार. दोन्ही दुरुस्त्या केल्या आहेत.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nइंदिरा गांधी आणि झुल्फिकार भुट्टो यांच्याच झालेल्या सिमला करारावर तारीख २ जुलैची असली तरी प्रत्यक्षात सह्या होइपर्यंत मध्यरात्र उलटून जाऊन ३ तारीख उजाडली होती\n'चुकीची' तारीख पडलेले ते कदाचित एकमेव आंतरराष्ट्रीय कागदपत्र असावे\n'सौंदर्याचा मादक अ‍ॅटमबॉम्ब' जिना लोलोब्रिजिडा जिवंत आहेत\nआजचे, जुलै ४ चे, सकाळी ८:३५ वाजता तरी, दिनवैशिष्ट्य दाखवतय जिना लोलोब्रिजिडा मृत्युदिवसाखाली...\nईश्वरकृपेने बाई जिवंत आहेत आज ८९ वर्षाच्या झाल्या.\nत्यांनी अतिशय मस्त सिनेमा- मी बघितलेले- केले आहेत आणि एखादा अतिशय टुकार शालिमार पण- तो ही मी बघितलेला- केला आहे.\nसौजन्य: त्यांच्यावरचे फेसबुक पेज\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nशालिमार म्हणाजे कृष्णा शाह\nशालिमार म्हणाजे कृष्णा शाह चा\nत्यात बहुधा सिल्व्हिया माइल्स होती.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nदुर्लक्षीत: र.वा. दिघे आणि बाबुराव अर्नाळकर\nआज ह्या दोघांची पुण्यतिथी आहे. मी ह्या दोघांना फार मोठे लेखक मानतो. मी अर्नाळकर भरपूर वाचले आहेत आणि दिघ्यांचे फक्त 'पाणकळा' निम्मेशिम्मे वाचले आहे.\nदोघेही मराठीत दुर्लक्षित राहिले.\nअर्नाळकर हे फडके, खांडेकरांपेक्षा चांगले आणि त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय लेखक होते. संमेलनाध्यक्ष तर सोडाच, कसलेही मोठे साहित्य वा सरकारी सन्मान त्यांना प्रस्थापितांनी दिले नाहीत.\nदिघ्यांची 'पाणकळा' तर एखाद्य्या दीर्घ कवितेसारखी आहे. एक दोन पाने वाचल्यावरच माझ्या लक्षात आले की हा भारी लेखक आहे.\nआज सुदैवाने अर्नाळकरांच्या ३५ पुस्तकांचा संग्रह बाजारात मिळतो दिघ्यांच्या (आणि आपल्या) नशिबात ते पण नाही किती वर्षे मी पाणकळा मिळवायचा प्रयत्न करतोय.\nकिती वर्षे मी पाणकळा मिळवायचा\nकिती वर्षे मी पाणकळा मिळवायचा प्रयत्न करतोय.\nरसिक साहित्य, साधना इथे विचारा. नच मिळाले तर नगर वाचनालय किंवा साहित्य परिषद गाठा. कुठे तरी नक्की मिळेल.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअन्यथा एशियाटिक लायब्ररी मुंबई येथे पहा.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nझेरॉक्स काढणे हाही एक मार्ग आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअजुन झेरॉक्सचे पटकन डोक्यात येत नाही\nअजुन झेरॉक्सचे पटकन डोक्यात येत नाही...आणि नकोही वाटते....पी एच डी करत असतो तर नक्की केले असते\nकुठेही नाही...मला विकत पहिजे....\nवरती लेखक ऐवजी कादंबरीकार शब्द पहावा....\n\"अर्नाळकर हे फडके, खांडेकरांपेक्षा चांगले आणि त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय कादंबरीकार होते\"\nर.वा.दिघे ह्यांची 'पाणकळा' मीहि शाळेत असतांना वाचली होती आणि विषयाच्या नवेपणामुळे ती मला फार आवडली होती असे आठवते.\n'अर्नाळकर हे फडके, खांडेकरांपेक्षा चांगले आणि त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय लेखक होते.' याच्याशी सहमत.\n४ जुलै १९१२ हा पं.\n४ जुलै १९१२ हा पं. निवृत्तीबुवा सरनाईकांचा जन्मदिवस आहे, पण त्याची नोंद मृत्यूदिवसात पडलीये.\nआभार. दुरुस्ती केली आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nशुचीमामींचा आजचा आयडी हे अ‍ॅड\nशुचीमामींचा आजचा आयडी हे अ‍ॅड करता येईल का रोजच्या दिनवैशिष्ट्यामध्ये\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nनुपजी असं लोकांना कोलीत\nनुपजी असं लोकांना कोलीत द्याल तर तुमच्या खवत सुंदर नट्यांचे फोटु टाकणार नाही.\nएके-४७...आजच्या दिवशी उत्पादन सुरू झाले\nआजचे दिनवैशिष्ट्य दाखवतय : १९४७ : AK 47 चे उत्पादन सुरू\nमला शंका आहे ह्या बद्दल.\nशिवाय C. J. Chivers यांचे पुलित्झर पुरस्कार मिळालेले पुस्तक 'The Gun', २०१० म्हणतय:\n१९४७ मध्ये ते डिसाइन केल गेल.\nह्या पानावर म्हटल्यानुसार दिनवैशिष्ट्य लिहिलं होतं. AK 47 च्या पानावर तुम्ही म्हटल्यानुसार निराळी माहिती आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n८ जुलै - केट कोलविट्झ चा आज\n८ जुलै - केट कोलविट्झ चा आज जन्मदिन. हा चिंतांचा तिच्यावरचा सुंदर लेख\n३ ऑगस्ट - मैथिलीशरण गुप्त या\n३ ऑगस्ट - मैथिलीशरण गुप्त या कविंचा जन्मदिन- खालील अप्रतिम साईटवरती त्यांच्या कविता मिळतील.\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४)\nबंगाल काँग्रेसने धडाक्यात साजरा केला वाढदिवस.\nआदरणीय राजीवजींमुळे आज आपण इंटरनेट वापरत आहोत. कृतज्ञता म्हणून त्यांच्या या कार्याबद्दल आज त्यांची आठवण काढली पाहिजे. आजचं सरकार त्यांना पूर्ण विसरलं आहे. इतकं की गेल्या एका वर्षात एकाही स्टेडिअमला वा पुलाला राजीवजींच नाव दिलं गेलेलं नाही.\nआजचे सर्व धागे \"भारतरत्न राजीव गांधी धागा\" या टायटलखाली आले तर आवडेल. वर जे पेनाच्या नीबचं चित्र आहे तिथे राजीवजींचा फोटो टाकावा अशी सूचना मी व्यवस्थापनाला करतो आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nआजचं सरकार त्यांना पूर्ण\nआजचं सरकार त्यांना पूर्ण विसरलं आहे.\n\"डिजिटल इंडिया\" विसरलात काय \nजेव्हा राजीव गांधींनी संगणक युगाचे समर्थन केले होते तेव्हा अडवाणींनी \"राजीव गांधींचा काँप्युटर हा बेरोजगारीस निमंत्रण आहे\" असा नारा दिला होता. (त्याच अडवाणींनी अणु करारास सुद्धा विरोध केला होता.).\nमोदींनी डिजिटल इंडियाचा पुरस्कार करून राजीव गांधींच्या मुद्द्यांना पुष्टीच दिलेली आहे. हे भाजप च्या भूमिकेमधले \"मोरल इन्व्हर्जन\" आहे.\n(याचा अर्थ - डिजिटल इंडिया ची संकल्पना फक्त मोदींची आहे असा नाही.)\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n१६३२ : मुरार जगदेव याने\n१६३२ : मुरार जगदेव याने मोगलांचा पराभव करून मध्ययुगातली प्रसिद्ध तोफ मुलुख-ए-मैदान विजापुरात आणली.\nया तोफेचं नाव 'मल्लिका़-ए-मैदान' की कायससं होतं ना 'मुलुखमैदान' हा त्याचा अपभ्रंश आहे असं ऐकलं आहे.\nब्याट्यादि इतिहास तज्ञांचं काय मत\nतेच ते. मालिक-ए-मैदान असं नाव होतं. मुरार जगदेव या आदिलशाही सरदारानं ही मूळची अहमदनगरच्या निजामशहाची तोफ विजापुरात आणली. मध्ये भीमा नदीत ती बुडली आणि परत वर काढली असेही वाचल्याचे आठवते....\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n१७८९ : दिल्लीचा बादशहा शाह\n१७८९ : दिल्लीचा बादशहा शाह आलम याने गोहत्या बंदीचे फर्मान काढले.\nतेच ते, ते ज्याला लांगूलचालन, तुष्टीकरण वगैरे वगैरे म्हणतात ना आजकाल, त्यातलाच प्रकार. चालायचेच\n(थोडक्यात, हे गेला बाजार तेव्हापासून चालत आलेले आहे.)\n वा वा ,, निवडुन\n वा वा ,, निवडुन ...झकास \n१७८९ साली दिल्लीचा बादशहा म्हणजे \"ए शहनशाह ए आलम, अज दिल्ली ता पालम\" अशी स्थिती होती. महादजी शिंद्यांनी त्याला आश्रय दिल्यामुळे तग धरून होता बिचारा. १७८८ ते १८०३ पर्यंत दिल्लीवर जरीपटका ऑफिशियली फडकलेला आहे तो त्याचमुळे. हे गोहत्याबंदी फर्मानही महादजी शिंद्यांनीच त्याच्याकडून मंजूर करून घेतलेले आहे. नॉट दॅट द सो कॉल्ड बादशहा हॅड एनी अदर ऑप्शन. तरी १७८९ म्हणजे खूपच लेट झाला- वे ब्याक इन १७१०-२०, कोणीही रांगड्याने हजारेक लोकांची फौज वगैरे घेऊन दिल्लीला वेढा घालावा, बादशहाकडून वाटेल ती फर्माने मंजूर करून घ्यावीत वगैरे सुरू झाले होते. प्रथम बाजीरावाचे पिताश्री, अर्थात बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीतील सय्यद बंधूंशी संधान बांधून मराठ्यांची अनेक माणसे दिल्लीहून सोडवून आणली. सोबत अन्य काही मागण्या होत्या. त्या मागण्या बादशहा मानेना म्हटल्यावर सय्यद हुसेन अली याने मराठ्यांच्या फौजेचा धाक दाखवून सरळ बादशहाचे डोळे काढले. त्यामुळे पॉप्युलिस्ट मेजर इ.इ. म्हणून बादशहाचे कौतुक नाही यात.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nदिनविषेश २-ऑक्टोबरलाच आडकला आहे.\nआज गायक शैलेंद्रसिंग चा जन्मदिवस आहे.\n>>आज गायक शैलेंद्रसिंग चा\n>>आज गायक शैलेंद्रसिंग चा जन्मदिवस आहे\nआज गायक शैलेंद्रसिंग चा जन्मदिवस आहे.\nमेरा नाम जोकर हा चित्रपट आपटल्यावर राज कपूरने बॉबी चित्रपट बनवला. त्यावेळी हीरोला द्यायला पैसे नव्हते म्हणून घरच्याच ऋषीकपूरला हीरो बनवले. बहुधा पार्श्वगायकांना* द्यायला पैसे नव्हते म्हणून शैलेंद्रसिंगची वर्णी लागली असावी. बॉबीच्या यशामुळे ऋषीकपूरचा आवाज म्हणून त्याला उगाच अनेक चित्रपट मिळाले.\n*पार्श्वगायिका म्हणून मात्र लताबै बाय डिफॉल्ट होत्याच.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nगायक हे बिरूद मुकेतेशला जास्त\nगायक हे बिरूद मुकेतेशला जास्त लागू पडावे. परवा सलील चौधरींची गाणी ऐकत होतो. सतत मुकेतेशचा आवाज ऐकून मेजर वैताग आला.\n\"ये तो मुझसे भी बेसुरा गाता\n\"ये तो मुझसे भी बेसुरा गाता है\" असं मुकेश शैलेंद्रसिंगबद्दल बोलला होता म्हणे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nआबा, तुम्ही माझ्या एका काळ्या\nआबा, तुम्ही माझ्या एका काळ्या यादीत आलेला आहात. आत्ता इतकेच.\n>>सतत मुकेतेशचा आवाज ऐकून मेजर वैताग आला.\nहा हा हा. मुकेशच्या बेसुरेपणाचे बरेच किस्से सिनेजगतात आहेत. त्याच्या आवाजाच्या मर्यादांमुळे त्याच्यासाठी बसवलेली गाणी गायला सोपी असत. त्यामुळे ती सामान्य माणसाला गुणगुणायलाही सोपी असत. हे कदाचित मुकेशच्या लोकप्रियतेचं गमक असू शकतं. (अर्तात, त्याला खूपच चांगली आणि आघाडीच्या नायकांची गाणीही मिळाली.)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nजागतिक मानसिक आरोग्य दिन\nजागतिक मानसिक आरोग्य दिन.\n(१) \"बायपोलर\"डिसॉर्डरकरता पुरेशी झोप अतोनात आवश्यक अगदी क्रुशिअल असते. I cannot insist the importance of good sleep enough. अन्य डिप्रेशन आदि व्याधींकरताही असावी असे मानण्यास जागा आहे.\n(२) एखादी व्याधी असणे ही लज्जास्पद गोष्ट नाही की दुर्दैवीही गोष्ट नाही. पण सामाजिक टॅबुमुळे ती व्याधी डायग्नोस करण्यास टाळाटाळ करणं ही भयंकर दुर्दैवी घटना आहे.\n(३) अनडायग्नोसड व्याधीचा स्वतःला तर त्रास होतोच पण आपल्या प्रियजनांनाही तो भोगावा लागतो.\n(४) आयुष्यात \"अशक्य वाईट\" असे काहीच नसते. \"सदा सर्वदा राम सन्नीध आहे, कृपाळुपणे अल्प धारीष्ट्य पाहे.\"\n(५) व्याधी बरी होण्याच्या काळात, कौटुंबिक सपोर्ट हा भयंकर क्रुशिअल असतो. तेव्हा Don't take your Loved ones granted...Never\nवसंत ऋतु अर्थात एका ऋतुमधुन दुसऱ्या ऋतुमध्ये संक्रमणाच‌ काळ. शरिर् नक्किच अॅडजस्ट होण्याच हर्क्युलिअन प्रयत्न करत असते पण मानसिक व्याधि असलेल्या लोकान्करता विशेष्हत: sad (seasonal affective disorder), बायपोलर डिसॉर्डर वाल्यान्करता अधिकच्.\n(१) झोप कमि होते\n(२) बोलणे, विचार अधिक वेगवान होतात्. ब्रेक्स लावणे कठिण होते\n(४) खुप ऊर्जा वाढते, रात्रि उTHUn व्यायाम्, कामे कराविशि वाटतात\nत्वरित डॉक्ट्रानचि मदत घ्या. खरं तर सोशल interaction काहि काळाकरता टाळा.(Look who is talking). झोप व्यवस्थितच्च घ्या.\n.कारण तो निळा प्रकाश झोपेकरता DETRIMENTAL असतो.\nयाचा स्वतंत्र आणि जरा मोठा\nयाचा स्वतंत्र आणि जरा मोठा लेखच बनव की.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nखरे आहे खुप आहे निट\nखरे आहे खुप आहे निट लिहिण्यासारखे. आनि मला इच्छ आहे. निट विचर करुन लिहिते.\nअनुभव + जालावरिल ऑथेन्टिक्/शास्त्रिय माहिति असे कॉम्बो करुन निट लिहेन्.\nलेखक पी. जी. वूडहाऊस\nलेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१)\nआमचे थोर न्येते मा० प्लम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nचित्रकार व्हरमीर यांचा आज जन्मदिन आहे हे वाचलं आणि त्यांच्या \"द मिल्कमेड\" चित्रावरती रॉबर्ट हास यांनी लिहीलेली एक अतिशय सुंदर कविता आठवुन गेली. ती कविता नेटवर मिळत नसल्याने, आता ग्रंथालयात जाऊन वाचणे आले.\nआज लक्ष्मीकांत बेर्डेचा जन्मदिवस आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nदिनवैशिष्ट्य ३ नोवेंबरः १८३८\n१८३८ : 'द टाइम्स ऑफ इंडिया'ची 'द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स' या नावाने स्थापना.\nचर्चगेट स्ट्रीटच्या वरच्या चित्रामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचे तकालीन कार्यालय दिसत आहे. तळमजला + ३ अशा इमारतीच्या तळमजल्यावर नावाची पाटी दिसत आहे. रस्त्याच्या अखेरीस 'चर्चगेट'हि दिसत आहे.\n आमच्या माला सिन्हाचा आज वाढदिवस किती ग्रेसफुली एज झालीये. चिकणी दिसते.\nजॉन बनयान यांचा आज जन्मदिन\nमाहीती असणे आवश्यक आहे. त्यातील रुपके कळली नव्हती.\nअ‍ॅलेक्स ग्रे या माझ्या आवडत्या चित्रकाराचाही आज जन्मदिन आहे.\nजन्मदिवस : उज‌वा \"स्टॅलिन\", लिंकाफेकुमार‌खान‌, फ‌ड‌तुस‌द‌म‌न, होमिओपाथीचा पुर‌स्क‌र्ता, ह‌स्तिदंती म‌नोऱ्याचा र‌हिवासी, असा जो कोण असेल त्याचा.\nग‌ब्ब‌र‌ सिंग‌ व‌ल्द‌ ह\nग‌ब्ब‌र‌ सिंग‌ व‌ल्द‌ ह‌रीसिंग‌\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nताझिराते हिंद‌ के मुताबिक‌ ये\nताझिराते हिंद‌ के मुताबिक‌ ये अदाल‌त‌ ग‌ब्ब‌र‌ को साल‌गिरा मुबार‌क‌ फ‌र्माती है.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nग‌ब्ब‌र‌ला प्र‌क‌ट‌दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम‌ जिओ ह‌झारो साल‌, साल‌ के दिन‌ हो प‌चास‌ह‌झार\nताझिरात हे दंडविधान अस‌ते ना\nअरेच्च्या ग‌ब्सुचा वाढ‌दिव‌स‌ = बुद्धाचा जन्मदिवस - जपान\nज‌पान‌यांनो कुठे नेऊन ठेव‌लायत आम‌चा ग‌ब्ब‌र‌\nध‌न्य‌वाद रे दोस्तानु. ग‌ल‌ती\nम‌ला काय म्ह‌णाय‌चे आहे ते क\nम‌ला काय म्ह‌णाय‌चे आहे ते क‌मीत‌क‌मी श‌ब्दात तुला क‌न्व्हे व्हावे म्ह‌णुन मी होमिओपाथी हा श‌ब्द इकॉनॉमिक्स ला प‌र्यायी म्ह‌णुन वाप‌र‌ला आहे.\nतुला खुप साम्य‌स्थ‌ळे दिस‌तील दोन्ही विष‌यात्.\nमी होमिओपाथी हा श‌ब्द\nमी होमिओपाथी हा श‌ब्द इकॉनॉमिक्स ला प‌र्यायी म्ह‌णुन वाप‌र‌ला आहे....तुला खुप साम्य‌स्थ‌ळे दिस‌तील दोन्ही विष‌यात्.\nसाहित्य‌सूची या र‌सिक‌ साहित्य‌च्या (ऑन‌लैन‌) अंकात‌ वाढ‌दिव‌स‌ शुभेच्छा, व‌र्धाप‌न‌ शुभेच्छा, आणि स्मृती त‌याची अशी तीन‌ स‌द‌र‌ं येतात‌. त्यात‌ म‌राठी साहित्य‌विश्वात‌ल्या विविध‌ लोकांचे आणि स‌ंस्थांचे ब‌ड्डे आणि डेड्डे आहेत‌. ग‌ंम‌त‌ म्ह‌ण‌जे लोकांचे प‌त्ते आणि फोन‌ न‌ंब‌र‌ खुशाल‌ छाप‌ले आहेत‌\nयात‌ला विदा ऐसीच्या दिन‌वैशिष्ट्यात‌ भ‌र‌ता आला त‌र‌ ब‌र‌ं होईल‌. (उदा० १४ एप्रिल‌ला बाबासाहेबांच्या ब‌ड्डेब‌रोब‌र‌च‌ द‌ मा मिरास‌दारांचाही ब‌ड्डे होता.)\n\"राब‌ट, सोना क‌हां ह‌य‌\" असं (उंटाव‌रून‌) म्ह‌ण‌त‌ नाही. काही म‌द‌त‌ पाहिजे अस‌ल्यास‌ ज‌रूर‌ हाक‌ मार‌णे.\nशिक्षणतज्ज्ञ, नोबेलविजेते लेखक व चित्रकार रविंद्रनाथ टागोर\nएरवी आंतरराष्ट्रीय बाबींत 'रश्या', 'द्यूपों' वगैरे 'राजकीय(किंवा कशी ती) अचूकता'(की काय ती१)गिरी(की '-बाजी') करणाऱ्या 'ऐसी'स देशी लोकांची वेळ आली की मात्र ('रोबीन्द्रोनाथ' किंवा 'रबीन्द्रनाथ' एक वेळ सोडून देऊ, पण) साधे 'ठाकुर' लिहिता येऊ नये\nरबीन्द्रनाथ हे तत्त्वत: पूर्व बंगालात (बोले तो आजच्या बांग्लादेशात) कौटुंबिक उगम/जमीनजुमला असलेले सद्गृहस्थ होते, त्यांनी भारताबरोबरच बांग्लादेशचेही राष्ट्रगीत लिहिले (झालेच तर श्रीलंकेच्या राष्ट्रगीतामागेही त्यांचीच प्रेरणा होती), आणि त्यांना नोबेलसारखे आंतरराष्ट्रीय पारितोषिकही मिळाले होते, याची आठवण 'ऐसी'मधील पॉवर्स-द्याट-बींना मी करून द्यावयास हवी काय (नाही म्हणजे, त्यांच्या 'आंतरराष्ट्रीयत्वा'ची एवढी क्रेडेन्शियल्स सादर केल्यावर निदान आता तरी 'ऐसी'वाले त्यांचे उपनाम 'ठाकुर' असे बरोबर लिहितील काय (नाही म्हणजे, त्यांच्या 'आंतरराष्ट्रीयत्वा'ची एवढी क्रेडेन्शियल्स सादर केल्यावर निदान आता तरी 'ऐसी'वाले त्यांचे उपनाम 'ठाकुर' असे बरोबर लिहितील काय\n१ 'रश्या' हे 'राजकीय' आणि/किंवा 'अचूक' यांपैकी नक्की काय आहे (की नुसताच अमेरिकाळलेला उच्चार आहे), हे काही केल्या कळत नाही. असो चालायचेच.\nर‌शिय‌नांक‌डून‌ त्यांच्या मातृभाषेत‌, र‌शियाचा उच्चार‌ 'र‌सिया' (स‌ व‌र‌ आघात‌, ब‌राच‌सा 'स्सि') असा ऐक‌ला आहे; तेव्हा ह्या अमेरिक‌न‌ 'श्या' असाव्यात‌.\nआज‌च्या म‌टात‌, फ्रेंच‌ राष्ट्राध्य‌क्ष्यांच्या प‌त्नीचं नाव 'ब्रिगिट्टी' असं लिहून‌, या राज‌कीय‌/अचूक‌तेचा माफ‌क‌ सूड‌ उग‌व‌लेला दिस‌तोय‌\nर‌शिय‌न‌ लोकांक‌डून‌ माझ्या कानात‌ पोच‌लेला उच्चार‌ - \"राsश्या\".\n'र‌सिया' टैप‌ उच्चार‌ युक्रेनिय‌न‌, क‌झाक‌ व‌गैरे पूर्वाश्र‌मीच्या र‌शिय‌न‌ लोकांक‌डून‌ ऐक‌ला आहे.\nम‌लाही असेच वाटते जित‌के\nम‌लाही असेच वाटते जित‌के जालाव‌र ऐक‌लेय त्याव‌रून‌. मॉस्को अन संत‌पीत‌स‌दुर्ग येथील लोक्स काय म्ह‌ण‌तात ते पाह‌णे रोच‌क ठ‌रावे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nप‌ंख‌ होते तो उड‌ आती रे | र\nप‌ंख‌ होते तो उड‌ आती रे | र‌सिया ओ बाल‌मा ||\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nप‌ंख‌ होते तो उड‌ आती रे\nप‌ंख‌ होते तो उड‌ आती रे\n\"पृथ्वी ते चंद्र‌ यांम‌धील अंत‌राएव‌ढी काठी आम्हांला मिळाली अस‌ती त‌र आम्हीही चंद्र ह‌ल‌वून दाख‌व‌ला अस‌ता\" हे म‌हान‌ वाक्य या निमित्ताने आठ‌व‌ले.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nश्रीम‌ती स‌ंध्या या प‌ंख‌ अस\nश्रीम‌ती स‌ंध्या या प‌ंख‌ अस‌ते त‌र‌ 'र‌सिया'प‌र्य‌ंत‌ उडून‌ आले अस‌ते अस‌ं बाल‌माला सांग‌त‌ असाव्यात‌.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nआम‌चा रोख वेग‌ळाच‌ होता. असो.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकाय पण फँटश्या तरी एकएक\n'रसिया'लाच उडत जायचे, तर जाऊन जाऊन कोणाच्या तरी केसांत ('बाल मा') कसले जायचे\nश्रीमती संध्या या ऊ होत्या काय\nतेही ख‌रेच म्ह‌णा. \"र‌सिया\" म\nतेही ख‌रेच म्ह‌णा. \"र‌सिया\" म‌ध्ये कोंडाच जास्त(*), तिथे उवांचा संबंध नाही.\n(*) रूसी = डॅण्ड्र‌फ‌.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n(काही नाही, 'रूसी'ला 'दाद‌' द्यावीशी वाट‌ली म्ह‌णून...)\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nश्रीम‌ती संध्या ह्यांच्या डोक्याला/मानेला पंख‌ लाव‌ले अस‌ते त‌री त्या राश्याप‌र्यंत उडू श‌क‌ल्या अस‌त्या.\n\"मृत्युदिवस :समाजसुधारक शिवाजीराव पटवर्धन (१८९२)\"\nआज‌ त्यांचा जन्म‌दिव‌स‌ आहे.\n>>\"मृत्युदिवस :समाजसुधारक शिवाजीराव पटवर्धन (१८९२)\"\nआज‌ त्यांचा जन्म‌दिव‌स‌ आहे.<<\nह्या बात‌मीनुसार त्यांचा ज‌न्म २८ डिसेंब‌र‌चा असावा.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nस्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले (१८६६),\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nढेरे सिक्युल‌रांसार‌खे फोटोशॉप‌ क‌शाव‌रून टाक‌त‌ नाहीयेत\n(कार‌ण‌ मान‌नीय मंत्रीम‌होद‌यांच्या ट्वीट‌म‌ध्ये आता चित्र योग्य दिस‌तं आहे)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/20?page=11", "date_download": "2018-10-15T09:30:30Z", "digest": "sha1:YBW5VMVHTNNXQPB32KYEP7RTQKAHUKGJ", "length": 9332, "nlines": 192, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्यक्तिमत्व | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहॅरी लॅमिन एक साधारण सैनिक होता. १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात सहभागी होण्यासाठी तो फ्रांसला गेला. तिथून त्याने जमतील तशी त्याच्या बहिणीला आणि भावाला पत्रे धाडली.\nमाझंही एक स्वप्न होतं....\n\"फार वर्षांपूर्वी मी आणंदला आलो, ती माझी इच्छा नव्हती, तर सक्ती होती. अमेरिकेतल्या माझ्या शिक्षणाकरता भारत सरकारनं पैसे दिल्यामुळे एका करारान्वये मी सरकारशी बांधील होतो. मी पदवीनं इंजिनियर होतो.\n'सिटीग्रुप'च्या प्रमुखपदावर मराठी माणूस\n'सिटीग्रुप'च्या 'सीईओ'पदी विक्रम पंडित यांची नियुक्ती\nआत्ताच प्रमोदजी नवलकर गेल्याची बातमी वाचली. सर्वप्रथम आठवले ते त्यांचे मागच्या अधिवेशनातले दोन तसाचे तडाखेबंद भाषण.\nजगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))\nपण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.\nहातकणंगलेकरांचं स्वतंत्र लेखन मी फारसं वाचलं नाही. बारावीत असताना अभ्यासाचा कंटाळा आला - तसा तो नेहमीच यायचा म्हणा - की ग्रामपंचायतीच्या लायब्ररीतून पुस्तकं आणून - आईवडिलांचे लक्ष चुकवत - वाचणे चालू होते.\nमी महामहोपाध्यय पां. वा. काणे यांचे जीवनचरित्र लिहितो आहे. \"धर्मशास्त्राचा इतिहास\" आणि \"संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास\" हे त्यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ तर मी पाहिले आहेतच, शिवाय इतरही ग्रंथ नजरेखालून घातले आहेत.\nमनांतल्या भावना चेहर्‍यावर दिसतात. मन आनंदी असेल तर चेहर्‍यावर हसू उमटते. मन अस्वस्थ असेल तर चेहरा चिंतातुर दिसतो. म्हणजे मनांत जी भावना असेल त्याप्रमाणे चेहर्‍याच्या स्नायूंची स्थिति बदलते.\nगूढ, थरार आणि रहस्यांचा बादशहा\nआयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कधीनाकधी काही बंद दरवाजांसमोर उभे राहावे लागते. या दरवाजांच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असे वाटणे; किमानपक्षी, या दरवाजांमागे काय दडले आहे ते जाणून घेण्याची इच्छा माणसाला होतेच होते.\n(हे लेखन उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत न वाटल्यास काढून टाकण्यास माझी हरकत नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%88_%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6", "date_download": "2018-10-15T09:06:06Z", "digest": "sha1:RRRRJAMNXMZJQLG4OCFX7FNUBC37B7LQ", "length": 20765, "nlines": 285, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:जादुई शब्द - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियामध्ये वापरल्या जाणार्‍या मिडियाविकि:जादुई शब्द यादीतील भाषांतराकरिता नव्याने उपलब्ध पार्सर फंक्शन व इतर संज्ञांचे मराठीकरण/भाषांतराकरीता मराठी शब्द सुचवणीत सहाय्य हवे आहे. विकिपीडिया:जादुई शब्द म्हणजे काय याची माहिती मूळ सहाय्य लेख मिडीयाविकिवर इंग्रजीत/मिडियाविकिवर मराठीत येथे असते तेथून तो मेटा सहाय्य पानावर घेतला जातो.जादुई शब्दांचे मराठीकरण http://translatewiki.net/w/i.phplanguage=mr&module=words&title=Special%3AAdvancedTranslate ट्रान्सलेट विकिवर :special:magic words जादुई शब्द] येथे पार पाडले जाते जरूर पडल्यास सदस्य माहीतगार तेथील योगदान तपासा. जादुई शब्द विस्तृत लेख येथेआहे.\nगूगल डॉकवरील शंतनू ओक यांचे फ्यूएल_मराठी स्प्रेडशीटवर पण कॉपी केले आहे येथे पण आपण शब्द सुचना करू शकाल.\nखालील विभाग थोडासा अद्ययावत करावयाचा बाकी आहे\n१ नेहमी लागणारे जादुई शब्द\n२ जादुई शब्दांची यादी\n४ आपल्याला या पानावर दिलेली माहिती उपयुक्त वाटली का \nनेहमी लागणारे जादुई शब्द[संपादन]\nजादुई शब्द मराठीत उपयोग मराठी विकिपीडियातील वापराचे उदाहरण जादुईशब्द मूळ इंग्रजी\n#पुनर्निर्देशन, #पुर्ननिर्देशन' सद्य पान सुयोग्य पानाकडे पुनर्निर्देश करण्याकरिता विशेष:पुर्ननिर्देशनसुची #REDIRECT\n__अनुक्रमणिकानको__ अनुक्रमणिका तयार होणार नाही साधारणतः दालन आणि साचा पानात अनुक्रम्णिका तयार होऊ देणे टाळले जाते __NOTOC__\n__असंपादनक्षम__ विभागवार संपादन दिसत नाही, मुखपृष्ठ,दालन आणि साचात आवश्यकता भासू शकते __NOEDITSECTION__\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\n__अनुक्रमणिका__' अनुक्रमणिका येथे दिसेल् __TOC__\n__अनुक्रमणिकाहवीच__ अनुक्रमणिका येथे दिसेलच (ठळक रेषेच्या वर) __FORCETOC__\n__प्रदर्शननको__ मजकूर इथे लिहा __NOGALLERY__\nमजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा मजकूर इथे लिहा\nउपयोग रकाना भरण्यात सहाय्य करा\nजादुई शब्द मराठीत उपयोग जादुईशब्द मूळ इंग्रजी\n'स्थानिकमहिना', 'स्थानिकमहिना२', उपयोग 'LOCALMONTH', 'LOCALMONTH2'\nधडकसंख्या', 'प्रेक्षासंख्या', उपयोग 'NUMBEROFVIEWS'\nनामविश्वा', 'नामविश्वाचे', उपयोग 'NAMESPACEE'\nचर्चाविश्वा', 'चर्चाविश्वाचे', उपयोग 'TALKSPACEE'\nविषयविश्वा', 'लेखविश्वा', 'विषयविश्वाचे', 'लेखविश्वाचे', उपयोग 'SUBJECTSPACEE', 'ARTICLESPACEE'\nउपपाननावे', उपयोग 'उपपाननावाचे', 'SUBPAGENAMEE'\nसंदेश:', 'निरोप:', उपयोग 'MSG:'\nविषयी:', 'विषय:', उपयोग 'SUBST:'\nसंदेशनवा:', 'निरोपनवा:', उपयोग 'MSGNW:'\nकोणतेचनाही', 'नन्ना', उपयोग 'none'\nविनाचौकट', 'विनाफ़्रेम', उपयोग 'frameless'\nतळरेषा', 'आधाररेषा', उपयोग 'baseline'\nउप', 'विषय', उपयोग 'sub'\n'उत्तम', 'उत्कृष्ट', 'झकास', 'फर्मास', 'फर्डा', उपयोग 'super', 'sup'\nमजकूर-शीर्ष', 'शीर्ष-मजकूर', उपयोग 'text-top'\nस्थानिकस्थळ', 'स्थानिकसंकेतस्थळ', उपयोग 'LOCALURL:'\n'सद्यउतरण', 'सद्यउतार', उपयोग 'CURRENTDOW'\nस्थानिकउतरण', 'स्थानिकउतार', उपयोग 'LOCALDOW'\nआवृत्तीमुद्रा', 'आवृत्तीठसा', उपयोग 'REVISIONTIMESTAMP'\nसंपूर्णसंस्थळ', '', उपयोग 'FULLURL:'\nसंपूर्णसंस्थली', 'संपूर्णसंस्थळी', उपयोग 'FULLURLE:'\nदिशाचिन्ह', 'दिशादर्शक', उपयोग 'DIRECTIONMARK', 'DIRMARK'\nडावाभरीव', उपयोग 'भरीवडावा', 'PADLEFT'\nउजवाभरीव', 'भरीवउजवा', उपयोग 'PADRIGHT'\nखूण', 'खूणगाठ', उपयोग 'tag'\nवर्गीतपाने', 'श्रेणीतपाने', उपयोग 'PAGESINCATEGORY', 'PAGESINCAT'\n__क्रमीत__', '__अनुक्रमीत__', उपयोग '__INDEX__\n__विनाक्रमीत__', '__विनाअनुक्रमीत__', उपयोग '__NOINDEX__\nविकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून तुमचा वेळ वाचवा.\nमराठीत कसे लिहाल आणि वाचाल\nमराठी विकिपीडिया प्रकल्प पाने\nआपल्याला या पानावर दिलेली माहिती उपयुक्त वाटली का \nआपल्याला हे सहाय्य पान उपयुक्त वाटले तर, कृपया खाली येथे ~~~~ अशी सही करा आणि कसे ते लिहा.\nआपल्याला हे सहाय्य पान उपयुक्त नाही वाटले तर, कृपया खाली येथे ~~~~ अशी सही करा आणि का ते लिहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०११ रोजी १२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A8", "date_download": "2018-10-15T08:11:32Z", "digest": "sha1:AUGEMUCXH67PS554OKUB5FXLHQKVLGV3", "length": 3377, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जपानी शोगन - विकिपीडिया", "raw_content": "\n\"जपानी शोगन\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०११ रोजी २०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/amit-shah-on-mahatma-gandhi-262598.html", "date_download": "2018-10-15T08:32:23Z", "digest": "sha1:H4U7QJFKNDBC46QOYKJKEAM5OPFUI6LO", "length": 15011, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'महात्मा गांधी हे चतुर बनिया होते'", "raw_content": "\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n'महात्मा गांधी हे चतुर बनिया होते'\n'महात्मा गांधी हे चतुर बनिया होते'\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nVIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम\nVIDEO : पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट; महिलांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव\n#Metoo : भाजपच्या महिला आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाल्या...\nधक्कादायक VIDEO, रामलीलात तोंडातून आग काढताना कलाकार जळाला\nVIRAL VIDEO: शिक्षणमंत्र्यांनी मॅरेथॉनमध्ये घेतला भाग, पळता पळता पडले\nVIDEO एक खेळाडू जो पाच जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो \nVIDEO : डायबेटिसचा त्रास आहे, रात्रीची शिळी चपाती त्यावर रामबाण उपाय\nVIDEO : कोल्हापुरात ड्रोन कॅमेराने टिपली अंबाबाईच्या मंदिरावरील विविधरंगी उधळण\n#Metoo : उषा नाडकर्णी कडाडल्या; काय म्हणाल्या बघा..\nVIDEO : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत कैद झाला ट्रक आणि बसचा भीषण अपघात\nVIDEO: रात्रीच्या किर्र अंधारात आढळला तब्बल 15 फुटांचा अजगर\nकंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती\nVIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन #TRPमीटर काय सांगतोय बघा\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nस्पोर्टस 3 days ago\nVIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत\nVIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या\nVIDEO : 76 वर्षांच्या अमिताभच्या फिटनेसचं हे आहे सिक्रेट\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nतपासणीसाठी थांबवले म्हणून वाहतूक पोलिसांना मारहाण\nVIDEO #आरोग्याचे नवरंग : उपवासाच्या डाएट टिप्स\nनवरात्रौत्सव : कराड बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरूवात\nनाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'या' राशींच्या दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न आणि उत्साही\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/05/blog-post_4807.html", "date_download": "2018-10-15T08:52:50Z", "digest": "sha1:EHWTZCFS27DC4QFLZFZ665Q3KGYRPOVN", "length": 5262, "nlines": 63, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nआज आद्य शंकराचार्य यांची जयन्ति. अद्वैत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठ प्रणेते . वेदांत तत्त्वज्ञान अतिशय प्रगल्भ आणि तर्कप्रतिष्ठित बनविण्यात शंकराचार्यांचा वाटा फार मोठा आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ९० % हून अधिक लोक अद्वैत तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहेत, यावरून भारतीय तत्त्वज्ञानावरील त्यांचा प्रभाव स्पष्ट होतो.\n\"सर्व खलु इदं ब्रह्म\" (सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे); \"अहं ब्रह्म अस्मि\"(मी ब्रह्म आहे) ; या सारख्या सुत्राद्वारे त्यांनी जीव आणि जगत हे ईश्वर स्वरूप मानले. वेदांताची पद्धतशीर मांडणी करण्याचे त्यांचे कार्य त्यांची प्रकांड बुद्धिमत्ता सिद्ध करते.\nवयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग करून त्यांनी संपूर्ण भारत वर्षात आपल्या तत्त्वज्ञानाचा परिणामकारकरित्या\nप्रचार आणि प्रसार केला.\nसन ७८८ ते ८२० या केवळ 3२ वर्षांच्या या अल्प कालावधीत त्यांनी केलेले कार्य विस्मयकारक आहे, यात शंका नाही.\nधर्म प्रचारासाठी त्यांनी भारताच्या चार कोपऱ्यामध्ये चार मठ स्थापन केले. १. द्वारका २. पुरी ३. बद्रीनाथ ४. रामेश्वर .\nअद्वैत तत्त्वज्ञानाच्या रूपाने त्यांनी समतेच्या तत्त्वाला आध्यात्मिक व तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान पुरविले, असे मला वाटते .\nनजिकच्या भूतकाळात कोणताही वारसा नसताना शिवाजी महार...\nआज बुद्ध पोर्णिमा अर्थात बुद्ध जयंती साजरी करण्यात...\nअतिरेकी सकारात्मकतेची परिणती कटू वास्तवाकडे दुर्ल...\nजिथे आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळे काय लावताय\n\"ज्या प्रमाणे जिभेवरील मध किंवा विष चाखल्यावाचून र...\nआपल्या देशात विविध जाती,धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण,...\nभर्तृहरी हा प्रथितयश कवी व विद्वान होता. त्याच्या ...\nआज आद्य शंकराचार्य यांची जयन्ति. अद्वैत तत्त्वज्ञ...\nडॉ . कमल गोखले यांनी 'शिवपुत्र संभाजी' या संशोधन...\nआज वेदांतावरील शंकराचार्यानंतरचे समर्थ भाष्यकार रा...\nआज महात्मा बसवेश्वर यांची जयंती . बाराव्या शतकात क...\nविज्ञानाचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. याचा अर्...\nजनतेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यातूनच देशापुढी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2281", "date_download": "2018-10-15T09:39:12Z", "digest": "sha1:F2MYEKMDQWIS2NWGT5XOTKDAJYSTMWJV", "length": 28253, "nlines": 51, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सरलतेकडून क्लिष्टतेकडे : रचनेचा प्रश्न | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसरलतेकडून क्लिष्टतेकडे : रचनेचा प्रश्न\n\"argument from design\" किंवा रचना-दृष्टांत - वापरून ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्याचे जे काही प्रयत्न झाले आहेत त्यांचा प्रातिनिधिक म्हणून मी खालील उतारा वापरलेला आहे. १८०२ साली विलियम पेलीने हे लिहिलं. मी त्याचा सर्वसाधारण गोषवारा - स्वैर अनुवाद लिहिला आहे. (कंस माझे आहेत).\n\"समजा तुम्ही रस्त्याने चालत असताना तुम्हाला एखादा दगड दिसला आणि तुम्ही विचार केला की हा इथे कसा काय आला तर तुम्ही म्हणू शकता की हा कायमच इथे असला पाहिजे. (दगड कसा \"झाला\" हा प्रश्न काही तितकासा विचार करण्याजोगा नाही.) पण समजा, तुम्हाला एखादं घड्याळ पडलेलं दिसलं तर त्याविषयी तुम्हाला \"ते कायमच इथे असलं पाहिजे\" असं साधं उत्तर देता येणार नाही.... त्या घड्याळाचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर तुम्हाला असा निष्कर्ष काढावा लागेल की भूतकाळात कधीतरी एका किंवा अनेक अभियंत्यांनी किंवा कुशल कारागिरांनी त्याचा आराखडा आखला असला पाहिजे, त्याची रचना केली असली पाहिजे. (कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे.) .... आता तुम्ही प्राण्यांकडे किंवा एकंदरीतच सृष्टीकडे पहा. जिथे पाहाल तिथे घड्याळा इतक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक जटील वस्तू, रचना दिसतील. मानवी डोळ्याचंच उदाहरण घ्या (डोळ्याच्या क्लिष्टतेच अत्यंत खोलात वर्णन करून मग तो पुढे म्हणतो..) डोळा हा घड्याळापेक्षा किती तरी अधिक सुरचित आहे. वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्याकडे बघितलं तर जागोजाग ही रचना दिसून येते. मग आता तुम्ही मला सांगा, की इतक्या सुंदर रचना बघितल्यावर त्यामागे कोणी रचनाकार नाही यावर कसा विश्वास बसेल तर तुम्ही म्हणू शकता की हा कायमच इथे असला पाहिजे. (दगड कसा \"झाला\" हा प्रश्न काही तितकासा विचार करण्याजोगा नाही.) पण समजा, तुम्हाला एखादं घड्याळ पडलेलं दिसलं तर त्याविषयी तुम्हाला \"ते कायमच इथे असलं पाहिजे\" असं साधं उत्तर देता येणार नाही.... त्या घड्याळाचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर तुम्हाला असा निष्कर्ष काढावा लागेल की भूतकाळात कधीतरी एका किंवा अनेक अभियंत्यांनी किंवा कुशल कारागिरांनी त्याचा आराखडा आखला असला पाहिजे, त्याची रचना केली असली पाहिजे. (कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे.) .... आता तुम्ही प्राण्यांकडे किंवा एकंदरीतच सृष्टीकडे पहा. जिथे पाहाल तिथे घड्याळा इतक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक जटील वस्तू, रचना दिसतील. मानवी डोळ्याचंच उदाहरण घ्या (डोळ्याच्या क्लिष्टतेच अत्यंत खोलात वर्णन करून मग तो पुढे म्हणतो..) डोळा हा घड्याळापेक्षा किती तरी अधिक सुरचित आहे. वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्याकडे बघितलं तर जागोजाग ही रचना दिसून येते. मग आता तुम्ही मला सांगा, की इतक्या सुंदर रचना बघितल्यावर त्यामागे कोणी रचनाकार नाही यावर कसा विश्वास बसेल (प्राणी कसे \"झाले\" हा महत्त्वाचा, विचाराण्याजोगा प्रश्न आहे, आणि त्याचं एकच उत्तर संभवत - ते म्हणजे एका सर्वोच्च शक्तीने - ईश्वराने ते निर्माण केले. याचा अर्थ प्राण्यांचं अस्तित्व हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.)\"\nदृष्टांत नक्कीच प्रभावी आहे. \"आपण का आहोत\" \"या सृष्टीचं कारण काय\" \"या सृष्टीचं कारण काय\" \"माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय\" \"माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय\" यासारख्या असाध्य पण पाठ न सोडणाऱ्या प्रश्नांना (काही केल्या, काही केल्या निळा पक्षी जात नाही - विंदा करंदीकर) हे एक सुबक सोपं उत्तर आहे. जे आस्तिक आहेत त्यांच्या मनात \"हे सगळं कशासाठी\" यासारख्या असाध्य पण पाठ न सोडणाऱ्या प्रश्नांना (काही केल्या, काही केल्या निळा पक्षी जात नाही - विंदा करंदीकर) हे एक सुबक सोपं उत्तर आहे. जे आस्तिक आहेत त्यांच्या मनात \"हे सगळं कशासाठी\" हा प्रश्न दडलेला असतोच. आस्तिकांचच का, पण खऱ्याखुर्‍या नास्तिकांचा विचार केला तरी \"आस्तिकांच काही तरी चुकतंय याबद्दल शंका नाही, पण या प्रश्नांची उत्तरं माहीत नाही खरी\" अशी डिफेन्सिव्ह भूमिका असते. ही परिस्थिती गेली हजारो वर्ष आहे. \"तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाही तेव्हा तुम्हाला आमचं म्हणणं मान्य करावंच लागेल\" या भूमिकेमुळे चला, निदान काही ना काही उत्तर तर आहे ना, म्हणून निम्म्याहून अधिक जग आस्तिक झालं. ईश्वर साकार आहे की निराकार, दयाळू आहे की कठोर, पुनर्जन्म आहे की स्वर्ग वा नरक एवढाच चॉईस आहे यावर सगळी हस्तिदंती मनोर्‍यामधली चर्चा रेंगाळली.\nपण मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. वरवर पटणारा पेलीचा सिद्धांत/दृष्टांत कितपत खरा आहे पेलीच्या भाष्यात दोन उघड उघड चुका दिसतात. एक - त्या मानाने छोटी चूक - मी कंसात मांडलेली आहे. \"कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे.\"... हे गृहीतक वापरून, आपल्याला पेली ते रचित आहे हे पटवतो. मग तो निसर्गाकडे बघतो आणि त्याला घड्याळापेक्षा सुरचित गोष्टी दिसतात. जर निसर्गात घड्याळापेक्षा जटील वस्तु दिसू शकतात, आणि त्या आपोआप तयार होऊ शकतात असं गृहीत धरलं तर घड्याळाविषयी काहीच विशेष वाटण्याची गरज नाही. पण पेली सफाईदारपणे आपल्या मनातील पाने, डोळे (नैसर्गिक - ओर्गानिक) व घड्याळ (मानवनिर्मित - धातूची, कृत्रिम) या दोन कल्पनांमधलं अंतर वापरतो आणि एखाद्या जादुगाराप्रमाणे दोन्हींना सारख्याच पातळीवर (सुरचित - रचनाकाराची गरज असलेले) नेउन ठेवतो. ही चलाखी फारच तरल, वाखाणण्याजोगी आहे.\nपण त्याही पलिकडे पाहता त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे अनुत्ताराचा कळस आहे. \"या सर्व रचनांचा अर्थ लावायचा असेल तर मला शरण या. मला असा जादूगार माहिती आहे जो या सर्व रचना केवळ एक कांडी फिरवून करू शकतो.\" म्हणजे आपल्याला पडलेले सर्व प्रश्न घाऊक पातळीवर एकाच सतरंजी खाली लपवता येतात. \"आपण का आहोत\" \"या सृष्टीचं कारण काय\" \"या सृष्टीचं कारण काय\" \"माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय\" \"माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय\" \"या क्लिष्ट रचना कशा काय झाल्या\" \"या क्लिष्ट रचना कशा काय झाल्या\" या सर्वाचं एकच उत्तर - विधात्याची मर्जी. भाषांतर - माहीत नाही, विचारू नका, आणि विचारही करू नका. एक महान अतिप्रश्न शिल्लक राहतोच - जर हे सर्व रचनेचे प्रश्न फेकून द्यायचे त्या अत्त्युच्च शक्तीच्या भरोशावर, तर ती कशी निर्माण झाली\" या सर्वाचं एकच उत्तर - विधात्याची मर्जी. भाषांतर - माहीत नाही, विचारू नका, आणि विचारही करू नका. एक महान अतिप्रश्न शिल्लक राहतोच - जर हे सर्व रचनेचे प्रश्न फेकून द्यायचे त्या अत्त्युच्च शक्तीच्या भरोशावर, तर ती कशी निर्माण झाली याचं उत्तर \"ती आहेच\". या उत्तराचा \"फायदा\" असा की फक्त एकच प्रश्न अनुत्तरीत राहतो. तेवढा एक सहन केला की बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं \"सोपी\" होतात. हे म्हणजे हजार हजारची दहा वेगवेगळी कर्जं विकून टाकून त्या बदल्यात पाच लाखाचं एकच कर्ज (वरचे पैसे न मिळवता याचं उत्तर \"ती आहेच\". या उत्तराचा \"फायदा\" असा की फक्त एकच प्रश्न अनुत्तरीत राहतो. तेवढा एक सहन केला की बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं \"सोपी\" होतात. हे म्हणजे हजार हजारची दहा वेगवेगळी कर्जं विकून टाकून त्या बदल्यात पाच लाखाचं एकच कर्ज (वरचे पैसे न मिळवता) कबूल करण्यासारखं आहे.\nपण पेलीच्या प्रश्नाकडे पाठ फिरवूनही चालत नाही. \"हे सगळं कसं काय तयार झालं\" जोपर्यंत वैज्ञानिक उत्तर सापडत नाही तोपर्यंत पेलीचं उत्तर कितीही चूक वाटलं तरीही त्याच्या अनुत्तराशिवाय आपल्याकडे अधिक चांगला पर्याय नाही. आणि मेख अशी आहे की सजीव सृष्टीतल्या प्रत्येक कोड्याचं उत्तर सुटलं पाहिजे. पक्षी का उडतात\" जोपर्यंत वैज्ञानिक उत्तर सापडत नाही तोपर्यंत पेलीचं उत्तर कितीही चूक वाटलं तरीही त्याच्या अनुत्तराशिवाय आपल्याकडे अधिक चांगला पर्याय नाही. आणि मेख अशी आहे की सजीव सृष्टीतल्या प्रत्येक कोड्याचं उत्तर सुटलं पाहिजे. पक्षी का उडतात (त्यांना पंख आहेत म्हणून नव्हे - त्यांना उडण्याची क्षमता का असते हा प्रश्न आहे) जिराफाची(च) मान लांब का (त्यांना पंख आहेत म्हणून नव्हे - त्यांना उडण्याची क्षमता का असते हा प्रश्न आहे) जिराफाची(च) मान लांब का डोळे कसे निर्माण झाले डोळे कसे निर्माण झाले (ते कोणी केले असल्यास मुळात तो कर्ता कसा निर्माण झाला (ते कोणी केले असल्यास मुळात तो कर्ता कसा निर्माण झाला) माणसाच्या मना मनाचे पोत जाऊ द्या, त्याचे हात, पाय, जगण्याची इच्छा कुठून आली) माणसाच्या मना मनाचे पोत जाऊ द्या, त्याचे हात, पाय, जगण्याची इच्छा कुठून आली माणूस म्हातारा का होतो माणूस म्हातारा का होतो माणूस मरतो का आई मुलावर प्रेम का करते कोंबडी आधी की अंडं आधी कोंबडी आधी की अंडं आधी बोला, आहेत उत्तरं हजारो वर्ष तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंतांनी डोकी खाजवली, चर्चा केल्या. पण बराच काळ त्यांच्या हाताला रिकाम्या शब्दच्छलाशिवाय काही लागलं नाही. इकडे पेली आनंदात होता, कारण त्याच्या सुंदर चपखल अनुत्तरापुढे कुठचच उत्तर टिकाव धरणार नाही याची त्याला खात्री होती. प्रश्न इतका कठीण होता की सगळ्यांना हात झटकून झक मारत \"हासडल्या तुज शिव्या तरीही तुझ्याच पायी आलो लोळत\" म्हणत यावं लागणार याबद्दल शंका नव्हती.\nया प्रश्नाला पेलीच्या उत्तरा इतकच असंभव उत्तर देता येतं. ते उत्तर असं \"कोणताही प्राणी हा अणु-रेणू पासून बनलेला असतो. पृथ्वीवर हवे तितके रेणू आहेत. ते पाण्यात, वार्‍यामुळे, एकंदरीत ऊर्जेमुळे एकमेकांवर आपटतात - एकमेकांशी जोडले जातात. असेच जर खूप रेणू अचानक विविक्षित आकारात जोडले गेले की कदाचित माणूस तयार होण्याची शक्यता आहे. आणि एकदा एक पुरुष आणि एक स्त्री तयार झाली की पुढचा सोपं आहे.\" ही अर्थातच इतकी हास्यास्पद कल्पना आहे की याला जम्बो जेट दृष्टांत असं नाव आहे. माणूस सोडून द्या, आपण जर एखाद्या जम्बो जेट चे स्पेअर पार्ट मोठ्ठ्या पाखडायच्या यंत्रात घातले, भरपूर उर्जा दिली आणि वाट पाहत बसलो, की कधी तरी त्यातून आख्खं जम्बो जेट बाहेर येईल... त्याची शक्यता काय याचाअंदाज बांधता येतो... त्याला इतका वेळ लागेल की आख्या विश्वाचा कालावधी निमिषार्धाप्रमाणे वाटेल. आणि मनुष्य तर विमानाच्या कित्येक पतीने क्लिष्ट असतो. त्यात शिवाय आणखीन एक स्त्री तयार करायची. ती सुद्धा तो पुरुष मारायच्या आत... त्यापेक्षा पेलीचा जादूगार परवडला.\nमुळात जम्बो जेट तरी कसं तयार झालं आपल्याला विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हे माहीत असतं. पण त्यांनी तरी शून्यापासून थोडंच बनवलं आपल्याला विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हे माहीत असतं. पण त्यांनी तरी शून्यापासून थोडंच बनवलं विमानाची कल्पना लेओनारदो दा विन्ची पर्यंत जाते. पण त्याही आधी बलून होते, पतंग होते, आणि उडण्याची \"प्रेरणा\" नसलेल्या, किंवा त्या इच्छेने न बनवलेले कागदाचे कपटे, पानं हवेवर लाखो वर्षांपासून गिरक्या घेताहेत. हवेवर तरंगणाऱ्या वस्तु ते आधुनिक जम्बो जेट पर्यंत कल्पना/रचना - अवकाशात (कल्पना/रचना - अवकाश ही संकल्पना भौतिकीतल्या hilbert स्पेस प्रमाणे आहे. गरज पडेल तेव्हा मी तिचा अधिक विस्तार करीन. तूर्तास या शब्दांवरून बोध होईल तोच पुरे आहे.) रेष काढली तर त्यावर मधल्या मधल्या टप्प्यांवर त्या त्या काळाच्या तंत्रज्ञानाला शक्य असे अनेक विमानाचे \"पूर्वज\" सापडतात. किंबहुना विमानांच (किंवा \"उडणार्‍या/तरंगणाऱ्या वस्तूंचं - पक्षी वगळता\") नीट वर्गीकरण केलं तर त्यांच्यात हवेपेक्षा जड व हवेपेक्षा हलके अशा दोन उघड शाखा तयार झालेल्या दिसतील. \"हवेपेक्षा हलके किंवा आपल्या आपण (शक्तीशिवाय) तरंगणारे\" मध्ये साबणाचे फुगे, पानं, कागदाचे कपटे, सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय, छत्र्या, पाराशूत, हात-ग्लायडर, ग्लायडर, बलून, मोठे बलून ते हिंडेनबर्ग पर्यंत वाटचाल दिसेल. (इथे या चढत्या क्रमात उडणे या प्रक्रियेची देखील हळूहळू वाटचाल होताना दिसते. [भरकटणे, एका जागी भुरभुरत राहणे, संथपणे खाली येणे, तरंगत थोडे पुढे जाणे, तरंगत बरेच पुढे जाणे पण वार्‍यावर अवलंबून असणे, आणि खऱ्या अर्थाने तरंगत पाहिजे तिथे जाता येणे] हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे - कारण रचनेची वाढ होते त्याबरोबर विशिष्ट क्षमतेतही बदल होत जातो. शब्दांना जीव प्राप्त होतो.)\nही मांडणी करण्यामागे उद्देश काय तो असा - जम्बो जेट किंवा हिंडेनबर्ग शून्यापासून तयार करणं यासाठी रचना अवकाशात प्रचंड मोठी उडी घ्यावी लागते. अशा उड्या मारणं अशक्यप्राय असतं. म्हणजे मोहेंजोदारो संस्कृतीतल्या अग्रेसर अभियंत्याला अणुबॉम्ब बनवायला सांगण्यासारखं. पण त्यालादेखील काही वस्तू तरंगतात, हे माहीत असतं (उदा सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय). आपल्याला काही पुरावा सापडलेला नाही, पण जर असं सिद्ध झालं की त्या काळात पतंग अस्तित्वात होते तर त्याचं आश्चर्य वाटणार नाही. तरंगणाऱ्या वस्तूंपासून पतंगा पर्यंत फार मोठी उडी नाही. जर रचनाहीनतेपासून ते अत्यंत क्लिष्ट रचनेपर्यंत छोट्या छोट्या पायर्‍यांचा प्रवास आखता आला तर तो शक्य आहे. आणि जर या पायर्या अगदी बारीक केल्या तर तो जिना न राहता वरती जाणारा ramp होईल. मग त्यावरून प्रवास करणं सहज शक्य आहे. गरज आहे ती पाठून लावण्याच्या बलाची. आणि पुरेशा काळाची. पण तीन चार अब्ज वर्षं म्हणजे काही कमी नाही.\nरचनेच्या प्रश्नाला उत्क्रांतीवादाने दिलेलं उत्तर या स्वरूपाचं आहे. टकमक टोकावर जायचं असेल तर खालून वर उडी मारता येत नाही. गडावर चढण्याचा हत्तीमार्ग शोधावा लागतो. उत्क्रांतिवादाचा थोडा उहापोह आपण पुढच्या लेखात करू. (नमनाला आणखी थोडं तेल पडलं, पण ही लेखमालाही एकदम उडी न मारता हत्तीमार्गाने नेण्याचा प्रयत्न आहे.) एका नामवंत प्राणी शास्त्रज्ञाने म्हटले आहे \"दुर्दैवाने उत्क्रांतिवादाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपल्याला कळला आहे असं सगळ्यांना वाटतं.\" आपल्याला शाळेत शिकवल्यापैकी \"माकडापासून माणूस झाला\" \"माणसाची शेपटी न वापरल्याने झिजून गेली\" \"जिराफाची मान लांब झाली\" \"सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट\" \"समूहाच्या भल्यासाठी..\" अशा तुकड्यापलिकडे फारसं काही लक्षात नसतं. मानवाला सतावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं त्यात आहेत हे तर कोणी सांगितलेलंही नसतं.\nवाचकांना विचार करायला लाऊन सतावण्याचा उद्देश सफल झाला आहे ;) अश्या लेखातील तर्कावर उपक्रमी चर्चा करतील ती आणि लेखमालेतील पुढील पुष्प वाचण्यास उत्सुक आहे\nविनंती: लेखात एखादा शेर/कवितेची ओळ द्याल तेव्हा पूर्ण द्या. एकच ओळ सांगून का जीव टांगणीला लावता राव :)\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nश्री घासकडवी, मागच्या भागाप्रमाणेच हा भागही आवडला. उत्क्रांतीत अनेक अपयशे आहेत तसेच आश्चर्यकारकपणे टिकलेले जीवही.\nकालपरवाच एनपीआर वर रोटीफरविषयी नवीन संशोधनाची ओळख झाली. खाली चित्रफीत देत आहे.\nराजेशघासकडवी [02 Feb 2010 रोजी 14:19 वा.]\nचित्रफितीबद्दल धन्यवाद. रोटीफरच्या जीवाणूंवर मात करण्याच्या \"युक्ती\"प्रमाणे निसर्गात अशा अचंब्यात टाकणार्‍या हजारो adaptations आहेत. ज्या पाहून थक्क व्हायला होतं. पेलीला जे दिसलं, जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतं ते केवळ हिमनगाचं छोटंसं टोक आहे. या लेखमालेवरच्या चर्चांमधून जीवसृष्टीच्या एकंदरीत क्लिष्टतेची थोडी ओळख व्हावी हाही हेतु आहे.\nलैंगिक पुनरुत्पादन हा पुनरुत्पादनाचा एक प्रकार आहे. रचनेच्या क्लिष्टतेच्या चढत्या पायर्‍यांपैकी एक. ती पायरी नक्की कशी चढली गेली याबद्दल अनेक चांगले तर्क असले तरी शेवटचं उत्तर सापडलेलं नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-news-man-masturbates-delhi-bus-video-viral-97651", "date_download": "2018-10-15T08:48:01Z", "digest": "sha1:UHUEJIGUWPD2HGU3FIR5IYHSVI3SAPAL", "length": 13251, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news man masturbates In delhi bus video viral दिल्लीत बसमध्येच हस्तमैथून; व्हिडिओ व्हायरल | eSakal", "raw_content": "\nदिल्लीत बसमध्येच हस्तमैथून; व्हिडिओ व्हायरल\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nनवी दिल्लीः राजधानीत एका मध्यमवयाच्या नागरिकाने धावत्या बसमध्ये हस्तमैथून केल्याची घटना घडली असून, एका विद्यार्थ्याने संबंधित व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली आहे.\nदक्षिण दिल्लीतील वसंत विहारमध्ये बुधवारी (ता. 7) ही घटना घडली. एक मध्यमवयीन नागरिक धावत्या बसमध्ये हस्तमैथून करत होता. त्याच्या शेजारी एक महिला बसली होती. तो तिला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करत होता. बसमध्येच त्याचे कृत्य सुरू होते. परंतु, कोणीही त्याला एका शब्हानेही बोलले नाही. एका विद्यार्थ्याने संबंधित व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.\nनवी दिल्लीः राजधानीत एका मध्यमवयाच्या नागरिकाने धावत्या बसमध्ये हस्तमैथून केल्याची घटना घडली असून, एका विद्यार्थ्याने संबंधित व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली आहे.\nदक्षिण दिल्लीतील वसंत विहारमध्ये बुधवारी (ता. 7) ही घटना घडली. एक मध्यमवयीन नागरिक धावत्या बसमध्ये हस्तमैथून करत होता. त्याच्या शेजारी एक महिला बसली होती. तो तिला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करत होता. बसमध्येच त्याचे कृत्य सुरू होते. परंतु, कोणीही त्याला एका शब्हानेही बोलले नाही. एका विद्यार्थ्याने संबंधित व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.\nसोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या युवकाशेजारी बसलेली महिला तीन दिवसानंतर तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस चौकीमध्ये गेली होती. महिलेला चौकीमध्ये तब्बल सात तास बसवून ठेवण्यात आले.\nमहिलेने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 'संबंधित युवक माझ्या शेजारीली सीटवर बसला होता. तो हस्तमैथून करत होता, शिवाय तो मला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करता होता. मी त्याला ओरडलेही. परंतु, इतर कोणीही त्याच्यावर ओरडले नाही. व्हि़डिओ क्लिपमध्ये त्या नागरिकाचा चेहरा सस्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक करावी.'\nदरम्यान, 2012 मध्ये एका विद्यार्थीनीवर धावत्या बसमध्येच बलात्कार करून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. संपूर्ण जगभर ही घटना पोहचली होती. मात्र, राजधानीमध्ये अद्यापही महिलांसाठी प्रवास सुरक्षित नसल्याचा दावा महिला करत आहेत.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-sport-page-82/", "date_download": "2018-10-15T08:53:09Z", "digest": "sha1:JY75VLH34KTGHQHJ3VCAWPIKHMFJPQ4H", "length": 12128, "nlines": 172, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "यादवची फिरकी अन् इंग्लडची गिरकी | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nयादवची फिरकी अन् इंग्लडची गिरकी\n कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी पुन्हा लोटांगण घातलं. 49.5 षटकामध्येच इंग्लंडचा संघ 268 धावांवर बाद झाला. भारता समोर विजयासाठी 269 धावांचे माफक आव्हान आहे.\nकुलदीप यादवनं 10 षटकामध्ये फक्त 25 धावा देऊन इंग्लंडचे 6 गडी बाद केले. तर उमेश यादवने दोन, युझवेंद्र चहलने एक गडी बाद केला आणि एक खेळाडू धावबाद झाला.\nआजच्या सामान्यामध्ये भारतानं नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडनं चांगली सुरुवात केली. 10 षटकामध्येच इंग्लंडची धावसंख्या 70 पेक्षा जास्त होती. पण कुलदीप यादव गोलंदाजीला आल्यावर त्याने इंग्लंडला धक्के द्यायला सुरुवात केली. आणि इंग्लंडचा डाव सावरलाच नाही.\nइंग्लंडकडून जॉस बटलरनं 51 चेंडूंमध्ये सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तर बेन स्टोक्सनं 103 चेडूंमध्ये 50 धावा केल्या. सलामीला आलेल्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोनं प्रत्येकी 38 धावा केल्या.\n3 वनडे मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच नोटिंगहमच्या ट्रेन्ट बि—जमध्ये खेळवण्यात येत आहे. 269 रनचा पाठलाग करून सीरिजमध्ये 1-0नं आघाडी मिळवण्याची संधी भारताला आहे. इंग्लंडला लोळवणार्‍या कुलदीप यादवनं अनेक रेकॉर्डनाही गवसणी घातली आहे. वनडे क्रिकेटमध्ये डावखुर्‍या स्पिनरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडमध्ये कोणत्याही स्पिनरची ही सर्वोत्तम बॉलिंग आहे. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही स्पिनरची सर्वात चांगली कामगिरी आहे.\nतर भारताकडून ही चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी 2014 साली मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये स्टुअर्ट बिनीनं 4 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. कुंबळेनं 1993 साली वेस्टइंडिजविरुद्ध कोलकात्यामध्ये 12 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. 2003 सालच्या वर्ल्ड कपमध्ये आशिष नेहरानं 23 रन देऊन इंग्लंडच्या 6 बॅटसमनना माघारी पाठवलं. आता कुलदीपनं 25 रन देऊन 6 विकेट घेतल्या.\nइंग्लंडने दिलेल्या 269 धावांचा पाठलाग करताना भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे भारताने लवकरच 50 धावांचा टप्पा ओलांडला. मोईन अलीच्या गोलंदाजीवर राशिद अलीकडे झेल देत धवन माघारी परतला. शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतकी खेळी केली. शेवटची बातमी हाती आली\nतेव्हा विराटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत रोहितने सामन्यावर भारताचं वर्चस्व कायम राखल्याचे वृत्त आहे. 32 षटकात भारताच्या एक बाद 224 धावा झाल्या होत्या. रोहित शर्माने 82 चेंडूत 3 षटकार व 12 चौकारांसह आपले 18 वे शतक साजरे केले.\nPrevious articleहिवरे बाजारला जलनायकांसाठी प्रशिक्षण शिबिर\nNext articleशेतकरी नेत्यांची सरकारकडून हेरगिरी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%82/", "date_download": "2018-10-15T08:10:20Z", "digest": "sha1:J5BXFJQPKKEUO62MRGYP6FE2MS2YRKEX", "length": 11424, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शास्ती करामुळे उद्योग बंद करण्याची वेळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशास्ती करामुळे उद्योग बंद करण्याची वेळ\nपिंपरी – महापालिकेने प्राधिकरण व एमआयडीसीतील पूर्णत्वाचा दाखला न घेतलेल्या उद्योगांची यादी त्या संस्थांकडून मागून घेतली असून कोणतीही शहानिशा न करत ती बांधकामे अवैध जाहीर करून त्यांना शास्ती कराची नोटीस दिली आहे. वास्तविक त्या उद्योगांनी प्राधिकरण व एमआयडीसी यांच्याकडून बांधकाम नकाशे मंजूर करून घेऊन बांधकाम केले आहे. मंदीने पिचलेल्या उद्योजकांना शास्ती करामुळे उद्योग बंद करण्याची वेळ आली असल्याचा संताप चिखली येथे झालेल्या लघुउद्योजकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.\nआमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे तळवडे, कुदळवाडी, भोसरी या परिसरातील शास्ती कराची नोटीस आलेल्या उद्योजकांची बैठक कुदळवाडी येथील संत ज्ञानेश्वर इंडस्ट्रीज येथे पार पडली. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, संस्थापक तात्या सपकाळ, संचालक संजय आहेर, नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, निस्सार सुतार, शांताराम पिसाळ, सुर्यकांत पेठकर, भारत नरवडे, कमलाकर दळवी, जी. बी. तांबे, साहिल पाटील, सचिन गायकवाड, दीपक जाधव, माउली गाडे, संजय तोरखडे, महापालिकेचे प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, पिंपरी-चिंचवड कामगार संघटनेचे अध्यक्ष युवराज पवार आदी उपस्थित होते.\nबैठकीत आमदार लांडगे यांच्यासमोर शास्ती कर नोटीस, वाढत्या औद्योगिक मालाच्या चोऱ्या, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा आदी समस्या उद्योजकांनी मांडल्या. संदीप बेलसरे म्हणाले की, राज्य सरकारच्या राजपत्रात व महापालिकेच्या सर्व आदेशात शास्ती कर हा निवासी अवैध बांधकामांना लागू असल्याचा उल्लेख आहे. तरीही औद्योगिक आस्थापनांना हा कर लागू करण्यात आला आहे. आधीच मंदीमुळे अडचणीत असणाऱ्या उद्योजकांचे त्यामुळे कंबरडे मोडले आहे. 600 चौरस फूटापर्यंतच्या निवासी अवैध बांधकामांना शास्ती करातून सूट देण्यात आली असून 601 ते 1000 चौरस फूट अवैध बांधकामांना मिळकत कराच्या 50 टक्के तर 1001 चौरस फूटाच्या पुढे असणाऱ्या अवैध बांधकामांना मिळकत कराच्या दुप्पट शास्ती कर आकारणी करण्यात येते. त्याच नियमाने औद्योगिक आस्थापनांना शास्ती कर आकारणी करावी. अशा बांधकामांबाबत शास्ती कर लावताना सहानभूती पूर्वक विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली.\nपूर्वलक्षी प्रभावाने कर माफीचा ठराव लवकरच\nया वेळी बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, शास्ती कर रद्द करण्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला असून लघु उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमी तत्पर आहोत. परंतु, न्यायालयाच्या आदेशामुळे पूर्वलक्षी प्रभावाने शास्ती कर लागू करावा लागला असून त्यातून गरीब व मध्यम वर्गाला वगळण्यासाठी शास्ती कर माफीची रचना केली आहे. शास्ती कर कशा प्रकारे आकारणी करायची याचे अधिकार राज्य सरकारने महापालिकेला दिले असून महासभेत या बाबत निर्णय घेण्यात येईल. त्यावेळी निवासी प्रमाणे औद्योगिक अस्थापनांना शास्ती कर आकारणी करण्याबाबत महापालिकेस सूचना करण्यात येईल. तसेच शास्ती कर भरून हे बांधकाम नियमित करण्याची सूचना महापालिकेला करण्यात येईल. तसेच शास्ती कराच्या 10 ते 15 टक्के एक रकमी कर वसूल करून उर्वरित कर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा ठराव महासभेत मंजूर केला जाईल, अशी ग्वाही आमदार लांडगे यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम\nNext articleगांधीजींची विचारधारा ही भाजपाचीच होती : गिरीश महाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/petrol-pump-money-get-started-17006", "date_download": "2018-10-15T09:04:26Z", "digest": "sha1:JZ7YKQEGCCL7RFKCLUZE4V4MVJ2X2BXG", "length": 11012, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Petrol pump money to get started पेट्रोल पंपावर पैसे मिळण्यास सुरवात | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल पंपावर पैसे मिळण्यास सुरवात\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - देशभरातील सरकारी कंपन्यांच्या सातशे पेट्रोल पंपावर डेबिट कार्डद्वारे शुक्रवारी पैसे देण्यास सुरवात झाली. या सुविधेअंतर्गत एका व्यक्तीला दिवसाला दोन हजार रुपये देण्यात येत आहेत.\nया आठवडाअखेरीस ही सुविधा अडीच हजार पंपांवर उपलब्ध होईल आणि लवकरच ही सुविधा देशरातील 20 हजार पेट्रोल पंपांवर सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने काल पेट्रोल पंपावर एका व्यक्तीला डेबिट कार्डद्वारे दोन हजार रुपये देण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. एसबीआयच्या कार्ड मशिन ज्या पंपावर आहेत, अशाच पंपावर सध्या ही सुविधा देण्यात येत आहे.\nनवी दिल्ली - देशभरातील सरकारी कंपन्यांच्या सातशे पेट्रोल पंपावर डेबिट कार्डद्वारे शुक्रवारी पैसे देण्यास सुरवात झाली. या सुविधेअंतर्गत एका व्यक्तीला दिवसाला दोन हजार रुपये देण्यात येत आहेत.\nया आठवडाअखेरीस ही सुविधा अडीच हजार पंपांवर उपलब्ध होईल आणि लवकरच ही सुविधा देशरातील 20 हजार पेट्रोल पंपांवर सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने काल पेट्रोल पंपावर एका व्यक्तीला डेबिट कार्डद्वारे दोन हजार रुपये देण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. एसबीआयच्या कार्ड मशिन ज्या पंपावर आहेत, अशाच पंपावर सध्या ही सुविधा देण्यात येत आहे.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nनिम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना\nसोलापूर - वाचन संस्कृती वाढावी म्हणून सरकार एकीकडे सोमवारी (ता. 15) गावोगावी \"वाचन प्रेरणा' दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nपिकांचे अवशेष जाळण्यावर शेतकरी ठाम\nगुडगाव (वृत्तसंस्था) : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी झुगारून देत हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाचे अवशेष अद्यापही जाळत...\nकेरळमध्ये आज लाँग मार्च; शबरीमाला मंदिरप्रवेश वाद\nतिरुअनंतपुरम : शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध केरळ सरकारने याचिका दाखल करावी, या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/index", "date_download": "2018-10-15T09:55:38Z", "digest": "sha1:HUVIITXR4MO2LJIJCF7V52ZQCD7IXYCO", "length": 10815, "nlines": 166, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अनुक्रमणीका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n15-11-10 आंदोलन शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरोको 2,737\n12-01-11 चित्रफित-VDO वाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का\n21-01-11 प्रकाशचित्र - Photo कॅम्पस परिवार सत्कार समारंभ - आर्वी (छोटी) 1,738\n23-05-11 शेतकरी संघटना शेतकरी प्रकाशन 4,152\n23-05-11 वांगे अमर रहे शेतकरी पात्रता निकष 1,931\n25-05-11 शेतकरी गीत आता उठवू सारे रान 2,520\n25-05-11 शेतकरी गीत मेरे देश की धरती 1,216\n29-05-11 वांगे अमर रहे हत्या करायला शीक 2,065\n30-05-11 माझे गद्य लेखन मीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे 1,806\n30-05-11 माझे गद्य लेखन स्टार माझा स्पर्धा विजेता - माझा ब्लॉग रानमोगरा 2,212\n31-05-11 शेतकरी गीत उषःकाल होता होता 1,225\n01-06-11 शेतकरी संघटना प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 2,595\n08-06-11 आंदोलन रामदेवबाबांना पाठींबा 1,257\n11-06-11 रानमेवा गणपतीची आरती 4,540\n11-06-11 रानमेवा पराक्रमी असा मी 1,354\n11-06-11 रानमेवा पहाटे पहाटे तुला जाग आली 3,664\n13-06-11 वांगे अमर रहे कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\n15-06-11 रानमेवा मग हव्या कशाला सलवारी 1,873\n15-06-11 रानमेवा सलाम नाबाद २००\n15-06-11 रानमेवा शेतीकाव्य नाचू द्या गं मला 1,732\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A8", "date_download": "2018-10-15T08:18:15Z", "digest": "sha1:DT3OFLCUXQEU4ITRRVCAOERVJB2OAPGW", "length": 5638, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ६० चे - ७० चे - ८० चे - ९० चे - १०० चे\nवर्षे: ७९ - ८० - ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nरोमन सम्राट डॉमिशियनने लिजियो पहिली मिनर्व्हिया ही पलटण उभारली.\nइ.स.च्या ८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/1653", "date_download": "2018-10-15T09:05:45Z", "digest": "sha1:IW26HCSJGZYO7BZUTLA6UUBH3Y5ZN7LH", "length": 11902, "nlines": 185, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुबई | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुबई\nनमस्कार मंडळी, सुट्टी संपली\nसुट्टी संपली का नाही अजुन देशात का परत आलात\nईथे कोणीच येत नाही हल्ली असे दिसते..\nगणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय\nनवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा खटाटोप याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.\nतुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला\nदिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.\nहितगुज दिवाळी अंक, २०११\nमतदानाची रीक्षा आली मतदानाची\nमतदानाची रीक्षा आली मतदानाची रीक्षा\nमत देणार नाही त्याला बाप्पा करेल शिक्षा\nनमस्कार .....दिवाळिच्या शुभेच्छा सर्वाना\nशोमे, दिड महीन्या नंतरही तुच\nशोमे, दिड महीन्या नंतरही तुच पुन्हा\nअरे मग दुबई ला मीच रिकाम\nअरे मग दुबई ला मीच रिकाम टेकडी आहे ना\nनमस्कार दुबईकर. मला कामासाठी\nनमस्कार दुबईकर. मला कामासाठी हमरिया फ्री झोन मध्ये यायचे आहे. जवळपास राहण्यासाठी चांगली जागा सुचवा.\nचुचु अजमानची काही माहिती आहे\nचुचु अजमानची काही माहिती आहे का\nम्ह्हं.... इथे नव्हेंबर उजाडलाच नाही......\nफेब्रुवारी २०१२. येथे काहीच\nफेब्रुवारी २०१२. येथे काहीच हालचाल नाही.\nअरे असा धागा आहे का\nअरे असा धागा आहे का\nदुबईत स्वस्त व मस्त राहण्याची\nदुबईत स्वस्त व मस्त राहण्याची सोयी विषयी माहिती द्या प्लीज ..\nदुबईकरांनो या माहितीच्या शोधात आहे.\nदुबई मध्ये कुणी माबोकर आहेत\nदुबई मध्ये कुणी माबोकर आहेत का विपू किँवा व्यनि मधून संपर्क करणार का प्लीज\nनिंबुडा.. दुबईत अनेक मराठी\nनिंबुडा.. दुबईत अनेक मराठी कुटुंब आहेत. देवळात, बाजारात कुणी मराठी बोलताना दिसले कि आपणच ओळख करुन घ्यायची. मग संपर्क वाढत जातो.\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-marathi-websites-narendra-modi-92112", "date_download": "2018-10-15T09:04:39Z", "digest": "sha1:BDPALKB36XOSS2ZOW7CXMDU47XBYIFGH", "length": 12913, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Narendra Modi तुमचा हात धरून पुढे नेऊ : मोदी | eSakal", "raw_content": "\nतुमचा हात धरून पुढे नेऊ : मोदी\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nनवी दिल्ली/ग्रेटर नोएडा : चौकटीच्या बाहेर विचार करत युवकांनी नोकऱ्या निर्माण करणारे व्हावे, स्टार्टअप उभारणीसाठी सरकार तुम्हाला पाठबळ देण्यास तयार आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युवकांना केले.\nग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात झालेल्या 22 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. प्रत्येकाला एकट्यानेच सुरवात करावी लागते, मात्र निवडलेल्या मार्गावरून ध्येयनिष्ठेने वाटचाल केल्यास इतर जण तुम्हाला साथ देतात, असे मोदी यांनी युवकांशी संवाद साधताना सांगितले.\nनवी दिल्ली/ग्रेटर नोएडा : चौकटीच्या बाहेर विचार करत युवकांनी नोकऱ्या निर्माण करणारे व्हावे, स्टार्टअप उभारणीसाठी सरकार तुम्हाला पाठबळ देण्यास तयार आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युवकांना केले.\nग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात झालेल्या 22 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. प्रत्येकाला एकट्यानेच सुरवात करावी लागते, मात्र निवडलेल्या मार्गावरून ध्येयनिष्ठेने वाटचाल केल्यास इतर जण तुम्हाला साथ देतात, असे मोदी यांनी युवकांशी संवाद साधताना सांगितले.\nस्टार्टअप सुरू करण्यास प्रोत्साहन देताना मोदींनी, 'काळजी करू नका. पहिले पाऊल उचला, सरकार तुमच्या बरोबर आहे,' असे आश्‍वासन दिले. उद्योग सुरू करताना युवकांनी बॅंक गॅरंटी, कर्ज यांची काळजी करू नये, आम्ही तुम्हाला हाताला धरून पुढे नेऊ, नंतर तुम्ही स्वत:च पुढे जाण्यास समर्थ व्हाल, असे मोदी म्हणाले. या वेळी मोदींनी केंद्र सरकारच्या मुद्रा, कौशल्य विकास, स्टार्टअप फंड अशा विविध योजनांचीही माहिती दिली.\nग्रेटर नोएडामधील या कार्यक्रमामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट सहभाग घेतला होता. त्यांनी भगवान श्रीरामाचे उदाहरण देताना युवकांना कितीही अडचणी आल्या तरी योग्य मार्ग न सोडण्याचा सल्ला दिला.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.holmbygden.se/mr/2014/01/27/februarifiske-pa-lovastjarn/", "date_download": "2018-10-15T09:28:49Z", "digest": "sha1:QIEMARRLBISXEW6ZFTUVC4U3FHAG7XNO", "length": 6121, "nlines": 112, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "LÖVÅSTJÄRN फेब्रुवारी रोजी मासेमारी | Holmbygden.se", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\n← मागील पुढे →\nLÖVÅSTJÄRN फेब्रुवारी रोजी मासेमारी\nवर पोस्टेड 27 जानेवारी, 2014 करून Holmbygden.se\nयेथे पीडीएफ मध्ये Lövåstjärns मासेमारी दिवस फ्लायर डाउनलोड करा.\nशनिवारी 15/2 -14 येथे. 09oo मी मासेमारी एक दिवस उघडा LÖVÅSTJÄRN, वेळ 14oo थांबवू, बद्दल पुरस्कार. येथे. 15आणि.\n1:घेतला, लाभ मूल्य > 5000 के.आर., इतर दर आणि बक्षीस मूल्य संख्या दिवस सहभागींची संख्या अवलंबून असते.\nसेवा च्या जोमाने lingonberry सह खुले आग प्रती केले – सुटे गरम कुत्रा – मऊ. कॉफी दिवसा सहभागी उपलब्ध आहे, येथे “kymigt” हवामान आम्ही गरम मटनाचा रस्सा व्यवस्था.\nLÖVÅSTJÄRN एक आनंददायक दिवस आपले स्वागत आहे\nप्रवेश ट्रेडिंग सलाम / रोलँड\nही एंट्री मध्ये नोंदवलेला बातम्या करून Holmbygden.se. बुकमार्क प्रचिती.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-rashi-bhavishya-in-marathi-for-6-may-2018/articleshow/64046454.cms", "date_download": "2018-10-15T09:51:34Z", "digest": "sha1:4PFYHQGN6C46XZ2ZBYENQTZ6WYT6WURP", "length": 12685, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Today Rashi Bhavishya 6 May, आजचं राशी भविष्य ६ मे २०१८", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ मे २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ मे २०१८\nमेष: खर्चाची शक्यता. विचार करून निर्णय घ्या. वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बेताचं राहील.\nवृषभ: आर्थिक लाभाची शक्यता आहे. हाती घेतलेली कामं पूर्ण झाल्याने आनंदी राहाल. शैरीरिक आणि मानसिकरित्या प्रफुल्लित राहाल.\nमिथुन: . प्रतिस्पर्ध्यांपासून सावधान. नकारात्मक विचारात राहू नका. असंतुष्टतेच्या भावनेतून व्यग्र राहाल. स्वास्थ्य सांभाळा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही.\nकर्क: प्रवासाची शक्यता आहे.भावनेच्या भरात वाहावत जाऊ नका आरोग्य उत्तम राहील. पण माध्यान्हनंतर निराशा दाटण्याची शक्यता आहे. खर्चाची दाट शक्यता आहे.\nसिंह: कौटुंबिक कार्यासाठी खर्च होईल.आज कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत तुम्ही नसाल. वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणतेही गैरसमज निर्माण होऊ देऊ नका.\nकन्या: शारीरिक आणि मानसिक स्थितीही उत्तम राहील. व्यवसायात यश पण दुपारनंतर कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा.\nतुळ: वास्तूत महत्त्वपूर्ण बदल करण्याची इच्छा निर्माण होईल. कौटुंबिक आनंददायी वातावरणामुळे मानसिक शांतता लाभेल.\nवृश्चिक: आजचा दिवस शुभ आहे. परदेशी वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल.धनलाभ होण्याची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.\nधनु: आर्थिक स्थिती बेताची राहील. निषेधात्मक विचार तुमच्या मनाच्या स्वास्थ्यतेवर नकारात्मक प्रभाव करतील. प्रवासाचा योग आहे.\nमकर: खर्चाचा दिवस आहे. कौटुंबिक कारणानिमित्त प्रवास होईल. दुपारनंतर मानसिकरित्या व्यग्रता अनुभवाल.\nकुंभ: आजचा दिवस सुख आणि शांतिदायक जाईल. खर्च होईल. कौटुंबिक जीवनात आनंद अनुभवाल. शारिरीक आणि मानसिक स्वस्थता प्राप्त होईल.\nमीन: आजचा दिवस विजातीय आकर्षणापासून दूर राहा .नवं काम आज हाती घेणं टाळा. दुपारनंतरचा काळ चांगला आहे.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ ऑक्टोबर २०१...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n7Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३० एप्रिल २०१८...\n8Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २९ एप्रिल २०१८...\n9Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २८ एप्रिल २०१८...\n10Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २७ एप्रिल २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2018-10-15T09:26:42Z", "digest": "sha1:S2DXR3S6EHSBY567RF2OFDCAXWJHBMKK", "length": 4083, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "येमेनचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार २२ मे १९९०\nयेमेनचा ध्वज २२ मे १९९० रोजी उत्तर येमेन आणि दक्षिण येमेनच्या विलिनीकरणानंतर स्वीकारला गेला.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/government-subsidy-for-e-vehicles/articleshow/64193683.cms", "date_download": "2018-10-15T09:50:36Z", "digest": "sha1:BO37ZMRWNY7TQQ35SVZH4RVKFBWP5S5Z", "length": 16347, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: government subsidy for e-vehicles? - ई-वाहनांसाठी सरकारचे अनुदान? | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nईटी वृत्त, नवी दिल्ली\nतुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर केंद्र सरकारच्या अनुदानाचा फायदा घेऊ शकता. मात्र, त्यासाठी ते वाहन इलेक्ट्रिक असणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. जुन्या गाड्या भंगारात काढून नवी इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकीची खरेदी करण्यासाठी या अनुदानाचा वापर करता येणार आहे. पेट्रोल अथवा डिझेलची कार भंगारात काढून इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी अडीच लाख रुपयांचे तर, दीड लाख रुपयांपर्यंच्या ई-बाइकच्या खरेदीसाठी तीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येण्याची शक्यता आहे. या, संदर्भात केंद्रातर्फे धोरणही तयार करण्यात आले आहे.\nव्यावसायिक कॅबचालक आणि बसचालकांना मात्र, कार आणि बाइकच्या तुलनेत अधिक अनुदान देण्यात येण्याची शक्यता आहे. पंधरा लाख रुपयांपर्यंतची इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी दीड लाख रुपये ते अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे अनुदान केवळ 'बीएस ३'पूर्वीच्या मानांकनाच्या जुन्या गाड्या भंगारात घालून व्यक्तिगत वापरासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या नव्या ई-कारच्याच खरेदीवर मिळणार आहे. त्यासाठी गाडी भंगारात घातल्याचे मान्यताप्राप्त भंगार केंद्राच्या प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारच्या अनुदानासाठी ९,४०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.\nप्रवासी वाहने आणि दुचाकी वाहनांच्या खरेदीवरील अनुदानासाठी येत्या पाच वर्षांत केंद्र सरकारतर्फे १,५०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. त्यापैकी १,००० कोटी रुपये देशभरात चार्जिंग स्टेशनच्या उभारणीवर खर्च होणार आहेत. दहा लाख लोकसंख्या असणाऱ्या आणि स्मार्ट शहरांच्या योजनेत समाविष्ट शहरांव्यतिरिक्त नवी दिल्ली-जयपूर, नवी दिल्ली-चंडीगड, चेन्नई-बेंगळुरू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रत्येकी २५ किलोमीटरनंतर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येण्याची योजना आखण्यात आली आहे.\nतीन किमीवर चार्जिंग स्टेशन\nइलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभर चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी धोरणही आखण्यात आले असून, दहा लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात दर तीन किमोमीटरनंतर आणि राष्ट्रीय महामार्गावर दर पन्नास किलोमीटरनंतर एक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित आहे. या शिवाय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे चार्जिंग स्टेशनसाठी जागा देण्यात येतील त्यांनाही आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते पाच वर्षांत देशभर ३०,००० स्लो चार्जिंग स्टेशन आणि १५,००० फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. ज्या कंपन्या अथवा व्यक्ती चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी पुढाकार घेतील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने जागा आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nकेंद्र सरकारतर्फे चार्जिंग स्टेशनसाठीही अनुदान मिळण्याची शक्यता आहे. सध्या चार्जिंग स्टेशनसाठी एनटीपीसी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि इंडियन ऑइल यांनी तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्रात सध्या सोलापूरसह अनेक ठिकाणी 'एनटीपीसी'चे प्रकल्प कार्यरत आहेत. या शिवाय पॉवर ग्रीड कॉर्पोरेशननेही हैदराबाद मेट्रो रेलशी करार केला असून, कंपनीतर्फे हैदराबादमध्ये ई-की, ई-बाइक आणि ई-रिक्षांच्या चार्जिंगसाठी पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी टाटा मोटर्स, महिंद्र आणि महिंद्र, ओला आणि उबर या खासगी कंपन्यांनीनीही रस दाखवला आहे.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\nSensex शेअर बाजारात 'भूकंप'; १ हजार अंकांनी कोसळला निर्देशां...\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला\n...अन्यथा SBIची नेट बँकिंग होणार बंद\nएसबीआयला लागला पाच हजार कोटींचा चुना\nदेशांतर्गत तेल उत्पादन घटले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2कर्नाटक निकालाचे शेअर बाजारात पडसाद...\n3गुंतवणुकीचे १० चांगले पर्याय...\n5पंजाब बँकेचा तोटा १३ हजार कोटींवर...\n6कच्च्या तेलदरांत साडेतीन वर्षांचा उच्चांक...\n7निवृत्ती वेतनासाठी आधारसक्ती नाही...\n8उडानचे किमान तिकीट ९६७ रु....\n10उडानचे किमान तिकीट ९६७ रु....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6302", "date_download": "2018-10-15T09:31:15Z", "digest": "sha1:EOAFIPO6XUDPUJ6UNNC5FE5H3GFK5SBY", "length": 52296, "nlines": 144, "source_domain": "aisiakshare.com", "title": " किरण नगरकर मुलाखत : भाग ३ । \"Storytellers are liars.\" | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकिरण नगरकर मुलाखत : भाग ३ \nकिरण नगरकर मुलाखत : भाग ३ \n मिथकं आणि समकालीन वास्तव\nऐसी अक्षरे : मागच्या वेळी आपण मिथकांबद्दल बोलत होतो तोच धागा पकडून आताही बोलू, तुम्ही 'सात सक्कं…'मध्ये जेव्हा वास्तवाकडे बघता आणि नंतर 'रावण आणि एडी' असेल किंवा 'बेडटाईम स्टोरी' असेल त्यातून वास्तवाकडे बघता, ह्यांत फरक आहे. उदा. 'सात सक्कं…' मधला हा तुकडा पाहा : “समुद्र, फुलं, चंद्र, बेडूक, गोगलगाय, रेव्हेन्यू स्टँप, गोल्ड स्पॉट, कपाट, मांजर, झेंडू…”. अशा गमतीशीर गोष्टी मध्ये मध्ये येतात त्या surreal वाटतात, त्यात मिथक नाही. त्याचप्रमाणे, 'सात सक्कं…'मध्ये येणारी जी भाषा आहे ती मराठी-हिंदी आहे, त्याला एकप्रकारे बम्बैय्या हिंदी म्हणता येईल. म्हणजेच तुमच्या आजूबाजूच्या भाषेचा त्यात समावेश आहे, आजूबाजूचं वास्तव तुम्ही 'सात सक्कं…'मध्ये बघता. आणि नंतर तुम्हाला मिथकांमध्ये वास्तवाकडे पाहण्याचा एक गमतीशीर दृष्टिकोन मिळतो आणि त्यातून तुम्ही वास्तवाकडे बघता. 'सात सक्कं…'मध्ये वास्तव मांडताना वेगळा सूर आहे आणि 'बेडटाईम स्टोरी', 'रावण अँड एडी' किंवा 'ककल्ड'मध्ये वास्तव मांडताना मिथकांचा वापर केलात; तो वेगळा सूर आहे. तर हे जे आहे, वास्तवाकडे बघण्याचं जे वेगवेगळं logic आहे ते आम्हाला तुमच्याकडून समजलं तर फार मजा येईल.\nकिरण नगरकर : 'बेडटाईम स्टोरी' अर्थातच मिथकांबद्दल आहे, अतिशय फेरफार केला आहे त्यात पण तरीही. तुम्ही 'ककल्ड' वाचलं असेल तर त्यामध्ये एक पात्र आहे 'भूतनीमाता' नावाचं. हे पात्र surreal आहे. कारण ती त्याच्या मनातली समंध बनते; त्यातून महाराजकुमारला बायकोचा विनाश करायचा असतो; पण शेवटी महाराजकुमार म्हणतो की काहीही झालं तरी 'I am madly in love with her, she is the only one who matters to me.' हे काही पूर्णपणे वास्तववादी नाही ना शिवाय, काही लेखक त्यांच्या कादंबरीमधल्या सर्व घटकांवर खूप काळजीपूर्वक काम करतात. अगदी प्रमाणिकपणे सांगायचं तर मी 'ककल्ड' लिहायला सुरुवात केली तेव्हा अगदी reluctantly लिहीत होतो, कारण मला या बाईशी काहीही संबंध ठेवायचा नव्हता. (बोलताना आपण किती विचित्र बोलतो; पाहा ना, म्हणजे या मीरानं माझ्याकडे अर्धा सेकंदपण पाहिलं नसतं, पण तरीही मी म्हणतो की ‘मला संबंध ठेवायचा नव्हता’ शिवाय, काही लेखक त्यांच्या कादंबरीमधल्या सर्व घटकांवर खूप काळजीपूर्वक काम करतात. अगदी प्रमाणिकपणे सांगायचं तर मी 'ककल्ड' लिहायला सुरुवात केली तेव्हा अगदी reluctantly लिहीत होतो, कारण मला या बाईशी काहीही संबंध ठेवायचा नव्हता. (बोलताना आपण किती विचित्र बोलतो; पाहा ना, म्हणजे या मीरानं माझ्याकडे अर्धा सेकंदपण पाहिलं नसतं, पण तरीही मी म्हणतो की ‘मला संबंध ठेवायचा नव्हता’\nतर 'ककल्ड'मध्ये मला या बाईबद्दल काहीच, काहीही लिहायचं नाही इतकंच माझ्या मनात होतं. पण कर्मधर्मसंयोगानं काही गोष्टी अगदी अचानक घडत गेल्या. अरुणनं (कोलटकर) मला एक छोटंसंच हिंदी पुस्तक दिलं होतं वाचायला. आता मला त्याचं नावही आठवत नाही. त्यावेळी मी कर्नल टाॅडकडे वळलो होतो. त्यात त्याने काहीही लिहिलंय 'अमरचित्रकथा'टाईप. पण अरुणनं दिलेलं पुस्तक वाचल्यावर मला पहिल्यांदा लक्षात आलं की महाराजकुमारचं म्हणजे भोजराजचं नाव कुणीच कधीच घेत नाही. त्यावेळी मला लक्षात आलं की आपल्याला या बाईच्या नवऱ्याचं साधं नुसतं नावसुद्धा माहीत नाही. मग मी फार फार तर १०४ पानांचं बोल्ड टाईपमध्ये एखादं पुस्तक लिहिलं असतं. परंतु कर्मधर्मसंयोगानं हे पुस्तक लिहायला मी इथं सुरू केलं नाही; मी तेव्हा परदेशात होतो. तेव्हा भाड्याच्या छोट्या अपार्टमेंटमधून मला काढण्यासंदर्भात केस चालली होती. तर तेव्हा मला सुरुवातसुद्धा काय असेल हे माहीत नव्हतं. तर सांगायची गोष्ट अशी की त्यामुळे कादंबरीत सुरुवातीला स्मॉल कॉजेस कोर्ट आलं. महाराजकुमार स्वतःला निळं बनवतो या एका प्रसंगाव्यतिरिक्त माझ्या नजरेसमोर काहीच नव्हतं. मी कुठे जाणार, या कशाचीही कल्पना मला तेव्हा नव्हती. मी अंधारातून पुढे चाललो होतो.\nआता पुस्तक प्रकाशनालाही वीस वर्षं झाली. तर मला इतकंच सांगायचं आहे की या पुस्तकाच्या बाबतीत मी स्वतःला कारकून समजतो. हे पुस्तक कोणी मला डिक्टेट केलं ते मला माहीत नाही. परंतु सगळे प्रसंग अगदी ऐनवेळी शेवटच्या घटकेला सुचलेले आहेत. त्यामुळं त्या एका पुस्तकाबद्दल मला इतकंसंही श्रेय घेता येत नाही. तुम्ही याला देवाची देणगी म्हणा किंवा आणखी काही ते मला माहीत नाही. परंतु एके दिवशी मी सकाळी झोपेतून जागा झालो, तसं पुस्तक लिहून बरेच दिवस झाले होते. मी कसं पुस्तक लिहिलं, एक-एक गोष्ट कशी घडत गेली हे मी माझ्या जोडीदाराला सांगितलं. हे सगळं तसं तर मजेत सुरू होतं, पण तरीही त्याला गांभीर्य होतं. माणसानं किती खोटं बोलावं, तर माझ्याकडं पहावं शेवटी कादंबरी जो लिहितो तो खोटंच बोलतो नाही का शेवटी कादंबरी जो लिहितो तो खोटंच बोलतो नाही का मी पुस्तकाच्या अंतभाषणामध्ये लिहिलंही आहे : “Storytellers are liars. We all know that.” मी 'सात सक्कं...' लिहिली, ती वाचून त्याबाबत माझ्या भावाचं म्हणणं आहे, की त्यातले काही प्रसंग आमच्या दोघांच्या आयुष्यातले आहेत; तर काही गोष्टी पूर्णपणे काल्पनिक आहेत. तर देवाचं किंवा कुणाचं माझ्यावर प्रचंड प्रमाणात ऋण आहे, असं मी मानतो, कारण त्यांनी मला पहिल्या पुस्तकातच खोटं बोलायला शिकवलं.\nआता या बोलण्याची व्याप्ती जराशी वाढवून बोलायचं झालं तर मी एक वेगळं उदाहरण देईन : मराठीमध्ये (इतर भारतीय भाषांबद्दल मी बोलत नाही) दलित लेखकांनी आत्मकथन लिहायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला खरोखर खूप आनंद वाटला की ते लिहिते झाले, परंतु ते पुढे गेलेच नाहीत. ते खोटं बोलायला शिकलेच नाहीत. (तुम्ही आता हे कुठं प्रकाशित कराल, त्यानंतर फेसबुकवर वगैरे मला प्रचंड जोडे मिळणार आहेत बघा यामुळं) पण खोटं बोलणं याचा गैरअर्थ घेण्याची सवय आपल्या मराठी लोकांच्या अंगवळणी पडलीये की काय कुणास ठाऊक) पण खोटं बोलणं याचा गैरअर्थ घेण्याची सवय आपल्या मराठी लोकांच्या अंगवळणी पडलीये की काय कुणास ठाऊक Metaphysically लिहिलंय की simile वापरून लिहिलंय हे फरक समजत नाहीत का, हे मला कळत नाही. हे असं का व्हावं याबाबत एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण मराठीतलं पूर्वीचं म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम वगैरे लिखाण बघा, उदाहरणार्थ : 'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल', वगैरे जे आहे तर ते आपण शब्दशः घेत नाही ना, आपण त्यातले भाव समजून घेतो की संपूर्ण जीवन विठ्ठल आहे. तर, सांगायचा मुद्दा काय की हे लेखक गोष्ट सांगण्यामध्ये पुढे गेले नाहीत. माझ्यासाठी ही फार खेदाची गोष्ट आहे.\nआता मिथकांकडे पुन्हा वळू. तीन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे mythology. दुसरं म्हणजे epics. तिसरी गोष्ट म्हणजे संतकवी. आता असे कवी आहेत की नाहीत, मला माहीत नाही. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, तुकाराम, बहिणाबाई वगैरे होते. 'तुका म्हणे', 'कहत कबीर' वगैरे ते स्वतःच म्हणायचे. तेव्हा कॉपीराइट नव्हता; मी तेव्हा असतो तर मीही काही तरी लिहून तिथे 'ज्ञानेश्वर म्हणे' वगैरे काही तरी लिहिलं असतं मग त्यातलं अस्सल कोणतं आणि नकली कोणतं ते कसं ओळखता यावं मग त्यातलं अस्सल कोणतं आणि नकली कोणतं ते कसं ओळखता यावं त्यासाठी खरी स्कॉलरशिप हवी आणि ती आपल्याकडे फार कमी आहे. उदा. तुकारामाकडे पाहण्याची खरी वृत्ती आपल्याकडे फादर दलरींनी आणली बघा. तर जे ह्या संतकवींची नक्कल करायचे त्यांच्यात काही अगदीच वाईट होते; काही सक्षम होते; पण त्यात काही अतिशय हुशार लोकही होते. तर त्यांच्यात आणि अस्सल लोकांत फरक कसा करायचा त्यासाठी खरी स्कॉलरशिप हवी आणि ती आपल्याकडे फार कमी आहे. उदा. तुकारामाकडे पाहण्याची खरी वृत्ती आपल्याकडे फादर दलरींनी आणली बघा. तर जे ह्या संतकवींची नक्कल करायचे त्यांच्यात काही अगदीच वाईट होते; काही सक्षम होते; पण त्यात काही अतिशय हुशार लोकही होते. तर त्यांच्यात आणि अस्सल लोकांत फरक कसा करायचा आपल्याकडे जे संत झाले ते सगळे कवी कसे झाले आपल्याकडे जे संत झाले ते सगळे कवी कसे झाले त्या काळात पद्यातच अनेक प्रकारचं लिखाण लिहिलं जायचं हे खरं आहे. मी काही पाणिनी वगैरे वाचलेलं नाही; पण असेल तर तेही पद्याच्या घाटातच असेल बहुतेक. किंवा ती लाल देड म्हणून काश्मिरी कवयित्री पाहा; बसवण्णा पाहा. सगळे कवी त्या काळात पद्यातच अनेक प्रकारचं लिखाण लिहिलं जायचं हे खरं आहे. मी काही पाणिनी वगैरे वाचलेलं नाही; पण असेल तर तेही पद्याच्या घाटातच असेल बहुतेक. किंवा ती लाल देड म्हणून काश्मिरी कवयित्री पाहा; बसवण्णा पाहा. सगळे कवी तर, सांगायचा मुद्दा असा, की त्यांतला अस्सल कबीर किंवा तुकाराम कोणता आणि त्यांची नक्कल कोणती हे आपल्याला सांगता येत नसल्यामुळे झालं काय, तर त्यांनाही एक मिथकाचा दर्जा प्राप्त झाला तर, सांगायचा मुद्दा असा, की त्यांतला अस्सल कबीर किंवा तुकाराम कोणता आणि त्यांची नक्कल कोणती हे आपल्याला सांगता येत नसल्यामुळे झालं काय, तर त्यांनाही एक मिथकाचा दर्जा प्राप्त झाला\nमाझ्या लहानपणी मला पुंडलिक म्हणता येत नसे, मी पंडुलिक म्हणत असे आणि माझे काका खवचटपणे त्यावरून माझी चेष्टा करत असत. त्यामुळे माझ्या मनात पुंडलिकाबद्दल काहीसा रोष होता. बहुतेक म्हणूनच पुंडलिकानं नंतर मला फार चांगली शिकवण दिली. मूळ कथा काय आहे आणि तिचं मर्म काय आहे ह्याची मला कल्पना नव्हती. पण मी माझ्यापरीनं या कथेचं interpretation करायला सुरुवात केली ती अशी : पावसाळ्याचे दिवस आहेत, पुंडलिक आपल्या आईवडीलांचे पाय, पाठ दाबून देत आहे. पूर्वी आपल्याकडे काही दुखत असेल तर वीट गरम करून त्यानं शेक देत, ऊब देत तसंच तो करत आहे. पाऊस जरा कमी झाला आहे तेवढ्यात दारात विठ्ठल उभा ठाकतो आणि म्हणतो की 'हवा छान पडली आहे पुंडलिक, let’s go for a walk' यावर पुंडलिक म्हणतो की 'थांब थोडा, माझ्या आईबाबांचे पाय मी दाबून देत आहे, त्यांना वेदना होत आहेत; म्हणून तू थोडा थांब मी येतोच.' असं म्हणून पुंडलिक विठ्ठलाकडे ती वीट फेकतो आणि मग तेव्हापासून विठ्ठल पुंडलिकाची वाट बघत त्या विटेवर उभा आहे. आता दुसऱ्या कुठल्या धर्मांमध्ये देव आपल्या भक्ताची वाट पाहात थांबलाय' यावर पुंडलिक म्हणतो की 'थांब थोडा, माझ्या आईबाबांचे पाय मी दाबून देत आहे, त्यांना वेदना होत आहेत; म्हणून तू थोडा थांब मी येतोच.' असं म्हणून पुंडलिक विठ्ठलाकडे ती वीट फेकतो आणि मग तेव्हापासून विठ्ठल पुंडलिकाची वाट बघत त्या विटेवर उभा आहे. आता दुसऱ्या कुठल्या धर्मांमध्ये देव आपल्या भक्ताची वाट पाहात थांबलाय मी ही कथा सांगण्याचं कारण म्हणजे आपल्यावर जे भयाण लोक आता सत्ता करत आहेत त्यांना हिंदू तत्त्वज्ञानाचा, मिथकांचा साधा गंधही नाही. त्यांना फक्त गैरअर्थ लावता येतो, त्यातलं मर्म समजतच नाही त्यांना. महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलंय की नाही कुणास ठाऊक, पण देव भक्तासाठी थांबलाय, ही घटना किती विलक्षण आहे मी ही कथा सांगण्याचं कारण म्हणजे आपल्यावर जे भयाण लोक आता सत्ता करत आहेत त्यांना हिंदू तत्त्वज्ञानाचा, मिथकांचा साधा गंधही नाही. त्यांना फक्त गैरअर्थ लावता येतो, त्यातलं मर्म समजतच नाही त्यांना. महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलंय की नाही कुणास ठाऊक, पण देव भक्तासाठी थांबलाय, ही घटना किती विलक्षण आहे नाही तर एरवी आपल्याला सांगितलं जातं की भक्तानं देवासाठी वाट पाहायची असते. म्हणून मला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते.\nमला आवडणारी अजून एक गोष्ट ग्रीक एपिक्समधली आहे. होमरच्या 'ओडिसी'मधली ही कथा आहे. युलिसिस किंवा ओडिसिअस अनेक लढाया जिंकून बऱ्याच काळानं आपल्या राज्यात परतत असतो. तो आणि त्याचे सहकारी इतक्या वर्षांनंतर आपल्या प्रतीक्षेत असणाऱ्या आपल्या बायकांकडे जायला अधीर आहेत. जहाजातून तो लांबचा प्रवास करत असताना एके ठिकाणी ते जहाज बंदराला लावून त्या रात्री त्या राज्यात मुक्काम करायचा असं तो आणि त्याच्याबरोबर असणारे त्याचे साथीदार ठरवतात. त्यावेळच्या प्रथेनुसार, राज्यात कुणीही नवा राजा आला तर त्याला मेजवानी देऊन, भेटवस्तू देऊन त्याचा आदरसत्कार केला जात असे. याच प्रथेनुसार त्या राज्यात उतरल्यावर तिथला राजा ओडिसिअसला सन्मानाने मेजवानीकरीता आमंत्रित करतो. मेजवानी होते, मद्यपान होतं, राजा ओडिसिअसला काही भेटवस्तू देतो. त्या पोत्यांमध्ये बांधलेल्या आहेत. ओडिसिअस त्या स्वीकारून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी, जहाजावर परत येतो. खूप थकल्यामुळे त्या भेटवस्तू तिथेच ठेवून तो आपल्या कक्षात झोपयला जातो. ओडिसिअसच्या साथीदारांमध्ये त्याचा एक अतिशय जुना आणि प्रचंड प्रामाणिक असा साथीदार असतो. त्या रात्री ओडिसिअस झोपी गेल्यावर इतर साथीदारांशी बोलताना हा त्याचा सर्वात जवळचा प्रामाणिक साथीदार म्हणतो, “मी इतकी वर्षं याच्यासोबत काम करतो आहे. तो हीरो आहे; इतका फिरतो; त्यामुळे सर्वांना याच्याशी मैत्री करावीशी वाटते आणि ती होतेही. त्यामुळे याला इतक्या भेटवस्तू आजपर्यंत मिळाल्या आहेत. परंतु, इतक्या वर्षात त्यानं एकदाही एकही भेटवस्तू आपल्या कुणाला देणं सोडाच, दाखवलीही नाही. ते काही नाही, आज निदान आपण या भेटवस्तूंची पोती उघडून पाहू आणि जे असेल ते वाटून घेऊ.” असं म्हणून तो साथीदार ती पोती उघडतो. तर त्या पोत्यांमध्ये काय निघतं तर, तिथल्या राजानं यांच्या प्रवासाआड येणारे सर्व वादळीवारे बांधून दिलेले असतात, जेणेकरून हे सर्वलोक आपल्या राज्यात सुखरूप पोहोचतील. मात्र, जो माणूस नेहमीच ओडिसिअसच्या बाजूला होता, तो त्याच्या विरोधात जातो; आणि पोती उघडल्यावर ती अक्राळविक्राळ वादळं बाहेर पडतात आणि वादळ येऊन यांचं जहाज काही दशकं भरकटतं. तर अशी ही कथा. तसं पाहिलं तर ही कथा अगदी साधीशीच आहे. या कथेमध्ये जे घडतं त्याचा दोष कुणाला जातो तर जसा त्या पोतं उघडणाऱ्या अतिशय प्रामाणिक साथीदाराचा दोष आहे, तसाच कुणाशीच भेटवस्तू शेअर न करणाऱ्या ओडिसिअसचाही आहे. असं माझं interpretation आहे. म्हणजे मला हेच सांगायचंय की वाचकाला विचार करून जसं अर्थनिर्णयन करायचं असेल तशी ती कथा त्याच्या समोर उलगडावी, अशी व्यवस्था मिथकांमध्ये आहे. ती वाचकाला समृद्ध करते. ही मिथकांची ताकद आहे. (मूळ कथा)\nआता 'बेडटाईम स्टोरी'बद्दल एक सांगतो : तर मी ते लिहिलं त्यावेळी मला ही कल्पना नव्हती की एका प्राचीन आवृत्तीमध्ये गांधारी कृष्णाला म्हणते, “तू माझ्या शंभर मुलांच्या मृत्यूला जबाबदार आहेस. तू त्यांचा मृत्यू थांबवू शकला असतास पण तू तसं केलं नाहीस. तेव्हा मी आता माझ्या डोळ्यांवरची ही पट्टी काढून तुझा नाश करणार आहे.” मी खरंच सांगतो की मला हे एक-दोन वर्षांपूर्वीपर्यंत माहिती नव्हतं. पण मी हे माझ्या लिखाणात आधीच घेतलं होतं, प्रयोग म्हणून. मला अज्जिबातच असं म्हणायचं नाही की मी फार काही वेगळा प्रयोग केला आहे. पण आपल्या लोकांना हे कळतच नाही की प्रत्येक प्रांतात ही गोष्ट बदलत राहते आणि मग हे समजलं नाही तर मनाचा कोतेपणा इतका भयानक वाढतो की हेच अर्थनिर्णयन बरोबर आहे, आणि ते अर्थनिर्णयन नाहीच, वगैरे. नगरकरांनी 'बेडटाइम स्टोरी' लिहिण्याच्या अगोदर कित्येक लोकांनी महाभारतावर लिहिलं असणार. असंच ग्रीक एपिक्सचं आहे.\n'रावण अँड एडी'बद्दल : मी जेव्हा ही कादंबरी लिहायला घेतली तेव्हा काय चाललंय त्याची मला अजिबात कल्पना नव्हती. रावण हे जे पात्र आहे त्याचं नाव मी हनुमान की मारुती असं ठेवणार होतो पण मग नंतर अचानक असं वाटलं की याचं नाव राम ठेवूया. आणि मग हा राम त्याच्या आईच्या कडे‌वर असताना उसळी मारून खाली झेप घेतो. तेव्हा खरं तर तो मेला असता, पण तो जगतो. त्याच्या कनवाळू आईला तेव्हा वाटतं की मुलाला कुणाची तरी दृष्ट लागल्यामुळं हे सगळं झालं, म्हणून मग ती त्याचं नाव रावण ठेवते. म्हणजे त्याचं बारशाचं नाव राम आणि नंतर आईनं ठेवलेलं नाव रावण असं होतं. जेव्हा असं काही तरी घडतं तेव्हा तुमचं पात्र खूप गुंतागुंतीचं होतं. आपण राम आहोत, की रावण, ही त्याची द्विधा स्थिती आयुष्यभर राहणार आहे. हे मी ठरवून केलेलं नाही, पण एकदा ते झाल्यावर माझ्या लक्षात आलं ही ह्यात पुष्कळ शक्यता आहेत.\nआता एक मिथकांबाहेरचं उदाहरण देतो : ग्रॅहॅम ग्रीन माझा अतिशय आवडता लेखक आहे. त्याचं एक पुस्तक आहे - 'The End of the Affair'. त्याचा शेवट मला विशेष वाटत नाही, पण त्याच्या सुरुवातीला काही तरी विलक्षण घडतं : निवेदकाचे एका विवाहित स्त्रीसोबत संबंध आहेत. तिच्या पतीला निवेदक परिचित आहे. पती निवेदकाला भेटतो आणि म्हणतो, की माझ्या पत्नीचे दुसऱ्या कुणाबरोबर संबंध आहेत असा मला संशय आहे. तुला काय वाटतं म्हणजे ज्याच्याशी त्याच्या पत्नीचे संबंध असतात त्याच्याचकडे येऊन तो पती हे विचारतो. मला हे विलक्षण वाटतं म्हणजे ज्याच्याशी त्याच्या पत्नीचे संबंध असतात त्याच्याचकडे येऊन तो पती हे विचारतो. मला हे विलक्षण वाटतं खरं तर हा त्रिकोण असायला हवा; पण पतीचा हा जो निरागसपणा आहे, तो किती पारदर्शक आहे खरं तर हा त्रिकोण असायला हवा; पण पतीचा हा जो निरागसपणा आहे, तो किती पारदर्शक आहे ह्यातून ती गोष्ट समृद्ध होण्याची शक्यता निर्माण होते.\n‘रावण अँड एडी’मध्ये काही गोष्टीत अतिशयोक्ती, काही गोष्टीत sarcasm आहे, irony आहे. एका पातळीवर ती एक fable (बोधकथा) म्हणूनही घेता येईल. कॅथलिक लोक त्या काळात त्यांचं पोर्तुगीज कनेक्शन आणि वारसा सोडून द्यायला तयार नव्हते. तर मला जेव्हा एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे स्मूथ ट्रांझिशन (segue) करायची होती तेव्हा मी 'रावण अँड एडी'मध्ये काही asides लिहायला सुरुवात केली. माझ्या हातून नकळतच घडलं ते. 'The Water Wars', 'Portuguese Occupation of India', शम्मीकपूर, असे अनेक भाग त्यात आहेत. तुमचं हिमोग्लोबिन अगदी २.३ झालं तरी, तुम्ही मरायला टेकलात तरी, तुम्ही गोरे दिसता म्हणून मिरवणं किंवा अभिमानानं सांगणं हे भारतात होतं. या सगळ्याबाबत एका वेगळ्या अँगलने लिहिलं. म्हणजे मी एका बाजूला दोन लहान मुलांची गोष्ट सांगतो आहे; त्याचवेळी मी दुसरीकडे वास्तव मांडतो आहे धूसरपणे.\nयाउलट, आपल्याकडे एक attitude आहे की कुठच्याही गोष्टीकडे फारच सेंटिमेंटल होऊन पाहायचं. उदाहरणार्थ : चाळ. चाळीबाबत माझे विचार हे इतरांइतके सेंटिमेंटल नाहीत. त्याबाबत माझे विचार परखड आणि निराळे आहेत. तुम्ही संडासाला उभे आहात, सात माणसं पुढे आहेत आणि तुम्हाला डायरिया झालेला आहे, तर सेंटिमेंटल कसं होणार असा मी एक घाणेरडा माणूस आहे असा मी एक घाणेरडा माणूस आहे माझ्या ह्या असल्या विनोदांवरून पाटणकरांनी मला एका विनोदी लेखकाबद्दल सांगितलं होतं - George Mikes. तो बाहेरून (हंगेरी) आला आणि लंडनमध्ये स्थायिक झाला. त्यानं ब्रिटिश संस्कृती समजून घेऊन त्यावर विनोद केला. (संपादकीय टीप : How to be an Alien) पण आपल्याकडे सेंटिमेंटल होण्यामुळे हे होत नाही. मला असं वाटतं की माझ्या लिखाणाआधी जे होत होतं आणि मी जे केलं त्यात हा फरक आहे.\nआता मार्केझचं उदाहरण घ्या. त्याचं नाव घेताच लोक म्हणतात 'मॅजिकल रिअलिझम'. त्याच्या लिखाणात 'मॅजिकल रिअलिझम' आहे, हे खरंच आहे. पण हे म्हणताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, त्या माणसाची रेंज इतकी तुफान होती त्यामुळे त्याला अगदी documentary realismसुद्धा तितक्याच अफाट पद्धतीनं लिहिता यायचा. म्हणजे अगदी गँग्ज वगैरेसुद्धा. आणि प्रत्येक पुस्तकासाठी आशयानुसार त्याची शैली ठरत असे. मला हे योग्य वाटतं. म्हणजे एखाद्या शैलीला यश मिळालं की परत परत तेच करत राहायचं हे मला कधीच पटलं नाही.\nम्हणून 'रावण अँड एडी' आणि 'ककल्ड' या दोन्हींच्या भाषेत अजिबात साम्य नाही आहे. 'ककल्ड'ची भाषा खूप गंभीर, introspective भाषा आहे. कारण महाराजकुमार हा thinker होता. प्रत्येक वेळेला तुमचा जो आशय आहे त्यानुसार तुमची भाषा आणि विचारशैली बदलायला हवी. मला एक प्रसिद्ध आणि यशस्वी मराठी लेखिका भेटल्या होत्या, बोलताना त्या म्हणाल्या “दररोज मी अशी लिहायला बसले की माझ्या बोटातून लिखाण झरझर वाहातं”. तुम्हाला सांगतो, मला त्यावेळी त्यांच्याबद्दल इतकी असूया वाटली मला बापजन्मात हे साध्य होणार नाही. मी जे लिहितो त्यानंतर मला त्यावर फार काम करावं लागतं. म्हणजे लिखाणावर काम करावं लागतंच, पण त्या कादंबरीचा गाभा काय असेल, ह्यावरसुद्धा काम करावं लागतं. कोणता सूर घ्यायला हवा; तुमच्या पात्राला एक आयुष्य द्यायला हवं ना\nअसो. तर हे असं आहे, मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्येत की नाहीत कुणास ठाऊक\nऐसी अक्षरे : नक्कीच दिली आहेत पण यालाच जोडून एक क्लिशेड् प्रश्न विचारतो. तुम्हाला पुन्हा मराठीत काही लिहावंसं वाटतं का पण यालाच जोडून एक क्लिशेड् प्रश्न विचारतो. तुम्हाला पुन्हा मराठीत काही लिहावंसं वाटतं का किंवा तुम्ही मराठीत काही लिहिणार आहात का\nकिरण नगरकर : हा फार अवघड आणि योग्य प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी पंधरा वर्षं वाया घालवली, काहीच लिहिलं नाही. त्यात मी अत्यंत आळशी माणूस आहे, तुमचं वय झाल्यावर तुम्हाला थोबाडात मारून याबाबत जागं करायला कोणी नसतं. (अर्थात, आता आपण ज्या जगात राहतो त्यात तुमचा खून मात्र पाडता येतो.) मी सुमारे ८-९ वर्षं घेतली God's Little Soldier लिहायला. याला काहीच अर्थ नाही ना ती संपवता आली हाच एक चमत्कार म्हणायला हवा. God's little Soldier ही पाच-सहाशे पानांची मोठी कादंबरी आहे पण ती भारतात वाचलीच गेली नाही आहे. त्यात साधारणपणे १६ पानं मी कबीराच्या आयुष्याविषयीची माझी पुनर्कल्पना म्हणून लिहिली आहेत. मिथकांबद्दलचे माझे विचार समजून घ्यायचे तर हे वाचणं गरजेचं आहे.\nमी खूप कमी काम केलंय आणि आता मला माझं वय झाल्याची जाणीव आहे. हल्ली काही लोक मला सतत सांगतात की तू मराठीमध्ये परत लिही आता. आणि खरंच सांगतो मला हे पटतंय, मला आवडेलसुद्धा लिहायला. पण माझ्याकडे तेवढा वेळ आहे की नाही याची मला खरोखरच कल्पना नाही. हां, आता लवकरच माझी एक नवी इंग्रजी कादंबरी येईल 'जसोदा'. ती पूर्णपणे dark story आहे. 'ककल्ड'सहित माझ्या सर्व लिखाणात नागर जीवन आहे, पण ह्यात ते पूर्णपणे वगळलं आहे. ती माझ्या आतापर्यंतच्या सर्व कादंबऱ्यांपेक्षा पूर्णपणे निराळी आहे. गेली २० वर्षं मी 'जसोदा'सोबत राहिलो आहे. एखाद्या मेल शॉव्हिनिस्टप्रमाणे मी तिला अधूनमधून टाकूनही दिली आहे, आणि तिच्याकडे परत गेलो आहे.\nमाझ्या लिखाणाबाबत अजून एक गोष्ट अशी की मला मुळातच वाचक कमी आहेत. इंग्रजीतही वाचक कमीच आहेत, पण थोडे आहेत. मराठीमध्ये अजूनच कमी आहेत. आजही 'बेडटाईम स्टोरी' कुणीच वाचलेलं नाही. ते मूळ मराठीतच आहे. पण ते उपलब्धच नाही. 'सात सक्कं…'चं काय झालं, हे तुम्हाला माहीत आहेच. आजही माझ्याकडे त्याच्यावरच्या टीकेचे गठ्ठेच्या गठ्ठे आहेत. आणि टीका म्हणजे खूपच वाईट टीका.\nतर, सांगायचा मुद्दा असा की मी काही कुणी मोठा लेखक नाही, वाचलं जाण्यासाठी मी लिहितो. संवाद हा माझा प्रमुख हेतू आहे. मला काही भाव खायचा नाही. माझ्या गोष्टी वाचा\nमुलाखत फार छान आहे.\n> माझ्या लिखाणाबाबत अजून एक\n> माझ्या लिखाणाबाबत अजून एक गोष्ट अशी की मला मुळातच वाचक कमी आहेत. .. मराठीमध्ये अजूनच कमी आहेत. आजही 'बेडटाईम स्टोरी' कुणीच वाचलेलं नाही. ते मूळ मराठीतच आहे. पण ते उपलब्धच नाही. 'सात सक्कं…'चं काय झालं, हे तुम्हाला माहीत आहेच.\n‘सात सक्कं..’ ही मराठीतली एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे असं मी समजत होतो. तिचा खप फारसा झाला नाही हे ऐकून सखेद आश्चर्य वाटलं. (पण माझ्याकडे प्रत आहे.) ते एक असो. ‘बेडटाईम स्टोरी’ वरचा कॉपीराईट सोडून देऊन ते सरळ वेबवर का नाही टाकत निदान त्याला वाचक तरी मिळतील. पारंपारिक मार्गाने प्रकाशित होण्याची किती वर्षं वाट बघत बसणार\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\n‘बेडटाईम स्टोरी’ वरचा कॉपीराईट सोडून देऊन ते सरळ वेबवर का नाही टाकत\nखुद्द नगरकरांकडे आता त्याची मूळ मराठी संहिता नाही. इंग्रजी भाषांतर प्रकाशित झालेलं आहे आणि उपलब्धही आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nप्रकाशकांना वाचकांची नाडी माहिती असते. असे विषय खपत नाहीत हे ते जाणतात.\nभक्तिमार्ग, अध्यात्म कितीही पिळले तरी चोथा खपतो.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-budget-2018-union-budget-arun-jaitley-bjp-95721", "date_download": "2018-10-15T08:49:23Z", "digest": "sha1:7FAXQYRY6EGUMIBOQRWEEQWSF4U77UKY", "length": 16115, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news budget 2018 union budget arun jaitley BJP औद्योगिक क्षेत्राला बूस्टर डोस | eSakal", "raw_content": "\nऔद्योगिक क्षेत्राला बूस्टर डोस\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nग्रामीण अर्थव्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्राला पोषक असा हा अर्थसंकल्प आहे. कृषी उद्योग, शिक्षण, आरोग्य, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, मुद्रा कर्ज यांसारख्या योजनांमधून उद्योगांना आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. यंदा प्रथमच सरकारने कृषी क्षेत्राला उद्योगाच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. ग्रामीण पातळीवर कृषी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी 2200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. समूह विकास, शेतकरी समूह आणि एपीएमसी समूहातून ई-एनएएमवरील व्यवहारांना सवलत देण्याचे निर्णय स्वागतार्ह आहेत. नोंदणीकृत कृषी उत्पादक कंपन्यांसाठी 100 टक्के कर सवलत दिल्याने कृषी उद्योग वाढीस लागतील.\nग्रामीण अर्थव्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्राला पोषक असा हा अर्थसंकल्प आहे. कृषी उद्योग, शिक्षण, आरोग्य, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, मुद्रा कर्ज यांसारख्या योजनांमधून उद्योगांना आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. यंदा प्रथमच सरकारने कृषी क्षेत्राला उद्योगाच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. ग्रामीण पातळीवर कृषी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी 2200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. समूह विकास, शेतकरी समूह आणि एपीएमसी समूहातून ई-एनएएमवरील व्यवहारांना सवलत देण्याचे निर्णय स्वागतार्ह आहेत. नोंदणीकृत कृषी उत्पादक कंपन्यांसाठी 100 टक्के कर सवलत दिल्याने कृषी उद्योग वाढीस लागतील. ऑपरेशन ग्रीन मिशनला बळकटी मिळेल. बॅंकांद्वारे दिल्या जाणाऱ्या कृषी कर्जासाठी तब्बल 11 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उद्योगांना फायदा होणार आहे. 250 कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगांवरील कंपनी कर 25 करण्यात आला आहे. करसवलतींमुळे एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि रोजगारनिर्मिती वाढेल. लघू आणि मध्यम उद्योगाला सुरळीत वित्तपुरवठ्याची काळजी अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. ऑनलाइन कर्जमंजुरी हादेखील चांगला निर्णय आहे. चामडे आणि वस्त्रोद्योगाला झुकते माप देण्यात आले आहे. बांधकाम उद्योगाच्या अपेक्षा मात्र पूर्ण होऊ शकल्या नाहीत. सर्वांसाठी घरे या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत परवडणाऱ्या घरांची घोषणा वगळता एकूण बांधकाम क्षेत्राची मात्र निराशा झाली. मुद्रांक शुल्क कमी करणे, पायाभूत क्षेत्राचा दर्जा न मिळाल्याने या क्षेत्रातील समस्या कायम राहतील. विमा क्षेत्रातील विलीनीकरणाचा निर्णय चांगला आहे. पायाभूत सेवा क्षेत्रातील भरीव तरतुदीमुळे या क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल. यामुळे एकूण अर्थव्यवस्थेला गतिमान करणारा अर्थसंकल्प आहे.\nमत्स्य आणि पशुसंवर्धन क्षेत्रासाठी प्रत्येकी 10 हजार कोटींचे फंड\nग्रामीण कृषी बाजारपेठेसाठी 2200 कोटी\nनोंदणीकृत कृषी उत्पादक कंपन्यांसाठी 100 टक्के करसवलत\n250 कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगांवरील कंपनी कर 25 टक्के\nफुटवेअर कंपन्यांसाठी नव्या कर्मचाऱ्यांवरील खर्चावर 30 टक्के वजावटीला 150 दिवसांपर्यंत मुदतवाढ\nकृषी उद्योगाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे ऑपरेशन ग्रीन मिशनला बळकटी मिळेल\nकर सवलतींच्या माध्यमातून एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.\nचामडे उद्योगात रोजगार निर्मितीला चालना\nपायाभूत प्रकल्पांसाठी केलेल्या तरतुदींमुळे पायाभूत क्षेत्राचा वेगाने विकास होईल.\nबांधकाम उद्योगाला पायाभूत सेवा सुविधांचा दर्जा न मिळाल्याने अर्थसाहाय्याची समस्या कायम राहील\n- डॉ. ललित कनोडिया\nआयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1443", "date_download": "2018-10-15T08:41:38Z", "digest": "sha1:AU7C5ZY2QXOLNFS4MZ6NJKZCEXQ6NBN4", "length": 26870, "nlines": 133, "source_domain": "mr.upakram.org", "title": "किटक नाश | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबरेच वर्षापूर्वी आम्ही घरी पहिल्यांदाच किटक नाशक फवारणी करून घेतली. त्या फवारणीच्या काळात व त्यानंतर सांगितले गेल्याप्रमाणे ४-५ तास बाहेर राहिलो. परत आलो तेव्हा घरातील कुंडीतील झाडे मरून पडली होती. ते पाहून अतिशय वाईट वाटले आणि राग ही आला की जे किटक नाशक फवारणी करतात त्यांनी ह्या झाडांबाबत काहीच सांगितले नव्हते. आमचा जरी हा पहिलाच अनुभव होता तरी ज्यांचा हाच व्यवसाय आहे त्यांना तरी हे कळायला नको का\nत्यानंतर अनेक अनुभव येत गेले. १) ह्या फवारणीने पाली देखील मेल्या होत्या त्यामुळे काही महिन्यातच झुरळांची अतोनात वाढ झाली. २) ह्या फवारणीने कोळी मेले होते त्यामुळे काही महिन्यात चिलटं, रातकिडे ह्यांची वाढ झाली. ३) सर्वत्र भरपुर काळ्या मुंग्या दिसायला लागल्या होत्या.\nहे पाहिल्यावर मनात विचार आले की खरोखरच ह्या जहरील्या रासायनिक फवारणीची आपल्या घराला इतकी आवश्यकता होतीच का पाली व कोळी नैसर्गिक किटक नाशक नाहीत का पाली व कोळी नैसर्गिक किटक नाशक नाहीत का विषारी रासायनिक फवारणी करून आपण पर्यावरणाचा र्‍हास तर करत नाही ना\nमग लक्षात आले की पाली व कोळी जरी दिसायला विद्रुप असले तरी\nते माणसासाठी निरुपद्रवी आणि अत्यंत उपयोगी आहेत. त्यानंतर आम्ही आजतागायत कधीच घरात विषारी रासायनिक किटक नाशक फवारणी केली नाही.\nआहे. माझ्याकडे पाली आणि कोळी नाहीत त्यामुळे झुरळे झाली आहेत. त्यावर काय करावे हाच विचार चालू होता. इथे काही उपाय मिळाल्यास चांगलेच. :-)\nपाली आणि कोळी पाळलीत तरी झुरळे संपणार नाहीत. कारण हे प्राणी फक्त छोटे कीटक खातात, झुरळे नाहीत. झुरळांकरता बोरिक पावडर उत्तम. सर्व बारकी बारकी झुरळे पळून जातात. तसेच 'स्वीट ड्रीम' किंवा अशाच नावाची एक उदबत्ती असते, ती पेटवून दारेखिडक्या बंद करून घराबाहेर तासभर राहिले की आल्यावर सर्व मोठी झुरळे मरून पडलेली दिसतात. पिवळ्या रंगाच्या छोट्या शंकरपाळ्यासारख्या दिसणार्‍या वड्यांचे एक पाकिट २० रुपयाला मिळते. या वड्या वासहीन असतात. घरात झुरळांच्या वावरण्याच्या क्षेत्रात पेरल्या की आठवडाभरात झुरळे दिसेनाशी होतात. घराचे दरवाजे खिडक्या कायमच्या बंद नसल्या पाहिजेत, तरच परिणाम दिसतो. क्रेझी लाइन्स किंवा अशाच नावाच्या खडूने झुरळे येण्याच्या मार्गावर दुहेरीरेघा मारून ठेवल्या की, झुरळेआणि मुंग्या त्या रेघा ओलांडत तर नाहीतच, पण तसा प्रयत्‍न करताना मरून पडतात. याशिवाय सतत स्प्रे पंपाने औषधाचे फवारे मारत राहिले की झुरळांचे समूळ उच्चाटन होते. मात्र शेजारच्या घरांतून झुरळांची आवक होत नसेल तरच\nउपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद. यापैकी क्रेझी लाईन वापरून पाहिली आहे. सुरूवातीला सर्व झुरळे मेली पण नंतर नंतर रेघांवरून आरामात फिरत होती. बाकीचे उपाय करून बघतो.\nझुरळे मला आवडत नहित.. मात्र कोळीही आवडत नाहित :(\nझोपलो असताना बरोबर आपल्या डोक्यावर असलेली छतावरील पालही बर्‍याचदा अस्वस्थ करते..\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nझोपलो असताना बरोबर आपल्या डोक्यावर असलेली छतावरील पालही बर्‍याचदा अस्वस्थ करते\nता. कर्‍हाड जि. सातारा.\nखिडक्यांना जाळ्या लावून टाका. पाली येणार नाहीत.\nझुरळे मात्र जिथे दिसतील तिथे मारा आणि स्वच्छता हा त्यांवर एकच उपाय.\nप्रकाश घाटपांडे [05 Oct 2008 रोजी 09:31 वा.]\nकोळ्यांची जाळी ही उत्कृष्ठ मच्छरदाणी आहे. पलंगावरील छतावर् ही जाळी असल्या चांगलाच परिणाम साधतो असा स्वानुभव आहे. शिवाय झोपल्या झोपल्या को़ळ्याची हुनर ही बघता येते. काय सुंदर जाळी असतात.अडकलेल्या डासाला गुंडाळुन जाळीच्या कोपर्‍यात ठेवुन देतो.\nस्वच्छतेच्या नावाखाली उगीचच जाळी काढून टाकतात.पण त्यामागे अशुभ असल्याची अंधश्रद्धा असावी.\nकोळ्यांची जाळी सुंदर असतात यात वाद नाही.\nनिसर्ग परस्परावलंबून आहे हेच खरे... (म्हणून मला झुरळे हवीत असा अर्थ नाही\nमी दर दिवाळीला घर रंगवून घेतो, त्यावेळी भरपूर स्वच्छता करतो. म्हणजे सगळे घर १००% रिकामे करून मगच रंगवतो. त्यामुले अनेक नकोसे किटक पळून जातात.\nनंतर काही आलेले आगंतुक पाहुणे मात्र राहतात. कोळी काही फारसा त्रास देत नाहीत. (काही भेटायला आलेल्या लोकांच्या चेहेर्‍यावर त्रास दिसतो पण मी तिकडे दुर्लक्ष करतो.\nपण मी असे ऐकले आहे की एक विशिष्ट प्रकारचा काळा कोळी विषारी असतो.\nयाच्या पाठीवर एक लाल ठिपका असतो.\nपण हा भारतात सापडत नाही, त्यामुळे काळजी नाही.\nमुळात नैसर्गीक किटक नाशक (म्हणजे किड्यांना खाणारे किडे वगैरे) वापरणे उत्तम आहे. कारण त्यामुळे निसर्गाची लय साधली जाते.\nसरडे झुरळे आणि माशा खातात. पण सरडेच कुठे उरले आहेत आता\nमला वाटते की, शक्य असल्यास किटकनाशकांची फवारणी करू नये. किटक नियोजन करावे असे मला वाटते पण जमतेच असे नाही.\n) अभ्यास असलेल्यांची मते महत्वाची...\n(जर अगदीच काही शक्य नसेल तर ही 'मी हे पाळलेत' असे म्हणावे. 'माझो औरंगजेब' ही ढेकूण पाळणार्‍या मुलाची मजेदार गोष्ट किशोर मध्ये वाचलेली आठवते... तो ढेकूण पाळतो आणि त्याला औरंगजेब असे नाव देतो...)\nसृष्टीलावण्या [06 Oct 2008 रोजी 05:01 वा.]\nआमच्याकडे इतके वर्षात एकदाच झाले. सगळे उपाय करून कंटाळलो. गाद्यांना औषध लावल्यानंतर त्यांनी पलंगाच्या सांदीत, भिंतीत बस्तान ठोकले. शेवटी एकाने सांगितले की स्टोव्हवाल्यांकडे ब्लो स्टोव्ह मिळतो. तो आग फेकतो. तोच आणा. मग बरहुकुम तोच स्टोव्ह ओळखीच्या स्टोव्हवाल्याकडून तात्पुरता आणला आणि सर्व भिंतींचे व पलंगाचे कोनाडे आगीच्या झोताने अक्षरश: तापवले. सर्व ढेकूण जळले. त्यानंतर आजतागायत कधीच ढेकूण झाले नाहीत. कदाचित् ढेकणांना मेलेल्या भाईबंदांचा वास येत असावा.\nआम्ही नेहमी हर्बल पेस्ट कंट्रोल करुन घेतो. काम करणारे लो़क येऊन ठराविक प्रकारची पेस्ट किटकांच्या वावराच्या संभाव्य ठिकाणी लावतात. बाकी काहिच नाही. ना झाडांना त्रास, ना दुर्गंधी. किटक मात्र जमीनीवर येऊन मरतात. मग कचरा काढला की झाले. पुढचे काही महिने तरी काहीच त्रास नाही.\nसृष्टीलावण्या [06 Oct 2008 रोजी 05:13 वा.]\nदादर / मुंबईत अशी कोणी किटनाशक फवारणी करते का ते पहायला हवे. बाकी एकदा बळीराजा मासिकात जनावरांच्या अंगावरील गोचिडा जाण्यासाठी तंबाखुच्या पाण्यात गुळ टाकून घट्ट मिश्रण बनवायचे आणि ते उग्र मिश्रण लावल्याने गोचिडा कायमच्या जातात असे वाचल्याचे आठवते. ढेकणांवर असा इलाज करता येईल बहुदा. तंबाखुच्या उग्र वासाने ह्या मिश्रणाला मुंग्या पण लागत नाहीत. (सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदीने तंबाखु स्वस्त होण्याची पण दाट शक्यता आहे.)\nमाझ्या माहेरीही नेहेमी पेस्ट् कंट्रोलवाल्याला बोलवून पेस्ट् लावून घ्यायचो घरभर.. मग पुढचे २-३ वर्ष पाहायलाच नको.. झुरळं नावालाही नाही.. पाल एखाददुसरी आली तर् उन्हाळ्यात् यायची,नाहीतर् ती ही नाही..\nनक्की बघा कुणी आहे का.. खूप उपयोगी\nग्रीन गॉबलिन [07 Oct 2008 रोजी 19:53 वा.]\nताई, तुमचे घर आहे का काय हो चिलटं येतात घरात ती पाहिली आहेत पण रातकिडे चिलटं येतात घरात ती पाहिली आहेत पण रातकिडे रातकिडे घरात घुसले तर घरात रहायलाच नको की.\nचिलटं, रातकिडे, मुंग्या, झुरळे, ढेकूण इतके सगळे राहतात मग माणसं राहात कशी असतील. या सर्वांवर सर्वात सोपा उपाय म्हणजे स्वच्छता पाळा. घरातील कचरा कमी करा.\nसृष्टीलावण्या [08 Oct 2008 रोजी 04:54 वा.]\nताई, तुमचे घर आहे का काय हो चिलटं येतात घरात ती पाहिली आहेत पण रातकिडे चिलटं येतात घरात ती पाहिली आहेत पण रातकिडे रातकिडे घरात घुसले तर घरात रहायलाच नको की.\nघर प्रचंड मोठे आहे आणि राहणारी माणसे दोनच. त्यामुळे असे घडले. पण ते फार वर्षापूर्वी आणि मी लिहिले आहे की ते पाहुणे आले होते. त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी बस्तानच ठोकले.\nमला वाटते ह्यापुढे तुम्ही प्रतिसाद लिहिण्यापूर्वी दोनदा विचार करावा (राजीवदादा, नाहीतर पुढच्या वेळी मी पण खवचट प्रतिसाद देईन, मग पळता भूई थोडी होईल हे लक्षात ठेवलेत तर बरे). असो.\nह्यातील बर्‍याचश्या समस्यांवर निसर्गानेच उत्तर दिले. चिलटांच्या पाठोपाठ पाली पण आल्या आणि मला तरी पालींची किळस वाटत नाही. त्या कधी जमिनीवर येत नाहीत. निसर्गाने नेमून दिलेले त्यांचे काम त्या नियमित करतात. मग मी एक मांजर पाळली. तिने झुरळांचा फडशा पाडला.\nरातकिडे होते खरे आणि माझे घर महामार्गाशेजारी आहे त्यामुळे रात्रंदिवस वाहनांचा कर्कश्य आवाज येत असतो जोडिला भोपूंचा आणि दिवसातून ३-४ वेळा वाहनांच्या टकरीचा पण आवाज येतो. त्यामुळे रातकिड्यांची किरकिर सुखद वाटली. वाटले, अजुन मुंबईत निसर्ग शिल्लक आहे. पण १-२ दिवसांत ते कुठेतरी गेले खरे.\nअजुन एक महत्वाची गोष्ट, मी तिसर्‍या मजल्यावर राहते, आमच्या घराच्या एका खिडकीला लागून ताम्रशिंगीचा विशाल वृक्ष आहे. त्याला पावसाळा संपला की बहर यायला लागतो. त्याच्या मनोहारी पिवळ्या फुलांवर मध चाखायला चिलटं, चतुर, हळद्या, काही छोटे पक्षी आणि खारी येतात. सिमेंटच्या जंगलात राहणार्‍या आम्हा पामरांना हा एक\nनेत्र सुखद अनुभव असतो.\nक्वचित् त्यातली चिलटं कधी घरातही घुसतात. पण आम्ही त्यांचा द्वेष करत नाही. एखाद्या फळाची फोड घराबाहेर ठेवतो. मग चिलटं आपोआप घराबाहेर जातात.\nआमचे घर मुख्य रस्त्याला जो उपरस्ता फुटतो, त्याला फुटलेल्या एका गल्लीत आहे. शेवटी मृतान्त() आहे, त्यामुळे वाहनांची वर्दळ नाही. गल्लीतील वाहनेच तेवढी भोंगे वाजवून पुरेसा त्रास देतात. आमच्याकडे म्हणण्यासारखी झुरळे नाहीत, पण क्‍वचित रातकिडे आणि पावसाळ्यात काजवे येतात. बुलबुल आणि पोपट घराच्या एका खिडकीतून येऊन दुसर्‍या खिडकीतून पसार होतात. दयाळ पक्षी भल्या पहाटे लांबलचक ताना घेऊन झोपेतून जागे व्हायला लावतो. कोकिळांची कटकट उन्हाळाभर असते. रात्रीच्या पहिल्या प्रहरी घराच्या गच्चीवरून शेकडो वटवाघळे आवाज न करता मार्गक्रमण करतात.\nइतका त्रास असून आम्ही तिथेच राहतो. नशीब, आमचेकडे पद्मजा फाटकांनी वर्णन केल्यासारखा मोरांचा धुडगूस नाही. --वाचक्‍नवी\nआमच्या जुन्या फ्लॅटमध्ये आमच्या वर राहणार्‍या गृहस्थांनी घराला रंग दिला तेव्हा वासामुळे सगळे ढेकूण आमच्या आणि समोरच्या घरात आले. यावर उपाय म्हणून सरळ एकदीड लिटर रॉकेल आणि शेतसामानाच्या दुकानातून कीटकनाशकाची बाटली आणली. घरातली तमाम अंथुरणे पांघुरणे धुऊन काढली. सर्व बेड उभे करुन किटकनाशक टाकलेले रॉकेल फवारले. भिंतीवरचे खिळे, सिलिंग, घड्याळे सर्व ठिकाणी लक्षपूर्वक फवारणी केली. काहीच सोडले नाही तेव्हा कुठे ढेकणांपासून मुक्ती मिळाली. असाच उपाय झुरळांबाबतही खूप फायदेशीर होतो.\nपाली मात्र आहेतच. त्यांचा काही त्रास होत नाहीच. त्यामुळे त्यांना मारायची आवश्यकता वाटत नाहीच.\nकाही कीटकभक्षी वनस्पतींबद्दल वाचले होते. असा उपाय कोणी करुन पाहिला आहे काय\nबाकी तुम्ही वर लिहलेले मांजर झुरळे खाते विचित्रच दिसते. ते प्लॅस्टिक खाणारे मांजर हेच काय\nसृष्टीलावण्या [12 Oct 2008 रोजी 05:13 वा.]\nविषयाला फाटे फोडून एकमेकांवर व्यक्तिगत वार करत राहणे ही उपक्रमाची परंपरा नाही. विषयांतर, व्यक्तिगत हेवेदावे यासाठी कृपया खरडवही किंवा व्य. नि. यांचा वापर करावा. - संपादन मंडळ.\nपाली टाळण्यासाठी फोडलेल्या अंड्याचे कवच घरात ठेवावे. पाली येत नाहीत. आपण स्वतः अंडी खात नसल्यास शेजारच्यांना खायला द्यावीत व फक्त टरफले परत आणावीत. अन्नाची नासाडी करू नये.\nकरवीरवासिनी अंबाबाईचा विजय असो.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-15T08:06:23Z", "digest": "sha1:PVVP642JGAO7JMKUAPRXSRKV7APQKYG5", "length": 8189, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीरियातील क्षेपणास्त्र हल्ल्यात 26 जवान ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसीरियातील क्षेपणास्त्र हल्ल्यात 26 जवान ठार\nबैरूत – मध्य सीरियात काल रात्री करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सरकारच्या बाजूने लढणारेच 26 योद्धे मरण पावल्याचे वृत्त आहे. काल रात्री उशिरा हमा प्रांतात लष्कराच्या छावणीवरच हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. ठार झालेल्यांमध्ये सीरियातील बशर अल असद सरकारच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या बहुतांशी इराणी सैनिकांचा समावेश आहे. चार सीरियन जवानांचाही यात समावेश असल्याची माहिती एका मानवधिकार कार्यकर्त्याने दिली.\nअलेप्पो प्रांतातही एका क्षेपणास्त्र डेपोवर हल्ला करण्यात आला. त्यात तेथे ठेवण्यात आलेली बरीच क्षेपणास्त्रे नष्ट झाली. हा हल्ला इस्त्रायलच्या सैनिकांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते पण त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. तथापी इस्त्रायलच्या गुप्तचर विभागाचे मंत्री यीस्त्राएल काट्‌झ यांनी सांगितले की तेथे असा कोणता हल्ला झाला असावा याची आपल्याला कल्पना नाही.पण ते म्हणाले की इराणच्या लष्कराचे सीरियात असलेले वास्तव्य आम्हाला मान्य नाही. त्यांना तेथे आणखी एक आघाडी उघडण्यास आमचा विरोध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.\nइस्त्रायलने गेल्या 9 एप्रिलला तेथे असाच क्षेपणास्त्र हल्ला केला होता त्यात एकूण 14 सैनिक ठार झाले त्यातील सात सैनिक इराणचे होते असे सांगितले जात आहे. दरम्यान इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की या हल्ल्यांचे कारण देऊन त्यांनी जर तेलअव्हीवर हल्ले केले तर आम्ही थेट इराणची राजधानी तेहरानवरच हल्ले करू.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाबुल मधील स्फोटात चार पत्रकारांसह 21 ठार\nअफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या हल्ल्यात 22 सैनिक ठार\nसरकारी योजनांसाठी मलेशिया वापरणार भारताच्या “आधार’चे मॉडेल\nभारताने एक सर्जिकल स्ट्राईक केल्यास आम्ही दहा करू\nभारताची संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार मंडळावर निवड\nअमेरिकेतील भारतीय दूतावासात हिंदी आणि संस्कृतचे वर्ग\nआयएसआयच्या कारवाया उघड करणारे पाकिस्तानी न्यायाधीश बरखास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5611", "date_download": "2018-10-15T08:23:14Z", "digest": "sha1:K3O6I46LZO2I6L6LJAPZ2XEXS24YCGV4", "length": 64358, "nlines": 250, "source_domain": "aisiakshare.com", "title": " धनुष्यातून सुटलेला बाण | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलेखक - झंपुराव तंबुवाले\nअरुणने स्कूटर भाजीच्या दुकानांच्या रांगेत उठून दिसणाऱ्या फुलांच्या दुकानासमोर लावली. दुकानातलं दृश्य आता त्याच्या परिचयाचं होतं. फुलांच्या दुकानात आकर्षक रंगसंगतीत मांडलेली अनेक फुलं, फुलांचे गुच्छ, आणि काही छोट्या कुंड्या. तेरा-चौदा वर्षांचा गणू मालाचा विक्रेता आणि राखणदार दोन्ही होता. फुलांची आवश्यक ती सर्व माहिती, आणि गिऱ्हाईकांशी पुणेरी थाटात वागण्याचं एकमेवाद्वितीय तंत्र त्याला आत्मसात होतं. अरुण आलेला पाहून मात्र हातातल्या कात्रीसकट दुकानामागच्या घरात तो अरुण आल्याची वर्दी द्यायला पळाला. चिरकुट्यांची बसायची खोली बाहेरच्या मांडणीच्या अगदी विरुद्ध होती. पिवळा बुद्ध, जुनाट फ्रेम्सची चित्रं, रंग गेलेलं जुनाट लाकडी फर्निचर. गणूच्या स्वभावात जसा नेत्राला बदल करता आला नव्हता तसाच त्या खोलीतही ती काही फरक घडवून आणू शकली नव्हती. आधी फुलंपण तशीच असत - ताजी, टवटवीत पण ढिगांमध्ये आणि रंगसंगतीविहीन - आणि तरी विकली जात; कदाचित जुने गिऱ्हाईक आणि वाढत्या लोकसंख्येमुळे. अहमदाबादच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट अॉफ डिझाईन'मधून परत आल्यापासूनमात्र तिने बाहेरचं चित्रतरी पालटवलं होतं. सतत गिऱ्हाईकांना आवडेल अशा नवलाईच्या शोधात ती असे.\nअरुणने हातातली डबेवजा पेटी मध्यभागी असलेल्या कॉफी टेबलवर ठेवली. खोलीत चिरकुटे, त्यांच्याकडे पडीक असलेले मोरे, आणि गणूच्या ललकारीमुळे बाहेर आलेल्या रूपामावशी आणि नेत्रा होत्या. त्या सर्वांकडे एकदा पाहून अरुणने ती पेटी हळूच उघडली. आत विविध गुलाबांची फुलं होती. गुलाबी, लाल, पिवळी, पांढरी. फुलांवर कसलीशी बारीक, रंगीत रांगोळी पसरली होती. अरुणने खोलीतला दिवा मालवला. प्रकाश कमी होताच फुलांच्या पाकळ्या अंधुक झाल्या, पण त्यांच्यावरचे रंगीत ठिपके मात्र जास्त प्रकर्षाने जाणवू लागले.\n\"मस्त\". मोऱ्यांच्या तोंडून नकळत निघालं.\nनेत्रा त्याच्याकडे पाहून हसली पण तितक्याच शांतपणे कपाटाकडे वळली.\n\"अगं, त्याला बसायला तर सांगशील आधी अरुण, बस रे.\" एक खुर्ची थोडी सरकवत रूपामावशी म्हणाल्या.\nबसेल की तो, अशा आविर्भावात नेत्राने कपाटातून मायक्रोस्कोपसारखं एक यंत्र काढलं व सरळ एका फुलाची पाकळी तोडून त्याखाली ठेवली. तिच्या या करारीपणामुळेच अरुणला ती आवडली होती. तिला आपण आवडलोय की केवळ आपली कर्तबगारी, याची त्याला खात्री नव्हती.\nवर्षभराआधी बंगलोरच्या लालबागेत फुलांच्या प्रदर्शनातल्या एका भाषणाला तो गेला होता. बाहेरच्या टवटवीत, रंगीबेरंगी, मोहक अशा फुलांच्या मानाने अनेकांना भाषण रटाळ वाटलं तरी माहितीपूर्ण होतं. विविध फुलांचे वेगवेगळे गुणधर्म कलमांद्वारे एकत्र करण्याबद्दल दिल्लीचे डॉ. मिश्रा बोलत होते. भाषणानंतरच्या प्रश्नोत्तरांमध्ये एकाने विचारलं,\n\"सर, सुंदर माहितीबद्दल धन्यवाद. इतक्यातच जपानमध्ये निळ्या कार्नेशन्सचं फॅड निघाल्याचं ऐकलं आहे. त्याबद्दल काही सांगू शकाल का\n\"मी पण इतक्यातच त्याबद्दल ऐकलं आहे. सॉरी, डिटेल्स मात्र माहीत नाहीत.\"\n\"हं, विचारा तुम्ही.\" अरुणचा हात वर असलेला पाहून त्याला सांगण्यात आलं.\nडॉ. मिश्रांऐवजी अरुण आधीच्या प्रश्नकर्त्याकडे पाहून म्हणाला, \"क्रिस्पर - CRISPR - नावाचं एक पॅकेज वापरून ते निळे कार्नेशन बनवले जातात. जीन स्प्लाईस करून, म्हणजे त्यातले काही भाग वगळून किंवा बदलून हे साधलं जातं. कार्नेशनसाठी नाही, पण मीही क्रिस्पर वापरलं आहे.\" त्याला अजूनही बोलायचं होतं पण मिश्रांना पुढचे प्रश्न येऊ लागल्याने तो चूपचाप खाली बसला.\nसगळे बाहेर पडत असताना नेत्राने त्याला गाठलं होतं.\n\"मी नेत्रा. मला त्या निळ्या कार्नेशन्सबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि तशा इतर प्रयोगांबद्दल.\"\n\"मी अरुण. पुणे विद्यापीठात PhD करताकरता हे प्रयोग करतो.\"\n\"क्रिस्पर हा काय प्रकार आहे\n\"क्रिस्परने छोट्या जनुकांचं कलम करता येतं. आपण झाडांचं कलम करतो तेव्हा जशी एक फांदी, किंवा डोळा वगैरे वापरतो तसंच, पण मायक्रो-स्केलवर. नेहमीच्या प्रजननात जीन्सचं मिश्रण होतं, पण ती व्हर्टीकल ट्रान्सफर असते. क्रिस्परसारख्या काही तंत्रांमध्ये मात्र हॉरीझाँटल किंवा लॅटरल जीन ट्रान्सफर होते. नेमक्या जीन्स माहीत असल्या तर अनेक गुणधर्म एका फुलातून दुसऱ्या फुलात घालणं शक्य आहे.\"\n\"कलमांपर्यंत समजलं, पुढचं नाही. पण मला समजणं तितकं महत्त्वाचं नाही. याचा उपयोग करून घ्यायची एक कल्पनामात्र मला सुचली आहे. माझा फुलांचा उद्योग आहे - पुण्यातच. माझ्याकडे डिझाईनची बॅचलर्सची डिग्री आहे... जग बरंच पुढे जात आहे. नावीन्यपूर्ण फुलं बाजारात आणायला मला आवडेल. तुमची तयारी असेल तर आपण पार्टनरशिप करू शकतो. नेमकं काय करायचं ते ठरल्यावर पार्टनरशिपच्या डीटेल्स ठरवता येतील.\" थेट मुद्द्यावर येत नेत्रा म्हणाली.\nकरार लगेच करायचा नव्हताच. कॉलेजमध्ये तसाही भरपूर वेळ असतोच. या प्रयोगांच्या निमित्ताने स्वतःची लॅब मिळाली तर बहार येईल. क्षणभरच विचार करून अरुणने होकार दिला. नेत्रा बंगलोरला आणखी काही दिवस राहणार होती. एका आठवड्याने पुण्यात भेटायचं ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.\nपुण्यात त्यांच्या बऱ्याच भेटी झाल्या. कधी बंड गार्डनमध्ये, तर कधी डेक्कनपाशी भर गर्दीत 'नॅचरल आईसक्रीम' खात. पहिल्या भेटीप्रमाणेच अरुण तंत्रात वाहात तर नेत्रा धंद्यावर डोळा ठेवून. पण वैचारिक देवाणघेवाण मात्र खेळीमेळीचीच असे. अरुणने तिच्या फुलांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेतलं आणि तिने त्याच्या प्रयोगांबद्दल. सुरुवात कशी करायची याबद्दल बरंच बोलणं झालं. अरुणला निळ्या कार्नेशन्सचा प्रयोग करायचा होता.\n\"पण ते कोणीतरी आधीच केलं आहे.\" नेत्राचा प्रॅक्टीकलपणा पुन्हा डोकावला.\n\"निळे गुलाब करू या का ते खूप कठीण आहे असं मी ऐकलं आहे.\"\n\"पहिल्यांदाच खूप कठीण प्रयोग नको. असं काही करायला हवं की वेळ खूप जाणार नाही, आणि पैसेपण मिळतील. केवळ प्रयोग न राहता आता ही बिझनेस पार्टनरशिप आहे हे विसरू नकोस’, नेत्रा असताना अरुणला पैशांचा विसर पडण्याची सुतराम शक्यता नव्हती.\n\"हं. दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीला झेंडूचीच फुलं जास्त खपतात ना\n\"अरुण, रंगांमधून बाहेर ये. तीच फुलं वेगळ्या रंगात आणली तर नव्याची नवलाई म्हणून काही दिवस खपतील आणि मग इतर फुलांप्रमाणेच नेहमीच्या जीवनाचा अंग बनतील. वेगळ्या रंगांत आणलीच फुलं तर मर्यादित संख्येने बनवून जास्त किंमत ठेवून केवळ श्रीमंत लोकांना टार्गेट करायला हवं.\"\n\"ए, तुला पटतं असं आपल्यासारख्यांनी समानतेचा जास्त विचार नको करायला आपल्यासारख्यांनी समानतेचा जास्त विचार नको करायला\" अरुणने जरा चाचरतच विचारलं. प्रयोगांबद्दल बोलत असतांना पैसे मिळवण्याचा उल्लेख त्याला खटकायचा, पण त्याचवेळी त्याला हेही जाणवायचं की सगळी सूत्रं त्यानेच हातात घेतली तर कदाचित दोघंही कफल्लक होतील.\n\"समानतेबद्दल वादच नाही. पण पोटाचंपण तर पाह्यला हवं. आणि पैसे असणाऱ्यांकडून घेतले थोडे, तेही त्यांच्या खुशीने आणि त्यांच्या खुशीखातर तर काय बिघडलं माझ्याजवळ तर आणखी एक जालीम विचार आहे.\"\n\"दिवाळीच्या वेळी गुलाबांची डिझायनर फुलं बनवायची. रंग नेहमीचेच, पण पाकळ्यांवर वेगवेगळे रंगीत पॅटर्न्स. अंधारात खुलून दिसतील असे. बायो-रोषणाई.\" नेत्रा हवेत बोटं फिरवत म्हणाली.\n\"ईको-फ्रेण्डली. मस्त आहे की कल्पना. इलेक्ट्रीसिटीचीपण बचत होईल. यासाठी वेगळं तंत्र - ऱ्होडॉप्सीन प्रोटॉन पंपिंग - वापरावं लागेल.\"\n\" नेत्राला तांत्रिक तपशील कळत नसला तरी अशा वेळी ती अरुणला बोलतं ठेवायचा प्रयत्न करायची. त्याच्या या स्वगतांमधूनच त्याचा कल्पना खुलतात, फुलतात हे तिच्या लक्षात आलं होतं.\n\"काही बॅक्टेरीया एक प्रोटीन वापरून प्रकाशाच्या मदतीने प्रोटॉन्सना एका बाजूला ढकलतात. त्यातून केमिकल एनर्जी मिळते. प्रोटॉन्स एकाच दिशेला जात असल्याने त्याला पंपिंग असं नाव दिलं आहे. योग्य बदल करून, ते कोणत्या तरंगलांबीचा प्रकाश शोषतात, हे कंट्रोल करता येऊ शकतं.\" खिशात कागद न सापडल्यामुळे पेनने स्वतःच्या तळहातावरच प्रोटॉन्सचा प्रवाह दाखवायचा गिचमीड प्रयत्न करत अरुण म्हणाला.\n\"हं. तंत्राचं तू पाहा, विक्रीचं मी पाहीन.\" त्याचं मनगट धरून सेलफोनने त्याच्या तळहाताचा फोटो घेत नेत्रा म्हणाली.\n\"ठीक. पण या विचारात मूलगामी काय\" आपणच नेत्राचा हात पकडून त्यावरच चित्र काढायला हवं होतं असा मनात डोकावलेला विचार दूर ढकलत अरुणने विचारलं.\n\"किंमत कमी न करता जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर पाकळ्यांवरील पॅटर्न्स ‘श्री’, ‘ॐ’ वगैरे हवं.\"\n\"ए, बाई, उगीच त्या भानगडीत नको हं पडायला. पैसे मिळणार असले तरी त्यामुळे अंधश्रद्धा वाढणार असतील तर आपण यातून बाहेर. आपल्याला नाही जमायचं ते.\"\n\"अरुण, असा विचार कर. आपण हे नेमकं कसं करतो याचं गुपित कुणाला कळू देणार नाही; पण हे कृत्रिमरित्या करतो हे जगजाहीर करायचं. त्यामुळे अंधश्रद्धा कमी करायलाच त्यात कार्यरत असलेले गट मदत करतील - मानवालापण हे पॅटर्न्स जीन्सद्वारे बनवता येतात, आणि निसर्गात तशा जीन्समध्ये होत असलेल्या सततच्या बदलामुळे कुठे ना कुठे कधी ना कधी नैसर्गिकरित्या उद्भवणार. कधी उंबरात तर कधी वडावर.\"\n\"तेही खरं म्हणा, पण …\"\n\"आणि जीन्समध्ये ढवळाढवळ करणं निसर्गाच्या विरुद्ध नाही\" नेत्रा अरुणला डिवचत म्हणाली.\nतिच्या वाक्यातल्या शब्दांवर कोटी करायची उर्मी महत्प्रयासानं दाबत अरुण म्हणाला, \"निसर्गाच्या विरुद्ध वाटणारे प्रयोग करायला माझी काहीच हरकत नाही कारण निसर्गाच्या विरुद्ध कोणी जाऊच शकत नाही. काही घडवून जरी आणलं तरी ते नैसर्गिकच. उत्क्रांतीला ठरावीक ध्येय नसतं. पुरेसं थांबलो तर जीवन कोणतं रूप घेईल हे सांगणं अशक्य आहे. दिलेल्या परिस्थितीत कसं फोफावायचं यात सर्व प्रकारच्या जीवनाचा हातखंडा. आपण फक्त ती परिस्थिती बदलण्याचं काम करणार, तिला विशिष्ट दिशेने ढकलणार’.\nत्याला अजूनच खिजवत नेत्रा म्हणाली, \"पण नवं काही असलं की लोक घाबरतात.\"\n\"कधी काळी विजा म्हणजे देवतांचा प्रकोप वाटायचा, आता आपण कृत्रिमरीत्या पाऊस पाडू शकतो. एकेकाळी ग्रह आपलं आयुष्य चालवतात असं वाटायचं, आता आपण मंगळावर स्वारी केली आणि एका धूमकेतूवर फिलीला उतरवलं. अज्ञाताचं भय लोकांना का वाटतं कुणास ठाऊक\" अरुण तावातावाने म्हणाला. विद्यापीठातल्या 'शांतीनिकेतन' कँटिनच्या त्याच्या पुरोगामी ग्रूपच्या गप्पांचा प्रभाव स्पष्ट दिसत होता.\n\"अरे पण तूच म्हणालास ना की या धार्मिक लोकांचं काही सांगता येत नाही म्हणून.\"\n\"मी म्हणालो की, उगीच त्यांच्या भावनांशी खेळायला नको, आणि अंधश्रद्धा पसरवली जाईल असं काही करायला नको. लोक धर्मात झालेले बदल सहज खपवून घेतात. धर्मच नाही म्हटलं तर मात्र त्यांचं धाबं दणाणतं. म्हणून तर धर्मनिरपेक्ष लोकांविरुद्ध असहिष्णुता वाढली आहे.\"\n\"हो, तेही खरंच. मोटरसायकलवाले जवळ थांबल्यास लगेच सावध व्हायचं. इव्हेझिव्ह अॅक्शन घ्यायची नाहीतर आपल्यालाही दाभोळकरत्व प्राप्त व्हायचं.\" नेत्रा अर्धवट गमतीने म्हणाली.\nअजून खलबतं झाली आणि अरुण तयार झाला. या दरम्यान तो जास्त नीटनेटका राहू लागला होता, विद्यापीठाच्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सची भानगड नको म्हणून काही नव्या इक्विपमेंट्स मिळवून एक छोटी लॅब स्थापली होती आणि मोठ्या लॅबची स्वप्न पाहणं सुरू होतं.\n\"Great. We are almost there.\" या नेत्राच्या वाक्याने तो भानावर आला.\nनेत्रा स्पेक्ट्रोग्राफमधून पहातच पुढे बोलली, \"हा वर्णपट थोडा बदलायला हवा. चांगल्या कॉन्ट्रास्टसाठी कोणतं पॅलेट हवं, याचा एक तक्ता देते मी. पॅटर्नपण किंचित ग्राफ-पेपरसारखा वाटतोय. साधारण हजारात तीन व्यक्तींना फोटोसेन्सिटीव्ह इपिलेप्सी असते. अशा लोकांना या पॅटर्न्समुळे फेफरं यायची शक्यता असते. पॅटर्न्स बदलले तर उत्तम होईल.\"\nडिझाईन तत्त्वांबाबतच्या तिच्या ज्ञानाची मनातल्या मनात वाखाणणी करत अरुण म्हणाला, \"पॅलेट, पॅटर्न, स्पेक्ट्रम, तिन्ही बदलणं शक्य आहे. योग्य ते बदल व्हायला फुलांच्या तीन-चार पिढ्या लागू शकतात. पॅरॅललमध्ये केल्यास सामग्री जास्त लागेल, पण लवकर होईल. तसंच करतो. उद्याच्या लॅब्स झाल्यानंतर.\"\n\"परफेक्ट. दिवाळीचा लाँच पक्का. सगळ्या नोट्स नीट ठेव.\" स्पेक्ट्रोग्राफ परत कपाटात ठेवत नेत्रा म्हणाली.\nतोपर्यंत रूपामावशीनी आणलेल्या चहाचा कप घेत अरुणने मान डोलावली.\n\"आणि या कानाचा त्या कानाला पत्ता नका लागू देऊ.\" आतापर्यंत सर्व मूकपणे पहात असलेले श्री. चिरकुटे म्हणाले.\n\"पण अॅडव्हरटाईज तर करावं लागेल ना\n\"अरे हो, ते सांगायचंच राहिलं. मी त्याबद्दल रिंकूशी बोलले. त्याने आपल्यासाठी designer flowers आणि तत्सम नावं असलेली दोन-चार वेब-डोमेन्स घेऊन ठेवली आहेत आणि आपलं प्रॉडक्ट तयार होईपर्यंत वेबपेजेसचं डिझाईनपण तयार असेल.\"\n\"हा कोण टपकला मधेच\n\"रिंकु माझा NIDतला मित्र आहे.\" नेत्रा म्हणाली. अरुणचा पडलेला चेहरा पाहून तीच पुढे म्हणाली, \"अरुण, तू भलत्या कल्पना नाही ना करून घेतल्या\nसगळं सुरळीत सुरू होतं. दोन-चार ट्रायल्सनंतर रंगसंगती वगैरे सगळं नेत्राच्या मनाजोगतं झालं होतं. वेबसाईटपण तयार होती. पुण्यातले तीन इतर आऊटलेट्सपण नेत्राची फुलं ठेवणार होते. मुंबईतील एका मोठ्या फुलवाल्याबरोबर चिरकुटे वाटाघाटी करत होते.\nअशातच गणू घाबरा-घाबरा आत आला.\n\"प-प-पोलिस.\" बाहेर बोट दाखवत तो म्हणाला.\nतितक्यात एक इन्स्पेक्टर गणूच्या पाठोपाठ आत आले.\n\"काय, पोलिस म्हणताच घाबरलात\n\"पण, पण काय केलं काय आम्ही\n\"काही केलं नाहीत तर घाबरलात का\n\"पोलिस आले म्हंटलं की घाबरणारच ना - काही केलं असो वा नसो.\"\nबाहेर सुरू असलेलं बोलणं ऐकून नेत्रा आणि रूपामावशीही बाहेर आल्या.\nनेत्राकडे पाहात इन्स्पेक्टर म्हणाले, \"यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\"\n\"पण आमची फुलं देवासाठी नाहीतच.\" नेत्रा पुढे येऊ घातलेले आरोप ताडत शांतपणे म्हणाली.\n\"कोणत्याच देवासाठी नाहीत. निव्वळ शोभेसाठी आहेत.\"\n\"शोभेसाठी असो वा नसो, तुम्ही गुन्हा कबूल करता का\n\"इन्स्पेक्टर, बसा जरा. काही तरी घोटाळा होतो आहे. नाव काय म्हणालात तुमचं\n\"आणि गुन्हा काय आहे म्हणे\n\"फुलांचं जनुकीय परिवर्तन करूनतुम्ही उत्क्रांतीत ढवळाढवळ करताय असा आरोप आहे.\"\nते ऐकून नेत्राने एकाचवेळी निश्वास सोडला आणि हसू दाबलं. तिचा त्यामुळे विचित्र झालेला चेहरा पाहून इन्स्पेक्टर म्हणाले, \"झडती घ्यायची आहे.\"\n\"आवश्यक ते सर्व अर्ज आम्ही आधीच केले आहेत. आमच्या फुलांमध्ये पुनरुत्पादन क्षमता नाही त्यामुळे त्यांना GMOचे नियम लागू होत नाहीत. आम्ही रसायनंपण वापरत नाही. गुन्हा दाखल केला तरी कोणी\n\"अँटी-GMO ग्रूपचा गजाभाऊ कापरे.\"\n\" या नेत्राच्या प्रश्नावर इन्स्पेक्टरांच्या डोळ्यातील 'असं-कसं माहीत नाही' हे तिला स्पष्ट दिसलं. तीच पुढे म्हणाली, \"तुमच्याजवळ वॉरंट असल्याशिवाय आणि आमचा वकील असल्याशिवाय झडती घेता येणार नाही.\"\n\"उद्या येतो मी.\" म्हणत इन्स्पेक्टर नेन्यांनी काढता पाय घेतला.\nत्यांच्यामुळे बाहेर जमलेल्या गर्दीला गणूने पांगवलं.\nइन्स्पेक्टर गेल्याची खात्री झाल्यावर रूपामावशी म्हणाल्या, \"काय करायचं गं नसती कटकट मागे लागणार असं दिसतंय.\"\nनेत्रा मात्र नेहमीच्याच शांतपणे म्हणाली, \"आई, तू काही काळजी करू नकोस. असं काही होऊ शकतं याची मला पूर्ण कल्पना होती. मी आणि अरुण आधीच पानसे वकिलांशी बोलून आलो आहोत.\"\n\"पण ते उद्या येतील तेव्हा ही फुलं इथे नकोत ना\n\"असायला हवीत त्याचकरता तर ते येताहेत ना दाखवू की, त्यात काहीच गैर नाही ते.\"\n\"अँटी-GMO हा काय प्रकार आहे\n\"त्यांना जेनेटीक मॉडिफीकेशन्स, म्हणजेच जनुकांमध्ये मानवाने घडवून आणलेले बदल मान्य नाहीत. जे ज्ञात आहे, प्रस्थापित आहे तेवढंच योग्य; असा त्यांचा खाक्या असतो. अरुणच्या शब्दात सांगायचं तर त्यांना नवं काहीच नको असतं. अज्ञाताचं भय. योग्य प्रयोग करून काही साधायचं म्हटलं तर ते काही सोपं नाही. असे लोक सगळीकडे असतात, पण भारतात तर आता त्यांना राजकीय साहाय्य मिळण्याची चिन्हं आहेत.\"\n\"सांभाळून राहा बरं का.\"\n\"आई, तू काही काळजी करू नकोस. आपला मार्गही तितकाच योग्य आहे याची आम्हाला खात्री आहे.\"\nदुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे इन्स्पेक्टर नेने आले. या प्रकाराची कुणकुण लागल्याने त्यांच्या मागोमाग वार्ताहरही आले होते. पोलिसांनी फुलांचे आणि त्यांच्या डब्यांचे फोटो काढले, आणि पुरावा म्हणून फुलं बरोबर नेणार असल्याचं सांगितलं. पोलिसांबरोबर फिर्याद करणारी अँटी-GMO टोळीपण होती. गजाभाऊ अशा अनेक वेगवेगळ्या तक्रारी नोंदवण्यात तरबेज असलेला एक कुख्यात विघ्नसंतोषी आहे हे पानसे वकीलांच्या कानावर आलं होतं. पोलिसांचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. मग फुलांच्या डेव्हलपमेण्टबद्दलची हातातल्या कागदांची एक थप्पी इन्स्पेक्टरांच्या हातात दिली आणि गजाभाऊकडे पाहात म्हणाले, \"यात माझ्या अशीलांनी घेतलेल्या सर्व परवानग्या आहेत, तसंच संपूर्ण प्रोसीजर आहे. या केसमध्ये काही तथ्य नाही हे कोणीही सांगू शकेल.\"\n\"तुम्ही बॅक्टेरीयाच्या जीन्स फुलांमध्ये नाही घातल्या\" आपल्या जीन्सच्या खिशात हात खुपसत गजाभाऊने विचारलं.\n\"ती एक स्टँडर्ड पद्धत आहे - फुलं जो प्रकाश शोषून घेतात ते या बॅक्टेरीयांच्या मदतीनेच.\"\n\"आणि ही किडे असलेली फुलं देवाला वाहायची\" ट्रेन केलेलं कुत्सित हास्य चेहऱ्यावर खेळवत गजाभाऊ म्हणाला.\n\"पण ही देवासाठी आहेत असं सांगितलंच कुणी\n\"आणि तसंही जीन्सचं इतकं मिक्सींग झालं असतं की फक्त तुमच्या व्याख्येप्रमाणे शुद्ध फुलं वहायची म्हटलं तर देव भक्तीविना उपाशीच राहतील.\" अरुण म्हणाला.\n\"तर,\" पानसे पुढे म्हणाले, \"तुम्ही ही केस जिंकू शकत नाही हे निर्विवाद. तुम्हालाही ते माहीत आहे, हे आम्हाला माहीत आहे. पण केस चालेल तोपर्यंत आमच्या अशिलाचं नुकसान होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून फिर्याद मागे घ्या आणि तुमचा सहभाग नसलेल्या, तुम्ही म्हणाल त्या NGOला माझे अशील पन्नास हजार रुपये देतील. तुम्हाला मान्य नसल्यास मात्र तुमच्यावरच नुकसान-भरपाईसाठी खटला दाखल करू. बोला कबूल आहे का\nमग कागद इकडून-तिकडे गेले, थोडं विचारमंथन झालं आणि शेवटी एका लाखाचं सेटलमेण्ट झालं. इन्स्पेक्टर आगपेटीच्या काडीने कानातला मळ काढत सगळं शांतपणे पाहात होते. ती काडी कोपऱ्यातल्या कचरापेटीत टाकून ते आपल्या लवाजम्यासह तितक्याच शांतपणे बाहेर पडले.\n\"एक लाख इतक्या सहजासहजी दिले\" श्री. चिरकुट्यांनी विचारले.\n\"ते जाऊ द्या हो, पैसे काय येतील परत - ब्यादतर टळली एकदाची. थोडक्यात हे प्रकरण निपटेल असं वाटलं नव्हतं.\" इति रूपामावशी.\n\"स्पॉट अॉन.\" नेत्रा हसत म्हणाली. \"बाहेरचे वार्ताहर पाहिले का आपल्याला भरपूर प्रसिद्धी आपोआप मिळाली आहे. आता जास्त लोकांना आपण आणि आपल्या प्रॉडक्टबद्दल माहीत आहे आणि ते पैसे आपण दान केले असाच सूर आपण पसरवू शकतो.\"\nपानसेंची कागदपत्रं आवरून झाली होती. \"पुन्हा माझी गरज पडणार नाही, पण वाटल्यास कॉल करा\" असं सांगून तेही बाहेर पडले.\nदुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमधल्या काही बातम्यांचा सूर सकारात्मक होता पण सर्वच बातम्या चांगल्या नव्हत्या. काहींनी तर सरळ नेत्राचं आणि गजाभाऊंचं संगनमत असावं असं म्हटलं होतं. फुलांची विक्री सुरू झाली होती, पण फुलांमध्ये असलेल्या ‘किड्यां’च्या जीन्समुळे काही लोकांनी त्यावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं. आऊटलेट्सपेक्षा जास्त खप अॉनलाईनच झाला. ‘श्री’ आणि ‘ॐ’ला नावीन्यामुळे मागणी असली तरी फुलं काही दिवसांतच कोमेजत असल्याने ते फार काळ टिकलं नाही. नाही म्हणायला दिवाळी पाठोपाठ येणाऱ्या ख्रिसमसच्या वेळी क्रॉस आणि बायबलमधल्या गोष्टींच्या डिझाईन्सनी हात दिला. डिझायनर फुलांची डिमांडमात्र वाढू लागली होती. रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या की-चेन्सप्रमाणे लोकांना फुलांवर चक्क आपल्या ‘सिग्निफिकंट अदर’चे अाद्याक्षर हवे असे. कुणाला स्वतःचं संपूर्ण नाव तर कुणाला पत्त्यासकट आपल्या बिझनेसचं. इतकी सगळी फंक्शनॅलिटी आणणं एकट्या अरुणला शक्य नव्हतं. आणखी दोघांना त्याने ट्रेन करणं सुरू केलं पण लोकांच्या तऱ्हेवाईक मागण्या पूर्ण करणं सोपं नव्हतं. पांढऱ्या फुलांवरील प्रयोग सर्वात जास्त यशस्वी ठरले होते, पण सगळ्यांनाच पांढरी फुलं आवडत नसत.\n\"प्रत्येक डिझायनर फुलासाठीची मेहनत काही परवडत नाही.\" एक दिवस अरुण थोडा हताशपणे म्हणाला.\n\"दिसतंय रे शोन्या.\" नेत्रा म्हणाली. \"काही तरी नवी शक्कल लढवायला हवी\". नेत्राचा लाडिकपणा क्षणभरच टिकला.\n\"निर्यात केली असती, पण बायो-प्रॉडक्ट्सवरील एक्स्पोर्ट लायसन्स मिळवणं महाकठीण.\"\n\"बरंय, नाहीतर आतापर्यंत चायनीज बायो-गणपती नसते दिसले\n\"असं काही डिझाईन हवं, जे मास प्रोड्यूस करता येईल. एकेका बॅचमध्ये शे-दोनशे.\"\n\"आयडेण्टीकल डिझाईन जे अनेकांना आवडेल.\"\n\"हिंदू, ख्रिश्चन झाले, आता ….\" अरुण अर्धवट स्वतःशीच म्हणाला.\n\"डोण्ट इव्हन मेन्शन इट - मरायचं आहे का\n\"तुला चालतं त्यापेक्षा ते जास्त जालीम आहे का एनिवे, मी बुद्ध आणि आंबेडकरांबद्दल बोलत होते.\"\n\"नो. पण स्वातंत्र्यसैनिक करायचे का\n\"तिथे पण पटेल सारखं कोणी घेतलं तर कोणाला पटेल आणि कोणाला नाही. गांधीचीही तीच गत. काही तरी वैश्विक हवं.\"\n\" अरुण चक्क किंचीत चाचरला बोलताना.\n\"येस्स.\" त्याच्या गालावर अलगद ओठ टेकवत नेत्रा म्हणाली. लगेच दूर होत तिने आपला विचार पूर्ण केला, \"व्हॅलेण्टाईन्स डे जवळ आला आहे, तेव्हा एक बार उडवून देऊ.\"\nतो बार लग्नाचा नाही हे अरुणला समजत होतं.\n\"पण भारतातल्या कोणत्याच आणि कोणाच्याच देवाला आवडत नाही तो दिवस. राम सेना, शिव सेना, बजरंग दल...\"\n\"पौराणिक कामदेवाशिवाय. पण परंपरेकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे आणि आपण लोकांना उघडपणे फुलं घ्यायला उद्युक्त काही करणार नाही. वेबसाईटवरुनच विकली जातील फुलं. अगदी दोन-चार दिवस आधी सुरू करायची विक्री.\"\n\"बाकी लोकपण फुलं विकतातच म्हणा. ठीक आहे, कोणते डिझाईन्स ते तू ठरव. मी आवश्यक सामग्री गोळा करणं सुरू करतो.\"\nआणखी एक-दोन भेटींत काही रंगीबेरंगी डिझाईन्स ठरली. गुलाबी रंग लाल आणि पांढऱ्यापासून बनत असल्याने, गुलाबी, लाल, आणि पांढऱ्या गुलाबाच्या फुलांवर सिग्नेचर पॅटर्न्स करायचं ठरलं. फुलं जास्त दिवस फ्रेश राहावीत म्हणून अरुणने आधीच जीन्समध्ये काही फेरफार केले होते. तरी बॅक्टेरियांनी प्रदान केलेले रंग मात्र जास्त टिकत नसत. आता त्यासाठीही त्याने जीन्स हळूहळू एक्सप्रेस होतील अशी व्यवस्था केली. पहिली बॅच एकच आठवडा आधी तयार झाली.\nगुलाबी फुलावर एक बदामाचा आकार आणि त्याच्या वरच्या भागात युनिटी दर्शवणारी एक लाल आणि एक पांढरी अशा दोन नाजुक पट्ट्या होत्या. अरुणने पहिलं फुल नेत्राला सगळ्यांसमक्ष दिलं. बाण योग्य ठिकाणी लागला की नाही ते त्याला कळलं नाही.\n\" रूपामावशींनी पावती दिली.\n\"पोरांनो, सांभाळून राहा.\" चिरकुट्यांनी सल्ला दिला.\n\"बाबा, काही काळजी करू नका. यात आक्षेपार्ह काहीच नाही. अरुण, ते बॅक्टेरियांमुळे काय वेगळं होणार आहे ते सांग पुन्हा.\"\n\"ही फुलं आठ दिवस टवटवीत राहतील. त्या पट्ट्या बदामावर हळूहळू सरकत राहतील. आधी बदाम आणि दोन पट्ट्या - एक लाल आणि एक पांढरी, मग बदाम तसाच राहणार पण लाल पट्टी गायब होणार आणि बदामावर पांढऱ्या पट्टीची जागा एक नवी लाल पट्टी घेणार आणि त्या खाली नवीन पांढरी पट्टी दिसणार. पट्ट्या अशा तऱ्हेने सरकत-सरकत बदामाच्या खालच्या टोकापर्यंत काही दिवसात पोचणार. पुढे कधीतरी त्या पट्ट्यांची लांबी बदामाच्या रुंदीप्रमाणे बदलवण्याचा प्रयोगपण करायला हवा. वेळ कमी असल्याने या वेळी जमलं नाही.\"\n\"तुला कळतंय ना काय करतो आहेस ते, मग झालं तर. वेब-अॉर्डर्स आल्या की डिलीव्हरी करायला आपली नवी टीम तयार आहेच.\"\nव्हॅलेण्टाईन्स डे उजाडला. गेले चार दिवस भरपूर अॉर्डर्स आल्या होत्या, शेकड्यांनी फुलं रवाना झाली होती. आजही काही लास्ट मिनिट अॉर्डर्स थेट लॅबमधून जात होत्या. अरुणने ठरवलं होतं की आज हिय्या करून नेत्राला आपल्या मनातल्या तिच्याबद्दलच्या भावना बोलून दाखवायच्या. पण तो लॅबमध्ये अडकला होता. या महत्त्वाच्या दिवशी तो प्रयोगशाळा सोडता तर त्याचं काही खरं नव्हतं. इतक्यातले लागोपाठचे प्रयोग, त्यानंतर पॅक करून ठिकठिकाणी फुलं पाठवणं यामुळे प्रयोगशाळेत खूप पसारा होता - पेट्री-डिशेस, मायक्रोस्कोप्स, डबेडुबे आणि बरंच काही. लवकरच सगळं जागेवर लावायची मनाशी खूणगाठ बांधत अरुणने त्याच्या खुर्चीच्या थेट मागे असलेल्या वस्तू आवरल्या आणि टेक्स्ट पाठवून नेत्राला व्हिडीओ-कॉनवर बोलावलं.\n\"काय रे येवढं महत्त्वाचं\nअनेक तरंगलांबी वापरल्या तरी तिच्या डोक्यात नव्हताच पडणार का प्रकाश\n\"अं, मी तुला त्या दिवशी ते फूल दिलं ना, त्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे.\"\nम्हणजे ते फूल तो तिला देतो आहे हे कळलंच नव्हतं तिला तो बदाम, ती युनिटी\n\"कुठे आहे ते फूल\n\"कपाटात आहे, स्पेक्ट्रोस्कोपजवळ.\" नेत्राची छोटी लॅब तिच्याजवळच असे.\n मला तुला काही सांगायचं आहे.\"\n\"अरुण, टेन्स का आहेस इतका ठीक आहे ना सगळं ठीक आहे ना सगळं\n\"आण तर ते फूल.\" अरुणला आपला पेशन्स टिकेल याची शाश्वती नव्हती.\n\"बरं आणते बाबा.\" नेत्रा उठली आणि फुलदाणीसकट फूल घेऊन आली. \"सांग आता.\"\n\"मी तुला ….\" फूल पाहून मात्र अरुणची बोबडी वळली.\n\"अरे असं भूत दिसल्यासारखं काय बघतोस\" नेत्राने अविश्वासाने आ वासलेल्या अरुणकडे पहात म्हटलं.\n\"ते फ… फूल …\"\nपहिल्यांदाच नेत्राने फुलाकडे पाह्यलं आणि तिच्या हातातून फुलदाणी गळून पडली.\n\"अरुण, क-काय झालं हे\n\"बॅक्टेरीया.\" अरुण कसाबसा स्वतःला सावरत म्हणाला.\nबॅक्टरीयातील DNAच्या डिलेड अॅक्शनने आपलं काम चोख बजावलं होतं. पण वरच्या पट्ट्या नाहीशा न होता अॅबसॉर्पशनचे प्रमाण आणि तरंगलांबी बदलल्यामुळे की काय, काळाप्रमाणे त्यांचे रंग बदलत गेले होते. त्यांना अपेक्षा होती तसं एक बदाम आणि एकावेळी दोनच पट्ट्या असं राह्यलं नव्हतं. त्याऐवजी दिसणाऱ्या बदाम आणि विविध रंगांच्या पट्ट्यांमुळे कोण काय विचार करेल हे स्पष्ट होतं. या कयासाबद्दल अरुणचं सांगून होतं न होतं तोच गणू आणि त्याच्या पाठोपाठ इन्स्पेक्टर नेने दारातून उडत आले.\n\"मॅडम, तुमची मागची केस मिटवली पण आता तुमची सुटका नाही.\"\n\"तुम्ही इंद्रधनुषी फुलं बनवून समलिंगी प्रवृत्तींना खतपाणी घालताहात असा तुमच्यावर आरोप आहे. तुमच्या वकिलाला थेट पोलिस ठाण्यावर आधीच बोलावलं आहे.\"\nइन्स्पेक्टर बोलत असताना नेत्रा अरुणकडे हताशपणे पहात होती. तोच दरवाजा उघडून दोन पोलीस आत शिरले.\nसायफाय कथा खूपच छान आणि बारकाव्यांनिशी रंगवली आहे. एकंदर समाजाचा बुरसटलेपणा उघड होत होत शेवटी \"होमोफोबिया\" मधुन अगदी लख्ख प्रकट होतो.\nमला सारखं वाटत होतं ती महाव्यवहारी नेत्रा, अरुणला खड्ड्यात घालणार. पण \"अपेक्षित\" तसे काही घडले नाही. त्याजागी बुरसटलेल्या विचारांच्या समाजाचे कुरुप रुप एकदम छान उघडे पाडलेत.\nशुचि म्हणते तसा बुरसटलेपणा रंगवतानाही सगळ्याला एक डँबिस टोन आहे. तो मला फारच आवडला\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-249809.html", "date_download": "2018-10-15T09:36:07Z", "digest": "sha1:5J3V7BB6OU7OKVLTZOZMXKKWDZDZ5WU3", "length": 12651, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्‍हा गाडीची चोरीला", "raw_content": "\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nप्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्‍हा गाडीची चोरीला\n14 फेब्रुवारी : ज्‍येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्‍हा गाडीची चोरी झाली आहे. रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारातून त्यांची इनोव्हा चोरीला गेली. काल मध्‍यरात्री 2च्या सुमारास घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.\nप्रा. एन. डी. पाटील हे कोल्हापूरमधल्या रुईकर कॉलनीत राहतात. 3 वर्षांपूर्वी पाटील यांनी आपल्यासाठी 'सिल्की गोल्ड' रंगाची इन्होव्हा गाडी घेतली होती. MH 09 BX 6929 असा या गाडीचा नंबर आहे. काल मध्यरात्री 2 च्या सुमारास 3 चोरटे त्यांच्या राहत्या घरी घुसले. पाटलांच्या बंगल्याचं रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यामुळे तिथे एक लोखंडी बार पडला होता. त्याच बारच्या सहाय्याने चोरट्यांनी गाडीची मागची काच फोडली आणि बनावट चावी वापरून ही गाडी पळवली.\nकोल्हापूर शहरातल्या मुख्य रस्त्यापासून काही फूट अंतरावरचं प्रा. पाटील यांच घरं आहे. त्यामुळं मध्यवस्तीतल्या या चोरीनं आता पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय. याबाबत प्रा. पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस सध्या या चोरट्यांचा तपास करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: innova carND Patilइनोव्‍हा गाडीप्रा. एन. डी. पाटील\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-610/", "date_download": "2018-10-15T09:43:40Z", "digest": "sha1:QY37Y65PQYIB2NV7BJI5KOCK2QTRENER", "length": 13855, "nlines": 172, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विराटची एकाकी झुंज अपयशी | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nविराटची एकाकी झुंज अपयशी\n इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 31 धावांनी पराभव झाला. विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण करत कडवी झुंज दिली पण तो बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. नंतर मोहम्मद शमी, इशांत शर्मा असे गडी बाद होत गेले आणि भारताचा डाव 162 धावांवर आटोपला.\nविराटची झुंज अपयशी ठरली आणि भारताचा पराभव झाला. बेन स्टोक्सने 4, अँडरसन आणि ब्रॉडने 2-2, तर कुरान आणि रशीदने 1-1 बळी टिपला. अष्टपैलू कामगिरी करणार्‍या सॅम कुरानला सामनावीर घोषित करण्यात आले.या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.\nआजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी 84 धावांची आवश्यकता होती. पण सामना सुरू होताच दिनेश कार्तिकला पहिल्याच षटकात अँडरसनने बाद केले आणि तिथून भारताची घसरण सुरू झाली. कर्णधार विराट कोहलीकडून क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले पण 51 धावांवर गोलंदाज बेन स्टोक्सने त्याला पायचीत केले.विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी आज दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती.\nपण पहिल्याच षटकात भारताला धक्का बसला आणि दिनेश कार्तिक 20 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने झुंजार अर्धशतक ठोकले पण नंतर लगेच बेन स्टोक्सने त्याला पायचीत केले. कोहलीने 93 चेंडूत 51 धावा केल्या. त्याच षटकात मोहम्मद शमीदेखील बाद झाला. फिरकीपटू आदिल रशीद याने इशांत शर्माला (11) पायचीत केले. फिरकीपटू आदिल रशीद याने इशांत शर्माला पायचीत केले. हार्दिक पांड्याने काही काळ झुंज देत 61 चेंडूत 31 धावा केल्या. पण अखेर बेन स्टोक्सने त्याला झेलबाद केले आणि डावातील चौथा गडी टिपत सामना आपल्या संघाला जिंकवून दिला.त्याआधी तिसर्‍या दिवसअखेर भारत इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवसअखेर भारताने 5 बाद 110 धावांपर्यंत मजल मारली होती. तिसर्‍या सत्राच्या सुरुवातीला भारताला इंग्लंडचे 3 गडी बाद करायचे होते. या दरम्यान, तळाच्या सॅम कुर्रान या फलंदाजाने अप्रतिम फटकेबाजी करून आपले अर्धशतक (63) साजरे केले.\nत्याच्या या खेळाच्या बळावर इंग्लंडने 180 धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे 194 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यांनतर भारताच्या दुसर्‍या डावाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. मुरली विजय (6), शिखर धवन (13), लोकेश राहुल (13), अजिंक्य रहाणे (2) आणि रविचंद्रन अश्विन (13) या पाच खेळाडूंना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आले नाही. दिनेश कार्तिकने कर्णधार कोहलीला साथ दिली आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत टिकून फलंदाजी केली. इंग्लंडचा दुसरा डाव सर्वबाद 180 धावांवर आटोपला होता.\nपहिल्या आणि दुसर्‍या सत्रात आजच्या दिवसात झटपट 6 गडी गमावल्यानंतर अखेर इंग्लंडच्या डावाला स्थैर्य आले होते. तळाचे फलंदाज आदिल रशीद आणि सॅम कुर्रान यांनी डावाला आकार दिला. कुर्रानने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लडने 180 धावांपर्यंत मजल मारली. तर या डावात इशांत शर्माने 5, अश्विनने 3 आणि उमेश यादवने 2 गडी बाद केले. तत्पूर्वी, भारताचा डाव सर्वबाद 274 धावात आटोपला. एका वेळी बलाढ्य वाटणार्‍या 287 धावांचा पाठलाग करताना विराटने अप्रतिम 149 धावांची खेळी केली.\nउमेश यादवने 16 चेंडूत नाबाद 1 धाव, तर इशांत शर्माने 17 चेंडूत 5 धावा काढत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय, इतर फलंदाज आपला प्रभाव पडू शकले नाहीत.\nइंग्लंडतर्फे कुर्रानने 4 तर रशीद, स्टोक्स आणि अँडरसनने 2-2 गडी बाद केले.\nPrevious articleमिरजकरसह तिघांना अटक ; फसवणूक प्रकरण उलगडणार\nNext articleविवेकानंद स्कूल विजयी; ओरियन स्टेट बोर्ड उपविजयी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री महाजनांना दाखवले काळे झेंडे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री महाजनांना दाखवले काळे झेंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/node/610", "date_download": "2018-10-15T10:01:55Z", "digest": "sha1:2JSZNUR63HBCZ3VZKY5FOPTEABAXBBS7", "length": 10482, "nlines": 141, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका\nमुखपृष्ठ / मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी रवी, 22/06/2014 - 14:16 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका\nदेव तरी पावेल म्हणून\nपूजा अर्चा करायचा ....\nखडकू काही आले नाही\nडोकं काही चाले नाही\nअंती मात्र देवच आला\nप्राणज्योती घेऊन गेला ....\nनियोजनपंडितांना भयावह क्षय आहे\nपोशिंदा भयभीत; ऐद्यांना ’अभय’ आहे\nशेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही\nशेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही\n- गंगाधर मुटे ’अभय’\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T09:11:34Z", "digest": "sha1:4W4SY7CFVQ5CCNN6ETNRXL462NYP5DXE", "length": 9900, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘एफआरपी’शिवाय गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘एफआरपी’शिवाय गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही\nशेतकऱ्यांची आक्रमक भूमिका : 12 कारखान्यांनी थकविले 220 कोटी रु.\nपुणे – यंदाचा गळीत हंगाम पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. त्यात राज्यातील 12 साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील “एफआरपी’ अर्थात रास्त आणि किफायतशीर किंमतीचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाही. काही कारखान्यांकडे मिळून तब्बल 220 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती मिळाल्याशिवाय गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे.\nगेल्या वर्षी उसाचे विक्रमी उत्पादन झाल्याने गळीत हंगाम मेअखेर सुरू होता. साखर निर्मितीत महाराष्ट्राने विक्रम केला. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांना अनेक कारखान्यांनी अजून “एफआरपी’चे पैसे दिले नाहीत. “नंतर देऊ’, “हप्त्या-हप्त्याने देऊ,’ असे सांगत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे. आता तर 20 ऑक्‍टोबरपासून चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होत आहे. या वर्षीच्या “एफआरपी’बाबत चर्चा करण्यापूर्वी शेतकरी आता थकीत “एफआरपी’ आधी देण्याची मागणी करत आहेत.\nसाखर आयुक्ताकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 12 कारखान्यांकडे अजून थकबाकी आहे. त्यात सोलापूर, सातारा कोल्हापूर, सांगली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश अधिक आहे. सर्वाधिक म्हणजे 47 कोटी रुपयांची थकबाकी न्यू फलटण शुगर्स कारखान्याकडे आहे. बीड- जय महेश शुगर कारखान्याकडे 38 कोटी रुपये थकले आहेत. या दोन्ही कारखान्यांवर कारवाईचे आदेश साखर आयुक्तालयाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पण, सहकारमंत्र्यांनी या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे आता यापुढील सुनावणी ही सहकारमंत्र्यांसमोर आहे.\nथकबाकी असलेले अन्य कारखाने\nशंभू महादेव कारखाना- उस्मानाबाद, माणगंगा सहकारी साखर कारखाना-सांगली, जय भवानी सहकारी कारखाना-बीड, श्री सिद्धेश्‍वर सहकारी कारखाना- सोलापूर, मातोश्री लक्ष्मी शुगर-सोलापूर, गोकूळ शुगर-सोलापूर, श्री मकाई कारखाना- सोलापूर, फेन ऍग्रो-सांगली, चोपडा शेतकरी सहकारी कारखाना- जळगाव या कारखान्यांनी “एफआरपी’ थकविली आहे.\nचालू वर्षाचा गळीत हंगाम पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. गेल्या वर्षीची “एफआरपी’ मिळालेली नाही. त्यात आता चालू गाळप हंगामाचे पैसे कधी मिळणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. साखर आयुक्तालयाने याबाबत तातडीने काही मार्ग काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखेड ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ\nNext articleकपील शर्माच्या चाहत्यांसाठी खूशखबर, लवकरच ‘या’ शो व्दारे करणार पुर्नागमन\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2018-10-15T08:44:14Z", "digest": "sha1:CHH2AVZH6ZZAP4AM4I6XV2ODJSN5JVQG", "length": 5783, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: खूनप्रकरणी एकाला पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे: खूनप्रकरणी एकाला पोलीस कोठडी\nपुणे – गळा कापून आणि डोक्‍यात दगड घालून खून केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अजिंक्‍य विजय कांबळे (21, रा. येरवडा) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. निखील श्रीकांत कडाळे (22, रा. येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत राजेश सुरेश जगताप (38) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपच्या नव्या यादीत रेड्डी बंधूंना स्थान\nNext articleअंगणवाडीमध्ये मिळणार आधारची “ओळख’\nबोगस माध्यमिक शाळांना झटका\nविद्यापीठाचे निकाल यंदा वेळेत लागणार\nमतदार नाव नोंदणीत 9 हजारांवर अर्ज\nमहापालिकेतील “झिरो’ पेंडन्सी कागदावरच\nभाजप खडकवासलातर्फे फुड लायसन्सचे वाटप\nनाट्य परिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/40510", "date_download": "2018-10-15T09:55:01Z", "digest": "sha1:JMKZK7VQ6MOL7ZKO7S6QYAOE2E2BRV5E", "length": 42710, "nlines": 430, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भक्तीगीतांचा संग्रह | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भक्तीगीतांचा संग्रह\nनुकतेच एक जुने हिंदी भक्तीगीत ऐकायला मिळाले.\nमुझीमे रहके मुझीसे दूर,\nये कैसा दस्तूर रे मालिक ये कैसा दस्तूर\nअतिशय सुंदर रचना, तेवढेच सुंदर संगीत आणि आशाताई, रफीसाहेबांचा मधुर आवाज.\nहे गीत ऐकताना असे वाटले की अश्विनी यांनी स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना साठी एक धागा चालू केला आहे,\nतसा भक्तीगीतांसाठी एक वेगळा धागा सुरू करूयात.\nयामधे आपल्याला आवडणारी भक्तीगीते लिहावीत.\nगीताच्या सुरूवातीच्या एकदोन ओळी, गीतकार, संगीतकार, गायक, चित्रपट / अल्बम, इ. जेवढी जमेल तेवढी माहिती तसेच त्या गीतासंदर्भात अजुन काही अवांतर माहिती देता आली तर अजुनच छान \nतसे तर सर्व भाषांमधली गीते चालतील, पण सुरूवात प्रामुख्याने हिंदी चित्रपटातील भक्तीगीतांबद्दल करावी असे वाटते. सुरूवात करत आहे मला आवडणार्‍या काही गीतांनी\nमन तरपत हरी दर्शन को आज\nचि : बैजू बावरा, गी : मोहम्मद शकील, सं : नौशाद, गा : रफी, राग : मालकंस\n(नौशाद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की हे गीत एका अर्थाने वेगळे अशासाठी आहे की यामधे तिन्ही लोक हिंदू धर्माचे नाहीत. जे लोक कलेचे उपासक असतात त्यांना धर्म हा अडसर होऊ शकत नाही. गीताच्या रेकॉर्डीन्गला गीतकार मोहम्मद शकील देखील उपस्थित होते. शेवटी एक छोटेसे कृष्णभजन आहे त्यावेळी तर ते पण तल्लीन होऊन डोलत होते. )\nआना है तो आ राह मे कुछ फेर नही है, भगवान के घर देर है अंधेर नही है\nचि : नया दौर, गी : साहीर, सं : ओपी , गा : रफी, राग : \n(या गीताचे चित्रिकरण जेजुरी येथे झाले आहे असे म्हणतात)\n1\tदेवा श्री गणेशा - (अजय / अजय अतुल / अग्नीपथ)\n2\tसाँचा तेरा नाम - (अनुराधा / लक्ष्मीप्यारे / बिवी हो तो ऐसी)\n3\tपिया हाजी अली - (ए आर रहमान / ए आर रहमान / फिझा)\n4\tख्वाजा मेरे ख्वाजा - (ए आर रहमान / ए आर रहमान / जोधा अकबर)\n5\tअल मदद मौला - (ए आर रहमान / ए आर रहमान / मंगल पांडे)\n6\tकुन फाया कुन - (ए आर रहमान / ए आर रहमान / रॉक स्टार)\n7\tजिक्र - (ए आर रहमान / ए आर रहमान / बोस फरगॉटन हिरो)\n8\tकौन ठगवा लूटल हो - (आशा / जयदेव / अनकही)\n9\tमुझी मे छुपकर मुझी से दूर, ये कैसा दस्तूर - (आशा, रफी / मदन मोहन / जेलर)\n10\tराधा के प्यारे कृष्ण कन्हाई - (आशा / नौशाद / अमर)\n11\tतू शाम मेरा साँचा नाम तेरा - (आशा, उषा / राजेश रोशन / ज्युली)\n12\tतोरा मन दर्पण कहलाये - (आशा / रवी / काजल)\n13\tरोम रोम मे बसनेवाले राम - (आशा / रवी / निलकमल)\n14\tइतनी शक्ती हमे दे न दाता - (अशोक खोसला, शेखर सावकार, घनश्याम वास्वानी, मुरलीधर / कुलदीप सिंग / अंकुश)\n15\tपल पल है भारी - (आशुतोष गोवारीकर, विजय प्रकाश, मधुश्री / ए आर रहमान / स्वदेस)\n16\tमन मोहना - (बेला शेन्डे / ए आर रहमान / जोधा अकबर)\n17\tघूँघट के पट खोल - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)\n18\tमत जा मत जा जोगी - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)\n19\tउठत चले अवधूत - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)\n20\tना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ - (गीता दत्त, सुधा मल्होत्रा / स.दे.बर्मन / काला बाझार)\n21\tएक ओम्कार - (हर्षदीप कौर / ए आर रहमान / रंग दे बसंती)\n22\tशिवजी बिहाने चले - (हेमंत कुमार / स.दे.बर्मन / मुनिमजी)\n23\tराम सियाराम जय जय राम - (जसपाल सिंग / रविंद्र जैन / गीत गाता चल)\n24\tश्याम तेरी बँसी पुकार राधा नाम - (जसपाल सिंग, आरती मुखर्जी / रविंद्र जैन / गीत गाता चल)\n25\tनूर उल अल्लाह - (कादीर, मुर्तझा / ए आर रहमान / मिनाक्षी)\n26\tमौला मेरे मौला - (कैलाश खेर, जावेद अली / ए आर रहमान / दिल्ली ६)\n27\tऐ खुदा हर फैसला तेरा मुझे - (किशोरकुमार / रा.दे.बर्मन / अब्दुल्लाह)\n28\tओ बंदा रे - (कृष्णा बी. / गौरव दासगुप्ता / राझ २)\n29\tओ पालनहारे - (लता, साधना सरगम, उदीत नारायण / ए आर रहमान / लगान)\n30\tएक तूही भरोसा एक तूही सहारा - (लता / ए आर रहमान / पुकार)\n31\tजय जय हे जगदंबे माता - (लता / चित्रगुप्त / गंगा की लहरें)\n32\tतुम्ही हो माता पिता तुम्ही हो - (लता / चित्रगुप्त / मैं चूप रहूँगी)\n33\tतुम आशा विश्वास हमारे - (लता / हृदयनाथ / सुबह)\n34\tमाता सरस्वती शारदा - (लता, दिलराज कौर / जयदेव / आलाप)\n35\tअल्लाह तेरो नाम - (लता / जयदेव / हम दोनो)\n36\tप्रभू तेरो नाम - (लता / जयदेव / हम दोनो)\n37\tचुप चुप मीरा रोये - (लता / कल्याणजी आनंदजी / जॉनी मेरा नाम)\n38\tबहुत दिन बीते - (लता / लक्ष्मी प्यारे / संत ज्ञानेश्वर)\n39\tसत्यम शिवम सुंदरम - (लता / लक्ष्मी प्यारे / सत्यम शिवम सुंदरम)\n40\tयशोमती मैय्यासे बोले नंदलाला - (लता / लक्ष्मी प्यारे / सत्यम शिवम सुंदरम)\n41\tकान्हा कान्हा आन पडी तेरे द्वार - (लता / लक्ष्मी प्यारे / शागीर्द)\n42\tखुदा निगेहबान - (लता / नौशाद / मुघल ए आजम)\n43\tएक राधा एक मीरा दोनो ने - (लता / रविंद्र जैन / राम तेरी गंगा मैली)\n44\tए री मैं तो प्रेमदिवानी - (लता / रोशन / नौबहार)\n45\tजागो मोहन प्यारे - (लता / सलील चौधरी / जागते रहो)\n46\tराधा ने माला जपी श्याम की - (लता / स.दे.बर्मन / तेरे मेरे सपने)\n47\tबनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे - (लता / शंकर जयकिशन / एक फूल चार काँटे)\n48\tमोहे छेडो ना नंद के लाला - (लता / शिव हरी / लम्हे)\n49\tज्योती कलश छलके - (लता / सुधीर फडके / भाभी की चुडियाँ)\n50\tम्हाने चाकर राखो - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)\n51\tमुरलिया बाजेगी - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)\n52\tपिया ते कहाँ गयो - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)\n53\tऐ मालिक तेरे बंदे हम - (लता / वसंत देसाई / दो आँखे बारह हाथ)\n54\tजो तुम तोडो पिया - (लता / वसंत देसाई / झनक झनक पायल बाजे)\n55\tओ शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे - (महेन्द्र कपूर / कल्याणजी आनंदजी / बैराग)\n56\tहे नटराज गंगाधर शंभो - (महेन्द्र कपूर, कमल बारोट / एस.एन.त्रिपाठी / संगीत सम्राट तानसेन)\n57\tतुम मेरी राखो लाज हरी - (मन्ना डे, सुधा मल्होत्रा / मदन मोहन / देख कबीरा रोया)\n58\tआन मिलो आन मिलो श्याम साँवरे - (मन्ना डे, गीता दत्त / स.दे.बर्मन / देवदास)\n59\tभय भंजना सुन वंदना हमारी - (मन्ना डे / शंकर जयकिशन / बसंत बहार)\n60\tतू प्यार का सागर हैं - (मन्ना डे / शंकर जयकिशन / सीमा)\n61\tज्योत से ज्योत जगाते चलो - (मुकेश / लक्ष्मी प्यारे / संत ज्ञानेश्वर)\n62\tसजन रे झूठ मत बोलो - (मुकेश / शंकर जयकिशन / तिसरी कसम)\n63\tदेव पुजी पुजी - (परवीन सुलताना / उस्ताद दिलशाद खान / आश्रम)\n64\tवृंदावन का कॄष्ण कन्हैय्या - (रफी, लता / हेमंत कुमार / मिस मेरी)\n65\tसुख के सब साथी - (रफी / कल्याणजी आनंदजी / गोपी)\n66\tशिर्डीवाले साईबाबा - (रफी / लक्ष्मी प्यारे / अमर अकबर अँथनी)\n67\tमन तरपत हरी दर्शन को आज - (रफी / नौशाद / बैजू बावरा)\n68\tओ दुनिया के रखवाले - (रफी / नौशाद / बैजू बावरा)\n69\tतू है मेरा प्रेम देवता - (रफी, मन्ना डे / ओ.पी.नय्यर / कल्पना)\n70\tआना है तो आ राह मे कुछ फेर नही है - (रफी / ओ.पी.नय्यर / नया दौर)\n71\tअजब तेरी कारीगरी रे करतार - (रफी, कृष्णा कल्ले / रवी / दस लाख)\n72\tबिरज में होरी खेलत नंदलाल - (रफी / रवी शंकर / गोदान)\n73\tबडी देर भयी नंदलाला - (रफी / शंकर जयकिशन / बसंत बहार)\n74\tदुनिया ना भाये मोहे - (रफी / शंकर जयकिशन / बसंत बहार)\n75\tपरवर दिगारे आलम - (रफी / एस.एन.त्रिपाठी / हातिमताई)\n76\tआयो प्रभात - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)\n77\tधन्य भाग सेवा का अवसर पाया - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)\n78\tजाँऊ तोरे चरणकमल पर वारी - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)\n79\tहाँ रहम फरमा ऐ खुदा - (राशिद अली / अमित त्रिवेदी / आमीर)\n80\tआरती तुम्हारी - (रेखा भारद्वाज / ए आर रहमान / दिल्ली ६)\n81\tअल्लाह मेघ दे पानी दे - (स.दे.बर्मन / स.दे.बर्मन / गाईड)\n82\tमोरया मोरया - (शंकर महादेवन / शंकर एहसान लॉय / डॉन)\n83\tजैसे सुरज की गर्मी से - (शर्मा बंधु / जयदेव / परिणय)\n84\tतू प्रभ दाता दान मत पुरा - (सुखविंदर / सुखविंदर, वनराज भाटीया / हल्ला बोल)\n85\tअल्लाह करम करना तू मौलाह रहम करना - (सुमन कल्याणपुर / उषा खन्ना / दादा)\n86\tहोरी खेले रघुबिरा अवध मे - (उदीत नारायण, अलका याज्ञिक, अमिताभ / आदेश श्रीवास्तव / बागबान)\n87\tतेरी पनाह मे हमे रखना - (उदीत नारायण, साधना सरगम, सारिका कपूर / नदीम श्रवण / पनाह)\n88\tमैं तो आरती उतारूँ रे - (उषा / सी अर्जुन / जय संतोषी माँ)\n89\tहम को मन की शक्ती देना - (वाणी जयराम / वसंत देसाई / गुड्डी)\n90\tशाम रंग रंगा रे हर पल मेरा रे - (येसूदास / भप्पी लाहिरी / अपने पराये)\nधन्य ते गायनी कळा\nमाझ्या आवडीची काही भक्तीगीते\nमाझ्या आवडीची काही भक्तीगीते :\n१) प्रभु तेरो नाम ( लता / हम दोनो / जयदेव )\n२) अल्ला तेरो नाम ( लता / हम दोनो / जयदेव )\n३) साचा नाम तेरा ( आशा-उषा / ज्यूली / राजेश रोशन )\n४) भयभंजना वंदना ( मन्ना डे / बसंत बहार / शंकर जयकिशन )\n५) जय जय हे जगदंबे माता ( बाकिचे डिटेल्स आठवत नाहीत पण बरेचसे कोरसने आणि मग लताने गायलेय )\n६) तोरा मन दर्पन कहलाये ( आशा / काजल / रवि )\n७) आज सजन मोहे अंग लगालो ( गीता दत्त / प्यासा / एस डी )\n८) सुख के सब साथी ( रफी / गोपी )\n९) देव पूजी पूजी ( बेगम परवीन सुलताना , चित्रपटातलेच आहे )\n१०) तूम आशा विश्वास हमारे ( लता / सुबह / हृदयनाथ )\n११) ए री मै तो प्रेमदीवानी ( लता / नौबहार )\n१२) शिवजी बिहाने चले ( हेमंत कुमार / मुनीमजी / एस डी )\n१३) तू है मेरा प्रेम देवता ( रफी-मन्ना डे / कल्पना / ओपी )\n१४) बडी देर भयी ( रफी / बसंत बहार / शंकर जयकिशन )\n१५) दुनिया ना भाये मोहे ( रफि / बसंत बहार / शंकर जयकिशन )\n१६) धन्य भाग सेवा का अवसर पाया / आयो प्रभात / जाऊ तोरे चरन कमल पर ..( राजन साजन मिश्रा / सुरसंगम / लक्ष्मीकांत प्यारेलाल )\n१७) माता सरस्वति शारदा ( लता-दिलराज कौर / आलाप / जयदेव )\n१८) जो तूम तोडो पिया ( लता / झनक झनक पायल बाजे / वसंत देसाई )\n१९) ज्योति कलश ( लता / भाभी की चूडीयाँ / सुधीर फडके )\n२०) तूम मेरी राखो लाज हरी ( मन्ना डे - सुधा मल्होत्रा / देख कबीरा रोया / मदनमोहन )\n२१) बहुत दिन बीते ( लता / संत ग्यानेश्वर / लक्ष्मीकांत प्यारेलाल )\n२२) बिरज मे होली खेलत ( रफी / गोदान / पं. रविशंकर )\n२३) जागो मोहन प्यारे ( लता / जागते रहो / सलील चौधरी )\n२४) कौनू ठगवा लुटल हो ( आशा / अनकही )\n२५) हे रोम रोम मे बसनेवाले ( आशा / नीलकमल / रवी )\n आभार अशोक / भरत )\nआजकालच्या हिंदी चित्रपटातून \"भक्तीगीतां\"ची नि:संशय हकालपट्टी झाल्याचे दिसून येत असल्याने आज विशीत असलेली पिढी उद्या आपल्या पालकांना 'पप्पा मम्मी हा भक्तीसंगीत म्हणजे काय प्रकार असतो\" असे जर विचारू लागली तर त्यात आश्चर्य वाटायला नको अशीच संगीतक्षेत्रातील परिस्थिती आहे.\nपण चित्रपट \"बोलू\" लागल्यापासून जरी प्रेमकथांचा सुळसुळाट झाला असला तरी जवळपास हरेक चित्रपटात भक्ती संगीताला कुठेना कुठे वाव असायचाच. चित्रपटाच्या अन्य गाण्यांच्यासमवेत ते भक्तीगीतही तितकेच लोकप्रिय होत असे आणि अशा कित्येक गाण्यांनी त्या त्या वर्षी 'बिनाका' गाजवलेली होती.\nवर दिनेशदा यानी दिलेली यादी तशी पुरेशा बोलकी आणि विषयाची गरज पूर्ण करणारी आहेच, त्यात फक्त अल्पशी भर घालतो....आठवेल तशी.\n१. ऐ मालिक तेरे बंदे हम....लता....दो आँखे बारह हाथ....वसंत देसाई\n२. कान्हा कान्हा आन पडी मै तेरे द्वार....लता....शागिर्द....लक्ष्मी-प्यारे\n३. ज्योत से ज्योत जगाते चलो....मुकेश....संत ज्ञानेश्वर...लक्ष्मी-प्यारे\n४. तू प्यार का सागर है.... मन्ना डे.... सीमा.... शंकर जयकिशन\n५. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो.... लता... मै चुप रहुंगी.... चित्रगुप्त\nअन्य सदस्य यात भर घालतीलच.\nतुमच्या यादीमध्ये किरकोळ दुरुस्ती\n(७) आज सजन.....'प्यासा' मधील आहे. 'देवदास' मधील गीता आणि मन्ना डे यांचे \"आन मिलो आन मिलो श्याम सावरे, आन मिलो...\" हे कदाचित तुम्हाला अभिप्रेत असावे.\n(८) सुख के सब साथी.....चित्रपट \"गोपी\"\n(२१) बहुत दिन बिते....संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते.\n(२३) जागो मोहन प्यारे.....जागते रहो....संगीत सलील चौधरी यांचे.\n(२५) मेरे रोम रोम मे..... नीलकमल....संगीत रवी यांचे.\nराम सियाराम सियाराम जय जय राम\nराम सियाराम सियाराम जय जय राम - गीत गाता चल\nइतनी शक्ती हमे दे न दाता....\nइतनी शक्ती हमे दे न दाता.... (नाना पाटेकर होता त्यात...निशा सिंह, आशालता.. प्रतिघात किंवा काहीतरी).\nराधा का भी श्याम वह तो मीरा का भी.. (जसपालसिंह बहुतेक)\nइतनी शक्ती : अंकुश ना\nइतनी शक्ती : अंकुश ना\n>> आजकालच्या हिंदी चित्रपटातून \"भक्तीगीतां\"ची नि:संशय हकालपट्टी झाल्याचे दिसून येत असल्याने\nमला पटकन आठवलेली 'आजकाल'ची भक्तीगीतं:\nपल पल है भारी : स्वदेस\nमनमोहना : जोधा अकबर\nमाता की आरती - दिल्ली सिक्स\nइक तूही भरोसा - पुकार\nमोरया मोरया - डॉन(नवीन - फरहान अख्तरचा)\nमौला मेरे मौला - दिल्ली सिक्स (फक्त 'हिंदू' भक्तीगीतांचाच विषय सुरू नसल्यास)\nजिक्र - सुभाषचंद्र बोस\nकुन फाया कुन - रॉकस्टार\nअल मदद मौला - मंगल पांडे\nहा रहम फर्मा ऐ खुदा - आमिर\n_ख्वाजा मेरे ख्वाजा (जोधा\n_ख्वाजा मेरे ख्वाजा (जोधा अकबर)\n_कुन फाया कुन (रॉक स्टार)\n(अंकूश - तेच तेच.. आठवत\n(अंकूश - तेच तेच.. आठवत नव्हतं.. )\nईबांच्या लिस्ट मधे थोडी भर\nईबांच्या लिस्ट मधे थोडी भर घालूया\nतेरी पनाह मे हमे रखना (पनाह)\nपिया हाजी अली (फिझा)\nमोहे छेडो ना नंद के लाला\nमोहे छेडो ना नंद के लाला (लम्हे)\nहम को मनकी शक्ती देना (गुड्डी)\nसत्यम शिवम सुंदरम (सत्यम शिवम सुंदरम)\nसांचा तेरा नाम ( बीवी हो तो ऐसी )\nओ बंदा रे (राज २)\nश्याम तेरी बन्सी ( गीत गाता चल )\nहोली खेले रघुवीरा अवध में :\nहोली खेले रघुवीरा अवध में : बागबान.\nमै तो आरती उतारू रे : जय संतोषी माँ\nबनवारी रे, जीने का सहारा तेरा\nबनवारी रे, जीने का सहारा तेरा नाम रे\nमुझे दुनियावालों से क्या काम रे - एक फुल चार कांटे\nसही यादी बनते आहे मला माहित\nसही यादी बनते आहे मला माहित असलेली जवळ जवळ सगळी समाविष्ट झाली आहेत. तरी अजून आठवली की लिहिते.\nजैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया\nऐसा ही सुख मेरे मन को मिला हैं मैं जब से शरण तेरी आया, मेरे राम...\n- संगीतकार : जयदेव\n- चित्रपट - परिणय\nश्याम मुरारी बनवारी - पुरिया\nश्याम मुरारी बनवारी - पुरिया धनश्री\nभावनांचा तू भुकेला रे मुरारी.\nहम दोनों मधलं नंदाच्या तोंडी\nहम दोनों मधलं नंदाच्या तोंडी असलेलं एक भक्तिगीत आणि\nदो आंखे बारह हाथ मधलं भक्तिगीत कुणी देऊ शकेल का ( बहुतेक ए मालिक तेरे बंदे हम असावं. कुठल्या तरी अरब देशात ते प्रार्थना म्हणून स्विकारलं गेलं होतं असं ऐकलं )\nसुख के सब साथी, दुख मे ना कोई\nसुख के सब साथी, दुख मे ना कोई ( गोपी - मोहम्मद रफी )\nमोरे कान्हा जो आये पलटके अबके होरी मैं खेलूँगी डटके - सरदारी बेगम\nदेखो आई होली, रंग लाई होली - मंगल पांडे\nए खुदा हर फैसला, तेरा मुझे\nए खुदा हर फैसला, तेरा मुझे मंजूर है\nसामने तेरे तेरा, बंदा बहोत मजबूर है\nअब्दुल्लाह, गायक - किशोरकुमार\n( आमच्याकडे सर्वधर्मसमभाव असल्याने आणि आज ईद असल्यामुळे अल्लाह, खुदा ची भक्तिगीतं आपोआप आठवत असावीत. सबका मालिक एक \nशिर्डीवाले साईबाबा (अमर, अकबर, अँथनी) चालेल का\nअल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम (हम दोनो )\nओ रोम रोम में बसनेवाले राम, जगत के स्वामी के अंतरयामी, मै तुझसे क्या मांगू (नीलकमल)\n_छुप छुप मीरा रोये - मोसे\n_छुप छुप मीरा रोये - मोसे मोरा शाम रुठा (जॉनी मेरा नाम)\n_अल्लाह मेघ दे पानी दे (गाइड)\nजैसे राधा ने माला जपी शाम कि,\nजैसे राधा ने माला जपी शाम कि, मैने ओढी...\nएक राधा, एक मीरा, दोनों ने शाम को चाहा - राम तेरी गंगा मैली\nसावरें कि बन्सी को बजने से काम\nराधा का भी शाम हो मीरे का भी शाम - गीत गाता चाल\nएक ही सत्य है सत्य ही शिव\nएक ही सत्य है\nसत्य ही शिव है\nशिव ही सुंदर है\nजागों उठकर देखों ,\nअप्रतिम भक्तिगीत (फक्त ऐकताना , बघताना -- जो जे वांछिल तो ते लाहो )\nनव्या 'अग्नीपथ' मध्ये एक\nनव्या 'अग्नीपथ' मध्ये एक भक्तीगीत आहे (चिकनी चमेली नव्हे).\nलहानपणी घरात इतकी भक्तीगीत ऐकून झालीत कि आता भक्तीगीत वाजू लागले कि हात आपोआप गाणं स्किप करायला पुढे सरसावतात.\nमहादेव - अनुष्का शंकर शिव\nमहादेव - अनुष्का शंकर\nशिव तांडव स्तोत्र - पारंपारिक - अजय अतुल मॉडिफिकेशन अर्थात शिवतांडव हे भक्तीपेक्षा स्फुर्ती मध्ये मोडेल.\nमौला मौला ...(मूवी माहित\nमौला मौला ...(मूवी माहित नाही)\nबाकी आधी आलीत वर...\nफक्त हिंदीच हवीत का\nतोरा मन दर्पण कहलाये मै तो\nतोरा मन दर्पण कहलाये\nमै तो भूल चली बाबुल का देस\nलागा चुनरी पे दाग\nशिर्डीवाले साईबाबा (अमर, अकबर, अँथनी) चालेल का>>> मामी चालेल की>>> मामी चालेल की सुंदर गाणे आहे ते. साप, जीवन वगैरेंकडे दुर्लक्ष करून पाहिले तर आनंद बक्षीची (कधी नव्हे ते) जमून आलेली शब्दरचना, रफीचा आवाज व सुंदर चाल, सगळेच मस्त\nइब्लिस, यातील पहिल्या दोन बद्दल जरा शंका आहे. 'तोरा मन..' मधे रूढ अर्थाने कोणत्या देवाचे भजन नाही, फक्त मनाबद्दल आहे (मात्र गाणे खूप छान आहे हे नक्की, तसेच त्याचे चित्रीकरणही. त्या चित्रपटाच्या सुरूवातीला असावे. एकदम प्रसन्न गाणे आहे).\n\"मै तो भूल चली\" तर सासरच्या वातावरणाबद्दल आहे ना का मला विनोद बाउन्सर गेला का मला विनोद बाउन्सर गेला चाल, ठेका, आवाज सगळे सुंदर पण शब्दरचना एक नं भंपक असलेले गाणे वाटते मला ते.\nफा+१ आणि लागा चुनरी पे दाग हे\nआणि लागा चुनरी पे दाग हे भक्ती गीत कसे होईल. वरती होळीची पण मला भक्ती गीते वाटत नाहीत.\nजो तुम तोडो पिया, मै नाही\nजो तुम तोडो पिया, मै नाही तोडू रे (हे मीराबाईचं भजन तीन सिनेमात आलं आहे. झनक झनक पायल बाजे मध्ये भैरवी रागात आहे तर सिलसिला मध्ये किरवानी रागात आहे. दोन्ही गाण्यांच्या गायिका लता मंगेशकर आहेत. तर हेमामालिनीच्या मीरा मध्ये पं रविशंकरांनी याच गाण्याला यमन रागात खुलवलं आहे.)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5614", "date_download": "2018-10-15T09:30:20Z", "digest": "sha1:X6YA7AZ6QTZVOWJSWJGGPVPWV6RTH7NB", "length": 19498, "nlines": 282, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आधुनिक कविता अवघड का असते? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआधुनिक कविता अवघड का असते\nआधुनिक कविता अवघड का असते\nमाझ्या गाडीत पेट्रोल भरणाऱ्या तुर्काच्या चेहऱ्यावर.\nविचारल्यावर कळते : इमिग्रेशनवाले पकडतील या भीतीने तो\nहॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही.\nपांढऱ्या स्वच्छ टोयोटा चालवणाऱ्या चिनी\nमुलामुलींस जर विचारले की बाबांनो या\nगाड्या, हे रस्ते ग्रीक दंतकथांवर आधारित आहेत\nहे तुम्हाला माहिती आहे का\nनाही नाही, गाडीचे हूड उघडले की सर्व कळते.\nएकावेळी निदान चार काम-सोबती असतात\nडेटिंगचे अॅप वापरणाऱ्या मुलामुलींचे.\nते काळजी घेतातच असे नाही सेक्स सेफ व्हावा म्हणून.\nकाळजी सर्व त्यांच्या आयांना असते.\nचकचकीत टेबलाशी बसून हॅम्बर्गर खाणाऱ्या\nभारतीयांना जर म्हटले की हात रांडेच्यो, तुम्हाला\nएव्हढेच हवे होते होय तर ते सांगतात की हो,\nमी इकडे आलो तेव्हा आजी खूप रडली.\nतयार कापून मिळणाऱ्या ब्रेडकडेच अखेर\nसर्वांची धाव असते असे तुम्ही म्हणू शकत नाही.\nअनेक आणि खडतर असतात मार्ग पावापर्यंत पोचायचे\nबेकायदा स्थलांतरितांची वेदना तुमच्या कवितेत नेहेमी उमटते.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nशुहरत की आरजू ने किया बेवतन\nशुहरत की आरजू ने किया बेवतन हमे\nइतनी बढी \"गरज\" के उसूलोंसे हट गए\nगुलशन बेच डाला है \nनशेमन ही के टूट जाने का गम होता, तो क्या गम था\nयहाँ तो बेचनेवालेने गुलशन बेच डाला है \nआधुनिक राहणीमानाचीही किंमत चुकवावी लागते असा आशय मला गवसला. जशी आधुनिक कविता मला काही समजेल तर त्याहूनही भिन्न अर्थाने अन्य कोणास समजेल. तद्वत आधुनिक रहाणीकडे जाण्याचे रस्ते हे भिन्न आणि काहींच्याकरता अवघड तर काहींच्याकरता शॉर्टकटही असू शकतात.\nआधुनिक राहणीमानाचीही किंमत चुकवावी लागते असा आशय: Yep\nतसेच नव्या काळातले जीवन (नको तितके ) व्यामिश्र झाले आहे, आणि त्याचे अनेक पदर अनेकदा अनाकलनीय असू शकतात \nतसेच नव्या काळातले जीवन (नको\nतसेच नव्या काळातले जीवन (नको तितके ) व्यामिश्र झाले आहे,\nयाबद्दल मात्र असहमत. आपण पूर्वीचा काळ जो जगलोय तो एकतर लहानपणीचा \"साधा-सरळ\" किंवा मग पूर्वजांच्या तोंडून ऐकलेल्या स्मरणरंजनातून. पण तोही काळ त्यांना(पूर्वजांना) तितकाच व्यामिश्र वाटलेला असणार.\nत्याचे अनेक पदर अनेकदा अनाकलनीय असू शकतात \nहे मस्तच. खरच आधुनिक कविता कळायला कधीकधी अवघड असतात. अनाकलनिय वाटतात.\nकविता म्हणून उघडून वाचायचं\nकविता म्हणून उघडून वाचायचं टाळत होतो परंतू फारच जमलाय आशय.\nआवडली. \"पाव\" चा शब्दखेळ\nआवडली. \"पाव\" चा शब्दखेळही मस्त.\nपांढऱ्या स्वच्छ टोयोटा चालवणाऱ्या चिनी\nमुलामुलींस जर विचारले की बाबांनो या\nगाड्या, हे रस्ते ग्रीक दंतकथांवर आधारित आहेत\nहे तुम्हाला माहिती आहे का\nनाही नाही, गाडीचे हूड उघडले की सर्व कळते\nकोणतीही संस्कृती ही \"त्या\" दिवसापुरती दिसत असते.\nतुम्हाला बाहेरून कोणतीही संस्कृती ही \"त्या\" दिवसापुरती दिसत असते. तिचा प्रचंड इतिहास माहित असणारे बाहेरचे लोक थोडेच असतात. पण यामुळे त्या संस्कृतीबद्दल काहीतरी 'झटपट, अर्धवट (आणि बव्हंशी चुकीची, वरवरची) अनुमाने काढून लोक मोकळे होतात. (\"अमेरिकेत माणुसकी नाही\" या छापाची.)\nअनुमाने काढून लोक मोकळे\nअनुमाने काढून लोक मोकळे होतात. (\"अमेरिकेत माणुसकी नाही\" या छापाची.)\nअमेरिकेत आपुलकी नाही, अमेरिकेतली माणसं भोगवादाच्या मागे लागलेली आहेत, पैश्याच्या मागे लागलेत अमेरिकेतले लोक, पैश्यापेक्षा माणूस श्रेष्ठ (म्हंजे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ टाईप), we need to stop this worship of money, आपल्याला कशाप्रकारचा समाज निर्माण करायचा आहे याचा विचार करणं गरजेचं आहे - ही व अशी अनेक वाक्ये आहेत.\nकविता विचार प्रवर्तक आहे.\n>>टोयोटा चालवणाऱ्या चिनी मुलामुलींस हा प्रकार क्वचित दिसत असावा. चिनी आगंतुक सहसा जपानी कंपनीच्या गाड्या घेत नाहीत, असे एका चिनी मित्राने मला सांगितले. (नानजिंगचा बलात्कार, वगैरे, स्मरून...)\nअर्थात काही अपवाद असणारच, परंतु कवितेतल्या क्षणचित्रात बहुसंख्य/टिपिकल रेखाटावे.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/rain-western-part-indapur-taluka-122456", "date_download": "2018-10-15T09:14:35Z", "digest": "sha1:X766OE4SRSV3YC3GBHCDR7XCHC4PEZ2S", "length": 20345, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rain in western part of Indapur taluka इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागात पाऊस (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nइंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागात पाऊस (व्हिडिओ)\nशनिवार, 9 जून 2018\nवालचंदनगर- इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाचनंतर सुरू झालेला पाऊस सुमारे अर्धा ते पाऊण पडत होता. या पावसामुळे जळून चाललेल्या उसाला फायदा होणार आहे. जोराचा पाऊस झाल्याने शेतांमधून पाणी वाहत होते.\nवालचंदनगर- इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाचनंतर सुरू झालेला पाऊस सुमारे अर्धा ते पाऊण पडत होता. या पावसामुळे जळून चाललेल्या उसाला फायदा होणार आहे. जोराचा पाऊस झाल्याने शेतांमधून पाणी वाहत होते.\nजेजुरीत ९५ मिलिमीटरची नोंद\nजेजुरी - जेजुरी शहरात आज सायंकाळी पाचच्या सुमारास एक तासभर मुसळधार पाऊस झाला. नगरपालिकेच्या वेधशाळेत सुमारे ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जेजुरी परिसरात अनेक वर्षांनंतर असा मोठा पाऊस झाला आहे. यंदा जून महिन्यात आत्तापर्यंत ६१ मिलिमीटर पाऊस झाला होता. आजच्या पावसाने तो १५६ मिलिमीटरवर पोचला आहे. गेल्या काही वर्षांत जेजुरी परिसरात पडलेला सर्वांत मोठा पाऊस आहे. यंदा आठ दिवसांतच १५६ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बेलसर परिसरातही चांगला पाऊस झाला. बुधवारीही या परिसरात चांगला पाऊस झाला होता. यंदा पावसाला लवकरच समाधानकारक सुरवात झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.\nदिवे घाटातील पावसाचा व्हिडिओ पाहा\nमावडी सुप्यात जोरदार हजेरी\nगराडे- मावडी सुपे (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (१० जून) सायंकाळी ५ पासून संपूर्ण भागात काळे ढग जमा झाले व काही वेळातच जोरदार पावसाला सुरवात झाली. जोरदार पावसानंतर सगळीकडे पाणी पाणीच झाले. या पावसामुळे शेतीची पूर्वमशागतीची कामे करण्यास मदत होणार असून, तणदेखील बाहेर पडून पुढील पिकास फायदेशीर राहणार आहे. बऱ्याच वर्षांतून रोहिणी नक्षत्र व मृग नक्षत्रात जोडून चांगला पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी आनंदी झाला आहे, असे पाणलोट समिती सचिव संदीप देवकर यांनी सांगितले.\nपुरंदरच्या पूर्व भागात शेतात तळी\nमाळशिरस - पुरंदर तालुक्‍यातील पूर्व भागातील राजेवाडी, आंबळे, टेकवडी व माळशिरसच्या काही भागात आज जोराचा पाऊस झाला. यामुळे शेतांना तळ्याचे स्वरुप आले होते. खरिपाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आज दिवसभर या परिसरात मोठ्या प्रमाणात उकाडा होता. सायंकाळी पाचच्या सुमारास पूर्वभागात पावसाला सुरवात झाली. पूर्व भागातील पोंढे गाव वगळता माळशिरस, टेकवडी, आंबळे व राडेवाडीत चांगला पाऊस झाला. राजेवाडी व आंबळ्यात पावसाचे प्रमाणात सर्वाधिक जास्त होते. यामुळे पाण्याचा प्रश्न पूर्णत: सुटला नसला, तरी हंगामाची सुरवात मात्र चांगली झाली आहे.\nवाल्हे परिसरात सखल भागात पाणी\nवाल्हे : वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये शुक्रवारी साडेपाचनंतर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या उकाड्याने घामाघूम झालेल्या वाल्हेकरांसह शेतकऱ्यांना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाच्या सरींनी भिजवले. दरम्यान, पावसाअभावी अनेक ठिकाणी वीज खंडीत झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. आज सकाळपासूनच कडक उन पडले होते. दुपारपासून वातावरणात दमटपणा जाणवत होता. सायंकाळी पाचनंतर आकाशात ढग दिसू लागले, मात्र उकाडा कायम होता. वाल्ह्यासह, जेजुरी, मांडकी, जेऊर, लपतळवाडी, पिंगोरी, पिसुर्टी, नीरा आदी ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.\nदावडी : दावडी व वाफगाव (ता. खेड) परिसरात शुक्रवारी (ता.८) पावसाने हजेरी लावली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात करता येणार आहे. वाफगाव परिसरातील गुळाणी, वाकळवाडी, मांदळवाडी, वरुडे व जरेवाडी या गावांमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास तासभर व संध्याकाळी सव्वासहाचे सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. दावडी, निमगाव, खरपुडी परिसरातही संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान आहे.\nचाकण परिसरात शेतकऱ्यांची लगबग\nचाकण - चाकण व परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. चाकण शहरात दोन तास पाऊस झाला. शेलपिंपळगाव परिसरातही पावसाचा जोर चांगला होता. या पावसाने शेलपिंपळगाव परिसरात शेतात पाणी साचले, अशी माहिती शेलपिंपळगावच्या सरपंच विद्या मोहिते यांनी दिली. या पावसाने जनावरांचा चारा, कडबा, सरमाड आदींच्या वळई प्लॅस्टिकच्या कागदाने झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती.\nदावडी, निमगावात वाहतूक ठप्प\nदावडी : शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास झालेल्या पावसामुळे दावडी व निमगाव (ता. खेड) येथील ओढ्यांना पूर येऊन तासभर वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. तासभर चाललेल्या पावसामुळे दावडी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील ओढ्याला व निमगाव येथील सायंबाचा ओढा; तसेच मुक्ताई मंदिराजवळील ओढ्याला साडेसातच्या सुमारास पूर येऊन पुलावरून पाणी वेगाने वाहू लागले. पुलावरून पाणी वेगाने वाहत असल्यामुळे तीनही ओढ्यांच्या दोन्ही बाजूंनी रहदारी ठप्प झाली. निमगाव येथील सायंबाचे ओढ्याचे दोन्ही बाजूस कार, जीप, पिकअप व टेंपो अशी सुमारे तीस चारचाकी वाहने व सुमारे चाळीस दुचाकी वाहने पुरामुळे अडकून पडली होती. पाऊस थांबल्यानंतर पावणेनऊच्या सुमारास पाणी ओसरले व त्यानंतर रहदारी पूर्ववत झाली.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nदक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2988", "date_download": "2018-10-15T09:02:28Z", "digest": "sha1:GOXH2MN7TDP45RHNFXYIJT4OA2PDHZPZ", "length": 46571, "nlines": 171, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मध्यमवर्ग | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआंतरजालावर नुकत्याच झालेल्या काही चर्चांमध्ये मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गाला आवडणार्‍या साहित्याबद्दल चर्चा वाचली. पु.लंचे लेखन मध्यमवर्गी लोकांवर असे आणि मध्यमवर्गी लोकांना आवडते असे प्रवाद आहे. अवचटांचे लेखनही तसेच आहे असाही प्रवाद आहे.\n\"खा खा मटार उसळ खा, शिकरण खा\" या पु.लं.च्या मध्यमवर्गीय चैनीच्या संकल्पनेतून आजचा मध्यमवर्ग कधीच सुटला आहे.\nमला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं. - असं ज्ञानदाताई त्यांच्या लेखात म्हणतात. पुढे लिहितात -\n'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येतं.\n‘गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच.\nआता प्रश्न पडतो की मध्यमवर्गासाठी लेखन म्हणजे काय ३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का ३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का असल्यास कोणता त्यांची साहित्यिक आवडनिवड बदलली आहे का उच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते उच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते त्यांचे साहित्य कोणते ते मध्यमवर्गीयांना आवडत नाही असे जाणवते का मध्यमवर्गाने काय वाचल्याने त्यांचा उत्कर्ष होईल मध्यमवर्गाने काय वाचल्याने त्यांचा उत्कर्ष होईल किंवा कोणते वाचन करण्यात मध्यमवर्ग कमी पडतो किंवा कोणते वाचन करण्यात मध्यमवर्ग कमी पडतो मध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का मध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का की झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे\nतुम्ही यावर कधी विचार केला आहे का\nएखादा लेखक जेंव्हा लेखन करतो तेंव्हा त्याला लिहिण्याची आंतरिक उर्मी येते म्हणून लिहितो असे मला वाटते. लेखन करणारा हे लेखन मध्यमवर्गीयांसाठी, हे लेखन श्रीमंतांसाठी असे करत नसतो. विशिष्ट वर्गाला टार्गेट ठरवून लिहिलेले लेखन बहुदा राजकीय पत्रके किंवा वर्तमानपत्रांचे स्तंभलेख यात केले जाते. ज्ञानदाताई यांचे लेखन मध्यमवर्गीयांना टार्गेट ठेवून लिहिलेले आहे असे मला वाटत नाही. त्या मध्यमवर्गीयांच्या बद्दलची आपली निरिक्षणे फक्त सांगत आहेत. हे लेखन कोणीही वाचावे, ज्याला रुची असेल त्याने.\nआता वाचकांसंबधी थोडेसे. मध्यमवर्गीय वाचक फक्त त्यांना टार्गेट ठरवून केलेलेच लेखन वाचतात हा जावईशोध पा.रा. यांनी कोठून लावला. शोभा डे किंवा गौरी देशपांडे यांचे लेखन मध्यमवर्गीयांना टार्गेट ठेवून केलेले असते का ते मधमवर्गीय वाचक वाचत नाहीत का ते मधमवर्गीय वाचक वाचत नाहीत का ज्या वाचकाला जे आवडते ते तो वाचतो. हे लेखन आपल्यासाठी केलेले आहे तेच आपण वाचावे अशी मनोवृत्ती वाचकांची नसते.\nकुमारभारती, बालभारती मधील धडे मध्यमवर्गाला आवडणा-या लिखाणाचे उत्तम नमुने आहेत.\n(पिंगला/ळा सारख्या प्राचीन भारतीय गणितद्न्याबद्दल माहीती दिली असती तर मराठी भाषा शिकता येणार नाही का असा प्रश्न पडतो. )\nज्ञानदाताईंचे लेखन नुकतेच दिसले म्हणून त्यांच्या लेखनातील संदर्भ दिले आहेत. आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही येथे कोणताही जावईशोध लावलेला नाही. आमच्या जावईशोधाचे वाक्य आपण लिहिलेत तसे कोणतेही वाक्य आमच्या प्रश्नांमध्ये नाही. जे काही आहे ते आम्हालाच पडलेले प्रश्न आहेत. ज्ञानदाताईंचे लेखन मध्यमवर्गाला टार्गेट करणारे नसेल तर वरील तिरक्या अक्षरांचे प्रयोजन काय असावे त्यांनी किती मध्यमवर्गीय घरांतील कार्पेटे उचलून पाहिली आहेत त्यांनी किती मध्यमवर्गीय घरांतील कार्पेटे उचलून पाहिली आहेत ज्याला जे आवडते ते तो वाचतो असे साधे गणित असते तर मध्यमवर्गीयांच्या वाचनाबद्दल निरीक्षणे आलीच नसती.\n@असा मी आसामी - प्रतिसाद विस्ताराने लिहा. त्रोटक वाटतो.\nज्ञानदाताई काय लिहितात हा विषय निराळा आहे. माझा प्रतिसाद तुम्ही मध्यमवर्गीयांच्या वाचनसंबंधीचे जे जनरलायझेशन करू पाहत आहात त्या संबंधी आहे.\nआपल्या मूळ लेखातील हे वाक्य पहावे.\n३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का असल्यास कोणता त्यांची साहित्यिक आवडनिवड बदलली आहे का उच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते\nमला शंका वाटल्याने मी प्रश्न विचारले आहेत की असे काही होते आहे का जनरलायझेशन केलेले नाही. या स्पष्टीकरणानंतरही आपल्याला तसे वाटले असल्यास माझा नाइलाज आहे. आपल्याकडे दुर्लक्ष करणे मला बरे पडेल. बाकीचे सदस्य चर्चा बरी करत आहेत.\nम्हणूनच बहुधा ते अवचट आहेत\nमला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं. - असं ज्ञानदाताई त्यांच्या लेखात म्हणतात.\nकामप्रेरणा नष्ट झाल्याचं लक्षण म्हणजे काय उच्चमध्यमवर्गीय ऐदी, कामचोर झाले आहेत असे ज्ञानदाताईंना म्हणायचे आहे काय उच्चमध्यमवर्गीय ऐदी, कामचोर झाले आहेत असे ज्ञानदाताईंना म्हणायचे आहे काय तसेच भेटलं की कशाबद्दल बोलावं तेही सांगून टाकावे.\n\"खा खा मटार उसळ खा, शिकरण खा\" या पु.लं.च्या मध्यमवर्गीय चैनीच्या संकल्पनेतून आजचा मध्यमवर्ग कधीच सुटला आहे.\nनक्कीच. पुलंची वरचे टाळ्याघेऊ वाक्य हे त्या काळात तरी पूर्णपणे लागू होते का पण बंगाल्यांचे लाडके व्यक्तिमत्व टागोर आहे. तर मराठी लोकांचे पुलं. (नक्की का पण बंगाल्यांचे लाडके व्यक्तिमत्व टागोर आहे. तर मराठी लोकांचे पुलं. (नक्की का) आता ह्यातून काय बरे निष्कर्ष काढायचा\n‘गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच.\nआता अवचट नाही कंटाळत तर नाही कंटाळत. म्हणूनच बहुधा ते अवचट आहेत. ज्ञानदाताईंच्यासारख्या विचक्षण वाचकांना आवडावे म्हणून त्यांनी बदलावे का\n३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का\nमध्यमवर्गात नक्कीच फरक पडला आहे. पूर्वी मध्यमवर्ग, विशेषतः शहरी मध्यमवर्ग म्हटले म्हणजे एक विशिष्ट जात किंवा समाज डोळ्यांपुढे यायचा. आता तसे राहिलेले नाही, असे वाटते.\nआम्ही जगतो ती किती मज्जा\nकाही वर्षांपूर्वी मध्यमवर्गाचे जे वर्णन केले जाई, उदा. मुंबईच्या मध्यमवर्गाचे वर्णन चाळकरी, टीनपाटा एवढ्या खोल्यांत टुकीने संसार करणारा, बस-ट्रेनला लटकून प्रवास करणारा, गणपतीच्या सुट्टीत कोकणची एसटी पकडणारा, चौपाटीवर बायका-पोरांना कधीतरी रविवारी भेळपुरी खायला घालणारा वगैरे वगैरे हे चित्र नक्कीच बदललेले आहे आणि हे चित्र बदललेले आहे हे सांगण्याचा (पक्षी: आम्ही जगतो ती किती मज्जा हे बोलून दाखवण्याचा) प्रयत्न होणे अपरिहार्य आहे पण त्या स्थितीतूनही मध्यमवर्ग पुढे सरकला आहे. हल्ली तो \"मज्जा\" असे बोलून दाखवत नाही. करून दाखवतो. (फेसबुकावर मद्याचे हिंदकळणारे चषक, फॉरिन ट्रिपांचे फोटो, मैत्रिणींना कवेत घेतलेले किंवा पाठीवर कांदेबटाटे केलेले फोटो प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या अकाउंटवर दिसतात. असो.)\nज्या वर्गातून लेखक येतो त्या वर्गाला तो अधिक योग्य रित्या रिप्रेझेंट करतो असे वाटते. मध्यमवर्गासाठी लेखन होते का माहित नाही पण लेखकाची मध्यमवर्गी विचारसरणी लेखनात उतरत असावी आणि साहजिकच वाचकांच्या पसंतीस उतरत असावी असे वाटते.\nमध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का\nअवचट, पुल, वपु यांच्याबरोबर दळवी, जीए, गौरी देशपांडे अगदी आताच्या कविता महाजन आणि मेघना पेठे वगैरे वगैरेही मध्यमवर्गाला आवडतात असे वाटते.\nअसो. बाकी बरेचसे मध्यमवर्गाबद्दलचे आक्षेप मला कळलेले नाहीत. :-)\nमुक्तसुनीत [30 Nov 2010 रोजी 18:29 वा.]\nमध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का की झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे\n\"मध्यमवर्गीय\" ही संज्ञा स्थलकालनिरपेक्ष हीनत्वसूचक (युनिव्हर्सली पेजोरेटीव्ह) आहे का \nमार्क्सवादात या वर्गाचा बूर्ज्वासी असा उल्लेख असून तो शोषण करणार्‍या वर्गाचे हितसंबंध राखणारा - किंवा एकंदर वर्गलढ्यापासून दूर पळणारा , पर्यायाने क्रांतीचा वैरी - या अर्थाने वापरला गेल्याचे दिसते.(चूभूद्याघ्या). मार्क्सवादाच्या शाखाप्रशाखांच्या विकासानुसार विविध क्षेत्रांतल्या संघर्षामधे बूर्ज्वासी कोण , शोषित कोण याची सांगोपांग चर्चा होत गेली. अनेकदा विचारप्रवर्तक (मानले जाणार्‍या) लिखाणामधे मध्यमवर्गाबद्दलच्या या स्वरूपाच्या व्याख्येचा संदर्भ अभिप्रेत आहे असे वाटते. (ज्ञानदाबाईंच्या लिखाणाची अध्याहृत चौकट ही या अर्थाने मार्क्सिस्ट् आहे असे म्हणता येईल. )\nयाच बरोबर, गेल्या शंभरसव्वाशे वर्षांमधल्या केवळ मराठी साहित्याइतका मर्यादित विचार करायचा झाला तर, मध्यमवर्गीय आयुष्याशी निगडित असलेले लिखाण बरेच झाल्याचे दिसते. दलित , स्त्रीवादी, आणि समाजातल्या इतर उपेक्षित घटकांच्या साहित्य चळवळी बळकट व्हायच्या आधीच्या काळात या सोकॉल्ड् मध्यमवर्गीय वर्गाने लिहिलेल्या, छापलेल्या साहित्याचाच प्रभाव पडलेला दिसतो. या साहित्यातून व्यक्त झालेल्या मध्यमवर्गीय मूल्यांचाच प्रसार त्याच वर्गातल्या वाचकांमधे झालेला दिसतो.\n१९९१ नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या बदललेल्या दिशेनंतर , आणि एकंदर गेल्या दोन दशकातल्या जागतिकीकरणाच्या लाटेमधे मध्यमवर्गाची एक बाजारपेठ म्हणून चर्चा होत असताना दिसते. या बाजारपेठेकडे कंपन्यांचे लक्ष आहे. या बाजारपेठेतलाच ग्राहकवर्ग हा निवडणुकीतल्या मतांच्या संदर्भातला महत्त्वाचा घटक बनला आहे. एकंदर राष्ट्रपातळीवरची आर्थिक धोरणे ठरवताना या वर्गाचे हितसंबंध लक्षांत घेऊन पावले उचलली जात आहेत. जितके जास्त शहरीकरण, औद्योगिकरण होईल तितके भौगोलिक , आर्थिक स्थलांतर होत राहील आणि तितका हा मध्यमवर्ग मोठा मोठा होत जाईल. थोडक्यात, व्याख्या नि व्याप्ती या दोन्ही अर्थाने मध्यमवर्ग प्रसरणशील आहे असे म्हणता येईल.\nइतरही अनेक संदर्भ देता येतील ज्याद्वारे असे दाखवता येईल की, \"मध्यमवर्ग\" ही संज्ञा निरनिराळ्या संदर्भात टीकेचा, अभिमानाचा, अपरिहार्य वास्तवाचा, लांच्छनाचा , ज्यात सामावून जायला पाहिजे अशा प्रकारच्या हव्यासाचा विषय आहे.\nइतरही अनेक संदर्भ देता येतील ज्याद्वारे असे दाखवता येईल की, \"मध्यमवर्ग\" ही संज्ञा निरनिराळ्या संदर्भात टीकेचा, अभिमानाचा, अपरिहार्य वास्तवाचा, लांच्छनाचा , ज्यात सामावून जायला पाहिजे अशा प्रकारच्या हव्यासाचा विषय आहे.\nपरत एकदा पुल आठवले. ;)\nमला वाटते बटाट्याच्या चाळीत त्यांनी केलेली व्याख्या माझ्यालेखी चपखल आहे: \"घुमी श्रीमंती आणि तोंडाळ दारीद्र्य यांच्या मधला वर्ग म्हणजे मध्यमवर्ग...\"\nमुक्तसुनीत [30 Nov 2010 रोजी 18:35 वा.]\nमाझ्या अंधुक आठवणीप्रमाणे , वरील गमतीशीर व्याख्या \"बटाट्याच्या चाळीत\"ल्या ऐवजी \"काही अप् काही डाऊन्\" या लेखातल्या सेकंड-क्लास् चे वर्णन करताना लिहिलेली आहे.\nमाझ्या अंधुक आठवणीप्रमाणे , वरील गमतीशीर व्याख्या \"बटाट्याच्या चाळीत\"ल्या ऐवजी \"काही अप् काही डाऊन्\" या लेखातल्या सेकंड-क्लास् चे वर्णन करताना लिहिलेली आहे.\nतुम्ही म्हणता ते शक्य आहे कारण मी देखील आठवणीतूनच देत होतो.\nमुंबई, पुणे, नाशिक, ठाणे व इतरत्र नाटक पहाणार्‍या मराठी मंडळींना मी मध्यमवर्ग समजत असे. इथे उत्पन्न-बित्पन्नावर आधारित मध्यमवर्ग अपेक्षित आहे का\nकी झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे\nनुकतेच हे वाक्य दुसर्‍या एका संकेतस्थळावर ब्राह्मणांच्यासंदर्भात वाचले. अर्थात माझ्या समजातील मध्यमवर्ग आणि ब्राह्मण या दोन संचांमध्ये फारसा फरक नाही.\nमाझ्या समजातील मध्यमवर्ग आणि ब्राह्मण या दोन संचांमध्ये फारसा फरक नाही.\nजुन्या धार्मिक कथांची सुरुवात ही एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता, अशी होते. एका गावात एक मध्यमवर्गीय ब्राह्मण राहत होता, अशी सुरुवात असलेली कथा मी अद्याप ऐकली वा वाचली नाही\nमाझा समज गेल्या शतकाबद्दल आहे, याची नोंद घ्यावी. मला वाटले ते अध्यारूत होते पण काळाचा संदर्भ देणे आवश्यक होते. थोडासा स्थलसापेक्षपणा ही माझ्या प्रतिसादात हरवला आहे. इतरत्र म्हणजे उर्वरीत महाराष्ट्रात व झाशी, पानिपत, इंदुर, बडोदा, बेळगाव वगैरे.\nआपण उत्पन्नावर लिहिलेत, नाटकांच्या अभिरुचीवर लिहिलेत किंवा चित्रपट, संगीत, आवडीनिवडींवर लिहिलेत तरी चालेल. चर्चेचा कल मध्यमवर्गाच्या अभिरुचीबद्दल आहे. उत्पन्नावरून अभिरुची ठरत असेल तर तसे लिहावे.\nअर्थात माझ्या समजातील मध्यमवर्ग आणि ब्राह्मण या दोन संचांमध्ये फारसा फरक नाही.\nमग माशी शिंकायला नकोच.\nशाळेत असताना बहुधा हिंदीच्या पुस्तकात धडा होता की इतरत्र कुठे वाचले ते आठवत नाही परंतु तीन भावांची एक गोष्ट होती. प्रत्येकाला काहीतरी तक्रारी आहेत.\nमोठा भाऊ म्हणतो मी मोठा त्यामुळे सर्व भार माझ्यावर पडतो. धाकटा म्हणतो मी धाकटा त्यामुळे मला कोणी गंभीरपणे घेत नाही. मला महत्त्व मिळत नाही. मधला म्हणतो, सर्वात दुर्दैवी मी. मोठ्याला मोठा म्हणून मोठेपणा मिळतो. मान मिळतो. तो सर्वांवर हक्क गाजवतो. तो सर्वांत सबळ असल्याने त्याची दादागिरी चालते. धाकटा लहान म्हणून त्याला सांभाळून घेतले जाते. तो सर्वात दुर्बळ म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष पुरवले जाते. त्याचे लाड केले जातात. हट्ट पुरवले जातात. मी मात्र मधल्यामध्ये गटांगळ्या खातो. ना मोठा होऊ शकत ना धाकटा. ना मान मिळत ना लाड होत. आई वडिल मला सोयिस्कर रित्या विसरूनच जातात. :-)\nचर्चाप्रस्तावकाच्या मते हे मध्यमवर्गाचे दुखणे तर नव्हे\nवर माझी मध्यमवर्गासंदर्भातील समज स्पष्ट केली आहे. माझा प्रतिसाद त्या समजेला अनुसरून आहे.\nआता प्रश्न पडतो की मध्यमवर्गासाठी लेखन म्हणजे काय\nमध्यमवर्गासाठी लेखन म्हणजे त्या वर्गाच्या अभिरुचीला धरून, पचनी पडेल असे लेखन.\n३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का\nअर्थातच पडला आहे. पुर्वी वाचनालयातून पुस्तके आणणारे आता पुस्तके विकत घेऊ लागले आहेत. आजकालचे मध्यमवर्गीय देश-विदेशांत फिरतात, तिकडचे लेखन ऍक्सेसिबल झाले आहे. या सगळ्यामुळे अभिरुची बदलली असणार, असे वाटते. माझ्याकडे याबद्दल लगेच सापडणारे उदाहरण नाही पण कालांतराने सगळ्यांच्याच अभिरुचीत फरक पडत असावा. मध्यमवर्गीयांतही उच्च व हीन अभिरुची असे प्रकार असावेत असे वाटते.\nत्यांची साहित्यिक आवडनिवड बदलली आहे का\nआजकाल मेघना पेठे, कविता महाजन वगैरे नावे ऐकायला मिळतात. (या लोकांचे मी काहीही वाचलेले नाही.) पण काही लोकांना आजही पुल, सुशि, वपु झालेच तर जीए आवडत असावेत असे वाटते.\nउच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते\nमहाराष्ट्रातील उच्च वर्ग मराठी फारसे वाचत असावा असे वाटत नाही. कनिष्ठ वर्गाविषयी कल्पना नाही पण लेखनापेक्षा इतर माध्यमांतून त्यांची कलासक्ति व्यक्त होत असावी. यात ऍक्सेसिबिलिटीचा अभाव हाही मुद्दा आहेच. (कनिष्ठ व उच्चवर्ग हे माझ्या समजातील मध्यमवर्ग सोडल्यास इतर.)\nते मध्यमवर्गीयांना आवडत नाही असे जाणवते का\nहोय. मागे एका संकेतस्थळावर नेमाडेंचे लिखाण कसे वाचवत नाही हे सांगण्याची अहमअहमिका लागल्याचे स्मरते. पण त्यातील बरेचसे लोक स्थानिक लायब्रर्‍यांत मिळणारे, दोर्‍याने बाइंड केलेले, जाड मेणकापडाने वेष्टण केलेले 'नेहमीचेच यशस्वी' लेखन वाचणारे वाटले. अर्थात माझ्या समजातील मध्यमवर्गात त्यांना स्थान आहेच.\nमध्यमवर्गाने काय वाचल्याने त्यांचा उत्कर्ष होईल\nसेल्फ हेल्प प्रकारची पुस्तके वाचल्यास होणार नाही एवढेच सांगता येईल. नावे फेकण्यासाठी अधुनमधून इंग्रजी ब्लॉग वाचल्यासही काही लघुकालीन फायदे होणे शक्य आहे. दुर्गा भागवत, इरावती कर्वे अशांची पुस्तके त्यातल्या त्यात जालीय करियरात अपवर्ड मोबिलिटीसाठी उपयोगी ठरतात असा अनुभव आहे. 'नातिचरामी' वगैरे पुस्तकेही फायद्याची ठरू शकतील. शिवाजी सावंत, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, नासं इनामदार यांच्या पुस्तकांना इतिहास समजू नये ही मध्यमवर्गास कळकळीची विनंती.\nकोणते वाचन करण्यात मध्यमवर्ग कमी पडतो\nमध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का\nआहेत. माझा समज हाही एक चुकीचा प्रवाद असू शकेल.\nकी झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे\nमध्यमवर्गीय सोडून इतर मराठी वाचण्या-फिचण्याविषयी फार लोड घेत नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गातील खालचे वरचेच एक्मेकांना टपल्या हाणत असतात.\nतुम्ही यावर कधी विचार केला आहे का\nआजकाल करू लागलो आहे. 'अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र' या पुस्तकाची प्रस्तावना वाचतांना (फक्त प्रस्तावनाच वाचली आहे.) काहीबाही विचार आले होते, पण जास्ती काही नाही.\nपळवाट: अशा प्रकारच्या सामान्यीकरणास माझा विरोध आहे पण चर्चा मध्यमवर्गाच्या डेफिनिशनपुढे सरकावी म्हणुन प्रतिसाद लिहिला आहे.\nसेल्फ हेल्प प्रकारची पुस्तके वाचल्यास होणार नाही एवढेच सांगता येईल.\nएका बाणात किती पक्षी मारणार पंत\nअनुदिनी : मै और मेरे पाहुणे..\nनितिन थत्ते [01 Dec 2010 रोजी 16:45 वा.]\nमध्यमवर्ग हे आर्थिक स्थितीचेच निदर्शक आहे असे मला वाटते.\nत्या दृष्टीने मध्यमवर्गाची अभिरुची बदलली आहे असे सांगता येत नाही. मुळात मध्यमवर्गाची अभिरुची असे काही असते का हेच माहिती नाही.\nपूर्वीच्या मध्यमवर्गातील काही मंडळी उच्चमध्यमवर्गात किंवा उच्च वर्गात गेली आहेत.\nमाझ्या आयुष्यातल्या निरीक्षणातून सांगतो. लहानपणी आम्ही चाळीत रहात होतो. त्या चाळीत सुमारे २४ बिर्‍हाडे होती. ती त्यावेळी एकाच ठिकाणी रहात असली तरी त्यातली काही तेथे मिसफिट होती. म्हणजे त्यांतली माणसे अधिक कर्तबगार होती. अशी माणसे काही काळानंतर चाळ सोडून फ्लॅटमध्ये रहायला (भाड्याच्या) जात असत.\nमाझ्या नातेवाईकांपैकी काही नातेवाईक दादरला चाळीत रहात असत. तसेच काही शिवाजी पार्कमध्ये किंवा काही हिंदू कॉलनीत रहात असत. हे सगळे आमच्या सकट स्वतःला मध्यमवर्गीय म्हणवून घेत असत. पण ते सर्व एका आर्थिक स्तरातले नसत. दादरच्या चाळीतल्या नातेवाइकापेक्षा हिंदू कॉलनीतल्या नातेवाईकांचे विश्व आणि अभिरुची वेगळी असे. (किंवा पेठेतल्यांपेक्षा जिमखान्यावरील लोकांचे विश्व आणि अभिरुची वेगळी असे). हे मुळातल्या वेगवेगळ्या स्तरातले लोक असत. परंतु यांत जे चाळ टु फ्लॅट संक्रमण झालेले लोक असत त्यांची नाळ अजूनही चाळीच्या संस्कृतीशी/अभिरुचीशी जुळलेली असे. परंतु लहानपणापासूनच फ्लॅटमध्ये वाढलेली त्यांची मुले पूर्णपणे वेगळ्या विश्वात असत.\nत्याचप्रमाणे आपल्यातल्या बर्‍याच जणांचे (जुन्या पिढीच्या) कनिष्ठ मध्यमवर्गातून (नव्या पिढीच्या) उच्च मध्यमवर्गात संक्रमण झाले आहे. बहुतांश कारकून असलेल्या पिढीतल्या काहींची मुले इंजिनिअर वगैरे होऊन वरच्या वर्गात गेली आहेत. त्या वरच्या वर्गाच्या अनुषंगाने त्यांची लाइफस्टाइल आणि अभिरुची बदलली आहे. त्या कारकून पिढीच्या मुलांपैकी जी अशी संक्रमित झाली नाहीत (होऊ शकली नाहीत) त्यांची अभिरुची संक्रमित झालेल्यांच्या अभिरुचीपेक्षा नक्कीच वेगळी असणार.\nमराठी माणूस म्हणजे नाटक-वेडा, असे म्हणतांना ह्यातील वेडा तो मध्यमवर्गी आहे का अनेक मराठी अजिबात नाटक वेडे नाही.\nपुण्यातील सायकली गायब होउन आता त्याची जागा मोटरसायकलींनी घेतली आहे, असा विश्वास ठेवणारा तो मध्यमवर्गी का\nरणजित चितळे [10 Dec 2010 रोजी 06:39 वा.]\nसंतोष देसाई यांचे मदर पायस लेडी हे पुस्तक असेच मध्यम वर्गासाठी आहे. मध्यम वर्ग हा वाचणा-यांच्या यादीत पहीला येतो (असे मला वाटते) व त्या मुळेच त्यांच्या बद्दल लिहीलेल्या वाङमया बद्दल जास्ती बोललेजाते, चर्चा होते व कानोकानी जाऊन लोक उत्सुकता दाखवतात व पुढे ते साहीत्य प्रसिद्ध होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/iim-have-lessons-ratan-tata-cyrus-mistry-drama-15339", "date_download": "2018-10-15T08:51:51Z", "digest": "sha1:ZWSGH2RU4DQQRKK35QBDXTOVF4A6NE2N", "length": 14387, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "IIM to have lessons from Ratan Tata-Cyrus Mistry drama टाटा-मिस्त्री वादाचे आता \"आयआयएम'मध्ये धडे | eSakal", "raw_content": "\nटाटा-मिस्त्री वादाचे आता \"आयआयएम'मध्ये धडे\nशुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016\nएका अध्यक्षाला फक्त स्ट्रॅटेजी बनवण्यावर भर द्यायला हवा की त्यासोबतच समूहाची ओळख निर्माण करण्यासाठीदेखील काम करायला हवे, यावर आयआयएम कोलकाताचे असोसिएट प्रोफेसर त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.\nनवी दिल्ली : एका बाजूला टाटा समूहाच्या संचालक मंडळात संघर्ष सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रतिष्ठित बिझेनस स्कूलमध्ये यातून काही तरी बोध घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. टाटा समूहात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीतून कॉर्पोरेट गव्हर्नन्स, आपत्ती व्यवस्थापन आणि उत्तराधिकार सारख्या विषयांमध्ये बरेचे काही शिकण्यासारखे आहे, असे या क्षेत्रातील प्राध्यापकांना वाटते आहे.\n\"सायरस मिस्त्रींना पदमुक्त करण्याचा विषय हा मालकी हक्क आणि व्यवस्थापकीय अधिकार यामध्ये येतो. एखादी व्यक्ती आपले सारे अधिकार पुढील व्यक्तीसाठी सोडून देते, असे शेअर बाजारात नोंद असलेल्या कोणत्याही संस्थेमध्ये क्वचितच घडते,' असे रामचंद्रन यांनी म्हटले आहे. रामचंद्रन आयआयएम बंगळूरमध्ये कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी हे विषय शिकवतात.\nउद्योग ग्रुप आणि समूहातील फरक समजण्यासाठी होणार मदत\nया प्रकरणामुळे बिजनेस ग्रुप आणि समूहातील फरक समजण्यास मदत होईल, असे रामचंद्रन यांना वाटते. टाटा सन्सच्या ग्रुप चेयरमनचे काम जनरल इलेक्‍ट्रिकच्या चेअरमनसारखे नाही. कारण जनरल इलेक्‍ट्रिक लीगल सिंगल एंटिटी आहे, ज्यामध्ये एरोस्पेस, मेडिकल आणि लायटिंगसारख्या विविध पोर्टफोलियोंचा व्यवसाय असतो. मात्र टाटा ग्रुप अनेक लीगल एंटिटींचा समूह आहे. ज्यामध्ये टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि टाटा केमिकल्सचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष पदावरून हटवता येऊ शकते, मात्र त्याला संचालक मंडळावरून हटवले जाऊ शकत नाही, हेदेखील आयआयएम बंगळूरमध्ये होणाऱ्या केस स्टडीमधून शिकवले जाणार आहे.\nएका अध्यक्षाला फक्त स्ट्रॅटेजी बनवण्यावर भर द्यायला हवा की त्यासोबतच समूहाची ओळख निर्माण करण्यासाठीदेखील काम करायला हवे, यावर आयआयएम कोलकाताचे असोसिएट प्रोफेसर त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्ती त्यांच्यासाठी योग्य असलेल्या उमेदवाराचा शोध कसा घेतात, याचेदेखील मार्गदर्शन त्यांच्याकडून केले जाणार आहे.\nया प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचणे थोडे धाडसाचे ठरेल, असे रामचंद्रन यांनी म्हटले आहे. मात्र या सर्व प्रकरणातून कॉर्पोरेट गव्हर्नन्स, संचालकीय मंडळाचे काम, कुटुंबाव्यतिरिक्त प्रमुख कार्यकारी अधिकारी आणणे, उत्तराधिकाराचे व्यवस्थापन यांचे धडे दिले जाऊ शकतात, असे रामचंद्रन यांनी म्हटले आहे.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nमंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी\nगेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर,...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nपिकांचे अवशेष जाळण्यावर शेतकरी ठाम\nगुडगाव (वृत्तसंस्था) : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी झुगारून देत हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाचे अवशेष अद्यापही जाळत...\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे\nसातारा - वृत्तपत्र विक्रीच्या माध्यमातून झालेले श्रम व सातत्याचे संस्कार, त्याद्वारे मिळालेली ज्ञानाची शिदोरी आणि स्फूर्तीच्या जोरावर अनेकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/be-cautious-about-such-children/articleshow/64172233.cms", "date_download": "2018-10-15T09:55:41Z", "digest": "sha1:W3OOS76WMXJP2WGR236PSTAMQMI4WXVF", "length": 12705, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: be cautious about such children - अशा मुलांपासून सावध राहा | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nअशा मुलांपासून सावध राहा\nएखाद्यानं आपली स्तुती केली, तर तो क्षण किंवा तो दिवस आनंदात जातो. एखाद्या व्यक्तीच्या मनात स्थान मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचं कौतुक करणं, हे नक्कीच प्रभावी साधन आहे. म्हणूनच एखाद्या मुलीचं मन जिंकायचं असेल, तर मुलं याच साधनाचा आधार घेतात. म्हणूनच खाली दिलेल्या काही गोष्टी वाचा आणि त्यावरून आपला निष्कर्ष काढा.\n१. 'आपल्या आवडीनिवडी जुळतात.' खरंच \nतुम्ही त्याला भेटलात, त्याच्याशी बोलणं वाढलं आणि बोलण्यातून तुमच्या लक्षात येऊ लागलं, की तुम्हा दोघांच्या आवडीनिवडी खूप जुळतात. त्याच्या प्रेमात पडण्यासाठी किंवा होकार देण्यासाठी हे चांगलं कारण नक्कीच असतं. आपल्या आवडीनिवडी जुळतील असा जोडीदार कोणाला नकोय; पण थांबा. आजकाल आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपलं व्यक्तिमत्व, आवडीनिवडी कोणालाही कळू शकतात. म्हणून जर त्याच्या सवयी व आवडी तुमच्यासारख्या असल्या, तर त्याला त्या क्षेत्रातील वेगवेगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारा, चर्चा करा.\n२. 'चूक तिचीच होती.'\nबऱ्याच पुरुषांना मी खूप आदर्श जोडीदार आहे, असं भासवण्याची सवय असते. आपल्या आधीचं नातं संपुष्टात आलं; कारण तिचीच चूक होती, हे सांगण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. त्यासाठी काही उदाहरणंही देत राहतात. एखादी व्यक्ती असं करत असेल, तर भूतकाळ तपासून पाहा. हा त्या व्यक्तिच्या सांगण्यावर अविश्वास दाखविण्याचा मुद्दा नाही, तर आपला भविष्यकाळ सुरक्षित करण्याचा मुद्दा आहे. चार ठिकाणी चौकशी करा. ती व्यक्ती जे सांगते ते खरेच असेल, तर प्रश्न नाही. त्यात खोटेपणा आढळला, तर आपण पुढे जाणं थांबवू शकतो. त्या व्यक्तीला दूर करू शकतो.\n३. 'मी एकदम फिट आहे.'\nपुरुषांना त्यांचा फिटनेस हा कमालीचा महत्त्वाचा वाटतो. आजकालच्या जगात सगळेच फिट असतात. काही माणसं मात्र या साऱ्याचा फक्त आव आणत असतात. 'मी रोज जिममध्ये दोन तास घाम गाळतो. एका मिनिटात ४० पुशअप्स मारतो, ट्रेडमिलवर एक तास धावतो,' वगैरे वगैरे सांगतात. स्वत: बघितल्याशिवाय अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.\n४. खोटा पगार आणि खोटा दिखावा\nमी रग्गड पैसा कमवतो आणि खूप श्रीमंतीत आयुष्य जागतो, असा दिखावा काहीजण करतात. कदाचित त्यामुळे मुलगी इंप्रेस होईल, असं त्यांना वाटत असतं. फक्त पैशांचं सोंग आणता येत नाही आणि हा खोटेपणा जास्त दिवस टिकत नाही, हे ते विसरतात. नुसताच दिखावा काही दिवस करता येईलही; पण त्यानंतरचं काय तेव्हा खरी परिस्थिती समजेलच आणि असं खोटं वागणं बंदच करावं लागेल.\n(अनुवाद : निकिता नवले)\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nमुंबईः एअर होस्टेस विमानतून पडली, गंभीर दुखापत\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n‘ती उशिरा का बोलली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1अशा मुलांपासून सावध राहा...\n3जुळून येती लग्नगाठी, स्वखर्चाने\n7गोणाई राजाई सासू सुना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/hsc-exam", "date_download": "2018-10-15T09:54:46Z", "digest": "sha1:S7VH4IQP3UAY7VOIIVIA3CUOB5NKNWSH", "length": 31925, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "hsc exam Marathi News, hsc exam Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nसतरा नंबरचा अर्ज बंद होणार\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेला खासगीरित्या प्रविष्ट होण्यासाठी आवश्यक सतरा नंबरचा अर्ज पुढील वर्षापासून बंद होण्याची शक्यता आहे. खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि आवडीच्या विषयांचीही निवड करता यावी, यासाठी त्यांना मुक्त विद्यालय मंडळातर्फे परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच शिक्षण विभागाने केले आहे.\n‘अण्णां’ना ६२ व्यावर्षी ६३ टक्के\nगरिबीची परिस्थिती असल्याने ऐन वयात शिक्षण घेता आले नाही. परंतु, उमेद न हारता जिद्दीने वयाच्या ६२ व्या वर्षी ज्येष्ठ नगरसेवक अण्णा चिंधा कोळी यांनी दहावीची परीक्षा देत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे हे यश परीक्षेत मनासारखे गुण न मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलणाऱ्यांसाठी योग्य धडा असून आण्णा कोळी यांचे सर्वांकडून कौतुक होत आहे.\n४ जूनपासून फेरपरीक्षेचे अर्ज\nबारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार आहे. ही फेरपरीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर भरता येणार आहे. ही प्रक्रिया ४ जूनपासून सुरू होणार आहे.\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२वीच्या परीक्षांचे ऑनलाइन निकाल जाहीर झाले आहेत. विद्यार्थ्यांना हे निकाल सीबीएसईच्या संकेतस्थळांवर पाहता येणार आहेत. हे निकाल पाहताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही टिप्स...\n‘फॉर्म १७’चे शेवटचे वर्ष\nराज्यात दरवर्षी दहावी आणि बारावी मिळून सुमारे एक ते दोन लाख विद्यार्थी १७ क्रमांकाचा फॉर्म भरून परीक्षा देतात. यामध्ये प्रामुख्याने नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी आणि काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. मात्र, ही मुभा शैक्षणिक वर्ष २०१९-२०पासून बंद करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे.\nआदेश न काढल्यास बेमुदत उपोषण\nसोमवारी झालेल्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विद्यार्थीहित लक्षात घेऊन उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला. मात्र या मागण्यांसदर्भात अर्थमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर दहा दिवसांत शासन आदेश काढला नाही तर मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.\nबारावीच्या ८० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना\nविविध मागण्यांसाठी ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे बारावीच्या तब्बल ८० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. शिक्षक संघटनांच्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय बहिष्कार मागे घेणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.\nसाडेसात लाख उत्तरपत्रिका अद्याप गठ्ठ्यातच\nबारावीची परीक्षा सुरू होऊन पाच दिवस झाले. या काळातील साडेसात लाख उत्तरपत्रिका अद्याप कॅप सेंटरमध्येच पडून राहिल्या आहेत.\nबारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बहिष्कार घातला आहे.\nबनावट हॉलतिकीट तयार करून बारावीची परीक्षा देण्यासाठी वाशीतील फादर अॅग्नेल शाळेमध्ये गेलेल्या एका विद्यार्थिनीला पकडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशी पोलिसांनी या विद्यार्थिनीविरोधात बनावट कागदपत्रे तयार केल्याबाबत तसेच परीक्षा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.\nबारावी परीक्षेदरम्यान गेल्यावर्षी झालेल्या पेपरफुटीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शिक्षण मंडळाने यंदा प्रत्येक परीक्षा केंद्रावर मोबाइलबंदी सक्तीची केली होती. मात्र या मोबाइलबंदीमुळे बुधवारपासून सुरू झालेल्या परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांची पंचाईत झाल्याचे चित्र माटुंगा येथील परीक्षा केंद्रावर दिसून आले. मोबाइल ठेवायचा कुठे असा पेचप्रसंग विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला. अखेर या विद्यार्थ्यांनी थेट पोद्दार कॉलेजसमोरच्या सॅण्डविचवाल्या काकांकडे धाव घेऊन आपले मोबाइल त्यांच्याकडे सुरक्षित ठेवले आणि बिनघोर परीक्षेला गेले.\nपरीक्षा केंद्रामधून १५ मोबाइल जप्त\nराज्यभरात बुधवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान या वर्षी परीक्षा केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली होती. असे असतानाही मुंब्रा येथील एका परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांच्या बाकाजवळ १५ मोबाइल आढळून आले. यात १३ मोबाइल विद्यार्थ्यांचे होते. तर, दोन मोबाइल पर्यवेक्षकांचे होते. याबाबत संबंधित केंद्राच्या केंद्र प्रमुखांना नोटीस बजावण्यात येणार आहे.\nविद्यार्थ्याने दिली स्ट्रेचरवरून परीक्षा\nआसपासच्या परिसरात मोठा आवाज झाला तरी त्याचे हाड तुटू शकते... चुकून कोणी टाळी दिली दिली तरी हाताच्या बोटाचे हाड तुटू शकते... तो कधी उठून बसलाच नाही.... अशी अवस्था असलेल्या मालवणी येथील शब्बाझ अन्सारी या विद्यार्थ्याने केवळ जिद्दीच्या बळावर बुधवारी स्ट्रेचरवरून परीक्षा दिली. मालाड येथील परीक्षा केंद्रात शब्बाझसाठी विशेष सोय करण्यात आली होती. त्याला लेखनिकही देण्यात आला होता व नियमांनुसार त्याला अधिकचा वेळही देण्यात आला. यामुळे त्याचा पहिला पेपर चांगला गेल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. परीक्षेदरम्यान त्याला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी डॉक्टरांसह वैद्यकीय चमूही उपस्थित होता.\nबेस्ट ऑफ लक; आज बारावीची परीक्षा\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आज, बुधवारपासून सुरू होत आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यंदाची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच यंदापासून पहिल्यांदाच उत्तरपत्रिका व पुरवण्यांच्या प्रत्येक पानावर बारकोड छापण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डातर्फे देण्यात आली. मुंबई विभागातून तीन लाख ३० हजार ८२३ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.\nपरीक्षेच्या तोंडावर बारावीचे तीन विद्यार्थी ठार\nनगर-कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील वडगाव आमली या गावाजवळ मोटारसायकल व कारचा अपघात होऊन बारावीत शिकत असलेले तीन विद्यार्थी ठार झाले.\nपुणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा असलेली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्यापासून (बुधवार) सुरू होत आहे.\n१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना मोदींची 'मास्तरकी'\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीतील तालकटोरा मैदानात आयोजित केलेल्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातून दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींना 'गुरुमंत्र' दिला. परीक्षांचा ताण घेऊ नका. इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशीच स्पर्धा करा. आत्मविश्वासानं आणि एकाग्रतेनं अभ्यास करा, असं मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.\nआकांक्षापुढती इथे व्यंग ठेंगणे\nअंधत्व असलेले गुणी विद्यार्थी आपल्या या अपंगत्वावर मात करून देदीप्यमान यश मिळवताना दिसत आहेत. विद्याविहारच्या 'के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स'चे तन्मय मिरगळ, निधी देढिया, भावेश मुंडलिक आणि रुईया कॉलेजचा अर्जुन वखरे ही अशीच काही उदाहरणे आहेत.\nविलेपार्ले येथील सावनी कुलकर्णीला ७७ टक्के गुण मिळूनही हे यश साजरे करणे तिच्या व पालकांच्या नशिबी नाही. कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी दोन हात करत सावनीने बारावीची परीक्षा दिली व घवघवीत यशही संपादन केले. मात्र ते पाहण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला.\n४ मार्क कमी पडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या\nबारावीच्या परीक्षेत केवळ चार मार्क कमी मिळाल्याने नापास झालेल्या विद्यार्थिनीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनसमोर मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता हा प्रकार घडला. मनिषा भाऊसाहेब गायकवाड (वय १८, रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:36:44Z", "digest": "sha1:DAUF2MDX32A4LXYCX6LDM55GUE4V2R5P", "length": 8085, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करंजीत चोरट्यांनी घातला धुमाकूळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकरंजीत चोरट्यांनी घातला धुमाकूळ\nआठ दिवसात तपास न लावल्यास “रास्ता-रोको’\nपाथर्डी – तालुक्‍यातील करंजी गावात व परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला. 8 घराचे दरवाज्याच्या कड्या तोडून सोने,मोबाईल व किंमती वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. आठ दिवसात पोलिसांनी तपास लावला नाही तर “रास्ता-रोको’ आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.\nमध्यरात्री 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी करंजी गावाला लक्ष करित गावातील राजेंद्र दिलीप अकोलकर, जाकीर मणियार, योहान गणपत क्षेत्रे, लिलाबाई क्षेत्रे, म्हातारदेव अकोलकर, गोपीनाथ रामनाथ अकोलकर, भाऊसाहेब क्षेत्रे, संजय मुखेकर यांच्या घराच्या दरवाज्याच्या कड्या तोडून घरातील सामानाची उचका-पाचक घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल, गळ्यातील मंगळसुत्र, कानातील दागिने आदि लाखो रुपयांचा किंमती ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.\nनगर- पाथर्डी महामार्गावरील करंजी हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. येथुन 10 किलोमिटर अंतरावर मराठवाड्याची हद्द सुरु होते. येथे असलेल्या दुरक्षेत्र कायमस्वरूपी पोलिसांची नेमणुक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा करूनही याकडे पोलीस खाते जाणून-बुजून दुर्लक्ष करित आहे. गेल्या सहा महिन्यात येथील हॉटेल फोडण्याच्या सत्रानंतर या चोऱ्यांचे लोण गावभर पसरले असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.\nगावात रात्री झालेल्या चोऱ्यांचा तपास पोलीस खात्याने येत्या आठ दिवसात न लावल्यास तसेच येथील दुरक्षेत्रावर कायमस्वरूपी पोलिसांची नेमणुक न केल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील,असा इशारा नवनिवार्चित सरपंच बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती ऍड. मिर्झा मणियार, राजेंद्र क्षेत्रे, सुभाष अकोलकर, श्रीकांत अकोलकर, संतोष अकोलकर, शिवाजी भाकरे, बबनराव अकोलकर, रावसाहेब क्षिरसागर, संपत क्षेत्रे, गोपीनाथ अकोलकरसह अनेक ग्रामस्थांनी दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजे बोललो ते करून दाखविले- काळे\nNext articleइजिप्तमध्ये लष्कराच्या धडक कारवाईत 52 दहशतवादी ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:52:49Z", "digest": "sha1:D4J2GEEBF6QRK6RUPBR3RDWJ43SKHS5X", "length": 7864, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कऱ्हाडे ब्राम्हण संघाचा वर्धापनदिन साजरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकऱ्हाडे ब्राम्हण संघाचा वर्धापनदिन साजरा\nसातारा – कऱ्हाडे ब्राम्हण संघाचा वर्धापन सोहळा बुधवार दि. 22 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. यशवंत पाटणे तसेच कऱ्हाडे ब्राम्हण महासंघाचे सचिव गणेश गुर्जर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nगणेश वंदना व दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची मंगलमय सुरूवात झाली. संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भाटे यांनी प्रास्ताविकात प्रमुख पाहूण्यांचा परिचय करून दिला तसेच संघाच्या कार्याचा आढावा घेतला. सातारा कऱ्हाडे ब्राम्हण संघाचे अध्यक्ष अनिलराव काटदरे यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. गणेश गुर्जर यांनी मनोगत व्यक्‍त करताना महासंघाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सभासदांना करून दिली.\nपाटणे यांनी सुंदर जगण्यासाठी या विषयावर विचार व्यक्‍त करताना सांगितले की शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक सुस्थिती म्हणजे उत्तम आरोग्य तसेच हेल्थ या शब्दाचा भावार्थ सांगितला. ते म्हणाले प्रेम हे आपल्या संस्कृतीचे पवित्र मुल्य आहे. संवादातील शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक सुरेल सूर प्राप्त होतो. यावेळी त्यांनी सप्तसुरांचा सुंदर अर्थ विशद केला. कार्यक्रमात 10 व 12 वी च्या परीक्षेत उत्तम गुण संपादन केलेल्या कुटूंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब भाटे यांनी केले. सुधीर करंबेळकर यांनी आभार मानले. शेंबेंकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. सौ. पराडकर यांनी पसायदान गायले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहाफकिनला औषध व लस निर्मितीसाठी 100 कोटी\nNext articleरस्त्यावर हुल्लडबाज सतरा जणांना समज\nगहू ज्वारी बाजरीचे दर तेजीत ,बाकी स्थीर\nएसटीचा प्रवास, धोक्‍याचा प्रवास\nरंगाच्या उत्सवात हरवल्या खाकीतील दुर्गा\n“राजधानी रास दांडिया’त नारीशक्तीचा जागर\nगजवडी दरम्यान एसटी ब्रेक फेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-15T09:21:10Z", "digest": "sha1:UC6X6NQ73XAPZVNW3RHZTIEQN5UQSKI5", "length": 6632, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॅनडामध्ये कार चालकाने पादचाऱ्यांना चिरडले ; ९ जणांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॅनडामध्ये कार चालकाने पादचाऱ्यांना चिरडले ; ९ जणांचा मृत्यू\nटोरांटो : कॅनडातील टोरांटोमध्ये डाऊनटाऊनमध्ये एका कारचालकाने पादचाऱ्यांना चीराद्ल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत तब्बल ९ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १६ नागरिक गंभीर जखमी असल्याचे टोरांटोच्या पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेत एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.\nसोमवारी दुपारी डाऊनटाऊन परिसरातील कर्मचाऱ्यांच्या दुपारच्या जेवणावेळी ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, परिसरातील योंग आणि फिंच या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर कार चालकाने हे कृत्य केले. प्रत्यक्षदर्शीने या घटनेविषयी, कार चालकाने हा प्रकार रागात आणि मुद्दाम केले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणातील कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : ‘गरज असेल तर सलाईन बाहेरुन विकत आणा…’\nNext articleग्रामपंचायत ते जिल्हा परिषद कामकाजात हस्तक्षेप\nअफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या हल्ल्यात 22 सैनिक ठार\nसरकारी योजनांसाठी मलेशिया वापरणार भारताच्या “आधार’चे मॉडेल\nभारताने एक सर्जिकल स्ट्राईक केल्यास आम्ही दहा करू\nभारताची संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार मंडळावर निवड\nअमेरिकेतील भारतीय दूतावासात हिंदी आणि संस्कृतचे वर्ग\nआयएसआयच्या कारवाया उघड करणारे पाकिस्तानी न्यायाधीश बरखास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T09:01:22Z", "digest": "sha1:5ZIPLPHCIY5RJBW5BCAGU6MAY2E5D6K4", "length": 5939, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nकोपरगाव – तालुक्‍यातील संवत्सर येथील विवाहिता शितल योगेश भाकरे (वय 21) हिस माहेरून घर बांधण्यासाठी चार लाख रूपये आणावेत म्हणून तिचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.\nया प्रकरणी अधिक माहिती अशी की, चंद्रकांत उर्फ बाळासाहेब नानासाहेब भाकरे, भिमबाई उर्फ लता बाळासाहेब भाकरे, चेतन उर्फ योगेश बाळासाहेब भाकरे, गिता गणेश भाकरे, पोपट नानासाहेब भाकरे, सचिन कारभारी भाकरे (सर्व रा. भाकरे वस्ती, संवत्सर) यांनी शितल हिने माहेरून घर बांधण्यासाठी चार लाख रूपये आणावे यासाठी तिला मारहाण करून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला, या त्रासातून शितल हिने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी शितलचे वडील भास्कर जगन्नाथ झिंजुर्डे (रा.महालगांव, वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिदक्षतेचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T08:08:40Z", "digest": "sha1:MB4BUMTGJWDK3OC56JXGVIAOFBQVQPQP", "length": 11424, "nlines": 112, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दुबईतील भारतीय शेफला डच्चू | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nHome breaking-news दुबईतील भारतीय शेफला डच्चू\nदुबईतील भारतीय शेफला डच्चू\nनवी दिल्ली : इस्लामविरोधी ट्विट केल्याप्रकरणी दुबईतील जेडब्‍ल्यू मेरियट हॉटेलमध्ये काम करणा-या भारतीय शेफला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. अतुल कोचर असे या शेफचे नाव आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची भूमिका असलेल्या क्वांटिको मालिकेतील एका भागात हिंदू राष्ट्रभक्तांना दहशतवादी संबोधण्यात आले होते. मात्र, याबाबत प्रियांका चोप्राने ट्विटरवर माफी मागितली होती.\nप्रियांका चोप्राच्या ट्विटला अतुल कोचर यांनी रिट्विट केले होते. या रिट्विटमध्ये अतुल कोचर यांनी लिहिले होते की, हे फारच दुखदायक आहे. गेल्या 2000 वर्षांपासून इस्लाममधून दहशतवादी निर्माण होत असताना हिंदूंना दहशतवादी संबोधून त्यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.\nअतुल कोचर ट्विटवर नेटकरी अक्षरशः तुटून पडले. त्यानंतर ते ट्विट डिलीट करत अतुल कोचर यांनी माफीसुद्धा मागितली. कोचर म्हणाले, माझ्या टि्वटची मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. मी माझी चूक कबूल करतो. इस्लामची सुरुवात 1400 वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो. मी इस्लामविरोधी नाही. मला माझ्या विधानांवर खेद आहे.\nजेडब्‍ल्यू मेरियट हॉटेलने अतुल कोचर यांच्या विधानांपासून हात झटकले आहेत. अतुल कोचर यांच्या विधानांची आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही त्यांच्या विधानांचे समर्थन करत नाही. आमचे हॉटेल सर्वसमावेशक असून, विविध संस्कृतीच्या प्रतीकाचा हॉटेलला गर्व आहे, असे यासंदर्भात हॉटेलकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. मात्र, आता इस्लामविरोधी ट्विट असल्याचे कारण देत त्यांना जेडब्ल्यू मार्किस हॉटेलमधून नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. हॉटेलचे व्यवस्थापक बिल केफर म्हणाले की, अतुल कोचर यांच्या ट्विटनंतर आम्ही त्यांचा करार रद्द केला आहे. आता ते हॉटेलमध्ये काम करु शकणार नाहीत.\nबांगलादेशात दरड कोसळून 12 रोहिंग्यांचा मृत्यू\nतब्बल 27 वर्षांनंतर ग्रीस आणि मॅकडोनियामधील मिटला वाद\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/109", "date_download": "2018-10-15T09:14:52Z", "digest": "sha1:HKTTDOP4ACW7UIJDKEQTSLVVUIRZREXN", "length": 24667, "nlines": 168, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिनविशेष | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआजचे दिनवैशिष्टय - ६\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\nआजच्या (१२ जून) दिनवैशिष्टयातील नोंदीनुसार आर्यभट पहिला ह्या गणितज्ञाचा जन्म १२ जून ४७६ ह्या दिवशी झाला. ह्यातील १२ जूनच्या उल्लेखामागे काय आधार आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.\nआर्यभटाने आपल्या आर्यभटीयाच्या कालक्रियापाद ह्या भागाच्या १०व्या श्लोकामध्ये आपल्या जन्मवर्षाचा उल्लेख असा केला आहे:\nषष्ट्यब्दानां षष्टिर्यदा व्यतीतास्त्रयश्च युगपादा:\nत्र्यधिका विंशतिरब्दास्तदेह मम जन्मनोऽतीता:॥\nअर्थ - तीन युगपाद आणि साठदा साठ इतकी वर्षे गेली तेव्हा माझ्या जन्मापासून तेवीस वर्षे झाली होती.\nह्याचा अर्थ असा की कलियुगातील ३६०० वर्षे संपली तेव्हा आर्यभट २३ वर्षांचा होता. कलियुगाची गतवर्षे ३६०० म्हणजे इ.स. ४९९. त्यातून २३ कमी केले म्हणजे आर्यभटाचे जन्मवर्ष ४७६ इसवी असे निघते. येथपर्यंत बहुतेक अभ्यासकांचे एकमत दिसते.\nआर्यभटाने ह्यापुढे आपला जन्मदिवस अधिक स्पष्टपणे लिहून ठेवलेला नाही आणि अन्य कोणत्या पुराव्यानेहि त्याची काही सूचना मिळत नाही. कलियुगातील ३६०० वर्षे संपली तेव्हा आर्यभट पूर्ण २३ वर्षांचा होता आणि त्याचे २४वे वर्ष प्रारम्भ झाले नव्हते असे शब्दशः मानून त्याचा जन्मदिनांक मार्च २१, ४७६ ह्या दिवशी पडतो असे खालील उतार्‍यावरून दिसते:\nतेव्हा प्रश्न असा की १२ जून ह्या दिनांकामागे कशी गणना आहे\n(२१ मार्च हा त्याचा जन्मदिनांक हे ठरविण्यामागेही आर्यभटाच्या विधानामध्ये कसलाहि मोघमपणा नाही आणि ते शब्दशः मानले गेले पाहिजे हे गृहीतकृत्य आहेच.)\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - ६\nआजचे दिनवैशिष्टय - ५\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\n\"५३७ : इस्तंबूल येथील हाजिया सोफिया या प्रख्यात धर्मस्थळाचे बांधकाम पूर्ण.\"\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - ५\nआजचे दिनवैशिष्टय - ४\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\nमुखपृष्ठावरचे \"तुमुल कोलाहल कलह\" गाणे ऐकले. नेटवर शोधले असता, \"जयशंकर प्रसाद \" या कवींनी ही कविता \"श्रद्धा\" नावाच्या प्रकरणात (सर्ग) लिहीली आहे अशी माहीती मिळाली.\nअजुन एक क्युरीअस गोष्ट मला ही वाटली की तुमुल शब्द हा Tumult या शब्दाशी व अर्थाशी जवळ असावा\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - ४\nआजचे दिनवैशिष्टय - ३\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी हा धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\nदिनवैशिष्ट्यात दखल घेतली गेल्याने ही थोडी अधिक माहिती देत आहे -\nग्रेगरी प्येरेलमान - जन्मदिवस १३ जून\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - ३\nआजचे दिनवैशिष्टय - २\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणार्‍या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदवीत केल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री कोल्हटकर हा धागा सुरू केला होता. पहिल्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\nयापूर्वीचे भागः भाग १\nआजच्या दिनवैशिष्टयात पुढील उल्लेख आहे:\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - २\n'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणार्‍या नावे आणि घटनांवरून अन्य धागे सुरू होतात. मीहि असे दोन धागे सुरू केले आहेत. असे वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदवीत केल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून हा धागा सुरू करीत आहे आणि त्यात आजच्या (२२ जानेवारी) दिनवैशिष्टयांपैकी 'संतवाङ्मयाचे अभ्यासक व कोशकार ह. श्री. शेणोलीकर (१९२०)' ह्यांचा जन्मदिवस ह्यावरून आठवलेली एक गोष्ट लिहितो.\nबहुतेककरून १९६१ साल असावे. फर्गसन/फर्ग्युसन कॉलेजातील 'साहित्य सहकार' ह्या विद्यार्थिसंघटनेचा २५वा वाढदिवस साजरा होत होता. आमच्यासारखे उत्साही सदस्य उपस्थित होतेच पण काही जुने सन्मान्य सदस्यहि आवर्जून आले होते. प्रा. ह.श्री शेणोलीकर त्यांपैकीच एक होते. कार्यक्रमामध्ये काही वेळ जुन्या सदस्यांच्या आठवणीपर भाषणांसाठी ठेवला होता.\nत्यात स्वतः रा.श्री.जोग बोलल्याचे आठवते. पण विशेष लक्षात राहिलेली आठवण आहे शेणोलीकरांबाबत. त्याच्याच एका सहाध्यायाने आपल्या आठवणी सांगतांना शेणोलीकरांवर त्या काळात कोणीतरी लिहिलेली 'असा हा शेणोलीकर हरी' ही कविता म्हणून दाखविली आणि चांगलेच हास्य पिकवले.\nपण शेणोलीकरांना ते लागले असेहि आम्हांस जाणवले. ह्या सर्व तरुण पोरांसमोर आपली कुचेष्टा झाली असे त्यांना वाटले असावे.\nह्याच दिवशी जंबो जेट बोईंग ७४७ चे पहिले उड्डाण १९७० साली झाल्याचे नोंदविले आहे. तदनंतर लवकरच ही विमाने एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये दाखल झाली. परदेशी विमानसेवा देण्याचा मक्ता असलेली सरकारी एअर इंडिया तेव्हा मोठया तोर्‍यात होती. आजच्यासारखा poor relation चा दर्जा तिला मिळायला कैक वर्षे जायची होती. त्या ताफ्यातले पहिले विमान होते 'सम्राट् अशोक'. 'Your palace in the sky' अशी त्याची जाहिरात एअर इंडिया करीत असे. त्याच्या खिडक्यांना बाहेरच्या बाजूने राजवाडयातील वातायनांसारखे रंगविले होते आणि पहिले काही दिवस हे विमान मुंबई शहरावर अगदी खालून उडवून ह्या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले गेले होते हे चांगले आठवते.\n८ वर्षांनंतर हेच 'सम्राट् अशोक' मुंबईहून दुबई ला जायला १ जानेवारी १९७८ ह्या दिवशी निघाले आणि चार मिनिटांतच विमानतळापलीकडे समुद्रात कोसळून नष्ट झाले. विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी आणि चालक वर्ग मृत्युमुखी पडले. मला वाटते आजतागायत ते विमान तेथेच समुद्रतळावर बसून आहे.\n'सम्राट् अशोक' एक चित्र\nRead more about आजचे दिनवैशिष्टय\nआजचे दिनवैशिष्ट्य - १७\nआधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.\nRead more about आजचे दिनवैशिष्ट्य - १७\nआजचे दिनवैशिष्ट्य - १६\nआधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.\nRead more about आजचे दिनवैशिष्ट्य - १६\nही बातमी समजली का - भाग १८१\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १८१\nआजचे दिनवैशिष्ट्य - १५\nआधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.\nRead more about आजचे दिनवैशिष्ट्य - १५\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://jainnewsviews.com/jainnews/theft_in_jain_temple_in_kolhapur/", "date_download": "2018-10-15T08:42:12Z", "digest": "sha1:CBOXJUU4C6OJLYREMYMGGI5M7ZMJ3LYQ", "length": 6615, "nlines": 90, "source_domain": "jainnewsviews.com", "title": "कोल्हापुर में जैन मंदिर के कार्यालय से हुई चोरी - Jain News Views", "raw_content": "\nकोल्हापुर में जैन मंदिर के कार्यालय से हुई चोरी\nकोल्हापुर में जैन मंदिर के…\nशहरातील स्टेशन रोडवरील वर्दळीच्या ठिकाणी तिसऱ्या गल्लीत असलेल्या जैन श्वेतांबर मंदिराच्या मूर्तीपूजकांचे कार्यालय फोडले. चोरट्यानी कार्यालयातील दोन लोखंडी कपाट फोडली. सात महिन्यांपूर्वी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी पळविल्या होत्या. त्यामुळे शहरातील मंदिरेच चोरांचे टार्गेट असल्याचे दिसत आहे.\nमूर्तीपूजकांच्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीने उचकटून चोरटय़ाने आत प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाट फोडून साहित्य विस्कटले. तसेच हॉलच्या लगत असलेल्या पूर्व बाजूकडील खोलीतील जाडजूड लोखंडी लॉकर फोडून चोरट्याने रोकड, सोन्याचांदीचे दागिने यावर डल्ला मारला. मध्यरात्री सव्वा दोन ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली.\nचोरीची घटना उघडकीस आल्यानंतर सकाळी सहा वाजता जयसिंगपूर पोलिस, कोल्हापूर व इचलकरंजी गुन्हा अन्वेषण पथक, ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास श्वान स्टॅली याने स्टेशन रोड ते थेट रेल्वेस्टेशन, लगतच्या उदगाव रोडने ते पुन्हा रेल्वेस्टेशन असा मार्ग दाखवला. ठसे तज्ञानी चोरटय़ांनी हाताळलेल्या वस्तूंवरील ठसे घेतले.\nजयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, सांगली विभागाचे गुंडांविरुद्ध पथक प्रमुख पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल होते.\nPreviousPrevious post:3500 किलोमीटर की यात्रा पर निकला सवा सौ साधु-साध्वियों का संघ NextNext post:ओसवाल लोढ़े साथ जैन समाज द्वारा निःशुल्क नेत्र शिविर सम्पन्न\nजैन समाज ने केरला के राहत कार्य के लिए सौंपी एक करोड़ की मदद\nजैन समाज ने बांटी सद्भावना राखी\nजैन विधि से मनाया सामूहिक जन्मोत्सव\nपदयात्रा कर राजगीर पहुंचे 85 जैन मुनि\nआचार्य श्री विद्यासागर जी महाराज के ऊपर बनी फिल्म, 30 जून को देशभर में होगी रिलीज\nसामुदानिक कर्म : हजारों लोगो को एक साथ प्रभावित होने का कारण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/Samikshan?page=1", "date_download": "2018-10-15T09:41:25Z", "digest": "sha1:5FYW3TVICV2B25MWKQBF46M46HHZZPNP", "length": 9599, "nlines": 111, "source_domain": "gangadharmute.com", "title": " समीक्षण | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n*शेतमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढा भाव मिळवणे हा शेतकर्‍यांचा अधिकार आहे*\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 2,019 27-07-2011\nरानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे 1,796 30-12-2011\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 5,263 25-07-2012\n'ब्लॉग माझा-२०१२' स्पर्धा - विजेता रानमोगरा 1,454 27-10-2012\nनागपुरी तडका - ई पुस्तक 41,953 23-02-2013\nविद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती 1,081 16-04-2013\nमाझी गझल निराळी - भूमिका 1,510 08-05-2013\n“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 8,120 10-11-2013\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. अभय बंग 703 09-03-2014\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ.विकास आमटे 715 09-03-2014\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे 750 09-03-2014\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर 693 09-03-2014\nमनाला थेट भिडणारी गझल - तुषार देसले 700 09-03-2014\nतोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण - श्री तुळशीराम बोबडे 845 09-03-2014\nपरीक्षकांचीच परीक्षा घेणारा गझलसंग्रह - श्री. श्याम पवार 982 09-03-2014\nगझलविश्वाची परिभाषा बदलणारा गझलसंग्रह - श्री राज पठाण 1,037 09-03-2014\nपरिघाबाहेरची गझल - श्री किमंतु ओंबळे 967 10-03-2014\n\"माझी गझल निराळी\" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम 1,091 10-03-2014\nशेतकर्‍याला अभय देणारी निराळी गझल - विजय चव्हाण 1,246 16-04-2014\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,368 24-05-2014\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/node/491", "date_download": "2018-10-15T09:52:28Z", "digest": "sha1:PVXCIV6FRE72Y3EYV26DKS7EFPVBM2HH", "length": 15025, "nlines": 187, "source_domain": "gangadharmute.com", "title": " पाणी लाऊन हजामत | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / पाणी लाऊन हजामत\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी गुरू, 01/08/2013 - 23:36 ह्यावेळी प्रकाशित केले.\nगुदस्ता पाऊस आलाच नव्हता\nकुठं पडला, कुठं पडलाच नव्हता\nजे उगवलं ते जगलंच नव्हतं\nजे जगलं ते वाढलंच नव्हतं\nजे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं\nसरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं\nआमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं\nपण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं\nमात्र ते मख्ख होतं, ते बोल्लंच नव्हतं\nहात काही त्यानं पसरलाच नव्हता....\nऔंदा मात्र पाऊस आला\nछाती फोडून दरवाजा केला\nउभं पीक वाहून गेलं\nजे वाहवलं नाही ते दबून गेलं\nजे दबलं नाही ते कुजून गेलं\nजे कुजलं नाही ते सडून गेलं\nजे सडलं नाही ते मरून गेलं\nसरकार आलं, मुठभर घेऊन आलं,\nआमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं,\nपण एक येडं होतं, सर्वांच्या मागं होतं\nहात काही त्यानं पसरलाच नाही....\nमात्र ते मख्ख नव्हतं, आता ते बडबडत होतं\nजवा-जवा पिकलं, भरमसाठ पिकलं\nतवा-तवा ह्यांनी, सस्त्यामधी लुटलं\nरुपयाचा शेतमाल चार आण्यात नेला\nम्हून माहा धंदा घाट्यामंधी गेला\nह्यांच्यापायी लक्षुमीवर अवदसा आली\nगावासंग ग्रामदेवता पुरी भकास झाली\"\n\"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं\nकणभर मदतीची भीक मागत सुटणं\"\nभिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर\"\nयेडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो\nमात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो\n- गंगाधर मुटे ’अभय’\nशेत्कर्याच्या वेदनान्चि जानिव असनारे लोक या भारत देशाच्या पाठिवर अतिशय अल्प प्रमानात आहेत हे खरे दुर्दैव आहे. आनि शासन आनि सत्ताधारि ( मग ते कोनत्याहि पक्शाचे असोत ) सर्व समजत असतानाहि जानिवपुर्वक डोळेझाक करतात त्यामुळे हा घटक स्वातन्त्र्यपुर्व काळापासुनच सर्वात उपेक्शित राहिला आहे.आपल्यासारखे मोजकेच लेखक या उपेक्शितान्चे दु:ख जानुन त्यान्च्याविशयि लिहितात हेहि नसे थोडके \nधन्यवाद महादेवराव कापूसकरी सर.\n\"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं\nकणभर मदतीची भीक मागत सुटणं\"\nभिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर\"\nयेडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो\nमात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो\nया कवितेची आठवण काढून दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. :namo:\nकविता लिहिल्याच्या दिवसापासून पुन्हा मीच वाचली नव्हती. अशा अनेक कविता/लेख आहेत की ते पुन्हा वाचायची मी हिंमत करू शकत नाही.\nआज ही कविता फेसबूकवर शेअर करत आहे.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/diwali13_tracker?order=title&sort=asc", "date_download": "2018-10-15T09:15:36Z", "digest": "sha1:J7BH7RX33F36SRQQVWXSJHBYKLBIKMJV", "length": 10974, "nlines": 97, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेष (Y) सतीश तांबे 9 गुरुवार, 31/10/2013 - 14:32\nविशेष अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण चिंतातुर जंतू 11 गुरुवार, 17/12/2015 - 21:27\nविशेष अर्थनिर्णयनाच्या विरोधात मिलिंद 6 शनिवार, 09/11/2013 - 01:55\nविशेष अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 सोमवार, 27/01/2014 - 16:53\nविशेष आधार नको स्नेहदर्शन 6 बुधवार, 30/10/2013 - 18:32\nविशेष आपला कलाव्यवहार आणि आपण ऐसीअक्षरे 1 मंगळवार, 05/11/2013 - 10:21\nविशेष आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त मुक्तसुनीत 17 रविवार, 10/11/2013 - 00:28\nविशेष उमगत असणारे वसंत पळशीकर Dr. Medini Dingre 4 शनिवार, 29/10/2016 - 23:15\nविशेष कथकगुरू मनीषा साठे यांच्याशी एक संवाद सानिया 4 बुधवार, 23/07/2014 - 00:19\nविशेष कला: एक अकलात्मक चिंतन उत्पल 19 रविवार, 10/11/2013 - 21:41\nविशेष कलाजाणिवेच्या नावानं... शर्मिला फडके 14 बुधवार, 06/11/2013 - 16:09\nविशेष कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण राजेश घासकडवी 30 बुधवार, 06/11/2013 - 17:28\nविशेष कविता अनिरुध्द अभ्यंकर 6 शुक्रवार, 01/11/2013 - 22:39\nविशेष कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १ शैलेन 19 शुक्रवार, 29/11/2013 - 15:32\nविशेष काव्यातली सृष्टी धनंजय 15 शनिवार, 18/02/2017 - 01:50\nविशेष गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट मेघना भुस्कुटे 13 शनिवार, 20/06/2015 - 00:42\nविशेष चौसष्ट्तेरा जयदीप चिपलकट्टी 15 गुरुवार, 07/11/2013 - 11:34\nविशेष डब्लिनर रुची 10 रविवार, 10/11/2013 - 22:27\nविशेष डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा मस्त कलंदर 17 गुरुवार, 23/11/2017 - 12:41\nविशेष तीन म्हाताऱ्या शहराजाद 37 शुक्रवार, 15/11/2013 - 12:40\nविशेष तेरा ट्रेडीसनल अत्याचार ३_१४ विक्षिप्त अदिती 61 रविवार, 28/02/2016 - 14:32\nविशेष त्रेमिती द्वीपे - ठिपक्यांच्या झाल्या आठवणी ऋता 7 सोमवार, 18/11/2013 - 11:14\nविशेष दुसरा सिनेमा अवधूत परळकर 25 बुधवार, 06/11/2013 - 16:19\nविशेष दोन कविता श्रीरंजन आवटे 4 बुधवार, 21/01/2015 - 21:19\nविशेष दोन शब्द ऐसीअक्षरे 32 बुधवार, 20/11/2013 - 00:01\nविशेष पाखी नंदिनी 4 रविवार, 12/10/2014 - 18:55\nविशेष पासष्टाव्या कलेच्या विळख्यात उसंत सखू 16 शनिवार, 16/08/2014 - 05:44\nविशेष प्रिय श्रीरंजन आवटे 1 बुधवार, 06/11/2013 - 20:18\nविशेष प्रेम - दोन कविता सुवर्णमयी 7 गुरुवार, 31/10/2013 - 23:44\nविशेष फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल - 8 गुरुवार, 21/11/2013 - 23:59\nविशेष भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी कविता महाजन 7 मंगळवार, 07/01/2014 - 11:59\nविशेष मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे... परिकथेतील राजकुमार 32 शुक्रवार, 24/01/2014 - 09:31\nविशेष माझा परिसर, माझा कलाव्यवहार सचिन कुंडलकर 8 शनिवार, 02/11/2013 - 22:05\nविशेष विरक्तरसाची मात्रा सर्व_संचारी 7 शनिवार, 02/11/2013 - 22:29\nविशेष सतीश तांबे, एक बातचीत : \"करमण्यातून कळण्याकडे\" ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 31/10/2013 - 10:31\nविशेष सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल मनीषा 11 मंगळवार, 17/11/2015 - 10:55\nविशेष हमारी याद आयेगी प्रभाकर नानावटी 7 गुरुवार, 31/10/2013 - 21:45\nविशेष १८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद अरविंद कोल्हटकर 11 मंगळवार, 07/01/2014 - 12:02\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/Samikshan?page=2", "date_download": "2018-10-15T09:53:28Z", "digest": "sha1:42RYDQ6QXVBODIOX7PIOBOQJ7N5H3F6K", "length": 7742, "nlines": 97, "source_domain": "gangadharmute.com", "title": " समीक्षण | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n*शेतमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढा भाव मिळवणे हा शेतकर्‍यांचा अधिकार आहे*\nसमकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल 869 24-06-2014\n’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,348 14-09-2014\nअविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ 707 30-11-2014\nमोदी सरकार म्हणजे शेतकर्‍यावरची 'साडेसाती' 765 10-03-2015\nशेती, शेतकरी आणि गझल - अ‍ॅग्रोवन 1,595 12-05-2015\nवाङ्मयशेतीचा वर्धापन दिन 572 23-05-2015\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/node/492", "date_download": "2018-10-15T09:41:58Z", "digest": "sha1:OVXBDX7UACRRKGOQLWSQXKSOK77XUYCX", "length": 9950, "nlines": 124, "source_domain": "gangadharmute.com", "title": " लोकशाहीचा अभंग | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / लोकशाहीचा अभंग\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी बुध, 14/08/2013 - 13:58 ह्यावेळी प्रकाशित केले.\nसर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/50093", "date_download": "2018-10-15T09:08:54Z", "digest": "sha1:R2DLZNSBRMFMDXQ44VB27E25YGZHVX4R", "length": 15712, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इंडोनेशियातले तरुमनगर साम्राज्य: | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इंडोनेशियातले तरुमनगर साम्राज्य:\nअंदाजे कालखंड इ.स. ३५८ ते इ.स. ६६९.या साम्राज्याच्या उपलब्ध इतिहासाप्रमाणे हे साम्राज्य “ महर्षी राजाधिराज गुरु जयसिंगवर्मन” या ब्राम्हणाने इ.स.३५८ या वर्षी स्थापन केले .हा जयसिंगवर्मन राजा आंध्रप्रदेशातल्या पश्चीम गोदावरी जवळील भारताच्या पूर्व किनार्‍यावर वेंगी राज्य ज्याचे राजघराणे ब्राम्हण \" सालंकायन \" नावाचे होते या घराण्याचा वंशज होता. [हे राज्य आंध्रप्रदेशात इ.स.२८० ते इ.स. ४०० मध्ये होते.]\nआता कुठे आंध्रप्रदेश ,कुठे इंडोनेशिया की हे आपले भारतीय ब्राम्हण इतरांना घेउन, लढाऊ जहाजे घेउन तिथे पोचले आणि राज्य निर्माण केले. हा काळ होता की युरोपीयन लोक त्यांच्या नौका घाबरत घाबरत किनार्‍याकिनार्‍याने चालवत कारण त्यांना तार्‍याच्या आणि चुंबकाच्या साहाय्याने अक्षांश/रेखांश ठरवता येत नव्हते.\nवेदात अणूविज्ञान होते असे बिनबुडाचे सिध्दांत मांडण्यापेक्षा हे जे ज्ञान आपल्या समाजात उघडपणाने आणि त्याकाळाच्या फ़ार पुढे होते ते का हरवले त्याचा आपण सगळेच विचार करु यात.\nहे राज्य कुठे होते त्यासाठी मी खाली नकाशाची लिंक देतो आहे.\nया जयंसिंगवर्मनचा मृत्यु इ.स. ३९२ मध्ये झाला आणि ह्या घराण्यात पुरण्याची पध्द्त रुढ असल्याने त्याची कबर त्याकाळच्या इंडोनेशिया मधल्या “काली गोमती” नावाच्या नदीच्या काठाला आहे.याचा मुलगा धर्मवर्मन ज्याने इ.स.३८२ ते इ.स.३९५ यावर्षात राज्य केले त्याची कबर तिथल्या “काली चंद्रभागा” नदीच्या काठी होती.\nयाचा मुलगा पुर्णवर्मनाने इ.स.३९५-४३४ इतका दिर्घ काळ राज्य केले.याच्याकाळात हे राज्य वैभवाच्या शिखराला पोचले.या पुर्णवर्मनाच्या काळातले ७ शिलालेख मिळाले आहेत जे आंध्रच्या वेंगी लिपीत आणि सस्कृंत भाषेत आहेत. त्यापैकी एका शिलालेखाचे भाषांतर देण्याचा मोह आवरत नाही म्हणून देतो.\n\" पुर्वीच्या काळी राजाधिराज पुर्णवर्मनाने जो बाकी सर्व राजांपेक्षा जास्त गुणवान आहे आणि प्रजेला जास्त सुखी ठेवतो ,त्याने आपल्या राज्याच्या २० व्या वर्षी आपल्या राज्यातल्या चंद्र्भागा नदीपासुन खोद्काम करुन समुद्रापर्यंत कालवा काढण्याची आज्ञा दिली.हे खोदकाम हे फाल्गुन महीन्याच्या कृष्ण अष्टमीला सुरु झाले आणि चैत्र महीन्याच्या शुक्ल त्रयोदशीला म्हणजेच २१ दिवसाने संपले.\nहा नवा गोड पाण्याचा कालवा ७ मैल लांबीचा असुन ही जी नवीन नदी तयार झाली आहे तिला राजाने नदी गोमती असे नाव दिले.ही नदी राजाच्या ब्राह्मण पुजार्‍यांच्या घराजवळून वाहते .हे ब्राह्मण राजाच्या घराण्याला आपले पूर्वज म्हणून पुजतात.”\nया सात स्तुतीपर शिलालेखांना इंडोनेशियन भाषेत \"प्रसस्ती चियारुतेन \" असे अजुन म्हणतात ,हा मुळ शब्द \"प्रशस्ती चित्रे\" असावा.\nऎरावत ,इंद्र,वरुण इ.देवतांची नावे आढळतात .पण हे राज्य मुख्यतः विष्णुची उपासना करत असे.\nया साम्राज्याच्या सम्राटांची नावे खालीलप्रमाणे होती\nइ.स. ४१३ मध्ये फ़क्सीयान नावाचा चिनी प्रवासी भारतप्रवास करुन परत जातांना समुद्रमार्गाने जावाला जाउन मग चीनला गेला.म्हणजे तोपर्यंततरी आपला या प्रदेशाशी संपर्क आणि दळणवळण होते. या फ़क्सीयानने तरुमनगर राज्याचा उल्लेख केला आहे आणि जावा बेटाचे त्याकाळचे नाव यवद्वीप म्हणजेच जोंधळा अथवा मका पिकवणारे बेट होते हेही नमुद केले आहे. यवद्वीप हे नाव रामायणातही आढळते.यवद्वीपाचा अपभ्रंश जावा असा झाला . तसेच सदेंग जंबु या नावाच्या गावी पल्लव लिपीमध्ये संस्कृत शिलालेख सापडले आहेत.\nयातल्या लिंगवर्मन [इ.स. ६२८ ते ६५०] या राजाच्या शोभाकंचना या एकुलत्या एक मुलीने शेजारच्या श्रीविजय साम्राज्याचा संस्थापक श्रीजयन्यास राजाशी लग्न केले. तरीही खूद्द जावयाने हल्ला करुन\nइ.स. ६६९ मध्ये शेजारच्या श्रीविजय या हिंदु साम्राज्याने तरुमनगरचा पराभव केला त्यानतंर ह्या राज्याचे दोन तुकडे झाले.त्यातील एक तुकडा सुंद हे राज्य १२ व्या शतकापर्यंत अस्तित्वात होता.\nह्या राज्याचा,त्याच्या इतीहासाचा,त्यांच्या शिलालेखाचा अभ्यास,त्यांच्या चालरीतीचा,त्यांच्या भाषेचा अभ्यास हा नेहमीप्रमाणे पाश्चात्य संशोधकानी केला. आपल्या समाजाला त्या पाश्चात्यांची ही निष्ठा, कर्तव्यासाठी परभाषा शिकुन त्या परमुलखात राहुन आयुष्य वाहून घेणे,प्रत्येक मजकूर तपासणे हे समजत नाही आणि समजून घेण्याची इच्छाही नसते.\nनौकानयनात आपण हजार वर्षे पुढे असलेले लोक नौकादल असते हेच शिवरायांच्या जन्मापर्यंत विसरुन गेलो. अंधकाराच्या आणि मूर्खपणाच्या गर्तेत पडलेले युरोपीयन लोकांनी ज्या क्षणाला विज्ञानाची उपासना सुरु केली तेव्हा नुसते नौकानयन नाही तर अणुशक्तीवर चालणार्‍या विमानवाहु नौका ज्यावर १२०/१५० विमाने असतात अशी जहाजे बनवण्यापर्यंत पोचले,मग अमेरिका ,रशिया,चीन इ. राष्ट्रे जर महासत्ता बनल्या तर नवल काय.\nरहाता राहीली आपली गोष्ट ,आपल्या विमानवाहु नौकेपेक्षा गणपती दुध पितो या अफ़वेने शिकलेल्या सवरलेल्या लोकांना इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटतात की कसले शास्त्र आणि कसले काय.\nइतीहासाचा आदर म्हणजे आजही जकार्तामधली सगळ्यात मोठ्या विद्यापिठाचे नाव \" Tarumanagar university”आहे. त्या विद्यापिठाची लिंक आहे\nसन्ग्राहित -मूळ लेख व संशोधन -अजित पिम्पळखरे ,दुबई\nवाह, फारच छान माहिती, धन्यवाद\nवाह, फारच छान माहिती, धन्यवाद\nछान माहिती + १\nछान माहिती + १\nसुंदर नवी अभिमानद महिती,\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2441?page=3", "date_download": "2018-10-15T09:13:20Z", "digest": "sha1:DI3KSGOFBBOPBBYVII3OCTKQYIUGV7RQ", "length": 17286, "nlines": 292, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विडंबन : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विडंबन\nग्रहासारखा नर तो फिरतो, ती तार्‍यागत दुस्तर असते\nप्रेरणास्रोतः ग्रहासारखा जो तो फिरतो, प्रत्येकाला घरघर असते\nमात्राः ४-२-० => कडू. ( लागू पडली तर पडली)\nग्रहासारखा नर तो फिरतो, ती तार्‍यागत दुस्तर असते\nनार सरळ कोणतीच नसते, पटवायाला खडतर असते\nमनी पाहिली, मनी घेतली मापे मादक मदालसेची;\nकधी कधी मन शिंपी असते, कधी कधी मन अस्तर असते\nप्रत्येकाच्या हृदयामध्ये एक नटीचा फोटो असतो;\nजीएफ, पत्नी, आई, मुलगी, सारे सारे वरवर असते\nआई म्हणजे रट्ट्यांचा तो एक अनावर मारा असतो\nRead more about ग्रहासारखा नर तो फिरतो, ती तार्‍यागत दुस्तर असते\nसकाळी साखरझोपेतून उठून कामावर जायचे जीवावर आलेला माझा मित्र विवेक कुलकर्णी कुसुमाग्रजांच्या 'फक्त लढ म्हणा'च्या चालीवर म्हणाला - 'डोक्यावरती पांघरूण घेऊन फक्त झोप म्हणा'. मग मी विचार केला की याचा पूर्ण विस्तार करूया … आणि दुपार पर्यंत विडंबन तयार सुद्धा झाले \n(आधी विडंबन-कविता आणि खाली मूळ कविता देखील संदर्भासाठी दिली आहे)\nकविवर्य कुसुमाग्रज यांची क्षमा मागून\nविडंबन - मस्त पड म्हणा\nदिवस माझे हे फुगायचे .. (विडंबन)\n(चाल- दिवस तुझे हे फुलायचे )\nदिवस माझे हे फुगायचे\nपाहुण्यात रंगत रहायचे ..\nनेत्याचे स्वप्न ते पहायचे ..\nइतरांनी द्वेषच करायचे ..\nपक्षात स्वागत व्हावयाचे ..\nRead more about दिवस माझे हे फुगायचे .. (विडंबन)\n\" किती अडवू मी अडवू कुणाला ... (विडंबन)\n(चाल- किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला -)\n\"किती अडवू मी अडवू कुणाला, आज सिग्नलहि का बंद झाला\nद्या हो बाजू चला, रस्ता सोडा मला\" - आला ओरडत पोलीस आला .....\nपावसाळी खड्ड्यांत, रस्त्याच्या काठी, पोलीस अवतरले\nनाही हसू गालात, नाचवती चिखलात, सर्वजण कुरकुरले\nपोलीस दिसतो दुरून, शिट्ट्या झाल्या फुंकून, साऱ्या ट्र्याफिकचा गोंधळ झाला .....\nपोर लहानमोठी ही, म्हातारी कोतारी, भ्यालेत सर्व किती\nकुणी इथे गाड्या, कुणी तिथे गाड्या, पब्लिकला नाही भिती\nदहा गाड्या धडकून, पाचमध्ये अडकून, तोंड भरूनी फेसच आला .......\nवेग हा मंदावताच, धावणारा थांबला, खड्ड्यात कोणी पडे\nRead more about \" किती अडवू मी अडवू कुणाला ... (विडंबन)\nउसवला शर्ट नवीन पुन्हा –\n( चाल – उगवला चंद्र पुनवेचा )\n“उसवला शर्ट नवीन पुन्हा,\nउखडला पति तिचा ||\n\"काही सुया अशा घुसल्या,\nमम बघा रुधिर क्षती बोचल्या-\"\nकरुणरस तो गळु पडे,\nRead more about उसवला शर्ट नवीन पुन्हा –\nअशी वाहने येती - (विडंबन)\n(चाल - अशी पाखरे येती - )\nअशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती\nदोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ...\nखांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला\nजरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ...\nपुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले\nनव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ...\nहात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला-\nदेवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ...\nपुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती\nत्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ...\nRead more about अशी वाहने येती - (विडंबन)\nनिवडणूक प्रचारात हिट गाण्यांचे विडंबन करून त्याच चालीवर प्रचारगीत गायले जात असते हे आपण जाणतोच. तर मग येत्या निवडणुकीमध्ये UPA चे अपयश दाखण्यासाठी आणि आपली आश्वासने देण्यासाठी NDA ने 'हवन करेंगे' गाणे वापरायचे ठरवले तर ते कसे असू शकेल \nतर काहीसे हे असे :\nओय भरतखंड युपीए का झुंड\nओय भरतखंड पीएम भी ठंड\nओय भरतखंड प्रगती भी मंद\nछायी काली रात, सुनसानी रात\nरख दिल पे हाथ , हम साथ साथ\nheaven करेंगे , heaven करेंगे, heaven करेंगे\nए वन करेंगे, ए वन करेंगे, ए वन करेंगे .......\nअभी कायदेकानूं सब सो रहे होंगे\nआम नागरिक रो रहे होंगे\n\" बया आज माझी नसे वात द्याया - \" (विडंबन)\n(चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -)\nबया आज माझी नसे वात द्याया\nअसो बंद डोळे मिटो पापण्या या..\nनको गाणी आता जरा झोपतो मी\nसुरांची तिच्या आज ती हूल नाही\nबयेवीण ना त्रास होईल आता..\nकिती छान म्हटले तरी त्रास होतो\nजरी कान बंदी तरी बोल येतो\nशिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या..\nन भांडी धुवाया, न कामा उशीर\nकसा आज हातास येईल जोर\nमुखी यातना रात्र जागेल गाया..\nकिती आठवू मी अशा भांडणांसी\nपुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी\nकशाला उभी ती मनीं महामाया.. \nRead more about \" बया आज माझी नसे वात द्याया - \" (विडंबन)\nडासा चाव रे, ढेकणा चाव रे\nडासा चाव रे, ढेकणा चाव रे\nतुझ्या चावण्याचे किती गुण गाऊ रे\nपण, अलगद आम्हाला चाव रे\nमला निद्रेची धुंदी असू दे\nजाग न येता डंख तुझा डसू दे\nमाझा घोरण्यात सुस्तावला गाव रे\nरक्त शोषून मार तू ताव रे\nRead more about डासा चाव रे, ढेकणा चाव रे\nमुक्या अप्सरेचा मुका गार होता...\nसतीश साहेब धन्यवाद... आमची भूक तुम्ही बरोब्बर जाणता...\nमुक्या अप्सरेचा मुका गार होता\nमिठीच्या तिचा फक्त आधार होता\nतिचा भाव घाऊक होता जगाशी\nखुळ्या, तूच झाला निराधार होता\nतिचे वजन भारी, कसे मी वदावे\nतनावर कशाचा, किती भार होता\nमुके का कडू, गोड वाट्यास आले\nकळेना, तिथे फार अंधार होता\nबरे जाहले तूच शरमून गेला....\nतुझ्या मागुती चाप बसणार होता\nजरी गाठ धरलीस, सुटलीच पण ती....\nतसा पाहुनी तुज नमस्कार होता\nमुले झोपती टाकुनी नित्य माना\nअशा मास्तराचाच सत्कार होता\nखुळ्याने तयाला नमस्कार केला\nतया वाटले तोच झुंझार होता\nकुले चोळता भ्यायले लोक याला\nRead more about मुक्या अप्सरेचा मुका गार होता...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-inauguration-public-service-commission-event-goa-92049", "date_download": "2018-10-15T08:03:45Z", "digest": "sha1:RLVMZK5D54IAI3OQVKWML7G5OHSCRGED", "length": 15309, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Inauguration of public service Commission event in goa बौद्धीक क्षमतेसोबतच अधिकारी संवेदनशीलही असावा - राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा | eSakal", "raw_content": "\nबौद्धीक क्षमतेसोबतच अधिकारी संवेदनशीलही असावा - राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nदेशभरातील लोकसेवा आयोग अध्यक्षांच्या 20 व्या राष्ट्रीय परीषदेचे उद्‌घाटन पार पडले. या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड शॅमले, स्थायी समितीचे अध्यक्ष घंटा चक्रपाणि, गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा हे उपस्थित होते.\nपणजी (गोवा) - सरकारी सेवेसाठी अधिकारी निवडताना भाषा प्रभुत्व, बौद्धीक क्षमता आदी परीक्षेतून तपासता येईल. मात्र त्याच्या हृदयात संवेदना आणि ममत्व आहे का हेही तपासले पाहिजे. तरच समाजासाठी तो अधिकारी उपयुक्त ठरेल, असे मत गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी आज येथे व्यक्त केले. देशभरातील लोकसेवा आयोग अध्यक्षांच्या 20 व्या राष्ट्रीय परीषदेचे उद्‌घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड शॅमले, स्थायी समितीचे अध्यक्ष घंटा चक्रपाणि, गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा हे होते.\nराज्यपाल म्हणाल्या, समाजकल्याण बहुंशी अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. त्यामुळे योग्य त्या अधिकाऱ्यांची निवड करण्याचे आव्हान लोकसेवा आयोगासमोर नेहमीच असते. त्यासाठी परीक्षाही घेतल्या जातात. मात्र समाजासाठी काम करण्यासाठी हृदयात कणव असावी लागते. तसा उमेदवारच समाजासाठी मनापासून काम करत राहतो आणि तशा अधिकाऱ्यांचीच आज गरज आहे. गुणवत्तेवर आधारीत निवडी झाल्या पाहिजेत पण त्याचसोबत हृदयात संवेदना आहे का आणि ते ममतेने ओतप्रोत भरलेले आहे का हेही तपासले पाहिजे. सिमले म्हणाले, बदलत्या जागतिक आर्थिक व समाजिक परीस्थितीत सरकारच्या संपदांचा समाजासाठी उपयोग करण्यासाठी योग्य व्यक्तींची निवड करण्याचे आव्हान लोकसेवा आयोगांसमोर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्याबाबतीत काही पथदर्शी असे निर्णय घेतले आहेत. एकतर अभ्यासक्रमांत सातत्याने सुधारणा करून योग्य मनुष्यबळ निवडले जाईल, याची काळजी घेण्यात येते.\nपरीक्षांदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमरही लावण्यात येत आहेत. उमेदवार निवडीतील लवचिकता हेही एक वैशिष्ट्य आहे.\nचक्रपाणि यांनी देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक निवृत्ती वय आणि एक समान निवृत्तीवेतन लागू करण्याचा प्रश्‍न असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, यादिशेने प्रयत्न सुरु आहेत. काल रात्री मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशीही याविषयावर चर्चा झाली आहे. हा प्रश्‍न सोडविण्यात त्यांची मदत होऊ शकते. देशभरातील लोकसेवा आयोगांसाठी एकसारखी परीक्षा पद्धती लागू करणे, निवडीसंदर्भातील नियमांचे प्रमाणीकरण करणे आदी कामे करावी लागणार आहेत. यासाठी सुखराम चटर्जी अहवालाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. मुलाखत तंत्र विकसित करण्यासाठी वर्षांतून दोन वेळा प्रशिक्षण देणे सुरु केले आहे. दीपप्रज्वलनाने या परिषदेचे उद्‌घाटन झाले. जुझे मान्युएल नरोन्हा यांनी प्रास्ताविक केले. आयोगाचे सदस्य सचिव अमेय अभ्यंकर यांनी स्वागत केले व आभार मानले.\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nऔरंगाबाद - शहराच्या विकासासाठी सरकार पैसे देत नसल्याची ओरड करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपला स्वेच्छा निधी सोडवेनासा झाला आहे. एकात्मिक रस्ते विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/budget-2018-union-budget-arun-jaitley-lok-sabha-2019-subhash-desai-95647", "date_download": "2018-10-15T08:56:23Z", "digest": "sha1:M7TV3RG6Q3TUECC34APCVC743ELR5HZM", "length": 13540, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Budget 2018 Union Budget Arun Jaitley Lok Sabha 2019 Subhash Desai कर कमी केले; पण पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची शक्‍यता : सुभाष देसाई | eSakal", "raw_content": "\nकर कमी केले; पण पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची शक्‍यता : सुभाष देसाई\nगुरुवार, 1 फेब्रुवारी 2018\nपिंपरी : 'पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी कमी केले आहेत; पण आणखी भाव वाढण्याची शक्‍यता आहे. कारण आता कच्च्या तेलाचे दर वाढू लागले आहेत' अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (गुरुवार) व्यक्त केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.\nपिंपरी : 'पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी कमी केले आहेत; पण आणखी भाव वाढण्याची शक्‍यता आहे. कारण आता कच्च्या तेलाचे दर वाढू लागले आहेत' अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (गुरुवार) व्यक्त केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.\nदेसाई म्हणाले, \"या अर्थसंकल्पाने माझ्यावर छाप सोडली. स्वामिनाथन आयोगातील शिफारसींची वचनपूर्ती करणार, असे सांगितले होते. त्यात उत्पादन खर्चापेक्षा दीड पट भाव देण्याचे तत्त्व होते. पण तीन वर्षे झाल्यानंतरही या सरकारने भाव दिला नाही आणि आता 2022 मध्ये हा भाव देऊ असे म्हणत आहेत. त्यामुळे आणखी चार वर्षे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करायला हवी; अन्यथा शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा थांबणार नाहीत.''\nइंधनदराविषयी ते म्हणाले, \"पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी केले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत कच्च्या तेलाचे भाव कमी झाले होते. त्यावर कर लादण्यात आल्यामुळे आपण प्रत्यक्षात इंधनासाठी अधिक पैसे मोजत होतो. आता दर कमी झाले असले, तरीही कच्च्या तेलाचा भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडणार आहेत. सर्वसामान्य जनतेला ते खरेदी करणे शक्‍य होणार नाही आणि याचा ताण अर्थसंकल्पावर पडणार आहे.''\n 'इन्कम टॅक्‍स'ची मर्यादा 'जैसे थे'\nअर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक\nSensex थोडा उसळला; जोरात कोसळला #Budget2018\n जेटली म्हणाले, चलन अवैध\nअर्थसंकल्पातून नवभारताची निर्मिती: देवेंद्र फडणवीस\nदेशातील जनतेला आरोग्य विमाचा फायदा होईल\n5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण : अरूण जेटली\n#Budget2018 जेटली उवाच ....कृषी क्षेत्र\n2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : अरूण जेटली\nअर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nहंगामी भाडेवाढीत \"शिवशाही'चा प्रवास स्वस्त\nजळगाव ः \"एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने...\nकर्करोगाशी लढणाऱ्यां डॉक्टर आणि रुग्णांना सुखद धक्का\nऔरंगाबाद : जागतिक होस्पाईस व पॅलिएटीव्ह केअर दिनानिमित्त अभिनेते संदीप पाठक, सुमित राघवण आणि चिन्मयी सुमित यांनी शासकीय कर्करोग रुग्णालयास भेट देऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-15T08:49:34Z", "digest": "sha1:2PKUWIM6WZKU5HQYVVBHXB7D4RX26S4Q", "length": 10318, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विद्यार्थी- पालक सुसंवाद आवश्‍यक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news विद्यार्थी- पालक सुसंवाद आवश्‍यक\nविद्यार्थी- पालक सुसंवाद आवश्‍यक\nपुणे– किशोरवयीन वाटचाल मुलांसाठी रम्य आणि त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढविणारी होण्यासाठी परस्परातील संवाद मनमोकळा ठेवला पाहिजे. किशोरवयीन मुलांच्या वयानुसार ते वागत असतात. आजघडीला अनेक मुले ही सोशल मीडिया, इंटरनेट, गेमच्या विळख्यात गेली आहेत. काही प्रमाणात त्याला पालकही जबाबदार असून यासाठी त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे गरजेचा असल्याचा सूर आयोजित चर्चासत्रात उमटला.\nइंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे यांच्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त नितू मांडके सभागृहात किशोरवयीन मुलांच्या पालकत्वाची आव्हाने व उपाय या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भूषण शुक्‍ला, डॉ. स्वाती भावे, ऍड. रमा सरोदे, ऍड. मधुगीता सुखात्मे, स्मिता गणेश, पूर्णिमा गादिया आदींशी डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी संवाद साधला. यावेळी विविध विषयावर मनमोकळेपणाने चर्चा झाली. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे अध्यक्ष डॉ. पद्मा अय्यर, डॉ. अविनाश भूतकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nडॉ. भावे म्हणाल्या, 18 ते 25 वयोगटांत मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. आजच्या किशोरवयीन मुलांना नाही ऐकूण घेण्याची सवय नसते. या वयात मुले सोशल मीडियाच्या आहारी जाण्याचे प्रमाण जास्त असून पालकांनी त्यांना पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजेत.\nडॉ. शुक्‍ला म्हणाले, पालक – पाल्य नात्यात दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. पालकांना आयुष्यात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आपल्या पाल्याला देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, आजच्या मुलांसाठी पालक रोल मॉडेल राहिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. यावेळी डॉ. सुखात्मे, स्मिता गणेश, ऍड. सरोदे आदींनी विविध विषयावर मत व्यक्‍त केले.\n420 सेवांबाबत नागरिकांना मिळाले मार्गदर्शन\nकिम यांनी उत्तर कोरियन लष्कराचे तीन “टॉप’ अधिकारी बदलले\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanatil-potacha-gher", "date_download": "2018-10-15T09:46:40Z", "digest": "sha1:IVXOXNZZCHRXHH5UKFXXLS6XXYBD4WX4", "length": 13672, "nlines": 244, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणातला पोटाचा घेर ह्या कारणांनी वाढत असतो - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणातला पोटाचा घेर ह्या कारणांनी वाढत असतो\nतुम्हाला माहीतच आहे की तुम्ही गरोदर आहात हे इतरांकडून तुमच्या पोटाच्या घेरावरूनच पहिल्यांदा ओळखले जाते. यात तुमचे गोंडस बाळ मस्त आराम करत असते. बाळाची लाथ किंवा हालचाल जाणवते का हे बघण्याची आतुरता सगळ्यांना असते त्यामुळे हे पोट दिसू लागले की सगळ्यांना तुमच्या पोटाला हात लाऊन बघण्याची इच्छा होते. कधी कधी अनोळखी व्यक्ती देखील तुमच्या पोटाच्या घेराकडे बघून एक छानशी स्माईल तुम्हाला देते, जणू काही आई होण्यासाठी त्या शुभेच्छा असतात. हा काळ सुखावह असतो कारण येणाऱ्या नवीन जीवासाठी सगळेच आनंदी असतात, अनोळखी व्यक्ती सुद्धा\nत्मच्या ओतचा हा घेर जर जास्त मोठा असेल किंवा छोटासा जरी असेल तरी याबाबतीत काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या बाळासाठी यात काहीही चुकीचे नाहीये. हा घेर रत्येक आईचा वेगळा असतो. याच्या आकारात वेगळेपण अनेक कारणांमुळे येऊ शकते. याची कारणे आम्ही खाली दिली आहेत त्यावरून तुमच्या मनात काही भीती असेल तर ती आताच दूर करा.\nतुमच्या मैत्रिणीचे किंवा इतर कोणा स्त्रीचे पोट तुमच्यापेक्षा मोठे किंवा लहान असेल तर अजिबात त्याविषयी विचार करत बसू नका. गर्भधारणा कितवी आहे यावर पोटाचा घेर अवलंबून असतो. जर तुम्ही पहिल्यांदा आई होणार असाल तर हा घेर कमी दिसतो कारण त्यावेळी पोटातील स्नायू घट्ट असतात. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गर्भधारणेत पोटाचा घेर मोठा होतो कारण पोटातील स्नायूंचे प्रसरण होते आणि खिचाव कमी होतो. तुमच्या आधीच्या गर्भधारणेपेक्षा आता घेर वाढू शकतो.\nजर तुमच्या पोटात २ गोंडस बाळ असतील तर अर्थातच तुमच्या पोटाचा घेर या दोन जीवांच्या योग्य विकासासाठी पोषक अशी जागा निर्माण करेल आणि तुमचे पोट मोठे दिसेल. दोघांना लागणारी जागा नक्कीच एकापेक्षा जास्त असणार तेंव्हा मैत्रिणींनो तुम्हाला एका ऐवजी दोन गिफ्ट्स मिळणार आहेत \n३) बाळाच्या भोवती असणारे गर्भातील द्रव\nबाळाच्या वाढीसाठी गर्भात पोषक वातावरणाची गरज असते. त्यांच्या शरीरातील अनावश्यक गोष्टी रक्तातून बाहेर काढल्या जातात आणि रक्तातूनच बाळासाठी पोषकद्रव्ये आईकडून दिली जातात. केवळ रक्तच नव्हे तर बाळाच्या आजूबाजूला असणारे गर्भातील द्रव देखील बाळाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते. बाळाच्या संरक्षणासाठी हे द्रव खूप महत्वाचे आहे. या द्रवाच्या पातळीमुळे देखील पोटाचा घेर बदलतो.\nकोणास माहित, कदाचित तुमच्या पोटात पुढचा माईकल जॅक्सन किंवा प्रभूदेवा वाढत असेल विनोदाचा भाग सोडला तर बाळाच्या गर्भातील स्थितीवर देखील पोटाचा घेर अवलंबून असतो. बलाने त्याची स्थिती बदलली की पोटाचा घेर बदलतो. तुमच्या हे एव्हाना लक्षात आले असेलच.\nएक जबाबदार आई बाळासाठी सर्व काही करते. बाळाच्या योग्य विकासासाठी श्वसनाचे प्रकार, व्यायाम आणि उत्तम आहार घेणे हे त्या आईचे नियम असतात. व्यायाम केल्याने उर्जा तर मिळतेच पण सोबत शरीरचा एक उत्तम ढब कायम राहतो. थोडक्यात काय तर तुमची गरोदरपणात स्वतःला कसे ठेवता, आणि तुमच्या झोपण्याची स्थिती, चालण्याची पद्धत यावर पोटाचा घेर लहान किंवा मोठा ते ठरतो.\nया काळात पोटाचा घेर किती आहे ही काळजी करण्याची गोष्ट नाहीच आहे. लहान, मोठे किंवा गोल पोट असले तरीही त्याचा काहीच संबंध नसतो. बाळ आतमध्ये व्यवस्थित वाढत असते. तुम्ही फक्त बाळाच्या विकासाची आणि तुमच्या उत्तम आहाराची काळजी घ्या. एक सुपर-मॉम बनण्यासाठी सज्ज व्हा \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-10-15T08:39:36Z", "digest": "sha1:YA43764FCMH55XILOE7DXCK3OOH67Q3Y", "length": 18452, "nlines": 118, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'सहस्रवेधी हिंग' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nHome आरोग्य विश्व ‘सहस्रवेधी हिंग’\nमसाल्याच्या डब्यात मध्यवर्ती स्थान असणारा हिंग सुपरिचितच आहे. हिंगावाचून फोडणीची आपण कल्पनाही करू शकत नाही. भोजनाचा स्वाद आणि सुगंध वाढविण्यासाठी, भारतीय संस्कृतीत हिंगाचा वापर प्राचीन काळापासून करण्यात येतो; परंतु या चिमूटभर हिंगाची गुणवत्ता एवढी आहे की म्हणूनच हिंगाला आहारात समाविष्ट केलं गेलं असावं. रोज भाजी-आमटीच्या फोडणीतून चिमूटभर हिंग आपल्या पोटात जातो आणि अपचन, गॅसेस, मळमळ, उलटी, जळजळ अशा अनेक त्रासांपासून आपलं संरक्षण करतो. पोटफुगीवर ताकातून हिंग घेणे हा घरगुती सोपा उपाय सहजपणे घराघरांतून केला जातो.\nमराठीत आपण हिंग म्हणतो. हिंदी व अनेक भारतीय भाषांमधून याला ‘हिंग’ असेच म्हणतात. संस्कृतमध्ये याला हिंगु, सहस्रवेधी, जातक, बाहलिका, उग्रगंधा या नावांनी ओळखले जाते. सहस्रवेधी म्हणजे हजारो अंगांनी गुणकारी असणारा. आपल्या पूर्वजांनी किती समर्पक नाव दिले आहे नाही इंग्रजीत याला रीषेशींळवर म्हणतात. याचे शास्त्रीय नाव आहे ऋर्शीीश्रर रीषेशींळवर वा ऋर्शीीश्रर रीरषेशींळवर आणि कूळ आहे णालशश्रश्रळषशीरश. हिंग हा गुणाने दीपनीय म्हणजे पाचनशक्ती वाढविणारा, श्‍वासहर म्हणजे अस्थमा, फुफ्फूस इ. श्‍वासविकारांवर उपयुक्त असणारा, संज्ञास्थापन म्हणजे बुद्धी जागृत करणारा, कटुस्कंधा म्हणजे तुरट चवीचा असा आहे.\nहि वातकफानाह शूलघ्नं पित्त कोपनम्‌\nकटुपाकरसं रुच्यं दीपनं पाचनं लघु\nहिुष्णं पाचनंरुच्यं तीक्ष्णं वातबलासनुत्‌ \nशूलगुल्म उदर आनाह कृमिघ्नं पित्तवर्धनं\nहिंगाचे बाह्यांतर असे दोन्ही प्रकारे उपचार आहेत. पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात विरघळवून बेंबीच्या सभोवार लावल्यास पोट दुखायचे थांबते. हिंग आणि गूळ एकत्र करून गरम पाण्यातून घेतल्यास गॅसेसचा त्रास दूर होतो. काळे मीठ आणि ओवा यांच्याबरोबर हिंग पाण्यातून घेतल्यावर पोटात दुखायचे थांबते. हिंगामधील इन्फ्लामेटरी ऍन्टिऑक्‍सिडन्ट गुणांमुळे अपचन, गॅसेस, पोटातील कृमी यासारख्या समस्या दूर होतात. अन्नातून विषबाधा झाल्यास त्यावरील उपचारांमध्येही हिंगाचा वापर केला जातो. हिंगामधील विषाणूविरोधी गुणधर्मामुळे श्‍वसनासंबंधी आजारांत याचा उपयोग केला जातो.\nसर्दी, ताप अशा छोट्या आजारांबरोबरच अस्थमा, ब्रॉन्कायटिस, खोकला यासारख्या मोठ्या आजारांवरील उपचारांत हिंगाचा वापर केला जातो. सर्दीमुळे नाक चोंदून श्‍वास घ्यायला त्रास होत असेल तर चिमूटभर हिंग पाण्यात मिसळून हुंगावे. त्यामुळे नाक मोकळे होऊन श्‍वास नीट घेता येतो. हेच पाणी छाती व गळ्यावर वरून लावल्यास त्यानेही फायदा होतो. कोरडा खोकला असेल तर एक चमचा आल्याचा रस, एक चमचा मध, चिमूटभर हिंग एकत्र करून घेतल्यास लगेच आराम वाटतो. कफ किंवा छातीत दुखत असेल तर त्यावर हिंगाचा उपचार गुणकारी ठरतो.\nस्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणे, अति रक्तस्राव यासारखे त्रास नेहमी होतात. या त्रासांवर आपल्या घरातच एक प्रभावी औषध नेहमीच असते, ते म्हणजे हिंग. एक ग्लास पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्यास पोटातील दुखणे त्वरित थांबते. हिंगामध्ये ‘प्रोजेस्टेरॉन’ हे संप्रेरक वाढविण्याची क्षमता असते. ज्यामुळे अनियमित रक्तस्राव, वेदना यांपासून मुक्ती मिळते. हिंग, मीठ, मेथी पावडर ताकातून घेतल्यास पाळी नियमित होते व पाळीच्या काळातील दुखणेही थांबते. पुरुषांमधील नपुंसकता, शीघ्रपतन, शुक्राणूंची कमतरता इ. लैंगिक समस्यांकरिता हिंग हे एक वरदानच आहे. आहारात हिंगाचा वापर केल्याने या समस्या दूर होऊ शकतात. एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हिंग घालून प्यावे. तसेच चिमूटभर हिंग तुपात भाजावा व मधात मिसळून एक महिनाभर रोज सेवन करण्याने फायदा होतो.\nमधुमेही व्यक्तींमध्ये इन्सुलिनची निर्मिती व्यवस्थित न झाल्याने रक्तातील साखर वाढते. हिंगामध्ये इन्सुलिनचीमात्रा वाढविण्याची नैसर्गिक क्षमता असते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित केली जाऊ शकते. त्यामुळे आहारात हिंगाचा वापर केल्याने काही प्रमाणात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. जंतुघ्न गुणामुळे त्वचेसाठीही हिंग गुणकारी आहे. त्वचेची आग, खाज हिंगामुळे बरी होऊ शकते. मधमाशी किंवा गांधीलमाशी चावल्यास, त्याजागी खूपच वेदना व सूज येते. हिंगाच्या उपचाराने चावलेल्या जागेच्या वेदना व सूज कमी होऊन आराम वाटतो.\nहिंगामध्ये खूपच प्रभावी ऍन्टिऑक्‍सिडन्ट्‌स असतात. त्यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यात तसेच किमोथेरपीचे दुष्परिणाम दूर करण्यात हिंगाचा उपयोग होतो. हिंगातील कृमिघ्न गुणामुळे दातदुखीवर हिंग अतिशय प्रभावी आहे. दातदुखी असताना हिंगाचे छोटे तुकडे दुखणाऱ्या दातात दाबून धरावे. त्यामुळे दातदुखी थांबते. हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा सूज असेल तर हिंगाच्या पाण्याने चुळा भराव्या. दातामधील कीड, वेदना बऱ्या होतात.\nआजच्या धावपळीच्या जगात डोकेदुखी, मायग्रेन सारख्या आजारांनी त्रास दिला नाही, तरच नवल. अशावेळी हिंग तुमच्या मदतीला असतो. हिंगामध्ये रक्तप्रवाह वाढविण्याची व सूज कमी करण्याची नैसर्गिक गुणवत्ता आहे. एक ग्लास पाण्यात चिमूटभर हिंग उकळवावा आणि दिवसातून दोन-तीन वेळा हे पाणी प्यावे.\nडोकेदुखीवर निश्‍चितच आराम मिळतो. त्वचेमध्ये कुठेही काटा घुसला असेल तर त्याजागी हिंगाचे द्रावण लावल्यास वेदना कमी होतेच शिवाय काटाही बाहेर निघून येतो. कडुनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये थोडा हिंग घालून ती पेस्ट जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते. हिंगाचा जास्त वापर करणे टाळावेच. जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक सहस्रवेधी हिंगाला आपल्या आहारात स्थान देऊ या…\nकीटकनाशकांचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम\nविमानतळावर प्रवाशांना मदतीसाठी येणार रोबो\nपालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता\nकेवळ 30 टक्‍के रुग्णालय परवान्यांचे नुतनीकरणे\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/surendra-kadam-death-body-receive-125552", "date_download": "2018-10-15T09:13:43Z", "digest": "sha1:GQX3EQDHEH7RGVOOK2PI5JJEVMPGB5SG", "length": 12063, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "surendra kadam death body receive भुशी धरणामध्ये आढळला बुडालेल्या तरुणाचा मृतदेह | eSakal", "raw_content": "\nभुशी धरणामध्ये आढळला बुडालेल्या तरुणाचा मृतदेह\nशनिवार, 23 जून 2018\nलोणावळा - भुशी धरणात बुडालेल्या सुरेंद्र तुकाराम कदम (वय 24, रा. दिवा, जि. ठाणे) याचा मृतदेह चोवीस तासांनंतर सापडला. धरणात बुडून मृत्यू झाल्याची चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. रविवारी पुण्यातील तिरुपती उल्लेवाड याचा बुडून मृत्यू झाला होता.\nलोणावळा - भुशी धरणात बुडालेल्या सुरेंद्र तुकाराम कदम (वय 24, रा. दिवा, जि. ठाणे) याचा मृतदेह चोवीस तासांनंतर सापडला. धरणात बुडून मृत्यू झाल्याची चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. रविवारी पुण्यातील तिरुपती उल्लेवाड याचा बुडून मृत्यू झाला होता.\nसुरेंद्र हा गुरुवारी (ता. 21) पोहताना बुडाला होता. मित्रांनी शोधाशोध केली. स्थानिक जीवरक्षक साहेबराव मराठे, राजू पवार यांच्यासह स्थानिकांनी सुरेंद्रचा पाण्यात शोध घेतला. पोलिसांसह येथील शिवदुर्ग मित्रच्या रेस्क्‍यू टीमच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली होती. शुक्रवारी (ता. 22) सकाळी पुन्हा कार्यकर्त्यांनी शोधमोहीम सुरू केली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह धरणात आढळून आला.\nभुशी धरण हे पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. बुडून मृत्यू पावणाऱ्यांची वाढती संख्या पाहता धरणाच्या भिंतीवर काटेरी तारेचे कुंपण घातले आहे. त्यानंतर दोन वर्षांत एकाचाही बुडून मृत्यू झाला नाही. यंदा धरण निम्मेही भरले नसताना आठवड्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. पर्यटकांच्या तुलनेत मनुष्यबळ तोकडे पडत असल्याने पोलिस यंत्रणा हतबल ठरत आहेत. धरणावरील सांडव्यावर बसून वर्षाविहार करणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सूचनाफलक लावले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यूस निमंत्रण मिळत आहे.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/funicular-trolley-inauguration-can-be-hands-bhujbal-124123", "date_download": "2018-10-15T08:56:36Z", "digest": "sha1:RF52Q47TMHA6YLLAU3Y53M3PY7AJFHL6", "length": 15864, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Funicular trolley inauguration can be the hands of Bhujbal फनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पन भुजबळांच्या हस्ते व्हावे | eSakal", "raw_content": "\nफनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पन भुजबळांच्या हस्ते व्हावे\nशनिवार, 16 जून 2018\nवणी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी सप्तश्रृंगी गडावर साकारलेला देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉलीचा प्रकल्प पूर्णत्वास जावूनही गेल्या चार महिन्यांपासून 'लाल फितीत' अडकला आहे. दरम्यान तुरुंगातून सुटल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले छगन भुजबळ उद्या, ता. १७ रोजी आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तश्रृंगी गडावर आहेत. याचवेळी फनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते व्हावे यासाठी कार्यकर्ते आग्रही राहाणार असल्याची चर्चा आहे.\nवणी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी सप्तश्रृंगी गडावर साकारलेला देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉलीचा प्रकल्प पूर्णत्वास जावूनही गेल्या चार महिन्यांपासून 'लाल फितीत' अडकला आहे. दरम्यान तुरुंगातून सुटल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले छगन भुजबळ उद्या, ता. १७ रोजी आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तश्रृंगी गडावर आहेत. याचवेळी फनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते व्हावे यासाठी कार्यकर्ते आग्रही राहाणार असल्याची चर्चा आहे.\nआद्य शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. स्वयंभू असलेल्या आदिमायेचे मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी ५५१ पायऱ्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपंग, वृद्ध, लहान बालकांना दर्शन घेणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने प्रकल्पास मंजुरी मिळून फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाचे कंत्राट सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. या कंपनीने घेतले होते. या १५ ऑगस्ट २००९ साली प्रकल्पाचे भुमीपूजन छगन भुजबळ यांच्या हस्ते होवून सुरु झालेले काम अनेक अडीअडचणींवर मात करत नऊ वर्षांच्या कालावधीनंतर एकदाचे पुर्ण झाले, आणि भाविकांची फनिक्युलर ट्रॉलीची प्रतिक्षा संपली.\nमात्र तांत्रिका बाबींची अपूर्णता तसेच मुख्यमंत्र्यांचे उद्घाटनासाठी रद्द झालेले संभाव्य दौरे यामूळे गेल्या चार महिन्यांपासून फनिक्युलर टॉलीचा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला आहे. त्यामूळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असतांनाच फॅनिक्युलर ट्रॉली प्रकल्प ज्यांच्या हातून सुरु झाला असे छगन भुजबळ उद्या, ता. १७ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी येत असून याचवेळी फनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाचे भुमिपूजन छगन भुजबळ यांनीच प्रकल्पाचे लोकार्पन करुन भाविकांना ट्रॉलीची सेवा सुरु करुन द्यावी यासाठी आग्रही राहाणार असल्याची चर्चा आहे.\nट्रॉलीचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते व्हावे यासाठी ग्रामपंचायतने ठराव केला आहे. राजेश गवळी, उपसरपंच सप्तश्रृंगी गडमाजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कल्पनेने व प्रयत्नेने फनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भुमिपूजन भुजबळ साहेबांनीच केले असून त्यांच्याच हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन व्हावे ही कार्यकर्त्यांबरोबरच भाविकही आग्रही आहेत.\nबाळासाहेब व्हरगळ, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शांताराम सदगीर, संघटक राष्ट्रवादी काँग्रेस कळवण\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1873", "date_download": "2018-10-15T08:07:12Z", "digest": "sha1:6KI4UBIMCIAGF2ISCQLLAJUMOOM5C65Z", "length": 5489, "nlines": 52, "source_domain": "mr.upakram.org", "title": "म्युचल फंडा बाबत माहिती देणारे संकेतस्थळ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nम्युचल फंडा बाबत माहिती देणारे संकेतस्थळ\nमी स्वतः म्युचल फंडाचा वितरक असल्यामुळे सहज चाळा म्हणून या विषयावर मराठीमधे संकेतस्थळाचा शोध घेत असताना असे कोणतेहि संकेतस्थळ आढळले नाहि आणि म्हणूनच मी तसे संकेतस्थळ बनविण्याचा प्रयत्न केला आहे जर मराठी भाषीकानी जर हे संकेतस्थळ पाहून म्युचल फंडा बाबत मी दिलेल्या माहितीवर येथे चर्चा घडवून आणल्यास व माझ्या काहि चुका दा़खवल्यास मला सुधारणा करुन परिपूर्ण माहिती देता येईल.\nतुम्ही माझे संकेतस्थळावर जाणेसाठी येथे टिचकी मारा\nनक्की भेट देउ तुमच्या संकेतस्थळाला.\nअवांतर - गुंतवणूक / म्युचुअल फंड इ. संबधीत काही लेख (बहुतेक) उपक्रमावर सापडू शकतील. तुम्ही देखील येथे लिहू शकता.\nवेगवेगळ्या विषयांना वाहिलेली संकेतस्थळे मराठीत येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.\nठाकुरसाहेबांचे अभिनंदन आणि आभार.\nवरच्या उजव्या कोपर्‍यात झाडांची, पर्यटन स्थळांची प्रकाशचित्रे दिली आहेत, ती काढुन जरा नोटा लावा राव.\nछान. अशा स्थळाची मोठी गरज होती. पण स्थळ स्टॅटिक वाटते आहे. (नसल्यास क्षमस्व.). आपण या विषयावर येथे लेखन केल्यास आनंदच आहे.\nआभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...\nवेगळ्या विषयावरील संकेत स्थळाअबद्द्ल आभार आणि अभिनंदन\nसंपूर्ण संकेतस्थळ बघु शकलो नाहि.. मात्र वरवर पाहता चाणक्य म्हणतात त्याप्रमाणे स्थळ स्थायी (स्टॅटिक) वाटले. लोकांना असलेले प्रश्न जाहिरपणे मांडता येतील का\nशक्य तिथे योग्य मराठी शब्दांचा वापर कौतुकास्पद आहे मात्र त्यातही सुधारणा करता येईलसे वाटते.\nतसेच गणा मास्तर म्हणतात तसे जरा अर्थविषयक चित्रे असतील तर पर्याटन केंद्राचे संस्थळ वाटणार नाहि ;)\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.casino.strictlyslots.eu/mr/roll-casino-phone-casino-apps/", "date_download": "2018-10-15T08:47:32Z", "digest": "sha1:ZE6PD4ZHRXVTB26X7KV3AP7A5KUMOWZ4", "length": 16682, "nlines": 132, "source_domain": "www.casino.strictlyslots.eu", "title": "बेस्ट मोबाइल मनोरंजन फोन कॅसिनो अनुप्रयोग! |", "raw_content": "\nमेल कॅसिनो | £ 205 मध्ये आपले स्वागत आहे बोनस | मोफत नाही\nपेपल कॅसिनो ऑनलाइन एक दृष्टीक्षेप & मोबाइल\nPaypal कॅसिनो ठेवी - फायदे & तोटे\nपेपल ऑनलाइन कॅसिनो कार्य: प्रारंभ करणे & हे कसे कार्य करते\nPlay गेम्स पेपल कॅसिनो वर पैसे जमा कसे\nPaypal स्वीकारा कॅसिनो प्रणाली कॅसिनो वापर कसा करण्यात आले\nऑस्ट्रेलिया आणि पोपल इंटरनेट कॅसिनो गेमिंग साइट\nआयफोन मोबाइल कॅसिनो लाट आणि पोपल\nजाणून घ्या अधिक माहिती कॅसिनो पेपल कॅनडा बद्दल\nबद्दल पेपल कॅसिनो एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोफत अधिक जाणून घ्या\nयूएस मध्ये ऑनलाइन कॅसिनो साइट पोपल द्वारा समर्थित\nऑनलाइन पेपल आणि Blackjack कॅसिनो प्ले | मोफत बोनस\nAndroid डिव्हाइसवर पोपल Android कॅसिनो प्लॅटफॉर्म कॅसिनो\nपोपल मंजूर कॅसिनो - यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया\nपोपल कॅसिनो मोफत बोनस ऑफर - एक क्रोध\nपेपल कॅसिनो UK - ठेव, प्ले आणि सहज पुरे\nपेपल मोबाइल कॅसिनो नाही ठेव बोनस धोरण\nबेस्ट मोबाइल मनोरंजन फोन कॅसिनो अनुप्रयोग\nगोष्टी सर्वोत्तम पेपल कॅसिनो साइट चेक\nजगातील सर्वोत्तम कॅसिनो ब्रांड – फुकट\nशीर्ष कॅसिनो स्लॉट गेम | Coinfalls £ 505 बोनस मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्ट्राइक खेळ खेळा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही प्ले\nस्लॉट रोख गेम कॅसिनो बोनस | स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मोफत\nकसे ऑनलाईन स्लॉट जिंकण्यासाठी | येथे LiveCasino.ie £ 200 बोनस रोख सौदे\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nकाटेकोरपणे रोख | रुबाबदार हातोडा प्ले | मोफत स्लॉट नाही\nस्लॉट लिमिटेड | जंगल जिम मोफत बोनस नाही प्ले | बक्षिसे ठेवा\nपाउंड स्लॉट | ऑनलाईन मोफत नाही प्ले | तुम्ही जिंकलात काय ठेवा\nफोन वेगास | नवीन कॅसिनो बोनस खेळ | निऑन Staxx मोफत नाही\nPocketWin मोबाइल स्लॉट नाही ठेव बोनस\nसर्वोत्तम यूके स्लॉट साइट सौदे - स्लॉट मोबाइल कॅसिनो गेमिंग\nशीर्ष स्लॉट बोनस साइट - छान प्ले शीर्ष कॅसिनो ऑनलाइन सौदे\nऑनलाईन मोबाइल कॅसिनो | एक्सप्रेस कॅसिनो | आनंद घ्या 100% बोनस\nmFortune डेस्कटॉप & मोबाइल सर्वात मोठा मोफत प्ले कॅसिनो & स्लॉट\nमोबाइल फोन स्लॉट फ्री Casino.uk.com येथे | £ 5 मोफत मिळवा\nSlotmatic ऑनलाइन कॅसिनो रोख ऑफर - £ 500 आता मिळवा\nस्लॉट पृष्ठे | सर्वोत्तम स्लॉट आणल्या जातात ऑनलाइन | रत्नजडित स्ट्राइक खेळ खेळा\nखिशात मधूर £ 10 मोबाइल कॅसिनो मोफत बोनस – स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ\n2018/9 कॅसिनो ऑनलाईन मोबाईल रोख मार्गदर्शक - £ विजय\nखूप वेगास | मोबाइल स्लॉट & एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे मोफत नाही\n | मोबाइल कॅसिनो नाही ठेव\nWinneroo खेळ – सर्वोत्तम मोबाइल कॅसिनो यूके बोनस | तपासा ताज्या बोनस\n स्लॉट मधूर £ 5 + £ 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nसारा अॅडम्स आणि जेम्स सेंट. जॉन Jnr. साठी www.Casino.StrictlySlots.eu\nSlotjar आणि £ 200 प्रथम पर्यंत स्लॉट ठेव बोनस ...\nशीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट\nTopSlotSite च्या नव्याने सुरू मोबाइल कॅसिनो बोनस. करून ...\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nCoinfalls शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस\nCoinfalls मोफत £ 505 शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस आनंद घ्या ...\nछान प्ले कॅसिनो शीर्ष स्लॉट मोबाइल ऑफर\nछान कॅसिनो गेमिंग – आपला उत्कृष्ट स्लॉट बोनस साइट एक छान ...\nPocketwin मोबाइल कॅसिनो आणि स्लॉट नाही ठेव बोनस व £ 5 मोफत मिळवा\nरोमांचक मोबाइल स्लॉट नाही ठेव बोनस प्ले & £ 5 मिळवा ...\nमेल कॅसिनो | £ 5 फोन बिल करून भरा व £ 1 + jackpots मोफत बोनस\nमेल कॅसिनो सामील व्हा: ब्रिटन च्या नवीन मोबाइल ऑनलाइन स्लॉट, &...\nmFortune | नवीन मोबाइल कॅसिनो मोफत बोनस देयके\nmFortune सर्वात अद्वितीय मोबाइल कॅसिनो यूके एक आहे\nसर्वोत्तम नाही ठेव कॅसिनो प्रचार www.casino.strictlyslots.eu\n2 शीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट कॅसिनो भेट द्या\n3 काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nTopSlotSite मोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ आनंद घ्या & £ 5 मोफत बोनस मिळवा\nSlotjar येथे आणि £ 200 प्रथम ठेव सामना बोनस ऑनलाइन स्लॉट ठेव बोनस & मोबाइल फोन स्लॉट करून द्या ...\nशीर्ष स्लॉट साइट - फोन आणि ऑनलाईन कॅसिनो गेम साइट\nTopSlotSite च्या नव्याने सुरू मोबाइल कॅसिनो बोनस. सारा अॅडम्स आणि जेम्स सेंट करून. जॉन Jnr. www.Casino.StrictlySlots.eu पीपल्स दिवस-दिवस जीवन आहे, कारण ...\nकाटेकोरपणे स्लॉट कॅसिनो बोनस | £500 Deposit Match Site\nCoinfalls शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस\nCoinfalls ऑनलाईन मोफत £ 505 शीर्ष कॅसिनो स्लॉट गेम बोनस आनंद घ्या आपण वरच्या अड्ड्यात स्लॉट खेळ साइन अप करण्यात सज्ज आहेत ...\nकॉपीराइट © 2018. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-653/", "date_download": "2018-10-15T09:39:20Z", "digest": "sha1:5UN3SDNSWYMEPDQQDT3HKMANYKMTHPEO", "length": 9513, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विद्याहरी देशपांडे यांच्या कथ्थक नृत्याची रसिकांना भुरळ | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nविद्याहरी देशपांडे यांच्या कथ्थक नृत्याची रसिकांना भुरळ\n गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या 22 व्या वर्धापनदिनानिमीत्त आयोजीत नृत्याविष्कार सोहळ्यात विद्याहरी देशपांडे यांच्या कथ्थक नृत्याची रसिकांना अक्षरश: भुरळच पडली.\nगोदावरी संगीत महाविद्यालय व सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी संगीत महाविद्यालयाचा 22 वा वर्धापन दिन गंधे सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमीत्त नाशिक येथील प्रख्यात कथक नृत्यांगना विद्याहरी देशपांडे यांचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला.\nयाप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे आदींसह मान्यवर रसिक मोठ्या संख्येन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला कृष्ण वंदना सादर करण्यात आली.\nत्यानंतर थाट, आमद, पारंपारीक तोडे, परण, गद आदी सादर करण्यात आले. लच्छु महाराज रचित दक्ष यज्ञद्वारा शिवतांडवाची प्रस्तुती त्यांनी केली. भावप्रदर्शनामध्ये महाराज बिंदादिन रचित झुला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. दूत लयीत राग भैरवी तराना सादर करीत कार्यक्रमाची सांगता झाली. तबल्यावर नितीन पवार, हार्मोनिअमवर प्रशांत महाबख गायनात सुनिल देशपांडे यांची साथसंगत मिळाली. निवेदन महिमा मिश्रा अय्यंगार यांनी केले.\nNext articleजळगाव ते राजस्थान पदयात्रा मार्गस्थ\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-sport-page-98/", "date_download": "2018-10-15T08:46:54Z", "digest": "sha1:RASZZB3NQU6ONIV2LZXWT7N3LKJTHAC2", "length": 9824, "nlines": 169, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पी.व्ही.सिंधूला रौप्यपदक | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी.व्ही.सिंधूला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सिंधूला ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या कॅरोलिन मरिनने पराभूत केले.\nजागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना एकतर्फी झाला. कॅरोलिन मरिरने सिंधूवर 21-19, 21-10 असा सहज विजय मिळवला. या सामन्यात सिंधू पहिल्या सेटमध्ये आघाडीवर होती. पण, ही आघाडी तिला टिकवता आली नाही. दुसर्‍या सेटमध्ये मरिनच्या जोरदार आक्रमणापुढे सिंधूची हतबलता पाहायला मिळाली.\nत्यामुळेच सिंधूला सुवर्णपदकाला मुकावे लागले. सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.पहिला सेट सिंधू सहज जिंकेल असे वाटत होते. पहिल्या सेटमध्ये तिने 14-9 अशी दमदार आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र, मरिनने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. मरिनने झटपट 6 गुण मिळवत सिंधूशी 15-15 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींनीही आक्रमण खेळ करत 18-18 अशी बरोबरी साधली.\nमात्र, त्यापुढे मरिनने आपले वर्चस्व राखत सेट 21-19 असा जिंकला. पहिला सेटमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने पिछाडीवर असताना जिंकल्याने मरिनचे मनोबल चांगलेच वाढवले होते. दुसर्‍या सेटमध्ये मरिनच्या आक्रमक खेळापुढे सिंधू निष्प्रभ ठरली.\nहा सेट मरिनाने 21-10 असा सरळ जिंकला. सिंधूने गतवर्षी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला जेतेपद पटकावता आले नव्हते. त्यापूर्वी 2013 आणि 2014 या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.\nPrevious article….आणि रुसूबाई हसली\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2016/12/uninvited-passenger-in-taxi.html", "date_download": "2018-10-15T09:35:30Z", "digest": "sha1:AQHRSUR6BII5REWG3WSSG7LBDQMF7LXC", "length": 7939, "nlines": 40, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: टॅक्सीतला अनाहूत प्रवासी", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nटळटळीत दुपार झालेली. टॅक्सी तुफान वेगात चाललेली असूनही आत बसून उकडत होतं. तशातच सिग्नलला टॅक्सी थांबली. एक तर बाहेर भगभगतं उन, टॅक्सीचे पत्रे तापलेले, त्यात हा पाच मिनिटांचा सिग्नल. टॅक्सी थांबून पुरते दहा सेकंदही झाले नाहीत तोच जीव नकोसा करणारा उकाडा जाणवू लागला. श्शऽऽ असं करत कितीही रुमालाने चेहेर्‍यावर हवा घेण्या प्रयत्न केला तरी प्रचंड उकाड्यापुढे तो इवलासा रूमाल कमीच पडत होता.\nतेवढ्यात बाजूला थांबलेल्या दुसर्‍या टॅक्सीकडे सहजच नजर गेली आणि एक विनोदी दृश्य दिसलं. टॅक्सीत मागच्या सीटवर बसलेला माणूस अर्धवट उठून हातात चप्पल घेऊन टॅक्सीच्या दरवाजाला ’मारू मारू’ अशी खूण करत होता. आधी वाटलं हा वेडा-बिडा आहे की काय पण ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेला माणूसही तशाच खाणाखुणा करत होता. त्या टॅक्सीचा ड्रायव्हरही मधेच मागे मान वळवून काहीतरी सूचना करत होता. नेमकं काय झालं हे कळत नव्हतं पण टॅक्सीच्या आत काहीतरी होतं हे नक्की. कधी खाली वाक, कधी मागे बघ, मधेच झडप घातल्यासारखी अॅवक्शन कर, असे सर्व प्रकार त्या दोन माणसांनी टॅक्सीतल्या टॅक्सीतच केले. ड्रायव्हरचं सूचना देणं सुरूच होतं. मधेच तो ओरडला, \"जल्दी करो, सिग्नल अभी छुटेगा.\" त्या दोन माणसांनी सर्कशीचे तेच तेच प्रकार आणखी वेगात करायला सुरूवात केली.\n\"झुरळ असणार\", ट्रेनमधे अचानक दिसणार्‍या झुरळांचा अनुभव जमेस धरून मी मनाशी म्हटलं.\nआता आजूबाजूला थांबलेल्या जवळपास सर्व वाहनांमधून लोकं डोकं बाहेर काढून हा काय प्रकार चालला आहे, ते पाहू लागली होती. तेवढ्यात टॅक्सीच्या ड्रायव्हरने जोरात ओरडून त्या माणसांना सांगितलं, \"अरे, काच अजून खाली घे म्हणजे जाईल तो.\" टॅक्सीतल्या त्या गडबडीत बहुधा ती दोन माणसं काच पूर्ण खाली करायला विसरली होती. मागच्या सीटवरच्या त्या माणसाने काच खाली केली आणि एक गुबगुबीत उंदीरमामा टुणकन उडी मारून बाहेर पडले. युद्ध जिंकल्यावर तलवार म्यान करावी तशा थाटात त्या टॅक्सीतल्या माणसाने \"हुश्श\" म्हणत आपली चप्पल खाली टाकलीआणि तिकडे सिग्नल हिरवा झाला.\nत्या पाच मिनिटांच्या सिग्नलमधे जर हा प्रकार घडला नसता, तर उष्म्याने जीव हैराण झाला असता आणि उन्हाची चीडही आली असती. पण उंदीरमामांच्या अनाहूत टॅक्सी प्रवेशाने ती पाच मिनिटे पटकन पसार झाली.\n'मोगरा फुलला’ येथून पुन:प्रकाशित\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0_%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T08:44:44Z", "digest": "sha1:EM4USGQ4YYR3JFISQPFJ4GGAZPJEBNNV", "length": 3792, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुपर ओव्हर - विकिपीडिया", "raw_content": "\nसुपर ओव्हर हे क्रिकेटच्या ट्वेंटी२० प्रकारातील विशिष्ट षटकाचे नामाभिधान आहे.\nदोन्ही डावांच्या अंती सामना समसमान राहिल्यास दोन्ही संघ प्रत्येकी एक षटक टाकतो तसेच खेळतो. या षटकात अधिक धावा करणारा संघ विजयी घोषित केला जातो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mangesh-tendulkar-is-no-more-264762.html", "date_download": "2018-10-15T09:03:14Z", "digest": "sha1:BAT3VUME2LEL3HRPFHNG7OLJDGP5UEZR", "length": 12113, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांना अखेरचा निरोप", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांना अखेरचा निरोप\nआज दुपारी एक वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.\n11 जुलै: आपल्या व्यंगचित्रांनी गेली 6 दशक लोकांचं रंजन आणि प्रबोधन करणाऱ्या व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर( 78) यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झालंय. पुण्यात रूबी हॉल रूग्णालयात त्यांचं निधन झालंय.ते रविवारपासून रूग्णालयात भरती होते. आज दुपारी एक वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.\nतेंडुलकरांनी व्यंगचित्रांसोबतच ललित लेखनही बरंच केलं होतं. त्यांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं पुण्यात भरत असतं. असं शेवटचं प्रदर्शन जून महिन्यातच भरलं होतं. त्यांनी लिहिलेली संडे मुड, भुईचक्रसारखी पुस्तकं भरपूर गाजली. संडे मुडला तर वि.मा.दी पटवर्धन पुरस्कारही मिळाला. आयुष्याचा अखेरच्या काळापर्यंत ते कार्यरत होते.\nत्यांच्या निधनाने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अॅम्ब्युलन्समधून गोव्याकडे पाठवले\nमुंबई विद्यापीठात बनावट गुणपत्रिका तयार करणारं रॅकेट, 6 जणांना अटक\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://urban.maharashtra.gov.in/DocumentDetails.aspx?LinkCode=667", "date_download": "2018-10-15T09:34:07Z", "digest": "sha1:WRXT27LUXXTACRRAUVDMIF35MCNJEL6A", "length": 1656, "nlines": 20, "source_domain": "urban.maharashtra.gov.in", "title": "विस्तृत माहिती : नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन,भारत.", "raw_content": "\nबांधकाम परवानगी, प्लिंथ चेकिंग, पूर्णत्वाचा दाखला प्रक्रियेत विलंब टाळून एकसमानता आणणे व मान्यताप्राप्त प्रकरणांच्या मंजूरीपत्रांची त्रयस्थ व्यक्तीस पडताळणी करण्याची मुभा देणेबाबत सुधारित निदेश.\nमुख्य पृष्ठ |Rules of Business | आमच्याविषयी | साईटमॅप | अटी आणि शर्ती | हायपरलिंकिंग बाबतचे धोरण | गोपनीयता धोरण | कॉपीराइट धोरण | मदत | संपर्क | अभिप्राय\n, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/complete-runway-repair-international-airport-120769", "date_download": "2018-10-15T09:16:07Z", "digest": "sha1:M3KSYT4OQXZHWIXGAA2ETCTJEEVUOGIC", "length": 11925, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Complete the runway repair of the international airport आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण | eSakal", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण\nशुक्रवार, 1 जून 2018\nमुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची 15 दिवसांपासून सुरू असलेली दुरुस्ती पूर्ण झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वैमानिकाला विमान उतरवणे आणखी सोयीचे ठरणार आहे. 5 जूनपर्यंत ही दुरुस्ती चालणार होती; मात्र त्यापूर्वीच काम पूर्ण झाल्याने विमानसेवेचे कोलमडलेले वेळापत्रक शुक्रवारी रात्रीपर्यंत पूर्ववत होईल असे सूत्रांनी सांगितले.\nमुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची 15 दिवसांपासून सुरू असलेली दुरुस्ती पूर्ण झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वैमानिकाला विमान उतरवणे आणखी सोयीचे ठरणार आहे. 5 जूनपर्यंत ही दुरुस्ती चालणार होती; मात्र त्यापूर्वीच काम पूर्ण झाल्याने विमानसेवेचे कोलमडलेले वेळापत्रक शुक्रवारी रात्रीपर्यंत पूर्ववत होईल असे सूत्रांनी सांगितले.\nमुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरील इन्स्ट्रुमेंटल लॅण्डिंग यंत्रणेत सुधारणा करण्यात आली. या यंत्रणेनुसार धावपट्टीवर विमान उतरवताना वैमानिकाला तांत्रिक माहिती दिली जाते. मुख्य धावपट्टीवरील या यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी 17 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दुरुस्तीचे काम सुरू होते. बुधवारी सायंकाळी ते पूर्ण झाले. दुरुस्तीच्या कामामुळे विमान धावपट्टीवर उतरवण्यास विलंब होत आहे. त्यामुळे विमानसेवेवर याचा परिणाम झाल्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणालाही तास-दीड तास उशीर होत होता. मुंबई विमानतळावरून दररोज 950 विमानांचे उड्डाण होते. तासाला सुमारे 45 विमानांची ये-जा सुरू असते. त्यामुळे धावपट्टीवर ताण पडतो. मुख्य धावपट्टीच्या यंत्रणेत सुधारणा केल्यामुळे वैमानिकाला विमान उतरवणे अधिक सुखकर होणार आहे.\nमंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी\nगेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर,...\n#BMCissues मुंबईत पाण्याचा काळा बाजार\nमुंबई - एकीकडे ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे नागरिक हैराण होत असताना आता त्यांना पाणीटंचाईचेही चटके जाणवू लागले आहेत. उपनगरांतील झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याचा...\n'ऑनलाइन मद्य धोरणाचा विचार नाही'\nमुंबई - राज्यात ऑनलाइन मद्यविक्रीचे धोरण आखण्याचा सरकार विचार करत नाही. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य...\nनवी मुंबई - शहरात दिवस-रात्र उकिरड्यावर मूषक नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांवरून स्थायी...\nबीएलओ कामाविरोधात शिक्षक न्यायालयात\nसोमेश्वरनगर - ऑनलाइन कामे व शासकीय योजनांचा भडिमार यामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे. अशात बीएलओच्या कामाची सक्ती होऊ लागल्याने गुरुजी आणखी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/gharala-ghrpan-aan-aanandi-honyasathi-hya-goshti", "date_download": "2018-10-15T09:44:13Z", "digest": "sha1:4HTQGSDW5VXBAXNHGAVBSBSRWGMCEIBO", "length": 15089, "nlines": 246, "source_domain": "www.tinystep.in", "title": "घरातल्या स्वच्छतेवर तुम्ही आनंदी व्हाल ! हो - Tinystep", "raw_content": "\nघरातल्या स्वच्छतेवर तुम्ही आनंदी व्हाल \nआवडते खाद्यपदार्थ, शॉपिंग, सेक्स यापेक्षा वेगळे काहीतरी असे म्हणजे ‘स्वच्छ आणि चमचमते घर’ यामध्ये अनेक लोकांचा आनंद सामावलेला असतो. घरात फरशीवर किंवा पलंगावर पडलेले खेळणे, मळलेले पडदे, खुर्चीवर टाकलेले कपडे या सर्वांचा अशा लोकांना त्रास होतो. त्यांच्या मनाची शांती एका नीटनेटक्या आणि पद्धतशीर घरात सामावलेली असते.\nघरात पसारा असेल किंवा धूळ असेल तर अशा लोकांचा संताप होतो. ते जास्तीचा वेळ काढून घर साफ करतात जोपर्यंत ते चमचमत नाही तुम्हीपण यापैकीच असाल आणि तुम्हाला स्वच्छतेची आवड असेल तर आमच्या या शोर्टकट टिप्स नक्कीच तुमच्या कामाला येतील.\n१) प्रत्येक रूम ‘रेडी’ ठेवा\nएकाच वेळी पूर्ण घर आवरणे जरा अवघड काम आहे. सगळ्या घरातला पसारा आणि इकडे तिकडे पडलेल्या वस्तू एकाच वेळी आवरणे म्हणजे वेळ खूप लागतो. त्यापेक्षा तुम्ही दररोज तुमच्या खोलीसाठी ५ मिनिटे जास्तीची दिलीत कधीही उत्तम. यासाठी दररोज तुमच्या खोलीतून कामासाठी बाहेर जातांना तुम्हाला तुमची खोली लगेच आवरून घेऊन वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आहेत. कधी कधी कप टेबलावर आणि चावी पलंगावर राहून जाते आणि यात आपल्याला खूप काही पसारा असल्यासारखे वाटत नाही पण वस्तू जागच्या जागी नसतील तर नंतर झालेल्या पसाऱ्यात त्या हरवतात आणि आपल्या लक्षात देखील येत नाही. हा ५ मिनिटे जास्तीचे देण्याचा नियम पाळा आणि आठवड्यातून एकदा सगळे घर आवरण्याचा तुमचा भार वाचवा. तुमचा वेळही वाचेल आणि वेळेवर वस्तूही सापडतील.\n२) कमी समान म्हणजे कमी पसारा\nतुमचे संपूर्ण घर रोज खालून वरपर्यंत आवरणे म्हणजे वेळ आणि उर्जा दोन्हीचा वापर होणार. यापेक्षा जर तुम्ही तुमच्या खोलीत कमी आणि महत्वाचे समान ठेवलेत तर गोष्टी सोप्या होतील. ज्या वस्तू महत्वाच्या आहेत आणि ज्यांची तुम्हाला रोज गरज आहे अशाच वस्तू खोलीत ठेवा. अशाने त्यांचा योग्य सांभाळ तुमच्याकडून होईल आणि स्वच्छता देखील राखली जाईल. ज्या वस्तू तुम्हाला लागत नाहीत किंवा ज्या अनावश्यक आहेत त्यांचा साठा खोलीत करून ठेवल्याने आवरतांना अजून वेळ वाया जाईल. गरजेच्याच वस्तू विकत घ्या. तुम्हाला कशाची गरज आहे आणि कशाची नाही याचं वर्गीकरण करून ठेवा.. इमेल असो कि पलंगावर पडलेले खेळणे, साचत गेले कि त्या गोष्टीच त्रासाच होतो. तेंव्हा नको असलेल्या वस्तू आत्ताच स्टोअर रूम मध्ये जाऊ देत.\n३) आत्ताच सुरुवात करा\nघर अवरातांना कुठून सुरुवात करावी असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. छोटी छोटी गोष्ट आवारात बसल्यास वेळ लागू शकतो आणि नंतर कंटाळा देखील येणे साहजिक आहे. अशावेळी जी जागा तुम्हाला सर्वात जास्त पसारा असलेली वाटते तिथून सुरुवात करा. जे समोर आहे ते आवरा. या गोष्टीत कंटाळा केल्याने काम पुढेच ढकलले जाते. तुमच्या घरातली जी जागा लगेच दृष्टीस पडते अशा ठिकाणी सुरवात करा. घर आवरणे ही गोष्ट जादूच्या काडीने फिरवून होत नाही. खास करून जेंव्हा तुमच्या मनाची शांती त्या नीटनेटकेपणात दडलेली असते तेंव्हा तुम्हालाच आलास झटकून कामाला लागावे लागते.\n४) स्वच्छता करण्याचा नियमितपणा\nघर कायम तुमच्या मनासारखे आणि नीटनेटके ठेवण्यासाठी रोज आवारा-आवर करणे गरजेचे आहे. सुट्टीच्या दिवशी एकदाच सगळा दिवस ह्यात घालवण्यापेक्षा रोजचा झाडू मारणे, सकाळी वस्तू जागच्या जागी ठेवणे, वरवरची धूळ झटकणे अशी कामे तुम्ही करू शकता. अगदी रोज काना-कोपरा साफ करण्याची गरज नाही. ते काम तुम्ही सुट्टीच्या दिवशी करा. रोजच्या रोज झटपट घर आवरले गेले कि तुमचे मन देखील प्रसन्न राहते आणि नीटनेटकेपणा सुद्धा राहतो. अशा वातावरणात फ्रेश वाटते आणि उर्जा मिळते. तुम्ही हा नियमितपणा आणलात तर तुमची बरीच कामे सहज होतील.\nया टिप्स तुम्ही अमलात आणल्यात तर तुमचे घर तुम्हाला पुन्हा कधी पसारा भरलेले वाटणार नाही. हा एक शोर्टकट आहे. तुमच्या आवडत्या जागेत मोकळेपणाने आणि शांत मनाने रहा \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-police-93319", "date_download": "2018-10-15T09:09:38Z", "digest": "sha1:4M3PWJH2KDEVZCZH7F7RZ3VUZFZMWMYV", "length": 13052, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news police पोलिस दलातून अमित स्वामी बडतर्फ | eSakal", "raw_content": "\nपोलिस दलातून अमित स्वामी बडतर्फ\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - पिस्टल, काडतूस चोरी प्रकरणात निलंबित पोलिस कर्मचारी अमित स्वामी (वय २७, रा. भोईवाडा, मूळ गाव सोलापूर) यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी गुरुवारी (ता. १८) दिली. कर्मचाऱ्यावर गंभीर कारवाई झाली असली तरी पिस्टल आणि काडतूस चोरीचे गूढ अद्याप कायम आहे.\nऔरंगाबाद - पिस्टल, काडतूस चोरी प्रकरणात निलंबित पोलिस कर्मचारी अमित स्वामी (वय २७, रा. भोईवाडा, मूळ गाव सोलापूर) यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी गुरुवारी (ता. १८) दिली. कर्मचाऱ्यावर गंभीर कारवाई झाली असली तरी पिस्टल आणि काडतूस चोरीचे गूढ अद्याप कायम आहे.\nस्वामी हे मुख्यालयात नोकरी करीत होते. न्यायालयात सुरक्षारक्षक म्हणून त्यांची नेमणूक होती. त्यासाठी त्यांना पोलिस विभागाने सर्व्हिस पिस्टल व काडतुसे दिली होती. भोईवाडा येथून घर बदलून ते हनुमाननगर येथे किरायाने राहण्यासाठी जाणार होते. आठ जानेवारीला रात्री रिक्षातून जाताना त्यांच्या रिक्षाला आकाशवाणी येथे अपघात झाला. रिक्षा उलटल्यानंतर स्वामी यांच्या तोंडाला जबर जखम लागून ते रक्तबंबाळ झाले होते. या दरम्यान त्यांची पिस्टल व काडतुसे लंपास झाली होती. या प्रकरणात रिक्षाचालक अभिषेक रुद्राक्ष याच्याविरुद्ध हलगर्जीपणे रिक्षा चालवल्याप्रकरणी कारवाई झाली. दरम्यान, पिस्टल व काडतुसे गायब झाल्याचा प्रकार समोर आला. तेव्हापासून पिस्टल, काडतुसे गायब असून, ती अद्याप सापडलेली नाहीत. पिस्टल चोरी प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली. स्वामीविरुद्ध पोलिस विभागाने कठोर पावले उचलत निलंबन केले. त्यानंतर बडतर्फही केले; पण अजूनही स्वामी हे पिस्टलबाबत काहीही माहिती देत नाहीत. त्यांनी माहिती न दिल्यास अटक करा, अशी तंबीही पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.\nकारवाई होऊ नये म्हणून मंत्र्यांचा फोन\nपिस्टल चोरी प्रकरणानंतर निलंबित झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांना एका मंत्र्याकडून फोन आला. स्वामी यांच्यावर बडतर्फीची कारवाई करू नये, असा पवित्रा या मंत्र्याने घेतला होता, अशी माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/labor-donated-police-fill-potholes-12384", "date_download": "2018-10-15T09:20:04Z", "digest": "sha1:NAGFT7NTWFN5NUYCEESK6HLEUMMMVHCZ", "length": 14799, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Labor donated by police fill up potholes श्रमदान करून पोलिसांनी बुजवले खड्डे | eSakal", "raw_content": "\nश्रमदान करून पोलिसांनी बुजवले खड्डे\nमनोज साखरे - सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 19 सप्टेंबर 2016\nऔरंगाबाद - जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून संरक्षण करणाऱ्या पोलिसांवर एकीकडे हल्ले होत आहेत. मात्र, दुसरीकडे सामाजिक भान जोपासत वाहतूक पोलिसांनी नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. संग्रामनगर उड्डाणपुलाच्या सुरवातीच्या रस्त्यावरील खड्डे रविवारी (ता. 18) दुपारी श्रमदानाने बुजवून आपले सामाजिक भानही दाखवून दिले आहे.\nऔरंगाबाद - जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून संरक्षण करणाऱ्या पोलिसांवर एकीकडे हल्ले होत आहेत. मात्र, दुसरीकडे सामाजिक भान जोपासत वाहतूक पोलिसांनी नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. संग्रामनगर उड्डाणपुलाच्या सुरवातीच्या रस्त्यावरील खड्डे रविवारी (ता. 18) दुपारी श्रमदानाने बुजवून आपले सामाजिक भानही दाखवून दिले आहे.\nशहरातील रस्ते, खड्डे हे समीकरण आता नागरिकांसाठी नवे नाही. दमदार पावसाने शहरातील रस्त्यांची लागलेली वाट दाखवून दिली. पण पॅचवर्क करून प्रशासनाने आपल्या कामांवर पांघरून घातले. यानंतरही पावसाने प्रशासनाची पाठ सोडली नाही अन्‌ रस्त्यांच्या कामाचा खेळखंडोबा झाला. यानंतर मोठी खडाजंगी झाली. खड्डेपुराण करून झाले. महापालिकेत गोंधळ घालून झाला. पण यातून खड्ड्यांची खोली वाढत गेली. ना वाहनधारकांचा त्रास कमी झाला, ना प्रशासनाचा ढिम्मपणा कमी झाला. खड्ड्यांवरून राजकारणही तापले. बोटचेपी भूमिका, गळचेपी अन्‌ चालढकल करून झाली. पण खड्डे बुजवायचे नाव मात्र कोणी घेईना. बुजवलेल्या जागीच पुन्हा खड्डा पडला तर बुजवणाऱ्यांचेही पितळ उघडे पडणार, म्हणून खड्डे बुजविण्याची तसदी कोण घेणार.. या खड्ड्यांची अन्‌ रस्त्यांची आता पोलिसांनाच कीव आली. वाहतूक नियमन करताना वाहनधारकांची खड्ड्यांमुळे होणारी तारेवरची कसरत आणि उडालेली तारांबळ पोलिसांनाच पाहवली नाही. संग्रामनगर उड्‌डाणपूल पूर्णपणे दुभाजकाने विभागलेला नाही. त्यातच या रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांनी वाहनधारकांनाच वेठीस धरले. संभाव्य अपघात किंवा मोठी दुर्घटना घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, लक्ष्मीकांत किसनराव बनसोड, जालिंदर रमेश जऱ्हाड या कर्मचाऱ्यांनी खडी आणून खड्डे बुजवत श्रमदान केले.\nखड्ड्यांमुळे आजवर काहींचा जीव गेला तर काही अपघातांत जखमी झाले आहेत. वाहनधारकांच्या जिवावर बेतणाऱ्या या बाबींचे सामाजिक भान राखून पोलिसांनी केलेले श्रमदान कौतुकाचा विषय ठरत असून, निदान आता तरी प्रशासनाने खड्ड्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा जनमाणसांतून व्यक्त होत आहे.\nखड्ड्यांवरून शहराची रया जात असून, याचे सविस्तर विवेचन एका आमदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे शनिवारी (ता. 17) करण्यात आले. अर्थातच हे विवेचन डागडुजी व्हावी यासाठीच होते. आता यावर मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा, अशी शहरवासीयांची भावना आहे.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5", "date_download": "2018-10-15T09:55:06Z", "digest": "sha1:24RX4VY6C3X7B4XQGAN4PVDSIJMNVFFD", "length": 25191, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गौरवग्रंथ Marathi News, गौरवग्रंथ Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\n‘तुकडोजी महाराजांवर चित्रपट व्हावा’\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रींवर राज्यघटनेचा पाया रचला...\nडी बी जगत्पुरिया …'कस्तुरी' हा डॉ...\nव्यावहारिक सुख आणि बौद्धिक क्लेश यांच्या संघर्षाची कहाणी\nरामचंद्र काळुंखेश्याम मनोहर हे मराठीतले अग्रगण्य कादंबरीकार, नाटकककार, तसेच मोजक्या पण वेगळ्या धाटणीच्या कथांचे लेखक म्हणून परिचित आहेत...\nशाहू चरित्र ग्रंथांच्या दहा हजार प्रती\nसर्वच क्षेत्रांतील अलौकिक कामगिरीने कोल्हापूरचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवनचरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणखी दहा हजार शाहू चरित्र ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत.\nपैशाअभावी रखडले शाहू चरित्रग्रंथांचे प्रकाशन\nरयतेच्या कल्याणासाठी संस्थानचा खजिना रिता करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहचवण्यात निधीचा अडथळा येत आहे...\nफोटो - आहेत लोगो - साहित्य संस्कृतीचा 'सत्यशोधकांचे' उलगडले 'अंतरंग'५९७ कार्यकर्त्यांचा जीवनपट पुस्तकरुपात, बाबासाहेबांचे चित्रमय चरित्रही ...\nचळवळीच्या संदर्भमूल्यांचा ‘डोळस’ गौरवग्रंथ\n'फुले-आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचा गौरवग्रंथ हा कधीही एकट्या कार्यकर्त्याचा गौरवग्रंथ नसतो. हा कार्यकर्ता पूर्वकाळावर व समकालीन स्थितीगतीवर प्रतिक्रिया देत असतो. या प्रतिक्रिया कधीही व्यक्तिगत नसतात. त्या सार्वजनिक व सामाजिक असतात. एका अर्थाने कार्यकर्त्याची कृती आणि उक्ती हे पूर्णतः सामाजिकच असते.\nकपाटात विसावलेल्या पुस्तकांना पंख\nशहरातील वाचकांना, पुस्तकप्रेमींना साहित्यप्रेमींना अखंड पुस्तक वाचन आवडत असते. काहींना विरंगुळाही वाटतो, काहींना मनोरंजन म्हणूनही पुस्तकाची गरज भासले. या सर्वांसाठी शहरात एक नवा उपक्रम सुरू होत आहे. 'पुस्तक घ्यावे आणि पुस्तक द्यावे' असे या उपक्रमाचे नाव आहे.\nलेखन, वाचनासाठी वय आडवे येत नाही. माणसाची ऊर्जाच त्याला लिहितं करते, वाचतं करते. तरुणांनाही आश्चर्यचकित करायला लावणारी अशीच ऊर्जा आहे ती निवृत्त प्राचार्य रा. तु. भगत यांच्याकडे. या ऊर्जेतूनच ८३ वर्षांचे भगत आजही अखंड लिहित, वाचत असतात.\nअंजनाबाई खुणे या केवळ चवथी शिकलेल्या खेडूत महिलेने सर्वांनाच मागे टाकले. त्याप्रसंगी मी त्यांना दिलेले ‘झाडीपट्टीची बहिणाबाई’ हे बिरूद तेव्हा चर्चेचा विषय झाले. स्वकर्तृत्वाने अंजनाबाईने ते बिरूद सार्थ ठरविले.\n‘विद्यार्थी घडवणे हेच शिक्षकाचे दायित्व’\nविलेपार्ले येथे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रम\nकुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेतील ‘पुस्तक घ्या, पुस्तक द्या’ हा उपक्रम या शनिवार, रविवारी विलेपार्ले येथे होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यानिमित्त पार्लेकर वाचकांशी गप्पा मारण्यासाठी येणार आहेत. रविवारी ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र हे स्नेहभेटीसाठी येणार आहेत.\nबहुत शुक्रिया बडी मेहरबानी\n‘एक मुसाफिर एक हसिना’ या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातील हे गीत आज ५५ वर्षं होऊन गेली, तरी श्रवणीय आणि सदाबहार वाटतं.\nडॉ. सुधीर गव्हाणे यांचा सेवागौरव\nपत्रकारिता, शिक्षण व समाजकार्य क्षेत्रात गेली चार दशके कार्यरत असणारे डॉ. सुधीर गव्हाणे यांचा सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तापडिया नाट्य मंदिरात सोमवारी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा होईल, अशी माहिती सेवागौरव समितीचे निमंत्रक प्रा. सुरेश पुरी यांनी दिली. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nलेखकावरचे त्याच्या कर्तृत्वाचे गौरव ग्रंथ मराठीत खूप आलेत. मात्र हा ग्रंथ बिलकूलही गौरवग्रंथ वाटत नाही. हेच संपादक म्हणून डॉ. द. ता. भोसले यांचं यश आहे.\nमराठी मनाचा अभिमान असणाऱ्या शिवराज्या​भिषेक सोहळ्याच्या निमित्ताने होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि वाचनप्रेमींसाठी साहित्यपर्वणी असा मिलाफ येत्या आठवड्यात दिसून येत आहे. यानिमित्ताने कोल्हापूरकरांना कलाविष्कार अनुभवण्याचीही संधी मिळणार आहे.\nमहाराष्ट्राच्या साहित्य आणि विचारविश्वाला सुस्तावलेपण आले असताना साताऱ्यासारख्या छोट्या शहरातून बेडकिहाळ यांच्या नेतृत्वाखाली राबवलेले उपक्रम निश्चितच महत्त्वाचे ठरले.\nविज्ञान भवनात राजकीय इंद्रधनु\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी सोहळ्यात गुरुवारी विज्ञान भवनात राजकीय इंद्रधनु अवतरले. या समारंभाच्या निमित्ताने सर्व मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावून पवार यांच्या वादातीत लोकप्रियतेचा परिचय घडविला.\n‘नागपूर महोत्सवा’ला सरकारचे बळ\nएरवी वादामुळे गाजणारा आणि पैशांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या महापालिकेच्या बहुप्रतीक्षित नागपूर महोत्सवाला सरकारचे बळ मिळणार आहे.\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नागपूर नगर प्रशासनाच्या १५१व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित गौरवग्रंथाचे प्रकाशन सोमवारी सायंकाळी ६.३५ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे होत आहे.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2017/01/blog-25012017.html", "date_download": "2018-10-15T09:35:46Z", "digest": "sha1:PVD33DMDGKHMVSDB3ZYNTKZ2GMIRG4GJ", "length": 8263, "nlines": 39, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: सॅनिटरी नॅकिन्स कशासाठी?", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nमासिकपाळीसाठी उपयोगी पडतील असे पुन्हा धुवून वापरता येण्याजोगे नॅपकिन बनवणाऱ्या स्त्रियांचा एक ग्रुप फेसबुकवर आहे. त्यांचा उद्देश एकच आहे कि पर्यावरणात आणखी प्रदूषणाची भर घालू शकतील असे सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यापेक्षा आपण कापडाचे पॅड्स बनवावेत जे वारंवार वापरात आणता येऊ शकतात, जेणेकरून पैशांचीही बचत होते. ह्या ग्रुममधील सक्रिय सदस्य महिला ह्या बहुतांश परदेशीच आहेत.\nह्या ग्रुपमध्ये कुणीतरी श्री. अरूणाचलम मुरूगनंथम ह्यांची माहिती असलेली एक पोस्ट शेअर केली. श्री. मुरूगनंथम ह्यांनी खेड्यापाड्यातल्या महिलांसाठी अत्यंत स्वस्त दरातील चांगले सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया शोधून काढली आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य तर टिकून राहतेच पण अनेक महिलांना नॅपकिन बनवण्याच्या कामामुळे रोजगार देखील मिळाला आहे. श्री. मुरूगनंथम ह्यांच्या कामामुळे अनेक खेड्यापाड्यातील महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत दिलासा मिळाला असेल. The Man Who Wore the Sanitary Napkin ह्या नावाने गुगल सर्च केलं तर त्यांच्या कामाची सविस्तर माहिती मिळू शकेल.\nग्रुपमध्ये पोस्ट शेअर झाल्यावर ग्रुपमधील एका परदेशी महिलेने निष्पापपणे हा प्रश्न विचारला कि, \"मुरूगनंथम यांचं काम छानच आहे पण धुवून पुन्हा वापरता येण्याजोगे नॅपकिन्स त्यांनी का बनवले नाहीत\" ह्या प्रश्नानंतर उत्तरादाखल अनेक भारतीय महिलांनी भारतातील महिला मासिक पाळीचा स्त्राव शोषून घेण्यासाठी वापरत असलेल्या कपड्यांची अवस्था, पाण्याचं दुर्भिक्ष्य इतकंच नव्हे तर मासिक पाळी आलेल्या महिलेला दिली जाणारी वागणूक ह्यावर ज्या यथासांग प्रतिक्रिया दिल्या, त्यांचा आशय असा होता- \"जिथे मासिक पाळीचा स्त्राव सांभाळण्यासाठी चांगला, निर्जंतुक कपडा मिळणंच मुश्किल, जिथे पिण्याचं पाणी दिवसाला जेमतेम एकच ग्लास मिळू शकेल इतका दुष्काळ पडतो, तिथे पाळीचे कपडे धुणं आणि ते पुन्हा वापरणं हीच चैन म्हणायला हवी.\" पाळीच्या दिवसांमध्ये विविध प्रातांमधील चालीरितींनुसार स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक हा निराळा भाग आहे पण त्याच्याही स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम होतोच.\nते सर्व वाचल्यावर असं वाटलं कि आपण कितीही झाकून ठेवलं तरी ह्या ना त्या कारणाने सत्य बाहेर पडतंच. इथे नुसता स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत नाही, आपल्या देशाची इभ्रतसुद्धा जाते. स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षं होत आली. आणखी किती वर्ष आपण विकसनशील देश म्हणून \"मिरवणार\"\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://nlabventures.com/faighnich-do-semalt-de-an-doigh-as-fhasa-a-gheibhear-airson-spama-a-thoirt-seachad", "date_download": "2018-10-15T08:49:57Z", "digest": "sha1:D6BMHOXOOS3QOLOR5XZURZVKKFBL2DNX", "length": 8695, "nlines": 24, "source_domain": "nlabventures.com", "title": "Faighnich do Semalt: dè an dòigh as fhasa a gheibhear airson spama a thoirt seachad", "raw_content": "\nमालवेअर टाळण्यासाठी सर्व प्रकारचे उद्योग हे एक प्रमुख समस्या आहेत. आपल्या डेटा आणि माहितीचे संरक्षण अनेक प्रोग्राम आणि सॉफ्टवेअरसह केले जाऊ शकते. अधिक आणि अधिक कंपन्या त्यांच्या वेबसाइट्स आणि सोशल मिडिया पृष्ठे प्रारंभ करून, त्यांच्यासाठी मालवेयर आणि व्हायरल आक्रमण रोखणे आवश्यक झाले - recuperar usuario joomla. मालवेअरला विरोधी सॉफ्टवेअर म्हटले जाते ज्यात स्पायवेअर, व्हायरस, स्क्रीवेयर आणि इतर धोकादायक प्रोग्राम्स समाविष्ट असतात.\nमायकेल ब्राऊन, ग्राहक यशस्वी व्यवस्थापक, Semaltट द्वारे आखलेली खालील टिपा, आपण मालवेयर आणि व्हायरस मोठ्या प्रमाणावर रोखण्यासाठी मदत करू शकतात.\nलोक हॅक करण्याचा प्राथमिक मार्ग म्हणजे ते सामान्य आणि सोपे अंदाज असलेले संकेतशब्द वापरतात. कॉम्पलेक्स संकेतशब्द वापरणे आणि ते नियमितपणे बदलणे अतिशय महत्वाचे आहे. आपण आपल्या पाळीव प्राण्याचे नाव, आपल्या आई, वडील, मित्र किंवा जन्मतारीख वापरू नये. त्याऐवजी, आपण अप्परकेस आणि लोअरकेस अक्षरे तसेच संख्यांच्या संयोगाने किमान 10 वर्णांचा वापर करावा. आपली ऑनलाइन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, आपण एकदा किंवा दोनदा आठवड्यातून एकदा आपला संकेतशब्द बदलला पाहिजे आणि आपली लॉगिन माहिती आपल्या संगणकाच्या डिव्हाइसवर ठेवली नाही.\nएक उत्कृष्ट सर्फर व्हा\nइंटरनेट वापरणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी, ज्ञानी आणि स्मार्ट बनणे महत्त्वाचे आहे. वेबसाइटवर सर्फ करताना काळजी घ्या विविध हायपरलिंक्स आणि दुवेंमध्ये मालवेयर आणि व्हायरस असू शकतात. आपण पॉप-अप दुव्यांवर क्लिक करू नये आणि ईमेल संलग्नक कधीही उघडू नका..आपल्या आवडत्या वेबसाइट्स वापरताना, आपल्याला जाहिरातींद्वारे अडथळा येऊ नयेत आणि त्यांच्यावर कधीही क्लिक करू नये. हे लक्षात ठेवणे चांगले आहे की बहुतेक वेबसाइट आणि ईमेल सर्वेक्षणात परत केल्याबद्दल पुरस्कार आणि पैसे देतील. त्यांच्याकडून काहीही फसवणुकीचे काम न करणे तुम्हाला अशक्य झाले पाहिजे.\nतुम्ही काय पहाल ते पहा\nआपण नेहमी आपल्या डाऊनलोड करण्याच्या सवयी तपासा आणि समायोजित करा. मला काय म्हणायचे आहे की अविश्वसनीय दिसणारी कोणतीही गोष्ट आपण डाउनलोड आणि स्थापित करू नये. कारण हॅकर्स नेहमी आपली वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी आणि आपल्या डेटामध्ये प्रवेश करण्यासाठी असतात. मुख्यतः व्हायरस आणि मालवेअरद्वारे हल्ला करणारे स्रोत पॉप-अप विंडो आहेत काही पॉप-अप विंडो आपल्या उपयोजकांना त्यांचे आयटम्स इन्स्टॉल आणि डाउनलोड करण्यास सांगतात.\nमला येथे सांगू द्या की त्यात व्हायरस आणि मालवेयर आहेत आणि आपल्याला इंटरनेटवर त्रास होऊ शकतो. जर कोणी आपल्याला सर्वेक्षण पूर्ण करण्यास सांगत असेल तर आपण असे करू नये कारण आपण अन्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता. त्याच वेळी, आपण कधीही वेबसाइट जाहिरातींवर क्लिक करू नये. ज्या जाहिराती जाहिरातीस कायदेशीर दिसत आहेत त्याचाच अर्थ असा नाही की त्या बरोबर जाणे चांगले आहे. जरी काही Google AdSense जाहिराती आपल्या संगणकासाठी किंवा मोबाईल डिव्हाइससाठी समस्या निर्माण करू शकतात. म्हणूनच आपण कोणत्याही प्रकारचे जाहिरातींवर क्लिक करू नये, मग कोणी तुम्हाला याबद्दल पैसा देत असेल तर.\nआणखी एक टीप म्हणजे आपण विनामूल्य गेम डाउनलोड आणि स्थापित करू नये. कॅन्डी क्रश चाहत्यांसाठी, खराब बातमी अशी आहे की त्याच्या नवीनतम आवृत्त्यांमध्ये व्हायरस असू शकतात. म्हणूनच हे गेम्स आपण विनामूल्य उपलब्ध असताना ते डाउनलोड करू नये. अंतिम परंतु किमान नाही, आपल्या मीडिया खेळाडूंना सावधगिरी बाळगा कारण त्यात कदाचित मालवेअर आणि व्हायरस असू शकतात. अज्ञात स्त्रोतांपासून मीडिया खेळाडू स्थापित करणे चांगले नाही त्याऐवजी, आपण त्यांना अधिकृत किंवा अस्सल वेबसाइटवरून डाउनलोड आणि स्थापित करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/19-lakh-cash-seized-sangli-16898", "date_download": "2018-10-15T09:18:11Z", "digest": "sha1:3W4BCSCJP5MONLEQS5O3JXKUKJ6TFHUJ", "length": 12175, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "19 lakh cash seized Sangli सांगलीत 19 लाखांची रोकड जप्त | eSakal", "raw_content": "\nसांगलीत 19 लाखांची रोकड जप्त\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nसांगली - माधवनगर-कर्नाळ रस्त्यावर महिला उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या पथकाने बुधवारी (ता.16) रात्री एका शेतकऱ्याच्या मोटारीतून 19 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. या प्रकरणी सुभाष चवगोंडा पाटील (रा. दुधगाव, ता. मिरज) या शेतकऱ्याची चौकशी सुरू केली आहे. ही रक्कम पाटील याची नसून अन्य कोणाची तरी असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिस आणि प्राप्तिकर विभागाच्या चौकशीकडे लक्ष लागले आहे.\nसांगली - माधवनगर-कर्नाळ रस्त्यावर महिला उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या पथकाने बुधवारी (ता.16) रात्री एका शेतकऱ्याच्या मोटारीतून 19 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. या प्रकरणी सुभाष चवगोंडा पाटील (रा. दुधगाव, ता. मिरज) या शेतकऱ्याची चौकशी सुरू केली आहे. ही रक्कम पाटील याची नसून अन्य कोणाची तरी असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिस आणि प्राप्तिकर विभागाच्या चौकशीकडे लक्ष लागले आहे.\nमाधवनगर येथून कर्नाळमार्गे एका मोटारीतून रक्कम जात असल्याची माहिती उपाधीक्षक डॉ. काळे यांच्या पथकाला काल रात्री मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने रात्री दहाच्या सुमारास या रस्त्यावर सापळा रचला. या मोटारीची झडती घेतल्यानंतर आतमध्ये 500 रुपयांची 38 बंडले आढळली. 19 लाखांची रोकड मिळाल्यानंतर संजयनगर पोलिस ठाण्यात पाटील याची चौकशी करण्यात आली. त्याने ही रक्कम हळदीच्या व्यवहारातून मिळाल्याचे सांगितले. हळद कोणत्या गोदामात ठेवली होती, याचीही पोलिस तपासणी करत आहेत. संशयित पाटील याला खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे.\nपाटील याने प्राथमिक टप्प्यात दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोणाचा तरी \"ब्लॅक मनी' व्हाइट करण्यासाठीही रोकड पाठवली जात असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपासाकडे लक्ष लागले आहे.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/pani-is-coming/articleshow/64171249.cms", "date_download": "2018-10-15T09:53:27Z", "digest": "sha1:OB7RPFMPAFH5MEG4RULWIJZR65GMW7VI", "length": 8436, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment gossips News: pani is coming - ‘पाणी’ येतोय | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nदुष्काळावर आधारित एक सिनेमा येतोय. 'पाणी' असं नाव असलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा करतेय. या चित्रपटात आदिनाथ कोठारे काम करणार आहे. दुष्काळी भागातल्या एका गावाचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीवर आधारित कथा या चित्रपटातून पाहायला मिळेल. या सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच सुरू झाल्याचं कळतं. आदिनाथ बऱ्याच काळानंतर अभिनयाकडे वळला आहे. याशिवाय तो आणखी एका मराठी चित्रपटातही चमकणार आहे.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nमुंबईः एअर होस्टेस विमानतून पडली, गंभीर दुखापत\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nआधी काम, मग पार्टी\nमलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात\nएकच पँट चार शर्ट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB,_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T09:10:25Z", "digest": "sha1:QFUDCPD7E5EZRAE2LTHQJKROX556L2AG", "length": 5593, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेट्टेनडॉर्फ, आयोवा - विकिपीडिया", "raw_content": "\nबेट्टेनडॉर्फजवळील मिसिसिपी नदीवरील एक पूल\nक्षेत्रफळ ५७.८ चौ. किमी (२२.३ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ५१८ फूट (१५८ मी)\n- घनता ५८९ /चौ. किमी (१,५३० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nबेट्टेनडॉर्फ (इंग्लिश: Bettendorf) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील आयोवा राज्यामधील एक शहर आहे. आयोवाच्या पूर्व भागात इलिनॉयच्या सीमेवर व मिसिसिपी नदीकिनाऱ्यावर वसलेल्या बेट्टेनडॉर्फची लोकसंख्या सुमारे ३३ हजार आहे.\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०१७ रोजी २०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/mhadas-house-vacations/articleshow/64195782.cms", "date_download": "2018-10-15T09:50:05Z", "digest": "sha1:5XJU5TPAL6TP563NAREJO4ZOTUECLWDH", "length": 12816, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: mhada's house vacations - ‘म्हाडा’च्या घरांची सोडत | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील तीन हजार १३९ सदनिका आणि २९ भूखंडांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. १९ मे पासून अर्जप्रक्रियेला सुरुवात होणार असून, ३० जून रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. या सदनिकांपैकी सर्वांत जास्त सदनिका पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीतील आहेत.\n'म्हाडा'च्या पुणे विभागातर्फे ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी या सदनिका आणि भूखंड आहेत. त्यासाठी शनिवार (दि. १९) रोजी दुपारी १२ वाजल्यापासून अर्जासाठी नोंदणी करता येणार आहे. २० मे रोजी दुपारी दोन वाजल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होऊन १८ जून रोजी रात्री १२ नंतर अर्जासाठी नोंदणी बंद करण्यात येणार आहे. ३० जून रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओव्हर साइट कमिटीचे सदस्य सुरेश कुमार आणि मोइज हुसेन हे ऑनलाइन लॉटरीचे कामकाज करत आहेत,' असे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.\n'अर्जांची प्रारूप यादी २४ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकतींचा विचार करून २६ जून रोजी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. अत्यल्प गटासाठी पाच हजार रुपये, अल्प गटासाठी दहा हजार रुपये, मध्यम गटासाठी १५ हजार रुपये आणि उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. अनामत रक्कम ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस आणि एनइएफटी याद्वारे भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज https://lottery.mhada.gov.in या वेबसाइटवरून स्वीकारले जाणार आहेत,' असे काकडे यांनी स्पष्ट केले.\n'एकाच वेळी तीन हजारांहून अधिक सदनिकांची सोडत पहिल्यांदाच काढण्यात येणार आहे. त्यामुळे गरिबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे,' असे 'म्हाडा'च्या पुणे विभागाचे सभापती समरजितसिंह घाटगे म्हणाले.\nरावेत आणि पुनावळे : १२०\nचऱ्होली वडमुखवाडी : २१४\nडुडुळगाव मोशी : २३९\n(नांदेड सिटीतील सदनिका फक्त अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी.)\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\nपुण्यातील 'सिम्बॉयसिस'मध्येही #MeToo लाट\nचिमुकलीवर कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nराज्यात पाण्याचे भीषण संकट\nपालकमंत्री बापट यांच्या घोषणा हवेतच, पाणीपुरवठा खंडित\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2बायकोवर संशय; बेडरुममध्ये लावला कॅमेरा...\n3शालेय साहित्य पुन्हा वादात...\n4बांधकामे वेळेत न केल्यास ठेका रद्द...\n7म. ना. कुलकर्णी यांचे निधन...\n9पावसाळ्यापूर्वीची कामेमुदतीत करण्याचे आदेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-laest-marathi-news-deshdoot-tejas-puraskar-2018-nashik/", "date_download": "2018-10-15T09:20:04Z", "digest": "sha1:CSSM3SLPKQ5643JYNSCLS6RGK5ABZXEF", "length": 18135, "nlines": 176, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक | तलवारबाजी माझा श्‍वास - स्नेहल विधाते-जाधव (तलवारबाजी) | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक | तलवारबाजी माझा श्‍वास – स्नेहल विधाते-जाधव (तलवारबाजी)\nतलवारबाजी सारख्या वेगळ्या खेळात नाव कमवता आले याचा आनंद होतोय. मला नाशिकच्या मातीतून याच खेळात मला अनेक खेळाडू घडवायचे आहे. एखाद्याने क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवले तर यामध्येही उत्तम करियर होऊ शकते हे अनुभवातून सांगते. आज फेनसिंग हा माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग झालाय. खेळाशिवाय जीवन ही कल्पनाच करवत नाही. खेळाने मला आत्मविश्‍वास, नावलौकीक, मानसन्मान आणि चांगला जीवनसाथी आणि जगण्याचा श्‍वास दिलाय.\nमाझे वडिल मर्दानी खेळाचे खेळाडू आणि प्रशिक्षकही आहेत. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मी खेळाकडे वळाले. बालपणी, व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, पोहणे, असे खेळही खेळत. शाळेत असताना अशोक दुधारे सरांनी उन्हाळी क्रीडा शिबीर घेतले त्यामध्ये पहिल्यांदा मला तलवारबाजी या खेळातील गुुण हेरुन या वेगळ्या खेळासाठी प्रोत्साहन दिले. आणि मी वयाच्या १३ वर्षीच या खेळात उतरले.\nपूर्वी युरोपिय देशांमध्ये विशेषत: फ्रेंचमध्ये फेनसिंग युद्धकला म्हणून प्रसिद्ध होती. कालांतराने हा खेळ म्हणून गणला गेला. इपी, फॉईल आणि सॅबर अशा तीन प्रकारात हा खेळ खेळला जातो. ऑम्लिपिकमध्ये हा खेळ १०० वर्षांपूर्वीआला त्यानंतर तो भारतात येईपर्यत १०० वर्षाचा काळ उलटावा लागला. नाशिकमध्ये फेनसिंग १९९२ या वर्षात आले. अशा वेगळ्या खेळामध्ये मी उतरली माझा छंद करिअर कसे झाले मलाच कळाले नाही.\nमी सॅबर प्रकारात खेळते. त्यामध्येे वेपनने वार करायचा असतो. या खेळात जो उत्तम खेळाडू असतो तो वैयक्तिक स्पर्धेमध्ये खेळतो. मी सांघिक आणि वैयक्तिक अशा दोेन्ही पातळीवर खेळत आहे. राज्यस्तरावरील दोन सर्वोत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पाठवले जाते. तलवारबाचींचे प्रशिक्षण दुधारे सरांकडे सुर असताना मी राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी दोनदा खेळले मात्र दोन्ही वेळा यशाने हुलकावणी दिली.\nत्यानंतर नांंदेड येथे झालेल्या १७ वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत पहिलांदा मला सांघिक आणि वैयक्तिक पातळ्यावर मी दोन सुवर्ण पदकांची कमाई करत अपयश धुवून काढले. या यशाने मला स्वत:ला या खेळात नवी ओळख मिळालीच परंतु नाशिकचा तलवारबाजीमध्ये वेगळा ठसा राज्यात मिळाला. या यशाने माझ्यातला आत्मविश्‍वास दुणावला आणि माझी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत निवड झाली आणि ४ राष्ट्रीय स्पर्धेत खेळुन मी पदकांची कमाई केली. चढत्या क्रमाने माझी होत असलेली प्रगती मला जिंकण्याची प्रेरणा देऊ लागली.\nपहिल्यादा खेळताना नाशिकचे नवा असलेला पोषाख मी धारण केला होेता त्यानंतर महाराष्ट्र आणि नंतर देशाचे प्रतिनिधित्त्व आंतरराष्ट्रीयं पातळीवर केले. पहिल्यांदा जेव्हा मी चेन्नई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताकडून खेळले तेव्हा मला आनंद गगणात मावत नव्हता. इंडियाचा ट्रॅकसूट घालून मी जेव्हा खेळले तेव्हा सोनरी स्वप्नाची स्वप्नपूर्ती मी अनुभवली. त्यावेळी मला रौप्य पदक मिळाले नंतर हैद्राबादमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी दोन पदकांची कमाई केली.\nराज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार माझ्या जीवनातील सर्वोच्च क्षण आहे. त्यादिवशी मला जग जिंकल्याचा आनंद झाला. एका महिला खेळाडूचे विवाहनंतर जीवन बदलू शकते. खेळ म्हटलं की महिना दोन महिने घर सोडून बाहेर राहावे लागते. हे विवाहनंतर दरवेळी शक्य होईलच असे नसते. मलाही असा जोडीदार हवा होता जो मला विवाहानंतरही खेळात करिअरसाठी साथ देईल रोहीत जाधव यांच्या रुपाने ते मला गवसले. ते स्वत:ही उत्तम कराटे पटू आहेत. त्यामुळे माझ्या खेळासगट मला स्वीकारुन मला या खेळात प्रोत्साहन, उमेद देणारे माझे पती आणि सासु-सासरे मला मिळाले यासाठी कोणती पुण्याई कामी आली मला माहिती नाही परंतु यामुळेच स्वत:ला खूप भाग्यवान समजते.माझ्या वडिलांनी मला क्रीडा संस्कार दिला.दुधारे सरांमुळे मला खेळाडू नावारुपाला आणले आणि विवाहनंतर माझे पती रोहीत जाधव या तिघांचे माझ्या जडणघडणीतील योगदान मी कधीही विसरु शकत नाही.\nगेल्या १५ वर्षांपासून मला फेनसिंग खेळाने जे शिकवले तेच मी माझ्या विद्यार्थ्यांना देत आहे. सध्या मी २६ विद्यार्थीना तरबेज करत आहे. प्रशिक्षण म्हणून हा खेळ पूढे नेण्यात मनस्वा आनंद वाटतो. माझ्या घरी शस्त्रांचे वस्तुसंग्राहलयही आहे. नाशिकमध्ये सुंदर क्रीडा संस्कृती रुजली आहे. त्यामुळे मुलांनी निदान दोन तास तरी क्रीडांगणावर जाऊन खेळलेच पाहिजे. विशेषत: मुलींना माझे सांगणे आहे की तुम्ही निदान मैदानावर जाऊन पळण्याचा सराव करा. त्यामुळे निरोगी राहाल आणि स्व-संरक्षणासाठीही खेळ तुम्हाला खूप मदत करते.\nआज शासन पातळीवरुनही खेळ आणि खेळाडूंनासाठी खूप चांगले कार्य होत आहे. त्यामुळे क्रीडा प्रकारात करियर होण्यासाठी सध्या सुगीचे दिवस आहेत. नााशिकमध्येही सर्वाधिक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. शेवटी एकच इच्छा आहे. औरंगाबाद, सांगली आणि पुण्यात जसे मनपाने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठी महापालिकेत नोकरीच्या संधी देण्याचे ठराव संमत केला त्याच प्रमाणे नाशिक महापालिकेमध्येही असा ठराव व्हावा, अशी अपेक्षा आहे.\n(शब्दांकन : नील कुलकर्णी)\nपुढील मुलाखत : विजयालक्ष्मी मणेरीकर (शिक्षण)\nPrevious article१३ ऑगस्ट २०१८, ई-पेपर ,नाशिक\nNext articleविशेष मोहिमेत ४५० प्रकरणांचा निपटारा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/mca-admission-process-today-125940", "date_download": "2018-10-15T08:48:55Z", "digest": "sha1:FIV2GPS6ZWZXD62DKY3XTRHT74GTPD7Y", "length": 14735, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "MCA admission process from today एमसीएची प्रवेशप्रक्रिया आजपासून | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 25 जून 2018\nपुणे - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता.२५) ऑनलाइनअर्ज भरता येणार आहे. १२ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रे अपलोडसह अर्जाची पडताळणी करायची आहे.\nपुणे - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता.२५) ऑनलाइनअर्ज भरता येणार आहे. १२ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रे अपलोडसह अर्जाची पडताळणी करायची आहे.\nराज्यातील महाविद्यालयांमध्ये एमसीएला प्रवेश घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. यातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. प्राथमिक गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होईल. या यादीवर १४ ते १६ जुलैदरम्यान आक्षेप घेता येतील. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर होईल.\nसरकारी आणि खासगी महाविद्यालयांतील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागा १७ जुलै रोजी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रवेशप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mahacet.org आणि www.dtemaharashtra.gov.in संकेतस्थळावर संपर्क साधावा.\nअर्ज, कागदपत्रे अपलोड, पडताळणी, कन्फर्मेशन मुदत : १२ जुलै\nजात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारणे : १२ जुलै\nप्राथमिक गुणवत्ता यादी : १३ जुलै\nगुणवत्ता यादीवरील आक्षेप : १४ ते १६ जुलै\nजातवैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख : १६ जुलै\nअंतिम गुणवत्ता यादी : १७ जुलै\nरिक्त जागा जाहीर करणार : २७ जुलै\nमहाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : १८ ते २० जुलै\nप्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे : २१जुलै\nएआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे : २२ ते २४ जुलै\nदुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे : २५ जुलै\nमहाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : २६ ते २८ जुलै\nप्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर : २९ जुलै\nएआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे : ३० जुलै ते १ ऑगस्ट\nतिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : २ ऑगस्ट\nमहाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : ३ ते ५ ऑगस्ट\nप्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर : ६ ऑगस्ट\nएआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे : ७ ते ९ ऑगस्ट\nअतिरिक्त फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे : १२ ऑगस्ट\nमहाविद्यालयांसाठी प्राधान्य अर्ज भरणे : १३ ते १४ ऑगस्ट\nप्रवेशाची गुणवत्ता जाहीर होणे : १६ ऑगस्ट\nमहाविद्यालयांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे : १७ ते १९ ऑगस्ट\nशैक्षणिक वर्षाला सुरुवात : १ ऑगस्ट\nप्रवेशाचा कट ऑफ दिनांक : २५ ऑगस्ट\nकॉलेजांना डेटा अपलोड करणे : २६ ऑगस्ट\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nऔरंगाबाद - शहराच्या विकासासाठी सरकार पैसे देत नसल्याची ओरड करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपला स्वेच्छा निधी सोडवेनासा झाला आहे. एकात्मिक रस्ते विकास...\n#mynewspapervendor मंचरच्या शिंदे यांची सहा कोटींची उलाढाल\nमंचर (ता. आंबेगाव) : येथील बबनराव नामदेवराव शिंदे यांनी आंबेगाव तालुक्‍यातील मंचर ते डिंभे या मार्गावर असलेल्या गावांमध्ये \"सकाळ' पेपरचे पार्सल...\nनिम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना\nसोलापूर - वाचन संस्कृती वाढावी म्हणून सरकार एकीकडे सोमवारी (ता. 15) गावोगावी \"वाचन प्रेरणा' दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/udaipur-boy-kalpit-veerwal-scores-100-per-cent-259416.html", "date_download": "2018-10-15T08:38:04Z", "digest": "sha1:PZFRRMJMRP7MAAJHOSHVKEPFGUFWKDWX", "length": 12188, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "360 पैकी 360 मार्कस मिळवणारा हा आहे जेईईचा 'बाहुबली'", "raw_content": "\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n360 पैकी 360 मार्कस मिळवणारा हा आहे जेईईचा 'बाहुबली'\n28 एप्रिल : कल्पित वीरवलचं यश मात्र दैदिप्यमान आहे. पट्ट्यानं जेईईच्या मुख्य परिक्षेत पैकीच्या पैकी मार्कस मिळवलेत म्हणजे 360 पैकी 360. असं यश मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरलाय. बरं हे यश मिळवण्यासाठी कल्पित उदयपूर सोडून ना कोटाला गेला ना हैदराबादला. आहे तेच क्लासेस करून, 17 तासाच्या अभ्यासानं त्याला हे यश मिळालंय.\nजेईईत टॉपर आल्यामुळे कल्पित देशातल्या कोणत्याही आयआयटी, एनआयटी किंवा केंद्रीय टेक्निकल संस्थेत प्रवेश घेऊ शकतो. काही आयआटीसाठी मात्र जेईई अॅडव्हॉन्सची परिक्षा द्यायला लागतेय. कल्पितनं आता त्यावर लक्ष केंद्रीत केलंय. कल्पितनं आता मिळालेलं यश हा काही अपघात नाही.\nकल्पितचा जन्म हा एका दलित कुटुंबात झाला. त्यानं जेईईची परिक्षाही त्याच वर्गातून दिली. पण तो सगळ्या कॅटेगरीत टॉपर ठरलाय. कल्पितचं यश ऐतिहासिक आहे. कारण तो सगळ्या परिस्थितीशी झगडत मोठ झालाय. म्हणूनच तो खराखुरा बाहुबली ठरलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nपुन्हा समोर आलं नवज्योत सिंग सिद्धूचं ‘पाकिस्तान प्रेम’\n‘या’ केंद्रीय मंत्र्याने हुबेहूब साकारलं रामायणातील पात्र\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2016/12/blog-post_19.html", "date_download": "2018-10-15T09:35:12Z", "digest": "sha1:QLVN7H64TWDUVYE7ZGN37YYVBA2VJFYR", "length": 5438, "nlines": 52, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: गुलाबी नोट", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nएक हजाराची नोट मोडण्याचा ताप कमी होता कि काय म्हणून आता दोन हजाराच्या नोटेला सगळीकडे फिरवावं लागतं. ही गुलाबी नोट (कि भैंस) कुणीही स्विकारयला तयार होत नाही. मागल्या वेळेस शंभराच्या नोटा तुम्ही मला आणा राया) कुणीही स्विकारयला तयार होत नाही. मागल्या वेळेस शंभराच्या नोटा तुम्ही मला आणा राया असं गुणगुणत नवऱ्याला प्रेमाने सांगता येत होतं. ह्यावेळेस तेही करता येत नाही. अति उद्वेगाने कधी कधी मनातून जे विचार बाहेर पडतात, त्याला कविता म्हणून प्राप्त परिस्थितीवर विनोद करावे लागतात.\nमागल्या दोन्ही वेळेस गुलाबी नोटा मोडण्यासाठी मी आमच्या घराजवळच्या ’ज्योती’ उपहारगृहात जाऊन वडा सांबार खाऊन आले होते. तिथे दोन हजारांची नोट दिली कि सुटे पैस मिळायचे. त्या वडा सांबारची चव एवढी आवडली कि आता असं काही कारण नसलं तरी मी तिकडे वारंवार जाऊ शकते.\nदिस आले ’ज्योती’कडे जाऊन\nत्यांनी सुट्टे दिले तर ठीकच\nनाहीतर ऑनलाईन ट्रान्स्फर ठरलेलं\nकार्ड नाही चाललं तरी\nवाटलं होतं आधीच विचारून\nपण सुट्टे मिळण्याच्या दिवास्वप्नाला\nउगीच कात्री का मारून घ्यावी\nतसा वडा सांबारही तिथला\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-250869.html", "date_download": "2018-10-15T09:19:56Z", "digest": "sha1:WFBKIRNXUOW4VHM6FKGNHJ6IZ7WILDMO", "length": 15514, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेस प्रचारात उतरली पण कुठे नाही दिसली, आता पुढे काय ?", "raw_content": "\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nकाँग्रेस प्रचारात उतरली पण कुठे नाही दिसली, आता पुढे काय \nकाँग्रेस प्रचारात उतरली पण कुठे नाही दिसली, आता पुढे काय \n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nनवरात्रौत्सव : कराड बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरूवात\nनाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO\nपवार काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही - नितीन गडकरी\nVIRAL VIDEO : एका पायावर मॅरेथॉन पूर्ण करून त्यानं असं केलं सेलेब्रेशन\nVIDEO उत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत\nडोंबिवलीत कंपनीला भीषण आग\nVIDEO: हॉस्पिटलमध्ये गाडी पार्क करू दिली नाही म्हणून वृद्धाला मारहाण\nVIDEO : क्रिकेटचे हे अनोखे १० विक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार\nVIDEO : अनुसूचित जातीच्या तरुणाला दिली गुरासारखं गुडघ्यावर रांगण्याची 'शिक्षा'\nVIDEO मालिकेतल्या या जोड्यांच्या प्रेमात तुम्ही आहात का\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल\nतेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल\nVIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण\nVIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी\nVIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा\nVIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\nVIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nVIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\nVIDEO : Teachers Day - आयुष्याला दिशा देणाऱ्या थोर शिक्षकांचे 6 विचार\nVIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान\nVIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक\nराम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO\nVIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'या' राशींच्या दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न आणि उत्साही\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-india-south-africa-test-cricket-match-94804", "date_download": "2018-10-15T09:19:40Z", "digest": "sha1:7BXOPGLSU2SKMZWBIZ5JXZJOZN27ZKEN", "length": 14580, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news india south africa test cricket match ‘करू शकतो ते करून दाखविण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण’ | eSakal", "raw_content": "\n‘करू शकतो ते करून दाखविण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण’\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nजोहान्सबर्गचे वाँडरर्सचे मैदान आणि भारतीय संघाचे काही तरी वेगळे नाते आहे. या मैदानावर २००३ मध्ये भारतीय संघाने विश्‍वकरंडकाचा अंतिम सामना गमावला. त्यानंतर २००६ मध्ये त्यांनी या मैदानावर कसोटी सामना जिंकला. २००७ मध्ये याच मैदानावर टी २० विश्‍वकरंडकावर मोहोर उमटवली. २०१४ मध्ये याच मैदानावर भारतीय संघ जिंकता जिंकता राहिला आणि २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.\nजोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर तिसरा सामना भारतीय संघाने जबरदस्त सांघिक खेळाचे प्रदर्शन करून जिंकला. परदेशातील व्हाइटवॉशची नामुष्की टाळण्यात त्यांना यश आले. या विजयानंतर भारतीय संघात नक्कीच आनंदाचे वातावरण होते. कर्णधार विराट कोहली काहीसा विचारमग्न होता.\nविजयानंतर त्याच्याशी संवाद साधताना ते जाणवत होते. तो म्हणाला,‘‘भारतीय संघ परदेशात विजय मिळवू शकतो हा विश्‍वास होता. पण, ते करून दाखवण्यापर्यंतचा प्रवास मोठा विलक्षण होता.’’\nआपले म्हणणे मांडताना कोहली पुढे म्हणाला, ‘‘हार असो वा जीत टीका कौतुक होतच असते; पण कुणाला काही वाटो, पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत विजयाची आम्हाला संधी होती. गोलंदाज अप्रतिम कामगिरी करत होते. फलंदाजांनी त्या संधी दवडल्या. आमच्या गोलंदाजांनी कसोटी सामन्यांत ६० गडी बाद केले. परदेशात कदाचित प्रथमच इतकी प्रभावित गोलंदाजी भारतीयांकडून झाली असेल. मला त्यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच करू शकतो, ते करून दाखवण्यापर्यंतचा प्रवास मोठा विलक्षण होता. तो आम्ही अनुभवला.’’\nचौथ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘‘या खेळपट्टीवर फलंदाजी सोडा, गोलंदाजी करणेदेखील सोपे नव्हते. खेळपट्टीने अचानक स्वभाव बदलला होता. तीन दिवस चेंडू इतका उडत होता की विचारू नका. चौथ्या दिवशी काय झाले ते समजले नाही. त्यातून आमला आणि एल्गर जबरदस्त फलंदाजी करत होते. आपल्या गोलंदाजांनी खरंच कमाल केली. त्यांच्या गोलंदाजीत कमालीचे सातत्य होते. त्यांचा टप्पा आणि दिशा कधीच भरकटली नाही. काही कळायच्या आत त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला. परदेशात जाऊन आम्ही चांगली कामगिरी दाखवू शकतो, याचा आत्मविश्‍वास आम्हाला या दौऱ्यातून मिळाला.’’\nभारतीय संघ मालिका २-१ हरला असला, तरी परदेश दौऱ्यात भारतीय संघाचा आक्रमक खेळ बऱ्याच वर्षांनी बघायला मिळाला. विराट कोहलीच्या संघात गुणवत्ता आहे.\nचांगले वेगवान गोलंदाज असण्याचा फायदा जाणवतो आहे. परदेश दौऱ्यात फलंदाजीत सातत्य आले तर हा संघ अजून चांगली कामगिरी करू शकतो, अशी आशा नक्कीच निर्माण झाली आहे.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\n#mynewspapervendor कॉर्पोरेट क्षेत्रात 'तिची' भरारी\nपुणे : हलाखीच्या परिस्थितीसमोर हतबल न होता तिने वृत्तपत्र विक्री सुरू केली आणि आता ती झाली आहे कंपनी मॅनेजमेंट अकाउंटंट. सोनाली चोरगे या...\nप्रकल्पग्रस्तांनी एकत्र येण्याची गरज : माजी न्यायमूर्ती\nखारघर : सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेली अनेक आश्वासने प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित प्रश्नासाठी प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित येवून संघर्षांची गरज...\nरिपब्लिकन चळवळीतील धनंजय सुर्वे यांचा भारिपमध्ये प्रवेश\nउल्हासनगर : दोनवेळा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते धनंजय सुर्वे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/the-time-for-band-in-the-absence-of-students/articleshowprint/64193632.cms", "date_download": "2018-10-15T09:52:06Z", "digest": "sha1:CKC2JBA3RBN65P2SITTG2XCMYIXHXZIH", "length": 6953, "nlines": 9, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "विद्यार्थ्यांअभावी ४१ कॉलेज ‘बंद’ची वेळ", "raw_content": "\nराज्यातील ४१ कॉलेज प्रशासनांचा 'डीटीई'कडे प्रस्ताव\nमुंबई : मुंबईसह राज्यातील तंत्रशिक्षणाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून काही कॉलेजांमधील रिक्त राहणाऱ्या जागांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील तंत्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या ४१ कॉलेज प्रशासनांनी कॉलेज बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडे (डीटीई) सादर केल्याची माहिती हाती आली आहे. यात पदवी अभ्यासक्रमाच्या २६, तर पदविका अभ्यासक्रमाच्या १५ कॉलेजांचा समावेश आहे. या प्रस्तावांपैकी काही प्रस्ताव आता डीटीईकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. सरकारकडून हे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे पाठविले जाणार आहेत.\nमुंबईसह राज्यातील तंत्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजांचा खालावत चाललेला दर्जा उंचावण्याचे तंत्र अनेक कॉलेजांना अद्याप जमलेले नाही. बहुतांश कॉलेजांमध्ये पायाभूत सुविधा पुरविताना देखील तारेवरची कसरत करावी लागत असल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. इंजिनीअरिंग कॉलेजांप्रमाणे आर्किटेक्चर, एमबीएचे शिक्षण देणाऱ्या मॅनेजमेंट कॉलेजांमध्येही हे प्रमाण वाढल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहे. अनेक कॉलेज प्रशासनांनी आर्थिक बजेट सांभाळणे कठीण जात असल्याने कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, अनेक कॉलेजांनी खासगी विद्यापीठ म्हणून नावलौकिक मिळविल्याने सध्या सुरू असलेले कॉलेज बंद करण्याची मागणी डीटीईकडे केल्याचे कळते. ज्यात पदवी अभ्यासक्रमाच्या एकूण २६ कॉलेजांनी, तर पदविका अभ्यासक्रमाच्या १५ कॉलेजांनी बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव डीटीईकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यापैकी डीटीईने पदवी अभ्यासक्रमाच्या १४, तर पदविका अभ्यासक्रमाच्या ७ कॉलेजांचे प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सादर केल्याचे समजते.\nराज्य सरकारकडे प्राप्त झालेले हे अर्ज आता अंतिम मान्यतेसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. या अर्जांची योग्य ती छाननी करून त्यानंतर अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ म्हणाले, 'कॉलेजांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी करून आम्ही योग्य ते अर्ज राज्य सरकारकडे सादर केले आहेत. यंदा इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या कोणत्याही नव्या कॉलेजांना मान्यता देऊ नये, असा प्रस्तावही आम्ही राज्य सरकारकडे पाठविला आहे.'\nकॉलेज बंद करण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जांमध्ये मुंबई आणि पुण्यातील अनेक नामांकित कॉलेजांचा देखील समावेश आहे. या नामांकित कॉलेजांनी आता खासगी विद्यापीठ म्हणून काम करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांनी हे कॉलेज बंद करण्यासाठी अर्ज केल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद एकूण किती संस्थांना कॉलेज बंद करण्याची मान्यता देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-611/", "date_download": "2018-10-15T08:34:15Z", "digest": "sha1:2HDJ7NBKUM47AJB6WXH22AMPJ4IJFJDJ", "length": 10524, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विवेकानंद स्कूल विजयी; ओरियन स्टेट बोर्ड उपविजयी | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nविवेकानंद स्कूल विजयी; ओरियन स्टेट बोर्ड उपविजयी\n 17 वर्षा आतील स्पर्धा होणार मनपा स्तरीय 14 वर्षा आतिल फुटबॉल स्पर्धेला शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीड़ा संकुलवार मुंबई येथील क्रीड़ा संचालिका सौ सुरेखा चौधरी व डॉ अण्णासाहेब बेंडाले च्या क्रीड़ा संचालिका प्रो डॉ अनिता कोल्हे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली त्या वेळी फुटबॉल असो.चे फ़ारूक़ शेख,\nमनपा क्रीड़ा अधिकारी किरण जावले व समन्वयक विवेक आडवाणी उपस्थित होते. विजयी व उप विजयी संघास व उत्कृष्ट खेळाडूस उप आयुक्त मनपा लष्मीकांत कहार, जिल्हा क्रीड़ा अधिकारी सुनंदा पाटिल, असो. सचिव फ़ारूक़ शेख, जैन स्पोर्ट्स चे अरविंद देशपांडे,माजी क्रीड़ा अधिकारी अरिहंत मिश्रा यांचे हस्ते परितोषिके देण्यात आली.\nअब्दुल मोहसिन, लियाकत अली सय्यद, अजय वरचे, शाहिद शेख, मंथन खरात,अल्तमश शेख,अभिषेख पहुरकर, संजू कासेकर, गौरव ठाकुर आशुतोष शुक्ला हरप्रीत रंधवार यांनी पंच म्हणून कामगिरी पारपाडली.\nकार्यक्रमाचे प्रस्ताविक विवेक आडवाणी, सूत्रसंचालन रविन्द्र धर्माधिकारी तर आभार नरेंद्र चौहान यांनी मानले.\nदि 4 ऑगस्ट रोजी झालेल्या सामान्यांचा निकाल – ए टी जांबरे स्कुल वि वि एल एच पाटील स्कुल (3-2) (पेनल्टी), ओरिअन सि बी एस इ स्कुल वि वि पोदार स्कुल (2-0), उज्जवल स्प्राऊटर वि वि एम ए आर अँग्लो उर्दू स्कुल (1-0), विवेकानंद प्रतिष्ठांन वि वि सेंट लॉरेन्स स्कुल (5-0), ओरिअन स्टेट बोर्ड वि वि रायसोनी इंग्लिश स्कुल (3-0), सेंट जोसेफ स्कुल वि वि झिपरु अण्णा स्कुल (7-0) ,\nओरिअन स्टेट बोर्ड वि वि उज्वल स्पराऊटर स्कुल (2-0), विवेकानंद प्रतिष्ठान वि वि सेंट जोसेफ स्कुल ( 2-0), उपांत्य सामने : ओरिअन स्टेट बॉर्ड वि वि ए टी जांबरे स्कुल ( 4-1) ( पेनल्टी), विवेकानंद प्रतिष्ठान वि वि ओरिअन सि बी एस इ (1-0), अंतिम सामना- विवेकानंद प्रतिष्ठान वि वि ओरिअन स्टेट बोर्ड (2-0). उत्कृष्ट खेळाडू- जयेश अग्रवाल (विवेकानंद प्रतिष्ठान) व हेमंत धांडे (ओरिअन स्टेट बोर्ड)\nPrevious articleविराटची एकाकी झुंज अपयशी\nNext articleऑक्टोबरमध्येच पेटणार बॉयलर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/sport-satara-lalita-babar-indian-long-distance-runner-steeplechase-deputy-district-collector-appointed/", "date_download": "2018-10-15T09:24:59Z", "digest": "sha1:QXS445NCEOVJM2TL23LGSPP4YE47I6B6", "length": 8684, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "धावपटू ललिता बाबरची उपजिल्हाधिकारीपदी वर्णी | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nधावपटू ललिता बाबरची उपजिल्हाधिकारीपदी वर्णी\nसातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणची वायुकन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर-भोसले हिच्या उपजिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.\nरिओ ऑलिंपिकमध्ये ३०० मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पहिल्या दहामध्ये येण्याचा मान ललिता बाबर-भोसलेने पटकावला होता. तिने या खेळात नवीन राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावे केला आहे. तिला या कामगिरीची दखल घेत अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.\nललिता यांच्या नावाची राज्य शासनाच्या सचिवस्तरीय समितीने शासकीय सेवेत घेण्याबाबत शिफारस केली होती. या शिफारशीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यामुळे आता ललिता यांची उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती होणार आहे. अंतिम नियुक्तीचा आदेश महसूल विभागाच्या मान्यतेनंतरच निघणार आहे.\nPrevious articleकाश्मिरच्या शोपिया जिल्ह्यात पाच आतंकवाद्याचा खात्मा\nNext articleमैत्रोत्सवासाठी तरुणाईचे ‘यूथफूल’ बेत\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकचे जिल्हाधिकारी ठरले ‘सातारा हिल’ स्पर्धेचे विजेते\nअखेर जस्टिफ जोसेफ सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होणार\nइंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66468", "date_download": "2018-10-15T09:26:26Z", "digest": "sha1:VQ3LSPAOVLCSBDUGPVMMCLC3XEB7N5Q4", "length": 5151, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अप्लिक चा पहिला प्रयत्न | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अप्लिक चा पहिला प्रयत्न\nअप्लिक चा पहिला प्रयत्न\nखुप दिवसान्पासुन quilting करायच होत पण जमेल का अस वाटत होत. शेवटि अप्लिक जमेल अस वाटल. हा पहिला प्रयत्न.\nगुलमोहर - इतर कला\nअप्लिक म्हणजे पॅच वर्क का\n@माधव हो applique म्हणजे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://nts.mscescholarshipexam.in/NTSResult/Result/", "date_download": "2018-10-15T09:46:25Z", "digest": "sha1:FXXWMQ7HJG64MKKXCVORQJOZNQ5AEMGD", "length": 6521, "nlines": 34, "source_domain": "nts.mscescholarshipexam.in", "title": "NTS Exam Nov-2017 Results", "raw_content": "महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे\nइ.10 वी साठी राज्यस्तर परीक्षा दि.12 नोव्हेंबर 2017 मधून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवडयादी व शाळानिहाय गुणयादी बाबत सूचना\nउपरोक्त याद्या गुरुवार दिनांक 22/03/2018 रोजी सकाळी 11:00 वाजता परीक्षेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहेत.\n1) निवड झालेल्या विद्यार्थांना या कार्यालयामार्फत स्वतंत्ररित्या त्यांचे शाळेमार्फत कळविण्यात येईल.\n2) राष्ट्रीयस्तर परीक्षा दि. 13 मे 2018 रोजी होणार आहे. संबंधीत निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एप्रिल 2018 च्या पहिल्या /दुसऱ्या आठवड्यात NCERT नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.\n3) विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यस्तर परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची सत्यप्रत हवी असल्यास प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी रु 100 /- चा धनाकर्ष (डी. डी.)सादर केल्यावर देण्यात येईल. सदरचा धनाकर्ष (डी. डी.) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-1 यांचे नावे काढण्यात यावा. यासाठी सदरचा डी. डी. परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत या कार्यालयास मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. सदर मागणीपत्रासोबत विद्यार्थाने त्याच्या प्रवेशपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे .\n4) आरक्षित संवर्ग / अपंगत्व आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांचे बाबतीत सदरची निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून संबंधीत विद्यार्थांनी जातीच्या व अपंगची सक्षम अधिकाऱ्यांच्या दाखल्याची सत्य प्रत NCERT नवी दिल्ली यांना प्रवेशपत्रासोबत परीक्षा केंद्रावर सादर केल्यानंतरच त्यांची निवड अंतिम समजण्यात येईल.\n5) MAT, LT व SAT विषयासाठी प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी General संवर्गासाठी 40% गुण व S.C, ST व दिव्यंगत्वासाठी 32% गुण आवश्यक आहेत.\n6) LT विषयाचे गुण फक्त उत्तर्णतेसाठी विचारात घेतले जातात. अंतिम निवडयादीमध्ये या गुणांचा विचार केला जात नाही.\n7) उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पद्धतीचा अवलंब राज्यस्तर परीक्षेसाठी करण्यात आलेला आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराचे 1/3 गुण कपात केले आहेत. विद्यार्थ्यांने न सोडविलेल्या उत्तराचे गुण कपात केले नाहीत.\n8) दि. 13 मे 2018 रोजी घेण्यात येण्याऱ्या राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी खालील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.\nA) सदर परीक्षेसाठी MAT व SAT हे दोन विषय असतील.\nB) सदर परीक्षेसाठी Negative Marking पद्धतीचा वापर केला जाणार नाही.\n9) SAT विषयातील खाली नमूद केलेल्या माध्यमातील काही प्रश्न रद्द झालेले असल्याने SAT विषयाचे गुणदान करताना एकूण 100 प्रश्नांच्या प्रमाणात गुण देण्यात आलेले आहेत.\nSAT विषयातील रद्द करण्यात आलेले प्रश्नक्रमांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/radhach-ghar", "date_download": "2018-10-15T08:44:55Z", "digest": "sha1:6EYN3HSQYTTSRSUG3CRJFX7WEKG6RAFT", "length": 16015, "nlines": 399, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Madhuri Purandareचे राधाचं घर पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 225 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nआयएसबीएन १० 81 7925 073 3\nछोट्या राधाचं घरातल्या प्रत्येकाशी काय नातं आहे ते या संचात चित्रांतून आणि शब्दांतूनही माधुरी पुरंदरे यांनी चित्रित केलं आहे.\nमुलाचं मोठ्या माणसांशी असलेलं नातं आणि मोठ्या माणसाचं मुलाशी असलेलं नातं थोड्याफार फरकाने असंच असतं.\nसुट्टीच्या दिवशी राधा आणि मीनाई दोघी मिळून पुस्तक वाचतात...\nरोज सकाळी साखरनाना आणि राधा मिळून झाडांना पाणी घालतात...\nराधा आणि बाबा सकाळी एकत्र अंघोळ करतात.\nदोघं साबणाचा खूप फेस करतात, तरंगणारे फुगे फोडतात...\nशिदूकाका नसला की घर कसं शांत, आळसलेलं वाटतं.\nतो आला की एकदम ताजं टवटवीत वाटतं, पाऊस आल्यावर वाटतं तसं...\nत्यामुळे हा संच मुलांसोबत मोठ्यांनाही आपलासा वाटतो.\nमुलं आणि पालक दोघंही या पुस्तकांचा मिळून आनंद घेऊ शकतात.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nवाचू आनंदे बालगट भाग एक व दोन\nपरी मी आणि हिप्पोपोटॅमस\nजादूगार व इतर कथा\nशाम्याची गंमत व इतर कथा\nसुपरबाबा व इतर कथा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/hawkerjet/?lang=mr", "date_download": "2018-10-15T09:03:36Z", "digest": "sha1:2JHGAPYQEFDSCSSHS5SXXYCZQYEM5NMQ", "length": 12541, "nlines": 97, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "समान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला खासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nसमान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला खासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nसमान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला खासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा\nइतर सेवा आम्ही ऑफर हवा चपळ परिवहन सेवा येतो तेव्हा\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nHawker 900XP Jet Hawker 800B Jet समान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला 1000 Jet समान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला 400 Jet\nHawker 850XP Jet समान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला 800 Jet Hawker 700A Jet\nपासून किंवा घरगुती अमेरिका मला जवळ खाजगी जेट सनद उड्डाणाचा सेवा शोधा\nअलाबामा इंडियाना नेब्रास्का दक्षिण कॅरोलिना\nअलास्का आयोवा नेवाडा साउथ डकोटा\nऍरिझोना कॅन्सस न्यू हॅम्पशायर टेनेसी\nआर्कान्सा केंटकी न्यू जर्सी टेक्सास\nकॅलिफोर्निया लुईझियाना न्यू मेक्सिको युटा\nकोलोरॅडो मेन न्यू यॉर्क व्हरमाँट\nकनेक्टिकट मेरीलँड नॉर्थ कॅरोलिना व्हर्जिनिया\nडेलावेर मॅसेच्युसेट्स नॉर्थ डकोटा वॉशिंग्टन\nफ्लोरिडा मिशिगन ओहायो वेस्ट व्हर्जिनिया\nजॉर्जिया मिनेसोटा ओक्लाहोमा विस्कॉन्सिन\nहवाई मिसिसिपी ओरेगॉन वायोमिंग\nइलिनॉय मोन्टाना र्होड आयलंड\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nखासगी सनद जेट बुक\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nखाजगी जेट सनद खर्च\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nकिती खाजगी जेट सनद खर्च नाही\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://sheilphoto.com/gavat-gavat/", "date_download": "2018-10-15T09:09:38Z", "digest": "sha1:SQBAXMG6UOT7QN4RDAMZEZEZIJPFDDHJ", "length": 9494, "nlines": 105, "source_domain": "sheilphoto.com", "title": "Gavat Gavat – Sheil's Photography | Sheil's Photography", "raw_content": "\nकळायला लागल्यापासूनच आपण गवताशी जवळीक साधून असतो. अगदी लहानग्या पावलांना नाजूकपणे चालवताना पायाखाली मऊ हिरव्या गवतासारखं दुसरं काहीच नसतं.\nलहानपणच्या गोष्टीतल्या चिऊताइच्या घरट्यातल्या गवताच्या काड्यांपासून ते अगदी शेवटी अग्नी देण्यासाठी गोवऱ्या पेटवायला लागणाऱ्या गवताच्या काड्यांपर्यंत…\nगवत जन्मभर साथ देतंच असतं.\nआताशा हळूहळू गवत हरवू लागलंय.\nअंगणात पायाला चिखल नको म्हणून गवताच्या मातीच्या जागी सिमेंटच्या फरश्या आल्यात.\nखेळाच्या मैदानातही गवताची जागा कृत्रिम टर्फ ने घेतलीये.\nकाही वर्षांपूर्वी जश्या चिमण्या शहरांमधून नाहीश्या झाल्या, तसचं गवतही नाहीसं होतंय.\nअतूट साथ देणाऱ्या ह्या गवताच्या वेगवेगळ्या रूपांबरोबर साधलेला हा एक चित्र-संवाद …\nरंग रंगुल्या सान सानुल्या\nगवत फुला रे गवत फुला …\nपावसाळा सुरु झाला की काही दिवसातच अचानक सगळीकडे रंगीबेरंगी फुलांचा गालीचा निर्माण होतो.\nजेमतेम तीन – चार आठवडे टिकणारी ही फुले पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या, किरमिजी, अशा अनेक रंगांची खैरात करीत येतात आणि पटकन जातात सुद्धा\nओलाव्यावर पातळ गालीचा घातल्यासारखे उगवणारे शेवाळे आणि त्यावर येणारी जेमतेम १-२ मिमी आकाराची फुलं, त्यांच्यात अडकलेले पावसाचे थेंब थक्क करणारे असतात.\nगवत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतं.\nहिरव्या गदारोळातून उठून दिसणारं एखादंच पातं त्याची वाऱ्याशी चाललेली मस्ती ..\nकुणाही फोटोग्राफरला स्वस्थ बसू देत नाही.\nहिरव्या भिंतीतून पात्यांचे दरवाजे हवेबरोबर आपोआप उघडबंद होत असतात तेव्हा त्यांनी जेरबंद केलेला प्रकाश सुद्धा गमतीशीर हलत राहतो.\nगवत पात्यांच्या रेषा रेषां मधून फिरणारा प्रकाश एकाच रंगाच्या इतक्या छटा तयार करतो, की चित्रकाराने सुद्धा बघत रहावे.\nआणि प्रकाश ही तर छायाचित्रकाराची मूळ भाषाच\nपाठीवर प्रकाश घेउन विलक्षण रंग छटा घडवणाऱ्या गवत पात्यांचा मी आभारी आहे\nपण पावसाळ्याचे हिरवेगार आणि रंगबिरंगी दिवस काही काळच टिकतात. जसजसा पाउस उघडत जातो, तसतसा गवताचा रंगही उडत जातो. फुलं सरतात. हिरवेगार माळ किंचित तपकिरी व्हायला लागतात.\nगवताच्या कौतुकाचे दिवस संपत आलेले असतात.\nपण ह्या काळातही गवत खूप काही दाखवून जातं. हिरव्यातून तपकिरी कडे जाताना मधले लाल आणि किरमिजी रंग विशेष असतात.\nहिवाळ्यातच सुकायला लागलेली मोडकी तोडकी पानं सुद्धा अजून जोमात ताठ उभी असतात.. थंडीच्या स्वागताला उभ्या असलेल्या भालदार-चोपदारांसारखी \nहिवाळ्यात तर गवताची मजा काही औरच असते.\nदव थेंबांच्या ओझ्याखाली निथळणारी पाती मोत्याच्या चमकत्या सरांसारखी दिसतात हुबेहूब आणि पात्यांच्या उतारावरून घरंगळत जाणारे थेंब पाहिले की मला नेहमी एक प्रश्न पडतो…\nधुक्याच्या चादरीखाली हा गवत – दवाचा प्रणय आहे, का निसटत चाललेल्या काळाच्या दुःखाचे अश्रू आहेत.\nचढत्या उन्हा बरोबर गवत सुकत जातं, कौतुकाची वेळ संपून जाते.\nगवताची खरखर लागू नये, एखादा काटा टोचू नये म्हणून पावलं गवत चुकवू लागतात. गवत पायदळी तुडवू लागतात. वेळी-प्रसंगी जाळूही लागतात.\nपण सूर्याला पाठीशी घेवून रंगांशी खेळण्याची गवताची सवय सुटत नाही.\nपार जमिनीवर डोकं टेकवून गवतातले रंग शोधण्याची माझी जिद्द हटत नाही.\nमी, गवत आणि कॅमेरा असं एक अजब नातं जडून गेलं आहे.\nकोणत्याही जागी, कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्याही वेळी कधीही न चुकता मला रंगांचा खेळ दाखवल्या बद्दल आणि तुझ्या समोर नतमस्तक होवून तुझी अतूट मैत्री स्वीकारू दिल्या बद्दल,\nहे गवता, मी तुझा शतशः ऋणी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/aws-certified-developer-salary/", "date_download": "2018-10-15T09:08:18Z", "digest": "sha1:OQD3UB5NVRYIZIXJJ23LBCJYEPWCZ443", "length": 31557, "nlines": 437, "source_domain": "itstechschool.com", "title": "AWS प्रमाणन महत्वाचे का आहे? ए.डब्ल्यू.एस. प्रमाणित विकासक पगार", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nAWS प्रमाणन महत्वाचे का आहे एडीएएस प्रमाणित विकसक वेतन डॉलरमध्ये\nद्वारा पोस्ट केलेलेअभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स\nएडब्ल्यूएस प्रमाणनाचे मूल्य काय आहे\nए.डब्ल्यू.एस. प्रमाणित विकासक पगार\nएडब्ल्यूएस प्रमाणपत्राच्या मार्गावरुन सुरुवात\nएडब्लूएस सर्टिफाईड सोल्युशन आर्किटेक्ट - एसोसिएट लेव्हल\nएडब्लूएस सर्टिफाईड सोल्युशन आर्किटेक्ट - प्रोफेशनल लेव्हल\nएडब्लूएस सर्टिफाइड डेव्हलपर - एसोसिएट लेव्हल\nएडब्लूएस सर्टिफाईड एसएसओपीएस प्रशासक - एसोसिएट\nAWS प्रमाणित DevOps इंजिनिअर - व्यावसायिक (बीटा)\nएडब्ल्यूएस प्रमाणनाचे मूल्य काय आहे\nहे सामान्य शिक्षण आहे की AWS ची पुष्टी मिळणे आपल्या सोबत्यांना आणि व्यवसायानुसार आपल्या सहभागास पात्र करण्यासाठी आणि AWS- आधारित अनुप्रयोगांसह आपल्या संबंधांची क्षमता वाढविण्यासाठी एक विलक्षण दृष्टिकोन आहे. तरीही, आणखी एक फायदा आहे जो बर्याकाळपूर्वी मोजण्यात आला नाही. ग्लोबल नॉलेज आणि विंडोज आयटी प्रो यांच्या नेतृत्वाखालील 2015 आयटी कौशल आणि वेतन सर्वेक्षणामुळे असे आढळून आले की चार एडब्ल्यूएस प्रवेशासंदर्भातील सामान्य वेतन $ 100,000 मागे टाकले. एखाद्या आश्वासनाने सहा-आकृती भरपाईची समतुल्यता नसल्याचे कोणतेही आश्वासन नसले तरीही हे सकारात्मकपणे कोणतीही हानी करू शकले नाही.\nए.डब्ल्यू.एस. प्रमाणित विकासक पगार\nAWS प्रमाणित विकसक - एसोसिएट पातळी $ 137,825\nएडब्लूएस सर्टिफाईड सोल्युशन आर्किटेक्ट - प्रोफेशनल लेव्हल $ 117,434\nएडब्ल्यूएस प्रमाणित सोल्यूशन्स आर्किटेक्ट - एसोसिएट लेव्हल $ 114,935\nएडब्लूएस सर्टिफाईड एसएसओपीएस प्रशासक - एसोसिएट लेव्हल $ 108,046\nAWS प्रतिमान प्राप्त करण्याकरिता कोणत्या गोष्टी घेण्यास लागतात ह्याबद्दल 2016 लेखाचा उपयोग करण्यात आला. (दुसर्या विंडोमध्ये उघडते)\nएडब्ल्यूएस प्रमाणपत्राच्या मार्गावरुन सुरुवात\nएडब्ल्यूएस (एफ.एडब्ल्यू.एस.) चे पुष्टीकरण (आणि ए.डब्ल्यू.एस.ची तयारी) हे व्यवस्था डिझाइनर, डेव्हलपर्स आणि फ्रेमवर्क ऑपरेशन पर्यवेक्षकांसाठी असलेले भाग आधारित प्रकल्प आहेत. प्रत्येक टप्प्यात, भागीदार आणि तज्ञ लेव्हल पुष्टीकरणांचे वर्णन केले जाते. परीक्षेची परीक्षेची तयारी करणे आवश्यक नसले तरी ते अपवादात्मक आहे.\nएडब्लूएस सर्टिफाईड सोल्युशन आर्किटेक्ट - एसोसिएट लेव्हल\nहे प्रतिपादन मान्य केले आहे की आपल्याकडे असाधारण सुलभ, मूल्य-प्रभावी, सहिष्णुता आणि बहुउद्देशीय परिचालित फ्रेमवर्कसाठी आक्रमण करण्याची योजना आहे. हे आपल्या AWS- आधारित अनुप्रयोगासाठी पूर्वापेक्षिततेची ओळख आणि विशेषता ओळखण्याची क्षमता आणि एडीएस स्टेजवर सुरक्षित आणि ठोस ऍप्लिकेशन्स तयार करण्यासाठी स्वीकृत कार्यपद्धती स्वीकारते.\nनियोजित तयारी: ऑडव्हान्सवर आर्किटेक्टिंग\nएडब्लूएस सर्टिफाईड सोल्युशन आर्किटेक्ट - प्रोफेशनल लेव्हल\nया पुष्टीकरणामुळे एपडब्ल्यूएस स्टेजवरील चालविण्यात आलेल्या विशेष योग्यता आणि परिचालित अनुप्रयोग आणि फ्रेमवर्कची माहिती देण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.\nनियोजित तयारी: एडब्ल्यूएसवर ​​प्रगत आर्किटेक्टिंग\nएडब्लूएस सर्टिफाइड डेव्हलपर - एसोसिएट लेव्हल\nएडब्ल्यूएस (AWS) मंचावर विकास आणि अद्ययावत ठेवण्यासाठी ही मान्यता आपल्या विशेष क्षमतेस मान्यता देते. परिक्षित विचारांमध्ये परीक्षा तुमची अंतर्दृष्टि तपासते:\nअनुप्रयोगासाठी विशेषाधिकार AWS सेवा निवडणे\nAWS SDKs चा वापर आपल्या ऍड डब्लूएस सेवांशी संपर्क साधण्यासाठी करणे.\nकोड तयार करणे जे AWS सेवा अंमलबजावणी सुधारते जे आपला अर्ज नियोजित करतात.\nकोड-स्तर अनुप्रयोग सुरक्षा (IAM भाग, प्रमाणपत्रे, एनक्रिप्शन, इत्यादी.)\nसुचविण्याची तयारी: एडब्ल्यूएसवर ​​विकास करणे\nएडब्लूएस सर्टिफाईड एसएसओपीएस प्रशासक - एसोसिएट\nही प्रतिज्ञा आपल्या अनुभवाची तरतूद, ए.डब्ल्यू.एस. हे आपल्या क्षमताची पूर्तता करण्याची आणि AWS वर तयार केलेल्या आणि उत्तर देण्यासाठी कार्य करण्यासाठी उत्तर देण्यासाठी पूर्वापेक्षिततेची एकत्रीज आहे. त्याचप्रमाणे एडब्ल्यूएस कार्यप्रणाली आणि व्यवस्था दिशानिर्देश देण्याची आणि व्यवसायातील जीवनचक्रात सर्वप्रकारचे सर्वोत्तम सराव प्रदान करण्याची आपली क्षमता मान्य करते.\nनियोजित तयारी: AWS वरील सिस्टम ऑपरेशन्स\nAWS प्रमाणित DevOps इंजिनिअर - व्यावसायिक (बीटा)\nही मान्यता ऍडव्हब्स्ड स्टेजवर परिचालित अनुप्रयोग फ्रेमवर्कच्या तरतूदी, काम आणि देखरेखीत विशेष प्रभुत्व मान्य करते.\nनियोजित तयारी: AWS वरील सिस्टम ऑपरेशन्स\nबॉल आपल्या कोर्टात आहे\nआपण AWS सह सुरूवात करीत आहात अशा बंद संधीमुळे, आपले पाय ओले करण्याची एक आश्चर्यकारक पध्दत म्हणजे एडब्ल्यूएस साइटवर उपलब्ध असलेल्या मोफत प्रशिक्षणात्मक रेकॉर्डिंग आणि प्रयोगशाळेद्वारे. आमच्या AWS Essentials च्या कोर्समुळे देखील आपण AWS च्या प्राथमिकतेस पुष्टीकरणातून बाहेर पडण्यास मदत कराल.\nएक AWS प्रमाणीकरण काय आहे\n10 साठी शीर्ष 2018 मेघ प्रमाणपत्रे\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/prithvi-shaw-seeks-help-from-ravi-shastry-for-second-test-against-westindes-309746.html", "date_download": "2018-10-15T08:52:07Z", "digest": "sha1:NOK34IQTVRED3X5EQT3MI7Y57PHRXB7E", "length": 15387, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nVIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत\nVIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताचा दुसरा कसोटी सामना शुक्रवारी हैदराबादमध्ये खेळण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाल्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न वेस्ट इंडिज करेल. भारताचा नवा स्टार पृथ्वी शॉनं या सामन्यासाठी रवी शास्त्रीची मदत घेतली आहे. कशासाठी ते पाहा..\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nVIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम\nVIDEO : पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट; महिलांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव\n#Metoo : भाजपच्या महिला आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाल्या...\nधक्कादायक VIDEO, रामलीलात तोंडातून आग काढताना कलाकार जळाला\nVIRAL VIDEO: शिक्षणमंत्र्यांनी मॅरेथॉनमध्ये घेतला भाग, पळता पळता पडले\nVIDEO एक खेळाडू जो पाच जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो \nVIDEO : डायबेटिसचा त्रास आहे, रात्रीची शिळी चपाती त्यावर रामबाण उपाय\nVIDEO : कोल्हापुरात ड्रोन कॅमेराने टिपली अंबाबाईच्या मंदिरावरील विविधरंगी उधळण\n#Metoo : उषा नाडकर्णी कडाडल्या; काय म्हणाल्या बघा..\nVIDEO : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत कैद झाला ट्रक आणि बसचा भीषण अपघात\nVIDEO: रात्रीच्या किर्र अंधारात आढळला तब्बल 15 फुटांचा अजगर\nकंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती\nVIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन #TRPमीटर काय सांगतोय बघा\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nVIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या\nVIDEO : 76 वर्षांच्या अमिताभच्या फिटनेसचं हे आहे सिक्रेट\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nतपासणीसाठी थांबवले म्हणून वाहतूक पोलिसांना मारहाण\nVIDEO #आरोग्याचे नवरंग : उपवासाच्या डाएट टिप्स\nनवरात्रौत्सव : कराड बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरूवात\nनाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'या' राशींच्या दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न आणि उत्साही\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2781", "date_download": "2018-10-15T09:03:29Z", "digest": "sha1:TBHK3VRG6EU4TRLKZJYNRVRVTZDJ2PLD", "length": 22794, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नू. म. वि. मुलांची प्रशाला व महाविद्यालय | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नू. म. वि. मुलांची प्रशाला व महाविद्यालय\nनू. म. वि. मुलांची प्रशाला व महाविद्यालय\nनू. म. वि., नू. म. वि., नू. म. विद्यालय...\n'हाती घ्याल ते तडीस न्या' ब्रीद दिले आम्हांस...\nआज लहान उद्या थोर आम्ही होणार खास...\nमायबोली वरील नूमवीयांचे हितगुज...\nनू. म. वि. चे\nनू. म. वि. चे माजी मुख्याध्यापक चं. ज. कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.\nसतीश, चं.ज्.कु. किती साली मु. होते हे कळेल का\nनक्की कल्पना नाही. मी १९७३ साली ४थी पास झालो. ते त्यानंतर म्हणजे १९७९-८० च्या आसपास मुख्याध्यापक झाल्याचे ऐकले होते.\n८२ मध्ये आम्हांला चं ज मु होते\nचं. ज. कुलकर्णी सर छोट्या शाळेचे मुख्याध्यापक होते माझ्या माहितीनुसार.. आणि ते ८८- ८९ पर्यंत शाळेत येत होते पण तेव्हा मुख्याध्यापक नव्हते..\nश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे\nक्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे\nहो, ते छोट्या शाळेतच होते... ८५ मधला माझा एक त्यांच्याकडून बक्षिस घेतानाचा फोटो आहे म्हणजे तेव्हा तरी ते मुख्याधापक होते.\nहो, मलाही मुख्याध्यापक चंज आठवतायत. केसकर बाई एके दिवशी रजेवर असताना त्यांनी आमचा ४थी स्कॉलरशीपचा तास घेतला होता (तो शाळा सुरू व्हायच्या आधी असायचा).\nचं. ज. मला ४थी ला वर्गशिक्षक होते. ते अतिशय कडक होते, पण खूप चांगले शिकवायचे. रागावले की ते बेदम मारायचे. ते जोशी-दामले कार्यालयाजवळ एका मोठ्या चाळीत रहात होते. मी व माझ्या वर्गातील काही विद्यार्थी रोज सकाळी त्यांच्या घरी ४थी च्या शिष्यवृत्तीच्या शिकवणीला जात होतो.\nएका अतिशय चांगल्या व तळमळीने शिकविणार्‍या या माझ्या शिक्षकांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली असे मनापासून शिकविणारे शिक्षक आता दुर्मिळ झाले आहेत.\nदिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही\nवर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्‍याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही\nया गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.\nदिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.\nआपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', \"मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप\" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..\nआपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना\nतेव्हा, लागा बघू तयारीला..\nआपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे.\nकाही शंका असल्यास, आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे..\nहितगुज दिवाळी अंक २००८\nइथे कोनि ८३, ८७ चे आहे का\nकोणी १९८८ दहवी पास आहेत का \nहर हर महादेव 'हवा' पाहिजे\nमनोज, पानाच्या उजव्या बाजूला तुमच्या सदस्यनामाखाली 'नवीन लेखन करा' असे दिसते, तिथे टिचकी मारून योग्य तो विभाग निवडून लिहा. म्हणजे हे स्वतंत्र कविता दिसेल. इथे कमी वाचले जाईल.\nअर्थात, पुढचे शिवबा हे नूमवितूनच घडतील असे वाटत असेल तर तुम्हाला अनुमोदन आणि हे राहू दे इथेच\nदिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.\nपिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा \nअर्थात, पुढचे शिवबा हे नूमवितूनच घडतील असे वाटत असेल तर तुम्हाला अनुमोदन आणि हे राहू दे इथेच >>>\nस्लार्ट्या.. केवढा तो आशावाद....\nगप रे आशावाद नाही, 'आज लहान उद्या थोर आम्ही होणार खास...' हे काय उगीच का \nदिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.\nपिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा \nनूमवि तील माजी शिक्षक\nनूमवि तील माजी शिक्षक प्रभूदेसाई यांचे काल निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांना व अजून एका शिक्षकांना (बहुतेक चं. प्र. जोशी असावेत) १९७५-७७ या काळात (आणीबाणीत) संघाशी संबंध असल्याच्या संशयावरून २० महिने तुरुंगात टाकले होते.\nनूमवि तील माजी हस्तकला शिक्षक\nनूमवि तील माजी हस्तकला शिक्षक श्री. कवठेकर सर यांचे २८ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ते व ताडफळे सर ही हस्तकला शिकवणारी जोडी प्रसिध्द होती. हस्तकलेव्यतिरिक्त शाळेतील ध्वनिव्यवस्था देखील सांभाळायचे. त्यांना रेडिओ दुरूस्तीचे देखील उत्तम ज्ञान होते.\nनूमवि तील माजी शिक्षक श्री.\nनूमवि तील माजी शिक्षक श्री. इंगळे सर यांचे ३-४ दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. ते गणित व शास्त्र शिकवायचे. इंगळे सरांना माझी श्रध्दांजली\nनुमवी तले बेलसरे सर चिंचवडला\nनुमवी तले बेलसरे सर चिंचवडला रहातात. मी दहावीला त्यांच्या इंग्रजी विषयासाठी क्लासला ( खाजगी शिकवणी ) जायचो ( १९७९ ). आजही माझी ओळख ठेऊन आहेत. रस्त्यात भेटले की भरभरुन बोलतात.\nबेलसरे सरांची आणि माझीही ओळख\nबेलसरे सरांची आणि माझीही ओळख होती. ते कधीकधी पुण्यात श्री शंकर महाराजांच्या मठात दर्शनासाठी यायचे.\nइथे कोनि ८३, ८७ चे आहे\nइथे कोनि ८३, ८७ चे आहे का\nआहे ना मी, नुमविशी ११ वी १२ वी असे दोनच वर्षे संबंध आला (१९९९-२००१)\nबेलसरे सर आठवतात फक्त ते शिकवायला नव्हते पण त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आयुष्यभर आनंद देवून गेली\nतुमच्या मनात एखादी गोष्ट आली कि ती पटकन करुन टाका , त्याच्या फायद्या तोट्याचा विचार करु नका ते करत बसलात तर ती वेळ निघून जाते आणि तेव्हा ती गोष्ट केली असती तर बरे झाले असते असे वाटते,\nहॅट्स ऑफ अशा लोकांना मी आज बांधकाम क्षेत्रात व्यावसाय करतोय कदाचित याच प्रेरणेमुळे .\n११ वीच्या बायलॉजीच्या पाटणकर मॅडम, आणि फिजिक्सचे मांढरे सर आठवतात.\n(टीप : वरील सर्व पोश्टी माध्यमिक शाळेशी संदर्भातील आहेत असे वाटते, मी तिथे कनिष्ठ महाविद्यालयात होतो, नुमविचे नाव वाचले कि त्या धाग्यावर पळत पळत आलो.\nनुमविशी माझा प्रत्यक्ष संबंध\nनुमविशी माझा प्रत्यक्ष संबंध नाही , पण तुमच्या पैकी कोणाला ह्या प्रकरणात मदत करता आली तर म्हणुन हा प्रतिसाद.........\nकाल शाळेच्या वास्तूला १००\nकाल शाळेच्या वास्तूला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून शाळेत समारंभ होता...\nआणि त्या निमित्ताने २८ तारखेला सकाळी ९ ते दुपारी १ ह्या वेळेत शाळेतच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की या...\nफेसबुकवर फोटो बघितले...शाळा मस्त सजवली होती. परचुरे सर सोडून बाकी ओळखीचे कोणीच दिसले नाही (किंवा बाकीच्यांचे फोटो नव्हते)\nशाळेचे फोटोज मस्त दिसताहेत.\nशाळेचे फोटोज मस्त दिसताहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5627", "date_download": "2018-10-15T08:53:58Z", "digest": "sha1:YFCXY4PX3GTAWWNKDVMPVIG3GRKTLHU2", "length": 32902, "nlines": 229, "source_domain": "aisiakshare.com", "title": " 'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३\n'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३\nलेखक - ज्युनियर ब्रह्मे\nआई-बाबांच्या भांडणात, परस्परांच्या चुका दाखवून देण्यासाठी बंडामामा आणि ब्रह्मेकुटुंब इतक्याच नातलगांचा उल्लेख होतो. पण केनियात तसं नसतं. तिथं सगळं जंगलच आपल्या नात्यात असतं. हसणारं तरस, नाचणारं माकड किंवा वटवट करणारी टिटवी- सगळे आपले आप्तच. त्यामुळं तिथल्या भांडणाची मजा काही औरच.\nस्थळ - केनियातली बाओबाब कॉलनी, तिसरी फांदी : जंबो लुमुंबा यांचं घर\nपात्रं - एलिआत्या, एलिआत्याचे मिस्टर जंबो लुमुंबा, आणि त्यांचा मुलगा हुलुलूलू\nएलिआत्या : बेटा हुलुलूलू, खाली जाऊन तुझे बाबा बाजारात जायला निघालेत का बघ.\nहुलुलूलू : हो आई.\nएलिआत्या : मेल्या, लाज नाही वाटत आईला आई म्हणून हाक मारताना\n(टीपः केनियात कोणतंही नातं डायरेक्ट उच्चारत नाहीत. आईला आई किंवा बापाला बाप म्हणणं तिकडं उद्धटपणाचं समजतात. आपल्याकडे जसं मुन्नी की मां किंवा चुन्नू-मुन्नू के पापा असं म्हणायची पद्धत आहे तशी तिकडंही आहे. इतकंच काय, नवरा आपल्या बायकोला 'अगं अमुकतमुकच्या आईची सून' असं म्हणून बोलावतो. एकांतात मात्र 'अहो बबूनचे पप्पा' आणि 'काय गं पाणघोड्याच्या आई' असले चावट प्रकार चालतात म्हणे. काही तरुण मसाई तुर्क तर एकमेकांना डायरेक्ट नावाने हाका मारतात. जंबो बिचारा हाडाचाच गरीब असल्यानं पोरानं बाबा म्हणून हाक मारली तरी ओ देतो. टीप संपली.)\nहुलुलूलू : अं, सॉरी, जंबोची बायको.\nएलिआत्या : जा लवकर, शहामृगाच्या लेका...\n(हुलुलूलू खोडाला हातापायांचा विळखा घालून घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : अहो जंबो लुमुंबा, तुम्ही बाजारात निघालाय का\nजंबो : हो रे. जा लवकर तुझ्या आईला वर जाऊन विचार काही आणायचंय का ते.\n(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : एलिझाबेथ ब्रह्मे-लुमुंबा, बाजारातून काही आणायचंय का\nएलिआत्या : हो रे माकडा, वहीचं एक पान घेऊन ये, यादी करून देते.\n(हुलुलूलू खोडाला धरून घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, ही घ्या जंबोच्या बायकोच्या नवर्‍याच्या पत्नीनं दिलेली सामानाची यादी.\nजंबो : किती घाणेरडं अक्षर आहे हे\nहुलुलूलू : तुमच्याच बायकोचं आहे.\nजंबो : काय दिव्य अक्षर आहे. आणि हे काय रे\nहुलुलूलू : आमच्या शाळेत स्कूल प्रोजेक्टसाठी पाहिजे आहेत.\nजंबो : अरे जिराफा, पण मागच्याच आठवड्यात तुला दोन शिंगं आणून दिली होती ना शाळेत शिंगांनी टकराटकरी खेळता काय रे\nहुलुलूलू : अहो बाबा, ती शिंगं डुप्लिकेट होती. शिंगांवर मेड इन इंडिया लिहिलेलं बघितल्याबरोबरच समजायला पाहिजे होतं तुम्हांला.\nजंबो : बरं बरं. आणि हे काय लिहिलंय Ncoca Mgcola\nहुलुलूलू : अहो बाबा, म्हणजे कोकाकोला.\nजंबो : आता आपल्या घरात कोकाकोला कुणाला प्यायचाय\nहुलुलूलू : प्यायला नाही बाबा. कोकाकोलाच्या बाटलीत सुरण उगवण्याचा प्रयोग करायला सांगितलंय आम्हांला शाळेत.\nजंबो : च्यायला, तुझी ही शाळा आहे की प्रयोगशाळा\nहुलुलूलू : जीवन हीच एक प्रयोगशाळा आहे असं आमचे शिकारीचे मास्तर म्हणायचे.\nजंबो : येडाच आहे तुझा मास्तर.\nहुलुलूलू : आहे नाही, होते परवा मगरीच्या कातड्याचे कपडे घालून नदी पार करायचा त्यांचा प्रयोग अयशस्वी झाला. सध्या शाळेनं एका मगरीला शिकारीचे मास्तर म्हणून ठेवलंय.\nजंबो : मरू दे तो मास्तर. आणि शहामृगाची अंडी कशाला लिहिलीत\nहुलुलूलू : बाबा, शाळेत परवा सेफ्टी डे आहे. त्यासाठी शहामृगाच्या अंड्याचं हेल्मेट करून आणायला सांगितलंय.\nजंबो : शाळेत कसलेकसले डे करता रे तुम्ही शाळेत हेच करायला जातोस का तू\nहुलुलूलू : हे मला नाही माझ्या मास्तरांना विचारा.\nजंबो : जाऊ दे. बाकी मध, भाले, गेंड्याच्या शेपट्या, चकमकीचा दगड वगैरे काही आणायचंय का\nहुलुलूलू : माहीत नाही बाबा.\nजंबो : जा गेंड्या, तुझ्या आईला विचारून ये.\n(हुलुलूलू माकडासारखा उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : अगं जंबोची बायको, आणखी काही आणायचंय का\nएलिआत्या : अरे, चुकून निम्मीच यादी दिली मी. अजून बरंच काही सामान आणायचंय. यादी लिहायला मेली पेन्सिल मिळत नाहीय.\nहुलुलूलू : सांग लवकर, नाहीतर जांबुवंतराव तसेच जातील.\nएलिआत्या : मेली, त्यांची एक नुसती बाजारात जायची गडबड. जा, त्यांना सांग की थोडा कोळसा घेऊन या म्हणून.\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईनं कोळसा आणायला सांगितलाय.\nजंबो : कशाला रे तुझ्या आईला परत सुंदर दिसण्याचं खूळ लागलं वाटतं. जा, कशासाठी कोळसा पाहिजे ते विचारून ये.\n(हुलुलूलू टणाटण उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : अगं जंबोची बायको, कोळसा कशासाठी पाहिजे\nएलिआत्या : मेल्या तुला कशाला रे नस्त्या चौकशा\nहुलुलूलू : हे मी नाही, तुझा नवरा विचारतोय.\n मी हल्ली किती गोरी दिसत्येय नै परवा अमावास्येच्या अंधारातपण तुझ्या बाबांनी मला ओळखलं.\nहुलुलूलू : बरोबर आहे. अंधारात तू हसलीस ना की तुझे दात चमकतात. त्यावरून ओळखता येतं.\nएलिआत्या : जा, सांग त्यांना. आणि म्हणावं कोळसा जर बघून आणा. मागच्या वेळेस वाण्यानं दगडी कोळसा म्हणून कसला तरी भुसकट कोळसा दिला होता.\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईला अंगाला लावायला कोळसा पाहिजेय.\nजंबो : या बायकांची नटायची हौस कधी जाते कुणास ठाऊक हे वय आहे का नटण्या-मुरडण्याचं\nहुलुलूलू : हे जाऊन सांगू का तिला\nजंबो : थोबाड फोडेन झेब्र्या. इकडच्या गोष्टी तिकडं सांगून आमच्या सुखी संसारात खसखस कालवतोस का\nहुलुलूलू : नाही बाबा. मग काय सांगू आईला\nजंबो : तिला जाऊन विचार किती किलो कोळसा पाहिजे ते.\n(हुलुलूलू फांद्यांना लोंबकळत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : अगं जंबोची बायको, कोळसा किती किलो पाहिजे असं विचारलंय बाबांनी.\nएलिआत्या : म्हणावं दीड किलो आणा. नाहीतर असं करा म्हणावं एकदमच पाच किलो आणा, म्हणजे स्वस्त पडेल. येत्या महिन्यात थोरल्या सासूबाईंची धाकली सून येत्येय म्हणे. नाहीतर म्हणावं आणा दोन किलो, काय मेले बघून आणत नाहीत. मागल्या वेळी वर काळा रंग लावलेला पांढरा कोळसा आणून टाकला होता. नाहीतर असं करा म्हणावं…\nहुलुलूलू : नक्की किती आणायचाय\nएलिआत्या : तुला एक भलतीच गडबड. जा, सांग त्यांना की अडीच किलो आणायला सांगितलाय म्हणून.\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईनं सांगितलंय अडीच किलो कोळसा आणा म्हणून.\nजंबो : अडीच किलो तेवढ्यात अर्धा मसाईमारा काळा होईल.\nहुलुलूलू : बाबा, हे पण आईला सांगू\nजंबो : अरे, सांग सांग. घाबरतो काय\nहुलुलूलू : बघा हं. आईला हे कळलं तर झाडाच्या खोडाशीच लांडग्यांच्या संगतीत झोपावं लागेल रात्री.\nजंबो : मी चेष्टा केली रे तुझी. (कपाळावरचा घाम पुसत) जा, खायला काही गवे-रेडे आणयाचेत का विचार तिला.\nहुलुलूलू : हे विचारू आईला\nजंबो : हो बाळ, जा विचारून ये.\n(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : आई गं, खायला काही आणायचंय का गं\nएलिआत्या : अरे हो, बरी आठवण केलीस. अरे नीलगाई संपल्यात. स्वस्त मिळाल्या तर पाचसहा नीलगाई आणा म्हणावं.\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईनं सांगितलंय की पाचसहा नीलगाई आणा म्हणून.\nजंबो : एवढ्यात नीलगाई संपल्या अरे, खाता की काय\nहुलुलूलू : हो बाबा. खाऊनच संपल्यात. एक नीलगाय आईनं कापून ठेवली होती. तिला त्से-त्से माशा लागल्या म्हणून टाकून दिली.\nजंबो : टाकून दिली ह्या म्हशीला गाईंची काही किंमत आहे की नाही ह्या म्हशीला गाईंची काही किंमत आहे की नाही नीलगाई काय झाडाला लागतात का\nहुलुलूलू : बाबा, हेपण जाऊन आईला सांगू\nजंबो : दात काढून हातात देईन, वार्टहॉगच्या पोरा\nहुलुलूलू : बाबा, वॉर्टहॉग म्हणजे काय ते कळलं. पण बाबा, दात म्हणजे काय हो\nजंबो : अरे, ज्यांनी आपण चावतो ती तोंडातली पांढरी हाडं असतात ना ते म्हणजे दात. हत्तीला बघ कसे ते दोन मोठे पांढरे सुळे असतात ना, त्यांना दात म्हणतात.\nहुलुलूलू (मुलं भुणभुण लावतात त्या सुरात) : बाबा बाबा बाबाबाबा ….\nजंबो : ओ रे, आता आणखी काय पाहिजे तुला आणि हाक मारताना अशी माझ्या कमरेची पानं ओढत जाऊ नकोस.\nहुलुलूलू : बाबा, आपण माझ्यासाठी हत्तीचा दात आणूयात\nजंबो : नको. आपल्या इथं सगळे डुप्लिकेट दात मिळतात. सुट्टीत भारतात मामाच्या गावाला गेलास ना की मग तिथं घेऊ. भारतातल्या हत्तींचे दात फार चांगले असतात म्हणे.\nहुलुलूलू : नक्की ना बाबा\nजंबो : हो रे माझ्या चिम्पान्झी. अरे देवा, बाजारात जायचंय तर पिशवी घ्यायची विसरलोच होतो मी. बाळ हुलुलूलू, पटकन वर जा आणि माझी पिशवी, भाला आणि क्रेडिट कार्ड घेऊन ये बरं.\n(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : आई आई, बाबांची पिशवी आणि क्रेडिट कार्ड दे. आणि भालापण.\nएलिआत्या : त्यांना म्हणावं पिशवी सगळ्यात खालच्या फांदीवरच्या ढोलीत आहे. आणि क्रेडिट कार्ड ना, अं… काल त्यांनी जी पानं कमरेला बांधली होती त्यातच होतं. जरा विचार बरं, कालची पानं कुठं ठेवलीयत ते\n(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)\nहुलुलूलू : बाबा, आईनं विचारलंय काल तुम्ही जी पानं कमरेला बांधली होती ती कुठायत म्हणून\nजंबो : अरे, मी ती जिराफांना खायला घातली. का रे\nहुलुलूलू : त्यात तुमचं क्रेडिट कार्ड होतं.\n आता एवढ्या मोठ्या कळपातल्या कोणत्या जिराफानं कार्ड खाल्लंय हे कसं शोधायचं आणि क्रेडिट कार्ड नाही तर खरेदी तरी कशी करणार\nहुलुलूलू : बाबा, आता आपण गरीब झालो का हो\nजंबो : गप रे गाढवा. ह्या चिचुंद्रीला साधं कार्डपण सांभाळता येत नाही.\nहुलुलूलू : बाबा, हे पण जाऊन सांगू आईला\nजंबो : सांग जाऊन आणि म्हणावं पैसे दे आता. च्यायला, आता नवीन कार्ड येईपर्यंत पैशाची थैली सांभाळत बसायला लागणार. जा लवकर, पैसे घेऊन ये.\n(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)\nहुलुलूलू : आई, बाबांनी पैसे मागितलेत. क्रेडिट कार्ड जिराफांनी खाल्लं.\n मग आता आपण काय खायचं\nहुलुलूलू : माहीत नाही. बाबांनी पैसे मागितलेत.\nएलिआत्या : घ्या. ह्यांना एवढंसं क्रेडिट कार्ड सांभाळता येत नाही. आणि हे आम्हाला काय सांभाळणार ते बघ कोपऱ्यात चिचोक्यांचं पोतं दिसतंय ना, ते उचल आणि दे नेऊन तुझ्या बापाला.\nहुलुलूलू : आई आई...\nएलिआत्या : काय रे\nहुलुलूलू : आणि बाबा ना, तुला चिचुंद्री म्हणाले.\nएलिआत्या : मला अस्सं म्हणाला तो साळिंदर येऊ दे घरी, मग बघतेच त्याला.\n(हुलुलूलू झाड उतरून तळमजल्यावर येतो)\nजंबो : अरे माझ्या इंपाला हरणा, तुला बराच वेळ लागला यायला\n पंधरा किलोचं चिंचोक्यांचं पोतं उचलून खाली आणायचं म्हणजे चेष्टा वाटली काय तुम्हांला\nजंबो : आणि माझा भाला कुठाय भाल्याशिवाय मी इतक्या लांब कसा पळत जाऊ\nहुलुलूलू : तुमचा भाला ना रामाला मारला. च्यायला, एवढीशी चिल्लर खरेदी करायचीय आणि मला दहादा वरखाली करायला लावताय. अरे, मुलगा म्हणजे काय लिफ्ट समजलात काय रामाला मारला. च्यायला, एवढीशी चिल्लर खरेदी करायचीय आणि मला दहादा वरखाली करायला लावताय. अरे, मुलगा म्हणजे काय लिफ्ट समजलात काय बाजार करा नाहीतर बसा कोळसा उगाळत\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nचिं वि जोशींच्या लेखनाची आठवण आली\nचिं वि जोशींच्या लेखनाची आठवण आली.\nएके काळी चिं वि जोशींचे लेखन प्रचंड आवडत असे, या दृष्टिकोनातून बघितल्यास माझे वाक्य प्रशंसा म्हणून मानता येईल.\nज़माना बदल गया है... है ना\nअहो, चिं.वि.च कशाला, चिं.वि. तर प्राचीन झाले. बोले तो, त्या काळात तर असले विनोद खपून जायचेच जायचे. पण अर्वाचीन काळात अगदी पु.लं.च्या तुलनेने अलीकडच्या लिखाणातसुद्धा (\"प्रसिद्ध नायजीरियन कवी ठोम्बे घृअंकृम्फे छुक् छुकुम्बा यांच्या 'कानिबाल हुप् कानिबाल' या काहिली भाषेतील कवितेचा 'माणसा माणसा हुप' हा बंब बेलापूरकरकृत मराठी अध:पात\" वगैरे वगैरे; संग्रह: 'अघळपघळ') अशा प्रकारचा विनोद वाचल्याचे आणि वाचून गंमत वाटल्याचे आठवते. एक तर आमची समजही (व्यक्ती म्हणून आणि समाजघटक म्हणूनसुद्धा) त्या काळी तितपतच होती; पोलिटिकल करेक्टनेसची संकल्पना आणि तिचे गांभीर्य (बोले तो, कोणी ऐकल्यास काय होईल किंवा कोणाच्या भावना दुखावतील म्हणून नव्हे, तर हे निखालस चूक आहे म्हणून अशा गोष्टी टाळाव्यात, वगैरे) टाळक्यात अजून रुजलेले नव्हते. शिवाय, आपण भारतवंशीय रेशिष्ट नसतो असे कोण म्हणतो\nपण आता ज़माना बदल गया है असे वाटते, नाही\nअगदी , अगदी सहमत ...शिवाय\nअगदी , अगदी सहमत ...शिवाय केनियात 'जंगले ' नाहीत , आणि लुमुंबा हे सर्वसाधारणपणे पश्चिम व मध्य आफ्रिकेतील आडनाव, केनिया पूर्व आफ्रिकेत वगैरे तांत्रिक चुका न काढताही ..बाप रे म्हणावेसे वाटले .\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5628", "date_download": "2018-10-15T08:12:32Z", "digest": "sha1:6DXUC5NB6SWN2RRHNVAN4X3CZRTUHWD2", "length": 47588, "nlines": 240, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अण्णा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलेखक - अभिजीत अष्टेकर\n२०११मध्ये अण्णा जेव्हा गेले त्यावेळी मी, मावशी आणि मामी त्यांच्या शेजारीच बसून होतो. शुद्ध हरपून भ्रमित अवस्थेत ते काहीतरी पुटपुटत होते. काय बोलत होते ऐकू येत नव्हतं. ते गेल्यानंतर काही दिवसांतच सगळं व्यवस्थित सुरू झालं. पण नंतर मात्र ते सतत माझ्या स्वप्नांत दिसायचे. अजूनही येतात. मग दुसऱ्या दिवशीची अखंड सकाळ त्यांच्या आठवणीत जाते. एखाद्या माणसाला चांगला किंवा वाईट हे दोनच निकष लावून मोकळं होणं मला कधीच पटत नाही. असं कधी ठरवता येतंच नाही. जरी ठरवायचं म्हटलं तरी त्यासाठी एखाद्यासोबत दुसरा मनुष्य कसा वागतो, हा निकष तर असूच शकत नाही. कारण त्याचं वागणं हे व्यक्तींनुसार बदलत असतं. अण्णाही त्याला अपवाद नव्हते. आजीने इडल्या, द्वाशी (आंबोळी) केल्यावर ती घेऊन उभ्या पायाने आमच्या घरी आणून देणारे आणि \"लवकर खावा रे\" म्हणणारे अण्णा आजीवर मात्र सदान्‌कदा खेकसायचे. चिडचिड, आरडाओरडा करायचे.\nपण दोघांच्या जिवंतपणी आम्हाला आजी जास्त जवळची वाटूनही अजून अण्णांच्या आठवणी जास्त का येतात, हे मला अजूनही समजलेलं नाही. ते असते तर आज मुंबईला माझ्या घरी आवर्जून आले असते. तसेच हात मागे बांधून आजूबाजूच्या परिसरात फिरले असते, असं आईला नेहमी वाटतं.\nत्यांची मूर्ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. भेदक डोळे, बारीक पण काटक शरीरयष्टी, रापलेला चेहरा, तोंडाचं बोळकं, पिकलेले केस, त्यांची ती हात मागे बांधून चालण्याची लकब, कन्नडमिश्रित मराठी बोलणं, त्यांचा तो जवळजवळ प्रत्येकवेळी अंगावर असलेला हाफ स्वेटर. त्यांचे डोळे सतत चिडल्यासारखे वाटायचे पण आमच्यावर ते फारसं चिडल्याचं आठवत नाही.\nकर्नाटकातलं मुनवळ्ळी (सौंदत्ती) त्यांचं गाव. त्यांच्या बालपणीच्या आठवणी कुणालाच माहीत नाहीत. मुला-मुलींना, बायकोला कुणालाच त्यांनी कधीच काही सांगितलं नाही. माझी आजी तिच्या बालपणीच्या, तरुणपणीच्या अनेक आठवणी माझ्या आईला सांगायची. हसायची, रडायची. पण अण्णा मात्र कधी काही बोलल्याचं आईला आठवत नाही. त्यांची आई लहानपणीच वारली आणि बाबांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आई दुष्ट होती, छळायची अशातलाही काही भाग नाही. उलट ती मायाळू होती, असं आजी सांगायची. पण अण्णांचं वडिलांसोबत पटायचं नाही, त्यांना सावत्र आई होती, त्यांचं बालपण गरिबीत गेलं आणि मॅट्रिक पास झाल्यावर १९५०च्या आसपास ते रेल्वेत लागले एवढाच काय तो भूतकाळ सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावात असलेला विक्षिप्तपणा, तुसडेपणा हा लहानपणीच्या वाईट अनुभवांतून आला का आधीपासूनच तो त्यांच्या स्वभावाचा भाग होता, हे कळलं नाही. चेन्नईला सुरुवात करून मग सिकंदराबाद, कॅसलरॉक, कोल्हापूर, सांगली अशा बदल्या होत होत शेवटी ते मिरजेला आले आणि पुढची जवळजवळ ३६ वर्षं तिथेच राहिले. आईचं, माझ्या मावश्यांचं आणि मामाचं बालपण-शिक्षण मिरजेतच झालं.\nमीदेखील लहानपणापासून मिरजेतच वाढलेलो. आईबाबांच्या नोकरीमुळे मी लहानपणी दिवसभर आजी-अण्णांकडेच असायचो. शाळा सुटली की तिकडेच जाऊन जेवायचो, खेळायचो. मला ते लाडानं ‘पुट्ट्या’ म्हणायचे. घरी गेल्या-गेल्या त्यांना प्रचंड आवडणारं मारी बिस्कीट न चुकता द्यायचे. त्यांच्यासोबत अनेकदा फिरायला गेल्याचं अजूनही आठवतंय. ते अख्खा गाव चालत फिरायचे. लुना होती पण ती कधीकाळी बंद पडली, ती तशीच अंगणात उभी असायची. घरातून बाहेर पडलं की रस्त्यातला सगळ्या ओळखीच्या, मित्रांच्या घरांमध्ये डोकावून पाहणे, चौकशी करणे, इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून मग राघवेंद्रस्वामींच्या मठात दर्शन घेऊन (आणि अजून गप्पा मारून) मग कंटाळा आल्यामुळे आणि चालून-चालून पाय दुखायला लागल्याने मी \"घरी चला\" ची कॅसेट लावली की आम्ही परतायचो. त्यांची ही घरोघरी फिरण्याची सवय आजी आणि आई दोघींना आवडायची नाही. लोक मागून नावं ठेवतात, रोजरोज घरी गेले की तोंड वाकडं करतात, टाळायला बघतात असं त्यांना वाटायचं. पण अण्णांनी मात्र याची बिलकुल पर्वा केली नाही. त्यांचा तो आवडता छंद होता. लहान मुलांना चिडवणे हा त्यांचा आणखी एक आवडता उद्योग. त्याबाबतचा एक किस्सा आई अजूनही सांगते. त्यांच्या घराशेजारी एक कुटुंब होतं. येताजाता त्यांच्या घरापाशी अण्णा नेहमी थांबायचे. घरात डोकावून तिथल्या लहानग्याला कानडी हेल काढून \"काय रे चहा देणारं काय\" म्हणून उगाचच चिडवण्यासाठी विचारायचे. हे वाक्य पूर्ण होतं न होतं तोवर त्याची आई \"साखर संपली म्हणून सांग रे...\" म्हणून ओरडायची. मग कधी साखर संपायची कधी दूध, कधी रॉकेल तर कधी चहापूड. अण्णांना चेष्टेतसुद्धा चहा काही मिळाला नाही आणि ते विचारायचं थांबले नाहीत. आई, मावशी, आजी याबद्दल नेहमी त्यांची नेहमी कानउघाडणी करायच्या. \"घरी दोन कप चहा पिल्यावर तुम्हाला लोकाच्या दारात चहा मागायची गरज काय\" म्हणून उगाचच चिडवण्यासाठी विचारायचे. हे वाक्य पूर्ण होतं न होतं तोवर त्याची आई \"साखर संपली म्हणून सांग रे...\" म्हणून ओरडायची. मग कधी साखर संपायची कधी दूध, कधी रॉकेल तर कधी चहापूड. अण्णांना चेष्टेतसुद्धा चहा काही मिळाला नाही आणि ते विचारायचं थांबले नाहीत. आई, मावशी, आजी याबद्दल नेहमी त्यांची नेहमी कानउघाडणी करायच्या. \"घरी दोन कप चहा पिल्यावर तुम्हाला लोकाच्या दारात चहा मागायची गरज काय\" म्हणायच्या. पण अण्णा दाद थोडीच देणार.\nमातृभाषा कन्नड असल्याने आईसोबत, आजी-मावश्यांसोबत ते नेहमी कन्नडमधून बोलत. पण आमच्याशी मात्र मराठीतून बोलायचे. टाईम्स ऑफ इंडिया सगळा वाचून काढायचे. वाचून झालेला पेपर गुंडाळी करून हातात घेऊन गावातून फेरफटका मारायचे. अण्णांनी आम्हाला गोष्टी कधी सांगितल्या नाहीत, पण एका गोष्टीबद्दल मात्र ते भरभरून बोलायचे. ती म्हणजे रेल्वे. त्यांचं आयुष्य जिच्या सहवासात गेलं त्या रेल्वेवर त्यांचं मनापासून प्रेम होतं. मला आणि माझ्या भावाला, आनंदला पण रेल्वेबद्दल प्रचंड कुतूहल असल्यामुळे आम्ही त्याविषयी अनेक चौकशा करायचो. कदाचित नावामुळे असेल पण कॅसलरॉक स्टेशनबद्दल मला भारीच कौतुक होतं. त्यामुळे मी सतत त्यांना कॅसलरॉक कसं आहे, कुठे आहे, तिथे किल्ला आहे का, तिकडे कसं जायचं वगैरे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहायचो. आपल्या आवडीच्या विषयांवर कितीही बोललं तरी माणसाला कंटाळा येत नाही. तेही न कंटाळता सांगायचे. आम्हाला वेगवेगळे मार्ग, जंक्शन्स, स्टेशन्स, सिग्नल याबाबत सांगत राहायचे. जास्ती काही कळायचं नाही पण भारी वाटायचं. मला एसी डब्यांबद्दल खूप आकर्षण होतं. त्यातून प्रवास करावा असं वाटायचं. त्यावेळी एसीतून प्रवास करणं परवडण्यासारखं नव्हतं. पण अण्णांकडे एसीचा पास होता. आम्ही त्यांना आमची इच्छा सांगितल्यावर त्यांनी मला आणि आनंदला मिरज-कोल्हापूर असा एसीमधून घडवलेला प्रवास अजूनही आठवतो. पुढचा एक महिना आम्ही एसीतून फिरून आलो म्हणून सर्वांना भाव खात सांगत होतो हेही आठवतं.\nलहान असताना त्यांच्यासोबत रेल्वेतून फिरताना सगळ्यात जास्त भीती वाटायची ती त्यांच्या उतरून जाण्याची. गाडी मध्ये कुठे स्टेशनला थांबली की तिथल्या पार्सल ऑफिस किंवा स्टेशनमास्तर ऑफिसमध्ये जाऊन ओळख काढून बोलत बसायची खोड त्यांना होती. अख्खी हयात या वातावरणात गेल्यामुळे रेल्वे स्टेशन म्हणजे त्यांना बालेकिल्लाच वाटायचा. गाडी सुटायला लागली तरी परत यायचं ते नाव घ्यायचे नाहीत. आणि मग जरा वेग पकडला की अचानक कुठूनतरी हजर व्हायचे आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडायचा. याचा फटका आईलासुद्धा एकदा बसलेला. दिल्लीला युपीएससी परीक्षेसाठी राजधानी एक्स्प्रेसमधून जाताना मध्ये एका स्टेशनवर अण्णा जे उतरले ते गाडी सुरू झाली तरी आलेच नाहीत. तिला वाटलं की त्यांची गाडी चुकलीच. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आईने तसाच प्रवास केला. पण दोन-तीन तासांनी अचानक ते परतले आणि आईचा जीव भांड्यात पडला.\nआयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली. आपण सरकारचं खातो तर खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यामुळे संप वगैरे गोष्टींचा त्यांना तिटकारा होता. आणीबाणीच्या आधी जेव्हा संपाचं प्रस्थ वाढलेलं, त्या काळातही ते एकाही संपात सहभागी झाले नाहीत. एका संपात तर ते एकटे ऑफिसला जाऊन हजेरी लावून आले. आणीबाणी असताना 'इंदिरा गांधींनी बरोबरच केलंय', असं ते म्हणायचे. आपल्या नोकरीवर त्यांचं मनापासून प्रेम होतं.\nकट्टर धार्मिक वैष्णव ब्राह्मण कुटुंबात जन्मले असले तरी अण्णा अजिबात धार्मिक नव्हते. नास्तिक होते असं नाही म्हणता येणार, पण देव-धर्म त्यांना फारसा आवडायचा नाही. टिपिकल वैष्णव कुटुंबातलं पूजेचं, सोवळ्याचं अवडंबर, स्टीलच्या ताटात न जेवणं, गॅसवर शिजवलेले पदार्थ न खाणं असले प्रकार त्यांनी कधीच केले नाहीत. उलट हॉटेलातलं चमचमीत खायला त्यांना खूप आवडायचं. पूजापाठही ते केवळ एक दिनचर्येचा भाग म्हणून किंवा अगदीच टाळता येत नाही म्हणून करायचे. याउलट आजी मात्र प्रचंड धार्मिक आणि श्रद्धाळू होती. आजी हॉटेलमधील अन्न अजिबात खायची नाही तर अण्णांना हॉटेलमध्ये नाश्ता केल्याशिवाय चैन पडायची नाही. आजी कडक सोवळं पाळायची तर अण्णा काही पाळायचे नाहीत. त्यांचा होमिओपॅथीवर विश्वास होता. कोणे एके काळी त्यांनी होमिओपॅथीचा छोटासा कोर्स केल्यामुळे त्यांना त्यात वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याची सवय होती. मिरजेत नव्यानेच दवाखाना सुरू केलेल्या करमरकर डॉक्टरांशी ते होमिओपॅथी कशी श्रेष्ठ आहे यावरून नेहमी वाद घालत, असंही मी ऐकून आहे. मावशीचा कान प्रचंड दुखायचा तेव्हाही बरं होण्यासाठी होमिओपॅथीचाच वापर त्यांनी कुणाचंही न ऐकता अट्टाहासाने केलेला. शेवटी गुण न आल्याने आणि जखम वाढत गेल्याने कानाचं ऑपरेशन करावं लागलं. तेव्हापासून त्यांनी तो नाद हळूहळू कमी केला, असं आई सांगते.\nआईला कलेक्टर करण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यासाठी ते स्वत: रोजगार समाचार आणून, वाचून फॉर्म घेऊन येत आणि आईला भरायला लावत. परीक्षेला तिच्यासोबत जात. मुलींच्या शिक्षणाला, नोकरीला त्यांनी कधीच विरोध केला नाही. भरपूर शिकवलं. फालतू बंधनं कधीच घातली नाहीत. त्यांच्या सख्ख्या बहिणीला, आईच्या आत्याला जेव्हा अकाली वैधव्य आलं त्यावेळीदेखील आजी-अण्णांनी तिच्या केशवपनाला विरोध केला आणि पुन्हा विवाह करून देण्याचा आग्रह धरला. पण घरातल्या इतर लोकांपुढे त्या दोघांचं काही चाललं नाही. ती पुढे आयुष्यभर सोवळी राहिली.\nदुपारच्या वेळी वामकुक्षी घेताना चित्रविचित्र आवाजात ओरडायची त्यांना सवय होती. आम्हाला बळेबळेच झोपायला सांगून ते झोपायचे आणि मध्येच झटका आल्याप्रमाणे \"मी जाणार बद्रीनाथला, मी जाणार काशीला\" असं काहीबाही बरळायचे. आम्हाला हे ऐकल्यावर हसू आवरायचं नाही. मग ते दटावून झोपायला सांगायचे. शांत झोपला नाहीत तर मुल्ला येऊन घेऊन जाईल असं म्हणायचे. अनेक दिवस ही धमकी देऊनही मुल्ला न आल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचो. मग एक दिवस त्यांनी आम्हाला अद्दल घडवली. आम्ही असंच दुपारच्या वेळी ते झोपलेले असताना त्यांच्या शेजारी पडून दंगा करत होतो. त्यावेळी अचानक एक दाढीवाला, जाळीची टोपी घातलेला मनुष्य खरोखर आत आला आणि त्याने आम्हाला ५ मिनिटं बरंच काही सुनावलं. पुन्हा दंगा केला तर पळवून नेण्याची धमकीही दिली. आम्ही घाबरून गुट्ट झाल्याची खात्री पटताच तो निघून गेला. आम्ही घाबरून तसेच पडून राहिलो. आणि मग अर्ध्या तासाने उठून अण्णांनी हळूच मिश्किलपणे आम्हाला विचारलं, \"कोण मुल्ला येऊन गेला काय रे\" आम्ही आपले गप्प. नंतर खूप दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधल्याच एका माणसाला त्यांनी ती \"सुपारी\" दिल्याचं आम्हाला कळून आलं.\nआजीवर ते सतत खेकसायचे, चिडचिड करायचे. तरी एक विक्षिप्त, तिरसट पण प्रेमळ म्हातारा या पलीकडे त्यांच्या स्वभावाचे पैलू आम्हाला कधीच माहीत नव्हते. पण मग आई आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला जे सांगायची ते ऐकल्यावर हाच तो माणूस का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहायचा नाही. लहानपणी आईला आणखी एक भाऊ होता. सर्वात मोठा. त्याची तब्येत नाजूक होती आणि त्याला फीट यायची. तो कधी शाळेत गेला नाही. त्याला फीटचा झटका आला की तो वेड्यासारखं करायचा. मग अण्णा त्याला काठीने, लाथांनी झोडपून सगळा राग त्याच्यावर काढायचे. तो गुरासारखा ओरडायचा पण अण्णा त्वेषाने दातओठ खात त्याला बडवत राहायचे. आजी मध्ये पडायची पण तिलाही मार मिळायचा. असं का करायचे कुणालाच नाही माहीत. पुढे काही वर्षांनी तो वारला. माझ्या जन्माच्या खूप आधी. हे जेव्हा ऐकायचो तेव्हा मला खूप अस्वस्थ व्हायला व्हायचं. आम्ही त्यांना कधीच त्या अवतारात पाहिलं नाही. पण मग अशी कोणती गोष्ट ते असं वागायला कारणीभूत ठरत असेल, असा प्रश्न पडायचा. त्यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे आजीच्या माहेरची माणसं त्यांच्याशी नेहमीच एक अंतर राखून असायची. त्यांच्या स्वत:च्या नातेवाइकांशीही त्यांचं फार पटायचं नाही.\n२००६मध्ये आजी अचानक गेली त्यावेळी आम्ही धावत तिकडे गेलेलो. अण्णा बाहेर जिन्यातच बसलेले. दु:खात असलेले अण्णा आता काय म्हणतील हा प्रश्न पडायच्या आतच त्यांनी निर्विकारपणे मला विचारलं, \"काय पुट्ट्या, कॉलेज अॅडमिशनचं काय झालं रे\" डोळ्यात कोणताच भाव नव्हता. मी काहीच न बोलता नकारार्थी मान डोलावून पुढे गेलो.\nपुढे ते मामासोबत पुण्याला राहायला गेले आणि त्यांचं मिरज कायमचं सुटलं. एकदोन वर्षांतच त्यांना अल्झायमर झाला. त्यानंतर ते फारसं बोलायचे नाहीत. बाहेर पडणं बंद झालं. चालताना त्यांचा हात धरावा लागायचा. शुगर सतत जास्त असायची. एकदा मी त्यांच्याकडे गेलेलो, तेव्हा त्यांनी मला ओळखलंच नाही. मामीने दहा मिनिटं खटपट करून \"हा नंदाचा, तुमच्या मुलीचा मुलगा\" असं कन्नडमधून सांगितल्यावर शेवटी त्यांच्या लक्षात आलं. थोडा वेळ बोलल्यावर आणि मग काही क्षण गेल्यावर अचानक काहीतरी आठवल्यासारखं त्यांनी विचारलं, \"काय रे, हेम्या काय म्हणतोय\" काही क्षणांपूर्वी मला न ओळखणाऱ्या अण्णांना अचानक त्यांच्या वाड्याच्या अंगणात माझ्यासोबत खेळणारा माझा बालपणीचा मित्र आठवला. कदाचित अल्झायमरमुळे त्यांना तोच काळ आठवत असावा.\nत्यानंतरही एकदा गेलो तेव्हा ते काही वेळ माझ्याशी बोलले. इकडची तिकडची चौकशी झाल्यावर मग काही वेळाने मला म्हणाले, \"सर, तुम्ही नोकरी करता ना आमच्या मुलाकडं जरा बघा की. दिवसभर उनाडक्या करत फिरत असतो. जरा त्याच्यासाठी नोकरी बघाल का आमच्या मुलाकडं जरा बघा की. दिवसभर उनाडक्या करत फिरत असतो. जरा त्याच्यासाठी नोकरी बघाल का\" मी कसनुसं हसलो. मामा अजूनही ऑफिसमधून यायचा होता. काही वेळ थांबून जड मनाने परत आलो.\nअण्णा शुद्धीत असतानाची माझी आणि त्यांची ही शेवटची भेट.\nस्टीलच्या ताटात न जेवणं, गॅसवर शिजवलेले पदार्थ न खाणं असले प्रकार त्यांनी कधीच केले नाहीत.\nसोवळ्यात असलेही प्रकार असतात का\nहो , केवळ केळ्याच्या पानात\nहो , केवळ केळ्याच्या पानात किंवा पत्रावळीत जेवायचं. खास करून कर्नाटकात असतं\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n माझे बाबांचे बाबा पण\nमाझे बाबांचे बाबा पण कानडी होते. त्यांना पण अण्णा म्हणायचे \nमाझ्याशी कायम इंग्रजीत बोलायचे .. ९७ वर्षांचे असताना गेले , तेव्हा त्यांना पण वार्धक्यामुळे लक्षात राहत नसे . आईशी कानडीत बोलत आणि तिला कानडी समजत नाही असं सांगितल्यावर हताश होत शेवटी शेवटी तर त्यांना फक्त त्यांच्या मोट्ठ्या मुलाचं नाव लक्षात होतं . आज्जी आधी गेली , पण तिचं असं वेगळं काहीच आठवत नाही , अण्णांसोबत सकाळचा चहा , त्यांच्या सोबतच फिरायला जाणं , ते बघतात तेच कार्यक्रम टीव्हीवर बघणं ; सगळं काही सगळे संदर्भ आज्जी- अण्णा असेच . आज्जीला तिची भावंडं गुंडव्वा म्हणत ते मला कॉमेडी वाटायचं \nआज्जीचं सोवळं- गौरीचा स्वयंपाक ओलेत्याने करणं , कडबू , भाग्यदा लक्ष्मी बारम्मा , माझ्या \" ननगे कन्नड बरोदिल्ला\" ला कौतुकाने हसणं, चटणी पुडी , बिस्सी बेल्ले भात\nलेख वाचून काय काय आठवलं\nमस्तच आहे ललित लेख. मला तर\nमस्तच आहे ललित लेख. मला तर माझ्या विजापूर(आताचे विजयपूर) जवळ निंबाळ ह्या माझ्या आजोळी असलेल्या मामाची आठवण झाली. द्वाशी हा तर शब्द धमालच. मराठी वाचताना गोंडस वाटला. डोसा म्हणजे कन्नड मध्ये द्वाशी.\nहा लेख क‌सा काय न‌ज‌रेतून सुट\nहा लेख क‌सा काय न‌ज‌रेतून सुट‌ला काय माहिती. अफाट लिहिलं आहे. द्वाशी हा श‌ब्द ऐकून म‌लाही एक‌द‌म गारेगार वाट‌लं, मामा-माव‌शीच्या घ‌री गेल्याग‌त‌. तो त‌व्याव‌र‌चा \"द्वाशीन वास‌नी\" एक‌द‌म नाकात शिर‌ला.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nहाय‌ला होय की. ज‌ब्ब‌र‌द‌स्तच\nहाय‌ला होय की. ज‌ब्ब‌र‌द‌स्तच लिहिलेय्. अस‌ले रेल्वेडे कॅरेक्ट‌र माझ्याही घ‌रात होते. आईचे व‌डिल्. स्टेश‌न‌मास्त‌र्.\nद्वाशी त‌र अग‌दी खास श‌ब्द्. सोलापुरात द्वाशीला डोसा म्ह‌ण‌णारा माणूस मुळ‌चा सोलापुर‌क‌र न‌व्हेच्.\nम‌ला डोसा हा श‌ब्द‌च माहित न\nम‌ला डोसा हा श‌ब्द‌च माहित न‌व्ह‌ता, आई द्वाशीच म्ह‌ण‌ते. क‌णकेचे ते धिर‌डे.\nलेख नितांत‌सुंद‌र‌ आहे ख‌रोख‌र‌, व‌र आल्यामुळे वाचून झाला.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nतुम्ही र‌ंग‌विलेले अण्णांचे व्य‌क्तिचित्र‌ खूप‌ आव‌ड‌ले. ओघ‌व‌त्या भाषेत‌ आणि अभिनिवेश‌र‌हित‌ असे ते लेख‌न‌ आहे.\nस्टीलच्या ताटात न जेवणे असे प्र‌कार‌ म‌ला माहीत‌ आहेत‌. आम‌चे एक‌ नातेवाईक‌ क‌र्म‌ठ‌ होते. ते स्टील‌ची भांडी वाप‌र‌त‌ न‌स‌त‌ कार‌ण‌ ते 'लोह‌' हा भोज‌नास‌ निषिद्ध‌ अस‌लेला धातु आहे, ते चहा पीत‌ न‌स‌त‌ त‌र‌ केव‌ळ‌ दूध‌ आणि तेहि क‌पाने नाही त‌र‌ चांदीच्या भांड्याने कार‌ण‌ क‌प‌ म्ह‌ण‌जे मृत्तिका. ते प्र‌वासाला गेले त‌र‌ घ‌राबाहेर‌ असेतोव‌र‌ तोंडात‌ पाणीहि घाल‌त‌ न‌स‌त‌. जे काय‌ ख‌णेपिणे होईल‌ ते मुक्कामाला पोहोच‌ल्याव‌र‌ स्नान‌ क‌रून‌ म‌ग‌च‌. घरात‌ सुना आणि मुलींना न‌ऊवारीची स‌क्ती होती. ( हे अग‌दी स‌त्त‌रीच्या दिव‌सांम‌ध्ये. अर्थात‌ हे त‌से इत‌के दुर्मिळ‌ न‌व्ह‌ते. आम‌ची एक‌ व‌र्ग‌भ‌गिनी नाव्याने कॉलेजात‌ आली तीहि न‌ऊवारीत‌ असे कार‌ण‌ ह्या अटीव‌र‌च‌ तिच्या व‌डिलांनी तिला कॉलेजात‌ जाण्याला होकार‌ दिला होत‌ अशी ऐकीव‌ माहिती. काही म‌हिन्यांनी व‌डिलांनी ह‌ट्ट‌ सोड‌ला असावा कार‌ण‌ दोन‌तीन‌ म‌हिन्यांन‌ंत‌र‌ ती पाच‌वारीत‌ आली. ह‌ल्ली मात्र‌ पाच‌वारी सुद्धा 'देसी डे' च्या मुहूर्ताव‌र‌ वाप‌र‌ली जाते. घ‌ट्ट‌ आणि मुद्दाम‌ फाट‌लेल्या जीन्स‌ हा चालू शिष्ट‌मान्य‌ वेष‌ आहे असे वाट‌ते.)\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-coconut-production-issue-124911", "date_download": "2018-10-15T08:57:18Z", "digest": "sha1:DSB2SLAY7UOD5ROKDL4BIQHARDTWXJUU", "length": 12767, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News coconut production issue #Agricrisis नारळाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल | eSakal", "raw_content": "\n#Agricrisis नारळाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल\nबुधवार, 20 जून 2018\nकडावल - हिर्लोक पंचक्रोशीतील गावांमध्ये माकडांकडून नारळ फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने याची दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.\nकडावल - हिर्लोक पंचक्रोशीतील गावांमध्ये माकडांकडून नारळ फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने याची दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.\nहिर्लोक पंचक्रोशीतील परिसर हा डोंगराळ व अति दूर्गम असल्याने येथील शेतकऱ्यांना विविध वन्य प्राण्यांचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागतो. वन्य प्राण्यांकडून येथील शेती बागायतींचे सातत्याने नुकसान होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेती करणेच थांबवले आहे. परिणामी परिसरात पडिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर वन्य प्राण्यांबरोबरच माकडांकडून सातत्याने होणाऱ्या नुकसानामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.\nमाकडांकडून भातशेतीपासून नाचणी तसेच भाजीपाला पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच ही माकडे नारळ फळांची तर अतोनात हानी करत आहेत. माकडे कळपाने नारळ बागेत घुसतात व फळांची मोठ्या नासधूस करतात. अनेकदा कोवळी नारळ फळे खाली टाकतात. त्यामुळे मोठी आर्थिक हानी होते. हल्ली माकडांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे.\nमाकडांकडून नारळ फळांचे नुकसान झाल्यास शासनाकडून प्रति नग अतिशय अल्प नुकसान भरपाई दिली जाते; मात्र प्रत्यक्षात नारळ फळाची किंमत २५ ते ३० रूपयांपर्यत असल्याने होणारे नुकसान व मिळणारी नुकसान भरपाई, यात बरीच तफावत दिसून येते.\nबाजारभावाच्या तुलनेत भरपाई आवश्‍यक\nशेतकऱ्यांना नारळाच्या बाजारभावाच्या तुलनेने नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. माकडांकडून नारळ पिकाचे सातत्याने नुकसान होत असल्याने येथील शेतकरी मेटाकूटीला आले असून, होणाऱ्या नुकसानीची त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.\n#Specialtyofvillage लाखो रुपयांचे माठ विकणारे वारनूळ\n‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास...\n#Specialtyofvillage वैशिष्ट्यपूर्ण खुरप्यांची पाचाकटेवाडी\nशेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड...\nमाळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करा : भारिपची मागणी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : यंदा धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने माळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करावा व...\nपुणे - सांस्कृतिक कार्यक्रमांसहित सामाजिक उपक्रम राबवीत शहर व उपनगरांत नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा जागर करण्यात येत आहे. ग्रामदैवत तांबडी...\n‘दगडूशेठ’ परिसरात पेढ्यांत भेसळ\nपुणे - श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यासाठी त्या परिसरातील पेढे तुम्ही घेता. प्रसादाच्या रूपातील ते पेढे गणपतीपुढे मोठ्या भक्तिभावाने ठेवता आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/soups", "date_download": "2018-10-15T09:09:17Z", "digest": "sha1:Z65DMYYTZDHTK4WLXF53TP5G5Z6ZEZDV", "length": 15259, "nlines": 396, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Sujata Champanerkarचे सूप्स पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 40 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nआयएसबीएन १० 81 86184 34 6\n‘आइस्क्रीम्स व डेझर्टस्’ या पुस्तकाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सुजाता चंपानेरकर यांचे हे नवे पुस्तक.\nनाविन्यपूर्ण तसेच प्रचलित चवींची शाकाहारी व मांसाहारी अशी विविध सूप्स त्यांनी या पुस्तकात दिली आहेत.\nकाटेकोरपणे परंतु सोप्या भाषेत त्यांनी केलेले मार्गदर्शन गृहिणींना निश्‍चितच उपयुक्त ठरेल.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nदिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ\nलोणची, मुरांबे, जॅम, जेली, सरबते\nतुम्हीही व्हा... धडाडीचे उद्योजक\nआऊट ऑफ द बॉक्स\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.socialism.in/index.php/10847/", "date_download": "2018-10-15T09:11:33Z", "digest": "sha1:LUWCUT2SNCWAVZWOY5ASTJWKRR7DIUVG", "length": 13887, "nlines": 82, "source_domain": "www.socialism.in", "title": "पंचनामा विकासाचा -", "raw_content": "\nवेळ आली आहे पंचनामा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची. ‘देश महासत्ता होत आहे’ असा जोरदार प्रचार आपले राज्यकर्ते करत आहेत. कधी कोणी ‘इंडिया शायनिंग’च्या बाता मारतं तर कोणी ‘मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है’ची डायलॉगबाजी. पण प्रत्यक्षात डोळे उघडून अवतीभवती पाहिलं तर काय दिसतं डिग्र्यांच्या सुरळ्या हातात घेऊन सेट, नेटसह एमपीएससी, यूपीएससीच्या वाऱ्या करणारे करोडो बेरोजगार तरुण; शिक्षण, आरोग्याच्या वाढत्या खर्चाने हतबल झालेली जनता; रोजगाराच्या आशेने रोज शहरात येऊन धडकणारे तरुणांचे लोंढे व सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील हताश डोळ्यांनी कोरड्या जमिनीकडे बघत दिवस काढणारे त्यांचे गावाकडील आई–वडील डिग्र्यांच्या सुरळ्या हातात घेऊन सेट, नेटसह एमपीएससी, यूपीएससीच्या वाऱ्या करणारे करोडो बेरोजगार तरुण; शिक्षण, आरोग्याच्या वाढत्या खर्चाने हतबल झालेली जनता; रोजगाराच्या आशेने रोज शहरात येऊन धडकणारे तरुणांचे लोंढे व सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील हताश डोळ्यांनी कोरड्या जमिनीकडे बघत दिवस काढणारे त्यांचे गावाकडील आई–वडील विकासाच्या नावाखाली एकीकडे टोलेजंग टॉवर्स, चकाचक प्रकल्प उभे राहत असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, कुपोषणाने मृत्युमुखी पडणारी बालके यांचे सत्रही अथकपणे सुरु आहे. कसा लावायचा या साऱ्याचा मेळ विकासाच्या नावाखाली एकीकडे टोलेजंग टॉवर्स, चकाचक प्रकल्प उभे राहत असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, कुपोषणाने मृत्युमुखी पडणारी बालके यांचे सत्रही अथकपणे सुरु आहे. कसा लावायचा या साऱ्याचा मेळ गरज आहे चिकित्सा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची गरज आहे चिकित्सा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची विकास म्हणजे काय विकासाच्या नावाखाली राबवली जाणारी धोरणं खरंचंच देशाचा विकास करणारी आहेत का तसं नसेल तर मग याला पर्याय काय तसं नसेल तर मग याला पर्याय काय काय आहे पर्यायी विकासाची संकल्पना\nएखाद्या देशाचा विकास हा त्या देशातील –\nउपलब्ध मनुष्यबळ व त्याचा दर्जा\nशिक्षण, आरोग्य, बँकिंग यासारख्या सामाजिक, आर्थिक व्यवस्था व त्यांचा दर्जा\nया घटकांवर अवलंबून असतो. जपान, कॅनडा यासारख्या देशांकडे तरुण मनुष्यबळाची कमतरता असल्याने त्यांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तितक्याच महत्वाच्या आहेत विविध सामाजिक, आर्थिक व्यवस्था. कोणत्याही देशाच्या प्रगतीचा पाया एकप्रकारे त्या देशातील शिक्षण व्यवस्था असते. त्या जोरावरच एक कुशल मनुष्यबळ व जबाबदार नागरिक देश घडवू शकतो. त्याचप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासात बँकिंग व्यवस्थेची महत्वाची भूमिका असते.\nआधुनिक काळात राजेशाही जाऊन लोकशाहीचा स्वीकार केला गेला. लोकशाही प्रणालीत शासन हे जनतेला जबाबदार असते व तिच्या विकासाला कटिबद्ध असते. त्याबदल्यात जनता शासनास काही विशेष अधिकार बहाल करते. देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती, विविध सामाजिक, आर्थिक व्यवस्था यांवर एकप्रकारे शासनाचे नियंत्रण असते व त्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकारही शासनास असतात.\nविकास : एक राजकीय प्रक्रिया –\nया अधिकारांचा वापर करून शासन देशाचा, समाजाचा विकास करू शकते. पण….पण जर ते संपूर्ण समाजाच्या विकासाला बांधील असेल तर आणि तरच. देश किंवा समाज सपाट असत नाही. ‘आम्ही सारे भारतीय’ असे म्हणायला कितीही गोड गोड वाटले तरी (दुर्दैवाने) प्रत्यक्षात तसे असत नाही. समाजात विविध जाती, विविध गट, वर्ग असतात व अनेकदा त्यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. व्यापारी आणि शेतकरी यांचे हितसंबंध एक असत नाहीत; ना कारखान्याच्या मालकांचे व कामगारांचे हितसंबंध एक असतात. समाजातील प्रबळ घटक हे सातत्याने शासनयंत्रणेवरील आपला प्रभाव बळकट करत त्या माध्यमातून आपले हितसंबंध पुढे रेटण्याचे राजकारण करत असतात. त्या अर्थाने विकास ही केवळ आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय प्रक्रिया नसून ती प्रामुख्याने एक राजकीय प्रक्रिया आहे.\nआपल्या देशावरील ब्रिटीश राजवटीचे उदाहरण घेऊया. या राजवटीत देश कंगाल झाला, तो भिकेला लागला हे खरंच आहे. पण देश भिकेला लागला म्हणजे सगळेच भिकेला लागले का येथील शेतकरी, शेतमजूर, कारागीर हे उद्ध्वस्त झाले तरी याच धोरणांनी येथे जमीनदार, सावकारांचा एक नवा वर्ग तयार झाला तर व्यापारी जातींतील अनेकांनी इस्ट इंडिया कंपनीचे एजंट म्हणून आपला परमउत्कर्ष, विकास साधला. त्यांची ही समृध्दी ही सरळ सरळ येथील जनतेला लुटण्यात ब्रिटीश सरकारबरोबर केलेल्या भागीदारीतून आली होती. म्हणूनच भारतीय समाजातील हे वर्ग ब्रिटीश राजवटीचे खंदे समर्थक राहिले. म्हणजेच ब्रिटीशांची जी धोरणे शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या लुटीची होती ती मात्र व्यापारी, जमीनदार यांच्या ‘विकासा’ची होती. थोडक्यात, विकास ही प्रामुख्याने एक राजकीय प्रक्रिया असते. लोकशाहीच्या सत्ताकारणात थेट भाग घेणारे विविध पक्ष हे रंगमंचावरील कलाकार वाटत असले तरी प्रत्यक्ष पडद्यामागून समाजातील प्रबळ गट त्यांच्यावर प्रभाव टाकत, नियंत्रण ठेवत आपल्या हितसंबंधाचे राजकारण करत असतो. हे समजून घेतले तरच आपल्याला विकासाच्या प्रक्रियेची चिकित्सा करता येईल व मुख्य म्हणजे पर्यायी विकासाच्या दिशेने पावले टाकता येतील.\nपहिला अंक हाती देताना…\nमनुष्य स्वार्थी आहे का \nपेट्रोल दरवाढीचे खरे गुन्हेगार\nNext Postआजच्या आर्थिक मॉडेल विकासाचे आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/category/oracle/", "date_download": "2018-10-15T08:23:29Z", "digest": "sha1:WKHZPXPGDTWGQGBTSD55AQYL7XTL3GP7", "length": 21141, "nlines": 384, "source_domain": "itstechschool.com", "title": "ऑरेकल ब्लॉग्ज | त्याचे टेक स्कूल", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nओरॅकल सर्टिफिकेशन कोर्सच्या व्यवसायातील संधी आणि फायदे\nवर पोस्टेड13 एप्रिल 2018\nओरॅकल डेटाबेस प्रमाणन एक सुरुवातीला मार्गदर्शक\nवर पोस्टेड19 जून 2017\nऑरेकल सर्टिफिकेशन - संपूर्ण मार्गदर्शक\nवर पोस्टेड12 मे 2017\nसोलारिस प्रमाणन कसे मिळवायचे - 1z0821 आणि 1z0876\nवर पोस्टेड25 एप्रिल 2017\nओरॅकल डॅशबोर्ड निश्चित करणे\nवर पोस्टेड21 एप्रिल 2017\n10 ओरॅकल आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि प्रमाणन आपल्याला आपल्या करियरमधील वाढ देऊ शकतात\nवर पोस्टेड17 जानेवारी 2017\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/kumarswamy-alleges-bjp-offered-100-crore-rupees-and-cabinet-position-to-jds-mlas-in-karnataka/articleshow/64188151.cms", "date_download": "2018-10-15T09:50:29Z", "digest": "sha1:KVAJYTP5XIZV2545LUMTV6GCQTDX5MJ6", "length": 12963, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jds mlas in karnataka: kumarswamy alleges bjp offered 100 crore rupees and cabinet position to jds mlas in karnataka - karnataka: भाजपकडून आमदारांना १०० कोटींची ऑफर | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nkarnataka: भाजपकडून आमदारांना १०० कोटींची ऑफर\nkarnataka: भाजपकडून आमदारांना १०० कोटींची ऑफर\nकर्नाटकात भाजपनं आमदारांना गळाला लावण्यासाठी घोडेबाजार सुरू केला आहे. त्यांना फोडण्यासाठी भाजपनं प्रत्येक आमदारांना १०० कोटी रुपये आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी केला आहे. त्यामुळे कर्नाटकात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.\nकर्नाटकात सत्तेची रस्सीखेच सुरू झालेली असतानाच कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा जाहीर आरोप केला. जेडीएसच्या चार ते पाच आमदारांना भाजपनं प्रत्येकी १०० कोटी रुपये आणि कॅबिनेट मंत्रीपद देण्याची ऑफर दिली आहे. मात्र या आमदारांनी भाजपची ऑफर धुडकावून लावल्याचं कुमारस्वामी यांनी सांगितलं. 'भाजपनं २००८ मध्ये अवलंबिलेलं आमदार फोडीचं 'ऑपरेशन लोटस' यावेळी सुरू करू नये. नाही तर भाजपला ते महागात पडेल. भाजपने जर आमचे १० आमदार फोडले तर आम्ही त्यांचे २० आमदार फोडू,' असा इशाराही त्यांनी दिला.\nकर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर आघाडी करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून ऑफर आली होती. मात्र आम्ही काँग्रेसची ऑफर स्वीकारली. २००६ मध्ये भाजपसोबत जाऊन मोठी चुकी केली होती. त्यामुळे माझ्या वडिलांच्या राजकीय चारित्र्यावर डाग लागला होता. आता देवानं मला ही चूक सुधारण्याची संधी दिली आहे. त्यामुळेच आम्ही काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.\n'भाजपनं जनतेला १५ लाख रुपये देण्याचं लोकसभा निवडणुकीत आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन पाळण्यासाठी भाजपकडे पैसे नाहीत. पण आमदारांच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे आहेत,' असा टोलाही कुमारस्वामी यांनी लगावला. राज्यपालांनी घोडेबाजार रोखण्यासाठी योग्य तोच निर्णय घ्यावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांच्याशी तुमची भेट झाली का असा सवाल कुमारस्वामी यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर 'कोण प्रकाश जावडेकर असा सवाल कुमारस्वामी यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर 'कोण प्रकाश जावडेकर' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. भाजपच्या कर्नाटकातील विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात नसून मोदी यांनीच त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोपही त्यांनी केला.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\nInternet Shutdown: इंटरनेट सेवा विस्कळीत होणार\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nM J Akbar: अकबर यांना भारतात परतण्याचे आदेश\nAnil Ambani: काँग्रेसनं अंबानींना काय दिले\nShatrughan Sinha: शत्रुघ्न सिन्हा मोदींविरोधात लढणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1karnataka: भाजपकडून आमदारांना १०० कोटींची ऑफर...\n2Karnatak: तर रक्तपात होईल...\n3karnataka: काँग्रेसचे १२ आमदार बैठकीला गैरहजर...\n4येडियुरप्पा उद्या दुपारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ\n5Karnataka:भाजप आमच्या आमदारांच्या संपर्कात: काँग्रेस...\n6सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने दिला कोर्टाचा हवाला...\n9‘जदसे’ १० वर्षांनंतर पुन्हा केंद्रस्थानी...\n10Narendra Modi : एकीकडे आनंद, तर दुसरीकडे दु:ख: मोदी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pune-science-march-266937.html", "date_download": "2018-10-15T09:19:17Z", "digest": "sha1:WFNSQLATMS7FKFMI63JG24M4PJONZMTS", "length": 13560, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात शास्त्रज्ञांचा मोर्चा", "raw_content": "\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nया मोर्च्यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन जपला जावा, विज्ञान संशोधनासाठी केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.\nपुणे, 9 ऑगस्ट: वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात रूजावा म्हणून पुण्यात आज शास्त्रज्ञांनी सायन्स मार्च काढला. या मोर्च्यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन जपला जावा, विज्ञान संशोधनासाठी केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.\nपुण्यातील एन.सी.एल, आयसरसारख्या अनेक वैज्ञानिक संस्था आणि अंनिसचे हमीद दाभोळकर या मार्चमध्ये सहभागी झाले होते. फलज्योतिषाला विज्ञानाच्या यादीत समाविष्ट केलं जात असून विद्यापीठात शिकवलं जाणार आहे, यासंदर्भात ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांनी दु:ख व्यक्त केलं. आयुकाचे माजी संचालक डॉ.नरेश दधीची यांनीही जागतिक पातळीवर झालेल्या या सायन्स मार्चमध्ये सहभाग नोंदवला होता. विज्ञानासाठी मोर्चा, मानवतेसाठी मोर्चा असे फलक घेऊन संशोधक, शास्त्रज्ञ या मोर्चात सहभागी झाले होते. पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ससून रुग्णालयाजवळील आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा मार्च काढण्यात आला.\n'विवेकवादी विचारांसाठी शास्त्रज्ञ काम करत असतात. त्यांनाही यासाठी रस्त्यावर यावं लागत आहे. डॉ नरेंद्र दाभोळकर आणि जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाला आव्हान दिलं होतं' असं हमीद दाभोळकर म्हणाले. तर केंद्र शासनाने वैज्ञानिक संशोधनासाठी एकूण जीडीपीच्या किमान 2 टक्के तरी तरतूद करायला हवी अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ मंगला नारळीकर यांनी व्यक्त केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी मागितली 50 लाखांची खंडणी, गुन्हा दाखल\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nपुण्यात तुलसी अपार्टमेंटला लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल\nVIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही\nVIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-e-5-slr-price-paDsN.html", "date_download": "2018-10-15T08:47:16Z", "digest": "sha1:3DBUKO6XIGE5EKPO6AFKMQFWY6CIZRTT", "length": 12373, "nlines": 350, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस E 5 स्लरी सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस E 5 स्लरी\nऑलिंपस E 5 स्लरी\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस E 5 स्लरी\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस E 5 स्लरी किंमत ## आहे.\nऑलिंपस E 5 स्लरी नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस E 5 स्लरी दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस E 5 स्लरी नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस E 5 स्लरी - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस E 5 स्लरी वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.3 MP\nसेल्फ टाइमर 2 sec, 12 sec\nस्क्रीन सिझे 3 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nऑलिंपस E 5 स्लरी\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T08:05:34Z", "digest": "sha1:3T2WF4XEMPFMIOXYL5VQC4CRT2MMGCCX", "length": 14708, "nlines": 120, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "नवीन गृहप्रकल्पांच्या परवाण्यास स्थायीची काही दिवस स्थगिती | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\nHome breaking-news नवीन गृहप्रकल्पांच्या परवाण्यास स्थायीची काही दिवस स्थगिती\nनवीन गृहप्रकल्पांच्या परवाण्यास स्थायीची काही दिवस स्थगिती\nदोन्ही राजकारण्यांच्या वादात बांधकाम व्यावसायिक भरडणार\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागामार्फत दर वर्षी सुमारे एक हजार गृहप्रकल्पांना परवाणग्या दिल्या जातात. मात्र वाढत जाणारे गृहप्रकल्प आणि लोकसंख्या यामुळे पाणी, स्वच्छता, वीज या समस्या येत असल्यामुळे शहरातील काही परिसरातील नव्याने होणाऱ्या गृहप्रकल्पांना मान्यता देऊ नये असा विषय स्थायी समितीमध्ये ऐनवेळी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांचे कामकाज रखडणार आहे.\nशहरातील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी किवळे आदी भागांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे परिसरामध्ये बांधकामचे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. या गृहप्रकल्पांना पाणी, वीज, तसेच स्वच्छता देणे आवश्यक आहे. तसेच सद्या सगळीकडे पाण्याचा प्रश्न गंभीरआहे. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण अजून वाढलेले नाही. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन मगच नवीन गृहप्रकल्पांना परवाणगी दिली जाणार आहे.\nनवीन गृहप्रकल्पांना काही दिवसांसाठी परवाना न देण्याचा स्थायीचा बुधवारच्या बैठकीचा (तत्काळचा) विषय आहे. हा विषय सदस्यपारित ठराव असल्याने या विषयाचा अभ्यास करून मगच निर्णय घेतला जाणार आहे.\nविलास मडिगेरी स्थायी सदस्य\nशहरामध्ये सगळीकडे पाण्याची ओरड असल्यामुळे चिंचवड मतदार संघात पहिल्यांदा तात्पुरत्या स्वरूपात नवीन बांधकाम प्रकल्पांना परवाणा देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. जुन्या लोकांनाच पुरेसे पाणी मिळावे या उद्देशाने हा विषय घेण्यात आला आहे.\nदोन्ही राजकारण्यांच्या वादामुळे निर्णय झाल्याची चर्चा\nचिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांच्या वादामुळेच हा निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. कलाटे यांचा बांधकाम व्यवसाय असल्याने त्यांच्या प्रकल्पांना अडथळे येण्यासाठीच हा विषय केल्याची चर्चा आहे. मात्र या दोघांच्या वादामध्ये चिंचवड मतदार संघातील बांधकाम व्यावसायिकांना भरडले जात आहे. या दोघांच्या वादाचा फटका या परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे.\nचिंचवड परिसरातीलच गृहप्रकल्प का\nशहरामध्ये सगळीकडेच पाण्याची ओरड आहे. मग शहरातील सर्वच परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना काही दिवसांसाठी नवीन परवाणगे देण्यास स्थगिती दिली पाहिजे होती. मात्र तसे न करता फक्त चिंचवड विधानसभा परिसरातीलच गृहप्रकल्पांना काही दिवस स्थगिती का असा सवाल करत या विषयावर चांगलीच चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.\nशहराच्या विविध भागात गेल्या सात वर्षात बांधकामांना दिलेल्या परवानगी\n2011 मध्ये 772, 2012 साली 913, 2013 मध्ये 1157, 2014 मध्ये 1294, 2015 साली 1140, 2016 मध्ये 1523 आणि 2017 मध्ये 1790 अशा एकूण गेल्या सात वर्षात आठ हजार 889 बांधकामांना परवानग्या दिल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक जास्त परवानग्या 2017 मध्ये देण्यात आल्या आहेत.\nबांधकाम परवानगी विभागातून पालिकेला मिळालेले उत्पन्न\nबांधकाम विभागाला 2009-10 या आर्थिक वर्षात 107.32 कोटी, 2010-11 मध्ये 126.48 कोटी, 2011-12 मध्ये 190.24 कोटी, 2012-13 मध्ये 261.15कोटी, 2013-14 मध्ये 334.33 कोटी, 2014-15 मध्ये 239.03 कोटी, 2015-16 मध्ये 364.19 कोटी, 2016-17 मध्ये 351 कोटी आणि 2017-18 मध्ये399 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.\nराहुल फटांगडे हत्या प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात\nआणीबाणीकाळात कारावास भोगलेल्यांना पेन्शन मिळणार\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/toll-plaza-muzaffarnagar-saharanpur-highway-painted-saffron-colour-124257", "date_download": "2018-10-15T09:17:29Z", "digest": "sha1:LKLTJKOGBN3YCYVXRLDPJU7LG3WQPLXV", "length": 11709, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Toll plaza on Muzaffarnagar Saharanpur highway painted saffron in colour आता टोलनाकेही होणार भगवे | eSakal", "raw_content": "\nआता टोलनाकेही होणार भगवे\nरविवार, 17 जून 2018\nउत्तरप्रदेशात आता टोलनाक्यांनाही भगवा रंग देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार आल्यापासून रंग बदलण्याची मोठी मोहिम सुरू झाली आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा रंग बदलण्यात आलेला आहे. तसेच, काही सरकारी इमारतींसोबतच, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा आणि खुर्चीचाही रंग बदलण्यात आला होता. यामध्ये सरकारी शाळांचाही समावेश होता. आता यामध्ये टोलनाक्यांचाही समावेश होणार आहे.\nमुझफ्फरनगर(उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशात आता टोलनाक्यांनाही भगवा रंग देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार आल्यापासून रंग बदलण्याची मोठी मोहिम सुरू झाली आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा रंग बदलण्यात आलेला आहे. तसेच, काही सरकारी इमारतींसोबतच, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा आणि खुर्चीचाही रंग बदलण्यात आला होता. यामध्ये सरकारी शाळांचाही समावेश होता. आता यामध्ये टोलनाक्यांचाही समावेश होणार आहे.\nमुजफ्फरनगर-सहारनपूर या मार्गावरील टोलनाक्याला भगवा रंग देण्यात आला असून संपूर्ण टोलनाका भगव्या रंगाने रंगवला आहे. भगवा रंग देणं हे पूर्वीच ठरलं होतं, हा त्याच्या डिझाइनचाच एक भाग होता असं टोलनाक्याच्या व्यवस्थापकांनी यावेळी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांना भगवा रंग देण्याचा विषय हा सध्या चर्चेचा विषय बनत आहे. तर विरोधी पक्ष मात्र यावर टीका करताना दिसत आहेत.\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nशाळकरी मुले ‘कुत्ता’ची शिकार\nमुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या...\nपाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-trauma-center-93329", "date_download": "2018-10-15T09:17:16Z", "digest": "sha1:OEJZ3RO5QPNPOXYHLPVY2TCJLUUNS4B3", "length": 15713, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news trauma center कोट्यवधी खर्चूनही ट्रॉमा अर्धवटच | eSakal", "raw_content": "\nकोट्यवधी खर्चूनही ट्रॉमा अर्धवटच\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nनागपूर - रस्ते अपघातांमध्ये गंभीर जखमींना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणताना ट्रॉमा केअर विभागाची (अपघात) भूमिका अत्यंत मोलाची असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोट्यवधी रुपये खर्चून ट्रॉमा युनिट उभारले खरे, परंतु दुर्दैवाने मेडिकलमधील ट्रॉमा केअर अद्याप अर्धवट आहे. येथे रक्त संकलन केंद्रासह स्टरलायझेशन युनिट उभारले नाही. ट्रॉमामध्ये महत्त्वाची भूमिका असलेले ‘व्हॅस्कुलर सर्जन’ नसल्याची माहिती पुढे आली आहे.\nनागपूर - रस्ते अपघातांमध्ये गंभीर जखमींना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणताना ट्रॉमा केअर विभागाची (अपघात) भूमिका अत्यंत मोलाची असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोट्यवधी रुपये खर्चून ट्रॉमा युनिट उभारले खरे, परंतु दुर्दैवाने मेडिकलमधील ट्रॉमा केअर अद्याप अर्धवट आहे. येथे रक्त संकलन केंद्रासह स्टरलायझेशन युनिट उभारले नाही. ट्रॉमामध्ये महत्त्वाची भूमिका असलेले ‘व्हॅस्कुलर सर्जन’ नसल्याची माहिती पुढे आली आहे.\nज्या व्यक्तीचा अपघात झाला, त्याचा एक एक मिनिट महत्त्वाचा असतो. प्रसंगी वरवर जखमा दिसत नसल्या तरी शरीरातील अंतर्गत अवयवांना जखमा होऊ शकतात. त्यामुळे रुग्ण मृत्यूच्या दारात जाऊ शकतो. ज्याच्यासोबत अपघाताचा प्रसंग घडला, त्याची काळजी घेताना एक्‍सरे, सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफीसारखे निदान तंत्र एकाच छताखाली असावे. अंतर्गत अवयवांना क्षती झाली की नाही, झाली असेल तर त्याचे स्वरूप काय, यावरून उपचार दिशा ठरविण्यासाठी एकाच ठिकाणी काम व्हावे. परंतु, ट्रॉमा युनिटमध्ये एमआरआय नाही. याशिवाय विभागनिहाय खाटा लावल्या आहेत.\nजखमी अवस्थेत ट्रॉमामध्ये उपचारासाठी येणारा रुग्ण कोणत्याही विभागाचा नाही, तर त्याला ट्रॉमात एकाच छत्राखाली उपचार मिळावे. परंतु, तसे चित्र मेडिकलच्या ट्रॉमामध्ये दिसत नाही. कॅज्युल्टीमधून रुग्णाला ट्रॉमात हलविण्यात येते, हेच मुळात चुकीचे व्यवस्थापन सुरू असल्याची जोरदार चर्चा येथे आहे.\nमेडिकलच्या ट्रॉमामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील अनेक रुग्णांवर गंभीर शस्त्रक्रिया झाल्या. विशेष असे की, मेंदूमृताचे हृदय आणि यकृतदानासाठी पुणे, चेन्नईला येथूनच पाठवण्यात आले. साठ खाटांच्या ट्रॉमात आधुनिक यंत्र आहेत. एकाच छत्राखाली उपचार होतात. मात्र, अपघाती रुग्णांसाठी थेट ट्रॉमामध्ये दाखल करायचे असल्यास स्वतंत्र अपघात विभाग सुरू करण्यात येईल. शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.\nडॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.\nट्रॉमात गंभीर सर्जरी यशस्वी\nमेडिकलचा ड्रीम प्रोजेक्‍ट म्हणून ट्रॉमा युनिट उभारले. बांधकामासह इतर कामांसाठी २२ कोटींसह सीटीस्कॅन, सोनोग्राफी, डीएसआर, एक्‍स रे तसेच इतरही अत्याधुनिक यंत्रांवर सुमारे पन्नास कोटी खर्च झाले. पन्नास कोटी खर्चानंतर अद्यापही मुख्य रस्त्यावरून ट्रॉमाचे प्रवेशद्वार सुरू झाले नाही. मात्र, या वर्षभरात सर्जरी विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांनी हृदयातून चाकू काढण्याची केलेल्या शस्त्रक्रियेसह आतापर्यंत ८०० वर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या. अनेकांचे जीव वाचवण्यात आले, हे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासह डॉ. राज गजभिये, डॉ. सजल मित्रा यांच्यासह अनेकांचे यश आहे. मात्र, ट्रॉमा युनिटची मूळ संकल्पना आकाराला यावी, एवढेच.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246353.html", "date_download": "2018-10-15T08:52:30Z", "digest": "sha1:D3UO75NIL4SE65M7NGEUP2Y2LAUDJG7F", "length": 12245, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुष्मिता सेन 'मिस युनिव्हर्स 2017'ची परीक्षक", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nसुष्मिता सेन 'मिस युनिव्हर्स 2017'ची परीक्षक\n24 जानेवारी : अभिनेत्री सुष्मिता सेन हिची 'मिस युनिव्हर्स 2017' साठी परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. सुष्मिताने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली.\n1994मध्ये सुष्मिताने 'मिस युनिव्हर्स' हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल 23 वर्षांनी ती या स्पर्धेत सहभागी होणार आहे. पण यावेळी ती स्पर्धक म्हणून नाही तर परीक्षक म्हणून उपस्थित असेल.\nसुष्मिताने आपला मेकअप करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यासोबत तिला एक संदेशही लिहिला आहे. या घटनेमुळे 23 वर्षांनी आज एक वर्तुळ पूर्ण होत असल्याचं सुष्मिताने यात म्हटलंय. मॉडेल आणि अभिनेत्री असणारी 41 वर्षीय सुष्मिता परीक्षक म्हणून काम करण्यासाठी खूपच उत्सुकच असल्याचं कळतंय.\n30 जानेवारीला फिलिपिन्स इथे आयोजित करण्यात आलेल्या मिस युनिव्हर्स 2017 स्पर्धेत रोशमिता हरिमूर्ती भारताचं प्रतिनिधित्व करेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sushmita senपरीक्षकमिस युनिव्हर्ससुष्मिता सेन\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2018-10-15T08:49:01Z", "digest": "sha1:TGUMMKPWDIPKRPZRXED242XLHL4H27AU", "length": 5178, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चवळी - विकिपीडिया", "raw_content": "\nचवळी-दाणे-नजिकचे दृष्य, यातील काळा डोळा दिसण्यासाठी\nचवळी ही एक शेंग आहे.याची भाजी करतात. त्यातील दाण्यांना चवळीचे दाणे अथवा नुसते 'चवळी' असे म्हणतात. हे एक प्रकारचे द्विदल धान्य आहे. त्याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. ते दाणे वाळल्यावर त्यावर एक काळ्या डोळ्यासारखी खूण दिसते म्हणून याला इंग्रजीत ब्लॅक-आईड पी (काळा-डोळा असणारे दाणे) असे म्हणतात.\nअमेरिकेत याचे वेगवेगळे प्रकार मिळतात. त्याचा रंग व आकारही वेगवेगळा असतो. त्याच्या डोळ्याचा रंगही काळा, कथ्था, लाल, गुलाबी अथवा हिरवाही असू शकतो. या शेंगेतील दाणे ताजी असतांना हिरवेच असतात, पण वाळल्यावर त्याचा रंग बदलतो.\nयाच्या बीया एक कडधान्य असल्यामुळे वाळलेल्या त्या भिजवून, त्यास अंकूर फुटल्यावर, त्याची उसळ करतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मार्च २०१७ रोजी २१:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-10-15T08:11:23Z", "digest": "sha1:NETI77IN5YAWX2KRE3PSUAYW3N5X2VKW", "length": 4225, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३०३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १३०३ मधील मृत्यू\nइ.स. १३०३ मधील मृत्यू\n\"इ.स. १३०३ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १३०० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी ११:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/19255?page=1", "date_download": "2018-10-15T09:07:10Z", "digest": "sha1:P5XYD4LGK4L4SOSQAZR4Q2EV35GRLIZO", "length": 25489, "nlines": 179, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नावानंतर काय आहे? - पौर्णिमा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नावानंतर काय आहे\nसाहेबाची भाषा कशी आहे पहा-\n\"नमस्कार, मी जनार्दन अगरवाल.. मला जनार्दन म्हटलंत तरी चालेल..\"\n\"बरं बरं, तर जनार्दनराव..\"\n बरं, राव नाही, तर जनार्दनाला पुढे 'दादा', 'जी', 'भाऊ' असं काहीतरी लागणारच.. त्याला नुसत्या त्याच्या नावानं हाक मारणं आपल्या 'संस्कृतीत' बसणारं नाही ना.. अगदीच दोस्तीखातं असेल, तर जनार्दनचं 'जन्या' होणार. पण पालकांनी जे नाव ठेवलं आहे, त्याच नावात किंचितही बदल न करता, त्याला कोणतंही बिरूद वा शेपूट न जोडता त्याला संबोधणं हे आपल्या संस्कृतीत कदापि बसत नाही आदर दाखवायचा म्हणून, नुसतंच कसं नावानी हाक मारायची म्हणून, अशी काही ना काही कारणं देऊन नावानंतर काहीतरी लागतंच.\nबरं, हे नावानंतर काय लागतं, त्यावर आपला स्वत:चा काहीच कन्ट्रोल नसतो हो.. म्हणजे नाव आपलं, पण ते कसं म्हणायचं हे समोरचा ठरवणार. तो समोरचा आपल्या वयाचा, हुद्द्याचा, मानाचा, समाजातल्या त्याच्या आणि आपल्या स्थानाचा सारासार विचार करणार आणि मग ठरवणार आपली लायकी- मग कधी पुढे लागणार दादा, कधी काका, कधी सर हे अर्थातच स्त्रियांनाही लागू आहे..त्यांना तर अनंत शेपटं- ताई, मावशी, काकू, वहिनी, आजी वगैरे.. एखादा रिक्षावाला 'अगं ए मावशे, नीट बघ की समोर' असं म्हणेल, तर त्याच स्त्रीला ऑफिसमधले लोक 'मॅडम' म्हणतील.. आजकालच्या फॅशनीप्रमाणे झोपडपट्टीत रोज एक नेता निर्माण होत असतो.. सहाजिकच त्याचे अनुयायी त्याला 'दादा' म्हणतात, आणि तो ज्यांच्या प्रभावाखाली आहे ते सगळे 'साहेब' आपोआपच होतात\nलग्न झाल्यानंतर मुलींना अपरिहार्यपणे चिकटणारं शेपूट म्हणजे 'काकू' जणू काही लग्न करणार्‍या सर्व जणी ह्या 'काकूबाई' कॅटॅगरीच असतात जणू काही लग्न करणार्‍या सर्व जणी ह्या 'काकूबाई' कॅटॅगरीच असतात पण त्याला इलाज नाही पण त्याला इलाज नाही कालची 'ताई' आज लग्न झाल्यावर 'काकू' होते.. हे मी माझ्यावर गुदरलेल्या त्या हृदयद्रावक प्रसंगानंतर शपथपूर्वक सांगू शकते कालची 'ताई' आज लग्न झाल्यावर 'काकू' होते.. हे मी माझ्यावर गुदरलेल्या त्या हृदयद्रावक प्रसंगानंतर शपथपूर्वक सांगू शकते लग्न झाल्याच्या दुसर्‍या दिवशी मला सासरच्या शेजारणीची चांगली कॉलेजमध्ये जाणारी कन्या 'काकू' म्हणली होती लग्न झाल्याच्या दुसर्‍या दिवशी मला सासरच्या शेजारणीची चांगली कॉलेजमध्ये जाणारी कन्या 'काकू' म्हणली होती आणि कहर म्हणजे ज्याच्यामुळे मी 'काकू' झाले, त्याचं प्रमोशन नाही झालं आणि कहर म्हणजे ज्याच्यामुळे मी 'काकू' झाले, त्याचं प्रमोशन नाही झालं तो मात्र 'दादा'च आम्ही काही मैत्रिणींनी मात्र आमच्या मुलांना ट्रेन केलंय- ते आम्हाला संबोधतांना 'मावशी' म्हणतात, 'काकू' नाही 'मावशी' कसं गोड वाटतं, जवळीक दाखवतं आणि वयदर्शकही मुळीच नाही.. शिवाय ते नातं आईकडूनचं आहे. 'काकू' म्हणजे अगदी 'वडिलांच्या भावाची/ मित्राची बायको' असा लांबचा वळसा घालून येतं आणि अजूनच नकोसं होतं\nलहान मुलं मात्र समोरच्याचं बरोब्बर मूल्यमापन करतात- ते त्यांच्या अँगलने लोकांकडे बघून त्यांचं वय ठरवून हुद्दाही ठरवतात. आम्ही लहानपणी वाड्यात रहात असताना वाड्यातल्या ताईच्या २ वर्षीय मुलानी सर्वप्रथम माझ्या आईला 'आजी' केलं होतं आम्हांला तेव्हा फार गंमत वाटली होती.. पण हेच मी चांगल्या कळत्या वयात केलं होतं आम्हांला तेव्हा फार गंमत वाटली होती.. पण हेच मी चांगल्या कळत्या वयात केलं होतं मी पेईंग गेस्ट म्हणून ज्या बाईंकडे रहायला गेले त्या टिपिकल गोर्‍या, घार्‍या आणि पांढर्‍या केसांच्या अंबाडा घालणार्‍या एकारांत होत्या. सहाजिकच मी त्यांना 'आजी' म्हटले.. मी असं म्हटल्याबरोब्बर तिथल्या आधीचा मुली फिस्सकन हसल्या.. मला कारण कळलं नाही मी पेईंग गेस्ट म्हणून ज्या बाईंकडे रहायला गेले त्या टिपिकल गोर्‍या, घार्‍या आणि पांढर्‍या केसांच्या अंबाडा घालणार्‍या एकारांत होत्या. सहाजिकच मी त्यांना 'आजी' म्हटले.. मी असं म्हटल्याबरोब्बर तिथल्या आधीचा मुली फिस्सकन हसल्या.. मला कारण कळलं नाही सत्तरीच्या बाईला 'आजी' नाही म्हणायचं तर काय म्हणायचं सत्तरीच्या बाईला 'आजी' नाही म्हणायचं तर काय म्हणायचं तर त्या म्हणल्या त्यांना सगळे 'काकू' म्हणतात. तूच पहिली 'आजी' म्हणणारी तर त्या म्हणल्या त्यांना सगळे 'काकू' म्हणतात. तूच पहिली 'आजी' म्हणणारी त्यांनाही ते आवडलं नव्हतंच.. 'आजी त्यांनाही ते आवडलं नव्हतंच.. 'आजी बरं बरं. झालेच आहे आता वय बरं बरं. झालेच आहे आता वय आजीच म्हण हो' असा शेलका आलाच होता, पण मी त्यांना तिथे असेपर्यंत 'आजी'च म्हणत राहिले\nअसं थेट वयदर्शक बिरूद लागलं की एकट्या बायकांनाच वाईट वाटतं असा समज असेल तर काढून टाका.. पुरुषही आपल्या इमेजबद्दल किती 'हळवे' असतात हे नुकतंच समजतंय.. आमच्या इथे गाड्या धुणारे, इस्त्रीचे कपडे नेणारे, दूधवाला, पेपरवाला हे सगळे जसे मला 'काकू' म्हणतात, त्याच ओघात माझ्या नवर्‍याला राजरोसपणे 'काका' म्हणतात आणि दर वेळी ते त्यांच्याकडून निमूटपणे ऐकून घेताना त्याच्या हृदयाला घरंबिरं पडतात दरवेळी त्याने 'काका' ऐकलं की तो स्वत:चीच समजूत काढतो-\"आजकाल मला सगळे 'काका' म्हणतात चक्क दरवेळी त्याने 'काका' ऐकलं की तो स्वत:चीच समजूत काढतो-\"आजकाल मला सगळे 'काका' म्हणतात चक्क मी काही इतका मोठा दिसत नाही.. अजूनही मला लोक विचारतात, 'इंजिनिअरिंग करून पाचसात वर्षच झाली असतील नाही तुम्हाला मी काही इतका मोठा दिसत नाही.. अजूनही मला लोक विचारतात, 'इंजिनिअरिंग करून पाचसात वर्षच झाली असतील नाही तुम्हाला' म्हणून ह्या लोकांना काही कळत नाही काका म्हणतात शहाणे. शहाणे कसले वेडे आहेत झालं काका म्हणतात शहाणे. शहाणे कसले वेडे आहेत झालं' मीही 'च्च, खरंच लोक ना..' असं म्हणत त्याच्या समर्थनार्थ मान हलवते, असा विचार करत, की नक्की कोणाला जास्त कळतं ते दिसतंच आहे की\nतसंच, आमचे काही अविवाहित मित्र आहेत, त्यांचा असा आग्रह आहे, की जोवर त्यांचं लग्न होत नाही, तोवर त्यांना 'काका' म्हणण्यात येऊ नये.. जोवर ते बॅचलर आहेत, तोवर ते वयाने लहानच आहेत आणि त्यांना 'दादा'च म्हणण्यात यावं त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हाटल्यावर तर चक्क 'अंकल मत कहो ना..'चा टाहोही फोडतात ते त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हाटल्यावर तर चक्क 'अंकल मत कहो ना..'चा टाहोही फोडतात ते आता ह्यांनी चाळिशी गाठेस्तोवर लग्न नाही केलं तरी 'दादा'च रहाणारेत की काय आता ह्यांनी चाळिशी गाठेस्तोवर लग्न नाही केलं तरी 'दादा'च रहाणारेत की काय त्यांचं पाहून मला माझ्या आजीचं वाक्य आठवतं- माझ्या बहिणीला मुलगा झाल्यानंतर कोणीतरी माझ्या वडिलांना गंमतीनं म्हणालं- \"तुम्ही आजोबा झालात, म्हणजे म्हातारे झालात आता त्यांचं पाहून मला माझ्या आजीचं वाक्य आठवतं- माझ्या बहिणीला मुलगा झाल्यानंतर कोणीतरी माझ्या वडिलांना गंमतीनं म्हणालं- \"तुम्ही आजोबा झालात, म्हणजे म्हातारे झालात आता\" त्यावर आजी लगेच, \"जोवर मी जिवंत आहे, तोवर माझ्या मुलाला कोणी म्हातारं म्हणायचं नाही\" त्यावर आजी लगेच, \"जोवर मी जिवंत आहे, तोवर माझ्या मुलाला कोणी म्हातारं म्हणायचं नाही\" काहीकाही गोष्टींना लॉजिकच नसतं हेच खरं\nथोडक्यात, एखादा आपलं नाव कसं प्रेझेन्ट करावं हे ठरवू शकतो- आडनाव लावायचं की नाही, आईचं नाव मध्ये लावायचं की वडिलांचं, नावामागे श्री. लिहायचं की रा.रा., सौ., की कु., की श्रीमती. की काहीच नाही, पण आपल्या नावानंतर लागणारं शेपूट मात्र अपने हाथमें नही बाबा. लोकांना काही सांगायला जावं, तर 'आँटी मत कहो ना' सारखा विनोद होतो आणि जे नकोय ते हट्टानं मागे चिकटतं. त्यामुळेच शेक्सपियरही इतकंच म्हणून गेला, की 'नावात काय आहे' 'नावापुढे काय आहे' 'नावापुढे काय आहे' हा प्रश्न मात्र ऑप्शनलाच टाकला त्यानेही\nही तर साध्या माणसांची कहाणी झाली.. खुद्द गणरायाला तरी आपण कुठे सोडलंय गजाननाच्या स्तुतीपर शेकडो श्लोक आहेत, आरत्या आहेत, गाणी आहेत, विशेषणं आहेत आणि सगळी अगदी यथोचित आहेत. तरीही प्रेमाने हाक मारायची असता, आपण 'बाप्पा' च म्हणतो ना गजाननाच्या स्तुतीपर शेकडो श्लोक आहेत, आरत्या आहेत, गाणी आहेत, विशेषणं आहेत आणि सगळी अगदी यथोचित आहेत. तरीही प्रेमाने हाक मारायची असता, आपण 'बाप्पा' च म्हणतो ना ह्या 'बाप्पा' मधून आपल्याला वाटणारा सर्व आदर आणि प्रेम अगदी स्वच्छपणे दिसतं.. पण खुद्द बाप्पाला आवडत असेल का बरं असं आपण त्याला एकेरी हाक मारणं ह्या 'बाप्पा' मधून आपल्याला वाटणारा सर्व आदर आणि प्रेम अगदी स्वच्छपणे दिसतं.. पण खुद्द बाप्पाला आवडत असेल का बरं असं आपण त्याला एकेरी हाक मारणं त्याची इच्छा असेल की त्याच्या भक्तांनी त्याला आदरार्थी हाक मारावी, तर त्याची इच्छा असेल की त्याच्या भक्तांनी त्याला आदरार्थी हाक मारावी, तर दरवर्षी गणपतीउत्सव 'श्रीमान विघ्नहर्ता, लंबोदर, रत्नजडित, मुकुटमंडित गजाननराव ह्यांचा उत्सव' ह्या भारदस्त नावाने साजरा झाला असता तर दरवर्षी गणपतीउत्सव 'श्रीमान विघ्नहर्ता, लंबोदर, रत्नजडित, मुकुटमंडित गजाननराव ह्यांचा उत्सव' ह्या भारदस्त नावाने साजरा झाला असता तर छे बुवा 'बाप्पा' ही आमची लाडकी उपाधी आहे.. आम्ही तेच वापरणार\nतर, जिथे खुद्द गणपतीलाही चॉईस नाही देत आपण, तिथे आपणासारख्या मर्त्य मानवांना काय असणार जे काही शेपूट लागेल ते निमूट ऐकून घेऊ, अगदीच काहीच्याकाही असेल, तर दोन सेकंद हसू आणि सोडून देऊ.. (तरीपण जाताजाता माझी एक प्रायव्हेट प्रार्थना रे बाप्पा- जास्तीतजास्त लोक मला 'ताई' म्हणूदे, 'काकू' माझ्या नावामागे मी पन्नास वर्षाची झाल्यानंतरच लागू दे रे बाबा जे काही शेपूट लागेल ते निमूट ऐकून घेऊ, अगदीच काहीच्याकाही असेल, तर दोन सेकंद हसू आणि सोडून देऊ.. (तरीपण जाताजाता माझी एक प्रायव्हेट प्रार्थना रे बाप्पा- जास्तीतजास्त लोक मला 'ताई' म्हणूदे, 'काकू' माझ्या नावामागे मी पन्नास वर्षाची झाल्यानंतरच लागू दे रे बाबा) बोला 'गणपती बाप्पा, मोरया) बोला 'गणपती बाप्पा, मोरया\nमायबोली गणेशोत्सव २०१० सांस्कृतिक कार्यक्रम\nछान ग. परवाच एका तिशीतल्या\nपरवाच एका तिशीतल्या मुलीने विचारलं, तुम्हाला पहिल्या नावाने हाक मारायला कसतरीच वाटतं तर म्हटल मग ताई म्हण तर म्हणे मावशी म्हणते. म्हटलं काकू सोडून काहिही म्हण.\nमस्त विषय आणि लेखही छान.\nमस्त विषय आणि लेखही छान. आवडला.\nजोवर ते बॅचलर आहेत, तोवर ते वयाने लहानच आहेत आणि त्यांना 'दादा'च म्हणण्यात यावं>> खरं आहे. रुयामच्या चळवळीला पाठिंबा.\nतसंच, आमचे काही अविवाहित\nतसंच, आमचे काही अविवाहित मित्र आहेत, त्यांचा असा आग्रह आहे, की जोवर त्यांचं लग्न होत नाही, तोवर त्यांना 'काका' म्हणण्यात येऊ नये.. जोवर ते बॅचलर आहेत, तोवर ते वयाने लहानच आहेत आणि त्यांना 'दादा'च म्हणण्यात यावं >>>>>>> हे साफ चूक आहे >>>>>>> हे साफ चूक आहे आमचा अनुभव काही वेगळच सांगतो. त्यातला काही मित्रांना \"काका\" आणि काहींना \"दादा\" म्हणावं असं तुमच्या घरात शिकवलं जातं (त्यांची मर्जी काहीही असो)... त्यामागचं \"खरं\" कारण आम्हांला माहित आहे...\nएकदम मस्त लेख खुसखुशीत...\nएकदम मस्त लेख खुसखुशीत...\n<<'मावशी' कसं गोड वाटतं, जवळीक दाखवतं आणि वयदर्शकही मुळीच नाही.. >> खरच\n<<ज्याच्यामुळे मी 'काकू' झाले, त्याचं प्रमोशन नाही झालं तो मात्र 'दादा'च\nमी एकीकडे गणपतीला गेलेले तर तिथे असलेली मुलगी मला बोलली काकू थंड पाणी चालेल का थंडच स्वरात तिला सांगितले आधी मला काकू बोलू नकोस....\nमस्त जमलाय ग लेख.\nमस्त जमलाय ग लेख. नेहमीप्रमाणेच.\nतिच्या खर्‍याखुर्‍या काकाचा मित्र म्हणून लग्ना आधी मलाही लिम्बी काका असेच हाकारायची\nकालौघात माझा \"काकाभाई नवरोजी\" बनला ती बाब विरळा\nमस्त लहान मुले, मंगळसूत्र\nलहान मुले, मंगळसूत्र बघितले की एकदम काकू करून टाकतात. मी लग्न झाल्यावर एकदा आईकडे गेले होते तेव्हाचा प्रसंग आठवला. शेजारचा ४थी तला एक मुलगा ओंकार आणि त्याचा मित्र खेळत होते. मी कशासाठीतरी ओंकारला हाक मारली, त्याने ऐकले नसावे, त्याचा मित्र माझ्या गळ्यातले मंगळसूत्र पाहून \" ओम्कार त्या काकू तुला बोलावताहेत\" असं म्हणाला. ओ़ंकार त्याला म्हणतोय्, \"ए ती ताई आहे, काकू नको म्हणू\"\nमस्त लेख पूनम ताई\nमस्त लेख पूनम ताई\nसंयोजकांचेही आभार, त्यांनी मला ह्या उपक्रमात लिहायला संधी दिली, त्याबद्दल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/morsi-badie-death-penalty-was-canceled-16694", "date_download": "2018-10-15T09:14:09Z", "digest": "sha1:SPY53KJ3ZZV7II2JW4KOMSPEHWPOWJER", "length": 11634, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "morsi & badie the death penalty was canceled मोर्सी, बदेई यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द | eSakal", "raw_content": "\nमोर्सी, बदेई यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nकैरो - इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहंमद मोर्सी आणि मुस्लिम ब्रदरहूडचे सर्वोच्च नेते मोहम्मद बदेई यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा अपिलीय न्यायालयाने मंगळवारी रद्द केली.\nकैरो - इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहंमद मोर्सी आणि मुस्लिम ब्रदरहूडचे सर्वोच्च नेते मोहम्मद बदेई यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा अपिलीय न्यायालयाने मंगळवारी रद्द केली.\nदेशात झालेल्या २०११ मधील उठावादरम्यान तुरुंग फोडून मोठ्या प्रमाणात कैदी पळाल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. अपिलीय न्यायालयाने अन्य २१ जणांची जन्मठेपेची शिक्षाही रद्द केली आहे. बदेई यांच्यासह पाच जणांनी मृत्युदंडाच्या शिक्षेला आव्हान दिले होते. त्यांच्यावरील खटल्याची पुन्हा सुनावणी होणार आहे. मोर्सी आणि ब्रदरहूडच्या नेत्यांना जून २०१५ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. वादी अल-नत्रून हा तुरुंग फोडून कैदी पळाले होते.\nयाप्रकरणी तुरुंगाच्या इमारतीला आग लावणे, खून करणे, शस्त्रे लुटणे आणि कैद्यांना पलायनास मदत करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात\nआले होते. मोर्सी यांना अन्य दोन खटल्यांत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इराण, लेबनॉनमधील दहशतवादी गट हिज्बुल्ला आणि पॅलेस्टाईनमधील हमाससाठी हेरगिरी केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तसेच, राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित कागदपत्रे चोरून कतारला दिल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत.\nबोलण्याच्या गोष्टी (डॉ. वैशाली देशमुख)\nअनेकदा मुलं भलत्या विषयांवर, भलत्या वेळेला किंवा भलत्या लोकांसमोर अचानक काहीतरी प्रश्न विचारतात आणि मग पालक बहुतेकदा ठरलेली उत्तरं देतात. खरं तर कधी...\nलष्कराच्या हल्ल्यात हिज्बुलचा 'स्कॉलर' दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील हंदवाड्यात दहशतवादी व लष्करामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत...\nपुणे पोलिस दलामध्ये येणार बॉम्ब शोधक व नाशक \"दक्ष' रोबोट.\nपुणे : \"स्मार्ट पोलिसिंग'वर भर देणाऱ्या पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त \"दक्ष' हा रोबोट घेतला आहे. आगामी...\nसोलापूर - स्फोटके बनविण्यासाठी लागणाऱ्या १४ डिटोनेटरसह इतर साहित्य पोलिसांनी सोमवारी पहाटे जप्त केले. भय्या चौकातील नरसिंग गिरजी मिल कंपाउंड परिसरात...\nनवाज शरीफ, अब्बासींची लाहोर न्यायालयात हजेरी\nलाहोर (पीटीआय) : मुंबईवर 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. या खटल्याच्या सोमवारी झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/fake-loan-waiver-scheme-problamatic-farmers-said-raju-shetty-126786", "date_download": "2018-10-15T08:50:43Z", "digest": "sha1:5OYLO4WD7XY7Q65YQU6W6JLIHGHQTNX7", "length": 13916, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "fake Loan Waiver scheme is problamatic for farmers said raju shetty फसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी आणखी कोंडीत: खा. शेट्टी | eSakal", "raw_content": "\nफसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी आणखी कोंडीत: खा. शेट्टी\nगुरुवार, 28 जून 2018\nराहुरी फॅक्टरी (नगर) : \"इथेनॉल दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही. कर्जमाफी फसवी ठरली. त्यामुळे शेतकरी आणखी आर्थिक कोंडीत सापडला. दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमाफी ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली. तरच शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील.\" असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.\nकाल (बुधवारी) रात्री टाकळीमियाँ (ता. राहुरी) येथे शेतकरी मेळाव्यानंतर खा. शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'स्वाभिमानी' चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, नूतन जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते.\nराहुरी फॅक्टरी (नगर) : \"इथेनॉल दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही. कर्जमाफी फसवी ठरली. त्यामुळे शेतकरी आणखी आर्थिक कोंडीत सापडला. दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमाफी ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली. तरच शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील.\" असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.\nकाल (बुधवारी) रात्री टाकळीमियाँ (ता. राहुरी) येथे शेतकरी मेळाव्यानंतर खा. शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'स्वाभिमानी' चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, नूतन जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते.\nखा. शेट्टी पुढे म्हणाले, \"इथेनॉलचे दर साडेतीन रुपयांनी वाढविले. पण त्यावर जीएसटी लावला. तो रद्द केला पाहिजे. उत्पादना नंतर एक महिन्याच्या आंत तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदी केले पाहिजे. परंतू तसे होत नाही. तेल कंपन्या केंद्र सरकारचे ऐकत नाहीत. केंद्राच्या धोरणांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत इथेनॉल दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही.\"\n\"शेतमालाला दीडपट हमीभाव. तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी साठी देशातील १९३ संघटना एकत्र आल्या आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनात ही दोन्ही विधेयके लोकसभेसमोर मांडणार आहे. सर्व पक्षांनी या विधेयकांना पाठींबा द्यायला हवा. या विधेयकांचे कायद्यात रुपांतर होईल. तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील.\"\n\"राज्य सरकारची कर्जमाफी फसवी ठरली. एक वर्षापासून बँकांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यावरील व्याजासाठी बँका शेतकऱ्यांना तगादे करीत आहेत. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही. दूधाचे दर पडले. शेतमालाचे दर कोसळले. खरीप तोंडावर असतांना शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी सरकार पासून दूरावला आहे.\" असेही खा. शेट्टी यांनी सांगितले.\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nआठवड्यापूर्वी कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा खानदेशच्या भूमीतून सुरू झाला...कॉंग्रेसी नेत्यांच्या दाव्यानुसार त्याला प्रतिसादही मिळाला.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/rain-started-in-sangli-nanded-and-solapur-maharashtra/articleshow/64190255.cms", "date_download": "2018-10-15T09:51:19Z", "digest": "sha1:JOAXXSVY66WXKA2Z3TWUU5SKGIVGHCVU", "length": 10649, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: rain started in sangli nanded and solapur maharashtra - नांदेड, सांगली-सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nनांदेड, सांगली-सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस\nनांदेड, सांगली-सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस\nपश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूरसह मराठवाड्यातील नांदेडमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे त्रेधातिरपीट उडाली असली तरी, उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला.\nसांगली जिल्ह्यात सांगली शहर, तासगाव, मिरज आदी परिसरांत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सांगली आणि तासगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. मराठवाड्यातील नांदेडमध्येही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला.\nदरम्यान, पुढील २४ तासांत मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:हवामान खाते|सातारा|सांगली|वादळी वारे|पाऊस|नांदेड|Solapur|sangli|rain in Maharashtra|Nanded\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\n५० रुपये न दिल्यामुळे गळ्यावरून फिरवला वस्तरा\nआंबेडकर प्रतिसाद द्या; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची साद\nरेल्वेत दरोडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nमार्चअखेर एसटी बस ‘ऑनलाइन’\nDrought: 'संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1नांदेड, सांगली-सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस...\n2दंगलीत दहा कोटींचे नुकसान...\n3उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलिसांचा केला गौरव...\n4आरोग्य उपसंचालकपदी डॉ. स्वप्नील लाळे...\n5दंगलप्रकरणात आणखी तिघांना कोठडी...\n6दगंलप्रकरणी खान याची शरणागती...\n8जंजाळच्या अटकेसाठी अडीच तासांची कसरत...\n9कर्नाटकमधील विजयाबद्दल भाजपचा जल्लोष...\n10जंजाळ, फेरोज खान पोलिस कोठडीत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%93%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:33:28Z", "digest": "sha1:VKELS36L5P2BBW4QOGC3NFK7AASFXHHY", "length": 8752, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ओढे, नाल्यांच्या कडेला बांधकाम बंदी उठविली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nओढे, नाल्यांच्या कडेला बांधकाम बंदी उठविली\nपुनर्विकासास वाव : राज्य शासनाच्या नियमावलीत सुधारणा\nपुणे – शहरातील ओढे आणि नाल्यांच्या कडेला 6 व 15 मीटरच्या परिसरात बांधकामांवर घालण्यात आलेली बंदी अखेर राज्य शासनाने मागे घेतली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त हे विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार नाल्यापासूनच्या किमान अंतरामध्ये सवलत देऊ शकणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक रखडलेल्या बांधकामांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखड्यास मान्यता देताना राज्य सरकारने शहरातील ओढ्या आणि नाल्यांच्या कडेने 6 व 15 मीटरच्या परिसरात बंदी घालण्याची तरतूद नव्याने केली होती. त्यामुळे पुणे शहरातील आंबिल ओढा, माणिक नाल्यांपासून अनेक नाल्यांच्या कडेने असलेली बांधकामे अडचणीत आली होती. पुनर्विकासाठी आलेल्या परंतु ओढ्या-नाल्यांच्या कडेने असलेली ही सर्व बांधकामे थांबली होती. यामुळे नाल्यालगतचे छोटे प्लॉटधारक तसेच लहान घरांचा पुनर्विकास थांबला होता.\nबांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत झालेली ही चूक दुरुस्त करण्यासाठी महापालिकेत शहर सुधारणा समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने ठराव मान्य करण्यात आला होता. त्यावर हरकती-सूचना मागवून सर्व अभिप्रायासह महापालिकेकडून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून होता. अखेर राज्य सरकारकडून त्यास शुक्रवारी मान्यता देण्यात आली. शहरातील ओढे-नाल्यांच्या कडेने सहा आणि पंधरा मीटरच्या परिसरात बांधकामांवर असलेली बंदी उठविली आहे. तसेच अशा बांधकामांना परवानगी देताना काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यास मान्यता देण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान केले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक वाडा मालक आणि जुन्या इमारतींच्या मालकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचीनमधील मुस्लिमांवर आणखी निर्बंध-हलाल उत्पादनांवर बंदी\nNext articleवल्लभनगर एस. टी. आगार तोट्यात\nबोगस माध्यमिक शाळांना झटका\nविद्यापीठाचे निकाल यंदा वेळेत लागणार\nमतदार नाव नोंदणीत 9 हजारांवर अर्ज\nमहापालिकेतील “झिरो’ पेंडन्सी कागदावरच\nभाजप खडकवासलातर्फे फुड लायसन्सचे वाटप\nनाट्य परिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/senior-mumbai-police-officer-himanshu-roy-allegedly-commits-suicide/articleshow/64122576.cms", "date_download": "2018-10-15T09:49:25Z", "digest": "sha1:GDW3U7WB6BJOK5R5L7U6M2Z3E2DWRM4L", "length": 13471, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Himanshu Rpy: Senior Mumbai Police Officer, Allegedly Commits Suicide | Himanshu Roy: माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nHimanshu Roy: माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या\nHimanshu Roy: माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या\nमुंबई: एटीएसचे माजी प्रमुख हिमांशू राय यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दुर्धर आजाराने त्रस्त झाल्यामुळेच त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतं. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दल हादरून गेलं आहे.\nफिटनेसवर प्रचंड भर देणारे हिमांशू रॉय यांना हाडांचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. एटीएसमध्येच असताना त्यांना हा आजार झाला होता. त्यामुळे गेली दोन वर्ष ते वैद्यकीय रजेवर गेले होते. अमेरिकेत जाऊन त्यांनी उपचारही घेतले होते. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती. मात्र तरीही त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळेच त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी असं सांगण्यात येतं. आज दुपारी हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. रॉय यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.\nरॉय हे १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. हुशार आणि धाडसी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात सह पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांनी अनेक हायप्रोफाइल केसेस हाताळल्या होत्या. पत्रकार जेडे मर्डर केसपासून विंदू दारा सिंगच्या आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणापर्यंतच्या अनेक केसेस त्यांनी हाताळल्या होत्या. विंदू दारा सिंगला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस आणि अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरण आदी प्रकरणं सोडविण्यात रॉय यांची मोठी भूमिका होती.\n>> १९९५ मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं\n>> अहमदनगर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते.\n>> नाशिकचे आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते.\n>> २००९ साली मुंबईत पोलीस सहआयुक्त पदावर काम केलं.\n>> सायबर सेलमध्येही काम केलं.\n>> महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख होते.\n>> राज्याचे महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पद सांभाळलं.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nएपीजे अब्दुल कलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरा\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\n#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं\nकेसरकरांविरोधात पोलिस तक्रार दाखल\nमुंबईतील दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; १ ठार\nनाना पाटेकरांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी\nMe Too: नाना पाटेकरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1Himanshu Roy: माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या...\n2...म्हणून तुम्हाला आरक्षित रेल्वे तिकीट नाही मिळत...\n3meenekshi thapa: हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेप...\n4तब्येतीची काळजी घ्या, पवारांचा भुजबळांना सल्ला...\n5Mrinalini Sarabhai: मृणालिनी साराभाईंना गुगलची मानवंदना...\n6३१ मेल, एक्स्प्रेस रद्द\n7सेनेमुळे गमावले ‘अवैध’चे नियमितीकरण...\n9कोरेगाव भीमा दंगल; आरोपींना दिलासा नाही...\n10मद्यपी रेल्वे पोलिसाची चौकशी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/pathan-suit-again-25571", "date_download": "2018-10-15T08:46:55Z", "digest": "sha1:S35PDO7BA47PDQCB5DU42MVLM5COOIP4", "length": 9877, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pathan suit again पुन्हा पठाणी सूट | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 11 जानेवारी 2017\n\"रईस'मध्ये शाहरूख आपल्याला पठाणी सूटमध्ये दिसतो. त्याचा हा लूक एकदम हॅण्डसम आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा एकदा पठाणी सूटची फॅशन आली आहे. साध्या पठाणीपासून ते एकदम भरजरी पठाणीसह सगळ्या प्रकारचे पठाणी सूट विक्रीस आहेत. अनेक स्टार्स ही पठाणी घालून मिरवताना दिसताहेत. नुकत्याच झालेल्या\"कॉफी विथ करण'मध्ये शाहरूखबरोबर\nसलमानही पठाणी वेशात होता; तर अजय देवगणही एका इव्हेंटमध्ये पठाणी सूटमध्ये वावरत होता.\n\"रईस'मध्ये शाहरूख आपल्याला पठाणी सूटमध्ये दिसतो. त्याचा हा लूक एकदम हॅण्डसम आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा एकदा पठाणी सूटची फॅशन आली आहे. साध्या पठाणीपासून ते एकदम भरजरी पठाणीसह सगळ्या प्रकारचे पठाणी सूट विक्रीस आहेत. अनेक स्टार्स ही पठाणी घालून मिरवताना दिसताहेत. नुकत्याच झालेल्या\"कॉफी विथ करण'मध्ये शाहरूखबरोबर\nसलमानही पठाणी वेशात होता; तर अजय देवगणही एका इव्हेंटमध्ये पठाणी सूटमध्ये वावरत होता.\nमुंबई - कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे २९ लाख प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले; परंतु जितक्‍या...\nमुंबई - गुजराती समाजामध्ये नवरात्रीतील गरब्याला खूप महत्त्व आहे. नऊ दिवसांत त्यांच्याकडून विविध लेस (रंगीबेरंगी पट्ट्या), आरसा, टिकल्या आणि मण्यांनी...\n'ऍमेझॉन'चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल\nमुंबई - ब्रॅंडेड वस्तूंवर सर्वाधिक सवलती देणारा ऍमेझॉन इंडियाचा सहा दिवसांचा \"ग्रेट इंडियन फेस्टिव्हल...\nउठसूट आंदोलन पडणार महागात\nलोणी काळभोर - किरकोळ कारणांसाठी उठसूट रास्ता रोको करणे, गावोगावी बंद पाळून सर्वसामान्यांना वेठीस धरणे. तसेच, सरकारी कार्यालयांना टार्गेट करणे...\nसोनाटा गणेशोत्सव अॅपवरील स्पर्धांचे निकाल\nमुंबई- गणपती बाप्पाच्या दहा दिवस चाललेल्या या आनंदोत्सवात सकाळ आणि सोनाटा वॉचेसने सादर केलेल्या गणेशोत्सव अॅपला भरघोस प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-nmc-assistant-commissioner-threatens-kill-93652", "date_download": "2018-10-15T08:45:12Z", "digest": "sha1:LZ5QQD4ZYCVI33U5FGXXYUVIUZ46FNB7", "length": 14340, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news NMC assistant commissioner threatens to kill नासुप्र अधिकाऱ्याला दलालाकडून मारहाण | eSakal", "raw_content": "\nनासुप्र अधिकाऱ्याला दलालाकडून मारहाण\nरविवार, 21 जानेवारी 2018\nनागपूर - महापालिकेतील सहायक आयुक्तांना जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणासोबतच नासुप्र कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याला दलालाने मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण असून नासुप्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज लेखणीबंद आंदोलन केले. मारहाणप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नासुप्र अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.\nनागपूर - महापालिकेतील सहायक आयुक्तांना जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणासोबतच नासुप्र कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याला दलालाने मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण असून नासुप्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज लेखणीबंद आंदोलन केले. मारहाणप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नासुप्र अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.\nमहापालिका व नासुप्रमध्ये जनतेची कामे केली जाते. त्यामुळे येथे दलालांचाही सुळसुळाटही आहे. काल, शुक्रवारी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांना गौर नामक गुंडाने जीवे मारण्याची धमकी दिली. दुपारी महापालिकेतील या घटनेनंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास नासुप्रच्या उत्तर नागपूर विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता प्रमोद धनकर यांना सुनील मेश्राम व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी मारहाण केली. धनकर दुपारी चाडेचारच्या सुमारास नासुप्र कार्यालयात पोहोचले असतानाच आरोपी सुनील मेश्राम (रा. नारी रोड, नागपूर) व त्यांच्या तीन ते चार सहकाऱ्यांनी धनकर यांना अडविले. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. दरम्यान, कार्यालयातील इतर कर्मचारी धनकर यांच्या मदतीला धावले असता आरोपींनी पळ काढला. सदर प्रकरणी धनकर यांनी पाचपावली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्ह्याची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, नासुप्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मारहाणीची ही घटना पहिली नाही. या आरोपीने यापूर्वीदेखील अनेक अधिकाऱ्यांना मारहाण केली. तसेच धमकी दिल्याचे समजते. या प्रकरणांचा तपास सुरू आहे. आता पुन्हा धनकर यांना आरोपीने लक्ष्य केले. या प्रकरणात नासुप्र अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून आज नासुप्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. दुपारी बाराला कर्मचाऱ्यांनी नासुप्र कार्यालयापासून पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत पायी दिंडी काढली. त्यांनी पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांच्याकडे निवेदन देऊन आरोपीस अटेची मागणी केली. आयुक्तांनी कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर कामाला हात लावला.\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0,_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2018-10-15T09:12:00Z", "digest": "sha1:UGT23E4YNK6PW6SMZITFXHMFUULSNNBP", "length": 12098, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख - विकिपीडिया", "raw_content": "साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख\nन्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ विश्वकोशीय लेख आहे,यात फारच सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, ती माहिती, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर, असा सल्ला आपण कृपया योग्य अशा परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही.येथे व अशा प्रकारच्या लेखात, सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार या बाबी लागू होत आहेत.\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया कायदेविषयक मते अथवा सल्ला देत नाही.\nविकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nआपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.\nविकिमिडीया फाऊंडेशन त्यांच्या सर्वर्स वरील संस्थळे ज्यात की विकिपीडियाचाही समावेश होतो आणि येथे लेखन करणारे कोणतेही संपादक/लेखक सदस्य, येथील कोणत्याही माहितीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारे कायदा विषयक सल्ला देत नाहीत अथवा उपलब्ध करत नाहीत, अथवा कायदा क्षेत्रात प्रॅक्टीसच्या नात्याने येथे कोणतीही, कृती जसेकी लेखन संपादन इत्यादी करत नाहीत.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बरीच माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nवाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.)\nहे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०१७ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/441", "date_download": "2018-10-15T09:06:43Z", "digest": "sha1:DUHB7RO7DMS7J7GHCVWXI5TDV646UMNP", "length": 107344, "nlines": 417, "source_domain": "mr.upakram.org", "title": "डान्सबार, बारबाला आणि जिवाची मुंबई, एक बरबादी! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nडान्सबार, बारबाला आणि जिवाची मुंबई, एक बरबादी\nमाझा सदर लेख उपक्रमरावांना माहितीपूर्ण व सामाजिक आशयाचा वाटल्यास इथे राहील, अन्यथा इथून उडवून लावला जाईल याची मला कल्पना आहे\n वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पाच ते दहा हजार\n वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पंचवीस ते तीस हजार\n वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पंचवीस ते तीस हजार किंवा त्याहून जास्त\nमंडळी, ही नांवे आहेत काही बारबालांची.\nमंडळी, माझा काय योग आहे हे माहिती नाही, पण माझ्या आयुष्यात माझ्या कामधंद्याच्या निमित्ताने दारुवाले, शेट्टी बारमालक ही मंडळीच खूप आली. मी पडलो शेअरमार्केटचा माणूस ज्या मार्केटची रोजची सरासरी उलाढाल ५०००० कोटी रुपयांची आहे अश्या मार्केटचा, ज्याला फक्त पैशांचं ग्लॅमर आहे आणि पैशांचीच भाषा कळते ज्या मार्केटची रोजची सरासरी उलाढाल ५०००० कोटी रुपयांची आहे अश्या मार्केटचा, ज्याला फक्त पैशांचं ग्लॅमर आहे आणि पैशांचीच भाषा कळते त्यामुळे साहजिकच ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे अशी दोन नंबरवाली मंडळी या बाजारात अक्षरश: खोर्‍यानं पैसा ओततात. आपला धंदा पोर्टफोलिओ मॅनेजमेन्टचा त्यामुळे साहजिकच ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे अशी दोन नंबरवाली मंडळी या बाजारात अक्षरश: खोर्‍यानं पैसा ओततात. आपला धंदा पोर्टफोलिओ मॅनेजमेन्टचा त्यामुळे ओळखीपाळखीने असे अनेक शेट्टी बारमालक माझे अशील आहेत. त्यामुळे त्यांच्याशी 'अपनेको क्या त्यामुळे ओळखीपाळखीने असे अनेक शेट्टी बारमालक माझे अशील आहेत. त्यामुळे त्यांच्याशी 'अपनेको क्या धंदेसे मतलब' या हेतूने वरचेवर भेटी होतात, त्यांच्या बारमध्येही जाणंयेणं होतं. या बारभेटींचाच एक भाग म्हणून मला डान्सबार, त्यातील पैशांची उलाढाल, त्यात थिरकणार्‍या बारबाला या सर्व गोष्टी खूप जवळून पाहायला मिळाल्या.\nमंडळी, आपण पैशाला लक्ष्मीचं रूप मानतो आणि तिची पूजा करतो. पण या डान्सबारमध्ये लक्ष्मीला अक्षरशः बटीक होताना मी पाहिले आहे हे डान्सबार म्हणजे आपल्या समाजाला लागलेली एक भयानक कीड आहे असे माझे वैयक्तिक मत आहे\nअवांतर - सुदैवाची गोष्ट इतकीच की इतक्या वेळा त्या डान्सबार्समध्ये जाऊनही मी माझ्या कष्टाचा, मेहनतीचा एक नवा पैसाही कधी कुठल्या बारबालेवर उडवला नाही, मला कधी उडवावासा वाटलाही नाही आपण फक्त दुरून काय दिसेल ती दुनिया पाहायचं काम करायचं इतकंच आपण फक्त दुरून काय दिसेल ती दुनिया पाहायचं काम करायचं इतकंच फक्त भीमसेनजींसारख्या दिग्गज गवयांच्या स्वरांचीच नशा आम्हाला आजवर भुरळ घालू शकली हे आमचं भाग्य फक्त भीमसेनजींसारख्या दिग्गज गवयांच्या स्वरांचीच नशा आम्हाला आजवर भुरळ घालू शकली हे आमचं भाग्य आणि तीच नशा आम्ही आजवर केली आणि जपली आणि तीच नशा आम्ही आजवर केली आणि जपली नाहीतर पाय घसरून पडण्याचे भरपूर फसवे क्षण आजवरच्या आयुष्यात आले नाहीतर पाय घसरून पडण्याचे भरपूर फसवे क्षण आजवरच्या आयुष्यात आले\nहे डान्सबार दिवसभर बंद असतात. साधारणपणे संध्याकाळी सात नंतर ते सुरू होतात. रिक्षा करून, गाड्या करून त्यात नाचणार्‍या बारबाला तिथे जमू लागतात. प्रत्येक बारमध्ये त्यांची वेगळी मेकप रूम असते. मेकप करून, तंग आकर्षक पेहेराव करून हळूहळू बारच्या मुख्य बैठकीत या नटव्या दाखल होऊ लागतात. बहुतेक बारबालांची वयं पंचविशी तिशीच्या आतच त्यातल्या बर्‍याचश्या दिसायला 'बर्‍या' म्हणता येतील अश्या. त्यातल्या काही खरोखरच 'सुरेख' या प्रकारात मोडणार्‍या त्यातल्या बर्‍याचश्या दिसायला 'बर्‍या' म्हणता येतील अश्या. त्यातल्या काही खरोखरच 'सुरेख' या प्रकारात मोडणार्‍या एका बारमध्ये साधारण तीस ते साठ एवढ्या बारबाला असतात. बर्‍याच डान्सबारमधून लाईव्ह ऑर्केस्ट्रे असतात. एखाददोन गाणारे, एखाददोन गाणार्‍या आणि साथीदार यांना या बार्समध्ये एक वेगळी रंगमंचवजा जागा असते.\nहळूहळू गिर्‍हाइकांची वर्दळ वाढू लागते. व्हिस्की, बियर सर्व्ह केली जाऊ लागते. संध्याकाळची वेळ. समोर दारुचा गिल्लास, खिशात काळ्या पैशांची मस्ती आणि समोर दिसायला बर्‍या, तंग आकर्षक कपडे घातलेल्या तरूण मुली बरबादीकरता अजून काय हवं\nसाधारणपणे बिल्डर मंडळी, सरकारी कार्यालयात काम करून मजबूत वरपैसा कमावणारी माणसं, ही मंडळी या बार्सची गिर्‍हाईकं बारमध्ये दारू प्यायला बसल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक मुलींपैकी एखादी मुलगी गिर्‍हाईकास पसंत पडते. वेटर लोकांकडून पाचशे हजाराच्या नोटांच्या बदल्यात दहा दहा चे सुट्टे मागवले जातात आणि त्या मुलीवर उधळले जाऊ लागतात. हजार, दोन हजार, तीन हजार बारमध्ये दारू प्यायला बसल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक मुलींपैकी एखादी मुलगी गिर्‍हाईकास पसंत पडते. वेटर लोकांकडून पाचशे हजाराच्या नोटांच्या बदल्यात दहा दहा चे सुट्टे मागवले जातात आणि त्या मुलीवर उधळले जाऊ लागतात. हजार, दोन हजार, तीन हजार अशी रक्कम वाढतच जाते अशी रक्कम वाढतच जाते एकदा आपल्याकडे पाहून एखादा मनुष्य पैसे उडवू लागला की ती बारबाला त्याच्यासमोर उभीच राहते. मध्येच सूचक हासणे, लाडिक हासणे, थोडक्यात समोरच्या माणसाला जितकं पाघळवता येईल तितकं पाघळवणे हेच तिचं काम एकदा आपल्याकडे पाहून एखादा मनुष्य पैसे उडवू लागला की ती बारबाला त्याच्यासमोर उभीच राहते. मध्येच सूचक हासणे, लाडिक हासणे, थोडक्यात समोरच्या माणसाला जितकं पाघळवता येईल तितकं पाघळवणे हेच तिचं काम हे वेटर लोक मोठ्या स्टायलीत त्या पोरीवर हजार रुपायांची बंडलं उडवत असतात हे वेटर लोक मोठ्या स्टायलीत त्या पोरीवर हजार रुपायांची बंडलं उडवत असतात मग बाकीचे वेटर लोक त्या खाली पडलेल्या नोटा गोळा करून नोटांची ती गड्डी त्या मुलीच्या हातात देतात. जशी दारुची आणि समोर उभ्या असलेल्या मुलीची धुंदी डोक्यात चढू लागते तश्या अजून नोटा उधळल्या जाऊ लागतात मग बाकीचे वेटर लोक त्या खाली पडलेल्या नोटा गोळा करून नोटांची ती गड्डी त्या मुलीच्या हातात देतात. जशी दारुची आणि समोर उभ्या असलेल्या मुलीची धुंदी डोक्यात चढू लागते तश्या अजून नोटा उधळल्या जाऊ लागतात मुलीच्या हातातली नोटांची गड्डी वाढतच जाते मुलीच्या हातातली नोटांची गड्डी वाढतच जाते एकेका मुलीची रोजची सरासरी कमाई दहा हजारापासून तीस हजारापर्यंत आहे अश्या दादरच्या 'बेवॉच' मधल्या किंवा ठाण्याच्या 'सीक्वीनस्' मधल्या काही बारबाला मला माहीत आहेत एकेका मुलीची रोजची सरासरी कमाई दहा हजारापासून तीस हजारापर्यंत आहे अश्या दादरच्या 'बेवॉच' मधल्या किंवा ठाण्याच्या 'सीक्वीनस्' मधल्या काही बारबाला मला माहीत आहेत या मुलींच्या अत्यंत पॉश अश्या शोफर्ड कार्स आहेत\n साधारणपणे २०-२५ वर्षाची कुठलिही मुलगी ही आकर्षकच दिसते. त्यातून मग ती रंगरुपाने खरोखरंच सुरेख आणि देहबांध्याने आकर्षक असेल तर मग बघायलाच नको तिच्यावर मरणारा तिचा यार रोज संध्याकाळी केवळ तिच्याकरता हज्जारो रुपये घेऊन बारमध्ये येणार तिच्यावर मरणारा तिचा यार रोज संध्याकाळी केवळ तिच्याकरता हज्जारो रुपये घेऊन बारमध्ये येणार तिच्यावर वाट्टेल तसे पैसे उधळणार. काही वेळेला बारमध्ये येणार्‍या दुसर्‍या एखाद्या माणसाला तिच मुलगी आवडते. मग दोघात पैसे उडवण्याची स्पर्धा आणि जिद्द तिच्यावर वाट्टेल तसे पैसे उधळणार. काही वेळेला बारमध्ये येणार्‍या दुसर्‍या एखाद्या माणसाला तिच मुलगी आवडते. मग दोघात पैसे उडवण्याची स्पर्धा आणि जिद्द यात त्या मुलीची दोन्हीकडून चांदी यात त्या मुलीची दोन्हीकडून चांदी खरं पाहता ती कुणाचीच नसते. ती असते फक्त पैशांची खरं पाहता ती कुणाचीच नसते. ती असते फक्त पैशांची पण स्त्रीदेहाच्या आणि दारुच्या धुंदीमुळे या गिर्‍हाइकांची सत्सदविवेकबुद्धी हरवते. गैरमर्गाने कमावलेला पैसा हा गैरमार्गानेच दुप्पट वेगात खर्च होतो हेच खरे पण स्त्रीदेहाच्या आणि दारुच्या धुंदीमुळे या गिर्‍हाइकांची सत्सदविवेकबुद्धी हरवते. गैरमर्गाने कमावलेला पैसा हा गैरमार्गानेच दुप्पट वेगात खर्च होतो हेच खरे मंडळी, एकेका मुलीवर एकाच वेळेला दोघाजणांकडून अक्षरशः दोन दोन लाख रुपये तासाभरात उडवले गेलेले मी पाहिले आहेत मंडळी, एकेका मुलीवर एकाच वेळेला दोघाजणांकडून अक्षरशः दोन दोन लाख रुपये तासाभरात उडवले गेलेले मी पाहिले आहेत एकाने नोटा उधळल्या की दुसरा जिद्दीस पेटणार आणि दुसर्‍याने उधळल्या की पुन्हा पहिला जिद्दीस पेटणार एकाने नोटा उधळल्या की दुसरा जिद्दीस पेटणार आणि दुसर्‍याने उधळल्या की पुन्हा पहिला जिद्दीस पेटणार कसली भयानक जिद्द ही कसली भयानक जिद्द ही की पैशांची, दारुची आणि स्त्रीदेहाच्या लालसेची मस्ती की पैशांची, दारुची आणि स्त्रीदेहाच्या लालसेची मस्ती यापैकी कुणालाही इंडियन कॅन्सर सोसायटीला किंवा क्राय सारख्या एखाद्या संस्थेला अवघ्या शंभर रुपयांचीही देणगी द्यायला सांगा. ते त्यांना जमणार नाही यापैकी कुणालाही इंडियन कॅन्सर सोसायटीला किंवा क्राय सारख्या एखाद्या संस्थेला अवघ्या शंभर रुपयांचीही देणगी द्यायला सांगा. ते त्यांना जमणार नाही मंडळी, या सगळ्या गोष्टी फार भयानक आहेत मंडळी, या सगळ्या गोष्टी फार भयानक आहेत घरच्या घरी सरकरी स्टॅम्प पेपर छापून विकणार्‍या (काय मस्त धंदा आहे ना घरच्या घरी सरकरी स्टॅम्प पेपर छापून विकणार्‍या (काय मस्त धंदा आहे ना) अब्दुल करीम तेलगीने दादरच्या बेवॉच बार मध्ये अक्षरशः करोडो रुपये 'जानू' नांवाच्या बारबालेवर उडवले आहेत) अब्दुल करीम तेलगीने दादरच्या बेवॉच बार मध्ये अक्षरशः करोडो रुपये 'जानू' नांवाच्या बारबालेवर उडवले आहेत उत्तरप्रदेशमधली अशिक्षित 'जानू' सध्या स्वतःच्या सर्व कुटुंबियांसमवेत कायमची दुबईत स्थायिक झालेली आहे उत्तरप्रदेशमधली अशिक्षित 'जानू' सध्या स्वतःच्या सर्व कुटुंबियांसमवेत कायमची दुबईत स्थायिक झालेली आहे मंडळी, आता काय काय सांगू तुम्हाला\nआता हे शेट्टी बारमालक कधी कधी काय गेम खेळतात हे सांगतो बारमध्ये एखादा मनुष्य त्याच्या आवडत्या बारबालेवर पैसे उधळत असतो. हा मासा जर गब्बर असेल तर बार मॅनेजमेन्टचाच दुसरा कुणीतरी मनुष्य डमी गिर्‍हाईक बनून त्याच्या बाजूला जाऊन बसतो. या डमीकडे अर्थातच ४-५ लाख रुपये (मालकाचेच बारमध्ये एखादा मनुष्य त्याच्या आवडत्या बारबालेवर पैसे उधळत असतो. हा मासा जर गब्बर असेल तर बार मॅनेजमेन्टचाच दुसरा कुणीतरी मनुष्य डमी गिर्‍हाईक बनून त्याच्या बाजूला जाऊन बसतो. या डमीकडे अर्थातच ४-५ लाख रुपये (मालकाचेच) तयार असतात. मग हा डमी गिर्‍हाईक त्याच बारबालेवर पैसे उधळू लागतो. (हे पैसे अर्थातच नंतर मालकाला परत मिळतात) तयार असतात. मग हा डमी गिर्‍हाईक त्याच बारबालेवर पैसे उधळू लागतो. (हे पैसे अर्थातच नंतर मालकाला परत मिळतात) हे पाहून पहिला जिद्दीला पेटतो आणि आणखी पैसे उधळू लागतो) हे पाहून पहिला जिद्दीला पेटतो आणि आणखी पैसे उधळू लागतो वेटर लोकांची खाली पडलेले हजारो लाखो रुपये गोळा करतांना अक्षरशः धावपळ सुरू होते. डमीकडचे पैसे अर्थातच कधीच न संपणारे असतात वेटर लोकांची खाली पडलेले हजारो लाखो रुपये गोळा करतांना अक्षरशः धावपळ सुरू होते. डमीकडचे पैसे अर्थातच कधीच न संपणारे असतात ;) कारण त्याला चुपचाप मागच्या दाराने पैसे मिळतच असतात ;) कारण त्याला चुपचाप मागच्या दाराने पैसे मिळतच असतात असं करता करता खरा गिर्‍हाईक मात्र जिद्दीमध्ये येऊन बरबाद होतो. त्याचा संपूर्ण खिसा रिकामा होतो असं करता करता खरा गिर्‍हाईक मात्र जिद्दीमध्ये येऊन बरबाद होतो. त्याचा संपूर्ण खिसा रिकामा होतो\nचेंबूरला कँपभागात, ठाण्याच्या लोकमान्यनगर, रामचंद्रनगर, किसननगर या भागात ह्या बारबालांची बरीच वस्ती आहे. बहुतेक बारबाला या उत्तरप्रदेश मधून मुंबईत येतात/आणल्या जातात. काही राजस्थानातूनही येतात. यांच्या सख्ख्या आयाच यांना इकडे पाठवायला उत्सुक असतात 'बेटी, जल्दी बडी हो जा. पैसा कमानेके लिये तुझे बंबई जाना है' हे सांगून आईच मुलीला तयार करते 'बेटी, जल्दी बडी हो जा. पैसा कमानेके लिये तुझे बंबई जाना है' हे सांगून आईच मुलीला तयार करते एक खूप मोठा अशिक्षित परंतु पैसे कमवायची बरोब्बर अक्कल असलेला हा उत्तरप्रदेशीय भय्या समाज आहे एक खूप मोठा अशिक्षित परंतु पैसे कमवायची बरोब्बर अक्कल असलेला हा उत्तरप्रदेशीय भय्या समाज आहे तिवारी, मिश्रा, सिंग, अशी बहुतेकांची आडनांव तिवारी, मिश्रा, सिंग, अशी बहुतेकांची आडनांव बार्समध्ये या बारबाला बॉलिवुडच्या नट्यांची (काजल, रवीना, रानी ) नावं घेऊन वावरतात बार्समध्ये या बारबाला बॉलिवुडच्या नट्यांची (काजल, रवीना, रानी ) नावं घेऊन वावरतात या मुलींना मुंबईच्या डान्सबारमध्ये आणणारी दलाल मंडळी ही बरीचशी शेट्टी आणि बंगाली आहेत. बसंतसेठ, मॉन्टोसेठ, गणेशसेठ असे काही दलाल मला माहिती आहेत या मुलींना मुंबईच्या डान्सबारमध्ये आणणारी दलाल मंडळी ही बरीचशी शेट्टी आणि बंगाली आहेत. बसंतसेठ, मॉन्टोसेठ, गणेशसेठ असे काही दलाल मला माहिती आहेत ही दलाल मंडळी उत्तरप्रदेश, राजस्थनातल्या १८ ते २० वर्षांच्या मुलींना हेरतात आणि पैशांचं अमिष दाखवून इकडे आणतात ही दलाल मंडळी उत्तरप्रदेश, राजस्थनातल्या १८ ते २० वर्षांच्या मुलींना हेरतात आणि पैशांचं अमिष दाखवून इकडे आणतात 'पैसा कमानेका है, तो मुझको पेहेले खुश करना पडेगा. फिर मै सेठसे बात करके तुझे डान्सबारमे कामपे लगाऊंगा' या न्यायाने ही चाळीशी पन्नाशीतली दलाल मंडळीच सर्वप्रथम या अठरा अठरा वीस वीस वर्षांच्या मुलींना भोगतात 'पैसा कमानेका है, तो मुझको पेहेले खुश करना पडेगा. फिर मै सेठसे बात करके तुझे डान्सबारमे कामपे लगाऊंगा' या न्यायाने ही चाळीशी पन्नाशीतली दलाल मंडळीच सर्वप्रथम या अठरा अठरा वीस वीस वर्षांच्या मुलींना भोगतात मग ज्या बारमध्ये तिला कामाला आणली जाते त्या बारच्या शेट्टी मालकाची मर्जी संपादन करायला हवी मग ज्या बारमध्ये तिला कामाला आणली जाते त्या बारच्या शेट्टी मालकाची मर्जी संपादन करायला हवी मग ती मुलगी क्वालिफाईड बारबाला बनून लोकांसमोर उभी राहू लागते\nया डान्सबारमधले दारुचे आणि इतर पदार्थांचे दरही आवाच्या सवा असतात. दुकानात ५० रुपायाला मिळणारी बियर ही डान्सबारमध्ये २०० रुपायाला मिळते १० रुपायाला मिळणारं शीतपेयं १०० रुपायाला मिलतं. म्हणजे ही शेट्टी बारमालक मंडळी किती प्रचंड नफेखोर आहेत ते पाहा १० रुपायाला मिळणारं शीतपेयं १०० रुपायाला मिलतं. म्हणजे ही शेट्टी बारमालक मंडळी किती प्रचंड नफेखोर आहेत ते पाहा अर्थात, जोपर्यंत ते दर देणारी गिर्‍हाईकं आहेत तोपर्यंत बारमालकांना दोष देण्यात तरी काय अर्थ आहे असा विचार कधी कधी मनात येतो. शिवाय प्रत्येक बारबालेकडून त्यांच्या बारमध्ये उभं राहण्याचा १०० ते १५० रुपये रोजचा हप्ता बारबालांना बारमालकांना द्यावा लागतो. बारबालांची बारमधली सरासरी संख्या ४० जरी धरली तरी बारमालकाला रोजचे चार ते सहा हजार रुपये हे हप्त्यापोटी मिळतात अर्थात, जोपर्यंत ते दर देणारी गिर्‍हाईकं आहेत तोपर्यंत बारमालकांना दोष देण्यात तरी काय अर्थ आहे असा विचार कधी कधी मनात येतो. शिवाय प्रत्येक बारबालेकडून त्यांच्या बारमध्ये उभं राहण्याचा १०० ते १५० रुपये रोजचा हप्ता बारबालांना बारमालकांना द्यावा लागतो. बारबालांची बारमधली सरासरी संख्या ४० जरी धरली तरी बारमालकाला रोजचे चार ते सहा हजार रुपये हे हप्त्यापोटी मिळतात यातूनच पोलिस, गुमास्ताकायदावाले, यांचे हप्ते भरले जातात\nबारमध्ये येणारी नेहमीची गिर्‍हाइकं आणि त्यांच्या आवडत्या बारबाला यांच्यात मोबाईल फोनस् च्या नंबरचीही बर्‍याचदा देवाणघेवाण होते. तिला बाहेर घेऊन जाण्याकरता तो अर्थातच उत्सुक असतो ते पैसे वेगळे. त्याच्याशी बारचा काहीच संबंध नाही. बाहेरच्या खाजगी लॉजिंग हॉटेलातून बर्‍याचश्या बारबाला आपापल्या गिर्‍हाईकासोबत जातात ते पैसे वेगळे. त्याच्याशी बारचा काहीच संबंध नाही. बाहेरच्या खाजगी लॉजिंग हॉटेलातून बर्‍याचश्या बारबाला आपापल्या गिर्‍हाईकासोबत जातात हे दर दोन हजारापासून ते बारा हजारापर्यंत असतात हे दर दोन हजारापासून ते बारा हजारापर्यंत असतात ती या बारबालांची दिवसाची कमाई ती या बारबालांची दिवसाची कमाई सर्वसाधारण दिसणार्‍या बारबाला असले प्रकार करतात सर्वसाधारण दिसणार्‍या बारबाला असले प्रकार करतात मी वर उल्लेख केल्याप्रमाणे दिसायला खरोखरंच सुरेख अश्या काही बारबाला असतात, ज्या दिवसाला पंचवीस ते तीस हजार रुपये कमावतात त्या दहा बारा हजार रुपयात खाजगी लॉजमध्ये कुठल्याही गिर्‍हाइकासोबत जात नाहीत मी वर उल्लेख केल्याप्रमाणे दिसायला खरोखरंच सुरेख अश्या काही बारबाला असतात, ज्या दिवसाला पंचवीस ते तीस हजार रुपये कमावतात त्या दहा बारा हजार रुपयात खाजगी लॉजमध्ये कुठल्याही गिर्‍हाइकासोबत जात नाहीत त्या फक्त झुलवत ठेवायचं काम करतात. त्यातच त्यांना लाख्खो रुपये मिळतात मग त्या कशाला कुणाबरोबर जाऊन आपला फॉर्म बिघडवून घेतील त्या फक्त झुलवत ठेवायचं काम करतात. त्यातच त्यांना लाख्खो रुपये मिळतात मग त्या कशाला कुणाबरोबर जाऊन आपला फॉर्म बिघडवून घेतील त्यांना 'त्या' कामाकरता न्यायचंच असेल तर त्यांचे दर अक्षरशः लाखात आहेत आणि ते देणारीही मंडळी आहेत\nअसो मंडळी, इथेच थांबतो आता\nदारुडा मारकुटा नवरा, चार पोरं पदरात असलेल्या, परंतु मेहनतीने, इज्जतीने महिना दोन तीन हजार रुपये कमावणार्‍या आपल्या धुणंभांडी करणार्‍या बाया त्यापरीस मला खूप खूप मोठ्या वाटतात आणि त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो\nपण तात्याच्या नतमस्तक होण्या न होण्याला मुंबईत विचारतंय कोण\nस्वाती दिनेश [20 Jun 2007 रोजी 08:33 वा.]\n'बेटी, जल्दी बडी हो जा. पैसा कमानेके लिये तुझे बंबई जाना है' हे सांगून आईच मुलीला तयार करते\nविसोबा खेचर [20 Jun 2007 रोजी 11:36 वा.]\nतात्या, एक सांग. गोरेगाव पश्चिम येथील डान्सबारचा मालक \"प्रसाद शेट्टी\" मारला गेला. ह्याचे कारण काय \nदुसरा प्रश्न. ते अशा डान्स बारच्या समोर उभे असणारे प्रायव्हेट सेक्युरिटी गार्ड लोक, आपण आत जाताना आपला हात हातात घेऊन असे दाबून का बघतात \nत्यांचीही पैशांची (टिप) अपेक्षा असते.\nबारबाला ह्या लैंगिकदृष्ट्या संकुचित संस्कृतीत, (म्हणजे आपल्या भारतात रे), का एवढ्या कमवतात \nपण सदर बारबालांची मागणी शिक्षिकांपेक्षा जास्त असल्याने ह्यांची अर्थप्राप्ती जास्त आहे का\nस्वतःच्या लिंगकंडशमनाव्यतिरीक्त भारतीय पुरुषांची मागणी आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या हिताची असती, तर शिक्षक/शिक्षिकांना दिवसाचे पंचवीस हजार रुपये मिळाले नसते का \nमिळायला पाहिजेत असे वाटते, पण मिळत नाहीत\nता. क. आणि हा लेख ललित साहित्याचा प्रकार नाही, हे माझ्यासारखा अडाणचोट ओळखू शकतो. ते उपक्रमाच्या ज्ञानी संपादकांना ओळखू आले नाही, तर आपण दोघेही येथून एकदमच बाहेर पडू.\n आता लवकरच मिसळपाव डॉट कॉम सुरू करतोय. तूही तिथे ये. तुला मिसळपावचा गृहमंत्री करतो\nतात्या आपण लिहिलेत ते भीषण सत्य आहे. बारबालांना बारबंदी असूनही मुंबईत ज्या वेगाने ही बारसंस्कृती वाढतेय त्यावरून हेच सिद्ध होतेय की ही बंदी फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षात हे सगळे सुखैनैव चाललेले आहे हा सर्व पैशाचा खेळ आहे हा सर्व पैशाचा खेळ आहे ज्याचे त्याचे हप्ते घरपोच होत असतात. मग कोण कुणाला टोकतंय. मधेच कधी तरी धाड टाकण्याचे नाटक करून लोकांच्या डोळ्यात धुळ फेकली की झाले ज्याचे त्याचे हप्ते घरपोच होत असतात. मग कोण कुणाला टोकतंय. मधेच कधी तरी धाड टाकण्याचे नाटक करून लोकांच्या डोळ्यात धुळ फेकली की झाले हाय काय आणि नाय काय\nजोवरी पैसा| तोवरी बैसा|| असा इथला कायदा आहे.\nप्रकाश घाटपांडे [20 Jun 2007 रोजी 16:41 वा.]\nतसेच स्वतः दारूचे चषक (पेग ला काय जबरा शब्द आहे;)\nचषक हा पेगला शब्द नाही. दारुचे पात्र\nमाझ्या सारख्याला हे सुक्ष्म भेद कळत नाहीत .कारण गालीबच्या भाषेत सांगायचे तर \"कंबख्त मैंने(तूने) पी ही नही(तसे काही थेंब घेऊन बघितले होते पण ते आवडले नाहीत.त्याबद्दल जिज्ञासूंनी इथे वाचावे.) त्यामुळे अशा ठिकाणी मी कधी गेलोच नाही. जे काही वृत्तपत्रात वाचले तेवढ्या तुटपुंज्या ज्ञानावर दिली एक मताची पिंक टाकून(बाकी आम्ही दुसरे तरी काय करणार म्हणा)\nत्यामुळे बार आणि डान्सबार हा फरक माझ्या लक्षातच आला नाही. लक्षात आणून दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद\nविसोबा खेचर [20 Jun 2007 रोजी 13:40 वा.]\nअसो. ह्यात एक प्रामाणिकपणा असतो. आपण कुणी सम्राट अकबर अथवा विश्वामित्र असल्यासारखे वर्तन नसते. आपण चषकांतून मद्याचे घुटके घेत असताना कुणी आपल्यासमोर नाचावे, ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षही मागणी नसते.\nमी चुकून सम्राट अकबर अथवा विश्वामित्रच्या जागी 'कृष्णद्वैपायन व्यास' असं वाचून गेलो चूक झाल्याबद्दल मनातल्या मनात माझीच क्षमा मागतो चूक झाल्याबद्दल मनातल्या मनात माझीच क्षमा मागतो\nबाय द वे, मुंबईच्या 'झमझम' बार मध्ये आम्ही काही काळ नोकरी करत होतो, तेव्हा आमचं तेही अनुभवविश्व समृद्ध आहे ;) त्या बारमध्ये येणारी मंडळी ही आत येतांना फुल्टू टपोरी माणसं म्हणूनच आत येत पण बाहेर जातांना मात्र सम्राट अकबर अथवा विश्वामित्र बनून बाहेर जात ;) त्या बारमध्ये येणारी मंडळी ही आत येतांना फुल्टू टपोरी माणसं म्हणूनच आत येत पण बाहेर जातांना मात्र सम्राट अकबर अथवा विश्वामित्र बनून बाहेर जात ;) त्यातील काही जण 'सलीम' बनून शेजारीच असलेल्या रौशनीच्या चाळीतील त्याच्या 'अनारकलीला' भेटण्यासही जात असत ;) त्यातील काही जण 'सलीम' बनून शेजारीच असलेल्या रौशनीच्या चाळीतील त्याच्या 'अनारकलीला' भेटण्यासही जात असत\nम्हणजेच, बारसंस्कृती ही शंकराच्या काळापासून चालू असली, आणि स्वर्गातले इतर चंगीभंगी देव डान्स संस्कृतीचे भोक्ते असले, तरी ह्या दोन संस्कृतीचे मीलन, म्हणजे डान्सबारसंस्कृती ही मात्र आजकालची आहे.\n विचारात भर टाकणाता उतारा (म्हणजे 'परिच्छेद' या अर्थी हां, नाहीतर आपल्याला वेगळाच उतारा वाटायचा (म्हणजे 'परिच्छेद' या अर्थी हां, नाहीतर आपल्याला वेगळाच उतारा वाटायचा\nझमझम बार, रौशनीच्या चाळीशेजारी,\n\"विचारात भर टाकणाता उतारा\"\nदेशी प्यायल्यावर दुसर्‍यादिवशी मात्र त्रास होतो. कारण सोपे आहे. यात अल्कोहोल चे प्रमाण जास्त असते. तिखट चिवडा/मिरच्या खाण्या शिवाय गत्यंतर रहात नाही. पुढे पोटाची अजून वाट लागते\nबाकी चिवड्या विषयी सहमत\nवर कांदा नि कोथिंबीर आणी कोणताही रस न उरलेल्या अर्ध्या लिंबाची एक नुसती ओवाळणी वा आत्ताच पाणी सुटलय तोंडाला\nनाशिकचा कोंडाजी चिवडा तसा खास बरं का... जमलं तर चाखून पहा\nआणी तोच चिवडा घातलेली पंचवटीतली अंबिका रेस्टॉरंटचे मिसळ पण एकदम झकास असते\n(जगात प्रत्येक दारू देणार्‍या जागेजवळ चिवडा मिळालाच पाहिजी याचे मी समर्थन करतो ;) )\nप्रकाश घाटपांडे [21 Jun 2007 रोजी 03:59 वा.]\nचिवडा,खारे-तिखट दाणे, याला चकणा का म्हणायचे हे सुरुवातीला मला कळायच नाही. हिंदी सिनेमात केश्तो मुखर्जी सारखे नट हे दारु पिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात तिरळेपणाची झाक अधिक डोकवायची, अगोदरच तिरळेपणा व त्यात दारु पिल्यावर होणारी वाढ ही खूपच विनोदि वाटायची. ही बाब उद्दिपित करणारा हा खाद्यघटक म्हणून याला चकणा म्हणतात कि काय अशी शंका मला येई. पण नंतर असे लक्षात आले कि हा हिंदीतील 'चखना' या शब्दाचा अपभ्रंश आहे. अर्थात हे सगळ चाखून झाल्यावर.\n(च म्हणता चकणा ओळखणारा)\nखल्लास बिजनेस आयडिया दिलीत \nनवनवीन कल्पना लढवून त्या व्यवस्थापनाला देणे हा एकेकाळचा धंदाच होता आपला...\nडमी गिर्‍हाईकाचा किस्सा वाचून शेअरबाजाराबद्दल तात्यांनीच लिहिलेल्या 'माकडांच्या व्यापार्‍याची' गोष्ट आठवली.\nमला एक कळत नाही, आपण दारू पीत असताना, आपल्या समोर कुणी स्त्री नाचावी, असे लोकांना का वाटते अद्यापही मुघल साम्राज्य आहे असे कुठल्या तरी सरकारी कचेरीत क्लर्क असणार्‍या देशपांड्याला का वाटते अद्यापही मुघल साम्राज्य आहे असे कुठल्या तरी सरकारी कचेरीत क्लर्क असणार्‍या देशपांड्याला का वाटते फक्त त्या रात्री त्यांच्या खिशात दोनशे रुपये आहेत म्हणून \n-- याचे उत्तर/कारण देणे अवघड वाटते. वेश्यागमन करणे म्हणजे (खूपच) अनैतिक किंवा तेवढे धाडस न झाल्याने, हा (थोडा कमी) अनैतिक असा 'मध्यम'मार्ग निवडावा अशी तर यामागची मानसिकता नसेल\nपुरुषांचे डान्सबार नसतीलच का मुंबईत\n नसतील तर असावेत याचे मी समर्थन करतो.\n जर पुरुष ही मनमानी करु शकतात तर बायकांनीच काय घोडे मारले आहे त्यानी पैसे उडवायला कुठे जावे बरं त्यानी पैसे उडवायला कुठे जावे बरं असा भेदभाव आम्हाला योग्य वाटत नाही.\nआणी असेही दोन्ही प्रकारच्या बारांत बाया आणी माणसे असे दोघांनाही जायला समाजाची आडकाठी का असावी\nमला वाटते की या किडीचा ()उपयोग करुन समाज पुढे गेला पाहिजे.\nसध्याच्या बार मध्ये बायका जात असतील असे तात्यांच्या लेखातून दिसत नाही. म्हणजे नाचणार्‍यां व्यतिरीक्त\n(आता उतरतेय की चढतेय तेच न कळणारा)\n(समाजात अनेक प्रकारचे 'बार' असावेत आणी त्यामागे कोणतीही हिप्पोक्रसी नसावे याचे मी समर्थन करतो.)\nवेश्यागमन करणे म्हणजे (खूपच) अनैतिक किंवा तेवढे धाडस न झाल्याने, हा (थोडा कमी) अनैतिक असा 'मध्यम'मार्ग निवडावा अशी तर यामागची मानसिकता नसेल\nआपला धाडसाचा मुद्दा पटण्यासारखा आहे. पण अनैतिकतेची सारणी कशी लावणार\nमाझा अगदी जवळचा मित्र शिक्षण चालू असताना दर शुक्रवारी खुलेआमपणे -- सार्‍या वसतीगृहावर हाळी देऊन -- पोरींकडे जायचा. त्याचे एकूण व्यवहार आणि वर्तन मला जवळून माहिती आहेत. ह्या माणसाला कोणीही -- तेव्हाही आणि आताही -- अनैतिक म्हणलेले मला आठवत नाही. सगळा उघडा कारभार आहे असे म्हणतात इतकेच.\nवेश्यागमनापेक्षाही भाची/भाच्याच्या पाठीवर फिरणारा किचकाचा हात अधिक अनैतिक आहे. आपल्या आईवडिलांना वारसाहक्कासाठी छळणे अनैतिक आहे.... ... ... ही उदाहरणे कदाचित अगदी योग्य तुलना होत नसेल तर मुलाची पुस्तके विकून डान्सबारमध्ये येणारा अधिक अनैतिक वर्तनाचा धनी आहे असे मी मानतो.\nवेश्यागमनापेक्षाही भाची/भाच्याच्या पाठीवर फिरणारा किचकाचा हात अधिक अनैतिक आहे.\n(पण एक शंका. कीचकाने सैरंध्रीला (म्हणजे द्रौपदीला) \"बोलावले\" होते, तेव्हा द्रौपदी किमान २६-२७ वर्षांची तरी असेल. त्यामुळे कीचकाची उपमा कळली नाही.)\nआता विचारलीच आहे शंका तर निरसन करायचा पसारा मांडतो -\nभाची/भाचा २६/२७ किंवा तिशीतही असेल तरी किचकाला काही फरक पडतो असे वाटते काय\nकिचक काय फक्त सैरध्रीच्या मागे लागला होता असे वाटते काय\nकिचक म्हटले की काय वाटते ते अगदी बरोबर सगळ्यांपर्यंत पोहचले... और क्या चाहिए जनाब\n(किचकाची गाठ न पडलेला) एकलव्य\nएक तर असा नाही तर नसा...\nहे एक काही कळले नाही बॉ\nखुप अनैतिक आणी कमी अनैतिक असे काही कसे काय असते\n- एकतर बाई प्रेग्नंट असते किंवा बाई प्रेग्नंट नसते-\n\"मी किनाई 'जराशी प्रेग्नंट' आहे\"\nअसं कधी ऐकलय का\nतसंच नैतीकतेचेही नाही का\nथेंबभर काय आणि हौदभर काय ... लाज गेली ती गेलीच. खरे आहे म्हणून सारणी लावता येणारच नाही.\nआता प्रेग्नंट म्हणत असाल तर पहिला दुसरा महिना असणे आणि नववा भरून येणे यांत \"जीवनमरणाचा\" फरक आहे असे ऐकून आहे.\n(जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे)\nअशी सारणी लावता येणार नाही , याबद्दल सहमत आहे. मला म्हणायचं एवढंच होतं की, क्लर्क देशपांड्यांसारखी व्यक्ती आपल्या या कृतीचं - लंगडं का होईना, पण समर्थन (आपल्या मनाशी) कसं करत असेल. भ्रष्टाचारी राजकारण्यांविषयी पोटतिडीकीने बोलणारा एखादा कारकून हपिसातली स्टेशनरी घरी आणतो किंवा बसने जाऊन टॅक्सीचा प्रवासभत्ता घेतो. आपल्या या वागण्याचं समर्थन करताना तो ज्या भंपक नैतिकतेचा आधार घेतो, त्याचेच हे एक वेगळे रुप असावे, इतकाच माझ्या म्हणण्याचा हेतू होता.\n... दाखवून देणे या नंदनच्या हेतूबद्दल तिळमात्रही शंका मनात नव्हती. काळजी नसावी. तशी असती तर आमच्या प्रतिसादाची भाषाही वेगळी असली असती\nभंपकपणाचेच सांगायचे झाले तर जगात कोणत्या गोष्टीचे समर्थन देता येत नाही आणि लोक देत नाहीत ते सांगा मातृगमनापासून ते भृणहत्येपर्यंत हे त्या त्या परिस्थितीत योग्य कसे होते हे पटवून देणारे विद्वान जळीकाष्टीपाषाणी नि संस्थळी पावलापावलाला भेटतील.\nशंकररावांचा तो बार आणि इंद्रादि इतर देवांचा(मी सोडून) डान्सबार असे म्हणायला काही हरकत नसावी. कारण इतर देवही सोमरस प्राशन करून/करता करताच अप्सरांचा नाच बघत असत असे वाचल्याचे आठवते\nडान्स बार च्या वाढीच्या संदर्भात नंदन ह्यांची प्रतिक्रियादेखिल योग्य वाटते\nप्रकाश घाटपांडे [20 Jun 2007 रोजी 10:52 वा.]\nकारण इतर देवही सोमरस प्राशन करून/करता करताच अप्सरांचा नाच बघत असत असे वाचल्याचे आठवते\nअत्यंत सुंदर वगनाट्य (तमाशा). अप्सरा या केवळ नृत्यांगना नव्हेत. इंद्राच्या मैफिलीत(डान्सबारमध्ये) सोमरस सर्व्ह करणार्‍या बारबालाच्. ॠषिंना भुलवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असे. ही देवांची स्ट्रॅटीजी.\nतरुण पिढीची यामुळे भयानक बरबादी होते आहे असे मुंबईतील तरुण पिढीकडूनच समजते.\nफिलिपाईन्स, इंडोनेशिआ या देशांमध्ये हे असे प्रकार बोकाळले आहेत... मॉडेलिंगला आज भारतात जी प्रतिष्ठा आहे त्या पद्धतीचे ग्लॅमर या क्षेत्रातील होतकरूंना या देशांमध्ये मिळते. किंबहुना पर्यटक आकर्षित करण्यासाठीही या इंडस्ट्रीचा मोठा हातभार लागतो. त्या वाटेवर मुंबईचीही वाटचाल होते आहे असे तात्यांच्या वर्णनावरून वाटते.\n(१) हे डान्सबार मुंबईत कधीपासून आहेत स्फोट कधीपासून झाला आणि कशामुळे याबद्दल काही कळेल काय\n(२) मुलींना हे पैसे मिळतात की मालकांना मुलींना निव्वळ रोजंदारी मिळत असावी असा अंदाज\n(३) यातून बाहेर पडण्याचा कोणी प्रयत्न केला तर काय अनुभव येतात ह्याची उत्सुकता आहे.\n(कौरव दरबारात कधीही न गेलेला) एकलव्य\nडान्सबार प्रकरणाचा समूळ निचरा करावा याचे मी समर्थन करतो.\nविसोबा खेचर [20 Jun 2007 रोजी 11:46 वा.]\n(२) मुलींना हे पैसे मिळतात की मालकांना मुलींना निव्वळ रोजंदारी मिळत असावी असा अंदाज\nसर्व पैसे केवळ मुलींनाच मिळतात. त्यांनी फक्त बारचा रोजचा ठरलेला हप्ता भरायचा असतो.\nप्रकाश घाटपांडे [20 Jun 2007 रोजी 13:55 वा.]\nकिंबहुना पर्यटक आकर्षित करण्यासाठीही या इंडस्ट्रीचा मोठा हातभार लागतो. त्या वाटेवर मुंबईचीही वाटचाल होते आहे असे तात्यांच्या वर्णनावरून वाटते.\nमानवी लैंगिक वाहतूक या विषयावर मुंबईतील सामाजिक संस्थेत काम करणारे दांपत्य प्रिती पाटकर व प्रवीण पाटकर यांचे एक खूप आशयपूर्ण पुस्तक आहे.तो एक चांगला सामाजिक दस्तैवज आहे.\nलेखातून अनपेक्षित अशी काही माहिती मिळाली नाही. तरी समाज कोणत्या दिशेने चालला आहे अशी चर्चा करायला उपयुक्त पाया तयार झाला असे वाटते.\nमला एक कळत नाही, आपण दारू पीत असताना, आपल्या समोर कुणी स्त्री नाचावी, असे लोकांना का वाटते अद्यापही मुघल साम्राज्य आहे असे कुठल्या तरी सरकारी कचेरीत क्लर्क असणार्‍या देशपांड्याला का वाटते अद्यापही मुघल साम्राज्य आहे असे कुठल्या तरी सरकारी कचेरीत क्लर्क असणार्‍या देशपांड्याला का वाटते फक्त त्या रात्री त्यांच्या खिशात दोनशे रुपये आहेत म्हणून \nमुघल साम्राज्यात काय किंवा इंद्राच्या दरबारात काय, धनवान सत्ताधार्‍यांनी स्त्रियांना नाचवणे आपल्या पूज्य भारतीय संस्कृतीत नवे नाही. आता धनवान लोकांची संख्या वाढली आहे त्यामुळे जागोजाग असे दरबार भरतात, इतकेच.\nकुठल्याशा सेवाभावी संस्थेला मदत करणे हे तर फारच उदात्त, आदर्श वगैरे होईल. पण स्वतःला मदत करणे, म्हणजे आहेत ते पैसे गुंतवणे, भविष्याचा विचार करणे, कुटुंबियांचा विचार करणे हे या अर्वाचीन इंद्रांकडून का घडत नाही असा प्रश्न आहे. माझ्या मते याचे कारण म्हणजे, \"उद्या काय होईल कोणास ठाऊक. आहे तो क्षण आपला, तो उपभोगावा\" ही वृत्ती आणि 'उपभोग' म्हणजे काय याच्या अतिशय संकुचित संकल्पना.\nअनेकानेक सुदृढ (हेल्दी), सुस्वरूप माद्या आपल्या अधिपत्याखाली असाव्यात असे वाटणे मनुष्यनरासाठी नैसर्गिक, स्वाभाविक आहे. त्यांना मिळवण्यासाठी आपली क्षमता सिद्ध करणे म्हणजेच आपण किती 'श्रीमंत' आहोत हे दाखवणे हेही नैसर्गिक. या दाखवण्याला आपल्यासारख्या कपिंमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मानसिक स्थैर्यासाठी आपण 'काहीतरी' आहोत हे समोरच्या मादीला पटणे आवश्यक. जगातल्या सर्व संस्कृतीत या शक्तिप्रदर्शनाचे काही ना काही मार्ग आहेत. जितकी संस्कृती 'आधुनिक' तितके हे मार्ग छुपे (सटल) असे ढोबळ मानाने म्हणता येईल.\nआता, समाजाच्या काही थरांत पालकांकडून मुलांना मिळणारे संस्कार असे की उत्तमोत्तम पुस्तके वाचून, संगीत ऐकून, मित्र मंडळीशी गप्पा मारून, चवीचे खाऊन, पिऊन मिळतो तो आनंद आणि पर्यायाने आयुष्य उपभोगायचे म्हणजे हे असे. तर काही थरात, लोकांवर सत्ता गाजवून, शारीरिकदृष्ट्या इतरांवर मात करून, स्त्रियांना अंकित करून मिळतो तो आनंद असे, तर आणखी कुठे आणखी कसे.. मोठेपणी इंद्रपदाला पोचल्यावर मग काय करावेसे वाटते ते असे मनात आधीच ठरवले जाते. संस्कार असे काहीच नसतील तर नैसर्गिकपणे जे करून बरे वाटते ते केले जाते. हुशारीने हजारो लोकांना फसवणारा तेलगी माणूस असे उगीच पैसे का उडवेल कारण त्यात त्याला आनंद मिळतो. तात्यांच्या लेखातल्या अवांतरात सांगितल्याप्रमाणे त्यांचा आनंद कुठे दुसरीचकडे त्यांना मिळतो आणि लोक असे वेड्यासारखे पैसे का उधळतात असा प्रश्न त्यांना पडतो\nसमस्येच्या मुळात, माझ्या मते, संस्कारांचा अभाव हे मुख्य कारण आहे.\nभारत आणि इतर जग\nमुघल साम्राज्यात काय किंवा इंद्राच्या दरबारात काय, धनवान सत्ताधार्‍यांनी स्त्रियांना नाचवणे आपल्या पूज्य भारतीय संस्कृतीत नवे नाही. आता धनवान लोकांची संख्या वाढली आहे त्यामुळे जागोजाग असे दरबार भरतात, इतकेच.\nस्त्रियांना नाचविणे हा जगभर असलेली वहिवाट आहे. भारतीय संस्कृतीची त्यावर मक्तेदारी नाही.\nदुसरे म्हणजे भारतात हे प्रमाण आजवर तुलनेने कमी होते असे मला वाटते. (आणि आजही असावे असा अंदाज\nकेरळ, गोवा, आणि इतर पर्यटनस्थळी गल्लोगली डान्सबार आहेत, किंवा अन्य मार्गे राजरोसपणे मुली पुरविण्याची सोय आहे अशी भारताची ख्याती नाही किंवा नव्हती.\nविसोबा खेचर [20 Jun 2007 रोजी 12:06 वा.]\nमुघल साम्राज्यात काय किंवा इंद्राच्या दरबारात काय, धनवान सत्ताधार्‍यांनी स्त्रियांना नाचवणे आपल्या पूज्य भारतीय संस्कृतीत नवे नाही.\n हे वाक्य जरा चरचरीत, तिखट आहे परंतु सत्य आहे\nमाझ्या मते याचे कारण म्हणजे, \"उद्या काय होईल कोणास ठाऊक. आहे तो क्षण आपला, तो उपभोगावा\" ही वृत्ती आणि 'उपभोग' म्हणजे काय याच्या अतिशय संकुचित संकल्पना.\nअरे मृदुला जरा थांब\nमाझ्याही ब्लॉगच्या ओळख माहितीपटात मी 'गेला दिस आपला, उद्याचा माहीत नाही' असे वाक्य लिहिले आहे' असे वाक्य लिहिले आहे परंतु तुझा इशारा माझ्याकडे नसावा असे मी समजतो परंतु तुझा इशारा माझ्याकडे नसावा असे मी समजतो\nकारण सुदैवाने गाणं, खाणं, थोडंफार पिणं(), जिवलग मित्रमंडळी या सर्वांसोबत मी आयुष्याचा संकुचित अर्थाने नव्हे तर व्यापक अर्थाने उपभोग घेतला आहे असे सांगू इच्छितो), जिवलग मित्रमंडळी या सर्वांसोबत मी आयुष्याचा संकुचित अर्थाने नव्हे तर व्यापक अर्थाने उपभोग घेतला आहे असे सांगू इच्छितो तू जी काही मला ओळखतेस यावरून तुझाही असा समज नसावा, पण म्हटलं खुलासा केलेला बरा तू जी काही मला ओळखतेस यावरून तुझाही असा समज नसावा, पण म्हटलं खुलासा केलेला बरा\nअनेकानेक सुदृढ (हेल्दी), सुस्वरूप माद्या आपल्या अधिपत्याखाली असाव्यात असे वाटणे मनुष्यनरासाठी नैसर्गिक, स्वाभाविक आहे. त्यांना मिळवण्यासाठी आपली क्षमता सिद्ध करणे म्हणजेच आपण किती 'श्रीमंत' आहोत हे दाखवणे हेही नैसर्गिक. या दाखवण्याला आपल्यासारख्या कपिंमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मानसिक स्थैर्यासाठी आपण 'काहीतरी' आहोत हे समोरच्या मादीला पटणे आवश्यक.\n भारीच बोचरी आणि वंशशास्त्रीय भाषा वापरली आहेस बुवा तू ;) पण तुझं म्हणणं खरं आहे, पटण्याजोगं आहे ;) पण तुझं म्हणणं खरं आहे, पटण्याजोगं आहे 'सुदृढ (हेल्दी), सुस्वरूप माद्या आणि मनुष्यनर' हे शब्द तर लय भारी 'सुदृढ (हेल्दी), सुस्वरूप माद्या आणि मनुष्यनर' हे शब्द तर लय भारी\nआता, समाजाच्या काही थरांत पालकांकडून मुलांना मिळणारे संस्कार असे की उत्तमोत्तम पुस्तके वाचून, संगीत ऐकून, मित्र मंडळीशी गप्पा मारून, चवीचे खाऊन, पिऊन मिळतो तो आनंद आणि पर्यायाने आयुष्य उपभोगायचे म्हणजे हे असे.\nखरं आहे बुवा. आपल्याला तरी याच गोष्टींतून आनंद मिळाला आहे\nअवांतर - कधी कधी मराठी संकेतस्थळांच्या चालकमालकांशी भांडूनही मला खूप आनंद मिळतो. परंतु तेवढा आनंद अपवादात्मक असून तो अधूनमधून मला घेऊ द्यावा आणि त्याबद्दल मला कुणी दुषणे देऊ नयेत असे वाटते\nमृदुला, तुझा प्रतिसाद आवडला..\nया दाखवण्याला आपल्यासारख्या कपिंमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.\nकपींची आणि माणसाची प्रेरणा एकच आहे पण प्रगत मेंदूमुळे माणसाची मानसिकता गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे ह्याचे स्पष्टीकरण मानसिकता विचारात घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही असे वाटते.\nसमस्येच्या मुळात, माझ्या मते, संस्कारांचा अभाव हे मुख्य कारण आहे.\nअभाव म्हणण्यापेक्षा चुकीचे संस्कार, बालपणातील भोवतालची परिस्थिती, मूळ स्वभाव अशा अनेक गोष्टी यात येतील.\nमानसिकता व चुकीचे संस्कार\nकुठलेही संस्कार 'चुकीचे' असतात असे मला वाटत नाही. पालकांना मनापासून वाटते की अमके करण्यात हित आहे, उदा शिकण्यात, पैसे कमाविण्यात; किंवा तमके करणे म्हणजे 'एन्जॉय' करणे उदा खाणे, वाचणे, मोटारी चालवणे. किंबहुना त्यांना त्या गोष्टी करून बरे वाटतच असते. वाढणारी पिल्ले या गोष्टीचे आपोआप अनुकरण करतात. त्यांनाही मग चांगले गुण पडल्याने, बरेच पैसे मिळाल्याने, महागडी मोटार चालवायला मिळाल्याने आनंद होतो. इतर कपिंमध्ये विचारांची थोडी कमी गुंतागुंत असली तरी मूलभूत संस्काराची पद्धत सारखीच आहे.\nबर्न्सकाका सांगतात तसे एखादी गोष्ट केल्याने आपल्याला बरे वाटेल असे मनाला 'वाटले' किंवा मनाला 'सांगितले' कि खरोखर मग ती गोष्ट केल्याने बरे वाटते. तसेच हे.\nफार विषयांतर नको, पण एक उदाहरण. एखाद्याला बारबालेवर पैसे उडवून, तिच्या अदा पाहून अतोनात आनंद होतो. बर्‍यावाईट मार्गाने जमविलेले धन तो तसे खर्च करतो. तर दुसर्‍याला समजा आत्यंतिक ज्ञानलालसा आहे. जमेल तिथून ज्ञान जमविण्याचे 'व्यसन' आहे. तर तो बर्‍यावाईट मार्गाने मिळवलेली पैपै खर्च करून शिकत राहतो, व्याख्यानांना जातो, पुस्तके जमवतो. समजा एके दिवशी दोघांची टक्कर होऊन अपघातात ते मृत्यू पावले. तर दोघांचीही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सारख्याच दुःस्थितीत असतील. पण कदाचित तुम्ही म्हणाल एकावर 'चुकीचे' संस्कार तर एकावर 'योग्य तेच'.\nप्रकाश घाटपांडे [21 Jun 2007 रोजी 02:27 वा.]\nबोंबलाच्या वासाने एखाद्याला मळमळ होउन अन्नावर्ची वासना उडते तर् एखाद्याची भूक चाळवली जाते.(चक्क लाळ गळते हे मी बघितलेले आहे) घटना एकच आहे पण परिणाम वेगळे. एखाद्यासाठी विष असलेली गोष्ट् दुसर्‍यासाठी संजीवनी असते. योग्य अयोग्य सापेक्ष आहे.\nकुठलेही संस्कार 'चुकीचे' असतात असे मला वाटत नाही. पालकांना मनापासून वाटते की अमके करण्यात हित आहे,\nअगदी बरोबर. कुठलेही पालक आपल्या मुलामुलींचे अहित इच्छीत नाहीत. पण पालकांच्या विचारांमध्येच चुका असतील आणि त्याच्या कारणाने मुलांचे नुकसान होत असेल तर त्याला चुकीचे संस्कार असे म्हणायचे होते. मानसिकता म्हणजे मला काय अभिप्रेत होते ते थोडक्यात स्पष्ट करतो. माणसाच्या वर्तनाचा विचार करताना त्याच्या/तिच्या लैंगिकतेचा विचार करावा लागतो कारण बर्‍याच वेळा त्याच्यामागे हीच प्रेरणा असते. पुढे त्याचे/तिचे संगोपन कोणत्या रीतीने झाले याचाही विचार करावा लागतो कारण यातून त्याच्या/तिच्या ह्या प्रेरणांना कशी वाट मिळाली हे कळू शकते.\nमानवी लैंगिकतेची थिअरी (Theory of Human Sexuality) बरीच गुंतागुंतीची आहे आणि इथे आपल्याला फ्रॉइडकाकांना शरण जावे लागते. फ्रॉइड यांच्या मते माणसामध्ये दोन प्रकारच्या प्रेरणा असतात, एक् जीवन आणि दुसरी मृत्यू. दुसर्‍या शब्दात पहिली प्रेरणा लैंगिकता आणि दुसरी हिंसा. हे प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही पण आजूबाजूला पाहिल्यास याची असंख्य उदाहरणे दिसतात. (चित्रपटातून सेन्सॉर कुठली दृश्ये कापते\nबर्न्सकाका या दिशेने जात नाहीत कॉग्निटीव्ह थेरपीमध्ये फ्रॉइडकाकांचे सायकोऍनालिसिस जमेस धरले जात नाही. पण यामुळेच विविध प्रकारच्या डिसऑर्डर्स, स्किझोफ्रेनिया यावर कॉग्निटिव्ह थेरपी प्रभावी ठरत नाही.\nदिलेल्या उदाहरणामध्ये कधीकधी ज्ञानलालसा हीसुद्धा आपल्या प्रेरणा वेगळ्या रीतीने व्यक्त करण्याचा एक मार्ग असू शकते. याला फ्रॉइडकाका सब्लिमेशन असे म्हणतात.\nडिसक्लेमर : हा माझा विषय नाही. जेवढे कळल्यासारखे वाटले ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू भू द्या घ्या.\nशरद् कोर्डे [20 Jun 2007 रोजी 13:36 वा.]\nया दाखवण्याला आपल्यासारख्या कपिंमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.\nयावरून एका पाश्चात्य विद्वानाचे एक वाक्य आठवले. ते असे:\n\"बहुतेक माणसे माकडेच असतात. फार लांबून पाहिल्यामुळे ती माणसांसारखी दिसतात.\"\nप्रकाश घाटपांडे [20 Jun 2007 रोजी 11:01 वा.]\nअसो मंडळी, इथेच थांबतो आता\nतात्या ही तर सुरुवात आहे.\nविसोबा खेचर [20 Jun 2007 रोजी 13:08 वा.]\nतात्या ही तर सुरुवात आहे.\nठीक है घाटपांडे साब. अगर मूड बना तो आगे औरभी लिखेंगे\nमाझा सदर लेख उपक्रमरावांना माहितीपूर्ण व सामाजिक आशयाचा वाटल्यास इथे राहील, अन्यथा इथून उडवून लावला जाईल याची मला कल्पना आहे\nचांदनीबार, मध्यंतरी वर्तमानपत्रातून डान्सबारबद्दल येणारे असंख्य कॉलम्स वाचल्यावर लेखामध्ये अपेक्षित होते तेच आले. काढून टाकण्यासारखे काहीच नाही. एखाद्या बारबालेशी शेअर्स व्यवसायानिमित्त आलेले अनुभव, त्यांची आणि पांढरपेशांची मानसिकता इ. लेखात आले असते तर अधिक रोचक वाटले असते.\nहा लेखही लेख म्हणून न टाकता चर्चा म्हणून टाकायला हरकत नव्हती असे वाटले.\nआपण दारू पीत असताना, आपल्या समोर कुणी स्त्री नाचावी, असे लोकांना का वाटते अद्यापही मुघल साम्राज्य आहे असे कुठल्या तरी सरकारी कचेरीत क्लर्क असणार्‍या देशपांड्याला का वाटते अद्यापही मुघल साम्राज्य आहे असे कुठल्या तरी सरकारी कचेरीत क्लर्क असणार्‍या देशपांड्याला का वाटते फक्त त्या रात्री त्यांच्या खिशात दोनशे रुपये आहेत म्हणून \nकाल रात्री मुलीला नृत्य, संगीत आणि गायन यांचा चांगला मिलाफ दिसावा म्हणून यू ट्यूबवर चित्रलेखा चित्रपटातील 'काहे तरसाये...' गाणे दाखवत होते. यावर 'मग या राजनर्तिका आहेत का त्या इतरवेळेस काय करतात' अशी काहीतरी प्रश्नोत्तरे चालली होती. ते पाहताना/ विचार करताना लक्षात आले की टिव्हीवर पाहिलेल्या किंवा पडद्यावर पाहिलेल्या चित्रांपेक्षा माणसांनी समोर येऊन सादर केलेली हाडामासांची कला निराळी असते. नाटक हे चित्रपटापेक्षा वेगळे असते. नृत्य-गायनाचे समोरासमोर बसून पाहिलेले, अनुभवलेले कार्यक्रम आणि पडद्यावरचे नाच, टेप-रेकॉर्डर, बूम बॉक्सेस, कार स्टेरिओवर ऐकलेली गाणी यांतून मिळाणार्‍या आनंदात जमीन आस्मानाचा फरक असतो.\nनाचणे आणि गाणे या माणसाच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया असाव्यात आणि म्हणूनच सामूहिक नाच-गाण्याचे विविध प्रकार डिस्को-थेक, क्लब्ज इ. मधून अजूनही पुढे येतात.\nमुली नाचवणे हा प्रकार सर्वच संस्कृतींमध्ये असावा आणि फार प्राचीन असावा, त्यामुळे बायकांनी आपल्यासमोर नाचावे तो एक करमणूकीचा प्रकार आहे अशी मानसिकता समाजाची असण्यात वावगे नाही. (फारसे चुकीचे आहे असेही मला वाटत नाही.)\nप्रश्न मात्र वेगळा आहे की डान्सबारमध्ये जाऊन आपली ऐपत नसताना पैसे उडवून, आपल्या कुटुंबाला देशोधडीला लावून, आपले चित्त अशाप्रकारे चळवून एखाद्याला काय आनंद मिळतो त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याची माणसे काळजी करत नाहीत.\nस्त्रियांनी \"पुरुषांचे डान्सबार\" का उघडले नसावेत\nभारतीयांची एकंदरीत मानसिकता पाहता स्त्रियांना पुरुषांचे डान्सबार उघडायला थोडा अवधी द्यावा असे वाटते. तसे प्रायवेट पार्टीजमध्ये नाचणे आणि...., किंवा पुरूष एस्कॉर्टस इ. मुंबईतही सर्रास चालतात असे ऐकून आहे.\n१. डान्सबार्स हा संपूर्ण भारतीय बनावटीचा धंदा असावा का\n२. मध्यमवर्गीय, पांढरपेशी, \"भारतीय\" मानसिकता नसती तर डान्सबारच्या ऐवजी \"स्ट्रीप\"बारस् आले असते का (किंवा हेतू हाच असावा पण कायदा परवानगी देत नाही यातील प्रकार आहे (किंवा हेतू हाच असावा पण कायदा परवानगी देत नाही यातील प्रकार आहे\nगुंतवणुकीची मानसिकता, माझ्यामते एक महत्वाचा मुद्दा\nविसोबा खेचर [20 Jun 2007 रोजी 12:33 वा.]\nएखाद्या बारबालेशी शेअर्स व्यवसायानिमित्त आलेले अनुभव, त्यांची आणि पांढरपेशांची मानसिकता इ. लेखात आले असते तर अधिक रोचक वाटले असते.\n परंतु माझी अजून तेवढी पोहोच नाही अद्याप मी कोणत्याही बारबालेचा 'शेअर गुंतवणूक सल्लागार' झालेलो नाही आणि होईनसा वाटत नाही अद्याप मी कोणत्याही बारबालेचा 'शेअर गुंतवणूक सल्लागार' झालेलो नाही आणि होईनसा वाटत नाही\nबाय द वे, 'मानसिकता' म्हणशील तर मला तरी बर्‍याचश्या बारबालांची गुंतवणुकीची वगैरे मानसिकता नसावी असे वाटते. कारण मुळात गुंतवणूक करावी, आयुष्याच्या उत्तरार्धाकरता काही पैसे वाचवावेत, या सगळ्या गोष्टी काही एका फॉर्मल शिक्षणाने अधिक कळू शकतात असे मला वाटते. परंतु बर्‍याचश्या बारबाला गावी असताना जेमतेमच शिक्षण घेतात/किंवा त्यांना दिलं जातं खुद्द आईवडीलच जेथे मुलीचं 'बारबाला' नावाचं पैशांचं मशिन बनवायला उत्सुक असतात तिकडे गुंतवणूक वगैरेंचा विचार तिला कोण शिकवणार खुद्द आईवडीलच जेथे मुलीचं 'बारबाला' नावाचं पैशांचं मशिन बनवायला उत्सुक असतात तिकडे गुंतवणूक वगैरेंचा विचार तिला कोण शिकवणार आणि त्यांच्या आईबाबांची मानसिकता म्हणशील तर उत्तरप्रदेशमधली वर्षानुवर्षांची उपासमार, आणि खंडीभर पोरवडा यातून केव्हा एकदा मुलगी पैसा कमवून पाठवत्ये आणि आपण जरा डोकं वर काढून जगतो, अशीच झालेली असते/असावी\nहा लेखही लेख म्हणून न टाकता चर्चा म्हणून टाकायला हरकत नव्हती असे वाटले.\nकिंवा 'चर्चा करायला प्रवृत्त करणारा लेख' असेही 'लेखाचे' कौतुक करता येईल ;) Isn't it Mam\nमुली नाचवणे हा प्रकार सर्वच संस्कृतींमध्ये असावा आणि फार प्राचीन असावा, त्यामुळे बायकांनी आपल्यासमोर नाचावे तो एक करमणूकीचा प्रकार आहे अशी मानसिकता समाजाची असण्यात वावगे नाही.\n(फारसे चुकीचे आहे असेही मला वाटत नाही.)\nका बरं वाटत नाही\nभारतीयांची एकंदरीत मानसिकता पाहता स्त्रियांना पुरुषांचे डान्सबार उघडायला थोडा अवधी द्यावा असे वाटते.\n ये खास प्रियालीका सिक्सर\nनाही असे का म्हणावेसे वाटले.....\nकारण, बायकांनी नाचावे ते त्यांना शोभते असे भलेभले लोक म्हणतातच. शास्त्रीय/ लोक नृत्य आपल्या मुलींना शिकवणारे आणि स्टेजवर त्यांना नाचायला लावणारे किती पालक असावेत आम्हीही यांत येतो. वयाने वाढलेल्या १५-१६ वर्षांच्या मुलींच्या नृत्याचे कार्यक्रम काही काका/मामा वेगळ्याच चवीने बघतात याची जाणीव पदोपदी होते. चित्रपटातून समीरा रेड्डी, मल्लिका आणि इतर समस्त सोज्वळ नायिका नाचताना सर्वच मंडळी अभिजात नृत्याचा अविष्कार पाहण्यात रमलेली नसतात असे वाटले म्हणून.\nहेमामालिनीचे नृत्य पाचशे-हजारांचे तिकिट काढून पाहिले तर ती कला आणि काजल/ सोनियाला आम्ही दाद दिली तर आम्ही 'गिर्‍हाईकं' ;-) हे मी वाचलेले/ ऐकलेले संवाद आहेत.\n या प्रतिसादाने मी औरंग्याची वंशज वाटते आहे का\nविसोबा खेचर [20 Jun 2007 रोजी 13:01 वा.]\nवयाने वाढलेल्या १५-१६ वर्षांच्या मुलींच्या नृत्याचे कार्यक्रम काही काका/मामा वेगळ्याच चवीने बघतात याची जाणीव पदोपदी होते.\nचित्रपटातून समीरा रेड्डी, मल्लिका आणि इतर समस्त सोज्वळ नायिका नाचताना सर्वच मंडळी अभिजात नृत्याचा अविष्कार पाहण्यात रमलेली नसतात असे वाटले म्हणून.\nलेख वाचून यात मनाविरुद्ध भरडल्या जाणार्‍या मुलींबद्दल वाईट वाटले. तेथे जाऊन स्वतःची आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबाची धूळधाण करून घेणार्‍या लोकांची कीव करावीशी वाटली. बारबालांचा एवढा सुकाळ होणे हे चांगले नाही, पण त्या आहेत कारण त्यांना त्यांच्या गरजांसाठी लागणारा आणि कधी न पाहिलेला पैसा त्यातून मिळतो. पण त्यापेक्षा डान्सबारमध्ये नेहमी जाणार्‍या लोकांची मानसिकता हा एक मोठा संशोधनाचा विषय होऊ शकेल असे मला वाटते.\nशास्त्रीय/ लोक नृत्य आपल्या मुलींना शिकवणारे आणि स्टेजवर त्यांना नाचायला लावणारे किती पालक असावेत\nमला वाटते नृत्य किंवा कुठचीही कला यातून मिळणारा आनंद हा व्यक्तींच्या आवडीनिवडींच्या/ संस्कारांच्या पलिकडे अश्या प्रसंगी आजूबाजूचे वातावरण कसे आहे, गाणे कसे आहे - त्याने कशी वातावरण निर्मिती होते यावर अवलंबून असतो. Dirty Dancing मधील I've had the time of my life ह्यावरील नृत्य मधील नृत्य म्हणूनच वाईट परिणाम करीत नाही. चांगल्या गोष्टी घडाव्यात , सुचाव्यात, म्हणून \"चांगल्या\" वातावरण निर्मितीला म्हणूनच तर आपण महत्त्व देतो.\nअवांतरः मध्यंतरी एका मायकल विट्झल नावाच्या अमेरिकन संस्कृतच्या अभ्यासकाने भारतीयांच्या मुलींना भरतनाट्यम किंवा कथ्थकला घालण्याच्या सवयीला \"not exactly a highly regarded occupation back home\" म्हणून नावे ठेवली होती ते आठवले. (त्यांच्या बोलण्याचा रोख हा भारतीय आपल्या मुलांना साच्यातलेच शिक्षण देतात यावर होता. ते काहीसे खरे असले तरी हे बोलण्याची गरज नव्हती असे मला वाटले, आणि भरतनाट्यम तर माझ्या लहानपणापासून मी आजूबाजूच्या अनेक मुलींना शिकताना पाहिले आहे पण तो भाग अलाहिदा. ).\n या प्रतिसादाने मी औरंग्याची वंशज वाटते आहे का\nऔरंग्या स्वतः नृत्य बघत असेल असे वाटते का\nनृत्याला प्रोत्साहन आणि पालक\nशास्त्रीय/ लोक नृत्य आपल्या मुलींना शिकवणारे आणि स्टेजवर त्यांना नाचायला लावणारे किती पालक असावेत\nमला वाटते नृत्य किंवा कुठचीही कला यातून मिळणारा आनंद हा व्यक्तींच्या आवडीनिवडींच्या/ संस्कारांच्या पलिकडे अश्या प्रसंगी आजूबाजूचे वातावरण कसे आहे, गाणे कसे आहे - त्याने कशी वातावरण निर्मिती होते यावर अवलंबून असतो.\nसकाळी सकाळी लिहिल्याने माझा प्रश्न थोडा चुकला त्यांना नाचायला लावणारे किती पालक असावेत खूप आहेत, आम्हीही यांत येतो. असे वाचावे.\nमाझ्या म्हणण्याचा अर्थ असा की नृत्य शिकणे, पदन्यास शिकणे, त्यांतील खुबी शिकणे, व्यासपीठावर तो सादर करणे यांत त्या व्यक्तीचे गुण चमकतात, आत्मविश्वास वाढतो. नाचणे-गाणे त्यातून आनंद द्विगुणित करणे या माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत यामुळेच चांगल्या घरांतूनही मुलींना नृत्य शिकायला आणि ते लोकांसमोर सादर करायला प्रोत्साहन दिले जाते, त्यामुळे नाच पाहणे, तो ही बायकांचा यात मला चुकीचे वाटत नाही. (अर्थात, त्यात पुरुष असू नयेत असे नाही, त्यांनीही नृत्यातून तो आनंद घेणे करून पाहिले पाहिजे.)\n या प्रतिसादाने मी औरंग्याची वंशज वाटते आहे का\nऔरंग्या स्वतः नृत्य बघत असेल असे वाटते का\nत्या प्रतिसादातून मी नृत्याला विरोध करते आहे असे मला वाटत होते म्हणून तसे लिहिले. औरंगजेबाने नृत्याला आपल्या राज्यात बंदी घातली होती असे वाचले आहे. मला तसे सुचवायचे नाही. नृत्य ही कला म्हणून मान्य आहे, ती मनोरंजनासाठी सादर केली जाते. त्यामुळे डान्स-बार असू नयेत असे मला वाटत नाहीत परंतु तेथे जे (पैसे उडवायचे, गिर्‍हाईके गटवायचे_ प्रकार चालतात ते गैर आहेत.\nखूप आहेत, आम्हीही यांत येतो. असे वाचावे.\nत्या \" खूप \"मध्ये आम्हीदेखील एक नृत्य शिकण्यावरून तुम्ही म्हटले आहे त्याच्याशी पूर्ण सहमत\nत्या प्रतिसादातून मी नृत्याला विरोध करते आहे असे मला वाटत होते म्हणून तसे लिहिले.\nतुमच्या प्रतिसादातून मला असे नाही वाटले की नृत्याला तुमचा विरोध आहे, उलट तुम्हाला काय म्हणायचे आहे ते नीट कळले होते. मलाही तुम्ही म्हणताय तसेच म्हणायचे होते की नृत्य वाईट नसून जसे वातावरण डान्सबार मध्ये असते/ किंवा तयार केले जाते त्यामुळे या गोष्टी जास्त होत असाव्यात.\nप्रकाश घाटपांडे [21 Jun 2007 रोजी 02:00 वा.]\nवयाने वाढलेल्या १५-१६ वर्षांच्या मुलींच्या नृत्याचे कार्यक्रम काही काका/मामा वेगळ्याच चवीने बघतात याची जाणीव पदोपदी होते.\nपुर्वी ही जाणीव होउ न देण्याची दक्षता लोक घेत असावेत. काळानुरुप आता तशी गरज वाटेनाशी झाली असावी. यातून एका नव्या विषयाची निर्मिती होते, तो विषय म्हणजे incest उपक्रमावर हा विषय कितपत सुसह्य आहे कुणास ठाउक भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या इतिहासाचार्य राजवाड्यांच्या पुस्तकात त्याचे संदर्भ सापडतात. अश्लिलतेच्या संकल्पनेतील चर्चेत त्याचा उल्लेख आहे.\nजगातील सर्व देशांमध्ये असे प्रकार चालू असतात. यामागची कारणे वर आलीच आहेत. आपली मुंबई काय किंवा अमेरिकेतील लास वेगास काय, शेवटी माणसे आणि माणसांची वृत्ती तीच असते. पाश्चात्य देशांमध्ये स्त्रियांसाठी पुरूषांचे डान्सबारही असतात. आपल्याकडे असे प्रकार गुप्तपणे होतात.\nविसोबा खेचर [20 Jun 2007 रोजी 13:08 वा.]\nआपल्याकडे असे प्रकार गुप्तपणे होतात.\n नाही, म्हणजे मी लगेचच काही तिथे नाचायला जाणार नाहीये, पण एक उत्सुकता म्हणून विचारतो आहे\nपत्ते व्य नि ने कळवलेत तरी चालेल\nनेमके कुठे ते मलाही माहित नाही. मागे कुठल्यातरी मासिकात यावर लेख आला होता, म्हणून आठवले.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nतात्या तुम्ही नाचायला जाणार नाही ह्याची खात्री आहे म्हणूनच सांगतो ;-)\n..मागं तो एक चित्रपट आला होता 'ऊप्स' नावाचा ...त्यात दाखवले होते बघा.. तसेच अमेरिकेत 'चिप न डेल' नावाच्या क्लबात पुरुष कपडे उतरवत नाचतात असे सहकारी मैत्रिणींकडून ऐकून आहे.\nअसं पुरुषांनी बायकांसाठी नाचणं वाईट आहे का\nअसेल तर का आहे वाईट\nजर पुरुषांचे बायकांसाठी डांस बार असतील,\nते कायदेशीररीत्या चालवले जात असतील, उदा. पे स्लीप वर पैसे मिळ्णे, फंड असणे, तर तशी माझी गरज निर्माण झाल्यास मी तर जाईन बॉ नाचायला अगदी कपडे काढत पण चालेल.\nआपली काहीच हरकत नाय\n(असं ही आपल्याला काय... प्रॉब्लेम बघणार्‍याच्या नजरेत असतो...)\nते कायदेशीररीत्या चालवले जात असतील, उदा. पे स्लीप वर पैसे मिळ्णे, फंड असणे, तर तशी माझी गरज निर्माण झाल्यास मी तर जाईन बॉ नाचायला अगदी कपडे काढत पण चालेल.\nआपली काहीच हरकत नाय\n(असं ही आपल्याला काय... प्रॉब्लेम बघणार्‍याच्या नजरेत असतो...)\nउदा. पे स्लीप वर पैसे मिळ्णे, फंड असणे,\nनक्की मिळेल. इतर नोकर्‍यांमध्ये पगार थकतील येथे बोनस, ओव्हरटाईम, बँकेची अकाउंटस पासून सारी सोय जॉईन व्हायच्या आदल्या दिवशीपासून होईल असे वाटते. (तात्या - तुम्हीच सांगा हो खरे का खोटे ते\nतर तशी माझी गरज निर्माण झाल्यास मी तर जाईन बॉ नाचायला अगदी कपडे काढत पण चालेल.\nचला... मंडळी गुंडोबारचा पत्ता काढायच्या मागे लागा\n(गुंडोबारवर निव्वळ माहिती (@@)मिळविण्यासाठी जाणारा उपक्रमी) एकलव्य\nथांबा जरा... गुंडोबार 'बायकांसाठीच' आहे हे मी सुरुवातीलाच म्हंटलय रे बाबांनो. तेंव्हा...\n(आता बायका मागे लागणे सोडून 'भलतीच' माणसे पाठी लागतील की काय भयशंकेने पळत सुटलेला...\nविध्यर्थ - जन हो खादी वापरा\nचला... मंडळी गुंडोबारचा पत्ता काढायच्या मागे लागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T08:30:23Z", "digest": "sha1:EGAAOCXZEIN5M2CMFJ33BY6VPK2W4ALG", "length": 12290, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पीएमपी गाड्यांची पावसाळ्यापुर्वी तपासणी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news पीएमपी गाड्यांची पावसाळ्यापुर्वी तपासणी\nपीएमपी गाड्यांची पावसाळ्यापुर्वी तपासणी\nपुणे – पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) गाड्यांची डागडुजी सुरू करण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यातील काही गाड्यांचे आयुर्मान संपून देखील त्या रस्त्यावर धावत आहेत. अशा गाड्यांची पावसाळ्याच्या तोंडावर तपासणी करण्यात येत असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nपीएमपी शहरातील वाहतुकीचा मुख्य कणा आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीकडील बसची संख्या कमी आहे. पीएमपीच्या मालकीच्या एकून 1,333 बस आहेत. यातील जवळपास 200 पेक्षा जास्त बसचे आयुर्मान 12 वर्षांपेक्षा जास्त आहे. नियमानुसार आयुर्मान संपलेल्या गाड्या या वाहतुकीसाठी धोकादायक असून त्या भंगारात काढाव्या लागतात. मात्र, गाड्यांची संख्या अगोदरच कमी असल्याने या गाड्या रस्त्यावर धावत आहेत. पावसाळा लागला की गाड्या बंद पडण्याचे प्रमाणात वाढ होते. पावसाळ्याच्या तोंडावर गाड्या बंद पडणे, पाणी गळणे, तुटलेल्या खिडक्‍या, काचांमधून आत पाणी येणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर पीएमपीची देखभाल दुरुस्ती सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गाड्यांची तपासणी करून डागडूजी करण्यात येत आहे. बऱ्याच गाड्यांना पुढील काचेवर वायपर नाही, यामुळे वायपरची खरेदी प्रक्रिया सुरू असून पुढच्या आठवड्यापासून ते काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उचकटलेले पत्रे, तुटक्‍या खिडक्‍या, दरवाजे आदींची दुरुस्ती करण्यात येत आहे. जून महिन्यात पीएमपी प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. या कालावधीत सुरू होणाऱ्या लहान मुलांच्या शाळा, महाविद्यालये यामुळे प्रवासी संख्येत लक्षणीय भर पडून एकूणच यामुळे पीएमपीचे उत्पन्न देखील वाढते.\nपावसाळ्यात प्रवासी संख्या, उत्पन्नात वाढ\nपीएमपीने प्रवास करणाऱ्यांचा संख्येत पावसाळ्यात लक्षणीय वाढ होते. इतरवेळी शहरात दुचाकीने प्रवास करणारे नागरिक पावसामुळे पीएमपीने प्रवास करणे पसंत करतात. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला यांची संख्येत यादिवसात भर पडतो. यामुळे एकूणच इतर मोसमांच्या तुलनेत पावसाळ्याच्या काळात नागरिकांकडून पीएमपीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तुलनेने पीएमपीचे उत्पन्न ही या कालावधीत वाढते.\nअधिकारी, कर्मचाऱ्यांना वीजबिल भरल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार\nविधानपरिषद निकाल : अमरावती, चंद्रपूरमध्ये ‘कमळा’ने मारली बाजी\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/rush-petrol-pump-16205", "date_download": "2018-10-15T08:42:19Z", "digest": "sha1:KWJCDNIYLWDQMIUZ6WBWVMHTFB765RXZ", "length": 12207, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "rush on petrol pump पेट्रोल पंपावर टॅंक फूल करण्यासाठी झुंबड | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल पंपावर टॅंक फूल करण्यासाठी झुंबड\nशनिवार, 12 नोव्हेंबर 2016\nकांदिवली - पेट्रोल पंपावर शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत जुन्या 500 व हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याने दोन दिवसांपासून पेट्रोल पंपावर गर्दी होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सहा तास पेट्रोल पंप बंद राहणार असल्याने टॅंक फूल करण्यासाठी वाहनचालकांची झुंबड होत आहे.\nकांदिवली - पेट्रोल पंपावर शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत जुन्या 500 व हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याने दोन दिवसांपासून पेट्रोल पंपावर गर्दी होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सहा तास पेट्रोल पंप बंद राहणार असल्याने टॅंक फूल करण्यासाठी वाहनचालकांची झुंबड होत आहे.\nपेट्रोल पंपावर गर्दी वाढत असल्याने बेशिस्त वाहनचालकांमुळे वादावादी होत आहे. कांदिवली-पश्‍चिम महावीर नगर लिंक रोडवर भारत पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याने दुचाकीस्वारांची अडचण होत आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी व मोठ्या गाड्यांच्या तीन रांगा लिंक रोडवर दोन किलोमीटपर्यंत रांगा लागल्याचे दिसते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. उशीर होत असल्याने मध्य घुसणे, विनाकारण हॉर्न वाजवणे यासारखे प्रकार होत आहेत. गर्दी वाढत असल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचाही गोंधळ होत आहे.\nया पेट्रोल पंपावर नेहमी गर्दी असते. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जुन्या नोटा संपवण्यासाठी गर्दी वाढली आहे. मध्यरात्रीपासून सहा तास पंप बंद राहणार असल्याने दक्षता म्हणून काही जण टॅंक फूल करून घेत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांची अडचण होत आहे. कर्मचारी वेगाने काम करत सर्वांना सहकार्य करत आहेत.\n-तुषार कडधेकर (पेट्रोल पंप सुपरवायझर).\nगर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविली पाहिजे. लिंक रोडवरील पेट्रोल पंपाला मोठी जागा हवी. मात्र, साताठ गाड्या थांबतील एवढीच जागा असल्याने अडचण होत आहे.\n- अमित वाघ (वाहनचालक).\nगृहिणींच्या \"किचन बॅंक'वर घाला\nगृहिणींच्या \"किचन बॅंक'वर घाला नागपूर : पाच महिन्यांत घरगुती सिलिंडर (अनुदानित) दरात 183 रुपयांची वाढ झाली आहे. दर महिन्यात 40 ते 50 रुपयांची वाढ...\nइंधन दरवाढीचा विरोध करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल\nनांदेड : पेट्रोल व डिझेल भाववाढविरोधात केलेल्या कॉंग्रेसच्या आंदोनकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nमा. ना. नानासाहेब फडणवीस यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत जड अंत:करणाने सदर पत्र लिहीत आहे. पत्राखाली (किंवा वर) नाव लिहिण्याचे माझे...\nअंजनगाव खेलोबातून लाखो रुपयांची डिझेल चोरी\nउपळाई बुद्रुक (सोलापूर) : माढा-सोलापूर रस्त्यावर अंजनगाव खेलोबा येथील विश्वनाथ पेट्रोलियम पंपावरून 2 लाख 27 हजार 200 रूपये...\nबलात्कार करणाऱयांना जिवंत जाळले पाहिजे: काँग्रेस आमदार\nअहमदाबादः बलात्कार करणाऱयांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले पाहिजे, असे काँग्रेसच्या आमदार गेनीबेन ठाकोर यांनी म्हटले आहे. ठाकोर यांच्या वक्तव्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lyricstranslate.com/hi/neka-stvar-eine-sache.html", "date_download": "2018-10-15T08:28:57Z", "digest": "sha1:M3FJU22Z7UEC6VG37XPKHF6XJX3EAZAV", "length": 7290, "nlines": 219, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Maja Berović - Neka Stvar के लिरिक्स + जर्मन में अनुवाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nNeka Stvar (जर्मन में अनुवाद)\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\ndecko88 द्वारा गुरु, 27/09/2018 - 05:31 को जमा किया गया\nselma.vic के अनुरोध के जवाब में जोड़ा गया\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\nसर्बियाई → जर्मन: सभी अनुवाद\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:274 अनुवाद, 428 बार धन्यवाद मिला, 203 अनुरोध सुलझाए, 88 सदस्यों की सहायता की, left 8 comments\nभाषाएँ: fluent बोस्नियाई, जर्मन, क्रोएशियाई, सर्बियाई, studied अंग्रेज़ी, स्पैनिश\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nashik-marathi-news-maratha-morcha-bandh-photographs-in-city/", "date_download": "2018-10-15T09:15:00Z", "digest": "sha1:WDWS3OLZP3UTUXEBSUHMAA7KJQ7EN3MF", "length": 9795, "nlines": 185, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Photo gallery : मराठा मोर्चाच्या बंदचा नाशिकवर असा झाला परिणाम | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nPhoto gallery : मराठा मोर्चाच्या बंदचा नाशिकवर असा झाला परिणाम\nनाशिक, ता. ९ : आजच्या मराठा मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे नाशिक शहर व परिरातील जनजीवन विस्कळीत झाले.\nआज दुपारनंतर शहर, नवीन नाशिक, नाशिककरोड सह विविध भागांतील दुकाने बंद राहिली. फेरीवाल्यांनीही सुटी घेणे पसंत केले.\nएसटीची शहर बससेवा आणि बाहेरगावी जाणाऱ्या बससेवा बंद होत्या. त्यामुळे बसस्थानकात शुकशुकाट होता.\nमहाविद्यालयांसह अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद राहिल्या.\nअनेक ठिकाणी खासगी रिक्षा आणि इतर सेवा बंद राहिल्या.\nबाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे बंद होते.\nबंदची ही प्रातिनिधीक छायाचित्रे ( छाया : दिलीप कोठावदे, सतीश देवगिरे, फारूख पठाण)\nवडाळा नाका परिसरात थोडा तणाव निर्माण झाला, पण पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी स्वत: हजर होऊन परिस्थिती आटोक्यात आणली\nनवीन नाशिक आणि परिसरात असा शुकशुकाट होता.\nनवीन नाशिक आणि परिसरात असा शुकशुकाट होता.\nनवीन नाशिक आणि परिसरात असा शुकशुकाट होता.\nहिवरे नगर, वडाळा रोड\nराजीव गांधी भवन परिसर, शरणपूर रोड\nराजीव गांधी भवन परिसर, शरणपूर रोड\nएरवी गजबलेल्या शालीमार, शिवाजी रोड परिसरात सायंकाळी रस्ते सुनेसुने दिसले.\nएरवी गजबलेल्या शालीमार, शिवाजी रोड परिसरात सायंकाळी रस्ते सुनेसुने दिसले.\nठक्कर बाजार बस स्टँड\nPrevious article# Video # बिडगावच्या तरूणांचे मराठा आरक्षणासाठी चिंचपाणी धरणावर जलसमाधी आंदोलन\nNext articleधामणकर कॉर्नरनजीक दोन दिवसांचे मृत अर्भक आढळले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-farmer-company-mechanical-farming-95096", "date_download": "2018-10-15T09:13:31Z", "digest": "sha1:RBSOLSLJ4HIUYXS6BDBWBQ5AYYHPQ3YT", "length": 19628, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news Farmer company in mechanical farming यांत्रिक शेतीतील शेतकरी कंपनी | eSakal", "raw_content": "\nयांत्रिक शेतीतील शेतकरी कंपनी\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nभंडारा जिल्ह्यात आसगाव येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपनी स्थापली. विचार बदलले, पारंपरिक भातशेतीचे रूपांतर यांत्रिकीकरणात केले. बियाणे कंपन्यांसाठी मोठ्या क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. याच परिवर्तनातून कंपनीचे सदस्य आपला उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nभंडारा हा भातशेतीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा. येथील शेतकरी पारंपरिक शेतीत अडकून न पडता विकासाच्या नव्या वाटा चोखाळू लागले आहेत. पवनी तालुक्यातील आसेगाव येथील शेतकरी याच ध्येयाने एकत्र आले. त्यांनी चौरास शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली.\nभंडारा जिल्ह्यात आसगाव येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपनी स्थापली. विचार बदलले, पारंपरिक भातशेतीचे रूपांतर यांत्रिकीकरणात केले. बियाणे कंपन्यांसाठी मोठ्या क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. याच परिवर्तनातून कंपनीचे सदस्य आपला उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nभंडारा हा भातशेतीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा. येथील शेतकरी पारंपरिक शेतीत अडकून न पडता विकासाच्या नव्या वाटा चोखाळू लागले आहेत. पवनी तालुक्यातील आसेगाव येथील शेतकरी याच ध्येयाने एकत्र आले. त्यांनी चौरास शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली.\n‘चौरास’ नेमके काय आहे\nपवनी, लाखांदूर तालुक्‍यांतील जमीन सपाट किंवा समांतर असल्याने त्यास चौरस असे संबोधले जाते. त्याचेच पुढे नामकरण चौरासमध्ये झाले. आसगावात शेतकरी बचत गटांच्या बळकटीकरण योजनेतून सुमारे २० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी पुढाकार घेतला. ऊस लागवड क्षेत्रही पाहण्यास मिळते. गोसी खुर्द प्रकल्प, विहिरीच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी आहेत.\nशेतकरी कंपनी : दृष्टिक्षेपात\nकंपनीचे नाव- चौरास शेतकरी उत्पादक कंपनी\nप्रति हजार रुपयांचा शेअर.\nसंचालक मंडळ- अनिल नौकरकर (कंपनी अध्यक्ष), किशोर पुंडलिक काटेखाये, खुशाल पडोळे, अमर बेंडारकर, मधुसुदन डोये, आशा कटाणे.\nआसेगाव, पवनी व लाखांदूर, लाखनी तालुके. सोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी.\nसहकार्य - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, उपविभागीय कृषी अधिकारी एस. पी. लोखंडे, तालुका कृषी अधिकारी गजभिये, कृषी पणन तज्ज्ञ श्री. खिराळे.\nभातरोवणी यंत्राचा वापर, भाडेतत्त्वावर देणे\nत्याचे महत्त्व- या भागातील शेतकरी उन्हाळी, रब्बी हंगामात भात लागवड करतात. त्यासाठी मजूर उपलब्धता, वाढते मजुरी दर यामुळे भात उत्पादकांसमोरील संकटे वाढली आहेत. भात रोवणी यंत्र हा त्यावर पर्याय ठरू पाहत आहे.\nही शेतकरी कंपनी बीजोत्पादनातही सक्रिय आहे.\nसन २०१३- शंभर एकर- संकरित भात- खासगी बियाणे कंपनीसोबत करार\nसन २०१४- ८०० एकर, त्यापुढील वर्षी ४०० एकर\nयंदा पुरेशा पाण्याअभावी बीजोत्पादन घेतले नाही.\nखासगी कंपनी- शेतकरी कंपनी\n६००० रुपये प्रति क्विंटल\nयंदा साडेनऊ लाख रुपये खर्चून उभारला. सात लाख रुपये शेअर्सच्या माध्यमातून जमा झाले. तर यंत्राद्वारे रोवणीच्या कामातून मिळालेल्या पैशांचाही या कामी विनियोग करण्यात आला.\nमहाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून सुमारे साडेनऊ लाख रुपयांचे अनुदान\nकंपनीचे अध्यक्ष नौकरकर यांनी प्लॅंटसाठी २५ वर्षांसाठी सहा हजार रुपये प्रति महिना भाडेदराने आपली जागा दिली आहे.\nप्लॅंट उभारणीनंतर कंपनीला राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे सुमारे शंभर एकरांवर लाखोळी बीजोत्पादनाचे काम मिळाले आहे. सध्या कंपनीच्या सुमारे शंभर शेतकऱ्यांच्या शेतात पीक उभे आहे.\nस्वउत्पादित बियाणे विक्रीसाठी स्वतःचे आउटलेट उभारणार. संकरित धान वाणाचे सर्वाधिक क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे. त्या भागातून मोठ्या प्रमाणात बियाणे पुरविले जाते. त्या धर्तीवर आपल्या भागात असे उत्पादन का घेऊ नये, असा विचार करून शेतकरी कंपनीने काम सुरू केले.\nअखेर यंत्र आले. वापरण्यास सुरवात\nनव्या भात रोवणी यंत्राची खरेदी.\nकृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेतून नऊ लाख ८८ हजार रुपयांचे अनुदान.\nहे यंत्र कसे काम करते\nडिसेंबर, जानेवारीमध्ये रोपवाटिका (मॅट नर्सरी)\nपुनर्लागवड फेब्रुवारी व मार्च (उन्हाळी)\nमजुरांमार्फत. एकरी खर्च साडेचार हजार रुपयांचा.\nयात रोवणी योग्य, एकसमान होत नाही. मजुरांची संख्याही जास्त.\nएकरी बियाणे २० किलो.\nउत्पादन- एकरी ४ ते ५ क्विंटल.\nशेतकरी ‘एसआरआय’ तंत्र वापरतात. रोपे एकसमान पद्धतीने लावली जातात. रोवणीत फुटव्यांची संख्या अधिक मिळते.\nयंत्र चालवण्यासाठी दोन व्यक्ती. यंत्र चालविणारा व मॅट टाकणारा. शेतापर्यंत मॅट ट्रे नेण्यासाठी ट्रॅक्‍टर. त्यासाठी दोन व्यक्‍ती. दोनशे रुपये प्रति व्यक्‍ती प्रती दिवस याप्रमाणे मजुरी दर.\nदिवसाला सरासरी पाच एकर यानुसार दोन महिन्यांत २८० ते ३०० एकरांपर्यंत होते रोवणीचे काम.\nएकरी बियाणे १० किलो. म्हणजे बियाण्यात बचत.\nएकूण व्यवस्थापनातून एकरी उत्पादन- १० क्विंटलपर्यंत\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/kiren-rijiju-nagaland-politics-election-95127", "date_download": "2018-10-15T08:50:17Z", "digest": "sha1:VRX7K47YRU24XYR2ES6SP7TSWIGKUWHS", "length": 12515, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kiren rijiju nagaland politics election निवडणूक ही घटनात्मक प्रक्रिया - किरेन रिजीजू | eSakal", "raw_content": "\nनिवडणूक ही घटनात्मक प्रक्रिया - किरेन रिजीजू\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nनागालॅंडमधील राजकीय प्रश्‍न प्रथम सोडविण्याची मागणी तेथील आदिवासी समाज आणि नागरी संस्थांनी केली आहे. ही मागणी उचलून धरीत राज्यातील सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंटसह अन्य पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय काल घेतला. \"कोअर कमिटी ऑफ द नागालॅंड ट्रायबल होओस अँड सिव्हील ऑर्गनायनेझन'च्या भावनांशी केंद्र सरकार पूर्ण सहमत आहे, पण निवडणुकीवर बहिष्कार हा उपाय नाही,' असे रिजीजू म्हणाले\nनवी दिल्ली - \"\"निवडणूक ही घटनात्मक प्रक्रिया आहे आणि केंद्र सरकार घटनेला बांधील आहे,'' असे केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले.\nनागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय राज्यातील सर्व पक्षांनी काल घेतला. त्या पार्श्‍वभूमीवर ट्विटरवरूव बोलताना रिजीजू यांनी नागालॅंडमधील प्रलंबित समस्या सोडविण्यास सरकार महत्त्व देत आहे. वेळेनुसार निवडणुका घेणे ही घटनात्मक प्रक्रिया आहे. केंद्र सरकार त्यास कटिबद्ध आहे, असे सांगितले. नागालॅंडमधील निवडणुकीसाठी भाजपची सूत्रे रिजिजू यांच्याकडे आहेत.\nनागालॅंडमधील राजकीय प्रश्‍न प्रथम सोडविण्याची मागणी तेथील आदिवासी समाज आणि नागरी संस्थांनी केली आहे. ही मागणी उचलून धरीत राज्यातील सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंटसह अन्य पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय काल घेतला. \"कोअर कमिटी ऑफ द नागालॅंड ट्रायबल होओस अँड सिव्हील ऑर्गनायनेझन'च्या भावनांशी केंद्र सरकार पूर्ण सहमत आहे, पण निवडणुकीवर बहिष्कार हा उपाय नाही,' असे रिजीजू म्हणाले.\nदरम्यान, निवडणूक न लढविण्यासाठी काल घेतलेल्या बैठकीला भाजपतर्फे उपस्थित राहणाऱ्या आणि बहिष्काच्या संयुक्त निवेदनावर सह्या करणाऱ्या दोन नेत्यांना भाजपने निलंबित केले आहे. पक्षाच्या केंद्री नेतृत्वाच्या परवानगीखेरीस हे नेते सह्या अथवा काही बोलू शकत नाही, असे याबद्दल सांगण्यात आले.\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nव्हॉट्‌सॲप चॅटच्या वादातून खून\nऔरंगाबाद - व्हॉट्‌सॲप ग्रुपवर चाललेल्या चॅटवरून वाद भडकला आणि प्लॉटिंग व्यावसायिक तरुणावर टोळक्‍याने सशस्त्र हल्ला चढवून त्याचा भोसकून खून केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/do-not-be-afraid-be-careful/articleshow/64277886.cms", "date_download": "2018-10-15T09:53:06Z", "digest": "sha1:45RQBXX3L5H6PRV4H6LKXDMOAAMJFC77", "length": 15398, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nipah Virus: Do Not Afraid, Be Careful | Nipah Virus: वटवाघळांपासून लांब राहा!", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nNipah Virus: वटवाघळांपासून लांब राहा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा प...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजि...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेरळ राज्यातील कोझिकोडे जिल्ह्यात काही भागांमध्ये झालेल्या 'निपाह' विषाणूंच्या संसर्गामुळे मृत्यूने थैमान घातले आहे. मात्र, या विषाणूच्या संसर्गाने पुणे आणि महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाऊ नये. हजारो वटवाघळांपैकी मोजक्याच वटवाघळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. विषाणूच्या संपर्कात मानव आल्यास त्याच्यामार्फत दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची भीती असून त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केले.\n'निपाह' विषाणूच्या संसर्गाबाबत गैरससमजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याबाबत 'एनआयव्ही'चे संचालक डॉ. देवेंद्र मौर्या यांनी 'मटा'ला माहिती दिली. 'केरळमध्ये वटवाघळांना संसर्ग झालेल्या 'निपाह' या विषाणूमुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू प्रामुख्याने फळांच्या झाडावर असलेल्या हजारो वटवाघळांपैकी (बॅट्स) मोजक्याच काही वटवाघळांमध्ये दिसून येतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याबाबत गैरसमजदेखील असायला नकोत,' असा सल्ला डॉ. मौर्या यांनी दिला. 'झाडावर लटकणाऱ्या वटवाघळांच्या मूत्रांद्वारे या विषाणूचा प्रसार होऊन संसर्ग होतो. गावांपासून ते शहरात सर्वत्र वटवाघळे असतात. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. मानवाला विषाणूंचा संसर्ग प्रामुख्याने डोळे, नाक, तोंडाद्वारे होण्याची शक्यता असते. झाडावर लटकणाऱ्या सर्वच वटवाघळांपासून विषाणूंचा संसर्ग होत नाही. 'निपाह' विषाणूचा 'स्वाइन फ्लू'सारखा वेगाने संसर्ग होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही. मात्र 'स्वाइन फ्लू'च्या तुलनेत 'निपाह' विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,' असे आवाहन डॉ. मौर्या यांनी केले.\nएका वटवाघळाकडून दुसऱ्या वटवाघळाला संसर्ग होत नाही. एका वटवाघळाला विषाणूची लागण झाल्याने दुसऱ्या वटवाघळांमध्ये 'अॅन्टीबॉडीज' तयार होतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होत नसल्याने सर्वच वटवाघळांमध्ये विषाणू असतो, असे समजू नये. मोजक्याच वटवाघळांमध्ये विषाणूचा संसर्ग होत असल्याने त्याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत, याकडे डॉ. मौर्या यांनी लक्ष वेधले.\nवटवाघळांचा शोध घेऊ नका\nविषाणूंचा संसर्ग झालेली वटवाघळे आकाराने मोठी असतात. मंदिरे, विहिरी, गुहांमध्ये मोठ्या प्रमाणात वटवाघळे आढळतात. त्या वटवाघळांचा आकार लहान असतो. या ठिकाणी आढळणाऱ्या वटवाघळांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी घाबरून जाऊ नये. तसेच विनाकारण वटवाघळांचा शोध घेऊ नये. वटवाघळांच्या सान्निध्यात मनुष्य आल्यास त्यामुळे मानवाला संसर्ग होण्याची भीती असते.\n''ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. यासारख्या लक्षणांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सना विषाणूची माहिती नसल्यास त्यांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. वटवाघळांमध्ये 'निपाह' विषाणू कोठून आला, त्याचा संसर्ग कसा झाला, या संदर्भात केंद्रीय आरोग्य पथकामार्फत अभ्यास सुरू आहे. '' - डॉ. देवेंद्र मौर्या, संचालक, एनआय़व्ही\nIn Videos: निपाह विषाणुचा संसर्ग; काळजी घेण्याचे आवाहन\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nमुंबईः एअर होस्टेस विमानतून पडली, गंभीर दुखापत\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nपुण्यातील 'सिम्बॉयसिस'मध्येही #MeToo लाट\nचिमुकलीवर कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी\n'ड्रम'ला लाथ मारली म्हणून रिक्षा चालकाचा खून\nराज्यात पाण्याचे भीषण संकट\nपालकमंत्री बापट यांच्या घोषणा हवेतच, पाणीपुरवठा खंडित\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1Nipah Virus: वटवाघळांपासून लांब राहा\n2सोशल मीडियावर पेट्रोल ‘पेटले’...\n3महामार्गावरील धोकादायक दरडींची दुरुस्ती करणार...\n4शिवशाही ऑनलाइन तिकीट आरक्षणाचा गोंधळ...\n5कर्जमाफी योजनेसाठी पाच जूनपर्यंत मुदत...\n8नातवंडांचा सांभाळ आजी-आजोबांची जबाबदारी नाही...\n9दोन मुलांसह आईची नदीत उडी...\n10आळू, आंबगुळी, शिंदोळ्या अन् रानकेळी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%AB%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T08:05:17Z", "digest": "sha1:JTXG4HO4QGVHZVEBQF47LM3RXJNA3XYL", "length": 9484, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दफन केलेली बालिका सात तासानंतर जिवंत मिळाली… | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\nHome breaking-news दफन केलेली बालिका सात तासानंतर जिवंत मिळाली…\nदफन केलेली बालिका सात तासानंतर जिवंत मिळाली…\nकॅनराना (ब्राझील) – जिवंतपणीच दफन करण्यात आलेली एक नवजात बालोका सात तासांनंतर जिवंत मिळाल्याची घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. कॅनरान शहरातील शिन्गू नॅशनल पार्कमध्ये वस्ती करून असलेल्या कामयाउरा जमातीच्या एक परिवाराने आपल्या नवजात बालिकेला घराच्या मागे जिवंत गाडून टाकले होते. पोलीसांना या घटनेचे खबर लागताच त्यांनी तेथे जाऊन सात तासांनी त्या बालिकेला खड्ड्यातून बाहेर काढले. नवलाची गोष्ट म्हणजे सात तासांनंतरही ती बालिका जिवंत होती.\nबालिका जन्मल्यानंतर मरण पावल्याने तिचे दफन केले असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला असला, तरी तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पोलीसांना संशय आहे.\nदफन करण्यात आलेल्या बालिकेच्या शरीरावर वस्त्रे नव्हती आणि तिची नाळही कापण्यात आलेली नव्हती. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सुधारत आहे.\nया प्रकरणी बालिकेच्या आजीला हत्येचा आरोपावरून अटक करून सोडण्यात आले आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.\nकिम भेटीनंतर ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेने पेंटॅगानही चकित\nअपाचे हेलिकॉप्टर विकण्यास अमेरिकेची मंजुरी\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thousand-trees-will-be-planted-navi-mumbai-126722", "date_download": "2018-10-15T08:46:29Z", "digest": "sha1:IFMDMGUJK2NY7M6OZFISSUWUX56T6KDM", "length": 11511, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "thousand trees will be planted in the navi mumbai सावित्रीच्या लेकींसाठी महापालिकेचा पुढाकार | eSakal", "raw_content": "\nसावित्रीच्या लेकींसाठी महापालिकेचा पुढाकार\nगुरुवार, 28 जून 2018\nनवी मुंबई - सावित्रीच्या लेकींसाठी नवी मुंबई महापालिकेने आता पुढाकार घेतला आहे. त्यात पालिका शहरात एक हजार वटवृक्ष लावणार आहेत. नवी मुंबईत सध्या तीन हजार वटवृक्ष आहेत. वटपौर्णिमेबरोबरच त्याचे इतरही नैसर्गिक फायदे असल्यामुळे वटवृक्षांच्या लागवडीवर पालिका भर देणार आहे.\nनवी मुंबई - सावित्रीच्या लेकींसाठी नवी मुंबई महापालिकेने आता पुढाकार घेतला आहे. त्यात पालिका शहरात एक हजार वटवृक्ष लावणार आहेत. नवी मुंबईत सध्या तीन हजार वटवृक्ष आहेत. वटपौर्णिमेबरोबरच त्याचे इतरही नैसर्गिक फायदे असल्यामुळे वटवृक्षांच्या लागवडीवर पालिका भर देणार आहे.\nशेकडो वर्षांच्या आयुर्मानामुळे वडाला पर्यावरणात महत्त्वाचे स्थान आहे. अवाढव्य रूंद खोड, लोंबकळणाऱ्या पारंब्या, नेहमी हिरवेगार पाने, जमिनीत खोलवर व दूरवर पसरलेली मुळे अशी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. या झाडाबाबत हिंदू धर्मात अनेक आख्यायिका आहेत. नागरीकरणाच्या ओघातही महापालिकेने या झाडांकडे लक्ष दिल्याने शहरात दोन हजार 727 वटवृक्ष आहेत. एक हजार वटवृक्षांची लागवड केली जाणार असल्याने त्यात आणखी भर पडेल, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांनी दिली. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 1 जुलैपासून केल्या जाणाऱ्या रोपलागवडीत हजार वडाची झाडेही लावण्यात येणार आहेत.\nमंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी\nगेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर,...\nपोलिसांच्या कुटुंबांचा पाण्यासाठी रास्ता रोको (व्हिडिओ)\nपुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन...\n#BMCissues मुंबईत पाण्याचा काळा बाजार\nमुंबई - एकीकडे ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे नागरिक हैराण होत असताना आता त्यांना पाणीटंचाईचेही चटके जाणवू लागले आहेत. उपनगरांतील झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याचा...\n'ऑनलाइन मद्य धोरणाचा विचार नाही'\nमुंबई - राज्यात ऑनलाइन मद्यविक्रीचे धोरण आखण्याचा सरकार विचार करत नाही. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य...\nस्मार्ट सिटी \"टाऊन प्लानिंग स्किम'ला मंजुरी\nस्मार्ट सिटी \"टाऊन प्लानिंग स्किम'ला मंजुरी नागपूर : पूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर, पारडी व भांडेवाडी येथे स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/colleges", "date_download": "2018-10-15T09:54:42Z", "digest": "sha1:YKQE6X7OHUH6VJRQUNF5TTDQKHH7XOVR", "length": 27546, "nlines": 304, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "colleges Marathi News, colleges Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\n'फेस्टिव्हल्सचा राजा' अशी ओळख असलेला आयआयटी मुंबईचा 'मूड इंडिगो' येत्या २७ ते ३० डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. तरुणाईसाठी एकापेक्षा एक भन्नाट इव्हेंट्स यात होणार असून, 'महाराष्ट्र टाइम्स' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर आहे. यंदा 'अ मॉन्टेज ऑफ ड्रीम्स' अशी मूड इंडिगोची थीम आहे.\n#MeToo मोहिमेचं वादळ सेंट झेव्हिअर्समध्येही\nलैंगिक शोषणाविरोधात उठलेलं #MeToo वादळ आता शैक्षणिक क्षेत्रातही पोहोचलं असून मुंबईतील सेंट झेव्हिअर्सच्या एका माजी विद्यार्थिनीनं सोशल मीडियावर एका पोस्टमधून आपबिती सांगितली आहे.\nमीडियाथेकची साथ, नैराश्यावर मात\nआजकाल बॉडी शेमिंग आणि नैराश्य यासारख्या गंभीर विषयांवर वेगवेगळ्या स्तरांवर विद्यार्थी चर्चा करताना दिसतात. चर्चेत असलेल्या या विषयांवर जनजागृती करण्यासाठी यावर्षी एस. के. सोमय्या कॉलेजच्या बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता. यावर्षी 'मीडियाथेक' या बीएमएमच्या फेस्टनिमित्त 'डोंट बी अ मंकी' या मोहीमे अंतर्गत 'हॅशटॅग ब्रेक द टॅबू' हा विषय सीएसआर उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी हाती घेतला.\nफेस्टिव्हल कधी शांततेत पार पाडतो नाही ना. आणि तो फेस्टिव्हल जर संपूर्ण कॉलेजचा असेल तर मग पाहायलाच नको. प्रचंड धमाल, मस्ती आणि पुस्तकी ज्ञानाबरोबरच या फेस्टिव्हलमुळे व्यवहारिक ज्ञानातही भर पडते. याच यादीतला एक फेस्ट म्हणजे केसी कॉलेजचा 'किरण'. स्पर्धकांना अनुभव आणि प्रेक्षकांना आंनद देणाऱ्या या फेस्टिव्हलचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर होता.\nदहावीची परीक्षा संपली की प्रत्येक विद्यार्थ्यापुढे प्रश्न असतो आणि तो म्हणजे पुढे करिअरचं काय प्रत्येकजण आपापल्या आवडीनं वेगवेगळ्या शाखा निवडून आपलं करिअरला आकार देत असतो. तरीही आपण निवडलेला मार्ग योग्य आहे की नाही याबाबत काही विद्यार्थी साशंक असतात. म्हणूनच करिअर मार्गदर्शन करण्यासाठी पोदार कॉलेजच्या करिअर गाइडन्स फोरमनं 'करिअर पे चर्चा' यावर दोन दिवसीय सेमिनार आणि समूह चर्चेचं आयोजन केलं होतं.\nतरसोद येथील तरुणाचा गोदावरी मेडिकल कॉलेजजवळील रेल्वेरुळावर बुधवारी (दि. १०) सकाळी १० वाजता मृतदेह आढळून आला. या तरुणाजवळ बॅग असल्याने त्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली याबाबत संभ्रम आहे. ज्ञानेश्‍वर दिलीप राजपूत (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे.\nआता कॉलेजात मूळ प्रमाणपत्रे देण्याची गरज नाही\nआता कॉलेजात प्रवेश घेताना मूळ प्रमाणपत्रे ( ओरिजिनल सर्टिफिकेट) देण्याची गरज नाही. महाविद्यालये कोणत्याही विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे आपल्याकडे ठेवू शकत नाहीत, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास त्यांना संपूर्ण शुल्क देणं महाविद्यालयांना बंधनकारक असेल. तसं न केल्यास महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\nविद्यापीठांतील तज्ज्ञ समितीच्या अधिकारांवर घाला\nराज्यातील १३ अकृषिक विद्यापीठे व १०० कॉलेजांचे मानांकन उंचावण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा सल्ला देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे\nकॉलेज तरुणांकडून चौपाटी स्वच्छता\nकॉलेजमधील तरुणाईसाठी रविवारची दुपार थोडी वेगळी ठरली. निमित्त होते 'बीच प्लीज'ने भारतात आयोजित केलेल्या पहिल्या आंतरकॉलेज चौपाटी स्वच्छता स्पर्धेचे.\nअकरावी प्रवेशाची अखेरची संधी\nअकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या १० फेऱ्या राबवल्यानंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्यांना प्रवेश मिळावा या उद्देशाने शिक्षण विभागाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या चौथ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.\n‘शाळा, कॉलेजांमध्ये एक तास खेळासाठी ठेवा’\nभारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत असून, २०२० साली देशाची ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत असून, लठ्ठपणामध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ राहण्यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा.\nअहमदनगर: प्राध्यापकांचा संप दहाव्या दिवशीही सुरुच\nकोलकात्यात रुग्णालयाला आग, २५० रुग्ण सुखरुप बाहेर\nकोलकाता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या फार्मसी विभागाला आज बुधवारी पहाटे भीषण आग लागली आहे. आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. रुग्णालयातल्या सुमारे २५० रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nमहात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना अभिवादन\nराष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. २) जळगाव शहरात विविध कार्यक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांकडून भरगच्च कार्यक्रम राबविण्यात आले.\nप्रताप महाविद्यालयाची ‘पॉज’ प्रथम\nपुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रविवारी (दि. ३०) स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाची ‛‘पॉज’ प्रथम, नूतन महाविद्यालयाची ‛‘हलगी सम्राट’ द्वितीय तर औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाची ‛‘आगाज’ ही एकांकिका तृतीय ठरली.\nलहानपणीच्या मारिओ, कॉन्ट्रासारख्या गेम्सपासून सुरू झालेला गेमिंगचा प्रवास मिनी मिलिशिया, PUBG (व्हाया काउंटर strike , कंडिशन झिरो) पर्यंत कधी पोहोचला कळलंच नाही. जगभरातल्या तरुणाईला वेड लावणारे हे गेम्स म्हणजे एक प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे.\nअहमदनगर: प्राध्यापकांनी ठिय्या मांडला\nसुमारे चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी माटुंगा येथल्या रुईया महाविद्यालयात शिकवत होते. सकाळी सातचा तास घेण्यासाठी मला कल्याणहून पहाटे गाडी पकडावी लागे. त्याआधी डबा करून घेण्यासाठी खूप लवकर उठावं लागे. एक दिवस घरातलं गजराचं घड्याळ बंद पडलं होतं.\n२०१९-२० या शैक्षणिक वर्षात राज्यात सुमारे ५५० नवी कॉलेजे सुरू होणार आहेत. ही नवीन कॉलेजे राज्यातील विविध विद्यापीठांनी ही नवीन कॉलेजे प्रस्तावित केली आहेत. यात मुंबई विद्यापीठाने ७१ कॉलेजे प्रस्तावित करण्यात आली आहेत.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/161", "date_download": "2018-10-15T09:00:10Z", "digest": "sha1:LPRMCHNQUM7RVJEGO7XMZQEN7LTPIJ3O", "length": 282231, "nlines": 2407, "source_domain": "aisiakshare.com", "title": " स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूक्ते.अभंग, ओव्या इत्यादींचा संग्रह | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nस्तोत्रे, श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूक्ते.अभंग, ओव्या इत्यादींचा संग्रह\nकाहीसे विस्मृतीत जात चाललेले धार्मिक साहित्य टिकून रहावे, किमान देशपरदेशातील इच्छुकान्ना सहजगत्या उपलब्ध तरी व्हावे या हेतूने, स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूक्ते.अभंग, ओव्या यांचा संग्रह करण्याचे योजिले आहे.\nया धाग्याची मूळ संकल्पना मायबोलीवरील अश्विनि_के या आयडीने उघडलेल्या या धाग्यावरुन घेतली आहे. त्याठिकाणी विविध सभासदांनी संग्रहात मोलाची भर घातली आहेच.\nतरीही, या साईटवर तशाच प्रकारचा धागा सुरू करण्यामागे, या साईटवर, याच शीर्षक लेखात पुढे उल्लेखिल्या जाणार्‍या एखाद्या स्तोत्र्/मन्त्राच्या नावाला, त्या त्या पोस्टची लिंक देण्याच्या सहजसोप्या सुविधेची पार्श्वभुमि आहे, तसेच येथिल सभासदास देखिल लाभ घेता यावा म्हणून हा धागा उघडला असे.\nज्याला जसे जमेल तसे, पण अचूक अशी भर येथिल संग्रहात पडावी अशी अपेक्षा आहे. नविन भर पडल्यावर त्या त्या स्तोत्र/मंत्र/सूक्त यांचा उल्लेख लिन्क देऊन या शीर्षक लेखात केला जाईल.\n[महत्वाची सूचना: कृपया अंधश्रद्धानिर्मुलनवाले वा निधर्मी वा देवधर्मादिक आचरणावर विश्वास नसलेल्या लोकांनी त्यांची विरोधी मते येथे न मांडता स्वतंत्र धागा काढून तिथे मांडावीत]\nधाग्याची सुरुवात श्रीगणपती स्त्रोत्र व श्री गणेशपंचरत्न स्तोत्राने करीत आहे. (दोन्ही स्तोत्रे वर उल्लेखिलेल्या मायबोलि साईटवरुन घेतली आहेत.)\n१) श्री गणपती स्तोत्र\n२) श्री गणेश पंचरत्न स्तोत्र\n३) श्री गणपती अथर्वशीर्ष\n१) श्री सरस्वती स्तोत्र\n४) अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्\n५) धर्मराजाचे श्री दुर्गास्तवन\n६) श्री सरस्वती - द्वादश नामावली स्तोत्र\n१) श्री ज्ञानदेव हरिपाठ\n१) जपमाला संस्कार विधी\n|| श्री गणपती स्तोत्र ||\n|| श्री गणपती स्तोत्र ||\nप्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ||\nभक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १ ||\nप्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम ||\nतृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम || २ ||\nलंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ||\nसप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम || ३ ||\nनवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ||\nएकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम || ४ ||\nद्वादशितानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ||\nन च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ ||\nविद्यार्थी लभते विध्यां धनार्थी लभते धनम ||\nपुत्रार्थी लभते पुत्रन मोक्षार्थी लभते गतिम || ६ ||\nजपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत ||\nसंवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ ||\nअष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ||\nतस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ ||\nइति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nश्री गणेश पन्चरत्न स्तोत्र\n|| श्री गणेशाय नमः ||\nश्री गणेश पन्चरत्न स्तोत्र\nमुदाकरात्त मोदकं सदा विमुक्तिसाधकम् | कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् |\nअनायकैक नायकं विनाशितेभदैत्यकम् | नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ||१||\nनतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् | नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरम् |\nसुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं | महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ||२||\nसमस्त लोकसंकरं निरस्तदैत्यकुंजरम्| दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम्|\nकृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् | मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्||३||\nअकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्ति भाजनम् | पुरारिपूर्व नन्दनं सुरारि गर्वचर्वणम्|\nप्रपंच नाशभीषणं धनंजयादि भूषणम्| कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ||४||\nनितान्तकान्तदन्तकान्ति - मन्तकान्तकात्मजम् | अचिन्त्य - रुपमन्तहीन - मन्तरायकृन्तनम्|\nह्रदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम्| तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्||५||\nमहागणेश पंचरत्नम् आदरेण योन्वहम्| प्रजल्पति प्रभातके ह्रदि स्मरन् गणेश्वरम्|\nअरोगितामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम्| समाहितायु - रष्टभूतिमभ्युपैति सोSचिरात्||\n|| श्री गणपती अथर्वशीर्ष ||\nसूचना: अनुस्वार असलेल्या अक्षरापुढील कंसातील अक्षर, अनुस्वाराचा उच्चार कोणत्या अक्षराकडे वळवायचा याचे मार्गदर्शनासाठी दिले आहे.\n>|| श्री गणपती अथर्वशीर्ष ||\nॐ भ॒द्रं(ङ्) कर्णे॑भि: श्रुणुयाम देवा भ॒द्रं(म्) पश्येमा॒क्षभिर्य जत्रा: \nस्थि॒रैर्ङ्गैस्तु॑ष्टु॒वां(व्) सस्त॒नूभि॒व्य॑शेम देवहि॑तं(य्) यदायु: \nॐ स्व॒स्ति न॒ इंद्रो॑ वृ॒द्धश्रवा॑: स्व॒स्ति न:॑ पू॒षा वि॒श्ववेदा: \nस्व॒स्ति न॒स्तार्क्ष्यो॒ अरिष्ट॑नेमि: स्व॒स्ति नो॒ बृह॒स्पति॑र्दधातु \nॐ शांति॒: शांति॒: शांति॒: ॥\n त्वमेव सर्वं(ङ्) खल्विदं(म्) ब्रह्मासि \nत्वं(व्) साक्षादात्मासि नित्यम् ॥१॥\n सर्वतो मां(म्) पाहि पाहि समं(न्)त्तात् ॥३॥\n त्वं(व्) ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥\nसर्वं(ञ्) जगदिदं(न्) त्वत्तो जायते \nसर्वं(ञ्) जगदिदं(न्) त्वयि(ई) लयमेषति सर्वं(ञ्) जगदिदं(न्) त्वयि(ई) प्रत्येति \nत्वं(म्) भूमिरापो नलोऽनिलो नभ: त्वं(न्) चत्वारि वाक्पदानि ॥५॥\nत्वं(म्) मूलाधार: स्थितोऽसि नित्यम् त्वं(व्) शक्तित्रयात्मक: त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् \nत्वं(म्) ब्रह्मा त्वं(व्) विष्णुस्त्वं(व्) रुद्रस्त्वं(व्) इंद्रस्त्वं(व्) अग्निस्त्वं(व्)\nवायुस्त्वं(व्) सूर्यस्त्वं(न्) चंद्रमास्त्वं(म्) ब्रह्म भूऽर्भुव: स्वरोम् ॥६॥\nगणादिं(म्) पूर्वमुच्चार्य वर्णादिं(न्) तदनंतरम् अनुस्वार: परतर: \n ॐ गं(ङ्) गणपतये नम: ॥७॥\nएकदंता॑य विद्महे वक्रतुंडा॑य धीमहि तन्नो॑(ओ) दंती॒: प्रचो॒दया॑त् ॥८॥\nएकदंतं(न्) चतुर्हस्तं(म्) पाशमं(ङ्) कुशधारिणम् रदं(न्) च वरदं(व्) हस्तैर्बिभ्राणं(म्) मूषकध्वजम् रदं(न्) च वरदं(व्) हस्तैर्बिभ्राणं(म्) मूषकध्वजम् रक्तं(व्) लंबोदरं(व्) शूर्पकर्णकं(व्) रक्तवाससम् रक्तं(व्) लंबोदरं(व्) शूर्पकर्णकं(व्) रक्तवाससम् रक्त गंधानुलिप्तां(ङ्)गं(व्) रक्तपुष्पै: सुपूजितम् रक्त गंधानुलिप्तां(ङ्)गं(व्) रक्तपुष्पै: सुपूजितम् भक्तानुकं(म्)पिनं(न्)देवं(ञ्) जगत्कारणमच्युतम् अवर्भूतं(न्)च सृष्ट्यादौ: प्रकृते: पुरुषात् परम् एवं(न्) ध्यायति यो नित्यं(व्) स योगी योगिनां(व्) वर: ॥९॥\nनमोऽव्रातपतये नमो गणपतये नम: प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदंताय\nविघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नम: ॥१०॥\n स सर्व विघ्नैर्न बाध्यते स सर्वत: सुखमेधते सायमधीयानो दिवसकृतं(म्) पापं(न्) नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं(म्) पापं(न्) नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं(म्) पापं(न्) नाशयति \n धर्मार्थ कामं(म्) मोक्षं(न्) च विंदति \nइदमथर्वशीर्षम् शिष्याय न देयम् यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति \nसहस्रावर्तनात् यं(य्) यं(ङ्) काममधीते तं(न्) त मनेन् साधयेत् ॥११॥\nअनेन गणपतिमभिषिं(ञ्)चति सवाग्मी भवति चतुर्थ्यामनश्नञ्जपति सविद्यावान्भवति \nयो दुर्वा(ङ्) कुरैर्यजति सवैश्रवणोपमो भवति सवैश्रवणोपमो भवति यो मोदक सहस्त्रेण यजति सवां(ञ्)छितफलम् वाप्नोति स सर्वं(व्) लभते ॥१३॥\nअष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां(म्) प्रतिमा सन्निधौवाजप्त्वा सिद्धमंत्रो भवति सूर्यग्रहे महानद्यां(म्) प्रतिमा सन्निधौवाजप्त्वा सिद्धमंत्रो भवति महाविघ्नात्प्रमुच्यते \n ॐ शांति॒: शांति॒: शांति॒: ॥\n|| पंचमुखी हनुमत्कवचम ||\n|| पंचमुखी हनुमत्कवचम ||\nॐ श्री हरिगुरुभ्यो नम: ॥ हरि: ॐ ॥ अस्य श्रीपंचमुखी वीर हनुमत्कवच स्त्रोत्र मंत्रस्य ॥ ब्रह्मा‌ऋषी: ॥ गायत्री छंद: ॥ पंचमुखी श्रीरामचंद्ररूपी परमात्मा देवता ॥ ऱ्हां बीजम् ऱ्हीं शक्ति: चंद्र इति कीलकं ॥ पंचमुखांतर्गत श्रीरामचंद्ररूपी परमात्मा प्रसाद सिद्ध्यर्थे जपे विनियोग: ॥\n॥ अथ अंगुली न्यास: ॥\nॐ ऱ्हां अंगुष्ठाभ्यां नम: ॥ ॐ ऱ्हीं तर्जनीभ्यां नम: ॥ ॐ ऱ्हूं मध्यमाभ्यां नम: ॥ ॐ ऱ्हैं अनामिकाभ्यां नम: ॥ ॐ ऱ्हौं कनिष्ठिकाभ्यां नम: ॥ ॐ ऱ्ह: करतल करपृष्ठाभ्यां नम: ॥ इति करन्यास: ॥\n॥ अथ हृदयादि न्यास: ॥\nॐ ऱ्हां हृदयाय नम: ॥ ॐ ऱ्हीं शिरसे स्वाहा ॥ ॐ ऱ्हू शिखायै वषट् ॥ ॐ ऱ्हैं कवचायहुम् ॥ ॐ ऱ्हौं नेत्रत्रयाय वौषट् ॥ ॐ ऱ्ह: अस्त्राय फट् ॥ इति हृदयन्यास: ॥ ॐ भूर्भुवस्वरोम् ॥\n॥ अथ दिग्बंध: ॥\n॥ ॐ कँ खँ घँ गँ ङँ चँ छँ जँ झँ ञँ टँ ठँ डँ ढँ णँ तँ थँ दँ धँ नँ पँ फँ बँ भँ मँ यँ रँ लँ वँ शँ षँ सँ हँ ळँ क्षँ स्वाहा ॥ इति दिग्बंध: ॥\n॥ अथ ध्यानम् ॥\nवंदे वानर नारसिंह खगराट् क्रोडागाश्ववक्त्रान्वितं दिव्यालंकरणं त्रिपंचनयनं दैदीप्यमानं ऋचा \nहस्ताब्जैरसिखेट पुस्तकं सुधाकुंभं कुशादीन् हलान् खट्वागं कनिभूरुहं दशभुजं सर्वारिदर्पापहम् ॥१॥\n दशभिर्बाहुभिर्युक्तं सर्व कामार्थ सिद्धिदम् ॥२॥\nपूर्वे तु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम् दंष्ट्रा कराल वदनं भृकुटीकुटिलेक्षणम् ॥३॥\nअन्यं तु दक्षिणे वक्त्रं नारसिंहं महाद्भुतं अत्युग्रतेजोज्वलितं भीषणं भयनाशनम् ॥४॥\nपश्चिमे गारुडं वक्त्र वज्रतुंडं महाबलं सर्व रोग प्रशमनं विषभूतादिकृंतनम् ॥५॥\nउत्तरे सूकरं वक्त्र कृष्णादित्यं महोज्वलं पाताल सिद्धिदं नृणां ज्वर रोगादि नाशनम् ॥६॥\nऊर्ध्वं हयाननं घोरं दानवांतकरंपरं येन वक्त्रेण विप्रेंद्र सर्व विद्याविनिर्ययु: ॥७॥\nएतत्पंचमुखं तस्य ध्यायतोन भयंकरं खड्गं त्रिशूलं खट्वागं परश्वंकुशपर्वतम् ॥८॥\nखेटांसीनि-पुस्तकं च सुधा कुंभ हलं तथा एतान्यायुध जातानि धारयंतं भजामहे ॥९॥\nॐ मर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशक शत्रून्‌संहर मां रक्षश्रियं दापयमे प्रभो ॥११॥\n एवं ध्यायेत् पंचमुखं सर्व काम फल प्रदं ॥१२॥\n श्रीशंख चक्र रमणीय भुजाग्रदेशम् ॥\nपीतांबरं मुकुट कुंडल नूपुरांगं उद्द्योतितंकपिवरं हृदि भावयामि ॥१३॥\n नाभ्यांवैकटीसूत्रबद्ध वसनं यज्ञोपवीतं शुभम् \n बिभ्रद्वीर्यशिखं प्रसन्नवदनं विद्याजनेयं भजे ॥१४॥\nॐ मर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशक शत्रून्‌संहर मां रक्षश्रियं दापयमे प्रभो ॥१५॥\n॥ अथ प्रयोग मंत्र: ॥\n॥ ॐ हरिमर्कट महामर्कटाय ॐ वँ वँ वँ वँ वँ वँ वौषट् हुंफट् घेघेघे स्वाहा (कपिमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ फँ फँ फँ फँ फँ फँ हुंफट् घेघेघे स्वाहा (नारसिंहमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ खें खें खें खें खें खें हुंफट् घेघेघे स्वाहा (गरूडमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ ठँ ठँ ठँ ठँ ठँ ठँ हुंफट् घेघेघे स्तंभनाय स्वाहा (वराहमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ हुंफट् घेघेघे आकर्षण सप्तकाय स्वाहा (हयमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति भूमितले ॥ यदि नश्यति नश्यति वामकरे परिमुंचति मुंचति श्रृंखलिका\n॥ इति प्रयोगमंत्र: ॥\n॥ॐ अथ मूलमंत्र: ॥\n॥ ॐ हरिमर्कट महामर्कटाय हुंफट् घेघेघे स्वाहा ॥ ॐ नमो भगवते पंचवदनाय पूर्वे कपिमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ ठँ ठँ ठँ ठँ ठँ सकलशत्रुविनाशाय सर्वशत्रुसंहारणाय महाबलाय ॥ हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥१॥\nॐ नमो भगवते पंचवदनाय दक्षिण करालवदन श्रीनारसिंहमुखाय ॐ हँ हँ हँ हँ हँ हँ सकलभूतप्रेतदमनाय ब्रह्महत्यासमंध बाधानिवारणाय महाबलाय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥२॥\nॐ नमो भगवते पंचवदनाय पश्चिमे वीरगरुडमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ मँ मँ मँ मँ मँ मँ महारुद्राय सकल रोगविषपरिहाराय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥३॥\nॐ नमो भगवते पंचवदनाय उत्तरे आदिवराहमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ लँ लँ लँ लँ लँ लँ लक्ष्मणप्राणदात्रे लंकापुरीदाहनाय सकल संपत्‌करायपुत्रपौत्राद्यभिवृद्धिकराय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥४॥\nॐ नमो भगवते पंचवदनाय उर्ध्वदिशे हयग्रीवमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ रूँ रूँ रूँ रूँ रूँ रूँ रुद्रमूर्तये सकललोक वशीकरणाय वेदविद्या स्वरूपिणे हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥५॥\n॥ अथ कवच प्रारंभ: ॥\nॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥ ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते प्रभवपराक्रमाय अक्रांताय सकल दिग्मंडलाय शोभिताननाय सुग्रीव सहायकारण कार्य साधकाय पर्वतोत्पातनाय कुमार ब्रह्म चारिणे गंभीर शब्दोदयाय ॐ ऱ्हीं क्लीं सर्व दुष्ट ग्रहनिवारणाय ॐ ऱ्हीं क्लीं सर्व दुष्ट ग्रहनिवारणाय सर्वरोग ज्वरोच्चाटनाय डाकिनीशाकिनीविध्वंसनाय ॐ श्रीं ऱ्हीं हुंफट् घेघेघे स्वाहा ॥६॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते महाबलाय सर्वदोष निवारणाय सर्व भूतमंडलप्रेतमंडल सर्व पिशाच मंडलादि सर्व दुष्टमंडलोच्चाटनाय ॐ ऱ्हीं ऱ्हैं हुंफट् घेघेघे स्वाहा ॥७॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते सर्व भूतज्वरं सर्व प्रेतज्वरं एकाहिक द्व्याहिक त्र्याहिक चातुर्थिक संतप्त विषमज्वर गुप्तज्वर तापज्वर शीतज्वर माहेश्वरीज्वर वैष्णवीज्वर सर्वज्वरान् छिन्धि छिन्धि भिंन्धि भिंन्धि यक्ष राक्षस ब्रह्मराक्षसान् भूत वेताळप्रेतपिशाच्चान् उच्चाट्योचाट्य ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हैं हुं फट् घेघेघे स्वाहा ॥८॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते नम: ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हं ऱ्हैं ऱ्हौं ऱ्ह: ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हं ऱ्हैं ऱ्हौं ऱ्ह: आह आह अस‌ई अस‌ई एहि‌एहि ॐ ॐ हों हों हुं हुं फट् घेघेघे स्वाहा ॥ ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते पवनात्मजाय डाकिनी शाकिनी मोहिनी नि:शेषनिरसनाय सर्पविषं निर्विषं कुरु निर्विषं कुरु ॥ हारय हारय हुंफट् घेघेघे स्वाहा ॥९॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते सिंहशरभ शार्दूलगंडभेरूड पुरूषामृगाणां उपद्रव निरसनायाक्रमणं निरसनायाक्रमणं कुरू सर्वरोगान् निवारय निवारय आक्रोशय आक्रोशय सर्वरोगान् निवारय निवारय आक्रोशय आक्रोशय शत्रून् मर्दय मर्दय उन्माद भयं छिन्धि छिन्धि भिंन्धि भिंन्धि शत्रून् मर्दय मर्दय उन्माद भयं छिन्धि छिन्धि भिंन्धि भिंन्धि छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय सकल रोगान् छेदय छेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय सकल रोगान् छेदय छेदय ॐ ऱ्हीं ऱ्हूं हुंफट् घेघेघे स्वाहा ॥१०॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते सर्व रोग दुष्टग्रहान् उच्चाट्य उच्चाट्य परबलान् क्षोभय क्षोभय मम सर्व कार्याणि साधय साधय श्रृंखला बंधनं मोक्षय मोक्षय कारागृहादिभ्य: मोचय मोचय ॥११॥\nशिर:शूल कर्णशूलाक्षिशूल कुक्षिशूल पार्श्वशूलादि महारोगान् निवारय निवारय ॥ सर्व शत्रुकुलं संहारय संहारय ॥१२॥\n ॐ अनंतवासुकीतक्षककर्कोटक कालगुलिकयपद्ममहापद्मकुमुदजलचर रात्रिंचरदिवाचरादि सर्व विषं निर्विषं कुरु निर्विषं कुरु ॥१३॥\nसर्व रोग निवारणं कुरु निवारणं कुरु सर्व राजसभा मुख स्तंभनं कुरु स्तंभनं कुरु सर्व राजसभा मुख स्तंभनं कुरु स्तंभनं कुरु सर्वराजभयं चोरभयं अग्निभयं प्रशमनं कुरु प्रशमनं कुरु ॥१४॥\nसर्व परयंत्र परमंत्र परतंत्र परविद्या प्राकट्यं छेदय छेदय संत्रासय संत्रासय मम सर्व विद्यां प्रगट्य प्रगट्य पोषय पोषय सर्वारिष्टं शामय शामय मम सर्व विद्यां प्रगट्य प्रगट्य पोषय पोषय सर्वारिष्टं शामय शामय सर्व शत्रून् संहारय संहारय ॥१५॥\nसर्व रोग पिशाश्चबाधा निवारय निवारय असाध्य कार्यं साधय साधय असाध्य कार्यं साधय साधय ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हूं ऱ्हैं ऱ्हौं ऱ्ह: हुंफट् घेघेघे स्वाहा ॥१६॥\nय इदं कवचं नित्यं य: पठेत्प्रयतो नर: एकवारं जपेनित्यं सर्व शत्रुविनाशनम् एकवारं जपेनित्यं सर्व शत्रुविनाशनम् द्विवारं तु जपेन्नित्यं सर्व शत्रुवशीकरम् द्विवारं तु जपेन्नित्यं सर्व शत्रुवशीकरम् त्रिवारं य: पठेनित्यं सर्व संपत्करं शुभं त्रिवारं य: पठेनित्यं सर्व संपत्करं शुभं चतुर्वारं पठेनित्यं सर्व रोग निवारणम् चतुर्वारं पठेनित्यं सर्व रोग निवारणम् पंचवारं पठेनित्यं पुत्रपौत्रप्रवर्धनं षड्वारं तु पठेनित्यं सर्व देव वशीकरम् सप्तवारं पठेनित्यं सर्व सौभाग्यदायकं सप्तवारं पठेनित्यं सर्व सौभाग्यदायकं अष्टवारं पठेनित्यं इष्ट कामार्थ सिद्धिदं अष्टवारं पठेनित्यं इष्ट कामार्थ सिद्धिदं नववारं सप्तकेन सर्व राज्य वशीकरम् नववारं सप्तकेन सर्व राज्य वशीकरम् दशवारं सप्तकयुगं त्रिकाल ज्ञानदर्शनं दशवारं सप्तकयुगं त्रिकाल ज्ञानदर्शनं दशैक वारं पठणात् इमं मंत्रं त्रिसप्तकं दशैक वारं पठणात् इमं मंत्रं त्रिसप्तकं स्वजनैस्तु समायुक्तो त्रैलोक्य विजयी भवेत् स्वजनैस्तु समायुक्तो त्रैलोक्य विजयी भवेत् सर्वरोगान् सर्वबाधान् सर्व भूत प्रेतपिशाच ब्रह्मराक्षस वेताल ब्रह्महत्यादि संबंध सकलबाधान् निवारय निवारय हुंफट् घेघेघे स्वाहा पूजाकाले पठेद्यस्तु सर्व कार्यार्थ सिद्धिदं \nइति श्रीसुदर्शन संहितायां रुद्रयामले अथर्वण रहस्यं श्रीसीताराम मनोहर पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवचस्त्रोत्रंसंपूर्णम् ॥\nसर्वप्रथम अनुस्वाराचे उच्चार दिल्याबद्दल अभिनंदन अनेक जण यात चुकीचे म्हणतात असे दिसते.\nअर्थर्वशीर्षात काहि बदल सुचवतो.. योग्य वाटले तर करावेत.. मुळ प्रतिसादात बदल करता यावेत म्हणून वेगळा प्रतिसाद देतोयः\nअवा धरात्तात् ==> अवाधरात्तात् (फोड अव+अधरात्तात्)\nसच्चिदानंदा द्वितीयोऽसि ==> सच्चिदानंदाद्वितीयोऽसि (सच्चिदानंद + अद्वितीयः + असि)\nअनुस्वार श्चान्त्यरूपम् ==> अनुस्वारश्चान्त्यरूपम् (अनुस्वार:+च+अन्त्यरूपम्)\nरक्त गंधानुलिप्तां(ङ्)गं(व्) ==> रक्तगंधानुलिप्तां(ङ्)गं(म्)\nसर्वं(ञ्) जगदिदं(न्) ==> कदाचित हे बरोबर असेल मात्र मी हे सर्वज्जगदिदं(न्) असे म्हणतो.\nहस्तैर्बिभ्राणं(म्) मूषकध्वजम् हे मी हस्तैर्बिभ्राणमूषकध्वजम् असे म्हणतो\nया व्यतिरिक्त गणपती स्त्रोतातही अनुस्वाराचे उच्चार द्यावेत व इतरही काहि दोष आहेत (जे कोणालाहि एका वाचनात दिसतील) ते सुधारावेत ही विनंती\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमस्त रे ऋषि. 'गणादिं' (तसेच\n'गणादिं' (तसेच पुढील 'वर्णादिं' यातील अनुस्वाराचा उच्चार 'म्' च व्हावा कारण ते द्वितीया एकवचन रूप आहे.\nआता आणखी बदल मला दिसलेले :\n'स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम', 'सर्वत्राधीयानो', 'तेजस्विनावधीतमस्तु' हे एकेक शब्दच आहेत. अनुक्रमे 'स्थिरै: अङ्गै: तुष्टुवान् सः तनूभि: इति', 'सर्वत्र अधीयानः इति', 'तेजस्विन् अवधीतम् अस्तु इति' असे विग्रह.\nतारेण ऋद्धं, अकारो मध्यमरूपम्, आविर्भूतं अशी रूपं हवीत.\nबाकी सस्वर टंकायचं कसं ते काही मला अजून कळलेलं नाही.\nतुमच्या मौलिक सूचना लक्षात घेतल्या आहेत. व हे \"डीटीपी\" ज्या व्यक्तिकरता केले होते, (अशी व्यक्ति जी एकुण बावन्न रविवारमधे दर रविवारी ३ तास या प्रमाणे अथर्वशीर्ष उच्चारण/अर्थ/गणेशविद्या शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकविण्याचे काम करीत आहे तिच्याकरता केलेले) तिला या सूचना दाखवुन घेईन अर्थात, उच्चारण नीट व्हावे म्हणून त्यांनी केलेली फोड कदाचित खटकते आहे. वेळ मिळताच यात सुधारणा करीन.\nअनुस्वाराचे उच्चारण वळविण्याकरत्ता दिलेले कंसातील शब्द, व ते तसे का याचे कोष्टक स्वतंत्ररित्या (वेळ मिळताच) देईन.\nसस्वर टंकण्यासाठि मी बरहा वापरतो. त्यातिल स्पेशल फॉण्ट वापरला असता सस्वर टंकित करता येते. मात्र मी केलेले सर्व डीटीपी मायक्रोसॉफ्ट वर्ड मधे असून, ते तिकडून इकडे चिकटविताना पुन्हा बरहाच्या पेस्ट स्पेशियलचा वापर करावा लागतो. त्यात काही तृटी रहात आहेत, व त्यादेखिल वेळ मिळताच दुरुस्त करेन.\nजर इथे डायरेक्ट टाईप केले तर तृटी रहाणार नाहीत, पण इथे सस्वर टाईप करणे अशक्य वाटते आहे. असो.\nआता सुधारायला हवे :)\n'गणादिं' (तसेच पुढील 'वर्णादिं' यातील अनुस्वाराचा उच्चार 'म्' च व्हावा कारण ते द्वितीया एकवचन रूप आहे.\nह्म्म असेलही.. मी फक्त सवयीने तसे म्हणतो.. आता सुधारायला हवे\n(मात्र हे ही बघितले पाहिजे की ढोबळ नियमाप्रमाणे देखील त थ द ध न साठी न् लागतो ... अर्थात नियम ढोब्ळ आहे) ..\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nढोबळ नियम योग्यच आहे. पण तो अनुस्वाराला (अर्थात 'अं' स्वराला) लागू होतो. जेव्हा द्वितीया एकवचन रूप येते तेव्हा त्याला 'अम्' प्रत्यय असतो. पुढल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे व्यंजन असल्याकारणाने केवळ लिहिताना त्याचा अनुस्वार होतो. तिथेच स्वर असता त्या 'म्' ची पुढील स्वराशी संधी होऊन त्याचं अनुकूल 'मकारा'त रूपांतर होते. (उदा. 'इदमथर्वशीर्षम्') पण हे बदल केवळ लिहिण्यापुरते. द्वितीया एकवचन उच्चारताना अनुस्वार असला आणि व्यंजन कुठलेही असले तरी उच्चार 'म'चाच व्हावा.\nहे माहित नव्हतं.. धन्यु\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nपण \"http://sanskritdocuments.org/\" आणि \"khapre.org\" - हे दोन अत्युत्तम संग्रह असताना अजून एका संग्रहाची गरज काय\nपरत \"अचूकतेची\" गॅरेंटी कशी देणार\nतुजे डॉले हैत का शेनाचे ग्वाले\nथाम्ब जरा. लांबण्दिवा लाव्तो.\n[महत्वाची सूचना: कृपया अंधश्रद्धानिर्मुलनवाले वा निधर्मी वा देवधर्मादिक आचरणावर विश्वास नसलेल्या लोकांनी त्यांची विरोधी मते येथे न मांडता स्वतंत्र धागा काढून तिथे मांडावीत]\nह्ये लिव्लंय न्हवं त्यास्नी\nगुम्मान वाच. अस्ले पर्तिसाद हिंतं नै द्येऊ. धार्‍मिक भाव्ना दुखावत्यात\n(खडूस, निधर्मांध, बुप्रावादी, अंश्रनिर्मूलक, इ.इ.)\n(दिवे चालूच ठेऊन) : मॉड्स, हा या संस्थळावर धार्मिक विभाग सुरू करण्याबद्दल धर्मांध शक्तींचा प्रयत्न आहे हे सविनय (कायदेभंग करून) निदर्शनास आणून देऊ इच्छीतो.\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nअहो पण मी सश्रद्ध आहे. मी खरच\nअहो पण मी सश्रद्ध आहे. मी खरच जेन्युईन शंका विचारली. मला माबो वरचा तो अश्विनी के यांचा संग्रह खूप आवडतो. पण तिथेही हीच समस्या आहे की अचूकतेची गॅरेंटी काय म्हणून रोज संध्याकाळी मी संस्कृत डॉक्युमेन्ट्स.ऑर्ग वर जाऊन वाचते. तिथे कसं संपादन कर-करून शुद्ध लिहीलेले आहे.\n(स्कोअर -5 निरर्थक वगैरे)\nअजुन एक संग्रह का, याचे उत्तर तितकेच कठीण आहे जितके की ऐसीअक्षरे ही अजुन एक साईट का\nमी पहिल्या पोस्ट मधे लिहील्याप्रमाणे, संग्रहाची लिन्कद्वारे देता येणारी अनुक्रमणीका हे या साईटचे वैशिष्ट्य आहे.\nयेथिल अथवा मायबोलिवरील अश्विनी यांच्या संग्रहाचे अजुन एक वैशिष्ट्य असे की, येथिल टेक्स्ट तुम्ही तुमच्या कडे कॉपी करुन हवे तसे छापुन घेऊ शकता. पुन्हा \"डीटीपी\" करणेची गरज रहात नाही. ते जेपीजी/पीडीएफ वा अन्य अक्षरे/मजकुर कॉपी न करता येणार्‍या फॉरम्याटमधे नाही.\nअचूकतेबाबत, शंका बरोबर आहे व ती वरील दोन साईट्स्वरिल संग्रहान्ना देखिल लागू आहेच, पण अचूकतेकरता शक्य तितका जास्तीत जास्त प्रयत्न प्रत्येकानेच करावा, व किमान येथिल संग्रह बघुनतरी (अचूकतेबाबत शंका असेल तर) लिखीत्/छापिल साहित्याकडे वळावे, ही अपेक्षा आहे.\nजिथवर मी पोस्ट करतो आहे, त्यास आधारभूत पुस्तक/लिखित संदर्भ माझेकडे आहे व त्याबरहुकुम इथे मजकुर येतोय हे मी तपासत आहे.\nॐ ब्रह्मऋषये नमः शिरसि| अनुष्टुप छन्दसे नमः मुखे|श्री सदाशिवरुद्रदेवताय नमः हृदि|ह्रीं शक्तये नमः पादयो:|वं कीलकाय नमः नाभौ|श्रीं ह्रीं क्लीमीती बीजाय नमः गुह्ये|विनियोगाय नमः सर्वांगे|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ ह्रीं रां सर्वशक्तीधाम्ने ईशानात्मने अड्गुष्ठाभ्यां नमः|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ नं रीं नित्यतृप्तीधाम्ने तत्पुरुषात्मने तर्जनीभ्यां स्वाहा|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ मं रूं अनादिशक्तीधाम्ने अघोरात्मने मध्यमाभ्यां वषट|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ शिं रैं स्वतंत्रशक्तीधाम्ने वामदेवात्मने अनामिकाभ्यां हुम|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ वां रौं अलुप्तशक्तीधाम्ने सद्योजातात्मने कनिष्ठिकाभ्यां वौषट|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ यं रः अनादिशक्तीधाम्ने सर्वात्मने करतलकरपृष्ठाभ्यां फट|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ ह्रीं रां सर्वशक्तीधाम्ने ईशानात्मने हृदयाय नमः|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ नं रीं नित्यतृप्तीधाम्ने तत्पुरुषात्मने शिरसे स्वाहा|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ मं रूं अनादिशक्तीधाम्ने अघोरात्मने शिखायै वषट|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ शिं रैं स्वतंत्रशक्तीधाम्ने वामदेवात्मने कवचाय हुम|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ वां रौं अलुप्तशक्तीधाम्ने सद्योजातात्मने नेत्रत्रयाय वौषट|\nॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ यं रः अनादिशक्तीधाम्ने सर्वात्मने अस्त्राय फट|\nवज्रदंष्ट्रं त्रिनयनं कालकण्ठ्मरिंदमम्|सहस्त्रकरमत्युग्रम वन्दे शम्भुमुमापतिम||\nअथापरं सर्वपुराणगुह्यं नि:शेष्पापौघहरं पवित्रम| जयप्रदम सर्वविपद्विमोचनम वक्ष्यामि शैवं कवचं हिताय ते||\nनमस्कृत्य महादेव विश्वव्यापीनमीश्वरम्|वक्ष्ये शिवमयंवर्म सर्वरक्षाकरम नृणाम||१||\nशुचौ देशे समासीनो यथावतकल्पितासन:| जितेंद्रियोजितप्राण्श्चिंतयेच्छिवमव्ययम||२||\nहत्पुण्ड्रीकान्तरसंनिविष्टं स्वतेजसा व्याप्तनभोवकाशम्|अतीन्द्रियंसूक्ष्ममनन्तमाद्यं ध्यायेतपरमानन्दमहेशम||३||\nध्यानावधूताखिलकर्मबन्धश्चिरं चिदानन्द्निमग्नचेता:|षडक्षरन्यासमाहितात्मा शैवेन कुर्यात कवचेन रक्षाम||४||\nमां पातु देवोSखिलदेवतात्मा संसारकूपे पतीतं गभीरे|तन्नम दिव्यं वरमंत्रमूलं धुनोतु मे सर्वमघं हृदिस्थं||५||\nसर्वत्र मां रक्षतु विश्वमूर्तिज्योतिर्मयानन्दघनश्चिदात्मा|अणोरणीयानुरूशक्तीरेकः स ईश्वरः पातु भयादशेषात||६||\nयो भूस्वरूपेण्बिभर्तिविश्वं पायात स भूमेर्गिरीशो Sष्ट्मूर्ति:|योSपां स्वरूपेण नृणां करोति संजीवनं ससोवतु मांजलेभ्य||७||\nकल्पावसाने भुवनानि दग्ध्वा सर्वाणि यो नृत्यति भूरिलीलः|स ककालरुद्रोवतु मांदवाग्ने र्वात्यादिभीतेर्खिलाच्च तापात||८||\nप्रदीप्तविद्युतकनकावभासो विद्यावराभीतीकुठारपाणि:|चतुर्मुख्स्तत्पुरुषस्त्रिनेत्रः प्राच्यां स्थितं रक्षतु मामजस्त्रम||९||\nकुठारवेदाड्कुशपाशशूल कपाल्ढक्काक्षगुणानदधान्|चतुर्मुखोनीलरुचिस्त्रीनेत्रः पायादघोरो दिशी दक्षीणस्याम||१०||\nकुंदेन्दुशड्ख्स्फटीकावभासो वेदाक्षमालावरदाभयाड़कः|त्र्यक्षचतुर्वक्त्र उरूप्रभावः सससद्योधिजातोवतु मां प्रतीच्याम||११||\nवराक्षमालाभयटड्कहस्तः सरोजकि़ज्ज्ल्क्समानवर्णः|त्रिलोचनश्चारूचतुर्मुखो मां पायादुदीच्यां दीशी वामदेव||१२||\nवेदाभयेष्टाड्डकुश्पाशटंक कपालढक्काक्षशूलपाणि:|सितद्युति: पंचमुखोSवतान्मा मीशान उर्ध्वं परमप्रकाशः||१३||\nमूर्धान्म्व्यान्ममचंद्रमौलि र्भालं ममाव्यादथ भालनेत्र:|नेत्रे ममाव्याद भगनेत्रहारी नासां सदा रक्षतु विश्वनाथ||१४||\nपायाच्छ्रुति मे श्रुतीगीत्कीर्ति: कपोलमव्यात सततः कपालि|वक्त्रः सदा रक्षतु पंचवक्त्रो जिव्हां सदा रक्षतु वेदजिव्हः||१५||\nकण्ठं गीरीशोSवतु नीलकण्ठः पाणिद्वयं पातु पिनाकपाणि:|दोर्मुलमव्यान्ममधर्मबाहु र्वक्षस्थलं दक्षमखान्त्कोव्व्यात||१६||\nममोदरं पातु गिरीन्द्रधन्वा मध्यं ममाव्यादमदनान्तकारी|हेरम्ब्तातो मम पातु नाभिंपायात कटि धूर्जटिरीश्वरो मे||१७||\nउरुद्वयं पातु कुबेरमित्रोजानुद्वयं मे जजगदीश्वरोव्यात्|जड्घायुगं पुड्गवकेतुरव्यात पादौ ममाव्यात सुरवंद्यपाद||१८||\nमहेश्वर: पातु दिनादियामे मां मध्ययामेवतु वामदेव:|त्रियंबकः पातु तृतीययामे वृषध्वजः पातु दिनान्तयामे||१९||\nपायान्निशादौ शशिशेखरो मां गड्गाधरो रक्षतु मां नीशीथे|गौरीपति: पातु निशावसाने मृत्युंजयो रक्षतु सर्वकालम||२०||\nअन्तस्थितम रक्षतु शंकरो मां स्थाणु सदा पातु बहि:स्थितं माम्|तदन्तरे पातु पति: पशुनां सदाशिवो रक्षतु मां समन्तात||२१||\nतिष्ठन्तमव्याद्भुवनैकनाथ: पायाद व्रजन्तं पप्रमथधिनाथः|वेदान्त्वेद्योवतु मां निषण्णं मामाव्ययः पातु शिवःशयानम||२२||\nमार्गेषु मां रक्षतु नीलकण्ठ शैलादिदुर्गेषुपुरत्रयारि: अरण्यवासादिमहाप्रवासे पायान्मृगव्याधौदारशक्ति:||२३||\nकल्पान्त्काटोपपटुप्रकोपः स्फुटाट्टहासोच्चलिताण्ड्कोशः|घोरादिसेनार्ण्वदुर्निवार महाभयाद रक्षतु वीरभद्र||२४||\nनिहन्तु दस्युनप्रलयानलार्चिर्ज्वलत त्रिशूलं त्रिपुरांतकस्य शार्दूलसिंहर्शवृकादिहिंस्त्रान्संत्रायत्वीशधनु: पिनाकम||२६||\nदु:ख्प्रदुश्शकुन्दुर्गतिदौर्मनस्दुर्भिक्ष्यदुर्व्यसन्दुस्सहदुर्यशांसि उत्पाततापवीष्भीतीमसदग्रहार्तिव्याधींश्च नाशयतु मे जगतामधीश||२७||\nॐ नमो भगवते सदाशिवाय सकलतत्वात्मकाय सकलतत्वविहाराय सकललोकैककर्त्रे सकललोकैकभर्त्रे सकललोकैकहर्त्रे सकललोकैकगुरवे सकललोकैकसाक्षिणे सकलनिगमगुह्याय सकलवरदप्रदाय सकलदुरितार्तिभंजनाय सकलजगदभयंकराय सकललोकैकशड्कराय शशांड्क्शेखराय शाश्वत निजाभासाय निर्गुणाय निरुपमाय नीरुपाय निराभासाय निरामयाय निष्प्रपंचाय निष्कलंकाय निर्द्वंद्वाय नि:संड्गाय निर्मलाय निर्गमाय नित्यरुपविभवाय निरुपमविभवाय निराधाराय नित्यशुद्धबुद्धपरिपूर्ण्सच्चिदानंदाद्वयाय परमशांत प्रकाशतेजोरूपाय जय जय महारूद्र महारौद्र भद्रावतार दु:खदावदारण महाभैरव कालभैरव कल्पान्तभैरवकपालमालाधर खट्वाड्ग्खड्ग्चर्म्पाशाड्कुश्दमरूशूल्चाप्बाण्गदाशक्तीभिन्दीपाल तोमरमुसलमुद्गरपट्टिशपरशुपरिघभुशुण्डिशतघ्नि चक्राआयुधभीषणकर सहस्त्रमुख दंष्ट्राकरालविकटाट्टहासविस्फारीत्ब्रह्मांडमंडल्नागेंद्रकुंडल नागेंद्रहार नागेंद्रवलय नागेंद्रचर्मधर मृत्युंजय त्र्यंबक त्रिपुरांतक विरुपाक्ष विश्वेश्वर विश्वरूप वृषभवाहन विषभूषण विश्वतोमुख सर्वतो रक्ष रक्ष मा ज्वल ज्वल महामृत्युभयपमृत्युभयं नाशय नाशय रोगभयमुत्सादयोत्सादय विषसर्पभयं शमय शमय चोरभयं मारय मारय मम शत्रुनुच्चाटयोच्चाटय शूलेन विदारय विदारय कुठारेण भीन्धी भीन्धी खड्गेन चीन्धी चीन्धी खट्वाड्गेन विपोथय विपोथय मूसलेन निष्पेषय निष्पेषय बाणै: संताडय सांताडय रक्षांसि भीषय भीषय भूतानि विद्रावय विद्रावय कूष्माण्ड्वेताल्मारीगण ब्रह्मराक्षसान संत्रासय संत्रासय माम्भयं कुरु कुरु वित्रस्तं मामाश्वासयाश्वासय नरकभयान्मामोद्धारयोद्धारय संजीवय संजीवय क्षुत्तुड्भ्यां मामाप्याययाप्यायय दु:खातुरं मामानन्दयानन्दय शिवकवचेन मामाच्छादयाच्छादय त्र्यंबक सदाशिव नमस्ते नमस्ते नमस्ते|\nइत्येत कवचं शैवं वरदं व्याहृतं मया|सर्वबाधाप्रशमनं रहस्यं सर्वदेहिनां||२८||\nयःसदा धारयेन्मर्त्यः शैवं कवचमुत्तमम्|न तस्य जायते क्वपि भयं शम्भोर्नुग्रहात||२९||\nक्षीणार्युमृत्युमापन्नो महारोगहतो Sपि वा|सद्यः सुखमवाप्नोति दीर्घमायुश्च विन्दति||३०||\nसर्वदारिद्र्यशमनं सौमंगल्यविवर्धनं यो धत्ते कवचं शैवं स देवैरपि पूज्यते||३१||\nमहापातकसंघातैर्मुचते चोपपातकै:|देहान्ते शिववाप्नोति शिववर्मानुभावतः||३२||\nत्वमपिश्रद्धया वत्स शैवं कवचमुत्तमम|धारयस्व मया दत्तं स्द्य श्रेयो ह्रावाप्स्यसि||४०||\nब्रह्मोत्तरखंडे अमोघ शिवकवचं संपूर्णं|\nधन्यवाद. (२०११/१२ नंतर मी\n(२०११/१२ नंतर मी इकडे फिरकणे बंद केले होते, ते एका आयडीने दिलेल्या येथील लेखाच्या संदर्भामुळे परत आलो, तेव्हा तुमचा प्रतिसाद बघितला.)\nमहत्वाची सूचना: कृपया अंधश्रद्धानिर्मुलनवाले वा निधर्मी वा देवधर्मादिक आचरणावर विश्वास नसलेल्या लोकांनी त्यांची विरोधी मते येथे न मांडता स्वतंत्र धागा काढून तिथे मांडावीत\nया वाक्यावर प्रचंड आक्षेप.\nजाहीर धागा काढला आहे तर अनुकूल, प्रतिकूल दोन्ही प्रकारची मते येणारच. धाग्यावर आपण सकारात्मक प्रतिसादांची जशी अपेक्षा ठेवता तसे टीकेचे वार झेलायचीही तयारी हवी.\nव्यक्तिशः धागा मला आवडला. ( धागा आणि धाग्याचा उद्देश अंधश्रद्ध नसून सश्रद्ध असल्यानेही किंवा स्तोत्रांतील संस्कृत गेयतेमुळेही असेल कदाचित.)\n॥ माला संस्कार ॥\nजपासाठी जपमाळ संस्कारित करुन घेतलेली असावी. हे अत्यंत आवश्यक आहे. आपण माला संस्कार केला नसल्यास खालिलप्रमाणे करावा.\nपहिल्यांदा जपमाळेस कुशोदकाने व पंचगव्याने धुवावे. धुताना पुढील मंत्राक्षरे उच्चारावित.\nॐ ऱ्हीं अं आं अं इं ईं उं ऊं ऋं ॠं लं एं ऐं ओं औं अं अं:\nकं खं गं घं ङं चं छं जं झं ञं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं\nयं रं लं वं शं षं सं हं क्षं \nमाला पंचगव्याने धुतल्यानंतर पिंपळाच्या पानावर स्थापित करावी. पुन्हा पाण्याने धुवावी. धुताना पुढील मंत्राक्षरे उच्चारावित.\nॐ सद्योजातं प्रपद्यामि सद्यौजाताय वै नमो नम: \nभवे भवे नाति भवे भवस्व मां भवोद्भवाय नम: ॥\nपुढील मंत्राक्षरे उच्चारत गंध लावावे.\nॐ वामदेवाय नमो ज्येष्ठाय नम: श्रेष्ठाय नमो रुद्राय नम: श्रेष्ठाय नमो रुद्राय नम: \nकलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नम: \nसर्व भूत दमनाय नमो मनोन्मनाय नम: ॥\nपुढील मंत्राक्षरे उच्चारत धुपाने ओवाळावे\nॐ अघोरेभ्योऽथघोरेभ्यो घोरघोर तरेभ्य: सर्वेभ्य: सर्व शर्वेभ्यो नमस्तेऽ अस्तु रुद्र रुपेभ्य: ॥\nपुढील मंत्राक्षरे उच्चारत कस्तुरीचंदन लेपन करावे.\n तन्नो रुद्र: प्रचोदयात् ॥\nपुढील मंत्राक्षरे उच्चारत प्रत्येक मणि किंवा रुद्राक्षास दहा किंवा शंभरवेळेस मंत्रित करावे\nॐ ईशान: सर्व विद्यानामीश्वर: सर्वभूतानाम् ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोधिपति\nब्रह्माशिवो मेऽ अस्तु सदा शिवोऽम् ॥\nपुढील मंत्राक्षरे उच्चारत मेरुमणी शंभरवेळेस मंत्रित करावा.\nॐ अघोरेभ्योऽथघोरेभ्यो घोरघोर तरेभ्य: सर्वेभ्य: सर्व शर्वेभ्यो नमस्तेऽ अस्तु रुद्र रुपेभ्य: ॥\nमालेच पूजन करून पुढील प्रार्थना करावी\nमहामाये महामाले सर्वशक्ति स्वरूपिणि चतुर्वर्ग स्त्वयिन्यस्तरस्मान्मे सिद्धिदाभव ॥\nनिर्विघ्नं कुरुमाले त्वं गृह्णामि दक्षिणे करे जपकाले च सिद्ध्यर्थ प्रसीदमम सिद्धये ॥\n॥ श्री सरस्वति स्तोत्र ॥\n॥ श्री सरस्वति स्तोत्र ॥\nरविरुद्र पितामह विष्णूनुतम् हरिचंदन कुंकुमपंकयुतम् \nमनिवृंद गणेंद्रसमानयुतम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥धृ॥\nशशीशुद्धसुद्धा हिमधामयुतम् शरदंबरबिंब सामानकरम् \nबहुरत्न मनोहर कांतियुतम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥\nकनकाब्जविभुषित भूतिभवम् भवभाव विभाषित भिन्नपदम् \nप्रभूचित्तसमाहित सिंधूपदम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥\nभवसागर मंजन भितीनुतम् प्रतिपादित संतति कारमिढम्\nविमलादिक शुद्ध विशुद्ध पदम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥\nमतिहीन तनाशय पादपिदम् सकलागमभाषित भिन्नपदम् \nप्रभुचित्त समाहित सिंधूपदम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥\nपरिपूर्ण मनोरथधामनिधिम् परमार्थविचार्य विवेकविधिम् \nसूरयोशित सर्व विभिन्नपदम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥\nसुरमौलिमणिद्युति शुभ्रकरम् विषयोशमहाभय वर्णहरम् \nनिजकांती विलेपित चंद्रशिवम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥\nगुणनैकपदस्थिती भितीपदम् गुणगौरव गर्वित सत्यपदम् \nकमलोदर कोमल चारुतलम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥\nइदंस्त्ववम् महापुण्यम् ब्रह्मणाच प्रकिर्तितम् \nय: पठेत् प्रात:रुथ्याय तस्य कंठे सरस्वती ॥\n॥ अथ श्री सूक्तम् ॥\n॥ अथ श्री सूक्तम् ॥\nश्रीगणेशाय नम: ॥ अथ श्रीमहालक्ष्म्यै नम: ॥\nहिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य आनंदकर्दमचिल्की तेंदिरासुता ऋषय: ॥\nश्रीरग्निश्वेत्युभे देवते ॥ आद्यास्तिस्रोऽनुष्टुभ: ॥ चतुर्थी बृहती ॥ पंचमीषष्ठ्यौ त्रिष्टुभौ ॥ ततोऽष्टावनुष्टुभ: ॥ अंत्या प्रस्तारपंक्ति: ॥ जपे विनोयोग: ॥\nहरि: ॐ ॥ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ॥\nचंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥\nतां म आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीम् ॥\nयस्यां हिरण्यं विंदेयं गां अश्वं पुरुषान् अहम् ॥\nअश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ॥\nश्रियं देवीं उपव्हये श्री: मा देवी जुषताम् ॥\nकां सोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रा ज्वलंतीं तृप्तां तर्पयंतीम् ॥\nपद्मे स्थितां पद्मवर्णां तां इहोपह्वये श्रियम् ॥\nचंद्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टां उदाराम् ॥\nतां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽ लक्ष्मी: मे नश्यतां त्वां वृणे ॥१॥\nआदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पति: तववृक्षोथ बिल्व: ॥\nतस्य फलानि तपसा नुदंतु मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मी: ॥\nउपैतु मां देवसख: कीर्तिश्च मणिना सह ॥\nप्रादुर्भूत: सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥\nक्षुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् ॥\nअभूतिं असमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥\nगंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ॥\nईश्वरीं सर्वभूतानां तां इहोपह्वये श्रियम् ॥\nमनस: काममाकूतिं वाच: सत्यमशीमहि ॥\nपशूनां रुपमन्नस्य मयि श्री: श्रयतां यश: ॥२॥\nकर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम ॥\nश्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥\nआप: सृजन्तु स्निग्धानि चिल्कीत वस मे गृहे ॥\nनिच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥\nआर्द्रां य: करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनिम् ॥\nसूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥\nआर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीम् ॥\nचंद्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥\nतां म आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीं ॥\nयस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदास्योऽश्वान् विंदेयं पुरुषान् अहम् ॥३॥\nय: शुचि: प्रयतो भूत्वा जुहुयाद् आज्यं अन्वहम् ॥\nसूक्तं पंचदशर्चं च श्रीकाम: सततं जपेत् ॥\nपद्मानने पद्म‌उरू पद्माक्षी पद्मसंभवे ॥\nतन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ॥\nअश्वदायै गोदायै धनदायै महाधने ॥\nधनं मे लभतां देवि सर्वकामांश्चदेहि मे ॥\nपद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि ॥\nविश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ॥\nपुत्रपौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवे रथम् ॥\nप्रजानां भवसि माता आयुष्मंतं करोतु मे ॥\nधनं अग्नि: धनं वायु: धनं सूर्यो धनं वसु: ॥\nधनं इन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विना ॥\nवैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा ॥\nसोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिन: ॥\nन क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: ॥\nभवंति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥\nसरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगंधमाल्यशोभे ॥\nभगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥\nविष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् ॥\nलक्ष्मीं प्रियसखीदेवीं नम्यच्युतवल्लभाम् ॥\nमहालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ॥ तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ॥\nश्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते ॥\nधान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घं आयु: ॥\n॥ इति श्रीसूक्तम् ॥\nउच्चार नीट कळावेत यासाठी संधीविग्रह केलेत हे ठीक पण\nतां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽ लक्ष्मी: मे नश्यतां त्वां वृणे\n येथे लक्ष्मीऐवजी अलक्ष्मी हवे \"त्या कमळधारी देवीला मी शरण आहे. माझे दारिद्र्य दूर व्हावे अशा भावनेने मी तुझ्याकडे वर मागतो.\" असा या ओळीचा अर्थ \"त्या कमळधारी देवीला मी शरण आहे. माझे दारिद्र्य दूर व्हावे अशा भावनेने मी तुझ्याकडे वर मागतो.\" असा या ओळीचा अर्थ टाईप करण्यात चूक झाली असेल तर याकडे दुर्लक्ष करा. कारण पुढे तुम्ही अलक्ष्मी म्हटलेलं आहे म्हणजे इथंही तेच असावं याची तुम्हाला कल्पना असावी असे गृहीत धरतो.\nतसेच आपण 'चिल्कीत' म्हटलं आहे तेही 'चिक्लीत' आहे. चिक्लीत म्हणजे चिखल. तो श्रीपुत्रच. त्याचं आवाहन आहे. \"आप: स्रजन्तु स्निग्धानि चिक्लित वस मे गृहे\" म्हणजे जलदेवता माझ्या घरात स्निग्ध भाव उत्पन्न करो आणि त्याद्वारे निर्माण होणार्‍या चिखला तू माझ्या घरी ये. आणि (येताना) तुझ्या मातेला, श्रीला, माझ्या कुळात सदासर्वदा राहण्यासाठी घेऊन ये असं चिखलाचं आवाहन केलं आहे\n(चुका काढतो म्हणून रागाऊ नका. तुमचा आयडी असला तरी तुम्ही लिंबुटिंबु नाही याची कल्पना आहे पण त्याचं काय आहे, पीळ काही केल्या जायचा नाही. )\nचिक्लीत सुधारुन घेतोय, पण यापोस्टला प्रतिसाद आलेला असल्याने, ही पोस्ट दुरुस्त करता येत नाहीये. दुसर्‍या उपायाने बदलुन घेतो.\nलक्ष्मी: बाबत मात्र बापटशास्त्रींचे पुस्तकात पुन्हा बघितले, ते तसेच आहे.\nचिक्लीत बाबत क च्या खाली ल जोडला असल्याने मला नेमके वाचता आले नाही.\nमाझ्यामते \"प्रपद्येऽ लक्ष्मी \" ऐवजी प्रपद्येऽलक्ष्मी असे हवे\nमंदार म्हणतो त्याप्रमाणे प्रपद्ये + अलक्ष्मी = प्रपद्येऽलक्ष्मी होईल\nअनर्थ टाळण्यासाठी मधली स्पेस काढणे आवश्यक वाटते (अगदी बापटशास्त्रीं किंवा कोणाच्याही पुस्तकात नसले तरी )\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nअर्थाप्रमाणे मंदारचे पटतय, तसच स्पेस काढली असता तुम्ही म्हणता आहात तेही पटतय.\nआज्/उद्या सुधारुन घेऊन नविन पोस्ट करेन व त्याची लिन्क देईन.\nआत्ताच डॉ. नित्यानंद देशमुख यांच्या सप्तर्षी वेदपाठशाळेच्या पुस्तिकेमधे तपासले, तिथे वरील मंदार यानी सांगितल्याप्रमाणेच आहे.\nचिल्कित नसुन चिक्लीत असेच हवय. दुरुस्त्या लौकरच करतो.\nमात्र वर्डमधिल टेक्स्ट, बरहामधुन प्रोसेस करुन इकडे पेस्ट करताना, || या जागी चौकोन दिसतात, पण ते काढण्यासाठी संपादन करायला गेले असता, तिथे मात्र रेषा बरोबर दिसतात. यावर सहज/फास्ट उपाय शोधतो आहे, तो अन वेळ मिळाला की बाकी स्तोत्रातील चौकोन काढून टाकेन.\n॥ अथ तंत्रोक्त देवीसूक्तम् ॥\n॥ अथ तंत्रोक्त देवीसूक्तम् ॥\nनमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म ताम् ॥१॥\nरौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नम: ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नम: ॥२॥\nकल्याण्यै प्रणतां वृद्ध्यै सिद्ध्य कूम्यै नमो नम: नै‌ऋत्य भृभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नम: ॥३॥\nदुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै खात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नम: ॥४॥\nअतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नम: नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नम: ॥५॥\nया देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥६॥\nया देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥७॥\nया देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥८॥\nया देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥९॥\nया देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१०॥\nया देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥११॥\nया देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१२॥\nया देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१३॥\nया देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१४॥\nया देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१५॥\nया देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१६॥\nया देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१७॥\nया देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१८॥\nया देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१९॥\nया देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२०॥\nया देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२१॥\nया देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२२॥\nया देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२३॥\nया देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२४॥\nया देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२५॥\nया देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२६॥\nइन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नम: ॥२७॥\nचितिरूपेण या कृत्स्नमेतद्व्याप्य स्थिता जगत नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२८॥\nस्तुता सुरै: पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता \nकरोतु सा न: शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापद: ॥२९॥\nया साम्प्रतं चोद्धतदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते \nयच स्मृता तत्क्षणमेव हन्ति न: सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभि: ॥३०॥\n॥ अथ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥\n॥ अथ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥\nश्रीगणेशाय नम: ॥ इंद्र उवाच ॥\nनमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥१॥\nनमस्ते गरुडारुढे कोलासुर भयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥२॥\n सर्वदु:खहरे देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥३॥\n मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥४॥\nआद्यंतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरि योगजे योगसंभूते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥५॥\nशूल सूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥६॥\n परमेशि जगन्मातार्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥७॥\nश्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगत्स्थिते जगन्मातार्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥८॥\nमहालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर: सर्वसिद्धिमवाप्नोति राज्य प्राप्तेति सर्वदा ॥९॥\n द्विकालं य: पठेन्नित्यं धनधान्यसमन्वित: ॥१०॥\nत्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुंविनाशनम् महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥\n॥ इतिंद्रकृत: श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तव: संपूर्ण: ॥\nॐ ऐं ऱ्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥\nमहालक्ष्मिच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मि: प्रचोदयात् ॥\nॐ लक्ष्मिदेव्यैनम: ॥ ॐ अष्टलक्ष्मै देव्यै नम: ॥\nॐ श्री महालक्ष्मि दव्यै: नम: ॥ ॐ कमलालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ माता लक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ सती महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ पद्मसुंदरी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ पद्महस्ता महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ नित्या महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ सर्वगता शुभा महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ रमा महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ भू महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ लिला महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ रुक्मिणी महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ सरस्वती महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ शांती महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ रति महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ विद्यालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ विष्णु प्रिया लक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ पद्मालया महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ भुतेश्वरी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ सत्या महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ विष्णू पत्नी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ महादेवी महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ अनंत लोकनाभी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ सर्वसुखप्रदा महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ सर्ववेदवती महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ गौरी महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ स्वाहा महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ नारायणा वरा रोहा महालक्ष्मि देव्यै नम: ॥\nॐ विष्णु नित्यानुपायनी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ लक्ष्मिनारायण महालक्ष्मि देव्यै नम: ॥\n परमेशि जगन्मातार्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥७॥\nयातील उत्तरार्ध तपासून घेणे.\nजितके लक्षात आहे त्यानुसार\nपद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरुपिणि | सर्वषे( नीट शब्द लक्षात नाही) सर्ववरदे महालक्ष्मि नमोऽस्तुते||\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nअतिशय आवडते धर्मराजाचे दुर्गास्तवन\nनगरी प्रवेशले पंडुनंदन| तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन|जगदंबेचे तेधवा||१||\nजय जय दुर्गे भुवनेश्वरी|यशोदागर्भसंभवकुमारी|इन्दिरारमणसहोदरी|नारायणी चंडीके अंबीके||२||\nजय जय जगदंबे भवानी|मूळप्रकृती प्रणवरुपिणी|ब्रह्मानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३||\nजय जय धराधरकुमारी|सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी|हेरंबजननी अंतरी|प्रवेशी तू अमुचिया||४||\nभक्तहृदयारविंद्रभ्रमरी| तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्यरचना अद्भुत||५||\nतुझिया आपंगते करून्|जन्मांधासी येती नयन्|पांगुळ धावे पवनाहून|करी गमन त्वरेने||६||\nजन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतीसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७||\nब्रम्हानंदे आदि जननी|तव कृपेची नौका करुनी|दुस्तर भवसिंधु लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८||\nजय जय आदि कुमारीके|जय जय मूळपीठनायिके|सकल सौभाग्यदायिके|जगदंबिके मूळप्रकृती||९||\nजय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी|समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०||\nजय आनंदकासारमराळिके|पद्मनयन दुरितकानन पावके|त्रिविध ताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११||\nशिवमानस कनक लतिके|जय चातुर्य चंपक कलिके|शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२||\nतव मुखकमल शोभा देखोनी|इंदुबिंब गेले गळोनी|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी नीजवीसी||१३||\nजीव शीव दोन्ही बालके|अंबे तुवा नीर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरुप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४||\nशीव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्यमुक्त|स्वनंदपद हातासी येत्|कृपे तुझ्या जननीये||१५||\nमेळवुनी पंचभूतांचा मेळ्|तुवा रचिला ब्रह्माडगोळ|इच्छा परतता तत्काळ|क्षणात निर्मूळ करीसी तू||१६||\nअनंतबालसूर्य श्रेणी|तव प्रभेमाजी गेल्या विरोनी|सकल सौभाग्य शुभकल्याणी|रमा रमणे वरप्रदे||१७||\nशंबरारि रिपुवल्लभे|त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृती||१८||\nजय जय करुणामृतसरीते|निजभक्तपालके गुणभरीते|अनंत ब्रह्मांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९||\nसच्चिदानंद प्रणवरुपिणी|चराचरजीव सकलव्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०||\nऐकोनी धर्मराजाचे स्तवन्|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रू संहारून्|रीज्यी स्थापीन धर्मा तू ते||२१||\nतुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदी जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२||\nतुवा जे केले स्तोत्रपठण्|हे जो करील पठण श्रवण||त्यासी सर्वदा रक्षीन्|अंतर्बाह्य निजांगे||२३||\n|| अथ श्री सूक्तम ||\n|| अथ श्री सूक्तम ||\nश्रीगणेशाय नम: ॥ अथ श्रीमहालक्ष्म्यै नम: ||\nहिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य आनंदकर्दमचिल्की तेंदिरासुता ऋषय: ॥\nश्रीरग्निश्वेत्युभे देवते ॥ आद्यास्तिस्रोऽनुष्टुभ: ॥ चतुर्थी बृहती ॥ पंचमीषष्ठ्यौ त्रिष्टुभौ ॥ ततोऽष्टावनुष्टुभ: ॥ अंत्या प्रस्तारपंक्ति: ॥ जपे विनोयोग: ॥\nहरि: ॐ ॥ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ॥\nचंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥\nतां म आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीम् ॥\nयस्यां हिरण्यं विंदेयं गां अश्वं पुरुषान् अहम् ॥\nअश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ॥\nश्रियं देवीं उपव्हये श्री: मा देवी जुषताम् ॥\nकां सोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रा ज्वलंतीं तृप्तां तर्पयंतीम् ॥\nपद्मे स्थितां पद्मवर्णां तां इहोपह्वये श्रियम् ॥\nचंद्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टां उदाराम् ॥\nतां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽ अलक्ष्मी: मे नश्यतां त्वां वृणे ॥१॥\nआदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पति: तववृक्षोथ बिल्व: ॥\nतस्य फलानि तपसा नुदंतु मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मी: ॥\nउपैतु मां देवसख: कीर्तिश्च मणिना सह ॥\nप्रादुर्भूत: सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥\nक्षुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् ॥\nअभूतिं असमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥\nगंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ॥\nईश्वरीं सर्वभूतानां तां इहोपह्वये श्रियम् ॥\nमनस: काममाकूतिं वाच: सत्यमशीमहि ॥\nपशूनां रुपमन्नस्य मयि श्री: श्रयतां यश: ॥२॥\nकर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम ॥\nश्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥\nआप: सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ॥\nनिच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥\nआर्द्रां य: करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनिम् ॥\nसूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥\nआर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीम् ॥\nचंद्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥\nतां म आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीं ॥\nयस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदास्योऽश्वान् विंदेयं पुरुषान् अहम् ॥३॥\nय: शुचि: प्रयतो भूत्वा जुहुयाद् आज्यं अन्वहम् ॥\nसूक्तं पंचदशर्चं च श्रीकाम: सततं जपेत् ॥\nपद्मानने पद्म‌उरू पद्माक्षी पद्मसंभवे ॥\nतन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ॥\nअश्वदायै गोदायै धनदायै महाधने ॥\nधनं मे लभतां देवि सर्वकामांश्चदेहि मे ॥\nपद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि ॥\nविश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ॥\nपुत्रपौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवे रथम् ॥\nप्रजानां भवसि माता आयुष्मंतं करोतु मे ॥\nधनं अग्नि: धनं वायु: धनं सूर्यो धनं वसु: ॥\nधनं इन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विना ॥\nवैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा ॥\nसोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिन: ॥\nन क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: ॥\nभवंति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥\nसरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगंधमाल्यशोभे ॥\nभगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥\nविष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् ॥\nलक्ष्मीं प्रियसखीदेवीं नम्यच्युतवल्लभाम् ॥\nमहालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ॥ तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ॥\nश्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते ॥\nधान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घं आयु: ॥\n॥ इति श्रीसूक्तम् ॥\n|| श्री गणपती स्तोत्र\n|| श्री गणपती स्तोत्र ||\nप्रणम्यं शिरसां देवं गौरीपुत्रं विनायकम् ||\nभक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १ ||\nप्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम ||\nतृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकम || २ ||\nलंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ||\nसप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् || ३ ||\nनवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ||\nएकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं || ४ ||\nद्वादशितानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ||\nन च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ ||\nविद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम् ||\nपुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतीम् || ६ ||\nजपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत ||\nसंवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ ||\nअष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ||\nतस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ ||\nइति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||\n[कृपया दुरुस्ती सुचविताना, त्या त्या स्तोत्राच्या पोस्टला प्रतिसाद न देता स्वतंत्रपणे द्यावा, म्हणजे मूळ पोस्ट संपादित करता येईल, अन्यथा नविन पोस्ट टाकावी लागेल]\nइथेच द्या की स्तोत्रे.\nइथेच द्या की स्तोत्रे.\nआधी दुव्यावर टिचकी मारून आकार तरी पाहा की - दोन्ही फाइल्स मिळून १४३६ श्लोक आणि ५४,९६६ शब्द. पुन्हा इतके टंकनश्रम घेणे शक्य तरी आहे काय शिवाय इथे चिटकविताना फॉन्टच्या समस्येमुळे शुद्धलेखनाची अडचण होणारच.\nतुम्हाला अशक्य ते काय\nतुम्हाला अशक्य ते काय हो.\nबाकी ते फाँटबदलाचे सॉफ्टवेअर तुम्हाला मिळाले होते ना मागे\nकन्वर्टर शुद्धलेखनाची हमी देत नाही.\nत्याने शुद्धलेखनावर परिणाम होतो. त्यात हा फॉन्ट अजुनच वेगळा (GIST-MROTMaya) आहे.\nकैत्रीच कै हो चेसुगु\nजिस्ट आयएसेम्चे फॉण्ट्स अन त्याचा कीबोर्ड येईना का तुमास्नी\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nखुप छान संग्रह होईल यात शंकाच\nखुप छान संग्रह होईल यात शंकाच नाही\nमी ही जमेल तसी भर घालण्याचा प्रयत्न करेन\nमात्र कुठले स्तोत्र कशासाठी म्हणावे याची माहितीही दिली तर अधीक बरे\nश्री सरस्वती - द्वादश - नामावली\nविद्या अभ्यासांत यश मिळण्यासाठी तसेच केलेला अभ्यास लक्षांत रहाण्यासाठी , परीक्षेत चांगले यश मिळण्यासाठी खाली दिलेला पाठ फलदायी आहे.\nप्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती \nतृतीयं शारदा देवी , चतुर्थं हंसवाहिनी \nपंचमं जगती ख्याता, षष्ठं वाग्वीश्वरी तथा \nसप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी \nनवमं बुधमाना च दशमं वरदायिनी \nएकादशं चन्दकांन्तिं द्वादशं भुवनेश्वरी \nद्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः \nजिव्हाग्रे वसते नित्यं ब्रह्मरुपा सरस्वती \nसरस्वती महाभागे , विद्ये कमललोचने \nविश्वरूपे विशालाक्षि, विद्यां देहि नमोस्तु ते \nह्याचं कॉपीराईट बुधकौशिकाकडे आहे ना परवानगी घेतलीत का वापरताना\nलेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी लेखन प्रताधिकारमुक्त होते. येथेही हाच मुद्दा लागू होत असल्याने हे स्तोत्र वापरताना परवानगी घेण्याची जरूर भासत नसावी.\nइथे मी जिवंत आहे अजून.\nतुम्हाला म्हाईतै का कुणी रचलं ते स्तोत्र म्हणून\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\n॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥\nकृपया पोस्टला प्रतिसाद न देता ध्याग्यामधे स्वतंत्र प्रतिसाद द्यावा म्हणजे या पोस्टमधे काही सुधारणा करणे असल्यास त्या करता येतिल.\nपाठ क्रमांक तीस मधे \"तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि\" असे म्हणले आहे, तर या हरिपाठात \"तुका म्हणे\" हे कसे काय कृपया जाणकारांनी खुलासा करावा कृपया जाणकारांनी खुलासा करावा मी अन्य साधने तपासुन घेतो आहे.\n॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥\nदेवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥\nहरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा पुण्याची गणना कोण् करी ॥२॥\nअसोनि संसारीं जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥\nज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥\nचहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥\nमंथुनी नवनीता तैसें घे अनंता वायां व्यर्थ कथा सांडी मागु ॥२॥\nएक हरि आत्मा जीवशिव सम वायां तू दुर्गमा न भाली मन ॥३॥\nज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे ॥४॥\nत्रिगुण असार निर्गुण हें सार सारासार विचार हरिपाठ ॥१॥\nसगुण निर्गुण गुणाचें अगुण हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥\nअव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥\nज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥\nभावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥\nकैसेनि दैवत प्रसन्न त्वरित उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥\nसायासें करिसी प्रपंच दिननिशीं हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥\nज्ञानदेव म्हणें हरिजप करणें तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥\nयोगयागविधि येणें नोहे सिद्धी वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥\nभावेंविण देव न कळे नि:संदेह गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥\nतपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त गुजेंविण हित कोण सांग ॥३॥\nज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय ॥४॥\nसाधुबोध झाला तो नुरोनियां ठेला ठायींच मुराला अनुभवें ॥१॥\nकापुराची वाती उजळली ज्योति ठायींच समाप्ति झाली जैसा ॥२॥\nमोक्षरेख आला भाग्यें विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥\nज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥\n वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥\nनाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत ॥२॥\nअनंत वाचाळ बरळती बरळ त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥\nज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥\nसंतांचे संगतीं मनोमार्ग गति आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥\nरामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥\nएकतत्व नाम साधिती साधन द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥\nनामामृत गोडी वैष्णवां लाधली योगियां साधली जीवनकळा ॥४॥\nसत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥\nज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥\nविष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥\nउपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥\nद्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥\nज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥\nत्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥\nनामासी विन्मुख तो नर पापिया हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥\n नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥\nज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥\nहरि उच्चारणीं अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥\nतृण अग्निमेळें समरस झालें तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥\nहरि उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूतबाधा भेणे याचे ॥३॥\nज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥\nतीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥\nभावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥\nपारियाचा रवा घेतां भूमिवरी यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥\nज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥\nसमाधि हरिची सम सुखेंवीण् न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥\nबुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥\nऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥\nज्ञानदेवी रम्य रमलें समाधान हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥\nनित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥\nरामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढें ॥२॥\nहरि हरि हरि मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥\nज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥\nएक नाम हरि द्वैतनाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥\nसमबुद्धि घेतां समान श्रीहरि शमदमांवरी हरि झाला ॥२॥\nसर्वांघटीं राम देहांदेहीं एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥\nज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥\nहरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥\nराम कृष्ण नामीं उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥\nसिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥\nज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा येणें दशदिशा आत्माराम ॥४॥\nहरिपाठकीर्ति मुखें जरी गाय पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥\nतपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥\n चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥\nज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें निवृत्तीनें दिले माझ्या हातीं ॥४॥\n हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥\nत्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥\nमनोमार्गें गेला तो तेथे मुकला हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥\nज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥\n एक नारायण सार जप ॥१॥\nजप तप कर्म हरिविण धर्म वा‌उगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥\nहरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥\nज्ञानदेवां मंत्र हरिनामाचे शस्त्र यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४॥\n पापे अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥\nअनंत जन्मांचे तप एक नाम सर्वमार्ग सुगम हरिपाठ ॥२॥\nयोग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥\nज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥\nकाळ वेळ नाम उच्चारितां नाही दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥\nरामकृष्ण नाम सर्व दोषां हरण जडजीवां तारण हरि एक ॥२॥\nहरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥\nज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥\nनित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥\nनारायण हरि नारायण हरि भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥\nहरिविण जन्म नरकचि पैं जाणा यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥\nज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥\nसात पांच तीन दशकांचा मेळा एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥\nतैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥\nअजपा जपणें उलट प्राणाचा तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥\nज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥\nजप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥\nन सोडी हा भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥\nजाति वित्त गोत कुलशील मात भजकां त्वरीत भावयुक्त ॥३॥\nज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥\nजाणीव नेणीव भगवंतीं नाहीं हरि‌उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥\nनारायण हरि उच्चार नामाचा तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥\nतेथील प्रमाण नेणवें वेदांसी तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥\nज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥\nएक तत्व नाम दृढ धरीं मना हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥\nतें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥\nनामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा वायां आणिका पंथा जासील झणीं ॥३॥\nज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥\nसर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥\nलटिका व्यवहार सर्व हा संसार वायां येरझार हरिवीण ॥२॥\nनाम मंत्र जप कोटी जा‌ईल पाप रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥\nनिजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी इंद्रियांसवडी लपू नको ॥४॥\nतीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥\nज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥\nसूचना: मायबोलीवरील एक सभासद \"न्यूबिर\" यांनी तपासण्यास सूचविल्याप्रमाणे, त्यांचेकडील श्री. के. वि. बेलसरे ह्यांचे 'श्री ज्ञानदेव हरिपाठ सार्थ' मधे फक्त २७ अभंग आहेत व ते येथिल अभंगांशी जुळतात. परंतु २८-३१ हे अभंग श्री. बेलसरे ह्यांच्या भावार्थासहित असलेल्या 'ज्ञानदेवांच्या हरिपाठ' मध्ये नाही आहेत. मी जयहिंद प्रकाशनच्या ज्या २००२ सालच्या आवृत्तीच्या पुस्तिकेतुन घेतले आहेत, ते बहुतेक, परंपरेप्रमाणे एकापाठी म्हणले जातात म्हणून आले असावेत. स्वतंत्ररित्या श्री तुकाराम महाराजांचे हरिपाठ इथे देताना सुधारणा करता येईल.\nअभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥\nनित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥\nअसावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं उल्हासेंकरूनी स्मरावा हरि ॥३॥\nअंतकाळी तैसा संकटाचे वेळीं हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥\n आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥\n तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥\nकोणाचें हें घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥१॥\nमी तूं हा विचार विवेकें शोधावा गोविंदामाधवा याच देहीं ॥२॥\nदेहीं ध्यातां ध्यान त्रिपुटींवेगळा सहस्र दळी उगवला सूर्य जैसा ॥३॥\nज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योति या नांवे रूपें तीं तुम्ही जाणा ॥४॥\nनामसंकीर्तन साधन पैं सोपें जळतील पापें जन्मांतरींची ॥१॥\nन लगती सायास जावें वनांतरा सुखें येतो घरा नारायण ॥२॥\nठायींच बैसोनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा ॥३॥\n मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥४॥\nयावीण असतां आणीक साधन वाहातसें आण विठोबाची ॥५॥\nतुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि शहाणा तो धणी घेतो येथें ॥६॥\nदेवाचिये द्वारीं उभा क्षणभरीं तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥\nहरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा पुण्याची गणना कोण करी ॥२॥\nअसोनि संसारीं जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥\nज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा द्वारकेचा राणा पांडवां घरी ॥४॥\nबालाजी तांबे यांच्या \"Feminine Balanc\" या सी डी मधील हे सुमधुर स्तोत्र मी बरेचदा फक्त हे स्तोत्र \"रीपीट\" मोड वर लावून ऐकत राहते. खूप चैतन्यदायी, आनंद स्फुरणारे आहे.\nजसे आठवेल तसे लिहून काढले आहे. कृपया चूका नव्या प्रतिसादात लक्षात आणून द्याव्यात ज्यायोगे या स्तोत्राचे संपादन करता येईल.\nध्यात्वा सहस्र किरणं स्तोत्रमेतदुदीरयेत्॥\nशिरो मे भास्कर: पातु ललाटं मे अमितद्युति:\nनेत्रे दिनमणि: पातु श्रवणे वासरेश्वर:॥\nघ्राणं धर्मघ्रणि: पातु वदनं वेदवाहन:\nजिव्हां मे मानद: पातु कण्ठं मे सुरवन्दित:॥\nस्कन्धौ प्रभाकर: पातु वक्ष: पातु जनप्रिय:\nपातु पादौ द्वादशात्मा सर्वांगं सकलेश्वर:॥\nसूर्यरक्षात्मकं स्तोत्रं लिखित्वा भुर्जपत्रके\nदधातिय: करैतस्य वशगा सर्वसिध्दय:॥\nसुस्नातो यो जपेत् सम्यग् योदधीते स्वस्थमानस:\nस रोग मुक्तो दीर्घायु: सुख पुष्टिं च वन्दति॥\nश्री गणेशाय नमः| अस्य श्रीआदित्यस्तोत्रस्य अंगिरस ऋषि: त्रिष्टुप छंदः||सूर्यदेवता|सूर्यप्रीत्यर्थे जपेविनियोग:|नवग्रहाणां सर्वेषां सूर्यादीनां पृथक पृथक|पीडा च दु:सहा राजन जायते सततं नृणाम||१||पीडानाशाय राजेंद्र नामानि शृणु भास्वतः|सूर्यादीनां च सर्वेषां पीडा नश्यति शृण्वतः||२||आदित्यः सविता सूर्य पूषाSर्क शीघ्रगो रवि: भगस्त्वष्टाSर्यमा हंसो हेलिस्तेजोनिधीहरि:||३|| दिनानाथो दिनकरः सप्तसप्ति प्रभाकरः विभावसुदेवकर्ता वेदांगो वेदवाहन:||४||हरिदश्वः कालवक्त्रः कर्मसाक्षी जगत्पति:|पद्मिनीबोधिको भानुर्भास्करः करुणाकरः||५||द्वादशात्मा विश्वकर्मा लोहितांगस्तमोनुदः|जगन्नाथोSरवीन्दाक्ष कालात्मा कश्यपात्मजः||६||भूताश्रयो ग्रहपति: सर्वलोकनमस्कृतः|जपाकुसुमसंकाशोभास्वानदितीनंदन||७|| ध्वान्तेभसिंह: सर्वात्मा लोकनेत्रो विकर्तनः| मार्तंडो मिहीरः सूरस्तपनो लोकतापनः||८||जगत्कर्ता जगत्साक्षी शनैश्चरपिता जयः|सहस्त्रशिमस्तरणिर्भगवान भक्तवत्सलः||९||विवस्वनादि देवश्च देवदेवो दिवाकरः |धन्वन्तरिर्व्याधिहर्ता दारिकुष्ठविनाशनः||१०||चराचरात्मा मैत्रेयोSमितो विष्णुविकर्तनः|लोकशोकापहर्ता च कमलाकर आत्मभू:||११||नारायणो महादेवो रुद्रः पुरुष ईश्वरः|जीवात्मा परमात्मा च सूक्ष्मात्मा सर्वतोमुखः||१२||इंद्रोSनलो यमश्चैव नैऋतो वरुणोSनिल: श्रीद ईशान इन्दुश्च भौमः सौम्यो गुरु: कवि:||१३||शौरिर्विधुन्तुदः केतु: कालः कालात्मको विभु: सर्वदेवमयो देवः कृष्णः कामप्रदायकः||१४||य एतैनामभिर्मर्त्यो भक्त्या स्तौति दिवाकरम|सर्वपापाविनिर्मुक्तः सर्वरोगविवर्जितः||१५||पुत्रवान धनवान श्रीमान जायते न संशयः|रविवारे पठेद्यस्तु नामान्येतानि भास्वतः||१६||पीडाशान्तिर्भवेत्तस्य ग्रहाणां च विशेषतः|सद्यः सुखमवाप्नोति चायुदीर्घ च नीरुजम||१८||इति श्रीभविष्यपुराणे आदित्यस्तोत्रम संपूर्णम|\nजयाच्या रथा एकची चक्र पाहीं नसे भूमी आकाश आधार काहीं नसे भूमी आकाश आधार काहीं असे सारथी पांगुळा ज्या रथासी असे सारथी पांगुळा ज्या रथासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी\nकरी पद्म माथां किरीटी झळाळी प्रभा कुंडलांची शरीरा निराळी प्रभा कुंडलांची शरीरा निराळी पाहा रश्मी ज्याची त्रिलोकासी कैसी पाहा रश्मी ज्याची त्रिलोकासी कैसी नमस्कार त्या सूर्य. \nसहस्त्रद्वये दोनशे आणि दोन क्रमी योजने जो निमिषार्धतेन क्रमी योजने जो निमिषार्धतेन मना कल्पवेना जयाच्या त्वरेसी मना कल्पवेना जयाच्या त्वरेसी नमस्कार त्या सूर्य. \nविधीवेध कर्मासि आधार कर्ता स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता असे अन्नदातां समस्तां जनांसीं असे अन्नदातां समस्तां जनांसीं नमस्कार त्या सूर्य.\nयुगे मंत्र कल्पांत ज्याचेनि होती हरिब्रह्मरूद्रादी त्या बोल‍िजेती\nशशी तारका गोवुनी जो ग्रहांते त्वरें मेरू वैष्टोनियां पूर्वपंथें त्वरें मेरू वैष्टोनियां पूर्वपंथें भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी नमस्कार त्या सूर्य. \nसमस्तांसुरांमाजि तूं जाण चर्या म्हणोनीच तू श्रेष्ठ त्यानाम सूर्या म्हणोनीच तू श्रेष्ठ त्यानाम सूर्या दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशीं दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशीं नमस्कार त्या सूर्य.\nमहामोह तो अंधकारासी नाशी प्रभा शुद्ध सत्त्वाची अज्ञान नाशी प्रभा शुद्ध सत्त्वाची अज्ञान नाशी अनाथा कृपा जोकरी नित्य ऐशी अनाथा कृपा जोकरी नित्य ऐशी नमस्कार त्या सूर्य.\nकृपा ज्यावरी होय त्या भास्कराची न पाहू शके शत्रु त्याला विरंची न पाहू शके शत्रु त्याला विरंची उभ्या राहती सिद्धी होऊनि दासी उभ्या राहती सिद्धी होऊनि दासी नमस्कार त्या सूर्य. \nफळे चंदनें आणि पुष्पे करोनी पुजावें वरें एकनिष्ठा धरोनी पुजावें वरें एकनिष्ठा धरोनी मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी नमस्कार त्या सूर्य. \nनमस्कार साष्टांग बापा स्वभावें करोनी तया भास्करलागीं ध्वावें करोनी तया भास्करलागीं ध्वावें दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी नमस्कार त्या सूर्य. \nवरी सूर्य आदित्य मित्रादी भानू विवस्वान इत्यादीही पादरेणू सदा वांछिती पूज्य ते शंकरासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी \nस्थिर चित्त स्तोत्र :-\nसर्व देवांचा अधिदेव प्रख्यात माझे चित्त करी स्थिर माझे चित्त करी स्थिर \n दीनांचा तारक अखिल कर्ता ज्ञात \nसर्वचालक देवा तू त्वरित माझे चित्त करी स्थिर माझे चित्त करी स्थिर \nसर्व मंगलाचे मंगल पावन सर्व आधिव्याधींचे औषध महान \nसर्व संकटांचा हर्ता तू शोभन माझे चित्त करी स्थिर माझे चित्त करी स्थिर \nभुक्तिमुक्ति दाता तू सर्वांना माझे चित्त करी स्थिर माझे चित्त करी स्थिर \nसर्व पापांचा क्षय करी ताप दैन्य सारे निवारी \nअभिष्टदात्या प्रब्जो तू सावरी माझे चित्त करी स्थिर माझे चित्त करी स्थिर \nजो हे श्लोक पंचक वातील नित्यनेमें नियम चित्त निर्मळ \nस्थिर चित्त तो होईल भगवतकृपापात्र जगती \nइति श्री - परमहंस - परिवाज्रकाचार्य - वासुदेवानंदसरस्वती - विरचितं मनः स्थिरीकरण स्तोत्रं संपूर्णम् \nथोडेफार तसेच वाटते -\nलेखकाने घेतलेल्या कष्टाचे निश्चित स्वागत.\nकविता व धनंजय खरवंडीकर यांचा स्तोत्र मंजरी हा स्त्रोत्रांवर आधारलेला कार्यक्रम अतिशय उत्तम आहे. रावणकृत शिवतांडव स्त्रोत्र पहा\nहनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला|\nब्रह्मचारी कपिनाथा विश्वंभरा जगत्पते||१||\nकामांतका दानवारि शोकहारी दयाघना|\nमहारुद्रा मुख्यप्राणा मूळमुर्ती पुरातना||२||\nवज्रदेही सौख्यकारी भीमरुपा प्रभंजना|\nपंचभूता मूळमाया तुंचि कर्ता समस्तही||३||\nस्थितीरुपे तूचि विष्णु संहारक पशुपति|\nपरात्परा स्वयंज्योति नामरुपा गुणातिता||४||\nसांगता वर्णिता येनावेदशास्त्रा पडे ठका|\nशेष तो शीणला भारी 'नेति नेति' परा श्रुति||५||\nधन्यावतार कैसा हा भक्तालागी परोपरी|\nरामकाजी उतावेळा भक्तारक्षक सारथी||६||\nवारितो दुर्घटे मोठी संकटी धावतो त्वरे|\nदयाळ हा पूर्ण दाता नाम घेताचि पावतो||७||\nधीर वीर कपि मोठा मागे नव्हेचि सर्वथा|\nउड्डाण अद्भुत ज्याचे लंघिले सागरा जळा||८||\nदेऊनि लिख्ता हाती नमस्कारी सीतावरा\nवाचिता सौमित्र आंगे रामसूखे सुखावला||९||\nगर्जति स्वानंदमेळी ब्रह्मानंदे सकळही|\nअपार महीमा मोठी ब्रह्मादिकांसी नाकळे||१०||\nअद्भुत पुच्छ ते कैसे भोवंडी नभपोकळी|\nफांकले तेज ते भारी झांकीले सूर्यमंडळा||११||\nदेखता रुप पै ज्याचे उड्डाण अद्भुत शोभले|\nध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी||१२||\nकसिली हेमकासोटी घंटा किणकिणी भोवत्या|\nमेखळे जडीली मुक्ते दिव्य रत्ने परोपरी||१३||\nमाथां मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले|\nकुंडले दिव्य ती कानी मुक्तमाळा विराजते||१४||\nकेशर रेखिले भाळी मुख सुहास्य चांगले|\nमुद्रिका शोभती बोटे कंकणे करमंडीत||१५||\nचरणी वाजती अंदु पदी तोडर गर्जती|\nकैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकु||१६||\nस्मरता पाविजे मुक्ती जन्ममृत्युसि वारितो|\nकापिती दैत्य तेजासि भुभु:क्काराचिया बळे||१७||\nपाडीतो राक्षसु नेटे आपटी महीमंडळा|\nदंडीली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले|\nसोडविले रामचंद्रा कीर्ती हे भुवनत्रयी||१९||\nविख्यात ब्रीद ते कैसे मोक्षदाता चिरंजीवी|\nकल्याण त्याचेनि नामे भूतपिशच्च कापिती||२०||\nआवडी स्मरता भावे काळकृतांत धाकतो||२१||\nपुरवी सकळही आशा भक्तकामकल्पतरु|\nत्रिकाळी पठता स्तोत्र इच्छिले पावती जनी||२३||\nपरंतु पाहीजे भक्ती संधी काही धरु नका|\nरामदासा सहकारी सांभाळितो पदोपदी||२४||\nमराठी भाषेतील व्यंकटेश स्तोत्र स्तोत्रांचा मुकुटमणी आहे. पण अर्थात त्याइतकेच माझे लाडके मराठीतील \"धर्मराजा रचित दुर्गा स्तोत्र\" आहे - \"नगरी प्रवेशले पंडुनंदन तो देखिले दुर्गास्थान....\"\nनिर्जन बेटावर गेले तर अन्न आणि ही २ स्तोत्रेही पुरतील मला\nनिर्जन बेटावर गेले तर अन्न\nनिर्जन बेटावर गेले तर अन्न आणि ही २ स्तोत्रेही पुरतील मला\nवस्त्र व निवारा नको का\nनिर्जन बेटावर वस्त्र कशाला\nनिर्जन बेटावर वस्त्र कशाला\nआणि मुंबईसारख्या हवामानाच्या बेटावर असेल तर निवार्‍याचीपण काही गरज नाही.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहाहाहा खरे आहे. हेच्च.\nहाहाहा खरे आहे. हेच्च.\nव्रजे प्रसिद्धं नवनीत चौरं\n खूप शोधुन हे स्तोत्र सापडले. श्री. कोल्हटकर सरांनी पूर्वी - http://aisiakshare.com/node/3833#comment-92613 या कमेंटमध्ये उल्लेख केलेले -\nव्रजे प्रसिद्धं नवनीत चौरं | गोपान्गनानां च दुकूल चौरं ||\nअनेक जन्मार्जित पाप चौरं | चौराग्रगण्यं पुरुषं नमामि |१|\nश्री राधिकाय हृदयस्य चौरं | नवाम्बुद श्यामल कान्ति चौरं ||\nपदाश्रितानां च समस्त चौरं | चौराग्रगण्यं पुरुषं नमामि |२|\nअकिन्चनी कृत्य पदाश्रितां यः | करोति भिक्षुं पथि गेह हीनम् ||\nकेनापिऽहो भीषण चौर इद्र | दृष्टा श्रुतो वा न जगत त्रयेपि |३|\nयदीय नामापि हरति अशेषं | गिरि प्रसारान अपि पाप राषिन ||\nआश्चर्य रूपो ननु चौर इद्र | दृष्टा श्रुतो वा न मया कदापि |४|̣\nधनं च मानं च तथेन्द्रियाणि | प्राणांश च हृत्वा मम सर्वं एव ||\nपलायसे कुत्र धृतोऽदय चौर | त्वं भक्ति दाम्नासि मया निरुद्धः |५|\nछिनत्सि घोरं यम पाश बन्धं | भिनत्सि भीमं भव पाश बन्धं |\nछिनत्सि सर्वस्य समस्त बन्धं | नैवात्मनो भक्त कृतं तु बन्धं |६|\nमन-मानसे तामस राशि घोरे | कारागृहे दुःख मये निबद्धः ||\nलभस्व हे चौर हरे चिराय स्व चौर्य दोशोचितं एव दण्डं |७|\nकारागृहे वस सदा हृदये मदीये | मद-भक्ति-पाश-दृढ -बन्धन-निश्चलः सन ||\n प्रलय-कोटि-शतान्तरेऽपि | सर्वस्य चौर हृदयान न हि मोचयामि |८|\nव्हाईस कल्चर क्षेत्रात काम\nव्हाईस कल्चर क्षेत्रात काम करणार्‍या एका विदुषीने तिला लहानपणी शिकवलेल्या स्तोत्रांचा उपयोग झाला असे भाषणात सांगितले होते याची आठवण झाली. जड जीभेच्या लोकांना स्तोत्र म्हणता येत नाहीत. मेंदु व उच्चार याचा सबंध नक्की आहे.\n(1) वैखारी वाणी : प्रतिदिन के बोलचाल की भाषा वैखरी वाणी है ज्यादातर लोग बगैर सोचे-समझे बोलते हैं और कुछ ऐसी बातें भी होती है जिसमें बहुत सोच-विचार की आवश्यकता नहीं होती\n(2) मध्यमा वाणी : कुछ विचार कर बोली जाने वाली मध्यमा कहलाती है किसी सवाल का उत्तर, किसी समस्या के समाधन और भावावेश में या सोच-समझकर की गई किसी क्रिया की प्रतिक्रिया पर सोच-समझकर बोलने की आवश्यकता होती है\n(3) पश्यंती वाणी : हृदयस्थल से बोली गई भाषा पश्यंती कहलाती है पश्यंती गहन, निर्मल, निच्छल और रहस्यमय वाणी होती है पश्यंती गहन, निर्मल, निच्छल और रहस्यमय वाणी होती है उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस जैसे बालसुलभ मन वाले साधुओं की वाणी\n(4) परा वाणी : परा वाणी दैवीय होती है निर्विचार की दशा में बोली गई वाणी होती है या फिर जब मन शून्य अवस्था में हो और किसी दैवीय शक्ति का अवतरण हो जाए निर्विचार की दशा में बोली गई वाणी होती है या फिर जब मन शून्य अवस्था में हो और किसी दैवीय शक्ति का अवतरण हो जाए उदाहरणार्थ गीता में दिया हुआ अर्जुन को ज्ञान\nस्तोत्रांचे मनात वाचन सुरु करते पण ती मोठ्याने वाचणेच होते. हळूहळू आवाज वाढत एका विशिष्ठ लयीत आणि मध्यम येतो.\nअजुन एक स्तोत्रे वाचली की हळूहळू मन भरल्याचा फील येतो म्हणजे अति स्तोत्रे वाचवत नाहीत. एक ९-१० स्तोत्रांनंतर किंवा पाऊण तासानंतर सॅच्युरेशन (संपृक्तता) येते.\nएका ज्योतिषांनी सांगीतले होते \"श्रीरामाचे नाव घेत एक एक चुरमुरा विहीरीतील माशांना घाल. वाणीदोष आहे\" मला माहीत आहे त्यांना काय म्हणायचे होते ते आणि त्यांचे बरोबरही होते. पण विहीरीची भीती वाटल्याने ते काही घडले नाही. स्तोत्रपठण मात्र नियमित होते.\nदुर्गेची स्तोत्रे प्रचंड आवडतात. श्रीरामाच्या स्तोत्रांनी मनास खूप शांती मिळते पण समहाऊ विष्णुची बोअर होता एक्सेप्ट \"व्यंकटेश स्तोत्र\"\nस्तोत्रे, श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूक्ते.अभंग, ओव्या इत्यादींचा संग्रह\n१) श्री गणपती स्तोत्र\n२ ) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र\n३ ) श्री गणपती अथर्वशीर्ष\n४ ) पंचमुखी हनुमत्कवचम\nकाहीसे विस्मृतीत जात चाललेले धार्मिक साहित्य टिकून रहावे, किमान देशपरदेशातील इच्छुकान्ना सहजगत्या उपलब्ध तरी व्हावे या हेतूने, स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूक्ते.अभंग, ओव्या यांचा संग्रह करण्याचे योजिले आहे.\nया धाग्याची मूळ संकल्पना मायबोलीवरील अश्विनि_के या आयडीने उघडलेल्या या धाग्यावरुन घेतली आहे. त्याठिकाणी विविध सभासदांनी संग्रहात मोलाची भर घातली आहेच.\nतरीही, या साईटवर तशाच प्रकारचा धागा सुरू करण्यामागे, या साईटवर, याच शीर्षक लेखात पुढे उल्लेखिल्या जाणार्या एखाद्या स्तोत्र्/मन्त्राच्या नावाला, त्या त्या पोस्टची लिंक देण्याच्या सहजसोप्या सुविधेची पार्श्वभुमि आहे, तसेच येथिल सभासदास देखिल लाभ घेता यावा म्हणून हा धागा उघडला असे.\nज्याला जसे जमेल तसे, पण अचूक अशी भर येथिल संग्रहात पडावी अशी अपेक्षा आहे. नविन भर पडल्यावर त्या त्या स्तोत्र/मंत्र/सूक्त यांचा उल्लेख लिन्क देऊन या शीर्षक लेखात केला जाईल.\n[महत्वाची सूचना: कृपया अंधश्रद्धानिर्मुलनवाले वा निधर्मी वा देवधर्मादिक आचरणावर विश्वास नसलेल्या लोकांनी त्यांची विरोधी मते येथे न मांडता स्वतंत्र धागा काढून तिथे मांडावीत]\nधाग्याची सुरुवात श्रीगणपती स्त्रोत्र व श्री गणेशपंचरत्न स्तोत्राने करीत आहे. (दोन्ही स्तोत्रे वर उल्लेखिलेल्या मायबोलि साईटवरुन घेतली आहेत.)\n|| श्री गणपती स्तोत्र ||\nप्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ||\nभक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १ ||\nप्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम ||\nतृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम || २ ||\nलंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ||\nसप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम || ३ ||\nनवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ||\nएकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम || ४ ||\nद्वादशितानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ||\nन च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ ||\nविद्यार्थी लभते विध्यां धनार्थी लभते धनम ||\nपुत्रार्थी लभते पुत्रन मोक्षार्थी लभते गतिम || ६ ||\nजपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत ||\nसंवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ ||\nअष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ||\nतस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ ||\nइति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||\nसंग्रह सूचीकडे परत जा\nश्री गणेश पन्चरत्न स्तोत्र\n|| श्री गणेशाय नमः ||\nमुदाकरात्त मोदकं सदा विमुक्तिसाधकम् | कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् |\nअनायकैक नायकं विनाशितेभदैत्यकम् | नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ||१||\nनतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् | नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरम् |\nसुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं | महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ||२||\nसमस्त लोकसंकरं निरस्तदैत्यकुंजरम्| दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम्|\nकृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् | मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्||३||\nअकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्ति भाजनम् | पुरारिपूर्व नन्दनं सुरारि गर्वचर्वणम्|\nप्रपंच नाशभीषणं धनंजयादि भूषणम्| कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ||४||\nनितान्तकान्तदन्तकान्ति - मन्तकान्तकात्मजम् | अचिन्त्य - रुपमन्तहीन - मन्तरायकृन्तनम्|\nह्रदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम्| तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्||५||\nमहागणेश पंचरत्नम् आदरेण योन्वहम्| प्रजल्पति प्रभातके ह्रदि स्मरन् गणेश्वरम्|\nअरोगितामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम्| समाहितायु - रष्टभूतिमभ्युपैति सोSचिरात्||\nसंग्रह सूचीकडे परत जा\n|| श्री गणपती अथर्वशीर्ष ||\nसूचना: अनुस्वार असलेल्या अक्षरापुढील कंसातील अक्षर, अनुस्वाराचा उच्चार कोणत्या अक्षराकडे वळवायचा याचे मार्गदर्शनासाठी दिले आहे.\n>|| श्री गणपती अथर्वशीर्ष ||\nॐ भ॒द्रं(ङ्) कर्णे॑भि: श्रुणुयाम देवा भ॒द्रं(म्) पश्येमा॒क्षभिर्य जत्रा: \nस्थि॒रैर्ङ्गैस्तु॑ष्टु॒वां(व्) सस्त॒नूभि॒व्य॑शेम देवहि॑तं(य्) यदायु: \nॐ स्व॒स्ति न॒ इंद्रो॑ वृ॒द्धश्रवा॑: स्व॒स्ति न:॑ पू॒षा वि॒श्ववेदा: \nस्व॒स्ति न॒स्तार्क्ष्यो॒ अरिष्ट॑नेमि: स्व॒स्ति नो॒ बृह॒स्पति॑र्दधातु \nॐ शांति॒: शांति॒: शांति॒: ॥\n त्वमेव सर्वं(ङ्) खल्विदं(म्) ब्रह्मासि \nत्वं(व्) साक्षादात्मासि नित्यम् ॥१॥\n सर्वतो मां(म्) पाहि पाहि समं(न्)त्तात् ॥३॥\n त्वं(व्) ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥\nसर्वं(ञ्) जगदिदं(न्) त्वत्तो जायते \nसर्वं(ञ्) जगदिदं(न्) त्वयि(ई) लयमेषति सर्वं(ञ्) जगदिदं(न्) त्वयि(ई) प्रत्येति \nत्वं(म्) भूमिरापो नलोऽनिलो नभ: त्वं(न्) चत्वारि वाक्पदानि ॥५॥\nत्वं(म्) मूलाधार: स्थितोऽसि नित्यम् त्वं(व्) शक्तित्रयात्मक: त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् \nत्वं(म्) ब्रह्मा त्वं(व्) विष्णुस्त्वं(व्) रुद्रस्त्वं(व्) इंद्रस्त्वं(व्) अग्निस्त्वं(व्)\nवायुस्त्वं(व्) सूर्यस्त्वं(न्) चंद्रमास्त्वं(म्) ब्रह्म भूऽर्भुव: स्वरोम् ॥६॥\nगणादिं(म्) पूर्वमुच्चार्य वर्णादिं(न्) तदनंतरम् अनुस्वार: परतर: \n ॐ गं(ङ्) गणपतये नम: ॥७॥\nएकदंता॑य विद्महे वक्रतुंडा॑य धीमहि तन्नो॑(ओ) दंती॒: प्रचो॒दया॑त् ॥८॥\nएकदंतं(न्) चतुर्हस्तं(म्) पाशमं(ङ्) कुशधारिणम् रदं(न्) च वरदं(व्) हस्तैर्बिभ्राणं(म्) मूषकध्वजम् रदं(न्) च वरदं(व्) हस्तैर्बिभ्राणं(म्) मूषकध्वजम् रक्तं(व्) लंबोदरं(व्) शूर्पकर्णकं(व्) रक्तवाससम् रक्तं(व्) लंबोदरं(व्) शूर्पकर्णकं(व्) रक्तवाससम् रक्त गंधानुलिप्तां(ङ्)गं(व्) रक्तपुष्पै: सुपूजितम् रक्त गंधानुलिप्तां(ङ्)गं(व्) रक्तपुष्पै: सुपूजितम् भक्तानुकं(म्)पिनं(न्)देवं(ञ्) जगत्कारणमच्युतम् अवर्भूतं(न्)च सृष्ट्यादौ: प्रकृते: पुरुषात् परम् एवं(न्) ध्यायति यो नित्यं(व्) स योगी योगिनां(व्) वर: ॥९॥\nनमोऽव्रातपतये नमो गणपतये नम: प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदंताय\nविघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नम: ॥१०॥\n स सर्व विघ्नैर्न बाध्यते स सर्वत: सुखमेधते सायमधीयानो दिवसकृतं(म्) पापं(न्) नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं(म्) पापं(न्) नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं(म्) पापं(न्) नाशयति \n धर्मार्थ कामं(म्) मोक्षं(न्) च विंदति \nइदमथर्वशीर्षम् शिष्याय न देयम् यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति \nसहस्रावर्तनात् यं(य्) यं(ङ्) काममधीते तं(न्) त मनेन् साधयेत् ॥११॥\nअनेन गणपतिमभिषिं(ञ्)चति सवाग्मी भवति चतुर्थ्यामनश्नञ्जपति सविद्यावान्भवति \nयो दुर्वा(ङ्) कुरैर्यजति सवैश्रवणोपमो भवति सवैश्रवणोपमो भवति यो मोदक सहस्त्रेण यजति सवां(ञ्)छितफलम् वाप्नोति स सर्वं(व्) लभते ॥१३॥\nअष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां(म्) प्रतिमा सन्निधौवाजप्त्वा सिद्धमंत्रो भवति सूर्यग्रहे महानद्यां(म्) प्रतिमा सन्निधौवाजप्त्वा सिद्धमंत्रो भवति महाविघ्नात्प्रमुच्यते \n ॐ शांति॒: शांति॒: शांति॒: ॥\nसंग्रह सूचीकडे परत जा\n|| पंचमुखी हनुमत्कवचम ||\nॐ श्री हरिगुरुभ्यो नम: ॥ हरि: ॐ ॥ अस्य श्रीपंचमुखी वीर हनुमत्कवच स्त्रोत्र मंत्रस्य ॥ ब्रह्माऋषी: ॥ गायत्री छंद: ॥ पंचमुखी श्रीरामचंद्ररूपी परमात्मा देवता ॥ ऱ्हां बीजम् ऱ्हीं शक्ति: चंद्र इति कीलकं ॥ पंचमुखांतर्गत श्रीरामचंद्ररूपी परमात्मा प्रसाद सिद्ध्यर्थे जपे विनियोग: ॥\n॥ अथ अंगुली न्यास: ॥\nॐ ऱ्हां अंगुष्ठाभ्यां नम: ॥ ॐ ऱ्हीं तर्जनीभ्यां नम: ॥ ॐ ऱ्हूं मध्यमाभ्यां नम: ॥ ॐ ऱ्हैं अनामिकाभ्यां नम: ॥ ॐ ऱ्हौं कनिष्ठिकाभ्यां नम: ॥ ॐ ऱ्ह: करतल करपृष्ठाभ्यां नम: ॥ इति करन्यास: ॥\n॥ अथ हृदयादि न्यास: ॥\nॐ ऱ्हां हृदयाय नम: ॥ ॐ ऱ्हीं शिरसे स्वाहा ॥ ॐ ऱ्हू शिखायै वषट् ॥ ॐ ऱ्हैं कवचायहुम् ॥ ॐ ऱ्हौं नेत्रत्रयाय वौषट् ॥ ॐ ऱ्ह: अस्त्राय फट् ॥ इति हृदयन्यास: ॥ ॐ भूर्भुवस्वरोम् ॥\n॥ अथ दिग्बंध: ॥\n॥ ॐ कँ खँ घँ गँ ङँ चँ छँ जँ झँ ञँ टँ ठँ डँ ढँ णँ तँ थँ दँ धँ नँ पँ फँ बँ भँ मँ यँ रँ लँ वँ शँ षँ सँ हँ ळँ क्षँ स्वाहा ॥ इति दिग्बंध: ॥\n॥ अथ ध्यानम् ॥\nवंदे वानर नारसिंह खगराट् क्रोडागाश्ववक्त्रान्वितं दिव्यालंकरणं त्रिपंचनयनं दैदीप्यमानं ऋचा \nहस्ताब्जैरसिखेट पुस्तकं सुधाकुंभं कुशादीन् हलान् खट्वागं कनिभूरुहं दशभुजं सर्वारिदर्पापहम् ॥१॥\n दशभिर्बाहुभिर्युक्तं सर्व कामार्थ सिद्धिदम् ॥२॥\nपूर्वे तु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम् दंष्ट्रा कराल वदनं भृकुटीकुटिलेक्षणम् ॥३॥\nअन्यं तु दक्षिणे वक्त्रं नारसिंहं महाद्भुतं अत्युग्रतेजोज्वलितं भीषणं भयनाशनम् ॥४॥\nपश्चिमे गारुडं वक्त्र वज्रतुंडं महाबलं सर्व रोग प्रशमनं विषभूतादिकृंतनम् ॥५॥\nउत्तरे सूकरं वक्त्र कृष्णादित्यं महोज्वलं पाताल सिद्धिदं नृणां ज्वर रोगादि नाशनम् ॥६॥\nऊर्ध्वं हयाननं घोरं दानवांतकरंपरं येन वक्त्रेण विप्रेंद्र सर्व विद्याविनिर्ययु: ॥७॥\nएतत्पंचमुखं तस्य ध्यायतोन भयंकरं खड्गं त्रिशूलं खट्वागं परश्वंकुशपर्वतम् ॥८॥\nखेटांसीनि-पुस्तकं च सुधा कुंभ हलं तथा एतान्यायुध जातानि धारयंतं भजामहे ॥९॥\nॐ मर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशक शत्रून्संहर मां रक्षश्रियं दापयमे प्रभो ॥११॥\n एवं ध्यायेत् पंचमुखं सर्व काम फल प्रदं ॥१२॥\n श्रीशंख चक्र रमणीय भुजाग्रदेशम् ॥\nपीतांबरं मुकुट कुंडल नूपुरांगं उद्द्योतितंकपिवरं हृदि भावयामि ॥१३॥\n नाभ्यांवैकटीसूत्रबद्ध वसनं यज्ञोपवीतं शुभम् \n बिभ्रद्वीर्यशिखं प्रसन्नवदनं विद्याजनेयं भजे ॥१४॥\nॐ मर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशक शत्रून्संहर मां रक्षश्रियं दापयमे प्रभो ॥१५॥\n॥ अथ प्रयोग मंत्र: ॥\n॥ ॐ हरिमर्कट महामर्कटाय ॐ वँ वँ वँ वँ वँ वँ वौषट् हुंफट् घेघेघे स्वाहा (कपिमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ फँ फँ फँ फँ फँ फँ हुंफट् घेघेघे स्वाहा (नारसिंहमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ खें खें खें खें खें खें हुंफट् घेघेघे स्वाहा (गरूडमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ ठँ ठँ ठँ ठँ ठँ ठँ हुंफट् घेघेघे स्तंभनाय स्वाहा (वराहमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ हुंफट् घेघेघे आकर्षण सप्तकाय स्वाहा (हयमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति भूमितले ॥ यदि नश्यति नश्यति वामकरे परिमुंचति मुंचति श्रृंखलिका\n॥ इति प्रयोगमंत्र: ॥\n॥ॐ अथ मूलमंत्र: ॥\n॥ ॐ हरिमर्कट महामर्कटाय हुंफट् घेघेघे स्वाहा ॥ ॐ नमो भगवते पंचवदनाय पूर्वे कपिमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ ठँ ठँ ठँ ठँ ठँ सकलशत्रुविनाशाय सर्वशत्रुसंहारणाय महाबलाय ॥ हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥१॥\nॐ नमो भगवते पंचवदनाय दक्षिण करालवदन श्रीनारसिंहमुखाय ॐ हँ हँ हँ हँ हँ हँ सकलभूतप्रेतदमनाय ब्रह्महत्यासमंध बाधानिवारणाय महाबलाय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥२॥\nॐ नमो भगवते पंचवदनाय पश्चिमे वीरगरुडमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ मँ मँ मँ मँ मँ मँ महारुद्राय सकल रोगविषपरिहाराय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥३॥\nॐ नमो भगवते पंचवदनाय उत्तरे आदिवराहमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ लँ लँ लँ लँ लँ लँ लक्ष्मणप्राणदात्रे लंकापुरीदाहनाय सकल संपत्करायपुत्रपौत्राद्यभिवृद्धिकराय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥४॥\nॐ नमो भगवते पंचवदनाय उर्ध्वदिशे हयग्रीवमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ रूँ रूँ रूँ रूँ रूँ रूँ रुद्रमूर्तये सकललोक वशीकरणाय वेदविद्या स्वरूपिणे हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥५॥\n॥ अथ कवच प्रारंभ: ॥\nॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय हुंफट् घेघेघेघेघेघे स्वाहा ॥ ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते प्रभवपराक्रमाय अक्रांताय सकल दिग्मंडलाय शोभिताननाय सुग्रीव सहायकारण कार्य साधकाय पर्वतोत्पातनाय कुमार ब्रह्म चारिणे गंभीर शब्दोदयाय ॐ ऱ्हीं क्लीं सर्व दुष्ट ग्रहनिवारणाय ॐ ऱ्हीं क्लीं सर्व दुष्ट ग्रहनिवारणाय सर्वरोग ज्वरोच्चाटनाय डाकिनीशाकिनीविध्वंसनाय ॐ श्रीं ऱ्हीं हुंफट् घेघेघे स्वाहा ॥६॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते महाबलाय सर्वदोष निवारणाय सर्व भूतमंडलप्रेतमंडल सर्व पिशाच मंडलादि सर्व दुष्टमंडलोच्चाटनाय ॐ ऱ्हीं ऱ्हैं हुंफट् घेघेघे स्वाहा ॥७॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते सर्व भूतज्वरं सर्व प्रेतज्वरं एकाहिक द्व्याहिक त्र्याहिक चातुर्थिक संतप्त विषमज्वर गुप्तज्वर तापज्वर शीतज्वर माहेश्वरीज्वर वैष्णवीज्वर सर्वज्वरान् छिन्धि छिन्धि भिंन्धि भिंन्धि यक्ष राक्षस ब्रह्मराक्षसान् भूत वेताळप्रेतपिशाच्चान् उच्चाट्योचाट्य ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हैं हुं फट् घेघेघे स्वाहा ॥८॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते नम: ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हं ऱ्हैं ऱ्हौं ऱ्ह: ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हं ऱ्हैं ऱ्हौं ऱ्ह: आह आह असई असई एहिएहि ॐ ॐ हों हों हुं हुं फट् घेघेघे स्वाहा ॥ ॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते पवनात्मजाय डाकिनी शाकिनी मोहिनी नि:शेषनिरसनाय सर्पविषं निर्विषं कुरु निर्विषं कुरु ॥ हारय हारय हुंफट् घेघेघे स्वाहा ॥९॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते सिंहशरभ शार्दूलगंडभेरूड पुरूषामृगाणां उपद्रव निरसनायाक्रमणं निरसनायाक्रमणं कुरू सर्वरोगान् निवारय निवारय आक्रोशय आक्रोशय सर्वरोगान् निवारय निवारय आक्रोशय आक्रोशय शत्रून् मर्दय मर्दय उन्माद भयं छिन्धि छिन्धि भिंन्धि भिंन्धि शत्रून् मर्दय मर्दय उन्माद भयं छिन्धि छिन्धि भिंन्धि भिंन्धि छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय सकल रोगान् छेदय छेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय सकल रोगान् छेदय छेदय ॐ ऱ्हीं ऱ्हूं हुंफट् घेघेघे स्वाहा ॥१०॥\nॐ नमो भगवते श्रीवीरहनुमते सर्व रोग दुष्टग्रहान् उच्चाट्य उच्चाट्य परबलान् क्षोभय क्षोभय मम सर्व कार्याणि साधय साधय श्रृंखला बंधनं मोक्षय मोक्षय कारागृहादिभ्य: मोचय मोचय ॥११॥\nशिर:शूल कर्णशूलाक्षिशूल कुक्षिशूल पार्श्वशूलादि महारोगान् निवारय निवारय ॥ सर्व शत्रुकुलं संहारय संहारय ॥१२॥\n ॐ अनंतवासुकीतक्षककर्कोटक कालगुलिकयपद्ममहापद्मकुमुदजलचर रात्रिंचरदिवाचरादि सर्व विषं निर्विषं कुरु निर्विषं कुरु ॥१३॥\nसर्व रोग निवारणं कुरु निवारणं कुरु सर्व राजसभा मुख स्तंभनं कुरु स्तंभनं कुरु सर्व राजसभा मुख स्तंभनं कुरु स्तंभनं कुरु सर्वराजभयं चोरभयं अग्निभयं प्रशमनं कुरु प्रशमनं कुरु ॥१४॥\nसर्व परयंत्र परमंत्र परतंत्र परविद्या प्राकट्यं छेदय छेदय संत्रासय संत्रासय मम सर्व विद्यां प्रगट्य प्रगट्य पोषय पोषय सर्वारिष्टं शामय शामय मम सर्व विद्यां प्रगट्य प्रगट्य पोषय पोषय सर्वारिष्टं शामय शामय सर्व शत्रून् संहारय संहारय ॥१५॥\nसर्व रोग पिशाश्चबाधा निवारय निवारय असाध्य कार्यं साधय साधय असाध्य कार्यं साधय साधय ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हूं ऱ्हैं ऱ्हौं ऱ्ह: हुंफट् घेघेघे स्वाहा ॥१६॥\nय इदं कवचं नित्यं य: पठेत्प्रयतो नर: एकवारं जपेनित्यं सर्व शत्रुविनाशनम् एकवारं जपेनित्यं सर्व शत्रुविनाशनम् द्विवारं तु जपेन्नित्यं सर्व शत्रुवशीकरम् द्विवारं तु जपेन्नित्यं सर्व शत्रुवशीकरम् त्रिवारं य: पठेनित्यं सर्व संपत्करं शुभं त्रिवारं य: पठेनित्यं सर्व संपत्करं शुभं चतुर्वारं पठेनित्यं सर्व रोग निवारणम् चतुर्वारं पठेनित्यं सर्व रोग निवारणम् पंचवारं पठेनित्यं पुत्रपौत्रप्रवर्धनं षड्वारं तु पठेनित्यं सर्व देव वशीकरम् सप्तवारं पठेनित्यं सर्व सौभाग्यदायकं सप्तवारं पठेनित्यं सर्व सौभाग्यदायकं अष्टवारं पठेनित्यं इष्ट कामार्थ सिद्धिदं अष्टवारं पठेनित्यं इष्ट कामार्थ सिद्धिदं नववारं सप्तकेन सर्व राज्य वशीकरम् नववारं सप्तकेन सर्व राज्य वशीकरम् दशवारं सप्तकयुगं त्रिकाल ज्ञानदर्शनं दशवारं सप्तकयुगं त्रिकाल ज्ञानदर्शनं दशैक वारं पठणात् इमं मंत्रं त्रिसप्तकं दशैक वारं पठणात् इमं मंत्रं त्रिसप्तकं स्वजनैस्तु समायुक्तो त्रैलोक्य विजयी भवेत् स्वजनैस्तु समायुक्तो त्रैलोक्य विजयी भवेत् सर्वरोगान् सर्वबाधान् सर्व भूत प्रेतपिशाच ब्रह्मराक्षस वेताल ब्रह्महत्यादि संबंध सकलबाधान् निवारय निवारय हुंफट् घेघेघे स्वाहा पूजाकाले पठेद्यस्तु सर्व कार्यार्थ सिद्धिदं \nइति श्रीसुदर्शन संहितायां रुद्रयामले अथर्वण रहस्यं श्रीसीताराम मनोहर पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवचस्त्रोत्रंसंपूर्णम् ॥\nसंग्रह सूचीकडे परत जा\nखापरे कुटुंबियांनी चालवलेली साईट ऑलरेडी आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहोय होय. त्यातल्या ओव्या काय\nहोय होय. त्यातल्या ओव्या काय खास आहेत.\nखापरे कुटुंबियांनी चालवलेली साईट पाहिली. चांगला संग्रह आहे.\nचाचणीमध्ये डेटा ओफ करूनही क्लिक करून पाहा त्या स्तोत्रावर पान उघडेल अथवा परत संग्रह सूचीवर झटकन परत जाता येईल असे एचटीमेल टॅग्ज टाकले आहेत. नवीन काही नाही फक्त मोठ्या धाग्याचे नेविगेशन करणे सोपे जाते.पण ही सोय किती मोठ्या लिखाणावर चालते हे माहित नाही.(५,१०,१५,२० हजार शब्दांवर चालेल का\nअचरट ह्यांच्या वरील संग्रहामधूनः\nइदमथर्वशीर्षम् शिष्याय न देयम् यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति \n॥ अथ प्रयोग मंत्र: ॥\n॥ ॐ हरिमर्कट महामर्कटाय ॐ वँ वँ वँ वँ वँ वँ वौषट् हुंफट् घेघेघे स्वाहा (कपिमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ फँ फँ फँ फँ फँ फँ हुंफट् घेघेघे स्वाहा (नारसिंहमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ खें खें खें खें खें खें हुंफट् घेघेघे स्वाहा (गरूडमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ ठँ ठँ ठँ ठँ ठँ ठँ हुंफट् घेघेघे स्तंभनाय स्वाहा (वराहमुखे) ॥\nॐ हरि मर्कट महामर्कटाय ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ हुंफट् घेघेघे आकर्षण सप्तकाय स्वाहा\nअसल्याचा हेतु काय असतो आणि तो कसा सिद्ध होतो ह्याबाबत उत्सुकता आहे\nसप्तचक्रांशी हे बीजमंत्र संबंधित असू शकतात.\nलं - पृथ्वीबीज (मूलाधार चक्र)\nवं - स्वाधिष्ठान चक्र\nरं - अग्नीबीज (मणीपूर चक्र)\nदुं - दुर्गेचा बीजमंत्र\nउत्पत्ति का स्रोत आकाश है-आकाश से वायु, वायु से अग्नि, अग्नि से जल, जल से पृथ्वी की उत्पत्ति हुई\nहे जर पाहीलं तर वरुन खाली चक्रक्रम दिसतो.\nॐ = आकाश = आज्ञाचक्र\nहं = वायु = विशुद्धी चक्र (घसा अर्थात ध्वनीलहरी=वायु)\nमध्ये अनाहत चक्र येतं ..... तो यं कशाचे प्रतीक आहे माहीत नाही\nरं = अग्नीबीज = मणीपूर चक्र (नाभीस्थान = पोटात अ‍ॅसिड,पाचक रस असतो/ पोटात आग पडणे वगैरे)\nवं = स्वधिष्ठान चक्र = बहुतेक जलाचे द्योतक आहे + किडनीशी संबंधित असावे\nलं = पृथ्वी बीज = मूलाधार चक्र = बेस = पृथ्वी जीवमात्राचा आधार असते तद्वत\nअसं काहीतरी एक लॉजिक जाणवतं ब्वॉ.\nठं, खं, फं वगैरे बीजे एकदम अशी राकट, हेवी वाटतात म्हणजे उच्चारायला त्यांचा काहीतरी जारण-मारणात प्रयोग होत असावा\nमागे एक‌दा मी अनामिक‌/वास्त‌व\nमागे एक‌दा मी अनामिक‌/वास्त‌व‌ भितीग्र‌स्त झालो होतो, तेव्हा माझ्या मित्राने म‌ला \"ख‌ं\" या एकाक्षरी बीज‌म‌ंत्राचा ज‌प‌ भिती/अस्व‌स्थ‌ता/म‌नातिल वाईट‌साईट‌ विचार‌/चिंता घाल‌विण्याक‌र‌ता क‌र‌ण्यास सांगित‌ले होते, व‌ त्याचा उप‌योग‌ही झाला होता.\nत्याचे सांग‌ण्यानुसार‌ \"ह‌ं\" हे अक्षर‌ \"ल‌ढा/आक्र‌म‌ण‌\" इत्यादीवेळेस‌ म‌नाची एकाग्र‌ता होऊन‌ म‌नातिल‌ श‌ंकाकुश‌ंका/भिती घाल‌विण्यासाठी व‌ श‌रिरास‌ उद्युक्त‌ क‌र‌ण्यासाठी उप‌युक्त‌ ठ‌र‌ते.\nअन्य‌ अक्षरांचे त्याने सांगित‌ले होते, प‌ण ब‌रीच‌ व‌र्ष्हे झाली, आता आठ‌व‌त नाही.\nम‌स्त‌ये हे. एकाक्ष‌री मंत्राचा ज‌प क‌सा क‌राय‌चा सार‌खे \"खं\"\"खं\" असे म्ह‌णाय‌चे का\nम‌नात‌ले प्र‌श्न‌/श‌ंका क‌मी क‌र‌ण्यासाठी काही एकाक्ष‌री मंत्र‌ आहे का\nदीर्घ‌ श्वास घेऊन तो श्वास\nदीर्घ‌ श्वास घेऊन तो श्वास सोड‌ताना ख‌ं चा उच्चार जोसात‌ क‌रुन ब‌घा, पोटापासुन स्नायु ह‌ल‌तात.\nहे एकाक्ष्ह‌री बीज‌म‌ंत्र‌ द‌र‌ श्वासाग‌णिक म्ह‌णाय‌चे म‌ंत्र‌ आहेत. अचुक उच्चाराला अतिश‌य म‌ह‌त्व‌ आहे.\nरां या बीजाक्ष‌राने म‌ला\nरां या बीजाक्ष‌राने म‌ला त्रास होतो. च‌क्क न‌कोस‌ं होत‌ं ते २ मिनीटात्. म‌ला माहीत नाही का ते. खूप‌दा अनुभ‌व‌ल‌य्. अग्नी बीज‌ अस‌ल्याने असेल्.\nदुं - स‌र्वात आव‌डिचे आहे.\nसाला एक प्रिंटिंग मिस्टेक‌ अर्थ‌ की वाट ल‌गाती है.\nती ब‌हुधा प्रिंटिंग मिस्टेक‌ आहे.\n यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति \nअसे पाहिजे. अशिष्याय‌ न देय‌म हेच लॉजिक‌ल आहे. शिष्यालाही विद्या न देणे हे हिंदूबौद्ध‌जैन‌ख्रिश्च‌न‌मुस‌ल‌मान‌शीखादि कुठ‌ल्याच प‌रंप‌रेत‌ ब‌स‌त‌ नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमाझ्या वाचना पाहण्यातून असं\nमाझ्या वाचना पाहण्यातून असं मत बनलं की एक जादूविद्या होती आणि आजही आहे. ते मंत्र पुटपुटणे उगाच आपल्याला समजावण्यासाठी असतील.खरी सिद्धता वेगळीच असावी. परदेशी जादुगार असले मंत्र पुटपटताना दिसत नाहित तरी जादु करतातच. उदा ० Dynamo ( Steven Frein).\nबीजमंत्र समजण्या पलिकडे आहेत॥\nबीजमंत्र समजण्या पलिकडे आहेत॥\nसमजण्यापलीकडचे असते तर ते\nसमजण्यापलीकडचे असते तर ते मुळात बनवलेच नसते.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकाही गोष्टी उदाह‌र‌णार्थ रॉकेट साय‌न्स माझ्या स‌म‌ज‌ण्याप‌लिक‌ड‌चे आहे . म‌ग‌ तेही ब‌न‌व‌ले न‌स‌ते का\nमुद्दा भ‌र‌क‌ट‌व‌ला जातोय‌. \"स‌म‌ज‌ण्याप‌लीक‌डे अस‌ण्याचा\" मुद्दा बीज‌मंत्रांच्या निर्मात्यांना लागू आहे. निर्मात्यांनी निर्मिलेली गोष्ट त्यांच्या स‌म‌ज‌ण्याबाहेर‌ क‌शी असू श‌क‌ते तेवढं सांगा फ‌क्त‌. बाकी राहूदेत‌.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nश्रीयुत प्रकाश केतकर यांचा -\nहा ब्लॉग जरुर पहावा.\nअतिशय रसाळ स्तोत्रे आहेत. बरीच स्तोत्रे मला अन्यत्र सापडली नाहीत. नित्यपठनाच्या ४२ ओव्या - अतिशय आवडल्या. मराठीत स्तोत्र वाचले की विलक्षण प्रसन्न वाटते.\nस्तोत्रांत र‌स अस‌णाऱ्यांसाठी हे एक अतिम‌ह‌त्त्वाचे पुस्त‌क‌. घ‌री याची स‌म‌कालीन कॉपी आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nबॅट्या किती ध‌न्य‌वाद देउ\nबॅट्या किती ध‌न्य‌वाद देउ\nबॅट्या काय‌ सुंद‌र‌ ग‌णेश‌\nबॅट्या काय‌ सुंद‌र‌ ग‌णेश‌ मान‌स‌पूजा ग‌णेश बाह्य‌पूजा अन काय सुरेख स्तोत्रे आहेत रे. म‌ला ना अशी निष्काम स्तोत्रे फार र‌साळ वाट‌तात्. लोक इत‌क‌ं त्या म‌राठी व्य‌ंक‌टेश स्तोत्राचे गुण‌गान‌ क‌र‌तात प‌ण म‌ला ते अजिबात‌च ..... प‌ट‌त नाही. किती वाक्ताड‌न‌ रे त्यात - विष्ह्णूला पार श‌ब्दांचा मार आधी आणि म‌ग झोळी प‌स‌रुन माग‌णी. अरे गिव्ह दॅट विष्णु अ ब्रेक्.\nम‌ला या मान‌स‌पूजा, सुप्र‌भात,, अष्ट‌के, भुज‌ंग‌स्तोत्रे हे प्र‌च‌ंड आव‌ड‌तात्. क‌व‌च‌ही इत‌क‌ं नाही कार‌ण क‌व‌चात देवाला पार कामाला जुंप‌लेले अस‌ते अम‌क‌ं सांभाळ, त‌म‌क्ञाच‌ं र‌क्ष‌ण क‌र‌, मेरे आगे च‌ल, मेरे पीछे च‌ल‌, मेरे उप‌र‌ च‌ल‌, दाएं च‌ल ,,, ,व‌गैरे व‌गैरे.\nयूनळी वर उपलब्ध आहे...\nआगत मुनिगण संस्तुत राम \nहोय‌ पूर्वी तुम्ही सुब्बाल\nहोय‌ पूर्वी तुम्ही सुब्बाल‌क्ष्मींचेच म‌ला वाट‌ते याच नाम‌स्म‌र‌णाचे कौतुक केले होते.\nशिव‌लीलामृताची ७ प्र‌क‌र‌णे वाच‌ली. ब‌ऱ्याच प्र‌क‌र‌णात नैतिक‌तेचा खूप ऊहापोह‌ आहे. मूल्याधारीत , मूल्यात्म‌क आग्र‌ह‌ आहेत्. स्त्री-पुरुषांनी क‌से वागावे यांचे निय‌म‌ आहेत्. क्ष‌ण‌भ‌ंगुर‌ता, मान‌वी व‌ एक‌ंद‌र‌च आयुष्याच्या न‌श्व‌र‌तेव‌र‌ती भाष्य‌ आहे.\nन‌व‌र‌सांनी प‌रिपूर्ण अशी ही पोथी आहे. म‌ग‌ त्यात कारुण्य‍-शांती-वीर‍-बीभ‌त्स‌ सारे र‌स आले.पूतर्वी जेव्हा आताइत‌की विपुल‌ माहीती उप‌ल‌ब्ध न‌व्ह‌ती तेव्हा या ग्र‌ंथाची भुर‌ळ प‌ड‌णे साहाजिक‌ होते. म‌नास गुंत‌वुन ठेव‌ण्याचे, म‌नोर‌ंज‌नाचे साध‌न‌. व‌ ल‌गे हाथो काहीत‌री म्ह‌ण‌जे अध्यात्मिक अॅक‌म्प्लिश‌मेन्ट‌चे स‌माधान‌ही.\nप‌ण आज‌ जेव्हा जालाव‌र अतोनात रोच‌क लेख‌, वाद‌विवाद‌, स‌ंवाद , उहापोह‌,टिका, स‌मीक्षा आदिंचा क‌ल्लोळ अनुभ‌वास येतो. द्न्यानार्ज‌नाच्या बाब‌तीत \"देता किती घेशील दो क‌राने\" अशी अव‌स्था तीन्ही त्रिकाळ अनुभ‌वास येते थोड‌क्यात इत‌के उत्त‌मोत्त‌म‌ साहित्य‌ उप‌ल‌ब्ध आहे तेव्हा कोणी या पोथीक‌डे का व‌ळावे, ती का वाचावि कार‌ण भाषा, अल‌ंकार, उप‌मा यांचे श्रेष्ठ‌त्व‌. म‌नोर‌ंज‌न त‌र‌ आहेच प‌ण स‌ंस्कारांतुन, अग‌दी ज‌री अग‌दी आई-व‌डिल क‌ट्ट‌र‌ नास्तिक‌ अस‌ले त‌री, आस‌पास‌च्या स‌माजातून देव‌भोळेप‌णाचा निर्माण झालेला प‌ग‌डा हे कार‌ण त‌र‌ आहेच प‌ण भाव‌भोळ्या भ‌क्तीतुन म‌नाव‌र च‌ढ‌णारी गुंगी. अध्यात्माला रोज‌च्या जीव‌नातील शॉक अॅब्सॉर्ब‌र्स म्ह‌ट‌ले त‌र‌ वाव‌गे होणार नाही.\nना स‌म‌र्थ‌न‌ ना ख‌ंड‌न‌ क‌र‌ते आहे. मी फ‌क्त मान‌स‌श‌स्त्रिय‌ दृष्टीकोनातून केलेले विश्लेष‌ण मांडाते आहे.\nम‌ला वाट‌णारे आश्च‌र्य‌ असे आहे की इत‌के प्र‌च‌ंड‌ स्तोत्र‌वाङ्मय अनेक‌ भाषांम‌ध्ये आप‌ल्या स‌मोर‌ अस‌तांना कोणाही विद्वानाने ह्याचा ऐतिहासिक‌, सामाजिक‌ अशा दृष्टींनी अभ्यास‌ केलेल‌ नाही. हा प्र‌श्न‌ मी अनेकांना विचार‌ला आहे प‌ण‌ एक‌हि भ‌रीव‌ स‌ंद‌र्भ‌ म‌ला मिळू श‌क‌लेला नाही.\nछान‌ स‌ंग्र‌ह‌, आणि शुद्ध‌लेख‌नाची च‌र्चा प‌ण आव‌ड‌ली.\nस‌ग‌ळीक‌डून‌ हाच‌ प्र‌श्न‌ येतो, की स्त्रोत्र‌ं का म्ह‌णाय‌ची त्यात‌ल्या ध्व‌नींचा म‌नाव‌र काय‌ आणि क‌सा प‌रिणाम‌ होतो त्यात‌ल्या ध्व‌नींचा म‌नाव‌र काय‌ आणि क‌सा प‌रिणाम‌ होतो ह्याव‌र कुठ‌लेच‌ स‌ंशोध‌न‌ साप‌ड‌त‌ नाही. मुलांना केव‌ळ एक श्र‌द्धा म्ह‌णून‌ शिक‌वाय‌ची, त‌र त्यांना त्यातिल‌ एक‌ही श‌ब्द‌ क‌ळ‌त‌ नाही.\nल‌हान‌प‌णी आम‌च्या शेजारांत‌ल्या स‌ग‌ळ्या स्त्रिया मिळून‌ श्रीसूक्त‌, अथ‌र्व‌शीर्षाचे पाठ‌ क‌रीत‌ अस‌त‌. त्या स्व‌रांनी भार‌लेल‌ं वाताव‌र‌ण म‌ला आव‌ड‌त‌ं, आणि उच्चार‌ शुद्ध‌ होतात‌, स्म‌र‌ण‌श‌क्ती वाढ‌ते, इत‌प‌त‌च‌ म‌ला त्याचे म‌ह‌त्त्व‌ स्वानुभ‌वाने माहिती आहे, आणि मान‌स‌शास्त्रीय‌दृष्ट्या\n'ओळ‌खीच्या ध्व‌नींचा' म‌नाव‌र चांग‌ला प‌रिणाम‌ होतो अस‌ं म्ह‌ण‌तात‌. एखादे गाणे स‌त‌त ऐक‌ल्याव‌र पुन्हा क‌धी तेच‌ ऐकू आल‌ं की आन‌ंद‌ होतो, त‌स‌ं.\nहा मंत्र म्हणत्ये मी तुझ्यासाठी\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nबौद्ध लामांच्या \"म‌ंड‌ल‌/रांगोळी\" (https://en.wikipedia.org/wiki/Sand_mandala) तुन एक शिक‌ले, फार‌स‌ं \"for keeps\" च्या मागे लागाय‌च‌ं नाही. (पैसा सोडुन्)\nस‌र्व‌ काही क्ष‌ण‌भ‌ंगुर (transient) आहे.\nतेव्हा स्तोत्रांनी दूर‌गामी प‌रिणाम व्हावा असे वाट‌त‌ नाही. त्या काही क्ष‌णांपुर‌ता म‌न‌ शांत‌ होते - ते पुर‌ते.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/49787", "date_download": "2018-10-15T08:10:19Z", "digest": "sha1:UCRZM56KIQAGFFJDGBJAYLWVDH47MFSX", "length": 35806, "nlines": 122, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : मार्च २०१८ | RTE कायदा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिक्षणाचा अधिकार (RTE) हा कायदा काँग्रेस सरकारने पास केला. हा कायदा संसदेत काहीही विरोध न होता पास झाला. ह्या कायद्याची स्तुती जवळ जवळ सर्वच लोकांनी केली. महाराष्ट्रातील भाजप सरकारसुद्धा हा कायदा अतिशय तडफेने लागू करत आहे आणि BJP सरकारच्या एका समितीने हा कायदा अकरावी-बारावीसाठी सुद्धा लागू करावा, अशी मागणी केली आहे.\nमाझ्या मते मागील ६५ वर्षांत जेवढे कायदे सरकारने पास केले. त्यातील RTE हा कायदा सर्वाधिक धोकादायक असून हा कायदा अतिशय तातडीने रद्दबातल केला पाहिजे. वास्तविक पाहता हा कायदा जेंव्हा मी लोकांना समजावून सांगितला तेंव्हा त्यांचेसुद्धा तेच मत बनले. ह्या कायद्याच्या बाबतीत लोकांमध्ये प्रमुख (गैर) समज आहेत ते मी इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सूज्ञ वाचकांनी आपले मत प्रदर्शन करावे, अशी विनंती आहे.\n- हक्क म्हणजे काय \nशिक्षण ही फार चांगली गोष्ट आहे ह्यांत कुणाचेच दुमत नाही. सर्व मुलांना शिक्षण मिळावे ह्यासाठी सरकारच नाही पण आम्हीसुद्धा हातभार लावतो. आम्ही सर्वानीच आपल्या आयुष्यांत कधी न कधी नि:स्वार्थ भावनेने शाळा, विद्यार्थी किंवा शिक्षक ह्यांना आर्थिक मदत केली आहे.\nपण शिक्षण हा हक्क असू शकतो काय ह्या प्रश्नावर थोडा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. समजा एखाद्या माणसाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. अश्या परिस्थितीमध्ये त्याला जर कुणी मूत्रपिंडाचे दान केले ,तर फार चांगले होईल, असे आम्हा सर्वांनाच वाटते. पण म्हणून \"मूत्रपिंड हा हक्क आहे\" असे आम्ही म्हणू शकतो का ह्या प्रश्नावर थोडा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. समजा एखाद्या माणसाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. अश्या परिस्थितीमध्ये त्याला जर कुणी मूत्रपिंडाचे दान केले ,तर फार चांगले होईल, असे आम्हा सर्वांनाच वाटते. पण म्हणून \"मूत्रपिंड हा हक्क आहे\" असे आम्ही म्हणू शकतो का बहुतेक लोक ह्या प्रश्नाचे उत्तर \"नाही\" असे देतील कारण, मूत्रपिंड दान हा हक्क केला तर सरकारला आणखी कुणाचे मूत्रपिंड जबरदस्तीने काढून त्याला द्यायला भाग पडेल. उद्या कोणी सरकारी माणूस आपल्या २५ वर्षांच्या मुलाचे मूत्रपिंड मागायला आला तर तुम्हाला काय वाटेल \nपण शिक्षण हे इतके टोकाचे उदाहरण नाही. पण तत्व मात्र तेच आहे. शिक्षणाचा अधिकार म्हणजे प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहेच आणि तो अनिवार्यसुद्धा आहे. ह्याचाच अर्थ जेंव्हा सरकार बिहारमधील एखाद्या गरीब मुलाला शाळेत जबरदस्तीने पाठवते तेंव्हा त्याच्या शिक्षणाचा खर्च अंशतः तुमच्या आमच्याकडून वसूल केला जातो.\nबहुतेक वेळा आम्ही कुणा गरीबाच्या शिक्षणाचा खर्च स्वखुशीने देवू. ह्यामुळे सरकारने \"शिक्षण हक्क\" केला तर आम्ही जास्त वाईट वाटून घेत नाही.\nपण कुठलाही नवीन \"हक्क\" केला ह्याचा अर्थ असा होत नाही कि सर्वांना ती वस्तू मिळते . जीवनाचा हक्क घटनेत आहे, पण दिवसाला किती तरी खून होत असतात. एखादा हक्क पण खरोखर रक्षित करू शकतो कि नाही हे त्यावर होणाऱ्या खर्चावर अवलंबून असते.\nशिक्षण हा हक्क केला तरी सरकारकडे तो बजावण्यासाठी पैसा अजिबात नाहीए .त्यामुळे सर्व मुलांना जास्त शिक्षण मिळणे कागदावर सुद्धा अशक्य आहे आणि प्रत्यक्षांत तर अगदीच अशक्य आहे. म्हणून सरकारने हा हक्क बजावण्याची एक वेगळी युक्ती काढली आहे. कर न वाढवता इतर लोकांवर त्याचा खर्च जबरदस्तीने टाकला गेला आहे.\n- शिक्षण म्हणजे काय \nआमच्या तुमच्या मते शिक्षण म्हणजे मुलं शाळेत जावून विषय शिकतात. पण सरकारी कागदांत शिक्षण म्हणजे फारच वेगळी प्रक्रिया आहे.\nसरकारी नियमानुसार शिक्षणाचा हक्कात खालील गोष्टी येतात:\n- प्रत्येक मूल शाळेत जावून शिकले पाहिजे.\n- शाळा म्हणजे काय हे सरकार ठरविते. उद्या एखाद्या आदिवासी भागांत एखाद्या शिक्षकाने शाळा चालविली तर ते बेकायदेशीर कृत्य आहे. जो पर्यंत तो शिक्षक अशी शाळा उभारत नाही जी सरकारी व्याख्येप्रमाणे शाळा नाही.\n- एखादी शाळा, खरोखर शाळा आहे कि नाही ह्याच्या व्याख्येंत अनेक गोष्टी येतात. ह्या राज्य सरकार आपल्या परीने बदलू शकते.\n* शाळेला प्रत्येक मुलामागे अमुकइतकी जमीन असली पाहिजे.\n* शाळेला प्रत्येक शिक्षकामागे अमुकइतकी जमीन असली पाहिजे.\n* प्रत्येक १०० मुलांमागे किमान अमुकइतकी शौचालये पाहिजेत.\n* कुठलीही शाळा जर ह्या व्याख्येत बसत नाही तर ती बेकायदेशीर असून अशी शाळा एक तर सरकार ताब्यांत घेईल किंवा शाळेच्या व्यवस्थापकांना अटक केली जावू शकते.\nमुंबई सारख्या शहरांत जागेची टंचाई आहे पण धारावीतील झोपडपट्टीत शिक्षणाची गरज जास्त आहे. ह्या कायद्याने अनेक समाजसेवक जे रात्री तात्पुरत्या शेडमध्ये गरीब मुलांसाठी शाळा चालवितात ते कायद्याने बेकायदेशीर ठरतात.\nगावांत जागेची विशेष कमतरता नसते, पण त्याचवेळी गरजेइतकी शौचालये वगैरे बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो, अश्या शाळा बेकायदेशीर ठरतात.\nशिक्षणाचा हक्क ह्या कायद्यांतर्गत सर्व हिंदू नागरिकांकडून त्यांच्या स्वतःच्या शाळा त्यांच्या गरजेनुसार चालविण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला आहे. आता शाळा म्हणजे काय आणि शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षण म्हणजे काय हे सरकरी बाबू ठरवतात.\nएखादा शिक्षक निव्वळ विद्यादानाच्या भावनेने गरीब मुलांसाठी कितीही चांगले विद्यादान करत असला तरी त्याच्या तात्पुरत्या शेडमध्ये शौचालय नाही म्हणून त्याची शाळा ही शाळा ठरत नाही आणि त्या मुलांचे ज्ञान हे शिक्षण ठरत नाही. ह्या मुलांना बाहेरून दहावीची परीक्षा देण्याचा हक्क सुद्धा हिरावून घेतला जात आहे.\n- शिक्षणाचा जिझिया कर\nसर्वांत मजेची गोष्ट म्हणजे हे सगळे कायदे फक्त हिंदूना लागू अहेत आणि मी हे अलंकारिक दृष्ट्या बोलत नाही. कायद्यानुसार RTE फक्त हिंदूनी चालविलेल्या खाजगी शाळांना लागू आहे. अश्या शाळा सरकारकडून एकही पैसा घेत नसल्या तरीसुद्धा त्यांना हा कायदा लागू आहे पण सरकारी जमिनीवर किंवा सरकरी अनुदानातून चालणाऱ्या ख्रिस्ती, मुस्लिम किंवा पारसी शाळाना हा कायदा अजिबात लागू नाही.[1]\nसुप्रीम कोर्टाने जेंव्हा ह्या प्रकारचा धार्मिक भेदभाव रद्दबातल ठरविला ( पै विरुद्ध कर्नाटक सरकार ) [2] तेंव्हा सोनिया गांधी ह्यांनी तात्काळ भारतीय घटना बदलून ९३वी घटना दुरुस्ती आणून कोर्टाचा निर्णय रद्द केला. [3]\nपण ह्याला मी जिझिया कर का म्हटले आहे \nRTE कायद्याप्रमाणे प्रत्येक बिगर अल्पसंख्यांक शाळेला २०% - २५% आरक्षण समाजातील गरीब मुलांना फुकट द्यावे लागते. ह्याचाच अर्थ ह्या २५% लोकांचा खर्च इतर ७५% मुलां कडून वसूल केला जातो. त्याची चूक काय तर त्यांनी हिंदू शाळेंत प्रवेश घेतला. फुकट ह्याचा अर्थ विना-प्रवेश शुल्क असा नाही. ह्या मुलांना गणवेश, पुस्तकें इत्यादी पुरविण्याची जबाबदारी सुद्धा शाळेवर (इतर ७५% मुलांवर) असते.\n\"गरीब मुले\" ह्याचा अर्थ खरोखर गरीब मुले असा घेवू नका. इथे सुद्धा वरीलप्रमाणे गरीब आणि गरजू शब्दांची व्याख्या सरकारी लोक करतात. \"गरीब आणि गरजू\" ही व्याख्या बहुतेक राज्यात जात इत्यादी बघून केली जाते.\nसमजा .. टिळक शाळा १०० मध्यमवर्गीय मुलांना दरवर्षी प्रवेश देते. ह्यातील २५% जागा गरीब मुलांना राखीव केल्या तर खरोखर काही फायदा होतो का अजिबात नाही कारण ह्या जागेवर एरवी इतर २५ मध्यमवर्गीय मुलांनी प्रवेश घेतला असता. २५% जागा कमी झाल्याने एक तर ह्या पाल्यांना इतर शाळांत धाव घ्यावी लागेल किंवा व्यवस्थापनाला जास्त पैसे चारून सीट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्यामुळे कायदेशीर आणि बेकायदेशीर फी वाढते आणि २५ मध्यमवर्गीय मुलांना टिळक शाळेतून बाहेर जावे लागते.\nखाजगी शाळा म्हणजे पैसे कमविण्याचे साधन आहे, असे अनेक लोकांना वाटते. पण प्रत्यक्षांत खाजगी शाळा चालविणे सरकारी हस्तक्षेपामुळे अवघड आहे आणि अश्या प्रकारचे कायदे मध्यमवर्गीय लोकांना पैसे चारून मुलांना प्रवेश घ्यायला भाग पडतात आणि चांगल्या शाळांना प्रामाणिकपणे शाळा चालविणे अवघड जाते.\nजेम्स टुली (James Tooley) ह्या ब्रिटीश माणसाने भारतांत खाजगी शाळांवर अभ्यास केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील बहुतेक गरीब पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांत प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात कारण सरकारी शाळा पेक्षा खाजगी शाळांत चांगले शिक्षण मिळते ,हे गरीबातील गरीब व्यक्तीनासुद्धा ठावूक आहे. [४]\nजेम्सने मुंबई, हैदराबाद इत्यादी झोपडपट्टीत जावून खाजगी शाळांचा शोध घेतला. सगळीकडे त्याला अनेक अनधिकृत खाजगी शाळा सापडल्या. कोणी तरी निवृत्त शिक्षक १० रुपये दिवसाला घेवून एका कारखान्यात रात्री मुलांना शिकवत असे. जेम्सने ह्या मुलांच्या पालकांना विचारले कि सरकारी शाळा फुकट शिक्षण देत असताना आपली मुले ह्या असल्या जागेवर का जातात पालकांना ठावूक होते कि सरकारी शाळेंत शिक्षक बहुतेक वेळा येत नाहीत. सरकारी शाळेचे छप्पर गळते किंवा शाळा फारच दूर असते. उलट तो निवृत्त शिक्षक सगळ्यांच्या ओळखीचा असतो आणि १० रुपये मिळाले तरी मुले शाळेंत यावी आणि शिकावी ह्या साठी तो जास्त प्रयत्न करतो.\nRTE कायद्यानुसार ही शाळा बेकायदेशीर आहेच पण समजा शाळेला कसेही करून परवानगी मिळाली तर इतर २५% गरीब विद्यार्थ्यांचा भार ७५% उचलण्यास सांगणे म्हणजे पांगळ्या माणसाच्या खांद्यावर वजन टाकणे होय.\nअल्प संख्यांक शाळांची चांदीच चांदी\nसमजा .. सरकारने कायदा केला कि जी कंपनी मुस्लिम लोक चालवितात त्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही, पण जी कंपनी हिंदू चालवितात त्यांना कर भरावा लागेल आणि २५% अधिभार. ह्यातून काय निष्पन्न होईल बरे \n१०० वर्षानी हिंदूनी चालविलेल्या कंपन्या बंद पडतील आणि सर्व कंपन्यावर फक्त मुस्लिम लोकांची मालमत्ता असेल. (हिंदू मुसलमान हे फक्त उदाहरणासाठी घेतले आहे, तुम्ही वाट्टेल तो क्रायटेरिया लावा )\nRTE कायदा पास झाल्यानंतर सर्व श्रीमंत शाळांनी तात्काळ स्वतःला अल्पसंख्यांक घोषित केले. कुणातरी ख्रिस्ती किंवा मुस्लिम माणसाला अप्लाय बोर्ड वर घेतले कि शाळा अल्प्संख्याकांचा दाखला तेंव्हा प्राप्त करू शकत होती. आता ती प्रक्रिया फार क्लिष्ट झाली आहे.\nसर्व राजकारणी (उदा . अरविंद केजरीवाल ह्यांची मुलगी ) इत्यादी अश्या अल्पसंख्यांक (DPS) शाळामध्ये जातात. आदित्य ठाकरे ह्यांचे शिक्षण बॉम्बे स्कोटिश आणि सेंट झेवियर मध्ये झाले. इथे गरीब मुलांना वगैरे काहीही आरक्षण नाही. धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळा ही सुद्धा अल्पसंख्यांक शाळा आहे. (कशी झाली हे जिज्ञासूनी शोधावे).\nचर्च ज्या शाळा चालविते त्यांना RTE लागू नसल्याने त्यांचा खर्च कमी असतो म्हणून शाळा चालविणे हा त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर धंदा आहे. त्या शिवाय अश्या शाळा आपली फी स्वतः ठरवितात, कुणाला प्रवेश द्यावा हे स्वतः ठरवितात त्यामुळे सर्व श्रीमंत किंवा अतिशय हुशार मुले ह्याच शाळांत जातात. चर्चच्या शाळा श्रीमंत मुलांना जास्त फी लावतात तर गरीब मुलांना परीक्षा मुलाखत वगैरे घेवून फक्त हुशार लोकांनाच प्रवेश देतात.\nआता ३० वर्षांनी काय होईल ही अनेक हुशार मुले IAS वगैरे बनतील. आदित्य ठाकरेसारखी मुले राजकारणी बनतील. काही लोक खूप श्रीमंत होतील. त्यानंतर ती आपल्या शाळांना आर्थिक किंवा इतर मदत करतील. बॉम्बेचे मुंबई करावे म्हणून आम्हा तुम्हाला शिवसैनिक दमदाटी करतील पण बॉम्बे स्कोटिश शाळेला कधी दमदाटी केल्याचे वाचले आहे का \nह्याला Social Capital असे म्हणतात. ज्या संस्था शेकडो वर्षे चालू शकतात त्यांच्यासाठी Social Capital हा फार मोलाचा घटक असतो.\nअरविंद केजरीवाल यांनी तर एक पायरी पुढे जावून सर्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेश प्रक्रियेचा सरकारी ताबा घेतला आहे. दिल्लीमधील एकही हिंदू शाळेला आता आपली मुले निवडण्याचा अधिकार नाही. ह्यामुळे काय होते कि ह्या शाळा राजकारणी, उद्योगपती ह्यांना सीट देवून Social Capital बनवू शकत नाहीत. ५० वर्षांनी जेंव्हा ह्या शाळा काही समारंभ करतील तेंव्हा त्यांच्या माजी विद्यार्थ्यामध्ये श्रीमंत मुलांची संख्या फारच कमी असेल. [5]\nउलट दिल्लीमधील ख्रिस्ती शाळांची चांदी होईल. जवळजवळ सर्वच ख्रिस्ती शाळांनी स्वत:हून सरकरी नोकरांना आरक्षण दिले आहे.\nह्या कायद्याचे परिणाम दूरगामी आहेत. ह्यामुळे हिंदू लोकांना शाळा काढणे आणि चालविणे मुश्किल होत जाईल. उलट अल्पसंख्यांक शाळांना आपला धंदा चालविणे अधिकाधिक सोपे होते जाईल.\nफार मोठा परिणाम गरीब आणि आदिवासीवर होईल. एकल विद्यालय नावाचा एक प्रकार RSS ग्रामीण आणि दुर्गम भागांत चालवते. एक स्वयंसेवक दुर्गम भागांत जावून आदिवासी लोकांना शिक्षण देतो. आता RTE कायद्यानुसार हे बेकायदेशीर कृत्य आहे. पण एखादा ख्रिस्ती पाद्री ह्या भागांत जावून आपली शाळा चालवतो तर त्याला मात्र तो पूर्ण अधिकार आहे.\nख्रिस्ती शाळांत वाट्टेल ते नियम बनवले जावू शकतात. उदा मेहंदी, कुंकू, केसातील फुले इत्यादी वर बंदी[६]. ख्रिस्ती प्रार्थना जबरदस्तीने लादली जावू शकते. प्रार्थनेची जबरदस्ती नाही केली तरी बहुतेक शिक्षक ख्रिस्ती असल्याने ते वाट्टेल ते संस्कार आपल्या विद्यार्थ्यांना देवू शकतात.\nमोदी सरकारच्या कमिटीने RTE हा फार चांगला कायदा असून तो अकरावी बारावीला लागू करावा, अशी मागणी केली आहे. पुढे जावून हा कायदा, मेडिकल, अभियांत्रिकी इत्यादीनासुद्धा लागू होईल ह्यांत शंका नाही. [8]\nतथाकथित हिंदू पुढाऱ्यांचा षंढपणा आणि काही आकडे\nRTE आणि ९३वी घटना दुरुस्तीला भाजप किंवा इतर पक्षांकडून विशेष विरोध झाला नाही. JDU ने विश्वास घात करून ह्या मुद्यावर कॉंग्रेसला साथ दिली. कॉंग्रेसच्या वतीने योगेंद्र यादव (केजरीवालवाले) ह्यांनी RTE निर्माण करण्यात विशेष भाग घेतला होता.\nमहाराष्ट्रातील भाजप सरकारने हा कायदा लागू करण्यात विशेष उत्सुकता दाखविली आहे. नागपूरमध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकाने RTE कायद्यानुसार अनेक शाळांवर बडगा उचलला आहे.[७] लक्षांत घ्या कि नागपूर हे हिंदुत्ववादी RSS चा बालेकिल्ला मानला जातो.\nRTE च्या पहिल्या ५ वर्षांत १ लक्ष शाळांना बंद पडण्याची नोटीस पाठविण्यात आलेली आहे. ह्यातील सर्वाधिक शाळा हरियाना आणि आंध्र प्रदेश मधील आहेत. किती शाळा स्वतःहून बंद झाल्या ह्याला गणती नाही. [9]\nकायदा नेहमीच सर्वाना समानपणे लागू असला पाहिजे. वाईट कायदा जो सर्वाना लागू असतो तो वाईट कायदा असतो पण जो कायदा सर्वांना समान लागू नसतो त्याला कायदा म्हणताच येत नाही.\nशिक्षणा सारख्या महत्वाच्या क्षेत्रांत नागरिकांना त्यांना हव्या त्या प्रकारच्या शाळा काढण्याचा अधिकार असला पाहिजे आणि मुलांच्या शिक्षणा बाबत निर्णय घेण्याचा अधिकार पालकांचा असला पाहिजे. फक्त हिंदू नागरिकांना तो अधिकार नाकारणे म्हणजे प्रचंड अन्याय कारक गोष्ट असून सर्व व्यक्ती ज्यांना आपला भारत देश समृद्ध आणि सहिष्णू बनवायचा आहे अश्या लोकांनी ह्या कायद्याचा विरोध करणे आवश्यक आहे.\nआज कोचिंग क्लासेसची कसलीही कमतरता नाही कारण ह्या क्लासेसवर सरकारी नियंत्रण शाळांच्या तुलनेत शून्य आहे. उलट कोचिंगवाले खूप चांगली सेवा देत असल्याने हजारो मुले लाखों रुपये कसलीही बळजबरी नसताना स्वखुशीने खर्च करतात.\nह्याच न्यायाने, ज्या शाळांना स्वायत्तता असेल त्या शाळा वर्षागणिक जास्त चांगल्या बनत जातील, चांगले विद्यार्थी मिळवत जातील आणि ज्या शाळांना स्वातंत्र्य नसेल त्या शाळा मागे पडत जातील.\nआरंभ : मार्च २०१८\nवर्ष १, अंक 3\nभारतीय शिक्षण व्यवस्था : एक दुर्दैव\nशिक्षणाची पायमल्ली कोण थांबवणार..\nलिंगायत समाज हिंदू धर्मा पासून वेगळा होऊ इच्छितो. पण का \nअर्थक्षेत्र भाग 3: निर्देशांक\nमाध्यमांतर सीरिज भाग २\nफार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी... भाग ३\nसंस्कार + सुसंस्कृतपणा = शिक्षण\nबीट पराठा (एक पौष्टिक आहार)\nसिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे\nनजर दूर जाते, तिथे कुणीच नसते\nतुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली\nपवित्र आचार - विचाराने जीवनाचे कल्याण करणारे 'ज्ञानभास्कर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AA%E0%A5%AF", "date_download": "2018-10-15T09:17:10Z", "digest": "sha1:LMZB5UFWHHIBZOQYPHG6SZPFDG7OVSZZ", "length": 5692, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३४९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३२० चे - १३३० चे - १३४० चे - १३५० चे - १३६० चे\nवर्षे: १३४६ - १३४७ - १३४८ - १३४९ - १३५० - १३५१ - १३५२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ९ - प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले.\nमार्च २१ - एरफर्ट, जर्मनी येथे दंगलीत ३,००० ज्यूंची कत्तल.\nइ.स.च्या १३४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5631", "date_download": "2018-10-15T08:41:52Z", "digest": "sha1:LC7JYCXAQURHFJIJME6TM4BEUNC7PEIG", "length": 37543, "nlines": 144, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण - चार्ल्स कोरिया | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण - चार्ल्स कोरिया\nसूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण\nभाषांतरकाराचे दोन शब्द -\nविख्यात वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांच्या 'A place in the shade' या पुस्तकातल्या 'A place in the sun' या लेखातून हा उतारा घेतला आहे. या पुस्तकात कोरियांनी वास्तुकलेतल्या आणि नागर समस्यांवर भाष्य केलं आहे. आपले अधिवास हे नेहेमीच 'पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक मूल्यं दर्शवणारे असावेत' याकडे ते वास्तुकलेचं मूलभूत मूल्य म्हणून बघतात. आणि यासाठी आपलं आपल्या वास्तूशी, आजूबाजूच्या परिसराशी आणि वातावरणाशी असलेलं नातं समजून घेणं हीच नव-वास्तुकलेची संकल्पना आहे अशी त्यांची भूमिका आहे. 'आपण आणि वास्तुरचना यामधलं नातं' या विषयाशी संलग्न असलेला उताऱ्यातला वेचक भाग भाषांतरासाठी निवडला आहे.\nथॉमस क्युबिट लेक्चर, रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स, लंडन (१९८५)\nब्रिटनपासून खूप दूर असणाऱ्या एका जगातल्या स्थापत्याविषयी मी आज बोलणार आहे. जिथल्या कित्येक गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत असं हे जग म्हणजे भारत. ऋतुमान, उर्जेची संसाधनं, सामाजिक चालीरीती किंवा सांस्कृतिक मूल्यं अशा सर्व बाबींत भारत इथल्याहून वेगळा आहे. म्हणूनच मी माझ्या व्याख्यानाचं शीर्षक 'A place in the sun' असं ठेवलं आहे. [...] तर त्या शीर्षकाचा आधार घेत आपण एका क्षणात या गोठवणाऱ्या युरोपीय हवामानातून बाहेर पडू आणि जिथे मंद आणि उबदार वारे वाहातात अशा वेगळ्याच वातावरणाच्या आणि आपली मन:स्थिती बदलून टाकणाऱ्या त्या अत्यंत दूरच्या प्रदेशात जाऊ.\nहा कल्पनाविलास आपण जर करू शकलो, तर आपण घालतो ते कपडे, आपण बसलो आहोत ती खोली - किंवा अगदी आपली इथे बसण्याची पद्धतदेखील - अशा आपल्या आजूबाजूच्या कित्येक गोष्टींकडे आपण नव्या दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात करू शकू असं मला वाटतं. बांधीव रूपाकारांकडे (built-form) पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात आणि बांधीव रूपाकारविषयक आपल्या गरजांमध्ये हवामानामुळे मूलभूत बदल घडतात. उत्तरेकडच्या प्रदेशांमध्ये थंडी तीव्र असते. त्यामुळे तापमानरोधक आणि हवामानरोधक बंद पेटीच्या रचनानिकषांच्या मर्यादांमध्येच तिथल्या वास्तुविशारदाला सीमित राहावं लागतं. आपण एकतर या बंदिस्त पेटीच्या आत असतो किंवा बाहेर असतो. यांपैकी एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्यासाठी दर्शनी दरवाजाची टणक आणि सुस्पष्ट अशी मर्यादा पार करावी लागते. 'आत' आणि 'बाहेर' या एका निखालस द्वैतातल्या परस्परविरोधी बाजू होतात. (वास्तुविशारद मीस व्हॅन डर रोह याचं वर्णन एका सुस्पष्ट समीकरणाद्वारे करतात : खुल्या अवकाशरूपी सागरात ठेवलेली स्टील आणि काचेची पेटी)\nलाल किल्ल्याची अंतर्गत रचना दर्शवणारी आकृती\nफत्तेपूर सिक्रीचा आतला भाग\nउबदार हवामानात बांधीव रूपाकारांचे जे गुंतागुंतीचे अवतार पाहायला मिळतात त्यांच्याशी याची तुलना करूयात. बंद पेटी आणि आकाशाखालची खुली जागा ह्या दोन टोकांच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारांची आणि (बाह्य वातावरणापासून) कमीअधिक बचावाच्या विविध स्तरांची एक लांबलचक श्रेणी आहे. बंद पेटीतून बाहेर आल्यावर आपण व्हरांड्यात पोहोचतो; तिथून अंगणात जातो आणि नंतर झाडाखाली आणि मग त्या पलीकडे बांबूच्या मांडवाला (Pergola) वेलींनी आच्छादलेल्या गच्चीवर, नंतर कदाचित परत एका खोलीमध्ये आणि मग सज्जावर, वगैरे. या विविध विभागांमधल्या सीमारेषा औपचारिक किंवा काटेकोरपणे आखलेल्या नसून त्या साध्या आणि धूसर असतात. छायाप्रकाशातले छोटेछोटे फरक, किंवा वातावरणातले सूक्ष्म बदल अशा माध्यमांतून आपल्या संवेदनांना त्यांची जाणीव होते.\nकोरड्या, उष्ण, वाळवंटी भागासाठी बनवल्या गेलेल्या खिडक्या\nही बहुविधता आणि ही संदिग्धता उष्ण हवामानातल्या बांधीव रूपाकारांची सारभूत वैशिष्ट्यं आहेत असं मी मानतो. अभिजात युरोपीय वास्तुकला ग्रीक बेटांमधून बाहेर पडून आधी वर रोममध्ये, मग 'हाय रनेसांस'मधून अखेर थ्रेडनीडल स्ट्रीटवरच्या बँकांमध्ये विसावली, तेव्हा या प्रवासात ती नेमकं हेच वैशिष्ट्य गमावून बसली. इतकंच नव्हे, तर भारतामधल्या आमच्यासारख्यांसाठी ही अवकाशीय बहुविधता समजून घेणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे कारण तीच आमच्यासमोरच्या अनेक प्रश्नांवर गुरुकिल्ली आहे असं मी मानतो. आज आपण यातल्या तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूयात. पहिला मुद्दा बांधीव रूपाकारांशी आपलं नातं यासंबंधी आहे. दुसरा मुद्दा उर्जेचा अतिरिक्त वापर न करणाऱ्या इमारतींची (https://en.wikipedia.org/wiki/Zero-energy_building) वास्तुरचना आणि तिसरा म्हणजे नागर भागातल्या गरिबांसाठी गृहनिर्मिती. [...] जवळपास गेली तीन दशकं एक वास्तुविशारद आणि नियोजक म्हणून काम केल्यावर मागे वळून बघताना असं जाणवतं, की वरवर पाहता वेगवेगळ्या भासणाऱ्या ह्या तीन मुद्द्यांना मी माझ्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेवलंय. या सर्वेक्षणात मी त्यांचं परस्परांशी असलेलं नातं विशद करण्याचा प्रयत्न करेन आणि एका चौथ्या मुद्द्याच्या संदर्भचौकटीत त्यांना उभं करेन. भारतासाठी (खरं तर सर्वच विकसनशील राष्ट्रांसाठी) अत्यंत निर्णायक असलेला हा चौथा मुद्दा म्हणजे परिवर्तनाचं स्वरूप.\nसुरुवातीला आपण पहिला मुद्दा विचारात घेऊया - बांधीव रूपाकारांशी आपलं नातं. थोडक्यात सांगायचं झालं तर उबदार हवामानातलं जगणं थंड हवामानाच्या तुलनेनं खूप अधिक व्यापक नैसर्गिक परिस्थितीमध्ये घडत असतं. खोली, व्हरांडा, गच्ची आणि अंगण अशा अनेक पायऱ्यांची ही श्रेणी आहे. विशेष म्हणजे एकमेकांलगत असलेल्या ह्या पायऱ्यांदरम्यानच्या सीमा इतक्या धूसर आणि ऐसपैस आहेत की एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर अगदी सहजपणे जाता येतं.\nअशा परिस्थितीत लोकांचा वास्तुकलेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. वर्षभरातल्या त्यांच्या बऱ्याचशा कृतींसाठी 'बंद पेटी' हा एकमेव पर्याय नाही आणि तो सर्वोत्तमही नाही हे लोकांच्या लक्षात येतं. व्यवहाराच्या पातळीवर, उपयुक्ततेच्या पातळीवर आणि आध्यात्मिक पातळीवरही ह्याचे खोलवर परिणाम होतात. उदाहरणार्थ, शाळेची छोटीशी लाल इमारत हे उत्तर अमेरिकेत शाळेचं प्रतीक असतं; भारतात (आणि जवळपास संपूर्ण आशिया खंडात) मात्र वृक्षाखाली बसलेला गुरु हे पूर्वापार शाळेचं प्रतीक राहिलेलं आहे. बुद्ध आणि पिंपळाचं झाड ह्या प्रतिमा फक्त सांस्कृतिक संचिताची आठवण करून देणाऱ्या किंवा ज्ञानप्रबोधनाला पूरक नाहीत, तर (प्रत्यक्षात) कोंदट, जुनाट बंद पेटीत बसण्यापेक्षा झाडाखाली बसणं (आरामशीरपणाच्या दृष्टीनं) खूप जास्त शहाणपणाचंसुद्धा आहे. वरवर पाहता असं वाटू शकतं की वऱ्हांडा, लतामंडप इत्यादी प्रकारचे खुल्या जागांचे पर्यायी वापर म्हणजे टिकाऊ बांधकामासाठी स्वस्त आणि मनमानी पर्याय आहेत. खरं तर, वर्षातल्या विशिष्ट काळात आणि दिवसाच्या विशिष्ट प्रहरांत काही कृतींसाठी ते वातावरण अत्यंत साजेसं आणि प्रसन्न ठरतं.\nअर्थात, वास्तुरचनाशास्त्रानुसार इष्ट काय आणि मर्म कशात आहे ह्याबद्दलचा आपला दृष्टिकोनच ह्यामुळे बदलून जातो. आपण जर थंड हवामानात राहात असलो आणि सतत बंदिस्त पेट्या (किंवा त्यांच्या कमीअधिक फरकांच्या आवृत्त्या) बांधण्यात मग्न असलो, तर आपण त्या पेट्यांच्या साच्यांनी आणि त्यांच्या रचनातत्त्वांनी झपाटून जातो. वर्तमानपत्रांतली आणि नियतकालिकांमधली वास्तुकलेची छायाचित्रं ह्या झपाटण्याला बळकटीच देतात कारण छापील प्रतिमा द्विमितीय साच्यांनाच नाट्यमय उठाव देतात, पण भवतालातल्या हवेची अनुभूती देण्याची क्षमता मात्र त्यांच्यात नसते.\nही खरोखरच मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरून आल्यावर किंवा वाळवंट पार करून आल्यावर जेव्हा आपण अंगण असणाऱ्या घरात प्रवेशतो, तेव्हा तो अनुभव निव्वळ सुंदरशा छायाचित्रात बंदिस्त करण्याजोगा नसतो, तर खूप पलीकडचा असतो. अशा वेळी अचानक आपल्या मनात काही प्रतिसाद उमटतात. जीवसृष्टीनं ह्या पृथ्वीतलावर हजारो पिढ्या घालवल्यानंतरच्या संस्कारांतून ते प्रतिसाद येतात. किंवा, कदाचित ते प्रतिसाद एखाद्या आदिम निसर्गदृश्याच्या किंवा हरपलेल्या नंदनवनाच्या अर्धविस्मृत आठवणी असतील. ते काहीही असो, वास्तुरचनेच्या विविध श्रेणींपैकी खुल्या आभाळाखालच्या रचनांकडे आपण जेव्हा येऊ लागतो तेव्हा आपल्या जाणिवांवर त्याचा फार मोठा प्रभाव पडतो.\nआणि म्हणूनच युरोपमध्ये वास्तुकलेचं उगमस्थान हे नेहेमीच भूमध्य समुद्राच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये राहिलं आहे. तिथल्या स्तंभमालिका म्हणजे निव्वळ मागचे बांधीव रूपाकार नजरेला खुले करणारी बोजड कळ नसते. तिथे तुम्ही दिवसभर रेंगाळू शकता. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातली मदुराई, तंजावर किंवा श्री रंगम इथल्या भव्य मंदिरांची अनुभूती केवळ गोपुरांचे आणि श्रद्धास्थळांचे समूह म्हणून घ्यायची नसते. त्या रूपाकारांच्या दरम्यानच्या पवित्र अवकाशातून विधिवत करायची मार्गक्रमणा (यात्रा) त्यातून सूचित केलेली असते. खरंतर खुल्या आभाळाखालच्या अशा मार्गक्रमणांना मोठ्या पातळीवर धार्मिक आणि प्रतीकात्मक महत्त्व आहे. पृथ्वीवरच्या उबदार हवामान असणाऱ्या सर्व प्रदेशांमध्ये हे आढळतं - मॅक्सिकोमधल्या सूर्य मंदिरांमध्ये पिरॅमिड्स आणि (सर्वात महत्वाचं म्हणजे) त्यांच्या दरम्यान असणाऱ्या धर्मविधींसाठीच्या खुल्या जागा आढळतात; तर बालीच्या मंदिरांमध्ये ही विधिवत मार्गक्रमणं डोंगरांवर चढत जाणाऱ्या वाटांमधून आणि धारदार कडांच्या दरवाज्यांमधून जातात.\nखुल्या आभाळाखालच्या अशा मार्गक्रमणांना आणि ते करताना मनात उत्पन्न होणाऱ्या गूढानुभूतींना आशियाई धार्मिक विधींमध्ये नेहेमीच महत्त्व दिलं गेलंय. म्हणजे, युरोपातली कथीड्रल्स 'बंद पेटी' प्रारूपाचे वेगवेगळे आविष्कार आहेत; तर दिल्लीतल्या आणि लाहोरमधल्या मशिदी या श्रेणीव्यवस्थेमध्ये अगदी दुसऱ्या टोकाला आहेत. कारण, त्यांचा परिसर मुख्यत्वे खुल्या अवकाशानं व्यापलेला आहे आणि त्यांतलं बांधीव रूपाकारांचं प्रमाण आपल्याला एका वास्तूच्या 'आत' असण्याची अनुभूती यावी इतपतच असतं. त्यातलं रचनाकौशल्य खरोखर अगदी तलम असतं.\nहे केवळ मंदिर-मशिदींपुरतं मर्यादित नाही. अगदी निधर्मी रूपाकारांतही त्याची उदाहरणं आढळतात. आपण ज्या मुद्द्यांविषयी इथे चर्चा करतो आहोत त्यांच्यासाठी अगदी नमुनेदाखल वास्तू म्हणून फत्तेपूर-सिक्रीकडे निर्देश करता येईल. इतकंच नाही, तर अगदी घरगुती पातळीवरच्या वास्तुरचनेतही अशी अनुभूती येते. तुमच्यापैकी कुणी उबदार हवामानात राहिला असाल, तर सकाळी सकाळी हिरवळीवर किंवा व्हरांड्यात उघड्यावर काही काळ बसल्यानंतर वातानुकूलित पेटीत परत आत जाण्याची कल्पनादेखील कशी घुसमटून टाकणारी वाटू शकते याची अनुभूती तुम्हाला कदाचित आली असेल.\nअथेन्समधलं अॅक्रोपोलिस हे कदाचित सर्वांच्याच परिचयाचं उदाहरण असेल. विविध पातळ्यांवरच्या ज्या संवेदनांची अनुभूती तिथे मिळते ती अद्भुत आणि हेलावून टाकणारी असते. उदाहरणार्थ, आपल्या त्वचेवर जाणवणाऱ्या हवेच्या मंद झुळकांच्या स्पर्शसंवेद्य अनुभूतीही तिथे मिळतात; आणि जसजसं आपण खुल्या अवकाशात वर चढू लागतो तसतशा काही अधिभौतिक संवेदनांचीही आपण अनुभूती घेतो.) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण जसजसे उत्तरेकडे जातो, तसतशा ह्या अनुभूती विरून जातात. उदाहरणार्थ, पॅरिसमध्ये कोरब्यूझिएनं वास्तुरचना केलेल्या 'आर्मे द्यू साल्यू' (चित्र इथे) इमारतीमध्येदेखील पायवाट आहे; मात्र, थंड हवामानामुळे झपाझप पळत किंवा उड्या मारतच ती पार करावी लागते.\nथोडक्यात सांगायचं, तर तिथीनुसार साजरे करायचे सणवार वर्षभरात वाटेल तेव्हा जसे साजरे करता येत नाहीत तद्वत अॅक्रोपोलिसदेखील वाटेल तिथे उभं करता येत नाही.\nचार्ल्स कोरिया यांच्या कामावर अरुण खोपकर यांनी केलेला माहितीपट 'व्हॉल्यूम झीरो' या दुव्यावर पाहता येईल.\nराजस्थानातले वाडे ,हवेल्या पाहिल्यावर समजू शकते इथे लोक राहात होते. मुसलमान,मोगल सत्ता एवढी प्रबळ असतानाही त्यांची कमानीवाले बांधकाम पाहून वाटत नाही तिथे राहात असावेत . खोल्या अशा नाहितच.बय्राचशा कबरीच आपण पाहतो पण वाडे कुठे आहेत मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय त्यांच्या घरांची रचना कशी होती\n>> पण वाडे कुठे आहेत मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय त्यांच्या घरांची रचना कशी होती\nखरं तर अजूनही दिल्लीच्या जुन्या भागात आणि उत्तरेत इतरत्रही कोरियांनी वर्णन केलेल्यासारख्या हवेल्या पाहायला मिळतात. दर्शनी दरवाजा म्हणजे एक भलंमोठं गेट असतं. त्यातून आत शिरल्यावर अंगण, कारंजं, बाग वगैरे लागते. तिथून मग व्हरांडा असलेलं बैठं घर किंवा सज्जे असलेलं बहुमजली घर असतं. आत पुन्हा एका आभाळाला खुल्या चौकोनाभोवती घरातल्या खोल्या रचलेल्या असतात. त्या चौकोनातही छोटंसं चाफ्याचं झाड किंवा छोटंसं कारंजं वगैरे. शिवाय दोन खोल्यांना जोडणारा भाग गच्चीसारखा खुला आणि त्यावर लतामंडप वगैरे असतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही खोलीत असाल तरी तुम्हाला एका बाजूला अंगण झाडं वगैरे दिसतात; तर दुसर्‍या बाजूनं मधला चौकोन दिसतो; शिवाय एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातानादेखील तुम्ही आभाळाखालून जाता. कमीअधिक फरकाची अशी रचना अगदी महाराष्ट्रापासून स्पेनपर्यंत पसरलेली दिसते.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n वेगळीच दृष्टी देणारा फार\n वेगळीच दृष्टी देणारा फार सुंदर लेख आहे हा. खूप एन्जॉय केला. मी पहील्यांदा वास्तुरचनेवरील लेख वाचला.\nतर त्या शीर्षकाचा आधार घेत आपण एका क्षणात या गोठवणाऱ्या युरोपीय हवामानातून बाहेर पडू आणि जिथे मंद आणि उबदार वारे वाहातात अशा वेगळ्याच वातावरणाच्या आणि आपली मन:स्थिती बदलून टाकणाऱ्या त्या अत्यंत दूरच्या प्रदेशात जाऊ.\nभारताचे हे हवामान मी फार मिस करते.\nसज्जा हा अतिव सुंदर शब्द किती दिवसांनी ऐकला.\nत्या घराला चौक असलेलं घर\nत्या घराला चौक असलेलं घर म्हणतात ते उप्र,बिहारमध्ये पुर्वी होतं. कधीतरी केरळच्या बेकरलाही आणा.\nकोकणातलं पारंपरिक घर असतं त्यातल्या माडीवरच्या भागाचा वापर करताना फारच कमी ठिकाणी दिसून आलं.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/saptrang-article-shrimant-mane-93947", "date_download": "2018-10-15T09:07:44Z", "digest": "sha1:IH5DFY7BKDICTW47ZDXZD4T5OPNHLOVP", "length": 22498, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "saptrang article shrimant mane ‘सुरभि’ का खयाल अच्छा हैं लेकिन... | eSakal", "raw_content": "\n‘सुरभि’ का खयाल अच्छा हैं लेकिन...\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nविज्ञान-तंत्रज्ञानाच्या आविष्काराचा रोज नवा अनुभव देणाऱ्या एकविसाव्या शतकातली शिकली-सवरलेली माणसं उलट्या दिशेनं, इतिहासाकडं, मध्ययुगाकडं निघाल्याचं आपण पाहतो आहोत. धर्म-जातींचे समूह ऐतिहासिक व्यक्‍ती अन्‌ घटनांना अस्मितेच्या नावाखाली पुन्हा वर्तमानात प्रस्थापित करू पाहताहेत.\nविज्ञान-तंत्रज्ञानाच्या आविष्काराचा रोज नवा अनुभव देणाऱ्या एकविसाव्या शतकातली शिकली-सवरलेली माणसं उलट्या दिशेनं, इतिहासाकडं, मध्ययुगाकडं निघाल्याचं आपण पाहतो आहोत. धर्म-जातींचे समूह ऐतिहासिक व्यक्‍ती अन्‌ घटनांना अस्मितेच्या नावाखाली पुन्हा वर्तमानात प्रस्थापित करू पाहताहेत.\nभारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातल्या सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक, गेल्या सहस्रकाच्या अखेरच्या दशकातला ‘सुरभि’ आता पुन्हा छोट्या पडद्यावर आला, तर तितकाच लोकप्रिय होईल काय सिद्धार्थ काक यांच्याबरोबर ती मालिका सादर करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं परवा एका मुलाखतीत या प्रश्‍नाला थोडं नकारार्थी उत्तर दिलं. वर्षभराचा अपवाद वगळला, तर १९९० ते २००१ अशी जवळपास बारा वर्षे दर रविवारी दूरदर्शनवर सिद्धार्थ-रेणुकांच्या ‘सुरभि’ची लोक चातकासारखी वाट पाहायचे.\nहवी ती माहिती मिळवायला ‘गुगलबाबा’ अस्तित्वात नव्हता त्या वेळी नृत्य-संगीत, शिल्प, अद्‌भुत माणसं, चालीरीती, रूढी-परंपरा, पर्यटनस्थळं, असं बरंच काही त्यात असायचं. नैसर्गिक, सांस्कृतिक वगैरे सगळ्या प्रकारची विविधता टिपण्यासाठी सुनील शानभाग व त्यांचे सहकारी देशाच्या कानाकोपऱ्यांत फिरायचे, प्रचंड संशोधन करायचे.\nरेणुकांचा युक्‍तिवाद असा, ‘सुरभि’सारखं बरंच काही सध्या ‘यूट्यूब’वर असलं, तरी आपला समाज आता निखळ मनोरंजनाकडं वळलाय. सांस्कृतिक विविधता, वैशिष्ट्यपूर्ण लोक, स्थळं, नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आश्‍चर्य वगैरेंऐवजी सर्वसामान्य माणसांच्या साध्या साध्या गोष्टी, त्यांच्या सुख-दुःखात प्रेक्षक स्वत:ला अनुभवतात अन्‌ महत्त्वाचं म्हणजे परंपरा व इतिहासाशी आता लोकांना फारसं देणं-घेणं नाही.\nगालिबच्या शायरीत सांगायचं तर रेणुका शहाणेंचा हा तर्क ‘दिल बहलाने के लिए अच्छा है’; बाकी वास्तव खूप वेगळं आहे अन्‌ आपण रोज अनुभवतोय. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आविष्काराचा रोज नवा अनुभव देणाऱ्या एकविसाव्या शतकातली शिकली-सवरलेली माणसं उलट्या दिशेनं, इतिहासाकडं, मध्ययुगाकडं निघाल्याचं पाहतो आहोत. धर्म-जातींचे समूह ऐतिहासिक व्यक्‍ती अन्‌ घटनांना अस्मितेच्या नावाखाली पुन्हा वर्तमानात प्रस्थापित करू पाहताहेत. परवाच्या कोरेगाव भीमा इथे उद्‌भवलेला वाद असाच होता किंवा ‘पद्मावत’ सिनेमाचंच उदाहरण पाहा. आपल्या शीलाचं रक्षण करताना जोहारला सामोरं गेलेली चित्तौडगडची इतिहासप्रसिद्ध महाराणी पद्मावतीवर बेतलेला, देशव्यापी वादाचं कारण ठरलेला ‘पद्मावत’ सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होऊ घातलाय. सेन्सॉर बोर्डानं त्याचं नाव ‘पद्मावती’ऐवजी ‘पद्मावत’ केल्यानंतर, अनेक दुरुस्त्या सुचविल्यानंतर व महत्त्वाचं म्हणजे, सर्वोच्च न्यायालयानं प्रदर्शनाला संमती दिल्यानंतरही ‘करणी सेने’सारख्या संघटना मागं हटायला तयार नाहीत. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा खुळखुळा झालाय. थेट सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देऊ पाहणाऱ्यांना सरकारचा अजिबात धाक नाही. किंबहुना सत्तेतली माणसंच त्यांना बळ देताना दिसताहेत. राजस्थान, हरियाना, मध्य प्रदेशातली राज्य सरकारं चित्रपटावर बंदीसाठी ठाम आहेत. त्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेली आहेत. सेन्सॉर बोर्डानं सुचविलेल्या दुरुस्तीनुसार निर्माता संजय लीला भन्साळी यांनी त्या सिनेमातल्या ‘घूमर’ गाण्यात राजस्थानी नृत्य करणाऱ्या दीपिका पदुकोणची कंबर अन्‌ पोट आता झाकलंय. त्यासाठी व्हिडिओमध्ये हवे ते बदल करू शकणाऱ्या ‘व्हीएफएक्‍स’ तंत्राला धन्यवाद तरीही ‘बंद’ची हाक, इशारे, धमक्‍या सुरूच आहेत. या सगळ्या इपिसोडवर लेखिका भावना अरोरा यांचं ट्विट मार्मिक आहे. त्यांनी म्हटलंय, ‘‘दीपिकाज मिडरिफ हॅज मोअर\nपोटेन्शिअल टू डिस्ट्रॉय अस दॅन पाकिस्तान्स ॲम्युनिशन ऑन अ होल.’’\nफक्‍त जातीचे, इतिहासाचे वृथा अभिमान बाळगणारेच भरकटलेत असं नाही. राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी न्यूटनच्या एक हजार वर्षे आधी दुसऱ्या ब्रह्मगुप्ताने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडल्याचा दावा केलाय, तर विज्ञानाची पदवी घेतलेले, वरिष्ठ पोलिस अधिकारी पदावर सेवा केलेले अन्‌ अचानक मुंबईच्या आयुक्‍तपदावरून थेट संसदेत पोचलेले डॉ. सत्यपालसिंह यांनी तर थेट विज्ञानालाच आव्हान दिलंय. केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री असलेल्या सत्यपालांनी चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवाद मोडीत काढलाय. भारतीय राज्यघटनेनं सांगितलेल्या विज्ञानवादाच्या पुरस्काराची जबाबदारी सिंह विसरलेत काय ते औरंगाबादेत म्हणाले, की डार्विनच्या मांडणीनुसार माणसाची उत्क्रांती माकडापासून झाल्याचं कुणी पाहिलेलं नसल्यानं ते अजिबात सत्य नाही, तेव्हा ते शाळा-कॉलेजमध्ये शिकवायची गरज नाही. डॉ. सिंह असं म्हणणारे पहिले नाहीत. त्यांच्या विधानामुळे वैज्ञानिक व विज्ञानवादी मंडळींना संताप येणे स्वाभाविक आहे. कारण परमेश्‍वरानं त्याची लेकरं थेट, कोणत्याही विज्ञानाशिवाय निर्माण केली, असंच सगळी धर्मशास्त्रं सांगतात. हिंदू धर्मशास्त्रात तर ब्रह्माच्या कोणत्या अवयवापासून कोणता वर्ण निर्माण झाला, याची मनोरंजक वर्णनं आहेत.\nएकमेकांची डोकी फोडायला कारणीभूत असलेली जातिव्यवस्था त्यातूनच निर्माण झाली. विज्ञानाविरोधातल्या वादाला कोणताही धर्म अपवाद नाही.\nगेल्या सप्टेंबरमध्ये तुर्कस्तान सरकारने डार्विन व त्याच्या उत्क्रांतिवादाचे धडे शालेय शिक्षणातून वगळले. ‘शाळेतली मुलं उत्क्रांतिवाद शिकण्याएवढी मोठी झालेली नाहीत’ असं कारण त्या निर्णयासाठी दिलं गेलं. विशेष म्हणजे, ज्या इंग्लंडमध्ये १८५९मध्ये चार्ल्स डार्विन व आल्फ्रेड रसेल वॅलेस यांनी ‘द ओरिजिन ऑफ स्पेसीज’मध्ये हा उत्क्रांतीचा सिद्धांत समोर आणला, तेव्हाच तिथल्या, तसेच युरोप-अमेरिकेतल्या चर्चना तो मान्य नव्हता. ॲडमच्या पृथ्वीतलावर अवतरण्याच्या ईश्‍वरी कृत्याची मांडणी त्या विरोधात होत होती. त्या सगळ्या धर्मवेत्त्यांना उत्क्रांतिवाद मान्य होण्यासाठी जवळपास शंभर वर्षे जावी लागली. तेवढा कालावधी डॉ. सत्यपालसिंह यांनाही आवश्‍यक आहेच ना\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/modern-plumber-panhala-123998", "date_download": "2018-10-15T09:27:49Z", "digest": "sha1:HVHGXPECBMKROFSIOHYYXX35KKERAZGZ", "length": 15363, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "modern plumber in panhala पन्‍हाळा येथे घडणार आधुनिक प्लम्बर | eSakal", "raw_content": "\nपन्‍हाळा येथे घडणार आधुनिक प्लम्बर\nशनिवार, 16 जून 2018\nकोल्हापूर - पन्हाळा म्हणजे ऐतिहासिक किल्ला, थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटन. अशा ओळखीला आता पन्हाळा म्हणजे आधुनिक प्लम्बिंग कारागिरांचे देशातील एकमेव केंद्र अशी वेगळी जोड मिळणार आहे. प्लम्बिंग क्षेत्रातील प्रख्यात जग्वार कंपनीच्या सहकार्याने पन्हाळा वाघबीळ येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) आधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. आयटीआयमध्ये प्लम्बर म्हणून सध्या मिळणाऱ्या प्रशिक्षणापेक्षा आधुनिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे व आयटीआयमधून बाहेर पडताक्षणी त्याला रोजगाराचे दार खुले व्हावे, या हेतूने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.\nकोल्हापूर - पन्हाळा म्हणजे ऐतिहासिक किल्ला, थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटन. अशा ओळखीला आता पन्हाळा म्हणजे आधुनिक प्लम्बिंग कारागिरांचे देशातील एकमेव केंद्र अशी वेगळी जोड मिळणार आहे. प्लम्बिंग क्षेत्रातील प्रख्यात जग्वार कंपनीच्या सहकार्याने पन्हाळा वाघबीळ येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) आधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. आयटीआयमध्ये प्लम्बर म्हणून सध्या मिळणाऱ्या प्रशिक्षणापेक्षा आधुनिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे व आयटीआयमधून बाहेर पडताक्षणी त्याला रोजगाराचे दार खुले व्हावे, या हेतूने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.\nदेशातील कोणत्याही आयटीआयमध्ये असे आधुनिक प्रशिक्षण मिळत नाही. जग्वारने वाघबीळसारखे निसर्गरम्य ठिकाण आणि या परिसरातील तरुणांना आधुनिक बदलाशी मिळताजुळता रोजगार मिळावा म्हणून या आयटीआयची निवड केली आहे. साधारण एक कोटी रुपये खर्च करून तेथे जग्वार लॅब उभारली आहे. या शैक्षणिक वर्षात त्याचे उद्‌घाटन होणार आहे. त्याची तारीख अद्यापही ठरलेली नाही. मात्र, दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.\nराज्यातील सर्व आयटीआयमध्ये सध्या प्लम्बिंगचे प्रशिक्षण जरूर मिळते; पण आधुनिक बदलत्या काळात बाथरूम, स्वछतागृह, किचन, पेंट हाऊस, अपार्टमेंट, रो हाऊस, स्वतंत्र बंगल्यातील प्लम्बिंग यंत्रणा खूप अद्ययावत झाली आहे. त्यातली उपकरणे लाख रुपयांच्या घरातील आहे. दोन-अडीच लाख रुपये किमतीचे शॉवर आहेत. एकेक कॉक पाच ते दहा हजार रुपयांचा आहे. अर्थात त्याच्या जोडणीचीही पद्धत खूप वेगळी आहे. त्याची माहिती पारंपरिक प्लम्बरना नसते. अशी आधुनिक उपकरणे हाताळली नसल्याने त्याच्या दुरुस्तीचीही पुरेशी माहिती नसते. यात प्लम्बर मंडळींचा काही दोष नसतो. कारण त्याचा आधुनिक यंत्रणेशी संपर्क कमी आलेला असतो. नेमके हेच आधुनिक तंत्रज्ञान पन्हाळा वाघबीळ येथील आयटीआयमध्ये मिळणार आहे. त्यासाठी जग्वारने आपली सर्व आधुनिक उत्पादने तेथे आणली आहेत. त्याचा वापर त्याचे फिटिंग, त्याची दुरुस्ती कशी याचे तंत्रज्ञान तेथे दिले जाणार आहे. जेणेकरून पुणे, मुंबई, बंगळूर, चेन्नई किंवा देशातल्या कोणत्याही महानगरात या स्वरूपाचे काम तरुणांना मिळू शकणार आहे.\nपन्हाळा वाघबीळ येथील आयटीआय एका टेकडीवर निसर्गरम्य वातावरणात आहेत. अशा वातावरणात ही लॅब उभारण्यात आली आहे. आसपासच्या दहा-पंधरा गावांतील विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. प्राचार्य व्ही. बी. देशपांडे व प्लम्बिंग विभागप्रमुख अनिल क्षीरसागर हा विभाग सांभाळतात.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-bjp-proposal-rejected-pmc-pune-95190", "date_download": "2018-10-15T09:06:26Z", "digest": "sha1:UG4WBO2FWUWYY5XGQOMWRWEILHQZEHLT", "length": 20557, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news BJP proposal rejected PMC pune महापालिकेत भाजपचा प्रस्ताव नामंजूर | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेत भाजपचा प्रस्ताव नामंजूर\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nपुणे - महापालिकेच्या हद्दीबाहेरील मांगडेवाडी, भिलारेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडी या गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज) टाकण्याच्या कामासाठी दहा कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी नामंजूर झाला. महापालिकेत बहुमत आणि शिवसेनेची साथ मिळूनही सत्ताधाऱ्यांना त्यात अपयश आले. सभागृहात 81 सदस्य अपेक्षित असताना केवळ 74 सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधात मतदान केले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस तटस्थ राहिली.\nपुणे - महापालिकेच्या हद्दीबाहेरील मांगडेवाडी, भिलारेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडी या गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज) टाकण्याच्या कामासाठी दहा कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी नामंजूर झाला. महापालिकेत बहुमत आणि शिवसेनेची साथ मिळूनही सत्ताधाऱ्यांना त्यात अपयश आले. सभागृहात 81 सदस्य अपेक्षित असताना केवळ 74 सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधात मतदान केले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस तटस्थ राहिली.\nदरम्यान, हद्दीबाहेरच्या कामांसाठी सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी निम्म्या सदस्यांचा पाठिंबा आवश्‍यक असतो. सभागृहात तेवढी उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव असंमत करण्यात आल्याचे प्रशासनाने मतदानानंतर जाहीर केले.\nया तिन्ही गावांमध्ये सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा नसल्याने येथील मैलापाणी कात्रज गावालगतच्या तलावात येत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या गावांमध्ये महापालिकेच्या वतीने सांडपाणी वाहिन्या विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी दहा कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत आला होता. त्यावर चर्चाही झाली; पण \"हे करीत असताना येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, उद्यान, राष्ट्रध्वज, पाटीलवाडा, फुलराणी यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पैसे दिले जात नाहीत. देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून वाहिन्यांसाठी निधी देणे योग्य नाही. संबंधित ग्रामपंचायतींचे उत्पन्न चांगले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही हा खर्च उचलावा, अशी भूमिका सदस्यांनी मांडली. महापालिकेत आलेल्या गावांसाठी निधी पुरविण्याची गरज असताना या गावांना निधी देताना विचार व्हावा, अशी मागणीही झाली. या कामासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचे सांगून भाजप व शिवसेनेच्या सदस्यांनी भाषणेही केली.\nत्यानंतर प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी विनंती सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी केली. मात्र, \"मनसे'चे वसंत मोरे यांनी विरोध केला. त्यामुळे मतदान घेण्यात आले. त्यात, प्रस्तावाच्या बाजूने 74, तर विरोधात एका सदस्याचे मतदान झाले. हद्दीबाहेरील कामांसाठी नियमानुसार 50 टक्के सदस्यांचा पाठिंबा गरजेचे असल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र, सभागृहात 74 सदस्य असल्याचा मतदानाच्या आकडेवरून स्पष्ट आहे.\nमोरे- भिमाले यांच्यात खडाजंगी\nहुतात्मा सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावावरून भिमाले आणि मोरे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. फराटे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव पुढे घेण्याची मागणी राष्ट्रवादी करीत असल्याचे भिमाले यांनी सांगितले. त्यावर तुपे बोलत असताना मोरे यांनी भिमाले यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. \"\"गटनेत्यांच्या बैठकीतील भाषा येथे सांगायची का'', अशी विचारणा मोरे यांनी केली. तेव्हा संतप्त झालेले भिमाले यांनी \"\"दोन सदस्य असलेल्यांनी आम्हाला शिकवू नये,'' अशा शब्दांत भिमाले यांनी मोरे यांचा समाचार घेतला. त्यावरून दोघांमधील वाद वाढला. सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले.\nजंगली महाराज रस्त्यावर नुकतेच पदपथाचे काम झाले असतानाही त्याची खोदाई करून सांडपाणी वाहिनीचे काम केल्याची बाब नीलिमा खाडे यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिली. सांडपाणी वाहिन्यांच्या कामासाठी संबंधित खात्याची परवानगी नसून, नव्याने केलेला पदपथ उखडल्याने महापालिकेचे नुकसान झाल्याचे खाडे यांनी सांगितले. त्यावर पथविभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी खुलासा केला; पण तो समाधानकारक नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. त्यावर रस्त्यावरील कामे आणि अन्य समस्यांबाबत येत्या दोन फेब्रुवारीला बैठक घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. तीत, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित राहणार असून, कामांसंदर्भात योग्य त्या सूचना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बालेवाडी येथील धोकादायक झालेली पाण्याची टाकी महिनाभरात पाडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.\nवारजे परिसरात बेकायदा बांधकामाचा मुद्दा उपस्थित करून काही भागात भराव टाकून, बांधकामे केली आहेत. व्यावसायिक कारणांसाठी या बांधकामाचा वापर होत असल्याचे वृषाली चौधरी यांनी सभागृहात सांगितले. याबाबत तातडीने पाहणी करून संबंधित बांधकाम आणि तेथील व्यावसायिकांवर कारवाई करण्याची सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला केली. पाहणी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता अमर शिंदे यांनी सांगितले.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2018-10-15T09:03:34Z", "digest": "sha1:HIHX3ACUDKPN7PA6EHNZRVLNKSBX7N3U", "length": 12942, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅनिमे - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nअ‍ॅनिमे[१], (मराठी लेखनभेद: ऍनिमे ; इंग्लिश: Anime ;) ज्याला आपण चलचित्र म्हणून ओळखतो , ह्याचा उदय जपान मध्ये झाला . इंग्रजी बोलणाऱ्या देशांमध्ये ह्याला “जापनीज चलचित्र” असे म्हणतात . सगळ्यात पहिले जपानी चलचित्र इ.स. १९१७ मध्ये काढले गेल्याची नोंद आहे . ह्यानंतर चा दशकां मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची जपानी चलचित्रे काढण्यात आली . मात्र विशिस्त प्रकारची ऍनिमे शैली इ.स. १९६० चा दशकात उदयास आली. ह्यात महत्त्वाचे योगदान असलेले ओसामू तेझुका[२] ह्यांचे काम इ.स. १९८० चा दशकांनंतर जपान बाहेर पसरू लागले . मांगा प्रमाणे ऍनिमे ची लोकप्रियता जपान मध्ये भरपूर आहे . तसेच जगभरातही त्याचे चाहते आहे . वितरक ऍनिमे चा प्रसार दूरचित्रवाणी चा मदतीने करू शकतात . आजकाल इंटरनेट चा वापर ऍनिमे प्रसारासाठी होतो.\nऍनिमेचे दोन प्रकार अस्तित्वात आहे . एक हस्त चित्रित आणि दुसरे संगणकाचा मदतीने बनवलेले . ह्याचा वापर दुर्चीत्रावानिवरचा मालिका , चित्रपट , चित्रफिती , विडीओ गेम्स, जाहिराती आणि इंटरनेट वरील क्लिप्स ह्या करिता होतो . जपानाबाहेर ऍनिमे ला सर्वांत पहिले पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये लोकप्रियता मिळाली, मग हळूहळू त्यानंतर ते जगभर लोकप्रिय झाले.\nइ.स. १९३० चा दशकापासून चलचित्रे हे गोष्टी सांगण्यासाठी नवीन पर्याय घेऊन आले आणि झपाट्याने लोकप्रिय झाले . पण त्यांना बऱ्याच देशातील आणि विदेशातील स्पर्धेला सामोरा जावा लागला . ह्यामध्ये नोबुरो ओफुजी आणि यासुरी मुरात हे तुलनेनी स्वस्त आणि साध्या कटआऊट वर काम करत होते . केन्झो मासओका आणि मित्सुयो सीओ ह्यांनी चालाचीत्रीकाराणाई वेगाने प्रगती केली . जपान सरकारनेही त्यांना मदत केली . पहिली बोलणारी ऍनिमे इ.स. १९३३ मध्ये मासओका ह्यांनी प्रदर्शित केली . तिचे नाव होते चिकारा टू ओंना नो यो नो नका . पहिला ऍनिमे चित्रपट होता मोमोटारोझ दिविणे सी वौरीयर्स. हा सीओ ह्यांनी इ.स. १९४५ ळा इम्पेरिअल जापनीज नेवी चा मदतीने प्रदर्शित केला होता . ऍनिमे चा उगम विसाव्या शतकाचा सुरुवातीला झाला . जपानी चीत्रापात्कारणी ह्यात फ्रांस , जर्मनी युएस आणि रशिया मधून आलेल्या चालाचीत्रांबरोबर प्रयोग करू लागले . सगळ्यात जुनी माहित असलेली ऍनिमे इ.स. १९१७ मध्ये प्रदर्शित झाली . दोन मिन्तांचा ह्या ऍनिमे मध्ये सामुराई बद्दल माहिती दिली गेली होती . शिमोकावा ओटेन, जुनीची कौची आणि सेइतरो कित्यामा हे काही चालाचीत्राकारांपैकी एक होते .\nद वॉल्ट डिस्नी कंपनी चा इ.स. १९३७ मध्ये आलेला चित्रपट स्नो व्हाइट आणि सेवेन द्वार्फ्स नि जपानी चालाचीत्राक्रांना खूप प्रभावित केले . इ.स. १९६० चा दशकात मांगा[३] कलाकार आणि चालाचीत्रकार ओसामू तेझुका ह्यांनी डिस्नी चालाचीत्रामध्ये संशोदान करून त्यांनी ते अजून कमी खर्चिक आणि चांगल्या पद्धतीने कसे बनवता येईल याचा शोध लावला .\nइ.स. १९७० चा दशकात मांगा ह्या कलेचा लोकाप्रीयातेमध्ये कमालीची वाढ झाली . त्यामध्ये बरेच नंतर चालाचीत्रांमध्ये बदलले गेले . ओसामू तेझुका ह्यामुळे बरेच नावाजले गेले . त्यांना गोड ऑफ मांगा म्हणूनही लोक संबोधत . रोबोट ची कलाकृती ज्याला जपानबाहेर मेचा ह्या नावानी ओळखतात , तेझुका ह्यांनीच विकसित केली होती . सुपर रोबोट आणि गो नगाई योश्युकी तोमिनो ह्यांनी बनवली . इ.स. १९८० चा दशकात ऍनिमेला जपान मध्ये खर्या अर्थाने मान्यता प्राप्त झाली . तिची वाढ इ.स. १९९० चा दशकात झाली आणि जी एकविसाव्या शतकात देखील चालूच आहे .\nऍनिमे इतिहास (इंग्लिश मजकूर)\nआजचे ऍनिमे (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/a-new-born-infant-burns-and-dies-in-incubator-270904.html", "date_download": "2018-10-15T08:53:59Z", "digest": "sha1:VITREBCKWKIUZBOWPSS3F3EMH2PQMVA3", "length": 14211, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात इन्क्युबेटरच्या स्फोटाने एका नवजात अर्भकाचा भाजून मृत्यू", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nपुण्यात इन्क्युबेटरच्या स्फोटाने एका नवजात अर्भकाचा भाजून मृत्यू\nबाळाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास इन्क्‍युबेटरमध्ये ठेवण्यात आले. काही वेळानंतर इन्क्‍युबेटरने अचानक पेट घेतला\nपुणे,28 सप्टेंबर: पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरने पेट घेतल्यामुळे झालेल्या स्फोटात एका नवजात अर्भकाचा मृत्यू झालाय. डॉ. आणि रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इन्क्यूबेटरने अचानक पेट घेतल्यामुळं अर्भक गंभीररित्या भाजल्याची धक्कादायक घटना घडलीय.\nअप्पा बळवंत चौकातील वात्सल्य रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला. स्वाती कदम यांना सोमवारी रात्री प्रसूतीवेदना झाल्यामुळे तांबडी जोगेश्‍वरी मंदिरासमोरील वात्सल्य रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तपासणीनंतर सकाळी प्रसूती करू, असे डॉक्‍टरांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार सकाळी पावणे आठ वाजता स्वाती यांचे सीझर करण्यात आले. त्यानंतर पावणे नऊ वाजता बाळाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास इन्क्‍युबेटरमध्ये ठेवण्यात आले. काही वेळानंतर इन्क्‍युबेटरने अचानक पेट घेतला. त्यावेळी स्वाती यांच्याजवळ असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा करून हा प्रकार तत्काळ डॉक्‍टरांच्या निदर्शनास आणून दिला. डॉक्‍टरांनी अर्भक इन्क्‍युबेटरमधून बाहेर काढले. तत्पूर्वी ते गंभीररीत्या भाजले होते. त्यामुळे डॉक्‍टरांनी तत्काळ दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलविले. मात्र अर्भकाची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी तत्काळ घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. नंतर या अर्भकाचा मृत्यू झाला\nयावर वडीलांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी या डॉक्टर गौरव चोपडेसह तीन जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटूंबियांकडून करण्यात येते आहे.या प्रकरणामुळे कदम कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अॅम्ब्युलन्समधून गोव्याकडे पाठवले\nमुंबई विद्यापीठात बनावट गुणपत्रिका तयार करणारं रॅकेट, 6 जणांना अटक\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/election-for-development-mla-rajabhau-waje-sinner/", "date_download": "2018-10-15T08:55:22Z", "digest": "sha1:3WVGNR64VGLGKHBNQGTXUEA27K6EGHTE", "length": 27263, "nlines": 183, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न - आमदार राजाभाऊ वाजे | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसर्वांगीण विकासासाठी प्रयत्न – आमदार राजाभाऊ वाजे\nविकासाची प्रक्रिया पुढे नेणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारीच आहे. परिसराच्या जीवन मानावर, पुढच्या पिढीच्या भविष्यावर परिणाम करू शकेल अशी विकासकामे माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात अशीच कामे करण्यावर माझा भर असून विकास केवळ दिसायला नको तर तो प्रत्यक्ष जाणवला पाहिजे यावर माझी श्रध्दा आहे. त्याच दिशेने माझे काम सुरु असून. सिन्नर तालुक्यासह टाकेद जिल्हा परिषद गटाच्या विकासावर मी लक्ष केंद्रित केले आहे.\nकायम दुष्काळाने पिचलेला सिन्नर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व दरवर्षी पडणार्‍या पावसाचा विचार करता तालुक्यात नवे धरण बांधणे अवघड आहे. आपल्याकडे आहेत, त्याच साधनांचा नियोजनपूर्वक वापर करुन समाधान शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे.\nतालुक्यातून वाहणार्‍या कडवा कॅनॉलची गळती थांबवण्यासह कॅनॉलची दुरुस्ती करण्यासाठी 53 कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यापैकी 43 कोटींचा खर्च झाला असून, गळती थांबण्याबरोबरच कॅनॉलच्या शेवटच्या टोकास 30 दिवसांनी पोहचणारे पाणी तिसर्‍या-चौथ्या दिवशी पोहचू लागले आहे. या कालव्यातून वर्षातून जेमतेम दोन आवर्तने शेतकर्‍यांना मिळायची. माझ्या कार्यकाळात तीन, अगदी चौथेही आवर्तन सुटू लागले आहे.\nमाजी आ. सूर्यभान गडाख, माझ्या आजी, माजी आमदार कै. रुक्मिणीबाई वाजे, अ‍ॅड. सुदामदाजी सांगळे यांच्या पुढाकाराने 1972 च्या दुष्काळात गावा-गावांमध्ये तयार पाझर तलाव, बंधारे बांधले गेले. तथापि ते गाळाने भरल्याने त्यांची साठवणूक क्षमताच कमी झाली होती. गाळ काढण्यासाठी ‘युवा मित्र’ ‘टाटा ट्रस्ट’च्या सहाय्याने मोहीम आखली. राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजनाही आली.\nया दोन्ही योजनांचा लाभ घेत तालुक्यातील जास्तीत जास्त धरणे, बंधार्‍यांचा गाळ काढण्यावर भर दिला. संपूर्ण जिल्ह्यात सिन्नर तालुक्याची भूजल पातळी 2 मीटरने वाढली असल्याचा निष्कर्ष शासकीय यंत्रणेने काढला आहे. यंदा अभिनेते आमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनने वॉटर कप स्पर्धेत सिन्नर तालुक्याचा समावेश केल्याने उत्साह अजूनच वाढला. यंदाच्या पावसाळ्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील असा मला विश्वास आहे.\n9 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीतून उपजिल्हा रुग्णालयाची प्रशस्त इमारत साकारली जात आहे. सोमठाणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत आधीपासूनच दिमाखात उभी आहे. मात्र, तेथे अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्तीच झाली नसल्याने ही इमारत आजही धूळखात पडून आहे.\nतशी वेळ ग्रामीण रुग्णालयावर येऊ नये, यासाठी उपजिल्हा रुग्णालयासह सोमठाणेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही वैद्यकीय अधिकार्‍यांसह सर्व अधिकारी कर्मचार्‍यांच्या नियुक्तीस शासनाकडून मंजुरी मिळवून आणली आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक ती सर्व अद्ययावत यंत्रसामग्रीही शासनाने मंजूर केली आहे. दोन-तीन महिन्यांत ही दोनही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सिन्नरकरांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी सज्ज होतील.\nमाजी आमदार सूर्यभान गडाख यांनी तालुक्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र देवपूरमध्ये सुरू केले होते. या केंद्राची नवी अत्याधुनिक इमारत उभी रहावी, यासाठी 4 कोटी 7 लाखांचा निधी मिळवला. त्यातून सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आहे. वावीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रालाही नवी इमारत मिळावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. डुबेरेत प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणण्यात यशस्वी ठरलो आहे.\nदोडीच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी 24 तास तेथे उपलब्ध असतील अशी व्यवस्था केली. तालुक्यातील शवविच्छेदनाची एकमेव व्यवस्था नगरपालिकेच्या दवाखान्यातच उपलब्ध होती. त्यामुळे रुग्णांची गैरसोय व्हायची.दोडीच्या रुग्णालयातही शवविच्छेदनाची व्यवस्था सुरू करण्यात यशस्वी ठरलो. मतदार संघातील रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करतो आहे.\nमतदार संघातील रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना साडेतीन वर्षांत 3 कोटी 15 लाख 82 हजार रुपयांची मदत मिळवून दिली आहे. एवढी विक्रमी मदत मिळणारा सिन्नर मतदारसंघ राज्यातील एकमेव मतदार संघ ठरला आहे.\nमाजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी युती शासनाच्या काळात तालुक्यात 100 कोटींच्या पाणीपुरवठा योजना आणल्या होत्या. या योजनांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करतो आहे. बारागाव पिंप्रीसह 7 गाव योजनेसाठी 6 कोटी 93 लाखांचा निधी आणून ही योजना नव्याने पूर्णत्वाला नेली आहे. मनेगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेत भोकणी, देवपूर, धोंडविरनगर, फर्दापूर, पांगरी खूर्द, कुंदेवाडी या 6 गावांचा समावेश करीत, या योजनेच्या नूतनीकरण व दुरुस्तीसाठी 20 कोटी 34 लाख 81 हजारांचा निधी मंजूर करुन आणला आहे. नव्या योजनेत एकूण 22 गावांबरोबरच जवळपास 44 वाड्यांचाही समावेश केला आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून विंचूर दळवीच्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी एक कोटी 39 लाख 70 हजार, पांढुर्लीच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 68 लाख, वडगाव पिंगळा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 76 लाख 71 हजार तर नांदूरशिंगोटे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 17 लाख 14 हजार रुपये मंजूर करुन आणले आहेत.\nटाकेद जिल्हा परिषद गटातील सर्व गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्यांचे पाणी आणि वीज मिळावी याला प्राधान्य दिले आहे. सिन्नर शहरास 24 तास पाणीपुरवठा करू शकेल, अशी कडवा धरणावरील योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न करतो आहे. कडवा धरणावरील जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असून, मुख्य पाईप लाईन टाकण्यातले 90 टक्के अडथळे शेतकर्‍यांची समजूत घालून मिटवण्यातही यशस्वी झालो आहे. उर्वरित पाईप लाईन टाकण्याबरोबरच वीज कनेक्शनचे काम अंतिम टप्प्यात आले.\nतालुक्यात 30 तलाठी व 5 मंडल कार्यालये बांधून तयार झाली आहेत. अभ्यासिकेची चळवळ संपूर्ण तालुक्यातच वेगाने फोफावते आहे. शहामध्ये 132 के.व्ही.चे विज केंद्र मंजूर झाले असून, त्याच्या उभारणीची प्रक्रिया शासनस्तरावर सुरु झाली आहे. वावीचे अत्याधुनिक बसस्थानक, नांदूरशिंगोटेत स्व. गोपीनाथजी मुंडे यांचे स्मारक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 43 कि.मी. चे नवे रस्ते अशी विकासकामे तर होतच राहतील. मात्र, विकास केवळ दिसायला नको तर जाणवला पाहिजे.\nअन्यायकारक घरपट्टी कमी करण्याचा शब्द मी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सिन्नर शहरातील रहिवाशांना दिला होता. त्यादृष्टीने अंतिम कार्यवाही सुरू असून, ड्रोनद्वारे शहरातील सर्व मालमत्तांचे सर्व्हेक्षणही पूर्ण झाले आहे. घरोघर प्रत्यक्ष भेट देऊन मालमत्तांची मोजणी करण्याचे काम आटोपताच पुढील पाच वर्षांसाठी नव्याने घरपट्टी लागू करण्याची प्रक्रिया सुरू होईल. अन्यायकारक घरपट्टीतून सर्व सिन्नरकरांची सुटका होईल असा मी शब्द देतो. बंदिस्त गटारींसह शहरासह उपनगरांचे सर्व रस्ते व्हावेत यासाठी नियोजन केले आहे. विजयनगरचे सर्व रस्ते चकचकीत झाले आहेत. विजयनगरसह सरदवाडी रस्त्यावरील मोरेनगरमध्ये अत्याधुनिक ओपन जीम सुरू झाली आहे.\nसरदवाडी धरणाच्या बंद पडलेल्या डाव्या व उजव्या पाटाच्या जागेवर जॉगिंग ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे. सरस्वती नदीच्या पुनर्जिवनासह नूतनीकरणाचे काम सुरु आहे. खासदार पूल ते बाराद्वारीपर्यंत नदीच्या कडेनेही जॉगिंग ट्रॅक उभारला जात आहे. मुक्तेश्वरनगरमध्ये 22 गुंठे जागेवर वारकरी भवनाचे काम सुरू आहे.\nसंगमनेर नाक्यावरील जुन्या स्मशानभूमीचे जवळपास दिड-दोन कोटी रुपये खर्चून विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. वावी वेस ते गणेश पेठ, नेहरु चौक मार्गे बसस्थानक रस्त्याचे बंदिस्त गटारीसह मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु झाले आहे. बाराद्वारी, नागेश्वरी व डुबेरे नाका या तीनही दशक्रिया विधीच्या जागांचेही विस्तारीकरण व विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून तेथेही लवकरच कामे सुरु होतील. सरदवाडी रस्त्यावरील उपनगरांमध्ये रस्त्यांची कामे सुरु आहेत. या रस्त्यावर भरणारा भाजी बाजार, भाजी मंडईत सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\nगंगावेस ते मापरवाडी (नायगाव रोड) या सर्वाधिक दुर्दशा झालेल्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे टेंडर झाले असून हे काम लवकरच सुरु होईल. गंगावेस भागातील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाचे बंद असलेल्या कामासाठी निधी उपलब्ध केला असून, हे कामही लवकरच वेग घेईल. तळवाडीतील तळ्यासह साडे तेरा एकर जागेवर अद्ययावत असे गार्डन उभारण्याचेही नियोजन सुरु आहे.\nगंगावेस व वावी वेस या शहराच्या मुख्य दोन प्रवेशद्वारांचे व शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नगर परिषदेच्या कार्यालयातील मासिक बैठकांसाठी मंत्रालयाच्या धर्तीवर अत्याधुनिक अशा प्रशस्त सभागृहाचे काम वेगाने सुरु आहे. विजेच्या लंपडावापासून शहरवासियांची सुटका व्हावी यासाठी 32 के.व्ही.चे अतिरिक्त वीज उपकेंद्र सरदवाडी रस्त्यावर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शंकरनगर, गणेश नगरसह परिसराचे रुप यापूर्वीच पालटले आहे.\nनारायण देव बाबा मंदिरामागील इंदिरानगरसह परिसरातील झोपडपट्टीचाही चेहरा-मोहरा लवकरच बदलणार आहे. पेव्हर ब्लॉकसह बंदिस्त गटारी, चकाचक रस्ते तिथेही लवकरच बघायला मिळतील. संपूर्ण शहरवासियांना अभिमान वाटावा असे विकसित झालेले सिन्नर शहर सर्वांना बघायला मिळेल याची मला खात्री आहे.\nPrevious articleमेडिकल टुरिझम नवे आयाम – डॉ. नीलिमा अहिरे\nNext articleरिपाई(A) च्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी गांगुर्डे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/dtracker?order=comment_count&sort=asc", "date_download": "2018-10-15T09:20:45Z", "digest": "sha1:XFCXVJMHXAK2KPW6JNU6B626NSEG3HUZ", "length": 9844, "nlines": 90, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी१२ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेषांक Souls at 2 PM हरवलेल्या जहाजा... 1 मंगळवार, 20/11/2012 - 19:21\nविशेषांक छायाचित्रे ऐसीअक्षरे 1 शनिवार, 17/11/2012 - 15:02\nविशेषांक अधांतर जुई 1 शनिवार, 17/11/2012 - 21:45\nविशेषांक नवं पाखरू संदेश कुडतरकर 1 मंगळवार, 13/11/2012 - 23:24\nविशेषांक सिनेमा आणि संगीतातील डिजिटल क्रांती योगेश्वर नवरे 1 गुरुवार, 15/11/2012 - 20:57\nविशेषांक माध्यमांचा बदलता नकाशा ऐसीअक्षरे 2 गुरुवार, 15/11/2012 - 00:42\nविशेषांक दोन कविता सुवर्णमयी 2 बुधवार, 02/01/2013 - 01:33\nविशेषांक कविता आणि वादळ अनिरुध्द अभ्यंकर 3 बुधवार, 21/11/2012 - 06:46\nविशेषांक ही पोरंच आम्हाला फरफटवत पुढे नेणार अपर्णा वेलणकर 3 गुरुवार, 15/11/2012 - 09:58\nविशेषांक शून्यस्पर्श हरवलेल्या जहाजा... 3 बुधवार, 20/03/2013 - 09:20\nविशेषांक \"कंटेंट राहतोच, फॉर्म बदलतो\" - कुमार केतकर ऐसीअक्षरे 3 शुक्रवार, 02/10/2015 - 02:04\nविशेषांक कथा एका रिसर्चची सर्किट 4 शुक्रवार, 16/11/2012 - 01:31\nविशेषांक ख्रिसमस केक स्वाती दिनेश 5 रविवार, 10/02/2013 - 09:30\nविशेषांक जेम्स प्रिन्सेप आणि ब्राह्मी लिपीचा शोध अरविंद कोल्हटकर 6 गुरुवार, 22/11/2012 - 06:55\nविशेषांक बदलती माध्यमे आणि निवडणूका ऋषिकेश 6 मंगळवार, 20/11/2012 - 01:54\nविशेषांक अभिवाचन - बरेच काही उगवून आलेले ऋषिकेश 6 गुरुवार, 01/10/2015 - 20:23\nविशेषांक मृद्गंध ... 6 गुरुवार, 19/02/2015 - 10:24\nविशेषांक स्वामी समर्थ आहेत जुई 8 गुरुवार, 15/11/2012 - 19:26\nविशेषांक पेठा गणपा 8 बुधवार, 21/11/2012 - 13:37\nविशेषांक खिळे श्रावण मोडक 8 गुरुवार, 15/11/2012 - 20:56\nविशेषांक बुद्धिबळं जयदीप चिपलकट्टी 9 शुक्रवार, 23/11/2012 - 20:39\nविशेषांक अलक्ष्मी देवीची कथा जुई 10 शनिवार, 17/11/2012 - 00:29\nविशेषांक लेखनः बाहेर आणि आत आतिवास 10 बुधवार, 21/11/2012 - 09:03\nविशेषांक सरलं दळण... मस्त कलंदर 10 रविवार, 24/04/2016 - 08:23\nविशेषांक गजरा सोकाजीरावत्रिलोकेकर 12 बुधवार, 20/08/2014 - 07:08\nविशेषांक सामसूम एक वाट धनंजय 14 बुधवार, 21/11/2012 - 04:30\nविशेषांक मूल्य आणि किंमत नितिन थत्ते 16 बुधवार, 20/04/2016 - 09:13\nविशेषांक आजचं सपाट जग आणि भारतीय सिनेमा चिंतातुर जंतू 18 मंगळवार, 28/10/2014 - 16:47\nविशेषांक अपग्रेड प्रेम वंकू कुमार 21 सोमवार, 22/06/2015 - 18:58\nविशेषांक ... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फराळ आणि मी मेघना भुस्कुटे 26 रविवार, 11/11/2012 - 23:42\nविशेषांक बाळूगुप्ते राजेश घासकडवी 34 शुक्रवार, 19/06/2015 - 15:51\nविशेषांक पांढरू ३_१४ विक्षिप्त अदिती 37 शनिवार, 25/11/2017 - 07:06\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/web-cams/cheap-iball+web-cams-price-list.html", "date_download": "2018-10-15T08:43:44Z", "digest": "sha1:UT75NHSHKADFMBDBZK4BKOPLTK6OUO2T", "length": 13874, "nlines": 348, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये आबाल वेब कॅम्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap आबाल वेब कॅम्स Indiaकिंमत\nस्वस्त आबाल वेब कॅम्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त वेब कॅम्स India मध्ये Rs.1,035 येथे सुरू म्हणून 15 Oct 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. आबाल फॅसि२फचे कॅ१२ 0 वेबकॅम Rs. 1,598 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये आबाल वेब कॅम आहे.\nकिंमत श्रेणी आबाल वेब कॅम्स < / strong>\n0 आबाल वेब कॅम्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 424. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,035 येथे आपल्याला आबाल फॅसि२फचे ८म्प वेबकॅम निघत व्हिसिओन माइक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nशीर्ष 10आबाल वेब कॅम्स\nआबाल फॅसि२फचे ८म्प वेबकॅम निघत व्हिसिओन माइक\nआबाल सुपर विरहि कॅ८ 0 वेबकॅम ब्लॅक & रेड\n- विडिओ रेसोलुशन 4 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 8 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन No\nआबाल फॅसि२फचे चड 12 0 वेबकॅम\n- विडिओ रेसोलुशन 2 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 12 megapixel\n- फोकस तुपे Manual\nआबाल फॅसि२फचे कॅ१२ 0 वेबकॅम\n- विडिओ रेसोलुशन 2 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 12 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nआबाल चड 20 0 वेबकॅम ब्लॅक\n- विडिओ रेसोलुशन 2.1 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 20 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन No\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-15T08:51:56Z", "digest": "sha1:DQKM6AXVJYUZS23N234OBWG2J6YW2BME", "length": 13606, "nlines": 114, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कीटकनाशकांचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome आरोग्य विश्व कीटकनाशकांचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम\nकीटकनाशकांचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम\nलहान मुले म्हणजे कोणत्याही देशाच्या जडणघडणीचा आणि विकासाचा पायाच ही मुले जर निरोगी असतील तर देशाला नक्कीच बळकटी येईल. पण गेल्या काही वर्षात मुलांमध्ये वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे ही यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या बाजारात मिळणारे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि त्यांमधील कीटकनाशकांचे वाढते प्रमाण.\nलहान मुलांमधील चयापचय – मग तो आईच्या पोटात असताना असो अथवा त्यानंतरचा; हा प्रौढांपेक्षा खूप वेगळा असतो. शरीरात गेलेले घातक आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकायची प्रक्रिया लाहान मुलांमध्ये अतिशय संथगतीने होते. त्यामुळे या पदार्थांचा मुलांच्या शरीयावर – विशेषतः मज्जासंस्थेवर परिणाम होण्याची दाट शक्‍यता असते, हे विषारी घटक यकृतात साठून राहू शकतात. ऑरगॅनो-क्‍लोरीन, ऑरगॅनो-फॉस्फरस, कार्बामेट्‌स, कृत्रिम पायरेथ्रॉईड्‌ससारखे कीटकनाशकांमध्ये असणारे विषारी घटक अगदी थोड्या प्रमाणात जरी लहान मुलांच्या शरीरात गेले तरी अनेक आजारांची शक्‍यता वाढवू शकतात (उदा. लर्निंग डिसॅबिलिटिज, संप्रेरकांचे असंतुलन, मधुमेह, कर्करोग, स्वमग्नता (आणि सर्वाधिक कीटकनाशकांचे अंश फळांमध्ये (उदा. आंबा, सफरचंद, केळी, द्राक्षे, संत्री, पेरू, पेअर, डाळिंब इ.) आणि भाज्यांमध्ये (वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, कोथिंबीर, काकडी आणि ढोबळी मिरची) असतो. त्याबरोबरच गहू, मसाल्याचे पदार्थ (हळद, जिरे, बडीशेप आणि लाल तिखट) यांमध्येही असे अंश मोठ्या प्रमाणात आढळतात. स्वच्छ दुतल्यावर आणि शिजवल्यावर देखील हे अंश कायम रहातात.\nबहुतांशी करून पारंपरिक पद्धतीने केलेल्या शेतीत वापरली जाणारी जाणारी ही कीटकनाशके लहान मुलांच्या शरीरामध्ये खालील मार्गांनी जातात-\nयावेळी मेंदूची वाढ आणि विकास सुरू असतो, वेगवेगळे अवयवही तयार होत असतात – अशावेळी जर आईमार्फत कीटकनाशकांशी संपर्क आला तर या प्रक्रियेत बाधा येऊ शकते. यामुळे होणारे परिणाम अपरिवर्तनीय असतात. गर्भधारणेपूर्वी पालकांच्या आहारातील कीटकनाशकांचे अंश हे देखील यादृष्टीने हानीकारक ठरू शकतात.\nघरी आणि पाळणाघरात : जर घरी (लॉन / बागेमध्ये) कीटकनाशके वापरली जात असतील आणि बागेत खेळताना मुलांचा त्यांच्याशी संपर्क येऊ शकतो. ग्रामीण भागातील मुलांचा आजूबाजूच्या शेतांमध्ये खेळताना कीटकनाशकांशी संपर्क येऊ शकतो.\nशाळेत आणि मैदानावर कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशके वापरली जातात. यामुळे शाळेतील मुलांचा कीटकनाशकांशी सहजच संपर्क येतो. कीटकनाशकांमुळे केवळ जमीनच नाही; तर जवळपासचे पाण्याचे साठे देखील प्रदूषित होतात. आणि हेच पाणी जर शेतीसाठी वापरले जात असेल तर हळूहळू जमिनितले, पाण्यातले आणि पर्यायाने पिकातले कीटकनाशकांचे प्रमाण वाढत जाण्याचे दुष्टचक्र सुरू होते.\nभारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSI) या संस्थेने यावर नियंत्रण आणण्यासाठी पीके व भाज्यांमधील जड धातूच्या प्रमाणावर निर्बंध आणले आहेत. यामुळे कीटकनाशकांच्या अनिर्बंध वापरावर नियंत्रण येण्यास मदत होईल. पुढच्या पिढ्यांमधील कच्च्या-बच्च्यांना या कीटकनाशक रुपी भस्मासुराला तोंड द्यायची वेळ यायला नको हीच अपेक्षा करुया\nपालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता\nकेवळ 30 टक्‍के रुग्णालय परवान्यांचे नुतनीकरणे\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-10-15T08:04:20Z", "digest": "sha1:XF6343EMIIYJW34F4DYVVBDYALSCFKF3", "length": 7311, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रम्प यांचे नवे नासा प्रमुख थोडक्‍यात बचावले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nट्रम्प यांचे नवे नासा प्रमुख थोडक्‍यात बचावले\nवॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नासा या अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्थेच्या प्रमुखपदी जीम ब्रिडेनस्टाईन यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीला अमेरिकन सिनेट मध्ये अगदी थोडक्‍या बहुमताने मान्यता मिळू शकली आहे. या विषयावर घेण्यात आलेल्या मतदानात ब्रिडेनस्टाईन यांच्या नियुक्तीला 50 जणांनी मान्यता दिली पण त्यांच्या विरोधात तब्बल 49 मते पडली. म्हणजेच केवळ एकच मतांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता मिळाल्याने ते थोडक्‍यात बचावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.\nओक्‍लहोमा येथील संसद सदस्य असलेले ब्रिडेनस्टाईन हे नासाचे 13 वे प्रशासकीय प्रमुख असतील. तथापी त्यांना अंतरीक्ष संशोधन क्षेत्रातली फारशी माहिती नसल्याने त्यांना या पदावर नियुक्त करण्याला अनेक संसद सदस्यांचा विरोध होता. त्यामुळे अत्यंत कमी मताधिक्‍क्‍याने ते या पदासाठी पात्र ठरले आहेत. आपल्या प्रस्तावांना आणि नियुक्‍त्यांना डेमोक्रॅटिक सदस्यांकडून संथ साथ मिळत असल्याबद्‌ल ट्रम्प यांनी ट्विटर संदेशात नाराजी व्यक्त केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवर्षाकाठी 120 दशलक्ष युनिटची वीज बचत होणार\nअफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या हल्ल्यात 22 सैनिक ठार\nसरकारी योजनांसाठी मलेशिया वापरणार भारताच्या “आधार’चे मॉडेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारताने एक सर्जिकल स्ट्राईक केल्यास आम्ही दहा करू\nभारताची संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार मंडळावर निवड\nअमेरिकेतील भारतीय दूतावासात हिंदी आणि संस्कृतचे वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%93-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T09:02:16Z", "digest": "sha1:KWDPLYE7HY7XJKNXBY5QZ5UF6FRQW66P", "length": 12397, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीईओ अमोल येडगेसह अधिकार्‍यांचा पंकजा मुंडेंच्या हस्ते सत्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसीईओ अमोल येडगेसह अधिकार्‍यांचा पंकजा मुंडेंच्या हस्ते सत्कार\nपोषण अभियानात बीड जि.प.च्या महिला व बालविकास विभागाचे उत्कष्ट काम\nमुंबई: पोषण अभियानांंतर्गत ‘पोषण माह सप्टेंबर 2018’ मध्ये जिल्हा परिषद बीडच्या महिला व बालविकास विभागाने उत्कृष्ट काम केले असून ग्राम बालविकास केंद्र ही योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आली याबद्दल राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान,बालविकास प्रकल्प अधिकारी शिरूर(का)सखाराम बांगर,बालविकास प्रकल्प अधिकारी अंबाजोगाई व्यंकटराव हुंडेकर,विस्तार अधिकारी वैभव जाधव,अजय निंबाळकर,श्रीराम जहागीरदार, पर्यवेक्षिका सुरेखा घोणशी कर,अंगणवाडी कार्यकर्तीअनिता सानप ,उर्मिला जाधव,यांचा सत्कार केला.\nमंगळवार (दि.2) ऑक्टोबर रोजी मुंबईतील नरिमन पाँईन्ट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सत्कार समारंभ पार पडला. ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘पोषण माह-एक जनआंदोलन’ व ‘सबकी योजना सबका विकास’ अभियानाचा उद्घाटन समारंभ पार पडला. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी, व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, श्रीमती एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त इंदिरा मालो, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांची उपस्थिती होती.\nयाप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी याबाबत बीड जिल्हा सर्व टीमचे अभिनंदन व कौतुक केले. त्या म्हणाल्या,‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ मध्ये बीड जिल्ह्याने केलेली प्रगती,मुलींचा वाढलेला जन्मदर जो सध्या 927 झाला आहे. याबाबत समाधान व्यक्त केले. समाजमाध्यमाचा योग्य वापर करून आपण आपला विकास साधू. आपण सर्वांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांचे विचार अंगीकार करून चला खेड्याकडे,जय जवान जय किसान हे नारे आता गंभीरपणे घ्यावे. बीड जिल्हा राज्यात कुपोषण निर्मूलन व पोषण अभियान यात राज्यात यापुढेही अव्वल राहिला पाहिजे.\nग्रामविकास विभाग व महिला बालविकास विभागाने राबवलेल्या विविध योजना ज्यात जलयुक्त शिवार,ग्राम बाल विकास केंद्र,उमेद,महिला बचत गट चळवळ,महिला सक्षमीकरण यात विभागाचे योगदान याबाबत मार्गदर्शन केले. महिला बचतगटांना आर्थिक मदत, कर्ज यामुळे कसा बदल झाला, कसा स्वाभिमान वाढला व यातून कशाप्रकारे सबकी योजना सबका विकास साध्य होत आहे हे विशद केले. या प्रसंगी ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी महिला व बालविकासात उमेद अभियान, ग्रामविकास विभाग, ग्राम पातळीवरील बचतगट, सर्व विभागांचे अभिसरण व समन्वय याबाबत महत्व विषद केले. एकात्मिक बालविकास आयुक्त इंदिरा मालो यांनी पोषण अभियान, विविध उपक्रम व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व उमेद मधून खर्‍या अर्थाने महिला,बाल व ग्राम विकास कसा होत आहे याबाबत सविस्तर सादरीकरण केले. भविष्यात कुपोषण मुक्त महाराष्ट हे उद्दिष्ट आपण सर्व विभाग मिळून लवकरच साध्य करू असा आशावाद व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसेलिब्रिटींची घरे सजवताना….\nNext articleयशवंत कारखान्याच्या मशीनरी व पार्टची चोरी\nअॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार व्हावे, अशी आमची इच्छा – अशोक चव्हाण\nकुटेवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश \nऔरंगाबाद शहरात आता एसटी आणि स्मार्ट सिटी विकास महामंडळाची वाहतूक व्यवस्था\nदुसर्‍याच्या वरातीत पिपाणी वाजविणे बंद करा आ.मेटेंना जयदत्त क्षीरसागर समर्थकांचा सल्ला\nमुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत \nदुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करा- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/dont-want-blood-stains-car-2-teens-die-cops-refuse-help-93496", "date_download": "2018-10-15T09:04:13Z", "digest": "sha1:OAI5C2X6GVEMXJUQALV757FP6KLKOGEP", "length": 11644, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"Don't Want Blood Stains In Car\": 2 Teens Die As UP Cops Refuse Help जीपमध्ये रक्त सांडू नये म्हणून पोलिसाने नाकारली मदत | eSakal", "raw_content": "\nजीपमध्ये रक्त सांडू नये म्हणून पोलिसाने नाकारली मदत\nशनिवार, 20 जानेवारी 2018\nसहारनपूर (उत्तर प्रदेश) - आपघातामध्ये जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांना (गुरुवार) पालिसांनी, रक्ताने गाडी खराब होण्याच्या कारणावरुन मदत नाकारल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामुळे संतापाचे वातावरण आहे.\nसहारनपूर (उत्तर प्रदेश) - आपघातामध्ये जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांना (गुरुवार) पालिसांनी, रक्ताने गाडी खराब होण्याच्या कारणावरुन मदत नाकारल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामुळे संतापाचे वातावरण आहे.\nएका रस्ते अपघातामध्ये जखमी झालेली ही दोन अल्पवयीन मुले पोलिसांसमोर रस्त्यावर तडफडून मेली तरी पोलिसांनी काहीच केले नाही. उपस्थित लोकांनी पोलिसांना विनंती करुनही त्यांनी कोणतीच मदत केली नाही. तसेच आपल्या गाडीतून या मुलांना रुग्णालयात नेण्यास देखील पोलिसांनी नकार दिला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या गाडीने या मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु, या मुलांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.\nया संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ उपस्थितांनी तयार रेकॉर्ड केला असून, हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.\nशहर पोलिस अधिक्षक प्रबळ प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/mobile-computing-6a444a76-3495-48f9-a42d-0e92b1ecf40c", "date_download": "2018-10-15T08:26:44Z", "digest": "sha1:WZXI4N64JMP4USQVXKMGHLSNN2255C4Q", "length": 17068, "nlines": 496, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे Mobile Computing पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 210 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक मनीषा एम पाटील\nशैक्षणिक टप्पा मास्टर पदवी\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/7", "date_download": "2018-10-15T09:18:04Z", "digest": "sha1:CIQ5FOWBWIFFYOY74SQ674GFSSDXUU6Q", "length": 5984, "nlines": 75, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्यामची आई| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n'श्यामची आई' हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे. मातेबद्दलच्या असणार्‍या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९ फेब्रुवारी १९३३ गुरूवारी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३ फेब्रुवारी १९३३ सोमवारी पहा्टे त्या संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्य सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.\nरात्र दुसरी अक्काचे लग्न\nरात्र तिसरी मुकी फुले\nरात्र चवथी पुण्यात्मा यशवंत\nरात्र सहावी थोर अश्रू\nरात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना\nरात्र नववी मोरी गाय\nरात्र बारावी श्यामचे पोहणे\nरात्र तेरावी स्वाभिमान- रक्षण\nरात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या\nरात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम\nरात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन\nरात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण\nरात्र अठरावी अळणी भाजी\nरात्र एकविसावी दूर्वांची आजी\nरात्र बाविसावी आनंदाची दिवाळी\nरात्र तेविसावी अर्धनारी नटेश्वर\nरात्र चोविसावी सोमवती अवस\nरात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय\nरात्र सव्विसावी बंधुप्रेमाची शिकवण\nरात्र सत्ताविसावी उदार पितृहृदय\nरात्र अठ्ठाविसावी सांब सदाशिव पाऊस दे\nरात्र एकोणतिसावी मोठा होण्यासाठी चोरी\nरात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने\nरात्र एकतिसावी लाडघरचे तामस्तीर्थ\nरात्र बत्तिसावी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक\nरात्र तेहतिसावी गरिबांचे मनोरथ\nरात्र चौतिसावी वित्तहीनाची हेटाळणी\nरात्र पस्तिसावी आईचे चिंतामय जीवन\nरात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही\nरात्र सदतिसावी अब्रूचे धिंडवडे\nरात्र अडतिसावी आईचा शेवटचा आजार\nरात्र एकोणचाळिसावी सारी प्रेमाने नांदा\nरात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव\nरात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती\nरात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A4-sarvamat/page/797/?filter_by=random_posts", "date_download": "2018-10-15T09:20:28Z", "digest": "sha1:PU7CZLANGBIIBYU375HAA5I7RQ6ALRVN", "length": 8727, "nlines": 202, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सार्वमत Archives | Page 797 of 851 | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n541 विस्थापित शिक्षकांना नेमणुका\nजिल्हा दारुमुक्त करा : जिल्हा प्रशासनाकडुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन...\nवाळूतस्करीसाठी लोकसहभागातून रस्त्याचे काम\nप्रॉपर्टीच्या वादातून महिलेवर हल्ला\nनिळवंडे कालव्यांची कामे रखडली\nपाणीप्रश्‍नी महिलांनी दिले महापौरांना रिकामे हंडे\nआधी उन्हाचे चटके तेव्हा मिळते शिक्षण\nनिवड श्रेणीच्या निर्णयाविरोधात शिक्षक परिषदेची निदर्शने\nलाचप्रकरणी सायबर सेलच्या पोलिसाविरोधात गुन्हा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nकवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक\nपालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन\nऑनलाईन मद्यविक्री नाही : ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण\n..अन 30 फुटावरून विमानातील महिला क्रु मेंबर खाली पडली\nआजची नवदुर्गा : स्त्रीला गरज खंबीर पाठिंब्याची\nई पेपर- सोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nधुळे ई पेपर (दि 15 ऑक्टोबर 2018)\nदरोडेखोरांचा कोपरगाव जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\npandurng atmaram pardhi on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )\nMahendra Jagtap on नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/aarogya-jagar-part-2/", "date_download": "2018-10-15T08:22:55Z", "digest": "sha1:RZI6ZT5OVJYG2P5IUFXPEPDA64GHSWLN", "length": 9306, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वयात येताना सांभाळा (भाग 2) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवयात येताना सांभाळा (भाग 2)\nवयात येताना सांभाळा (भाग 1)\nशेफालीला घेऊन तिची आई भेटायला आली. आल्यावर आईने शेफालीची आणि स्वतःची ओळख करून दिली. शेफाली नुकतीच नववीमध्ये गेली होती आणि तिची आई गृहिणी होती. शेफाली ही त्यांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे जरा लाडावलेली होती. त्यांनी ओळख करून दिल्यावर तिला बाहेर थांबवण्याची परवानगी मागितली आणि तिला बाहेर नेऊन बसवले.\nपण ओळख झाल्यावर आणि विश्‍वास संपादन झाल्यावर ती हळूहळू बोलायला लागली. ती मोकळी झाल्यावर म्हणजे मोकळेपणाने बोलू लागल्यावर या वयात आपल्यात कोणकोणते शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होतात ते का होतात या साऱ्यांबाबत तिला पुढील सत्रांमध्ये सविस्तर व शास्त्रीय माहिती दिली.\nतिच्या मनातल्या अनेक शंका तिनेही मोकळेपणाने विचारल्या. आपल्या वागण्यात झालेल्या बदलांमागची शास्त्रीय कारणे लक्षात आल्याने आपले हे वर्तन कमी करण्यासाठी काय करायचे याबाबतही ती खूपच मोकळेपणाने बोलली त्यापद्धतीचे प्रयत्नही तिने केले. तिच्या आईच्या सांगण्याप्रमाणेच तिचा मूळचा स्वभाव समजूतदार होता; परंतु कौटुंबिक वातावरणात तिला मिळणाऱ्या वागणुकीमुळे ती अशी चिडकी, हट्टी झाली होती. होत असणाऱ्या अतिरिक्त लाडांमुळे तिचा हा मूळ स्वभाव बदलला होता हे लक्षात आल्यावर तिच्या आईला सांगून घरातल्या सदस्यांबरोबर सत्र घेतले.\nया सत्रात तिचे आजोबा, काका-काकू, वडील व आई आले होते. त्यांच्याशी संवाद साधून आधी विश्‍वास संपादनाचे कार्य पूर्ण झाल्यावर त्यानंतर त्यांना शेफालीची समस्या समजावून सांगितले व तिचे हे वर्तन कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करणे आवश्‍यक आहे व का ते त्यांना विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले.\nतिच्या या वर्तनात बदल न झाल्यास पुढे काय समस्या निर्माण होऊ शकतील. तिचे सध्याचे वर्तन कसे हाताळायचे याबाबत सविस्तर चर्चा केली. सुरुवातीला तिच्या आजोबांना ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु सत्रातील एकूण चर्चेनंतर त्यांना याचे गांभीर्य लक्षात आले व त्यांनी बदलाची तयारी दर्शवली. त्यामुळे आईची चिंता कमी झाली.\nकाही दिवसांनी शेफालीच्या केसचा मागोवा घेतल्यावर तिच्या बऱ्याचशा समस्या (वार्तनिक) कमी झाल्याचे तिच्या आईने समाधानाने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवयात येताना सांभाळा (भाग 1)\nNext articleपवारांचा निर्णय मान्य,मात्र माझेही इतर पक्षात मित्र\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3)\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 2)\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 1)\nखांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 3)\nखांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 2)\nखांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-fraud-123274", "date_download": "2018-10-15T09:09:26Z", "digest": "sha1:IVWWQE6I5FBMY6JAOA4F2JXXMHCOC7HB", "length": 12620, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news fraud होलसेल व्यावसायिकाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा | eSakal", "raw_content": "\nहोलसेल व्यावसायिकाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा\nमंगळवार, 12 जून 2018\nनाशिक : बोगस कंपनीचे नाव सांगून एकाने शहरातील होलसेल व्यावसायिकाची पेपर कप खरेदीत 2 लाख 62 हजारांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीसात आयटी ऍक्‍टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशशी हरिराम हेमनाणी (रा. वेदास स्पेस बिल्डिंग, गोविंदनगर) हे प्लास्टिक साहित्य विक्रीचे होलसेल व्यापारी आहेत. त्यांना गेल्या 23 एप्रिल ते 7 मे दरम्यान संशयित सागर पटेल (रा. सुरत, गुजरात) याने संपर्क साधला. श्रीराम कप कंपनीचे नाव सांगून त्याने शशी हेमनानी यांच्याशी व्यावसायिका संवाद साधून त्यांचा विश्‍वास संपादन केला आणि त्यांना पेपर कप खरेदीची गळ घातली.\nनाशिक : बोगस कंपनीचे नाव सांगून एकाने शहरातील होलसेल व्यावसायिकाची पेपर कप खरेदीत 2 लाख 62 हजारांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीसात आयटी ऍक्‍टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशशी हरिराम हेमनाणी (रा. वेदास स्पेस बिल्डिंग, गोविंदनगर) हे प्लास्टिक साहित्य विक्रीचे होलसेल व्यापारी आहेत. त्यांना गेल्या 23 एप्रिल ते 7 मे दरम्यान संशयित सागर पटेल (रा. सुरत, गुजरात) याने संपर्क साधला. श्रीराम कप कंपनीचे नाव सांगून त्याने शशी हेमनानी यांच्याशी व्यावसायिका संवाद साधून त्यांचा विश्‍वास संपादन केला आणि त्यांना पेपर कप खरेदीची गळ घातली.\nशशी हेमनानी यांचाही संशयित सागर पटेल याच्यावर विश्‍वास बसला. त्यामुळे त्यांनी पेपर कपची ऑर्डर दिली. त्यासाठी संशयित पटेल याने कप खरेदी करण्यासाठी बॅंक खात्यावर सांगितल्याप्रमाणे शशी हेमनानी यांनी 2 लाख 62 हजार रुपयांची रक्कम भरली. ही रक्कम भरल्यावरही संशयिताने सांगितल्याप्रमाणे त्यांना पेपर कप बॉक्‍स न पाठविता रक्कम ताब्यात घेत फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध आयटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\n#Specialtyofvillage लाखो रुपयांचे माठ विकणारे वारनूळ\n‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास...\nशाळकरी मुले ‘कुत्ता’ची शिकार\nमुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nगोळीबारात जखमी झालेल्या न्यायाधीशाच्या पत्नीचा मृत्यू\nगुडगाव (पीटीआय) : सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या न्यायाधीशाच्या पत्नीचा आज सकाळी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/1857", "date_download": "2018-10-15T08:07:28Z", "digest": "sha1:CZOQON5GOFDJPIENBNYHGCOTJNFVQOBQ", "length": 2562, "nlines": 33, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड (Marathi)\nएपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच \"माध्यमांतर\" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे\nभारत देशातील विचित्र रेस्टोरेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-10-15T08:09:56Z", "digest": "sha1:XYSQW23YKVDGOUGL7EZHUHKDR7AQ7EWW", "length": 14963, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खेमकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nगुणक: 31°9′36″N 74°39′36″E / 31.16°N 74.66°E / 31.16; 74.66 खेमकरण (पंजाबी:ਖੇਮਕਰਨ ) हे भारताच्या पंजाब राज्यातील तरण तारण जिल्ह्यातील एक गाव आहे. इ.स. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान येथे भारत व पाकिस्तानाच्या सैन्यांच्या रणगाड्यांच्या तुकड्यांमध्ये तुंबळ लढाई झाली. या लढाईमुळे याचे नाव रणगाड्यांची दफनभूमीअसे पडले[१].\nइ.स. १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे रणगाड्यांचे एक प्रमुख युद्ध होते. या युद्धामुळे, युद्ध झालेल्या स्थानी म्हणजेच खेमकरण येथे 'पॅटन नगर'ची स्थापना झाली. याचे कारण म्हणजे पाकिस्तानी सैन्याने वापरलेले पॅटन रणगाडे या ठिकाणी काबीज केले गेले अथवा निकामी केले गेले.\n३ इ.स. १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध\n४.१ ९७ रणगाड्यांवर कब्जा\nशिखांचे नववे गुरू तेगबहादूरसिंग (इ.स. १६२१ - इ.स. १६७५), यांनी खेमकरण येथे भेट दिली. त्यांनी तेथे वास्तव्य केले व गुरू गोविंदसिंग यांचे स्मृत्यर्थ तेथे एक विहिर बांधली.\nइ.स. १९४७ साली ब्रिटिश भारताची भारत व पाकिस्तान अश्या दोन देशांमध्ये फाळणी होण्यापूर्वी खेमकरण हे पंजाब प्रांताच्या लाहोर जिल्ह्यात होते.\nइ.स. १९६५ साली तेथे एक गुरुद्वारा होता. पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करून ते गाव काबीज केले. तेथील रहिवाश्यांनी पळ काढला. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात हा ऐतिहासिक गुरुद्वारा उद्ध्वस्त झाला. नंतर तेथे भारतीय सैन्य पोचले. त्यांनी पाक सैन्यास मागे हुसकावले व लढाईत जय मिळवला. भारतीय सैन्याने त्या गुरुद्वार्‍याचे नूतनीकरण व दुरुस्ती केली.\nइ.स. १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध[संपादन]\nइ.स. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात दोन्ही देशांच्या पश्चिमेकडील सामाईक सीमेवर युद्ध झडले. या युद्धात दोन्ही बाजूंच्या सुमारे १००० रणगाड्यांनी भाग घेतला. या युद्धाच्या आरंभी भारतीय सैन्यात एक सशस्त्र तुकडी (आर्म्ड डिव्हिजन) होती, तसेच पायदळाच्या सहा रेजिमेंट सहाय्य करीत होत्या. पाकिस्तानी सैन्याकडे दोन सशस्त्र तुकड्या तसेच तत्कालीन रणगाड्यांमध्ये सर्वांत आधुनिक गणले जाणारे एम-४८ पॅटन रणगाडे होते. भारतापाशी त्याचे समकक्ष रणगाडे होते; परंतु ते फक्त चार रेजिमेंटींपुरते मर्यादित होते.\nखेमकरणजवळ भिखीविंड गावाजवळ एका जमिनीच्या तुकड्याला पॅटन नगर असे म्हणण्यात येत होते.[३] युद्ध संपल्यावर सप्टेंबर, इ.स. १९६५चे दरम्यान पाक लष्कराचे सुमारे ६० रणगाडे येथे प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले होते. असल उत्तरची लढाई या दरम्यान हे रणगाडे भारतीय सैन्याने काबीज केले होते. ते येथे काही काळ ठेवण्यात आलेत नंतर ते वेगवेगळ्या कँटॉनमेंट व सैन्य संस्थांमध्ये युद्धाचे स्मारक म्हणून ठेवण्यात आले आहेत.\nयुद्धात ध्वस्त करण्यात आलेला पॅटन रणगाडा\n१० सप्टेंबर, इ.स. १९६५ला,भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सुमारे ९७ रणगाडे ताब्यात घेतलेत.[३] या युद्धात ६ पाकी रेजिमेंटींनी भाग घेतला. नावानुसार-१९ लान्सर्स(पॅटन), १२ पायदळ, एम-२४ चॅफी, २४ कॅव्हॅलरी (पॅटन), ४ कॅव्हॅलरी (पॅटन), १६ घोडदळ(पॅटन) व ६ लान्सर्स (पॅटन).\nभारतीय सैन्यात त्या दिवशी ३ सशस्त्र रेजिमेंटींसह वेगवेगळ्या प्रकारच्या रणगाड्यांचा समावेश होता. डेक्कन हॉर्स, शेरमन, सेंचुरियन व ए एम्‌ एक्स-१३. ते युद्ध येवढे भयानक व टोकाचे होते, की त्यात भारतीय सैन्याने सुमारे ९७ रणगाडे उद्ध्वस्त वा सुस्थितीत ताब्यात घेतले. यांत ७२ पॅटन टँक होते, तर २५ शेरमन व चॅफी रणगाडे. यांपैकी ३२ रणगाडे हे चालू स्थितीत होते. भारतीय सैन्याने ३२ रणगाडे गमवले. यांपैकी १५ रणगाडे पाक सैन्याने ताब्यात घेतले. ते बहुतेक सर्व शेरमन रणगाडे होते.\nइ.स. २००१च्या जनगणनेनुसार खेमकरणाची लोकसंख्या ११,९४० आहे.[४]तेथील साक्षरता दर ४७% आहे.\n↑ स्टीवन पीटर रोझेन. सोसायटीझ अँड मिलिडरी पॉवर: इंडिया अँड इट्स आर्मीझ (इंग्लिश). कॉर्नेल विद्यापीठ मुद्रणालय. पान क्रमांक २४६. आय.एस.बी.एन. 0801432103.\n↑ \"याहू मॅप्स-खेमकरणचे स्थान\". याहू मॅप्स. ३१ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले.\n↑ ३.० ३.१ स्टीव झलोगा आणि जिम लॉरिये (१९९९). द एम४७ अँड एम४७ पॅटन टँक्स (इंग्लिश मजकूर). ऑस्प्रे पब्लिशिंग. पान क्रमांक ३३. आय.एस.बी.एन. 1855328259. २००९-०३-१२ रोजी पाहिले.\n↑ अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी शब्द \"india\"\nअमृतसर • कपुरथळा • गुरदासपूर • जालंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • रुपनगर • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nजलियांवाला बाग • सुवर्णमंदिर\nअमृतसर • कपुरथला • खेमकरण • गुरदासपुर • जलंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • मोहाली • रूपनगर • रोपड • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nसतलज • बियास नदी • झेलम नदी • चिनाब नदी • रावी नदी\nराज्यातील शहरे व गावे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०१८ रोजी २०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/1858", "date_download": "2018-10-15T09:13:31Z", "digest": "sha1:GFGQ7ORR2HYP5HFBMMWEIW24DDR6BAS5", "length": 2670, "nlines": 35, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "धर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड (Marathi)\nएपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच \"माध्यमांतर\" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे\nभारत देशातील विचित्र रेस्टोरेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-arvind-kejriwal-aap-delhi-sealing-drive-bjp-95068", "date_download": "2018-10-15T08:59:34Z", "digest": "sha1:A7AI4A5F5I3BRGYLE2AMAMMCS5OERZUS", "length": 12770, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Arvind Kejriwal AAP Delhi sealing drive BJP अतिक्रमण कारवाईवरून 'आप'-भाजपमध्ये पुन्हा लढाई! | eSakal", "raw_content": "\nअतिक्रमण कारवाईवरून 'आप'-भाजपमध्ये पुन्हा लढाई\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वादग्रस्त अतिक्रमण मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आज (मंगळवार) गदारोळ झाला. 'केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीदरम्यान आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली', असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला.\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वादग्रस्त अतिक्रमण मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आज (मंगळवार) गदारोळ झाला. 'केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीदरम्यान आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली', असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून जागेचा गैरवापर करणाऱ्या आणि अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात दिल्लीतील महापालिकांनी कारवाई सुरू केली आहे. तसेच, रहिवासी जागेचा वापर व्यापारी हेतूंनी करणाऱ्यांविरोधातही महापालिकांची कारवाई सुरू आहे. दिल्लीतील व्यापाऱ्यांनी या कारवाईला विरोध केला आहे. यासाठी आकारला जाणारा दंड रद्द करावा, अशी मागणी सत्ताधारी 'आप'ने केली आहे. त्यावरून गेले काही दिवस 'आप' आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.\nया पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. यासाठी भाजपच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. पण 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला. भाजपच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व मनोज तिवारी यांनी केले होते. या घटनेमुळे भाजपच्या नेत्यांनी ही बैठक अर्धवट सोडून निषेध व्यक्त केला.\nया बैठकीनंतर केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'ही बैठक पूर्ण होऊ शकली नाही. पण आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. ही कारवाई बंद व्हावी, अशी आमची मागणी आहे', असे केजरीवाल यांनी सांगितले.\nताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nपिकांचे अवशेष जाळण्यावर शेतकरी ठाम\nगुडगाव (वृत्तसंस्था) : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी झुगारून देत हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाचे अवशेष अद्यापही जाळत...\nमराठवाड्यात २२ टक्के कमी पाऊस\nपुणे - राज्यात मराठवाड्यामध्ये यंदा पावसाने पाठ फिरविल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या मॉन्सूनच्या विश्‍लेषणातून स्पष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-winter-temperature-94443", "date_download": "2018-10-15T09:18:50Z", "digest": "sha1:G3Z3HEPJFSUBJGZXOK265QM66FGERGQU", "length": 12132, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news winter temperature थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे किमान तापमानात घट | eSakal", "raw_content": "\nथंड वाऱ्याच्या प्रभावामुळे किमान तापमानात घट\nशुक्रवार, 26 जानेवारी 2018\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढत असल्यामुळे किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात थंडीची लाट निर्माण झाली आहे. राज्यात नाशिकमध्ये 7.2 अंश सेल्सिअस असे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले; तर पुण्यातही किमान तापमान 9.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढत असल्यामुळे किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात थंडीची लाट निर्माण झाली आहे. राज्यात नाशिकमध्ये 7.2 अंश सेल्सिअस असे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले; तर पुण्यातही किमान तापमान 9.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.\nथंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात अनेक भागात किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, मालेगाव, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकणात मुंबई, रत्नागिरी, भीरा, डहाणू येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने घटले. मराठवाड्यातही थंडीत किंचित वाढ झाली आहे. विदर्भातील अनेक भागांत थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. पुणे आणि परिसरात येत्या दोन दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्‍यता असून, किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rane-will-not-enter-in-bjp-in-meeting-said-danve-270596.html", "date_download": "2018-10-15T09:03:16Z", "digest": "sha1:QN4SRJXPW7WPDUKSGTPI5TZDTSSZJVUO", "length": 13632, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत राणेंचा भाजप प्रवेश नाही,दानवेंकडून स्पष्टीकरण", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nभाजपच्या कार्यकारिणी बैठकीत राणेंचा भाजप प्रवेश नाही,दानवेंकडून स्पष्टीकरण\nराणेंना भाजप प्रवेश देऊन त्यांना कार्यकारणी सदस्य केलं जाईल, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होती. पण या बैठकीत राणे भाजपात प्रवेश करणार नाहीत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय.\n24 सप्टेंबर : राणेंना भाजप प्रवेश देऊन त्यांना कार्यकारणी सदस्य केलं जाईल, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होती. पण या बैठकीत राणे भाजपात प्रवेश करणार नाहीत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय.\nनारायण राणे सोमवारी दिल्लीत अमित शाह यांना भेटायला येण्याचे संकेत यापूर्वी नारायण राणे यांनी दिले होते. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाची उत्सुकता वाढली होती.\nदरम्यान, भाजपात जायचं की नाही, याचा निर्णय अजून मी घेतलेला नाही, पण यावेळी नेमकं कुठे आणि कोणत्या दिशेने जायचं, यासंबंधीचं व्हिजन एकदम क्लिअर आहे. असं सडेतोड मत नारायण राणेंनी आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत मांडलंय. विधान परिषदेच्या गटनेतेपदासाठी अशोक चव्हाणांनी मला डावलल्यामुळेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचंही राणेंनी यावेळी स्पष्ट केलंय.\nनारायण राणेंनी या मुलाखतीत काँग्रेस नेत्यांवर टीका करतानाच भाजप नेत्यांचं जाहीर कौतुकही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्तुत्ववान नेते आहेत. त्यांच्यामुळेच केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सलग 3 वर्षे मुख्यमंत्री सांभाळून आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. तर नितीन गडकरी आणि माझ्यातरी मैत्री ही राजकारणापलीकडची आहे, असंही राणेंनी म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: narayan raneraosaheb Danveनारायण राणेरावसाहेब दानवे\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nपुन्हा समोर आलं नवज्योत सिंग सिद्धूचं ‘पाकिस्तान प्रेम’\n‘या’ केंद्रीय मंत्र्याने हुबेहूब साकारलं रामायणातील पात्र\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/jee", "date_download": "2018-10-15T09:54:29Z", "digest": "sha1:SWHNOMDDHJSUXDLSIPQOWQUAWDJMMZQE", "length": 26705, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jee Marathi News, jee Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nआधी काम, मग पार्टी\nकाहीही झालं, तरी कामाला प्राधान्य असा फंडा काही नवीन कलाकारांनी ठेवला आहे. 'लागीरं झालं जी'मधली शीतली, म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर ही अशाच कलाकारांपैकी एक. साताऱ्यामध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. एका पार्टीसाठी ती मुंबईमध्ये आली होती. पण, दिवस-रात्र शूटिंग पूर्ण करून ती साताऱ्याहून मुंबईमध्ये आली.\nपरीक्षेच्या फॉर्मवरून वडील रागावले, मुलाची आत्महत्या\nनगर शहरात इयत्ता बारावीत शिकत असलेल्या सत्यम विजय माळी या विद्यार्थ्यांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जेईई परीक्षेसाठीचा फॉर्म भरला नाही म्हणून वडिल रागावल्याने सत्यमने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nअभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक पदवी शाखांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या (जेईई, नीट) तयारीकरिता विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव स्तुत्य आहे.\nJEE, NEET साठी आता मोफत सरकारी शिकवणी\nइंजिनीअरींग, मेडिकलसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुषखबर आहे. इंजिनीअरींग, मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा जेईई आणि नीटसाठी आता मोफत सरकारी शिकवणी मिळणार आहे. २०१९ पासून हा निर्णय लागू होणार आहे. खासगी कोचिंग क्लासला यामुळे चांगलाच दणका बसणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ जेईई-मेन्सचीच सराव परीक्षा घेतली जाणार आहे.\nमराठी मालिकांवर 'आजी'बाईंचं वर्चस्व\n'जेईई' व 'नीट'ची वर्षातून दोनदा परीक्षाः जावडेकर\nसंयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जेईई-मेन आणि नीट या दोन परीक्षा यापुढं वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.\nसंजय घोडावत विद्यापीठात आर्किटेक्चर शाखा सुरूकौन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडून मान्यता,कोल्हापूर टाइम्स टीमसंजय घोडावत विद्यापीठात या वर्षी नव्यानेच ...\n'लागिरं झालं जी'मध्ये नवीन कलाकांराची एन्ट्री\nसध्या मराठमोळ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे 'लागिरं झालं जी'. एका गावाकडच्या तरुणाची संघर्षगाथा आणि त्यातून उमलणारी प्रेमकथा, गावाकडचं वातावरण या सर्व गोष्टीमुळं या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. मालिकेतील जयश्रीची भूमिका साकारणारी किरण ढाणे आणि मामी म्हणजेच विद्या सावळे यांच्या अभिनयाचं देखील बरंच कौतुक झालं. मालिका सध्या वेगळ्या वळणावर आली असताना या दोन महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींनी मालिकेला राम-राम ठोकला आहे.\nट्रकचालकाच्या दोन्ही मुलांनी मारली जेईईत बाजी\nराजस्थानमध्ये एका ट्रकचालकाच्या दोन्ही मुलांनी कठोर मेहनतीच्या जोरावर जेईई-ए आणि नीटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. शिक्षणासाठी शहरात जात असताना कपडे सुद्धा उधारीवर घ्यावे लागलेल्या या दोन्ही भावांच्या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.\n‘जेईई अॅडव्हान्स’च्या निकालात घसरण\n'आयआयटी' आणि 'एनआयटी' प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या 'जेईई अॅडव्हान्स'चा निकालात मोठी घसरण झाली\nजेईई अॅडव्हान्समध्ये ऋषी अग्रवाल राज्यात प्रथम\nदेशभरात आयआयटी, एनआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'जेईई अॅडव्हान्स' परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला आहे.\nJEE Advanced Result: प्रणव गोयल देशात पहिला\nआयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. देशभरातून या परीक्षेस बसलेल्या १,५५,१५८ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार १३८ विद्यार्थी पास झाले आहेत. या परीक्षेत हरयाणाच्या पंचकुलामधील प्रणव गोयल देशातून पहिला आला आहे. त्याने ३६० पैकी ३३७ गुण मिळविले आहेत. तर ऋषी अग्रवाल राज्यातून पहिला आला आहे.\n‘जेईई अॅडव्हान्स’चा आज निकाल\nदेशभरातील आयआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'जेईई अॅडव्हान्स' परीक्षेचा निकाल आज, रविवारी जाहीर होणार आहे...\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा सुरळीत\n नक्षली भागात २० विद्यार्थी झाले जेईई मेन्स परीक्षेत यशस्वी\nIIT-JEE चा निकाल जाहीर; सुरज कृष्णा प्रथम\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई-मेन) या परीक्षेचा निकाल घोषित केला असून या परीक्षेत आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील सुरज कृष्णा देशात पहिला आहे आहे. या वर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी जेईई-मुख्य परीक्षा दिली होती.\nJEE Mains 2018: जेईई मेन परीक्षेचा निकाल आज\nदेशातील आयआयटी, ट्रिपलआयटी, एनआयटी, सरकारी इंजिनीअरिंग कॉलेज अशा नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षेचा निकाल आज, सोमवारी ३० एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. ही लेखी परीक्षा रविवारी ८ एप्रिल रोजी पुण्यासह देशातील १०४ शहरांमध्ये झाली होती. तर, ऑनलाइन परीक्षा १५ आणि १६ एप्रिल रोजी झाली होती.\nदेशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ऑफलाइन 'जेईई' मुख्य परीक्षा रविवारी देशभरात सुरळीत पार पडली. या परीक्षेची काठिण्य पातळी गेल्यावर्षीप्रमाणेच होती, मात्र अनेक विद्यार्थ्यांना पेपर पूर्ण करण्यास वेळ अपुरा पडल्याची तक्रार करण्यात आली. आता कम्प्युटर-बेस्ड परीक्षा १५ आणि १६ एप्रिलला होणार आहे.\nजेईईच्या काठिण्य पातळीत बदल नाही\nदेशभरातील इंजिनीअरिंग आणि तत्सम संस्थेसाठी देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या जेईई या सामाईक परीक्षेच्या काठिण्य पातळीत कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही या परीक्षेची काठिण्य पातळी समान राहणार असल्याचे यावेळी जाहीर केले आहे.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64949", "date_download": "2018-10-15T08:40:40Z", "digest": "sha1:K7VZH2HYKQ35UDVWNCT7JXZU6SBKKAWB", "length": 10878, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Electrolysis for hair removal | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nइथे कोणाला electrolysis बद्दल काही माहिती आहे का माझ्या मनात काही प्रश्न आहेत.\n२. एकदा complete केले कि मेन्टेनन्स सेशन्स ची गरज नसते असे वाचले आहे.. ते खरे आहे का\n३. साधारण किती सेशन्स लागतात\n४. अंदाजे कॉस्ट किती लागेल सर्व सेशन्स मिळून\n५. काही side इफेक्ट्स असतात का\n६. असे वाचले कि लेसर पेक्षा हे reliable असते\n७. कोणाला पुण्यात खात्री चे सेन्टर माहित आहे का कायाकल्प विषयी ऐकले आहे\nलेझर सेफ आणि कायमच असतं का\nलेझर सेफ आणि कायमच असतं का\nलॉंगटर्ममधे काही नुकसान होऊ शकते का\nमाझ्या एका मैत्रिणीने रांका ज्वेलर्स, कर्वे रोड मागे कोणततरी क्लिनिक आहे तिथून लेझर केलं.\nअंडर आर्मस साठी 1000/सिटिंग\nकेस पांढरे असतील तर लेझर काम करत नाही.े\nपण लेसर करण्याआधी शेविंग\nपण लेसर करण्याआधी शेविंग करतात .. त्यामुळे केसांची growth जास्त आणि thick होते ..\nपुण्यात कुठले चांगले लेसर सेन्टर आहे\nलेझरचा वापर केस काढण्यासाठी\nलेझरचा वापर केस काढण्यासाठी नक्की कधीपासून चालू झालाय त्याचा लॉंगटर्म तोटा कळण्याइतका काळ गेला आहे का\nआता २५ वयाच्या व्यक्तीने लेझर केले आणि तिला ५०शीत त्याच भागाचा/त्वचेचा कॅन्सर झाला तर त्याची लिंक २५शीत केलेल्या लेझरशी लावता येईल का (माफ करा फारच डम्ब प्रश्न वाटेल पण मला खरच शंका आहे)\nलेझर करण्याआधी शेव्ह करतात असे काही माझी मैत्रीणतरी म्हणाली नाही. मी तिला परत विचारून सांगते. बहुतेक मी वर जे रेट लिहिलेत तेपण चुकीचे आहेत कारण मला नंतर आठवलं कि तिच्या आईने अपर्लीपसाठी तीन सिटींग केल्या आणी त्याचे 3000 वाया गेले.\nकारण पांढरे केस..... डॉक्टरने सांगितलेल कि \"तुमच्या वयाचे लोक लेझर करत नाहीत.\" पण पांढरे केस जात नाहीत असे स्पेसिफिकली सांगितले नव्हते\nत्यामुळे केसांची growth जास्त\nत्यामुळे केसांची growth जास्त आणि thick होते ..>>>> नाही होत.\nDesire clinic, रांका ज्वेलर्स मागे, Icici बँकेच्या वर, कर्वे रोड\nUa+ul = १८०० सांगितलेलं पण भाव करून १५००. आतापर्यंत ६ सिटिंग्स झाली. तिला वाटलं कि झालं आता साफ सगळं. पण २ महिन्यांनी परत थोडे केस दिसू लागलेत त्यामुळे अजूनेक सिटिंग लागेल.\nबिकिनी = ३०००. कमी केले नाहीत.\nशेव्ह करतात म्हणे. ट्रिम करतात गरज पडली तर.\nAmi , हे रेट्स पर सेशन आहेत\nAmi , हे रेट्स पर सेशन आहेत का\nमाझ्या friend नि पुण्यात काया स्किन क्लिनिक मध्ये ८-९ वर्षां पूर्वी लेसर केलं होतं for chin and upper lip. ६ सेशन्स .तिच्या मते chin हेअर, शेविंग मुले जास्त आजू बाजूचे grow होत आहेत त्या नंतर आणि thick पण आहेत.. सो तीचा काया चा experience चांगला नाही अजिबात\nहो पर सेशन रेट आहेत ते.\nहो पर सेशन रेट आहेत ते.\nमाझी मैत्रीण हे सगळं आता सध्या करते आहे. तिचा अनुभव सध्यातरी चान्गला आहे.\nहनुवटी तिने केली नाही. फक्त अपरलीप.\nबादवे मैत्रीण सावळी+काळे केस आहे. या कॉम्बीनेशनल जास्त सेशन लागू शकतात (असे वरती भान यांच्या प्रतिसाद वरून वाटते).\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20741", "date_download": "2018-10-15T09:54:19Z", "digest": "sha1:YNR5DGJTDEXUJHZOBCIUHN6FSNMP7IFP", "length": 3535, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बाळ्या : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बाळ्या\nएक नवीन सैराट धागा\nसैराट चित्रपटावर बरेच धागे आले. त्या धाग्यांच्या गर्दीत हाही एक धागा. आणखी चित्र काढायचा विचार आहे. ईतर चित्रे ही ह्याच ठिकाणी पोस्ट करीन.\nवैद्यबुवांनी काढलेल्या सैराट धाग्यावर हे चित्र पोस्ट केले होते. तेथे बर्‍याच जणांनी सजेस्ट केल्यामूळे हे चित्र येथे पोस्ट करतो आहे. चित्र आवडल्यास जरूर सान्गा\nRead more about एक नवीन सैराट धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-15T08:46:52Z", "digest": "sha1:FXHA46V7XOQ4PERBW6JCYLEE6HP5M6PG", "length": 8819, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पवनमावळ परिसरात मान्सूनपूर्व पावसाने वारू येथील घराचे पत्रे उडाले | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news पवनमावळ परिसरात मान्सूनपूर्व पावसाने वारू येथील घराचे पत्रे उडाले\nपवनमावळ परिसरात मान्सूनपूर्व पावसाने वारू येथील घराचे पत्रे उडाले\nपवनानगर – मावळ तालुक्‍यासह पवनमावळ परिसरात. शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. या वेळी वाऱ्यामुळे वारू गावातील अमोल मोहळ यांच्या घराचे पत्रे उडून गेले. घरातील सर्व साहित्य भिजले. काही भिंती कोसळल्या. त्यामुळे मोहळ कुटूंब ऐन पावसाच्या तोंडावर बेघर झाले आहे. त्यांचा सारा संसारच उघड्यावर आला आहे.\nयामुळे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. संसार उघड्यावर आल्यानंतर मोहळ कुटुंबासमोर पडला आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली होती. पावसामुळे पवनमावळ परिसरात भात शेतीच्या कामाना वेगाने सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय गुरांचा चारा भिजला. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घराचे नुकसान झाले आहे. मान्सून पूर्व पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.\nप्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला आनंदचा काटा\n…हापूसचा गोडवा आणखी आठवडाभरच\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-marathwada-news-officer-inquiry-government-municipal-95033", "date_download": "2018-10-15T09:31:54Z", "digest": "sha1:426T37DLVENL3VUZQZ6NPGPQ2FNFBMUZ", "length": 14372, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad marathwada news officer inquiry government municipal अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी दोषारोपपत्र शासनाकडे | eSakal", "raw_content": "\nअधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी दोषारोपपत्र शासनाकडे\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - महानगरपालिकेत बोगस कामगार भरती प्रकरणी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी ठपका ठेवलेल्या दहा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यासाठी दोषारोपपत्र सरकारकडे पाठविण्यात आले असल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सोमवारी (ता. २९) सांगितले.\nऔरंगाबाद - महानगरपालिकेत बोगस कामगार भरती प्रकरणी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी ठपका ठेवलेल्या दहा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यासाठी दोषारोपपत्र सरकारकडे पाठविण्यात आले असल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सोमवारी (ता. २९) सांगितले.\nमहानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार २०१० ते २०१४ या काळात १८८ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. ही भरती करताना अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधिमंडळात करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्यासाठी सनदी अधिकारी मुंडे यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत ११ अधिकारी दोषी असल्याचा अहवाल सरकारला सादर केला आहे. हा अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. यासंदर्भात १५ नोव्हेंबर २०१७ ला मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार आयुक्तांनी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने तत्कालीन अधिकाऱ्यांचे दोषारोपपत्र तयार केले. हे दोषारोपपत्र तयार करण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागला, असे आयुक्त श्री. मुगळीकर यांनी सांगितले.\nया भरती प्रकरणातील दोषी अधिकारी विजय जावरे यांचे निधन झाले आहे. तसेच तत्कालीन उपायुक्त अजय चारठाणकर हे सध्या नाशिक महानगरपालिकेत कार्यरत आहेत. उपायुक्त (महसूल) रवींद्र निकम, पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग, वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी, नाथा चव्हाण हे सध्या महानगरपालिकेत कार्यरत आहेत. तत्कालीन आस्थापना अधिकारी सपना वसावा या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तत्कालीन मुख्य लेखा परीक्षक विलास जाधव हे सेवानिवृत्त झाले आहेत. तत्कालीन मुख्य लेखा परीक्षक धनंजय आंधळे हे वित्त विभागात कार्यरत आहेत; तर मो. रा. थत्ते निवृत्त झाले आहेत. तत्कालीन विधी सल्लागार ओ. सी. शिरसाट हे सेवानिवृत्त झाले आहेत.\nभरती करण्यात आलेल्या १८८ कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करावी याकरिता शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे श्री. मुगळीकर यांनी सांगितले.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/pranab-mukherjee", "date_download": "2018-10-15T09:54:27Z", "digest": "sha1:RUS7QWR7XKHVLOOUO4YG4BMMKYCFYGL4", "length": 29623, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pranab mukherjee Marathi News, pranab mukherjee Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nप्रणवदांची आता भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. हरयाणात भाजप सरकारच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी आज उपस्थिती लावली. यापूर्वी प्रणवदांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.\nDigvijay Singh: 'संघाच्या कार्यक्रमाला मीही गेलो असतो'\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी असल्याचं बोललं जात असतानाच, संघावर नेहमीच सडकून टीका करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मुखर्जी यांचे जोरदार समर्थन केले आहे.\n'प्रणवदांचं भाषण संघाच्या विचारानं प्रभावित'\nगेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी केलेले भाषण संघाच्या विचाराने प्रभावित झालेलं होतं, असा दावा संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायजर' आणि 'पांचजन्य'ने केला आहे.\nराहुल यांच्या इफ्तारला दिग्गजांची हजेरी\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते हजर झाले आहेत.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसनं १३ जूनला दिल्लीत आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं नाही. निमंत्रितांच्या यादीत मुखर्जींचं नाव नसल्यानं काँग्रेस अद्यापही त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.\nप्रणव मुखर्जी यांचा राजकारणात फेरप्रवेश नाही\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावल्यानंतर, आगामी निवडणुकीनंतर वेळ ...\nप्रणवदा PMपदाचे उमेदवार नाही: शर्मिष्ठा\nप्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, असं स्पष्ट करत प्रणवदांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शिवसेनेचा दावा फेटाळून लावला. तसंच प्रणव मुखर्जी सक्रीय राजकारणात पुन्हा येणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं.\nआता काँग्रेस संपली, ओवेसींची टीका\nज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच आता त्यात एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेतली असून काँग्रेसवर टीका केली आहे. 'आयुष्यभर काँग्रेसमध्ये काढल्यानंतर प्रणवदांनी संघाच्या दारात माथा टेकला. आता काँग्रसकडून काहीच अपेक्षा राहिल्या नाहीत. आता काँग्रेस संपली आहे,' अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.\n... म्हणून संघाने प्रणवदांना बोलावले: शिवसेना\n'भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार नाही असेच चित्र सध्या देशात आहे. तेव्हा लोकसभा त्रिशंकू राहिली व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी इतर पक्ष उभे राहिले नाहीत तर प्रणव मुखर्जी यांना ‘सर्वमान्य’ म्हणून पुढे करून राष्ट्रीय सरकार बनवायचे असाही एक अजेंडा संघाच्या कार्यक्रमपत्रिकेवर असल्याचे दिल्लीत बोलले जात आहे,' असा दावा शिवसेनेने केला आहे.\nआपले आणि परके'आम्हाला कुणीही परके नाही,' असा दावा सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नागपूरच्या संघभूमीतून गुरुवारी केला रा स्व...\nकाँग्रेसवर वार, संघाला आधार \nअखेर ज्याची भीती होती, तेच झाले: शर्मिष्ठा\nज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील फोटो छेडछाड करून व्हायरल झाल्याने मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी नाराजी व्यक्त केली आहे. 'ज्याची भीती होती अखेर तेच झाले. भाजप आणि संघाच्या 'डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट'ने त्यांना जे करायचे होते तेच केले,' असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे.\nएक धर्म म्हणजे राष्ट्रवाद नव्हे\nएकभाषा, एक धर्म म्हणजे राष्ट्रवाद नव्हे. एक राष्ट्रध्वज, भारतीय म्हणून असणारी ओळख आणि कोणाशीही शत्रुत्व नाही या तत्त्वांवर सात प्रमुख धर्मांचा समावेश असलेली १३० कोटी जनता 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वावर गुण्यागोविंदाने नांदते तोच खरा राष्ट्रवाद आहे, असे परखड मत माजी राष्ट्रपती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी संघाच्या व्यासपीठावरून व्यक्त केले.\nसंघासाठी कुणीही परका नाही: भागवत\nसमाजात परस्परांबाबत सद्भावना असावी. मतभिन्नता असली तरीही परस्परांमध्ये संवाद होऊ शकतो. संघासाठी कुणीही परका नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य प्रत्यक्ष बघावे. त्या कार्याला तपासून; पारखून घ्यावे, योग्य वाटते तर त्या कार्याचे सहयोगी व्हावे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.\nप्रणवदांच्या कार्यक्रमाला ६ लाख व्ह्यूज\nआपल्या अख्ख्या राजकीय कारकीर्दीत कट्टर काँग्रेसी म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नागपुरातील संघभूमीच्या कार्यक्रमाकडे जगभरातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून होते. राजकीय चर्चांना उधाण आल्याने 'प्रणवदा' काय बोलणार याची उत्सुकता साामन्यांनाही होती.\nप्रणवदांनी संघाला आरसा दाखवला: काँग्रेस\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरसा दाखवला आणि केंद्रातील मोदी सरकारलाही राजधर्म शिकवला आहे, असा कटाक्ष काँग्रेसने टाकला आहे. नागपुरात संघाच्या व्यासपीठावरील प्रणव मुखर्जी यांचे भाषण संपताच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेसची भूमिका मांडली.\nRSSच्या वर्गात प्रणवदांचे देशभक्तीचे धडे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज देशभक्ती म्हणजे काय, याचे सडेतोड शब्दांत विश्लेषण केले. विविधता आणि सहिष्णुता हाच भारताचा आत्मा आहे. देशाप्रती असलेल्या निष्ठेतच देशभक्ती दडलेली आहे, असे सांगत प्रणवदांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेचाही समाचार घेतला.\nमुलगी शर्मिष्ठा मुखर्जी प्रणवदांवर नाराज\nमाजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच प्रणवदा यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ही या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. 'भाजप अत्यंत घाणेरडं राजकारण खेळत आहे. तुम्ही संघाच्या व्यासपीठावर भाषण कराल. कालांतराने लोक हे भाषण विसरतील. मात्र नंतर तुमचे फोटो खोट्या मजकुरासह प्रसारीत केले जातील,' अशा शब्दांत शर्मिष्ठा यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.\nतृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा आज समारोप\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे लक्षवेधी ठरलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे.\nमाजी राष्ट्रपती, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यात बुधवारी रात्री राजभवन येथे 'डीनर डिप्लोमसी' झाली.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/abhang", "date_download": "2018-10-15T10:00:34Z", "digest": "sha1:NSLAPANKJRXCGFJEP5TRM2E5O7G2WRJK", "length": 9192, "nlines": 114, "source_domain": "gangadharmute.com", "title": " अभंग-भक्तीगीत | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / अभंग-भक्तीगीत\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशुभहस्ते पुजा 1,222 20-06-2011\nमाझी मराठी माऊली 1,027 15-07-2011\nरंगताना रंगामध्ये 1,724 15-07-2011\nहे जाणकुमाते - भजन 1,083 16-08-2011\nतुला कधी मिशा फुटणार\nलोकशाहीचा अभंग 1,503 14-08-2013\nलोकशाहीचा सांगावा 978 28-03-2014\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,094 15-07-2016\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T09:10:04Z", "digest": "sha1:EVDD3E3JUKXQVFCJWRA3BUBXYAUFKTIE", "length": 8659, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नमाजाचे नेतृत्व करणाऱ्या मुस्लिम महिला इमामांना धमक्‍या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनमाजाचे नेतृत्व करणाऱ्या मुस्लिम महिला इमामांना धमक्‍या\nमल्लपुरम – केरळातील जमिथा नावाच्या एका 34 वर्षीय मुस्लिम महिलेने गेल्या शुक्रवारी या जिल्ह्यातील वडनूर गावात झालेल्या नमाजाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे त्यांना आता धमक्‍या यायला सुरूवात झाली आहे. तथापी त्यांनी आपण अशा धमक्‍यांना न घाबरता यापुढेही जुम्मा नमाजाचे नेतृत्व करीतच राहू असे म्हटले आहे.\nजमिथा या कुरान सुन्नत सोसायटीच्या सरचिटणीस आहेत. त्यांनी गेल्या शुक्रवारच्या नमाजाचे नेतृत्व करताना वेगळा पायंडा पाडला होता. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक सुरू असतानाच त्यांना धमक्‍याही यायला सुरूवात झाली आहे. त्यांनी सांगितले की सोशल मिडीयावरूनही या धमक्‍या आल्या असून त्यात मला आता जीवंत ठेवले जाणार नाही, मला जीवंत जाळले जाईल, मी इस्लाम नष्ट करीत आहे असे नमूद करण्यात आले आहे तथापी आपण असल्या धमक्‍यांना घाबरत नाही असे त्यांनी आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.\nया धमक्‍यांच्या संबंधात आपण पोलिसांतही तक्रार दिलेली नाहीं असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की आपण यापुढेही आपले हे कार्य सुरू ठेवणार आहोत. त्यांनी सांगितले की कुराणात महिला आणि पुरूष असा भेदभाव करण्यात आलेला नाही आणि मुस्लिम महिलांनी इमाम म्हणून काम करू नये असेही लिहीलेले नाही. त्यांनी नेतृत्व केलेल्या गेल्या शुक्रवाराच्या नमाजात 80 जण सहभागी झाले होते. कुराण सुन्नत सोसायटी ही चेक्कान्नुर मौलवींशी संबंधीत संस्था आहे. हे मौलवी एडापल जिल्ह्यातील आधुनिक विचारांचे मौलवी म्हणून ओळखले जातात. तथापी या मौलवींचे 1993 साली अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसुनंदा पुष्कर प्रकरणात स्वामींनी आपला संबंध स्पष्ट करावा -सर्वोच्च न्यायालय\nNext articleआपच्या तीन खासदारांसह चौघांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ\nसुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेवरून “ब्रिक्‍स’मध्ये दुफळी नको – सुषमा स्वराज\nभाडे नाकारणाऱ्या ओला, उबर चालकांना 25 हजारांचा दंड होणार\nअरविंद केजरीवाल यांना क्‍लीन चीट\nशिर्डी संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश\n“चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव\nअस्त्र क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वी चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/state-government-will-fill-36-thousand-posts/articleshow/64188852.cms", "date_download": "2018-10-15T09:49:04Z", "digest": "sha1:CKQHZQWX3MZ5XVAY3MHWB7SWTCCQLUOO", "length": 12362, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Devendra Fadanavis: state government will fill 36 thousand posts - राज्यात बंपर भरती; सरकार ३६ हजार पदे भरणार | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nराज्यात बंपर भरती; सरकार ३६ हजार पदे भरणार\nराज्यात बंपर भरती; सरकार ३६ हजार पदे भरणार\nमुंबई: राज्यातील विविध विभागातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पदे भरण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध खात्यांतील ३६ हजार रिक्तपदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधीच निर्माण होणार आहे.\nराज्यात विविध खात्यात ७२ हजार पदे रिक्त असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेला उत्तर देताना सांगितलं होतं. ही पदे दोन टप्प्यात भरणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. यंदा पहिल्या टप्प्यात ३६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी ३६ हजार पदे भरण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येतील. तसेच ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nयंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या ३६ हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील ११ हजार ५ पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८ पदे, गृह विभागातील ७ हजार १११ पदे, कृषी विभागातील २ हजार ५७२ पदे, पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७ पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे, जलसंपदा विभागातील ८२७ पदे, जलसंधारण विभागातील ४२३ पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९० या पदांसह नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे बळकटीकरण होणार असून त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:राज्य सरकार|बंपर भरती|नोकर भरती|देवेंद्र फडणवीस|state government|Devendra Fadanavis|36 thousand posts\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nएपीजे अब्दुल कलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरा\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\n#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं\nकेसरकरांविरोधात पोलिस तक्रार दाखल\nमुंबईतील दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; १ ठार\nनाना पाटेकरांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी\nMe Too: नाना पाटेकरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1राज्यात बंपर भरती; सरकार ३६ हजार पदे भरणार...\n3वृद्धेवर बलात्कार, हत्या; आरोपी अटकेत...\n8कॅन्सरवरील उपचार होणार सुकर...\n9‘त्यांनी’ केला तंबाखूला रामराम...\n10साहित्य संघ प्रकाशनाचा दुर्मिळ ठेवा डिजिटल रूपात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-10-15T08:42:19Z", "digest": "sha1:4OQNZWPZADEU6BC6JJTUSQJBQMVICEW3", "length": 27640, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी - विकिपीडिया", "raw_content": "\nविश्वात सगळीकडे पसरलेले वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण. हे प्रारण महास्फोट सिद्धान्ताचा पुरावा मानले जाते.\nवैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी (इंग्रजी: Cosmic Microwave Background) हे विश्वामध्ये सगळीकडे पसरलेले उष्णता प्रारण आहे. पारंपरिक दृश्य वर्णपटातील दुर्बिणीने आकाशात पाहिले, की काही ठिकाणी तारे, दीर्घिका दिसतात व इतरत्र अंधार दिसतो. पण पुरेश्या संवेदनशील रेडिओ दुर्बिणीने पाहिले असता सर्व दिशांना जवळपास समान तीव्रतेचा मंद प्रकाश दिसतो., ज्याचा तारे व दीर्घिकांशी संबंध नाही असा हा प्रकाश म्हणजेच वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण आहे. या प्रकाशाची तीव्रता मायक्रोवेव्ह तरंगलांबींमध्ये सर्वात जास्त आहे. अमेरिकन रेडिओ खगोलशास्त्रज्ञ आर्नो पेंझियाज आणि रॉबर्ट विल्सन यानी अनपेक्षितपणे १९६४ साली या प्रारणाचा शोध लावला.[१][२] या शोधासाठी त्यांना १९७८ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.\nवैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण हे विश्वाच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळातील शिल्लक राहिलेले प्रारण आहे. हे प्रारण हा महास्फोट सिद्धान्ताचा पुरावा मानला जातो. विश्व अगदी सुरुवातीच्या काळात म्हंणजे ताऱ्यांच्या व ग्रहांच्या निर्मितीच्या आधी, अतिशय घन व उष्ण होते आणि ते हायड्रोजन प्लाझ्माच्या धुक्याने व एकसारख्या तीव्र प्रारणाने भरले होते.[३] जसे विश्व प्रसरण पावले, तसे हायड्रोजन प्लाझ्मा आणि प्रारण थंड होत गेले. विश्व पुरेसे थंड झाल्यावर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र आले व हायड्रोजन अणू तयार झाले. हे अणू भोवतालचे औष्णिक प्रारण शोषू शकत नव्हते. त्यामूळे विश्व अपारदर्शक धुक्याऐवजी पारदर्शक बनले. हे प्रारण म्हणजे वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण पुढे विश्वामध्ये प्रसार पावत राहिले. जसे विश्व प्रसरण पावले, तसे त्याची तीव्रता व ऊर्जा कमी होत गेली.\nवैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीचे अचूक मोजमाप विश्वनिर्माणशास्त्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, कारण विश्वाच्या प्रत्येक मॉडेलला या प्रारणाचे स्पष्टीकरण देता आलेच पाहिजे. वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारणाचा वर्णपट २.७२५४८ ± ०.०००५७ केल्व्हिन या तापमानाचा औष्णिक ब्लॅक बॉडी वर्णपट[मराठी शब्द सुचवा] आहे.[४]\nवैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीच्या अस्तित्वाचे भाकीत पहिल्यांदा राल्फ अल्फर व रॉबर्ट हर्मन यांनी १९४८ मध्ये वर्तवले होते.[५][६][७] अल्फर व हर्मन यांनी वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीचे तापमान ५ केल्व्हिन आहे असा अंदाजही वर्तवला होता. त्यांनी दोन वर्षांनी त्याचे तापमान २८ केल्व्हिन आहे असा पुन्हा नवीन अंदाज वर्तवला. हा चुकीचा अंदाज त्यांनी हबल स्थिरांकाची किंमत चुकीची घेतल्याने लावला होता. त्यामुळे पुढे पहिला अंदाज ग्राह्य धरण्यात आला.\nअल्फर व हर्मन यांच्या परिणामांची त्यांनी १९५५ साली जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ सोडेपर्यंत भौतिकशास्त्र समूहात चर्चा होत राहिली. पण खगोलशास्त्र समुदायाला त्यावेळी विश्वनिर्माणशास्त्राबद्दल कुतूहल नव्हते. अल्फर व हर्मन यांचे भाकीत याकोव्ह झेल्डोविच आणि रॉबर्ट डिके यांनी स्वतंत्रपणे १९६०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात पुन्हा वर्तवले. वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारणाची प्रत्यक्षात मोजता येणारी गोष्ट अशी ओळख पहिल्यांदा सोव्हिएत युनिअनच्या दोरोश्केविच आणि आयगॉर नोविकोव यांच्या १९६४ च्या वसंत ऋतूत प्रकाशित झालेल्या संक्षिप्त शोधनिबंधातून झाली.[८] १९६४ साली डेव्हिड विल्किन्सन आणि पीटर रोल या डिकेच्या प्रिन्सटन विद्यापीठातील सहकाऱ्यांनी वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी मोजण्यासाठी डिके रेडिओमीटर बनवायला सुरुवात केली.\nहोमडेल येथील हॉर्न अँटेना, ज्याचा वापर करून पेंझियाज आणि विल्सनने वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीचा शोध लावला.\n१९६४ साली आर्नो पेंझियाज आणि रॉबर्ट विल्सन यांनी होमडेल टाऊनशिप, न्यू जर्सी जवळच्या क्रॉफर्ड हिल येथील बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये डिके रेडिओमीटर बनवला, ज्याचा त्यांना रेडिओ खगोलशास्त्र आणि उपग्रह संदेशवहनाच्या प्रयोगांसाठी वापर करायचा होता. २० मे १९६४ साली त्यांनी पहिले मोजमाप घेतले ज्यात त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा १०० पट जास्त तीव्रतेचा गोंगाट (noise) आढळला.[९] त्याचे तापमान ४.२ केल्व्हिन होते. हा गोंगाट सर्व दिशांना सारखा होता व दिवस रात्र येत होता. हे प्रारण पृथ्वी, सूर्य किंवा आपल्या दीर्घिकेतून येत नाही याची त्यांना खात्री होती. यंत्राची कसून तपासणी करून, अँटेनातील कबूतरांची घरटी काढून, साठलेला कबूतरांचा मैला काढूनही गोंगाट गेला नाही. मग दोघांनीही हा गोंगाट आपल्या दीर्घिकेच्या बाहेरून येत आहे असा निष्कर्ष काढला. पण अशा कोणत्या रेडिओ स्रोतामुळे असा गोंगाट निर्माण होऊ शकतो याची त्यांना कल्पना नव्हती. त्याच वेळी रॉबर्ट डिके, जिम पीबल्स आणि डेव्हिड विल्किन्सन ६० किमी दूर प्रिन्सटन विद्यापीठात वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीचा शोध घेण्याची तयारी करत होते. पेंझियाजला त्याच्या एका मित्राकडून वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीच्या अस्तित्वाच्या शक्यतेबद्दल समजले व पेंझियाज आणि विल्सनला त्यांच्या शोधाचे महत्त्व समजू लागले. त्यांनी डिकेशी संपर्क साधला. पुढे प्रिन्सटन व क्रॉफर्ड हिल या गटांच्या भेटीत हा गोंगाट वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट झाले.[१][१०][११] पेंझियाज आणि विल्सनला त्यांच्या शोधाबद्दल १९७८ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.[१२]\nहॅरिसन, पीबल्स, यु आणि झेल्डोविच यांच्या लक्षात आले, की आरंभकाळातील विश्वात १०-४ किंवा १०-५ या पातळीवर अनियमितता असायला हव्यात.[१३][१४][१५] नंतर रशीद सुन्याएव याने या अनियमिततांचा निरीक्षणांवर काय परिणाम होईल याची गणना केली.[१६] १९८० मधील जमिनीवरील निरीक्षणांवरून वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीतील अनियमिततांवर अधिकाधिक कडक मर्यादा आल्या. नासाच्या वैश्विक पार्श्वभूमी एक्सप्लोरर (कोबे) मिशनने डिफरन्शियल मायक्रोवेव्ह रेडिओमीटर यंत्राच्या सहाय्याने १९९२ साली प्रसिद्ध झालेल्या शोधात प्राथमिक अनियमिततेवर स्पष्टपणे शिक्कामोर्तब केले.[१७][१८] या गटाला त्यांच्या शोधाबद्दल २००६ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.\n↑ स्मूट ग्रूप (२८ मार्च १९९६). \"वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण\" (इंग्रजी मजकूर). Lawrence Berkeley Lab. ०५-०१-२०१६ रोजी पाहिले.\n↑ पेंझियाज (२००६). \"मूलद्रव्यांचा उगम (The origin of elements)\". Nobel lecture (इंग्रजी मजकूर). नोबेल फाऊंडेशन. ०९-०१-२०१६ रोजी पाहिले.\n↑ विल्सन. \"वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी\". Nobel lecture (इंग्रजी मजकूर). नोबेल फाऊंडेशन. ०५-०१-२०१६ रोजी पाहिले.\n↑ \"भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९७८\" (इंग्रजी मजकूर). नोबेल फाऊंडेशन. १९७८. ०९-०१-२०१६ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nआयएसबीएन त्रुट्या असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://youthaidfdn.blogspot.com/2017/09/blog-post_15.html", "date_download": "2018-10-15T09:31:19Z", "digest": "sha1:VYWLQRNEDHIU4VKDJVNTSX4AEB3FQBH2", "length": 10770, "nlines": 56, "source_domain": "youthaidfdn.blogspot.com", "title": "इंटर्नशिप मधून स्वावलंबी मार्ग शोधताना...", "raw_content": "\nइंटर्नशिप मधून स्वावलंबी मार्ग शोधताना...\nइंटर्नशिप मधून स्वावलंबी मार्ग शोधताना...\nमानवाच्या मुलभूत गरजा काय आहे असा जर का कोणी प्रश्न केला तर सहज उत्तर मिळते कि, अन्न, वस्त्र, निवारा पण आता सद्य स्थितीत त्यात शिक्षण ह्या महत्वपूर्ण गोष्टीचा देखील त्यात विचार केला जातो. किती शिक्षण पूर्ण केले म्हणजे समाधान वाटेल हे सांगता येणे जरा अवघड आहे कारण आपल्या धेय्या पर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असेलेले ज्ञान मिळाले म्हणजे शिक्षण मिळाले असे काहींचे मत असते तर, फक्त लिहिता वाचता आले म्हणजे समाधानकारक शिक्षण मिळाले अशी काहींची मते आहे, काहींच्या मते व्यावहारिक ज्ञान म्हणजे शिक्षण आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाची शिक्षण आवश्यक गोष्टीबाबत वेगवेगळी समज आहे पण त्या शिक्षणातील एक महत्वाचे शिक्षण म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे शिक्षण घेताना काहीना अनंत अडचणी येतात तर काहीना अडचणीच येत नाही.\nअजीज प्रेमजी मार्फत करण्यात आलेल्या एका संशोधन अहवालात त्यांनी म्हंटले आहे कि, भारतामध्ये वीस हजार पर्यंत वार्षिक उत्त्पन्न असणाऱ्या घरातून जन्मलेल्या बालकांपैकी फक्त ६५.३% इतकेच बालक शाळेत आपले नाव नोंदवतात तर चाळीस हजार उत्पन्न, साठ हजार आणि साठ हजारावरील उत्पन्न असणाऱ्या कुटुंबीयातून अनुक्रमे ७५.१%, ८०.९%, ८६.९% इतके प्रमाण आहे आणि महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर हेच प्रमाण अनुक्रमे, ८२.८%, ८४.८% ,९०.९%, ७६.५% इतके प्रमाण आहे. (संदर्भ –the social context of elementary education in rural India, October 2004) त्याचसोबत आठवी पर्यंत येत येत ह्यांच्या पैकी ५३.७% मुला,मुलींची शाळेतून गळती होते. म्हणजे उर्वरित संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत हलाखीच्या परीस्थित शिक्षण घेणाऱ्या सर्वाना प्रबळ इच्छा असूनही महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही.त्याची करणे हि\nअशाच एका युवकाचा अनुभव आशोक हातागळे.... मी एका आर्थिक परिस्थिती हलाकीची असलेल्या तसेच अनुसूचित जाती च्या कुटुंबातील युवक आहे जिथे मला माझे प्राथमिक चे शिक्षण घेणे सुद्धा आवघड होते आशा परिस्थितीत कसे बसे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.ऐकून घरची परिस्थिती लक्षांत घेऊन पुढचे शिक्षण शहरात जाऊन शिकणे माझासाठी कठीणच होते मग मला सी. वाय. डी. ए. इंटर्शीप कार्यक्रमाची माहिती मिळाली. त्यानंतर मी उपक्रमात सहभागी झालो. कार्यक्रमादरम्यान मला पुढील वाटचालीची दिशा मिळत गेली व माझा वैयक्तिक व व्यावसायिक दृष्ट्या आत्मविश्वास वाढत गेला. येथे मला वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो. Internship (कार्यकाल कालावधी) पूर्ण केल्यानंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथून पुढील शिक्षण घेतले. आता मी मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काम करीत आहे. सी.वाय.डीए. संस्थेच्या Internship कार्यक्रम माझ्यासाठी जीवनात बदल घडवणारा व प्रेरणा देणारा राहिला.\nह्या परिस्थितीवर मात करून देखील उच्च शिक्षण घेणारे अनेक व्यक्ती आहेत ते सर्व कदाचित स्व – प्रोत्साहित (सेल्फ मोटीव्हेटेड) असतील पण प्रबळ इच्छा असणाऱ्या व्यक्तींना जरा अजून प्रोत्साहित करण्याची गरज असते त्यामध्ये अभ्यास करून काही वेळ काम करून निदान काही खर्च भागत असल्याने शिक्षण घेताना येणारा आर्थिक ताण थोडासा कमी नक्कीच झाला असेल. भारतामध्ये व भारताबाहेर इंटर्नशिप स्वरूपात काही कार्यक्रम राबवले जातात जेणेकरून महाविद्यालयीन जीवन करून फ्रेशर म्हणून बाहेर पडलेल्यांना कामाचा थोडा अनुभव यावा व पुढील व्यावसायिक जीवन हे अधिक सोयीस्कर होईईल ह्या दृष्टीने अनेक शैक्षणिक संस्था व इतर संस्था अश्या इंटर्नशिप कार्यक्रमाचे आयोजन करत असते पण मी पाहिलेला एक आगळा वेगळा इंटर्नशिप म्हणजे सी.वाय.डी.ए. ह्या संस्थेचा कमवा व शिका हा उपक्रम ह्या उपक्रमाची वैशिष्ठे अशी कि, महाविद्यालयीन शिक्षण सुटलेल्या युवक,युवतींना शिक्षण पूर्ण करण्याची प्रबळ इच्छा जागृत करून ते पूर्ण करण्यास मदत करणारा इंटर्नशिप कार्यक्रम. ह्या संस्थे मार्फत अनुसूचित जाती,जमातीतील युवक,युवतींनी इंटर्नशिप पूर्ण करून ना केवळ शिक्षण घेतले तर ते आज चांगल्या पदावर देखील कार्यरत आहेत. अश्या प्रकारे इंटर्नशिप कार्यक्रम, शिका व कमवा योजना हि शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या सर्वच युवक,युवतींसाठी संजीवनीच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/heat-wave-in-nashik-maharashtra-257208.html", "date_download": "2018-10-15T09:19:29Z", "digest": "sha1:C7TRKC5XSV5T7ZGX5FAVKUQROXSTYM4M", "length": 10118, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उन्हामुळे थंडगार इगतपुरीही तापली", "raw_content": "\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nउन्हामुळे थंडगार इगतपुरीही तापली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nVIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम\nVIDEO : पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट; महिलांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82", "date_download": "2018-10-15T09:52:09Z", "digest": "sha1:7MYRTE6JTWH7NNI3LGWIXSFOBGWK6EPF", "length": 23203, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "हिंदू Marathi News, हिंदू Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून हकललं\nआडनावांवरून हिंदू वाटत नाही म्हणून गरब्याच्या कार्यक्रमाला आलेल्या तीन शास्त्रज्ञ तरुणांना बाहेर हकलल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील अटलांटा शहरातील श्री शक्ती मंदिरात घडली आहे. ही घटना संबंधित तरुणांनी ट्विट घेतल्याने मंदिरांना माफीही मागितली आहे.\n‘जॉबलेस’ विकास दर कूचकामी\nमटाविशेष प्रतिनिधी, नागपूरदेशाचा आर्थिक विकास दर वाढला असतानाही रोजगार निर्मिती होताना दिसून येत नाही...\nसमरसतेचा मंत्रच वर्तमानात उद्धारक\nभैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन म टा प्रतिनिधी , नाशिक वर्तमानस्थितीत संकुचिततेचे मोठे आव्हान समग्र समाजाच्या पुढ्यात आहे...\nदेशविचारातून समाज उभा राहील\nविभाग प्रचारक रोहित रिसबूड यांचे प्रतिपादन म टा...\nअवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे\nचर्चासत्रातून उमटला सूर; कार्यक्रमावर बंदीची मागणीमटा...\nअवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे\nचर्चासत्रातून उमटला सूर; कार्यक्रमावर बंदीची मागणीमटा...\n\\Bश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ :\\B जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचा महाभोंडला : नवीन मराठी शाळा ...\nएक प्रकारे १९७७ सालची निवडणूक ज्या प्रकारे एकाधिकारशाहीविरुद्धची कळीची लढाई होती, तशीच येणारी २०१९ची लोकसभा निवडणूक असेल. त्यासाठी येत्या दोन महिन्यात होऊ घातलेल्या पाच राज्यांतील निवडणुका या, आगामी लढाईची रंगीत तालीम असतील...\nठाणे परिक्रमा१२ ते १४ ऑक्टोबरशुक्रवारपंचायत पेठमुंबई ग्राहक पंचायत तर्फे मुंबई ग्राहक पंचायत पेठसायंकाळी ४३० वाजता,डॉ...\nज्येष्ठ गांधीवादी नेते गंगाप्रसादजी अग्रवाल कालवश\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादहैदराबाद मुक्तीसंग्राम आंदोलनातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सर्वोदय परंपरेचे अग्रणी, गांधीवादी नेते डॉ...\nद ट्रस्टी अँड स्टाफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय : व्याख्यान - हिंदू अँड बुद्धिस्ट हेरिटेज ऑफ थायलंड वक्ते - डॉ अमरा श्रीसुचत...\nमानवी हक्क म्हजे सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास. वयोवृद्ध, कामगार, विकलांग व्यक्तींचे कल्याण. सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास : या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला सामाजिकदृष्ट्या वंचित म्हणजे काय, हे सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. भारतीय समाजात ऐतिहासिकदृष्ट्या व्यवसायावर आधारित जातींची उतरंड बघायला मिळते.\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा आरोप\n​ बॉलिवूडच्या #MeToo चळवळीच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. 'मसान', 'सेक्रेड गेम्स'चे लेखक वरुण ग्रोवरवर त्याच्या कॉलेजमधील एका मैत्रिणीने शोषण केल्याचा आरोप केलाय. परंतु, वरुण ग्रोवरनं या आरोपांचं खंडन केलं आहे.\nअय्यप्पा मंदिरात आजपासून नवरात्रोत्सव कार्यक्रम\nअय्यप्पा मंदिरात सरस्वती पूजाम टा...\nमध्य प्रदेश: राहुल यांचा ' भक्त अवतार'; अनेक मंदिरांचं दर्शन घेणार\nगुजरात आणि कर्नाटकानंतर आता मध्य प्रदेशातही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रचारादरम्यान अनेक तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेणार आहेत. काँग्रेसने आज प्रचाराला सुरुवात केली असून राज्यभर 'नर्मदाभक्त' राहुल गांधी, शिवभक्त राहुल गांधी, 'नर्मदा भक्त' राहुल गांधी असे फ्लेक्स झळकले आहेत.\nराम मंदिरावरून सेनेचा भाजपवर हल्लाबोल\n​​​भाजपने लवकरात लवकर राम मंदिर उभारावे अन्यथा हिंदू समाज त्यांचे 'राम नाम सत्य' केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेनेने भाजपला 'सामना'च्या अग्रलेखातून दिला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने हिंदू जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.\nअहिरे स्मृतिग्रंथाचे रविवारी प्रकाशन\nम टा प्रतिनिधी, नाशिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व जिल्हा संघचालक कै...\n‘विनोबा हे खरे शब्दप्रभू होते’\nम टा वृत्तसेवा, अंबरनाथ 'विनोबा भावेंनी हिंदूंबाबत अतिशय साधी आणि अत्यंत महत्त्वाची व्याख्या केली आहे...\nबॉलिवूड म्हणजे दुराचाराचा अड्डा: रामदेव बाबा\nअभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यातील वादात आता योग गुरू रामदेव बाबा यांनी उडी घेतली आहे. 'बॉलिवूड म्हणजे दुराचाराचा अड्डा आहे. त्यासाठी केवळ एका व्यक्तिला जबाबदार धरता येणार नाही. तर संपूर्ण समाज आणि देशाने सामूहिक जबाबदारी म्हणून देशाचं चारित्र्य घडवलं पाहिजे', असं मत रामदेव बाबांनी व्यक्त केलं आहे.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/41650", "date_download": "2018-10-15T09:00:32Z", "digest": "sha1:ZPUU37SWQ6AHYF7N5K5ERRSQVYBEWX7C", "length": 8263, "nlines": 172, "source_domain": "www.maayboli.com", "title": "देवा............. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nवऱ्हाडी बोली भाषेत लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न.......\nवारे देवा तुया न्याय बडा न्यारा\nगरीब तुले टोचे अन पैसेवाला प्यारा\nगरीबाले खायले अन्न नाही पुरे\nअन थो आपली तिजोरी सोन्यानं भरे\nगरीबाच पोरगं शेतामंदी राबे\nश्रीमंताच पोर पाय एसी मंदी झोपे\nगरीबाची झोळी.. दिली गड्डे करून\nअन पैसेवाल्यापाशी झोळ्याच झोळ्या भरून\nगरीब बिच्चारा काट्यात बिना पायताणं फिरे\nपैसेवाल्याच्या गळ्यात सोनसाखळी अन हिरे\nदेवा तुले असा लय पुळका त्याईचा\nगरीबांकडं लक्ष द्यायले वेळ न्हाई जरासा\nत्यायले दे भरून मले न्हाई वाद\nपण इकडे बी मरेपर्यंत पाहू नको वाट\nखूप नाही मांगत आर स्वाभिमानानं जगतो\nहाथ ठेव डोक्शावर बसं एवढंच तुले मागतो\nत्यायले दिले भरून मले दे वरून\nपाउस पाड बेताचा अन पिकं दे भरून\nपोट भरण लोकायचं अन मी पोटान खाईन\nइतकं दिलं तरी देवा मी सुखानं र्हाइन\nइतकं दिलं तरी देवा मी सुखानं रहाइन \nखुप दिवसान्नी ही भाषा वाचलि.\nखुप दिवसान्नी ही भाषा वाचलि. गाड्गेबाबा आठवले.मस्त मयी\nतृष्णा, डॉ.कैलास गायकवाड ...धन्यवाद\nकाही कडवी खूपच आवडलीत.\nकाही कडवी खूपच आवडलीत.\nएकंदर प्रभावी आहे कविता\nखूप सूंदर बहीणाबाई ची आथवण\nबहीणाबाई ची आथवण झाली.\nबहीणाबाई म्हणजे वर्हाडातलं दैवतच ...त्यांची सर शक्यच नाही...पण हा छोटासा प्रयत्न...\nअगदी मनापासून आलेली रचना...\nअगदी मनापासून आलेली रचना... आवडेश\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-10-15T08:24:11Z", "digest": "sha1:Q6BUT3QI7TQQGZU4LCTJQX3Z5H7VEXTY", "length": 11277, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच\nनागरिकांच्या तक्रारीत तथ्य – दिलीप मेदगे : पालकमंत्र्यांना अहवाला देणार\nराजगुरूनगर: पुणे-नाशिक महामार्गावरील एसटी बस स्थानकाजवळ असलेला थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांचा पुतळा मागे घेण्यात येणार असून तेथे हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे पुतळे बसविण्यात येणार आहे. हे काम गेली सहा महिन्यांपासून सुरु करण्यात आले आहे. मात्र काम करत असताना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या नागरिकांनी केलेल्या अनेक तक्रारीत तथ्य असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे यांनी मान्य केले आहे.\nराजगुरुनगर येथे एसटी बसस्थानकात बांधण्यात येणारे हुतात्मा राजगुरू स्मारकाच्या कामाची पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आदेशाने जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे यांनी आज (गुरुवारी) पाहणी असून त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली तसेच याबाबतचा अहवाल पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धनराज दराडे, खेड बाजार समितीचे माजी सभापती शांताराम चव्हाण, शिवसेनेचे दिलीप तापकीर आदी उपस्थित होते. यावेळी बांधकामात काय सुधारणा पाहिजेत, कोठे कोठे कामात निकृष्टपणा होता त्या ठिकाणची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धनराज दराडे यांनी या कामाची मेदगे यांना माहिती दिली.\nदरम्यान, नागरिक व हुतात्मा राजगुरूप्रेमींची मागणी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी मान्य करीत पुतळा मागे घेण्यासाठी एसटी महामंडळाची जागा यासाठी उपलब्ध करून घेत हुतात्मा राजगुरू पुतळा स्थलांतर व सुशोभीकरण कामासाठी सुरुवातील 25 लाखांचा निधी उपलब्ध करून काम सुरू करण्यात आले. या कामासाठी नव्याने 25 लाख रुपयांचा निधी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिला आहे. अजूनही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन खासदार, आमदार यांनी दिले. तर पालकमंत्री या कामासाठी निधी देणार होते. मात्र, खासदार आढळराव पाटील यांनी अगोदर निधी दिला आहे. मात्र, येथील सामाराकाच्या कामाच्या दर्जाबाबत व होत असलेल्या निकृष्ट कामाबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या त्याची दखल घेत बापट यांनी मेदगे यांना पाहणी करून आवाहल देण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार मेदगे यांनी त्याची पाहणी केली असून त्याचा अहवाल ते पालकमंत्र्यांना देणार आहेत.\nनागरिकांच्या सूचना लक्षात घेत ज्या-ज्या ठिकाणी काम निकृष्ट झाले त्याची पाहणी केली आहे. नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर समोर आले आहे. याबाबत आम्ही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून याबाबतचा पाहणी अहवाल पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे सादर केला जाणार आहे.\n– दिलीप मेदगे, सदस्य जिल्हा नियोजन समिती\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यात एकही तणमोर नाही\nNext articleवाजपेयींच्या मासिक पुण्यतिथीनिमित्त “काव्यांजली’\nशिक्षक हा समाजात आदराचा माणूस, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले मत\nबारामतीत सुप्रिया सुळे, शरद पवार यांना निवडणूक अवघड\nनागरिकांचा राजकारण्यांबरोबर पोलिसांवरील विश्‍वास उडाला- पालकमंत्री गिरीश बापट\nशाळा व्यवस्थापन निधी “पासबुक’ मधेच सन 2009 पासून खर्च नाही : लाखोंची रक्‍कम वापराविनाच\nहर्षवर्धन पाटलांचा खोटे बोलण्याचा धंदा आमदार भरणे यांची टीका\nपाणी देता येत नसेल, तर खूर्ची खाली करा , हर्षवर्धन पाटील यांचे आमदार भरणेंना प्रत्यूत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T09:00:32Z", "digest": "sha1:AR3S2VT5VAMM4FZA266V3IUA25A4UMYX", "length": 10622, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात ८० शाळा शौचालयाविना | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात ८० शाळा शौचालयाविना\nमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात ८० शाळा शौचालयाविना\nनागपूर – राज्य हागणदारीमुक्त झाल्याचा दावा राज्य सरकार करत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच गृहजिल्ह्य़ातील ८० शाळांमध्ये शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांना कुंचबना सहन करावी लागत आहे. जिल्ह्य़ातील ३८९ शाळांना खेळाचे मैदानदेखील उपलब्ध नाही. शालेय शिक्षणमंत्र्यांनीच एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.\nफलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्याप्रमाणे शाळांमध्ये भौतिक सुविधांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरचे हे उत्तर होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेस पक्की इमारत, मुख्याध्यापक, कार्यालयीन कक्ष, प्रत्येक शिक्षकास एक वर्गखोली, मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र्य स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, स्वयंपाक करण्याची व्यवस्था, खेळाचे मैदान आदी सुविधा उपलब्ध करणे अनिवार्य आहे. क्राय संस्थेने आठ जिल्ह्य़ामधील १२२ शाळांमध्ये सव्‍‌र्हे केला. त्यात त्यांनी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कोणत्या सुविधा हव्या आहेत, यासंदर्भातील अनेक बाबी नमूद केल्या आहेत. राज्यातील बहुतांश शाळांत बऱ्यापैकी सुविधा आहेत. तसेच ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही. तेथे निधी उपलब्ध करून देण्याची तजवीज करण्यात आली आहे, असेही तावडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने जिल्ह्य़ातील शाळांवर अधिक खर्च केला जात आहे. प्रत्येक कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्रीही अनेकदा शेकडो कोटींची तरतूद केल्याचे सांगतात. परंतु शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरातून वस्तुस्थिती काही वेगळी असल्याचे दिसून आले आहे.\nस्त्री भ्रूणहत्या : ८२ जणांना सश्रम कारावास\nअफवा रोखण्यासाठी पोलिसांनी सुरु केली व्हॉट्सअॅप हेल्पलाईन\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-2/", "date_download": "2018-10-15T08:05:27Z", "digest": "sha1:ZH6UT42AY3YJ2OP34UUT3KUYJ4L6EBNZ", "length": 13133, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सदस्यांच्या अनुपस्थितीने भाजप पुन्हा तोंडघशी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसदस्यांच्या अनुपस्थितीने भाजप पुन्हा तोंडघशी\nठराव नामंजूर : मनसेचा विरोध, शिवसेनेची साथ, दोन्ही कॉंग्रेस तटस्थ\nपुणे – एकहाती सत्ता असलेल्या भाजपचे सदस्य मतदानवेळी अनुपस्थितीत राहिल्याने भाजप सदस्याने दिलेला प्रस्ताव नामंजूर होण्याची वेळ मंगळवारी झालेल्या सभेत भाजपवर ओढावली. या ठरावासाठी शिवसेनेने भाजपला साथ दिली. तर या ठरावास मनसेने विरोध केला. मात्र, आयत्यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. हद्दीजवळील काही गावांमध्ये सांडपाणी जलवाहिनी टाकण्याचा हा 10 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव होता. मात्र, या नामुष्कीमुळे भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी सभाच तहकूब करत नाराजी व्यक्त केली.\nकात्रज येथील पेशवेकालीन तलावात मांगडेवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी आणि भिलारेवाडी या गावांचे सांडपाणी ओढ्याद्वारे पेशवेकालीन तलावात येत असल्याने त्या भागातील नगरसेवक मनीषा कदम, प्रकाश कदम यांच्यासह इतर काही नगरसेवकांनी महापालिकेने या हद्दीत सांडपाणीवाहिनी टाकण्यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर या भागात सांडपाणी जलवाहिनी टाकण्याच्या सूचना स्थानिक आमदार आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेला दिल्या.\nत्यानुसार, स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तो मुख्यसभेसमोर चर्चेला आला. यावेळी या प्रस्तावास मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी विरोध करत चुकीच्या पध्दतीने हे काम होत असल्याची टीका केली. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे आणि भैय्यासाहेब जाधव यांनी या प्रस्तावाला उपसूचना देत या निधीतूनच मांजरी आणि शेवाळेवाडी गावांसाठीही सांडपाणीवाहिनी टाकण्याची मागणी केली. मात्र, भाजपने त्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीला उपसूचना मागे घेण्यास सांगण्यात आले. राष्ट्रवादीनेही त्यास संमती दिली. त्यानंतर हा विषय पुकारताच मोरे यांनी त्यास विरोध केला. त्यावेळी झालेल्या मतदानात भाजप आणि शिवसेना एकत्र आले. त्यांची 74 मते, तर मोरे यांनी विरोध केल्याने 1 विरोधात 74 मतांनी प्रस्ताव मंजूर अशी घोषणा केली.\nमतदानानंतर नगरसचिव सुनील पारखी प्रस्ताव मंजूर पण… म्हणताच, सभागृहात एकच शांतता पसरली हा प्रस्ताव मंजूर झाला असला, तरी तो तांत्रिकदृष्टया नामंजूर असल्याची घोषणाच पारखी यांनी केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. प्रत्यक्षात हे काम हद्दीबाहेर करण्यात येणार होते. त्यामुळे धिनियम 89 नुसार, सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 50 टक्के सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्‍यक होते. त्यामुळे महापालिकेतील 162 मधील एका नगरसेविकेचे निधन झाल्याने, तसेच एका नगरसेविकेस मतदानाचा अधिकार नसल्याने 160 पैकी 81 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्‍यक होते.\nमात्र, प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेनेचे मिळून 74 सदस्यांनी ठरावास पाठिंबा दिला. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे भाजपला हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अवघी 7 मते कमी पडली. तर प्रत्यक्षात भाजपचे तब्बल 20 हून अधिक सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने सत्ताधारी भाजपला आपलाच प्रस्ताव नामंजूर होताना पाहण्याची वेळ आली.\nसत्ताधारी असूनही केवळ सदस्य उपस्थित नसल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाल्याने सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची आणि या प्रस्तावास विरोध करणारे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी या दोन्ही सदस्यांनी एकमेकांवर जोरदार तोंडसुख घेतले. त्यानंतर विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी करत या दोन्ही नेत्यांना शांत केले. मात्र, काही वेळाने पुन्हा हे दोन्ही नेते एकमेकांच्या दिशेने धावून गेले होते. त्यामुळे काही काळ सभागृहात चांगलाच गोंधळ झाला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने गंडा\nNext articleप्रकाशनाआधीच दहावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉट्सअपवर व्हायरल\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-15T09:27:35Z", "digest": "sha1:DPMS7HLK7YMBQ6OJMJKUZGKN3YYXEID6", "length": 10917, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अन्नू कपूर यांचे झी टीव्हीवर पुनरागमन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअन्नू कपूर यांचे झी टीव्हीवर पुनरागमन\nझी टीव्हीवरील नावाजलेला कार्यक्रम अंताक्षरीचे १३ वर्ष सूत्रसंचालन केल्यानंतर ह्या कार्यक्रमाचे मूळ आणि सदाबहार सूत्रसंचालक अन्नू कपूर पुन्हा एकदा झी टीव्हीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परत येत आहेत. दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या झी रिश्ते अॅवॉर्ड्‌स २०१८ साठी तुमच्या आवडत्या झी टीव्ही सिताऱ्यांमधील अंताक्षरी स्पर्धेचे सूत्रसंचालन अन्नूजी करताना दिसून येतील.\n२६ वर्षांपासून झी टीव्ही आपल्या प्रेक्षकांचे असमांतर कॉन्टेन्ट, संस्मरणीय कथा आणि आपल्याशा वाटतील अशा व्यक्तिरेखांसह मनोरंजन करत आहे. ह्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आयुष्याचा हिस्सा बनल्या असून त्यांच्या आनंदात प्रेक्षक हसले आहेत तर त्यांच्या दुःखात रडलेही आहेत.\nभारतात टेलिव्हिजन हा लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. आता ह्यावेळेस वाहिनी आपल्या प्रेक्षकांसोबत एक अतूट नाते निर्माण करणार आहे. वाहिनीचे सच्चे चाहते, वास्तविक आयुष्यातील एक जोडी प्रिया सिंग आणि सन्नी कक्कर हे ह्या पुरस्कार सोहळ्‌याच्या दरम्यान विवाहबद्ध होतील. बरेलीच्या ह्या भाग्यवान जोडीचे बिग फॅट वेडिंग होणार असून त्यांच्या लग्नाआधीचे सोहळेसुद्धा खूप धूमधडाक्यात साजरे केले जातील. ह्या जोडीचा संगीत सोहळा नुकताच अख्ख्या झी टीव्ही परिवाराच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दिग्गज सूत्रसंचालक अन्नू कपूर यांनी अंताक्षरीचे सूत्रसंचालन केले. त्यांनी लडकेवाले आणि लडकीवाले यांना काही ब्लॉकबस्टर गाणी गायला लावली. ह्या एपिसोडच्या वेळेस झी कुटुंबातील गायन कला पाहून अन्नूजी अगदी थक्कच झाले. ह्या कलाकारांनी आपल्या अफलातून परफॉर्मन्सेससह काही अविस्मरणीय क्षण निर्माण केले.\nह्यानिमित्ताने झी टीव्हीसोबतच्या सहकार्याबद्दल अन्नू कपूर म्हणाले, “झी टीव्ही म्हणजे अगदी घरी परतण्यासारखे आहे. झी रिश्ते अॅवॉर्ड्‌सच्या संगीत सोहळ्‌याचा हिस्सा बनताना मी खूपच उत्साहात आहे आणि अनेक वर्षांनंतर अंताक्षरीचे सूत्रसंचालन करताना मी खूप आनंदात आहे. ह्या शोसोबत मी दीर्घ काळापासून जोडलेला असून हा शो पुन्हा एकदा वाहिनीवर आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत, त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचा आवडता शो पुन्हा एकदा पाहायला मिळेल. लग्न आणि संगीत हे एकसाथच असतात आणि नुकतेच ह्या कलाकारांसोबत अंताक्षरीसाठी चित्रीकरण करायला मला खूप मजा आली. जुने दिवस आठवले आणि मी अगदी तशीच धमाल केली.”\nलोकप्रिय झी टीव्ही कलाकार अभिषेक कपूर (कुंडली भाग्य), शिखा सिंग (कुंडली भाग्य), मोनिका सिंग (इश्क सुभान अल्ला), विनय जैन (इश्क सुभान अल्ला), सेहबान अझिम (तुझसे है राबता), रीनी ध्यानी (ये तेरी गलियां) आणि असेच अनेक सितारे ह्या संध्येमध्ये सामिल झाले होते आणि त्यांनी सर्वांचे उत्तम मनोरंजन केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजनतेची दिशाभूल करणारे भाजपचे ‘जुमले’\nNext articleप्रभाग रचनेसंदर्भात मनपाला न्यायालयाची नोटीस\n#मी टू : विक्की कौशलच्या वडिलांवरही दोन महिलांचे आरोप\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\n#मी टू : २५ वर्षांपूर्वी माझ्यावरही अत्याचार झाला होता – सैफ अली खान\nसाजिद- फरहाद करणार हाऊसफुल 4 चे दिग्दर्शन\nप्रियांका आणि निकचे लग्न नोव्हेंबरमध्ये जोधपुर येथे\n“सेक्रेड गेम्स 2′ लाही ‘मीटू’चा फटका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2018-10-15T08:05:32Z", "digest": "sha1:RFRVQHBZJCZMQSXT5G4JTEECKMDNGT37", "length": 9403, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोनच वर्षात शाळेच्या भिंतीला तडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदोनच वर्षात शाळेच्या भिंतीला तडे\nपिंपरी – महापालिकेच्या पवनानगर येथील शाळेच्या इमारतीला तडे गेल्याने विद्यार्थी धोकादायक स्थितीत शिक्षण घेत आहेत. तसेच, पावसाळ्यात वर्गामध्ये पाणी गळती होत असून या परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील इमारतीचे बांधकाम 2016 साली पूर्ण करण्यात आले असून ते निकृष्ठ दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. यामुळे, संबंधित बांधकाम करणारा ठेकेदार, अधिकारी यांची माहिती मागवून पुढील कार्यवाही करणार असल्याचे, शिक्षण समितीने सांगितले आहे.\nमहापालिकेची प्रभाग “ब’ मध्ये पवनानगर येथील इंग्रजी माध्यमाची शाळा असून 286 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. तसेच, शाळेतील खोल्यांचे दरवाजे व चौकटी मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात खोल्यामध्ये पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना बसताना अडचणी निर्माण होतात.\nया इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरु होते. 2013 साली या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) निघाला होता. परंतु, 2016 मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीला तीन कोटीहून अधिक खर्च झाला आहे. कोट्यावधी रुपये खर्चुनही इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करुन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या तत्कालिन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.\n“शाळा भेट उपक्रमा’चा फायदा\nमहापालिकेने यंदाच्या वर्षी शाळा भेट हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत पवनानगर येथील शाळेला महापौर, शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकारी यांनी भेट दिल्यानंतर शाळेची पाहणी करताना इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसून आले. या शाळेतील इमारात लवकरात-लवकर दुरुस्त करणार असल्याचे, शिक्षण समितीने सांगितले आहे. यामुळे, “शाळा भेट’ या उपक्रमाचा फायदा निश्‍चितपणे विद्यार्थी व शिक्षकांना होत असल्याचे दिसून येत आहे.\nपवनानगर येथील शाळेच्या इमारतीची पाहणी महापालिकेच्या स्थापत्य विभागाने केली आहे. या शाळेच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने इमारतीला तडे गेले आहेत. स्थापत्य विभागाला शाळेची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर, येत्या काही दिवसात शहरातील शाळांची पाहणी करताना काही ठिकाणी शाळांची दुरावस्था दिसल्यास तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.\n– प्रा. सोनाली गव्हाणे, शिक्षण समिती सभापती, महापालिका.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनागपूर, औरंगाबाद, अकोला, धुळे, सोलापूर येथे विषाणू संशोधन व प्रयोगशाळा\nNext article…आणि विराट कोहलीने पृथ्वी शॉशी साधला मराठीत संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-boy-injured-91675", "date_download": "2018-10-15T09:07:31Z", "digest": "sha1:F4KRSZ3P4LMOJSFKYC5NSC56YAIYCA5T", "length": 11986, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Pune news boy injured मांजामुळे चिमुकल्याच्या डोळ्याला गंभीर इजा | eSakal", "raw_content": "\nमांजामुळे चिमुकल्याच्या डोळ्याला गंभीर इजा\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nहमजा खान (वय 2 वर्ष रा. तापकीर मळा, काळेवाडी) असे या मुलाचे नाव असून त्याच्यावर काळेवाडी फाटा येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे त्याचा डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.\nपिंपरी चिंचवड : नातेवाईकांसोबत दुचाकीवर बसून घरी निघालेल्या लहान मुलाच्या डोळ्यात रस्त्यावर काटलेल्या पतंगाचा लटकत असणारा मांजा घुसल्याने डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर येथे घडली.\nहमजा खान (वय 2 वर्ष रा. तापकीर मळा, काळेवाडी) असे या मुलाचे नाव असून त्याच्यावर काळेवाडी फाटा येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे त्याचा डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.\nहमीद खान हा त्याच्या नातवाईकासोबत दुचाकीवर बसून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. दुचाकीवर तो पुढच्या बाजूला बसला होता. दरम्यान काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर येथील रस्त्यावरून जात असताना अचानक काटलेल्या पतंगाचा मांजा त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये घुसला. दुचाकीचा वेग कमी असला तरी अचानक झालेल्या या घटनेने तो गाडीवरून खाली कोसळला. मांजा थेट डोळ्यात घुसल्याने डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ पिंपळे सौदागर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला काळेवाडी फाटा येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.\nपतंगाचा मांजामुळे यापूर्वी अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या मांजामुळे प्राणी पक्षी यांनाही इजा पोहोचते. त्यामुळे पतंगाच्या मांजावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे.\n#mynewspapervendor भाऊ झाला इंजिनिअर\nपुणे : \"पिंपरी येथून वृत्तपत्रे घेऊन काळेवाडीत सायकलवर फिरून त्यांची विक्री करत असे. त्यावेळेस मला, वडिलांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू...\nशहरातील एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्लिकवर\nयेरवडा : पुणे शहर व पिंपरी-चिंचवड मधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलीस...\nलोणावळा-दौंड लोकल प्रवास होणार सुखकर\nपिंपरी - तुम्ही जर नोकरी, व्यवसायानिमित्त लोणावळ्यावरून दौंड परिसरात जात असाल, तर आगामी काळात तुमचा हा प्रवास सोईस्कर होणार आहे. लोणावळा ते दौंड...\nस्कॉर्पिओ चोरणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद\nपिंपरी : 'इग्नेशन स्वीच'च्या वायरिंग मध्ये बदल करून आलिशान मोटारी चोरणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या टोळीने पिंपरीगाव येथून शनिवारी (ता....\nकृतियुक्त शिक्षणाची गरज - जगताप\nपुणे - ‘विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देण्याची गरज आहे. शिक्षकांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्यास ते अधिक उपयोगी पडेल. केवळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D/", "date_download": "2018-10-15T08:16:00Z", "digest": "sha1:IQXU3G5IW2OLLNIWDPGIKK64FY4C4QAC", "length": 9049, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "होर्डिंग्जच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटची सुबुद्धी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहोर्डिंग्जच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटची सुबुद्धी\nपुणे – होर्डिंग दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्‍चरल ऑडिटचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी होर्डिंग मालक आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर कामासाठी तज्ज्ञ सल्लागार समितीची नेमणूक करणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.\nशहरात 1,886 अधिकृत होर्डिंग्ज असून सुमारे 114 अनधिकृत होर्डिंग्ज असल्याची माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने दिली. गेल्या काही वर्षांत शहरात राजकीय हस्तक्षेपामुळे अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मुख्यसभेतही यावरून अनेकदा चर्चा झाल्या. यावरील जनहित याचिकांमध्ये न्यायालयाने अनेकदा महापालिकेचे कान टोचले आहेत. अशा स्थितीत पालिकेच्या कारवाईला राजकीय इच्छाशक्तीची साथ मिळत नाही. त्यावरून काही अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रारीही दिल्या आहेत. असे असतानाच होर्डिंग दुर्घटनेमुळे हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nअनेक ठिकाणी धोकादायक होर्डिंग्ज\nया दुर्घटनेनंतर महापालिकेने तातडीने परवानगी दिलेल्या 1,886 होर्डिंग्जचे स्ट्रक्‍चरल ऑडिटचा निर्णय घेतला आहे. या होर्डिंग्जला महापालिकेने मान्यता दिली असली, तरी अनेक ठिकाणी ते धोकादायकरित्या उभे असून ते वारा अथवा इतर कारणामुळे कोसळल्यास जीवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे स्ट्रक्‍चरल ऑडिटचा निर्णय घेण्यात आला आहे.\nअनधिकृत होर्डिंग्जवर शनिवारपासूनच कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने म्हटले आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार, 114 होर्डिंग्ज अनधिकृत असून त्यातील न्यायालयात दावे सुरू असलेले होर्डिंग्ज वगळता इतर सर्व होर्डिंग्ज जमीनदोस्त केले जाणार आहे. याशिवाय, शहरात नव्याने उभारलेल्या होर्डिंग्जचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार असून या होर्डिंग्जवरही कारवाई केली जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रवादीच्या सेल्फीला भाजपचे रांगोळी काढून उत्तर\nNext articleसिग्नलचे काही सेकंद… जीवावर बेतले\nबोगस माध्यमिक शाळांना झटका\nविद्यापीठाचे निकाल यंदा वेळेत लागणार\nमतदार नाव नोंदणीत 9 हजारांवर अर्ज\nमहापालिकेतील “झिरो’ पेंडन्सी कागदावरच\nभाजप खडकवासलातर्फे फुड लायसन्सचे वाटप\nनाट्य परिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/11008", "date_download": "2018-10-15T09:19:06Z", "digest": "sha1:AT7IMWKUF3EXEJ4RJOITQCPON3X3M6HB", "length": 10639, "nlines": 138, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चांद्रयानाला गवसलं चंद्रावर पाणी... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान /चांद्रयानाला गवसलं चंद्रावर पाणी...\nचांद्रयानाला गवसलं चंद्रावर पाणी...\nभारतानं गेल्या वर्षी अंतराळात सोडलेल्या चांद्रयानाला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शोध आहे. भविष्यात हाती घेण्यात येणार्‍या चांद्रमोहिमांना या शोधामुळे अतिशय वेगळी दिशा आता मिळणार आहे.\nचांद्रयानावर असणार्‍या NASAच्या Moon Minerology Mapper (M3)नं मिळवलेल्या dataच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.\nचंद्रावरील मानवी वसाहत, अंतराळातील जीवसृष्टीचा शोध यांनाही आता वेग मिळू शकेल.\nकेवळ पन्नास वर्षांच्या कालावधीत ISROनं हे अभूतपूर्व यश मिळवलं आहे. सॉ. विक्रम साराभाई, प्रा. सतिश धावन आणि डॉ. वसंत गोवारीकर यांच्या दूरदृष्टीमुळंच आज हे यश आपल्याला मिळालं आहे.\nचांद्रयान मोहिमेत सहभागी असणार्‍या सर्व शस्त्रज्ञ व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन \nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nमी देखील आजच वाचली ही बातमी..\nमी देखील आजच वाचली ही बातमी.. सर्व शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांचे अभिनंदन.. हायड्रोजन-ऑक्सीजन मॉलेक्युलचे स्पेक्ट्रम सापडले त्यावरुनच हा निश्कर्ष काढला ना\nनासाने पाठवलेल्या उपकरणांत एक\nनासाने पाठवलेल्या उपकरणांत एक spectrometer होते. त्यांना H-O या hydroxyl बंधाचे पुरावे मिळाले आहेत.\nएक अडाणी प्रश्न - नासाला हे\nएक अडाणी प्रश्न - नासाला हे आधीच कसे कळले नाही त्यान्चेही संशोधन चालु आहे ना इतके वर्ष\nनासाचंही संशोधन चालुच होतं.\nनासाचंही संशोधन चालुच होतं. १९९९ साली नासाच्या कॅसीनी नावाच्या यानाने चंद्रा जवळून जाताना जे फोटो घेतले होते त्यात त्यांना पाणी असल्याची शंका आली होती. तसेच जुन २००९ मधे ही इपॉक्सी नावाच्या यानानेही चांद्रयाना वरील एम थ्री या उपकरणाने घेतलेल्या फोटोंना दुजोरा दिला होता. असं तीन यानांनी (त्या वरील उपकरणांनी) मिळुन केलेल्या संशोधना नंतर नक्की झालेली माहिती \"सायन्स\" जरनल मधे प्रकाशित केलिये....\nनासाला हे आधीच कसे कळले नाही\nनासाला हे आधीच कसे कळले नाही त्यान्चेही संशोधन चालु आहे ना इतके वर्ष त्यान्चेही संशोधन चालु आहे ना इतके वर्ष >>> खोटारडे आहेत ते , चंद्रावर न जाताच चंद्रावर उतरले म्हणुन जाहीर केलयं त्यांनी .\nहो, आत्ता गुगल न्युज वर दिसलं\nहो, आत्ता गुगल न्युज वर दिसलं , नासाला चंद्रावर आइस सापडला म्हणून.. सगळ्यांना एकदमच सापडतंय का\nखोटारडे आहेत ते , चंद्रावर न\nखोटारडे आहेत ते , चंद्रावर न जाताच चंद्रावर उतरले म्हणुन जाहीर केलयं त्यांनी .\nवैदिक काळात भारतीय चन्द्रावर आणि सूर्यावरही जाऊन आल्याचे चन्द्रपुराणात उल्लेख आहेत....\nमला वाटतं नासा चे instrument\nमला वाटतं नासा चे instrument भारताच्या यानावर होते. नासाच्या लेखात तसे श्रेय दिलेले आहे.\nनासाचं उपकरण चांद्रयानावर होतं. चंद्रावरच्या अनेक भागांची छायाचित्रं चांद्रयानानेच प्रथम मिळवली आहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/home?page=2&order=comment_count&sort=asc", "date_download": "2018-10-15T09:59:36Z", "digest": "sha1:EPJQE3UJSYW5ZHKXBABXV7RKRBPUY6R4", "length": 16465, "nlines": 289, "source_domain": "gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\nबोल बैला बोल : नागपुरी तडका काव्यधारा 1,599 18-09-2013 0\nसाप गिळतोय सापाला छायाचित्र 1,054 30-09-2013 0\nनागपूर कराराची होळी विदर्भराज्य 936 29-09-2013 0\nअंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन समारंभ 1,040 09-10-2013 0\nशेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन शेतकरी संघटना 1,177 24-11-2013 0\nविदर्भ विधानसभा प्रथम अधिवेशन - २०१३ शेतकरी संघटना 1,553 06-12-2013 0\nवेगळ्या विदर्भासाठी कोळसा रोको शेतकरी संघटना 1,015 13-12-2013 0\n'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत काव्यधारा 1,612 16-12-2013 0\nश्री ब.ल.तामस्कर यांना धनश्री पुरस्कार शेतकरी संघटना 1,416 26-12-2013 0\nरे जाग यौवना रे....\nआता उठवू सारे रान 2,520 25-05-2011\nडोंगरी शेत माझं गं 1,657 16-07-2011\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,106 16-07-2016\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 924 28-08-2016\nपरीक्षकांचीच परीक्षा घेणारा गझलसंग्रह - श्री. श्याम पवार 982 09-03-2014\n’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे 750 09-03-2014\nतोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण - श्री तुळशीराम बोबडे 845 09-03-2014\n\"माझी गझल निराळी\" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम 1,091 10-03-2014\nमरण्यात अर्थ नाही 1,005 12-07-2011\nबोल बैला बोल : नागपुरी तडका 1,599 18-09-2013\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,006 29-05-2015\nनाच्याले नोट : नागपुरी तडका 945 09-12-2015\nविदर्भाचा उन्हाळा 935 18-06-2011\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं 1,709 19-06-2011\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,136 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ 700 18-07-2016\nतुला कधी मिशा फुटणार\nलोकशाहीचा सांगावा 978 28-03-2014\nसडेतोड लेखणीतून वास्तवचित्र 1,091 23-06-2011\nशल्य एका कवीचे 862 20-06-2011\nविचार- सरणीचं अचूक दर्शन 998 23-06-2011\nमुकी असेल वाचा 877 16-06-2011\nइतके उत्तम भाष्य फ़क्त श्रेष्ठ कवीच करू शकतो 1,178 23-06-2011\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम : लेखांक - २ 1,606 20-08-2011\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 2,019 27-07-2011\nशेतकरी पात्रता निकष 1,931 23-05-2011\nहत्या करायला शीक 2,065 29-05-2011\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 3,819 26-09-2011\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध 2,026 14-09-2011\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,042 14-01-2013\nअशीही उत्तरे-भाग- १ 2,332 30-06-2011\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,127 15-02-2013\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,664 11-06-2011\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,368 24-05-2014\nसमकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल 869 24-06-2014\nअविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ 707 30-11-2014\nशेती, शेतकरी आणि गझल - अ‍ॅग्रोवन 1,595 12-05-2015\nरानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे 1,796 30-12-2011\nशहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 980 16-03-2016\nगंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय 1,859 23-06-2011\nचंद्रभागेच्या तिरी : पंढरपूर 553 28-06-2014\nस्व. किशोरकुमार स्मारक, खंडवा 557 28-09-2011\nसह्यांद्रीच्या कुशीत 1,100 11-09-2015\nडोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 1,092 15-09-2011\nचित्रकूट, वाराणसी, सारनाथ, हरिव्दार, ॠषिकेश 1,093 01-08-2011\nशेगाव आनंदसागर 1,092 15-09-2011\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/31953", "date_download": "2018-10-15T09:11:33Z", "digest": "sha1:VLZAAGZUQ64RWPO6HRG2J5RLPKQJOA45", "length": 110303, "nlines": 348, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पिंचिं गटग वृ (सुकिच्या वृत्तांतासहीत + हायलाईट्स फ्रॉम झकासराव + गृप फोटो) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पिंचिं गटग वृ (सुकिच्या वृत्तांतासहीत + हायलाईट्स फ्रॉम झकासराव + गृप फोटो)\nपिंचिं गटग वृ (सुकिच्या वृत्तांतासहीत + हायलाईट्स फ्रॉम झकासराव + गृप फोटो)\nसगळ्यांचे वृत्तांत आहेत पुढे पण त्याआधी उपस्थितांचा हा गॄप फोटो, भक्ती-शक्ती शिल्पासमोर झकासरावने काढलेला...\nस_सा, सूर्यकिरण, समीर, लिंबुटिंबु, राज्या, आबासाहेब, सौ. झकासराव, सोहम (झकुला), चंपी, निमिष (चंपुकला), मितान, योगुली, जय, चिमुरी... या सगळ्यांच्या मागे भक्ती-शक्ती शिल्प आहे.. ज्यांच्याकडे दोन्ही आहे त्यांनाच शिल्प फोटोमधे दिसु शकेल.. आणि कॅमेर्‍यामागे झकासराव...\nझकासरावने वॄत्तांताचे हायलाईट्स टाकले आहेत प्रतिसादात.. सोयीकरता ते पण इथे घेत आले..\nहा वृतांत नव्हे पण थोडेफार हायलाइट्स म्हणुन फारतर. स्मित\n१) संयोजकाना हारतुरे अस फक्त बोलाचीच फुले न करता, खरीखुरी छान आणि सुंदर फुले योगुलीने आणलीत. धन्यवाद योगुली. स्मित\n२) राज्याला त्याच्या हापिसात फोटो स्पर्धेत बक्षीस मिळालय त्यामुळे गडी लढाईत दांडपट्टा काय जोरात फिरवावा त्या आवेशात दणादण फोटो काढत होता. शेवटी मी त्याला आठवण करुन दिली की कॅमेरा मी चार्ज नाही केलेला तेव्हा ग्रुपफोटोसाठी बॅटरी शिल्लक राहु दे. स्मित\n३) रेवडी, तिळाच्या वड्या आणि चॉकलेट दिसायला सुंदर आणि चवीला उत्तम होते. फस्त झाले सगळे.\n४) वृंदावन मधला ऑर्डर घेणारा मितानने \"दादा, वेळ लावायचा नाही\" ज्या भाषेत विनंती केली होती ती ऐकुन\n१०-१५ सेकंद हॅन्ग झालेला पाहिलय मी. फिदीफिदी\n५) एवढ्या समजेनंतरदेखील हाटेलवाल्यानी फारच वेळ लावला बॉ, पण तेवढ्यात बर्‍याच गप्पादेखील मा॑रता आल्या हा फायदा झालाच.\n६)प्रिन्सेस चिमुरी बाफवर गप्पिष्ट तर प्रत्यक्षात शांत आहे. मी तिला रोजच्या पीएमटीच्या प्रवासाबद्दल गटगमध्ये नमन केलच आहे. परत एकदा _/\\_.\n७)सम्या सॉरी रे. तुला माहितेय का बोलतोय ते. आपण परत भेटु. बॅचलर्स खाजगे गट्ग फिदीफिदी\n८)सुक्याचा व्रुतांत वाचुन हे कळतय की तो तिला (मृ) सगळ्या जीटीजीला घेवुन गेलाय. आम्हाला न भेटवल्याबद्दल त्याचा निषेध. :रागः\n९) राज्या फॉर्मात होता. हडपसर (पुण्याच सोलापुर रोडवरच एक टोक) पासुन निगडी (पुण्याच मुंबई-पुणे रोडवरच शेवटच टोक) ते परत कात्रज (पुण्याच कोल्हापुर बाजुच शेवटच टोक) असा प्रवास असुनदेखील तो ज्या उत्साहात होता ते पाहुन त्याला _/\\_ नमन. राज्या कधीहि कुठेही यायला जायला तयार असतो बस दोस्त कंपनी चांगली पाहिजे. स्मित\n१०) सम्यासुद्धा पुण्यातुन आला. ग्रेट. (माझ्या आळशी शरीरास आणि मनास पुणे ते निगडी जड वाटत हो)\n११) योगुलीने मी फार बडबडी आहे हे डिक्लेअर केले होते, ते तसे करायची गरज नव्हती. ते आपोआप कळत होत. फिदीफिदी\n१२) मला वाटल होत चम्पी \"मी बाइ फोरीन रिटर्न\" म्हणुन फार भाव खाइल पण ती तर डाउन टु अर्थ आहे. बिचारीला चम्पुकल्याने फारच पळवल. स्मित\n१३) चम्पुकला फारच बिन्धास्त आहे. पटकन मिक्स होतो आणि मग गाडी सुस्स्साट. स्मित\n१४) योगुलीचा छोकरा फारच शांत आहे. स्मित\n१५) हे पिचिकरांछ पहिलच गटग असल्याने \"टांगारुच्या बैलाला भो\" अशी आरोळी ठोकली नाही पण पुढच्या वेळेस ही सवलत नाही हे समस्त टांगारुनी लक्षात घ्यावे. फिदीफिदी\n१६) आबासाहेब फारच शांत आहेत बॉ. होतील हळुहळु मिक्स. कारण मी देखील पहिल्या गटगला असाच्ग शांत शांत होतो.\n१७) मितान तु तुझ्या फिल्डबददल लिहिणार आहे हे लक्षात ठेव. स्मित\n१८) स्_सा उर्फ फदीची एन्ट्री अनपेक्षीत पण आनंददायी होती. आता वारंवार भेट होइलच.\n१९) जे पिचिकर आले नाहीत त्यांची आठवण काढली गेली. दिप्स, दक्षिणा, चम्पक, नितिन्चंद्र, शुभांगीहेमंत, योगिता (पिलु छोटा) अशी काही नाव मला आता आठवत आहेत. अजुनही असतील पण मला आता लक्षात येत नाहिये/\n२०) फदीशी भेट झाल्यावर अर्थातच जीएस, आरती, कूल, सायबरमिहिर अशा त्यांच्या ट्रेक ग्रुपची आठवण निघालीच. कार्यबाहुल्यामुळे जमत नाही असही कळाल. मी ह्यातल्या फक्त आरतीला भेटलोय पण हा ग्रुप मला जवळचा वाटतो त्यामूळे आपोआपच मी ह्यांची आठवण काढली होती.\n२१) फक्त चम्पीच्या एका वाक्याने ट्रिगर झालेल्या माझ्या कल्पनेला सगळ्यानी उचलुन धरलं आणि आनंददायी भेट घडवुन आणली ह्या बद्दल सन्योजक आणि इतरजण मी आपला खुप आभारी आहे. स्मित\nफोटो येत आहेत खादाडीचे. तयार रहा. स्मित\nसुकिला त्याच्या वृत्तांताचा वेगळा धागा काढायला सांगुनही त्याने आयत्या धाग्यात गटग वृत्तांत (चालः आयत्या बिळात नागोबा) असं केलं आहे.. बर्‍याच जणांना त्याचा वृत्तांत प्रतिसादात असल्याने कळणार नाही म्हणुन इथे टाकत आहे (त्याची परवानगी न घेता).. त्याने २ भागात वृत्तांत लिहीला आहे.. आत्तापर्यंत पहिला भाग सगळ्यांचा वाचुन झाला असेलच म्हणुन सोयीसाठी २रा भाग वरतीच टाकत आहे.. भाग २ च्या खाली भाग १ आहे.. नवीन वाचकांनी आधी भाग एक वाचावा..\nकाय लोकहो .. पहिल्या भागाचा गटग सिनेमा कसा वाटला सगळेच हिरो आणि हिरविणी होत्या ना\nमग आता करायची का सुरुवात..\nवदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे.. अरे अरे लगेच वदनी कवळ कुठून आलं अजून मास्तरांची ओळख आणि सचिन ( फदीची ) एंट्री बाकी आहे ना दोस्तानों. मग थांबा थोडं.. आता मास्तरांच्या ओळखीबद्दल बोलुयात. मास्तर म्हणजे मायबोलीवरचे वाकडे ( जुना आयडी ) आणि लिंबूटिंबू हा आत्ताचा आयडी यापेक्षा अधिक असल्यास माहिती नाही कारण मास्तरांना शंका विचारायच्या असतात प्रश्न नाही. त्यामुळे त्यांनीही ओळख करून देताना आपला मायबोलीवरील आपला इतिहास आणि वैयक्तीत आयुष्यातील चढाओढीचा काळ स्वःताच्या ओळखीतून करून दिला. मग त्यात, झकासला ठाऊक असलेली आणखी एक भर म्हणजे ते उत्तम कलाकारही आहेत. ते एक मुर्तीकार आहेत हे ही सगळ्यांना कळलं. ते कळल्यावर 'चिन्ह' आणि चित्रातील आणि मनातील नग्नता यावर स्पष्टीकरणासहीत ताषेरेही ओढून झाले. राज्या आणि सम्यानं 'राजगड' च्या गटगचा विषयही काढून घेतला आणि ते कधी करायचं याची चर्चाही झालीच. मग सचिनवर बारी आली. त्यानं आपला आयडी स_सा का ह्याची ओळख करून दिली जी बर्‍याच लोकांना माहितीच आहे. मग त्याने सध्यस्थित नोकरीच्या बदलाचे वारे पण सांगितले.. ते वारे हडपसरवरून थेट पिंपरी-चिंचवड मधे वाहणार आहेत याने पिंचिकरांना आनंदच झाला. तेवढ्यात समोरच्या महिला गोट्यात उशीर उशीर अशी चर्चा सुरू झाली. त्यांना बहुतेक खादाडीचे वेध लागले असावेत असाच प्राथमिक अंदाज काढला. मग सगळे भक्ती-शक्ती भक्त भक्ती शक्ती शिल्पाजवळ फोटो काढण्यासाठी तयार झाले. शिल्पाजवळ पोहचल्यावर ग्रुप मधे उभं राहून फोटो काढून घेतला आणि तोच गटगचा अधिकृत फोटो असं मास्तरांनी शिक्कामोर्तबही केलं. ओळख झाली, गप्पा झाल्या, फोटोसेशन झालं, लहानांसोबत थोडीफार मस्तीही झाली मग आता खादाडी व्हायलाच हवी ना\nखादाडी साठी भक्ती शक्ती जवळच 'वृंदावन' आहे तिथे दाक्षिणात्य अल्पोपहार चांगला मिळतो असं कुणीतरी सुचवलं बहुदा ते हॉटेल शेट्टींपैकीच कुठल्यातरी उडप्याचं असावं. हॉटेलमधे एवढे सगळे एकदम शिरल्यावर गटगकार आमने सामने बसले. मितानने लगेच वेटरला बोलावून ऑर्डर काय द्यायची ते सोडून जे काय आणशील ते लवकर आणायचं असाच दम भरला. मग काय बिचारा वेटर मान डोलवत मेन्युकार्ड टेबलावर ठेवून जवळच उभा राहीला. ज्यानं त्यानं आपल्या सोयीनुसार ऑर्डर दिल्या. मग काय जो तो आपापल्या समोर बसलेल्या लोकांशी गप्पा मारत होता. अधून मधून आम्हीही गप्पांच्या तिरकस जोड्या लावतच होतो. मास्तरांशी विविध गोष्टींवर बरीच चर्चा झाली. मार्गदर्शन मिळालं. नंतर मितानने बेल्जियमच्या खेड्यातल्या शाळकरी मुलांचा आणि भारतीय जेवण पद्धतीतला एक गमतीदार किस्सा हि सांगितला. आता खायचे किस्से सुरु झाल्यावर राज्यानंही ताक कसं वरबाडतात याचं ताकाविनाच प्रात्यक्षिक करून दाखवलं. ज्याच्या त्याच्या समोर डिश आल्या आणि संपवल्या सुद्धा. सगळ्यात उशिरा खुर्चीत बसून सगळ्यात पहिली डिश संपवणारे राज्या आणि सम्या. सॅन्डविच आले आणि विच सॅन्डविच असे सुद्धा झाले. मास्तरांना बिनदिक्कत उत्ताप्पा खाता आला आणि तो आवडलाही. तिकडे, झकासरावांनी उपवास असल्या कारणाने घरी जाऊन खिचडीच खाण्याला पसंती दिली. खादाडीही उरकली.. गप्पा चालुच होत्या. मग मितानने लगेच 'फिल्टर कॉफी' ची ऑर्डर दिली पहिल्या दोन केव्हा सांगितल्या होत्या त्या सुद्धा आमच्या ऑर्डरीबरोबरच येणार असा आपलाच सोयीचा समज करून कॉफीची वाट बघत बसले. कॉफी विना चालली वेळ .. असं काही तरी मनात आणि कॉफी कॅन्सल करणार तोच वेटर कॉफी घेऊन आला आणि मग सम्याचा एकच प्रश्न वेटरला साखर आधीच विरघळवलीये काय असे सुद्धा झाले. मास्तरांना बिनदिक्कत उत्ताप्पा खाता आला आणि तो आवडलाही. तिकडे, झकासरावांनी उपवास असल्या कारणाने घरी जाऊन खिचडीच खाण्याला पसंती दिली. खादाडीही उरकली.. गप्पा चालुच होत्या. मग मितानने लगेच 'फिल्टर कॉफी' ची ऑर्डर दिली पहिल्या दोन केव्हा सांगितल्या होत्या त्या सुद्धा आमच्या ऑर्डरीबरोबरच येणार असा आपलाच सोयीचा समज करून कॉफीची वाट बघत बसले. कॉफी विना चालली वेळ .. असं काही तरी मनात आणि कॉफी कॅन्सल करणार तोच वेटर कॉफी घेऊन आला आणि मग सम्याचा एकच प्रश्न वेटरला साखर आधीच विरघळवलीये काय कॉफीचा एक घोट घेतल्यानंतर कॉफी बनवणार्‍याच्या नरडीचा घोट घ्यावा असं वाटलं नसलं तरी फिल्टर कुठाय कॉफी कॉफीचा एक घोट घेतल्यानंतर कॉफी बनवणार्‍याच्या नरडीचा घोट घ्यावा असं वाटलं नसलं तरी फिल्टर कुठाय कॉफी कैच्याकै कॉफी आहे असं बोलून कॉफीचा मिळमिळीत विषय संपवला. तो पर्यंत राज्याने खादाडीचे खादाड फोटो काढून घेतले. खादाडी उरकली.. आता महत्वाचा विषय म्हणजे कोण कसं घरी जाणार कैच्याकै कॉफी आहे असं बोलून कॉफीचा मिळमिळीत विषय संपवला. तो पर्यंत राज्याने खादाडीचे खादाड फोटो काढून घेतले. खादाडी उरकली.. आता महत्वाचा विषय म्हणजे कोण कसं घरी जाणार कोणाला कोण घरी सोडणार कोणाला कोण घरी सोडणार याचं उत्तरं राज्याच्या पोटलीतून आयमीन चारचाकी मुळे लगेच मिळालं. मितान-चिमुरीचा प्रश्न सुटला. चंपी-निमिष आणि योगुली-जयचाही प्रश्न सुटला राज्यामुळे. राज्याच तो त्याला या सगळ्याचं भान आणि तो यासाठीच तत्पर असावा होय ना याचं उत्तरं राज्याच्या पोटलीतून आयमीन चारचाकी मुळे लगेच मिळालं. मितान-चिमुरीचा प्रश्न सुटला. चंपी-निमिष आणि योगुली-जयचाही प्रश्न सुटला राज्यामुळे. राज्याच तो त्याला या सगळ्याचं भान आणि तो यासाठीच तत्पर असावा होय ना झकास, सौ.झकास आणि सोहम सुद्धा राज्याच्याच चारचाकी मधे जमलं .. सचिन, आबासाहेब, मास्तर आणि मी आम्ही दुचाकीस्वार होतो त्यामुळे आम्हाला स्वार व्हायला काहीच हरकत नव्हती. त्याप्रमाणे मास्तर, आबासाहेब , सचिन पुन्हा भेटुयात अशी मनोमन इच्छा करून आपापल्या मुक्कामाला निघाले सुद्धा. समीर रानड्यांचा मात्र काही अंतरापुरता प्रश्न होता तो मी सोडवला. सम्या माझ्या दुचाकीवर कुडकुडत बसले आणि ह्या सगळ्यांना त्यांच्या घरी पोहचेपर्यंत माझ्याबरोबर होतेच. गटग उरकरलं.. हे असं पहिलंच गटग अ‍ॅक्टीव्ह मेंबर्सचं.\nमित्रांनो, हा सिनेमा कसा वाटला हे विचारणं योग्य नाहीये. पिंचिंगटगचा हा सिनेमा पदार्पणाचा होता. इतका खास नसेलही किंवा खास असेलही. पण यातले कलाकार सगळे यशस्वीच होते. त्यांनी त्यांच्या उपस्थितीच्या भुमिकेला पुरेपुर न्याय दिला. धम्मालही तितकीच होती. बालकलाकारांचा खास अनुभवही होता. कधी कधी सिनेमात घडतं ते खरंही वाटत नाही आणि जे समोरा समोर घडतं ते अगदी सिनेमासारखंच असतं. आम्ही सगळे जमलो होतो तेव्हा या दोन्हीतून वावरलो. निखळ आनंद, ऐकमेकांशी वाढलेलं स्नेह आणि टांगारूसहीत परतभेटीच्या ओढीनेच आम्ही हे गटगं पार पाडलं. संयोजनात काहीश्या त्रुटी राहिल्याही असतील पण प्रत्येक पुढचा अनुभव हा मागच्या अनुभवातून शहाणा झालेला असतो असं म्हणतात ना मग पुढचं गटग असंच जोरदार होणार. नितीन-चिंचवड, चंपक , मी_आर्या , दिप्स , शुभांगी, आशुतोष तुमची अनुप्स्थिती जाणावली. पुढच्यावेळेस नक्की यायचा प्रयत्न करा.\nअसेच काही स्नेहाचे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि काही क्षणांसाठी आपण त्यात रेंगाळत असतो..त्या रेंगाळण्यात एक वेगळाच आनंद असतो. आपण कधी न पाहिलेल्या, भेटलेल्या पण सतत आपल्या संपर्कात असलेल्या अश्या मित्र मैत्रीणींना गटग सारखं दुसरं मोकळं रान नाही. भल्या भल्यांची उनाड जत्रा भरते ना त्यालाच म्हणत असावं गटग.. मायबोलीच्या रुपानं हे बर्‍याचदा अनुभवायला मिळालंय याचा आनंदच आहे.\nलोकहो.. भेटुयात परत.. नक्की .. असेच संपर्कात रहा..\nगटग .. शब्दही नवे नाहीयेत नी संकल्पनाही. मी ९ वीत असतानाच आंतरजालाच्या संपर्कात आहे. तशी आंतरजालाची ओळखही पिंपरी-चिंचवडनेच करून दिलेली. पहिलं संकेतस्थळ असेल तर ते म्हणजे याहू.कॉम. माझ्या वैयक्तिक आयुष्यातले काही खास क्षण सुद्धा याच संकेतस्थळाशी जोडलेले आहेत. त्याचे अनुभव पुन्हा केव्हातरी. गटग बद्दल बोलायचंच झालं तर मी उपस्थित असलेलो पहिलं गटग डेक्कन जवळ रुपाली हॉटेलमधे झालं. तिथे MIRC ( Microsoft Internet Relay Chat ) या चॅटींग वेबसाईच्या पुणे कम्युनिटीचं पुणे, गुजरात, मुंबई वरून बरेच जण तिथे एकत्र भेटायला आलेले. तेव्हाचे भारत चॅनलचे अ‍ॅडमिन अशोक एमएसएनच्या वेबचॅटवरून हजर होते. अश्या गटगला मला लाभलेला उपस्थितीचा क्षण काही औरच होता. बरीच धम्माल केली. आजही त्यातले काही संपर्कात असतात. अधून मधून आवर्जून चौकशी करतात. खरंतर तेव्हापासूनच गटगतल्या आश्चर्यचकित करणार्‍या चेहर्‍यांना भेटण्याची आणि त्यांच्या ओळखपरेडीतल्या गंमती-जमतीची सवय. त्यानंतर डिप्लोमाला गेल्यावर, डिप्लोमा पुर्ण झाल्यावर बर्‍याचदा बर्‍याच नविन जुन्या चेहर्‍यांना नव्यानं भेटणं झालं आणि मैत्रीच्या खातं फक्त भक्कमच होत गेलं... आजही निखळ 'मैत्रीचं' फिक्स्ड डिपॉझिट असल्यानं हलक्या फुलक्या खार्चिक दु:खांचा भार वाटत नाही.\nमायबोली आणि तीची ओळख तशी जूनीच अगदी ६ वर्षापुर्वीचीच.. जुन्या आयडीचे पासवर्ड गायब त्यांच्या नोंदीसाठी दिलेले ई-मेल गंडल्यामुळे त्यांना फक्त इथे सर्च करून शोधता येतं पण लॉगिन करता येत नाही. असोत. सूर्यकिरण (suryakiran) हे माझे दोन्ही आयडी. ते फार फार तर लॉगीन व्यवस्थेसाठी एकमेकांचे ड्यु आयडी असू शकतात. पुर्वीचा रोमातला मी मध्यंतरी नोकरीत स्थिरावल्यावर कट्ट्यावरचा संदिप झालो आणि जशी संधी मिळेल तसं इतर बाफवर वावरू लागलो. आता मायबोली म्हणजे आपलीच बोली ना मग कशाला कोण काय बोलतंय कविता लिहायचो, चारोळ्या लिहायचो .. नंतर नंतर अंताक्षरी बाफवर गेलो तिथे बराच काळ घालवल्यानंतर मी_आर्या आणि वर्षू नील ह्या आयडीशी ओळख झाली. कट्ट्यावरही बर्‍यापैकी बरेच जण ओळखू लागले होते. त्यानंतर काही दिवसातच मायबोली २०१० च्या वर्षाविहाराची यशस्वी आणि सर्वाथाने एक वेगळी मायबोली गटगचा बाफ इथे दिसला. मग काय त्यात नाव नोंदवलं आणि माझंच नाही तर मृ चं सुद्धा नाव नोंदवलं. मग त्याच्या टि शर्ट संयोजनाचं आणि ववि पैसे भरण्याच्या ठिकाणाजवळ मला आणखी मायबोलीकर समोरा समोर भेटले. त्यातली जुनी मायबोलीकर म्हणजे दक्षिणा, परेश लिमये, प्रणव कवळे, समीर रानडे , सचिन (फदी) हे सगळे भेटले. ओळखी होत गेल्या, अधून मधून संभाषणं होत गेली आणि वविचा दिवस म्हणजे मायबोली परीवाराला एकत्र येताना पाहण्याचा तो सुखद अनुभव. तो अनुभव अक्षरक्षः धम्माल असतो हे २०११ चा वविला टांग मारताना बोचत होतं. तिथे विशाल कुलकर्णी, योगेश जगताप, प्रसाद , गणेश , पल्ली आणि यो रॉक्सचा डान्स, आशुतोष सारखं सरप्राईझ आणखी बरेच जण.. आणि आमच्या जिंकलेल्या टिमचा जल्लोष आणि सगळ्यांचा एकत्रित फोटो.. अगदी अगदी न विसरण्यासारखं .. त्यानंतर बरीच छोटी मोठी गटग झाली.\nनंतर मायबोलीकरांच्या ट्रेक कडे वळलो. आयुष्यातला पहिलाच ट्रेक म्हणजे कुलंग, त्यानंतर कविता,विश्वेष, अमित देसाई, विनय भिडे,योगेश, इंद्रा, गिरी यांच्याबरोबर केलेला राजमाची ट्रेक ( लहान मुलांबरोबरचा ).. मृ तेव्हापण सोबत होती. डोळा मारा काळ्या कुट्ट अंधारात केलेल्या त्या रात्री दिड वाजेपर्यंतच्या टवाळक्या, घारूअण्णाची चहाची तल्लब .. जिप्स्याची फोटुग्राफी .. सगऴं सगळं फिरूनी परत एकदा अनुभवावं अगदी असंच होतं.\nनंतर सुनील गावडे (अंबोलकर) , समीर रानडे हे वेळच्यावेळी भेटणारे मायबोलीकर मैत्रीच्याही पलीकडचे होऊन गेले. दोघेही पिंपरी-चिंचवडमधेच नोकरी वा स्थायिक असल्याने भेटणेही सोपे असायचे. मग ट्रेक .. उगाचचीच भटकंती हे सगळं चालू झालं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अगदी कालच्या गटगला पण आम्ही भेटलोच आणि असेच भेटत राहणार. दोस्ती दोस्त बढानेसे बडी नही बनती दोस्ती तो निभानेसे बडी होती है .. अश्या काही खास मित्रांमधे हे उमजायला जास्त वेळ लागत नाही म्हणतात ना तेच खरे अश्या काही खास मित्रांमधे हे उमजायला जास्त वेळ लागत नाही म्हणतात ना तेच खरे नंतर पिंपरी-चिंचवडच्या बाफवर चिमुरी आणि नितीनचंद्र भेटले. नितीनचंद्र म्हणजे पिंपरी-चिंचवड बाफवरचे बर्‍यापैकी सिनीयर सभासद. मग आशुतोष आला, गुब्बी (शुभांगी) आली. दिप्स अधून मधून यायचा. योगिता जुनीच पण इनअ‍ॅक्टीव मेंबर आणि मग आबासाहेब, योगुली असे सगळे अ‍ॅड होतच गेले आणि माझी मायबोलीवरची दिवसाची वारी कमी झाली. ह्यांच्या गप्पा अधून मधून वाचण्यासाठी मोबाईलवर इंग्रजीतून कधी कधी येण्याची खोड असायचीच. झकासला त्याच्या फोटोग्राफीमुळे ओळखतच होतो, मितानला तीच्या बेल्जियमच्या वाडीमुळे आणि नॉर्वेच्या दरीखोर्‍यांमुळे ओळखून होतो. लिंबूटिंबूना वविमध्ये प्रत्यक्षात पाहिलेच होते त्यामुळे तो काय आहे हे मी मायबोलीकरांना वेगळं का सांगावं नंतर पिंपरी-चिंचवडच्या बाफवर चिमुरी आणि नितीनचंद्र भेटले. नितीनचंद्र म्हणजे पिंपरी-चिंचवड बाफवरचे बर्‍यापैकी सिनीयर सभासद. मग आशुतोष आला, गुब्बी (शुभांगी) आली. दिप्स अधून मधून यायचा. योगिता जुनीच पण इनअ‍ॅक्टीव मेंबर आणि मग आबासाहेब, योगुली असे सगळे अ‍ॅड होतच गेले आणि माझी मायबोलीवरची दिवसाची वारी कमी झाली. ह्यांच्या गप्पा अधून मधून वाचण्यासाठी मोबाईलवर इंग्रजीतून कधी कधी येण्याची खोड असायचीच. झकासला त्याच्या फोटोग्राफीमुळे ओळखतच होतो, मितानला तीच्या बेल्जियमच्या वाडीमुळे आणि नॉर्वेच्या दरीखोर्‍यांमुळे ओळखून होतो. लिंबूटिंबूना वविमध्ये प्रत्यक्षात पाहिलेच होते त्यामुळे तो काय आहे हे मी मायबोलीकरांना वेगळं का सांगावं असे सगळे अधून मधून का होईना पण पिंपरी-चिंचवड बाफवर मला भेटले. काही अज्ञात लोकही इथे यायचे.. त्यातले कोणी 'पिंपरी मधे टिव्हीचा अ‍ॅन्टीना कुठे मिळतो का असे सगळे अधून मधून का होईना पण पिंपरी-चिंचवड बाफवर मला भेटले. काही अज्ञात लोकही इथे यायचे.. त्यातले कोणी 'पिंपरी मधे टिव्हीचा अ‍ॅन्टीना कुठे मिळतो का' , हि शाळा कुठे आहे तिच्याबद्दल कोणाला माहीती आहे का हे सुद्धा विचारायचे. हाहा चालायचंच. पाटी दिसली कि आवर्जून चौकशी करायचीच हिच आपली संस्कृतीवजा खोडच म्हणावं लागेल. फिदीफिदी\nबरं वरती चिमुरीने लिहिलेल्या वृत्तांतामधे परवा झालेल्या गटग संयोजनाचा प्रवास तर कळला असेलच पण तरीही खास प्वाईंट आहेतच ते म्हणजे -\n१.यापुर्वीही गटगच्या बोलाच्या कढीला फक्त उतच आलेला प्रत्यक्ष कढी वरपायला मिळालीच नाही.\n२. नितीनचंद्र यांच्या पुढाकाराने हाऊस ऑफ रोल्स, आकुर्डी भेळ चौक अशी बरीच फक्त सुचलेलीच स्थळं आणि गटगचा न पडलेला फडशा.\nहे सगळं बाजूला सारून मागच्या आठवड्यात चंपीच्या त्या आकुर्डीला आलोय या पोस्टने आणि लिंबू (नित्सुरे गुरूजी ) यांच्या यशस्वी पुढाकाराने आणि श्री. झकासराव यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भक्ती शक्तीची पावन भूमी बाराच्या- बारा जणांच्या उपस्थितीमुळे दुमदुमली नसली तरी प्रत्येकाच्या आठवणीत कुठेतरी फिट्ट बसलीच असेल. त्यातही योगुलीचे सारखे सारखे हारतुर्‍यांचे प्रोत्साहन.. वगेरे वगेरे गोष्टी झाल्याच. नित्सुरे गुरूजींनी फळ्यावर लिहीलं कि यायचंच आहे मग आमच्या सारख्या शिष्यांना ते डावलणं कसं जमेल म्हणून सगळ्यांनी ओळीत नावं नोंदवली. त्यात राज्या, सम्या, सचिन, गुब्बी यांनीही नावे नोंदवून घेतली. संक्रातीच्या पुर्वसंध्येला भक्ती शक्तीला जमायचं असं ठरलं. ठरल्याप्रमाणे ज्याने त्याने आपापल्यापरीने आग्रह वजा ई-मेल्स वगेरे पाठवून आपापली येण्या-जाण्याची सोय आणि त्याबरोबर एका पिंचिकराची वाढणारी उपस्थिती जमवून आणली. :दिवे: अर्थात, पिंचिच्या बाफवर लोकं थोडी नी गप्पा फार असंच चालंत आलंय. डोळा मारा गटगसाठीचा बाफ त्यावरचे नित्सुरे गुरूंजीने डकवलेलं गुललसाभार चित्रं आणि तो पांढरा गोल जो गटगच्या वेळी कुठेच दिसला नाही. बहुदा ती तबकडीच असावी .. परत कधी न दिसणारी हाहा गटगची वेळ जशी-जशी जवळ येत गेली तसे गुळाला काही शेलके मुंगळे हळू हळू येऊन चिटकतात तसे काही महिला सभासद भक्ती शक्ती जवळ येऊन पोहचले फिदीफिदी दिवा घ्या त्यात .. मितान, चिमुरी (राजकुमारी), योगुली (जय सोबत ), चंपी (निमिष) सोबत हजर होते. मी तिथे घाईघाईतल्या मुंगळ्यासारखं पोहचलो तेव्हा वाटलेलं मीच आता शेवटच्या बाकावर बसणार वाटतं पण पहिल्यांदा पोहचूनही शेवटच्या बाकावर बसण्याची सवय जुनी आणि अंगवळणी पडलेलीच... म्हणून तिथे या सगळ्यांना एकदा दुरूनच पाहून मी मागे परत वळालो. तेव्हा तिथे एक सदगृहस्थ अगदी नव्याने बावरलेल्या हरणासारखे इकडे तिकडे टकमक बघत होतं. आता एखादी कस्तुरी मृगाची हरणी असती तर लागलीच संपर्क साधला असता पण काय करणार .. ते करण्याची ती वेळ नव्हती आणि ती वेळ निघून गेल्याचे वेळोवेळी सांगायला धोक्याची घंटा सातवर्षापुर्वीच बांधली होती. रच्याकने, ते हरीण म्हणजे आपले आबासाहेब बरं का. हे त्यांना पुढे चाल चालून दिल्यावर मागे उभा राहून फोन केल्यावर कळवले कि मीच तो सूर्यकिरण उर्फ सुकी. तरीही बिचारे भेदरलेल्या अवस्थेतच. असुदे असुदे .. व्हायचंच असं पहिल्या गटग ला. मग आम्ही महिला मंडळाशी ओळख करून घेतली. मग फोनाफोनी करून गटगचे पाहुणे सभासद समीर आणि राज्या किती वेळचे झकासच्या घरून निघतायेत असेच सांगत होते.. मग भक्ती शक्तीच्या सानिध्यात थंडीला अनुभवत आम्ही सगळे एकत्र जमलो. नित्सुरे गुरुजी मात्र मागेच कुठेतरी राहीले होते. बहुतेक तेच ती तबकडी घेऊन येणार अशी दाट शंका मनात येऊन गेली. डोळा मारा झकास म्हणजे झकासच होता. त्याला उल्हास व्हॅलीच्या फोटोंमधे आणि ट्रेकर मंडळीच्या स्पीड ब्रेकरच्या वर्णनातून ओळख झाली होती. सम्या आणि राज्याची ओळख मी इथे आणि त्यांनी तिथे स्वत्:हून करून द्यावी यासारखे नवल कुठेही घडणार नाही याची खात्री असूनही हे नवल इथेच घडू शकतं हेही नव्यानंच कळलं. नित्सुरे गुरुजी आले. त्यांनतर आम्ही सगळे 'माझ्या आईच्या हरवलेल्या पत्राला' इथे भक्ती शक्ती मधे शोधणार आहोत आणि सोबत ऐकमेकांची ओळखही करून घेणार आहोत असेही कळले. स्मित लोकांची बघण्याची नजरही थोडी तशीच होती. मग काय पहिल्यांदा जरबेराच्या पिवळ्याधमक फुलांनी मनप्रसन्न स्वागतांनी नित्सुरे मास्तरांच्यासकट आम्ही सगळे भारावून गेलो तो भार पेलतो ना पेलतो तोच झकास, नित्सुरे गुरूजी आणि मी यांच्यावर आणखी एका फुलांचा भार .. ते प्रकरण खरोखर वेगळंच होतं आणि आवडलेलंही. मग राजकुमारीने आणलेले चॉकलेटस सगळ्यांना वाटले. त्यात सम्या आणि राज्यांनं मी दोरी लावलेल्या भोवर्‍याची फिरकी चिमुरी, योगिता, मितान यांच्यासमोर नित्सुरे गुरूजीं येण्याच्या आधी घेतलीच होती. गटगतल्या ओळखपरेडच्या हंगामाचे दोन फिरकी गोलंदाज म्हणजे सम्या नी राज्या हे होतेच आमच्यात. ओळख परेडला झकास कडून सुरवात झाली. झकासनी स्वतःची ओळख करून दिली नंतर सौ. झकास यांनी मग मितानकडे वळलो तेव्हा तिच्या नोकरीबद्दल तिने सांगितलं तेव्हा स्कूल सायक्लॉजी हा नवाच करीअर ऑप्शन कळला. त्यानंतर तीने तीच्या मितान आयडीची कहाणी सांगितली ते ही बेल्जियमच्या वाडीतलं एक रहस्यच म्हणावं लागेल. मग त्यानंतर चिमुरीची ओळख .. मग योगुलीची ओळख थोडी लांबलीच..पण ते लाजमी होतं.. डोळा मारा तेव्हढ्यात राज्या खचाखच फोटो काढून आपल्याला मिळालेल्या फोटोग्राफी बक्षिसाबद्दल सांगितले.. माझी ओळख, मग आबासाहेबांना काही वेळासाठी बोलकं होताना पाहिलेले ते क्षण, नंतर सचिनचं ती एन्ट्री .. आणि नित्सुरे गुरूजींची ओळख यासाठी.. एखादा मध्यांतर हवा ना आहो .. मध्यांतरामधे कुठलेही प्रॉडक्ट विकले जाणार नाहीये.. फार फार तर एखादी .. फिल्मी लाईन वगेरे बघायला मिळेल इथे.. वृत्तांताच्या स्क्रिनवर ...\nपिंचिगटग पार्टू आणखीच इंट्रेस्टींग आहे.. खादाडीशिवाय कुठलंच गटग यशस्वी होत नाही हा नियम झालाय आणि कितीही प्रयत्न करूनही तो मोडलाच जात नाही हे त्या नियमाचं वैशिष्ट्य.\nथांबा.. सिनेमा अजून बाकी आहे दोस्तांनो..\nआणि हा मी लिहिलेला वृत्तांत\n१) वृत्तांत बराच लांबला आहे त्यामुळे वाचताना कुठेही कंटाळा येतोय असं वाटु लागल्यावर त्वरीत वाचन थांबवावे.\n२) उपस्थित आणि टांगारु यांना काही माहिती अनावश्यक वाटल्यास आणि ती काढुन टाकावी असं वाटल्यास, न संकोचता सांगावे.. वेळ मिळेल तसे बदल करण्यात येतील.\n३) व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका दाखवुन दिल्यास राग येणार नाही पण त्या लगेचच दुरुस्त करण्यात येतील याची हमी वेळेअभावी देवु शकत नाही.\n४) वाचताना आपल्याला हवे तिथे दिवे घ्यावेत, गटगच्या ठिकाणचा अंधार लक्षात घेवुन इथे दिवे लावण्यात आलेले नाहीत.\nस्थळ: पिंपरी चिंचवड बाफ, मायबोली\nवेळ: दिवसभर, आपापल्या सोयीने ये-जा\nकाळ: भूतकाळ, ३ जानेवारी २०१२\nकोणे एके काळी (काही दिवसांपूर्वी, म्हणजेच ३ जानेवारी २०१२ रोजी) एकदा चुकुन वाट चुकुन पिंचिं बाफवर आलेल्या झकासरावांनी (यांचा यापुढे झरा असा उल्लेख होइल याची कृपया नोँद घ्यावी) गटगचा विषय काढला. तसा हा विषय यापूर्वी बर्‍याच जणांनी टाइमपाससाठी चघळला होता पण यावेळेस सगळ्यांनीच या विषयाला जास्तच उचलुन धरले. अनायसे त्यादिवशी लिंबूटिंबू (या यां एल्टी अ उ हो या कृ नों घ्या), योगिता (या यां पिल्लु अ उ हो या कृ नों घ्या) हे पिंचिंकरही बाफवर उपस्थित होते आणि त्यांनीही झराची कल्पना (आयडिया या अर्थी) उचलुन धरली. (स्वगत: हे तिघेही आधीच गटग करायचंच असं ठरवुन तर त्या दिवशी बाफवर आले नव्हते ना अशी आता शँका येण्याचे कारणंच काय). बाफवर नेहमीचा वापर असलेले नितीनचंद्र (यां या नि३ अ उ हो या कृ नों घ्या), आबासाहेब (यां या आसा अ उ हो या कृ नों घ्या), योगुली (यां या योगुली अ उ हो या कृ नों घ्या) आणि कधीतरी उगवणारे सूर्यकिरण (यां या सुकि अ उ हो या कृ नों घ्या) यांनीही या कल्पनेला पाठीँबा दिला आणि गटग साठी काळ, वेळ, स्थळ ठरविण्यात आपापल्या किबोर्डने जमेल तितकी बाफवरची जागा अडवली.\nसर्वांच्या सोयीने बराचसा काळ, वेळ खर्ची घालुन शेवटी एकदाची १४ जानेवारी २०१२ भक्ती-शक्ती, निगडी (एक्झॅक्ट लोकेशनसाठी गटग नोंदणीच्या धाग्यावरील एल्टींनी दिलेला नकाशा बघा), संध्याकाळी ६.३० ते ७ वाजता असं काळ, स्थळ, वेळ निश्चीत झालं.. त्यानंतर सर्व पिंचिंकर शोधुन काढुन त्यांना संपर्कातुन मेल पाठवण्यात आले.. ((इतकं सगळं सविस्तर सांगण्याचं प्रयोजन असं की गटग करण्याची SOP – Standard Operating Procedure अशी माबोवर कुठे सापडली नाही, म्हणुन यशस्वी झालेल्या या गटगच्या Procedure ला SOP अशी मान्यता मिळावी या करता हा खटाटोप्). (एक नम्र विनंती: गटगचे आमंत्रण देताना ज्या बाफवर आहात त्याच्या मालकाला बोलवायला विसरु नये, मीपण नव्हते विसरले, म्हणजे आधी लक्षात नव्हता राहिला दीप्स, पण नंतर विसरलेलेही नाही हे महत्वाचं)) त्या मेलांना बाफवर हजर असलेल्यांचाच लगेच रिप्लाय आला हे विशेष. त्यानंतर सगळ्यांनी आपापल्या स्मरणशक्तीला ताण देवुन विसरलेली नावं शोधुन काढली.. पिल्लुने सगळ्यांना एकत्र मेल पाठवुन पुण्याचं (पुणे-पुण्याच या अर्थी नव्हे, पाप-पुण्य मधलं पुण्य्) काम केलं.. खूप जास्त पुण्य एकटीलाच नको मिळायला असा खूपच नि:स्वार्थी विचार करुन ती गटगला आली नाही, हरकत नाही (ही ओळ खरंतर दुसर्‍या वृत्तांताची आहे पण असो, ट्रेलर समजुन वाचा). तेव्हड्यात नि3ने सगळ्यांना जबरदस्त तंबी दिली की मला न बोलावता जर गटग केलंत तर भूत बनुन गटगच्या दिवशी एकेकाच्या मानगुटीवर बसेन (खरा डायलॉग आठवत नाहिये, पण मतितार्थ हाच होता). आणि त्या तंबीला घाबरुन कुणीतरी (मला वाटतं झराने) भूत लिहिणं बंद करुन बूत लिहिणं चालु केलँ. असो तर दिवसाअखेरीस हे पहिलं गटग न ठरवता पिंचिं बाफवर पार पडलं (सकारात्मक अर्थाने, आपटलं या अर्थी नव्हे).\nत.टी. या गटगचे प्रचि अर्थात स्क्रीन्शॉट्स उपलब्ध नाहीत.\nस्थळ: पिंपरी चिंचवड बाफ, मायबोली\nवेळ: दिवसभर, आपापल्या सोयीने ये-जा\nकाळ: भूतकाळ, ४ जानेवारी २०१२\nया गटगची सुरुवात आशुतोष०७११ (आतो) यांच्या मला विसरलात ना अश्या पोस्टने झाली.. खरंतर पाहुण्या पिंचिंकरांना रीतसर आमंत्रणं धाडणार होतोच पण हे तेव्हा लक्षात आलं नाही, आणि आम्ही खरंच विसरलो अशी कबुली आम्ही देवुन बसलो. (विनाशकाले STML – Short Term Memory Loss (अशी आमंत्रणं पाठवणार होतो हे देखील आता आठवलं पण ही STML नव्हे, ही LTML – Long Term Memory Loss)). त्याला विसरल्याबद्दल त्याची बर्‍याचदा क्षमा (माफ करणे याअर्थी, त्याची क्षमा (असल्यास) आम्हाला काय कामाची) मागुन त्याला रितसर गटगचं आमंत्रण दिलं, पण त्याला जमणार नसल्याच त्याने लगेच सांगुन टाकलं (ऐनवेळी टांगारु होण्यापरीस हे बेश्ट). नंतर पुन्हा बाफवर आदल्या दिवशीच्या गटगच्या उपस्थितांची आगमनं झाली. यादिवशीच्या गटगमधे मुख्य गटगची आमंत्रण पत्रिका छापण्याची जबाबदारी झरा यांनी एल्टींवर ढकलली आणि ती एल्टींनी यशस्वीपणे पेलली. नुस्ती पत्रिका (http://www.maayboli.com/node/31684) छापुनच ते थांबले नाहीत तर त्याची त्यांनी रिक्षाही फिरवली (कुठे ते त्यांनाच माहित, आम्ही नसत्या चौकश्या करीत नाही). पत्रिकेचं (आमंत्रण) मुख्य वैशिष्ठ म्हणजे भेटन्याच्या जागेचा नकाशा. भेटायचा कोपरा अगदी व्यवस्थितपणे सगळ्यांना दाखवला होता (पण तो कोपरा कोणता हे मला शेवटपर्यंत कळलंच नाही, एल्टींना विचारायचं देखील राहुनच गेलं). पण या पत्रिकेवरचे प्रतिसाद हे वाहुन जातील की काय या शंकेने पत्रिका धाग्यावर जास्त चर्चा झाली नाही. कारण जर प्रतिसाद वाहुन जायला लागले असते तर अतिमहत्वाचं असं एल्टींचं पहिलंच पोस्ट वाहुन गेल्यावर कुठे भेटायचं याचं उत्तर कोनालाच देता आलं नसतं. गटग आयोजनाचा मुख्य भर गटगला शक्य तितक्या लोकांनी यावे हा होता म्हणुन भेटल्यावर काय करायचे यावर जास्त चर्चा झाली नाही. भेटल्यावर ठरवु काय करायचे असं ठरलं. उपस्थितांचे हार-तुरे देवुन सत्कार करण्यात येतील असं योगुली यांनी आश्वासन दिलँ. त्यानंतर केवळ संयोजकांनाच हार-तुरे देण्यात येतील असं ठरलं. एकुनच सगळी ठरवाठरवी ठरवुन हे दुसरं गटगही पिंचिं बाफवर पार पडलं. (वाचक हुशार आहे असं समजुन कंसांची पुनरुक्ती टाळत आहे).\nत्यानंतर मुख्य गटग होइपर्यंत सगळे जण एकमेकांना गटगची आठवण करुन देत होतेच. होता होता तो दिवस उजाडला. १४ जानेवारी २०१२.\nगटग ३ (मुख्य गटग्):\nवेळ: सायंकाळी ६.३० ते ७ पर्यँत जमायचे\nकाळ: १४ जानेवारी २०१२\nया गटगला सुरुवात होण्याच्या थोडावेळ आधी आपण भेटावं म्हणजे बोलणं होइल असं माझं आणि योगुलीचं मत पडल्याने आम्ही गटगची वेळ ६.३० वरुन ५ अशी केली. ४ वाजता योगुलीने ५ वाजता भेटायची आठवण करुन दिल्याने आम्ही (म्हणजे मी) सवयीप्रमाणे वेळेवर पोहोचलो. परंतु योगुलीला हार-तुर्‍यांची आठवण करुन दिल्याने तिला पोहोचायचा वेळ झाला. तेव्हड्या वेळात मोबाइलवरुन पिंचिं बाफला भेट दिली असता नि३ येणार नसल्याचे कळले. कनक म्हणुन कोणीतरी मी येवु का असँ विचारल्याचं दिसलं, पण कनक आलीच नसावी.. तसंच संजीव म्हणुन कोनीतरी गटगला येणार असं म्हणुनही त्या नावाचं तिथं कोणी आलं नाही. आणि आसा अजुन फक्त दीड तास अशी पोस्ट टाकत असताना मी तिथे योगुलीची वाट बघत होते..\nथोड्याच वेळात् मॅडमला आणि जयला सोडायला श्री. योगुली आले आणि लगेचंच परतले. आणि बर्‍याच दिवसांनी भेटणार्‍या मैत्रिणींसारखं बोलणं चालु झालं. याच श्रेय अर्थात् योगुलीला. आपण स्वत:शीदेखील स्वत:बद्दल जितक्या दिलखुलासपणे बोलणार नाही तितक्या दिलखुलासपणे योगुली सगळ्याबद्दलच बोलते. तिचा छोटा जय म्हणजे तर अगदी आदर्श बच्चुच. त्याची नेमबाजी झाल्यावर आम्ही स्थळाची (भक्ती-शक्तीची) पाहणी करुन आलो.. मस्त भरपुर गप्पा झाल्या तिथे. मला बोलतं करायला तिच्याइतका कमी वेळ कोणालाच लागला नाहिये अजुनपर्यंत. त्यानंतर चंपी येत असल्याने कळले, म्हणुन आम्ही परत त्या सुप्रसिद्ध कोपर्‍यावर जायला निघालो, परंतु पुन्हा मधेच थांबुन गप्पा चालु झाल्या. तितक्यात चंपी आणि तिच्या छोट्या निमिषला घेवुन मितान आली. चंपकला यायला जमलं नाही. पुन्हा एकदा गप्पांना उत आला.. आणि मग स्वारी वळली पुन्हा भक्ती-शक्तीकडे.. योगुलीने सगळ्यांचं जरबेरा देवुन छान स्वागत केलं.. थोडा वेळ वाट बघुन फोनाफोनी चालु झाली असता बाकीचे थोड्याच वेळात येत असल्याचे कळले.. सुकि, आसा आल्यानंतर पुन्हा गप्पा सुरु होत आहेत हे लक्षात आल्यावर तिथे असलेल्या खेळणीवाल्याने तुम्ही लोक इथे उभे असल्याने माझ्याइथे कोणी येत नाहीये असं म्हणुन आम्हाला हुसकुन लावलं.. म्हणुन बाकीच्यांना आतमधेच यायला सांगुन पुन्हा एकदा आम्ही भक्ती-शक्ती मधे प्रवेशलो..\nसुकि, आसा बरोबर आलेल्या 2 पाहुण्यांनी आल्या आल्या ओळखा पाहु आम्ही कोण आणि तुम्ही कोण अशी दुहेरी प्रश्नांची सरबत्ती चालु केली.. त्यावर सम्या-राज्या असं उत्तर आल्यावर त्यांनी सुकिला थोडं (मनातल्या मनात कदाचीत भरपुर) झापलं. त्यातील एकाने मग पवित्रा बदलुन मी एल्टी असं सांगुन दुसरा सम्या-राज्या पैकी नक्की कोण असा प्रश्न विचारला. परंतु तो एल्टी आहे यावर कोणाचाच विश्वास बसला नाही.. शेवटी मी एल्टी असं म्हणणारा राज्या आणि दुसरा सम्या (म्हणजे समीर, याला सुकि सारखा सम्या सम्या करत असतो म्हणुन तेच तोँडात बसलं.. सम्या असा समीरचा आय्डी नाही त्यामुळे आपण त्याला सम्या म्हणुन नये हे खूप उशिराने सुचलेलं शहाणपण्) हे निश्चीत झालं.. तोवर झरा सहकुटुंब आले, सौ. झकासराव आणि झकुला सोहम् सहीत. त्यांनी आल्या आल्या तुम्ही कोण असं आगाउपणे न विचारता प्रथम स्वत:ची आणि कुटुंबाची ओळख करुन दिली आणि नंतर मग बाकीच्यांची ओळख करुन घेतली. मग पुन्हा एकदा कोण, कोण आहे याची उजळणी झाली.. झराने आसांची मुलाखत घेतली पण नोकरीच्या प्रश्नानंतर पुढील प्रश्न नक्की छोकरीचाच असेल असं समजुन तो विचारण्यास राज्याने त्याला बंदी केली. आसा शांतपणे बसुन त्यांना जे प्रश्न विचारण्यात येतील त्याची हळु आवाजात उत्तरे देत होते. आणि तेव्हड्यात आले एल्टी..\nपुन्हा एकदा चालु झाली ओळखपरेड.. मग परत एकदा आसांची मुलाखत झाली.. त्याआधी जयने सगळ्यांना चॉकलेट्स दिली आणि योगुलीने राहिलेल्यांच फुलं देवुन स्वागत केलं.. ओळखपरेडच्या मधेच मितानने चिंचवडच्या परदेशीकडच्या गुळाच्या रेवड्या आणि चंपीने माबोवरचीच पाकृ वापरुन केलेल्या तिळगुळाच्या वड्या यांचे डबे फिरवण्यात आले आणि छोटी खादाडी चालु झाली.. चंपीचं सारखं वड्यांचा आकार नीट झाला नाही असं चाललं होतं, पण अंधारात एकतर आकार दिसत नव्हता आणि चवीला वड्या मस्त झाल्याने आकाराकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.. अधे मधे राज्याचं फोटोसेशन चालुच होतं.. तीन पिल्लांचीही मस्त मजा चालु होती.. सौ. झकासराव ही मायबोलीकर नसतानाही तिची ओळखपरेडमधुन सुटका झाली नाही.. एल्टींचीं ओळख चालु असताना राज्याने त्यांना बाकीचे आय्डी सांगायचा आग्रह केला आणि त्याचा मान राखुन त्यांनीही त्यांच्या पहिल्या आय्डीची ओळख सांगितली..मितानला तिच्या फिल्डबद्दल लिहिण्याचा सारखा सारखा आग्रह होत होताच. तिनेही त्यावर लवकरच लिहीन असं आश्वासन दिलेलं आहे. . मधेच योगिता आणि शुहे येणार नसल्याचं कन्फर्म झालं.. चंपकची चंपी, बडबडी योगुली, सध्या अ‍ॅक्टीव्ह (माबोवर) नसलेला समीर, गाववाला सुकि यांच्या ओळखी झाल्या. एल्टी मधे मधे सुचक प्रश्न विचारत होतेच आणि त्याशिवाय या आय्डींबद्दल त्यांना असलेली माहितीही पुरवत होते... राज्याने आपण मायबोली कधी जॉइन केली ते अगदी तारखेसहीत सांगितलं आणि नंतर त्याच्या आयडीतल्या ज ला य चं प्रयोजनही सांगितलं.. ओळखपरेड संपत आल्यावर एंट्री झाली सश्याची म्हणजेच स्_सा/सचीन/फदी.. मग त्याची ओळख परेड झाली.. मधेच निमीषच्या जन्मपत्रीका काढण्यात काय काय अडचणी येवु शकतील यावर छोटीशी चर्चा झाली... सरतेशेवटी चर्चा चालु झाली यापुढे काय करायचं याची.. शेवटी शिल्पाजवळ (शिवाजी महाराज आणि तुकोबारायांचं भक्ती-शक्तीचं शिल्प) गृप फोटो झाल्यावर बाहेर पडुन खादाडी करायची ठरलं.. तिथल्याच् उतारावर निमिषने चालत-पळत विविध बाललीला करुन दाखवल्या..\nवृंदावन मधे जेवण सर्व्ह करायला बराच वेळ घेतात म्हणुन तिथेच स्नॅक्स खायचे ठरलं. प्रत्येकाची वेगवेगळी ऑर्डर लिहुन घेत असतानाच तिथल्या वेटर दादाला मितानने लवकर आण सगळं असं प्रेमाने साँगितलं. पण त्याने तिच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं आणि नंतर तर तो गायबच झाला.. ऑर्डर यायची तेव्हाच आली, आणि परत फोटोसेशन चालु झालं.. तत्पूर्वी सगळे जण हॉटेलमधे बसत असताना समीर आणि राज्या ही जोडी कुठेतरी थोड्या वेळाकरता गायब झाली होती.. खादाडी चालु झाल्यावर राज्याच्या फोटोग्राफीला उधान आलं. त्याला खात असतानाचाच फोटो हवा होता प्रत्येकाचा, त्यामुळे तो अगदी प्रत्येकावर नेम धरुन बसत होता.. इतके सगळे फोटो काढत असताना त्याच्या समोरील सँडवीच त्याने नक्की कधी संपवले त्याचे त्यालाच माहित.. इथे मात्र डाव्या बाजुचे आणि उजव्या बाजुचे असे दोन भाग पडुन दोन्हीकडे वेगवेगळ्या गप्पा चालु झाल्या.. मधले आम्ही कधी इकडे कधी तिकडे गप्पा नाहितर गप्प असं चालु होतं.. योगुली बराच वेळ झराला कसलंतरी लेक्चर देत होती.. त्यातुनही वेळ काढुन झरा आजुबाजुला बसल्यांची चौकशी करत होताच.. आणि तितक्या वेळात योगुली सौ. झराशी गप्पा मारत होती.. त्यामुळे सौ. झराला बोर झालं नसेल अशी अपेक्षा आहे.. मधेच \"त्याने चुकुन पीएचडी केली\" असंही एक वाक्य कानावर पडलं, परंतु त्याचा पुढचा मागचा संदर्भ नसल्याने कुणीही आपल्याला हवा तसा अर्थ काढु नये ही नम्र विनंती.. राज्याने दक्षीण भारतात ताक-भातातील ताक हातात घेवुन कसं पितात याचं सादरीकरण केलं, परंतु ताक मागवलं नसल्याने प्रात्यक्षीक करायचं राहुन गेलं.. पुढच्या गटगला ताक नक्की मागवण्यात येइल याची राज्याने नोंद घ्यावी.. मधेच जुनी मायबोलीवरही चर्चा झाल्याचे आठवते.. खादाडी, कॉफी संपता संपता कोण कसं घरी जाणार, कोण कुणाला कुठे सोडणार याकरता झरा आणि राज्याने काळजीवाहु सरकार स्थापन केले..\nझराने पुढचं गटग चिँचवड स्टेशनला करु म्हणजे सगळ्यांना अजुन सोयीचं जाइल असं म्हणुन पुढच्या गटगचं स्थळ निश्चीत करुन टाकलं.. योगुलीनेदेखील तिच्या घरी दाल-बाटी गटग करु असं आमंत्रण दिलं आहे.. याचबरोबर चंपीने आणि सौ. झकासरावने देखील खूप आग्रहाने घरी नक्की या असं बर्‍याचदा साँगितलेलं आहे.. गटगचं अजुन एक वैशिष्ट म्हणजे आलेली तिनही छोटी पिल्लं प्रचंड गुणी आहेत..त्यांनी अजिबात त्रास न देता खाणं आणि गटग एन्जॉय केलं.. नि3, चंपक, योगिता, शुभांगी, आर्या, दीप्स, आतो यांची अनुपस्थिती जाणवली, पुढच्या गटगला हे सगळे देखील उपस्थित असतील अशी आशा करायला हरकत नाही..\nएल्टी, झकास, राज्या, सम्या आणि सुकि यांचे विषेश आभार कारण त्यांनी सगळ्यांची खादाडी स्पॉन्सर केली... सुकिच्या आग्रहाचा मान राखुन समीर आला आणि स_सा देखील गटगला उपस्थित राहिला याकरता त्यांचेही विषेश आभार.. राज्यानेदेखील खूप लांबुन गटगला येवुन भरपुर फोटो काढले याकरिता पिंचिंकर आभारी आहेत.. हार-तुर्‍यांकरता म्हणजेच फुलांकरता आणि चॉकलेट्स करता धन्स् योगुली आणि जय्.. मला घरी सुखरुप पोहोचवल्याबद्दल आणि छानश्या रेवड्यांकरता मितानचे खास आभार.. चंपीला तिळगुळाच्या वड्या आणि निमिषला घेवुन आल्याबद्दल खूप धन्यवाद.. आसांना कदाचीत चुकीच्या कळपामधे आल्यासारखे वाटले असण्याची दाट शक्यता आहे तरिही ते शेवटपर्यंत थांबल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद... पुढच्यावेळी आबइला घेवुन यायचं आहे आसा... झराचेही कुटुंबाला घेवुन आल्याबद्दल आभार..\nमाबोवरील आय्डी हे जेव्हा व्यक्ती म्हणुन भेटतात तेव्हाच खरीखुरी ओळख होते..\nत.टी. माझं हे पहिलंच माबोचं गटग, अपेक्षेपेक्षाही जास्त एंजॉय केलं... 3 तासाचं गटग डायरीत लिहिण्यापेक्षा सरळ वृत्तांताच्या रुपातंच लिहावं असं त्यामुळेच वाटलं आणि ऑफिसमधे तितका वेळ मिळणार नाही म्हणुन संक्रांतीच्या संध्याकाळी ३ तासाच्या गटगचा वृत्तांत ३ तासातंच लिहुन काढला.. थोडक्यात लिहीन असं म्हणुन चालु केलेलं लिखाण बरंच लांबलं आहे.. गटग आठवुन आठवुन लिहिण्याच्या भानगडीत जरा जास्तच डिटेल्स लिहिलीले गेले आहेत्.. मलाच लिहुन लिहुन कंटाळा आला असल्याने, आता परत वाचुन काहिही खाडाखोडी करत नाहिये.. तरिही उपस्थितांना काही डिटेल्स काढुन टाकावेत असं वाटल्यास त्वरित सांगावे.. वाचतानाही कंटाळा आला असेलच, पण काय करणार, आलिया भोगासी म्हणुन सोडुन द्या... यात काही उल्लेख राहिले आहेत पण ते चुकुन राहिले नसुन बाकीच्यांना लिहायला काहितरी शिल्लक ठेवावं या उदात्त हेतुने काही उल्लेख टाळले आहेत.. त्यामुळे आता बाकीच्यांचे वृ येवुद्यात.. सुकिचा वॄत्तांताच्या शेवट लिहुन तयार आहे, आता तो कधी टाकतो वृ कोण जाणे..\nजाता जाता, गटगला हजर असलेल्या माबोकरांची यादी :\nझकासराव (+झकुला (सोहम) आणि सौ.झकासराव)\nनि3, चंपक, योगिता, शुभांगी,\nनि3, चंपक, योगिता, शुभांगी, आर्या, दीप्स, आतो यांची अनुपस्थिती जाणवली, पुढच्या गटगला हे सगळे देखील उपस्थित असतील अशी आशा करायला हरकत नाही..\nया वृत्तांतात काही फोटो टाका.\nचिमुरी, छानच सविस्तर लिहील\nचिमुरी, छानच सविस्तर लिहील आहेस पुनःप्रत्ययाचा आनन्द मिळाला\nप्रिन्सेस, वृत्तांत एकदम छान\nप्रिन्सेस, वृत्तांत एकदम छान आहे.\nआसांना कदाचीत चुकीच्या कळपामधे आल्यासारखे वाटले असण्याची दाट शक्यता आहे तरिही ते शेवटपर्यंत थांबल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद... >>>>\nतसही तुम्ही पण बराच वेळ सायलंट मोडवर होतात.\nमाझं हे पहिलच गटग. मी तेथे पोहोचलो तेव्हा लिंबूकाकांनी सांगितलेल्या जागेवर कुनीच नव्हते. मी एक्-दोन राउंड तिथे मारले. तिथे कसला तरी कार्यक्रम होता त्यामुळे खुप गर्दी होती. बर माझ्याकडे कुणाचाच नंबर नव्हता. (सुक्याला मेल केला होता नंबरसाठी पण त्यानेही रिप्लाय नव्हता दिला.) मी इकडून तिकडे फिरत असताना एकासमोरून गेलो आणि थोड पुढे गेल्यानंतर मोबाईल वाजला. \"इकडे-इकडे, मागे बघ\" अस हात उंचावून मघाचाच एकजण मला बोलावत होता. तो सुक्या होता. मग कळाले कि बाकीचे मेन गेट समोर आहेत.\nअसो, बाफ वर असताना कधीही न पाहिलेल्या प्रत्येक आय डी बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण होते. माझ्यासाठी सरप्राईज पॅकेज होता झकासराव. मला वाटायच तो साधारण लिंबूकाकांच्या वयाचा असेल. अतिशय बोलका आणि दुसर्‍यांना (पक्षी मला) बोलत करणारा. ससा,सुकि,राजा,सम्या,लिंबूकाका,झकास,मितान,चंपी,चिमुरी, तुम्हा सर्वाना प्रथमच पाहत होतो. योगुलीला एकदा फेसबुक वर पाहीले होते.\nएकंदर वय-लिंग-कार्यक्षेत्र आड न येता छान गप्पा चालू होत्या आनि अस गटग ला जाणे हा एक नविन नविनच अनुभव होता माझ्यासाठी.\n१. बाफवर नेहमीचा वापर असलेले नितीनचंद्र >>> येथे वावर हवे होते.\n२. मधेच \"त्याने चुकुन पीएचडी केली\" असंही एक वाक्य कानावर पडलं, >>>> हे वाक्य चंपीने चंपकला (त्याची शेतीविषयी ओढ लक्षात घेऊन) उद्देशून म्ह्टले होते.\n३. प्रतिसादही लांबल्याने क्षमस्व. पर क्या करू contol hi nahee hota.\nअहो आबासाहेब, लाम्बुदे की\nअहो आबासाहेब, लाम्बुदे की प्रतिसाद इथे शब्दाशब्दान्ची कन्जुषी हविच्चे कोणाला\nप्रिन्सेस्......छानच्.......मी खूप बडबडी आहे हे ईथे एव्हाना सर्वांना कळले आहे......म्हणुन जास्त काही लिहीत नाही........\nप्रिन्सेस्......छानच्.......मी खूप बडबडी आहे हे ईथे एव्हाना सर्वांना कळले आहे...... >>>>> >>>> आणि बोलताना हलतेस पण खुप. बिचार्‍या राज्याला ३-४ टेक घ्यावे लागले तुझा फोटो काढताना\nआणि बोलताना हलतेस पण खुप.\nआणि बोलताना हलतेस पण खुप. बिचार्‍या राज्याला ३-४ टेक घ्यावे लागले तुझा फोटो काढताना >>>>>>>>>>>>>>> बारकाईने सर्वांचे निरिक्षण करन्यामुळे की काय......आपणही बर्याच वेळ सायलेन्ट मोडवर होतात ए.स.........\nमहत्वाची चुक लक्षात आणुन\nमहत्वाची चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल सुकिचे आभार\nनि३, फोटो आसा, सुकि, राज्या टाकतील कदाचीत..\nपुनःप्रत्ययाचा आनन्द मिळाला>>>>>>> एल्टी तुमच्या बाजुच्या गप्पा काहीच ऐकायला मिळाल्या नाहीत त्यामुळे त्याचा एक वॄ येवुद्यात\nतसही तुम्ही पण बराच वेळ सायलंट मोडवर होतात.>>>>> आसा, याचं स्पष्टीकरण मी तिथेच दिलंही होतं\nमाझ्यासाठी सरप्राईज पॅकेज होता झकासराव. मला वाटायच तो साधारण लिंबूकाकांच्या वयाचा असेल. >>>>>>> मला वाटायचं मस्त पैकी भरपुर उंच वगैरे असेल तो\nप्रतिसादही लांबल्याने क्षमस्व. पर क्या करू contol hi nahee hota.>>>>>>>> खरं तर तुम्ही एक वॄ लिहायलाच हवा.. शांत असल्याने बर्‍याच गोष्टी लक्षात येतात आणि राहतातही मला वाटलं काल तुमचा वर्किंग असल्याने तुम्ही कदाचीत लिहिलाही असेल\nशुहे, तुला मिस केलं आम्ही..\nमी खूप बडबडी आहे हे ईथे एव्हाना सर्वांना कळले आहे......म्हणुन जास्त काही लिहीत नाही...>>>>>>\nशांत असल्याने बर्‍याच गोष्टी\nशांत असल्याने बर्‍याच गोष्टी लक्षात येतात आणि राहतातही >>>> सगळेच बोलू लागले तर\nमला वाटलं काल तुमचा वर्किंग असल्याने तुम्ही कदाचीत लिहिलाही असेल >>> नाही, काल मला सुट्टी होती, पण अतिथी देवो भव या धर्माचे पालन ९.३० एम टु ७.३० पी.एम. करत होतो.\nआणि तसाही लिहिण्याचा प्रांत आमचा नव्हे...\n चांगलीच धम्माल केलेली दिसतेय.\nतसंही गटगची रिक्षाच एवढी जबरदस्त होती की फारच उत्सुकता होती या गटगची. मी मिसलं\n१० पेक्षा जास्त मायबोलीकर\n१० पेक्षा जास्त मायबोलीकर जमले असतील तर हे लक्षात असू द्या\nमायबोली गटगच्या माहितीचे जतन\nओ फोटोग्राफर लोक्स (राज्या अन\nओ फोटोग्राफर लोक्स (राज्या अन झकोबा), वर ते वेबमास्तर म्हणताहेत ते मनावर घ्या अन द्या लावुन तिकडे भक्तिशक्ति शिल्पासमोरचा गृप फोटो\n(अडचण इतकीच असावी की या राज्या अन झकोबाला, त्यान्चे क्यामेरे डाऊनलोड करुन पुन्हा फोटु अपलोड करणे \"हापिसातून\" जमणारे का\n(अडचण इतकीच असावी की या\n(अडचण इतकीच असावी की या राज्या अन झकोबाला, त्यान्चे क्यामेरे डाऊनलोड करुन पुन्हा फोटु अपलोड करणे \"हापिसातून\" जमणारे का\n>>>>>>>>> झकासच्या क्यामेरात काढलेले फोटू तो योगुलीला देणार होता डाऊनलोड करायला.\nअरे मस्त रे. मी मिसल सगळ. पण\nअरे मस्त रे. मी मिसल सगळ. पण नेक्स्ट टाईम नक्की. लिंब्या वेळ फक्त सकाळची ठेवायच बघ तेव्हड म्हणजे जास्ती वेळ गप्पा मारता येतील.\nयोगुली, राज्या, सम्या, सुक्या, लिंब्या, फदी यांना मी भेटलेय. यावेळी उत्सुकता होती चिमा, मितान, आसा, नि३, झकासराव (झकोबा) यांना भेटण्याची असो. योग दुसर काय\nकुणाची काही अडचण नसेल तर\nकुणाची काही अडचण नसेल तर नक्कीच पाठवा फोटो वेबमास्तरांना.\nहायला काय जबरी व्रूतांत\nहायला काय जबरी व्रूतांत लिहिलाय चिमुरीने. गटगला फारस बोलली नव्हती ती.\nलोक्स फोटो बुधवारी / गुरुवारी टाकतो. आता धुवायला टाकलेत अस समजा. ३-४ दिवसात मिळतील.\nग्रुप फोटो वेबमास्तरना नक्की देवुया. आपण ११ जण होतो ना\nमाझी सविस्तर प्रतिक्रिया आज नाही देत थोडा जास्तच बिजी आहे. नंतर देइन.\nझकोबा, आपण बाराजण मोठे होतो,\nझकोबा, आपण बाराजण मोठे होतो, अर्थात गृप फोटोत तू अकराच मोजत असशील, तर क्यामेरामागचा एक जण (जो फोटोत तुला दिसत नसेल) मोजायला विसरू नकोस बर्का\nझकासच्या क्यामेरात काढलेले फोटू तो योगुलीला देणार होता डाऊनलोड करायला.\nयोगुली, बरोबर ना...>>>>>>>>> बरोबर पण ए.स. काल मला हिंडने फिरणे आणि लुंकडना सवयीच्या बडबडीतुन आप्ल्या सर्वाण्ची ओळख करुन देन्यात वेळ नाही मिळाला.......झकास ला फोन करायला.........सो सॉरी आणि आता बुध किंवा गुरु शिवाय फोटोज मिळणार नाहीत्........त्याबद्द्ल सॉरि..........\nमाझ्याकडे खादाडीच्या वेळेसचे काही फोटो आहेत पण ते खाद्यपदार्थांचेच फक्त.\nअरे सुकी, टाक की मग तेच फोटो\nअरे सुकी, टाक की मग तेच फोटो त्याकरताच तर काढले ना\n(नैतर लोकं म्हणतील बर्का, \"बोलाचीच कढी अन बोलाचाच भात\" म्हणून\n\"लिम्ब्याच जीटीजी म्हणजे \"बोलाचच जीटीजी, अन ड्युप्लिकेटान्ची हजेरी\" )\nहाय ससा, लेमनडॉट, नि३मून,\nहाय ससा, लेमनडॉट, नि३मून, सनरे..........\n(नैतर लोकं म्हणतील बर्का, \"बोलाचीच कढी अन बोलाचाच भात\" म्हणून\n\"लिम्ब्याच जीटीजी म्हणजे \"बोलाचच जीटीजी, अन ड्युप्लिकेटान्ची हजेरी\" )\nलिम्बू असं कसं कोण म्हणेल\nलिम्बू असं कसं कोण म्हणेल आणि कोणाच्या म्हणण्याकडे काहून लक्ष द्यायचं रे. तुझ्या नी माझ्या डिशमधे उत्तप्पा होता ना आणि कोणाच्या म्हणण्याकडे काहून लक्ष द्यायचं रे. तुझ्या नी माझ्या डिशमधे उत्तप्पा होता ना कॉफी पण प्यायली आपण नंतर फिल्टर कुठेय याच्यावर पण चर्चा केली. फोटो मी टाकतोच रे. तो पर्यंत विधाऊट फोटो आणखी रंगतदार वृत्तांत येऊदेत. मी आज संध्याकाळी पुन्हा एकदा भक्ती शक्तीच्या लॉन्स मधे गारठ्यावर बसून वृत्तांत लिहीन म्हणतोय. वृत्तांत घरात बसूनही लिहिता येईल हो, पण तो गारठा आणि तो माहोल आणणार कुठून\n\"लिम्ब्याच जीटीजी म्हणजे \"बोलाचच जीटीजी, अन ड्युप्लिकेटान्ची हजेरी\" >>>>>>> एल्टी तसा प्रयत्नही झाला होता, ड्यु हजेरीचा..\nमी आज संध्याकाळी पुन्हा एकदा भक्ती शक्तीच्या लॉन्स मधे गारठ्यावर बसून वृत्तांत लिहीन म्हणतोय.>>>>>>>> सुक्या तिथल्या अंधारात काय पांढर्‍यावर काळं करणार आता..\nसुकि फक्त खादाडीचेच प्रचि\nसुकि फक्त खादाडीचेच प्रचि टाकायचे आहेत... एल्टी माबोकर ११ होते आणि एक फुल नॉन-माबोकर आणि ३ हाल्फ नॉन-माबोकर होते...\nआर्या पुढच्या वेळी नक्की जमव..\nवृत्तांत घरात बसूनही लिहिता\nवृत्तांत घरात बसूनही लिहिता येईल हो, पण तो गारठा आणि तो माहोल आणणार कुठून>>>>>>>> यावर मला काही बोलायचे आहे पण बोलणार नाही...\nअरे, आत्ता मोबाईल चाळून\nअरे, आत्ता मोबाईल चाळून पाहिला जरा आणि बघतो तर काय प्रत्येकाच्या समोरच्या प्लेट्स रिकाम्याच. म्हणजे मी फोटो आधी काढलाय हे मला आता नंतर कळलंय. त्यामुळे फोटो गुरूवारीच मिळतील. आबासाहेबांकडे काही फोटो असतील बहुतेक प्रत्येकाच्या समोरच्या प्लेट्स रिकाम्याच. म्हणजे मी फोटो आधी काढलाय हे मला आता नंतर कळलंय. त्यामुळे फोटो गुरूवारीच मिळतील. आबासाहेबांकडे काही फोटो असतील बहुतेक त्यांच्याकडे पण क्यॅमेरा होता ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/452", "date_download": "2018-10-15T09:26:41Z", "digest": "sha1:44BVFBC6QOERQYRV3SUZBA66C3HNDZZ7", "length": 15570, "nlines": 76, "source_domain": "mr.upakram.org", "title": "छोट्यांची पंचायत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपल्या समाजात गरीब, अनाथ अशा बऱ्याच मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यांना मूलभूत गरजांपासूनही दूर राहावे लागते, शिवाय सुरक्षेचा प्रश्‍नही असतोच. अशा परिस्थितीत जेव्हा मोठी माणसे मुलांना अपेक्षित मदत करू शकत नाहीत, तेव्हा लहान मुलेच आपली यंत्रणा उभी करतात. भारतभरातील छोट्या मुलांनी त्यासाठीच बाल ग्रामपंचायतीचा अनोखा प्रयोग सुरू केला आहे.\nया बाल ग्रामपंचायतीत सरपंचांपासून अध्यक्षांपर्यंतची कामे छोटी छोटी मुलेच करत आहेत. या बालग्रामपंचायतीच्या एकूण बारा शाखा आहेत. अजयकुमार हा 12 वर्षांचा मुलगा या पंचायतीचा अध्यक्ष आहे, तर मिर्झापूरची रागिणी सरपंच आहे. ही छोट्या मुलांची संस्था समाजकंटकांविरुद्ध लढण्याचे काम करते आहे. जी मुले पैशांअभावी शाळेत जाण्यापासून वंचित आहेत, अशा मुलांना शिक्षण मिळावे म्हणून बाल ग्रामपंचायत काम करते.\nज्या मुलांना फसवले जाते, बालकामगार म्हणून ज्यांच्याकडून अघोरी कामे करून घेतली जातात, अशा मुलांच्या पाठीशी ही संघटना सदैव उभी असते. अजयकुमार हा बिहारमधील छोटा मुलगा. गावाला दारूमुक्त करण्याचे काम या छोट्या मुलाने केले. या चांगल्या कामासाठी अर्थातच या बालग्रामने गावातील ग्रामपंचायतीचीही मदत घेतली. बिहारच्या रामचंद्रनगरमधील घटनेने तर बालग्रामचे वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे. इथेही या संघटनेची एक शाखा आहे.\nहे गाव पाटण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. शाळा दूरवर असल्यामुळे या गावातील दलित मुले शाळेत जाऊ शकत नव्हती. इतक्‍या लांबवर जाऊन शिकणे परवडत नसल्याने ही मुले शाळेपासून वंचित होती. या गोष्टीचा स्थानिक प्रशासनाला ना खेद होता, ना खंत. बालग्रामच्या छोट्या कार्यकर्त्यांनी ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिली.\nगावातच या मुलांच्या शिक्षणाची सोय केली, तर ती नियमित शाळेत जाऊ शकतील, हे लक्षात आल्याने गावातच शाळेची इमारत बांधायची असे ठरले. त्यांनी गावातील सधन माणसांकडून वर्गणी गोळा केली, गावाच्या पंचायतीलाही मदत करण्याचे आवाहन केले आणि सर्वांच्या साह्याने या गावात शाळेची इमारत उभी राहिली, मुले शाळेत जाऊ लागली.\nशाळेव्यतिरिक्त या गावातील मुलांची एक मोठी समस्या होती. घरात कुणीतरी दारू पिऊन आल्यामुळे त्याचा परिणाम अख्ख्या घरादारावर होत असे. लहान मुलांवर तर त्याचा अतिशय वाईट परिणाम होई. म्हणून बाल ग्रामपंचायतीने गावातील दारूची दुकाने बंद करण्यासाठी प्रयत्न करायला सुरवात केली. त्यासाठी गावातील महिलांना गोळा केले, पोलिसांची मदत घेतली. शेवटी गावातील दारूची दुकाने बंद झाली. बालग्रामची एक शाखा राजस्थानमध्येही आहे.\nही शाखा छोट्या मुलींच्या सबलीकरणासाठी काम करते. या ग्रामपंचायतीने तर खूप चांगल्या कामांचा पाठपुरावा केला आहे. ग्रामीण भागात बहुतांशी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय नसते. त्यामुळे बालग्रामच्या छोट्या मुलींनी प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात यावे यासाठी पाठपुरावा केला. इतकेच नव्हे, तर बालविवाह, हुंडा, मुलींचे शिक्षण, आरोग्य या विषयांवर शाळेत जाणाऱ्या मुलींची चर्चा घडवून आणण्यासाठी किशोरी बाल मंडळाची स्थापना केली.\nबालग्राम छोट्या मुलांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी काम करते, तसेच गावातील दारूबंदी, शाळांमध्ये स्वच्छतागृह, मुलांना शिक्षण मोफत मिळावे यासाठी प्रयत्नशील असते. या संघटनेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींचे या मुलांना पाठबळ मिळतेच असे नाही; पण ही मुले गावातील शहाण्यासुरत्या मोठ्या माणसांचा सल्ला घेतात, त्यांची प्रत्येक चांगल्या कामात मदत घेतात.\nबालग्रामच्या माध्यमातून छोट्या मुलांची छोट्यांनी उभारलेली चळवळ नक्कीच कौतुकास्पद आहे. असे प्रयोग गावागावांतील छोट्या मुलांनी केल्यास त्यातून नक्कीच आशादायी चित्र दिसेल.\nहे पण बाल विहाराला जोडता येवू शकेल\nवा छान आहे हा उपक्रम.\n(हे पण बाल विहाराला जोडता येवू शकेल\nदोन दिसांची नाती [22 Jun 2007 रोजी 06:41 वा.]\nया बालग्रामपंचायतीच्या एकूण बारा शाखा आहेत.\nया बारा शाखा भारतात कुठे कुठे आहेत याची माहिती मिळेल का\nअजयकुमार हा बिहारमधील छोटा मुलगा. गावाला दारूमुक्त करण्याचे काम या छोट्या मुलाने केले.\nबिहारमधील कोणत्या तालुक्यातील कोणत्या गावाला दारुमुक्त करण्याचे काम अजयकुमारने केले\nहे सर्व वाचून, भारताचे भविष्य उज्वल आहे याची खात्री पटत जाते. कदाचित बालविहार.कॉम चे सदस्य आणि या पंचायती नवे जगतिक नेते घडवतील :)\nचांगली माहिती आणि आशादायक भविष्य\nशिल्पाजी अतिशय चांगली माहिती आपण इथे सादर केलीत ह्याबद्दल मनापासून आभार\nउद्याच्या भारताचे एका बलाढ्य भारतात रुपांतर करण्यास ही तरूण पिढी निश्चितच सक्षम आहे .\nभारत आणि भारतीय जनतेचे भविष्य ह्या युवकांच्या हातात सुरक्षित आहे असेही वाटते.\nभारतभरातील छोट्या मुलांनी त्यासाठीच बाल ग्रामपंचायतीचा अनोखा प्रयोग सुरू केला आहे.\n१०-१२ वर्षांची मुले स्वतःहून अशी संघटना उभारू शकतात यावर आश्चर्य वाटले. त्यांच्या मागे कोण आहे याचा उलगडा झाला नाही. बातमी वाचल्यावर अभिमानास्पद() वाटली परंतु वास्तविक वाटली नाही.\nसुशिक्षित माणसेही घरातील मुलांना कितीदा आपल्या निर्णयांत सामील करतात याचा अनुभव सर्वांनाच असेल तर गावात दारूबंदी आणणे, शाळा बांधणे, मुलींचे सबलीकरण करणे इ. कामे १०-१२ वर्षांची मुले स्वतःहून करतात हे पचले नाही. प्रसंगी गावातील मोठ्यांची मदत इ. ठीक आहे परंतु ती मदत मिळवण्यासाठीही कोणीतरी मोठा सोबत असणे आवश्यक असते. मुलांचे कौतुक करताना मोठ्यांना विसरण्यात आले की काय असे वाटले.\nफळणीकरांचे आपले घरही बरेचसे मुलांकडून चालवले जात असावे, ती ही आपल्या घराला हातभार लावत असतीलच ना... ती कितीही स्पृहणीय असली तरी फळणीकरांच्या उल्लेखाशिवाय बातमी छापून आली तर मात्र योग्य नाही. मुलांना याप्रकारे प्रेरीत करणार्‍या मोठ्यांचीही दखल घेणे गरजेचे होते.\nया माहितीचे संदर्भ, तसेच ही माहिती आपल्यापर्यंत कशी पोहोचली किंवा आपला या कार्यात सहभाग आहे का हे जाणून घ्यायला आवडेल. (तसा अंदाज आला म्हणा\nवरील हकिकत विश्वासार्ह वाटत नाही. या संबंधीचे दुवे दिल्यास बरे होईल असे वाटते. एखाद्या बातम्यांच्या वाहिनीवर अथवा प्रमुख वर्तमानपत्रातून या संबंधीची माहिती दिली गेल्याचे आठवत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/cyclones-destructing-the-world-309736.html", "date_download": "2018-10-15T08:34:41Z", "digest": "sha1:3QLMHO6WF2R7OH7WIL45JYV4CG76VJ4B", "length": 16321, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO भयंकर! भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान", "raw_content": "\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nओरिसात आलेल्या तितकी चक्रिवादळाने आतापर्यंत २ बळी घेतलेत. अमेरिकेत मायकेल हरिकेनचा विद्ध्वंस सुरू आहे, स्पेनच्या किनाऱ्यावरही पावसानं थैमान घातलंय आणि युरोपात पूर आलेत. तर अरबी समुद्रात तयार झालेलं ल्युबन चक्रिवादळ ओमानच्या दिशेनं सरकलंय. उत्तर गोलार्धात हा वादळी आठवडा ठरणार आहे.\nनवरात्रौत्सव : कराड बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरूवात\nनाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO\nपवार काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही - नितीन गडकरी\nVIRAL VIDEO : एका पायावर मॅरेथॉन पूर्ण करून त्यानं असं केलं सेलेब्रेशन\nVIDEO उत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत\nडोंबिवलीत कंपनीला भीषण आग\nVIDEO: हॉस्पिटलमध्ये गाडी पार्क करू दिली नाही म्हणून वृद्धाला मारहाण\nVIDEO : क्रिकेटचे हे अनोखे १० विक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार\nVIDEO : अनुसूचित जातीच्या तरुणाला दिली गुरासारखं गुडघ्यावर रांगण्याची 'शिक्षा'\nVIDEO मालिकेतल्या या जोड्यांच्या प्रेमात तुम्ही आहात का\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल\nतेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल\nVIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण\nVIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी\nVIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा\nVIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\nVIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nVIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\nVIDEO : Teachers Day - आयुष्याला दिशा देणाऱ्या थोर शिक्षकांचे 6 विचार\nVIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान\nVIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक\nराम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO\nVIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'या' राशींच्या दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न आणि उत्साही\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-15T08:11:30Z", "digest": "sha1:YQNLOJJM34RAURTJFDWQJNDWSYIJMFP6", "length": 9927, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विमानतळावर प्रवाशांना मदतीसाठी येणार रोबो | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nHome अर्थजगत विमानतळावर प्रवाशांना मदतीसाठी येणार रोबो\nविमानतळावर प्रवाशांना मदतीसाठी येणार रोबो\nनवी दिल्ली -आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करून राडा नावाचा रोबो तयार केला असल्याची घोषणा टाटा -व्हिस्तारा या कंपनीने केली आहे. 5 जुलै रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राडा विमानतळावर बोर्डिंग पास स्कॅन करण्याचे काम करणार आहे. प्रवाशी मूलभूत हालचालींचा वापर करून त्यांच्याशी संवाद साधू शकतील.\nहा रोबो तीन विविध प्रकारच्या प्रश्नांना प्रतिसाद देण्यास सक्षम आहे. आपण कसे आहात आणि आपण काय करीत आहात इत्यादी प्रश्‍नांचा अर्थ समजून घेऊन उत्तरे देण्याची त्याची क्षमता आहे. अंतिम सेटमध्ये मनोरंजनासाठी चित्रपट आणि व्हिडिओ गेम खेळण्यासाठी तो मदत करेल.\nरोबोटला दिलेल्या आदेशांचे पालन करतो की नाही याची तपासणी सुरू आहे. अशी माहिती व्हीस्ताराचे मुख्य माहिती अधिकारी रवींद्र पाल सिंग यांनी दिली आहे. यामध्ये 17 प्रवासी प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये व्हीलचेअर प्रवाशांना घेऊन जाणा-या वस्तूंचा समावेश आहे. राडामध्ये एक चासी आहे ज्यामुळे धावणे, चालणे आणि चालू करणे अशा क्रिया शक्‍य होतात. राडा हे नाव या रोबोची रचना आणि आरेखन करणाऱ्या संशोधकाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या रोबोमुळे प्रवाशांची अनेक प्रकारे सोय होणार असून ही सेवा त्यांच्या पसंतीला उतरेल अशी कंपनीला अपेक्षा आहे.\nबजाज ऍलियान्झकडून बोनस जाहीर\nसरलेल्या आठवड्यात संमिश्र वातावरणातही निर्देशांकांत वाढ\n‘त्या’ कंपन्यांनी जमा केले तब्बल २४ हजार कोटी\nबजाज ऍलियान्झकडून बोनस जाहीर\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/neet-exam", "date_download": "2018-10-15T09:49:57Z", "digest": "sha1:7I6UNRW2SDBDBD5IWZHJIMF5YET6ZOUH", "length": 20045, "nlines": 268, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "neet exam Marathi News, neet exam Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\n...तर रक्तदानाची संधी नाही\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nअभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक पदवी शाखांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या (जेईई, नीट) तयारीकरिता विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव स्तुत्य आहे.\nNEET: आता 'नीट' वर्षातून एकदाच; ऑनलाइन परीक्षा नाही\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेवरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुन्हा एकदा यू-टर्न घेतला आहे. आता नीटची परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येणार असल्याचं जाहीर करतानाच ही परीक्षा ऑनलाइन होणार नसून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय फिरवला आहे.\nराज ठाकरे यांची 'नीट'वरून सरकारला धमकी\nनीट परीक्षेत परराज्यातील मुलांना प्राधान्य दिले जात असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'नीट परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. या परीक्षेसाठी बाहेरून पोरं भरली तर आमची त्यावर बारीक नजर असेल, हे राज्यसरकारनं लक्षात ठेवावं, सरकारला ही धमकी वाटत असेल तर धमकी समजा. पण नीटमध्ये महाराष्ट्रातील मुलांनाच पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे,' असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.\nNEET परीक्षार्थींच्या मदतीसाठी मदत कक्षांची स्थापना\nNEET परीक्षेसाठी आधार सक्तीचे नाही: केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती\nतमिळनाडू. भारतातील बंडखोर राज्य. तमिळ भाषा आणि तमिळ संस्कृती यांचा प्रचंड अभिमान जोपासणारे राज्य. मात्र, अनेकदा तमिळनाडूतील जनता आणि राज्यकर्ते हे भारत देश, राज्यघटना, सर्वोच्च न्यायालय आणि इतर घटनात्मक व्यक्ती वा पदांपेक्षाही राज्याच्या अस्मितेलाच सर्वश्रेष्ठ मानतात. कधीकाळी राम नव्हे; तर रावणाची पूजा करणाऱ्या बंडखोर राज्याविषयी…\nवैद्यकीय प्रवेश घेण्यात अपयशी ठरल्याने विद्यार्थािनीने केली आत्महत्या\nवैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील प्रवेशांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या 'नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट (NEET)' या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbseneet.nic.in किंवा cbseresults.nic.in वर हा निकाल पाहता येऊ शकतो.\n'नीट’च्या नियोजनाचे तीन तेरा; शेकडो विद्यार्थ्यांचे हाल\nखाजगी मेडिकल कॉलेजेसमध्ये 'एमबीबीएस' आणि 'बीडीएस' अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ (नॅशनल इलिजीबिलीटी कम एन्टरन्स टेस्ट) या रविवारी पार पडलेल्या परीक्षेत 'सीबीएसई'च्या गैरनियोजनामुळे मोठा गोंधळ उडाला. एका परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता हॉल तिकीटवर छापण्यात आल्याने शंभरापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना अर्धा तास परीक्षेला उशीरा बसावे लागले. याशिवाय तपासणी दरम्यानही अनेक कसोट्यांना सामोरे जावे लागल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी काही केंद्रांवर पोलिसांना पाचारण करावे लागले.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nपुणेः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\n​कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37112?page=21", "date_download": "2018-10-15T09:47:28Z", "digest": "sha1:3SYUY4VNK5CBYZ5NN6N7C5IAFUPK3HPW", "length": 3463, "nlines": 88, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - इतर कला | Page 22 | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - इतर कला\n(प्रकाशचित्रण आणि चित्रकला व्यतिरिक्त\nआईने बनविलेली दुपटी लेखनाचा धागा\nरांगोळी :) लेखनाचा धागा\nरुमालावरील भरतकाम लेखनाचा धागा\nनातवाची आजीसाठी शबनम लेखनाचा धागा\nकृष्णाष्टमीनिमित्त- राग वृंदावनी सारंग वाजवायचा प्रयत्न लेखनाचा धागा\nशाडूच्या मातीपासून केलेल्या गणेशमूर्ती लेखनाचा धागा\nमी Paint केलेले कुर्ते ... १ लेखनाचा धागा\nमी Paint केलेले कुर्ते ... २ लेखनाचा धागा\nमाझा कलात्मक विरंगुळा लेखनाचा धागा\nJun 25 2014 - 6:00am जयवी -जयश्री अंबासकर\nमी आनि माझी मायबोली वाहते पान\nमी Paint केलेले कुर्ते ... ५ वाहते पान\nमी Paint केलेले कुर्ते ... ३ वाहते पान\nमराठीत संकलन शिकण्याची संधी वाहते पान\nगिफ्ट बॅग्स वाहते पान\nरांगोळी :) वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/121?page=9", "date_download": "2018-10-15T09:51:35Z", "digest": "sha1:33VZ2C3UDIWBNUWCFSOXQTXXBQ5AVBFN", "length": 11972, "nlines": 264, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वृत्तपत्र : शब्दखूण | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रसारमाध्यम /वृत्तपत्र\nतडका - धोका शैक्षणिक क्षेत्रातील\nभविष्य घडायला हवे तिथे\nजीवनाचा विध्वंस होतो आहे\nकाळीमा फासला जातो आहे\nहल्ली नराधम दडू लागलेत\nRead more about तडका - धोका शैक्षणिक क्षेत्रातील\nतेव्हा लोक पुढे पळतात\nमात्र संधी दुर जाता\nहातुन ना जायला पाहिजे\nज्या-त्या वेळी योग्य संधी\nयोग्य रीतीने घ्यायला पाहिजे\nतडका - पावरचे सत्य\nहाती पावर असेल तर\nRead more about तडका - पावरचे सत्य\nतडका - आंदोलनीय शक्ती\nआंदोलनं उपयोगी येऊ शकतात\nतर आवाक्या बाहेरचे आंदोलनं\nकधी उधडलेही जाऊ शकतात\nRead more about तडका - आंदोलनीय शक्ती\nतडका - वादांचे सिनेमे\nकमी खर्चात मोठा धमाका\nपब्लिसिटी स्टंटची जादू आहे\nसिनेमांवरती वाद घडणे ही\nहल्ली फायद्याची बाजु आहे\nआता घडणारे वाद देखील\nकधी पाहिले जातील प्रेमाने\nभविष्यात पुन्हा नवे सिनेमे\nRead more about तडका - वादांचे सिनेमे\nतडका - कौटूंबिक सल्ला\nअत्याचारी खुळ दाटले पाहिजे\nकुटूंब सुखी वाटले पाहिजे,...\nRead more about तडका - कौटूंबिक सल्ला\nतडका - दैवताचा खोळंबा\nबसही राजी झाली नाही\nRead more about तडका - दैवताचा खोळंबा\nतडका - योजनांतली बेगडेबाजी\nकित्तेक मनं करपु लागतात\nयोजना मात्र झिरपु लागतात\nकित्तेक सरकारी योजना या\nमात्र वास्तवी फिरून पाहिल्यास\nकित्तेक योजना बेगड्या असतात\nRead more about तडका - योजनांतली बेगडेबाजी\nतडका - वाईन फेवर\nसर्रास इथे स्थावर आहेत\nमात्र वाईन निर्मिती मध्ये\nहल्ली नव-नवे फेवर आहेत\nलोकही नको तसे झिंगतील\nमात्र ही शरमेची बाब देखील\nतडका - साठी प्रतिष्ठेची\nआता गरज नाही पासष्ठीची\nलोक दिवस मोजु लागतील\nRead more about तडका - साठी प्रतिष्ठेची\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T09:13:26Z", "digest": "sha1:3O45UI3EJLJTORWJK5X6Z2ABC7QFO3QU", "length": 8124, "nlines": 106, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पालिकेचा कनिष्ठ अभियंता बनला \"क्‍लासवन' अधिकारी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news पालिकेचा कनिष्ठ अभियंता बनला “क्‍लासवन’ अधिकारी\nपालिकेचा कनिष्ठ अभियंता बनला “क्‍लासवन’ अधिकारी\nपुणे – महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागातील कनिष्ठ अभियंता अनूप भटकर यांनी नुकतेच राज्य लोकसेवा आयोग अर्थात “एमपीएससी’ परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. त्यांची असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्‍स या ‘क्‍लासवन’ पदासाठी निविड झाली आहे. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक. (इलेक्‍ट्रिक) उत्तीर्ण असलेले अनूप हे फेब्रुवारी 2017 पासून महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांची पाच एकर शेती असून सततच्या दुष्काळामुळे वडिलांनी रिक्षाचालकाचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या कष्टाचे चीज करत अनूप यांनी हे यश मिळविले आहे.\nअपाचे हेलिकॉप्टर विकण्यास अमेरिकेची मंजुरी\nभोसरीतील गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती; आरक्षणांचा होणार विकास\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/2026-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T08:22:29Z", "digest": "sha1:EVHU4QTV5KIUTYOBE7BGY3OY4DIRQOXG", "length": 9952, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "2026 फिफा वर्ल्ड कप ;अमेरिका, मेक्सिको, कॅनडा संयुक्तपणे भूषवणार यजमानपद | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news 2026 फिफा वर्ल्ड कप ;अमेरिका, मेक्सिको, कॅनडा संयुक्तपणे भूषवणार यजमानपद\n2026 फिफा वर्ल्ड कप ;अमेरिका, मेक्सिको, कॅनडा संयुक्तपणे भूषवणार यजमानपद\nमॉस्को: तब्बल 32 वर्षांनंतर उत्तर अमेरिकेत फिफा वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. 2026 च्या वर्ल्ड कपच्या यजमानपदाची संधी मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला देण्यात आली आहे. आफ्रिकेतील मोरोक्कोदेखील वर्ल्ड कप यजमानपदाच्या शर्यतीत होता. मात्र मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेनं मोरोक्कोला मागे टाकत फिफा वर्ल्ड कपचे यजमाननपद पटकावले.\nफिफा वर्ल्ड कप 2026 चं आयोजनाचं यजमानपद कोणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यासाठी 203 देशांनी मतदान केलं. यानंतर फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फेंटिनो यांनी विजेत्यांची घोषणा केली. या कार्यक्रमाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन काही वेळ उपस्थित होते. 2026 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपच्या यजमानपदासाठी झालेल्या मतदानात मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला 134 मतं मिळाली. तर मोरोक्कोला केवळ 65 मतं मिळाली.\nयाआधी उत्तर अमेरिकेनं तीनवेळा फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवलं आहे. तर आफ्रिकेनं एकदा स्पर्धेचं आयोजन केलं आहे. अमेरिकेनं 1994 मध्ये फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवलं होतं. त्यावेळी पहिल्यांदाच अमेरिकन संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. यंदाच्या वर्ल्ड कपला उद्यापासून सुरुवात होत आहे. 15 जूनला वर्ल्ड कपचा अंतिम सामना होईल. तर पुढील वर्ल्ड कपचं यजमानपद कतार भूषवणार आहे.\nइम्रान खान समलैंगिक; पत्नीचा गंभीर आरोप\n…अखेर पोलिस आयुक्तालयासाठी शाळेची जागा निश्चित\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://epaper.attachexpress.com/2018-10-12/1/page/1", "date_download": "2018-10-15T08:20:06Z", "digest": "sha1:757NHML7TXKXH7S236KEIY7SL7P6SC3D", "length": 3552, "nlines": 31, "source_domain": "epaper.attachexpress.com", "title": "आत्ताच एक्सप्रेस", "raw_content": "\nपरतुर ला कायमस्वरूपी तालुका कुर्षी अधीकारी मिळनार का भारत रशियाकडून खरेदी करणार जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रन्यायमूर्ती रंजन गोगोई बनले देशाचे ४६ वे सरन्यायधीशसाध्यासरळ माणसाची भूमिका साकारणे सगळ्यात कठीण''- Posted By Editor 04 Oct 2018 04:01 AMवाळू माफियांना खबर देणाऱ्या महसुल कर्मचार्याच्या बदल्या करालोकशाही बळकट करण्‍यासाठी तरुणांनी योगदान दयावे- रविंद्र बिनवडेपरतूरात एकाचा मृत्यू. परतूरबंद वातावरण तणावपूर्णबळीरामजी कडपे यांचा भव्य नागरी सत्कारशक्तीपीठांना अभिवादन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाची बुधवारपासून यात्राकुलदैवत असलेल्या सोमठाणा येथील रेणुका देवी मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनएसटी महामंडळ आणि औरंगाबाद महापालिकेत सामंजस्य करार शहरात लवकरच शहर बस सेवा : दिवाकर रावतेपोलिसांनी नागरिकांमध्ये आपली विश्वासार्हता वाढवावी -मुख्यमंत्री देवेंद फडणवीसदुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करा- मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देशऔरंगाबाद महानगर पालिकेने स्वयंपूर्ण होण्यासाठी क्रियाशील व्हावे निधी उपलब्ध करुन दिला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्णपुरा देवी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरवात पहाटे पासून देवीच्या दर्शनासाठी भविकांची गर्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://steroidly.com/mr/klenprime/", "date_download": "2018-10-15T08:17:06Z", "digest": "sha1:HOTFMC5GXLPQZTR65G6TT2POTQV62XEU", "length": 22724, "nlines": 228, "source_domain": "steroidly.com", "title": "Klenprime Clenbuterol खरोखर आपण वजन कमी करण्यात मदत करू शकता? - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / Clenbuterol / Klenprime Clenbuterol खरोखर आपण वजन कमी करण्यात मदत करू शकता\nKlenprime Clenbuterol खरोखर आपण वजन कमी करण्यात मदत करू शकता\nडिसेंबर 28 अद्यतनित, 2017\nलोड करीत आहे ...\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk करून Clenbutrol thermogenic उत्तेजक पेय किंवा औषध Clenbuterol एक नैसर्गिक पर्याय आहे. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कामगिरी चालना देण्यासाठी आपल्या चयापचय अप ramping आणि ऑक्सिजन वाहतूक वाढत कार्य करते, ऊर्जा पातळी आणि चरबी बर्न. स्नायू वस्तुमान तशीच ठेऊन वजन कमी करण्यासाठी Clenbutrol वापरा.येथे वाचन सुरू ठेवा.\nफाडून टाकले स्नायू 8.6\nवजन कमी होणे & आहार\nया ब्रँड नाव, द्वारे उत्पादित लौकिक लॅब, सर्वात सामान्यपणे Clenbuterol म्हणून ओळखले अनेक उत्पादने आहे.\nही औषधे अमेरिकन मंजूर केली नाही आहे. अन्न व औषध प्रशासनाचे, अनेक विश्वास जरी बाजारात इतर औषधे गरज अभाव आहे.\nमात्र, तो मिळवली आपापसांत व्यापक वापर आहे, सर्मथ आणि इतर व्यायाम वॉरियर्स.\nकाही लोक वाद औषध सारखे एक अॅनाबॉलिक प्रभाव आहे मसल इमारत स्टिरॉइड्स. कोणत्याही संशोधन किंवा रासायनिक रचना अशा दाव्यांचा बाहेर कोणी सोसायचा.\nजे त्यांच्या देहाची जनावराचे करण्यासाठी मदत करत आहात औषधे वस्तुमान इमारत असलेल्या बद्दल आणि स्टिरॉइड वापरकर्त्यांनी काही संभ्रम असू शकतात.\nम्हणतात तसेच- नाव स्टिरॉइड Oxanprime, देखील मान्यता लॅब द्वारे उत्पादित, एक शक्तिशाली अॅनाबॉलिक आहे लक्षपूर्वक Anavar संबंधित.\nदोन उत्पादनांमध्ये काही संभ्रम स्त्रोत असू शकते. फक्त ठेवले, Klenprime आपल्या शरीरात जनावराचे मदत करते.\nऔषधोपचार येतो Klenprime 60 आणि 40 मेलबॉर्न क्रिकेट मैदान गोळ्या. तो वापर ज्या लोकांनी सोडविण्यासाठी दमा लक्षणे अनेकदा घेणे 20 प्रति मेलबॉर्न क्रिकेट मैदान दिवस आणि कधी कधी डोस वाढ 40 वेळ संक्षिप्त कालावधीसाठी मेलबॉर्न क्रिकेट मैदान.\nमात्र, अनेक लोक मैदानी खेळ किंवा खेळाडूविषयक आणि फिटनेस ध्येय साध्य मदत हे उत्पादन वापर.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nपुरुष साठी Klenprime डोस\nपुरुष साधारणपणे एक घेणे 40 मेलबॉर्न क्रिकेट मैदान गोळी दररोज. अनेक प्रकरणांमध्ये, की डोस एक उत्कृष्ट प्रदान दिसते चयापचय चालना आणि वापरकर्ते जलद परिणाम समाधानी.\nमहिला कमी डोस सुरू कल 20 दररोज मेलबॉर्न क्रिकेट मैदान.\nयाची पर्वा न आपल्या लिंग, शरीर शक्यता सहिष्णुता विकसित होईल आणि वाढ dosages सकारात्मक आनंद सुरू करण्यासाठी आवश्यक जाऊ शकते वजन कमी होणे.\nअधिक जाणून घ्या ❯\nकसे सायकल करण्यासाठी Klenprime\nसर्वात लोकप्रिय आणि Klenprime वापर करण्यासाठी प्रभावी मार्ग नंतर दोन आठवडे बंद दोन आठवडे चालविणे आहे आणि.\nत्या विचार मिरर काय मिळवली स्टिरॉइड्स संबंधित करू.\nCrazyBulk कटिंग स्टॅक चार पूरक शरीरातील चरबी चिंधी करण्यासाठी एकत्र वैशिष्ट्ये, रॉक-हार्ड जनावराचे स्नायू प्रतिरक्षित करेल आणि अत्यंत करण्यासाठी आपल्या व्यायामादरम्यान आणि ऊर्जा घेऊन. येथे अधिक जाणून घ्या.\nशक्ती आणि ऊर्जा ANVAROL\nWINSOL फाडून टाकले स्नायू मिळवा\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nथेट या समस्येचे निराकरण करू शकता की बाजारात पूरक आहेत.\nसर्वात यासंबंधी हार्डवेअर 60 टॅबलेट साइड इफेक्ट्स हृदयविकाराच्या धक्क्याने धोका लोकांना समावेश. औषधोपचार काही ventricles मोठे होऊ शकते. वाजवी dosages वापरणे आणि औषधोपचार सुरू करण्यापूर्वी एक डॉक्टरांचा सल्ला सल्ला दिला आहे.\nकाही मिळवली Klenprime करण्यासाठी नैसर्गिक पर्याय निवड या आरोग्य धोके टाळण्यासाठी.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nचालू जसे अल्फा फार्मा ऑनलाइन संसाधने पासून Klenrime किंमत staggeringly कमी आहे. लौकिक लॅब्ज मधून 50-टॅबलेट पुरवठा केवळ चालते $16. काही इतर Clenbuterol उत्पादने थोडा सवलत म्हणून स्टॅण्ड $39 साठी 100 गोळ्या.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना भारतात Klenprime किंमत इतर बाजारात कमी महाग असल्याचे झुकत. मात्र, आपण आपले स्थान पाठवलेले आहे एक कर्तव्य भरावे लागेल. Keep in mind that Klenprime has not been government approved in the United States unlike many other nations.\nवृध्दिंगत उर्जा & सहनशक्ती\nस्नायू तशीच तर कापत\n100% कोणत्याही लिहून दिलेली औषधे सह कायदेशीर\nअधिक जाणून घ्या ❯\nउच्च एच इत्यादी . immunosensor अर्ज clenbuterol करण्यासाठी शुद्ध monoclonal ऍन्टीबॉडीज नैसर्गिक अवस्थेमध्ये immobilization प्रक्रिया सांधा. गुदद्वारासंबंधीचा Biochem. 2015 मे 1.\nझांग प्रश्न इत्यादी . बीटा(2)-adrenoceptor हालचाल करणारा आद्य स्नायू clenbuterol ह्दयस्नायूमध्ये रक्ताचा एखाद्या ठिकाणी तात्पुता पडलेला तुतवडा / anaesthetized उंदीर मध्ये reperfusion नंतर बहुतेक वेळ रक्ताच्या गुठळी अडकून रक्तवाहिनी बंद होणे व एका त्रिकोणाकृती पेशीजालाचा रक्तपुरवठ्याअभावी र्हास होणे आकार आणि ह्दयस्नायूमध्ये apoptosis कमी. Br जॉन Pharmacol. 2010 जुलै.\nKearns CF इत्यादी . Clenbuterol आणि REVISITED घोडा. पशुवैद्य जॉन. 2009 डिसेंबर.\nमुख्य एसआय इत्यादी . शक्ती वर clenbuterol तीव्र इनहिबिटर प्रभाव. Clin कालबाह्य Pharmacol Physiol. 2011 सप्टेंबर.\nNgala RA इत्यादी . Beta2-adrenoceptors आणि गैर-बीटा-adrenoceptors soleus स्नायू मध्ये BRL37344 परिणाम आणि साखर ग्रहण करणे वर clenbuterol नसलेला: अत्यंत आकर्षक सत्ताधारी किंवा देखरेख ठेवणारी व्यक्ती हजर नसेल तेव्हा त्या व्यक्तीच्या हाताखालील व्यक्ती मन मानेल तसे वागतात वापरून अभ्यास. Br जॉन Pharmacol. 2009 डिसेंबर.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nअधिक जाणून घ्या ❯\nफाडून टाकले स्नायू 8.6\nमिळवा 20% आता बंद\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/personal-computer?page=1", "date_download": "2018-10-15T09:50:54Z", "digest": "sha1:LAGKJ6VKLKWRUPFTVWJMY3VBCCGBMXVJ", "length": 5975, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: संगणक Personal computers | Page 2 |", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगणक\nRobotic process automation (RPA) चं ट्रेनिंग मुंबईत कुठे मिळेल\nनोकरीच्या शोधात लेखनाचा धागा\nलहान मुलांसाठी सुयोग्य टॅब किंवा इतर एज्युकेशनल डिवाइस लेखनाचा धागा\nसोप्या पद्धतीने मराठीत लेखन लेखनाचा धागा\nबिझनेस अ‍ॅनालिस्ट ह्या करीयर बद्दल माहिती हवी आहे. लेखनाचा धागा\nGo to Webinar बद्दल माहिती हवी आहे लेखनाचा धागा\nGmail बद्दल लेखनाचा धागा\nस्मायली कलेक्षन लेखनाचा धागा\nआयटी प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट करताना Financial services, banking & capital markets domain नॉलेज साठी कोणतं सर्टिफिकेशन करावं\nअपडेट्स येणं बंद कसं करायचं\nipad mini वर फ्री अ‍ॅप कसे डाउनलोड करायचे\nrdsrv.com हा रिडिरेक्ट करणारा व्हायरस कसा काढावा\njpg फाइलची साइज कमी किंवा वाढवण्यासाठी प्रश्न\nfacebook service बंद केली आहे. प्रश्न\nभारतातील इंटरनेट कनेक्शन - काही प्रश्न प्रश्न\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60218", "date_download": "2018-10-15T09:39:53Z", "digest": "sha1:Y7PB43QFIHNN42URFPU5JNGMXNW4RMO2", "length": 10863, "nlines": 87, "source_domain": "www.maayboli.com", "title": "महागाई का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /महागाई का\nमे २०१४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन सत्तांतर झाले. त्यानंतर काहीच दिवसांत इंधनांच्या किंमती झपाट्याने उतरु लागल्या. अर्थात ह्यात नव्या सरकारचे काहीच कर्तृत्व नव्हते आणि त्याप्रमाणे त्याचे श्रेयही त्यांना प्रसारमाध्यमांनी दिले नाहीच. त्याचवेळी शेतमालाच्या किंमती मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याचे श्रेय () मात्र जनता, विरोधक व प्रसारमाध्यमांनी सरकारच्या पदरात पुरेपूर घातले.\nकालच्या लोकसत्तेत अग्रलेखामध्ये सविस्तरपणे मांडण्यात आले आहे की, या केंद्रसरकारनेही मागल्याच सरकारच्या योजना (नाव बदलून व काही ठिकाणी नाव न बदलताही) जशाच्या तशा राबविल्या आहेत. त्यामुळे या योजनांबद्दल या सरकारचे कौतुक करण्याचे काही कारण नाही.\nअसे असेल तर मग या योजना राबविल्याने जे परिणाम मिळत आहेत त्या परिणामांबद्दल मात्र या सरकारला दोष तरी का द्यावा\nखलनायक चित्रपटात एक तद्दन गल्लाभरु गाणे टाकण्यात आले होते. पुढे ते गाणे प्रसिद्ध झाल्यावर त्यातील अश्लीलतेकडे झुकणार्‍या शब्दरचनेमुळे बदनाम होऊ लागताच गीतकार आनंद बक्षींनी ते गाणे आपले नसून ते तर एक लोकगीत असल्याचे सांगत हात झटकून टाकले होते.\nत्यांच्या या सारवासारवीवर शिरीष कणेकरांनी \"आपल्या अपत्याचे पितृत्व दुसर्‍याला बहाल करण्याचे विलक्षण औदार्य\" अशा तिरकस शब्दांत शेरेबाजी केली होते.\nआताच्या विरोधकांकडेही असे औदार्य पुरेपूर असल्याने त्यांनी आपल्या महागाई या अपत्याचे पितृत्व सध्याच्या केंद्र सरकारला बहाल केले आहे. असे असले तरी या विरोधकांपैकी एक पक्ष जो की हे विरोधक पूर्वी सत्ताधारी असताना त्यांचा एक सहयोगी पक्ष होता त्याने मात्र या अपत्याचे पितृत्व आपल्याच जाणत्या नेत्याचे असल्याचे निदान स्वतःच्या संकेतस्थळावर तरी मान्य केले आहे.\nपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरद पवारसाहेब हे केंद्रात कृषिमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून वाटण्याकरिता उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान नवनवीन योजना सुरू करून उपलब्ध करून दिले. ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडू शकले. त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, हे कोणालाही विसरता येणार नाही. देशाच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेइतकीच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीही महत्त्वाची आहे, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मा. श्री. शरद पवारसाहेब यांनी कृतीतून सिद्ध केले आणि गेली ५० वर्षे अनुत्तरित असलेल्या एका प्रश्नाचे उत्तर जाहीरपणे दिले आहे, त्यामुळे ‘शेतकऱ्यांचे प्रेषित’ याच भावनेतून लोक त्यांच्याकडे आज पाहत आहेत.\n४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत प्रचंड वाढ करणार्‍या आणि ते कौतुकाने सांगणार्‍या या पक्षाला त्याचे श्रेय देणे आणि विद्यमान सरकारचा त्याचेशी संबंध नसल्याचे दाखवून देणे हेच या धाग्याचे प्रयोजन.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2016/05/sairat-marathi-movie.html", "date_download": "2018-10-15T09:35:41Z", "digest": "sha1:YJROGOGQG6MN6N4M2RYPGZK6DGKJCVET", "length": 5787, "nlines": 37, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: सैराट झालं जी!", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nकाल सैराट पाहून आले. सुंदर चित्रपट आहे. नागराज मंजुळेंनी पुन्हा एकदा एक अप्रतिम कलाकृती सादर केली आहे. आकाश ठोसरचा अभिनय छान. रिंकू राजगुरूच्या अभिनयाचा तर प्रश्नच नाही. पोरीने एवढा जाणता केला आहे कि ती अजून नववीत शिकतेय ह्यावर विश्वास बसत नाही. \"परश्या\"चे मित्र बनलेल्या कलाकारांचा, खासकरून \"प्रदीप\"चा अभिनय आवडला.\nखरा चित्रपट मध्यंतरानंतर सुरू होतो असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ह्यात प्रचंड अंतर आहे. चित्रपटाची गती मध्यंतरानंतर थोऽडी मंदावते, स्वप्न आणि सत्य ह्यात किती तफावत असते ह्यावर प्रेक्षकांना विचार करायला वेळ मिळतो. आता पुढे काय, अशी उत्सुकता असतानाच अचानक चित्रपट शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो.\nचित्रपटाचा शेवट हा प्रत्येक प्रेमकहाणीचा अंत नसतो पण जिथे जाती-धर्माचा प्रश्नच येत नाही अशाही काही प्रेमकथांचा अंत हा चित्रपटातील शेवटासारखा असतो. लेखक सुहास शिरवरळकारांनी सुरवंट आणि फुलपाखराचं उदाहरण एका कादंबरीत दिलं होतं. मी त्याच शैलीत म्हणेन - सुरवंट हा प्रत्येक फुलपाखराचा भूतकाळ असतो पण फुलपाखरू हे सुरवंटाचं चिरंतन सत्य आहे. ते आपण स्विकारलं नाही तरी ते सत्यच असतं. स्वत:ला फुलपाखरू बनवण्यासाठी सुरवंटाने काही काळ कोशात काढला हे अमान्य करून फुलपाखराचा सुरवंट म्हणून द्वेष करणं हा आपल्याच विचारांचा कोतेपणा असतो.\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/49796", "date_download": "2018-10-15T08:24:22Z", "digest": "sha1:FE3ZUL3ZPHXYBTYJMQULMR5ANTZSZGCR", "length": 4466, "nlines": 75, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : मार्च २०१८ | नजर दूर जाते, तिथे कुणीच नसते| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nनजर दूर जाते, तिथे कुणीच नसते\nएक आस लावून वाढवून घालमेल मनाची\nभिरभिरते , पण तिथे कुणीच नसते\nते बांध मोडक्या मनाचे ,\nभळभळून वाहणाऱ्या आठवणींचे असेच असतात\nडोळे निरंतर तिला शोधत असतात\nती फसवते, कारण तिथे कुणीच नसते\nएकटाच उभा असतो फुलवत स्वप्नांचे मळे\nमन तुडुंब भरलेले विरहाने\nवाट पाहतो , करतो अश्रू मोकळे\nती जागा , तो कट्टा आणि वर असलेले रिक्त आकाश सर्व चिडवतात\nचिडवते ती एकत्र चाललेली वाटही\nतरीही शोधतो तिला मी\nपण तिथे कुणीही नसते\nयाचना करतो नजरेस मी पुन्हा, एक वेडी आस लावूनी\nती हसते , पुन्हा जाते दूरवर\nभिरभिरते ,शोधते , नि परतते रिक्तहस्ते\nकारण , तिथे कुणीही नसते\nआजही शोधतो तिला मी करुनी नाना बहाणे\nआता नजरसुद्धा मला चिडवते\nकारण … कारण … तिथे कुणीच नसते\nआरंभ : मार्च २०१८\nवर्ष १, अंक 3\nभारतीय शिक्षण व्यवस्था : एक दुर्दैव\nशिक्षणाची पायमल्ली कोण थांबवणार..\nलिंगायत समाज हिंदू धर्मा पासून वेगळा होऊ इच्छितो. पण का \nअर्थक्षेत्र भाग 3: निर्देशांक\nमाध्यमांतर सीरिज भाग २\nफार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी... भाग ३\nसंस्कार + सुसंस्कृतपणा = शिक्षण\nबीट पराठा (एक पौष्टिक आहार)\nसिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे\nनजर दूर जाते, तिथे कुणीच नसते\nतुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली\nपवित्र आचार - विचाराने जीवनाचे कल्याण करणारे 'ज्ञानभास्कर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-sakal-drawing-competition-result-maharashtra-94974", "date_download": "2018-10-15T08:55:41Z", "digest": "sha1:TRIABUXNY2Y34E7I7YBJKDSDIIL4U27G", "length": 23060, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Sakal drawing Competition result maharashtra आदर्श, श्रुती, कुणाल, आदित्य राज्यात प्रथम | eSakal", "raw_content": "\nआदर्श, श्रुती, कुणाल, आदित्य राज्यात प्रथम\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nपुणे - महाराष्ट्र आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांना कल्पनेच्या विश्‍वात रमून कल्पनेच्या पंखांनी उंच भरारी घेत रंग-रेषांच्या जादूई विश्‍वाची सफर घडविणाऱ्या पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी \"सकाळ चित्रकला स्पर्धा-2017'तील सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये \"अ' गटात आदर्श रमण लोहार (गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), \"ब' गटात श्रुती वीरेंद्र गायकवाड (बारामती, जि. पुणे), \"क' गटात कुणाल धनाजी खैरनार (उंब्रज, जि. पुणे) आणि \"ड' गटात आदित्य संतोष गोरे (संगमनेर, जि. नगर) यांनी राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे.\nपुणे - महाराष्ट्र आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांना कल्पनेच्या विश्‍वात रमून कल्पनेच्या पंखांनी उंच भरारी घेत रंग-रेषांच्या जादूई विश्‍वाची सफर घडविणाऱ्या पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी \"सकाळ चित्रकला स्पर्धा-2017'तील सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये \"अ' गटात आदर्श रमण लोहार (गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), \"ब' गटात श्रुती वीरेंद्र गायकवाड (बारामती, जि. पुणे), \"क' गटात कुणाल धनाजी खैरनार (उंब्रज, जि. पुणे) आणि \"ड' गटात आदित्य संतोष गोरे (संगमनेर, जि. नगर) यांनी राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे.\n\"सकाळ'च्या वाचकांच्या तीन पिढ्यांना जोडणाऱ्या आणि रंग-रेषांचे आकर्षक विश्‍व खुले करत उमलत्या पिढीला सर्जनशीलतेच्या वाटेवर अलगद घेऊन जाणाऱ्या उपक्रमाचे हे 32वे वर्ष होते. महाराष्ट्र व गोव्यातील दोन हजारांहून अधिक शाळांमध्ये गेल्या 17 डिसेंबरला एकाच वेळी ही स्पर्धा झाली होती. अन्य राज्ये आणि जगभरातल्या विद्यार्थ्यांनीही यंदाच्या स्पर्धेत ऑनलाइन सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्र आणि गोव्यात मिळून साठहून अधिक आदिवासी आश्रमशाळा आणि पन्नासहून अधिक विशेष मुलांसाठीच्या शाळाही स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.\nयंदाच्या \"पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स' आणि \"एलआयसी' स्पर्धेसाठी श्री चैतन्य टेक्‍नो स्कूल आणि जिंगल टून्स सहप्रायोजक, भारताचे अग्रगण्य ऑप्टिशियन्स गंगर आयनेशन आयकेअर पार्टनर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण पार्टनर, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉर्पोरेट पार्टनर होते.\nस्पर्धेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विद्यार्थी चित्रकारांनी मिळून एकूण दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची पारितोषिके जिंकली आहेत.\nइयत्ता पहिली ते दहावीच्या सर्वसाधारण आणि विशेष विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये या स्पर्धा झाल्या. विविध गटांतल्या स्पर्धकांसाठी \"माझे घर', \"माझे आवडते खेळणे', \"माझी शाळा', \"माझा मोबाईल', \"मी पतंग उडवतो', \"किल्ला', \"खेळण्यांची दुनिया', \"आइसक्रीमची दुनिया', \"माझा आवडता सण', \"जंगल', \"रस्ता सुरक्षा', \"भाजीवाला किंवा भाजी मंडई', \"शाळेच्या प्रयोगशाळेत', \"पावसातील दृश्‍य', \"कॉम्प्युटर गेम' आणि \"कॅम्प फायर किंवा शेकोटी' या विषयांबरोबर प्रायोजकांनी \"वन लाइफ लव्ह ईट' असा विषय सर्व गटांसाठी सुचवलेला होता.\nराज्य पातळीवरील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि विजेत्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे तपशील लवकरच जाहीर केले जातील. राज्य स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत कार्यक्रमाची निमंत्रणे पाठवली जातील. अन्य विजेत्या विद्यार्थ्यांची प्रशस्तिपत्रे आणि पारितोषिके त्यांच्या शाळांमध्ये लवकरच पाठवली जातील.\n(विशेष विद्यार्थ्यांच्या तसेच ऑनलाइन स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल उद्याच्या (बुधवार) अंकात.\nराहुल देशपांडे व प्रीती गोटखिंडीकर (पुणे), हिरामण पाटील (मुंबई), सुरेंद्र झिरपे (औरंगाबाद), विजय टिपुगडे (कोल्हापूर), विलास जाधव (नाशिक), किशोर सोनटक्के (नागपूर), अरविंद कुडिया व प्रशांत शेकटकर (नगर), नागेश राव सरदेसाई (गोवा) आणि विशाल कुमावत (जळगाव).\nप्रथम ः आदर्श रमण लोहार (2री, साधना विद्यालय, गडहिंग्लज जि. कोल्हापूर), द्वितीय ः अनुजा गोरावडे (1ली, मॉर्डन प्रायमरी इं.मि. स्कूल, शिवाजीनगर, पुणे), तृतीय ः आर्या मेश्राम (1ली, साऊथ वेस्ट कॉन्व्हेंट इं.मि. स्कूल, सोनगाव, मावळ, जि. पुणे), उत्तेजनार्थ ः सोहम नीलेश गवांदे (2री, जि.प.प्राथ. शाळा, पिंपळगाव (ब), निफाड, जि. नाशिक), राजवीर प्रतापराव गोसावी (2री, श्री शांतादुर्ग प्रायमरी स्कूल, बिचोलिम, गोवा), स्नेहा सचिन बागल (1ली, कोळा विद्यामंदिर इं.मि. स्कूल, कोळा, ता. सांगोला, जि. सोलापूर), राघव शेठ (2री, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा), आस्मी धरत (2री, डीएसआरव्ही स्कूल, गोरेगाव, मुंबई).\nप्रथम ः श्रुती वीरेंद्र गायकवाड (4थी, विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर, बारामती, जि. पुणे), द्वितीय ः हर्षल देशमुख (4थी, अण्णासाहेब कल्याणी प्राथ. शाळा, सातारा), तृतीय ः चैतन्य रतन वाघ 4थी, के.डी. भालेराव इं.मि. स्कूल, सटाणा, जि. नाशिक), उत्तेजनार्थ ः दुर्वेश नंदकुमार सूर्यवंशी (4थी, स्वा.सै.शि.न. वाणी प्राथ.व उच्च माध्य. विद्यामंदिर, पिंपळनेर, जि. नाशिक), रुमाना सागिर सय्यद (3री, सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज, जि. सोलापूर), आकांक्षा सतीश खोपकर (4थी, मेरी मेमोरिअल स्कूल, नगर), अर्चित दिलीप जोंधळेकर (3री, एचएमपी हायस्कूल, डहाणू, जि. पालघर), हृदयांश खोलगडे (4थी, शाश्‍वत कन्सेप्ट स्कूल, अमरावती), यश महेश मोहिते (4थी आदर्श विद्यामंदिर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर).\nकुणाल धनाजी खैरनार (7वी, श्री महालक्ष्मी विद्यालय, उंब्रज नं. 1, ता. जुन्नर. जि. पुणे), द्वितीय ः स्वराज प्रशांत शेकटकर (7वी, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, नगर), तृतीय ः धृती नायक (7वी, डिव्हाइन प्रोव्हिडंट कॉन्व्हेंट हायस्कूल, बेळगाव), उत्तेजनार्थ ः रोशनी राजेंद्र बडगुजर (7वी, जनता हायस्कूल, शिंदखेडा, जि. धुळे), प्रतिमा अमित भारती (7वी, श्रीमती कमला नेहरू प्राथ. शाळा, जुळे सोलापूर), सिंचना नायर (7वी, बेथनी कॉन्व्हेंट हायस्कूल, गोवा), सृष्टी वासालवर (6वी, गांधी विद्यालय, परभणी), अनुष्का संजय सूर्यवंशी (6वी, न्यू एरा इंग्लिश स्कूल, नाशिक).\nप्रथम ः आदित्य संतोष गोरे (9वी, मा.रु.दा. मालपाणी विद्यालय, संगमनेर, जि. नगर), द्वितीय ः आर्यन रमण लोहार (8वी, साधना हायस्कूल, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), तृतीय ः प्रणाली मनाली विसावे (10वी, पंकज विद्यालय, चोपडा, जि. जळगाव), उत्तेजनार्थ ः वेदांत भास्कर लोहार (10वी, टिळक हायस्कूल, कराड, जि. सातारा), पंकज अरविंद कोंडेवार (9वी, शाहू गार्डन कॉन्व्हेंट हायस्कूल, नागपूर), कीर्ती रवींद्र बंदेवार (9वी, सावित्रीबाई फुले हायस्कूल, नांदेड), सूरज चौधरी (10वी, बेथनी कॉन्व्हेंट हायस्कूल, गोवा), गायत्री बाळासाहेब मोरे (9वी, पुंजाजी रामजी भोर विद्यालय, सिन्नर, जि. नाशिक), परबजित जसबीर सोधी (10वी, विद्यामंदिर, तारापूर, जि. पालघर).\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5794", "date_download": "2018-10-15T08:51:30Z", "digest": "sha1:W5GHB4MSYPNKHMQD2FDNX6E6CRVEW3FG", "length": 64734, "nlines": 296, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आइशमन इन जेरुसलेम : सामान्यांचा दुष्टपणा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआइशमन इन जेरुसलेम : सामान्यांचा दुष्टपणा\nएडॉल्फ आइशमन/आईशमन (जर्मन) एस.एस.चा सदस्य होता. त्याचं काम होतं, ज्यू आणि समलैंगिक, जिप्सी लोकांच्या 'प्रवासा'ची तजवीज करायची. हा प्रवास म्हणजे त्यांच्या राहत्या शहर/गावांतून परदेशात हकालपट्टी किंवा कोणत्याशा यातनातळाकडे रवानगी. यातनातळात नक्की काय होत असे, ह्याच्याशी त्याच्या कामाचा संबंध नव्हता.\nहाना आरण्ड्ट ही तत्त्वज्ञ जेरुसलेमला आइशमनच्या खटल्यासाठी गेली होती. तो खटला, भरवण्यामागची इस्रायली सरकारची भूमिका, न्यायाधीश, दोन्ही बाजूंचे वकील आणि स्वतः आइश्मन ह्यांच्याबद्दल ती तपशिलवार लिहिते.\nज्या प्रकारे खटल्याचं कामकाज चाललं त्याबद्दल ती बरेच आक्षेप नोंदवते. ह्याशिवाय आइशमन, ज्यूअरीतले (jewry मूळ लेखनातून उचललेला शब्द) नाझीकालीन उच्चपदस्थ, धार्मिक आणि नाझी अधिकाऱ्यांचे संबंध ह्याबद्दल ती जे लिहिते ते तेव्हा फारच स्फोटक होतं.\nमुळात आइशमनवर इस्रायलमध्ये खटला चालवणं योग्य आहे का, ह्याची चिकित्सा तिनं केली. तिच्या मते, आइशमन जर्मन नागरिक असल्यामुळे त्याच्यावर जर्मनीत खटला चालवला गेला पाहिजे होता. डेव्हिड बेन गुरीयननं (तत्कालीन इस्रायली पंतप्रधान) ज्या कारणांसाठी जाहीर खटला चालवला होता (खटला एका नाट्यगृहात चालवला गेला), त्यात फार काही अर्थ नव्हता; सांगितलेल्या कारणांबद्दल बोलायचं तर इस्रायली तरुण पिढी त्या खटल्याचं कामकाज बघायला फारशी आलेली नव्हतीच; आणि परदेशी पत्रकारांचा उत्साहही काही काळानंतर ओसरला. ज्यू लोकांना किती दुःखं, वेदना झाल्या ह्यानुसार आइशमनच्या गुन्ह्याचं मूल्यमापन करू नये, त्याचं वर्तन किती ग्राह्याग्राह्य होतं आणि झाल्या प्रकारात त्याची जबाबदारी किती होती, ह्यावरून त्याचा निवाडा व्हावा अशी अपेक्षा होती. तिथलं वातावरण आणि क्वचित न्यायाधीशांचे प्रतिसादही भावनोत्कट असल्याच्या नोंदी ती करते. मात्र तीनही न्यायाधीश निःपक्षपाती असण्याबद्दल तिला खात्री होती. तरीही अशा प्रकारे ह्या प्रकारावर टीका करण्यामुळे ज्यू समाज, हानाचे मैत्रही दुखावले गेले. ती स्वतः ज्यू असूनही\nसुरुवातीला श्रीमंत ज्यू लोकांना पैसे देऊन जीव वाचवण्याची सोय होती. त्यात त्यांना पद्धतशीरपणे लुटण्यात आलंच, पण निदान जीव वाचला. परदेशगमनाची कागदपत्रं तयार करण्याची जर्मन यंत्रणा अतिशय किचकट, वेळखाऊ आणि म्हणून निरुपयोगी ठरत होती. जर्मनी judenrein (ज्यूरहित) करण्यात त्यामुळे अडथळे येत होती. आइशमनने सुरुवातीला, आपल्याकडे असते 'एक खिडकी योजना', तशी पद्धत सुरू केली. दिवसाच्या आणि ऑफिसाच्या सुरुवातीला काही कागदपत्रं आणि स्वतःची मालमत्ता घेऊन शिरलेले ज्यू, दिवसाच्या शेवटी बाहेर येताना परदेशगमनाची परवानगी आणि कंगाल होऊन बाहेर येत. एका दिवसात अशी कामं उरकणं, ही आइशमनची 'कर्तबगारी' होती.\nधार्मिक उच्चपदस्थ ज्यू लोकांकडे आपापल्या भागातल्या ज्यू लोकांचे नाव-पत्ते, संपत्ती अशी माहिती असे. ही माहिती त्यांनी बिनबोभाटपणे नाझींना दिली. त्यामुळे ठरावीक भागातले ज्यू गोळा करून सुरुवातीला परदेशात आणि पुढे यातनातळांत पाठवण्यासाठी गोळा करणं अतिशय सोयीचं झालं. ह्या माहितीअभावी नाझींना बरंच काम करावं लागलं असतं, गोंधळ माजला असता आणि त्याचा फायदा ज्यू लोकांना झाला असता, असंही हानाने लिहिलं.\nतिचं सगळ्यात वादग्रस्त ठरलेलं विधान म्हणजे banality of evil - सामान्यबुद्धी (मनुष्या)ने केलेला दुष्टपणा. आइशमन हा कोणी राक्षस, क्रूरकर्मा होता असं म्हणायला तिने नकार दिला. तिच्या मते, तो सामान्य वकुबाचा इसम होता. आपल्या वरिष्ठांना खूष करण्यासाठी, नोकरीत पदोन्नतीसाठी त्यानं बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या. तो ज्यूद्वेष्टा नव्हता; त्यानं त्याला जमेल तसा ज्यू लोकांना मदत करण्याचा प्रयत्नही केला होता. सामान्य लोकांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे प्रचंड हानी होते. राक्षस, क्रूरकर्मे किती असणार, पण सामान्य वकुबाचे लोक नोकरी, पदोन्नती, धर्म अशा गोष्टींसाठी, सारासार विचार बाजूला टाकून दुष्टपणे वागतात; तेव्हा ते प्रचंड भयकारक असतं.\nज्यू लोकांची हकालपट्टी कायदेशीर ठरावी ह्यासाठी हिटलरने कायदे सोयीनुसार बदलले. सुरुवातीला ज्यू लोकांचा मतदानाचा हक्क काढून घेतला गेला. त्यापुढे सरकारी नोकऱ्यांमधून त्यांना बाद केलं गेलं. त्यापुढे, ज्यू लोक देशाबाहेर पडल्यास त्यांचे जर्मन पासपोर्ट रद्द होतील असा कायदा पारित झाला. ज्यू लोकांना दु्य्यम दर्जाचे नागरिक ठरवलं गेलं. नंतर ज्यू लोकांना, 'स्वतंत्र ज्यू राष्ट्रासाठी स्थलांतरित केलं जात आहे', असं सांगून जर्मनीच्या बाहेर काढलं. सुुरुवातीला ह्या ज्यू लोकांना इतर देशांमध्ये हाकललं. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर, जसजशी नाझी जर्मनी इतर भूभाग गिळंकृत करत गेली तसा 'ज्यू लोकांचा प्रश्न' मोठाच व्हायला लागला; कारण जिंकलेल्या भूभागातही ज्यू लोक होते. सुरुवातीला अनेक जर्मन ज्यू पोलंड आणि जर्मनीच्या पूर्वला हाकलून दिले जात होते. पोलंड जर्मनीच्या अधिपत्याखाली आल्यावर ज्यूंची रवानगी यातनातळांमध्येच व्हायला लागली. यातनातळांमध्ये पोहोचलेले बहुतेकसे ज्यू जिवंतपणीच काय, मृत्युनंतरही तिथून बाहेर आले नाहीत.\nहे लेख १९६३ साली 'न्यू यॉर्कर'मध्ये पाच भागांत प्रकाशित झाले होते. तेच थोडे वाढवून पुस्तकरूपात प्रकाशित झाले आहेत. हे लेख 'न्यू यॉर्कर'च्या संस्थळावर आहेत. (तळटिपांमध्ये लेखांचे दुवे आहेत.) त्यावरून हानावर तऱ्हेतऱ्हेची टीका झाली. टीकेचं स्वरूप पाहता तेव्हाच्या टीकाकारांनाही अर्धवट वाचून, अर्धवट समज करून आरडाओरडा करण्याची सवय होती हे लक्षात येतं. उदाहरणार्थ, ह्या लेखांच्या अध्येमध्ये जाहिराती छापलेल्या आहेत. 'न्यू यॉर्कर'मध्ये छापलेल्या दुसऱ्या लेखाच्या एका पानाचा दुवा. त्यावरून तिच्यावर टीका झाली. तिनं ज्यू धर्मोच्चपदस्थांवर टीका केली ह्याबद्दल तिलाही ज्यूद्वेष्टी ठरवलं गेलं; पण तिचे आक्षेप खोडून काढले गेले नाहीत. (ट्रोलिंग ह्या शब्दाचा तेव्हा उगम झाला नव्हता, पण तिला ट्रोलधाडीचा सामना करावा लागला.)\nहाना आरण्ड्टबद्दल ह्याच नावाचा चित्रपट मार्गरित व्हॉन त्रोता हिनं बनवला आहे. त्या चित्रपटाची मराठीत समीक्षा इथे वाचता येईल. चित्रपटात हानाची मानवी बाजू दाखवण्याचा प्रयत्न उत्तमरीत्या केलेला आहे. पण तर्काला भावना नसतात; हानाच्या लेखनात हे दिसून येतं. लेखनाची सुरुवात काहीशा कोरड्या विनोदाने होते - उदा: हिब्रूचं इंग्लिश, फ्रेंच, जर्मन भाषांतरं किती चांगली-वाईट आहेत ह्यावर टिप्पणी - पण लवकरच विनोदाचा भाग संपतो आणि हानाच्या धीरोदात्त बुद्धीमत्तेचं दर्शन लेखनात ठायीठायी होत राहतं. ज्यू लोकांना ठार मारण्याचं वर्णन, ज्यात तिचे अनेक सोबती, नातेवाईक बळी पडले - अंतिम उपाय Final Solution - असं करणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांबद्दल करतानाही ती तर्काची कास सोडत नाही.\nभावनाशून्य कोडगे आणि धीरोदात्त बुद्धीमान लोक ह्यांच्यातला फरक करणं सोपं नाही; लोक भावना भडकून घ्यायला टपलेले असतात का काय, असाही संशय अधूनमधून येतो. नीरक्षीर विवेकाबद्दल कितीही आदराने लोक बोलले तरीही स्वतःबद्दल, स्वतःच्या समाजाबद्दल असा नीरक्षीर विवेक दाखवून विधानं केल्यास ती पचवणं बहुतेकांना जमत नाही. ह्या लेखांमुळे हानाचे बरेच मैत्र तिच्यापासून दुखावले. काही वर्षांनी ह्या लेखनाबद्दल हाना म्हणाली की banality of evil - सामान्यांचा दुष्टपणा ही शब्दरचना करायला नको होती; कदाचित लेखनातली कोरडी तार्किकता कमी असती तर बरं झालं असतं. तरीही banality of evil ह्याच शब्दप्रयोगासाठी हानाचा गौरव तत्त्वज्ञानाभ्यासकांकडून झाला.\nपुढचे दोन परिच्छेद म्हणजे हानाच्या दृष्टीने आइशमनचा निवाडा कसा असायला हवा होता, ह्याचं भाषांतर आहे.प्र\n\"तुम्ही हे मान्य करत आहात की युद्धकाळात ज्यू लोकांविरोधात केलेले गुन्हे नोंदल्या गेलेल्या इतिहासातले सगळ्यात भीषण गुन्हे आहेत; तुम्ही तुमचा त्यांतला सहभागही मान्य करता. पण तुम्ही म्हणता की तुम्ही ज्यूंचा तिरस्कार या मूळ हेतूपायी कृती केली नाहीत. तुम्ही जे वर्तन केलंत त्यापेक्षा निराळं वर्तन (असा हेतू असता) तरीही केलं नसतं आणि असं वागणं हा अपराध आहे असं तुम्हाला वाटलं नाही. ह्यावर विश्वास ठेवणं अगदी अशक्य नाही, पण कठीण आहे; ह्या प्रकरणातले तुमचे हेतू आणि अंतर्याम ह्याबद्दल तुमच्या विरोधात प्रचंड पुरावे नसले तरी काही पुरावे उपलब्ध आहेत, ह्यातून हे निःसंशय सिद्ध होत आहे. तुम्ही हे सुद्धा म्हणता की 'अंतिम उपाया'ची (Final Solution - ज्यूंना जीवानिशी मारणे) अंमलबजावरणी करण्यातला तुमचा सहभाग हा योगायोगानेच घडला; आणि इतर कोणीही तुमच्या जागी हे काम करणं शक्य होतं; म्हणजे सर्व (ख्रिश्चन) जर्मन अपराधी असण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा की, जेव्हा सगळेच किंवा बहुतांश लोक अपराधी असतात तेव्हा कोणीच अपराधी नसतं. हा निष्कर्ष खरोखरच अगदी सामान्य आहे, पण आम्ही तो निष्कर्ष मान्य करत नाही. तुम्हाला आमचा निर्णय समजला नसेल तर बायबलमधल्या, सॉडम आणि गोमोराह, ह्या दोन शेजारी नगरांच्या गोष्टीची आम्ही तुम्हाला आठवण करून देतो. स्वर्गीय आगीमुळे ही दोन्ही शहरं जळून खाक झाली कारण दोन्ही नगरांमधले लोक अपराधी होते. कर्मधर्मसंयोगाने, ह्याचा 'सामुदायिक अपराध' ह्या नवीन रूढीशी काहीही संबंध नाही. ही रूढी म्हणजे लोकांच्या नावावर चालवलेल्या गोष्टींशी, गुन्ह्यांशी लोकांचा संबंध नसतो; त्यातून त्या लोकांचा फायदा होत नाही तरीही त्यांना त्यासाठी हे लोक अपराधी असतात, त्यांना अपराधी वाटलं पाहिजे.१ थोडक्यात, कायद्यासमोर अपराध आणि निरपराधीपणा ह्या गोष्टी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात, आणि अगदी आठ कोटी (ख्रिश्चन) जर्मनांनीसुद्धा तुम्ही केलेली कृत्यं केली असती, तरीही ही सबब पुरेशी ठरत नाही.\n\"सुदैवानं, आम्हाला तेवढा दूरचा विचार करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या स्वतःच्याच दाव्यानुसार, कल्पनातीत गुन्हे करणं हे मुख्य राजकीय उद्दिष्ट असणाऱ्या (राज्यकर्त्यांच्या) देशात राहणाऱ्या लोकांवर अपराधाची समान जबाबदारी वाटप ही वस्तुस्थिती नसून शक्यता होती. परिस्थितीवश, ज्या कोणत्या योगायोगांमुळे तुम्ही ह्या गुन्हेगारीच्या रस्त्याला लागला असाल; तुम्ही प्रत्यक्षात काय केलंत आणि इतरांनी तुमच्या जागी असता काय केलं असतं, ह्यांमध्ये दरी आहे. तुम्ही काय केलंत ह्याच्याशीच आमचा संबंध आहे आणि तुमचं व्यक्तिगत आयुष्य आणि तुमचे हेतू अपराधमुक्त असणं अथवा गुन्हेगारी शक्यतांनी भरलेले असणं, ह्याच्याशी आमचा संबंध नाही. तुम्ही तुमची कथा दुर्दैवी कथा म्हणून सांगता, आणि परिस्थिती माहीत असल्यामुळे आम्ही काही प्रमाणात हे मान्य करायला तयार आहोत की परिस्थिती अधिक चांगली असती तर तुमच्यावर आमच्यासमोर किंवा कोणत्याही प्रकारच्या फौजदारी न्यायालयात हजर होण्याची वेळच आली नसती. सध्यापुरतं असं गृहीत धरू की, फक्त दुर्दैवाच्या फेऱ्याने तुम्हाला जनसमुदायाची कत्तल करणाऱ्या यंत्रणेचा एक भाग बनवलं; वस्तुस्थिती तरीही हीच आहे की ही हत्याकांडं घडवून आणणाऱ्या धोरणाची तुम्ही अंमलबजावणी केलीत आणि त्यातून ह्या धोरणांना सक्रिय पाठींबा दिला. राजकारण म्हणजे बालवर्ग नव्हे; राजकारणात आज्ञाधारकता आणि पाठिंबा ही एकच गोष्ट असते. ज्यू आणि इतर अनेक देशांच्या लोकांसोबत पृथ्वी वाटून न घेण्याच्या धोरणांना तुम्ही पाठिंबा दिलात आणि ते घडवूनही आणलंत; कोणी ह्या जगात राहावं, कोणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार जणू काही तुम्ही आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. जगातल्या कोणत्याही वंशाच्या कोणत्याही व्यक्तीकडून तुमच्यासोबत जग वाटून घेण्याची अपेक्षा धरू नये. फक्त आणि फक्त ह्या कारणास्तव तुम्हाला मरेपर्यंत फाशी द्यावी.\n१. इस्रायली पोलिसांनी आइशमनला पकडणं, जेरुसलेममध्ये त्याच्यावर खटला चालवणं, खटल्यातून त्याला फाशीची शिक्षा होईल ह्याबद्दल खात्री असूनही ह्या कारवाईबद्दल आइशमनला आक्षेप नव्हता. त्याची त्यामागची धारणा अशी होती की, त्या काळात जर्मन तरुण पिढीला हॉलोकॉस्टबद्दल अपराधभावना होती. आपल्या 'बलिदाना'मुळे, फाशीमुळे तरुण जर्मन पिढीची अपराधभावना कमी होईल असं त्याला वाटत होतं.\nआकड्याशिवाय तळटीप - हानानं केलेलं विश्लेषण, पुस्तकाबद्दल केलेलं लेखन ह्याचा गोरक्षक, हिंदुत्ववादी, उन्मादी राष्ट्रवादी, मनुवादी, मनुवादाचे विरोधक ह्यांच्याशी काहीही संबंध नाही.\nप्र. - प्रताधिकारसंदर्भात माहिती -\nपृष्ठ क्रमांक - 277 - 289\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nमला ते भाषांतर कोणी कोणाला,\nमला ते भाषांतर कोणी कोणाला, कोणत्या संदर्भात उद्देश्युन का म्हटले आहे हे कळले नाही. जरी तू लिहीलयस की ते हाना ने न्यायनिवाडा कसा व्हायला हवा होता त्या संदर्भात लिहीलय. माझ्यासाठी ते जरा आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट जातय.\nपण बाकी परीक्षण आवडले.\nपिफच्या सिनेमाचा तो दुवाही आवडला. वाचनिय आहे तोही.\nलिखाण आवडलं. होलोकॉस्ट या घटनेबद्दल गुंतागुंतीची आणि प्रचंड प्रमाणातली माहिती आणि त्यावर बरीच भवति न भवति महायुद्धादरम्यान आणि नंतरच्या दशकांत झालेली आहे. यातलं बरंच दस्तावेजीकरणाचं काम आहे; मात्र होलोकॉस्टचा न्यायनिवाडा करताना, त्यातल्या मुख्य आणि छोट्यामोठ्या पदावरच्या व्यक्तींचा अपराध ठरवताना नि त्यांना शिक्षा देताना, त्याबद्दल भावनांच्या आहारी जाऊ न देता, त्याबद्दल विवेकाने विचार करणार्‍यांमधे हानाबाई अग्रस्थानी दिसत आहेत. मानवजातीला व्यापून उरेल इतक्या मोठ्या गुंतागुंतीच्या यंत्रातल्या सर्वात कळीच्या ठिकाणच्या व्यक्तीबद्दल \"परंतु तो निव्वळ एक सामान्य कर्तृत्वाचा इसम होता\" इतपत आर्ग्युमेंट त्या नृशंस हत्याकांडाच्या बळी ठरलेल्या समस्त जनतेसमोर इतक्या संवेदनशील परिस्थितीमधे करणं याकरता अपार धैर्य पाहिजे. या धैर्याकरता त्यांना दाद द्यावी तितकी थोडीच.\nमात्र नात्झी यंत्रणेतल्या लोकांना शिक्षा द्यायला हवी होती किंवा कसे याबद्दलचं हानाबाईंचं नेमकं मत किमान या लेखातून मला कळलेलं नाही. ती शिक्षा नेमकी काय नि कुणी द्यायची याबद्दल त्यांनी शंका नि प्रश्न उपस्थित करणं त्यांच्या धैर्याच्या कृत्याला साजेसं आहे; पण आईशमनसारख्या माणसांचा - नि त्याच्यासारख्या काही लाख नात्झी यंत्रणेतल्या खिळ्यांचा- काही एक अपराध होता की नाही याबद्दलचं त्यांचं मत समजलं नाही.\nया निमित्ताने मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटनेमागच्या मास हिस्टेरीयाचं स्पष्टीकरण देणारी, त्याची विविध अंगांनी छाननी करणारी लिखाणं कुणाची याची माहिती इथले सभासद देऊ शकले तर या लेखाचा एक उद्देश साध्य होईल असं वाटतं.\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nहानाच्याच शब्दांत, आइशमनला फाशी देणं योग्य होतं. पण त्याचं कारण ...\nकोणी ह्या जगात राहावं, कोणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार जणू काही तुम्ही आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. जगातल्या कोणत्याही वंशाच्या कोणत्याही व्यक्तीकडून तुमच्यासोबत जग वाटून घेण्याची अपेक्षा धरू नये. फक्त आणि फक्त ह्या कारणास्तव तुम्हाला मरेपर्यंत फाशी द्यावी.\nसर्वसामान्य लोक इतक्या नीच थराला जाऊन एवढे टोकाचे दुष्ट कसे बनू शकतात; याचं उत्तर हानाच्या लेखनातून मिळत नाही. तो हानाचा प्रांतच नव्हता. 'स्टॅनफर्ड प्रिझन एक्सपरिमेंट' हा चित्रपट बघताना त्याचं उत्तर सापडलं. त्याबद्दल लवकरच.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहा लेख वाचल्यानंतर \"banality\nहा लेख वाचल्यानंतर \"banality of evil\"ही संज्ञा कळली. त्यावर चा हान चा आक्षेप, तीव्र आक्षेपही समजला. पण मग मनात प्रश्न येतो की - सर्वसामान्यांनी वेगळं वागण्याचा पर्याय जरी दिसत असला तरी तो खरोखर असतो का सामान्य माणूस सत्तेच्या रेट्यात चिरडला जाण्याचीच शक्यता असते असे वाटत नाही का सामान्य माणूस सत्तेच्या रेट्यात चिरडला जाण्याचीच शक्यता असते असे वाटत नाही कामारे त्या ठिकाणी ज्यु धर्मगुरुंनी अन्य ज्यु कुटुंबियांची माहीती देण्यास नकार दिला अथवा जर आइशमननेदेखील या खेळातील प्यादे बनण्याचे नाकारले तरीही त्याचा विरोध आणि वेळ पडल्यास तो स्वतः चिरडला जाण्याची शक्यता नाहीये कामारे त्या ठिकाणी ज्यु धर्मगुरुंनी अन्य ज्यु कुटुंबियांची माहीती देण्यास नकार दिला अथवा जर आइशमननेदेखील या खेळातील प्यादे बनण्याचे नाकारले तरीही त्याचा विरोध आणि वेळ पडल्यास तो स्वतः चिरडला जाण्याची शक्यता नाहीये का तेव्हा आचारस्वातंत्र्य हा फक्त तिर्हाईताला भासणारे मृगजळ आहे . जी व्यक्ती त्या यंत्रणेचा भाग आहे तिच्यामध्ये विरोधात जाण्याची पुरेशी सक्षमता नाही.\nलेख चांगला जमून आला आहे.\nलेख चांगला जमून आला आहे. आभार\n१. 'यातनातळ' याला मराठीत छळछावणी हा शब्द प्रचलित आहे. तो असताना हा शब्द कॉइन करण्याचे काही विशेष कारण\n२. 'यातनातळांमध्ये पोहोचलेले बहुतेकसे ज्यू जिवंतपणीच काय, मृत्युनंतरही तिथून बाहेर आले नाहीत' याचा अर्थ नक्की काय\n३. बालवर्ग हा जर किंडरगार्टनचा अनुवाद असेल तर 'बालवाडी' हा शब्द अधिक नेमका ठरावा\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nफार उत्तम लेख. हाना आरण्ट\nफार उत्तम लेख. हाना आरण्ट यांची सैद्धांतीक मांडणी अतिशय क्लिष्ट आणि कोणत्याही रूढ आयडीयॉलॉजीच्या साच्यात न बसणारी आहे. अनेकदा वाचून, आपले विचार पुनःपुनः तपासून पाहत वाचाव्या लागतात. ऑन ह्युमन कंडीशन हे त्यांचे magnum opus वाचावे अशी शिफारस करावीशी वाटते.\nbanality of evil या संज्ञेची झाक आपल्या देशातील प्रचंड प्रमाणात झालेल्या जीवितहानीसंबंधीच्या आरोपांच्या खटल्यात मोठ्या प्रमाणात दिसते. भोपाळच्या युनियन कार्बाइडच्या कारखान्यातील गॅस हत्याकांड असो, की १९८४मधील शीख लोकांची झालेली कत्तल असो, की गुजरातमधील गोध्रा जळितानंतरचे अल्पसंख्याकांचे हत्याकांड असो यातील काही अपराधी खटल्याच्या वेळी \"आपले हात बांधलेले होते, वरून आदेश आले व त्याचे तंतोतंत पालन करणे आमचे कर्तव्य आहे\" अशी मखलाशी दाखवून सुटका करून घेतले. अट्टल गुन्हेगार वा गुन्ह्यात सामील झालेल्या या अपराध्यांना सामान्य का म्हणावे हाही प्रश्न येथे विचारावासा वाटतो.\nएखादा तथाकथित दक्ष पोलीस अधिकारी जेव्हा ('अब तक छप्पन्न') एनकौंटर करून काही जणांना गोळ्या घालून ठार मारतो तेव्हा त्याची मानसिकता banality of evil या संज्ञेला साजेशीच असते. रिव्हॉल्वरचा चाप ओढताना त्याची माणुसकी, पापभिरूवृत्ती, संस्कार, संस्कृती या गोष्टी कुठे गायब झाल्या हा प्रश्न येथे उपस्थित करता येतो. कर्तव्यपालनाच्या बुरख्याखाली लपून आपल्यातील हिंस्रपणाचे उघड उघड प्रदर्शन ते करत असतात.\nहातात सत्ता असले की सर्व गुन्हे माफ ही वृत्ती बळावत असल्यामुळे सर्व सामान्यांचे हाल होत असतात, याची किंचितही कल्पना वरपासून खालपर्यंतच्या नोकरशाहीला नाही की काय असे वाटू लागते.\nत्यामुळेच हाना आरण्टने वापरलेली ही संज्ञा आपल्या देशासाठीच आहे की काय असे वाटू लागते.\n\"आपले हात बांधलेले होते, वरून\n\"आपले हात बांधलेले होते, वरून आदेश आले व त्याचे तंतोतंत पालन करणे आमचे कर्तव्य आहे\"\nहा \"न्यूरेंबर्ग डिफेन्स\" आहे.\nbanality of evil ची व्याप्ती न्यूरेंबर्ग डिफेन्सपेक्षा मोठी आहे असं मला वाटतं.\nन्यूरेंबर्ग डिफेन्स म्हणजे \"पाणी घाल असं बॉसने सांगितल्यावर मी पाणी घातलं. काय लोंबतंय ते विचारलं नाही.\" पर्यायाने यामध्ये (अ) \"जे चाललंय ते चूक आहे, पण बॉस इज ऑल्वेज राईट\"; आणि (ब) \"जे चाललंय ते बरोबरच आहे\" ही दोन्ही टोकं आणि मधला आख्खा स्पेक्ट्रम येतो.\nbanality of evil मध्ये \"जे चाललंय ते चूक आहे की बरोबर\" याचा सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेली असते. आणि ते जास्त भयानक आहे.\nअतिशय उत्तम लेख .\nअतिशय उत्तम लेख .\nसंपादक : धाग्यावरची अवांतर चर्चा इथे हलवली आहे.\n हाना आरण्ड्टबद्दल अगोदरही बरचं वाचलं होतं पण मुळातुन रिपोर्ताज प्रकारची कोरड्या भाषेतील पुस्तके वाचायचा मनापासून कंटाळा आहे. अर्थात ते मुळापासुन वाचलेच पाहिजे हे ही महत्त्वाचे आहे. मात्र कोणीतरी असं फळं सोलणे, कापणे इ. प्रक्रिया करुन तयार रस पुढे वाढला तर खुप आनंद होतो. असलं काही जास्तीत जास्त लिहित चला.\nअवांतर : ज्यूं च्या किंवा कोणाच्याही हालअपेष्टा वाचल्यावर ते सुंदर आहे, आनंद वाटला असे शब्द वापरावेत की काय याबाबत मनात संभ्रम आहे.\nअतिअवांतर : तळटीप नसती तरी चालली असती.\nअति अतिअवांतर : मेघनाबाई कुठे आहेत हल्ली बरेच दिवस त्यांचे काही लेखन वाचण्यात आले नाही.\nसर्वसामान्यांनी वेगळं वागण्याचा पर्याय जरी दिसत असला तरी तो खरोखर असतो का\nयाच्या सविस्तर उत्तरासाठी मूळ लेख वाचाच, असा सोपा प्रतिसाद देता येईल. आइशमनच्या बाबतीत, वरिष्ठांना खूश करण्यासाठी, नोकरीत पदोन्नती मिळवण्यासाठी त्यानं वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या आणि 'ज्यूंचा प्रश्न' लवकरात लवकर सोडवण्याची त्याच्या परीनं व्यवस्था केली. त्याचा दावा असा होता की, एकदा यातनातळात ज्यू लोकांना पाठवल्यावर काय होत असे, यावर त्याचा काहीही ताबा नव्हता, त्यात त्याचा हस्तक्षेप होत नसे. वास्तविक, त्याने एकदा यातनातळाची सहल केली होती आणि तिथे नक्की काय चालत असे, याची त्याला कल्पनाही होती.\nत्याशिवाय, आइशमनला शिक्षा ठोठावताना निवाडा कसा हवा होता याबद्दल हानानं लिहिलेलं, वरच्या लेखातून पुन्हा -\n... ही हत्याकांडं घडवून आणणाऱ्या धोरणाची तुम्ही अंमलबजावणी केलीत आणि त्यातून ह्या धोरणांना सक्रिय पाठींबा दिला. राजकारण म्हणजे बालवर्ग नव्हे; राजकारणात आज्ञाधारकता आणि पाठिंबा ही एकच गोष्ट असते.\nथोडक्यात, तुम्हाला काही बुद्धी आहे म्हणून तुम्हाला ठरावीक नोकरी दिली गेलेली आहे. नोकरीच्या नावाखाली मानवतेविरोधात काही अपराध केले तर त्याची जबाबदारी टाळता येत नाही; आपण बुद्धीभ्रष्ट असण्याची सबब चालत नाही. नाझी यंत्रणेचा भाग असलेल्या ज्या लोकांचे अपराध मानवतेविरोधात नव्हते, किंवा त्या गुन्ह्यांची तीव्रता आइशमनच्या गुन्ह्यांएवढी नव्हती त्यांना नैसर्गिक मरणाची संधी मिळालीही. उदाहरणार्थ, काही काळापूर्वी 'ऐसी'वरच हा दुवा मिळाला होता - Joseph Goebbels’ 105-year-old secretary: ‘No one believes me now, but I knew nothing’\n'यातनातळांमध्ये पोहोचलेले बहुतेकसे ज्यू जिवंतपणीच काय, मृत्युनंतरही तिथून बाहेर आले नाहीत' याचा अर्थ नक्की काय\nयुद्ध सुरू असताना शत्रूराष्ट्राचे मृत सैनिक वा नागरिक आणि इतर वेळी देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यावर, 'नकोश्या' लोकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या, वारसांच्या स्वाधीन केले जातात. यातनातळांमध्ये पाठवलेल्या असंख्य ज्यू लोकांना मारलं गेले - ते जिवंत बाहेर आले नाहीत आणि जे मारले गेले त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाटही त्याच परिसरांत, नातेवाईक वा वारसांच्या सल्लामसलतीशिवाय लावली गेली - ते मृत्युनंतरही तिथून बाहेर आले नाहीत.\nऑन ह्युमन कंडीशन हे त्यांचे magnum opus वाचावे अशी शिफारस करावीशी वाटते.\nवाचनाच्या यादीत भर घातली आहे; आभार.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअलीकडेच आइशमानला अर्जेंटिनामधून उचलून आणण्याच्या धाडसी कृत्याविषयी दोन पुस्तके वाचली त्यात ह्या लेखंचा उल्लेख आला होता.\nनाझी कृत्यांमध्ये यन्त्रणेमधील सामान्यांचे - ज्यांचा निर्णय घेण्यामध्ये काही भाग नव्हता, निर्णयाची अंमलबजावणी करणे हे त्यांचे कर्तव्य होते - उत्तरदायित्व काय होते अशा विषयावर १९६१ च्या सुमारास Judgement at Nuremberg नावाचा उत्तम सिनेमा पाहिला होता. स्पेन्सर ट्रेसी, बर्ट लॅन्कास्टर, रिचर्ड विडमार्क, माँटगोमेरी क्लिफ्ट हे त्यातील प्रमुख नट होते. नाझी जर्मनीच्या ज्यूविरोधी कायद्यांची अमलबजावणी करणारे काही न्यायाधीश हे येथे आरोपी होते. अशा लोकांची बाजू एक न्यायाधीश आरोपी - बर्ट लॅन्कास्टर - अतिशय प्रभावी पद्धतीने मांडतो इतके ध्यानात आहे. आइशमानचा खटलाहि ह्याच सिनेमाच्या पुढेमागेच चालू होता. (आता पुनः यूट्यूबवर शोधले पण हा सिनेमा दिसला नाही. त्याच्या नावाने जे दिसते ते सर्व दिशाभूल करणारे आहे.)\nआइशमान खटल्याविषयी १९६०-६२ कालात भारतातहि बरीच उत्सुकता होती असे आठवते. खटल्याची सुनावणी चालू असता 'सकाळ'मध्ये त्यावर १०-१२ ओळींची बातमी नेहमी असे. त्याला फासावर लटकावल्याची बातमीहि अशीच तेव्हा वाचली होती.\nज्यू लोकांविषयी Final Solution जेथे शिजले त्या Wansee Conference वर त्याच नावाचा सिनेमा youtube.com/watchv=sYdIfOkpMos येथे उपलब्ध आहे. तोहि पाहण्याजोगा आहे.\nसध्यापुरतं असं गृहीत धरू की,\nसध्यापुरतं असं गृहीत धरू की, फक्त दुर्दैवाच्या फेऱ्याने तुम्हाला जनसमुदायाची कत्तल करणाऱ्या यंत्रणेचा एक भाग बनवलं; वस्तुस्थिती तरीही हीच आहे की ही हत्याकांडं घडवून आणणाऱ्या धोरणाची तुम्ही अंमलबजावणी केलीत आणि त्यातून ह्या धोरणांना सक्रिय पाठींबा दिला. राजकारण म्हणजे बालवर्ग नव्हे; राजकारणात आज्ञाधारकता आणि पाठिंबा ही एकच गोष्ट असते. ज्यू आणि इतर अनेक देशांच्या लोकांसोबत पृथ्वी वाटून न घेण्याच्या धोरणांना तुम्ही पाठिंबा दिलात आणि ते घडवूनही आणलंत; कोणी ह्या जगात राहावं, कोणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार जणू काही तुम्ही आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. जगातल्या कोणत्याही वंशाच्या कोणत्याही व्यक्तीकडून तुमच्यासोबत जग वाटून घेण्याची अपेक्षा धरू नये. फक्त आणि फक्त ह्या कारणास्तव तुम्हाला मरेपर्यंत फाशी द्यावी.\nकुठल्याही अपराध करणे, अपराध करण्यास सहाय्य करणे, अपराध लपविण्यास मदत करणे, अथवा अपराध्यास संरक्षण देणे हे सर्व शिक्षेस पात्र असलेले गुन्हेच आहेत. त्यामुळे वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन केले या बचावात तसा काही अर्थ उरत नाही.\nमी याचा एक चित्रपट पाहिला, त्यात त्याचे चित्रण हे एक थंड रक्ताचा क्रुरकर्मा असेच केलेले आहे. त्यात तो कुठे आगतिक वगैरे वाटत नाही. हा चित्रपट सत्याच्या जवळपास नक्कीच असावा.\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/wangmaysheti", "date_download": "2018-10-15T09:59:22Z", "digest": "sha1:66I26AVAU7HA2NBTCH7VSCKBKROY2FTQ", "length": 8376, "nlines": 119, "source_domain": "gangadharmute.com", "title": " वाङ्मयशेती | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशेतकरी पात्रता निकष 1,931 23-05-2011\nआता उठवू सारे रान 2,520 25-05-2011\nहत्या करायला शीक 2,065 29-05-2011\nमीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे 1,806 30-05-2011\nस्टार माझा स्पर्धा विजेता - माझा ब्लॉग रानमोगरा 2,212 30-05-2011\nउषःकाल होता होता 1,225 31-05-2011\nपराक्रमी असा मी 1,354 11-06-2011\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,664 11-06-2011\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nमग हव्या कशाला सलवारी 1,873 15-06-2011\nश्याम सावळासा :अंगाईगीत 2,154 15-06-2011\nहे रान निर्भय अता 929 16-06-2011\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/38?page=5", "date_download": "2018-10-15T08:08:23Z", "digest": "sha1:3QMDINW6HRQD7SQAVMKHRPSTSWZ2HLST", "length": 7730, "nlines": 162, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मनोरंजन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष\nतीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष ............. घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद . कळावे लोभ असावा ही विनंती\nशेरलॉक होम्ससंबंधात एक नैतिक प्रश्न\nशेरलॉक होम्स या सर डॉयल यांच्या लोकप्रिय मानसपुत्राच्या कथांवर आधारित जेरेमी ब्रेटने साकारलेला होम्स मी सध्या पाहत आहे. पहिले दोन सीझन पाहून झाले आहेत.\nसारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा\nआता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग\nतर्कक्रीडा:८२:बाळकरामाचे प्रेमप्रकरणः(एक), (दोन), (तीन)\nबाळकरामाचे प्रेम प्रकरण (एक),(दोन),(तीन)\n(अ) बाळकरामचे इंदूवर तरी प्रेम आहे किंवा बिंदूवर तरी प्रेम आहे.\n(ब) जर बाळकरामचे इंदूवर प्रेम असेल तर त्याचे बिंदूवर सुद्धा प्रेम आहे.\nपुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम\nपुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग १\nएकूण राजवटीची ओळख झाल्यावर कथानकाकडे वळू.\n\"असल्या गोष्टी ठरवण्याच्या किंवा शोधून काढण्याच्या भानगडीत पडू नका बुवा माहिती नसली तर असल्या जुनाट गोष्टी विसरून जा. त्याने आयुष्यात काहीही अडत नाही. मला माझी कुलदेवता किंवा दैवत (असल्यास) काय आहे\nनासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री.\nसेन्सरचा लाइफमध्ये प्रॉब्लेम काय आहे\nभारतीय लोक अतिसंवेदनशील आहेत. कदाचित म्हणूनच आपण काय बघावे आणि काय बघू नये हे ठरवायला पाच-दहा टाळकी सतत काम करत असतात. च्यानेलवरचे कार्यक्रम बघताना या टाळक्यांची उपस्थिती सतत जाणवते.\nमहाराजांचा ताप मोजता येत नाही\n\"तुम्हाला दादामहाराज ठाऊक आहेत ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/49797", "date_download": "2018-10-15T08:13:35Z", "digest": "sha1:4BABKAZPLAHSUFOLH5I34TYRIT6QVKKU", "length": 4238, "nlines": 72, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : मार्च २०१८ | तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली\nझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली\nगंध मनाचा उडाला नभी\nथेंब बनूनी खाली कोसळली\nतुझी आठवण साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली\nझिजूनी काय मिळवले, माऊली \nहात जरी असले मदतीस हजार\nतुझी चव मात्र आतच राहिली\nउत्तरे न मिळती कोड्याची\nसर्व दडले या अंतरी\nमनी साठले भंगार सारे\nअंगार बनूनी जाळी जीवा\nज्वाला जिथे तिथे पोहोचली\nतुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली\nचूक घडली , क्षमा नाही , अक्षम्य अपराध हा\nआम्ही काशी नाही दाविली\nउभी हयात चिंतेत गेली\nगेली मित्रा, सोडूनि आम्हा\nआरंभ : मार्च २०१८\nवर्ष १, अंक 3\nभारतीय शिक्षण व्यवस्था : एक दुर्दैव\nशिक्षणाची पायमल्ली कोण थांबवणार..\nलिंगायत समाज हिंदू धर्मा पासून वेगळा होऊ इच्छितो. पण का \nअर्थक्षेत्र भाग 3: निर्देशांक\nमाध्यमांतर सीरिज भाग २\nफार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी... भाग ३\nसंस्कार + सुसंस्कृतपणा = शिक्षण\nबीट पराठा (एक पौष्टिक आहार)\nसिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे\nनजर दूर जाते, तिथे कुणीच नसते\nतुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली\nपवित्र आचार - विचाराने जीवनाचे कल्याण करणारे 'ज्ञानभास्कर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-marathwada/sangli-news-farmers-association-camp-kandi-91726", "date_download": "2018-10-15T08:47:35Z", "digest": "sha1:U7GUVRRUCQLHGSIFIEP5FLQCEXX3E25H", "length": 12916, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Farmers Association camp in Kandi बीड जिल्ह्यातील कानडीत शनिवारपासून शेतकरी संघटनेचे शिबिर | eSakal", "raw_content": "\nबीड जिल्ह्यातील कानडीत शनिवारपासून शेतकरी संघटनेचे शिबिर\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nसांगली - शेतकरी संघटनेने नवीन राजकीय पक्ष स्थापनेचे सूतोवाच केल्यानंतर कानडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथे शनिवार (ता. 13) पासून तीन दिवस शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी दिली.\nसांगली - शेतकरी संघटनेने नवीन राजकीय पक्ष स्थापनेचे सूतोवाच केल्यानंतर कानडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथे शनिवार (ता. 13) पासून तीन दिवस शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी दिली.\nशेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे सदस्य किशोर ढमाले, कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले, बाळासाहेब पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता शिबीराचे उद्‌घाटन होईल. किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब (विचार कसा करावा), मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. डी. ए. चव्हाण (शेती म्हणजे काय), मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. डी. ए. चव्हाण (शेती म्हणजे काय), बाळासाहेब पठारे, सुभाष मायकर, संजय आपटे (शेतीमालाचा ऊत्पादन खर्च कसा काढावा), बाळासाहेब पठारे, सुभाष मायकर, संजय आपटे (शेतीमालाचा ऊत्पादन खर्च कसा काढावा शेळीपालनाचा आणि दुधाचा ऊत्पादन खर्च) मार्गदर्शन आहे.\nरविवारी (ता. 14) रघुनाथदादा पाटील (शेतीसमोरील आव्हाने आणि आंदोलनाची दिशा), उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील विधिज्ञ ऍड. अजित काळे (दुपारी \"शेतकऱ्यांचा गळफास ठरलेले कायदे), अजय तल्हार (महावितरणने वीजबील सक्तीने वसुल करणे योग्य आहे का), एम. आय. टी. स्कूल ऑफ गव्हर्मेंट (पुणे) ची पदवी प्राप्त हनुमंत चाटे (\"शासन व प्रशासनाचे काम कसे चालते), एम. आय. टी. स्कूल ऑफ गव्हर्मेंट (पुणे) ची पदवी प्राप्त हनुमंत चाटे (\"शासन व प्रशासनाचे काम कसे चालते\nसोमवारी ( ता. 15) सकाळी 10 वाजता मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजय बुरांडे, वैद्यनाथ देवस्थान कमेटीचे सचिव राजेश देशमुख, राष्ट्रीय कॉंग्रेसचे बजरंग सोनवणे, कॉंग्रेसचे राजकिशोर मोदी, शिवसेनेचे वैजनाथ सोळंके, शेकापचे भाई मोहन गुंड, भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या सहभागाने \"शेतकरी आत्महत्त्यांचा कलंक कसा पुसणार' विषयावर परिसंवाद आहे.\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/uday-samant-mumbai-mhada-house-prices-general-public-will-reduce-new-309901.html", "date_download": "2018-10-15T09:28:58Z", "digest": "sha1:YIZNVJQ53EVH4YVZDZCNJ4V4RHZX23HN", "length": 17016, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "म्हाडाच्या घरांवर 47 टक्क्यांपर्यंत सूट; मुंबईत सव्वा कोटीचं घर मिळणार 82 लाखात!", "raw_content": "\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nम्हाडाच्या घरांवर 47 टक्क्यांपर्यंत सूट; मुंबईत सव्वा कोटीचं घर मिळणार 82 लाखात\nसर्वसामान्यांना परवडतील या उद्देशाने म्हाडच्या 2441 घरांवर आता जवळपास 20 ते 47 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली.\nमुंबई, 12 ऑक्टोबर : म्हाडाच्या घराच्या किमती आत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार असल्याची घोषणा म्हाडाचे उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. म्हाडाच्या 2441 घरांवर 20 ते 47 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असून, पुढील 10 दिवसांत म्हाडाच्या नव्या किमती जाहीर होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलं.\nम्हाडाच्या किमतीही आसमंताला जाऊन भिडल्या असल्यामुळे म्हाडाची घरं घेणंसुद्धी सर्वसांमान्यांच्या आवाक्याबाहेर होऊन गेलं होतं. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी बांधून तयार असेली म्हाडाची घरे न विकल्या गेल्यामुळे तशीच पडून होती. म्हाडाची अशी न विकल्या गेलेली 918 घरे औरंगाबादेत, 1150 घरे नाशकात तर 376 घरे नागपुरात आहेत. सर्वसामान्यांना परवडतील या उद्देशाने म्हाडच्या 2441 घरांवर आता जवळपास 20 ते 47 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली. तर येत्या 10 दिवसांत म्हाडाच्या नव्या किमती जाहीर केल्या जाणार असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.\nम्हाडाने केलेल्या या नव्या बदलाचा सर्वसामान्यांना निश्चितच फायदा होणार आहे. टागोर नगरातलं घर जे 1 कोटी 17 लाखांचं आहे ते आता 82 लाख 12 हजारांना मिळेल. म्हाडाने बांधलेली आणि विकासकाकडून प्रीमियम स्वरूपात मिळालेल्या घरांची लॉटरी वेगळी राहणार आहे. अशा 1194 घरांच्या लॉटरीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता मिळाली असून, या घरांच्या किमती आता रेडी रेकॉनरच्या 70 टक्के दराने ठरणार असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितले.\nम्हाडाची घर बांधण्याची मक्तेदारी आता संपुष्टात येणार असून, यापुढे लहान लहान टेंडर काढून अनेक विकासकांकडून घरे बांधण्याच्या कामाला आता पूर्णविराम दिली जाणार आहे. यापुढे विकासकाला 3 वर्षांच्या आत दरवाढ दिली जाणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्यानंतरही ही घरं विकल्या गेली नाहीत तर ती पोलिसांना देता येतील का याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.\nम्हाडाच्या जिम, पार्किंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, लिफ्ट, आग प्रतिबंधक योजना, ग्रंथालय या प्रस्तावांनाही तत्वताः मान्यता देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 17 हजार बोनस, 5 हजर रुपये वैद्यकीय भत्ता, तसेच दरवर्षी वैद्यकीय भत्त्यात 5 टक्क्याने वाढ केली जाणार आहे. म्हाडाच्या ड्राइवरचा धुलाई भत्ता आता 50 रुपयांवरून 250 रुपये करण्यात आला आहे. तसेच त्याला दरवर्षी ड्रेसचे 3 सेट आणि शिलाई साठी 1500 रुपये दिले जाणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.\nहनीमूनला गेलेल्या जोडप्याने नशेत विकत घेतले पूर्ण हॉटेल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: general publichouse pricesmhadamumbaiuday samantwill reduceआवाक्यात येणारउदय सामंतघराच्या किमतीमुंबईम्हाडासर्वसामान्यांच्या\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/49799", "date_download": "2018-10-15T08:07:31Z", "digest": "sha1:OHH567TOUETVPQ5DKW2FE4XCUVE76N4H", "length": 16000, "nlines": 70, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ : मार्च २०१८ | आमुख 'प्रबोधन'चे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य हे एक सिध्दहस्त लेखक तथा उत्तम कथाकार आहेत. त्यांचे वडील डॉ. हेमचंद्र वैद्य हे 'सन्मति' या बाहुबली-गुरुकुल मुखपत्रातून, 'उद् बोधन' या सदराद्वारे उद् बोधनपर लेखन करीत होते. घराण्याचा लेखनाचा वारसा समर्थपणे चालवणारे आमचे सन्मित्र, प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांचा 'उद् बोधन' हा पहिला कथासंग्रह, दिनांक ७ ऑगस्ट २०१६ रोजी, गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी (नागपंचमी) दिवशी, बाहुबलीला प्रकाशित झाला. त्याच महिन्यात 'सुबोधन' या नावाचा त्यांचा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला आणि आता समाधीसम्राट १०८ आचार्यश्री शांतीसागर महाराजांच्या ६१ व्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे दिनांक ३ सप्टेंबर २०१६ रोजी 'प्रबोधन' या नावाचा प्रवीणकुमारांचा तिसरा कथासंग्रह, अब्दुल लाट येथे प्रकाशित होत आहे.\nविशेष म्हणजे प्रवीण यांनी अल्पावधीत, 'तीन' साहित्य अपत्यांना जन्म दिला. ख-या अर्थानं त्यांना 'सद् बोधनाचं तिळं' झालं, याचा मला मनस्वी आनंद झाला. म्हणून मी त्यांचे 'त्रिवारअभिनंदन' करतो. 'कवितासागर' च्या डॉ. सुनील दादा पाटील यांनी कथासंग्रह प्रकाशनाची 'हॅटट्रिक' मारली व वेळेत सुबक छपाई करून दिल्याबद्दल खास अभिनंदन.\n'प्रबोधन' या कथासंग्रहामध्ये नावाप्रमाणेच वाचकांचे आणि समाजाचेही 'प्रबोधन' करणा-या एकूण १४ कथा आहेत. 'अजिंक्यपद' या कथेतून ते 'पद'वादविवादातून मिळविणा-या विवेक शास्त्रींना माहित होते की, 'विद्वत्ता ही प्रथम आत्महितार्थाभिमुख असावी आणि ज्ञानदान हा तिचा दुय्यम उपयोग असावा.'नाहीतर गोपाळ शास्त्रीसारखा अपमानास्पद पराभव होतो.\n'केल्याने देशाटन (तीर्थाटन) पंडित मैत्री, सभेत संचार |\nशास्त्र ग्रंथ विलोकुन मनुजा चातुर्य येतसे फार ||'\nक्रोध, मान, माया, लोभादि काषायांनी भरलेल्या व भारलेल्या मनाने, कितीही 'तीर्थाटने' केली तरी; त्या कडू भोपळ्याच्या कमंडलुमधल्या गुणधर्माप्रमाणे कडूच म्हणून 'बाह्यांगशुद्धिपेक्षा अंतरंग शुद्धीच इष्टसिध्दीसाठी उपयुक्त ठरते.' 'मन चंगा तो कठौतीमें गंगा |' म्हणतात ते अगदी खरे आहे. 'मन एवं मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो: |' याची साक्ष पटते.\n'वक्ता दशसहस्त्रेषु....' असा अंजन आणि त्याचा जीवश्च कंठश्च मित्र रंजन, या तस्करप्रमुखांना सुद्धा 'टोपी घालणारं' 'शेराला सव्वाशेर' असं कुणीतरी भेटतं त्यामुळं अंजनला त्याचा 'संताप रास्त' वाटला, तरी कथाकारांनी वाचकांचं मनोरंजन मात्र, कथेला शेवटी कलाटणी देऊन छान केलं आहे.\nसद्गुरूंच्या सदुपदेशाने एका सम्राटाने, सिंहासन सोडून संन्यास घेतला आणि त्याला सुखद अनुभव आला. राज्यकारभाराची चिंता नसल्याने निश्चिंत झोप लागली. तत्त्वजिज्ञासा आणि तत्त्व चिंतनासाठी सर्व वेळ मिळाल्याने अध्यात्मजागृती होऊन आत्मोन्नतीचा सन्मार्ग सापडला. हितशत्रू अन्नात विष कालवून आपला प्राण घेतील, ही भीती नसल्याने नि:शंक मनाने संन्याशी सम्राटाने पंच पक्वांन्नाचा आस्वाद घेतला. आकुलता, विवंचना आणि विकल्प नसल्याने सम्राटपदी असतांना जे 'सुख' मिळाले नाही, ते संन्याशी असतांना वनवासात मिळाले. 'अहाहा, सुखच सुख...'\n'दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम् |' हे जसं महारथी कर्णाच्या जीवनाचं 'रहस्य' होतं; तसं 'कोण होतास तू, काय झालास तू' या प्रमाणे 'वाया न जाता, उतला नाही - मातला नाही; पण त्यामुळेच राजपदाला कसा पातला' (पोहोचला), हे एका चर्मकाराच्या यशाचं 'रहस्य' वाचकांनी जाणूनच घ्यावं, असं मला वाटतं.\n'Swiss' बँकेपर्यंत 'द्रव्यसंचय' करणा-या, धनोंन्मत्तांपासून आपला बचाव कसा करावा, याचा वस्तुपाठ म्हणजे ही रूपक कथा होय 'सर्वे (दुर्) गुणा: कांचनमाश्रयन्ते |' हा संदेशच इथे मिळतो. 'कार्यसिद्धि' करून घ्यायची असेल तर 'जसा देव तसा नैवेद्य' द्यावा लागतो. त्याप्रमाणे चांभाराच्या देवाला खेटराची पूजा म्हणतात, ते काही खोटं नाही याची साक्ष या कथेवरून पटते.\nप्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांची 'रामफळ' प्रतिबिंबित कथा वाचतांना मला 'शटलेश्यां'चा तथा 'मधुबिंदू दृष्टांत' आठवला संसारी जीवाचे 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं | जननी जठरे, उदरे शयनम् || असे अनादिकाळापासून चतुर्गती भ्रमण सुरु आहे. त्या जीवाला सुखाच्या क्षुधेसाठी, 'सम्यग्दर्शनरूप रामफळ'हवे आहे; पण ते सहजासहजी शक्य नाही; कारण अनंतानुबंधी कषायांचे भुजंग, इंद्रियजन्य विषयसुखाच्या मधमाशांचे चावे, अनंत क्लेश इत्यादी आपत्ती शतकांवर मात केल्यानंतर 'सम्यग्दर्शनाचे हे गोड रामफळ हाती लागते, ही या कथेची फलश्रुती आहे.'\nअशिक्षित व असंस्कृत पण रूपवान पत्नीपेक्षा, सुशिक्षित व सुसंस्कृत परंतु सर्व सामान्य पत्नी केव्हाही चांगली कारण की, 'शारिरीक बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक आत्मसौंदर्य श्रेष्ठ व सुखदायी असते.' यह 'अंदर की बात' केवल 'रामही क्यों जाने कारण की, 'शारिरीक बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक आत्मसौंदर्य श्रेष्ठ व सुखदायी असते.' यह 'अंदर की बात' केवल 'रामही क्यों जाने' 'हम भी जाने |'\nमानवी जीवनात पती व पत्नी सर्वार्थाने सर्वत्र परस्परांना अगदी अनुरूपच असतात असे नाही; तथापि त्यांचे संसार सुरूच असतात. कारण 'पुरुष हा एक व्यवहारी अपूर्णांक असतो, स्त्रीची जोड मिळाली की, तो पूर्णांक होतो' (नंतर 'अंक' वाढतात, ही गोष्ट वेगळी) 'अतिचार - अनतीचार' याचा विवेक सांभाळणे हे सुज्ञांचे कर्तव्य आहे. कारण एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी करुणेपोटी केवळ कर्तव्य म्हणून, ज्यांच्या हातून अनवधानाने अतिचार घडतो तो क्षम्य असतो. उदाहरणार्थ एखाद्या शिका-याशी आपण थोडं खोटं बोलून एखाद्या प्राण्याचा जीव वाचवला, तर पाप न लागता पुण्यच मिळेल; म्हणजेच अहिंसा अणुव्रताचे पालन केल्यासारखे होईल.\n'जित्याची खोड, रामबाणउपाय, महत्वाकांक्षा' अशा कथांद्वारेही प्रवीणकुमारांनी प्रभावी प्रबोधन केलेलं आहे. त्यांची भाषा शैली कथानुरूप अबालसुबोध, सचित्र आहे. कथांची शीर्षके आणि मुखपृष्ठ सूचक तथा अर्थपूर्ण आहेत. मराठी काव्यपंक्ती / ओव्या, हिंदी दोहे, संस्कृत वचने इत्यादी शब्दरत्नांचा योग्य ठिकाणी वापर केल्यामुळे बहुश्रुतत्त्व व व्यंजकत्व आले आहे.\nवैद्य यांचे 'प्रबोधन गुणकारी' झाल्याशिवाय राहणार नाही; म्हणून त्यांना धन्यवाद आणि यापुढील त्यांच्या लेखन वाटचालीस मनापासून शुभेच्छा\n- प्राचार्य श्रीधर हेरवाडे\nज्येष्ठ संपादक व समीक्षक\nआरंभ : मार्च २०१८\nवर्ष १, अंक 3\nभारतीय शिक्षण व्यवस्था : एक दुर्दैव\nशिक्षणाची पायमल्ली कोण थांबवणार..\nलिंगायत समाज हिंदू धर्मा पासून वेगळा होऊ इच्छितो. पण का \nअर्थक्षेत्र भाग 3: निर्देशांक\nमाध्यमांतर सीरिज भाग २\nफार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी... भाग ३\nसंस्कार + सुसंस्कृतपणा = शिक्षण\nबीट पराठा (एक पौष्टिक आहार)\nसिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे\nनजर दूर जाते, तिथे कुणीच नसते\nतुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली\nपवित्र आचार - विचाराने जीवनाचे कल्याण करणारे 'ज्ञानभास्कर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95/", "date_download": "2018-10-15T08:24:52Z", "digest": "sha1:MHRJUICAJUN4DNHEIT2FDKQJCW42MZJM", "length": 6624, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : लाचखोर सहायक निबंधक जाळ्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : लाचखोर सहायक निबंधक जाळ्यात\nपुणे – सोसायटी नोंदणीचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या साखर संकुल कार्यालयातील सहायक निबंधकास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सतीश अबुराव ठमाळ (51, रा. कात्रज-कोंढवा रोड) असे लाच स्विकारणाऱ्या लोकसेवकाचे नाव आहे.\nही कारवाई गुरुवारी दुपारी साडेचार वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी एका इसमाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.\nतक्रारदार राहात असलेल्या सोसायटीच्या नोंदणीचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी सहायक निबंधक सतीश ठमाळ यांनी 10 हजार रुपयाची लाच मागितली होती. मात्र, तक्रारदार यांनी यासंबंधीची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यानुसार सापळा रचून ठमाळ याला रंगेहाथ पकडले. त्यांच्याजवळून 10 हजार रुपये जप्त करण्यात आले असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleकोरेगाव भीमा नुकसानग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई\nबोगस माध्यमिक शाळांना झटका\nविद्यापीठाचे निकाल यंदा वेळेत लागणार\nमतदार नाव नोंदणीत 9 हजारांवर अर्ज\nमहापालिकेतील “झिरो’ पेंडन्सी कागदावरच\nभाजप खडकवासलातर्फे फुड लायसन्सचे वाटप\nनाट्य परिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/cherymoya+tops-price-list.html", "date_download": "2018-10-15T09:17:19Z", "digest": "sha1:HQPLHVVA3D4WYEYULEODGSPHJWZS4WVU", "length": 18294, "nlines": 498, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "चेरीमय टॉप्स किंमत India मध्ये 15 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 चेरीमय टॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nचेरीमय टॉप्स दर India मध्ये 15 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 8 एकूण चेरीमय टॉप्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन चेरीमय वूमन s टॉप SKUPDdeOgh आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Homeshop18, Kaunsa, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी चेरीमय टॉप्स\nकिंमत चेरीमय टॉप्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन चेरीमय वूमन s कॉटन टेरी टॉप्स कमी 1400706 $प SKUPDeXB70 Rs. 420 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.280 येथे आपल्याला चेरीमय वूमन s टॉप SKUPDdeOgh उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. धुके Tops Price List, एस्प्रित Tops Price List, फ्लयिंग माचीच्या Tops Price List, फ्रेंच काँनेक्टिव Tops Price List, गॅस Tops Price List\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nहाके स & कृष्णा\nबेव्हरलय हिल्स पोलो क्लब\nडेबेनहॅम्स सासूल क्लब वूमेन्स\nडेबेनहॅम्स बेन दि लिसी\nबेलॉव रस 3 500\nचेरीमय सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप\nचेरीमय वूमन s टॉप\nचेरीमय वूमन s कॉटन जर्सी & गेऊर्जेतते टॉप्स कमी 1400715 $प\nचेरीमय वूमन स कॉटन जर्सी & गेऊर्जेतते टॉप्स कमी 1400713 $प\nचेरीमय वूमन s टॉप\nचेरीमय वूमन s कॉटन टेरी टॉप्स कमी 1400706 $प\nचेरीमय वूमन s टॉप\nचेरीमय सासूल शॉर्ट सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-15T08:55:20Z", "digest": "sha1:OJDMU4MWHR2UQRBILW3DUYQIHG7KVWUT", "length": 13034, "nlines": 114, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बैलगाडा शर्यत आंदोलन; आमदार महेश लांडगे यांना अटक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news बैलगाडा शर्यत आंदोलन; आमदार महेश लांडगे यांना अटक\nबैलगाडा शर्यत आंदोलन; आमदार महेश लांडगे यांना अटक\n– ‘पेटा’ विरोधात राज्यव्यापी एल्गार\n– चाकणमध्ये केला रास्ता रोको\nचाकण – राज्यातील बैलगाडा सुरु करण्यासाठी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, याची काळजी घेण्यासाठी काहीकाळ आमदार लांडगे यांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. आंदोलक पांगल्यानंतर लांडगे यांची सुटका करण्यात आली.\nबैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. सरकारने शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी शनिवारी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. राज्यात प्रथमच बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी व्यापक आंदोलन होत आहे. अनेक शेतकरी आपल्या बैलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाले. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून ‘पेटा’ या संस्थेविरोधात जनआंदोलन उभारले आहे. त्यामुळे चाकणमध्ये मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी भाषणाला सुरूवात करताच जमावाने जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना साथ दिली. ‘पेटा’ विरोधात आता माघार घ्यायची नाही…पेटाला हटवून महाराष्ट्राची संस्कृती जपायची…असा निर्धार यावेळी करण्यात आला.\nयावेळी बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्या प्राणीमित्रांचा जाहीर निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. चाकणमधील मार्केट यार्डपासून या आंदोलनाला सुरुवात झाली.\nआमदार महेश लांडगे म्हणाले की, बैलगाडा मालकांचा खरा शत्रू सरकार नसून, पेटाचे कार्यकर्ते आहेत. या लोकांना बैल आणि वळू यातील फरक कळत नाही. शेक-याचे खोंड जन्मल्यावर दोन तासांत पळायला लागते. याची जाणीव ‘पेटा’च्या संबंधित कार्यकर्त्यांना नाही. त्यामुळे या अतिशहाण्या लोकांचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आली आहे.\nआता एकोपा दाखवा- आमदार लांडगे\nसरकार पूर्णपणे शेतक-यांच्या बाजूने आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने बैलगाडा शर्यत सुरु होण्याबाबत शेतक-यांच्या बाजुने लढा दिला. न्यायालयात शेतक-यांची आणि राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी स्वखर्चाने वकील दिला आहे. एका-एका तारखेला २५ लाख रुपये वकीलांची फी द्यावी लागत होती. अखिल भारतीय बैलगाडा मालक-चालक संघटनेच्या पदाधिका-यांना याची माहिती आहे. आता सरकार सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणार आहे. मात्र, राज्यात राजकीय श्रेयवादातून सरकारच्या भूमिकेबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आता चाकणमधील आंदोलनाप्रमाणे सर्व प्रकारचे मतभेद आणि श्रेयवाद बाजूला ठेवून राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी एकोपा दाखवावा, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.\nमुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण; शोध समिती स्थापन\nहजारो दिव्यांनी तीन नोव्हेंबरच्या सायंकाळी लखलखणार लोहगड\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-15T09:03:09Z", "digest": "sha1:DLMIMYWJES3RCOQUXRBFLZD3ZWQ5QB23", "length": 10917, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहन \"मार्क-3′ सुरू ठेवणार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news भौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहन “मार्क-3′ सुरू ठेवणार\nभौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहन “मार्क-3′ सुरू ठेवणार\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दहा (10) जीएसएलव्ही (एमके-3) फ्लाइटचा समावेश असलेल्या भौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहक मार्क-3 (जीएसएलव्ही एमके-3) कार्यक्रम (फेज -1) सुरु ठेवण्यासाठी 4338.20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, यात दहा जीएसएलव्ही एमके-3 व्हेइकल्सचा खर्च, आवश्‍यक सुविधा वाढवणे, कार्यक्रम व्यवस्थापन आणि प्रक्षेपण मोहीम यांचा समावेश आहे.\nजीएसएलव्ही एमके -3 कार्यक्रम सुरु ठेवणे – पहिल्या टप्प्यात देशाच्या उपग्रह दळणवळण गरजा पूर्ण करण्यासाठी 4 टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करता येतील. जीएसएलव्ही एमके -3 कार्यान्वित झाल्यामुळे देश 4 टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात स्वयंपूर्ण होईल.\nअवकाश वापराबाबत सहकार्य करण्यासाठी भारत आणि ओमान यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. फेब्रुवारी 2018 मध्ये मस्कत इथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि ओमानच्या दळणवळण आणि संवाद मंत्रालयातर्फे ओमानशी हा करार करण्यात आला होता.\nह्या करारानुसार, अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान, पृथ्वीचे दूरस्थ मापन-परीक्षण, उपग्रह आधारित दिशादर्शन, अवकाश विज्ञान आणि ग्रहीय परीक्षण, अवकाशयान आणि अवकाश यंत्रणेचा वापर, अवकाश तंत्रज्ञानाचा वापर या सर्व क्षेत्रात दोन्ही देश परस्पर सहकार्य करू शकतील.\nया सहकार्यासाठी, दोन्ही देशांचा संयुक्त कृती गट तयार केला जाईल. यात दोन्हीकडील अवकाश संशोधन संस्थांचे पदाधिकारी आणि दळणवळण व संवाद मंत्रालयाचे सदस्य असतील. पृथ्वीचे दूरस्थ मापन-परीक्षण, दिशादर्शन, अवकाश विज्ञान अशा क्षेत्रात, अधिकाधिक संशोधन करण्यास या करारामुळे प्रोत्साहन आणि वाव मिळेल. अवकाश तंत्रज्ञानाचा मानवतेच्या कल्याणासाठी अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशात संयुक्त प्रयत्न होण्याच्या कार्यक्रमाला ह्या करारामुळे गती मिळेल.\nआजारी सार्वजनिक उपक्रम बंद करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे\nप्लॅस्टिक विरोधासाठी कंगणाचा हटके प्रयत्न\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/karnataka-elections-2018-bjp-gains-massive-lead-in-lingayat-dominated-seats/articleshow/64170396.cms", "date_download": "2018-10-15T09:51:08Z", "digest": "sha1:URYLJ7XE7BAUU7KDNYNKW6376FYE5YM3", "length": 14268, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Karnataka assembly election 2018: karnataka elections 2018 bjp gains massive lead in lingayat dominated seats - karnataka election: लिंगायतांचा भाजपला कौल | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nkarnataka election: लिंगायतांचा भाजपला कौल\nपुण्यातील मुठा कालवा फुटला...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा प...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजि...\nबेंगळुरू: निवडणुकीच्या आधी अल्पसंख्यक समाजाचा दर्जा देऊन लिंगायत मतांची बेगमी करू पाहणाऱ्या काँग्रेसला कर्नाटकच्या निकालांनी मोठा धक्का दिला आहे. कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाने त्यांचा कौल काँग्रेसऐवजी भाजपला दिला असून मुस्लिम समाजानेही भाजपला साथ दिली असल्याचं स्पष्ट झालं आहे.\nकर्नाटकात सर्वात मोठी व्होटबँक असलेल्या लिंगायत समाजाची मतं वळविण्यासाठी काँग्रेसने लिंगायत समाजाला अल्पसंख्यक समाजाचा दर्जा दिला होता. त्यामुळे लिंगायत समाजाची मते काँग्रेसला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मठांना भेटी देऊन लिंगायत समाजाची मते काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न केला होता. पण काँग्रेसचे हे प्रयत्न अपयशी ठरल्याचं कर्नाटकच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. लिंगायतांचा प्रभाव असलेल्या ३७ जागांवर भाजप आघाडीवर असून लिंगायतांचा प्रभाव असलेल्या १८ जागांवर काँग्रेस आणि ८ जागांवर जेडीएस आघाडीवर असल्याचं चित्रं आहे.\nविशेष म्हणजे काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या मुस्लिमांनीही भाजपला साथ दिल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे. मुस्लिमबहुल १० जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ८ आणि जेडीएसने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, कर्नाटकातील अत्यंत महत्त्वाचा मतदार असलेल्या वोक्कालिगा समाजाने पुन्हा जेडीएस नेते एच.डी.देवगौडा यांच्या पारड्यात आपली मतं टाकली आहेत. वोक्कालिगा समाजाचा प्रभाव असलेल्या २० मतदारसंघात जेडीएस आघाडीवर असून काँग्रेसला ९ ठिकाणी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला ७ मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. त्याचप्रमाणे दलितांचा जोर असलेल्या १९ मतदारसंघात भाजप, १६ मतदारसंघात काँग्रेस आणि १२ मतदारसंघात जेडीएसला आघाडी मिळाली आहे.\nया निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालली असली तरी या विजयाचं सर्व श्रेय भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनाच जात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. एकीकडे मोदी त्यांच्या भाषणातून कर्नाटकच्या जनतेचं मन वळवितानाच काँग्रेसवर हल्लाबोल करत होते. तर दुसरीकडे येडीयुरप्पा दलित वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत होते. त्यामुळे दलितांनी भाजपला त्यांचा कौल दिल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडे मल्लिकार्जुन खरगे यांच्या सारखे मोठे दलित नेते असतानाही दलितांनी भाजपला कौल दिल्यानं काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.\nIn Videos: कर्नाटकात भाजप स्पष्ट बहुमताकडे; काँग्रेसला धक्का\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\nInternet Shutdown: इंटरनेट सेवा विस्कळीत होणार\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nM J Akbar: अकबर यांना भारतात परतण्याचे आदेश\nAnil Ambani: काँग्रेसनं अंबानींना काय दिले\nShatrughan Sinha: शत्रुघ्न सिन्हा मोदींविरोधात लढणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1karnataka election: लिंगायतांचा भाजपला कौल...\n2कर्नाटकात मोदींची जादू; भाजप बहुमताकडे...\n4karnataka election: निवडणुकीवर १० हजार कोटींचा खर्च...\n6अनिकेत विश्वासराव आणि प्रर्थना बेहेरे यांच्या कारला अपघात...\n7thunderstorm: वादळ, पावसाची कहर: देशभरात ८० मृत्युमुखी...\n8मोदींना समज दया; मनमोहन यांचे राष्ट्रपतींना पत्र...\n9resuffle in cabinet: फेरबदल, स्मृती इराणींचं खातं काढलं...\n10sunanda pushkar: काँग्रेसने केला शशी थरूर यांचा बचाव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-10-15T09:11:55Z", "digest": "sha1:CDYE7JKYS3Z4LHYNJ4MSL2E63Q2ZHU2O", "length": 8406, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सौदीतील पत्रकाराची तुर्कीत हत्या ? जगभरातून पत्रकाराच्या बेपत्ता होण्याविषयी चिंता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसौदीतील पत्रकाराची तुर्कीत हत्या जगभरातून पत्रकाराच्या बेपत्ता होण्याविषयी चिंता\nवॉशिंग्टन: सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्की येथील सौदीच्या दूतावासात हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण याबाबत सौदीच्या राजांशी चर्चा करू असे म्हटले आहे. अमेरिकेतील अनेक संसद सदस्य तसेच विविध देशांच्या प्रतिनिधींनी या प्रकरणात ट्रम्प यांनी लक्ष घालावे अशी सुचना केली होती.\nखाशोगी हे तुर्कीतील सौदी अरेबियाच्या दूतावासात आपली काही कागदपत्रे आणण्यासाठी गेले होते. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाहीं. त्यांची तेथेच हत्या करण्यात आली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे. सौदीतील राजवटीच्या विरोधात त्यांनी काही दिवसांपुर्वी लिखाण केले होते त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असावी असा कयास आहे.\nखाशोगी हे 59 वर्षांचे होते व ते वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन दैनिकातही नियमीतपणे लिखाण करीत असत. या प्रकरणी आपण सौदीचे राजे सलमान यांच्याशी संपर्क साधणार आहोत असे ट्रम्प यांनी आज जाहीर केले. तुर्कीत घडलेली ही घटना भयावह आहे. तेथे नेमके काय झाले याची आपण माहिती घेऊ. या पत्रकाराचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. त्यांचे नेमके काय झाले आहे याची माहिती घेतली जात आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. खगी यांच्या बेपत्ता होण्यावर अमेरिकेने त्वरीत कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी अमेरिकन संसदेच्या विदेश व्यवहार समितीचे अध्यक्ष एड रॉयसी आणि सदस्य एलिओट एंजल यांनी अध्यक्षांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपारदर्शक आणि काटकसरीने कारभार करू- नागवडे\nNext articleभारताची संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार मंडळावर निवड\nतुर्कीतील स्थलांतरितांच्या वाहनाला अपघात 19 ठार\nइस्त्रायच्या हल्ल्यात पॅलेस्टाईन मधील सहा ठार\nदहशतवाद हा जगाच्या विकास आणि समृद्धीसाठी असलेला धोका\nभारताला लवकरच अद्दल घडवू – डोनाल्ड ट्रम्प\nचीन निवडणुक कार्यात ढवळाढवळ करत असल्याचा अमेरिकेचा आरोप\nडॉ डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T08:09:54Z", "digest": "sha1:BTXJPCW65COH6NE4XUYQJWWD3KUTMVQQ", "length": 6063, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवल किशोर शर्मा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवल किशोर शर्मा (जुलै ५, इ.स. १९२५:दौसा, राजस्थान, भारत - ) हा भारतीय राजकाणी आहे. शर्मा जुलै २००४ ते जुलै २००९ दरम्यान गुजरात राज्याचा राज्यपाल होता.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतामधील राज्यांचे विद्यमान राज्यपाल\nआंध्र प्रदेश: ई.एस.एल. नरसिंहन\nअरुणाचल प्रदेश: निर्भय शर्मा\nआसाम: जानकी बल्लभ पटनाईक\nबिहार: ज्ञानदेव यशवंतराव पाटील\nछत्तीसगड: बलराम दास टंडन\nगुजरात: ओम प्रकाश कोहली\nहरयाणा: कप्तान सिंह सोळंकी\nहिमाचल प्रदेश: उर्मिला सिंह\nजम्मू आणि काश्मीर: नरिंदर नाथ व्होरा\nमध्य प्रदेश: राम नरेश यादव\nमहाराष्ट्र: सी. विद्यासागर राव\nमणिपूर: विनोद कुमार दुग्गल\nमिझोरम: विनोद कुमार दुग्गल (अतिरिक्त भार)\nपंजाब: कप्तान सिंह सोळंकी\nसिक्किम: श्रीनिवास दादासाहेब पाटील\nतामिळ नाडू: कोनिजेटी रोसैय्या\nत्रिपुरा: पद्मनाभ आचार्य (अतिरिक्त भार)\nउत्तर प्रदेश: राम नाईक\nपश्चिम बंगाल: केशरी नाथ त्रिपाठी\nइ.स. १९२५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/news-trends-from-nashik-mini-national-fencing-championship/", "date_download": "2018-10-15T08:20:02Z", "digest": "sha1:NUCPDJQTYWYBGQ4P3DKCOT43FJPUX2CJ", "length": 9865, "nlines": 173, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तलवारबाजीत महाराष्ट्र मुलांचा संघ उपांत्य फेरीत | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतलवारबाजीत महाराष्ट्र मुलांचा संघ उपांत्य फेरीत\nनाशिक | भारतीय ऑलम्पिक संघटना व अध्यक्ष भारतीय तलवारबाजी महासंघाचे राजीव मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय तलवारबाजी महासंघ व महाराष्ट्र तलवारबाजी संघटना याच्या संयुक्त विद्यमाने ९ व्या मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nया स्पर्धेत १८ राज्यातून ४२५ पेक्षा अधिक खेळाडू कोच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सर्व ईलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करून खेळत आहे.\nस्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष विजय वाडणे, जनार्धन स्वामी ट्रस्ट, साईबाबा संस्थान विश्वरथचे सचिन तांबे, नगरसेवक राजेंद्र बोनकर, अॅड. जयंत जोशी, धरमशेठ बागरेचा, पिपल बँक संचालक सुनिल कंगले, सुनिल सोनावणे आदींची उपस्थिती होती.\nतलवारबाजी संघाचे खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजीचे अध्यक्ष प्रकाश काटूळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, शेषनारायण लोढे, मा. दिलीप घोडके आदींची उपस्थिती होती.\nफॉईल मुली सांघिक – प्रथम – मणिपूर, द्वितीय – पंजाब, तृतीय – महाराष्ट्र , तृतीय- दिल्ली\nफॉईल मुले उपांत्य फेरीत मणिपूर, महाराष्ट्र\nइपी मुली सांघिक – प्रथम – गुजरात , द्वितीय – मणिपूर , तृतीय – कर्नाटक , तृतीय- हरियाणा\nसॅबर मुली सांघिक – प्रथम – दिल्ली , द्वितीय – तामिळनाडू , तृतीय – गुजरात , तृतीय- केरळ.\nPrevious articleछत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांचा खात्मा\nNext articleपरीक्षेसोबतच चारित्र्य अन् बौद्धिक विकासाची सांगड महत्त्वाची – जळगाव पीपल्स बॅँकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nजागतिक हास्य दिन : व्यक्तीच्या जीवनात हसणं आरोग्यदायी\nGaurav singh on अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया\nmahe on उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nमहिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या\nBigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-dsc-w380-black-price-p2o0l.html", "date_download": "2018-10-15T09:20:19Z", "digest": "sha1:QQXR7FNRH7HUVGEAI2H3WOHR77JG2E4H", "length": 13086, "nlines": 360, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट दशकं व३८० Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं व३८०\nसोनी सायबर शॉट दशकं व३८० Black\nसोनी सायबर शॉट दशकं व३८० Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट दशकं व३८० Black\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट दशकं व३८० Black किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं व३८० Black नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट दशकं व३८० Black दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट दशकं व३८० Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट दशकं व३८० Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट दशकं व३८० Black वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Sony G Lens\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसोनी सायबर शॉट दशकं व३८० Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96/", "date_download": "2018-10-15T08:57:23Z", "digest": "sha1:X5EUK64R75NWBDJZRGIAOFWBHQ4NSNK2", "length": 9900, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तक्रारदारांची “दांडी’ रोखण्याचे ग्राहक मंचात आव्हान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतक्रारदारांची “दांडी’ रोखण्याचे ग्राहक मंचात आव्हान\nपुणे – ग्राहक मंचात तक्रारदार गैरहजर राहण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तक्रारदार गैरहजर राहत असल्यामुळे प्रलंबित खटले ग्राहक मंचाकडून निकालात काढण्यात येत आहेत. मे ते जुलैदरम्यान ग्राहक मंचात एकूण 84 खटले निकली काढण्यात आले. त्यापैकी 44 खटल्यांत तक्रारदार हजर नव्हते. एकंदरीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये निम्म्याहून अधिक प्रकरणे तक्रारदार हजर न राहिल्याने आहेत. हा विषय चिंतेचा बनला आहे. यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.\nग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि झाल्यास त्वरित न्याय मिळण्यासाठी सन 1985 मध्ये राज्यात ग्राहक मंच सुरू करण्यात आले. त्यानुसार पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाची येथे स्थापना करण्यात आली. वस्तुस्थिती लक्षात घेऊन फसवणूक प्रकरणात ग्राहकांना मोबदला, त्यावरचे व्याज मिळवून दिले जाते. त्याचबरोबर मानसिक, शारीरिक त्रास, तक्रार अर्जाचा खर्चही ग्राहकाला मिळवून दिला जातो.\nअलिकडच्या काळात ग्राहक हक्‍कांबाबत जागृत होत आहे. फसवणूक झाल्यास तो ग्राहक मंचात दाद मागततो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बिल्डर, मोबाइल हॅंडसेट कंपन्या, विमा कंपन्याविरोधात मंचात दाखल प्रकरणांची संख्या लक्षणीय आहे. इतर कारणांसाठी फसवणुकीची प्रकरणे येत आहेत. अनेक न्यायालयांमध्ये जाब देणारा हजर राहत नसतो. मात्र, ग्राहक न्यायालयात उलटे होताना दिसत आहे. येथे तक्रारदारच दांडी मारताना दिसत आहेत. दोन ते तीन वर्षे झाले तरी तक्रारदार हजरच राहत नाहीत, असे खटले ग्राहक मंच निकालात काढत आहेत. खटला दाखल केल्यानंतर काही कालावधीत सबळ पुरावा नसल्याचे तक्रारदारांच्या लक्षात येते. त्यामुळे ते गैरहजर राहतात. तर तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदार आणि ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, त्या जाब देणाऱ्यांमध्ये आणि तक्रारदारांमध्ये “समझोता’ होतो. मात्र, याबाबतची माहिती पक्षकार मंचात देत नाहीत. त्यामुळे तक्रारदार, जाबदेणार दोघेही गैरहजर राहतात. तर काही प्रकरणांमध्ये कौटुंबीक कारणांमुळे तक्रारदार हजर राहू शकत नाहीत. सुनावणीसाठी लागणाऱ्या कालावधीमुळे तक्रारदार हजर राहण्याचे टाळतात. तर विषयाची आर्थिक किंमत आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेचा विचार करून काही तक्रारदार हजर राहण्याचे टाळतात. यावर मार्ग निघणे गरजेचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारताला चर्चेसाठी राजी करा; पाकिस्तानचे अमेरिकेला साकडे\nNext articleजेसिका लाल हत्येतील दोषींची मुदतपूर्व सुटका नाही\nबोगस माध्यमिक शाळांना झटका\nविद्यापीठाचे निकाल यंदा वेळेत लागणार\nमतदार नाव नोंदणीत 9 हजारांवर अर्ज\nमहापालिकेतील “झिरो’ पेंडन्सी कागदावरच\nभाजप खडकवासलातर्फे फुड लायसन्सचे वाटप\nनाट्य परिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4-2/", "date_download": "2018-10-15T09:08:24Z", "digest": "sha1:NQ4NTHTMBMSMTX2QP5Y6OW4MVS7KLWSQ", "length": 9958, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना पाचपट मोबदला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना पाचपट मोबदला\nजलसंपदा राज्यमंत्री शिवतारे : शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच काम करणार\nसंरक्षण विभागानेही दिले ना हरकत प्रमाणपत्र\nपुणे – पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला संरक्षण विभागाने नुकतीच मान्यता दिलेली असून विमानतळासाठी भूसंपादन करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने राज्य शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून येत्या आठवडाभरात या प्रस्तावाला मान्यता मिळणार आहे. भूसंपादनाचे काम शेतकऱ्यांना पूर्णपणे विश्‍वासात घेऊनच काम करू. भूसंपादनासाठी विविध पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. थेट जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.\nशासकीय विश्रामगृह येथे आजोजित पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. संरक्षण विभागाने पुरंदर विमानतळाला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे विमानतळासाठीचा एक टप्पा पार पडला आहे. आता पुरंदर येथील विमानतळासाठीचा भूसंपादन हा एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे.\nशिवतारे म्हणाले, भूसंपादनासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला आठ दिवसात परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. पुरंदर विमानतळासाठी लागण्याऱ्या एकूण जागेपैकी 1 हजार 200 एकर जागा ही शासनाची आहे.\nकाही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे राजकीय विरोधक सांगत आहे. मात्र हा गैरसमज असून वास्तव तसे नाही. पुरंदर विमानतळ झाल्यास राजकीय अडचण होण्याच्या भीतीने आपले हितसंबंध जपण्यासाठी काही राजकीय लोक विरोध असल्याचे दर्शवित आहे.\nदेशातील सर्वात मोठे “कार्गो हब’\nपुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे 2800 हेक्‍टर जागा लागणार आहे. एवढी मोठी जागेवर विमानतळाबरोबरच निर्यात केंद्रही उभारले जाणार आहे. कृषी माल मोठ्या प्रमाणावरून या ठिकाणाहून परदेशात पाठविला जाईल. पुरंदर विमानतळावरून प्रवासी वाहतुकीबरोबर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होईल. देशातील सर्वात मोठे कार्गो हब विमानतळाच्या माध्यमातून होणार आहे. एक्‍सपोर्ट हब म्हणूनही पुरंदर विमानतळ ओळखले जाईल, अशी माहिती शिवतारे यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशासनाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात कॉंग्रेसचा ठराव\nNext articleसौदीच्या अब्जाधीश राजपुत्राची सुटका\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/highcourt-bench-bump-yashwantrao-chavan-college-aurangabad-121041", "date_download": "2018-10-15T09:15:54Z", "digest": "sha1:TLK6M3HYSVU4AN2KBWRICVNQYUCO4WXP", "length": 14705, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "highcourt bench bump to yashwantrao chavan college of aurangabad औरंगाबादेतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला खंडपीठाचा दणका | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला खंडपीठाचा दणका\nशनिवार, 2 जून 2018\nऔरंगाबाद : तालूक्‍यातील भालगावच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी बीएएमएसच्या परीक्षेत काही विषयात नापास झाले. त्यांना नव्याने परीक्षेला बसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम अकारून अर्ज स्वीकारण्याचे महाविद्यालयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चपराक दिली आहे. वसतीगृह अथवा महाविद्यालयात नियमित नसलेल्या विद्यार्थ्यांकडून टर्म फी वसुलीची स्थगिती देत नियमित शुल्क स्वीकारून परीक्षेला प्रवेश देण्याचे आदेश न्यायमुर्ती विभा व्ही. कंकणवाडी यांनी दिले आहेत.\nऔरंगाबाद : तालूक्‍यातील भालगावच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी बीएएमएसच्या परीक्षेत काही विषयात नापास झाले. त्यांना नव्याने परीक्षेला बसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम अकारून अर्ज स्वीकारण्याचे महाविद्यालयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चपराक दिली आहे. वसतीगृह अथवा महाविद्यालयात नियमित नसलेल्या विद्यार्थ्यांकडून टर्म फी वसुलीची स्थगिती देत नियमित शुल्क स्वीकारून परीक्षेला प्रवेश देण्याचे आदेश न्यायमुर्ती विभा व्ही. कंकणवाडी यांनी दिले आहेत.\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालय भालगाव फाटा येथील महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बीएएमएसच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी परिपत्रक जारी केले होते. महाविद्यालयातील जे विद्यार्थी काही विषयात नापास झाले आहेत आणि त्यांना सदर विषयाची पुन्हा परीक्षा द्यावयाची झाल्यास त्यांना एक टर्म नऊ हजार रूपये एक विषयासाठी शुल्क भरावे लागेल असे म्हटले होते. याशिवाय नियमित फी वेगळी भरावी लागेल असेही संबोधित केले होते. अशा प्रकारे ज्यांची एक पेक्षा अधिक विषय गेले असतील अशा विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नोव्हेंबर 2017 पासून सदर महाविद्यालयाने असे प्रकार सुरू केल्याचे विद्यार्थ्यांनी याचिकेत नमूद केले होते. याविरोधात तुषार सुभाष गडाख व इतर 12 विद्यार्थ्यांनी ऍड. प्रतिभा भराड यांच्यातर्फे खंडपीठात याचिका दाखल करून टर्म फी भरण्याच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी काढलेल्या परिपत्रकास स्थगिती देण्यात यावी.\nनियमित फी भरून घेऊन परीक्षेस प्रवेश देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून देणगीच्या स्वरूपातही मोठी रक्कम संस्थेने घेतली असून याची पोच पावती देण्यात आलेली नाही असे खंडपीठासमोर नमूद करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेश घेतलेला नसून घरीच अभ्यास केलेला आहे. शुल्क किंवा इतर कारणांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही असे न्यायालयाने वेळोवेळी निर्देशित केले आहे. खंडपीठाने टर्म फी संबंधी स्थगिती देऊन नियमित फी स्वीकारून परीक्षेला बसू देण्याचे आदेश दिले.\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\n#NavDurga प्रतिकूल परिस्थितीत साधला ‘नेम’\nजेमतेम परिस्थिती असलेल्या आईवडिलांची खाणावळ. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत ते कामात. क्रीडा क्षेत्रातही करिअर करता येते, याची माहिती...\nमंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी\nगेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1050", "date_download": "2018-10-15T08:55:18Z", "digest": "sha1:HN65HKON3OLF26JUWJE5FT3VYNAOJJZN", "length": 10108, "nlines": 90, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा:६१:बुद्धिमत्ता चाचणी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nया वेळची बुद्धिमत्ता परीक्षेची प्रश्नपत्रिका खूपच अवघड होती.अधिकृत निकाल लागण्या पूर्वीच काही जणांना कुणकुण लागली की ऋतुपर्ण गर्ग हा विद्यार्थी या परीक्षेत पहिला आला आहे.ते अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी गेले.ऋतुपर्णाला काहीच कल्पना नव्हती.\n\"तुला या परीक्षेत किती गुण मिळतील\" स्वतःला पत्रकार समजणार्‍या एकाने विचारले.\nआपल्या संभाव्य गुणांविषयी ऋतुपर्णाने पुढील चार विधाने केली:\n१.माझे गुण ५० पेक्षा अधिक असतील पण ८० पेक्षा अधिक असणार नाहीत.\n२. माझे गुण जर ३ च्या पूर्ण पटीत असले तर ते ५० ते ५९ या दहा संख्यांपैकीच असतील.\n३.माझी गुणसंख्या जर ४ ने विभाज्य नसेल (म्हणजे ४ ची पूर्णपट नसेल ) तर ती ६० ते ६९ या पैकीच असणार.\n४.माझे गुण जर ६ च्या पूर्ण पटीत नसतील तर ते ७० ते ७९ या दहा संख्यां पैकीच असतील\nदुसर्‍याच दिवशी निकाल प्रसिद्ध झाला.ऋतुपर्ण काही पहिला आला नाही; पण त्याने केलेली चारही विधाने सत्य ठरली.\nतर ऋतुपर्णाला किती गुण मिळाले\nटीप : स्वतःच्या गुणांबद्दल इतका आत्मविश्वास असणार्‍यास मी (परीक्षक असतो तर्) १०० गुण दिले असते\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. अभिजित यांनी ऋतुपर्णचे गुण अचूक ओळखले आहेत.\nते लिहितातः \"रितुपर्ण गर्ग हे नाव त्याच्या आडनावाला योग्य वाटते. हिंदी भाषकांमधे ऋ वापरत नाहीत. ऋतुपर्णच्या वडीलांनी मराठी मुलीशी लग्न केले असेल तर गोष्ट वेगळी. \"....अभिजित.\n.हे खरे असावे काय\nकोड्यामध्ये कुठेही ऋतुपर्ण हा हिंदी भाषक आहे असे म्हटलेले नाही. शिवाय त्याची सर्व विधाने मराठीतच लिहिलेली असल्याने तो मराठी भाषक आहे असेच म्हणता येईल. ऋषी कपूर हीरो असताना उच्चार जरी रिषी असा करत असले तरी मराठी पेपरात नगिना चित्रपटाबद्दल लिहिताना ऋषी असेच लिहित होते. त्यामुळे ऋतुपर्ण हे योग्यच आहे.\nगर्ग आडनाव मराठी लोकांमध्ये नसावे म्हणून आपला तर्क केला की तो हिंदीभाषक असावा...\nबुद्धिमता चाचणी: व्य. नि. उत्तरे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. मुक्तसुनीत आणि श्री. सुनील यांची उत्तरे आली. दोघांचीही उत्तरे बरोबर आहेत.मात्र या दोघांनी उत्तराची कारणमीमांसा दिलेली नाही. ताळा करून चारही विधाने सत्य ठरतात हे दाखवले आहे,\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nया कोड्याचे श्री.धनंजय यांनी पाठविलेले उत्तर अचूक आहे. तसेच उत्तर कसे काढले याची परिपूर्ण अशी कारणमीमांसा लिहिली आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n*श्री. अमित कुलकर्णी प्रत्येक कोड्याचे उत्तर आवर्जून पाठवतात. तसेच या कोड्याचेही अचूक उत्तर त्यांनी पाठविले आहे. रीतही दिली आहे.\n**श्री.विनायक यांनी पाठविलेले उत्तरही बरोबर आहे.\n***श्री. महेश हतोळकर यांनी एक अचूक उत्तर पाठविले आहे. मात्र त्यांनी आणखी एक पर्यायी उत्तर दिले आहे त्यांत चूक आहे हे त्यांच्या नजरेतून निसटले.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. दिगम्भा यांनी ऋतुपर्ण गर्गचे गुण अचूक ओळखले आहेत.तसेच विधान क्र.१ अनावश्यक आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. वाचक्नवी यांनी ऋतुपर्णाचे गुण शोधलेच आहेत. तसेच ते निश्चित करण्याच्या दोन भिन्न रीती दिल्या आहेत.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nअदिती यांनी पाठविलेले उत्तरः--\n\"ऋतुपर्णाला ७६ गुण मिळाले कारण तिन्ही कसोट्यांवर उतरू शकणारी नॉक आऊट विनर संख्या फक्त तीच आहे.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%8F%E0%A4%9A1%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-10-15T08:51:03Z", "digest": "sha1:S67XPVLEUJOA4TVZAPW4HPUSJS5AKVE6", "length": 10639, "nlines": 113, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "एच1बी व्हिसासाठ एकापेक्षा अधिक अर्ज रद्द | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news एच1बी व्हिसासाठ एकापेक्षा अधिक अर्ज रद्द\nएच1बी व्हिसासाठ एकापेक्षा अधिक अर्ज रद्द\nट्रम्प प्रशासनाचा इशारा : भारतीयांना बसणार सर्वाधिक फटका\nवॉशिंग्टन – अमेरिकेत काम करणाऱ्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनाने इशारा दिला आहे. कारण, एकापेक्षा अधिक व्हिजासाठी अर्ज केल्यास, ते रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.\nअमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांमध्ये एच 1 बी व्हिसा अतिशय लोकप्रिय आहे. पण ट्रम्प प्रशासनाच्या नवीन व्हिसा धोरणामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा फटका बसणार आहे.\nअमेरिकेच्या यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसची व्हिसा प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरु होणार आहे. पण 1 ऑक्‍टोबरपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षासाठी हा व्हिसा दिला जाईल.\nएजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, व्हिसासाठी ज्या व्यक्ती एकापेक्षा अधिक अर्ज करत आहेत, ते यातील लॉटरी प्रक्रियेत अडचणी निर्माण करत आहेत. अमेरिकेच्या इमिग्रेशन काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार, एच 1 बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला काम करण्याचा व्हिसा देण्याची तरतूद रद्द करण्यात येणार आहे.\nवास्तविक, ओबामा सरकारच्या कार्यकाळात 2015 मध्ये एच 1 बी व्हिसा मिळालेल्या व्यक्तींला त्याच्या जोडीदारांलाही तशाच प्रकारचा काम करण्याचा व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. पण विद्यमान ट्रम्प प्रशासनाने ही प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\nप्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार, 2010 ते 2016 दरम्यान एच 1 बी व्हिसा धारकांना टेक्‍सास आणि पूर्व किनारपट्टीच्या शहरांत रोजगाराच्या संधी मिळतात. वास्तविक, एच 1 बी व्हिसा धारकांना सिलिकॉन व्हॅलीत रोजगाराच्या संधी मिळणे अपेक्षित होते.\nपण त्याच्या विपरित हे घडत, असल्याने एच 1 बी व्हिसा संदर्भातील निर्णय कडक करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतल्याचे बोलले जात आहे.\nउत्तरप्रदेशमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड\nगुगल स्ट्रीट व्ह्यूला परवानगी नाही – हंसराज अहिर\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-belapur-bike-rally-republic-day-94781", "date_download": "2018-10-15T08:54:27Z", "digest": "sha1:V3VRC3XAAGNTJLNYAVU5WDGZATMJBEET", "length": 15541, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news belapur Bike Rally Republic Day बाईकर्सनी दिला स्वच्छतेचा संदेश | eSakal", "raw_content": "\nबाईकर्सनी दिला स्वच्छतेचा संदेश\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nबेलापूर - प्रजासत्ताकदिनी नवी मुंबईत काढलेल्या बाईक रॅलीत दुचाकीस्वारांनी ‘स्वच्छ नवी मुंबई’, ‘सुंदर नवी मुंबई’चा संदेश दिला. एक हजार ५२५ दुचाकीस्वार सहभागी झालेली ही रॅली ऐरोलीतील पटनी ग्राऊंडपासून सुरू झाली. सीबीडी-बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाजवळून करावे-नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात तिचा समारोप झाला. या रॅलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.\nबेलापूर - प्रजासत्ताकदिनी नवी मुंबईत काढलेल्या बाईक रॅलीत दुचाकीस्वारांनी ‘स्वच्छ नवी मुंबई’, ‘सुंदर नवी मुंबई’चा संदेश दिला. एक हजार ५२५ दुचाकीस्वार सहभागी झालेली ही रॅली ऐरोलीतील पटनी ग्राऊंडपासून सुरू झाली. सीबीडी-बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाजवळून करावे-नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात तिचा समारोप झाला. या रॅलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.\nस्वच्छतेत गेल्या वर्षी देशात आठवा क्रमांक मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने यावर्षी पहिला क्रमांक मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकही यात महापालिकेला सहकार्य करत आहेत. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून ‘क्रूझ इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १,५२५ दुचाकीस्वारांनी भाग घेतला. आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते आणि उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐरोलीतील पटनी ग्राऊंडपासून सुरू झालेली ही विक्रमी बाईक रॅली दिवा कोळीवाडा चौक, राबाडे गाव, तळवलीमार्गे घणसोली एनएमएमटी डेपोसमोरून कोपरखैरणे तीन टाकीमार्गे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अरेंजा कॉर्नर, पामबीच मार्गाने महापालिका मुख्यालय, गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदान, करावे तलावाजवळ नेरूळ येथे या रॅलीची सांगता झाली. दिघा ते सीबीडी-बेलापूर असा स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या विक्रमी रॅलीची गिनीज बुकात नोंद झाली आहे. पटनी ग्राऊंडमध्ये मोटरसायकल विशिष्ट पद्धतीने उभ्या करून तयार केलेली बाईकची प्रतिकृती तसेच गणपतशेठ तांडेल मैदानात याच पद्धतीने तयार केलेली स्वच्छ भारत अभियानाच्या चष्म्याच्या बोधचिन्हाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.\n‘गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर’ मंजुनाथन यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या रॅलीच्या सांगता समारंभाला महापौर जयवंत सुतार उपस्थित होते. बाईक रॅलीचे कर्णधार मंजुनाथन, विक्रमवीर पवित्र पात्रो आणि बाईकवर विश्‍वभ्रमण करणारे बाईकस्वार भारद्वाज देयाला यांचाही या वेळी गौरव करण्यात आला.\nप्रकाश नाडर यांचा गौरव\nया बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले विविध राज्यांमध्ये ११० वेळा रक्तदान करणारे प्रकाश नाडर यांचाही सन्मान करण्यात आला. आमदार मंदा म्हात्रे, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समिती सभापती नेत्रा शिर्के, आरोग्य समिती सभापती उषा भोईर, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, नगरसेविका मनीषा भोईर, मीरा पाटील, नगरसेवक विनोद म्हात्रे, डॉ. जयाजी नाथ, गिरीश म्हात्रे, प्रकाश मोरे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nचुकीच्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांकडून हवामान विभागाला टाळे\nपुणे : हवामान विभागाच्या चुकीच्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजारो कोटी रुपये मिळत नसल्याचा आरोप करित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-congress-bjp-activists-issue-nagthane-127082", "date_download": "2018-10-15T08:54:53Z", "digest": "sha1:PFVWKK77WDVULIFJPZ3PZQKGJ47OZVBA", "length": 11214, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News congress - BJP Activists issue in Nagthane नागठाण्यात काँग्रेस भाजप कार्यकर्ते आमने-सामने | eSakal", "raw_content": "\nनागठाण्यात काँग्रेस भाजप कार्यकर्ते आमने-सामने\nशुक्रवार, 29 जून 2018\nवाळवा - नागठाणे (ता. पलूस) येथे ग्रामसचिवालय इमारत पायाभरणीवरून वाद पेटला आहे. ग्रामसचिवालयच्या इमारत निधी मंजूरीवरून भाजप आणि काँग्रेस हे आमने-सामने आल्याने, नागठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nवाळवा - नागठाणे (ता. पलूस) येथे ग्रामसचिवालय इमारत पायाभरणीवरून वाद पेटला आहे. ग्रामसचिवालयच्या इमारत निधी मंजूरीवरून भाजप आणि काँग्रेस हे आमने-सामने आल्याने, नागठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nनागठाणे येथे ग्रामसचिवालयाच्या इमारतीचा पायाभरणीचा कार्यक्रम आज (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजता आमदार विश्‍वजीत कदम, आमदार मोहनराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या जागी ग्रामसचिवालयाच्या इमारतीच्या निधीवरून भाजप गट व काँग्रेस गट आमने-सामने आले आहेत. भाजप गटाचे म्हणणे आहे की, इमारतीसाठी आम्ही निधी मंजूर करून आणला आहे. तर काँग्रेसकडून आम्हीचं निधी आणला आहे. असा दावाप्रतिदावा केला जात आहे. इमारतीच्या कोनशीलेवर कुणाची नावे टाकायची यावरून चांगला वाद पेटला असून, गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/illegal-pathology-lab", "date_download": "2018-10-15T09:55:50Z", "digest": "sha1:Q2UJABWMP4HQGHBXEXYG6JUMYCDQFASR", "length": 13365, "nlines": 250, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "illegal pathology lab Marathi News, illegal pathology lab Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nअवैध लॅबची नोंदणी केव्हा\nअवैध पॅथॉल़ॉजीमुळे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याने शहरातील सर्व पॅथॉलॉजी लॅबचे सर्वेक्षण करण्याची मागणी\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo वार्तांकनाबाबत महाराष्ट्र टाइम्सचे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-10-15T08:09:50Z", "digest": "sha1:Y5ZZBZZMSL76AAUF2MHDN44QWFNWMGXG", "length": 6439, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इव्हानो-फ्रांकिव्ह्स्क ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nइव्हानो-फ्रांकिव्ह्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १३,९०० चौ. किमी (५,४०० चौ. मैल)\nघनता ९९.४ /चौ. किमी (२५७ /चौ. मैल)\nइव्हानो-फ्रांकिव्ह्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Івано-Франківська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पश्चिम भागात वसले आहे.\nइव्हानो-फ्रांकिव्ह्स्क · ओदेसा · किरोव्होराद · क्यीव · खार्कीव्ह · खेर्सन · ख्मेल्नित्स्की · चेर्कासी · चेर्निव्हत्सी · चेर्निहिव्ह · झाकारपत्तिया · झापोरिझिया · झितोमिर · तेर्नोपिल · दोनेत्स्क · द्नेप्रोपेत्रोव्स्क · पोल्ताव्हा · मिकोलाइव्ह · रिव्ह्ने · लिव्हिव · लुहान्स्क · व्हिनित्सिया · व्होलिन · सुमी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T09:05:21Z", "digest": "sha1:GA4FVWNANDPT7CFMIFPOU4HPIEC5CPTR", "length": 4640, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिकमगळूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख चिकमगळूर जिल्ह्याविषयी आहे. चिकमगळूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nचिकमगळूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.\nहा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो.\nगुलबर्गा - बिदर - बेल्लारी - रायचूर - कोप्पळ - यादगीर\nबेळगांव - उत्तर कन्नड - बागलकोट - विजापूर - धारवाड - हावेरी - गदग\nबंगळूर - बंगळूर ग्रामीण - तुमकूर - दावणगेरे - शिमोगा - चित्रदुर्ग - कोलार - रामनगर - चिकबल्लपूर\nम्हैसूर - उडुपी - दक्षिण कन्नड - कोडागु - मंड्या - चामराजनगर - हसन - चिकमगळूर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/top-10-godrej-gp+power-banks-price-list.html", "date_download": "2018-10-15T08:42:51Z", "digest": "sha1:ZGENRJUPF7DIELUCN2L46Z727NAPZFL5", "length": 13723, "nlines": 375, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 गोदरेज गप पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 गोदरेज गप पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 गोदरेज गप पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 गोदरेज गप पॉवर बॅंक्स म्हणून 15 Oct 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग गोदरेज गप पॉवर बॅंक्स India मध्ये गोदरेज गप गँ५११या उब पोर्टब्ले पॉवर सप्लाय व्हाईट Rs. 980 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10गोदरेज गप पॉवर बॅंक्स\nताज्यागोदरेज गप पॉवर बॅंक्स\nगोदरेज गप 4200 मह पोर्टब्ले पॉवर बँक\nगोदरेज गप गँ५४१या उब पोर्टब्ले पॉवर सप्लाय व्हाईट\n- आउटपुट पॉवर 1A, 5V\n- बॅटरी कॅपॅसिटी 4200 mAh\nगोदरेज गप गँ५११या उब पोर्टब्ले पॉवर सप्लाय व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\n- बॅटरी कॅपॅसिटी 1800 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/finally-distschool-teachers-received-11842", "date_download": "2018-10-15T09:16:20Z", "digest": "sha1:SMN4NVVMNKD26DMFEGTYGM5L26KGFQMH", "length": 12540, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Finally, Dist.School teachers received अखेर जि. प. शाळेला मिळाले शिक्षक | eSakal", "raw_content": "\nअखेर जि. प. शाळेला मिळाले शिक्षक\nशुक्रवार, 12 ऑगस्ट 2016\nपांढरी - येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून १३ विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या पालकांनी शाळेतून काढले. तथापि, ‘विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला उतरती कळा‘ शीर्षकाखाली ३१ जुलै रोजी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने शाळेत एका शिक्षिकेची नियुक्ती केली आहे.\nपांढरी - येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून १३ विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या पालकांनी शाळेतून काढले. तथापि, ‘विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला उतरती कळा‘ शीर्षकाखाली ३१ जुलै रोजी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने शाळेत एका शिक्षिकेची नियुक्ती केली आहे.\nयेथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत चालू सत्रामध्ये शाळेची पटसंख्या २४५ होती. येथून माध्यमिक विभागाचा एक विषय शिक्षक व एका सहायक शिक्षकांची बदली झाली. या रिक्तपदांवर शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नव्हती. इयत्ता पाचवीच्या १३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेतून दाखले काढले. सध्या २३१ विद्यार्थी आहेत. मागील दोन वर्षांपासून येथील जिल्हा परिषद शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. यातच या सत्रामध्ये एक विषय शिक्षक व एक सहायक शिक्षक पद रिक्त असल्याने विद्यार्थी पटसंख्येची घसरण सुरू झाली आहे. सकाळच्या वृत्ताची दखल घेत सडक अर्जुनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २ ऑगस्ट रोजी विषय शिक्षकाच्या नियुक्तीचे आदेश दिले. ६ ऑगस्ट रोजी शिक्षिका ए. व्ही. वलथरे शाळेत रुजू झाल्या.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nशिक्षक दारू पितात म्हणून विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा\nअमळनेर : पिंपळे (ता. अमळनेर) येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/shetkarigeet?page=1", "date_download": "2018-10-15T09:56:48Z", "digest": "sha1:U4UKF2XJGU3S23WB57W253BDMMH4HQKC", "length": 8478, "nlines": 115, "source_domain": "gangadharmute.com", "title": " शेतकरी गीत | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / कृषिजगत / शेतकरी गीत\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nहाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट 5,629 05-08-2011\nच्यायला बुडवा हा सहकार 1,417 25-08-2011\nआम्ही शेतकरी बाया 1,513 26-07-2011\nडोंगरी शेत माझं गं 1,657 16-07-2011\nरे जाग यौवना रे....\nचाहूल नवःउषेची 1,007 20-06-2011\nधकव रं श्यामराव 1,143 19-06-2011\nकसे अंकुरावे अता ते बियाणे\nस्मशानात जागा हवी तेवढी 1,121 18-06-2011\nउषःकाल होता होता 1,225 31-05-2011\nआता उठवू सारे रान 2,520 25-05-2011\nस्टार माझा TV - Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nस्टार माझा TV - प्रसारण\nदिनांक - २७ मार्च २०११\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx", "date_download": "2018-10-15T09:26:56Z", "digest": "sha1:LZIAAUH5IIRHSJMFEK36Z6NM5BFK6LAA", "length": 4440, "nlines": 41, "source_domain": "mahampsc.mahaonline.gov.in", "title": "लॉग इन-एम.पी.एस.सी. ऑनलाइन अर्ज प्रणाली", "raw_content": "\nमुख्य विषयाकडे जा|दिशादर्शकाकडे जा\n1: \"महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – 2018 [राज्य कर निरीक्षक]\" प्रवेशप्रमाणपत्र जाहीर.\n2: इच्छुक पदासाठी अर्ज करण्यासाठी कृपया प्रोफाइल निर्माण करा/अद्ययावत करा.\nउमेदवार मार्गदर्शक तत्वे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सूचना संच ( फाइल आकार : 2.64 MB ) पॉप अप ब्लॉकर मार्गदर्शन ( फाइल आकार : 836.22 KB ) पासवर्ड विसरलात ( फाइल आकार : 209.14 KB ) छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी टप्पे ( फाइल आकार : 2.59 MB )\nसंपर्काची वेळ : सोमवार ते शुक्रवार स. 9.00 ते रात्री 8.00 , शनिवार व रविवार स. 9:30 ते रात्री 6.30\nयुजर नेम आणि पासवर्ड शिवाय हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nअर्ज करण्याचा अंतिम दिनांक\n46/2018 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 12/10/2018 26/10/2018\n45/2018 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 12/10/2018 26/10/2018\nअर्ज करण्याचा अंतिम दिनांक\n44/2018 संचालक,सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था,(औरंगाबाद),गट-अ 26/09/2018 16/10/2018\nमहाऑनलाईन विषयी|उपयोग करायच्या अटी|उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे|\nउत्तरदायित्वास नकार : या पोर्टलवर उपलब्ध आशय, विविध स्रोत आणि शासकीय विभाग/संघटनांकडून प्राप्त झाला आहे, त्यामुळे अधिक माहिती आणि सूचनांसाठी त्यांच्याशी संपर्क साधता येईल.\nप्रकाशन हक्क २०१२, महाऑनलाईन मर्या.,महाराष्ट्र राज्य शासन आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मर्या. यांचा संयुक्त उपक्रम सर्व हक्क सुरक्षित. SERVERID:(B)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagar-tourism.blogspot.com/2013/02/blog-post_571.html", "date_download": "2018-10-15T08:04:23Z", "digest": "sha1:FICGHSOOVNEREF5NNL3SWCGSLEMCFS7M", "length": 16645, "nlines": 91, "source_domain": "ahmednagar-tourism.blogspot.com", "title": "पर्यटन @ अहमदनगर: हरिश्चंद्रगड", "raw_content": "\nसोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३\nहा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.\nहरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.\nसह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत.\nखिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. राष्ट्रीय महामार्ग २२२ असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावरखुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.\nहरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे.\nपायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्‍या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.\nयेथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.\nयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.\nहरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.\nमंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.\nहरिश्चंद्रगडाचे सर्वांत जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.\nहरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा,जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड,भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.\nमहाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.\nगडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.\n१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली\nमंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.\nमार्गशिर तीज (तेरज) रविवार \n सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥\nब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु चंचळ वृक्षु अनंतु \n आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'\nहे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.\nया किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु 'U' आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar Bhope येथे ७:०३ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nहरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort\nब्रेकअप पार्टी अर्थात, प्रेमाची पुण्यतिथी...\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nपर्यटन @ अहमदनगर ला लाईक करा फेसबुक वर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनगर माझ एक छोटस गाव,\nतिथल्या प्रेमळ लोकांना नगरी अस नाव,\nवेशभुशेत आमच्या साडी अन् चोली,\nसणवार आले की प्रत्येक घरी पुराणची पोळी,\nभुईकोट, चांदबीबीचा आमचा इतिहास न्यारा,\nजग फिरून आलो तरी नगर आम्हाला प्यारा,\nमोडन पण वाकणार नाही हाच आमचा नारा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-mumbai-goa-four-track-highway-work-120315", "date_download": "2018-10-15T09:05:19Z", "digest": "sha1:B7PN3IVTE6YYOI25K4OMPCS25HIIR55Y", "length": 13025, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Mumbai-Goa four track highway work मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम 15 जूननंतर थांबणार | eSakal", "raw_content": "\nमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम 15 जूननंतर थांबणार\nबुधवार, 30 मे 2018\nरत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघात वाढले आहेत. पावसाळ्यात त्यात भर पडू शकते. जिल्हा प्रशासनाने १५ जूननंतर पावसाळा संपेपर्यंत डोंगर कटिंगची कामे बंद ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. महामार्गावरील २२ दरडप्रवण ठिकाणांसह जुन्या पुलावर लक्ष ठेवणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी घोरपडे यांनी सांगितले.\nरत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघात वाढले आहेत. पावसाळ्यात त्यात भर पडू शकते. जिल्हा प्रशासनाने १५ जूननंतर पावसाळा संपेपर्यंत डोंगर कटिंगची कामे बंद ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. महामार्गावरील २२ दरडप्रवण ठिकाणांसह जुन्या पुलावर लक्ष ठेवणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी घोरपडे यांनी सांगितले.\nआपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत हे निर्णय झाले. चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सपाटीकरणासाठी झाडे तोडली. जीसीबीने डोंगर कापले आहेत. त्याची माती रस्त्याच्या बाजूला आहे. पावसाळ्यात ती रस्त्यावर येऊन अपघात होऊ शकतात. काही ठिकाणी रस्ता खचण्याचीही भीती आहे.\nकाही दिवसांत पावसामुळे गाड्या घसरून अपघात झाले. यावर उपाय म्हणून रस्त्याच्या बाजूला असलेली माती काढून टाकणे, धोक्‍याच्या ठिकाणी संरक्षक कठडे बांधणे, गटारे व्यवस्थित करणे, वहाळ स्वच्छ करणे अशा सूचना दिल्या आहेत.\nरस्त्यावरील खड्डे भरणे व दरडप्रवण भागावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. माती रस्त्यावर आल्यास आवश्‍यक यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूल, साकवांचे सर्व्हेक्षण करून त्यांची दुरुस्ती केली जाईल. कशेडी, परशुराम, भोस्ते, निवळी यासह बावीस दरडप्रवण भागात बांधकाम विभाग लक्ष ठेवणार आहे. तिथे संरक्षक कठडे बांधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आरवली ते निवळी मार्गावरील बाजूपट्ट्या मजबूत नाहीत. बाजूपट्ट्यांची दुरुस्ती होणार असून याचा आढावा पुन्हा जिल्हाधिकारी घेणार आहेत.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nचुकीच्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांकडून हवामान विभागाला टाळे\nपुणे : हवामान विभागाच्या चुकीच्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजारो कोटी रुपये मिळत नसल्याचा आरोप करित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2016/12/The-Humma-Song.html", "date_download": "2018-10-15T09:35:19Z", "digest": "sha1:P2QSEZUU4L24OHB5FLGRFKR2LVR3HDN4", "length": 4592, "nlines": 39, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: हम्मा हम्माचं रिमिक्स", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nश्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर दोघेही ’क्यूट’ ह्या सदरात जमा होणारी मंडळी आहेत. त्यांचं ’हम्मा हम्मा’ गाण्यावरचं नृत्य पाहून ते इष्काच्या रंगमहालात प्रितीचा गुलाल उधळत आहेत असं अजिबात वाटत नाही.\nफार फार तर कुत्र्याची दोन गोंडस पिल्लं एकमेकांशी कसं लुटूपुटूचं भांडतात, तशी वाटतात.\nते उदाहरण बरं वाटत नसेल तर ठिकरीचा खेळ खेळता, खेळता रस्त्यातून जाणाऱ्या गायीला पाहून बालकं ओरडतात ’हम्माऽ हम्माऽऽ’ तशी वाटतात, असं म्हणू पण जे काही चाललं आहे त्याला ’सेक्सी, उत्तान, मादक, भडक’ असं काही म्हणता येणार नाही.\nरहमानची काळजी वाटते. आपल्या गाण्याचं इतकं भीषण रिमिक्स त्याने कसं सहन केलं असेल\nमाझ्याप्रमाणे स्वत:च्या डोळे व कानांवर अत्याचार करून घेण्यास उत्सुक असणारांसाठी गाण्याची लिंक खाली दिली आहे.\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/581", "date_download": "2018-10-15T08:48:58Z", "digest": "sha1:WI4R72BPLJYD2RTN7LS7CGQA6X5S5U4Z", "length": 2244, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "स्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये (Marathi)\nह्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक पुस्तकांत आम्ही स्त्रशरीराची काही विशेष वैज्ञानिक सत्ये उलगडवून दाखविणार आहोत.\nस्त्रियांची नजर खरोखर तेज असते\nगर्भांत सर्व अर्भकें स्त्रीलिंगी असतात\nस्त्रियांना शरीर सम्बधातून जास्त सुख मिळते\nमासिक पाळी एक आश्चर्य\nस्त्रियांना जास्त झोपेची आवश्यकता असते\nसुंदर स्त्रिया जास्त बुद्धिमान असतात\nशारीरिक वेदना सहन करण्याची जबर ताकद\nस्त्रियांची यौन वाढ कधीही थांबत नाही\nसंभाजी महाराज - चरित्र\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-helmet-compulsion-92782", "date_download": "2018-10-15T09:02:13Z", "digest": "sha1:YJS7A3PTL7JI4G5XMBYYG2CGHKYI43AQ", "length": 17461, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Helmet compulsion बेळगावात २२ पासून हेल्मेटसक्ती | eSakal", "raw_content": "\nबेळगावात २२ पासून हेल्मेटसक्ती\nमंगळवार, 16 जानेवारी 2018\nबेळगाव - येत्या २२ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्धार पोलिस आयुक्तालयाने केला असून, सोमवारी (ता. १५) तसा अधिकृत आदेश बजावला. आणखी आठवडाभर जागृती व त्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरवात होईल, असे आदेशात म्हटले आहे.\nबेळगाव - येत्या २२ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्धार पोलिस आयुक्तालयाने केला असून, सोमवारी (ता. १५) तसा अधिकृत आदेश बजावला. आणखी आठवडाभर जागृती व त्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरवात होईल, असे आदेशात म्हटले आहे. आयएसआय प्रमाणित हेल्मेटच वापरण्याचा दंडक असल्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराला आता दर्जेदार हेल्मेटच खरेदी करावे लागणार आहे.\n११ जानेवारीला आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी हेल्मेटसक्तीचे संकेत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे येत्या सोमवारपासून शहरात हेल्मेसक्तीला प्रारंभ होणार आहे.\nहेल्मेटसक्तीसाठी आठवडाभर शहरातील जनतेतून जागृती कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे वाहतूक एसीपी महांतय्या मुप्पीनमठ यांनी ‘सकाळ’ला सांगितले. हेल्मेट सर्वांना सक्तीचे आहे हे दर्शविण्यासाठी येत्या दोन दिवसांत शहरातून हेल्मेट परिधान केलेल्या पोलिसांची दुचाकी फेरी काढली जाणार आहे. यानंतर शहरातील सर्व हायस्कूल व कॉलेजच्या क्रीडा शिक्षकांना बोलावून त्यांच्यामध्ये जागृती केली जाईल. शिवाय वाहतूक पोलिस अधिकारी स्वतः काही शाळा व कॉलेजीसना भेट देऊन विद्यार्थ्यांत जागृती करणार आहेत. त्यांना वाहतूक नियमांचे तसेच सिग्नलचे महत्त्व पटवून दिले जाईल. दुचाकीस्वारांमध्ये जागृती व्हावी, यासाठी प्रत्येक चौकात पोलिस अधिकारी, पोलिस व शालेय विद्यार्थी थांबून जागृती करतील. वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.\nदुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला किंवा एखाद्या वाहनाला जाऊन धडकला तर त्याच्या डोक्‍याला मार लागून मृत्यू येण्याची शक्‍यता अधिक असते. टोपीसारखे व साधे हेल्मेट डोकीवर असूनही ते जीव वाचविण्यात उपयुक्त ठरेल, हे सांगता येत नाही. त्यामुळेच आयएसआय प्रमाणित हेल्मेटची सक्ती केलेली आहे. त्यासाठी प्रत्येकाने दर्जेदार कंपनीचे हेल्मेट खरेदी करण्याची गरज आहे.\nयाआधी रस्त्याच्या बाजूला मिळणाऱ्या साध्या हेल्मेटऐवजी आयएसआय प्रमाणित हेल्मेट, ते देखील दोन्ही कान व चेहरा झाकला जाईल, अशा पद्धतीचे असावे, याची सक्ती राहणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जुने हेल्मेट आहे; परंतु ते आयएसआय प्रमाणित नाही, त्यांना नव्याने हेल्मेट खरेदी करावे लागणार आहे. यामधून पोलिस अधिकारी, पोलिस किंवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याची सुटका नाही. त्यामुळे सामान्यांनीही प्रमाणित हेल्मेट खरेदी करावे, असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे.\nसध्या तरी फक्त दुचाकीचालकाला सक्ती\n‘दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला अशा दोघांनाही हेल्मेटसक्ती’ असा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. परंतु, जेथे दुचाकीचालकच हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करतो, तेथे पाठीमागे बसलेला हेल्मेट घालत नाही याची पोलिस खात्यालाही याआधीच्या अनुभवावरून कल्पना आहे. त्यामुळे सध्या तरी दुचाकीचालकाला हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.\nहेल्मेट दरात दीडशे ते चारशेची वाढ\nबेळगाव शहरात २२ जानेवारीपासून हेल्मेटसक्‍ती लागू होणार असल्याने, तसेच ‘आयएसआय’ मार्कचे बंधन घातल्याने काही विक्रेत्यांनी अचानक हेल्मेट दरात वाढ केली आहे. त्यामुळे दुचाकीधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे. काही दिवसांपूर्वी ६५० ते १००० हजार रुपये दराने विक्री करण्यात येत असलेले आयएसआय मार्क हेल्मेट आता ८०० ते १३४० रुपये दराने विक्री केले जात आहे.\nसोमवार (ता. २२)पासून शहरात हेल्मेटसक्‍ती लागू केली आहे. या आदेशाचे दुचाकीचालकांनी पालन करावे; अन्यथा विना हेल्मेट वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच हेल्मेटवर आयएसआय मार्क असणे गरजेचे आहे.\n- डॉ. डी. सी. राजप्पा, पोलिस आयुक्‍त, बेळगाव\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/world-bank-for-mutp-3/articleshowprint/64195488.cms", "date_download": "2018-10-15T09:49:15Z", "digest": "sha1:25FRUVRYNG4FUQRMAGM45SKIIASRVPSZ", "length": 4030, "nlines": 6, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "'एमयूटीपी-३'साठी जागतिक बँकेला साकडे", "raw_content": "\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nमुंबईतील रेल्वे प्रकल्पांशी संबंधित असणाऱ्या 'एमयूटीपी-३' योजनेला निधीची अडचण भासू नये, यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँकेला साकडे घालण्यात आले असून बँकेने सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांचा निधी पुरवावा, अशी विनंती केली आहे. त्याबाबत वर्षअखेरपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल, असा दावा केला जात आहे.\nमुंबईत पुढील पाच वर्षांच्या कालावधीत एमयूटीपी अर्थात मुंबई शहर विकास प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या योजना हाती घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी या संपूर्ण आराखड्यासाठी जागतिक बँकेने सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा निधी पुरवावा, अशी विनंती करण्यात आली होती. आराखड्याचा आवाका लक्षात घेत महामंडळाने त्यात आणखी दीड हजार कोटी रुपयांची वाढ व्हावी, अशा दृष्टीने नवा प्रस्ताव तयार केला आहे.\nएमयूटीपी-३ अंतर्गत वसई-विरार चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्गिका, कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग, नवीन गाड्यांचा समावेश, सुरक्षित प्रवासासाठी योजना आदींचा समावेश आहे. एमयूटीपी प्रकल्पात सुरुवातीपासून राज्य सरकार, रेल्वे मंत्रालय आणि जागतिक बँकेचा सहभाग आहे. या प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाने आणि राज्य सरकारने ५० टक्के प्रमाणात एकूण ८२२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nया प्रकल्पांना पावसाळ्यानंतर वेग येणार असून त्यात निधीची कमतरता येउ नये यासाठी धडपड सुरू आहे. यापूर्वी जागतिक बँकेकडे सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. पण निधीच्या अनुषंगाने कमतरता राहू नये म्हणून साडे सात हजार कोटी रुपयांच्या निधीच्या पुरवठ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/23643", "date_download": "2018-10-15T09:27:28Z", "digest": "sha1:DJQL5N55J33UOA7NHRRYUO5CB4AL5N6H", "length": 11050, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एका कोळियाने.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /शैलजा यांचे रंगीबेरंगी पान /एका कोळियाने..\nह्या प्रकाशचित्राची रंगीबेरंगी आवृत्ती इथे पहा.\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nअप्रतिम प्रकाशचित्र. रंगेबीरंगी आवृत्ती अन सेपिया किंवा ब्लॅक & व्हाईट मोड दोन्ही आवडले.\nमस्त.. फक्त साहीत्य प्रकार -\nमस्त.. फक्त साहीत्य प्रकार - प्रकाशचित्र एव्हढ add करणार का कारण मला वाटले की तुम्ही एका कोळियाने बद्दल लिहीले आहे की काय ..\n>> प्रकाशचित्रण प्रकाशचित्र एका कोळियाने.. >> हे आहे ना सतीशभाऊ\nनवीन लेखन मध्ये साहीत्य\nनवीन लेखन मध्ये साहीत्य प्रकार - blank आहे.\nबहुधा ते रंगेबिरंगी पानामुळे\nबहुधा ते रंगेबिरंगी पानामुळे असेल. कुठलीही पोस्ट स्वतंत्र दिसते तिथे. बरोबर ना शैलजा\n मला पण वाटलं, 'एका\nमला पण वाटलं, 'एका कोळीयाने' या पुस्तकाबद्दल लिहीलेय की काय\nचिंगे, सतीशभाऊ, पुस्तकाबद्दल नाही लिहिलं. अपेक्षाभंगाबद्दल सॉरी\nनादखुळा, हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर असावं.\nरंगिबेरंगी आवृत्तीपेक्षा हेच फार छान दिसतंय. सह्हीच,\nसहिय्ये... मला हा जास्त आवडला\nसहिय्ये... मला हा जास्त आवडला रंगीतपेक्षा\nबर्‍याच दिवसानी छायाप्रकाशवर हालचाल दिसली.\n मला रंगीत जास्त आवडला\n मला रंगीत जास्त आवडला पण त्याचा रेशमी पोत मात्र कृष्णधवल मध्येच दिसून येतोय. त्यामुळे दोन्ही संयुक्त विजेते\nमस्त फोटो.. मी कालपरवापर्यंत\nमी कालपरवापर्यंत एका कोळीयाने हे ललीत असावे, नंतर आरामात वाचु म्हणून मागे टाकत होते.\nफोटो असतील तर आपले रंगिबेरंगी पान सोडुन प्रकाशचित्र भागात टाकले तरी चालते ना रंगीबेरंगी टॅगशिवायच येते त्यामुळे साहित्यप्रकार कळत नाही\nमला रंगीत जास्ती आवडला.\nमला रंगीत जास्ती आवडला.\n iso मोड वगैरे प्रकरण\n iso मोड वगैरे प्रकरण वापरलंय का\nमस्त... सुगरणीचा खोपा कविता\nमस्त... सुगरणीचा खोपा कविता आठवली..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-3/", "date_download": "2018-10-15T08:40:00Z", "digest": "sha1:PYBSHWDAM2BNG3Q7734H62G6S7RKTGLR", "length": 8765, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा : भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nHome breaking-news राष्ट्रकुल स्पर्धा : भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक\nराष्ट्रकुल स्पर्धा : भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक\non: April 10, 2018 In: breaking-news, क्रिडा, ताज्या घडामोडी, राष्ट्रिय, राष्ट्रीय / अंतर-राष्ट्रीयNo Comments\nगोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय संघाने शानदार खेळ करत मलेशियाला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुकाबला बरोबरीत सुटल्याने भारताला झटका जरुर बसला होता मात्र वेल्सला हरवत भारताने शानदार पुनरागमन केले. मलेशियाविरुद्धचा सामना जिंकत भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.\nभारताने मलेशियाला २-१ने हरवले. हरमनप्रीतने तिसऱ्या आणि ४४व्या मिनिटात गोल केला. तर मलेशियाकडून फैजल सारीने १६व्या मिनिटाला गोल केला. हरमनप्रीतने दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले.\nभारताने सामन्याची सुरुवात दमदार केली आणि तिसऱ्याच मिनिटात आघाडी घेतली. तिसऱ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत हरमनप्रीतने गोल केला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळाली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने ही आघाडी कायम राखली.\nराष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत हिना सिद्धूचा सुवर्णवेध\nशिखर धवनच्या धडाकेबाज अर्धशतकाने सनरायजर्स हैदराबादचा विजय\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-government-is-making-sincere-efforts-to-improve-farmers-condition-says-devendra-fadnavis-in-me-mukhyamantri-boltoy-257924.html", "date_download": "2018-10-15T08:25:51Z", "digest": "sha1:6JD7JLIVLSAXGUWVMRRBVL76OK5RBEB7", "length": 16082, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही - मुख्यमंत्री", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nकर्जमाफीच्या विरोधात नाही, पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही - मुख्यमंत्री\nशेतकऱ्यांना कायमचं कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस\n10 एप्रिल : राज्यसरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. पण कर्जमाफीमुळे प्रश्नही सुटत नाहीत, असं सांगतानाच शेतकऱ्यांना कायमचं कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा योग्यवेळी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचं दर रविवारी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण केलं जाणार आहे.\nकाल या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात शेतीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्याविरोधात नाही पण तो एकमेव पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. उत्तर प्रदेशात भाजपच्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीय, त्यामुळे महाराष्ट्रातही कर्जमाफी देण्यासाठी देवेंद्र सरकारवर मोठा दबाव आहे.\nआपण कर्जमाफीच्या विरोधात नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी त्यांच्या हितासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात गुंतवणूक करणं गरजेचं आहे. कर्जमाफीमुळे आम्हाला राजकीय फायदा होईल. पण तसा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी म्हणून विरोधकांबरोबर शिवसेनेही सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.\nउत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या मागे आहे. राज्यातील शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे शेती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी त्यांचे अर्थसहाय्य मिळावे म्हणून पहिल्यांदाच एक अभिनव प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन गेलो. शेती क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास नवीन प्रयोग आणि आधुनिक शेती करण्यास भरपूर वाव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T08:46:40Z", "digest": "sha1:OHZEMINK2JWBTUN7JIXS6XM2IJH3ZWKS", "length": 13607, "nlines": 106, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "काश्मीर कसोटी… | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome लोकसंवाद काश्मीर कसोटी…\nकाश्मीर खोऱ्यातील हिंसाचार गेल्या काही दिवसांत शमला असला तरी पाकपुरस्कृत दहशतवादी गटांना हे खोरे पुन्हा पेटावे अशी इच्छा होती आणि त्याच हेतूने अमरनाथ यात्रेतून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्या बसवर हा हल्ला करण्यात आला त्यातील यात्रेकरूंनी केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू व काश्मीर पोलिसांच्या संरक्षण सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बसला पुरेशी संरक्षण व्यवस्था पुरवण्यात आली नव्हती. नेमकी हीच त्रुटी दहशतवाद्यांनी अचूकपणे हेरली. अशीही शंका घेतली जाऊ शकते की, या बसला संरक्षण व्यवस्था नसल्याची माहिती दहशतवाद्यांपर्यंत पोहोचली असेल व त्यातून हा हल्ला झाला असेल. अमरनाथ यात्रेकरूंवर अशा पद्धतीने हल्ला होणे ही सध्याच्या भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमध्ये अधिक भर घालणारी बाब ठरू शकते. कारण ९० च्या दशकापासून आजपर्यंत काश्मीर खोरे पेटलेले असतानाही अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांकडून केवळ दोन वेळा हल्ले झाले आहेत आणि हे हल्ले पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांकडून झालेले आहेत. काश्मीरच्या खोऱ्यात भारतीय लष्कर-पोलिसांच्या विरोधात लढणाऱ्या दहशतवादी गटांकडून या प्रकारचे हल्ले झालेले नाहीत. त्यामुळे सोमवारी जेव्हा हा अमानुष हल्ला झाला त्यावर काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी गटांना तीव्र नाराजी व्यक्त करावी लागली. कारण अशा हल्ल्यामुळे फुटीरतावाद्यांची स्वतंत्र काश्मीर चळवळ अधिक कमकुवत तर होतेच; पण सामान्य काश्मीर नागरिक ज्याची भारताशी निष्ठा आहे अशा मोठ्या नागरी समूहाचाही कडवा रोष त्यांना पत्करावा लागतो. अमरनाथ यात्रा ही तशी संवेदनशीलही आहे. कारण ही यात्रा काश्मीरच्या दृष्टीने हिंदू-मुस्लिम सहिष्णुतेचा ऐतिहासिक वारसा समजली जाते. १८५० मध्ये बुटा मलिक या मुस्लिम मेंढपाळाने अमरनाथ गुंफा शोधली होती. हे मलिक कुटुंब या गुंफेचे रखवालदार होते. नंतर दशनामी आखाडा व पुरोहित सभा मातन या दोन हिंदू संस्थांच्या पुजाऱ्यांनी अमरनाथ गुंफेची जबाबदारी घेतली. त्यामुळे कित्येक दशके ही यात्रा हिंदू-मुस्लिम सद््भावनेचा आदर्श होता. पण २००० मध्ये नॅशनल कॉन्फरन्स सरकारने यात्रेकरूंना योग्य सुविधा मिळाव्यात म्हणून अमरनाथ गुंफा प्रार्थनास्थळावर प्रशासक आणून मलिक कुटुंब व हिंदू संस्थांची मक्तेदारी मोडली. तरीही देशाच्या विविध भागांतून हजारो पर्यटक या यात्रेला जात असताना त्यांच्या जेवणाची-निवासाची व प्रवासाची जबाबदारी स्थानिक मुस्लिम करत असतात. ही सांस्कृतिक-धार्मिक वीण उसवणे दहशतवाद्यांचा खरा उद्देश आहे. अशा हल्ल्यातून धार्मिक तणाव तर वेगाने पसरू शकतो; पण भारत-पाकिस्तानदरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक पातळीवर ज्या काही वाटाघाटी सुरू असतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे काही दबावाचे राजकारण सुरू असते, ते एकाएकी मोडकळीस येऊ शकते. सध्या काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणाखाली असल्याने गेली दोन वर्षे जी सातत्याने निदर्शने होत आहेत, त्यावर कोणताही राजकीय तोडगा सापडलेला नाही. अशा वेळी अमरनाथ यात्रेचा विषय राज्य व केंद्र पातळीवर अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे.\nमुंबईत लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्यास अटक; मुजफ्फराबादमध्ये घेतलय ट्रेनिंग\nयशस्वी उद्योगासाठी “कमिटमेंट’ महत्त्वाची- श्‍वेता इंगळे-सरकार\nभाई वैद्य यांचे विचार कायम स्मरणात राहतील…\n‘मिड ब्रेन एक्टीव्‍हेशन’ जादू नव्‍हे; तर मानवी मेंदुची शक्ती\n‘स्वच्छ’च्या नावाखाली ‘अस्वच्छ’ कारभार\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T08:25:09Z", "digest": "sha1:MQVZ64CXWUFFEABSKRDS3DFKQAI5BQAA", "length": 4735, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मात्तूर - विकिपीडिया", "raw_content": "\nगुणक: 13°52′26″N 75°33′32″E / 13.8739°N 75.5589°E / 13.8739; 75.5589 मात्तूर हे कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यात असलेल्या तुंगा नदीच्या किनाऱ्यावरचे एक गाव आहे. या गावात राहणारे सर्व लोकं संस्कृत भाषा बोलतात. या व्यतिरीक्त येथे तमिळ, कन्नड, तेलगु या भाषेपासून एकत्रितपणे बनलेली 'संकेती' ही भाषाही बोलली जाते. तेथील अनेक घरांच्या दरवाज्यावर \"आपण या घरात संस्कृत बोलू शकता\" अशी पाटी लावलेली आहे. येथील मुले खेळतांनादेखील संस्कृतमध्येच बोलतात.[ संदर्भ हवा ]\nकर्नाटक राज्यातील शहरे व गावे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०१७ रोजी १८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/gamak-yashache", "date_download": "2018-10-15T08:44:24Z", "digest": "sha1:HNNM422N4BXPVNWGHL4RW72KLRPGUZFB", "length": 16718, "nlines": 396, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा गमक यशाचे पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 100 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक अतुल मागून, डॉ. अरूण मांडे\nTranslators डॉ. अरूण मांडे\nही आहे एक गोष्ट - तुमच्या-आमच्यासारख्याच एका माणसाची. त्यालाही तुमच्यासारखेच प्रश्न पडलेले असतात - यशस्वी तर व्हायचंय, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची खरंच, यश नशिबावर अवलंबून असतं का खरंच, यश नशिबावर अवलंबून असतं का यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का\nपण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते\nतो मार्गदर्शक त्याला प्रसिध्द व्यक्तींचे दाखले देतो, समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात, यश हे निढळाचा घाम गाळून, भीतीवर मात करून आणि आलेल्या संधींचं सोनं करून मिळवायचं असतं. स्वप्नांचा, इच्छा-आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं....\nहे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल; अर्थात, तुम्हाला असामान्य होण्याची, काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल; ध्यास असेल, तरच....\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nहार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन\nनैसर्गिक उपायाने मधुमेहावर नियंत्रण\nसंगोपन बाळ - गोपाळांचे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/node/227", "date_download": "2018-10-15T09:54:38Z", "digest": "sha1:TO75HAE7ZCADDQ226COLH4JM6QMB5TP4", "length": 9959, "nlines": 130, "source_domain": "gangadharmute.com", "title": " आयुष्य कडेवर घेतो | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / आयुष्य कडेवर घेतो\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 29/07/2011 - 21:30 ह्यावेळी प्रकाशित केले.\nझुंजूमुंजू पहाटेला, आभा चढे आभाळाला\nकाळोखाच्या भेगातुनी, सूर्य डोकावतो\nगारठल्या पंखामधी, आशा जागवतो\nसुन्यासुन्या शिवाराला, निजलेल्या आवाजाला\nचेव येण्याला कोंबडा, दारी बांग देतो\nसुस्तावल्या आळसाला दूर पांगवतो\nअन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल\nलेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो\nचोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो\nअभयता पेरताना, रुजलेली फुलताना\nफळलेली पाहताना, जेव्हा आनंदतो\nतेव्हा मीच माझ्या आयुष्याला, कडेवरी घेतो\nफेसबूक लिंक - २०/१२/२०१४\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T09:17:53Z", "digest": "sha1:GL2FZSMF7OZJYLBGUVCGZ3WI7UOSO5NT", "length": 135492, "nlines": 268, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मराठा आंदोलन सैरभैर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news मराठा आंदोलन सैरभैर\non: August 10, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, पिंपरी / चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, राष्ट्रियNo Comments\nपुणे, औरंगाबादमध्ये हिंसक वळण; द्रुतगती महामार्ग सहा तास ठप्प\nमराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर राज्यात गुरुवारी झालेल्या ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनाला पुणे आणि औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागले. गेल्या वेळेसारखा हिंसाचार होऊ दिला जाणार नाही आणि आंदोलन शांततेच पार पडेल, अशी ग्वाही आयोजकांनी दिली असतानाही अशा घटना घडणे हे आंदोलन आणि आंदोलक सैरभैर झाल्याचे लक्षण आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आंदोलनामुळे सहा तास ठप्प झाला होता. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला मात्र ‘बंद’मधून वगळण्यात आले होते.\nया ‘बंद’ला गुरुवारी पुणे शहरात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तोडफोड झाली तसेच आंदोलकांनी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टायर जाळण्यात आले. मुंबई-बेंगळुरु बाह्य़वळण मार्गावर चांदणी चौकात दुपारी तीनच्या सुमारास रास्ता-रोकोचा प्रयत्न झाला. त्यानंतर चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवरही थेट दगडफेक सुरू केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रथम सौम्य लाठीमार केला.अश्रुधुराची नळकांडी फोडल्यानंतर आंदोलक पांगले. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले.\nऔरंगाबादमध्ये प्रथम शांततेत सुरू असणाऱ्या बंदला शहराजवळील वाळुज औद्योगिक वसाहतीत हिंसक वळण लागले. औद्योगिक वसाहतीतील १२ ते १३ कंपन्यांमध्ये दगडफेक झाली आणि कंपन्यांमध्ये घुसून आंदोलकांनी तोडफोडही केली. वोक्हार्डच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी गोंधळ घातला. मायलॉन, स्टरलाइट या कंपन्यांवर दगडफेकही झाली. काही कंपन्यांमध्ये रात्रपाळी केलेले कामगार या आंदोलनामुळे सकाळी घरी परतू शकले नव्हते.\nएनआरबी चौकात सायंकाळीही गोंधळ सुरू होता. दोन-अडीच हजार आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ाही फोडल्या. एक ट्रक, अग्निशमन दलाची गाडी तसेच पोलिसांच्या गाडीलाही आंदोलकांनी आग लावली. शहरात अन्यत्रही काही ठिकाणी किरकोळ दगडफेक करण्यात आली. सकाळी क्रांती चौकात आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.\nनाशिकला आंदोलनातून वगळल्याची घोषणा आधी झाली होती. प्रत्यक्षात तिथेही हिंसक घटना घडल्या. आंदोलनस्थळी भाजपचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना धक्काबुक्की करण्यात आली, तर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना जाब विचारला गेला. नेत्यांच्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या अनियंत्रित जमावाने नंतर शहरात फिरून दुकाने बंद पाडली. दगडफेकीच्या इतर घटनांमध्ये पाच बसगाडय़ांचे नुकसान झाले.\nया आंदोलनावरून मराठा समाजात दोन गट पडले होते. या गटातील अंतर्गत मतभेदांचे रूपांतर धक्काबुक्की, गोंधळात झाल्याचे सांगितले जाते. डोंगरे वसतीगृह मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू झाल्यावर काही युवकांनी रस्त्यावर उतरण्याचा अट्टाहास धरला. त्यास ज्येष्ठांनी विरोध केला. या कुरबुरी नंतर वाढत गेल्या. राजकीय नेत्यांना भाषणेही करू दिली गेली नाहीत. यावेळी युवकांच्या एका गटाकडून ज्येष्ठ नेत्यांविषयी जातीवाचक शब्दप्रयोग केला गेला. त्यास कोकाटे यांनी आक्षेप घेतला. यावेळी उभयतांमध्ये धक्काबुक्की झाल्याने आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. रस्त्यावर उतरलेल्या जमावाला नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. काही ठिकाणी त्यांना बळाचा वापर करावा लागला.\nआंदोलनात काही ठिकाणी समंजसपणाचेही तुरळक दर्शन घडले. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस शिपायांना आंदोलनकर्त्यांनी आपल्या पंक्तीत बसवून जेवायला वाढले. उस्मानाबादमध्ये कडकडीत बंद झाला, मात्र रक्तदान करून अनोखे आंदोलन केले गेले.\nएरंडवणे भागातील पर्सिस्टंट कंपनीच्या प्रवेशद्वाराची आंदोलकांनी तोडफोड केली. तसेच औंध भागातील सनगार्ड एफआयएस या कंपनीत शिरलेल्या आंदोलकांनी तेथे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला.\nपीएमपीच्या शहर आणि उपनगरातील ६८६ गाडय़ा गुरुवारी मार्गावर धावत होत्या. सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास आंदोलनाची तीव्रता वाढली आणि शनिपार, बिबवेवाडी, मांजरी गाव, लक्ष्मी रस्ता, मार्केट यार्ड या परिसरात पीएमपी गाडय़ांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यात पीएमपीचे अंदाजे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले.\nचौकाचौकांत तरुणाईचा ठिय्या, नाकाबंदी ; वाळुजमध्ये आंदोलनाला हिंसक वळण\nऔरंगाबाद : औरंगाबाद शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान सकाळपासूनच तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती. विशेष म्हणजे तरुणींचाही लक्षणीय सहभाग होता. चौकाचौकांत ठिय्या मांडून ‘जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा-लाख मराठा’ यासह सरकारविरोधातही गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. क्रांतिदिनी होणारे आंदोलन अहिंसक मार्गाने होईल, असे बुधवारी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले होते. मात्र वाळुजमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले. वाळुजमध्ये पोलिसांचे एक वाहन, अग्निशमन दलाची गाडी तर एक खासगी गाडी जाळण्यात आली. पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. मोबाइलवर चित्रीकरण करणाऱ्या काहींना व दोन पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. औरंगाबाद शहरातही हर्सूल भागात एक वाहन जाळण्यात आले. औरंगाबादच्या ग्रामीण भागात मात्र शांततेने आंदोलन पार पडल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.\nऔरंगाबाद शहरात सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवरायांचे चित्र असलेले भगवे झेंडे लावलेल्या दुचाकीवरून तरुण-तरुणी बंद पाळण्यात येत आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. हर्सूल, टीव्ही सेंटर, सिडको, एमजीएम, सेव्हन हिलचा पूल, गजानन महाराज मंदिरचा परिसर, आकाशवाणीचा चौक, क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी, मुख्य बसस्थानक, मिल कॉर्नर अशा प्रत्येक मुख्य चौकात तरुणाईने नाकाबंदी केली होती. रस्ते वाहने लावून अडवल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांची काहीशी पंचाईत झाली. मात्र अडचण सांगितल्यानंतर तेवढय़ाच संवेदनशीलतेने तरुणाईने काहींना रस्ताही मोकळा करून दिला. सेव्हन हिलच्या पुलाजवळून आकाशवाणीच्या दिशेने जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यात आला. शिवाजीनगर भागातील रेल्वे गेटजवळ रेल्वे रोको करण्यात आले. या वेळी मोठय़ा संख्येने तरुण रेल्वे रोको आंदोलनात सहभागी झाले होते.\nअडीच हजार पोलिसांसह, शीघ्र कृती दल आणि राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तनात करण्यात आल्या होत्या. वाळुजला हिंसक वळण लागल्यानंतर शहरातून अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली.\nमुख्य बसस्थानकातून जाणाऱ्या औरंगाबाद आगाराच्या १६७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या फेऱ्यांच्या माध्यमातून जवळपास ५७ हजार किलोमीटर प्रवास होतो. दिवसभरात मुख्य बसस्थानकातून ८५० बसची ये-जा होते. गुरुवारी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर एकही वाहन रवाना झाले नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. सिडको बसस्थानकातून होणाऱ्या जवळपास ५४४ फेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या, असे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी घोलप यांनी सांगितले.\nऔरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यात येत असलेल्या मुंडवाडी येथील रवींद्र साहेबराव जाधव या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तत्काळ हा प्रकार नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने रवींद्र याला औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, रवींद्रचे सिटीस्कॅन करून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तो तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली असल्याचे घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. सोनवणे यांनी सांगितले.\nबीड जिल्ह्यत कडकडीत बंद \nदोघांच्या आत्महत्या, तर एकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न\nबीड : मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पेट्रोल पंप, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा पूर्णपणे बंद राहिल्याने अघोषित संचारबंदीचे चित्र होते. आंदोलकांनी जागोजागी चक्काजाम करुन वाहतूक रोखली. तर कुंबेफळ येथे रस्त्यावरच स्वयंपाक करुन जेवण दिले. रौळसगावला महामार्गावर भजन, कीर्तन तर परळीत बलगाडय़ा उभ्या करुन रस्ता रोखला. आडसमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून, तर वडवणीत मुंडण करुन शासनाचा निषेध केला. बंदच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यत प्रचंड पोलिस बंदोबस्त तनात करण्यात आल्याने जिल्ह्यला छावणीचे स्वरुप आले होते. बीड पर्यायी रस्त्यावर नारळाने भरलेली मालमोटार आंदोलकांनी पेटवून दिली.\nपरळी तहसीलसमोर तब्बल एकवीस दिवस आंदोलकांनी ठिय्या मांडून मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यात पेटवले. या पाश्र्वभूमीवर गुरुवारच्या बंदमध्ये काय होणार, अशी भीती व्यक्त केली जात असल्याने प्रशासनाने केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दलासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त शहरांसह गावापर्यंत तनात केला होता. तर प्रशासनाने रात्रीच शाळा, महाविद्यालयांना अधिकृतपणे सुटी जाहीर केली. मराठा क्रांती आंदोलकांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन ठिय्या मांडला. वडवणीत बंद काळात आंदोलकांनी रस्त्यावरच सामूहिक मुंडण केले, तर अर्धनग्न होऊन टायर जाळल्याने वाहतूकही ठप्प झाली. अंबाजोगाईत आंदोलक जनावरांसह रस्त्यावर उतरले. तर केज तालुक्यातील आडस येथे मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून आपला संताप व्यक्त केला. रौळसगाव येथे महामार्गावरच आंदोलकांनी ठिय्या मांडून भजन, कीर्तन करत दुपापर्यंत वाहतूक रोखली. तर माजलगावमध्ये दुचाकीवरुन फेरी काढून परभणी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला.\nबीड जिल्ह्यत पुन्हा दोघांच्या आत्महत्या\nगुरुवारी बंददरम्यान दोन युवकांनी आत्महत्या करुन जीवन संपवले तर एकाने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. बीड तालुक्यातील पाटेगाव येथील दिगंबर माणिक कदम (३२) या तरुणाने गळफास घेतल्याचे उघड झाले. आरक्षणासाठी बलिदान देत असल्याची चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली. तर कांबी मंजरा (ता.गेवराई) येथील एकनाथ सुखदेव पठणे (४५) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. नांदूर फाटा येथे आंदोलनादरम्यान बीड तालुक्यातील धावज्याची वाडी येथील पांडुरंग चोबे या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र उपस्थितांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.\nपरभणीत रास्ता रोको दरम्यान भजनकीर्तन ; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, चुडावा स्थानकावर दगडफेक\nपरभणी : कुठे झाडे भररस्त्यात टाकून केलेला रास्ता रोको, तर कुठे भजनकीर्तन, कुठे रस्त्यात पंगत तर कुठे गुराढोरांना रस्त्यातच चारा घालून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न अशा अनोख्या आंदोलनांनी आज जिल्हाभरात बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला. आजच्या बंदच्या पाश्र्वभूमीवर फारशी वाहने रस्त्यावर उतरलीच नाहीत, तर आगाराबाहेर बसही गेल्या नाहीत. आजच्या रास्तारोकोचा मोठा फटका रेल्वेला बसला. पूर्णा तालुक्यातील चुडावा रेल्वे स्थानकावर झालेली दगडफेक, काही प्रवासी गाडय़ा रद्द, तर काही आंदोलनाच्या धास्तीने औरंगाबाद स्थानकावरच थांबवल्या. हा प्रकार सोडला तर जिल्हाभरात सर्वत्र रास्ता रोको आणि बंद शांततेत पार पडला.\nआज येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मराठा समाजाचे आंदोलक, तरुण-तरुणींसह मोठय़ा प्रमाणात महिला वर्ग जमला होता. या जमावाचे रुपांतर भजनकीर्तन अशा उपक्रमात झाले. बराचवेळ या ठिकाणी कीर्तन आणि भजन सुरू होते. शहरात सर्व बाजारपेठ बंद होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता तर बसस्थानकावरही शांतता होती.\nपूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर, गौर, नावकी, हयातनगर फाटा, चुडावा, िपपळा भत्या, धानोराकाळे, लक्ष्मीनगर, झिरोफाटा, पूर्णा टी पाईट या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पाथरीतही रास्ता रोको व बंद कडकडीत पार पडला. पालम येथे आंदोलनात भजनकीर्तन पार पडले. अमरावती-तिरुपती एक्स्प्रेसवर काही अज्ञात इसमांनी चुडावा येथे दगडफेक केली आहे.\nबंदला सोनपेठ येथे मोठा प्रतिसाद मिळाला. परळी- गंगाखेड रोड वरील उक्कडगाव मक्ता येथे ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तालुक्यातील शेळगाव, सायखेडा रोड, दुधगाव आदी ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. परळी रोडवरील िपपरी पाटी येथे नामदेव महाराज फपाळ यांचे कीर्तन झाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात घेण्यात आलेल्या बठकीत जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला.\nहिंगोलीत कडकडीत बंद ; वाहनांची जाळपोळ, रेल्वे रोको, आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांना जेवण\nहिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदमध्ये हिंगोली जिल्ह्यत सेनगाव येथील दोन वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जिल्ह्यतील रस्त्या-रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी झाडे तोडून, टायर जाळून वाहतूक पूर्णत: बंद केली. पांगरा शिंदे रेल्वे स्टेशनवर आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले. एका बाजूला आंदोलनाला हिंसक वळण लागत असताना डोंगरकडा येथील आंदोलनकर्त्यांनी बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था केली.\nजिल्ह्यतील डोंगरकडा, आखाडा बाळापूर, कळमनुरी, खानापूर चित्ता, सावरखेडा, औंढा नागनाथ, येहळेगाव सोळंके, बोरजा, लिंबाळा, कन्हेरगाव नाका, माळहिवरा, बळसोंड, पानकन्हेरगाव, सेनगाव, नर्सी नामदेव, खुडज, वसमत तालुक्यातील खांडेगाव, जवळा बाजार, आडगाव रंजे आदींसह प्रमुख रस्त्यावर ग्रामीण भागातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकत्रे जमले होते.\nसेनगाव येथे एका शाळेचे वाहन बुधवारच्या मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी पेटवून दिले. या जाळपोळीशी आंदोलनकर्त्यांचा संबंध नसल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. याचप्रमाणे सेनगाव-रिसोड िहगोली येथील भूसंपादन विभागाची देखरेख करणारी भाडेतत्त्वावर घेतलेली जीप दुपारच्या वेळेत पेटवून दिली. िहगोली शहरातील गांधी चौकात आंदोलनकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता. शहरातून या जमावाने रॅली काढून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली, तर अग्रसेन पुतळा येथे सुमारे २०० कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला.\nजालन्यात ठिय्या; चक्का जाम आंदोलन\nजालना : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला जालना शहरासह जिल्ह्य़ात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. संपूर्ण जिल्हाभर रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन झाले. त्यामुळे जिल्हाभरातील प्रमुख मार्गावरील दळणवळण दिवसभर बंदच होते. एस. टी. बस बंदच होत्या आणि खासगी वाहनेही रस्त्यावर आली नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांतील प्रवासी वाहतूक बंद होती. शैक्षणिक संस्था बंदच होत्या. महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश असल्याने शहर आणि जिल्ह्य़ातील महाविद्यालये गुरुवारी बंदच होती. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या आदेशान्वये जालना शहर आणि जिल्ह्य़ातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद होत्या. जालनासह जिल्ह्य़ातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढय़ातही खरेदी-विक्री थांबले होते. मराठवाडा आणि राज्यात प्रमुख व्यापार केंद्र असलेल्या जालना शहरातील दुकाने बंद होती.\nतालुक्यांच्या ठिकाणीही दुकाने उघडली नाही. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. जालना शहरातील अंबड चौफुली भागातील रस्त्यावर महिलांनी ठिय्या आंदोलन केले. जालना शहरातील रिक्षाही जवळपास बंदच होत्या. रस्त्यांवर रहदारी तुरळक होती. बाहेरगावाहून येण्यासाठी वाहतुकीची साधनेच उपलब्ध नव्हती. जिल्ह्य़ात काही ठिकाणी रस्त्यावर पेटवलेले टायर टाकून वाहतूक अडविण्यात आली होती. जालना शहरासह परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद तालुक्यातही बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाला.\nउस्मानाबादमध्ये व्यवहार ठप्प ; २८६ आंदोलकांचे रक्तदान करून विधायक वळण\nउस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनात उस्मानाबाद जिल्ह्यतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यतील आठही तालुक्यांत औषध दुकाने आणि दवाखाने वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. राज्य सरकारच्या निषेधार्थ २८६ आंदोलनकर्त्यांनी रक्तदान करीत अभिनव पद्धतीने आंदोलन केले. दिवसभरात जिल्ह्यच्या रस्त्यांवरून एकही बस धावली नाही.\nजिल्ह्यतील सर्वच तहसील कार्यालयांच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. उस्मानाबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिवादन करून शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी नऊ वाजल्यापासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनात मुस्लीम, धनगर, िलगायत, दलित बांधवांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nबंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असे आवाहन करत उस्मानाबाद जिल्ह्यतील तरुणांना हत्या नको, आत्महत्या नको, करूया रक्तदान, देऊया जीवनदान, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत आंदोलनकर्त्यां तरुणांनी रक्तदानाच्या माध्यमातून नवा संदेश दिला.\nनांदेड जिल्ह्य़ात शुकशुकाट ; लोहा तहसील कार्यालयाची जाळपोळ\nनांदेड : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनादरम्यान ‘नांदेड बंद’ला गुरुवारी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान शहर व जिल्ह्यत वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळ, दगडफेक यांसारख्या अप्रिय घटनांची नोंद झाली.\nगजबजलेल्या रस्त्यावर गुरुवारी सकाळी लक्षणीय शुकशुकाट होता. चार वेगवेगळ्या दिशांनी नांदेड शहरात येणाऱ्या विविध रस्त्यांवर आंदोलकांनी सकाळी १० नंतर सायंकाळपर्यंत ठिय्या दिला. शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलक मोठय़ा संख्येने जमले. तेथे आरक्षण व इतर मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी झाली. अर्धापूर तालुक्यात मौजे िपपळगाव येथे आंदोलकांनी एक ट्रक जाळला. देगलूर तालुक्यातील हणेगाव येथे पंचायत समितीच्या जीपवर दगडफेक करून काच फोडण्यात आली, तसेच देगलूर येथे मोटारसायकल रॅलीतील युवकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसवर दगडफेक केली. हदगाव येथेही एका जीपला आग लावण्याचा प्रयत्न झाला. हिमायतनगर येथे दुपारी चारच्या सुमारास नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरण्यात आली.\nलोहा येथून मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या आदल्या रात्रीच लोहा तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाला अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्यानंतर एकच खळबळ उडाली. महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. दुपारी चारनंतर नांदेडमध्ये दोन वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रकार घडला. नांदेडच्या सिडको-हडको भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी उमरी येथे आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर धुडगूस घालत रेल्वेच्या मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले. परळी-अकोला, अकोला-पूर्णा, परभणी-नांदेड या तीन पॅसेंजर गाडय़ा आंदोलनामुळे पूर्णत रद्द करण्यात आल्या.\nलातूरमध्ये आ. भिसे यांच्या गाडीवर दगडफेक\nलातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या जनआंदोलनामुळे चौकाचौकात वाहतूक बंद करून तरुण रस्त्यावर ठिय्या आंदोलन करतानाचे चित्र सर्वत्र होते. क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीबरोबर अन्य २० मागण्यांसाठी जनांदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार सकाळी ६ पासूनच बंद होते.\nएसटी महामंडळाला बंदच्या काळात नुकसान होऊ नये यासाठी जिल्हय़ातील सर्व डेपोस्थानी बस ठेवण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालये, शिकवणीवर्ग सर्वत्र शुकशुकाट होता.\nलातूर शहरात प्रवेश करणाऱ्या बार्शी रस्ता, अंबाजोगाई रस्ता, औसा रस्ता, नांदेड रस्ता या चार प्रमुख मार्गाबरोबरच बाभळगाव रस्ता, कळंब रस्ता अशा सर्वच मार्गावर टायरला आग लावून रस्ते अडवण्यात आले होते. शहरातील सर्वच चौकात वाहतूक बंद करण्यात आली होती. शेकडो टायर विविध रस्त्यांवर जाळण्यात आले.\nआंदोलकांना टायरची कुमक पुरवण्यासाठी विविध वाहनांतून जुने टायर घेऊन चौकाचौकांत जाऊन टायर पेटते राहावेत अशी व्यवस्था करण्यात आली होती. आमदार अमित देशमुखांसह अनेक जण रस्त्यावर उतरून या आंदोलकांसमवेत सहभागी झाले होते. या आंदोलनात पंधरा, सोळा वर्षांच्या तरुणांपासून ७० वर्षांच्या वृद्धापर्यंतचा सहभाग होता. तसेच तरुणी, महिलाही रस्त्यावर उतरल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागातही दिसत होते.\nबंदचा प्रभाव शहरातील विविध गल्लीबोळात जाणवत होता त्यामुळे चहाची टपरी, पानाचा ठेला किंवा एखादे छोटे हॉटेल देखील सुरू नव्हते. शहरात २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी राहतात. ज्यांचे जेवण मेसवर अवलंबून आहे अशा मुला-मुलींची मात्र मोठी गरसोय झाली. काही वाहनांवर किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. मात्र, मोठी हिंसाचाराची घटना कुठेही घडली नाही.\nग्रामीण भागातील भाजी विक्रेत्यांनी विक्रीसाठी भाजीच आणली नव्हती. मात्र, चुकून भाजी, फुले, फळे ज्यांनी आणली, त्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषत: फुले सुकून गेल्यामुळे छोटय़ा व्यापाऱ्यांना याचा फटका बसला.\nआंदोलनादरम्यान दिवसभर दगडफेकीच्या किरकोळ घटना अनेक ठिकाणी घडल्या. लातूर शहर महानगरपालिकेच्या आवारात उभ्या असणाऱ्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्यामुळे तीन वाहनांच्या काचा फुटल्या. लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर रेणापूरजवळील पिंपळफाटा येथे दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून आमदार भिसे यांना लातूरकडे सुखरूप पाठवले. पिंपळफाटा येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार भिसे लातूरहून निघाले होते. तेथे कार्यकर्त्यांचे दोन गट होते. एका गटाने त्यांना बोलावले होते तर दुसऱ्या गटाचा त्यांना कडाडून विरोध होता. यातच आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर प्रचंड प्रमाणात दगडफेक केली.\nकोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर बंदला आज प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यच्या ग्रामीण भागातील व्यवहार पूर्णत: ठप्प होते. कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.\nमराठा समाजास आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यत तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडल्याने प्रशासनाने या बंदकडे गांभीर्यपूर्वक लक्ष पुरवले होते. आज सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार बंद होते. रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.\nराज्य परिवहन मंडळाची वाहतूक बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. ग्रामीण भागातील दूध संकलन बंद ठेवण्यात आले. सुमारे १० लाख लीटर दुधाचे संकलन ठप्प राहिले. संपूर्ण जिल्ह्यत शांततेत बंद ठेवण्यात आला.\nकोल्हापुरात ठिय्या आंदोलन सुरू असलेला दसरा चौक आजही आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला. मराठा क्रांतीच्या आंदोलकांनी शहरात फेऱ्या काढल्या. श्रीमंत शाहू महाराज, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार आदींनी शांततेच्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. आंदोलनात राजकीय वैर असले तरी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील हे शेजारी बसले होते. राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील या आमदारांसह माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यासह अनेक प्रमुख रस्त्यावर उतरले होते.\nसांगलीत ‘महाराष्ट्र बंद’ शांततेत\nसांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सांगलीत प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यत ठिकठिकाणी आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर रस्त्यावर मध्यरात्रीपासून एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी पेठा, बाजार समिती, औद्योगिक आस्थापने, शाळा, महाविद्यालये आज बंद होती. रस्त्यावर वाहतूक ठप्पच होती, मात्र काही ठिकाणी पेटते टायर रस्त्यावर टाकण्याचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला.\nसांगली, मिरज, कुपवाड शहरासह सर्व तालुके, गावोगावांत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यतील एस. टी. वाहतूक आज बंद होती. जिल्ह्यतील मिरज-पंढरपूर रोड, सांगली-इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाटा, पद्माळे फाटय़ासह माधवनगर, बुधगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nमराठा क्रांती मोर्चाने जाहीर केलेल्या बंदच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यतील दूध संकलन बंद ठेवण्यात आले. सकाळी दूध संकलन बंद असल्याने सुमारे ७ लाख लीटर दुधाचे संकलन ठप्प राहिले. अत्यावश्यक सेवांमध्ये रुग्णालये, औषधालये आणि इंधन पंप सुरू ठेवण्यात आले होते.\nसांगलीतील आंदोलनामध्ये आ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील आदींसह महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक सहभागी झाले होते.\nतर कडेगाव तालुक्यातील वांगी येथील आंदोलनात आ. मोहनराव कदम रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.\nसोलापुरात ‘चक्का जाम’, ठिय्या आंदोलन\nसोलापूर : मराठा समाजास आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्य़ात ‘चक्का जाम’ आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्ह्य़ातील मराठा आंदोलकांच्या दोन्ही गटातर्फे आज ‘बंद’ला फाटा देण्यात आला होता, तरीही अनेक भागात बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एसटी बसची सेवा दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.\nसकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला काळी पट्टी लावून मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने जुना पुणे चौत्रा नाक्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘चक्का जाम’ आंदोलन केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाने केलेल्या मूक ठिय्या आंदोलनात महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आदींचा सहभाग होता. तर जुना पुणे चौत्रा नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाने ‘चक्का जाम’ करताना त्यात सहभागी झालेल्या महिलांनी भजने म्हटली.\nसाताऱ्यात बंदमुळे जनजीवन ठप्प\nवाई : मराठा आरक्षणासाठी पाळण्यात आलेल्या बंदला सातारा जिल्ह्यत प्रतिसाद मिळाला. सातारा शहर तसेच तालुक्यांच्या ठिकाणी बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, एसटी वाहतूक बंद होती. दरम्यान, आंदोलकांनी आज जिल्हय़ात जागोजागी ठिय्या आंदोलन केले.\nसातारा शहरात आज बाजारपेठ बंद होती. सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही. वाई शहरात मोर्चाचे आयोजन केले होते. एमआयडीसीसह सर्व शहरात बंद पाळण्यात आला. शुकशुकाट होता. खंडाळा येथेही आंदोलकांनी मोर्चा काढला होता. लोणंदचा आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आला होता. वडूजमध्ये मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मायणीत पदयात्रा काढण्यात आली. मेढा कुडाळ येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.\nपाटण शहरात तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद कडकडीत बंद\nपाटण तहसील कार्यालयात मराठय़ांनी ठिय्या आंदोलन केले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर भजन आंदोलन. उंब्रजमध्ये बंद पाळण्यात आला.\nकराड – मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला कराडमध्ये प्रतिसाद लाभला. बाजारपेठ, शैक्षणिक संस्था आज बंद होत्या. दरम्यान, महामार्गासह अन्य रस्त्यांवर ठिकठिकाणी आंदोलकांनी ठाण मांडल्याने वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. ओगलेवाडी येथे शेतकऱ्यांनी पशुधनासह रास्ता रोकोमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला. कराडच्या प्रीतिसंगमावर आंदोलकांनी मुंडण आंदोलन केले.\nपश्चिम वऱ्हाडात कडकडीत बंद\nअकोला : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पश्चिम वऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध ठिकाणी रॅली, मोर्चे काढून बंदचे आवाहन करण्यात आले. अनेक मार्गावर टायर जाळून चक्काजाम करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. शाळा, महाविद्यालय, पेट्रोलपंप, एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला.\nबंदला अकोला जिल्हय़ात व्यापक प्रतिसाद मिळाला. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठय़ा संख्येने आंदोलक एकत्र आले होते. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. शहरात सकाळपासूनच कडकडीत बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. शहरातील पेट्रोलपंपही बंदमध्ये सहभागी झाले होते. एसटी महामंडळानेही बससेवा बंद ठेवली होती. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली. जिल्हय़ातही सर्वत्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यांचे मुख्यालय असलेल्या शहरांसह गावांमध्येही बंद पाळण्यात आला. अकोला- मूर्तिजापूरसह इतरही अनेक मार्गावर टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती.\nवाशीम जिल्ह्यतील वाशीम, रिसोड, मालेगाव येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. याला संपूर्ण व्यावसायिकांनी आपला पाठिंबा दर्शवत दुकाने बंद ठेवली. वाशीम नाका येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. अनेक युवकांनी मुंडण करून निषेध नोंदवला.\nबुलढाणा जिल्हय़ातही बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. बुलढाणा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, मेहकर, देऊळगाव राजा, चिखली, सिंदखेडराजा, लोणार आदींसह जिल्हय़ातील सर्वत्र बंद पाळण्यात आला. मेहकर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मुंडण करून आंदोलनाला पाठिंबा दिला. मुंबई-नागपूर महामार्गावर मुंडण करून चक्काजाम करण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काही युवकांनी टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवला.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला. या बंददरम्यान वाशीम जिल्हय़ाच्या रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून दहनविधीही करण्यात आला. या अभिनव आंदोलनात सर्वधर्मीयांनी सहभाग नोंदवला.\nप्रतिनिधी, वर्धा : सकल मराठा समाजाने आज पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला जिल्हय़ात शंभर टक्के प्रतिसाद लाभला. कुठेही अनुचित प्रकार न घडल्याने पोलीस प्रशासने सुटकेचा नि:श्वास टाकला. शाळा-महाविद्यालये पूर्वसूचनेमूळे बंद होती. बंदच्या पाश्र्वभूमीवर स्कूलबस चालक संघटनेने आपली वाहतूक बंद ठेवली होती. परिणामी, काही पालकांनी स्वत: मुलांना सोडले, पण वेळेवर बंदचा शुकशुकाट दिसल्याने पालकांना मन:स्ताप सहन करावा लागला. बसस्थानकावर पोहोचलेल्या प्रवाशांनाही मन:स्ताप झाला. दुपापर्यंत १०६ बसफेऱ्यांपैकी केवळ ४० फेऱ्या झाल्या. खासगी प्रवासी वाहतूकही ठप्प होती. मोर्चेकर्त्यांनी सकाळी ११ वाजता शिवाजी चौकात येण्याचे आवाहन केले होते. याठिकाणी काही नेत्यांनी आपल्या भाषणातून राज्य शासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.\nयवतमाळात शंभर टक्के प्रतिसाद\nयवतमाळ : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आयोजित महाराष्ट्र बंदच्या आवाहनास यवतमाळ जिल्ह्य़ात श्ांभर टक्के प्रतिसाद मिळाला. येथील मराठा कुणबी ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिला आणि युवक मोठय़ा संख्येने भगवे ध्वज फडकवत सहभागी झाले होते. सर्व शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याची माहिती मराठा कुणबी ठोक क्रांती मोर्चाचे नेते माजी खासदार राजाभाऊ ठाकरेसह आदींनी वार्ताहर परिषदेत दिली.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महागाव तालुक्यातील करजखेड येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पैनगंगा नदीत अर्धनग्न होऊन दोन तास आंदोलन केले. कोणतीही अनूचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nमहागाव तालुक्यात सवना ते कलगाव दरम्यान बाभळीचे झाड कोसळून रस्त्यावर आडवे झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. सवना गुंज मार्गे मोटारसायकलने वृत्तपत्रांची पार्सल पोहोचवण्यात आले.\nवाहने अडवणाऱ्यांकडून जेवणाच्या पंगती\nआंदोलनकांनी नागपूर- बोरी- तुळजापूर महामार्ग सकाळी सात वाजल्यापासून अडवला होता. यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली. मात्र, आंदोलक एवढय़ावर थांबले नाहीत, तर महामार्ग अडवल्यामुळे वाहनधारकांची, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भोजनाची व्यवस्था केली. त्यामुळे विदर्भ-मराठवाडय़ाला जोडणाऱ्या या महामार्गावर जेवणाची पंगत पाहायला मिळाली. या ‘रास्ता रोको’मुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असला तरी आंदोलकांनीची जेवणाची व्यवस्था केल्यामुळे त्यांची चिंता दूर झाली, असे दृश्य येथे होते.\nगोंदिया : आज सकाळापासून शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा महाविद्यालये बंद होती. मात्र, दुपारनंतर हळूहळू शहरातील काही दुकाने सुरू करण्यात आली. भाजीबाजार तुरळक प्रमाणात सुरू होता. बंद शांततेत पार पडला. मात्र, वाहतूक सेवेवर कोणताही परिणाम जाणवला नाही. शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.\nबंद शांततेत पार पडावा, त्याला हिंसक वळण लागू देऊ नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रॅली काढून केले होते. शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती, तर गोंदिया आगारातील मानवविकासच्या २८ बसेस तर शिवशाहीच्या दोन बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ रुग्णालये, औषध दुकाने सुरू होती. गुरुवारी सकाळीच मराठा समाजाच्यावतीने शहरातून रॅली काढून शहरातील नेहरू चौकात घोषणाबाजी केली. दुपारी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाजाद्वारे देण्यात आले.\nदरम्यान, आज जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा येथे मात्र मराठा आरक्षणासंदर्भात बंदचा प्रभाव संपूर्ण भंडारा शहरात कुठेच दिसून आला नाही. संपूर्ण भंडारा शहर राजरोसपणे सुरू होते.\nअमरावतीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nअमरावती : सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर रहाटगाव नजीक काही काळ रास्ता रोको केले. येथील राजकमल चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. बंद दरम्यान शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. पेट्रोल पंपही बंद होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.\nबंदला अमरावती चेंबर ऑफ कॉमर्ससह सर्व व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता. शहरातील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. सकाळी १० वाजता राजकमल चौकात आंदोलनकर्ते एकत्र होण्यास सुरुवात झाली. चौकात दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या दिरंगाईच्या धोरणाबद्दल रोष व्यक्त केला. शहरातील विविध भागात दुचाकींवरून फेरी काढून आंदोलकांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. एस.टी. बसवाहतूक देखील दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. चौका-चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पेट्रोलपंप बंद असल्याने अनेक वाहनचालकांना पेट्रोलपंपांवरून परत जावे लागले. जिल्ह्य़ातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी कडकडीत बंद होता.\nहजारोंचे ठिय्या आंदोलन शांततेत, शहरात कडकडीत बंद\nनगर : मराठा आरक्षण मागणीसाठी आज, गुरुवारी नगर शहरात मराठा क्रांती जनआंदोलनने पुकारलेल्या बंदला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. किरकोळ दगडफेकीच्या दोन व भंगारमधील कार पेटवण्याची एक घटना वगळता आंदोलन शांततेत झाले. हजारो कार्यकर्त्यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत पुणे-औरंगाबाद रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर भगवे ध्वज घेत ठिय्या दिला. ठिय्या आंदोलन शांततेत झाले. ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने परिसर दुमदुमुन गेला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nदरम्यान, या मागणीसाठी उद्या, शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर साखळी पद्धतीने उपोषण सुरु केले जाणार असल्याचे व त्यानंतर सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरु करणार असल्याचे आंदोलकांच्या समन्वयकांनी जाहीर केले. बंदला केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, नागापुर, भिंगार या उपनगरातुनही उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी प्रोफेसर कॉलनी चौकातील रिया कॅफे या दुकानाची दगडफेक करुन काच फोडण्यात आली, तर एमआयडीसीतील कारखाने बंद ठेवण्यासाठी काही कंपन्यांवर दगडफेक केली. मात्र यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांकडे कोणीही तक्रार केली नसल्याचे सांगण्यात आले. नेप्ती चौकात पेटवण्यात आलेल्या कारच्या घटनेचा व आंदोलकांचा काही संबंध नसल्याचे तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले. वैयक्तिक वादातून ही घटना घडली. पेटवलेली कारही भंगारमधील होती. शहरातील सर्वच बाजारपेठा, बाजार समितीमधील व्यवहार, शाळा, महाविद्यालये बंद होते. प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. रिक्षा, एसटी बस, खासगी वाहतूकही बंद होती.\nसकाळपासूनच शहराच्या विविध भागातून भगवे ध्वज घेतलेल्या रॅली बसस्थानक चौकात जमू लागल्या होत्या. अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करुन, सकाळी १० पासून तेथे ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले, दुपारी १२ पर्यंत मराठा समाज तेथे हजारोंच्या संख्येने जमा झाला होता. महिलांची संख्याही लक्षणीय होती. बाळासाहेब पवार, बाळासाहेब मिसाळ, निखिल वारे, अजय बारस्कर, डॉ. संजय कळमकर, शिवाजीराव आढाव, प्राचार्य खासेराव शितोळे आदी वक्तयांनी आरक्षणामागील भूमिका विशद केली. गोंधळी समाजाच्या वतीने जागरण गोंधळ घालण्यात आला. पोवाडे म्हणण्यात आले, कीर्तनही झाले. शहराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावर रास्ता रोको आंदोलने सुरु असल्याने प्रमुख मार्गावर एकही वाहन धावताना दिसत नव्हते. सायंकाळी ४ च्या सुमाराला आंदोलन मागे घेण्यात आले. ठिय्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.\n* मराठा समाजाच्या आंदोलनाला मुस्लीम संघटनांचा पाठिंबा, ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी पाणी व केळी वाटप, स्वच्छताही केली.\n* महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. संग्राम जगताप यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सभापती आंदोलकांसमवेत रस्त्यावर बसकण मारुन बसले होते.\n* ठिय्या आंदोलनादरम्यान शिस्त पाळली जात होती. एक रुग्णवाहिकेलाही जमावाने मार्ग काढून दिला.\n* मागील आंदोलनावेळी सकल मराठा समाजाचे फलक लावले गेले होते, परंतु आजच्या आंदोलनात मराठा क्रांती जनआंदोलनचे फलक लावले गेले होते.\n* बाजार समितीत आजचे कांद्याचे लिलावही रद्द करण्यात आले.\n* ठिय्या आंदोलन संपल्यानंतर परिसराची समन्वयकांनी स्वच्छता केली.\nमराठा क्रांती जनआंदोलनच्या वतीने आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील बसस्थानक चौकात गुरुवारी हजारोंच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nनेवासे येथे चक्काजाम ; तरवडीत वाहनांची तोडफोड\nश्रीरामपूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला नेवासे शहर व तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंदोलन सर्वत्र शांततेत झाले मात्र तरवडी येथे वाहनांची तोडफोड करण्यात आली. नेवासे येथील खोलेश्वर गणेश मंदिर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.\nआंदोलनामुळे आज नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक बंद होती. आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. शाळा व महाविद्यालये बंद होती. नेवासे येथे खोलेश्वर गणेश मंदिर चौकात झालेले चक्काजाम आंदोलन सुमारे दीड तास चालले. आंदोलनाचे नेतृत्व दीपक धनगे ,भाऊसाहेब वाघ यांनी केले.\nआंदोलनाचे संयोजक संभाजी माळवदे यांनी राज्यातील सर्व मराठा आमदारांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी केली. आरक्षणाला मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नेवासाफाटा,भेंडा, कुकाणा, सोनई,घोडेगाव,चांदा,सलाबतपूर,प्रवरासंगमया ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुकाने -घोडेगाव रस्त्यावर देवगाव येथे झालेल्या आंदोलनात आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पाठिंबा दिला. आज सोनई येथे मोटारसायकल रॅली काढून सोनई-राहुरी रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आज सकाळपासूनच गावातील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवली होती. आंदोलनात संतोष निमसे सर,डॉ.ज्ञानेश्वर दरंदले,महेश दरंदले,अमोल चव्हाण,विकी लाटे,संदीप लांडे,संदीप दरंदले,कृ ष्णा दरंदले,अनिकेत दरंदले,प्रणव दरंदले,अविनाश दरंदले,गोरव गाडे,पवन दरंदले ,अनिकेत दरंदले सहभागी झाले होते.दरम्यान काल रात्री सोनई मधील शिवाजी चौकात मराठा समाजाने जागरण गोंधळ घालून सरकारचा निषेध केला.\nपारनेर : पारनेर शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत दहन केले. दरम्यान क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पारनेर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारनेर शहरासह टाकळीढोकेश्वर, कान्हूरपठार, निघोज, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, जवळा, अळकुटी आदी प्रमुख गावांसह वाडय़ावस्त्यांवरही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.\nतालुक्यातील सर्वच व्यवहार सकाळपासूनच बंद होते. पारनेर शहरात कार्यकर्त्यांनी सकाळी १० वाजता आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सुमारे दीड तास रास्ता रोको झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी अचानक सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा आणली. त्या वेळी पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. अतिशय गनिमी काव्याने या अंत्ययात्रेचे नियोजन करण्यात आल्याने पोलिसांना ती रोखता आली नाही.\nआंदोलनस्थळापासून मुख्य बाजारपेठेतून ही प्रेतयात्रा अमरधाममध्ये नेण्यात येऊन दहन करण्यात आले. महिलांसह मराठा कार्यकर्त्यांबरोबरच विविधधर्मीय कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन सुरू झाल्यानंतर आंदोलनात शहीद झालेले १८ समाजबांधव तसेच मेजर कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nर्वभूमीवर एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बसस्थानकावर दिवसभर शुकशुकाट होता. सहकारी बँका, पतसंस्था, राष्ट्रीयीकृत बँका तसेच शासकीय कार्यालयेही दिवसभर बंद होती. शाळा महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती.\nमोर्चाचे समन्वयक संजय वाघमारे, संजय देशमुख, शिवाजी औटी, नगराध्यक्षा वर्षां नगरे, डॉ. संदीप औटी, शंकर नगरे, डॉ. नरेंद्र मुळे, संभाजी औटी, संभाजी मगर, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा रोहिणी वाघमारे, उपाध्यक्षा अर्चना औटी, सचिव सुवर्णा गट, सोनाली औटी, कार्याध्यक्ष योगिता गट, डॉ. बाळासाहेब कावरे, धीरज महांडुळे, जया सपकाळ, रोहिणी सुरवसे आदींसह सर्वधर्मीय कार्यकर्ते या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर व सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\n१८ ऑगस्टला दशक्रिया विधी\nसरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर येत्या १८ ऑगस्ट रोजी सरकारचा दशक्रिया विधी करण्यात येणार असल्याचे क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. या वेळी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.\nरस्त्यात पंगत मांडून आंदोलन\nराहाता : तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांनी आज पिंपरी निर्मळ येथील चौकात आमटी,भात बनवून दुपारच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावर पंगत धरून जेवणाचा आस्वाद घेत अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांचे भाषणे सुरू असताना एका तरुणास भाषण करण्यास नकार दिल्याने त्याने दोन्ही हातावर धारदार वस्तूने वार केले. या तरुणाविरुद्ध लोणी पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या मराठा क्रांती जन आंदोलनाच्या चक्का जाम आंदोलनास राहाता तालुक्यात शंभर टक्के प्रततिसाद मिळाला. अहमदनगर-मनमाड महामार्गावर पिंपरी निर्मळ व निमगाव निघोज येथे बावळण रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या मारल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प होती. त्यामुळे शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे हाल झाले\nराहाता, साकुरी, पिंपरी निर्मळ, कोल्हार, निमगाव निघोज, लोणी, पुणतांबा व वाकडी या प्रमुख ठिकाणी आंदोलकांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. लोणी येथील चित्रालय चौकात आंदोलन करून चित्रालय चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक तर प्रिन्स चौकाचे धर्मवीर संभाजी महाराज चौक असे नामांतर करून शंभर टक्के बंद पाळला.\nसकाळी ९ वाजता आंदोलनास सुरुवात झाली. शाळा, महाविद्यालये, बँका, एसटी बस वाहतूक आदी सर्व बंद असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प होती. पिंपरी निर्मळ व राहाता येथील किरकोळ प्रकार वगळा तालुक्यात आंदोलन एकदम शांततेत पार पडले. दुपारी ४ वाजता तहसीलदार माणिकराव आहेर यांनी पिंपरी निर्मळ येथे आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांनी दिलेल्या निवेदनाचा स्वीकार केला. यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.\nनगर-मनमाड महामार्ग बंद; महामार्गावर रास्ता रोको\nश्रीरामपूर : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला राहुरी शहर व तालुक्यात उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. नगर-मनमाड महामार्ग बंद पाडण्यात आला होता. महामार्गावर सहा ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. मुळा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ घालण्यात आला. राहुरीचा आठवडे बाजार आज बंद होता.\nआज सकाळी राहुरी फॅक्टरी ते राहुरी शहरापर्यंत दुचाकीवर तरुणांनी फेरी काढली. मुळा नदीच्या पुलाजवळ खंडोबा मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, देवेंद्र लांबे, शिवाजी डौले, सत्यवान पवार आदी सहभागी झाले होते. या वेळी जागरण गोंधळ व सत्यनारायण घालण्यात आला. आंदोलन सुरू असताना रुग्णवाहिकांना रस्ता खुला करून देण्यात आला. आज प्रथमच नगर-मनमाड महामार्ग दिवसभर बंद होता. महामार्गावर कोल्हार, चिंचोली फाटा, गुहा, राहुरी फॅक्टरी, मूळा धरण फाटा, वांबोरी फाटा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nआज तालुक्यातील ९६ गावात बंद पाळण्यात आला. बंदला व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्थानी पाठिंबा दिला होता. आज शाळा,महाविद्यालये बंद होती. बससेवा बंद होती. खासगी वाहनेही बंद होती. टाकळीमिया, वांबोरी, देवळालीप्रवरा, ब्राह्मणी, बारागावनांदूर आदी मोठय़ा गावात बंद पाळण्यात आला. बंदला विविध समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. बंद शांततेत पार पडला.\nअकोले : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बस स्थानकाच्या समोर चार तास रास्ता रोको करण्यात आला. या वेळी विविध वक्त्यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले. रास्ता रोको सुरू असतानाच काही तरुण कार्यकर्त्यांनी तेथून जवळच रस्त्यावर टायर पेटवून दिल्यामुळे काही क्षण वातावरण तणावपूर्ण बनले होते.बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यावसायिकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. शाळा,महाविद्यलये आदी शैक्षणिक संस्था बंद होत्या. तालुक्यातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. खासगी वाहतूकही बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील अन्य सर्व व्यवहार बंद होते.\nसकाळी बस स्थानक परिसरात मराठा क्रांती मोर्चा तसेच भाजप वगळता अन्य पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. तेथून घोषणा देत रॅली काढण्यात आली.\nरत्नागिरीसह निम्म्या जिल्ह्यत ‘बंद’ प्रभावहीन ; खेड, चिपळूण, गुहागर, लांजा बंद\nरत्नागिरी : कोपर्डीतील भगिनीला न्याय आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने गुरूवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, लांजा येथे १०० टक्के प्रतिसाद मिळाला तर उर्वरित ठिकाणी ठिय्या आंदोलन आणि मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठा आणि व्यवहारांना फटका बसला.\nरत्नागिरीमध्ये गेल्याच आठवड्यात, ३ ऑगस्ट रोजी बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ३ ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी तालुक्यात बाजारपेठा सुरू होत्या, तर चिपळूणसह खेड, गुहागर, दापोली, लांजा येथे १०० टक्के बंद पाळण्यात आला .\nचिपळूण तालुक्यात गुरूवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा समितीने शहरात भव्य रॅली काढून प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सावर्डे, शिरगाव, मार्गताम्हाणे, पोफळी, अलोरे, खेर्डी आदी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. खेडमध्ये आंदोलकांनी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल ५ तास ठिय्या आंदोलन केले. त्यापूर्वी महाड नाका येथील गोळीबार मदान येथून प्रारंभ करण्यात आलेला मोर्चा खेड शहरातील शिवाजी चौक, बस स्थानक, गांधी चौक बाजारपेठ, तीन बत्ती नाका, पोलीस स्थानकमाग्रे नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून प्रांत कार्यालयात पोचला. तेथे आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रांताधिकारी अविषकुमार सोनोने, तहसीलदार अमोल कदम यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. गुहागर तालुक्यातील मराठा समाजाच्यावतीने शृंगारतळीपासून गुहागरपर्यत रॅली काढून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. गुहागर तालुक्यातही शृंगारतळीपासून गुहागपर्यंत रॅॅली काढण्यात आली. राज्यव्यापी बंदच्या पाश्र्वभूमीवर लांजा तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीने गुरूवारी लांजा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळला. सकाळी शहरातून मोर्चा काढून आपल्या मागण्यांबाबत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. बंदमुळे लांजा शहरात गुरूवारी दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.\nदापोली तालुक्यात घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पाश्र्वभूमीवर रास्ता रोको करू नये, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार दापोली शहर व तालुक्यात शांततेत मात्र जोशपूर्ण वातावरणात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दापोली तालुक्यातील मराठा सामाजातील ज्येष्ठ नेते, महिला, युवक, युवती आदी कार्यकत्रे मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदरम्यान एस टी महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातूनही प्रवाशांची फारशी वर्दळ नसल्याने काही गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.\nमराठा समाज मोर्चाचे जेलभरो आंदोलन\nसावंतवाडी : सकल मराठा समाज सावंतवाडीच्या वतीने पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चाने जेलभरो आंदोलन करण्यात आले .सुमारे एक हजार लोकांच्या या मोर्चातील चारशे पन्नास आंदोलक पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेले.\nयावेळी आरक्षणाच्या बाजूने जोरदार घोषणा देण्यात आल्या .या जेलभरो आंदोलनाच्या दरम्यान सावंतवाडी बाजारपेठ सुरळीत सुरू होती .मात्र एसटी महामंडळाच्या बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे जनतेचे प्रचंड हाल झाले. आंदोलन शांततेत करण्यात आले.\nया आंदोलनात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ,माजी आमदार शिवराम दळवी, समन्वयक विक्रांत सावंत ,शेतकरी नेते वसंत केसरकर, प्रकाश परब, विकास भाई सावंत ,नारायण राणे ,अशोक दळवी, रुपेश राऊळ ,मनोज नाईक, सीताराम गावडे , अ‍ॅड. संदीप िनबाळकर, अ‍ॅड. शामराव सावंत , अ‍ॅड. नीता गावडे, अ‍ॅड. नीता सावंत कविटकर , उत्कर्षां गावकर ,पुडंलीक दळवी ,सदा सावंत, बाळा गावडे ,सुरेश गावडे ,प्रणाली नाईक, शीला सावंत, संजय राऊळ, विनोद सावंत ,रवींद्र म्हापसेकर, श्रीपाद सावंत ,संतोष जोईल, दिनेश सावंत , बाबल ठाकुर ,विकास सावंत ,प्रथमेश गावडे, गौरेश सावंत, डीके सावंत ,अपर्णा कोठावळे ,सतीश बागवे,प्रशांत कोठावळे, सदा सावंत , अ‍ॅड. क्षितीज परब ,अमित मोय्रे अभय किनळोसकर, पंढरी राऊळ, जीवन लाड ,श्रीपाद सावंत, यांच्या सुमारे एक हजार मराठा बांधव उपस्थित होते . आरपीडी हायस्कूलच्या समोरील रस्त्यावर आंदोलक सकाळी जमा झाले यावेळी समन्वयक विक्रांत रावल यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पाश्र्वभूमी सांगता आंदोलन शांततेत करण्याचे आव्हान केले. या आरक्षणामुळे अन्य आरक्षणाला धोका होणार नाही याची खबरदारी सरकार घेईल असा विश्वास व्यक्त करून सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन जाणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वाचा पािठबा मिळाला त्याबद्दल धन्यवाद दिले .\nमाजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला पहिले आरक्षण दिले मराठा समाज सर्वाना बरोबर घेऊन जाणार आहे आज आम्ही राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून मराठा म्हणूनच या आंदोलनात सहभागी झालो आहोत असे ते म्हणाले .\nमाजी आमदार शिवराम दळवी म्हणाले राज्यभरात ५८ मोच्रे निघाले हे मोच्रे शांततेत झाली जगभर या मोर्चाचे कौतुक झाले .मात्र आरक्षण मिळाले नाही ,म्हणून मराठा बांधव राज्यभरात पुन्हा रस्त्यावर उतरला आहे आणि आंदोलन करत आहेत या मराठा समाज आरक्षणामुळे अन्य समाजाचे आरक्षण हिरावून घेतले जाऊ नये अशी देखील समाजाने मागणी केलेली आहे त्यामुळे सरकारने जलदगतीने आरक्षणाची कृती करावी असे दळवी म्हणाले .\nअ‍ॅड. संदीप निंबाळकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या आरक्षणाची आठवण करून दिली तर सीताराम गावडे यांनी मराठा समाज कायमच सर्व समाजाला बरोबर घेऊन जात आहे पण हा समाज मागास राहिलेला आहे त्यामुळे कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे हीच समाजाची मागणी आहे असे ते म्हणाले. अँड. नीता सावंत कविटकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले . शेतकरी संघटनेचे वसंत केसरकर यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मागणी करत आंदोलनाला पािठबा दिला .यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले यानंतर येथून आंदोलन पोलीस ठाण्याच्या दिशेने मोर्चाने निघाले.\nश्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या प्रतिमेस समन्वयक विक्रांत सावंत यांनी आंदोलकांच्या वतीने पुष्पांजली वाहिली आणि तेथे शहिद कौस्तुभ राणे ना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि आंदोलक पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले.\nसावंतवाडी पोलीस ठाण्यावर जेलभरो आंदोलन धडकले त्यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आंदोलकांना शांततेचे आवाहन करून तेथे जेलभरो आंदोलनात सहभागी दर्शवणाऱ्या आंदोलकांची नोंदणी करण्यात आली.\nत्यानंतर पोलीस ठाण्यातील जागेच्या अभावामुळे रवींद्र मंगल कार्यालयात आणून आंदोलकांना ठेवण्यात आले आणि दुपारनंतर आंदोलकांना जाऊ देण्यात आले .सावंतवाडीतील आंदोलन शांततेत झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एसटी बस बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील आंदोलक सावंतवाडीत पोहोचू शकले नसल्याचे विक्रांत सावंत यांनी सांगितले .अन्यथा आंदोलन मोठ्या संख्येने झाले असते असे देखील त्यांनी स्पष्ट केले .\nमराठा आंदोलनाला रायगड जिल्ह्यत उत्तम प्रतिसाद\nअलिबाग- रायगड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला उत्तम प्रतिसाद लाभला. रोहा आणि मुरुड वगळता जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. वाहनांचे नुकसान होऊ नये म्हणून एसटीची वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. महाड, पोलादपुर येथे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक आंदोलकांनी काही काळ रोखून धरली. तर जिल्हाधिकारी कार्यालयावर ठोक मोर्चा मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मुंबई पुणे दृतगती मार्गावरील वाहतुक सुरळीत सुरु होती. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात हजारोच्या संख्येने मराठा बांधव एकवटले होते. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा समाजाचे अलिबाग तालुका अध्यक्ष नरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. अगदी लहान मुलेही या मोर्चात सहभागी झाली होती. जोगळेकर नाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हिराकोट तलाव येथे मोर्चा अडविण्यात आला. तेथून मोर्चाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकार्याच्या भेटीस गेले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले. यावेळी नरेश सावंत यांच्यासह रघुजीराजे आंग्रे, उल्हास पवार, प्रविण कदम, संतोष पवार, प्रदिप ढवळे, ज्योती गावडे, विणा जाधव, किशोर अनुभवणे आदी उपस्थित होते.\nपश्चिम विदर्भात कडकडीत, पूर्वमध्य भागात संमिश्र प्रतिसाद\nनागपूर : सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पश्चिम विदर्भात कडकडीत तर पूर्व विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान शाळा, महाविद्यालये, पेट्रोलपंप, एसटी बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला. नागपूरमध्ये एका युवकाने रेल्वेपुढे झोकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ओढून घेतले.\nअकोला जिल्हय़ात व्यापक प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेत शुकशुकाट होता. अकोला-मूर्तिजापूरसह इतरही अनेक मार्गावर चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वाशीम जिल्ह्यत वाशीम, रिसोड, मालेगाव येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. वाशीम नाका येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्हय़ातही बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मेहकर, मुंबई-नागपूर महामार्ग, खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्ता रोको करण्यात आला.\nयवतमाळ जिल्ह्य़ात बंद उत्स्फूर्त होता. अमरावती जिल्ह्य़ात रहाटगाव नजीक काही काळ रास्ता रोको आंदोलन झाले. येथील राजकमल चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. वर्धेतही बंद उस्फूर्त होता.\nपूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.\nनागपूरमध्ये सकाळी महाआरती करण्यात आली. एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वे रुळापुढे स्वत:ला झोकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ओढून घेतले.\nभंडारा, गोंदियातही संमिश्र प्रतिसाद मिळाला.\nसगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे : शिवसेनेचा भाजपावर नेम\nगणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल स्मशानात जावे : उद्धव ठाकरे\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T09:33:21Z", "digest": "sha1:6VWFFZDM3I6B3FKJD6IMES36IQN4WTG2", "length": 9476, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "माहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome पिंपरी / चिंचवड माहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nपिंपरी- समाजाचं आपण काही देणं लागतोय ही भावना जोपासणारा हा दातृत्वसंपन्न समाज व व्यवहारचातुर्य लाभलेल्या या समाजातील व्यक्ती दानशूर असून परंपरा जपणाऱ्या आहेत. आशा या माहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान असल्याचे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी निगडी येथे व्यक्त कले.\nमाहेश्वरी समाज आयोजित महेश नवमी निमित्त यमुनानगर येथिल अण्णा भाऊ साठे सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी एकनाथ पवार बोलत होते. पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.\nसत्तारूढ़ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक उत्तम केंदळे, तुषार हिंगे, सुमन पवळे, राजू दुर्गे व् माहेश्वरी समाज बांधव आदि या वेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.\nया वेळी एकनाथ पवार म्हणाले की, शांतताप्रिय अन चिकाटीने काम करणारा माहेश्‍वरी समाज आहे. माहेश्वरी समाज देश- विदेशांतही स्थायिक झालेला आहे. हा समाज रीतिरिवाज, दैनंदिन कार्यपद्धती जपत स्वतःचे वेगळेपणही या समाजाने दाखवून दिले आहे. येणाऱ्या काळात माहेश्वरी समाजाला स्वता: च्या हक्काचे व्यासपीठ मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ पवार यांनी सांगितले.\nकाश्मीरमध्ये पुलवामात सीअारपीएफच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला; दोन जवान जखमी\nपिंपरी-चिंचवडकरांना आजपासून दररोज पाणीपुरवठा\n“रेकॉर्ड’वरील सराईत गुन्हेगाराला अटक\n‘वायसीएम’मध्ये आता मानसोपचार विभाग\nवल्लभनगर एस. टी. आगार तोट्यात\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T09:08:52Z", "digest": "sha1:YUDVFVOLDCHGXZJP25WMWVZ5ITKRAHTH", "length": 11527, "nlines": 113, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अपाचे हेलिकॉप्टर विकण्यास अमेरिकेची मंजुरी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news अपाचे हेलिकॉप्टर विकण्यास अमेरिकेची मंजुरी\nअपाचे हेलिकॉप्टर विकण्यास अमेरिकेची मंजुरी\nभारतीय हवाई दल होणार आणखीन सक्षम\nवॉशिंग्टन – अमेरिकेने भारताला 93 कोटी डॉलरमध्ये सहा एएच 64 इ अपाचे अटॅक हेलिकॉप्टर विकण्याच्या व्यवहारास मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने याची माहिती दिली. अपाचे हेलिकॉप्टरमुळे भारताच्या हवाई ताकदीत वाढ होणार आहे.\nअंतर्गत तसेच बाहेरील हल्ल्यांना तोंड देण्यास भारत सक्षम होईल. अपाचे अटॅक हेलिकॉप्टरच्या समोरील भागात असलेल्या सेन्सरमुळे रात्रीही हेलिकॉप्टरचे उड्डाण करता येईल. पेंटागॉनच्या डिफेन्स सिक्‍युरिटी को-ऑपरेशन एजन्सीने यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयाची माहिती कॉंग्रेसला दिली आहे. खासदारांचा विरोध झाला नाही तर ही प्रक्रिया पुढे सरकण्याची आशा आहे.\nअटॅक हेलिकॉप्टर व्यतिरिक्त यामध्ये आग नियंत्रण रडार हेलफायर लॉंग्बो मिसाइल, स्टिंगर ब्लॉक आय-92 एच मिसाइल, नाईट व्हिजन सेन्सर आणि जडत्वीय नौवहन प्रणालीच्या (इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम्स) विक्रीचाही समावेश आहे.\nया हेलिकॉप्टरमध्ये भारताची संरक्षण क्षमता वाढेल तसेच त्यांचे सैन्यदलही आधुनिक होईल. अंतर्गत आणि बाहेरील हल्ल्यांना तोंड देण्यास भारत आणखी सक्षम होईल, असे पेंटागॉनने कॉंग्रेसला पाठवलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.\nअपाचे हेलिकॉप्टरच्या प्रस्तावित विक्रीमुळे मूलभूत सैन्य संतुलन बिघडणार नसल्याचेही पेंटागॉनने स्पष्ट केले आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण व्यवहार वर्ष 2008 पासून सुमारे 0 ते 15 अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे. पुढील दशकापर्यंत सैन्य दलाच्या आधुनिकीकरणावर भारत अब्जावधी रूपये खर्च करण्याची शक्‍यता असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.\nबोईंग आणि भारतीय भागीदार टाटाने भारतात अपाचे हेलिकॉप्टरची बॉडी बनवण्यास सुरूवात केली आहे. परंतु, मंगळवारी ज्या व्यवहारास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अमेरिका भारताला पूर्णपणे तयार असलेले हेलिकॉप्टर विकणार आहे. अशात या व्यवहारावरून टाटा आणि बोईंगमध्ये मतभेद होऊ शकतो. अमेरिकेमध्ये अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचे लॉकहिड मार्टिन, जनरल इलेक्‍टिक आणि रेथियॉन हे मोठे कंत्राटदार आहेत.\nदफन केलेली बालिका सात तासानंतर जिवंत मिळाली…\nपालिकेचा कनिष्ठ अभियंता बनला “क्‍लासवन’ अधिकारी\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/hawaii/?lang=mr", "date_download": "2018-10-15T08:11:36Z", "digest": "sha1:XZJICOOFEDWGU2TKWIX6D463QLILKKGQ", "length": 14670, "nlines": 91, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "माझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद हवाई प्लेन भाड्याने कंपनी", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद हवाई प्लेन भाड्याने कंपनी\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद हवाई प्लेन भाड्याने कंपनी\nपरवडणारे लक्झरी खासगी जेट सनद पासून किंवा मला कॉल जवळ हवाई विमानाचा प्लेन भाड्याने कंपनी सेवा करण्यासाठी उड्डाणाचा 808-369-9977 रिक्त चेंडू झटपट कोट व्यवसायासाठी खर्च क्षेत्र उड्डाण करणारे हवाई परिवहन, आणीबाणी, पाळीव प्राणी अनुकूल विमानात वैयक्तिक आनंद आपण जलद आणि सहज आपल्या पुढील गंतव्य करा सर्वोत्तम विमान कंपनी मदत करू द्या\nव्यवसाय उड्डाणासाठी, चार्टर सेवा सहकारी व्यत्यय न व्यवसाय सभा करू शकता, जेथे त्यांच्या यात्रा बहुतांश करण्यासाठी एक खाजगी सेटिंग उपलब्ध. आपले उड्डाण अनेकदा जवळ आपल्या घरी विमानतळावर वर आपण निवडून आपल्या गंतव्य जवळ एक आपण घेऊ शकता, वेळ आपल्या ट्रिप जमिनीवर प्रवास आवश्यक आहे कमी.\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nखासगी जेट सनद उड्डाणाचा वि. प्रथम श्रेणी व्यावसायिक एयरलाईन\nत्या वेळी लक्षात ठेवा, सोई, आणि प्रवेश शब्द काही लोक खाजगी जेट अर्धसूत्रण विभाजनात अक्रियाशील विचार करता, तेव्हा विचार शकते आहेत\nआपण हवाईमध्ये एक खाजगी जेट चार्टर उड्डाण सेवा भाड्याने असाल तर वेळ गेल्या एक गोष्ट असू शकते प्रतीक्षा. सरासरी प्रतीक्षा वेळ अंदाजे आहे 4 ते 6 मिनिटे. सामान चेक येथे लांब ओळी टाळून करताना आपण आपल्या उड्डाण सुरू, तिकीट, सुरक्षा आणि आपली विमान बोर्डिंग.\nआपण अपेक्षा अन्न प्रकार निर्देशीत करू शकता, आपण बाजूने घेऊ इच्छित, आपण इच्छुक दारू ब्रँड आणि अधिकाऱ्यांविरुद्ध वा मित्रांची संख्या. हे सर्व आपल्या आवश्यकता त्यानुसार ऐच्छिक करता येऊ शकते.\nतुमच्याकडून किंवा हवाई क्षेत्र रिक्त पाय करार शोधू शकते 'एक खाजगी जेट रिक्त परत उड्डाण गुन्हा दाखल एकच मार्ग एअरलाइनसह उद्योगात वापरला जातो.\nहवाईमध्ये वैयक्तिक विमान chartering अधिक माहितीसाठी खाली आपला सर्वात जवळचा असेल तेथील पहा.\nखासगी आणि सार्वजनिक जेट विमानतळ स्थान यादी जवळपास आम्ही आपल्या जवळील एरोस्पेस विमान हवाई वाहतूक सेवा म्हणून आपल्या क्षेत्रातील सेवा, https://en.wikipedia.org/wiki/List_of_airports_in_Hawaii\nहोनोलुलु करण्याचा सर्वोत्तम गोष्ट, हॉकी वरच्या रात्रीचे, माझे क्षेत्र सुमारे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स पुनरावलोकन\nरिक्त पाय उड्डाणे अलास्का | खाजगी जेट होनोलुलु भाड्याने\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nखासगी सनद जेट बुक\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nखाजगी जेट सनद खर्च\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nकिती खाजगी जेट सनद खर्च नाही\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%AB/", "date_download": "2018-10-15T08:36:48Z", "digest": "sha1:7Q7M4JLBALUIY45MK63QPXQFDCYO6XYN", "length": 11913, "nlines": 111, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अखेर सहाय्यक आयुक्त डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत बदली | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nHome breaking-news अखेर सहाय्यक आयुक्त डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत बदली\nअखेर सहाय्यक आयुक्त डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत बदली\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॅ महेशकुमार डोईफोडे यांची फेब्रुवारी महिन्यात उदरगीर नगरपालिकेत बदली झाली होती. मात्र त्यांना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ संपल्याने त्यांची नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली.\nराज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंगळवारी (दि.12) बदलीचे आदेश काढले आहेत.\nडोईफोडे 5 ऑगस्ट 2014 रोजी पिंपरी पालिकेत रूजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन व एलबीटी विभागाचा पदभार होता. त्यांची 12 फेबु्रवारीला लातूर जिल्हातील उदगीर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. मात्र, या ठिकाणी ते रुजू झाले नव्हते. त्यांना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 31 मे पर्यंत पिंपरी पालिकेत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्याने अखेर त्यांची मंगळवारी नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झालीआहे.\nअवघ्या तीन महिन्यांत बदली झाल्याने आश्चर्य\nडोईफोडे यांच्या जागी उदगीर नगरपालिकेतून बदली होऊन आलेले नितीन कापडणीस यांची अवघ्या तीन महिन्यामध्येच नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडे क्रीडा विभाग व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी म्हणून पदभार होता. कापडणीस यांची केवळ तीन महिन्यात बदली झाल्याने आशचर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nदरम्यान, पिंपरी पालिकेत 11 सहाय्यक आयुक्‍त आहेत. त्यात 6 शासनाने दिलेले प्रतिनियुक्‍तीवरील 5 महापालिकेचे अधिकारी आहेत. डोईफोडे व कापडणीस यांची बदली झाल्याने राज्य सेवेतील दोन सहाय्यक आयुकतांची पदे रिक्त झाली आहेत. पिंपरी पालिकेत राज्य सरकारच्या सेवेतील’सीईओ’ केडरचे चार सहायक आयुक्त कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त आणि’ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या क्षेत्रिय अधिकारी स्मिता झगडे, आकाश चिन्ह विभागाचे विजय खोराटे, भूमी, जिंदगी विभागाचे मंगेश चितळे हे चार अधिकारी प्रतिनियुक्तीवरील आहेत. तर, पालिकेतील आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, सुरक्षा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आशादेवी दुरगुडे, ‘ब’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत, ‘क’ प्रभागाचे अण्णा बोदडे, झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन विभाग आणि कामगार कल्याण विभागाचे चंद्रकांत इंदलकर असे पाच सहायक आयुक्त आहेत.\nभय्यूजी महाराज पंचत्वात विलीन; कन्येने दिला मुखाग्नि\nखराळवाडीत आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/kumaraswamy-government-will-not-last-long-says-amit-shah-117782", "date_download": "2018-10-15T09:25:57Z", "digest": "sha1:I7ZBXZSH3MJ44VYJXG754BHMX5BVSES3", "length": 11325, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kumaraswamy government will not last long says Amit Shah कुमारस्वामी सरकार जास्त काळ टिकणार नाही : अमित शहा | eSakal", "raw_content": "\nकुमारस्वामी सरकार जास्त काळ टिकणार नाही : अमित शहा\nशनिवार, 19 मे 2018\nनवी दिल्ली : कर्नाटकात येणारे सरकार अपवित्र युतीचे आहे, ते जास्त काळ टिकणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.\nदिल्लीत एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यक्रमात शहा बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटकात आम्हाला यश मिळाले आहे. 40 वरुन 104 जागांवर आम्ही पोहचलो आहोत. कर्नाटक प्रचारात देवेगौडा काँग्रेसवर टीका करत होते, ते भाजपविरुद्ध बोलत नव्हते. आता एका रात्रीत ते एकत्रित आले आहेत. ही अपवित्र युती आहे. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही.\nनवी दिल्ली : कर्नाटकात येणारे सरकार अपवित्र युतीचे आहे, ते जास्त काळ टिकणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.\nदिल्लीत एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यक्रमात शहा बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटकात आम्हाला यश मिळाले आहे. 40 वरुन 104 जागांवर आम्ही पोहचलो आहोत. कर्नाटक प्रचारात देवेगौडा काँग्रेसवर टीका करत होते, ते भाजपविरुद्ध बोलत नव्हते. आता एका रात्रीत ते एकत्रित आले आहेत. ही अपवित्र युती आहे. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही.\nभाजपवर होत असलेले घोडेबाजाराचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. आम्ही घोडेबाजार केला असता तर असे झाले असते कां, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. 15 दिवसांनी विश्‍वासप्रस्ताव आला असतातरी आम्ही घोडेबाजार केला नसता, असेही ते म्हणाले.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nकर्नाटकचे मंत्री मॅरेथॉनमध्ये लुंगीवर धावले अन्...\nम्हैसूर : म्हैसूरमध्ये दसऱ्यानिमित्त आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये कर्नाटकचे उच्चशिक्षण मंत्री जी. टी. देवेगौडा चक्क लुंगीवर धावले आणि धावताना ते रस्त्यावर...\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nऔरंगाबाद - शहराच्या विकासासाठी सरकार पैसे देत नसल्याची ओरड करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपला स्वेच्छा निधी सोडवेनासा झाला आहे. एकात्मिक रस्ते विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/466", "date_download": "2018-10-15T08:06:00Z", "digest": "sha1:GRNH4SGRLISQCCEBDPYDXJL3CRS5MYWG", "length": 17856, "nlines": 90, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संघर्ष विचारांचा - भाग १ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंघर्ष विचारांचा - भाग १\n१९९३ च्या \"Foreign Affairs\" च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला सॅम्युअल हंटिग्टन यांचा \"The Clash of Civilizations\" हा निबंध प्रचंड गाजला. या निबंधाने झडलेल्या वादविवांदांमुळे आणि त्याच्या वाढत्या महत्त्वामुळे अखेरीस हंटिंग्टन यांनी १९९६ मध्ये \"The Clash of Civilizations and the Remaking of World Order\" हे सविस्तर पुस्तक लिहिले. या पुस्तकाची गणना गेल्या दशकातील काही प्रभावी लिखाणांपैकी एक अशी करता येइल. \"प्रभाव\" हे विशेषण मी मोठ्या व्यापक अर्थाने येथे वापरतो आहे. अनेक देशांच्या राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय धोरणाला तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान पुरविण्याचे कार्य या पुस्तकाने पार पडले असे म्हटले जाते.\nहंटिंग्टन यांच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांताची मांडणी थोडक्यात अशी -\nसंपूर्ण जगभर पाश्चिमात्य राष्ट्रांची संस्कृती, राजकीय पद्धती झपाट्याने पसरत आहे, स्वीकारल्या जात आहे हा समज भोळेपणाचा आहे. लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायदे आणि जागतिक आर्थिक घडी यांचा सर्वच राष्ट्रांनी स्वीकार करावा यासाठी धरला जाणारा आग्रह हा जगाला अराजकाकडे घेऊन जाईल.\nजग हे विविध वर्गांमध्ये, वंशामध्ये आणि संस्कृतींमध्ये विभागले गेलेले आहे. आर्थिक, राजकीय आणि लष्करी सामर्थ्यावरील पाश्चिमात्य जगाचा पगडा जसजसा (विशेषतः दुसर्‍या महायुद्धानंतर) कमी होतो आहे तसतशी ह्या वर्गसंघर्षाची रूपरेखा अधिकाधिक धारदार होऊ लागेल.\nहंटिग्टनची जागतिक वर्गविभागणी आणि संभाव्य वर्गसंघर्षाची रूपरेखा - जितकी रेषा ठळक तितका संघर्ष मोठा\nआर्थिक आणि लष्करी घोडदौडीमुळे बळ मिळालेली चीनी (कॉन्फ्युशिअन्) संस्कृती आपले पूर्ववैभव मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि आजूबाजूच्या राष्ट्रांची आघाडी पाश्चिमात्यांसमोर उभी करेल.\nइस्लामच्या संस्कृतीचे इराणमधील पुनरूज्जीवन, मुसलमान तरुणांच्या संख्येमध्ये झालेली बेसुमार वाढ, तसेच गल्फमधील अमेरिकेशी सतत सुरु असलेला संघर्ष यांचाही वर्गसंघर्षांवर रक्तरंजित परिणाम अटळ आहे.\nकट्टरता, अधिकारांची उतरंड या आणि अशा समान मूल्यांवर आधारित असलेल्या कॉन्फ्युशिअन् आणि इस्लामिक संस्कृतीची व्यक्तिस्वातंत्र्य, तसेच विविधतेला प्राधान्य देणार्‍या पाश्चिमात्य संस्कृतीविरुद्ध युती होईल अशी चिह्ने आहेत. २१ व्या शतकात या दोन वर्गांमध्ये आर्थिक बंधनापासून ते युद्धांपासून ते अतिरेकी हल्यांपर्यंत अनेक पातळ्यांवर संघर्ष होतील आणि रक्ताचे पाट वाहतील.\nभारत, जपान, रशिआ यासारखे वर्ग हे या दोहोंपैकी कोणत्याही एका वर्गाची बाजू घेतील हे सांगणे कठीण आहे.\nलेखाचा उद्देश जगात वाहणार्‍या विचारांची/ पुस्तकांची निव्वळ तोंडओळख करून देणे असा आहे. आंतरजालवर बरीच माहिती आहेच. येथे लिहिल्याने उत्सुकता चाळविली जावी इतकाच हेतू आहे. शक्य झाल्यास मूळ लिखाण आवर्जून वाचावे.\nमाझी स्वतःची मते मांडणे येथे टाळले आहे. जशी सवड मिळेल त्याप्रमाणे टिपण्णी जोडण्याचा विचार आहे. विशेषतः सदर पुस्तकाबद्दल माझे अनेक ठिकाणी आक्षेप आहेत.\nपुढील भागांमध्ये आणखी काही विचारांविषयी/ पुस्तकांविषयी जसे जमेल तसे लिहीन असे म्हणतो. अन्य अभ्यासकांनीही भर घालावी ही विनंती.\nपुस्तके विकत घेतली हे चांगलेच. माझे आक्षेप नक्कीच मांडेन. आठवड्याभरात ते होईल याची मात्र शक्यता कमी वाटते.\n(भयानक राबणे चालले आहे... होप यू अन्डरस्टॅड\nएकलव्यराव आपण विषयाची आणि पुस्तकाची ओळख चांगली करून दिली आहे. आपल्या सविस्तर टिप्पणीची उत्सुकता आहे.\nकट्टरता, अधिकारांची उतरंड या आणि अशा समान मूल्यांवर आधारित असलेल्या कॉन्फ्युशिअन् आणि इस्लामिक संस्कृतीची व्यक्तिस्वातंत्र्य, तसेच विविधतेला प्राधान्य देणार्‍या पाश्चिमात्य संस्कृतीविरुद्ध युती होईल अशी चिह्ने आहेत\nया वाक्याचा अर्थ मात्र लागला नाही.\nमाझी स्वतःची मते मांडणे येथे टाळले आहे.\nअश्या निरपेक्ष वृत्तीने केलेली समीक्षा उत्तम असेलच. आवडलेल्या किंवा न आवडलेल्या पुस्तकांच्या समीक्षेत पूर्वग्रहांचा प्रादुर्भाव नकळत होत असतो.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nमाझे वाक्य क्लिष्ट झाले आहे खरे...\nकॉन्फ्युशिअन् आणि इस्लामिक या दोन्ही संस्कृतींम्ध्ये कट्टरता, अधिकारांची उतरंड हे समान धागे आहेत. तर पाश्चिमात्य संस्कृतीची लक्षणे म्हणायची झालीच तर व्यक्तिस्वातंत्र्य, विविधतेला प्राधान्य देणारी मानसिकता ही आहेत. चिनी आणि इस्लामी संस्कृती पाश्चिमात्य संस्कृतीविरुध्द लढ्यात एकमेकांला सहाय्य करतील. असा लेखकाचा होरा आहे. त्याचा उहापोह त्याने लेखात केलेला आहे.\nयाउप्पर अर्थ शोधायचा मीही प्रयत्न करतो आहे.\nनिरपेक्षपणे मांडले असले तरी सापेक्षपणे असलेले मतही मांडण्याची इच्छा आहे.\nआपल्या औत्स्युक्याबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद\nकॉन्फ्युशिअन् आणि इस्लामिक या दोन्ही संस्कृतींम्ध्ये कट्टरता, अधिकारांची उतरंड हे समान धागे आहेत. तर पाश्चिमात्य संस्कृतीची लक्षणे म्हणायची झालीच तर व्यक्तिस्वातंत्र्य, विविधतेला प्राधान्य देणारी मानसिकता ही आहेत. चिनी आणि इस्लामी संस्कृती पाश्चिमात्य संस्कृतीविरुध्द लढ्यात एकमेकांला सहाय्य करतील\nआपल्याला असाच अर्थ अपेक्षित असावा असे वाटले होते. लेखकाने मांडलेले हे तत्त्व काहीप्रमाणात वास्तवात उतरले तरी पूर्णपणे वास्तवात येईल असे वाटत नाही. कॉन्फुशियन लोकांची कट्टरता बरीच कमी झाली आहे आणि पुढच्या काळात अधिकच कमी होईल. त्यांच्या नव्या पिढीला पाश्चिमात्य संस्कृतीचे आकर्षण आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाश्चिमात्य देशांचे (युद्ध, आतंकवादी हल्ले वगैरे मुळे) नुकसान झाल्यास त्याची आर्थिक झळ सर्व जगाला बसेल. त्यामुळे हे इस्लामी देशांशी फक्त फायद्यापुरतीच (तेल, खनिजे खरेदी आणि यांच्या उत्पादनांची विक्री इत्यादी) युती करतील. पण यांचे वाढते लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य ही पाश्चात्य देशांसाठी चिंतेची गोष्ट आहे.\nनिरपेक्षपणे मांडले असले तरी सापेक्षपणे असलेले मतही मांडण्याची इच्छा आहे.\nहो हो अवश्य. त्याच्याविषयी उत्सुकता आहे असे आम्ही आधीच म्हटले आहे.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nपुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आणि निबंधाच्या दुव्याबद्दल धन्यवाद \"क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स\" हा शब्दप्रयोग आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांत नेहमी वापरला जातो आणि साधारण या पुस्तकात सांगितलेली भूमिका बरेच तज्ज्ञ मांडताना दिसतात. यातही काही कच्चे (आणि काही कृत्रिमरीत्या पिकवलेले :)) दुवे आहेत असे वाटते. आपल्या टिप्पणीच्या/आक्षेपांच्या आणि पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे.\nक्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनचे या सिंद्धांताचे प्रवक्ते सॅम्युअल हंटिग्टन हे नुकतेच कालवश झाले. http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5h4gau4sKlHw5C53YDNdHg...\n९/११ च्या काळात त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचा -- विशेषतः त्यातील मुस्लिम आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा संघर्ष -- संदर्भ प्रकर्षाने जाणविला असला तरी त्याही पूर्वीपासूनच जगभरातील संघर्षांकडे पाहण्याला एक सर्वमान्य चौकट हंटिग्टन यांच्या लिखाणाने दिलेली होती. त्यांच्या लिखाणाचा प्रभाव येणारी अनेक वर्षे नक्कीच राहणार आहे असे म्हणणे वावगे ठरू नये. त्याअर्थाने हा प्रवक्ता अजूनही काळाच्या पडद्याआडून सूत्रे हलवित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-15T08:04:37Z", "digest": "sha1:7D7FGMAKDY4ZT25LXDAACUBXSQDSTBB2", "length": 11080, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "गॅरेज मालकास जातीवाचक अपशब्द व मारहाणप्रकरणी तिघां विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\nHome breaking-news गॅरेज मालकास जातीवाचक अपशब्द व मारहाणप्रकरणी तिघां विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nगॅरेज मालकास जातीवाचक अपशब्द व मारहाणप्रकरणी तिघां विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\n (PNE)- गॅरेजमध्ये डॉ. आंबेडकर व गौतम बुद्धाचे फोटो का लावले अशी विचारणा करत गॅरेज मालकास तिघांनी मारहाण व जातीवाचक अपशब्द वापरल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसुनील झिंजुर्डे, सुधीर झिंजुर्डे व एक अनोळखी इसम यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन मल्लिकार्जून कांबळे (वय 32 रा.दत्तवाडी आकुर्डी, मूळ उस्मानाबाद) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nकांबळे यांच्या फिर्यादीनुसार, पिंपळे सौदागर येथे ओमसाई ऑटो गॅरेज नावाने कांबळे यांचे एका भाड्याच्या गाळ्यामध्ये गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेज जवळून झिंजुर्डे वस्तीकडे एक रस्ता जातो. पंधरा दिवसांपूर्वी झिंजुर्डे वस्ती येथील सुनील झिंजुर्डे, सुधीर झिंजुर्डे या दोघांनी त्यांना गॅरेजमध्ये तू डॉ. आंबेडकर व गौतम बुद्धाचे फोटो का लावतो म्हणून कांबळे यांना जातीवाचक अपशब्द वापरत फोटो काढण्यास सांगितले. कांबळे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत याची पोलिसांकडे तक्रार केली नाही केवळ जागा मालक पूजा कदम यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता कांबळे दुकानात काम करत असताना आरोपी व रस्त्यावरुन जाणारा एक अनोळखी इसम यांनी तू सांगूनही फोटो का काढले नाहीत, असे म्हणत कांबळे यांना जातीवाचक अपशद्ब वापरत मारहाण केली.\nयाप्रकरणी तीन आरोपीं विरोधात अॅट्रॉसिटीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.\n‘नदी वाचवा–जीवन वाचवा’; जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना यंदाचा ‘वसुंधरा’ सन्मान\nउंदीर 75 पैशाला मिळत असताना पालिका 138 रुपये का मोजते\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/prathana-behre-is-not-yet-recover-from-accident-shock/articleshow/64173107.cms", "date_download": "2018-10-15T09:50:21Z", "digest": "sha1:73X7ZLSNBERMJOFDQJ4H4QPDRKWZBRAB", "length": 12077, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: prathana behre is not yet recover from accident shock - धक्क्यातून सावरले नाही! | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n'आमचा प्रवास सुरू होता. खंडाळ्याच्या घाटातून आमची गाडी चालली होती. मी फोनवर काहीतरी करत होते. तितक्यात अचानक गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात आदळली आणि धाडकन आवाज झाला. नेमकं काय झालं दोन मिनिटं कळलंच नाही. थोड्या वेळानं भानावर आले. माझ्या हाताला आणि पायाला लागलं होतं. आताही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. तो रस्ता, घाट डोळ्यांसमोरुन जायचं नाव घेत नाही'...अभिनेत्री प्रार्थना बेहेरे 'मुंटा'ला सांगत होती. त्या अपघाताच्या धक्क्यातून ती अजूनही सावरलेली नाही.\nया अपघातामध्ये प्रार्थनाच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झाली आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते कोल्हापूरला जात होते. अपघातानंतर प्रार्थना पुन्हा मुंबईला आली. तिच्या डोळ्यांसमोरून अपघाताचं ते दृश्य अजूनही हलत नाही. अपघाताचा सगळा प्रसंग अजूनही तिच्या डोळ्यांसमोर फिरतोय. प्रार्थनाच्या हाताला दुखापत झाल्यानं डॉक्टरांनी तिला एक महिना आराम करायला सांगितलं आहे. या संपूर्ण घटनेबाबत 'मुंटा'शी बोलताना ती म्हणाली, की 'खरं तर मी रात्रीच निघणार होते. पण घरच्यांनी रात्रीचा प्रवास नको सांगितल्यानं मी सकाळी निघाले. प्रवासात आईशी बोलणं सुरू होतं. लोणावळ्याचा घाट जवळ आल्यानं, नंतर फोन करते असं आईला सांगून फोन ठेवला. गाडी घाटात पोहोचली तेव्हा मी ड्रायव्हरला गाडी हळू चालवायला सांगितली. त्यावर तो 'हो मॅडम' असंही म्हणाला. मी फोनवर काहीतरी करत होते आणि तितक्यातच गाडी रस्त्याच्या कडेला आदळली. एका क्षणी डाव्या बाजूला असलेल्या खोल दरीत आमची गाडी कोसळतेय की काय असं मला वाटलं. पण ड्रायव्हरने उजवीकडे वळवली आणि ती रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. अपघाताच्या वेळचा रस्ता, तो घाट काही माझ्या डोळ्यांसमोरून हलत नाहीय.'\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा पूजा\nMe Too: बॉलिवूडमध्ये बळजबरी होत नाही: शिल्पा शिंदे\nMe Too मोहिमेमुळं इम्रान हाश्मी झाला सावध\nMe Too: आलोकनाथ यांचा पाय खोलात\nMe Too Effect: साजिदनं 'हाऊसफुल ४'चं दिग्दर्शन सोडलं\nMe Too बिग बींचं बिंगही लवकरच फुटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2राझी: आलियाला महेश भट्ट यांच्याकडून शाबासकी...\n6पुन्हा एकदा 'चांदनी बार'...\n8आलियाला दिला आईनं 'हा' मोलाचा सल्ला...\n9हिमेश रेशमिया दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला...\n10सुपरस्टार अमिताभच्या 'डॉन'ची ४० वर्षे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/swami-vivekanand-play-appreciated-by-delhikars/", "date_download": "2018-10-15T08:30:08Z", "digest": "sha1:SPX7ISIJ2FTMN4IK6TFAO7BL7MUNH34Q", "length": 6635, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“स्वामी विवेकानंद’ नाटकाला दिल्लीकरांची दाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“स्वामी विवेकानंद’ नाटकाला दिल्लीकरांची दाद\nनवी दिल्ली: विदर्भांतच नव्हे तर सबंध देशात प्रचंड प्रतिसाद मिळालेले नाटक “स्वामी विवेकानंद’चा प्रयोग नुकताच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. राधिका क्रियेशन निर्मिंत प्रयोगाला दिल्लीकर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.\nशुभांगी भडभडे लिखीत आणि सारिका पेंडसे दिग्दर्शिंत नाटकाच्या प्रयोग बघण्यासाठी दिल्लीकर प्रेक्षक गुडगाव, नोएडा येथुनही आले होते. तरूणांच्या मनाला प्रभावित करणाया स्वामी विवेकानंदाचे विचार पुन्हा युवा पिढीला मार्गदर्शन करणारे आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.\nयाप्रसंगी विदेश सचिव ज्ञानेश्वर मुळे, पुढचे पाऊल संघटनेने अघ्यक्ष प्रफ्रुल पाठक, लेखिका शुभांगी भडभडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्वामी विवेकानंदाच्या मुख्य भुमिकेत अनिल पालकर होते\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…हा तर आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न\nNext articleइन्फोसिसचे नावीन्यासाठी पुरस्कार\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\n#मी टू : २५ वर्षांपूर्वी माझ्यावरही अत्याचार झाला होता – सैफ अली खान\nसाजिद- फरहाद करणार हाऊसफुल 4 चे दिग्दर्शन\nप्रियांका आणि निकचे लग्न नोव्हेंबरमध्ये जोधपुर येथे\n“सेक्रेड गेम्स 2′ लाही ‘मीटू’चा फटका \n‘माझा अगडबम’ सिनेमाच्या मुझ्यिक लाँचला ‘ए.आर.रेहमान’ची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/chhattisgarh", "date_download": "2018-10-15T09:54:04Z", "digest": "sha1:3ZMMNFDNZY6IAFYSMQQ52XQOFPAPOVW7", "length": 24186, "nlines": 296, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "chhattisgarh Marathi News, chhattisgarh Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nभाजप MP, छत्तीसगड राखणार; राजस्थान गमावणार\nमध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये डिसेंबर महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'टाइम्स नाऊ'ने देशातील सर्वात मोठे निवडणूकपूर्व सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा भाजपचे कमळ फुलेल तर राजस्थानात वसुंधरा राजे यांना मात देत काँग्रेस मोठा विजय मिळवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा\nनिवडणूक आयोगाने आज पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि मिझोराममधील तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. निवडणुकांची घोषणा होताच या पाच......\n... म्हणून त्याने केली ३३ जणांची हत्या\nमहाराष्ट्र, छत्तीसगड ते ओडिशामधील वेगवेगळ्या जिल्ह्यात तब्बल ३३ हत्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील सिरियल किलरने या हत्यांचं कारण उघड केलं आहे. आपल्याला वडिलांकडून कधीच प्रेम मिळालं नाही म्हणून हिंसक बनलो....\nछत्तीसगडमध्ये 'दलित' शब्द वापरण्यास बंदी\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड सरकारने राज्यात शासकीय आणि अशासकीय कामकाजात 'दलित' शब्द वापरण्यास बंदी घातली आहे. मात्र सरकारी कामकाजात 'दलित' शब्दाऐवजी 'जाती'चा उल्लेख करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. तसे आदेशच छत्तीसगड सरकारने जारी केले आहेत.\nछत्तीसगडमध्ये १५ नक्षलवाद्यांचा खात्मा\nछत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांनी १५ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सुरक्षा यंत्रणांच्या नक्षलविरोधी मोहिमेचं हे मोठं यश आहे.\nनुसत्या संशयावरून नराधमानं पत्नीला 'असं' मारलं\nसंशयाचं भूत एखाद्या व्यक्तीला काय करायला भाग पाडेल, हे सांगता येत नाही. छत्तीसगडच्या निमलष्करी दलाच्या जवानाने पत्नीवरील संशयावरून तिच्या गुप्तांगात विद्युत प्रवाहित तार टाकून शॉक दिल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.\nछत्तीसगड: ३ महिला नक्षलींसह ८ जणांचा खात्मा\nछत्तीसगडच्या दंतेवाडा येथे आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. सुरक्षा दल आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.\nछत्तीसगड: IED स्फोटात २ जवान शहीद\nबस्तर विभागातील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाले आहेत. संतोष लक्ष्मण आणि विजयानंद नायक अशी शहीद जवानांची नावे आहेत.\nराहुल गांधी हे मंदबुद्धीचे आहेतः भाजप खासदार\nभाजपचे राष्ट्रीय महामंत्री आणि राज्यसभा खासदार सरोज पांडेय यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधी हे ४० व्या वर्षात शिकत आहेत. या वयात शिकत असलेल्या व्यक्तीला मंदबुद्धीचे म्हणतात. राहुल गांधी हे सुद्धा मंदबुद्धीचे आहेत, असं विधान सरोज पांडेय यांनी केले आहे.\nनागपुरात वाहनचोर, डोंगरगावात पुजारी\n'जॉली एलएलबी २' आठवतोयं. दहशतवादी चक्क पुजारी बनून राहात असल्याचे या चित्रपटात दाखवले. नागपुरात या चित्रपटाला साजेशी घटना समोर आली. मूळ पात्र मात्र चित्रपटातील दहशतवाद्याचे नाही तर वाहनचोराचे आहे.\nछत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात दोन नक्षलवाद्यांना अटक\nजखमींवर टाॅर्चच्या प्रकाशात उपचार\nछत्तीसगडः तृतीयपंथीयांनाही पोलीस भरतीत संधी\nnaxals: छत्तीसगडमध्ये ८ नक्षल्यांचा खात्मा\nमहाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये चार दिवसांपूर्वी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून ३९ नक्षलवाद्यांना ठार केलं असतानाच, आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनीही शोधमोहीम राबवून आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं.\nछत्तीसगडमधील आदिवासींची नक्षल हिंसेवर प्रखर प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र आणि छत्तीसगढ सीमेवरील इंद्रावती नदीचा शेजार फारच मोहक आहे. दाट जंगलालगतच्या परिसराला अमाप निसर्गसौंदर्य लगडले आहे. रक्तरंजित कारवायांनी ही संपदा ओरबाडून काढण्याच्या कारवाया मागील अनेक वर्षांपासून सुरू आहेत.\nSukma: नक्षली हल्ल्यात जवान शहीद\nछत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. अनिलकुमार मौर्य असे शहीद जवानाचे नाव असून ते उत्तर प्रदेशातील अमेठीतील होते.\nगावात अस्वल शिरल्यानं भीतीचे वातावरण\nअॅस्ट्रॉसिटी: SCच्या निर्णयाविरोधात दाद मागू- रमण सिंग\nभाजप राज्यांत सुधारित अॅट्रॉसिटी कायदा लागू\nसुप्रीम कोर्टाने बदल केलेल्या अॅट्रॉसिटी कायद्यावर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका केली असताना दुसरीकडे भाजप शासित तीन राज्यांमध्ये हा सुधारीत कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2018-10-15T08:17:29Z", "digest": "sha1:RSUPEYA6GZMTMOKWCT4UAGB32DS4HVJ5", "length": 4023, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ४१ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ४१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E2%80%8B%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T08:07:12Z", "digest": "sha1:ZVMTNINBJCAG4XKFNU6RF5OFEFWVCTYM", "length": 10649, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "​मकरंद अनासपुरेचा 'पाणी बाणी' चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nHome मनोरंजन ​मकरंद अनासपुरेचा ‘पाणी बाणी’ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित\n​मकरंद अनासपुरेचा ‘पाणी बाणी’ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित\nमकरंद अनासपुरेचा आगामी चित्रपट ‘पाणी बाणी’ ८ जून २०१८ पासून महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा ही गावात ठाण मांडून बसलेल्या जीवघेण्या दुष्काळाची आहे. आजवर मराठी चित्रपटामधून बरेच नवनवीन विषय हाताळले गेले आहेत असाच एका डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सदानंद दळवी आणि प्रज्योत कडू असून निर्माते अतुल दिवे आहेत.\nया चित्रपटा विषयी अधिक माहिती देताना अतुल दिवे सांगतात, “ सामाजिक बांधिलकी आणि ज्वलंत समस्येला केंद्रस्थानी ठेवून पाणी बाणीची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज शहरात आणि खेडोपाड्यात पाणीटंचाई भीषण आहे. पाणीस्त्रोताचे संवर्धन आणि नवीन स्त्रोताची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचे थेंब न थेंब साठवले पाहिजे तेव्हाच सगळीकडे आनंदी आनंद पसरू शकले. यावरच आधारित पाणी बाणी हा चित्रपट आहे.”\nया चित्रपटाच्या दाखवण्यात आले आहे की, गावात अनेक वर्ष पाऊस आलेला नाही. दुष्काळाला कंटाळून येथील तरुण गाव सोडून चालले आहेत. त्याच वेळी बाहेरून आलेला एक तरुण गावातील लोकांना आश्वासन देतो की, मी तुमच्या सर्वांच्या मदतीने दुष्काळावर मात करेन. मात्र गावातील जमीनदार या तरुणाचा डाव उलथून टाकण्याचा सतत प्रयत्न करतात. परंतु गावकऱ्यांच्या साथीने तरुण गावाला दुष्काळ मुक्त करतो. यात त्या तरुणाची भूमिका मकरंद अनासपुरेने साकारली असून या चित्रपटाचा हा नायक श्रमदानातून गावात जलयुक्त शिवार निर्मितीसाठी झटत आहे. नायकाचा डाव उलथून टाकणाऱ्या जमीनदाराची भूमिका रविंद्र मंकणी साकारात आहेत.\nऋषी कपूर यांचा ‘हा’ सिनेमा ऑगस्टमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला…\nग्रामीण डाक सेवकांचे पगार वाढणार\nसलीम-सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण\nआमिरने “मोगल’ चित्रपट सोडला\nअलिया भट की अलिया कपूर\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/teachers-are-doing-rada-in-meeting-270600.html", "date_download": "2018-10-15T09:13:47Z", "digest": "sha1:QCD7BK7DWACX3NRAV74W32WK7KWBK7R5", "length": 11947, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा गुरुजीच करतात राडा!", "raw_content": "\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nजेव्हा गुरुजीच करतात राडा\nसमाजात शिक्षकांना वेगळाच मान आहे. पण शिक्षकांनी आपली पातळी सोडून शिक्षक बँकेच्या महासभेत राडा केला.\nसाहेबराव कोकणे, अहमदनगर, 24 सप्टेंबर : समाजात शिक्षकांना वेगळाच मान आहे. पण शिक्षकांनी आपली पातळी सोडून शिक्षक बँकेच्या महासभेत राडा केला.\nहे मारामारी करणारे, धक्काबुक्की करणारे कोण गुंड नाहीयेत बरं का हे आहेत ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे गुरूजी. पण याच गुरूजींनी अहमदनगरमध्ये शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा केला. या राड्यात शिक्षिका म्हणजे बाईही मागं नव्हत्या बरं का हे आहेत ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे गुरूजी. पण याच गुरूजींनी अहमदनगरमध्ये शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा केला. या राड्यात शिक्षिका म्हणजे बाईही मागं नव्हत्या बरं का त्याही हाणामारीत तेवढ्याच पुढं दिसत होत्या. मग कुणीतरी पोलिसांना बोलावलं पोलीस आल्यानंतर अक्षरक्षः गुरूजींना कॉलरला धरून पुढं नेण्यात आलं.\nहक्कासाठी संघर्ष करणं यात काही गैर नाही. पण स्वतःचा पवित्र पेशा विसरून खुलेआम राडा करणं गुरूजींना शोभण्यासारखं नव्हतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अॅम्ब्युलन्समधून गोव्याकडे पाठवले\nमुंबई विद्यापीठात बनावट गुणपत्रिका तयार करणारं रॅकेट, 6 जणांना अटक\nव्हॉट्सअप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/ranmewa?page=1", "date_download": "2018-10-15T10:01:20Z", "digest": "sha1:OISAMZOKELDOWO5U5LCQQRCRTK5TX2WW", "length": 8228, "nlines": 112, "source_domain": "gangadharmute.com", "title": " रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगोचिडांची मौजमस्ती 873 17-06-2011\nसत्ते तुझ्या चवीने 834 17-06-2011\nकान पिळलेच नाही 857 17-06-2011\nसूडाग्नीच्या वाटेवर 883 17-06-2011\nप्राक्तन फ़िदाच झाले 1,001 18-06-2011\nअंगार चित्तवेधी 851 18-06-2011\nस्मशानात जागा हवी तेवढी 1,121 18-06-2011\nकसे अंकुरावे अता ते बियाणे\nतरी हुंदक्यांना गिळावे किती\nखाया उठली महागाई 1,279 18-06-2011\nविदर्भाचा उन्हाळा 935 18-06-2011\nआंब्याच्या झाडाले वांगे 1,422 18-06-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/ranmewa?page=2", "date_download": "2018-10-15T09:57:00Z", "digest": "sha1:57KAA3IYXDZBYETEZ45IOP2575X5UEDO", "length": 8273, "nlines": 112, "source_domain": "gangadharmute.com", "title": " रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nधकव रं श्यामराव 1,143 19-06-2011\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं 1,709 19-06-2011\nबिपाशाले लुगडं : नागपुरी तडका 1,976 19-06-2011\nनाकानं कांदे सोलतोस किती\nशल्य एका कवीचे 862 20-06-2011\nसरबत...... प्रेमाच्या नात्याचं 935 20-06-2011\nचाहूल नवःउषेची 1,007 20-06-2011\nविलाप लोकसंख्येचा .. 878 20-06-2011\nहे गणराज्य की धनराज्य\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2016/12/facebook-friend-reuqest-information.html", "date_download": "2018-10-15T09:35:17Z", "digest": "sha1:SIIACKMSD5XI5EUECI6GVFDQI3IGLHIW", "length": 7140, "nlines": 42, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: फेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पहाव्यात. फेक अकाउंट अ‍ॅड करण्याची चूक माझ्या हातून झालीच नाही, असं नाही मात्र लक्षात येताक्षणीच अशा \"मित्रांना\" दूर लोटले होते.\nआपल्यापैकी अनेक जण मित्रयादीची संख्या ५००० पर्यंत जावी यासाठी येईल त्या विनंतीचा स्विकार करत असतात. ह्यात आपल्याला काही गैर वाटत नसेल परंतू आपण एकदा फेक खात्याच्या विनंतीचा स्विकार केला कि फेसबुकच्या अलिखित नियमानुसार त्या फेक खातेधारकाला आपल्या यादीतील लोकांची संभाव्य मित्र म्हणून \"People you may know\" अशा नावाखाली माहिती दिली जाते. यामुळे तुम्ही मित्रयादी अदृश्य ठेवल्याचा काहीही फायदा होत नाही. उलट तुमच्या मित्रयादीतील जास्तीत जास्त लोक अशा फेक खातेधारकांना मित्र म्हणून अ‍ॅड करून घेतात.\nअनेक जण विचार प्रकटनाचे प्रभावी माध्यम म्हणून फेसबुकचा वापर करतात पण अद्याप फेसबुकच्या कार्यपद्धतीशी पूर्णत: परिचित नाहीत. आपले लेख कॉपी पेस्ट केलं जाणं हा मुद्दा इथे अतिशय गौण आहे. आपण आपल्या मित्रयादीमधील लोकांसोबत अनेक गोष्टी शेअर करतो, त्याचा गैरफायदा ही फेक खातेधारक मंडळी घेऊ शकतात. तुमच्या वाढदिवसाच्या तारखेवरून तुमचा PAN शोधण्यापासून ते तुमचा पाउटिंग लिप्सवाला सेल्फी \"देसी गर्ल्स\"सारख्या साईटवर डकवेपर्यंत काहीही घडू शकतं.\nपायाखालून जमीन सरकण्याआधी सावध व्हा आणि खासकरून स्त्रियांच्या नावाने आलेल्या फ्रेन्ड रिक्वेस्ट्स तपासून घ्या. उद्या तुमच्यामुळे अप्रत्यक्षपणे ह्या फेक खातेवाल्यांचा त्रास होऊ लागला तर मित्रयादीची वजाबाकी अटळ आहे. हे काही आनंदाने किंवा आढ्यतेने लिहिलं जात नाहीए. अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यानंतरचे बोल आहेत. पटलं तर स्विकारा. नाही पटलं तरी हरकत नाही पण पुढे जे होईल त्याला माझाही इलाज असणार नाही.\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/ranmewa?page=3", "date_download": "2018-10-15T09:50:54Z", "digest": "sha1:IODDNB4EIYLUL4XPGHICIADJLFSHNNAT", "length": 8074, "nlines": 112, "source_domain": "gangadharmute.com", "title": " रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nशुभहस्ते पुजा 1,222 20-06-2011\nऊठ ऊठ शेतकरी बाळा 2,616 22-06-2011\nजरासे गार्‍हाणे 793 22-06-2011\nरे जाग यौवना रे....\nहवी कशाला मग तलवार \nनाते ऋणानुबंधाचे.. 906 22-06-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/welcome/language/Marathi", "date_download": "2018-10-15T08:38:21Z", "digest": "sha1:RUUZWE34LGN4IKEJ5LD4OYBQR5MKJVXO", "length": 46727, "nlines": 1646, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "BookStruck: We Tell Stories | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअभियंता दिन: १५ सप्टेंबर\nगांधी जयंती निबंध आणि भाषण\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\n५ सप्टेंबर : शिक्षक दिन\nगणेश पूजा विधी 2\nआरंभ : सप्टेंबर २०१८\nगणेश पुराण - क्रीडा खंड\nगणेश पूजा विधी 1\nगणपती आरती संग्रह 5\nगणपती आरती संग्रह 4\nगणपती आरती संग्रह 3\nगणपती आरती संग्रह 2\nमहात्मा फुले - शेतकर्‍याचा असूड\nआरंभ : ऑगस्ट २०१८\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\nसरकारी योजना सर्वसामान्यांची एक चेष्टा\nगणपती आरती संग्रह 1\nवयात येताना ( किशोरावस्था)\nमराठी कथा नि गोष्टी 2\nइतिहासाची सहा सोनेरी पाने\nमोबाईल रिपेरिंग बुक भाग १\nक्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट\nआरंभ: एप्रिल - मे २०१८\nअभिजीत मस्कर यांच्या कविता\nआरंभ : मार्च २०१८\nगीतेतील विशिष्ट ७ श्लोक\nआरंभ : फेब्रुवारी २०१८\nआरंभ : जानेवारी २०१८\nब्रिज ऑन द रिव्हर क्वाय\nसिद्धेश्वर पाटणकर यांच्या कविता\nआशिष कर्ले यांचे लेख\nलैंगिक शिक्षण भाग १\nमराठी कथा नि गोष्टी\nनवरात्रात करा हे उपाय\nटेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन\nभुतांचे स्वानुभव (Horror Experiences)\nटीका आणि प्रशंसा - एक आढावा\nस्वानुभव आधारित भुतांच्या कथा\nअश्मयुग आणि मानव उत्क्रांती\nमराठी कथा, कविता आणि कादंबरी\nहिंदू धर्मामध्ये वर्णन केलेले प्रमुख यज्ञ\nविश्वातील १० सर्वांत मोठे हिरे\nब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास\nब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास\nब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास\nब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास\nब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास\nब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास\nब्रह्मचैतन्य महाराज - जून मास\nब्रह्मचैतन्य महाराज - मे मास\nब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास\nब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास\nब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास\nब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास\nओवी गीते : स्त्रीजीवन\nओवी गीते : भाविकता\nओवी गीते : बंधुराय\nओवी गीते : ऋणानुबंध\nओवी गीते : समाजदर्शन\nओवी गीते : सोहाळे\nओवी गीते : मुलगी\nओवी गीते : बाळराजा\nओवी गीते : तान्हुलें\nओवी गीते : घरधनी\nओवी गीते : सासरचे आप्तेष्ट\nओवी गीते : माहेरचे आप्तेष्ट\nओवी गीते : आई बाप\nओवी गीते : कृषिजीवन\nओवी गीते : स्नेहसंबंध\nओवी गीते : इतर\nमराठी बाहुबली- बाजीराव पेशवा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nरहस्यमय प्राचीन भारतीय विद्या\nनाईट वॉक : लघुकथा संग्रह\nभारत देशातील विचित्र रेस्टोरेंट\nगुढी पाडवा मराठी नववर्ष\nसंमोहन विद्येची १० रहस्ये\nकाय आहे भीष्म पितामहांचे सत्य...\nथायलंड बाबत काही रोचक तथ्य\nभारतातील सर्वांत प्राचीन गोष्टी\nकाही पुरातत्व शोध ज्यांनी केले आहे वैज्ञानिकांना हैराण\nमुल्ला नसरुद्दीनचे काही छोटे किस्से\nभारतातील प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन्स\nपुरुषांशी निगडीत २० गुप्त रहस्यमय गोष्टी\nलवकर उठे लवकर निजे...\nगीतेच्या बाबतीत रोचक तथ्य\nलिखाण आणि मानवाचा स्वभाव\nमाहितीचा अधिकार कायदा (RTI) २००५ म्हणजे काय\nलिंगभेद - LGBTQ म्हणजे काय\nहिंदी चित्रपट सृष्टीचे संगीतकार\nरामायण महाभारतातील अनोख्या गोष्टी\nराजकारण, विज्ञान आणि इतर चर्वित चर्वण\nभाला- एक सर्वोत्कृष्ट शस्त्र\n\"आग्या वेताळ\" - एक गूढकथा\nमहर्षी वेदव्यास रचित १८ पुराणे\nदिवाळीच्या पूजनात समावेश करा या १२ गोष्टींचा\nअर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६\nपाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा\nऐतिहासिक भारतीय पर्यटन स्थळे\nरामायणातील काही रंजक गोष्टी\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nशंकराचार्य- नक्की कोण आहेत\nमहिन्यांची नावं कशी पडली\nरामायण काळातील मायावी राक्षस\nमहाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य\nरामायण काळाचे साक्षीदार पुरावे\nदेवी देवतांच्या वहानांचे रहस्य\nसमुद्रमंथनातील १४ रत्नांचे गर्भितार्थ\nभारतीय कायदे व्यवस्थेचे रोचक पैलू\nमकर संक्रांति ची १० अद्भुत पौराणिक तथ्य\nदिल्लीतील १० भयावह जागा\nमेकॅनिकल इंजिनीयरिंग शिकणाऱ्या मुलीची संघर्ष गाथा\nयूनान देवी - देवतांच्या अद्भुत प्रेम कथा\nतिरुपती बालाजी - आश्चर्य़जनक तथ्य\nहिंदू धर्मातील १६ संस्कार\nप्रभू श्रीरामाशी निगडीत रहस्ये\nकोयना प्रकल्पातील एक अनोखा उपक्रम\nमहाभारताचा कालनिर्णय- भाग २\nकोणत्या देवाला कोणते फूल वाहावे\nप्रमुख 12 हिन्दू देवींची रहस्य\nजगातील सर्वाधिक आळशी प्राणी\nहिन्दू धर्म आणि कलियुग\nश्रीमद् भागवत पुराणातील शिकवण\n१० न उलगडलेली रहस्य\nपुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे अजूबे\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\nआरोग्यमय राहण्यासाठी चांगल्या सवयी\nआपल्या चुका कशा विसराव्यात\nमहान वैज्ञानिक : निकोला टेस्ला\nलोकांना इम्प्रेस कसे कराल\nमृत्युच्या पश्चात काय होते\nमुलींना कसे मुलगे आवडतात\nमंदिरातील प्रथा - काही वैज्ञानिक तथ्य\nमहाभारताचा कालनिर्णय- भाग १\nशकुनी मामा - कौरवांचे शत्रू\nथोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम\nप्राचीन भारतातली काही शहरं भाग २\nटाईम मशीन-सत्य कि कल्पना\nअंतराळातील जीवन-सत्य कि असत्य\nअंतराळातील जीवन-सत्य कि असत्य\nहर हर महादेव- भाग ५\nहर हर महादेव- भाग ४\nकृष्ण – कर्ण संवाद\nडीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य\nजरासंध आणि शिशुपाल वध\nरहस्यमयी भारतीय धार्मिक स्थान - भाग १\nभारतातील १० प्रसिद्ध आणि सुंदर बागा\nआपल्या घरातही असु शकत भूत\nरामायण, महाभारत आणि पुराणातील काही तथ्य - भाग २\nभारत मातेचे अज्ञात सैनिक - भाग २\nहर हर महादेव- भाग ३\nहर हर महादेव- भाग २\nविदेशात स्थित प्रसिद्ध आणि भव्य शिव मंदिरे\nपुराण काळातील आदर्श गुरु\nजगातले १० देश जेथे आयकर भरावा लागत नाही\nएचआयव्ही एड्सचा विळखा वेळीच ओळखा\nपौराणिक काळातील महान बालक\nभारताच्या इतिहासातील महान योद्धे\nगरुड पुराण- सफल होण्याचे उपाय\nरामायण- पौराणिक आणि वैज्ञानिक तथ्य\nगेले ते दिवस (संग्रह - 1)\nभारताच्या वीरांगना - भाग २\nहर हर महादेव- भाग १\nएस्केप फ्रॉम डाऊन अंडर\nआजही अश्वत्थामा जिवंत आहे का \nरावणाच्या जीवनाशी निगडीत भारतातील ५ ठिकाणे\nशिखंडी - कसा बनला स्त्रीचा पुरुष \nअद्भुत पौराणिक जन्म कथा\nपौराणिक काळातील चर्चित शाप\nनेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी\nभगवान विष्णूचे २४ अवतार\nभारत देशातील महान विद्वान - भाग १\nभारत देशातील अद्भुत मंदिरे\nरामायण, महाभारत आणि पुराणांतील काही तथ्य - भाग १\nभारतातील विचित्र प्रथा : भाग १\nभारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nभारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’\nआर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न\nशिवपुराणामध्ये वर्णन केलेले मृत्यूचे १२ संकेत\nरामायणातील ऐकिवात नसलेल्या काही गोष्टी\nभारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया\nआर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा\nलठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग ३\nलठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग २\nलठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग १\n१० अत्यंत निरर्थक फोबिया\nभारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल \nभारताबाहेर न जाता देखील परदेश गमनाचा आनंद कसा घ्याल\nभारताच्या वीरांगना - भाग १\nथोडे अद्भुत थोडे गूढ\nहिंदूहृदयसम्राट - बाळासाहेब ठाकरे\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nभारताची कधीही न उलगडलेली ११ रहस्य\nअदभूत सत्ये - भाग २\nअदभूत सत्ये - भाग १\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nया १० खाद्य पदार्थांच्या मदतीने आपली दृष्टी सतेज आणि निरोगी राखा\n६५ वर्षांनंतरही नवतरुण : भारतीय चित्रपट व्यवसायाची यशोगाथा\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये\nभारतीय इतिहास – संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण भाग २\nभारतीय इतिहास- संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण- भाग १\nशिक्षणाचा जिझिया कर अर्थांत Right To Education\nकेतकी माटेगांवकर : एक अत्युत्तम कलाकार\nमाणूस घडवण्याआधी : खंड ९\nमाणूस घडवण्याआधी : खंड ८\nमाणूस घडवण्याआधी : खंड ७\nमाणूस घडवण्याआधी : खंड ६\nमाणूस घडवण्याआधी : खंड ५\nमाणूस घडवण्याआधी : खंड ४\nमाणूस घडवण्याआधी : खंड ३\nमाणूस घडवण्याआधी : खंड २\nमाणूस घडवण्याआधी : खंड १\n८ अत्यंत चांगले मराठी चित्रपट\nदिसायला निष्पाप असणाऱ्या पण प्रत्यक्षात हैवान असणाऱ्या १० व्यक्ती.\nजगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या खुनांचे खटले\nनको तेव्हा, नको तिथे, नको तेच\nओस्कॅर अवार्ड ची मांदियाळी\nमार्जारी आगलावे (छोटे विनोदी नाटक)\nपत्नीला खुश कसे ठेवाल\nअरेंज मेरेज मध्ये मुलीला कसे इम्प्रेस कराल \nतिला तुमच्यात रस आहे हे कसे ओळखाल\nविज्ञान कथा - अपूर्ण स्वप्न\nसंभाजी महाराज - चरित्र\nभूत : सत्य की असत्य\nजगातील अद्भूत रहस्ये ३\nअर्थशास्त्र आणि भारत गरीब का आहे \nजगातील अद्भूत रहस्ये २\nअर्थ मराठी दिवाळी अंक २०१५\nहे आपणास माहीत आहे का\nइसापनीती कथा ५१ ते १००\nइसापनीती कथा १०१ ते १५०\nइसापनीती कथा १५१ ते २००\nइसापनीती कथा २०१ ते २५०\nइसापनीती कथा २५१ ते ३००\nइसापनीती कथा ३०१ ते ३५०\nइसापनीती कथा ३५१ ते ४००\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nश्री बालाजी वेंकटेश्वर माहात्म्य\nबाल गीते - संग्रह १\nबाल गीते - संग्रह २\nबाल गीते - संग्रह ३\nभवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी)\nअग्निपुत्र - Part 2\nअभिरुची मासिक खंड १\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा)\nबायबल - नवा करार\nभजन : भाग १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nपु लं ची भाषणे\nपु.लं. चे काही किस्से\nइसापनीती कथा २०१ ते २५०\nइसापनीती कथा १५१ ते २००\nइसापनीती कथा १०१ ते १५०\nइसापनीती कथा ५१ ते १००\nइसापनीती चरित्र आणि कथा १-५०\nसमग्र कविता - संग्रह १\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nगणेश पुराण - उपासना खंड\nश्री नवनाथ भक्तिसार पोथी\nपौराणिक कथा - संग्रह १\nपवित्र बायबल - जुना करार\nपौराणिक कथा - संग्रह २\nपौराणिक कथा - संग्रह १\nलहान मुलांसाठी छोट्या मराठी बोधकथा\nमेंग चियांग व इतर गोष्टी\nगोड निबंध - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-greeting-valentine-day-party-97570", "date_download": "2018-10-15T08:46:17Z", "digest": "sha1:HBP3DWTBPRJXSGH6R22AM6IVY7AIYIVR", "length": 14998, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news greeting valentine day party शुभेच्छापत्रे अन्‌ व्हॅलेंटाइन डे पार्टी..! | eSakal", "raw_content": "\nशुभेच्छापत्रे अन्‌ व्हॅलेंटाइन डे पार्टी..\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nसातारा - प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन डेसाठी बाजारपेठ सज्ज आहे, तर प्रेमाच्या या उत्सवासाठी तरुणाई आतूर आहे. सामाजिकतेचे भान असलेली तरुणाई यंदाही हा उत्सव वंचित घटकांबरोबर साजरा करणार आहे.\nयंदाच्या व्हॅलेंटाइनला शुभेच्छापत्रांबरोबरच विविध फ्लेवर्सच्या चॉकलेटचा स्वाद वाढणार आहे. विविध शॉपीज्‌मध्ये विविध फ्लेवर्समधील चॉकलेट उपलब्ध झाली आहेत. त्यात हॅंडमेड चॉकलेटसह इर्म्पोटेड चॉकलेटचा समावेश असून, चॉकलेटचे आकर्षक बॉक्‍स गिफ्ट देण्यावर अनेक जण भर देणार आहेत.\nसातारा - प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन डेसाठी बाजारपेठ सज्ज आहे, तर प्रेमाच्या या उत्सवासाठी तरुणाई आतूर आहे. सामाजिकतेचे भान असलेली तरुणाई यंदाही हा उत्सव वंचित घटकांबरोबर साजरा करणार आहे.\nयंदाच्या व्हॅलेंटाइनला शुभेच्छापत्रांबरोबरच विविध फ्लेवर्सच्या चॉकलेटचा स्वाद वाढणार आहे. विविध शॉपीज्‌मध्ये विविध फ्लेवर्समधील चॉकलेट उपलब्ध झाली आहेत. त्यात हॅंडमेड चॉकलेटसह इर्म्पोटेड चॉकलेटचा समावेश असून, चॉकलेटचे आकर्षक बॉक्‍स गिफ्ट देण्यावर अनेक जण भर देणार आहेत.\nगिफ्ट आर्टिकलमध्ये प्रेमाचा संदेश असणारे कॉफी कप, फोटोफ्रेम, तसेच टेडिबेअरला अधिक मागणी आहे. म्युझिकल टेडीही बाजारात उपलब्ध असून, त्या तरुणाईला भुरळ घालत आहेत. विशेषतः लाल-गुलाबी रंगाच्या गिफ्टस्‌ना यंदाही विशेष मागणी राहणार असल्याने त्यातील व्हरायटी उपलब्ध केली आहे. केवळ प्रियकर आणि प्रेयसीच नव्हे, तर आता नात्यातील प्रत्येकाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाइन साजरा करण्याची क्रेझ वाढली असून, शुभेच्छा पत्रांपासून ते विविध गिफ्ट आर्टिकलवर त्याचा नक्कीच प्रभाव आहे.\nव्हॅलेंटाइन डे पार्टीचे आयोजन करण्यासाठी कॉलेज कॅम्पस सज्ज झाला असून, यंदा बुधवारचा दिवस आल्याने कॅम्पसमध्ये या उत्सवाची धूम राहणार आहे.\nशहर आणि परिसरातील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टनी व्हॅलेंटाइन पार्टीचे आयोजन केले असून, सोशल मीडियावरही व्हॅलेंटाइन डेची ‘गुलाबी’ धूम सुरू झाली आहे. अनेकांनी या दिवशी ‘एंगेजमेंट’चा मुहूर्त साधण्यावर भर दिला आहे. दरम्यान, विवाह नोंदणी कार्यालयात संपर्क साधला असता, यावर्षी मात्र व्हॅलेंटाइन डेला विवाह करण्यासाठी कोणी नोंदणी केली नसल्याचे सांगितले.\nव्हॅलेंटाइनला आपल्या प्रिय व्यक्तीसाठी नेमके काय करायचे, याचे प्लॅनिंग अगदी काही तासांपूर्वी करणाऱ्यांची संख्या साठ टक्‍क्‍यांहून अधिक आहे. मात्र, त्यांची तारांबळ उडू नये, यासाठी ऑनलाइन मार्केटमध्ये ‘व्हॅलेंटाइनला कोणतं गिफ्ट देऊ’ अशा मथळ्याखाली हटके पद्धतीने व्हॅलेंटाइनला काय करता येईल, याची माहिती उपलब्ध केली आहे. आकर्षक आणि मनमोहक दागिन्यांपासून ते लाल रंगांच्या विविध गारमेंटस्‌पर्यंतच्या असंख्य व्हरायटी येथे उपलब्ध असून, त्यावर विविध ऑफर जाहीर केल्या आहेत.\n#MeToo चे वारे आता मराठीतही\nपुणे - कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणारी #MeToo ही चळवळ आता आणखी व्यापक होत आहे. इंग्रजी माध्यमांमध्ये काम करणाऱ्या...\n'ऑनलाइन मद्य धोरणाचा विचार नाही'\nमुंबई - राज्यात ऑनलाइन मद्यविक्रीचे धोरण आखण्याचा सरकार विचार करत नाही. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य...\nदुष्काळाच्या सावटाखाली पालघर जिल्हा\nमोखाडा : पालघर जिल्ह्याचा खरीप हंगाम, श्रावण महिण्यानंतर, दिड महिना पावसाने दडी मारल्याने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भात नागली आणि वरई ही मुख्य...\nमाळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करा : भारिपची मागणी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : यंदा धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने माळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करावा व...\n#MeToo आलोकनाथ यांची न्यायालयात धाव\nनवी दिल्ली / मुंबई (पीटीआय) : सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पनची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66780?page=4", "date_download": "2018-10-15T09:16:40Z", "digest": "sha1:TAR55TDMASC2NQFFGFFSKUWZHN6OARRM", "length": 36763, "nlines": 351, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्पर्शिका जोशी, scam की सत्य? | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्पर्शिका जोशी, scam की सत्य\nस्पर्शिका जोशी, scam की सत्य\n\"तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते का मी मदत करु शकते\" अशा अर्थाची मराठी आंतरजालावर अनेक दिवसांपासून एक छोटेखानी सुचवणी फिरते आहे. त्या चार ओळींच्या लेखात खास महिलांना आवाहन केले जात आहे. केवळ मायबोलीच नव्हे तर मिसळपाव संकेतस्थळावरही हा लेख आला होता. त्यात कोणीतरी डॉक्टर असल्याची बतावणी करुन महिला सदस्यांना जीमेलवर चॅटवर यायला सांगत आहे. एवढेच नव्हे तर कित्येक स्त्री सदस्यांना व्यक्तिगत मेल आयडीवर 'मी तुमचे लेख वाचले, मला खुप् आवडले, आपण चॅट करु शकतो का' अशा अर्थाचे मेल पाठवले आहेत. एकाच व्यक्तीकडून अशा प्रकारचे मेल्स आल्याची दोन्ही संस्थळावरच्या अनेक महिला सदस्यांनी कळवले आहे. हे सर्व मागच्या गेल्या सात ते आठ दिवसांत घडले आहे.\nया प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असे वाटल्याने मी व माझ्या पत्नीने याचा छडा लावायचे ठरवले. त्यातून आम्ही त्या जीमेल आयडीवर चॅटमधून संपर्क साधला. त्यातून त्या व्यक्तीने आपली ओळख नीटपणे दिली नाही. आम्ही विचारले की नक्की कशाबद्दल आहे हा लेख तुम्ही काय मदत करता तुम्ही काय मदत करता तर त्यावर ती विचारत होती की तुमचा आधीचा इंजेक्षनचा अनुभव काय आहे, तो सांगा मग मी पुढे सांगते. म्हणजे नीटपणे काही सांगत नव्हती.\nत्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असल्याचे सांगितले पण क्लिनिकचा पत्ता व मोबाइल नंबर देण्यास टाळाटाळ केली. सदर व्यक्ती \"जूहू व ठाणे इथे माझे क्लिनिक आहे व माझा नवराही डॉक्टर आहे, आम्हाला एक दोन वर्षांची मुलगी आहे\" अशी बतावणी करते. या व्यक्तीने आम्हाला सर्व डिटेल्स मागितले, जसे तुमचा फोटो द्या, नाव, कुठे जॉब करता, इत्यादी सर्व खोदून चौकशी केली. आम्हाला बघायचेच होते की हे प्रकरण नेमके काय आहे म्हणून आम्ही सर्व सत्य माहिती दिली. परंतु आम्ही जेव्हा साधा क्लिनिकचा पत्ता आणि मोबाईल नंबर मागितला तर आधी पुरेशी ओळख होऊ द्या एकमेकींची, मग पत्ता, फोन देते असे म्हणाली. पण आम्ही विचारले की डॉक्टरला क्लिनिकचा पत्ता द्यायला कशाला ओळख वगैरे लागते, तुम्ही पत्ता द्या, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटू. तेव्हा ती म्हणाली की \"मी विकेंडला क्लिनिकला नसते, उद्या बँगलोरला कॉन्फरन्सला जायचे आहे अशी थातूरमातूर कारणे दिली. शेवटी आम्ही क्लिनिकच्या पत्त्यासाठी अडून बसल्यावर \"माझी मुलगी झोपेतून उठली आहे आणि तिला झोपवून परत येते\" असे म्हणून ही व्यक्ती जी ऑफलाइन झाली आहे ते गेल्या चार दिवसांपासून परत आलेली नाही. ह्या व्यक्तीने जो स्वतःचा फोटो म्हणून आम्हाला दाखवला, त्या फोटोची फेसबुक प्रोफाईलसुद्धा फेक असल्याचे आढळले आहे.\nस्पर्शिका जोशी नावाची कोणीही व्यक्ती गायनॅकॉलॉजिस्ट असल्याचे आढळून आलेले नाही. त्या व्यक्तीने ठाण्यातल्या 'माहेर' क्लिनिक चा पत्ता दिला आहे तर त्या माहेर क्लिनिकशी कोणत्याही स्पर्शिका जोशींचा संबंध नाही आहे.\nस्पर्शिका जोशी असे नाव घेऊन कोणी तुम्हाला चॅट वर यायचे आमंत्रण देत असेल तर कृपया सावध रहा. हा काहीतरी खूप मोठा स्कॅम आहे. ज्यात आपल्यासोबत काही चुकीचे घडल्यास कदाचित तुम्ही कोणाला सांगूही शकणार नाही. तेव्हा परत एकदा आवाहन कृपया सावध राहा, कोणत्याही मेल्स ला, चॅट इन्विटेशनला फशी पडू नका.\nअ‍ॅडमीन व वेबमास्तरांना विनंती की सदर आयडी मायबोलीवरुन स्त्री आयडींना संपर्क करत आहे त्यामुळे तुमच्या पातळीवर याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.\nसदस्यांपैकी कोणी सायबर गुन्हेगारी संदर्भात मदत करु शकत असेल तर कृपया पुढाकार घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा असे वाटते.\nइथे धागा वाचुन मला इमेल आहे\nइथे धागा वाचुन मला इमेल आहे का पहायला गेले. तर आहे बर मलाही इमेल. नाहीतर मला कसे वाळीत टाकल्या सारखे वाटले असते\nछान लिहिता तुम्ही. तुमचा\nमायबोली वर \"होममेड चोकोलेट्स\n\" हा आणि इतर लेख वाचले.\nआवडेल मला. मी डॉक्टर\nस्पर्शिका जोशी. मी मुंबई ला\nसंपर्क करू शकता. म्हणजे आपण\nभयानक प्रकरण आहे हे\nभयानक प्रकरण आहे हे\nसतर्क रहायला हवं, हेच खरं\nमनिषा जी, हॅट्स आॅफ ग्रेट काम केलंत तुम्ही\nफक्त स्त्री आयडीना निवडून\nफक्त स्त्री आयडीना निवडून मेल केलाय .कस काय जमलं असेल हे \nमनिषा जी फारच छान काम केलेत.\nमनिषा जी फारच छान काम केलेत. माबोवरील सर्वांनी ठरवून रोज एक अस चाट करून या स्पर्षिका बाईला ( मला तर आता ही खरच बाईच आहे अशी शंका येतीये) हैराण करून सोडल पाहिजे. जर हिच क्लिनिक दोन ठिकानी आहे आणि बोलायला जराही वेळ नाही याचा अर्थ नक्कीच क्लिनिक्वर गर्दी असणार. मग प्रत्यक्षदर्शी येण्यार्‍या पेशंटलाच तिच हे संशोधन दाखवून अथवा ज्याला ईज्क्शनची गरज आहे, त्याला हे जेल लावून इंजक्शन देऊन त्यांच्याशीच का बोलत नाही. आलेले लोक सोडून बाहेर उगा कशाला शोधत बसायचे.\nएक असाही अंदाज -\nएक असाही अंदाज -\nडॉक्टर म्हंटलं की लोक मनमोकळेपणाने बोलतात. बऱ्याच गोष्टी शेयर करतात. दोन गोष्टी आहेत -\n1. विकृत व्यक्ती असेल, स्त्रियांशी गप्पा मारायला आणि नंतर त्या लैगिक विषयाकडे वळवून त्यात आनंद घेत असेल.\n2. इंजेक्शन ची खरच खूप लोकांना भीती वाटते. Research केले आहे, असे औषध बनवले आहे की जे लावल्यावर इंजेक्शन फील होणार नाही. डाय बीटीज चे पेशंट्स असतात ज्यांना रोज इन्सुलिन घ्यावे लागते. मासा गळाला लागला तर मी ते लिक्विड पाठवते त्यामुळे इंजेक्शन चा त्रास होणार नाही आणि त्याची किंमत इतकी इतकी आहे. हे scam असू शकते.\n( या स्टेज पर्यंत संभाषण जमले तर न्या कोणी तरी म्हणजे कळेल - मला ते लिक्विड कसे मिळू शकेल हा प्रश्न विचारला तिला तर पुढच्या गोष्टी क्लियर होतील.)\nअर्थात हा धागा पब्लिक नाही हे\nअर्थात हा धागा पब्लिक नाही हे महत्वाचे.\nमनिषा लिमये उर्फ मायबोलीवरील\nमनिषा लिमये उर्फ मायबोलीवरील शेरलॉक यांचा विजय असो\n(फक्त एक फुकटचा आगावू सल्ला : सध्या वापरात असलेला फोन जेव्हा कधी बदलावासा वाटेल तेव्हा Xiaomi चा फोन घ्या. एकच सलग लांबलचक screenshot काढायची सोय असते त्यात : सध्या वापरात असलेला फोन जेव्हा कधी बदलावासा वाटेल तेव्हा Xiaomi चा फोन घ्या. एकच सलग लांबलचक screenshot काढायची सोय असते त्यात\n(वैयक्तिक chat असल्याने शक्य तितके resolution कमी केले आहे.)\nआ.रा.रा. यांच्या म्हणण्यानुसार स्पर्शिका जोशी नावाच्या डॉक्टर खरोखर अस्तित्वात आहेत. त्यांना ही माहिती दिली गेली आहे का की त्यांच्या नावाने फेक प्रोफाईल तयार करून हे सगळे प्रकार चालले आहेत\nमी या बाईशी संवाद साधला पण\nमी या बाईशी संवाद साधला पण थोड्या वेळाने गडबड वाटू लागली. आणि आज इथे हा धागा वाचला आणि त्या ID ला ब्लॉक केलं.\nमाझं झालेलं बोलणं पुढीलप्रमाणे, देवनागरीमध्ये नसल्याने वाचायला कष्ट पडतील, पण हा विकृत ID च वाटत आहे.\nभयंकरच आहे हे. काहीतरी जामच\nभयंकरच आहे हे. काहीतरी जामच लोच्या आहे.\nही व्यक्ती नक्की काहीतरी झोल करायच्या पाठी आहे.\nआता हे पैशाचा स्कॅम न वाटता\nआता हे पैशाचा स्कॅम न वाटता काहीतरी रोल प्ले वगैरे प्रकार वाटतो आहे.\nबायकानो, सांभाळून.स्पर्शिका जोशी खरोखर इंजेक्शन चा\nपेन इफेक्ट कमी करणाऱ्या औषध महागात विकणाऱ्या डॉ असतील तर आम्हाला ते विकत नकोय म्हणून काम होईल.पण स्कॅम असेल तर निव्वळ त्या बाईला/बुवाला जाळ्यात फसवायचे म्हणून उगीच धोके पत्करू नयेत असे वाटते.\nकदाचित आधी adult चॅट, नंतर\nकदाचित आधी adult चॅट, नंतर कदाचित त्या चॅट चा वापर करून ब्लॅकमेलिंग वगैरे प्रकार असू शकतो\nश्वेता, हे conversation पुढे\nश्वेता, हे conversation पुढे जाऊन कदाचित खूप ugly झालं असतं. म्हणजे मुद्दाम खोदून खोदून प्रश्न विचारून भलतीकडेच ( किंवा त्यांना हवा तिकडे) विषय नेण्याचा प्रकार दिसतोय हा. I don't think it's a lady talking.\nआ.रा.रा. यांच्या म्हणण्यानुसार स्पर्शिका जोशी नावाच्या डॉक्टर खरोखर अस्तित्वात आहेत.\nते गूगल ग्यान आहे, बीजे मधून पास झालेल्या एमडी मेडिसिन आहेत असे सापडले होते. आता या स्पर्शिकेची इंजेक्शनफोटोवाली प्रोफाईल देखिल अपडेट होऊन एमडी मेडीसिन दिसते आहे.\nमहाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या साईटवर स्पर्शिका <(NEE) जोशी> नावाची कुणीही व्यक्ती असल्याचे मला तरी दिसले नाही. त्यामुळे त्या दिशेने पुढे काही करायचा विचार सोडला.\nhttps://www.maharashtramedicalcouncil.in/frmRmpList.aspx येथे डॉ. नाव सर्च क्रायटेरिया घ्या. \"Spar\" स्ट्रिंगने देखिल ७ नावे येतात त्यात स्पर्शिका नाही. जोशी बरेच आहेत, पण त्यातही स्पर्शिका सापडली नाही.\n<<< महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या साईटवर स्पर्शिका <(NEE) जोशी> नावाची कुणीही व्यक्ती असल्याचे मला तरी दिसले नाही. >>>\nहे मी कधीपासून सांगतोय, पण कुणी लक्षातच घेत नाही.\nपरत एकदा, स्पर्शिका जोशी या\nपरत एकदा, स्पर्शिका जोशी या व्यक्तिमत्वाला इंजेक्शन ची भीती वाटणार्या पुरुषांची व लहान मुलांची काळजी का वाटत नाही हा मोठा प्रश्न आहे. ☺️☺️☺️☺️\n त्या बाई बी.जे.च्या आहेत. हे माहेर हॉस्पिटल कुठे आहे\nश्वेता व्यास यांच्याशी या व्यक्तीच्या झालेल्या संभाषणातून माझा अंदाज अगदी बरोबर खरा ठरतोय याची खात्रीच झाली. हा पुरुष आहे आणि याला \"इंजेक्शन फेटीश\" हा मानसिक विकार जडलेला आहे. याबाबत इथे जास्त बोलणार नव्हतो पण चर्चा उगीचच लांबत चालली आहे म्हणून आता बोलतो. \"इंजेक्शन फेटीश\" ग्रस्त व्यक्तीस (पुरुष) स्त्रिला इंजेक्शन टोचलेले (शक्यतो पार्श्वभागावर) पाहून अथवा तशी कल्पना करून लैंगिक उद्दीपन मिळते. याबाबत विकिपीडिया वर विस्तृत लेख पण आहे. या व्यक्तीचा हाच मेसेज गुगल केला असता तो एका फिटीश फोरमवर सुद्धा आढळला. तेंव्हाच मला शंका आली होती. अर्थात उद्देश केवळ तेवढाच असेल असे नाही. डॉक्टर आ.रा.रा. यांनी म्हटल्यानुसार पूर्वी याहू रूम्स मधून हे प्रकार चालत. त्यातून ड्रग्स विक्रीचे अवैध धंदे पण होत. याहूने नंतर चाट रूम्स बंद केल्याचे हेसुद्धा एक कारण बोलले जाते. आजकाल फेसबुकवर तर लैंगिक समाधान मिळण्यासाठी अशा असंख्य खोट्या फिमेल प्रोफाईल बनवून खऱ्या स्त्रियांशी जवळीक साधण्याचे प्रमाण खूप आहे व हे सर्वश्रुत आहे. या व्यक्तीने मायबोली व तत्सम इतर फोरमवर असणाऱ्या स्त्रिया/मुलींच्या प्रोफाईल बऱ्याचअंशी खऱ्या असतात याचा अंदाज घेऊन इथे हे उद्योग सुरु केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nजितके शोधावे तितके खोल जात\nजितके शोधावे तितके खोल जात आहे हे प्रकरण,\nया बाईंचा ,याच नावाने यु ट्यूब चॅनेल पण आहे,\nवर चॅट स्क्रीन शॉट मध्ये जो dp आहे तोच dp तिकडे वापरला आहे\nज्यांना इमेल आला आहे त्यांनी\nज्यांना इमेल आला आहे त्यांनी स्पेसिफिकली या आयडीला ब्लॉक करावं. आपण सगळेच गुगल फार वापरतो आणि त्यांच्याकडे आपला खासगी, आर्थिक डेटा आहे, असतो. उगाच या एका कारणापायी (इग्नोर मारणे, धन्स वगैरे म्हणून सोडून देणे इ.) तो विवक्षित आयडी तुमचा आयडी हॅक करून/वॉच ठेवून नसते उद्योग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तस्मात, त्यास ब्लॉकचा नारळ देऊन सन्मानीत करावे...\nज्यांनी जरा सविस्तर चॅट केलंय, त्यांनी तर ब्लॉक कराच.\nज्यांनी जरा सविस्तर चॅट केलंय\nज्यांनी जरा सविस्तर चॅट केलंय, त्यांनी तर ब्लॉक कराच.>>>>>\nअहो तिला हॅन्गटसवर ब्लाॅक केल्यावर पण ती मेल पाठवते आणि \"तु मला ब्लाॅक केलस का विचारते\"....\nजीमेल वर आयडी ब्लॉक कसा\nजीमेल वर आयडी ब्लॉक कसा करायचा मला पण आली आहे मेल. मी 'report spam' केला आहे. आणखीन काही करावं लागतं का\nजीमेल वर मेल मायबोली पोर्टल\nजीमेल वर मेल मायबोली पोर्टल थ्रु आली असेल आणि रिपोर्ट स्पॅम केलं तर मायबोली डोमेन वरच्या मेल पक्षि नोटिफाय@मायबोली बॅन होईल फक्त.\nजीमेल वर आयडी ब्लॉक कसा\nजीमेल वर आयडी ब्लॉक कसा करायचा\nते ईमेल ओपन करा, वरच्या उजव्या कोपर्‍यात रिप्लायचे विविध ऑप्शन्स असतात, त्यातल्या ड्रॉप-डाऊन लिस्टमध्ये `ब्लॉक स्पर्शिका जोशी' असा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.\nज्यांना अशा इमेल्स अथवा मेसेज\nज्यांना अशा इमेल्स अथवा मेसेज आले असतील त्यांनी घरातील व्यक्तींशी सल्लामसलत करुन सायबर सेल ला कळवणे गरजेचे आहे असे वाटते. ह्यामागे असलेल्या व्यक्तिला योग्य शिक्षा किंवा उपचार मिळणे आवश्यक दिसते.\nहा पुरुष आहे आणि याला\nहा पुरुष आहे आणि याला \"इंजेक्शन फेटीश\" हा मानसिक विकार जडलेला आहे.\n... बघा, आता खरे बाहेर आले की नाही हे असे काही असते हे जन्मात कधी कळले नसते. तुम्ही सांगितले नसते तर कधीच कळले नसते. किती दिवस झाले विचार करतोय की यामागे नक्की काय असेल.\nमाझ्या धागा काढण्याचा उद्देश सफल झाला हे पाहुन बरे वाटले. श्वेता यांच्या चॅट ने तर बर्‍याच गोष्टी क्लिअर झाल्या. आता एक निश्चित कारण मिळाल्याने जनजागृती करणे अधिक सोपे होईल. हा दुहेरी स्कॅम असू शकतो. एक तर विकृती शमवणे व ब्लॅकमेल करणेसुद्धा.\nपूर्वीपेक्षा आता कैकपटीने पुरुष - स्त्रिया आंतरजालावर येत आहेत व त्यात सगळ्याच प्रकारचे, बुद्धिमत्ता आणि चातुर्यच्या वेगवेगळ्या पातळ्या असलेले लोक आहेत. फसू शकतील अशांची संख्या वाढली आहे. त्यांना जागृत करणे आवश्यक आहे.\nसर्व प्रतिसाददात्या सदस्यांचे आभार व रिस्क घेऊन चॅट केलेल्या मायभगिनींचे खूप कौतुक.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 19 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-wankhede-stadium-ipl-matches-mumbai-high-court-94623", "date_download": "2018-10-15T09:11:50Z", "digest": "sha1:FQCSY5BCUXNFYFLGAGMM55DSOYWC4PA7", "length": 12392, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news Wankhede Stadium IPL Matches Mumbai High Court खेळपट्टीवर पिण्याचे पाणी फवारत नसल्याचे एमसीएचे स्पष्टीकरण | eSakal", "raw_content": "\nखेळपट्टीवर पिण्याचे पाणी फवारत नसल्याचे एमसीएचे स्पष्टीकरण\nरविवार, 28 जानेवारी 2018\nमुंबई : दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फवारण्यासाठी मुंबई महापालिका किंवा अन्य कोणत्याही खासगी संस्थेमार्फत आलेले पिण्याचे पाणी वापरले जात नाही, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nआयपीएल क्रिकेट सामन्यांसंबंधी लोकसत्ता मूव्हमेंट या सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर नुकतीच न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.\nमुंबई : दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फवारण्यासाठी मुंबई महापालिका किंवा अन्य कोणत्याही खासगी संस्थेमार्फत आलेले पिण्याचे पाणी वापरले जात नाही, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nआयपीएल क्रिकेट सामन्यांसंबंधी लोकसत्ता मूव्हमेंट या सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर नुकतीच न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.\nस्टेडियम व्यवस्थापन पावसाच्या पाण्याचे नियमन करते. त्याचा वापर खेळपट्टीसाठी केला जातो. मैदानाशेजारच्या विहिरींमधील पाणीही त्यासाठी वापरले जाते. दररोज साधारणतः 30 हजार लिटर पाणी वापरले जाते, असे असोसिएशनच्या वतीने ऍड. ए. एस. खांदेपारकर यांनी सांगितले.\nभविष्यातही अशाच प्रकारची तरतूद मैदानासाठी करणार का, अशी विचारणा न्यायालयाने केली; मात्र याबाबत काही भाष्य करण्यास खांदेपारकर यांनी असमर्थता दर्शवली.\nयाचिकेवर आता 28 फेब्रुवारीला सुनावणी होईल. त्याच दिवशी याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. दुष्काळी परिस्थितीत मैदानांसाठी अशाप्रकारे पाण्याची उधळपट्टी करण्यास मनाई करावी, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.\nमुंबईतील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nशहर १५ लाखांचे अन्‌ स्वच्छतागृहे ५५\nऔरंगाबाद - शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात सार्वजनिक व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने मोठी अडचण होत आहे....\nअधिकाऱ्यांकडून वसूल होणार साडेतीन कोटी\nऔरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजना व शासनाचे थकीत वीजबिल भरण्यासाठी महापालिकेने सहा वर्षांपूर्वी २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यात बॅंकेकडे...\nपोलिसांच्या कुटुंबांचा पाण्यासाठी रास्ता रोको (व्हिडिओ)\nपुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन...\n#Specialtyofvillage लाखो रुपयांचे माठ विकणारे वारनूळ\n‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-competitive-exams-digital-study-shivneri-foundation-95748", "date_download": "2018-10-15T08:58:41Z", "digest": "sha1:LPIHAS6QV66U6XCCDCOW6KABUDMUKD5O", "length": 18628, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news competitive exams digital study shivneri foundation 'स्पर्धा परिक्षेचे डिजीटल तंत्र' यशाची गुरुकिल्ली | eSakal", "raw_content": "\n'स्पर्धा परिक्षेचे डिजीटल तंत्र' यशाची गुरुकिल्ली\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nभिगवण - 'ग्रामीण भागातील अनेक विदयार्थी स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आहेत. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, वेळेचे व्यवस्थापन, अध्यापनासाठी आवश्यक रणनिती आदींच्या अभावांमुळे क्षमता असूनही ही मुले या परिक्षांमध्ये मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देऊन इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले 'स्पर्धा परिक्षेचे डिजीटल तंत्र' ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी गुरुकिल्ली ठरेल', असा विश्वास शिवनेरी फाऊंडेशनचे संचालक व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा.\nभिगवण - 'ग्रामीण भागातील अनेक विदयार्थी स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आहेत. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, वेळेचे व्यवस्थापन, अध्यापनासाठी आवश्यक रणनिती आदींच्या अभावांमुळे क्षमता असूनही ही मुले या परिक्षांमध्ये मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देऊन इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले 'स्पर्धा परिक्षेचे डिजीटल तंत्र' ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी गुरुकिल्ली ठरेल', असा विश्वास शिवनेरी फाऊंडेशनचे संचालक व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. सुहास कोकाटे यांनी व्यक्त केले.\nसकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला औषधनिर्माण महाविदयालयांमध्ये 'तयारी स्पर्धा परिक्षेची' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तकला औषधनिर्माण महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. उर्मिलेश झा होते. भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, सकाळ जाहिरात विभाग वरिष्ठ व्यवस्थापक मकरंद पावनगडकर, भिगवण येथील कला महाविदयालयाचे प्राचार्य भास्कर गटकुळ, दत्तकला डी. फार्मसी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विशाल बाबर, प्रा. शाम सातर्ले, जाहिरात प्रतिनिधी संजय घोरपडे उपस्थित होते. प्रा. सुहास कोकाटे पुढे म्हणाले, 'स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासांमध्ये स्वयंप्ररेणा व सातत्यपुर्ण अभ्यासाची आवश्यकता आहे. सातत्यपुर्ण अभ्यास न केल्यास अभ्यासाचा कालावधी वाढतो व नैराश्य येण्याची शक्यता असते. स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांनी निर्णय घेण्यापुर्वी शंभर वेळा विचार करावा व निर्णयानंतर शंभर टक्के प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल.'\nकार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उर्मिलेश झा म्हणाले, 'विदयार्थ्यांनी आपली शक्तीस्थाने व कमजोरी याचा विचार करुन या परिक्षांमध्ये उतल्यास यश निश्चित मिळेल. ग्रामीण भागातील विदयार्थी अधिकारी झाले तर ग्रामीण भागाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. योग्य मार्गदर्शन हे स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्याचे गमक आहेत. सकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशनच्या वतीने ग्रामीण विदयार्थ्यांसाठी करण्यात येत असलेले मार्गदर्शनामुळे खेड्यांमध्ये अधिकारी निर्माण होतील.'\nयावेळी निळकंठ राठोड, भास्कर गटकुळ, मकरंद पावनगडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दत्तात्रय कातुरे यांनी केले सुत्रसंचालन पुजा बनसोडे यांनी केले. आभार डॉ. प्रशांत चवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ यांचे विशेष सहकार्य लाभले. दत्तकला औषधनिर्माण महाविदयालय, भिगवण येथील कला महाविदयलायातील विदयार्थी तसेच भिगवण पोलिस ठाण्यातील खात्याअंतर्गत परिक्षा पोलिस हवालदार उपस्थित होते.\nपेन ड्राईव्ह, मेमरी कार्डच्या माध्यमातून अभ्यास साहित्य -\nग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाठी योग्य साहित्य मिळत नसल्यामुळे अभ्यास करताना मोठी अडचण येते. ही बाब विचारात घेऊन सकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून राज्य सेवा परिक्षा, पी. एस. आय. एस. टी. आय. ए. एस. ओ. टॅक्स असिस्टंट, खात्याअंतर्गत फौजदार, लिपीक आदी परिक्षांचे साहित्य पेन ड्राईव्ह व मेमरी कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. चालु घडामोडीसाठी व प्रश्नपत्रिका संच व्हॉसअॅप व ईमेलच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आर्थिक किंवा इतर कारणांमुळे स्पर्धा परिक्षांपासून वंचित राहणाऱ्या विदयार्थ्यांसाठी ही मोठी संधी असल्याची भावना विदयार्थ्यांनी व्यक्त केली.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/michael-jackson", "date_download": "2018-10-15T09:51:54Z", "digest": "sha1:ANBC2KFC3GSEPBMUIT7O5WAPSCZRSQ2S", "length": 15554, "nlines": 265, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "michael jackson Marathi News, michael jackson Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nअभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आणि तिचं नृत्यप्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. नुकताच माधुरीनं दिवंगत पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या मेणाच्या पुतळ्यासोबत काढलेला फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरला आहे.\nमायकल जॅक्शनच्या बायोपिकमध्ये टायगरला काम करायचंय\n‘मुन्ना मायकल’ ह्रतिकला दाखवण्याची टायगरची इच्छा\nटायगर श्रॉफचा 'मुन्ना मायकल' हा मायकल जॅक्सनला समर्पित\nमायकेल जॅक्सनला टायगर वाहणार श्रद्धांजली\nपाहा टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपट 'मुन्ना मायकल'चे पोस्टर\nसनतकदा महोत्सवात दिली मायकल जॅक्सनला अनोखी श्रद्धांजली\nअॅन्जेलीना जोली आणि ब्रॅड पीटवर लघुपट काढणार\nबाबा शाहिद करतोय मायकल जॅक्सनची कॉपी\nटायगर श्रॉफने पॉप किंग मिशेल जॅकसनला 'मुन्ना मिशेल'मध्ये वाहिली श्रद्धांजली.\nटायगर श्रॉफ लॉस ऐंजेलीस ला रवाना.\n'मुन्ना मिशेल'मध्ये टायगरसोबत नवाझुद्दीन\n'हॅपी न्यू इयर'- शाहरुख, फरहाकडून मायकल जॅक्सनला श्रद्धांजली\nबँग बँग गाण्यातून ह्रतिकने एमजेला वाहिली श्रद्धांजली\nटायगर श्रॉफ एमजेला कॉपी करतोय\nमायकल जॅक्सनच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, हॉस्पिटलमध्ये दाखल\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/ranmewa?page=5", "date_download": "2018-10-15T09:42:49Z", "digest": "sha1:MHSNAISAFMDODNYGHQMW5EJNMCBIEEJ7", "length": 7236, "nlines": 95, "source_domain": "gangadharmute.com", "title": " रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / माझी वाङ्मयशेती / रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nरानमेवाची दखल 1,342 24-06-2011\n‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 4,043 02-07-2011\nरानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे 1,796 30-12-2011\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-15T09:31:05Z", "digest": "sha1:T6MJYLXF5QIFSR3LF2DGBV6GF6E5GTIW", "length": 7030, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय रस्त्यांवर लवकरच धावणार तीनचाकी इलेक्ट्रिक कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय रस्त्यांवर लवकरच धावणार तीनचाकी इलेक्ट्रिक कार\nमुंबई : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात रोज नवनवीन संशोधने होत आहेत. विशेषतः मागील वर्षभरात तर यात आणखी भर पडली आहे. स्वस्तात इलेक्ट्रिक कार घेण्याचे भारतीयांचे स्वप्न यामुळे पूर्ण होत आहे. यात आता आणखी एक इलेक्ट्रिक कार दाखल झाली असून ती चक्क तीन चाकांची आहे. ही कार स्वस्त असण्याचा दावा उत्पादक कंपनी स्ट्रॉम मोटर्सने केला आहे.\nया कारची विक्री या वर्षीच्या शेवटी सुरू होणार आहे. तर सुरुवातीला ही कार मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. या कारमध्ये फक्त दोन जण प्रवास करू शकणार आहेत. ही कार तीन प्रकारात सादर केली आहे. या कारला पुढे दोन टायर आणि मागे एक टायर आहे. ही कार पूर्ण चार्जिंग होण्यासाठी ६ ते ८ तासांचा वेळ लागतो. ब्लू, नियन ब्लू, रेड एंड ब्लॅक अशा चार रंगांमध्ये उपलब्ध असेल.\nमनोरंजनासाठी ७ इंचाचा टचस्क्रीन असून तो वायर कंट्रोलने काम करतो. तसेच वॉइस कमांड देऊन त्याला सुरू करता येते. तसेच पार्किंग कॅमेरादेखील दिला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारत-मंगोलिया यांच्यात महत्वाचे करार; अनेक बाबींचे आदानप्रदान होणार\nNext articleदाऊदचा खास हस्तक तारिक परवीनला अटक\n‘ड्रायव्हिंग लायसन्स’मध्ये होणार ‘हा’ बदल…\nछत्तीसगडमधील भीषण अपघातात 10 ठार\nएम जे अकबर यांनी सर्व आरोप फेटाळले\nबंगाली बांधवांना आशा भोसले यांची खास भेट\nसोशल मीडिया समाजात कटुता वाढवण्याचे काम करतो: नितीश कुमार\nगृहमंत्री पाक सीमेवर करणार शस्त्रपुजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T08:33:00Z", "digest": "sha1:UWXTYGUACIO22ZJPNBVXNX7J5VXLUSWZ", "length": 19922, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#सोक्षमोक्ष: पवारांचे टायमिंग काय सुचवतेय? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#सोक्षमोक्ष: पवारांचे टायमिंग काय सुचवतेय\nराष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुख्य प्रवक्ते नवाब मलिक तसेच जितेंद्र आव्हाड हे भाजपच्या ठाम विरोधातील आहेत. त्यामुळे पवारांच्या बाजूने सारवासारव करण्यास पक्षाने नवाबजींना पुढे केले. पण त्यात त्यांना यश न आल्यामुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर ती जबाबदारी आली. परंतु नागरी हवाईमंत्री असताना प्रफुल्लभाईंनी केलेली विमानांची खरेदी वादग्रस्त ठरली होती. चौकशीचे शुक्‍लकाष्ठ मागे लागू नये म्हणून प्रफुल्लभाई भाजपशीही संबंध ठेवून आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून, भ्रष्ट आहेत, असा आरोप कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे सतत करत आहेत. थेट पुरावा नसताना पंतप्रधानास भ्रष्ट म्हणणे, हे जरा अतीच झाले. परंतु तरीही राहुलजींनी राफेल विमानांच्या खरेदीबाबत जे सवाल उपस्थित केलेले आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कॉंग्रेस हा पक्ष भ्रष्ट असून, भाजपचे कपडे मात्र ड्रायक्‍लीन केलेले आहेत, असा दावा केला जातो. हा दावा सपशेल खोटा असल्याचे सिद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून राफेल व्यवहार हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. लोकपालाची नियुक्‍ती करण्यासदेखील मोदी सरकारने सव्वाचार वर्षे लावली. कर्जबुडव्या उद्योगपतींना देशाबाहेर जाऊ दिले.\nत्यापैकी उद्योगपती विजय मल्ल्‌या यांना देशाबाहेर जाऊ देण्यास मदत करणारा सीबीआयमधील अधिकारी मोदींच्या विश्‍वासातील होता. आता तर सीबीआयमधील दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्येच जाहीर वाक्‌युद्ध पेटले असून, मोदींच्या काळात तपासयत्रणांचा यथेच्छ गैरवापर होत आहे. हे सर्व असतानादेखील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांनी, राफेल विमाने उत्तम असून, पंतप्रधानांच्या हेतूंबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, अशा आशयाचे वक्‍तव्य केले. देशात व महाराष्ट्रात कॉंग्रेस हा राष्ट्रवादीचा सर्वात जवळचा मित्रपक्ष आहे. असे असताना, कॉंग्रेसच्या पायात पाय घालण्याचे काम पवारांनी केले आहे. त्यामुळे संतापून जाऊन, राष्ट्रवादीच्या अमर-अकबर-अँथनीतील, अकबर ऊर्फ तारीक अन्वर यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. राफेल प्रकरणी पवारांनी मोदींची केलेली पाठराखण तारीकजींना पसंत नव्हती.\nबोफोर्स तोफा खरेदी प्रकरणी संसदीय चौकशी समिती नेमण्याची विरोधकांची मागणी कॉंग्रेसने मान्य केली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही, परंतु अशी समिती राफेल प्रकरणीही नेमण्यास हरकत नाही, असे मत पवारांनी व्यक्‍त केले. मोदींची पालखी उचलली, असा आरोप होऊ नये म्हणूनच पवार यांनी हे उद्‌गार काढले असावेत. तसेच राफेल प्रकरणी तांत्रिक माहिती जाहीर करण्याची मागणी योग्य नसल्याचे मत पवार यांनी व्यक्‍त केले. वास्तविक अशी तांत्रिक माहिती द्यावी, ही मागणी कॉंग्रेसने कधीही केलेली नाही. राफेल व्यवहारात उद्योगपती अनिल अंबानींचे नाव मोदी सरकारनेच घुसवले, असा स्पष्ट आरोप फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलान्द यांनी केला होता. मात्र अनिल अंबानींबद्दल पवार एक अक्षरही बोलले नाहीत. ज्या चॅनेलने पवारांची मुलाखत घेतली, तो चॅनेल अनिल यांचे वडील बंधू मुकेश अंबानी यांच्या मालकीचा आहे.\nशिवाय पवार आजवर अंबानी असोत व कोणत्याही उद्योगपतीबद्दल कधीही विरोधात बोललेले नाहीत. राहुल बजाज, अजित गुलाबचंद, विनोद दोशी किंवा अगदी विजय मल्ल्या हे त्यांच्या दोस्तीतले आहेत. पवार यांची मोदीस्तुती ऐकून, भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी लगेच ट्विप्पणी करून, पवारांची अप्रत्यक्ष प्रशंसाच केली. एकीकडे भाजपविरोधी देशव्यापी आघाडी उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असा दावा करून राष्ट्रीय राजकारणात आपण कशी महत्त्वाची भूमिका निभावत आहोत, हे दाखवण्याचा पवार प्रयत्न करत असतात. पण पवार हा असा नेता आहे की, त्यांना भाजप आघाडीतही वजन निर्माण करायचे आहे आणि विरोधी आघाडीतही. मात्र पवारांची ही चलाखी न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुख्य प्रवक्ते नवाब मलिक तसेच जितेंद्र आव्हाड हे भाजपच्या ठाम विरोधातील आहेत. त्यामुळे पवारांच्या बाजूने सारवासारव करण्यास पक्षाने नवाबजींना पुढे केले. पण त्यात त्यांना यश न आल्यामुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर ती जबाबदारी आली. परंतु नागरी हवाईमंत्री असताना प्रफुल्लभाईंनी केलेली विमानांची खरेदी वादग्रस्त ठरली होती. चौकशीचे शुक्‍लकाष्ठ मागे लागू नये म्हणून प्रफुल्लभाई भाजपशीही संबंध ठेवून आहेत.\nअंबानींसारख्या उद्योगपतींशी त्यांचा दोस्ताना आहे. त्यामुळे पटेल यांच्या स्पष्टीकरणाने कोणाचेही समाधान झाले नाही.\nत्यानंतर पवारकन्या सुप्रिया सुळे या पित्याच्या मदतीसाठी धावून गेल्या. पवारांची मुलाखत ट्विस्ट करण्यात आली, त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, वगैरे खुलासे करण्यात आले. संबंधित चॅनेलच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्‌द्‌यावरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षास पवारांवर टीका झालेली मात्र सहन होत नाही. राफेलवरून राष्ट्रवादी भाजपची कड घेत असल्याचे आरोप होताच, जितेंद्र आव्हाड तसेच राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे प्रभृतींनी ठाण्यात आंदोलन करण्याचे नाटक कले. त्यापूर्वी गेले काही महिने राफेल प्रकरण गाजत असताना मात्र राष्ट्रवादी कधीही रस्त्यावर आली नाही.\nमुळात शरद पवार यांचे राजकारण विरोधात असतानाही सत्तेच्या आधारावरच होते. सत्ताधाऱ्यांशी ते कधीही पंगा घेत नाहीत. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी त्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे म्हणून नेमले होते. पवार तेव्हा स्वतःच राजकीय आपत्तीत सापडले असल्यामुळे, त्याचे निवारण करण्यासाठी ही नेमणूक करण्यात आली. गुजरात दंगलीत मोदी दोषी नसल्याचे न्यायालयाने सांगितल्यानंतर, या प्रश्‍नाची आणखी चर्चा करण्याचे कारण नाही, अशी भूमिकाही पवारांनी घेतली होती. मोदींनी राजधर्म पाळला नसल्याचे वाजपेयींचे मत होते. परंतु पवारांना मात्र हा विषय आणखी वाढवू नये, असे वाटत होते.\nकॉंग्रेसचे अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही प्रफुल्ल पटेल यांनी आधी कॉंग्रेसच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर राज्याच्या स्थैर्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. बारामतीतील पवारांचे वर्चस्व आणि काका – पुतणे या विषयावर कोरडे मोदी-शाह यांनी 2014\nच्या निवडणुकांच्या वेळी ओढले होते. बारामतीत सुप्रिया सुळे लोकसभेसाठी उभ्या असताना मात्र मोदी तेथे भाजपच्या प्रचारासाठी गेले नव्हते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार पवारांनी वाचवले. त्यानंतर लगेच मोदींनी आपल्या राजकीय गुरूबद्दल जाहीरपणे स्तुतिसुमने उधळण्यास सुरुवात केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तर बारामतीत जाऊन, पवार हे विकासपुरुष असल्याचे गौरवोद्‌गार काढले. पवारांचे आताचे विधान व त्याची वेळ बरेच काही सूचित करणारी आहे, एवढे मात्र नक्‍की.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसलमानच्या “भारत’मध्ये वरुण धवनची एंट्री\nNext articleफुटबॉल स्पर्धा: सेंट मॅथ्यूज ऍकॅडमीचा दणदणीत विजय\nप्रासंगिक: पुढची पिढी सुसंस्कारीत करण्यासाठी वाचन आवश्‍यकच\nदिल्ली वार्ता: पाचही राज्यांत भाजप-कॉंग्रेसच आमने-सामने\n#कहे कबीर: प्रभू प्रेमाविण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/rahul-gandhi", "date_download": "2018-10-15T09:54:01Z", "digest": "sha1:RSMOYNNSJETJ4YASVFIAIAXNBBTZG42Z", "length": 29338, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "rahul gandhi Marathi News, rahul gandhi Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nराहुल गांधींच्या 'त्या' सभेत खरंच २५ लाख होते\nराजकारणातील खिलाडूवृत्तीचा ऱ्हास अत्यंत वेगाने होऊ लागला आहे आणि यापुढे तिथे फक्त सत्तास्पर्धा, ईर्ष्या आणि परस्पराचे हिशेब चुकते करण्याचे डावपेच ...\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nस्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारामार्फत देशाचे ३० हजार कोटी रुपये उद्योगपती अनिल अंबांनींच्या खिशात घातले आहेत. मोदी हे देशाचे नव्हे तर अंबानींचे चौकीदार आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे.\nहल्लेखोरांविरोधात कारवाई करा : राहुल\nगुजरातमध्ये स्थलांतरित उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.\nगुजरातमध्ये हल्ल्यांची भीती कायम; राजकारणही तापले\nचौदा महिन्यांच्या एका चिमुकलीवर बिहारी मजुराने बलात्कार केल्याच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात निर्माण झालेला संताप शमण्याची चिन्हे नसून, हल्ले होत असल्याने उत्तर भारतीय गुजरात सोडून आपापल्या राज्यांमध्ये परतत असल्याचे सत्र सुरूच आहे.\nमध्य प्रदेश: राहुल यांचा ' भक्त अवतार'; अनेक मंदिरांचं दर्शन घेणार\nगुजरात आणि कर्नाटकानंतर आता मध्य प्रदेशातही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रचारादरम्यान अनेक तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेणार आहेत. काँग्रेसने आज प्रचाराला सुरुवात केली असून राज्यभर 'नर्मदाभक्त' राहुल गांधी, शिवभक्त राहुल गांधी, 'नर्मदा भक्त' राहुल गांधी असे फ्लेक्स झळकले आहेत.\nकेंद्रात सरकार कुणाचे, याचे पूर्वसंकेत देण्याचे काम गेल्या दोन दशकांपासून मध्यप्रदेश आणि राजस्थान विधानसभांच्या निवडणुका करीत आल्या आहेत...\nरोड शोडमध्ये राहुल गांधी थोडक्यात वाचले\nजबलपूर जिल्ह्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. पण या रोड शोदरम्यान घडलेल्या एका गंभीर घटनेतून राहुल गांधी थोडक्यात बचावले. राहुल यांच्या गाडीच्या अगदीजवळ फुग्यांचा मोठा स्फोट....\nतीन राज्यांमध्ये भाजपचा पराभव होणार\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्वेने काँग्रेससाठी आनंदाची बातमी दिली आहे. तर भाजपची चिंता वाढवली आहे. एबीपी न्यूजने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये...\nशेतकरी तुरुंगात, मल्ल्या मोकाटः राहुल गांधी\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील मुरैनामध्ये घेतलेल्या जाहीर सभेत केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारवर निशाणा साधला. आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातो. त्यांना तुरुंगात डांबलं जातं....\nमित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान: राहुल\nआगामी लोकसभा निवडणुकीत आधी भाजपचा पराभव, नंतर पंतप्रधानपदाचा विचार, अशी स्पष्ट भूमिका शुक्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडली. मित्रपक्षांची इच्छा असेल तर आपण निश्चितपणे पंतप्रधान होऊ, असा सर्वसंमतीचा सावध पवित्रा त्यांनी घेतला. केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास छोट्या उद्योजकांना आधार करणे, शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवणे तसेच कमी खर्चात वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांची उभारणी करण्याला सर्वोच्च प्राधान्य असेल, असे ते म्हणाले.\nकुठं आहे 'अच्छे दिनचं कोड'; राहुल यांचा सवाल\nडॉलरच्या तुलनेत सातत्याने होत असलेल्या रुपयाच्या घसरणीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'महागाईचा आगडोंब उसळला आहे. लोकांमध्ये हाहाकार माजला आहे. अशा वेळी ५६ इंच छातीवाले गप्प का आहेत' असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.\n\"माझे जीवन हाच माझा संदेश आहे. मी जशी इच्छा केली, नेमके तसेच आज जगतोय. जसा पाया घातला, तसाच माझा जीवनप्रवास आहे. तो कसा होता हे जाणून घ्यायचे असेल तर सेवाग्राममधील माझे जीवन बघावे.\" दहा वर्षे सेवाग्राम आश्रमात काढणाऱ्या बापूंनी या शब्दांत पावनभूमीचे स्थानमहात्म्य विशद केले होते.\nमायावतींची स्वबळावर लढण्याची घोषणा\nलोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला घरघर लागली आहे. 'भाजपला पराभूत करणं हे काँग्रेसचं ध्येय नाही. काँग्रेसला विरोधी पक्षातील घटक पक्षांना कमकुवत करण्यात अधिक रस आहे. त्याचाच एक भाग म्हणून बसपासोबत आघाडी करून बसपालाच संपवण्याचा डाव काँग्रेसने आखला आहे', असा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काँग्रेस आघाडीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं.\nबापू कुटीत गांधी झाले प्रसन्न \nमहात्मा गांधी यांच्या पावनभूमीत येऊन अभिवादन करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आठवडाभरापासून फार उत्सुक होते.… सकाळी दिल्लीहून निघाल्यानंतर आणि सेवाग्रामला पोहोचेपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद, विश्वास झळकत होता. सेवाग्राम परिसरात आगमन होताच त्यांनी एरवी असणारी सुरक्षा झुगारून सेल्फीसाठी कुणालाही निराश केले नाही.\nमोदींची लढाई सत्य आणि अहिंसेशीः राहुल गांधी\nराफेल करार आणि उद्योगपतींशी असलेल्या संबंधांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. सत्य आणि अहिंसेसाठी गांधीजींनी आपलं बलिदान दिलं. पण पंतप्रधान मोदी त्याविरोधात रोजच लढत आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली.\nशेतकऱ्यांना मारून भाजपची गांधी जयंती सुरू झालीय\nकर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राजधानीत धडकलेल्या शेतकरी मोर्चावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बेदम मारहाण करून भाजपनं त्यांच्या द्विवार्षिक गांधी जयंती सोहळ्याची सुरुवात केली आहे, असा टोला लगावतानाच, 'शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी दिल्लीत यायचंच नाही का,' असा सवालही त्यांनी केला आहे.\nLIC च्या पैशात ILFS ला वाचवणे सुरूः राहुल\n'राफेल' करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर जोरादार टीकास्त्र सोडले आहे. एलआयसीचे पैसे देऊन आयएलएफएस (ILFS) कंपनीला मोदी का वाचवत आहेत, त्याचे खरे कारण काय आहे, त्याचे खरे कारण काय आहे असा सवाल राहुल गांधींनी ट्विटरवरून विचारला आहे.\nखोटे बोलणे हा काँग्रेसचा एकमेव अजेंडा: मोदी\nदुसऱ्यांवर चिखलफेक करायची. खोट्या बातम्या पसरवायच्या. पुन्हा पुन्हा खोटं बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची हा काँग्रेसचा एकमेव अजेंडा असून स्वत:कडच्या खोट्या गोष्टी खपवण्यासाठी काँग्रेस निर्लज्जपणाचा आधार घेत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.\nमूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस: शहा\nकोरेगाव-भीमा हिंसेप्रकरणी पाच जणांची करण्यात आलेली अटक योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर त्यांच्याच शैलीत जोरदार हल्ला चढवला आहे. 'मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस होय', अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/metoo-shivsena-criticized-narendra-modi-on-mj-akbar-issue-309606.html", "date_download": "2018-10-15T08:58:46Z", "digest": "sha1:XDVGWG4QGFWDQBS3B4TUNAHP2AXP5E4C", "length": 16759, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एम.जे. अकबर राजीनामा द्या, पंतप्रधान मौन सोडा - शिवसेनेने साधला भाजपवर निशाणा", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nएम.जे. अकबर राजीनामा द्या, पंतप्रधान मौन सोडा - शिवसेनेने साधला भाजपवर निशाणा\nअकबर यांच्य राजीनाम्याची मागणी करून शिवसेनेने विरोधीपक्षांच्या सुरात सूर मिसळला आहे.\nमुंबई, ता. 11 ऑक्टोबर : केंद्रात सत्तेत सहभागी असलेल भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेने परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांचा राजीनामा मागितलाय. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले असताना अजून ते मंत्रीपदावर कसे आहेत असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केलाय. अकबर यांच्य राजीनाम्याची मागणी करून शिवसेनेने विरोधीपक्षांच्या सुरात सूर मिसळला आहे. कायंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्या म्हणाल्या, मुंबईच्या पावसावर 'मन की बात' मध्ये बोलणारे पंतप्रधान या गोष्टीवर मौन बाळगून आहेत. ते का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी केला. भाजप महिलांच्या हक्कांविषयी गंभीर नाही. 'बेटी बचाव, बेटी पढाव' ही घोषणा फक्त दाखवण्यासाठीच आहे असा आरोपही त्यांनी केला.\nकाँग्रेसनेही केली होती अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी\n#MeToo चळवळीत लैंगिक छळाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसनेही केली होती. पक्षाचे प्रवक्ते जयपाल रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. अकबर यांच्यावर चार महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव येतोय. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी करा अशी मागणीही होतेय.\nरेड्डी म्हणाले, एम.जे. अकबर अतिशय महत्वाच्या पदावर आहेत. त्यांनी त्यांच्यावरच्या आरोपांच तातडीनं खंडण करावं आणि स्पष्टीकरण दिलं पाहिजे. या प्रकरणावर सुषमा स्वराज यांनी जे मौन धारण केलं त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही टीका केलीय.\nत्या म्हणाल्या, सुषमाजी तुम्ही या देशातल्या लाखो मुलींच्या आदर्श आहात. अकबर मंत्री असलेल्या विभागाच्या प्रमुख असल्याने तुम्ही कारवाई केली पाहिजे. काही दिवसांपूर्वी या संदर्भात सुषमा स्वराज यांना एका पत्रकाराने थेट प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी कुठलही उत्तर दिलं नाही. त्यामुळं त्यांच्यावरही टीका होतेय.\nअकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणं, मद्य पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत.\n#MeToo या मोहिमेत अनेक पत्रकारांवरही आरोप झाले असून त्यामुळं अनेकांना राजीनामे द्यावे लागले होते. बॉलिवूड, पत्रकारीता आणि आता राजकरण्यांवरही आरोप होऊ लागल्याने खळबळ उडालीय. वर्षभरापूर्वी अमेरिकेत MeToo ही चळवळ सुरू झाली होती.\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nपुन्हा समोर आलं नवज्योत सिंग सिद्धूचं ‘पाकिस्तान प्रेम’\n‘या’ केंद्रीय मंत्र्याने हुबेहूब साकारलं रामायणातील पात्र\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55103", "date_download": "2018-10-15T09:09:16Z", "digest": "sha1:PGJBG34WSB5CKFE7HLSKQJN656XRXAEM", "length": 3880, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - नाना,मकरंद | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - नाना,मकरंद\nत्यांनी माणूसकी वाटलेली आहे\nया मातीतल्या त्या लेकरांची\nमातीशी नाळ ना तुटलेली आहे\nमन त्यांचं तळमळलं आहे\nसरकारला जे कळलं नाही\nते नाना,मकरंदला कळलं आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/prizes-charity-organizations-shivkumar-dige-125549", "date_download": "2018-10-15T08:59:21Z", "digest": "sha1:X6CFFGRI6JMM4WND25FKWBC7DCI5LH6D", "length": 11034, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prizes to charity organizations shivkumar dige धर्मादाय संस्थांना देणार पुरस्कार - शिवकुमार डिगे | eSakal", "raw_content": "\nधर्मादाय संस्थांना देणार पुरस्कार - शिवकुमार डिगे\nशनिवार, 23 जून 2018\nलातूर - राज्यातील वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्या चार धर्मादाय संस्थांची निवड करून त्यांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी येथे केली. यंदापासून हा उपक्रम सुरू केला जाणार असून तो दरवर्षी राबविला जाईल. धर्मादाय संस्थांच्या निधीतून राज्यातील गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nलातूर जिल्हा धर्मादाय संस्था सामूहिक विवाह समितीची आढावा बैठक शुक्रवारी (ता. 22) येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. धर्मादाय कार्यालय आता सरकारी कार्यालय राहिले नाही तर ते समाजाभिमुख झाले आहे. सामुहिक विवाह सोहळा उपक्रमाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. या पुढेही गरीब मुलींच्या वडिलांनी चिंता करण्याचे कारण नाही. सामूहिक विवाह सोहळे दरवर्षी घेतले जाणार आहेत. त्याशिवाय चांगले काम करणाऱ्या राज्यातील वैद्यकीय, शिक्षण, धार्मिक व सामाजिक धर्मादाय संस्थांना यंदापासून पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, असे डिगे म्हणाले.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nआठवड्यापूर्वी कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा खानदेशच्या भूमीतून सुरू झाला...कॉंग्रेसी नेत्यांच्या दाव्यानुसार त्याला प्रतिसादही मिळाला.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/165", "date_download": "2018-10-15T08:07:56Z", "digest": "sha1:YGZU4HDPU4LMNWH4TDWHYHJ5HYJFQSAS", "length": 21960, "nlines": 184, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगणेश पावले ganeshpavale@gmail.com यांनी हे साहित्य उपलब्ध करून दिले आहे\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-ashok-sawant-murder-case-92145", "date_download": "2018-10-15T09:12:03Z", "digest": "sha1:PXUPOTJAOJLQYY2Y427ETMM6ZCJL5SET", "length": 12051, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news ashok sawant murder case सावंत हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक | eSakal", "raw_content": "\nसावंत हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nमुंबई - शिवसेनेचे नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. विशाल गायकवाड आणि अनिल वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. पोलिस या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.\nमुंबई - शिवसेनेचे नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. विशाल गायकवाड आणि अनिल वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. पोलिस या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.\nकांदिवली पूर्वमधील समतानगरचे माजी नगरसेवक सावंत यांची पाच जानेवारीला हत्या झाली होती. यापूर्वी पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मुलाच्या चौकशीत विशाल आणि अनिल यांची नावे उघड झाली होती. सावंत यांच्या हत्येनंतर आरोपी हे कल्याणला पळून गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी रक्ताने माखलेले कपडे बदलले. विशाल हा एका फरारी आरोपीचा नातेवाईक आहे. विशालने आरोपीला वाहनाने सोडल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी काल (ता. 11) विशालला कल्याण येथून अटक केली. त्याच्याकडून एक वाहन जप्त केले आहे. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करून आज (ता. 12) अनिल याला अटक केली. घटनास्थळाची पाहणी करणे, आरोपींना माहिती पुरवण्यास मदत करण्याचे काम अनिल करत होता. सावंत कोठे जातात, कोणत्या वेळेस कोणाला भेटतात, रात्री घरी कधी येतात, याची माहिती मुख्य आरोपीला अनिलने पुरवल्याचे तपासात उघड झाले. त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला गुरुवापर्यंत (ता. 18) पोलिस कोठडी सुनावली आहे. हत्येत आणखी पाच-सहा आरोपींचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्य आरोपीकडूनच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/node/501", "date_download": "2018-10-15T09:59:59Z", "digest": "sha1:WFMS5OTGVS6AO3657FSGIYRFKRP6HU7C", "length": 10416, "nlines": 131, "source_domain": "gangadharmute.com", "title": " बोल बैला बोल : नागपुरी तडका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nबोल बैला बोल : नागपुरी तडका\nमुखपृष्ठ / बोल बैला बोल : नागपुरी तडका\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी बुध, 18/09/2013 - 09:34 ह्यावेळी प्रकाशित केले.\nबोल बैला बोल : नागपुरी तडका\nबोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे\nबांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...\nनांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले\nकोणी तरी आला का रे हाल पुसायाले\nज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य\nआहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य\nफ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....\nथंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस\nवादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस\nतेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई\nतरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई\nलुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे...\nइच्छाधारी गायवासरे राजबिंडे नवी\nखुर्चीसाठी त्यांना तुझी हाडंकुडं हवी\nतुझे कष्ट त्यांचे लेखी भिक्षापात्रतेचे\nऐद्यांना देणार 'अभय' अन्न सुरक्षेचे\nजागा हो बैलोबा तू जागलंच पाह्यजे...\n- गंगाधर मुटे 'अभय'\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T08:53:56Z", "digest": "sha1:ICIJPYJVLW3TMQYDF62GII3HCICM45I3", "length": 8979, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इलेक्ट्रिक वाहनांसाठी दर तीन किमी अंतरावर चार्जिंग पॉईंट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news इलेक्ट्रिक वाहनांसाठी दर तीन किमी अंतरावर चार्जिंग पॉईंट\nइलेक्ट्रिक वाहनांसाठी दर तीन किमी अंतरावर चार्जिंग पॉईंट\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी शहरात दर तीन किमी अंतरावर चार्जिंग पॉईंट उभं करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासोबतच राष्ट्रीय महामार्गांवर ५० किमी अंतरावर हे चार्जिंग स्टेशन उभे करण्यात येणार आहेत. हे स्टेशन्स उभे करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारवर असणार आहे.\nमहापालिका प्रशासन सरकारला जमीन उपलब्ध करुन देण्यात मदत करेल, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळेल. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “पुढील तीन ते पाच वर्षात जवळपास ३० हजाराहून जास्त स्लो चार्जिंग आणि १५ हजाराहून जास्त फास्ट चार्जिंग स्टेशन बसवण्यात येणार आहेत. यामध्ये किमान दोन हायस्पीड चार्जिंग स्टेशन पॉईंट्स असतील. शहरांमध्ये प्रत्येक तीन किमी अंतरावर एक फास्ट चार्जिंग पॉइंट असेल. याचप्रकारे महामार्गावर प्रत्येक ५० किमी अंतरावर एक चार्जिंग पॉईंट असेल”.\nशाळेत हजेरी लावण्यासाठी ‘जय हिंद’ बोला; मध्य प्रदेश सरकारचा आदेश\n‘वॉव एअर’ ची वॉव ऑफर; दिल्ली-अमेरिका प्रवास फक्त १३ हजार ५०० रुपयांत\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2016/12/Manacha-break.html", "date_download": "2018-10-15T09:35:00Z", "digest": "sha1:5LOVIFGW67IYDJZU6MLX4MAAVD5CSRNQ", "length": 8470, "nlines": 42, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: मनाचा ब्रेक", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nआज ’लोकसत्ता’मध्ये एक बातमी वाचली आणि सहा वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मनोगताची आठवण झाली. परिस्थितीमध्ये काहीच बदल झालेला नाही, हे पाहून अस्वस्थ वाटतंय.\nमुलं जरा मोठी झाली नाही की त्यांना गाडीचे वेध लागतात. मग गाडी चालवण्यासाठीची त्याची वयोमर्यादा पूर्ण झालेली नसली तरी काही आईबापांच्या दृष्टीने त्या गोष्टीला कवडीमोल किंमत असते. ’आपलं पोरगं ना, मग त्याला ड्रायव्हिंग येणारच’ असला फाजिल गैरसमज बाळगून बाळाच्या हातात गाडीच्या किल्ल्या सोपवल्या जातात. सोबतीला पालक स्वत:ही त्याला शिकवण्यासाठी गाडीत बसतात. हेतू हा की एकदा का लायसन्स मिळण्याएवढं वय झालं की मग ड्रायव्हिंगच्या शिकवण्या घेत बसण्यापेक्षा आधीच ’हात साफ’ केलेला बरा. पण या हात साफ करण्याच्या हट्टापायी पोरगं कुणाचं तरी आयुष्यच साफ करून टाकतं...\nनुसतं पालकांना तरी का दोष द्यायचा कधी कधी पालक योग्य वय होईपर्यंत मुलाला गाडी न देण्यावर ठाम असतात पण मुलाचे वयाने मोठे असलेले मित्रच त्याला गाडी चालवण्याकरता प्रवृत्त करतात. पोरगं धूम स्टाईलने बाईक चालवतं पण रात्रीच्या वेळेस रस्त्यात असलेला मोठा दगड त्याला दिसत नाही. गाडी दगडावरून उडून बाजूच्या फूटपाथला जाऊन आदळते आणि...\nकधी कधी तर योग्य वयोमर्यादा पूर्ण केलेल्या व्यक्तीसुद्धा गाडी चालवताना स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही. इथे तर आपण ना मित्रांना दोष देऊ शकतो, ना त्या व्यक्तीच्या आईवडिलांना. सगळं समजत असूनही केवळ भन्नाट वागण्यासाठी गाडी बेसुमार वेगात चालवली जाते आणि वेग नियंत्रित करता आला नाही तर....\nअगदी कुशल ड्रायव्हरसुद्धा रस्ता मोकळा मिळाला की गाडी भरधाव चालवतात आणि गाडीला वेग देण्याच्या उत्तेजनेमधे नकळत एखादी चूक करतात जी त्यांच्या आणि दुस-यांच्याही आयुष्याचा अंत व्हायला कारणीभूत ठरते.\nया चुकांमुळे झालेल्या कित्येक घटनांची मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साक्षीदार बनले आहे. आपल्याच जवळच्या लोकांच्या आयुष्यात जेव्हा वर काही दिलेल्या प्रसंगांमुळे जेव्हा वाईट घटना घडते, तेव्हा मात्र नुसतं हळहळण्यापलिकडे काही करता येत नाही. लांबच्या पल्ल्याच्या प्रवासाला निघालं की एखाद्या ट्रकच्या मागे किंवा रस्त्याच्या कडेला वळणावर एक बोर्ड दिसतो - \"मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक\". मग हा ब्रेक आपण वापरायला नको का\nआपल्या छोट्याशा चुकीची किंमत आपल्यासकट आपल्याशी संबंध नसलेल्या कित्येकांना भोगावी लागते. पैशाने शारिरीक जखमांवर उपचार होतात पण त्या दुर्घटनेमुळे बसलेला मानसिक धक्का, वेदना, अश्रू, मनस्ताप यांची किंमत खरंच पैशात करता येते का\nमोगरा फुलला येथून पुन:प्रकाशित\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2018-10-15T08:09:39Z", "digest": "sha1:MORW3LGRQXBEOIL5JNDBB435GGPDRORQ", "length": 31681, "nlines": 369, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/जून - विकिपीडिया", "raw_content": "\nजानेवारी - फेब्रुवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर\n१९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.\n१९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.\n१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.\n१९९६ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.\n१९९८ - गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक.\nमे ३१ - मे ३० - मे २९\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९२९ - नर्गिस दत्त, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री .\n१७९५ - राणी अहिल्याबाई होळकर.\n१९५८ - कर्ट आल्टर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.\n१९८४ - नाना पळशीकर, प्रसिद्ध अभिनेते.\n१९८८ - राज कपूर, प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक.\nजून १ - मे ३१ - मे ३०\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८९० - बाबूराव पेंटर, (स्मारकाचे छायाचित्र पहा) चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.\n१८९० - खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.\n१९७७ - आर्किबाल्ड विविअन हिल, ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n२००० - डॉ. आर. एस. अय्यंगार, शास्त्रज्ञ व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.\nजून २ - जून १ - मे ३१\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजून ४: राष्ट्र सेवादल दिवस, हुतात्मा दिन, विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन\n[ चित्र हवे ]\n१९३२ - धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.\n१९६२ - चार्ल्स विल्यम बीब (चित्रित), अमेरिकन निसर्गतज्‍ज्ञ.\n१९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्‍ज्ञ, शिक्षणतज्‍ज्ञ.\n१९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.\nजून ३ - जून २ - जून १\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजून ५:¸ जागतिक पर्यावरण दिन\n१८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.\n१९०० - डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१९७३ - मा. स. गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.\n१९८७ - ग. ह. खरे, इतिहासतज्‍ज्ञ.\nजून ४ - जून ३ - जून २\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.\n१९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.\n१९६१ - कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ.\n२००२ - शांता शेळके, मराठी कवियत्री.\n२००४ - रोनाल्ड रेगन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष (छायाचित्र पहा).\nजून ५ - जून ४ - जून ३\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९७८ - रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश (चित्रित), ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.\n१९९८ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.\n२००२ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.\nजून ६ - जून ५ - जून ४\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजून ८:¸ जागतिक महासागर दिन\n१९१० - दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक.\n१९१७ - गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार.\n१९३६ - केनीथ गेडीज विल्सन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\nजून ७ - जून ६ - जून ५\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९९५ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.\nजून ८ - जून ७ - जून ६\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९०८ - जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.\n१९३८ - राहुल बजाज, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख.\n१९०३ - लुइगी क्रेमॉना, इटालियन गणितशास्त्रज्ञ.\n२००१ - फुलवंतीबाई झोडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.\nजून ९ - जून ८ - जून ७\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९२४ - वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक व नाटककार.\n१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक.\n१९८३ - घन:श्याम बिर्ला, भारतीय उद्योगपती.\n२००० - राजेश पायलट, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री.\nजून १० - जून ९ - जून ८\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८९४ - पुरुषोत्तम विश्वनाथ बापट, पाली भाषा कोविद, बौद्ध धर्मग्रंथ भाषांतरकार आणि संपादक.\n१९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषाभ्यासक.\n१९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.\n२००० - पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक, (चित्रित).\n२००१ - शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.\nजून ११ - जून १० - जून ९\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८७९ - गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.\n१९६१ - के. एम. कृष्णन, भौतिकशास्त्रज्ञ.\n१९६७ - विनायक पांडुरंग करमरकर, प्रसिद्ध शिल्पकार.\n१९६९ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता.\n१९८० - दादू इंदुरीकर, वगसम्राट.\nजून १३ - जून १२ - जून ११\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१३९८ - संत कबीर.\n१९६९ - स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू.\n१९१६ - गोविंद बल्लाळ देवल, नाटककार नाट्यदिग्दर्शक.\n१९४६ - जॉन लोगीबेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दुरचित्रवाणी संशोधक.\n१९८९ - सुहासिनी मुळगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृत पंडित.\nजून १३ - जून १२ - जून ११\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८९८ - डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ व गीताभ्यासक.\n१९२९ - सुरैय्या, अभिनेत्री आणि गायिका.\n१९३८ - अण्णा हजारे, समाजसेवक.\n१९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.\n१९७१ - वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\nजून १४ - जून १३ - जून १२\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८५८ - अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई\n१९९४ - आर्या आंबेकर, प्रसिद्ध गायिका.\n१९२० - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.\n१९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, ज्येष्ठ नेते व बंगालमधील नामवंत कायदेपंडित.\n१९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभुमीवरील लोकप्रिय गायक, नट.\nजून १५ - जून १४ - जून १३\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८५८ - झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.\n१८९५ - गोपाळ गणेश आगरकर, ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत.\n१९९६ - मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.\n२००४ - इंदुमती पारीख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.\nजून १६ - जून १५ - जून १४\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार संपादक.\n१९७१ - पॉल कारर (चित्रित), स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, कादंबरीकार कथाकार.\n२००३ - जानकीदास, चरित्र अभिनेता.\nजून १७ - जून १६ - जून १५\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८९६ - वॉलिस सिम्प्सन, इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.\n१९०३ - वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४७ - सलमान रश्दी, (चित्रीत)ब्रिटीश लेखक.\n१९७० - राहुल गांधी, भारतीय राजकारणी.\nजून १८ - जून १७ - जून १६\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक\n१९१७ - जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.\n१९९७ - बासू भट्टाचार्य (चित्रित), चित्रपट दिग्दर्शक.\n१९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठी कवी.\n२००८ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट, चित्रपट अभिनेता.\nजून १९ - जून १८ - जून १७\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजून २१: आंतरराष्ट्रीय योग दिवस; उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,सूर्याचे दक्षिणायन सुरू.\n१९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.\n१९२८ - द्वारकानाथ माधव पितळे तथा नाथमाधव, मराठी कादंबरीकार.\n१९५७ - योहान्स स्टार्क, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.\nजून २० - जून १९ - जून १८\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८९७ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.\n१८९६ - बाबुराव पेंढारकर, मराठी चित्रपट अभिनेता.\n१९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्यसंशोधक.\n१९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.\n२००१ - डॉ. अरुण घोष, अर्थतज्ञ.\nजून २१ - जून २० - जून १९\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९८५ - एअर इंडियाचे विमान कनिष्कवर बॉंबहल्ला.\n१८९१ - विल्हेल्म एडवर्ड वेबर (छायाचित्र पहा), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्‍ज्ञ.\n१९७५ - जनरल प्राणनाथ थापर, भारताचे भूसेनाप्रमुख.\n१९८२ - हरिभाऊ देशपांडे, गंधर्व युगातील ऑर्गनवादक.\nजून २२ - जून २१ - जून २०\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून जागतिक विक्रम केला\n१९०९ - गुरू गोपीनाथ, प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक.\n१९२७ - कवियरासू कन्नदासन, तमिळ कवी, गीतकार.(चित्रित)\nजून २३ - जून २२ - जून २१\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजून २५: मोझांबिकचा स्वातंत्र्यदिवस\n१९५० - कोरियन युद्धाची सुरूवात. उत्तर कोरियन सैन्याचे दक्षिण कोरियावर आक्रमण.\n१९७५ - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशव्यापी आणीबाणी लागू केली.\n१९८३ - कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विजयी.\n१९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारताचे सातवे पंतप्रधान.\n१९७४ - करिश्मा कपूर, बॉलिवूड अभिनेत्री.\n१९७१ - जॉन बॉयड ऑर, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.\nजून २४ - जून २३ - जून २२\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजून २६: मादागास्करचा स्वातंत्र्यदिवस¸\n१९०६ - जगातील पहिली ग्रांप्री शर्यत फ्रान्सच्या ले मां शहराजवळ भरवली गेली.\n१९४५ - सॅन फ्रान्सिस्को येथे ५० राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी अधिकारपत्रावर सह्या करून संयुक्त राष्ट्रांच्या निर्मितीस संमती दिली.\n१९६३ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांनी पश्चिम बर्लिन येथे Ich bin ein Berliner हे प्रसिद्ध भाषण दिले.\n१८७४ - शाहू महाराज [ चित्र हवे ].\n१८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.\n१८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक.\n१९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.\n२००१ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.\nजून २५ - जून २४ - जून २३\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजून २७: जिबूतीचा स्वातंत्र्यदिवस:\n६७८ - पोप अगाथोच्या पोपपदाची सुरूवात.\n१५७१ - इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथने ऑक्सफर्ड विद्यापीठात पहिले प्रोटेस्टंट कॉलेज स्थापन करण्याचा हुकुम जारी केला.\n१८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.\n१८६९ - हॅन्स स्पेमन, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.\n२००२ - कृष्णकांत, भारतीय उपराष्ट्रपती.\nजून २६ - जून २५ - जून २४\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९१४ - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड (चित्रात) ह्याची सारायेव्होमध्ये हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरूवात.\n१९१९ - व्हर्सायच्या तहावर स्वाक्षऱ्या.\n१९२१ - पी.व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.\n१९२६ - मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.\n१९१५ - व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.\n१९७८ - क्लिफर्ड ड्युपॉँट, र्‍होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.\nजून २७ - जून २६ - जून २५\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजून २९: सेशेल्सचा स्वातंत्र्यदिन\n१९५६ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आयझेनहॉवरने इंटरस्टेट हायवे सिस्टमची (चित्रात लोगो) स्थापना केली.\n२००७ - ॲपलद्वारे पहिल्या पहिल्या आयफोनची विक्री सुरू.\n१८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.\n१९३४ - कमलाकर सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.\n१८९५ - थॉमस हेन्री हक्सले, ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ.\n२००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार.\nजून २८ - जून २७ - जून २६\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजून ३०: काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक देशाचा स्वातंत्र्यदिन\n१८९४ - लंडनमधील टॉवर ब्रिजचे उद्घाटन\n१९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.\n१९१७ - दादाभाई नौरोजी, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.\n१९१९ - जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.\n१९३४ - चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.\n१९९४ - बाळ कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार, कवी.\nजून २९ - जून २८ - जून २७\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजानेवारी - फेब्रुवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१५ रोजी १३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.machinerypark.in/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2018-10-15T08:54:31Z", "digest": "sha1:YTOC2WUYO2KJM2EDPNEUZXZAAPTCDE4G", "length": 14900, "nlines": 247, "source_domain": "www.machinerypark.in", "title": "Machinerypark.in पर पुराने क्रशिंग स्पून - सहायक उपकरण यंत्र", "raw_content": "\n लॉगिन oder या पंजीकरण करें\n(अतिरिक्त पुर्जे) स्पेयर पार्ट्स\n(अतिरिक्त पुर्जे) स्पेयर पार्ट्स खोज\nअर्ध ट्रेलर / ट्रेलर\nअर्ध ट्रेलर / ट्रेलर खोज\nनगर पालिका मशीनें खोज\nपुनर्चक्रण (रीसाइक्लिंग) - / प्रोसेसिंग प्लांट\nपुनर्चक्रण (रीसाइक्लिंग) - / प्रोसेसिंग प्लांट खोज\nसहायक उपकरण यंत्र खोज\nMachinerypark.in पर एक नया खाता बनाएँ और विशेष फंक्शनों का उपयोग करें\nफ़ील्ड सभी निर्माण मशीनें (12,942) (अतिरिक्त पुर्जे) स्पेयर पार्ट्स (11,645) सहायक उपकरण यंत्र निर्माण यंत्र (3,447) वाणिज्यिक वाहन (2,580) क्रेन (2,284) फॉर्कलिफ्ट (1,801) वर्किंग प्लेटफॉर्म (1,713) पुनर्चक्रण (रीसाइक्लिंग) - / प्रोसेसिंग प्लांट (1,710) अर्ध ट्रेलर / ट्रेलर (758) कृषि मशीनें (695) औद्योगिक मशीनें (640) विविध (488) नगर पालिका मशीनें (272) कंटेनर (145) वानिकी मशीनें (137)\nश्रेणी सभीसामान्य बाल्टी (990)सामान्य प्रयोजन बाल्टी (919)विविध (864)त्वरित परिवर्तन यूनिट (क्विक-चैंज यूनिट) (686)डेमलिशन हैमर (663)डेमलिशन शीयर्स (431)डेमलिशन ग्रैपल (418)बाउल ग्रिप आर्म (270)पल्वराइज़र (206)क्रशिंग स्पूनपैलट हैंडलर (69)आरा (65)सॉइल डेंसिफियर (45)अर्थ ड्रिलिंग (25)कंक्रीट बाल्टी (12)अटैचमेंट (संलग्नी) क्रेन (5)\nहिट प्रदर्शित करें (91)\nद्वीप / देश सभी यूरोप (91) जर्मनी (40) नीदरलैण्ड (23) इटली (18) डेनमार्क (2) हंगरी (2) पोलैंड (2) ऑस्ट्रिया (1) स्विस (1) ब्रितन (1) ग्रीस (1)\nशहर या पोस्टल कोड\nक्षेत्र 100 किमी 200 किमी 500 किमी\nस्थिति सभी\t नया (51) प्रयुक्त (40)\nहिट प्रदर्शित करें (91\nइसके अनुसार क्रमबद्ध करें: नवीनतम पहले नवीनतम अंत में निर्माता आरोही क्रम निर्माता अवरोही क्रम मॉडल आरोही क्रम मॉडल अवरोही क्रम मूल्य आरोही क्रम में मूल्य अवरोही क्रम में निर्माण वर्ष आरोही क्रम निर्माण वर्ष अवरोही क्रम परिचालन घंटे आरोही क्रम परिचालन घंटे अवरोही क्रम किलोमीटर की स्थिति आरोही क्रम किलोमीटर की स्थिति अवरोही क्रम स्थान आरोही क्रम में स्थान अवरोही क्रम में आरोही क्रम में देश अवरोही क्रम में देश\n91 खोज परिणाम उपलब्ध हैं\nक्रशिंग स्पून | Simex\nस्थान 53797 Lohmar, जर्मनी\nक्रशिंग स्पून | Simex\nस्थान 53797 Lohmar, जर्मनी\nक्रशिंग स्पून | CUB\nस्थान 82229 Seefeld, जर्मनी\nस्थान 82229 Seefeld, जर्मनी\nस्थान 82229 Seefeld, जर्मनी\nस्थान 82229 Seefeld, जर्मनी\nक्रशिंग स्पून | CM\nस्थान 82229 Seefeld, जर्मनी\nक्रशिंग स्पून | CM\nस्थान 82229 Seefeld, जर्मनी\nक्रशिंग स्पून | CM\nस्थान 82229 Seefeld, जर्मनी\nक्रशिंग स्पून | CM\nस्थान 82229 Seefeld, जर्मनी\nक्रशिंग स्पून | CM\nस्थान 82229 Seefeld, जर्मनी\nप्रति पेज प्रविष्टियाँ: 12 24 48\nयदि आप पुराना या नया क्रशिंग स्पून खरीदना चाहते हैं, तो एक पंजीकृत उपयोगकर्ता के रूप में क्रशिंग स्पून के लिए खोज क्रम प्रदान करें\nहम यहाँ उपलब्ध भी हैं\nआपकी विवरण पुस्तिका - एक संपूर्ण समीत्रा\nहर बार मजेदार ऑफर देखें\nजानकारीपूर्ण तुलना के लिए इष्टतम आधार\nऑफिस और पारगमन में उपलब्ध\nआपकी खोज इतिहास - हमेशा आखिरी प्रस्ताव सीधी पहुंच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://blog.kanchankarai.com/2016/04/convenient-patriotism.html", "date_download": "2018-10-15T09:34:21Z", "digest": "sha1:B53NCNEK2C5N6TTGAS43DOHQEBJCIGYG", "length": 8817, "nlines": 40, "source_domain": "blog.kanchankarai.com", "title": "मृण्मयी: सोयिस्कर देशप्रेम", "raw_content": "\nमोडी लिपी व अनुवाद\nDDLJ सिनेमातल्या चौधरी बलदेवसिंगच्या देशप्रेमाचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय. \"जरूरतों ने हाथ पॉंव जकड रखे है\" म्हणत हा बलदेवसिंग आयुष्याची वीस-पंचवीस वर्षं लंडनमध्ये एक दुकान चालवून काढतो. त्या व्यवसायाच्या जोरावरच तो आपल्या दोन्ही मुलींना शिक्षण देतो, घरखर्च चालवतो. पण मनातून मात्र तो कधीही लंडनचा होऊ शकत नाही. तिथली संस्कृती, तिथले लोक त्याला आवडत नाहीत. त्याला आठवतो तो भारतामध्ये असलेला त्याचा गाव पंजाब. मग लंडनच्या बर्फाळ, ओलसर जमीनीवरही त्याला ’सरसों’चं फुललेलं शेत आणि त्यातून बागडणाऱ्या युवती दिसू लागतात. त्याचं हे देशप्रेम इतक्या पराकोटीचं असतं कि तो पंजाबमधल्या राहत्या घरातसुद्धा लंडनची संस्कृती सहन करू शकत नाही.\nएक भारतीय म्हणून हा सिनेमा पाहताना बलदेवसिंगचा अभिमान वाटतो पण मग एवढं देशप्रेम जागृत असताना हा माणूस लंडनमध्ये काय करत होता बलदेवसिंगचे बाकी सर्व नातेवाईक, अगदी आईसुद्धा पंजाबमध्ये दिसतात. म्हणजे त्यांचं तिथे व्यवस्थित चाललेलं असावं. समजा, जर त्यांच्याच गरजा पूर्ण करण्यासाठीच बलदेवसिंग लंडनला गेला असेल तर ज्या ब्रिटन देशाने, लंडन शहराने त्याला रोजी-रोटी मिळवून दिली, त्या शहराबद्दल कृतज्ञतेचा एक शब्दही त्याच्या तोंडून कसा निघत नाही बलदेवसिंगचे बाकी सर्व नातेवाईक, अगदी आईसुद्धा पंजाबमध्ये दिसतात. म्हणजे त्यांचं तिथे व्यवस्थित चाललेलं असावं. समजा, जर त्यांच्याच गरजा पूर्ण करण्यासाठीच बलदेवसिंग लंडनला गेला असेल तर ज्या ब्रिटन देशाने, लंडन शहराने त्याला रोजी-रोटी मिळवून दिली, त्या शहराबद्दल कृतज्ञतेचा एक शब्दही त्याच्या तोंडून कसा निघत नाही सतत टिकाच का बाहेर पडते सतत टिकाच का बाहेर पडते एवढं देशप्रेम उतू जात असेल तर त्याने पंजाबमध्येच राहून शेती का केली नाही\nतरी बरं कि बलदेवसिंग लंडनसारख्या कडक कायदे अंमलबजावणी असलेल्या शहरात गेला होता. नाहीतर भारत सोडून लंडनला यावं लागल्याचा राग त्याने काय, काय व्यक्त करून काढला असता कोण जाणे\nअनेक लोकांचं प्रांतिक किंवा देशीय प्रेम हे चौधरी बलदेवसिंगच्या देशप्रेमासारखं असतं. मी अमकाकर, मी ढिमकीकर असं म्हणुन आपल्याच देशातल्या निराळ्या शहरात गेल्यावर तिथे आपल्या गावाचे गुणगान गातात पण ज्या शहराने त्यांना कामधंदा मिळवून दिला, त्या शहराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं तर दूरच पण तिथल्या असुविधांच्या नावाने नाकं मुरडणं, तिथल्या स्थानिकांना आपल्या गावाची महती सांगून हिणवणं असे एक ना दोन, अनेक प्रकार करतात. आता तर हा प्रकार इतका बोकाळला आहे कि सोशल मिडीयावरदेखील ह्या पोस्ट्सनी उच्छाद मांडलेला असतो.\nअसे लोक कधी विचार करतात का, कि त्यांना त्यांच्या गावाबद्दल इतकी आपुलकी, जिव्हाळा वाटत असेल तर आपल्या गावाच्या उत्कर्षासाठी काहीतरी करावं आपल्याप्रमाणेच इतरांना गाव सोडून दुसऱ्या शहरात जाण्याची गरज पडू नये म्हणून आपण प्रयत्न करावेत आपल्याप्रमाणेच इतरांना गाव सोडून दुसऱ्या शहरात जाण्याची गरज पडू नये म्हणून आपण प्रयत्न करावेत किंवा आपण स्वत:च आपल्या गावी परतावं आणि जिद्दीने लोकांसमोर हे सिद्ध करून दाखवावं कि प्रयत्न केले तर उपजीविकेसाठी गाव सोडून जाण्याची काहीच गरज नसते.\nआपली सोय पाहाताना आपलं देशप्रेम, गावप्रेमही सोयीस्कर होत जातं का\nफेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना\nसर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2879", "date_download": "2018-10-15T08:51:48Z", "digest": "sha1:VKFPGCU722TBLKMZWAVO6WBZIGKLZ2TA", "length": 14839, "nlines": 65, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कमांडर दिलीप दोंदे - सागर परीक्रमा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकमांडर दिलीप दोंदे - सागर परीक्रमा\nभारतीय नेव्हीतील कमांडर दिलीप दोंदे (वय ४२ वर्षे) ह्यांना त्यांनी पुर्ण केलेल्या सागर परीक्रमाबद्दल एका परीसंवादात ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी सांगितलेल्या माहीतीचा थोडक्यात सारांश खाली दिला आहे. अधिक माहीती त्यांच्या अनुदिनीवर आहे. ह्या अवघड कामगिरीला पार पाडण्यात त्यांच्या आईने त्यांना सतत प्रोत्साहन दिले व ते त्याबद्दल आईचे आभार मानतात.\n५ वर्षांपुर्वी नेव्हीने सर्कमनेव्हीगेशन (सागर परीक्रमा) उपक्रम आखला असल्याची माहीती त्यांना मिळाली व तो उपक्रम ते करण्यास उत्सुक आहेत का, ह्याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी तत्काळ होकार दिला व अशी सफर कशी करतात, त्यातले नियम काय आहेत ह्याबद्दल माहीती आंतर्जालावरुन मिळवयला सुरुवात केली. माउंट एव्हरेस्ट ५००० पेक्षा जास्त लोकांनी चढला आहे तर असे सोलो सर्कमनेव्हीगेशन फक्त १७५ लोकांनी केले आहे. ह्यातही दोन प्रकार आहेत- थांबत आणि न थांबता पुर्ण केलेली. ह्यात दुसऱ्या प्रकारात आणखीनच कमी लोक आहेत. त्यामुळे अशा असामान्य आणि कमी संख्या असलेल्या लोकांच्या समुहात आपलेही नाव असावे असे त्यांना मनापासुन वाटायला लागले.\nतांत्रिकदृष्ट्या सागर परीक्रमा म्हणजे नक्की काय हे सर्कमनेव्हीगेशनच्या व्याख्येत वाचायला मिळते. सागर परीक्रम करु शकेल व सागरपरीक्रमेचे नियम पाळू शकेल अशी नौका नेव्हीकडे नव्हती त्यामुळे उपक्रमाची सुरुवात अशी नौका तयार करण्यापासुन सुरवात झाली. ही परीक्रमा एका वाऱ्याच्या शिडाने गती मिळणाऱ्या नौकेनेच करायची असते. इंजिनचा उपयोग फक्त बॅटरीसंच रीचार्ज करण्यासाठीच व बंदरातून समुद्रात जाण्यासाठीच वापरायचा असतो. त्यासाठी त्यांनी अडमिरल आवटी ह्यांच्या मदतीने एक डच डिझाइन निवडले व मांडवी नदीतीरी ह्या नौकेची उभारणी सुरु केली. मांडवी नदीच्या नावावरुनच ह्या नौकेचे नाव त्यांनी म्हादेइ ठेवले.\n१५ महीन्यांच्या अथक श्रमांनंतर त्यांनी ही नौका बनवुन घेतली व त्यावर अत्याधुनिक उपकरणे बसवली. ही नौका एका मराठी माणसानीच तयार केली आहे. चाचणी घेण्यासाठी सुरुवातील कोलंबो, नंतर मॉरीशसला जाऊन तेथून येतांना एकटे परत आले. ह्या बद्दलची माहीती त्यांच्या अनुदिनीवरच वाचावी.\nसागर परीक्रमा एकुण ५ टप्प्यात आखली गेली. त्यासाठी पृथ्वीगोलाच्या दक्षिण गोलार्धाची निवड करणे सर्कमनेव्हीगेशनच्या नियमांनुसार ठरले. पहील्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाला, मग न्युझीलंड, फॉकलंड, साऊथ आफ्रिका आणि मग मुंबई असे ५ टप्पे ठरले व १८ ऑगस्ट २००९ ला मुंबईहून सुरुवात केली. ह्या प्रत्येक टप्प्यात त्यांना आलेल्या अडचणींची, वादळ, वारे, ९ मीटर ऊंचीच्या लाटांना, ई. तोंड देत त्यांनी एकट्याने जे कौशल्य, शारीरीक आणि मानसिक कणखरपणा दाखवला त्याबद्दल त्यांनी लिहीलेल्या अनुदिनीवर वाचायला मिळते. ही अनुदिनी त्यांनी प्रवासात असतांनाच लिहिली. इंटर्नेट सुविधा व उपग्रहीय फोनसेवेमुळे त्यांना रोज जगाशी संपर्क साधता येत असे.\nसोबत नेलेल्या खाण्याच्या पदार्थात त्यांच्या आईने कामगिरी निघण्यापुर्वी अनेक प्रयोग करुन ३ महिने टिकेल असे खाद्यपदार्थ घरी करण्याचा प्रयत्न केला. ह्याबरोबरच त्यांनी हवाबंद डब्यातील अन्नही नेले होते. प्रत्येक टप्प्या्चा शेवट ज्या बंदरावर व्हायचा तेथे नेव्हीतील सहकारी त्यांना भेटून रसद पुरवीत.\nप्रवासातील काही काही दिवस खूप तणावपुर्ण असायचे, त्यांना एकमेव भीती असायची की, जर ते चुकून पाण्यात पडले व नौका निघुन गेली तर काय त्यामुळे ते वादळवाऱ्यात, खवळलेल्या समुद्रातून नौकेवर वावरतांना स्वतःला नौकेला बांधून ठेवून, रांगत जात. ऑटोपायलटमुळे त्यांना नौका चालवण्याशिवायची कामे करता यायची.\nते ज्या-ज्या ठिकाणी गेले त्याठिकाणच्या नेव्हीने त्यांचे आदराने स्वागत केले व माणसाच्या चांगल्या स्वभावाचे जागोजागी दर्शन घडले. त्यांची नौका पहाण्यास अनेक लोक खूप उत्सुकता दाखवत.\nमे १८, २०१० रोजी ते मुंबईला परतले. दुर्देवाने ज्यादिवशी ते परतले त्यादिवशी मंगलोरचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले व ही बातमी झाकोळली गेली व अनेक सामान्य माणसांना ह्याबद्द्ल कळलेही नाही.\nत्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना अनेकांनी प्रश्न विचारले. अगदी मुद्देसुद व नेमकी उत्तरे देत त्यांनी कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेला. शेवटी त्यांना विचारले गेले, \"आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळतेच आहे, पण एखादे प्रेरणावाक्य सांगायचेच झाले तर तुम्ही काय सांगाल\", त्यांचे उत्तर- \"कार्य सफल करण्यासाठी उठा आणि प्रथम कामाला लागा\", त्यांचे उत्तर- \"कार्य सफल करण्यासाठी उठा आणि प्रथम कामाला लागा\nकमांडर दिलीप दोंदे यांचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.\nTIMES OF INDIA ह्या वृत्तपत्राने घेतलेली दखल.\nकमांडर दिलीप दोंदे यांचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.\nसुंदर ओळख पण तुमीच त्यांच्या अनुदिनीवरचे काही लिखाण अनुवाद करून का देत नाही\nकाही किस्से वाचायला आवडतील.\nमे १८, २०१० रोजी ते मुंबईला परतले. दुर्देवाने ज्यादिवशी ते परतले त्यादिवशी मंगलोरचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले व ही बातमी झाकोळली गेली व अनेक सामान्य माणसांना ह्याबद्द्ल कळलेही नाही.\nसहमत आहे. अनेकदा वाहिन्या ' काय खपेल तेच दाखवा' अशाच वागतात. शिवाय त्यांचे आडनावही कपूर किंवा खन्ना वगैरे नाही.\nशिवाय त्यांचे आडनावही कपूर किंवा खन्ना वगैरे नाही.\nआणि मल्होत्रा, वर्मा, शर्मा आणि विशेषतः मिश्रा/शुक्ला नाही.\nसोलो सर्कमनेव्हीगेशन २०१० मधे बरेच वेळा ऐकण्यात आले. दोंदे यांच्या पाच दिवस आधी १४ मे २०१० ऑस्ट्रेलियन १७ वर्षीय युवती जेसीका वॅटसन हिने २१० दिवसात ही परिक्रमा करुन सोलो सर्कमनेव्हीगेशन करणारी सर्वात तरुण व्यक्ती म्हणून विक्रम नोंदवला. याच वर्षी बहुतेक् डच कोर्टाने एका १३ का १४ वर्षीय मुलीला अशी परिक्रमा करायला मनाई केली व १६ वर्षीय ऑस्ट्रेलियन मुलगी ऍबी संदरलँड हिची बोट हिंद महासागरात निकामी झाल्याने तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला.\nकमोडोर दोंदे यांच्या साहसाची व परिश्रमाची दाद द्यावी तितकी थोडीच. अतिशय अवघड असा हा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/show/1876", "date_download": "2018-10-15T08:07:22Z", "digest": "sha1:DI4WSY2K4MQY2G764WIGMQRYTW7OYKYQ", "length": 2683, "nlines": 50, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nबाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. लोकमान्य टिळक ह्यांचे कार्य .\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\nमराठी कथा नि गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-traffic-police-crime-97902", "date_download": "2018-10-15T09:10:18Z", "digest": "sha1:BLY7TIFRZUC3ZHE6Y7BSFA5EQOFMFNKX", "length": 13129, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news traffic police crime मोबाईलवेड्या वाहतूक पोलिसांवर कारवाईचे निर्देश | eSakal", "raw_content": "\nमोबाईलवेड्या वाहतूक पोलिसांवर कारवाईचे निर्देश\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nमुंबई - कामाच्या वेळेत वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी सर्रास मोबाईलवर बोलणाऱ्या वाहतूक पोलिसांवर बुधवारी (ता. 14) मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. अशा कामचुकार पोलिसांबाबत छायाचित्रांसह तक्रारी आल्या, तर थेट कठोर कारवाई करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.\nमुंबई - कामाच्या वेळेत वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी सर्रास मोबाईलवर बोलणाऱ्या वाहतूक पोलिसांवर बुधवारी (ता. 14) मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. अशा कामचुकार पोलिसांबाबत छायाचित्रांसह तक्रारी आल्या, तर थेट कठोर कारवाई करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.\nवाहतूक पोलिस विभागात काम करणाऱ्या सुनील टोके यांनी केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अनेकदा प्रवास करताना असे कामचुकार वाहतूक पोलिस रस्त्याच्या एका बाजूला उभे राहून मोबाईलवर बोलताना दिसतात. कामाच्या वेळेत आणि वाहतूक सुरू असताना मोबाईलवर गेम खेळणे किंवा बोलणे सुरूच ठेवणारे किंवा आपापसांत गप्पा मारणारेही अनेक पोलिस दिसतात. कधी-कधी तर हेच त्यांचे काम आहे का हा प्रश्‍न पडतो, असा टोलाही न्यायालयाने लगावला.\nवाहतूक पोलिस काम करीत नसतील तर आता त्यांची नियुक्तीही न्यायालयाकडूनच करायची का, असाही सवाल न्यायालयाने विचारला. अशा पोलिसांविरोधात नागरिकांनी छायाचित्रांसह तक्रार केली तर त्यावर थेट कारवाई व्हायला हवी, असेही न्यायालयाने सरकारला सुनावले. वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या गैरप्रकारांबाबत टोके यांनी याचिकेद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.\nतक्रारींसाठी वरिष्ठांचे मोबाईल क्रमांक द्या\nयाबाबत पोलिस उपायुक्तांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सुमारे 33 पैकी 12 प्रकरणांवर सरकारने बदलीची कारवाई केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे; मात्र कागदोपत्री कारवाई होण्यापेक्षा नागरिकांना अशा गैरप्रकारांबाबत थेट तक्रार करता येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक जाहीर करायला हवा, तरच अशा प्रकारांना आळा बसेल, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0---%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A5%A8---%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T09:49:30Z", "digest": "sha1:RU63VCDVR775A2ZDP3P7ETL6P5E4MFGW", "length": 17907, "nlines": 156, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "इंदू आणि आधार – अंक २ - प्रवेश दुसरा", "raw_content": "\nइंदू आणि आधार – अंक २ - प्रवेश दुसरा\nआंध्र प्रदेशातल्या अनंतरपूरमध्ये आधारमधल्या गोंधळामुळे दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना कसा त्रास सहन करावा लागतो आहे त्याची गोष्ट पारीवर प्रसिद्ध झाली आणि त्याचा काहीसा सुखद परिणामही पहायला मिळाला\nती चार लहानगी मुलं अस्वस्थपणे बसली होती, त्यांच्या मुख्याध्यापकांनीच त्यांनी तिथे जायला सांगितलं होतं. त्यांच्या शिष्यवृत्तीचा सवाल होता – आणि हो, त्यांच्या गुणवत्तेमुळे किंवा ती नसल्यामुळे काही हे ओढवलं नव्हतं. मुख्याध्यापकांनी त्यांना पाठवलं होतं ते त्यांच्याच भल्यासाठी, शिक्षा म्हणून नव्हे. आणि ते जिथे होते, ती काही त्यांची वर्गखोली नव्हती. आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातल्या अगदी गरीब मंडलांपैकी एक असणाऱ्या अमडागुरमध्ये लवकरच नाटकाचा दुसरा अंक सुरू होणार होता.\n१६ जानेवारी रोजी पारीने एक कहाणी प्रसिद्ध केली, अमडागुरच्या सरकारी प्राथमिक शाळेत पाचवीत शिकणाऱ्या जे इंदू या दलित मुलीची आणि इतर चार विद्यार्थ्यांची. या पाचही जणांना त्यांच्या शिष्यवृत्तीला मुकावं लागणार होतं कारण आधार कार्डांवर त्यांची नावं चुकीची लिहिली गेली होती. इंदूचं नाव ‘हिंदू’ असं आलं होतं आणि तिच्या घरच्यांनी दुरुस्तीसाठी अर्ज केल्यानंतर ‘दुरुस्त’ कार्डावर परत तसंच नाव होतं.\nमुख्याध्यापक एस रोशय्यांनी मुलांना दुरुस्त प्रमाणपत्रं दिलीः ती घेऊन ते स्थानिक ‘मी सेवा’ (‘तुमच्या सेवेत’) केंद्रात गेले\nया सगळ्यामुळे इंदूची शाळी तिच्या नावाचं बँक खातं काढू शकत नव्हती – कारण आधार कार्डवर अचूक आणि इतर कागदपत्रांशी मिळतं-जुळतं नाव असणं सक्तीचं आहे. इतर चौघांनाही (यातले तिघे दलित आणि एक मुस्लिम) हीच अडचण येत होती. आंध्र प्रदेशात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पाचवीनंतर राज्य शासनाकडून वर्षाला रु. १२०० शिष्यवृत्ती मिळते.\nपारीवर ही कहाणी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हैद्राबादच्या युआयडीएआयच्या (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) विभागीय कार्यालयातल्या एक अधिकाऱ्याने अमडागुरचे आधार केंद्र संचालक के नागेंद्र यांना फोन केला. नागेंद्र यांनी मुख्याध्यापक एस रोशय्या (तेही दलित आहेत) यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की शक्य असेल तर त्यांना पुढच्या एक तासात ही आधार कार्डं दुरुस्त करायची आहेत. रोशय्यांनी त्यांना सांगितलं की पोंगल असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे. सुट्ट्या संपल्या की ते विद्यार्थ्यांना ‘मी सेवा केंद्रा’ वर (‘तुमच्या सेवेत’ सुविधा केंद्र) नक्की पाठवतील असं रोशय्यांनी नागेंद्र यांना सांगितलं.\nकेंद्र संचालक, के नागेंद्र, विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक माहिती पुन्हा नोंदवतायत\n२२ जानेवारीला शाळा परत सुरू झाली आणि या बँक खाती नसणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना रोशय्या यांनी बोलावून घेतलं. त्यातला एक बी अनीफ (B. Aniff), (त्याच्या आधार कार्डावर दुरुस्तीनंतरही त्याचं नाव Anife आणि Anef असं लिहिलं गेलं होतं) याने सांगितलं की त्याच्या घरच्यांनी सुट्टी लागण्याच्या आधी परत एकदा दुरुस्तीचा अर्ज दाखल केला आहे. मग रोशय्यांनी इंदूसह बाकी चौघांना शाळेची कागदपत्रं असतात त्या खोलीत नेलं, त्यांचं हजेरीपुस्तक काढलं आणि त्यातनं त्यांची अचूक माहिती नव्या प्रमाणपत्रावर लिहून घेतली. नागेंद्र त्यांच्या ‘मी सेवा’ केंद्रातून आधारच्या सर्व्हरवर ही प्रमाणपत्रं अपलोड करतील.\nमग, २३ जानेवारीच्या रम्य सकाळी, ही चार मुलं अमडागुरच्या ‘मी सेवा’कडे रवाना झाले. नागेंद्र यांनी त्यांची प्रत्येकाची नावं आणि जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी एक वेबसाइट उघडली, तोपर्यंत ही मुलं तिथे वाट बघत बसली होती. आधार यंत्रणेतल्या गोधळामुळे जेव्हा त्यांनी त्यांची बायोमेट्रिक माहिती अद्ययावत केली तेव्हा त्यांची जन्मतारीख जानेवारी १ अशी नोंदवली गेली होती.\n“तुम्हा सगळ्यांना तुमच्या पालकांचे मोबाइल क्रमांक माहित आहेत का” संचालकाने मुलांना विचारलं. “तुम्हाला जर परत आधार कार्ड प्रिंट करावं लागलं तर त्यासाठी एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येतो, त्यासाठी हा नंबर हवा.” इंदूकडे तिच्या काकांचा नंबर होता, तो तिने त्यांना दिला, दुसरे दोघे जुळे भाऊ, त्यांनी कसा बसा त्यांच्या पालकांचा नंबर मिळवून दिला. चौथा विद्यार्थी त्याच्या आधार कार्डाची प्रत आणायला विसरला होता त्यामुळे त्याच्या कार्डातील दुरुस्ती अजून बाकी आहे.\nबायोमेट्रिक स्कॅन झाल्यानंतर इंदूला हस्तलिखित पावती देण्यात आली. सगळी माहिती ऑफलाइन ठेवण्यात आली आहे आणि ती आधार वेबसाइटवर टाकायला अजून जरासा वेळ आहे\nनागेंद्र यांनी इंदूचे सगळे तपशील घेतले मात्र त्यांना छापील पावती देता आली नाही, त्यामुळे त्यांनी तिला हाताने लिहिलेलीच पावती दिली. “प्रिंटर काम करेनासा झालाय,” ते म्हणाले. ही सगळी माहिती वेबसाइटवर टाकायला एखादा आठवडा लागेल असं त्यांनी सांगितलं. “मी अजून हे स्कॅन आधार वेबसाइटवर टाकलेले नाहीत. सगळी माहिती माझ्या लॅपटॉपवर (ऑफलाइन) आहे,” त्यांनी सांगितलं. त्या दिवशी नागेंद्रकडे आलेल्या अर्जांची पडताळणी एक दुसरा संचालक येऊन करतो आणि नागेंद्रला त्या दुसऱ्या संचालकाकडे स्वतःचा लॅपटॉप प्रत्यक्ष घेऊन जावं लागतं.\n“जो व्यक्ती शिष्यवृत्तीचं सगळं काम बघतो तो म्हणाला की बँकेत (भारतीय स्टेट बँकेच्या सर्व्हरमध्ये) काही तरी अडचण आहे त्यामुळे पुढच्या महिन्याच्या ३ तारखेपर्यंत तरी कुणालाच खातं उघडता येणार नाहीये,” रोशय्या सांगतात. पण आता या पाच विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती मिळेल याची त्यांना खात्री आहे कारण आता त्यांची आधार कार्डं दुरुस्त झाली आहेत. “बँकेत खातं काढल्यानंतर त्यांचं नाव शिष्यवृत्तीसाठी नोंदवायला तासभरही वेळ लागत नाही,” रोशय्या सांगतात. “या मुलांना या वर्षी शिष्यवृत्ती नक्की मिळणार.”\nआधारमध्ये गोंधळाच्या हजारो घटना घडत असताना इतक्या तत्परतेने कसा काय प्रतिसाद मिळाला असेल “हा आता अगदी संवेदनशील विषय झालाय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या आहेत, त्यामुळे असेल कदाचित,” ए चंद्रशेखर सांगतात. ते एका महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये कार्यरत असणाऱ्या ह्यूमन राइट्स फोरम या संघटनेच्या केंद्रीय समन्वय समितीचे सदस्य आहेत. “या यंत्रणेवर लोकांनी विश्वास ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मग त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी १ लाख अर्ज आले असले आणि त्यातल्या १० हजार अर्जांमधल्या दुरुस्त्या त्यांनी केल्या तर लोकांना या यंत्रणेबाबत [आधार] थोडा तरी विश्वास वाटेल. एका बाजूला त्यांचा हा प्रयत्न चालू आहे तर दुसरीकडे त्यांना प्रत्यक्षात जमिनीवर काय चाललं आहे याचीदेखील कल्पना आहेच.”\nअनुवाद - मेधा काळे\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nराहुल एम आंध्र प्रदेशच्या अनंतपूरचे स्वतंत्र पत्रकार आहेत आणि २०१७ चे पारी फेलो आहेत.\nआंबेडकरांच्या पुतळ्यावरचा ताजा हार, मु.पो. अनंतपूर\nनोटाबंदीच्या ‘दुष्काळाचा’ अर्धपोटी सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanatil-nabhisabndhicha-harniya-aani-upay", "date_download": "2018-10-15T09:43:24Z", "digest": "sha1:ME43JJXF5HE5HZJWL6ROPQBN5EZPZUME", "length": 14149, "nlines": 245, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणात होणारा नाभीचा हर्निया याबाबत तुम्हांला माहित आहे का ? - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणात होणारा नाभीचा हर्निया याबाबत तुम्हांला माहित आहे का \nहे अगदी बाहेर आलेल्या नाभी सारखे दिसते, त्यामुळे ही नाभीच्या हार्नियाची लक्षणे असू शकतात किंवा नाही. जर आपण गर्भवती असाल किंवा जास्त वजन असेल तर आपल्या ओटीपोटावर दबाव वाढतो त्यानी हर्नियाचे लक्षण वाढते. बहुतेक प्रकरणांमध्ये, जर तुम्ही गर्भवती असला तर यावर उपचार तुमच्या प्रसूती नंतर केल्यास योग्य ठरते. एकदा का तो अडकला किंवा पिरगळून बसला तर तो हाताळणे अवघड होऊन बसते, त्यामुळे शक्य तितक्या लवकर त्यावर उपचार घ्यावेत. हे जरी तुम्हाला पसंत नसले तरी वेळेवर निदान झाल्यास त्यावर सहज उपचार करू शकता.\n१) नाभी जवळचा भाग व्यापते\nतुम्ही गर्भवती असताना नाभी हार्निया झाला आणि त्याचा परिणाम जर तुमच्या बाळावर होईल अशी शंका मनात असेल तर तुम्ही लक्षात घ्या की, हे केवळ तुमच्या नाभी जवळच्या भागातच घडते. या परिस्थितीचा नेमका बिंदू म्हणजे जेथे आपली नाळ आपल्या बाळाशी जोडतो आणि दबावाने वाढू शकतो.आपल्या नाभीवर कोमलते ऐवजी वेदना जाणवत असल्यास हे देखील एक धोक्याची घंटा समजा. नाभीसंबधीचा हर्नियाची बाळाच्या जन्मानंतरची गुंतागुंत आणि समस्या आपण नुसते बाळाला आपल्या हातात उचलून घेतले तरी वाढू शकते.\n२) गर्भधारणेनंतर नाभी हर्नियाचा धोका असतो\nबाळाच्या जन्माच्या दरम्यान, स्नायू जास्तीतजास्त ताणले जातात ते आपल्या ओटीपोटातील स्नायूला कमकुवत करू शकतात. परिणामी गर्भधारणेनंतर नाभी हार्नियाचा धोका वाढवतात. शरीराच्या आतील अवयव बाहेर पडल्यामुळे वेदना आणि अस्वस्थतेचा अनुभवू येतो. आपल्या नाभीसंबधीचा हर्नियासारखा जीवघेणा आजार होण्याआधी, योग्य मार्गदर्शनासाठी आपल्या डॉक्टरांशी बोलणे नेहमीच योग्य ठरते.\n३) गर्भवती महिलांमध्ये नाभीसंबधीचा हर्निया जास्त काळ असतो\nतुमच्या बाळाच्या ओटीपोटात एक छोटे छिद्र असते ज्याद्वारे ते तुमच्या नाळेशी ते जोडले जाते. तुमच्या प्रसूती नंतर हे छिद्र परत बंद होते पण जर हे पूर्ण बंद झाले नाही तर त्याचे रूपांतर नाभीच्या हार्नियामध्ये होते. गर्भधारणेदरम्यान सतत नाभीवर दबाव असतो त्यामुळे गर्भवती महिलांमध्ये नाभीचा हर्निया दीर्घकाळ असतो. आपल्या पोटातील दबावामुळे आपल्या ओटीपोट आणि उदरामधील अवयव पुढे सरकू शकतात आणि त्यातील पेशी बाहेर नाभी जवळ दिसायला लागतात. हा दबाव जर का खूप तीव्र असेल तर नाभी जवळ उंचवटा देखील दिसतो.\n४) नाभी संबधीचा हर्निया कमी करण्यासाठी व्यायाम करू शकता\nगर्भधारणेनंतर, हर्नियापासून सुटका होण्यासाठी शस्त्रक्रिया हा सर्वात सुरक्षित पर्याय असला तरी आपण काही व्यायामांची निवड करू शकता जे गर्भधारणेनंतर त्याच्या समस्या कमी करण्यासाठी आहेत. यासाठी तुम्ही योगासने करण्याचा प्रयत्न करु शकता, दररोज पाच वेळा किमान दहा सेकंद नौकासन करावे. याशिवाय सायकलिंग करणे हा या नाभी हार्नियावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. तुमच्या दैनंदिन व्यायामात याचा समावेश केल्यास हा हार्निया नैसर्गिकरित्या कमी होऊ शकतो.\nनाभीसंबधीचा हर्नियाच्या निराकरणासाठी कदाचित शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असू शकतो तरी ही स्थिती कधीही दुर्लक्षित करू नका. तुम्ही जर गर्भवती असाल तर तो बरा होण्यासाठी प्रतीक्षा करा कारण त्याच्या पासून तुम्हाला आणि बाळाला काही धोका नाहीये. या परिस्थितीशी संबंधित कोणत्याही प्रकारची गुंतागुंत आपल्याला वाटत असेल तर लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://epaper.attachexpress.com/2018-10-12/2/page/1", "date_download": "2018-10-15T08:13:51Z", "digest": "sha1:74ZCEIF3NU3M7EVGE3HGTHNEES7OOR4O", "length": 3751, "nlines": 35, "source_domain": "epaper.attachexpress.com", "title": "आत्ताच एक्सप्रेस", "raw_content": "\nपरतुर ला कायमस्वरूपी तालुका कुर्षी अधीकारी मिळनार का भारत रशियाकडून खरेदी करणार जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रन्यायमूर्ती रंजन गोगोई बनले देशाचे ४६ वे सरन्यायधीशसाध्यासरळ माणसाची भूमिका साकारणे सगळ्यात कठीण''- Posted By Editor 04 Oct 2018 04:01 AMवाळू माफियांना खबर देणाऱ्या महसुल कर्मचार्याच्या बदल्या करालोकशाही बळकट करण्‍यासाठी तरुणांनी योगदान दयावे- रविंद्र बिनवडेपरतूरात एकाचा मृत्यू. परतूरबंद वातावरण तणावपूर्णबळीरामजी कडपे यांचा भव्य नागरी सत्कारशक्तीपीठांना अभिवादन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाची बुधवारपासून यात्राकुलदैवत असलेल्या सोमठाणा येथील रेणुका देवी मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनएसटी महामंडळ आणि औरंगाबाद महापालिकेत सामंजस्य करार शहरात लवकरच शहर बस सेवा : दिवाकर रावतेपोलिसांनी नागरिकांमध्ये आपली विश्वासार्हता वाढवावी -मुख्यमंत्री देवेंद फडणवीसदुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करा- मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देशऔरंगाबाद महानगर पालिकेने स्वयंपूर्ण होण्यासाठी क्रियाशील व्हावे निधी उपलब्ध करुन दिला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्णपुरा देवी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरवात पहाटे पासून देवीच्या दर्शनासाठी भविकांची गर्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2018-10-15T08:13:02Z", "digest": "sha1:4SC74OPEFGFF5HJ53QKVRY4LGPDCMNBI", "length": 4862, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/डिसेंबर २००९ - विकिपीडिया", "raw_content": "\n२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १३ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्याची अधिसूचना भारतीय निवडणुक आयोगाने ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. महाराष्ट्राबरोबर अरुणाचल प्रदेश आणि हरयाणा या राज्यांमधे देखिल विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मतमोजणी २२ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता हाशिल केली तर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.\n४ ३ ३ १ १ १ ३५\n६ १ १ ६२\n७ २ १ ५ ४५\n५ २ २ २ ३ १ २ ३९\n९ ११ १ ७ १ १ १ ७०\n८२ ६२ ४४ ४६ १३ २४ ४ ४ २ १ १ १ १ २ १\nविभागात दुसर्‍या क्रमांकाच्या जागा\nविकिपीडिया मुखपृष्ठ सदर २००९\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१० रोजी १४:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T08:37:17Z", "digest": "sha1:MRNRRU2ONBKKPCS5IRIGBLFFNEDQDUZV", "length": 9270, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"प्रभूदेवा इन खाकी' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nHome मनोरंजन “प्रभूदेवा इन खाकी’\nप्रसिध्द कोरिओग्राफर प्रभूदेवा यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरू केले आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव निश्‍चित झालेले नसले तरी यात तो खावी वर्दीीत म्हणजे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल हे स्पष्ट झाले आहे.\nआता पोलीसाच्या वर्दीत प्रभूदेवाला त्याचे चाहते पाहणार आहेत. याबद्दल प्रभुदेवाने ट्‌विटरवर माहिती दिली आहे. चित्रपटामधील काही स्टारकास्टचे फोटो शेयर करत त्याने “प्रभुदेवा इन खाकी’ असेही लिहिले आहे. प्रभूदेवाच्या या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. सी. मुगील करीत आहेत. तसेच प्रभुदेवा तमिळ चित्रपट “चार्ली चॅपलिन 2’मध्ये अदा शर्माची भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय “यंग मंग संग’, ” गुलेभकावली’ आणि “खामोशी’ चित्रपट प्रदर्शीत होण्याच्या मार्गावर आहेत.\nदरम्यान, सलमान खानच्या सुपरहिट फ्रेंचाइजी “दबंग’च्या तिसरा भाग असलेल्या “दबंग-3′ चित्रपटाचे निर्मिती प्रभुदेवा करणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण 14 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीचे दोन्ही चित्रपटाची निर्मिती अरबाज खान याने केली होती. मात्र, “दबंग-3’निर्मिती प्रभुदेवा करणार आहे. ज्याने सलमान खानचा 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या “वॉटेड’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर सलमान खानच्या करिअरने बॉलीवूडमध्ये पुन्हा दमदार एन्ट्री केली होती.\nनीरव, चोक्‍सीच्या विरोधातील रेड कॉर्नर नोटिसांसाठी प्रयत्न\nसलीम-सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण\nआमिरने “मोगल’ चित्रपट सोडला\nअलिया भट की अलिया कपूर\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/dalai-lama-visit-tawang-14691", "date_download": "2018-10-15T09:06:00Z", "digest": "sha1:ZLH5FF3CLG556UOXLUTUAFM6ZGXMDUZT", "length": 12914, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dalai Lama to visit Tawang दलाई लामा अरुणाचलला जाणारच: भारत | eSakal", "raw_content": "\nदलाई लामा अरुणाचलला जाणारच: भारत\nशुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016\nभारतामधील अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी अरुणाचलला नुकत्याच दिलेल्या भेटीमुळेही चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारत व चीनमधील सीमारेषेच्या वादामध्ये अमेरिकेने नाक खुपसू नये, असा कडक इशाराही चीनकडून देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर लामा यांच्या तवांग भेटीमुळे भारत व चीन संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली होती\nनवी दिल्ली - तिबेटमधील जनतेचे श्रद्धास्थान असलेले जगप्रसिद्ध धार्मिक गुरु दलाई लामा हे पुढील वर्षीच्या मार्च महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे ठरल्याप्रमाणे भेट देतील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या निमंत्रणावरुन लामा हे तवांगला भेट देणार आहेत.\nलामा यांच्या भेटीची घोषणा याआधीच करण्यात आली होती; मात्र चीनने यास आक्षेप घेतला होता. भारतामधील अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी अरुणाचलला नुकत्याच दिलेल्या भेटीमुळेही चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारत व चीनमधील सीमारेषेच्या वादामध्ये अमेरिकेने नाक खुपसू नये, असा कडक इशाराही चीनकडून देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर लामा यांच्या तवांग भेटीमुळे भारत व चीन संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली होती. मात्र भारताने चीनच्या या भूमिकेकडे दुर्लक्ष केले आहे.\nलामा हे भारताचे पाहुणे असून देशामध्ये कोठेही प्रवास करण्याचे त्यांना स्वातंत्र्य असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते विकास स्वरुप यांनी व्यक्‍त केली आहे.\n\"\"दलाई लामा हे अध्यात्मिक गुरु आहेत. अरुणाचलमधील बुद्धधर्मीयांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. लामा यांचा आशीर्वाद घेण्याची त्यांची इच्छा आहे. शिवाय, लामा यांनी याआधीही अरुणाचलला भेट दिली आहे; आणि आताही लामा यांच्या पुन्हा भेट देण्यामध्ये वावगे असे काही नाही,‘‘ असे स्वरुप म्हणाले. तिबेटमधील बुद्धर्मीयांसाठी तवांगचे विशेष महत्त्व आहे. चीनने 1959 मध्ये तिबेटवर हल्ला केल्यानंतर लामा यांनी तवांगमध्येच आश्रय घेतला होता.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशाळकरी मुले ‘कुत्ता’ची शिकार\nमुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/latur-news-helipad-devendra-fadnavis-94471", "date_download": "2018-10-15T08:54:40Z", "digest": "sha1:XC2ZWXPVHYFLRNIXVGHNUMNZ3DKCWH54", "length": 13559, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news Helipad devendra fadnavis आता कायमस्वरूपी हेलिपॅड | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 26 जानेवारी 2018\nलातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला वारंवार होत असलेल्या अपघातांनंतर शासनाला जाग आली असून, आता हेलिपॅड धोरण जाहीर केले आहे. यात राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्‍यांत कायमस्वरूपी हेलिपॅड बांधले जाणार आहे. या नवीन धोरणामुळे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव कोठेही; तसेच सभेच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यावर आता बंधने येणार आहेत.\nलातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला वारंवार होत असलेल्या अपघातांनंतर शासनाला जाग आली असून, आता हेलिपॅड धोरण जाहीर केले आहे. यात राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्‍यांत कायमस्वरूपी हेलिपॅड बांधले जाणार आहे. या नवीन धोरणामुळे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव कोठेही; तसेच सभेच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यावर आता बंधने येणार आहेत.\nमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला तीन ते चार वेळेस अपघात झाले आहेत. हे अपघात हेलिकॉप्टरमधील बिघाडासोबतच हेलिपॅड व्यवस्थित नसल्यामुळेही झाले आहेत. हे सर्व लक्षात आल्यानंतर शासनाने गुरुवारी नवीन हेलिपॅड धोरण जाहीर केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी कायमस्वरूपी हेलिपॅड तयार करण्यासाठी नियोजन करावे, असे आदेश दिले आहेत. यात एमआयडीसीच्या खुल्या जागेत, जिल्हा पोलिस परेड मैदान; तसेच खुल्या मैदानाचा याकरिता प्राधान्याने वापर करण्यात यावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. या हेलिपॅडचा आकार ५२ बाय ५२ चौरस मीटरचा असणार आहे. हेलिपॅडपासून २४५ मीटर लांबीच्या परिसरात ३५ मीटर उंचीचे कोणतेही बांधकाम; तसेच हवाई अडथळे काही असू नयेत याची खबरदारी घेतली जाणार आहे.\nया नवीन धोरणानुसार तात्पुरत्या हेलिपॅडवर बंधने येणार आहेत. राज्यात सध्या अधिकृत ५१ तात्पुरते हेलिपॅड आहेत. त्यांनाही आता या नवीन धोरणाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.\nवस्तीत हेलिपॅड नसावे. हेलिपॅडवर अग्निशमन व रुग्णवाहिका पोचतील अशा स्वरूपाचा रस्ता असावा. हेलिपॅडवर कोणत्या व्हीआयपींना येऊ द्यायचे, याची जबाबदारी आता जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांवर असेल. इतकेच नव्हे, तर हेलिकॉप्टरमध्ये बसणाऱ्या व्यक्तीजवळ केवळ सात किलो वजनाची बॅगच असली पाहिजे व ती बॅग टेकऑफपूर्वी पंधरा मिनिटे हेलिकॉप्टरमध्ये ठेवली गेली की नाही हे पाहण्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवर आहे.\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nभुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक\nपरभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-sand-issue-92156", "date_download": "2018-10-15T09:27:03Z", "digest": "sha1:QQTX7DSG36XGSQYZTNL4G3UENP5KFOSV", "length": 15427, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news sand issue मायणी, विखळे, चितळीत वाळूउपसा जोमात | eSakal", "raw_content": "\nमायणी, विखळे, चितळीत वाळूउपसा जोमात\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nमायणी - विखळे, मायणी व चितळी (ता. खटाव) हद्दीतील ओढा (चांद नदी) व येरळा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा सुरू असून पोलिस व महसूल प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर किरकोळ तोंडदेखली कारवाई करण्यात येत आहे. तोडपाणी व अर्थपूर्ण संबंधामुळे वाळू तस्करांना पोलिसांची कसलीच भीती राहिलेली नाही.\nमायणी - विखळे, मायणी व चितळी (ता. खटाव) हद्दीतील ओढा (चांद नदी) व येरळा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा सुरू असून पोलिस व महसूल प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर किरकोळ तोंडदेखली कारवाई करण्यात येत आहे. तोडपाणी व अर्थपूर्ण संबंधामुळे वाळू तस्करांना पोलिसांची कसलीच भीती राहिलेली नाही.\nराष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रातील वाळू उपशावर बंदी आणली. तेव्हापासून वाळूला सोन्याचा भाव आला आहे. हजार-बाराशे रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळूसाठी आता सहा ते सात हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूबंदी ही सुवर्णसंधी समजून अनेकांनी वाळू व्यवसायामध्ये घट्ट पाय रोवले, जम बसविला. त्यातून लाखोंची माया जमवली. सर्वसामान्य कुटुंबातील अनेक तरुणांनी पिकअप, लेलॅंड, ट्रॅक्‍टर, जेसीबी, डंपर आदी वाहने खरेदी केली आहेत. बहुतांशी वाळूउपसा करणारे व्यावसायिक हे विटा आणि मायणी परिसरातील आहेत. सुमारे ३५ वाहने वाळूउपसा व वाहतूक करत आहेत.\nतक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. ‘तेरी भी चूप अन्‌ मेरी भी चूप’ म्हणत जबाबदार अधिकारी त्यांना अभय देत आहेत. राजकारणी लोकांकडूनही त्यांची पाठराखण होताना दिसत आहे. रात्री सुरू झालेला वाळूउपसा पहाटेपर्यंत चालत असून मागणीनुसार ग्राहकांना घरपोच वाळूचा पुरवठा केला जात आहे. तर काहीजण सुरक्षित ठिकाणी वाळूचा साठा करून कऱ्हाड भागातील वाळू व्यावसायिकांना गाड्या भरून देत आहेत. रात्रीच्या वेळी वाळूउपसा करताना अधिकारी व संशयास्पद हालचालींवर\nलक्ष ठेवण्यासाठी वाळू व्यावसायिकांकडून शाळकरी मुलांचा वापर होत आहे. कमी वयात हाती शंभर ते पाचशेच्या नोटा खेळू लागल्याने मुलांना शिक्षणापेक्षा वाळूचीच गोडी अधिक लागत आहे. अनेक शाळकरी, महाविद्यालयीन तरुण वाळूच्या गाड्या भरण्यासाठी जात आहेत, हे चिंताजनक आहे. गतवर्षी तहसीलदार, प्रांताधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवून भरारी पथके कार्यान्वित केली होती. स्थानिक नागरिकांच्या बैठका घेतल्या होत्या. वाळू तस्करांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे वाळू तस्करांना चाप बसला होता. सध्या त्यांना कोणाचेही भय राहिले नाही. काही पोलिस अधिकारी वाळूउपसा होत असलेल्या ठिकाणी रात्री भेट देऊन गप्पा मारून येत असल्याचीही चर्चा आहे. खूपच तक्रारी झाल्या, मीडियात वृत्त झळकले तर तोंडदेखली कारवाई करण्यात येते. मोठ्या प्रमाणात वाळूउपसा वा वाहतूक करताना गाड्या पकडल्या तरी एखाद्या ब्रास वाळूचा दंड आकारला जातो. त्यामुळे वाळूवाल्यांचे फारसे नुकसान होताना दिसत नाही. नुकताच एका वाळू व्यावसायिकाचा वाढदिवस भरचौकात साजरा करण्यात आला. त्यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत तलवारीने केक कापण्यात आल्याची सर्वत्र चर्चा असून पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका सर्वसामान्यांना त्रस्त करणारी आहे.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/39?page=6", "date_download": "2018-10-15T08:08:02Z", "digest": "sha1:OFP7EPG5URG5TRQAOC6GJICXPOQDDSOY", "length": 7069, "nlines": 147, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअनिल अवचट : एक न आवडणं\nबृहत्कथा या ब्लॉगवरून साभार\nवी आर लाइक धिस ओन्ली..\nब्लॉग आणि संकेतस्थळांवर लेख ढापले गेल्याच्या बर्‍याच घटना घडल्या आहेत. बरेच लोक आंतरजाल, ब्लॉग वगैरेंना नवीन असतात, प्रताधिकाराची नीट कल्पना नसते वगैरे कारणे असू शकतात.\nपरतीचा मॉन्सुन- एकदम झकास संज्ञा. ढग आले, भारतवर्षावर पाऊस वर्षाव करुन आता परत चालले आहेत असे चित्र डोळ्यासमोर रंगवले जाते.\nदेव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांतमुळे पृथ्वीवर राहणे परवडत नाही असे वाक्य आम्ही नुकतेच महाजालावर वाचले आणि या वाक्याचा लगोलग अनुभवही घेतला.\nरामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल\nसर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.\nआपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही \nआपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही \nकसाबचे वकीलपत्र घेणार्‍या वकिलांवर दबाव आला होता. अंजली वाघमारे यांनी त्याचे वकीलपत्र मागे घेतले.\nफेसबुक आणि मराठी संकेतस्थळे\nद हिंदू या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार फेसबुक या संकेतस्थळाचे बहुसंख्य सदस्य हे न्यूनगंडाने पछाडलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/what-should-be-included-to-make-kids-tiffin-healthy-309630.html", "date_download": "2018-10-15T08:19:21Z", "digest": "sha1:CVQIMLY3SLL4IYUOCL2JOZ5JOZR2HZ4H", "length": 14015, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO #नवरात्रीचे आरोग्यरंग : सकाळचा नाष्टा पौष्टिक कसा कराल?", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nVIDEO #नवरात्रीचे आरोग्यरंग : सकाळचा नाष्टा पौष्टिक कसा कराल\nVIDEO #नवरात्रीचे आरोग्यरंग : सकाळचा नाष्टा पौष्टिक कसा कराल\n#नवरात्रीचे आरोग्यरंग यामधून जाणून घेऊ या हेल्थ आणि डाएटसंदर्भातल्या क्विक टिप्स. सकाळच्या नाश्त्याला दररोज काय नवीन करायचं हा प्रश्न अनेकांच्या घरात असतो. शाळेत जाणाऱ्या मुलांची आईला तर मुलांना डब्यात काय द्यायला हवं असा प्रश्न रोजचाच असतो. अनेक घरांमध्ये हल्ली हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून कॉर्नफ्लेक्स, सीरिअल्सला प्राधान्य दिलं जातं. फटाफट होतं म्हणून पसंतीही मिळते. पण असे रेडी टू इट पदार्थ खाणं कितपत योग्य चांगला न्याहारी कशी असावी चांगला न्याहारी कशी असावी हे सांगत आहेत प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट डॉ. रश्मी शहा.\nVIDEO : डायबेटिसचा त्रास आहे, रात्रीची शिळी चपाती त्यावर रामबाण उपाय\nVIDEO #आरोग्याचे नवरंग : उपवासाच्या डाएट टिप्स\nVIDEO : नाना पाटेकरांनंतर या सेलेब्रिटींवरही झालेत आरोप\nVIDEO 'करिष्मानं माझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं होतं'\nFitness Funda: टीआरएक्स बँडच्या एक्सरसाइजचे फायदे तुम्हाला माहित आहेत का\nलहान मुलांच्या योग्य व्यायामासाठी हा व्हिडिओ एकदा पाहाच\nट्रेड मिलवर वर्कआउट करताना घ्या 'या' गोष्टींची काळजी\nरोज मशीनवर व्यायाम करताय, मग जाणून घ्या खास टीप्स\nसांधेदुखीवर रोज औषध खाण्यापेक्षा हे घरगुती व्यायाम नक्की करा\nअंगदुखीवर रामबाण उपाय म्हणजे घरी करता येणारे हे व्यायाम\nVIDEO : व्यायाम करताय मग झुम्बा डान्स करूनच पहा\nजिममध्ये असे करा शोल्डर एक्सरसाईझ\nVIDEO : जाणून घ्या व्यायामाची अशी पद्धत ज्याने दुखापत होणारच नाही\nVIDEO : फिट राहण्यासाठी घरबसल्या करा हे झटपट व्यायाम\nघर बसल्या केले हे व्यायाम तर नाही करणार कंबर आणि पाठदुखीची तक्रार\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'या' राशींच्या दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न आणि उत्साही\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3147", "date_download": "2018-10-15T08:09:03Z", "digest": "sha1:I5A3CPGFBHXSH3DGLDHWLYXKM6LPELW5", "length": 11125, "nlines": 55, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्मार्ट होम. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचित्रा ह्यांनी 'अमेरिकन घरे' व 'हिवाळ्यात घरांची निगा कशी राखणार' हे लेख लिहिले आहेत त्यातूनच घरांशी निगडीत असा हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.\nस्मार्ट होम मध्ये घरातील सर्व/बहुतांशी उपकरणे मध्यवर्ती नियमन प्रणालीस जोडलेली असतात, हि प्रणाली वापरण्यासाठी संगणक अथवा तत्सम डिसप्लेतंत्र उपलब्ध असते. हे काम प्रथम-दर्शनी खूपच खर्चिक असते/वाटते. पण एकदा ह्या उपकरणांचे जाळे तयार झाले तर संगणकावरून/आंतरजालावरून/भ्रमणध्वनी वरून त्यांचे नियमन(चालू/बंद) करणे सोपे होते. वयक्तिक पातळीवर हि प्रणाली वापरणे खर्चिक ठरू शकते, पण अमेरिका तसेच युरोपात पुढील २ वर्षात स्मार्ट मीटर्स लावले जाण्याची शक्यता आहे, हे स्मार्ट मीटर लावणाऱ्या कंपन्या अश्या प्रकारच्या स्मार्ट होम प्रणालीसाठी ग्राहकास मदत करतील. गुगल ने पावरमीटर नावाची स्मार्ट होम नियमन प्रणाली विकसित केली असून वीज उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांशी भागीदारी करून त्यांच्या ग्राहकांना हि प्रणाली मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपले घर/मीटर ह्या क्षेत्रात येत असल्यास काही काळातच आपल्याला ह्या प्रणालीचा वापर करता येईल(कोणी तसा केला असल्यास त्यांचा अनुभव जाणून घेण्यास उत्सुक).\nह्या स्मार्ट होमचा मोठा फायदा म्हणजे उपकरण पातळीवर उर्जा-नियमन होय, अमुक एक उपकरण गरजेपेक्षा जास्त वीज खात असेल तर ते बदलून अथवा बंद करून बचत केली जाऊ शकते. तसेच सुटीवर जाताना अमुक एक उपकरण बंद करावायचे विसरल्यास आंतरजालावरून ते बंद करता येऊ शकते, किंवा गरजेप्रमाणे चालू बंद करता येऊ शकते.\nगुगल खाली दाखविल्याप्रमाणे आपल्या उर्जा वापराचे चित्र दाखवितो, हि व अश्या इतर सुविधा विजेची व वीजबिलाची बचत करण्यास मदत करू शकतात.\nह्या स्मार्ट प्रणालीचे दुष्परिणाम देखील आहेतच, जसे आपल्या घरातील उपकरणांची इत्यंभूत माहिती ह्या कंपन्यांना कळू शकते व तिचा वापर/गैरवापर केला जाऊ शकतो. तसेच सदोष प्रणालीमुळे भ्रमणध्वनी सेवेमध्ये जसे आपणास काही त्रुटी जाणवतात तश्याच त्या इथे देखील जाणवू शकतात. एकूणच परावलंबित्व अधिक वाढू शकते.\nहॉलंड मधील एका व्यक्तीने आपले पूर्ण घर स्वतः ऑटोमेट केले आहे, घरातील वजन करण्याच्या यंत्रापासून ते पडदे/दरवाजे/दिवे/हिटिंग/सफाई यंत्र/सुरक्षितता कॅमेरे वगैरे उपकरणे ऑटोमेट केली आहेत. व ह्या उपकरणांमधून मिळणाऱ्या माहितीचे संकलन येथे केले आहे. फारच रोचक असा प्रयोग आहे.\nहीच स्मार्ट होम पद्धत स्मार्ट ग्रीड पातळीवर राबविल्यास त्यातून होणारे फायदे खूपच जास्त असू शकतात, ह्यामध्ये पूर्ण वीज वापर क्षेत्राचे एका जागेवरून नियमन करणे सोपे होऊ शकते. ह्यामध्ये सर्व वीज -मीटर्स ठराविक संदेशवहन प्रणाली(३जि, जीएसएम, पीएलसी, सीडीएमए) मार्फत नियमित केले जाऊ शकतात. (स्मार्ट ग्रीड बद्दल पुढे कधी लेखात अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करीन, तूर्तास ज्ञानाभावी एवढेच)\nअशी काही व्यवस्था भारतात राबवली गेल्यास उर्जा बचत होण्यास मोलाची मदत होईल, निदान औद्योगिक/लहान व्यवसाय व शहरी विकसित भागात राबविल्यास काही फायदा होऊ शकेल. महानगरपालिकेने हि व्यवस्था राबविल्यास किमान रस्त्यावर भर-दिवसा चालू असणारे दिवे बंद करणे सोपे होऊ शकते तसेच वीज वितरण मंडळास औद्योगिक वीजचोरीस प्रतिबंध करता येऊ शकतो.\nस्मार्ट होम अथवा ग्रीड ऑटोमेशन हि संकल्पना नवीन नाही पण ह्या लेखाद्वारे थोडी ओळख सर्वाना करून द्यावी म्हणून हा प्रयत्न. उपक्रमिंकडे अधिक माहिती असल्यास जाणून घेण्यास उत्सुक.\nव्याकरणातील/माहितीतील चुका कृपया व्यनिने अथवा खरडीने दाखवून द्याव्यात जेणेकरून सुधारणा करता येईल.\nप्रभाकर नानावटी [15 Feb 2011 रोजी 05:08 वा.]\nअशी काही व्यवस्था भारतात राबवली गेल्यास उर्जा बचत होण्यास मोलाची मदत होईल, निदान औद्योगिक/लहान व्यवसाय व शहरी विकसित भागात राबविल्यास काही फायदा होऊ शकेल. महानगरपालिकेने हि व्यवस्था राबविल्यास किमान रस्त्यावर भर-दिवसा चालू असणारे दिवे बंद करणे सोपे होऊ शकते तसेच वीज वितरण मंडळास औद्योगिक वीजचोरीस प्रतिबंध करता येऊ शकतो.\nभारतात होत असलेल्या या विषयीच्या प्रयत्नाबद्दलचा हा लेख\nआपला हा उपक्रमावरचा पहिला लेख आहे, छान प्रयत्न आणि छान माहिती.\nहॉलंडंमधल्या त्या व्यक्तीचे कौतूक मस्तच प्रणाली वापरली आहे त्याने.\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nस्मार्ट होम प्रणालीबद्दल लेख आवडला.\nसाधकबाधक मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/hyderabad-lawyers-father-and-son-accused-repeatedly-raping-teen-help-16727", "date_download": "2018-10-15T08:54:14Z", "digest": "sha1:3M3JPKZ3XNIMWBJL2XSPQWBGKESIMOJK", "length": 11225, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hyderabad Lawyers, Father And Son, Accused Of Repeatedly Raping Teen Help वकिल पिता-पुत्रांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार | eSakal", "raw_content": "\nवकिल पिता-पुत्रांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nहैदराबाद : येथील वकिल पिता-पुत्रांनी अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.\nहैदराबाद : येथील वकिल पिता-पुत्रांनी अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.\nहैदराबादमधील ग्रीनहिल्स कॉलनीमधील चैतन्यपुरी परिसरात रेड्डी यांचे कुटुंब राहते. या कुटुंबाने सहा महिन्यापूर्वी घरगुती कामासाठी एक अल्पवयीन मुलगी आणली होती. तिला हैदराबादपासून 140 किलोमीटर अंतरावरील सूर्यपेठ येथून आणण्यात आले होते. तिला दररोज मारहाण करण्यात येत होती. तसेच तिला फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. रेड्डी कुटुंबातील सुधाकर रेड्डी (वय 60) आणि त्याचा पुत्र भारतकुमार रेड्डी (वय 30) हे वकिल पिता-पुत्र मुलीवर अत्याचार करत असल्याचा संशय आल्याने शेजाऱ्यांनी काही कार्यकर्त्यांकडे त्यांची तक्रार केली.\nविशेष म्हणजे ज्या घरात त्या मुलीला ठेवण्यात आले होते, तेथेच रेड्डीची पत्नी आणि मुलगीही निवास करत होती. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. रेड्डीच्या तारक राम रेड्डी या मुलावरही अत्याचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान पीडित मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले आहे.\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nमहिलेच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या\nपरभणी : महिलेच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परभणीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेकडून...\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील #MeToo मोहिमेची सुरवात बॉलिवूडपासून झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटकाही बॉलिवूडमधील मोठ्या कलावंतांना बसला आहे. #...\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे\nसातारा - वृत्तपत्र विक्रीच्या माध्यमातून झालेले श्रम व सातत्याचे संस्कार, त्याद्वारे मिळालेली ज्ञानाची शिदोरी आणि स्फूर्तीच्या जोरावर अनेकांनी...\n#MeToo आलोकनाथ यांची न्यायालयात धाव\nनवी दिल्ली / मुंबई (पीटीआय) : सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पनची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/supreme-court-start-final-hearings-ayodhya-case-96800", "date_download": "2018-10-15T09:15:02Z", "digest": "sha1:PUCFIMO7KJ63QBAD3SJ5V57OFY6UQN77", "length": 10181, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supreme Court To Start Final Hearings In Ayodhya Case अयोध्या प्रकरणाची आजपासून सुनावणी | eSakal", "raw_content": "\nअयोध्या प्रकरणाची आजपासून सुनावणी\nगुरुवार, 8 फेब्रुवारी 2018\nमागील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आता सुनावणी लांबणीवर टाकली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.\nनवी दिल्ली : अयोध्यातील राम मंदिर-बाबरी मशीद वादासंबंधीच्या प्रकरणाची सुनावणी आज (गुरुवार)पासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार आहे.\nमागील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आता सुनावणी लांबणीवर टाकली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.\n5 डिसेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षकाराच्या वतीने म्हणणे मांडताना वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले होते, की या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एवढी घाई का केली जात आहे जुलै 2019नंतर या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे.\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nकेरळमध्ये आज लाँग मार्च; शबरीमाला मंदिरप्रवेश वाद\nतिरुअनंतपुरम : शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध केरळ सरकारने याचिका दाखल करावी, या...\nबीएलओ कामाविरोधात शिक्षक न्यायालयात\nसोमेश्वरनगर - ऑनलाइन कामे व शासकीय योजनांचा भडिमार यामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे. अशात बीएलओच्या कामाची सक्ती होऊ लागल्याने गुरुजी आणखी...\nविद्यार्थिनीने खेचले विद्यापीठाला न्यायालयात\nमुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थिनीचा सत्र...\nपाली नगरपंचायतीच्या मार्गातील विघ्न सरले...\nपाली : अष्टविनायकाचे क्षेत्र असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होण्याची प्रकीया मागील दोन वर्षापासून लालफितीत अडकली होती. मात्र पाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-hapus-season-97608", "date_download": "2018-10-15T09:42:23Z", "digest": "sha1:3LCQ23QKYXG44OTOQ7XOMYKJ4ZSRMMJT", "length": 18080, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Hapus season हापूस मार्चअखेरीस बाजारात... | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nसावंतवाडी - जिल्ह्यातील आंब्याची ८५ टक्के फळधारणा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे मोहोरधारणेची सर्वसाधारण स्थिती असली तरी वातावरणातील सततच्या बदलामुळे हापूसबाबतची अनिश्‍चितता कायम आहे. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मार्चअखेरीस आंबा उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. बाजारातही मोठी आवक वाढणार आहे.\nसावंतवाडी - जिल्ह्यातील आंब्याची ८५ टक्के फळधारणा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे मोहोरधारणेची सर्वसाधारण स्थिती असली तरी वातावरणातील सततच्या बदलामुळे हापूसबाबतची अनिश्‍चितता कायम आहे. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मार्चअखेरीस आंबा उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. बाजारातही मोठी आवक वाढणार आहे.\nआधीच अनेक समस्यांतून तारलेला हापूस यंदा चांगल्या प्रकारे मोहोर धरण्याच्या प्रक्रियेत पास झाला आहे. उशिरापर्यंतचा पाऊस व थंडीमुळे तब्बल एक ते दीड महिना हापुुस लांबणीवर पडला. त्यातच ओखीमुळे नुकसानीसही सामोरे जावे लागले. ओखीचा तडाखा देवगड व वेंगुर्ले किनाऱ्यावरील हापूसवर दिसून आला. तर गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्यामुळे मळभी व ढगाळ वातारणामुळे हंगामाच्या दराची अनिश्‍चितता आणखीही गडद केली. जिल्ह्यात काही ठिकाणच्या हापूसवर दरम्यान चार दिवस ढगाळ वातावरणाचे सावट दिसून येते याकाळात हापूसवर करपा आणि भूरी रोगाच्या प्रादुर्भावाचा काहीसा परीणाम होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसा परिणाम किरकोळ प्रमाणात जाणवला. देवगड मध्ये काही ठिकाणी फळगळही जाणवत आहे. तर वेंगुर्लेत स्थिती सर्वसाधारण स्थिती आहे. असा ढगाळ वातावरणाचा कालावधीही अल्पकाळ जाणवल्यामुळे हापूस तारला गेला. त्यातच काजुवरही ढेकण्या किडीचा (ट्री मॉस्क्‍युटो) काहीसा प्रभावही वाढण्यास ढगाळ वातावरण अनुकूल ठरले होते. असे असतानाही यंदाच्या मोहोराने धारणेत बऱ्यापैकी मजल मारलेली दिसून येत आहे.\nतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात यंदा ८५ टक्‍क्‍याच्या आसपास मोहोरधारणेची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. जानेवारी ते फेब्रुवारीच्या सुरवातीला चांगल्यापैकी थंडी मिळाली. हा काळ मोहोरासाठी फार अुनकूल ठरल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली मोहोरधारणा निर्माण झाली. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यंदा उशिरा बाजारात दाखल होणाऱ्या आंब्यावर दरम्यानच्या ढगाळ वातावरणाच्या कारणामुळे आता ही अनिश्‍चितता वाढली आहे. तरीही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता मार्च अखेरीपर्यत हापूस हाताला लागण्याची शक्‍यता असून मे पर्यंत हा हंगाम चालु आहे.\nपाऊस वेळेवर दाखल झाल्यास काहीसा आंबा पाऊसाच्या गर्तेतही सापडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी एवढाच हापूस बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्‍यता असली तरी एकदम संग्रहीतरित्या आंबा बाजारात दाखल होण्यामुळे दरावर चांगलाच परिणाम होणार आहे. बागायतदारांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरणार असून आंबा सुरक्षितेबरोबरच काढणीवर दलाल व आर्थिक नियोजनाची गणितांची सांगड यंदा वेगळ्याप्रकारे घालताना दिसून येणार आहे.\nआधीच आंब्याला पावसाळी, हिवाळी हंगामाचा तडाखा बसला. तर प्रतिकूल वातावरणातही तरून गेलेल्या आंब्यासमोर आता योग्य कमाल तापमान मिळणे आवश्‍यक आहे. अन्यथा बागायतदारांकडून आता घालण्यात येत असलेली आर्थिक नियोजनाची गणिते कोलमडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सर्वसाधारणपणे ३२ अंशपर्यंत तापमान राहणे आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी आंब्याला कमाल तापमानाच्या प्रतिकूल परिणामाला सामोरे जावे लागले होते. यंदाही तापमानात वाढ होण्यामुळे फळगळ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे उत्पादन घटण्यावर टांगती तलवार कायम आहे.\nउशिराने दाखल झालेल्या हापूससमोर यंदा विविध संकटे येण्याची चिन्हे आहेत. ओखीमुळे बऱ्यापैकी हापूस आंबा प्रभावित झाला आहे. ३५ अंशच्या पुढे तापमान गेल्यास मोठ्या प्रमाणात फळगळ होण्याची शक्‍यता आहे. यापेक्षाही तापमान वाढल्यास पानगळही होणार आहे. मार्चपर्यंत फळधारणा होणार असून यंदा बाजारपेठेत एकाच वेळी दाखल होणार आहे.\n- बी. एन. सावंत,\nविस्तार शिक्षण शास्त्रज्ञ, फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले\nमागच्यावेळी मोहोर कमी आला होता मात्र यंदा उशिराने असला तरी चांगला मोहोर आल्याचे जाणवते. फळगळ न होण्यासाठी बागायतदारांनी वेळीच काळजी घेणे आवश्‍यक आहे. पुरेसे पाणी आंब्याला देणे फायदेशीर ठरणार आहे.\n- डॉ. किरण मालशे,\nप्रभारी अधिकारी, फळसंशोधन केंद्र, देवगड\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nदक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/fifa", "date_download": "2018-10-15T09:49:52Z", "digest": "sha1:OLDCAOA6DCE54Y4QXIGO2UE2ELO6VMPX", "length": 28183, "nlines": 304, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "fifa Marathi News, fifa Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\n...तर रक्तदानाची संधी नाही\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nफिफा: हे ६ विक्रम कायम लक्षात राहतील\nफिफाचा २०१८चा विश्वचषक अनेक कारणांनी खास होता. फ्रान्सनं क्रोएशियावर विजय मिळवत धडाक्यात विजयोत्सव साजरा केला खरा, पण क्रोएशियासारख्या छोट्या देशाची मोठी झेप जगाला चकित करून गेली. बलाढ्य संघ आणि नामवंत खेळाडूंचा संयमीपणाही अनुभवास मिळाला. या विश्वचषकात काही नवे विक्रम प्रस्थापित झाले तर काही विक्रम मोडले गेले.\nFifa Final: फ्रान्स दुसऱ्यांदा जगज्जेता\nफ्रान्सने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ग्रिझमन, पॉल पोग्बा आणि किलियन एम्बापे यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने अंतिम लढतीत क्रोएशियावर ४-२ ने मात केली आणि दुसऱ्यांदा जगज्जेतेपद पटकावले. यापूर्वी, १९९८मध्ये फ्रान्सने ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली होती.\nHarbhajan Singh: 'क्रोएशियाकडून शिका'\n'अवघी ५० लाख लोकसंख्या असलेला क्रोएशियासारखा देश फुटबॉल खेळून जग गाजवतोय आणि १३५ कोटी लोकसंख्या असूनही आम्ही हिंदू-मुस्लिम खेळ खेळण्यात दंग आहोत,' अशी खंत भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग यानं व्यक्त केलीय.\nfifa-world-cup; फ्रान्स २० वर्षांनंतर पुन्हा ठरला विश्वविजेता\nसंपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सनं क्रोएशियावर ४-२ अशी मात करीत फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. २० वर्षांनंतर फ्रान्स दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचा मानकरी ठरला आहे.\nफिफा विश्वचषक २०१८ च्या फायनल सामन्याला सुरूवात झाली असून यंदाचा फिफा विश्वचषक फ्रान्स जिंकणार की क्रोएशिया याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. पाहा या सामन्यातील लाइव्ह अपडेट्स...\nफिफा: फुटबॉल संघांवर 'पैशाचा पाऊस'\n'फिफा' फिव्हर; अमिताभ, अभिषेक रशियात\nफिफा वर्ल्ड कपचा थरार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून दिवसागणिक त्याची झिंग वाढतच आहे. महानायक अमिताभ बच्चन हेही यातून सुटलेले नाहीत. फुटबॉलचा हा थरार 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी अभिषेकसोबत ते रशियात दाखल झाले आहेत.\nEnglan Vs. Croatia: क्रोएशियापुढं आव्हान\nआज उपांत्य फेरीच्या लढतीत आमनेसामने; केनला रोखण्यास मॉड्रीच सज्जवृत्तसंस्था, रेपिनोइंग्लंड आणि क्रोएशिया संघ फुटबॉल वर्ल्ड कपमधील दुसऱ्या ...\nFifa विश्वचषक: फ्रान्सची अंतिम फेरीत धडक; बेल्जियम पराभूत\nफिफा विश्वचषक २०१८च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात फ्रान्सनं बेल्जियमला १-० नं नमवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. फ्रान्सकडून सॅम्युअल उम्मिटीनं ५१व्या मिनिटाला हेडरनं गोल डागला. सॅम्युअलनं अँटनी ग्रीजमॅनच्या कॉर्नरचे अचूकपणे गोलमध्ये रुपांतर करत स्पर्धेतील पहिला गोल केला. फ्रान्सचा संघ गेल्या २० वर्षांमध्ये तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात पोहोचला आहे.\n'फिफा'ने केले पुतिन यांचे कौतुकवृत्तसंस्था, मॉस्कोरशियाबद्दलची जगभरात एक नकारात्मक प्रतिमा फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्ताने पुसली गेली आणि आता ...\nवर्ल्ड कपचा थरार जगभरातील अब्जावधी फुटबॉलप्रेमी पाहत आहेत. सुमारे ८ लाख फुटबॉलप्रेमींनी रशियात डेरेदाखल होत या फुटबॉल लढतींचा याचि देहि याचि डोळा आनंद लुटलाय. पण, त्याचबरोबर एक अतिशय महत्वाचा घटक या वर्ल्ड कपवर बारीक नजर ठेवून आहे. नाही हो, व्हिडिओ असिस्ट रेफ्रीबाबत (व्हीएआर) मी बोलत नाहीए. तो तर खरोखरीच अगदी बारीक नजर ठेवून मैदानातील प्रत्येक घडामोडी टिपत आहे. त्यामुळेच, पेनल्टींच्या संख्येत मोठी वाढ होऊन यंदाच्या स्पर्धेत केवळ एकच सामना गोलशून्य बरोबरीत संपला आहे. मी बोलतोय ते खेळाडूंना हेरत असलेल्या 'एजंटां'बाबत. होय एजंट\nफिफा वर्ल्ड कप: अमिताभने सांगितला 'हा' योगायोग\nबॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन केवळ क्रिकेट, कबड्डीतच नव्हे तर फुटबॉलच्या खेळातही रस आहे. ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट केलीय. ६ आणि ७ या अंकांच्या वर्ल्डकप मध्ये जुळून आलेल्या योगायोगाची गंमत त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.\nफ्रान्सला रशियातील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये विजेतेपदासाठी फेव्हरिट मानले जात आहे. मात्र, त्या संघाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सोपा नसेल. सर्वांत आधी या संघाला उरुग्वेचा संघाचा अडथळा पार करावा लागेल. उरुग्वेचा संघही चांगल्या फॉर्मात आहे. दोन्ही संघांत अव्वल खेळाडूंचा भरणा आहे. या लढतीत क्लबकडून एकत्र खेळणारे अनेक खेळाडू एकमेकांना भिडणार आहेत. तेव्हा कुठला संघ सरस ठरणार, याबाबत उत्सुकता आहे.\nवर्ल्ड कपमध्ये नेमार-एम्बापेपासून जगभरातील आघाडीचे खेळाडू आता निर्णायक टप्प्यावर पोचले आहेत. त्यांच्या समर्थकांच्या देशप्रेमाच्या जोडीला आता त्यांच्या क्लबचे फॅन्सदेखील आपापल्या क्लबच्या हीरोंची कामगिरी अभिमानाने मिरवित आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांचे क्लबदेखील आपल्या शिलेदारांच्या कामगिरीच्या जाहिराती उंचावत आहेत\nआशियाई क्रीडा स्पर्धेच्या ड्रॉमध्ये भारत नाहीच \nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारत खेळणार नाही, यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. इंडोनेशियात होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलचा ड्रॉ निश्चित झाला असून त्यात भारतीय फुटबॉल संघाचा नामोल्लेख नाही.\nब्राझिल: 'या' मूक-बधीर पाठिराख्याला ‘खुणा’वतोय वर्ल्डकप\n३१ वर्षांचा कार्लोस ज्युनियर हा ब्राझिलचा पाठिराखा. स्वतः ब्राझिलियन असल्याने फुटबॉल त्याच्या नसानसात भिनला आहे. त्यामुळे अलीकडेच वर्ल्डकप फुटबॉल लढतीत ब्राझिलने मेक्सिकोवर मिळवलेला २-० विजयाचे त्याने मनमुराद सेलिब्रेशनही केले; पण कार्लोससाठी फुटबॉल थोडे वेगळे आहे. तो आपल्या या आवडत्या खेळाचे सामने बघू किंवा ऐकूही शकत नाही. कार्लोस मूक-बधीर आहे. कानाने ऐकू येत नाही अन् त्याला दृष्टीही नाही\nFifa: ‘स्वच्छ’ मनानं जपाननं स्वीकारला पराभव\nकोलंबियाविरुद्धच्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये पडलेली पॉपकॉर्नची पाकिटे, विखुरलेले ध्वज, बीअरचे ग्लास उचलतानाचा जपानी चाहत्यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी लोकप्रिय झाला होता; पण ही त्यांची कृती त्या सामन्यापुरती नव्हती\n‘ब्लू समुराई’साठी शोकांतिका : निशिनो\nशेवटच्या क्षणी बेल्जियमकडून झालेल्या गोलने जपानला फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. यामुळे जपानचे प्रशिक्षक अकिरा निशिनो फारच निराश झाले आहेत. जपानकडे एक वेळ २-० अशी आघाडी होती. मात्र, त्यांना या आघाडीचे रुपांतर विजयात करता आले नाही.\nविश्वचषकातून जर्मनी, पोर्तुगाल, अर्जेंटिना, स्पेनसारख्या दिग्गज संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींचे लक्ष आता ब्राझीलचा सुपरस्टार फुटबॉलपटू नेमारच्या कामगिरीवर लागले आहे.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nपुणेः तळवडेत दगडाने ठेचून तरुणाची हत्या\n​कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://weltnews.eu/hi/category/new-trends-online-mode-trends-und-lifestyle/", "date_download": "2018-10-15T08:50:26Z", "digest": "sha1:IDCXD54F4R5KD4ZWZB7CIAVAASNDTW3C", "length": 7223, "nlines": 93, "source_domain": "weltnews.eu", "title": "नई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के प्रति रुझान और जीवन शैली – Weltnews.eu", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के प्रति रुझान और जीवन शैली\nMay 8, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 26, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 26, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 25, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 20, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 20, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 19, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 19, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 19, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nApril 19, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवास, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nकंपनी, राजनीति और कानून\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के प्रति रुझान और जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसाहसिक कार्य शेयरों श्रम बर्लिन बैलेंस शीट कमोडिटी टीवी अनुपालन को नियंत्रित करना डाटा सुरक्षा डिजिटलीकरण कीमती धातुओं वित्त नेतृत्व प्रबंधन तकनीकों काले धन को वैध प्रबंध स्वास्थ्य सोना हैम्बर्ग हॉगकॉग हांगकांग व्यापार विकास परिषद (HKTDC) होटल Humor अचल संपत्ति यह कनाडा संचार तांबा प्यार तरलता रसद प्रबंध मेक्सिको नेवादा Ortung रेटिंग ROHSTOFF टीवी कच्चे माल चांदी Swiss Resource Telematik व्यवसाय बिक्री अर्थव्यवस्था ज़िंक\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-15T08:29:23Z", "digest": "sha1:XJGGHAMNYGCUOGOECGZ33GHA3KEZGHVU", "length": 9760, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "चीनचा विरोध डावलून तैवानमध्ये अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nHome breaking-news चीनचा विरोध डावलून तैवानमध्ये अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन\nचीनचा विरोध डावलून तैवानमध्ये अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन\nतायपे (तैवान) – चीनचा विरोध डावलून अमेरिकेने तैवानमधील आपल्या दूतावासाचे आज उद्घाटन केले. एआयटी (अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ तायपे) नावाच्या नवीन इमारतीत अमेरिकन दूतावास सुरू करण्यात आलेला आहे. एआयटीसाठी सुमारे साडेपंचवीस कोटी डॉलर्स (सुमारे 1718 कोटी रुपये) खर्च आलेला आहे.\nतैवानचे राष्ट्रपती साई इंग-वेन यांच्यासह शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचे उप मंत्री मेरी रॉयस यांनी अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन केले. एमआयटी अमेरिका आणि तैवान यांच्यातील अधिक मजबूत संबंधांचे प्रतीक आहे. असे मेरी रॉयस यांनी म्हटले आहे. चालू वर्षी मार्च महिन्यात अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या धोरणात बदल करत आपल्या अधिकाऱ्यांना तैवानला जाण्याची परवानगी दिली होती. तेव्हाही चीनने अमेरिकेला धमकावत आपले चूक सुधारण्यास सांगितले होते.\nअमेरिकेने 1979 सालीच चीनला मान्यता देत तैवानबरोबर आपले औपचारिक राजनैतिक संबंध संपुष्टात आणले होते. पण तरीही अमेरिकेने तैवानचा एक महत्त्वाचा भागीदार म्हणून भूमिका बजावली. तैवान हा आपलाच प्रदेश असल्याचे चीन मानत असल्याने एखादा वरिष्ट अमेरिकन अधिकारी तैवानला गेल्यास चीन निषेध व्यक्त करतो.\nसामूहिक बलात्काराचा आरोप निघाला “ब्लॅकमेलिंगचा सापळा\nचर्चेआधी ट्रम्प यांनी केली अबे आणि मून जे यांच्याशी चर्चा\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/result-10th-8941-percent-maharashtra-board-122337", "date_download": "2018-10-15T08:48:26Z", "digest": "sha1:WPFAH5IK3OOKAXEXKZC67Y7WWFWXXRQ6", "length": 13911, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "result of 10th is 89.41 percent maharashtra board राज्याचा दहावीचा निकाल 89. 41 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी | eSakal", "raw_content": "\nराज्याचा दहावीचा निकाल 89. 41 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी\nशुक्रवार, 8 जून 2018\nविभागीय निकालात सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला असून, सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. या वर्षीही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून, 91.17% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 87.27 इतकी आहे.\nपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत 89. 41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल शुक्रवारी (ता. 8) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.\nदहावीचा निकाल आणि विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण \"www.mahresult.nic.in' या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.\nदहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. जवळपास 21 हजार 986 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. ही परीक्षा 4,657 केंद्रांवर घेण्यात आली. यात 16 लाख 37 हजार 783 नियमित, 67,563 पुनर्परीक्षार्थी आणि 46,006 इतर विद्यार्थ्यांचा सहभाग होता.\nविभागीय निकालात सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला असून, सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. या वर्षीही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून, 91.17% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 87.27 इतकी आहे.\nविभागीय निकालाची टक्केवारी -\nसर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा -96.00% लागला असून, सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा - 85.97% लागला आहे.\nनिकालाची विभागीय टक्केवारी -\nकोकण : 96.00 टक्के\nकोल्हापूर : 93.88 टक्के\nपुणे : 92.08 टक्के\nमुंबई : 90.41 टक्के\nऔरंगाबाद : 88.81 टक्के\nनाशिक : 87.42 टक्के\nअमरावती : 86.49 टक्के\nलातूर : 86.30 टक्के\nनागपूर : 85.97 टक्के\nया संकेतस्थळावर पाहा दहावीचा निकाल :\nविद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :\n- ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी 9 ते 18 जूनपर्यंत,\nतर छायाप्रतीसाठी 9 ते 26 जूनपर्यंत अर्ज करता येईल.\n- उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय\n- सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत पुन:श्‍च परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी मिळेल\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/funeral-bhushaaheb-phundkar-120884", "date_download": "2018-10-15T09:14:22Z", "digest": "sha1:4YTLDEXKV6B5FMMTDNXE5UGYUVSMJ2M6", "length": 11905, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Funeral of Bhushaaheb Phundkar कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर अंत्यसंस्कार | eSakal", "raw_content": "\nकृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर अंत्यसंस्कार\nशुक्रवार, 1 जून 2018\nखामगाव: राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये आज शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपाचे अनेक मंत्री, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व चाहत्यांनी भाऊसाहेब फुंडकर यांना अखेरचा निरोप दिला.\nखामगाव: राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये आज शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपाचे अनेक मंत्री, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व चाहत्यांनी भाऊसाहेब फुंडकर यांना अखेरचा निरोप दिला.\nकृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे गुरुवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. सायंकाळी त्यांचे पार्थिव खामगाव येथे आणण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी शोकाकूल कार्यकर्ते व चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, आज सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. शहरातील प्रमुख मार्गाने अंत्ययात्रा जात असताना अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पहायला मिळाली. अत्यंत शोकाकूल वातावरणात पांडुरंग फुंडकर यांना निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाऊसाहेब फुंडकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते.\nभाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा आज येथील वसुंधरा या निवासस्थानावावरुन निघाली. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसागर उपस्थित होता.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nशिक्षक दारू पितात म्हणून विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा\nअमळनेर : पिंपळे (ता. अमळनेर) येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/nashik-idols/", "date_download": "2018-10-15T09:45:51Z", "digest": "sha1:DHB6ESGYOAGLCLU6CZLRERUNPYGYBMZR", "length": 8917, "nlines": 159, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Nashik Idols | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजीवनसाथी सदराअंतर्गत नाशिकच्या विविध मान्यवरांच्या मुलाखती प्रसिद्ध होत आहेत. मुलाखतींचा हा सातवा आठवडा आहे. प्रत्येक आठवड्याच्या मान्यवरांमधून वाचकांनी आपल्या पसंतीचा आयडॉल निवडायचा आहे.\nनिवडा आठव्या आठवड्यातील आयडॉल\nया आठवड्यातील मतदान बंद झाले आहे.\nनिवडा आठव्या आठवड्यातील आयडॉल\nहेमंत गायकवाड (बांधकाम व्यावसायिक)\nप्र. ला.ठोके (प्राचार्य, पी.ई. स्कूल)\nमंगेश टाकळकर (सराफ व्यावसायिक)\nअजित बने (बांधकाम व्यावसायिक)\nसोमनाथ कळमकर (माजी प्राचार्य, साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ)\nडॉ. विजय मेधने (प्राचार्य, एसव्हीकेटी महाविद्यालय)\nअसे आहेत आठव्या आठवड्यातील आयडॉल\nअजित बने (बांधकाम व्यावसायिक)\nडॉ. विजय मेधने (प्राचार्य, एसव्हीकेटी महाविद्यालय)\nहेमंत गायकवाड (बांधकाम व्यावसायिक)\nमंगेश टाकळकर (सराफ व्यावसायिक)\nप्र. ला.ठोके ( प्राचार्य, पी.ई. स्कूल)\nसोमनाथ कळमकर (माजी प्राचार्य, साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ)\nया पूर्वीच्या मान्यवरांच्या मुलाखतींसाठी येथे क्लिक करा.\nपोलमध्ये सहभागी स्पर्धक आणि वाचकांसाठी नियम व अटी\nआपण स्वखुशीने या पोलमध्ये स्पर्धक/वाचक मतदाता म्हणून सहभागी होत असून खाली दिलेल्या नियम व अटी आपल्याला मान्य आहेत हे आपण पोल करतेवेळी गृहित धरले आहे.\nनाशिक आयडॉलमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी एकालाच मतदान करता येईल.\nएका वाचकाने/व्यक्तीने एकाच वेळी अनेकदा मतदान केल्यास त्याची इतर मते बाद होतील. त्याचे केवळ एकच मत ग्राह्य धरले जाईल. त्यासाठी तांत्रिक चाळणीचा वापर केला जाईल.\nआयडॉल निवडीत देशदूत व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम राहील.\nया पोलच्या माध्यमातून देशदूतद्वारे कुणाचीही कुठलीही वैयक्तिक माहिती गोळा केली जात नाही, याबाबत या संकेतस्थळावर दिलेली प्रायव्हसी पॉलिसी आपण वाचली असल्याचे/ आपण त्याच्याशी सहमत असल्याचे गृहित धरले आहे.\nयासंदर्भात काही माहिती किंवा शंका असल्यास केवळ कार्यालयीन वेळेतच स. ११ ते सायंकाळी ५ देशदूतशी संपर्क साधता येईल.\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतीलः शक्ती कपूर\nVideo : दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री महाजनांना दाखवले काळे झेंडे\nVideo : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न\n‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://gangadharmute.com/node/236", "date_download": "2018-10-15T09:55:26Z", "digest": "sha1:M4VALCFPZ7GDTFV6QQURI6BUYI5ZQTL3", "length": 19166, "nlines": 228, "source_domain": "gangadharmute.com", "title": " हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nहाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट\nमुखपृष्ठ / हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 05/08/2011 - 08:09 ह्यावेळी प्रकाशित केले.\nहाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका\nपौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट\nहाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट\nशेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ\nहाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट\nसत्ता आणि दलालांची, कर ताटातूट\nहाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट\nअभयाने शोध घे, कोणी केली लूट\nहाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट\n- गंगाधर मुटे \"अभय\"\nदिनांक १७ जानेवारी २०१५ ला बुलडाणा येथील १३ व्या अ.भा.विद्रोही साहित्य संमेलनातील कवीसंमेलनात\nही कविता सादर केली. उपस्थित रसिकांकडून या कवितेला उदंड प्रतिसाद मिळाला. आणि त्यांनी ही कविता अक्षरश: डोक्यावर घेतली. रसिकांना मनपूर्वक धन्यवाद.\nकविता ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nश्री प्रमोद देव, मुंबई यांनी या गीताला जोशपूर्ण चाल लावली आहे. अवश्य ऐका.\nमिसळपाववरील parag p divekar यांचा प्रतिसाद\nएकदम ए के ४७ काढल्यासारखी वाटतीये.समरगीत /युद्धगीत काय म्हणाल ते म्हणा...पण अतिशय प्रभावी आहे.\nशब्दाशब्दातून भावना प्रकट झालीये.\nशेवटच्या कडव्यात तर या मागची आख्खी भावना/वेदना टाहो फोडून बाहेर आलेली आहे.\nवाहव्वा अतिशय मर्मग्राही व परीणामकारक काव्य.\nमिसळपाववरील नगरीनिरंजन यांचा प्रतिसाद\n एकेक कडवं ठासून भरलेल्या दारूच्या स्फोटात उडालेल्या तप्त तोफगोळ्यासारखं आहे.\nफेसबुकवरील फेस बुके यांचा प्रतिसाद\nआपली ही वीर रसातील कविता अत्यंत घणाघाती की काय म्हणतात,तशी वाटली.मनापासून अभिनंदन.\nपौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट \nआता हे काही मनाला पटले नाही.पौरुष हे असतेच.त्याचे 'घुट' कशाला लावावे लागतातहे समजले नाही.मला तर आधी व्हिस्कीचे घुट आहेत की काय असे दिसले.आता माझी दृष्टी थोडी अधू आहे,त्याला माझा नाईलाज आहे.आपली कविता सध्याच्या ज्वलंत परिस्थितीत अत्यंत प्रेरणादायी ठरावी.मला ओघातच लहानपणी वाचलेली कविता आठवली.शिरवाडकरांची-\n\"मोरासारखा छाती काढून उभा रहा.\nतिच्या नजरेत नजर घालून पहा.\nसांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...\nप्रेम कर भिल्लासारखं,बाणावरती खोचलेलं,\nमातीमध्ये उगवूनसुध्दा मेघापर्यंत पोचलेलं\nआता यात ओळी थोड्या इकडे तिकडे झाल्या असतील.तर एवढे क्षम्य असणारच.आता ही कविता मला का आठवली हा एक महान दुर्बोध प्रश्नच आहे.कदाचित या प्रतिक्रियेइतकाच.तर ते अर्थातच असो. एक चांगली कविता\nआपल्या वाड:मय शेतीत कवितांचे असेच मनमुराद पिक येवो ही शुभेच्छा.धन्यवाद.\nमिसळपाववरील सौंदर्य यांचा प्रतिसाद\nतुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय, जस एखाद्याने घोषणा द्यावी अन अनुयायांनि त्याला साथ द्यावि तसे वाटते.\nतुम्ही 'अन' पर्यंत कविता म्हणावी आणि आम्ही तुमच्या 'अन' नंतर अन्यायाच्या माथी बुटाचा तडाखा द्यावा असे काहीसे वाटले.\nखूप दिवसांनी अशी विरश्रीपुर्ण कविता वाचायला मिळाली.\nमिसळपाववरील अभिजीत राजवाडे यांचा प्रतिसाद\nहल्ली वीररसातील कवितांचा अभाव दिसुन येतो. हि कविता वाचुन मनाला खात्री होते कि अजुन वीररस संपला नाही.\nकविता प्रकाशित केल्याबद्द्ल खुप खुप आभार.\nनागपुरी तडका बाकी जोरदरा झालाय.\nलई भारी..तुफानी, मर्मावर घाव घालणारी कविता \nया ओळीं वाचुन या पोशींद्याची लेकरं आता नक्कीच आणखीन पेटुन उठतील यात शंका नाही.\nमायबोलीवरील देवनिनाद यांचा प्रतिसाद.\nसणसणीत आणि तितकीच एक अ‍ॅक्शनपॅक्ड कविता ... वा \nएकदम मस्त झाला आहे नागपुरी तडका \nअप्रतिम, सणसणित आणखीन तेवढीच मनाला पूर्णपणे बांधून ठेवणारी .\nश्री प्रमोद देव, ह्यांनीही छान प्रस्तुतीकरण केलंय.\nप्रतिसादाबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2457", "date_download": "2018-10-15T09:15:29Z", "digest": "sha1:PPZBWY2LXU6BFB7FULARPTYPDQ5K5VCK", "length": 64420, "nlines": 177, "source_domain": "mr.upakram.org", "title": "महाराष्ट्रातील वीज पुरवठ्याचे कोडे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहाराष्ट्रातील वीज पुरवठ्याचे कोडे\nसध्या उपक्रमवर या विषयावर बरीच गरमागरम चर्चा चालू आहे असे दिसते. राज्यकर्त्यांच्या नावाने आरडा ओरडा करून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही कारण प्रश्नाची व्याप्ती फार मोठी आहे. हा प्रश्न पुढच्या 3 ते 4 वर्षात कसा सोडवता येऊ शकेल याबद्दलचे माझे काही विचार खाली मांडत आहे.\nमहाराष्ट्रात वीज पुरवठा करण्यासाठी सध्या एकूण 5 (चू.भू.द्या घ्या) मोठ्या कंपन्या आहेत. यापैकी टाटा व रिलायन्स यांना कोठे व कोणत्या ग्राहकांना व किती वीज पुरवायची याबद्दल बरीच बंधने आहेत. थोड्याफार प्रमाणात या कंपन्या एकमेकाना मदत करतात पण सर्व महाराष्ट्राचा विचार करावयाचा म्हटला तर या दोन कंपन्याचा विचार करण्यात सुद्धा काही अर्थ नाही. उरलेल्या 3 कंपन्या या पूर्वीच्या एम.एस.ई.बी. ची नवी स्वरूपे आहेत. यापैकी एक कंपनी वीज निर्मितीचे काम करते. दुसरी कंपनी वीज ग्राहकांच्या गावापर्यंत पोचवण्याचे काम करते तर तिसरी म्हणजे आपला रोज संबंध येणारी कंपनी, जी आपल्या घरापर्यंत वीज पुरवते.\nयापैकी पहिल्या कंपनीची वीज निर्मितीची क्षमता अतिशय मर्यादित आहे. नवीन प्रकल्प हातात घेण्यासाठी त्यांच्याकडॆ पैसे नाहीत. आहेत ते प्रकल्प जुन्या यंत्र सामुग्रीमुळे नीट चालत नाहीत व उन्हाळ्यात पाण्याची बोंबाबोंब होऊ लागली की जलविद्युत निर्मिती केंद्रे व काही औष्णिक केंद्रे बंद पडतात. भांडवल बाजारातून ही कंपनी पैसे उभे करू शकत नाही कारण यांचे शेअर महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे आहेत. थोडक्यात म्हणजे सर्व महाराष्ट्राला पुरेल एवढी वीज ही कंपनी निर्माण करूच शकत नाही. ग्राहकांच्या गावापर्यंत वीज पुरवणारी कंपनी, वरील पहिली कंपनी, मध्यवर्ती सरकारच्या मालकीच्या वीजनिर्मिती कंपन्या व इतर खाजगी उत्पादक याकडून वीज विकत घेऊन पुढे पोचवू शकते. परंतु मध्यवर्ती सरकारच्या मालकीच्या कंपन्या व खाजगी उत्पादक हे व्यापारी तत्वावर वीज निर्मिती करत असल्याने त्यांचे दर या दुसर्‍या कंपनीला परवडत नाहीत. त्यामुळे अशी महाग वीज फार कमी प्रमाणात विकत घेतली जाते. आता राहिली तिसरी कंपनी. या कंपनीचे वीज वाहक जाळे अत्यंत जुनाट व अकार्यक्षम आहे. सरकारी कंपन्यांचे जेवढे म्हणून तोटे असतात ते त्यांना आहेत. त्यांची देखभालीची यंत्रणा अतिशय अकार्यक्षम व मोडीत काढण्याच्याच लायकीची आहे. या सर्व गोष्टींमुळे वीज गळती, चोरी या सारख्या अपप्रवृत्तींचे चांगलेच फावले आहे.\nया अशा परिस्थितीत जर काही मूलभूत आणि नवीन दिशा सुधारणा केल्या तरच परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. मी सुचवीत असलेल्या प्रस्तावित वीज यंत्रणेचे स्वरूप काहीसे असे असावे असे मला वाटते.\n1. भौगोलिक स्थाने लक्षात घेऊन एका तालुक्याला एक वीज ग्राहक म्हणून मान्यता देणे. या तालुक्यात या साठी एक वीज ग्राहक कंपनी स्थापन करणे. या कंपनीची मालकी संपूर्णपणे त्या तालुक्यातील लोकांच्याकडे राहील. त्या तालुक्यातील वीज पुरवठा यंत्रणेची देखभाल ही कंपनी यासाठी तज्ञ ठेकेदार नेमून करेल. या कंपनीकडे स्वत:चा नोकरवर्ग अतिशय अल्प म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येईल एवढाच राहील. वीज पुरवठ्याच्या संपूर्ण यंत्रणेची मालकी या ग्राहक कंपनीकडेच राहील. त्यात सुधारणा करणे, तिचा विकास करणे ही सर्व जबाबदारी या कंपनीचीच राहील. या कामांसाठी ही कंपनी व्यापारी तत्वावर पैसे उभे करू शकेल. मोठ्या शहरांच्यासाठी, एका म्युन्सिपल वॉर्डची अशी एक वीज ग्राहक कंपनी राहील.\n2. प्रत्येक वीज ग्राहक कंपनी दर 3 वर्षांसाठी, वीज पुरवठा करणार्‍या कोणत्यातरी कंपनीशी, या बाबत करार करेल. उदाहरणार्थ हवेली तालुका, टाटांशी असा करार करू शकेल. या करारात 3 वर्षांसाठी किती वीज पुरवायची दर काय न पुरवल्यास पेनल्टी किती जास्त विजेची मागणी आल्यास त्याचा दर काय जास्त विजेची मागणी आल्यास त्याचा दर काय हे सर्व मुद्दे असतील. कराराची मुदत संपल्यावर त्या तालुक्याची ग्राहक कंपनी दुसर्‍या वीज पुरवठा कंपनीने जास्त चांगले दर किंवा अटी मान्य केल्यास त्यांच्याशी करार करू शकेल.\n3. या पद्धतीत ग्राहक कंपनी जर चांगल्या रितीने कार्य करीत नसेल किंवा पैसे वेळेवर देत नसेल तर त्यांच्याशी करार करणारी कंपनी त्यांना अधिक दर लावू शकेल.\n4. वीज पुरवठा कंपन्या स्वत: वीज निर्माण करू शकतील किंवा राष्ट्रीय उर्जा बाजारातून वीज विकत घेऊ शकतील किंवा मध्यवर्ती सरकारच्या मालकीच्या कंपन्यांच्याकडून वीज विकत घेऊ शकतील.\nया पद्धतीत मुख्य फायदे काय आहेत असे विचारले तर एकतर ही पद्धत पूर्णपणे स्पर्धात्मक तत्वावर आधारित असल्याने तिची कार्यक्षमता उत्तम राहील. ग्राहक कंपन्यांना आपले वीज पुरवठा जाळे कार्यक्षम ठेवावेच लागेल नाहीतर त्यांना ज्या दराने वीज मिळते तो दर वाढू शकेल. किती वीज पुरवायची आहे हे वीज पुरवठादार कंपनीला माहिती असल्याने त्या 3 वर्षाचे असे करार उत्पादकांशी करू शकतील व त्या योगे त्यांना कमी दरात वीज मिळू शकेल.\nअर्थात ग्राहकांना वीज पुरवण्याची ही पद्धत अंमलात आणण्यासाठी एम.एस.ई.बी.च्या सध्याच्या तीन वारस कंपन्यां, खाजगी मालकीच्या कराव्या लागतील किंवा त्या वाईंड अप तरी कराव्या लागतील. यासाठी मोठ्या राजकीय आत्मशक्तीची गरज आहे. या आत्मशक्तीचा संपूर्ण अभाव आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमधे दिसत असल्याने खरोखर असे काही घडू शकेल यावर विश्वास बसणे कठिण आहे. परंतु माणसाने आशा करत रहावे एवढे मात्र खरे\n'वीजेचा जमाखर्च' तुटीत असल्याने या सर्व समस्यांना सामोरे जावे लागत आहे.\nथोडा जुना अहवाल पाहिल्यास सरकारी पातळीवर ही तूट भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण हा जगन्नाथाचा रथ हाकणे म्हणजे सोपे प्रकरण नाही ही कल्पना येते.\nआपण दिलेले उपाय त्या प्रयत्नात काही वाटा उचलू शकतील असे वाटते.\nपण भारतात सर्व राज्यात वीजतुटवड्याचा प्रश्न आहेच. तो सहजासहजी संपेलसे वाटत नाही.\nआपण मुळा-प्रवरा या खाजगी वीज वितरण कंपनीचा अनुभव लक्षात घेता हा\nभौगोलिक स्थाने लक्षात घेऊन एका तालुक्याला एक वीज ग्राहक म्हणून मान्यता देणे.आपण मुळा-प्रवरा या खाजगी वीज वितरण कंपनीचा अनुभव लक्षात घेता हा प्रत्येक तालुक्याचा प्रयोग परवडणारा नाही . तसेच वीज निर्मिती, वितरण करता प्रचंड भांडवल लागते.त्या प्रमाणात लहान तालुक्यातून नफा झाला नाही तर भांडवलदार तेथे जाणार नाहीत. वीज निर्मितीला मान्यता दिल्या नंतर प्रत्यक्ष वीज निर्माण होण्यास १० वर्ष लागतात.\nप्रत्येक तालुक्याला एकच कंपनी असल्या मुळे स्पर्धात्मक नव्हे तर मक्तेदारीचे वातावरण निर्माण होईल\nआज तातडीचा वीज पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करावयाच्या आणि मुंबईला 24 तास वीज पुरवठा आणि बाकी महाराष्ट्रात 10-16 तास वीज बंद .मुंबई करता जेंव्हा वीज कमी पडते तेंव्हा या टाटा आणि रिलायंस कंपन्या MSEB कडून वीज घेतात त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राला जास्त वीज कपातीस तोंड द्यावे लागते . मुंबईचा वीज कपात केली तर बाकी महाराष्ट्रात वीज कपातीच्या वेळेत कमतरता होईल अखंड महाराष्ट्रात सर्व विभागांना समान न्याय द्या एव्हढीच मागणी आहे.\nमुंबईची वीज तोडून महाराष्ट्राला देणे हा जास्तीत जास्त करून एक तात्पुरता उपाय होईल. हे महाराष्ट्राच्या वीज समस्येचे उत्तर नव्हे. स्पर्धात्मक व्यवसाय करणार्‍या वीज कंपन्या हेच फक्त या कोड्याचे उत्तर आहे.\nआदर्श म्हणून अनेक वीज पुरवठा करणार्‍या कंपन्या असाव्यात हे मान्य. परंतु हे करणे अशक्य आहे. त्यामुळे वीज ग्राहक कंपनी एक व पुरवठादार अनेक अशी स्थिती प्रत्यक्षात आणणे शक्य व्हावे असे मला वाटते.\nनितिन थत्ते [03 May 2010 रोजी 15:11 वा.]\n>>मुंबईची वीज तोडून महाराष्ट्राला देणे\nया वाक्यात संकल्पनात्मक घोळ आहे. महाराष्ट्राची वीज तोडून मुंबईला दिली जात आहे ती थांबवली तर महाराष्ट्राच्या वीज परिस्थितीत किती फरक पडेल याचा हिशेब करायला हवा.\n(वीज नियामक आयोग नावाची एक एन्टिटी अस्तित्वात आल्यावर एम् एस् इ बी चे विभाजन करण्याची सक्ती आयोगाने केली. निर्मिती पारेषण आणि वितरण यासाठी एक कंपनी असता कामा नये असे सांगण्यात आले. टाटा आणि रिलायन्सला मात्र अशी सक्ती केली गेली नाही).\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nमुक्तसुनीत [03 May 2010 रोजी 15:07 वा.]\nआमचे एक स्नेही भिवंडी तालुक्यामधल्या एका गावात राहातात. तीनेक वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याकडे एमेसीबी ची सेवा () होती. त्यावेळी रोज आठेक तास वीज जायची. तीन वर्षांपासून त्यांच्याकडे टोरंट् नावाच्या कंपनीची सेवा आहे आणि त्यांच्यामते एकंदर नाट्यपूर्ण फरक पडला आहे. अजूनही व्यत्यय येतो ; परंतु त्याची वारंवारता बरीच कमी झाली आहे.\nचंद्रशेखर यानी प्रस्तावात उल्लेख केलेल्या नव्या कंपन्यांपैकी ही आहे काय असा बदल का घडू शकला असावा असा बदल का घडू शकला असावा अन्यत्र हे होणे शक्य आहे काय \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [03 May 2010 रोजी 15:34 वा.]\n'वीज भारनियमनाचा' आनंद घेत असल्यामुळे वरील उपाय किती फायद्याचे ठरतील ते माहिती नाही. एकीकडे ज्यांची वीजबिलाच्या बाबतीत शंभर टक्के वसूली आहे तिथे सिंगलफेज देऊन पूर्णवेळ वीज देण्याचे धोरण वाचले होते. आता प्रीपेड योजनेबद्दल बातम्या वाचतोय. उदा. एक हजार रुपये देऊन त्या मोबदल्यात काही वीज मिळेल. ते व्हावचर संपले की रीचार्ज मारायचे वीज हजर. असे काही तरी व्हावे.\nज्यामुळे वीज चोरीला आळा बसेल आणि वीज सर्वांना मिळेल. कारखान्यांना वीज भारनियमनातून का वगळल्या जाते आणि त्यांना सबसिडी का दिली जाते त्याचे धोरण तर मला अज्याबात कळत नाही.\nमुंबई शहराला वीज पुरवतात त्या रिलायन्स,बेष्ट, आणि टाटा या कंपन्या महाराष्ट्रात वीज पुरवू शकतात का आणि त्यांना जर तसे करता येत असेल तर त्यांनी तसे करायला हरकत नाही. मात्र तिथेही शासकीय धोरण आडवे येत असेल असे वाटते \n[वीज आणि पाण्यासाठी आसूसलेला]\nप्रमोद सहस्रबुद्धे [03 May 2010 रोजी 16:11 वा.]\nजकार्ता मधे असे प्रीपेड वीज मीटर मी पाहिले आहे. पेन ड्राइव्ह असते तेवढेसे उपकरण होते. त्यावर तुम्हाला अमुक रुपयाची वीज भरून मिळायची. मीटर घरीच आत असायचे. तुम्ही ते उपकरण काढले की साधारण अर्धा तास वीज अबाधित राहायची. तोपर्यंत जवळपासच्या दुकानात जाऊन ते रिफील करून मिळायचे. त्यावर आपली किती रुपयाची वीज राहीली आहे हे कळायचे.\nमला वीजेची बचत करण्यासाठी हा चांगला उपाय वाटला. मोबाईल मधे प्रीपेड वापरणारे पोस्टपेड पेक्षा जपून वापरताना दिसतात त्यासारखे. शिवाय वीज कापायची व परत जोडणी करून घ्यायची अशी भानगड त्यात रहात नाही ते वेगळे.\nमला दुसरेही वाटते की वीजेचा दर चांगला वाढला पाहिजे. म्हणजे रिलायन्स, टाटा, ज्या दरात वीज देतात त्याच दरात वीज दिली (गळती थांबवून) तर वीज महामंडळाकडे नवीन प्रकल्पात घालायला पैसा राहील. दरामुळे नुकसान हे भोंगळपणाचे लक्षण नाही. वीज मंडळात तो आहे हे नक्की.\nयासोबत एक अजून तांत्रिक मुद्दा शिल्लक राहतो. तो म्हणजे या कंपन्यांचा खरेदीदार हा एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज खरेदी करतो. साहजिक त्यांचे भांडवल (तारा, ट्रान्सफॉर्मर) हे कमी लागते. त्याउलट विखुरलेल्या खेड्यांमधे वीज पुरवणे हे भांडवल आणि वितरणातील घाटा यामुळे अधिक खर्चिक असते. त्यामुळे बहुदा अशा कंपन्या खेडोपाडी वीज पुरवण्यास तयार नसतील असे वाटते. किंवा खाजगीकरणात ते खेड्यात शहरांपेक्षा अधिक दर लावतील.\nविजेची मागणी सतत बदलत असते. संध्याकाळचा काळ हा सर्वोच्च मागणीचा असतो. जसजशी मागणी वाढत जाते तसतशी चढ्या दराने वीज खरेदी करावी लागते. किंवा ठेवणीतले धरणातले जनित्र वापरावे लागते. या उलट रात्री वीजेची मागणी एवढी कमी असते की वीज निर्मीती बरेचदा खूप जास्त खर्चिक होते. त्यामुळे मागणीनुसार दर करण्याची योजना ऐकिवात होती.\nमि. बीन मालिकेच्या एका भागात बीन टीव्ही बघत असताना अचानक वीज जाते तेव्हा तो मीटरसारख्या एका यंत्रात नाणे टाकतो व वीज परत सुरु होते असे काहीतरी पाहिल्याचे आठवते. ब्रिटनमध्ये अशी सोय होती काय\nराजेशघासकडवी [04 May 2010 रोजी 03:52 वा.]\nउपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला एकंदरीत मूळ प्रश्नाची व्याप्ति समजलेली नसल्यामुळे काही शंका. या शंका ठणठणपाळ यांच्या लेखावर विचारणं कदाचित अधिक रास्त झालं असतं. पण जाणकाराचा लेख दिसला म्हणून इथे विचारतो. जर आकडेवारी मिळाली तर प्रश्न स्पष्ट व्हायला मदत होईल असं वाटतं.\n१. मुंबईत महाराष्ट्रातले सुमारे १५% लोक राहातात. अंदाजे २५ ते ३०% उद्योगधंदे मुंबईत असावेत. महाराष्ट्राला मिळणाऱ्या टॅक्सपैकी सुमारे ३०% मुंबईतून येत असावा असाही माझा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला महाराष्ट्राच्या संपूर्ण वाट्यापैकी नक्की किती वीज मिळते किती मिळणं न्याय्य आहे किती मिळणं न्याय्य आहे (जाणकारांनी माझे आकडे सुधरावेत)\n२. महाराष्ट्रात राहाणाऱ्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी सुमारे ७५ ते ८०% मुंबईत असावीत असा एक ढोबळ अंदाज आहे. शिवाय मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व त्याहीपलिकडे देशाची आर्थिक राजधानी आहे. असं असताना जर मुंबईला अधिक वीज मिळत असेल तर त्यात गैर काय (पुन्हा किती अधिक मिळते यावर या प्रश्नाची वैधता अवलंबून आहे)\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nनितिन थत्ते [04 May 2010 रोजी 05:07 वा.]\nमहाराष्ट्राची एकूण वीज मागणी सुमारे १७००० मे वॅ. त्यापैकी मुंबईची ३००० मे वॅ (१७%). ही साधारण ठीक आहे. हे आकडे पीक लोडचे आहेत. या पीक लोडला मुंबईला पुरवठा करणार्‍या कंपन्यांकडे ७०० ते ८०० मे वॅ चा तुटवडा आहे (सुमारे २५ टक्के). महाराष्ट्रातला एकूण तुटवडा ४०००-५००० मे वॅ म्हणजे साधारण तेवढाच. तरीही मुंबईला मात्र २४ तास वीज आणि खेड्यात १२ ते १५ तास लोडशेडिंग आहे. हे मात्र नक्कीच चुकीचे आहे.\nमहाराष्ट्राला मिळणाऱ्या टॅक्सपैकी सुमारे ३०% मुंबईतून येत असावा हे तद्दन दिशाभूल करणारे वाक्य आहे. त्या वाक्यामागची कल्पनाच वायफळ आहे.\nभिवंडीच्या टोरेंट कंपनीच्या साईटवरील माहिती वरून ती महावितरणची फ्रॅन्चायजी म्हणून काम करते आणि तिला \"लागणार्‍या\" विजेचा पुरवठा करणे ही महावितरण ची \"जवाबदारी\" आहे.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nराजेशघासकडवी [04 May 2010 रोजी 22:48 वा.]\nअधिक टॅक्स भरणाऱ्याला जास्त चांगली वागणुक असावी असं म्हणत नाही. काय प्रत्यक्षात असतं याची साधारण कल्पना मांडण्याचा प्रयत्न करत होतो. मूळ वादाला शहरी संस्कृती वि. ग्रामीण असा काहीसा स्वर होता. ते नव्या किंवा अधिक योग्य फ्रेममध्ये ठेवून गरीब वि. श्रीमंत अशी मांडणी आहे (काहीशी) असं दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी पंधरा टक्के श्रीमंतांना जगातल्या साठ टक्के गोष्टी मिळतातच. मग या बाबतीत काय वेगळं चाललंय असं काहीसं... त्यात ते जस्टीफाय करण्याचा हेतू नव्हताच. आकडेवारी डोळ्यासमोर असली की असमानता नक्की किती आहे हे जाणून घ्यायला मदत होते. तुम्ही दिलेल्या आकडेवारीवरून अन्याय फारसा नाही असं दिसतंय.\nदुसरा, अधिक तांत्रिक मुद्दा असा आहे की वीज कपात किती काळ यावरून केवळ योग्य की अयोग्य हे ठरवता येत नाही. रीटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर वेगवेगळ्या फंड्समध्ये कसं डिस्ट्रिब्यूशन असावं याची थिअरी आहे. मुंबईला (किंवा शहरांना) दिली जाणारी वीज व ग्रामीण भागाला दिली जाणारी वीज यात तसं डिस्ट्रिब्यूशन असू शकेल.\nतिसरा मुद्दा केवळ प्रतिमेचा. मुंबई हा परदेशीय पाहुण्यांना दिसणारा चेहेरा आहे. तो गोरामोरा ठेवण्याने महाराष्ट्रात नवीन भांडवल येण्यासाठी मदत होऊ शकेल असं आर्ग्युमेंट करता येईल. गरीब संस्थानांच्या काळातही राजवाडा उजळलेला असायचाच, व तो अंधारला जावा अशी जनतेचीसुद्धा इच्छा नसायची.\nअसो, हा मुद्दा इतकी वीज व ती इतक्या प्रमाणात वाटायची एवढा सोपा नाही हे त्या लेखावरून कळलंच. वाटप यंत्रणा महागाची असते, व एका शहराला क्ष वीज देणं, व तीच शंभर गावांत विभागणं, या दोन समान गोष्टी नाहीत असं वाटतं.... या सर्व क्लिष्टता डोळ्यासमोर आणण्यासाठी आकडेवारीचा प्रतिसाद होता.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nनितिन थत्ते [05 May 2010 रोजी 01:58 वा.]\nमाझा मुख्य मुद्दा टॅक्स कुठे जमा होतो हे अगदीच बिन महत्त्वाचे आहे कारण तो टॅक्स देशभर केलेल्या व्यवसायातून आलेला असतो. कोकाकोलाने समजा ऍटलांटामध्ये काही बिलिअन डॉलर टॅक्स भरला तर ऍटलांटाच्या रहिवाशांचा त्या रकमेवर किती अधिकार तो टॅक्स कोकाकोलाने जगभर केलेल्या व्यवहारातून झालेल्या नफ्यावर भरलेला टेक्स आहे. ऍटलांटाच्या रहिवाशांनी भरलेला टॅक्स नाही.\nदुसरे म्हणजे मागे कुठल्यातरी चर्चेत आलेला मुद्दा येथे लागू होईल. भाकरी खूप मोठी असताना अंबानीने ती बरीचशी खाल्ली तर ठीक आहे. भाकरी लहान असताना नाही. ५ -६ तासाचे लोड शेडिंग सहन करण्यायोग्य असू शकते. १५ तासाचे नाही. मुंबईत ५-६ तास लोडशेडिंग केले तर उर्वरित महाराष्ट्रात ते ७-८ तासांवर आणता येईल. १५ तास लोडशेडिंग असले की जवळजवळ सर्व व्यवहार ठप्प होतात. अगदी पीठ दळायला गिरणी रात्री १० ला चालू होणार आणि सकाळी ७ पूर्वी बंद होणार याची कल्पना करून पहावी. आणि ही परिस्थिती १२ महिने.\nउर्वरित महाराष्ट्रातही ठाणे पुणे नाशिक नवी मुंबई या सहरांत लोडशेडिंग नाही, दुसर्‍या दर्जाच्या शहरांत जरासे लोडशेडिंग हे चोचलेही नकोत.\nपरदेशी पाहुण्यांना दाखवायच्या चेहर्‍याचा मुद्दा खरा नाही हे मी गुरगाव, नौएडा वगैरेच्या उदाहरणाने दाखवले आहे. ८ तास लोड शेडिंग असलेल्या गुरगावात आमच्या आय बी एम ची तीन कार्यालये आहेत. स्वतःचे जनरेटर वापरून काम भागवतात. मग मुंबईत चालवायला कुणाला काय प्रॉब्लेम आहे\nमुंबईत वीज पुरवणार्‍या कंपन्यांकडे जेवढा तुटवडा आहे तेवढ्या प्रमाणात त्यांनीही लोड शेडिंग करावे. त्यातही हवे तर फोर्ट, नरिमन पॉईंट, बांद्रा कुर्ला काँप्लेक्स, सीप्झ वगैरे भागात २४ तास वीज, उर्वरित भागात लोड शेडिंग असे करावे. (निदान रिलायन्स/टाटा आहेत म्हणून लोडशेडिंग नाही सरकारी एमेशीबीत लोडशेडिंग असते हा समज तरी घालवावा).\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nमुंबईत ५-६ तासाचे लोडशेडिंग करून बघायला हवे\nदुसरे म्हणजे मागे कुठल्यातरी चर्चेत आलेला मुद्दा येथे लागू होईल. भाकरी खूप मोठी असताना अंबानीने ती बरीचशी खाल्ली तर ठीक आहे. भाकरी लहान असताना नाही. ५ -६ तासाचे लोड शेडिंग सहन करण्यायोग्य असू शकते. १५ तासाचे नाही. मुंबईत ५-६ तास लोडशेडिंग केले तर उर्वरित महाराष्ट्रात ते ७-८ तासांवर आणता येईल.\nमुंबई आणि काही शहरे हावरटासारखी वीजप्राशन करीत आहेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे १ आठवडाभर ह्या शहरात ५-६ तासाचे लोडशेडिंग करून बघायला हरकत नाही. पण मुंबई जास्त वोसिफोरस (मराठीत काय म्हणायचे\n१५ तास लोडशेडिंग असले की जवळजवळ सर्व व्यवहार ठप्प होतात. अगदी पीठ दळायला गिरणी रात्री १० ला चालू होणार आणि सकाळी ७ पूर्वी बंद होणार याची कल्पना करून पहावी. आणि ही परिस्थिती १२ महिने.\nखरेच. हे विदारक आहे. लोडशेडिंगमुळे समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर किती परिणाम होतो ह्यावर कुणी नीट अभ्यास केला आहे काय करायला हवा असे वाटते. असो. तुमचे सगळेच प्रतिसाद आवडले. ऍटलांटावाला मुद्दा मुंबईवाल्यांना गप्प करायला मस्तच आहे.\nविजेचा तुटवडा ही एम.एस.ई.बी ने निर्माण केलेली संकल्पना आहे. भारतात विजेचा आता एक बाजार आहे. या बाजारात मागणी व पुरवठा यांच्या प्रमाणात विजेच्या किंमती बदलत राहतात. आयत्या वेळी वीज खरेदीदारांना (स्पॉट) जास्त दर पडतो. अधिक कालासाठी करार केल्यास दर कमी असतो.एम.एस.ई.बी ला एका विशिष्ट दरानेच वीज विकत घेणे शक्य असते. त्यामुळे वीज बाजारात वीज उपलब्ध असली तरी एम.एसई.बी ती खरेदी करू शकत नाही. यामुळे विजेचा तुटवडा त्यांना येतो. देशात निर्मिती क्षमता असून सुद्धा. टाटा व रिलायन्स वेळप्रसंगी ही महाग वीज खरेदी करतात. थोडक्यात सांगायचे तर सर्व प्रश्नांचे मूळ एम.एस.ई.बी ची मक्तेदारी हेच आहे. स्पर्धात्मक व्यवसाय हेच याचे उत्तर आहे.\nस्पर्धात्मक व्यवसाय हेच याचे उत्तर आहे.\n आम्हाला हवी तेवढी वीजनिर्मिती करण्याची क्षमता खरेच आमच्याकडे आहे म्हणजे पैसे फेकले तर वीजनिर्मितीची सर्व केंद्रे मिळून देशातला विजेचा तुटवडा सहजासहजी भरून काढू शकतात का\nबाकी चर्चा अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण. ह्या विषयावर जाणकार लिहिते झाले ह्याचे श्रेय काही अंशी ठणठणपाळांनाही द्यायला हवे. विजेच्या बचतीवरही चर्चा करायला हवी. (थांबा एक बल्ब बंद करून येतो.)\nप्रमोद सहस्रबुद्धे [04 May 2010 रोजी 05:55 वा.]\nआकडे थोडे चुकीचे वाटतात.\nमुंबईची म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतल्या भागाची लोकसंख्या कदाचित १० टक्याच्या आसपास असेल. ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाइंदर, वसई, अंबरनाथ-बदलापूर अशा मोठ्या लोकसंख्येचा भाग जोडला तर मुंबई महानगराची लोकसंख्या २० टक्याच्या घरात जाईल. (अंदाज)\nआता नितीन म्हणतात त्या मुंबईला वीज पुरवणार्‍या कंपन्या (रिलायन्स, टाटा आणि बेस्ट) फक्त मुंबई महानगरपालिकेतील साधारणपणे ८०-८५ टक्के भागात वीज पुरवतात. उरलेल्या भागात (भांडूप मुलुंड) मधे आणि बाकी सर्व (ठाणे वगैरे) ठिकाणी महावितरण वीज पुरवते. एवढेच काय मूळ मुंबईत बेस्टलाही काही प्रमाणात महावितरण वीज पुरवते. हा सगळा हिशोब लागल्या शिवाय टक्केवारीचे गणित उलगडणार नाही.\nमुंबई काय दराने वीज घेते, एकत्रित एका ठिकाणी वीज घेतल्याने आणि एकंदर चांगल्या वितरणामुळे मुंबईचा ट्रान्स्मिशन लॉस प्रकार कमी असावा. याशिवाय सबसिडी म्हणून अनेकांना महावितरण कमी दरात वीज देते. समजा या सर्वाचा परिणाम दुप्पट धरला (कदाचित तो दीडपट असेल) तर मुंबई १७ टक्के वीजेसाठी ३० टक्के पैसे देत असेल. ही तोडली तर महावितरण कंपनीस अधिक नुकसान होईल. (मी आकडे नीट गणित करून लिहीत नाही कारण आकडे निश्चित नाहीत.)\nदिल्लीत रिलायन्स, भिवंडीत टोरेंट, मुंबईत बेस्ट ह्या केवळ वितरण करणार्‍या कंपन्या होत्या. भिवंडीत वीज बीलवसूली साठी महावितरणला एके काळी पोलिसांची गरज भासे. महाराष्ट्रात वसूली व वीज चोरी यामुळे गांजलेले भरपूर पॉकेटस असावेत.\nबाबासाहेब जगताप [04 May 2010 रोजी 07:37 वा.]\nचंद्रशेखर यांनी सुचवलेले उपाय अभिनव आहेत पण ह्या उपाययोजना व्यवस्थेला मुळापासून बदलणाऱ्या आहेत. आणि ते थोडे शक्यतेच्या पातळीवरून दूर जाते. सध्या वीजमंडळाचे त्रिभाजन झाल्यापासून परिस्थितीत काही योग्य बदल घडतांना दिसत आहेत. उदाहणार्थ वीज चोरीचा गुन्हा अजामिनपात्र झाला आहे. राजकीय हस्तक्षेप बऱ्यापैकी कमी झाला आहे. आणि दिलिप वळसे पाटलांपासून सुरु झालेले वीज निर्मितीचे प्रयत्न आता अजित पवारांच्या कारकिर्दीत वेग घेत आहेत. म्हणजे अपेक्षित निधीची तरतुद वगैरे या प्रक्रिया जलद गतीने होत आहेत. शेवटी पाण्याची कमतरता हा प्रश्न कायमचा आहेच पण मागणी वाढत असतांना त्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीत वाढ करु शकले नाही हे ही सत्यच. गोडबोले समितीने महाराष्ट्राला आगामी काळात नव्या निर्मिती प्रकल्पाची आवश्यकता नाही असा अहवाल दिला होता. ( चालू वीज गळती (म्हणजे वीज चोरीच) थांबली की महाराष्ट्राला पूरेशी वीज उपलब्ध आहेच असे या समितीते म्हणणे होते. आणि ते खरे ही होते.) पण वीज चोरी थांबवण्यात आलेले अपयश आणि वाढत्या मागणीचा चुकलेला अंदाज या पायी महाराष्ट्र वीजेच्या बाबतीत दीनवाण्या परिस्थितीत येऊन पोहोचला आहे. पण पूर्वी सर्रास गावेच्या गावे आकडे टाकून वीज वापरायची ते चित्र आता दिसत नाही. मध्यमवर्गातही वेगवेगळ्या युक्त्या वापरून होणारी वीजेची चोरी नव्या डिजिटल मिटर मुळे कमी झाली आहे. विनाकारण वीज उपकरणे चालू ठेवण्याचे प्रमाणही (बील जास्त येईल म्हणून) कमी झाले आहे. एकंदरीत आगामी काही वर्षात वीजेची परिस्थिती समाधानकारक असेल अशी आशा करायला हरकत नाही.\nतिसरी कंपनी. या कंपनीचे वीज वाहक जाळे अत्यंत जुनाट व अकार्यक्षम आहे. सरकारी कंपन्यांचे जेवढे म्हणून तोटे असतात ते त्यांना आहेत. त्यांची देखभालीची यंत्रणा अतिशय अकार्यक्षम व मोडीत काढण्याच्याच लायकीची आहे. या सर्व गोष्टींमुळे वीज गळती, चोरी या सारख्या अपप्रवृत्तींचे चांगलेच फावले आहे.\nलेखकाचे वरील मत मात्र एकांगी वाटते. वीज काही तांत्रिक कारणामूळे जाते व नंतर ती पंधऱा मिनीटे ते तासभरात पूर्ववत होते हे म्हणजे मोडीत काढण्याच्या लायकीच्या यंत्रणेचे काम नक्कीच नसावे. महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळात व आजच्या त्याच्या नव्या स्वरुपातही त्रुट्या असतील यात वाद नाही पण तरीही या व्यवस्थेचे मानंदड आणि कामातील आजवरची प्रगती ही देखील नजरेआड करता कामा नये.\nकेंद्र शासनाच्या खाण मंत्रालयाने दगडी कोळशाच्या खाणी असणारे काही ब्लॉक्स खाजगी कंपन्यांना कोळसा काढण्यासाठी दिलेले आहेत. या कंपन्या पूरेशा कार्यक्षमतेने कोळसा काढत नाही म्हणून मंत्रालयाने नुकत्याच काही कंपन्यांना नोटीसा दिल्या. पाच कंपन्यांचे परवानेही रद्द केले. काही दिवसांपूर्वी राज्यांच्या उर्जामंत्र्यांची बैठक केंद्राच्या वतीने घेण्यात आली त्यात अजित पवारांनी या कंपन्या पूरेसा कोळसा पूरवत नसल्याबद्दल तक्रार केली. जो पूरवठा होतो तो ही निकृष्ट दर्जाचा कोळसा असल्याने तो वीज निर्मिती क्षमतेवर तसेच उपकरणांच्या आयुष्यावरही विपरीत परिणाम करणारा ठरतो.\nयातल्या काही कंपन्या स्वतः वीज निर्मिती करणाऱ्या आहेत. महानिर्मिती कडून जेव्हा वीज कमी प्रमाणात निर्मीती होते तेव्हा महावितरणला ती खाजगी कंपन्यांकडून विकत घ्यावी लागते. (अर्थातच वाढीव दराने) महावितरणला अशी वीज विकणाऱ्या काही कंपन्याच कोळशाचा उपसा व पूरवठ्याची कामे कंत्राटी पद्धतीने करतात. परिणामी त्यांच्या या वागणूकीत काही संशयास्पद आहे काय अशी विचारणाही अजितपवारांनी या बैठकीत केली आहे. केंद्रातही राष्ट्रवादी सत्तेत भागीदार असल्याने हा प्रश्न गोपीनाथ मुंड्यांच्या मार्फत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्याची व्यवस्था करण्यामागेही कदाचित आपल्या राज्याचे उर्जामंत्री असावेत.\nमाहीतीपूर्ण चर्चा. जेंव्हा काहीतरी अनेक काळांचा प्रश्न सुटत नसतो, तेंव्हा तो business as usual म्हणत सुटणार नसतो हे नक्की... त्यामुळे यावर आऊट ऑफ बॉक्स विचार करणे गरजेचे आहे. प्रिपेड वीजेची कल्पना मस्त वाटली...जरी ते पूर्ण उत्तर होऊ शकणार नसले तरी.\nआपल्याकडे होणार्‍या वीज चोर्‍या थांबवणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने एक कळीचा मुद्दा मला वाटतो तो असा की, जो पर्यंत आपण नियमांचे पालन करणे प्राथमिक ठरवत नाही तो पर्यंत कशाचाच फायदा नाही. कारण बर्‍याचदा नियमांबरोबर त्यातून पळवाटा देखील काढल्या जातात आणि त्या नियम आमलात येण्याआधीच आमलात येतात...\nअसो. वरील चर्चेत एक शब्दप्रयोग थोडा पटला नाही म्हणून सुचवावेसे वाटत आहे:\n\"मुंबईची वीज तोडून महाराष्ट्राला देणे\", \"महाराष्ट्राची वीज तोडून मुंबईला दिली जात आहे\", \"मुंबईत महाराष्ट्रातले सुमारे १५% लोक राहातात\" वगैरे वाक्यातून नकळत मुंबई आणि महाराष्ट्र आपण करतो असे वाटते. उ.दा. हेच जर मुंबई ऐवजी पुणे/नागपूर, औरंगाबाद असते तर, आपण तसे कदाचीत म्हणले नसते, उर्वरीत महाराष्ट्र म्हणले असते असे वाटते...\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nफक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे,\n\"मुंबईची वीज तोडून महाराष्ट्राला देणे\", \"महाराष्ट्राची वीज तोडून मुंबईला दिली जात आहे\", \"मुंबईत महाराष्ट्रातले सुमारे १५% लोक राहातात\" वगैरे वाक्यातून नकळत मुंबई आणि महाराष्ट्र आपण करतो असे वाटते. उ.दा. हेच जर मुंबई ऐवजी पुणे/नागपूर, औरंगाबाद असते तर, आपण तसे कदाचीत म्हणले नसते, उर्वरीत महाराष्ट्र म्हणले असते असे वाटते...\nतुमचा मुद्दा घेतला. मुंबई महाराष्ट्रात असली तरी फक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे, असे म्हणणाऱ्याचे म्हणायचे असेल. मुंबईकर मंडळी मुंबईबद्दल (म्हणजे ह्यात ठाणेबिणेही आलेच) नको तिथे, नको तेवढे सेंटी आहेत/होतात, असे कधी कधी वाटते.\nराजकारण्यांनी पैसे खाल्ले नाही तर वीज नक्की भेटेल्.\nपण इथे कोन् पैसे खात नाही\nशरद पवरचे नाव पन एन्रोन मध्ये घेतले होते.\nसेनेने पन् तेच् केले\nकोनाचे कही वाक्डे होत नाही आनि वीज पन् येत् नाही.\nगावात काय करायचे आमी वीज येत नाही पंप नाहे पानी नाही काहीच नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/lalbaug-flyover", "date_download": "2018-10-15T09:52:43Z", "digest": "sha1:WK2GVCYZ7SOCSFRNHHX4TUL4UDDQ2AIH", "length": 14537, "nlines": 253, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "lalbaug flyover Marathi News, lalbaug flyover Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\nmumbai local train:रेल्वे रुळाला तडा गेल्य...\nकातेंवर हल्ला करणारे फरारच\nवृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर हल्ला; चौघांना...\nअरुणाचलः चीन सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी\nअकबर यांचा राजीनामा नाहीच\n#MeToo: महिलाच 'तडजोड' करतातः भाजप आमदार\nMeToo: वडिलांच्या प्रकरणात मला का खेचता\nआसाम बनावट चकमक: ७ लष्करी अधिकाऱ्यांंना जन...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nएक वर्ष घोंगावणारे ‘वादळ’\nFB Hack: फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा च...\nUN मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय\nआयपीएल पासेसना जीएसटी लागू\n‘एअर एशिया’तर्फे स्वस्त प्रवास योजना\nदेशातील बँकांनी दिली८९.८२ लाख कोटी कर्जे\nPrithvi Shaw: पृथ्वीच्या वयात आम्ही १० टक्केही नव्...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश शर्यतीत\nबिहारला नमवून मुंबई उपांत्य फेरीत\nPrithvi Shaw: रवी शास्त्रींकडून पृथ्वी शॉच...\nIND vs WI: भारताचे परफेक्ट १०, मालिकेत क्ल...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत ग..\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\n'मसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यां..\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्र..\nमुंबईः पवईत तृतीयपंथींकडून दुर्गा..\nगुरुग्राम गोळीबारः व्हिआयपींची सु..\nब्राउन राइस खा अन् मधुमेह टाळा\nलालबाग पुलाचे ‘डिझाईन’च तपासणार\nमागील वर्षभरात दोनवेळा दुरुस्तीला काढलेल्या लालबाग उड्डाणपुलाची पुन्हा दुरुस्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीच बांधलेल्या या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून डिझाईनचेही पुनरावलोकन केले जाणार आहे.\nलालबागचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद\nलालबाग उड्डाणपुलाच्या एका बाजूस मोठी भेग पडल्यानं या पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून होणारी वाहतूक सध्या उड्डाणपुलाखालील रस्त्याखालून सुरू असून माटुंग्याकडं जाणारी वाहतूकही वळवण्यात आली आहे. ऐन कामाच्या वेळी वाहतुकीत झालेल्या या बदलांमुळं वाहनचालकांचा चांगलाच गोंधळ उडाला.\nअरुणाचलः चीनच्या सैनिकांची पुन्हा भारताच्या हद्दीत घुसखोरी\nपुणे: चिमुरडीला घेऊन पालक रुग्णालयातून फरार\nव्हिडिओ: ...म्हणून हे मराठी कलाकार वाचतात\n#MeToo च्या वार्तांकनाबाबत 'मटा'चे धोरण\n#MeTOO ​धमक्यांना घाबरणार नाही: विन्टा नंदा\nएअर इंडियाची हवाई सुंदरी विमानातून पडली\n#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतील: शक्ती\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\n#MeToo: 'स्वार्थासाठी महिला तडजोड करतात'\nव्हिडिओ: आता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-rashi-bhavishya-in-marathi-for-13-may-2018/articleshow/64143463.cms", "date_download": "2018-10-15T09:52:51Z", "digest": "sha1:VUA25RG6GP5BXY4CO7B2KI5UXDZX5VBH", "length": 12188, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: today rashi bhavishya in marathi for 13 may 2018 - Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ मे २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nव्हिडिओ: हात धुताना 'ही' काळजी घ्या\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ मे २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ मे २०१८\nमेष: नकारात्मक विचारापासून दूर राहा. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्यावर पैसे खर्च होईल.\nवृषभ: नकारात्मकतामुळे मरगळ येण्याची शक्यता. डोळ्यांच्या समस्या उद्भवतील. अनैतिक कामे करणे टाळा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अशुभ.\nमिथुन: शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतील. कुटुंबियासोबत तसेच मित्रांसोबत वाद उद्भवू शकतो. आकस्मिक पैसे खर्च होतील.\nकर्क: प्रत्येक कार्य आत्मविश्वासाने केल्याने यश मिळेल. आर्थिक कार्यात लाभ मिळेल. कलाकारांना प्रतिभा दाखवण्याची संधी. पाल्यांसाठी पैसे खर्च होऊ शकते.\nसिंह: घरात सुख-शांतीचे वातावरण राहिल. स्वभावात उग्र रुप दिसेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.\nकन्या: नवीन कार्य करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. सरकारी नोकरदारांसाठी चांगला दिवस. भाऊ, बहीण व मित्रांसोबत चांगला दिवस जाईल.\nतूळ: प्रणय, रोमान्स, प्रवास, पर्यटन आणि मनोरंजन यात सहभागी होता येईल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त मिळेल.\nवृश्चिक: विविध क्षेत्रात लाभ होईल. सोबत काम करणाऱ्यांचे सहकार्य मिळेल. उग्र चर्चा करू नका.\nधनू: बोलण्यावर आणि वर्तनावर संयम ठेवा. नव्या कामाचा शुभारंभ करू शकता. आर्थिक लाभ होईल.\nमकर: रागीट व हट्टी स्वभावाला मुरड घाला. शारीरिक आरोग्य जपा. पोटाचे आजार बळावण्याची भीती. सरकारी कामात यश मिळेल.\nकुंभ: आनंदात दिवस जाईल. अधिक संवेदनशील व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा.\nमीन: गृहस्थ जीवनात सुख आणि आनंद मिळेल. आनंददायी पर्यटन होईल. ऑफीस-व्यवसायासाठी चांगले वातावरण. बढती मिळण्याची शक्यता.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nमुंबईः एअर होस्टेस विमानतून पडली, गंभीर दुखापत\nविजयवाडाः गरबा आणि दांडीया खेळत गुजरातींचा नवरात्रोत्सव\nआता डिझेलसाठी कर्ज मिळणार\nकलाम यांची जयंती, 'मॅसाइल मॅन'ला देशभरातून आदरांजली\nहात धुताना 'ही' काळजी घ्या\nएम.जे. अकबर यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ ऑक्टोबर २०१...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ मे २०१८...\n2Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ मे २०१८...\n3Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ मे २०१८...\n4Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० मे २०१८...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/2191", "date_download": "2018-10-15T08:41:01Z", "digest": "sha1:VMWUU2CTPMQTZ2KWTWN3LWIQH4LJ75ND", "length": 46007, "nlines": 237, "source_domain": "aisiakshare.com", "title": " डब्लिनर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nगोष्ट नेहमीप्रमाणे एका नदीकाठी सुरू होते. 'लिफी' नदी शहराच्या मधोमध वाहते, शहराच्या दक्षिण - उत्तर दिशांमधली ऐतिहासिक तेढ अधोरेखित करत. तिच्या काठाशी मी अनेकदा थांबलेय; ढगाळ हवेत, उडणारे केस सावरत मी अनेकदा तिच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केलाय. काय आहे तिच्या पाण्यात असं विशेष नदीसारखी नदीच, खरंतर गंगा-नाईल वगैरेंच्या तुलनेत नालाच तो नदीसारखी नदीच, खरंतर गंगा-नाईल वगैरेंच्या तुलनेत नालाच तो पण आकार हे तिचं वैशिष्ट्य नव्हे. रंगही नव्हे. राजेशाहीपणा तर नव्हेच नव्हे. पण तरीही ह्या नदीच्या पाण्यात एक जादू आहे. सात्त्विकता नाही, पण मादकपणा आहे, रांगडेपणा आहे. गिनीसच्या फेसाळत्या पेल्याप्रमाणे किंचित कडवट, गढूळ, पण अंगाला भिडणारी नशा आहे.\nतिच्या पात्रात डोकावून पाहिलं, तर बेकेट कानाशी बोलू लागतो:\nभाबडेपणानं मीही नदीच्या पात्रात डोकावून पाहते… जणू त्याचे शब्द पडताळण्यासाठी; आणि त्याच क्षणी आपल्या कृतीतली अर्थहीनता लक्षात येऊन मी स्वत:शीच हसते. शब्दांचे अर्थ शोधायला नदीत कशाला डोकावायला पाहिजे त्याच्या असामान्य शब्दांपुढे मला माझं खुजेपण जाणवतं, पण तरीही शेजारी लिफीचं वाहणं आश्वासक वाटतं.\nअनेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा ह्या शहरात आले तेव्हा बेकेटची जन्मशताब्दी चालू होती. त्याच वर्षी जॉर्ज बर्नार्ड शॉच्या जन्मालाही १५० वर्षं झाली होती. शहरात सर्वत्र त्यांच्या नाटकाच्या प्रयोगांच्या, चर्चासत्रांच्या जाहिराती लागल्या होत्या. पंढरीत आषाढी वारी पोहोचली होती, टाळ-भजनं ह्यांच्या जयघोषात निघालेल्या दिंडीत मीही नकळत ओढले गेले.\nत्या सुरुवातीच्या उत्सुकतेच्या काळात बरीच पायपीट करायचे. अनोळखी रस्त्यांवर निरुद्देश फिरताना अचानक काही ओळखीच्या प्रसिद्ध खुणा सापडायच्या.\n\"ते ट्रिनिटी कॉलेजच्या समोर...\"\n\"जॉर्ज बर्नाड शॉच्या घराच्या गल्लीत..\"\n\"डब्लिन रायटर्स म्युझियमच्या कडेने...\" असे संवाद. हे सारं मिसळलेलं नेहमीच्या वाणसामानाच्या बाजाराबरोबर, फोटो प्रिंटच्या दुकानाबरोबर, कारच्या गॅरेजबरोबर\nडब्लिन डोअर्स. एका (बहुतेक बनावट) कथेप्रमाणे इंग्लंडचा कुठलातरी राजा (किंवा राणी) मेल्यानंतर तत्कालीन सरकारनं असा फतवा काढला की, शोक व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी घराची दारं काळी करावीत. ब्रिटिशांबद्दल आयर्लंडमध्ये फारसं प्रेम नसल्यामुळे लोकांनी तत्परतेनं दारं रंगीबेरंगी करून टाकली. डब्लिनमध्ये सरसकट सगळीकडे जॉर्जियन पद्धतीचं एकसारखं दिसणारं विटांचं बांधकाम असल्यामुळे इमारतीला वैशिष्ट्य आणण्याची जबाबदारी तिच्या दारावर येऊन पडते.\nअसंच एकदा शॉचं जन्मस्थळ पाहायला धावत पळत पोहोचलो. त्या दिवशीपासून उन्हाळ्यापुरतं त्याचं जन्मस्थळ सर्वांना पाहण्यासाठी उघडणार होतं. वाटलं, मोठी रांग वगैरे असेल, पण तिकडे कोणीच नाही. दारावर लावलेल्या 'शॉचे जन्मस्थळ' अशा पाटीखेरीज इतर काहीच चाहूल नाही. बाजूच्या घरात राहणारे सामान्य कुटुंब, त्यांची बाग, घरासमोरच्या गाड्या वगैरे पाहत अवघडून उभे राहिलो, तर एक बाई धापा टाकत आली. आम्हांला ताटकळत उभे पाहून दिलगिरी व्यक्त करत तिनं आमच्यासाठी दार उघडून दिलं. मग उत्साहानं आम्ही त्या सामान्य जॉर्जियन घरात, शॉच्या असामान्यतेच्या खुणा शोधायला लागलो. माणूस कुठे जन्मला, तो लहान असताना त्याच्या खोलीच्या खिडकीतून त्याला काय दृश्य दिसायचं किंवा त्याच्या लहानपणी तो भावंडांबरोबर कुठे खेळायचा, ह्याचा त्याच्या विनोदबुद्धीशी, त्याच्या चातुर्याशी आणि त्याच्या एकंदरीत कर्तृत्वाशी नसलेला संबंध तपासताना त्यातल्या निरर्थकतेचं हसू येत होतंच, पण तरीही 'आपलेही पाय पंढरीला लागले' ह्यातला रोमांच अनुभवायला मनातला वारकरी आसुसलेलाच होता.\nत्यानंतर दोनच आठवड्यांनी समजलं की, आपलं नवीन कार्यस्थळ शॉच्या घराच्या पुढच्याच गल्लीत आहे. त्यानंतर अनेक वर्षं जवळजवळ दररोज जेवणाच्या सुट्टीत त्याच्या घराजवळून जायचे, पण तरीही एकटी असले तर त्याचं एक वाक्य हमखास आठवायचं:\nडब्लिनमधे जितकी अधिक रुळले, तितकं त्या वाक्यानं मला अधिकच हसू यायचं. खास आयरिश शैलीत काढलेलं ब्रिटीश सोसायटीचं सार आहे ते वाक्य उभं आयुष्य इंग्लंडात घालवून, तिथेच नावारूपाला आलेल्या ह्या आयरिश लेखक-कवींच्या त्या देशाबद्दलच्या भावना वाचून मला नेहमीच मौज वाटते, पण त्या एकूणच अवघडलेल्या नात्याचा इतिहास आणि त्यातल्या खाचाखोचा समजल्यानं त्याचं आश्चर्य मात्र मुळीच वाटत नाही. अशी ही इमारतीसारखी इमारत; तिच्या गळ्यात मिरवत असलेल्या 'शॉचे जन्मस्थळ' ह्या बिरुदामुळे मला काही क्षणांसाठी थांबवायची आणि 'अजून हे हे वाचायचं राहिलंय' अशी आठवण द्यायची.\nऑस्कर वाइल्डच्या घराची खूणही शहराच्या मध्यवर्ती 'मेरियन स्क्वेअर'पाशी आहे. नेहेमीचा येण्याजाण्याचा रस्ता, पण तरीही प्रत्येक वेळी तिथं थोडं थबकायला व्हायचं. अॅबी थिएटरमधे बसून 'इंपॉर्टन्स ऑफ बिइंग अर्नेस्ट' पाहण्याचा अनुभव असो, किंवा स्टीफन्स ग्रीन उद्यानात 'पोर्ट्रेट ऑफ डॉरियन ग्रे' वाचणं असो, त्यातला रोमांच अनुभवताना आयुष्यानं आपल्याला नुसतंच तर्ककठोर आणि रुक्ष न बनवता थोडं भावनिक कवित्व दिलं आहे, ह्याबद्दल कृतज्ञता वाटायची.\nमाझ्या निर्वाहाच्या, निवासाच्या, विसाव्याच्या ठिकाणाजवळची ही चिन्हं इथल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारी खरंतर आयर्लंडच्या बाबतीत 'समृद्ध इतिहास' असं लिहितानाच थोडं खटकायला होतं. इथला इतिहास ढोबळपणे दारिद्र्याचा, वंशवादाचा, धार्मिकतेचा, असंतोषाचा… पण ह्याच इतिहासाच्या मागे 'साहित्यिक' असे शब्द लावले की ही गणितं साफ बदलून जातात. इथला साहित्यिक इतिहास सुरू होतो तो ट्रिनिटी कॉलेजमध्ये जपून ठेवलेल्या 'बुक ऑफ केल्स'पासून खरंतर आयर्लंडच्या बाबतीत 'समृद्ध इतिहास' असं लिहितानाच थोडं खटकायला होतं. इथला इतिहास ढोबळपणे दारिद्र्याचा, वंशवादाचा, धार्मिकतेचा, असंतोषाचा… पण ह्याच इतिहासाच्या मागे 'साहित्यिक' असे शब्द लावले की ही गणितं साफ बदलून जातात. इथला साहित्यिक इतिहास सुरू होतो तो ट्रिनिटी कॉलेजमध्ये जपून ठेवलेल्या 'बुक ऑफ केल्स'पासून ट्रिनिटी कॉलेजपाशी नेहमी भटकायचे, पण तिथे पहिल्यांदा प्रवेश केला तो फार नंतर. इथे राहून ट्रिनिटी कॉलेजमध्ये न जाणं म्हणजे रोममध्ये राहून व्हॅटिकनला भेट न देण्यासारखं आहे. वाइल्ड, जॉईस, बेकेट वगैरेंची परंपरा सांगणारी होली ट्रिनिटीच ती ट्रिनिटी कॉलेजपाशी नेहमी भटकायचे, पण तिथे पहिल्यांदा प्रवेश केला तो फार नंतर. इथे राहून ट्रिनिटी कॉलेजमध्ये न जाणं म्हणजे रोममध्ये राहून व्हॅटिकनला भेट न देण्यासारखं आहे. वाइल्ड, जॉईस, बेकेट वगैरेंची परंपरा सांगणारी होली ट्रिनिटीच ती तिथलं चारशे वर्षं जुनं वाचनालय आणि आठव्या शतकात बनलेलं 'बुक ऑफ केल्स' वगैरे पाहिलं किंवा डब्लिन रायटर्स म्युझियमला भेट दिली, की ह्या गोष्टींना केवळ ऐतिहासिक मूल्य म्हणूनच महत्त्व नाही, तर त्यांतून इथल्या वर्तमानाकडे पाहण्याचा एक अधिक भरीव दृष्टीकोन मिळतो हे उमगायचं. ह्या मातीत इतक्या मोठ्या प्रमाणात असामान्य साहित्य निर्माण होण्यामागे योगायोग नव्हे, तर एक प्रकारचा साहित्यिक रेनेसान्स होता, हे जाणवायचं.\nत्याचबरोबर ह्याचीही जाणीव तीव्रतेनं व्हायची की, हे जे साहित्य जागतिक नकाशावर मानाच्या जागा पटकावून बसलं आहे, ते सारं इंग्रजीत आहे. कुठे गेली ती आयरिश भाषा त्या भाषेत असं समृद्ध साहित्य का नाही निर्माण झालं त्या भाषेत असं समृद्ध साहित्य का नाही निर्माण झालं ते झालं असतं, तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं असतं का ते झालं असतं, तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं असतं का 'ईस्टर अपरायजिंग'नंतर आयरिश भाषेच्या पुनरुज्जीवनाचे अनेक प्रयत्न झाले… आताही प्रत्येक शाळेतून ती भाषा सक्तीनं शिकवली जाते, पण तरी ती मृत का बनत चालली आहे 'ईस्टर अपरायजिंग'नंतर आयरिश भाषेच्या पुनरुज्जीवनाचे अनेक प्रयत्न झाले… आताही प्रत्येक शाळेतून ती भाषा सक्तीनं शिकवली जाते, पण तरी ती मृत का बनत चालली आहे राष्ट्रीयत्वाची भावना, सांस्कृतिक इतिहासाचं जतन वगैरे शब्द, धार्मिकता, वगैरेंमुळे जॉईससारख्यांना आयर्लंडमधून बाहेर ढकलण्याशिवाय नक्की काय निष्पन्न झालं राष्ट्रीयत्वाची भावना, सांस्कृतिक इतिहासाचं जतन वगैरे शब्द, धार्मिकता, वगैरेंमुळे जॉईससारख्यांना आयर्लंडमधून बाहेर ढकलण्याशिवाय नक्की काय निष्पन्न झालं आयर्लंडमधून उद्वेगानं बाहेर पडलेले हे लेखक डब्लिनच्या गोष्टी लिहीत आयुष्यभर बाहेर राहिले आणि नावारूपालाही आले. पण आयरिश भाषा मात्र स्वातंत्र्यानंतरही मृतावस्थेकडेच जात राहिली… पण श्शू… असे म्हणू नये. मृतावस्था हा फार वाईट शब्द आहे\nइथे मला त्यांच्या आणि आपल्या सांस्कृतिक इतिहासातलं साम्य, वसाहतवादाच्या जखमा, राष्ट्रीयत्वाच्या भावनांचं राजकारण, त्यातून तयार झालेले साहित्यिकांतले तट, स्वातंत्र्यासाठीची रक्तरंजित क्रांती… वगैरेतली साम्यस्थळं दिसायला लागतात. 'स्टीफन्स ग्रीन' उद्यानात येट्सच्या पुतळ्याशेजारीच उभारलेला रवींद्रनाथांचा पुतळा पाहिला, की हे 'कलोनियल कझिन्स' म्हणून तयार झालेलं नातं किती जुनं आहे हे अधोरेखित व्हायचं.\nयेट्सच्या कवितांपैकी एक कविता त्यातल्या शब्दांमुळे फार लक्षात राहिलीय:\nत्याची प्रेयसी, तिची राष्ट्रीय अस्मिता, त्यांची अपूर्ण आणि असफल प्रेमकहाणी ह्यांपलीकडे जाऊन ही कविता ह्या विस्थापित साहित्यिकांची आपल्या देशातल्या राष्ट्रीय अस्मितांकडे पाहण्याची एक अवघडलेली भावना दाखवते.\nCome dance with me in Ireland… ही ओठावर रेंगाळणारी ओळ मात्र मी माझ्याच रंगात रंगवत जाते... ह्या ओळीबरोबर मी कोणाच्या तरी गच्चीवरून पाहिलेल्या 'सेंट पेट्रिक्स डे'च्या परेडमध्ये सामील होते, फिडल्स वाजायला लागतात, नाचणारी मुलं आठवतात, झोंबणार्‍या वार्‍याबरोबर स्ट्यूचा गंध पसरतो आणि हिरव्या रंगाच्या असंख्य छटा डोळ्यांसमोर नाचतात…\nशेमस् हिनी. अजून एक आयरिश कवी, अजून एक नोबेल विजेता. हा प्रेमकवी नव्हे… ह्याच्या कविता दुष्काळाच्या, रक्तपाताच्या, हिरव्यागार देशाच्या, लालभडक इतिहासाच्या. अलीकडेच शेमस् हिनी गेल्याचं कळलं, हृदयात थोडी कालवाकालव झाली. त्याच्या फार कविता वाचल्या नव्हत्या. त्या आता वाचल्या आणि डब्लिनच्या आठवणींवर आणखी एक काव्यात्मक आवरण चढलं.\nडब्लिनच्या मधोमध लिफीच्या प्रवाहावर एक भळभळती जखम आहे; अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेसारखी जळजळती 'हापेनी ब्रिज'च्या रूपानं ती जखम शहराची श्रीमंत दक्षिण दिशा ही गरीब उत्तरेला जोडते. ब्रिटिशांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे जायला हा एकच पूल होता आणि तो ओलांडायला अर्ध्या पेनीचा कर होता. उत्तरेकडच्या कष्टकरी लोकांना कामासाठी दक्षिणेला येता तर यावे, पण तरी शहराचा दरिद्री भाग उच्चभ्रू भागापासून दूर राहावा अशी खास ब्रिटिश पद्धत 'हापेनी ब्रिज'च्या रूपानं ती जखम शहराची श्रीमंत दक्षिण दिशा ही गरीब उत्तरेला जोडते. ब्रिटिशांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे जायला हा एकच पूल होता आणि तो ओलांडायला अर्ध्या पेनीचा कर होता. उत्तरेकडच्या कष्टकरी लोकांना कामासाठी दक्षिणेला येता तर यावे, पण तरी शहराचा दरिद्री भाग उच्चभ्रू भागापासून दूर राहावा अशी खास ब्रिटिश पद्धत आजही ह्या ब्रिजच्या अलीकडचं आणि पलीकडचं डब्लिन ह्यांत कमालीचं अंतर आहे.\nहापेनी ब्रिज. हा १८१६ साली बांधला गेला. सुरुवातीला काही वर्षं त्यावरून जाण्यासाठी अर्धा पेनी टोल द्यावा लागत असे.\nसगळी मातब्बर साहित्यिक मंडळी सर्वसाधारणपणे दक्षिणेकडची, पण उत्तरेकडचा 'शॉन ओ केसी' त्याच्या कष्टकरी उत्तरेच्या दरिद्री पार्श्वभूमीवर उठून दिसतो. त्याच्या नाटकातली पात्रं आयरिश-इंग्रजी बोलतात, दारिद्र्य-व्यसनाधीनतेशी झगडतात, कट्टर कॅथलिक धार्मिकतेला शरण जातात, जिंकतात... पण बरेचदा हरतात; आयरिश रांगडेपणानं आपली हार स्वीकारतात... पुन्हा गाणी गातात.\nप्रसिद्ध आयरिश नाटककार शॉन ओ केसीचं जन्मघर\nअॅबी थिएटरला 'जूनो अँड् द पेकॉक्' पहायला गेलो होतो, समोर दस्तुरखुद्द केरॉन हाइंड्स आणि शनेड कुसॅक 'पेकॉक्' आणि 'जूनो' बनून उभे होते. व्यसनी, आळशी, पण दिलखुश पेकॉक्, त्याची कष्टाळू बायको जूनो, त्यांचा आय.आर.ए.च्या तावडीत सापडलेला आणि अपंग झालेला मुलगा, तरुण स्वप्नाळू… आणि लग्नाआधी गरोदर झालेली मुलगी ह्यांची गोष्ट कधी न पाहिलेलं ऐश्वर्य मिळाल्यावर जमिनीवरचे पाय सुटणारा अठरा-विसवे दारिद्र्य असलेल्या माणसांचा भाबडेपणा, हिंसा, कॅथलिक व्यवस्थेपुढे शरण गेलेला समाज… कोणताही अभिनिवेश न आणता, साध्या वाटणार्‍या गोष्टींतून किती प्रभावी भाष्य केलंय केसीनं कधी न पाहिलेलं ऐश्वर्य मिळाल्यावर जमिनीवरचे पाय सुटणारा अठरा-विसवे दारिद्र्य असलेल्या माणसांचा भाबडेपणा, हिंसा, कॅथलिक व्यवस्थेपुढे शरण गेलेला समाज… कोणताही अभिनिवेश न आणता, साध्या वाटणार्‍या गोष्टींतून किती प्रभावी भाष्य केलंय केसीनं नाटकाच्या शेवटापर्यंत डब्लिनच्या अप्रिय इतिहासाच्या तुकड्याबरोबर शॉन ओ केसीचं मापदेखील माझ्या पदरात पडलं होतं.\nत्याचं उत्तरेकडचं घर पाहायला एकदा गेलो होतो; जुन्यापुराण्या पडायला आलेल्या कळकट इमारतीवर केलेल्या ग्रॅफिटीखेरीज काहीच दिसलं नाही. लेखकांच्या घरांचं स्मारक बनवायला सरकारकडचे पैसे संपले होते. 'जूनो आणि पेकॉक्' गेल्या दशकात पुन्हा घडलं. आर्थिक भरभराटीनं अनेक पाय जमिनीवरून उचलले गेले, माणसं बदलली, मूल्यं बदलली, अजून न मिळालेली संपत्ती उपभोगताना अनेकांचा तोल सुटला. संपत्ती नाहीच मिळाली, पण कर्जबाजारीपणा मात्र नशिबी आला. व्यसनाधीनता आधी आणि नंतर होती तशीच राहिली. पण तरी हा रांगडा समाज पुन्हा गात उभा राहील, टेम्पल बारमध्ये कोणीतरी फिडल्स वाजवायला सुरुवात केली की पुन्हा गाण्यांतून गोष्टी सांगितल्या जातील, नदीच्या दोन्ही तीरांवरची पब्लिक हाऊसेस् पुन्हा नक्की गजबजतील.\nजॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतल्या पात्रांचे पाय असेच लिफीच्या दोन्ही तीरांवर घुटमळत रहातात. दर वर्षी 'ब्लूम्स डे'ला अनेक उत्साही युलिसिसप्रेमी 'लेपॉल्ड ब्लूम्' आणि 'स्टीफन डीडलस्'च्या पाऊलखुणा शोधत त्याच रस्त्यांवरून पायपीट करतात. मीही तो नकाशा फार काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न केलाय; ती स्थळं, ती नदीच्या कोणत्या तीरांवर आहेत ह्यामागची सांकेतिकता तपासून पाहायचा प्रयत्न केलाय. पण हा गडी सहजासहजी हाताला काहीच लागू देत नाही. त्याची पुस्तकं वाचताना फार हताश व्हायला होतं. कोणीतरी आपल्याला येत असलेल्या भाषेत बोलतंय, पण आपल्यापर्यंत त्यांचं बोलणं नीट पोहोचत नाहीय, असंच वाटत राहतं. माझी चिडचिड मी मनातल्या मनात जॉईसला शिव्या देत काढत राहते: \"कोण समजतोस तरी तू कोण स्वत:ला तू भलीमोठी सात-आठशे पानांची कोडी लिहायचीस, पिढ्यान् पिढ्या आम्ही ती सोडवत बसायची आणि तू गंमत पाहणार थडग्यामागून तू भलीमोठी सात-आठशे पानांची कोडी लिहायचीस, पिढ्यान् पिढ्या आम्ही ती सोडवत बसायची आणि तू गंमत पाहणार थडग्यामागून मोठ्ठा इगो कुरवाळला जात असेल ना तुझा मोठ्ठा इगो कुरवाळला जात असेल ना तुझा\" एक ना दोन. पण तरी चिवटपणे मी ते पुस्तक काही सोडत नाही आणि तो थडग्यामागून मिश्कीलपणे हसतोय, ही भावना काही पुसली जात नाही.\n'युलिसिस' ह्या जेम्स जॉईसच्या कादंबरीचं कथानक डब्लिनमध्ये १६ जून १९०४ ह्या तारखेला घडतं. रशियन कादंबरीकार (आणि नंतर इंग्रजीचा प्राध्यापक) व्लादिमिर नाबोकोव ह्याची ही आवडती कादंबरी. कॉर्नेल विद्यापीठात त्यानं चालवलेल्या इंग्रजी साहित्यावरच्या कोर्समध्ये ती तो आवर्जून शिकवत असे. कादंबरीतलं कोणतं पात्र केव्हा कुठे जातं, ह्याचा हिशेब ठेवण्यासाठी नाबोकोवनं चितारलेला डब्लिनचा नकाशा.\n'डब्लिनर'मध्ये मात्र मला ही कोडी सुटतात. अचानक सोपा पेपर निघावा, आणि सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलालाही पहिला वर्ग मिळावा आणि त्यानं हुरळून जावं, तसंच काहीसं. पण डब्लिनरमधली काही माणसं मला भेटली आहेत, काही माझी आपली झाली आहेत, काहींची पूर्वीची ओळख निघाली आहे. एवढ्याश्या पुस्तकात डब्लिनच्या रंगीत दारांमागची कितीतरी माणसं भरली आहेत. त्यांच्याकडे पाहताना, त्यांच्या गोष्टी सांगताना जॉईस तटस्थ राहतो. त्यांचा निवाडा करत नाही आणि त्यांच्या भावविश्वाच्या जवळ जाताना भावुकही होत नाही... तरीही 'द डेड्'मध्ये मला तो माणूस म्हणून भेटतो. त्याचं त्याच्या 'फादरलँड'बरोबर असलेलं अवघडलेलं नातं भेटतं, त्याचा भ्रमनिरास कळतो, त्याचा उद्वेग कळतो, पण त्याचबरोबर त्याचं अपरिहार्य प्रेमही कळतं. डब्लिनरमध्ये मला भेटत नाही ती फक्त माझी गोष्ट; माझ्या स्थलांतराची, माझ्या डब्लिनची गोष्ट. त्याच्या काळात फक्त आयर्लंडबाहेर जाणारे रस्ते गजबजलेले असायचे. आत येणार्‍या वाटा भरायला लागल्या, तिथून माझी गोष्ट सुरू झाली; माझ्यासारख्यांची गोष्ट सुरू झाली. मला नेहमी प्रश्न पडतो: कशी लिहिली असती त्यानं माझी गोष्ट पाहुणं म्हणून आलेल्या आणि ह्या देशाच्या प्रेमात पडून, परत जाताना विव्हळ झालेल्या हळवेपणाची गोष्ट कशी लिहिली असती त्यानं पाहुणं म्हणून आलेल्या आणि ह्या देशाच्या प्रेमात पडून, परत जाताना विव्हळ झालेल्या हळवेपणाची गोष्ट कशी लिहिली असती त्यानं माझ्या भावुकतेचा निवाडा केला असता माझ्या भावुकतेचा निवाडा केला असता माझ्या भाबडेपणाची हेटाळणी केली असती माझ्या भाबडेपणाची हेटाळणी केली असती माझ्यातल्या विसंगती दाखवल्या असत्या की सहानुभूतीनं त्यानं माझं प्रेम स्वीकारलं असतं\nमला त्याचं प्रेम समजतं:\nअसं तो म्हणतानाही मला ते दिसतं. स्वत:च्या मुळांवर प्रेम करत असले, तरी त्याच्या कठीण इतिहासाकडे पाहिल्याशिवाय आणि त्यातल्या उद्वेगाचा स्वीकार केल्याशिवाय पूर्ण व्यक्तच न होऊ शकणारं प्रेम. माझं प्रेम मात्र वेगळंच आहे; ते आहे सोळाव्या वर्षी पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्या प्रेमिकेचं एखाद्याच्या दोषांकडे पाहूनही त्याच्यावर भाळलेल्या, त्याच्याकडे आकर्षित झालेल्या अल्लड मुलीचं थोडं उथळ, पण मनस्वी प्रेम आहे ते एखाद्याच्या दोषांकडे पाहूनही त्याच्यावर भाळलेल्या, त्याच्याकडे आकर्षित झालेल्या अल्लड मुलीचं थोडं उथळ, पण मनस्वी प्रेम आहे ते हे प्रेम केसांत माळून मी लिफीच्या काठावर अनेकदा उभी राहिलेय, होथचा शिरजोर समुद्री वारा माझ्या कानांत शिरताना प्रेमळ शब्द पुटपुटून गेलाय, विकालोच्या टेकड्यांवरचा हिरवा रंग माझ्या हातांवर एक शब्द कायमचा गोंदून गेलाय… डब्लिनर\nसॅम्युएल बेकेट ब्रिज न्यू ग्रेंज (नदी: बॉईन)\nबाकी प्रतिक्रिया फुरसतीत देते; सध्या फोटोंचा लुत्फ लुटत आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nडब्लीन मधे रुचीला, रुची गवसली\nही एक छान सफर घडवून आणलित\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nउत्तम लेखन... लेखासोबत वाहत\nउत्तम लेखन... लेखासोबत वाहत जाणं आनंददायक\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nडब्लिनबद्दल बोलता बोलता लेखक\nडब्लिनबद्दल बोलता बोलता लेखक आणि वाचक एकदम आयरिश साहित्यात हरवून जातो, पण लेख जरा लांबला असता तरी चालला असता, एका-एका साहित्यिकावर एक लेखांक यावा एवढा मुद्देमाल आहे. बघा जमलं तर प्रयत्न करुन बघा.\nखूप सुंदर लेख. संपायला नको\nखूप सुंदर लेख. संपायला नको होता असं वाटलं शेवटी\nलेख आवडला. डब्लिन मध्ये\nलेख आवडला. डब्लिन मध्ये घडणारी गोष्ट असलेल्या 'वन्स' चित्रपटाची आठवण झाली-त्यातही काव्य भरपूर आहे जसे ह्या लेखात जाणवते.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-15T08:05:46Z", "digest": "sha1:PRD7V22LN475244N5B6PKBJ76CP3UMZP", "length": 8812, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे : पुढील आणखी तीन दिवसही उकाड्याचे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\nHome breaking-news पुणे : पुढील आणखी तीन दिवसही उकाड्याचे\nपुणे : पुढील आणखी तीन दिवसही उकाड्याचे\nपुणे- पुणे शहरातील तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर सोमवारपासून अचानक तापमान बदल झाला आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे. दुपारी आणि सायंकाळी उकाडा वाढल्याचे चित्र आहे.\nगुरूवारी पुणे शहराचे तापमान हे 35 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी जास्तच आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुणे शहरात येत्या चोवीस तासात हवामान कोरडे राहील. तसेच आकाश निरभ्र राहील. राज्यात मात्र काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्याच्या काही भागाचा समावेश आहे.\nबिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार; एक जखमी\nगॅस सिलेंडरप्रमाणे डिझेलचीही आता ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/nashik-navratrostave-kalika-devi-mandir-309365.html", "date_download": "2018-10-15T08:19:54Z", "digest": "sha1:HJZCR7GS326R5S4WYTZPM2AYCR5TNQLU", "length": 16364, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nनाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO\nनाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO\nनाशिक : नवरात्रीची आज पहिली माळ. नाशिकची ग्रामदेवता कालिका मातेच्या यात्रेला बुधवारपासून सुरूवात झाली. तब्बल 400 वर्ष पुरातन असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. अनेक सामाजिक कामांची परंपरा असलेलं कालिका देवस्थान हे या 9 दिवसात 24 तास खुलं असतं.\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nनवरात्रौत्सव : कराड बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरूवात\nपवार काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही - नितीन गडकरी\nVIRAL VIDEO : एका पायावर मॅरेथॉन पूर्ण करून त्यानं असं केलं सेलेब्रेशन\nVIDEO उत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत\nडोंबिवलीत कंपनीला भीषण आग\nVIDEO: हॉस्पिटलमध्ये गाडी पार्क करू दिली नाही म्हणून वृद्धाला मारहाण\nVIDEO : क्रिकेटचे हे अनोखे १० विक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार\nVIDEO : अनुसूचित जातीच्या तरुणाला दिली गुरासारखं गुडघ्यावर रांगण्याची 'शिक्षा'\nVIDEO मालिकेतल्या या जोड्यांच्या प्रेमात तुम्ही आहात का\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल\nतेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल\nVIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण\nVIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी\nVIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा\nVIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\nVIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nVIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\nVIDEO : Teachers Day - आयुष्याला दिशा देणाऱ्या थोर शिक्षकांचे 6 विचार\nVIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान\nVIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक\nराम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO\nVIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'या' राशींच्या दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न आणि उत्साही\nप्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/4?page=5", "date_download": "2018-10-15T08:40:44Z", "digest": "sha1:GY7VWWF4YA34ZUCJZUIFIF7CGEP3EIRB", "length": 7879, "nlines": 174, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संगणक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुगलने ऑफलाईन (व ऑनलाईन) वापराकरीता आयएमई (इनपुट मेथड एडिटर) उपलब्ध केल्याचे नुकतेच कळले. यात मराठी सहित १४ भाषांचा समावेश आहे. मी हा आयएमई डाऊनलोड केला, परंतु लॅपटॉपमध्ये इंडीक सपोर्ट नसल्याने वापरता आला नाही. लवकरच वापरून बघेन.\nएसटीची इंटरनेटद्वारे तिकिट बुकिंग सेवा\nमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते इंटरनेटद्वारे तिकीट बुकिंग सेवेची नुकतीच सुरुवात झाल्याची बातमी बर्‍याच जणांनी वाचली असेल.\nगेल्या वर्षभरात मी संगणकावरील मराठी टंकलेखनाचे विविध प्रकार वापरून बघितले. सध्या मी मराठी टंकलेखन आणि हा लेखही उबंटु, SCIM आणि iTRANS पध्दत वापरून लिहीतो आहे.\nमित्रहो, महिन्यापूर्वी \"महाजालीय शारदीय अंक\" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं.\nमराठी वर्णमालेसंबंधी शासनाचे धोरण\nमराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन \nसंबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत येथे आहे...\nNewt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)\nमराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ...\nमदत पाहीजे - मराठी शब्द कृपा / पृथ्वी\nमी उबंटु ९.०४ वापरतो. त्यावर एस् सी आय एम वापरून मी मराठी लिहितो, परंतु कृपा / पृथ्वी सारखे शब्द लिहिताना ते 'प्रु' असे लिहीले जातात. कोणाला काही माहीती\nकोणताही मजकूर लेफ्ट, राईट, सेंटर व जस्टिफाय अशा चार प्रकारे दर्शविता येतो. यातील जस्टिफाय हा पर्याय स्विकारल्यास काही शब्द मधेच अलग करावे लागतात. यालाच हायफनेशन म्हणतात.\nगुगल क्रोम - काय असेल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-national-politics-kejriwal-pushing-presidents-approval-recommendation-cancel", "date_download": "2018-10-15T08:58:25Z", "digest": "sha1:TXLKUPSUJ2JXCBMLUJC55E2GZTCIBQI4", "length": 11721, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National Politics kejriwal pushing presidents approval recommendation cancel membership 'आप'च्या 20 आमदारांचे सदस्यत्व अखेर रद्द | eSakal", "raw_content": "\n'आप'च्या 20 आमदारांचे सदस्यत्व अखेर रद्द\nरविवार, 21 जानेवारी 2018\n'आप'च्या 20 आमदारांनी लाभाचे पद घेतल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रपती कोविंद यांना शिफारस केली होती. निवडणूक आयोगाच्या या शिफारसीवर राष्ट्रपती कोविंद यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राष्ट्रपतींच्या या मंजूरीनंतर दिल्लीमध्ये 20 जागांसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.\nनवी दिल्ली : संसदीय सचिवपदी नेमणूक करून लाभाचे पद मिळवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 20 आमदार अपात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली. राष्ट्रपतींच्या या निर्णयाने 'आप'ला मोठा धक्का बसला.\n'आप'च्या 20 आमदारांनी लाभाचे पद घेतल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रपती कोविंद यांना शिफारस केली होती. निवडणूक आयोगाच्या या शिफारसीवर राष्ट्रपती कोविंद यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राष्ट्रपतींच्या या मंजूरीनंतर दिल्लीमध्ये 20 जागांसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला 'आप'ने आव्हान देत न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nपाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-10-15T08:56:30Z", "digest": "sha1:D4LMFODA5RU6BVCDMH3OOHYTQ5BR4I4N", "length": 4173, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झेन ग्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nझेन ग्रे (इंग्लिश: Zane Grey) (जानेवारी ३१, १८७२ - ऑक्टोबर २३, १९३९) हा इंग्लिश भाषेमधील अमेरिकन कादंबरीकार होता. साहसी व थरारक कथा, कादंबर्‍यांसाठी तो विशेष नावाजला जातो.\nझेन ग्रे इन्क. कॉम (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १८७२ मधील जन्म\nइ.स. १९३९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१४ रोजी २३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T09:16:03Z", "digest": "sha1:YUNFABB73LOC2TJCPIBNCEIDGCC3OLZ5", "length": 10765, "nlines": 112, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कर्ज फेडण्यास बिल्डर अपयशी ठरल्याने धोनीच्या फ्लॅट्सचा लिलाव | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nHome breaking-news कर्ज फेडण्यास बिल्डर अपयशी ठरल्याने धोनीच्या फ्लॅट्सचा लिलाव\nकर्ज फेडण्यास बिल्डर अपयशी ठरल्याने धोनीच्या फ्लॅट्सचा लिलाव\nरांची : भारतीय संघांचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या दोन फ्लॅट्सचा लिलाव होणार आहे. धोनीचे फ्लॅट्स असलेल्या\nझारखंडमधील इमारतीच्या बिल्डरला कर्ज चुकवता न आल्यामुळे ‘हुडको’ (हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हा लिलाव करणार आहे.\nरांचीतील डोरंडा भागात हॉटेल युवराजजवळ ‘शिवम प्लाझा’ नावाची इमारत आहे. या बिल्डिंगमध्ये धोनीच्या नावे अकराशे आणि नऊशे चौरस फूट क्षेत्राचे फ्लॅट्स आहेत. बिल्डर दुर्गा डेव्हलपर्स हुडकोचे सहा कोटी रुपयांचे कर्ज चुकवू न शकल्यामुळे पूर्ण प्रकल्पासाठी लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे धोनीलाही याची झळ सोसावी लागत आहे.\nशिवम प्लाझाच्या लिलावाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अलाहाबादमधील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने लिलावाची आधार किंमत निश्चित करण्याची सूचना दिली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम हुडकोच्या खात्यात जमा होणार आहे.\nधोनीच्या फ्लॅटसह विक्री झालेल्या सर्व फ्लॅट्सचा लिलावात समावेश होणार आहे.\nदुर्गा डेव्हलपर्सने ‘शिवम प्लाझा’साठी हुडकोकडून 12 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ‘ग्राऊण्ड प्लस 10’ अशी या इमारतीची रचना होती. जमिन मालकाचा दुर्गा डेव्हलपर्ससोबत वाद झाल्यामुळे सहा कोटींचं कर्ज दिल्यानंतर हुडकोने उर्वरित कर्जाची रक्कम देणं थांबवलं. त्यामुळे सहा मजल्यांनंतर बांधकाम स्थगित झालं. कर्जाची रक्कम परत करण्यास दिरंगाई केल्यामुळे हुडकोने ‘दुर्गा डेव्हलपर्स’ला काळ्या यादीत टाकलं.\nधोनीने ‘शिवम प्लाझा’मध्ये तीन मजल्यांवर फ्लॅट्स खरेदी केले होते. त्यापैकी दोन मजल्यांवरील फ्लॅट्स दुसऱ्या प्रकल्पात हस्तांतरित करण्यात आले आहेत. तळ मजल्यावरील दोन फ्लॅट्ससाठी धोनीने दीड कोटी रुपये मोजले आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.\nसंतोष धर्माधिकारी, प्रशांत पवार, आकाश पाडाळीकर, अनुपम झा तिसऱ्या फेरीत\nस्वबळावर लढून, एकहाती सत्ता आणायची : आदित्य ठाकरे\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/farmer-agrowon-discussion-shivendrasinhraje-bhosale-124319", "date_download": "2018-10-15T09:00:14Z", "digest": "sha1:CKFTK6BBOQLKRUDSXXE4YBYSVBIRGE3W", "length": 14475, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmer Agrowon Discussion Shivendrasinhraje Bhosale शेतकऱ्यांसाठी आता ‘ॲग्रोवन’ चर्चासत्रे - शिवेंद्रसिंहराजे भोसले | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी आता ‘ॲग्रोवन’ चर्चासत्रे - शिवेंद्रसिंहराजे भोसले\nसोमवार, 18 जून 2018\nसातारा - शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून, पुढील काळात जिल्हा बॅंक व ‘ॲग्रोवन’ यांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांचे अयोजन करणार आहोत, अशी माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे दिली.\nसातारा - शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून, पुढील काळात जिल्हा बॅंक व ‘ॲग्रोवन’ यांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांचे अयोजन करणार आहोत, अशी माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे दिली.\nजिल्हा बॅंकेतर्फे शेतकरी मंडळे व बॅंकेच्या शाखांत दैनिक ॲग्रोवनचे अंक सुरू करण्यात आले आहेत. याकरिताचा धनादेश आमदार भोसले यांनी ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. त्या वेळी ते बोलत होते. संचालक आमदार बाळासाहेब पाटील, दादाराजे खर्डेकर, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, नितीन पाटील, प्रकाश बडेकर, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे, ‘ॲग्रोवन’चे वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक संजय जाधव, मधुकर जाधव, व्यवस्थापक सुजित शेख आदी उपस्थित होते.\nआमदार भोसले म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहे. सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी बॅंक कार्यरत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतीविषयक माहिती उपलब्ध व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम हाती घेतला आहे.’’\nश्री. पाटणकर म्हणाले, ‘‘दैनिक ॲग्रोवनमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यापुढे शेतमालाची विक्री, प्रक्रिया उद्योग तसेच वनस्पती लागवड व विक्री व्यवस्था याविषयी शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन’ने मार्गदर्शन करावे.’’\nश्री. चव्हाण म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा बॅंक ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहकारात काम करणारी सर्वोत्कृष्ट बॅंक आहे. शेतकऱ्यांसाठी या\nबॅंकेच्या माध्यमातून भविष्यात शेती उत्पादनात वाढ, विक्री व्यवस्था, औषधी वनस्पती यांविषयी चर्चासत्रांचे संयुक्तरित्या अयोजन करू.’’\nबॅंकेने नाबार्डच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट ३०० शेतकरी मंडळांना\nव जिल्ह्यातील सर्व शाखांना दैनिक ॲग्रोवनचे अंक सुरू केले आहेत. यावेळी बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे यांनी मार्गदर्शन केले. श्री. राजेंद्र सरकाळे यांनी आभार मानले.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/2195", "date_download": "2018-10-15T08:55:06Z", "digest": "sha1:7KBHXKYWZRITYHDPNWIQX7VKQVF2LEOQ", "length": 19794, "nlines": 287, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काव्यातली सृष्टी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n(तीनही व्हीडीओ एकाच कवितेचे आहेत. वाचनाच्या वेगानुसार व्हीडीओ निवडता येईल.)\nएकदा 'वाचली'. खरंतर पाहिली,\nएकदा 'वाचली'. खरंतर पाहिली, किंवा अनुभवली असं म्हणता येईल. अजून अनेक वेळा अनुभवण्याची इच्छा आहे.\nछापिल दिवाळी अंकापेक्षा वेगळ्या प्रकारचे माध्यम असल्याने, वेगळ्या प्रकारची, दर्जाची अनुभुती मिळावी अशी अपेक्षा आंतरजालावरील दिवाळी अंकांकडून असते. धनंजय यांचे असे प्रयोग अंकाला केवळ वाचनीय न ठेवता, प्रक्षणीय / अनुभवणीय करून ठेवतात.\nमस्त प्रयोग आणि कविता\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nहापिसातून काहिच दृक -श्राव्य प्रकार जमणार नाहिये.\nघरी जाइपर्यंत धीर धरावा लागेल बहुतेक.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nकविता किंवा दृश्य लघुनिबंध\nकविता किंवा दृश्य लघुनिबंध, असे काहीही म्हणता येईल. कुठल्या विवक्षित नावाबाबत माझा आग्रह नाही.\nअनुक्रमणिकेच्या सोयीसाठी \"कविता\" यादीखाली हा धागा घातला, ते चालण्यासारखेच आहे.\nवर्गीकरणाबाबत फार मूलगामी चर्चेत जाऊ नये... म्हणजे जरूर जावे, पण माझ्याशी नव्हे\nसांगायचे राहिले - संकल्पनाविषयक\nसांगायचे राहिले - ही कृती दिवाळी अंकाकरिता संकल्पनाविषयक आहे.\nपहिल्यांदा शब्द मुंग्यांसारखे चालतांना वाटले. नंतर यंत्रातून पास्ता बाहेर पडत आहे असे वाटले. यांत्रिक-कंटाळवाणे. पण मग आणखी नंतर शब्द वाचल्यावर मजा आली.\nआधीच कविता, त्यात प्रयोग , त्यावर धनंजय... अवघड आहे....\nकृपया मुळ कविता नेहमी सारखी कोष्टकातपण देणार का नाहीतर अवघड आहे आमच्यासारख्या दहा वेळा वाचून १ वेळा समजले असे वाटणार्‍या व पाव वेळा लक्षात रहाणार्‍याला\nदृश्य लय, गती आहे पण आवाज नाही आहे ना व्हिडिओ ला का आमचे स्पीकर्स आज बगावत पे उतर आये है\nरुंद कोष्टक बनवणे कठिण गेले\nपुढचे शब्द वाचताना मागची ओळ लक्षात नाही रहात, त्याकरता मूळ कविता दिसली पाहीजे ना माझ्यासारख्या वाचकाला.\nशिवाय अती जलद गतीत वाचून पडलात, चक्कर आली, दुखापत झाली तर कवी तसे ऐसीअक्षरे जबाबदार नाहीत हा वैधानिक चेतावनी इशारा नको अमेरीकेत कोणी स्यू केले म्हणजे\nम्हणून कविता ऐकण्याआधीची प्रतिक्रिया:\nअमेरीकेत कोणी स्यू केले म्हणजे\n'स्यू'कर मेरे मन को, किया तूने क्या इसा१रा, बदला ये मौसम, इ.इ.इ.\n१उच्चारसौजन्यः वसंते(कार्टे) रंग दे(बघू).\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआताच पाहिला पहिला विडियो. हे असे सुचण्याचे कौतुक वाटते.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\n ४-५ दा पाहिला. अजून बऱ्याचदा बघेन. सुंदर कल्पना.\nधनंजय _/\\_ कसं काय सुचत हे\nधनंजय _/\\_ कसं काय सुचत हे तुम्हाला मस्त प्रयोग\nगेल्यावर्षीपण ज्या शब्दावर क्लिक केलय त्यानुसार पुढची ओळ येण्याची कल्पना भारी होती.\nआधीच कविता, त्यात प्रयोग , त्यावर धनंजय... अवघड आहे.... >> +१\nछान च प्रयोग आहे\nवेगळ्या माध्यमामुळे, जे म्हणायचे आहे, ते 'दाखवून' देता येते, हे किती छान जमलंय, आणि विषयाची निवडही 'दाखवण्याजोगी', थोडी सुगम, थोडी दुर्गम अशी आहे.\nआवाज येणे अपेक्षित आहे का\nतांत्रिकदृष्ट्या कसे साध्य करावे हे मला माहिती नाही, पण सध्या संपूर्ण पटलाच्या केवळ मध्यभागातील चौकोनात शब्द दिसत आहेत. जर ते जास्त दूरपर्यंत रांगेत दिसले असते, तर जास्त आवडले असते असे म्हणू का कि एकावेळी ओळीतले केवळ ३-४ च शब्द दिसणे हाही कवितेचा एक भाग आहे\nएखादे वाक्य, एखादी तान, आपल्यासमोर उलगडतांना, पुढे काय आहे, ह्या विचारात श्रोत्यांना/वाचकांना गुंगवून ठेवणे, हे कलाकाराचे मोठेच कौशल्य आहे. तुम्ही तसे मुद्दाम दाखवले आहे, का नाही, हाही एक चर्चेचा विषयच होईल\nकलाकृतीचा 'संपूर्ण' अर्थ कळण्यात मजा नाही.\nकुठल्याही कलाकृतीतली हीच मजा मला फार भावते, की कलाकाराला काय म्हणायचे असते, त्याकरता कलाकार कुठले निर्णय घेतो/घेते, पण बरेचदा अनवधानाने घेतलेले निर्णयही कलाकृतीला अधिक समृद्ध करून जातात.\nधन्यवाद - (आवाज नाही)\nचित्रफितीत आवाज नाही - दृश्यमाध्यमच आहे या फितीत.\nअगदी बाजूपासून आल्यास बरे दिसले असते, मान्य. काही नव्हे, तर मध्ये एक जाडसर रेषांची चौकट तरी हवी होती,आणि त्या चौकटीच्या कडेतून शब्द येऊ शकले असते.\nतीन चारच शब्द दिसण्यामागील हेतू असा, की फक्त एकच आडवी ओळ वाचत जाण्याची नेहमीची क्रिया न होता सर्व ओळी वाचणे प्राथमिक व्हावे.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/18689", "date_download": "2018-10-15T09:17:01Z", "digest": "sha1:FBWOU2L5FBVTVX5KTY2D4PO55VDSEKN2", "length": 17165, "nlines": 171, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्र स्पर्धा क्र. २ : 'एक नवीन सुरुवात' स्पर्धा नियम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रकाशचित्र स्पर्धा क्र. २ : 'एक नवीन सुरुवात' स्पर्धा नियम\nप्रकाशचित्र स्पर्धा क्र. २ : 'एक नवीन सुरुवात' स्पर्धा नियम\nप्रकाशचित्र स्पर्धा क्र. २ : 'एक नवीन सुरुवात'\n१. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.\n२. छायाचित्र स्वत:च काढलेले असावे.\n३. स्पर्धेसाठी पाठवलेले छायाचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.\n४. कॅमेर्‍याच्या सेटींगचे तपशील (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे, मात्र बंधनकारक नाही.\n५. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. छायाचित्रात असे काही बदल केले असल्यास ते नमूद करावे.\n६. फाईलचे आकारमान २०० kb पेक्षा जास्त नसावे व छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) ७५० पिक्सेल इतकी हवी.\n७. छायाचित्रांवर स्वतःच्या नावाचा किंवा वेबसाइटचा लोगो न टाकता मायबोली गणेशोत्सव २०१० असा लोगो टाकावा.\n८. स्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या मताने ठरवण्यात येईल. तो स्वीकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.\n१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.\n२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha : Ek Navin Suruwat असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र विनंती : स्पेलिंगमधल्या चुका टाळण्यासाठी इथूनच कॉपी-पेस्ट करावे.)\n३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे. छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) ७५० पिक्सेल अशी हवी.\n४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेलमध्ये छायाचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी लिहावा. छायाचित्राला शीर्षक असेल तर चालेल, बंधनकारक नाही.\n५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेलद्वारे कळवावे.\nप्रवेशिका स्विकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशी पर्यंत स्वीकारल्या जातील.\nया विषयासंदर्भात कोणाला काही\nया विषयासंदर्भात कोणाला काही शंका असतील तर संयोजकांना इथेच नक्की विचारा.\nस्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या मताने ठरवण्यात येईल.>>>>यावेळेस माबोकरांचे वोटिंग नाही का\nयोग्या.. तुला त्याची चिंता\nयोग्या.. तुला त्याची चिंता नको तू फक्त प्रकाशचित्राच्या थिमनुसार चित्र पाठव. बाकी तथास्तू.. म्हणणारे परीक्षकच तुला भेटतील.\nप्रकाशचित्राचा तिन्ही थिम आवडल्या.. त्यातल्या त्या कॉन्ट्रास्ट थिम सर्वात जास्त आवडली. भारतात अश्या विषयावर खूप प्रकाशचित्रे पहायला मिळतील.\nयोग्या.. तुला त्याची चिंता\nयोग्या.. तुला त्याची चिंता नको तू फक्त प्रकाशचित्राच्या थिमनुसार चित्र पाठव. >>>\nअरे वा... विषय मस्त आहे....\nअरे वा... विषय मस्त आहे....\nसंयोजकजी, एक विनंती (जर शक्य\nसंयोजकजी, एक विनंती (जर शक्य असेल तरच)\nसंयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे. छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) ७५० पिक्सेल अशी हवी.>>>>>जर स्पर्धेचे सगळे फोटो पिकासा वा तत्सम साईटवर अपलोड करून त्याची लिंक स्पर्धेच्या त्या त्या विभागात दिली तर बरे होईल. यामुळे मूळ छायाचित्राची क्वालिटी चांगली राहिल आणि माबोकरांना थोड्या मोठ्या आकारात प्रचि पाहता येतील.\n२००केबी पेक्षा कमी साईज करताना मूळ फोटोच्या क्वालिटीला थोडा धक्का लागेल असे माझे मत.\nस्पर्धकाने फोटो (जास्तीत जास्त १ किंवा २ एमबी पर्यंत) तुम्हाला इ-मेलने पाठवावे आणि तुम्ही सगळे फोटो पिकासा वा तत्सम साईटवर अपलोड करून त्याची लिंक द्यावी. हे जर शक्य असेल तर नक्कीच याचा विचार करावा.\n२००केबी पेक्षा कमी साईज\n२००केबी पेक्षा कमी साईज करताना मूळ फोटोच्या क्वालिटीला थोडा धक्का लागेल असे माझे मत. >> माझेही तेच मत..\nहा ही विषय छान.\nहा ही विषय छान.\nयोगेश म्हणतोय ते अगदी खरं\nयोगेश म्हणतोय ते अगदी खरं आहे. पिकासावरून अपलोड केल्या जाणार्‍या प्रकाशचित्रांवर बंधन नसावे.\nप्रवेशिका स्विकारण्यास गणेश चतुर्थीपासून (११ सप्टेंबर) सुरुवात होईल व प्रवेशिका अनंत चतुर्दशीपर्यंत (२२ सप्टेंबर) स्वीकारल्या जातील. दिलेल्या तारखेआधी व तारखेनंतर कोणतीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. कृपया नोंद घ्यावी.\nयोगेश२४ यांनी विचारलेल्या शंकेचे हे उत्तर :\nबर्‍याचदा असं होतं की कालांतराने पिकासा अथवा अन्य साईटवरून छायाचित्रं काढली जातात व अशी लिंक दिली असल्यास जिथे ती लिंक दिली गेली आहे तिथेही ते फोटो दिसेनासे होतात. ही बाब लक्षात घेऊन मंडळाने यावर वरील निर्णय घेतला आहे. तसंच २००केबी पेक्षा कमी साईज करताना मूळ छायाचित्राच्या क्वालिटीला थोडा धक्का लागेल असं तुम्हांला वाटतंय नां, मग जर तुम्ही फोटोशॉप वापरत असाल तर तिथे 'सेव्ह फॉर वेब' नावाचा एक पर्याय आहे. त्यामुळे छायाचित्राचे आकारमान खूप कमी होते परंतु वेबपेजवर छायाचित्र चांगले दिसते. तसंच पिकासामध्येही 'एक्सपोर्ट' हा पर्याय निवडून छायाचित्रांचे पिक्सेल्स कमी करता येतील (मूळ क्वालिटीला धक्का न लागता).\nतुमच्या सुचनेबद्दल आभारी आहोत.\nमी फोटोशॉपमध्ये चेक करून बघतो\nअरे, अजुन कोणाची काही नविन\nअरे, अजुन कोणाची काही नविन सुरुवात झालेली दिसत नाहीये\nसावली इथे बघता येतील आलेल्या\nसावली इथे बघता येतील आलेल्या प्रवेशिका - http://www.maayboli.com/node/19766\nगणेशोत्सव २०१० अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभारी आहोत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/2197", "date_download": "2018-10-15T09:02:41Z", "digest": "sha1:WJAK7UBABZF63Z4SBX2V63R3M5PCRQES", "length": 29385, "nlines": 319, "source_domain": "aisiakshare.com", "title": " Somehow I want to die | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n माझं नाव सुमुख धोंडे. मला मरायचं होतं, त्याची ही कथा.\n'मी कसा जगलो', असं सगळे लिहतात म्हणून आपलं मी ठरवलंय, की मी कसा मेलो, ते लिहायचं. वाचा नाहीतर चावा. काहीजण हसतील पण. त्यांनी हसा. आपल्याला काय फरक पडतो\nतर मी कसा मेलो.\nमला आपलं मरायचंच होतं. बरोबर आहे, माझ्यासारखी विलक्षण वेगळी इच्छा असलेल्या माणसाला जसं वागवलं जातं तसंच मला वागवयाला लागले लोक.\nपुस्तकी शिक्षण वगैरे आपल्याला फारसं काही जमेना. आमच्या घरात थोडी अध्यात्माची परंपरा आहे. आई त्याला 'भिकेचे डोहाळे' म्हणते पण माझ्या अप्पांनी कायम त्याचं महत्त्व सांगितलं.\nअप्पा म्हणजे माझा बाप. एक अवलिया.\nअर्थात ते स्वतः काही उद्योगधंदा न करता दिवसेन् दिवस गायब होत. सिगारेटींच व्यसन कायमचंच.\nमाझी आईच आमचे घर चालवते आणि त्याचा तिला कोण अभिमान होता. असणारंच म्हणा अप्पा म्हणायचे, 'सहन करायचा तिचा अभिमान, गोंजारायचं तिला. म्हणजे निमूट आपल्याला हवं ते करत जगता येतं'. ते स्वतः त्यांची मर्जी आली की महिनोन् महिने गायब होत. मला त्यांच्यासारखं गायब व्हावं असं कधी नाही वाटलं, पण मला मरावं असं वाटू लागलं. त्याचं काय आहे, की जन्माला आलेला प्रत्येक जीव जगायच्याच मागे असतोय. एक माणूस हाच प्राणी असा आहे, ज्याला आत्महत्येची निवड करावीशी वाटते. ही माणसाचीच विशेषता आहे. हे सालं काय गूढ आहे, ते मरूनच बघायला पाहिजे.\nहे विचार आले तेंव्हा मी अप्पांच्या गुरूंच्या तसबिरीकडे बघत होतो. म्हणजे मला साक्षात्कारच झाला, असं मी समजतोय. हे गुरू तरुण असतानाच गेले. मग आपण ठरवलं की मरून बघायचं.\nतर त्या प्रयत्नांची ही कथा.\nपहिल्यांदा मी नदीकिनारी गेलो... मला नं पाणी फार फार आवडतं. आमच्या घरात करंगळीधार स्नानं करून करून कंटाळा आला होता.\nतेंव्हा म्हटलं मरताना तरी मस्त ऐशमध्ये भरपूर पाणी अंगभर, अंगात आणि अंगाबाहेर असेल, असं मरावं.\nअस्मादिक बद्द्कन दगडावर आपटले. अहो नदीत गुडघाभर पाणी होते. दर वर्षीप्रमाणेच या वर्षी पण पुरेसा पाऊस कुठे झाला होता \nपलीकडे चार पाच बाया धुणी धूत बसल्या होत्या. त्या लगबग आल्या, भरपूर कालवा केला... एक आजीबाई होती, तिने मुस्काडीत मारून वर धोपटले.\nघरी आणून सोडले. आईने वर दोन थोबाडीत दिल्या आणि रडत बसली.\nयावेळी बाहेर जाऊन काही तमाशा करण्याची रिस्क नको होती.\nआमच्याकडे बाहेरच्या एकुलत्या एक खोलीत पंखा आहे. त्याचाच वापर करूया, असे ठरवले.\nमाळ्यावरून दोर काढला, पंख्याला बांधला. खाली स्टूल ठेवले.\nया वेळी तरी नक्की मरणार मी. कोरडं कोरडं का होईना, पण मरण येणार.\nधाप्पकन आवाज आला. अस्मादिक खाली जोरदार आपटले.\nदोर तुटला होता. गळ्याला थोडेसे खरचटले बस्, बाकी काही झाले नाही.\nया वेळी कुणी पहिले नाही त्यामुळे काही तमाशा झाला नाही, हे भाग्यच.\nया वेळी तरी नक्की...\nबिल्डींगमध्ये दुसर्‍या मजल्यावरच्या शहांच्या ग्रिल्-बाल्कनीमध्ये चढलो. टेरेसवर जायचा रस्ता आमच्याकडे बंद करून ठेवलाय त्यामुळे असं - एक बाल्कनी चढूबाई दोन बाल्कनी चढू - करतच टेरेसवर जावं लागणार होतं.\nशहांची मुलगी बाल्कनीत आली, तिने एकदम किंकाळी फोडली.\nतिच्या त्या भयानक किंकाळीला घाबरून मी एकदम हात सोडून दिले.\nवॉचमनला वाटलं चोर आला आहे. तो पळत मागे आला.\nयावेळेस मोठ्ठा धप्प खाली पडलो, ते वॉचमनच्या अंगावर.\nमाझा हात मोडला, वॉचमनचा पाय.\nआईला दोघांच्याही उपचारांचा खर्च करावा लागला. कधी कधी कीवच येते हो आईची. पण मी तरी काय करणार 'तिच्या नशिबी असा नवरा आणि मुलगा असणं, हा तिचा कर्मभोग 'तिच्या नशिबी असा नवरा आणि मुलगा असणं, हा तिचा कर्मभोग', असं अप्पांचं एक आवडतं वाक्य आठवलं.\nपण साला मला मरायचंय.\nया वेळी काहीही झाले तरी मी मरणार आहे.\nग्यास चालू केला. सगळ्या घरात वास भरला.\nकाडेपेटीतली काडी ओढू लागलो तर पेटेना. सादळली असावी.\nबाहेर कार्टी क्रिकेट खेळत होती, त्यांच्यापैकी कुणाला तरी सुगावा लागला. शेजारचे बापट आले. त्यांनी आधी बाहेरचं मीटर बंद केलं. ब्याटने खिडकीची काच फोडली. घरात घुसून ग्यास बंद केला... मला ओढत बाहेर आणलं.\nयावेळीही भरपूर मुस्काटीत खाल्ल्या. आधी बापटांकडून, मग आईकडून.\nसगळे बिल्डींगमधले आता म्हणायला लागलेत, की याला मेंटलमध्ये टाका. आईला काही कळत नाही काय करावं ते... एकटी बिचारी काय काय करेल. अप्पा आल्यावर टाकते म्हणाली.\nपण मला नाही जायचं, कारण मला मरायचंय. तिथे गेलो तर मरणार कसा\nसालं, अप्पा यायच्या आत काही ना काही करायला पाहिजे. अप्पा म्हणजे अवलिया. कधी उगवतील ह्याचा त्यांनाही पत्ता नसतो.\nकाहीही झालं तरी मी मरणार आज.\nअंधार पडायचा सुमार... आमच्या गावात रस्त्यावरचे दिवे असले आहेत, की अजूनच अंधार-अंधार वाटतं.\nआर्. जे. पुलाकडून आमच्या 'जुनी सह्याद्री'कडे वळणारं वळण डेंजर आहे.\nतिथे पडून राहिलो... निवांत... म्हटलं ट्रक येईल, एक बस तरी येईल.\nएक रिक्षा आली जोरदार भुर्र करत.\nदुर्दैव पाठ सोडायला तयार नाही. रिक्षावाल्याने पाहिलं. ह्यांडल् गर्रकन फिरवलं.\nरिक्षावाल्याने उतरून आधी चार थोतरीत हाणल्या. नशीब, त्याला काही लागलं नाही \nचार लोकं जमलेच. त्यांनी त्याला समजावलं, की आपला स्क्रू कसा ढिल्ला आहे ते.\nतर असे हे माझे मरायचे प्रयत्न.\nआता तुम्ही विचाराल, की शेवटी काय झालं मेला का नाही इतक्या वेळा फजिती होऊन जगला कसा \nतर जनहो, आपण मेलो बरं का एकदाचे \nपण कसे ते सांगणार नाही.\nआपल्यालाही इथे तेवढीच करमणूक आहे राव इथे लोचा झालाय हो फार. एकदा मेलं की परत मरता येत नाही नं. आता करावं काय \nत्या साधूबाबांची कॉपी करायला गेलो आणि जगायचा (सॉरी मरायचा) लोचा केला.\nशेवट(शेवटच्या सहा ओळी) समजला नाही.\nबाकी सर्व लिखाण बर्‍याचदा वाचणयत आलेलं आहे. नक्की कधी, कुठे ते आटह्वत नाही. ध़अलपत्रात, का अजून एखाद्या प्रसिद्ध आर्टिकलमध्ये वगैरे.\nपण वचण्यात आलं आहे.( \"माणूस जीव द्यायचा प्रयत्न करतो पण त्यात त्याची फजिती होते\" ह्या थीम्वर काहीतरी)\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nपण कसे ते सांगणार नाही. ते\nपण कसे ते सांगणार नाही. ते सस्पेन्सच ठेवणार. >> हे काही बरोबर नै. बाकी लिखाण मजेदार\nपण कसे ते सांगणार नाही. ते सस्पेन्सच ठेवणार.\n एकदा(चे) मेल्याशी (ब्याद टळल्याशी) कारण (म्हणजे पुन्हा असले काहीतरी रटाळपुराण ऐकावे लागणार नाही.)\nनेमके काय म्हणायचे आहे लेखातून हा आता लेखन हे काय नेहमी म्हणणे मांडण्यासाठी नसते त्यातील एक शब्दाची वीण / उठणारी आवर्तने बघायची, अनुभवायची असते, शब्दांच्या पलीकडे बघायचे असते. गोष्टीचा प्रवास पुढे आपल्या मनात सुरु करायचा असतो वगैरे युक्तीवाद असेल तर ठीक आहे आय एम व्हेरी सॉरी, आय आस्क्ड...\nपण ती बाहुलीची एक कविता आहे ना, पोळी केली करपून गेली, भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले. त्याचेच एक व्हेरीएशन वाटले. तर शेवट मिस्टर नटवरलाल म्हणतात तसे खुदा की कसम मजा आ गया मुझे मारकर बेशरम खा गया....\nत्याचे काय आहे. इतर वेळा लेख आला तर सोड्ता येते पण दिवाळी अंकातून आणला गेलाय म्हणजे त्या लेखात काहीतरी स्पेशल पाहीजे ना का सणाच्या दिवशी पण उगाच पोळी, जाम, फ्रिज मधली कालची बटाटा भाजी खायची\nकोणी जाणकार खुलासा करेल काय\nपोळी केली करपून गेली, भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले\n> पोळी केली करपून गेली, भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले\nहे लिखाण वाचुन जरा बुचकळ्यात\nहे लिखाण वाचुन जरा बुचकळ्यात पडलो. दोन वेळा वाचुन काही वेगळे प्रोफाईल्स दिसतात का ते पाहिले. पण पाराच तो, हाती कसा मिळावा 'आपला कलाव्यवहार आणि आपण' अशी जी या अंकाची थीम आहे, त्याच्याशी संगती लावणे मला काही जमले नाही.\nहे ललित विभागातील लेखन आहे\nसगळे लेखन 'थीम'वर आधारीत नाही. एकूण अंकातील काही भाग या थीमला वाहिलेला आहे.\nया पानावर लेखनाचं वर्गीकरण मिळेल.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nपण ललित म्हणूनही समजलेलं नाही. विशेषतः शेवट.\n(आता लेखकाल किम्वा इतर कुणाला हे उलगडून सांगावे लागणे म्हणजे \"अरसिकीषु कवित्व निवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख\" ह्या उक्तीप्रमाणेच थरेल. पण तरीही कुणीतरी शेवट नीट लोकांनी ते सांगावा असं मला वाटतं.)\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nनिवेदकाला शेवटी कळते की मरण्यापेक्षा प्रयत्नांतच आपली अधिक रुची आहे. परंतु तोवर एकदा कधीतरी मृत्यू आलेला असतो. मृत्यूनंतर प्रयत्न करणे आणि फसणे या चक्राची गंमत पुन्हा अनुभवता येत नाही.\nआयला असय होय हे.\n\"मंजि़ल से बेह़तर लगने लगे है यह रास्ते\nआओ खो जाए हम| हो लापता \"\nअसा भाव दर्शवायचा असेल, साध्यापेक्षा साधनाच्या मोहात गुंतून जाणं दर्शवायचं असेल तर पहिले काही परिच्छेद चाम्गले जमलेत.\nस्वामी समर्थांनी* अशाच एका साधकाला जो अर्ध्यामार्गावर अडकला होता, साधनेच्या मोहात इंटर मिजिएट लेवलला अडकला होता त्याला\n\"रंडीया छोडी की नही अबतक\" असे म्हटल्याची एक गोष्ट आठवली.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nबिल मरेचा Groundhog Day पहा, ह्या लेखाने मला बिलच्या पात्राने सिनेमात मरायसाठी केलेल्या अनेक प्रयत्नांची आठवण करुन दिली.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2881", "date_download": "2018-10-15T09:35:17Z", "digest": "sha1:3UOKXRQS2ZZW5UPEGWZ2RX7KV5I6NBOL", "length": 39524, "nlines": 170, "source_domain": "mr.upakram.org", "title": "महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याच्या उत्सवाला आजच्या सारखे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याच्या उत्सवाला आजच्या सारखे\n९० च्या दशका पर्यंत महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याचा उत्सव हा घरोघरी घटस्थापना करून ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे, नवमीच्या दिवशी देवीची महापूजा करून घरातच घटा पासून १०-१५ पावले चालत आईच्या नावे जोगवा मागून आणि दशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीच्या वृक्षाची पूजा करत. आणि आपटयाची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची पौराणिक काळापासून प्रचारात असलेली परंपरा पाळून दसरा व्ययक्तिक पातळीवर साजरा केला जात असे. दशमीच्या दिवशी मुले वह्या पुस्तकांची पूजा करत. याचा दिवशी शेतकरी धान्याची , शेती अवजारांची पूजा करत तर ज्यांच्या कडे वारसाहक्काने आलेली शस्त्रे बंदूक,तलवारी असत ते शस्त्र पूजन करत. असा साधा घरगुती हा उत्सव होता. म्हैसूर चा राजेशाही उत्सव, बंगालमधील उत्सवांचा उत्सव म्हणजे दुर्गापूजा आणि गुजरातने नवरात्राला घट माथ्यावर घेऊन मुली गाणी गात गात घरोघर जात असत. हे फक्त ऐकून होते.या उत्सवाला आजच्या सारखे बाजारू स्वरूप आले नव्हते.\nTV आला आणि हा नऊ दीवस चालणारा घरगुती उत्सव सार्वजनिक होवून त्याचे रुपांतर व्यवसायात धंद्यात झाले. आणि मग गुजराथचा दांडियाने भारतभरच्या तरुणाईला कधी झपाटले हे समजलेच नाही.त्याच बरोबर बंगाल मधील सार्वजनिक दुर्गापूजा सारख्या भारतभर मोठमोठ्या दुर्गा मुर्ती गणपतीच्या मुर्ती सारख्या मंबई पासून खेडोपाडी च्या चोंका चोंकात बसवल्या जावू लागल्या. गणपती झाले की पैसा कमावण्याचे नवे साधन निर्माण झाल्या मुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घरगुती वस्तू पासून गुटका सिगारेट च्या जाहिरातीचे फलक लावत धंदा वाढवण्याची संधी साधली.\nत्याच बरोबर देवीच्या मूर्ती मागील मंडपात गणपती प्रमाणेच पत्त्यांचे डाव रंगू लागले. ऐच्छिक असलेल्या वर्गणीचे सक्तीचा खंडणीत कधी रुपांतर झाले हे समजलेच नाही. या सक्तीच्या वर्गणी मुळे समाज नाराज झाला पण सगळ्या संवेदना बधिर झाल्यात \"तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करायचा\" अजुन काय..... असा विचार करत तो गप्प रहाणे पसंद करू लागला. हजारो लाखो पासून करोडो पर्यंत ही उलाढाल पोहोंचली , आणि हे पाहून राजकारण्यांनी यात उडी घेतली . गावोगावचे आमदार नगरसेवकांनी सुद्धा देवी मंडळ सुरु केलीत. मग गणपतीच्या उंच मूर्ती प्रमाणे देवीच्या सुद्धा मोठमोठ्या मुरत्या उभ्या राहू लागल्या. देवी समोरील सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चा वादविवाद स्पर्धा कधीच बाद झाल्यात . त्यांची जागा हीन पातळीवरील मनोरंजनाच्या कार्यक्रमात झाली. देवीच्या समोर मनोरंजनाच्या नावा खाली बाजारू फिल्मी तारे-तारिका विक्षिप्त गाणी म्हणत अंग वेडे वाकडे करत नाचू लागली. या सर्व प्रकाराला विरोध नाही,पण कोणत्या ठिकाणी काय करावे याचे सामाजिक भान उरले नाही .ही खंत सर्वांनाच आहे.\nसार्वजनिक मोकळ्या जागा कमी आणि उत्सवी मंडळे मोठ्या प्रमाणात . या मुळे मग हा १० दिवसाचा उत्सव बेकायदेशीर पणे रस्ता बंद करून राजरोस विजेच्या तारेवर आकडे टाकून बेकायदेशीर पणे वीज चोरून लाईट च्या प्रकाशात वेळेचे बंधन न पाळता मध्य रात्री पर्यंत चालू लागला . धर्माच्या नावा खाली चाललेल्या पैश्याच्या खंडणी पासून ते साजरा करण्याची सर्वच बेकायदेशीर कृत्ये प्रशासन हताशपणे पाहत बसण्या पेक्षा कांहींच करू शकत नव्हता.\nया सर्व गोंधळात समाजसेवक, विचारवंत मात्र दांडिया उत्सव नंतर ३-४ महिन्यांनी वयस्कर स्त्रीयांच्या , अल्पवयीन मुलींच्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे होणाऱ्या गर्भपाता मुळे चिंतित होवू लागले पण गरबा रास दांडियाच्या ढोलताश्याच्या आवाजात हा क्षीण आवाज आवाज दबून गेला. गणेश उत्सवात फक्त पर्यावरणाचे तीन तेरा वाजत होते.पण या गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत . याचे कोणाला सोयरेसुतक नाही. उपभोगवादी पुरुष संस्कृतीचा हा अत्त्याचार स्त्रिया सीता द्रोपती पासून युगानयुगे सहन करत आहे.\nवरील काही परिच्छेद ठीक किंवा त्यातले बरेचसे पटणारेही आहे पण\nया गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत . याचे कोणाला सोयरेसुतक नाही.\n गरबा दांडियाच्यावेळी बायकांना धरून बांधून आणून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत असे तर म्हणायचे नाही ना ठठपांना जिथे बायका पुरूष दोन्ही राजी आहेत तेथे कोणाला काय सोयरसूतक असणार.\nउपभोगवादी पुरुष संस्कृतीचा हा अत्त्याचार स्त्रिया सीता द्रोपती पासून युगानयुगे सहन करत आहे.\nटाळ्या...सॉरी दांडिया दोन्ही बाजूंनी पिटल्या तरच आवाज येतो. विशेषतः गरबे-दांडियांना हे उदाहरण चपखल आहे.\nअसो. गणेशोत्सव आला की ध्वनीप्रदूषण आणि नवरात्रींच्या वेळी गर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही.\nद्रौपती नाही. द्रौपदी असे लिहा.\nअहो पाच दिवस काम आणि दोन दिवस सुटी ही आयटीमधली पद्धत द्रौपदीपासूनच रूढ झाली. याला अत्याचार कसे म्हणायचे बॉ\nमाननीय द्रौपदी मॅडम, कुठल्या आयटी कंपनी मध्ये कामाला होत्या\nमाननीय द्रौपदी मॅडम, कुठल्या आयटी कंपनी मध्ये कामाला होत्या \nआणि मग वास्तवाचे चटके बसले की बदनामीच्या भीतीने\nजिथे बायका पुरूष दोन्ही राजी आहेत तेथे कोणाला काय सोयरसूतक असणार. बायकांना धरून बांधून आणून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत असे तर म्हणायचे नाही ना ठठपांना\nजर दोघे जण राजीखुशी ने सर्व करत असतील तर या उत्सवा नंतर गर्भपात का मोठ्या प्रमाणात होतात . स्त्रीवर बलात्कार करण्यासाठी पकडून आणण्याची गरज नाही. उंची भेटी दिल्या की हुरळून जावून स्त्रिया भान हरपतात. आणि वास्तवाचे चटके बसले की बदनामीच्या भीतीने मग सारवासारवी करतात . सीतेला सुद्धा लक्ष्मणाने संकटाची कल्पना देऊनही सोनेरी हरणाचा मोह आवरला नाही. आणि नंतरचे रामायण झाले.\nजर दोघे जण राजीखुशी ने सर्व करत असतील तर या उत्सवा नंतर गर्भपात का मोठ्या प्रमाणात होतात .\nगर्भपात लग्न झालेली जोडपीही करवून घेतात. कारणे वेगळी असतील. नवरात्रीनंतर जर गर्भपात होत असतील तर ते अब्रू वाचवण्यासाठी. त्याने अब्रूचे धिंडवडे कसे निघतील\nउंची भेटी दिल्या की हुरळून जावून स्त्रिया भान हरपतात. आणि वास्तवाचे चटके बसले की बदनामीच्या भीतीने मग सारवासारवी करतात\nउंची भेटींचे आणि दांडियाचा नक्की संबंध कसा उंची भेटी वर्षभर कधीही देता येतील. वास्तवाचे चटके बसणे, सारवासारवी करणे वगैरेंतून स्त्रियाही अशा प्रकारांना तेवढ्याच जबाबदार आहेत असे वाटते. उगीच त्यांच्या अब्रूच्या नावाने गळे काढणे नको.\nहे सत्य मात्र मला कळले\nगणेशोत्सव आला की ध्वनीप्रदूषण आणि नवरात्रींच्या वेळी गर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही.\nदुवे दिले असते तर बरे झाले असते. कारण जुने काय लिहिले हे मला माहित नाही. कारण मी ५-६ महिन्या पासूनच लिहित आहे. आणि गेल्या ५-६ महिन्यात नवीन सदस्याने चर्चा सुरु केली की चर्चेचे मुद्दे भलती कडेच वळवली जातात . हे सत्य मात्र मला कळले\nगेल्या ५-६ महिन्यात नवीन सदस्याने चर्चा सुरु केली की चर्चेचे मुद्दे भलती कडेच वळवली जातात . हे सत्य मात्र मला कळले\nइथे अनेक सदस्य लिहितात. त्या सर्वांच्याच चर्चा वेगळीकडे वळवल्या जात नाहीत. काही चर्चा अनवधानाने किंवा इतर काही महत्त्वाचे मुद्दे आल्याने इतरत्र वळतात. त्यांना अनेकांची ना नसते.\nपरंतु आपल्या चर्चा जर सातत्याने इतरत्र वळत असतील तर आपल्या चर्चाप्रस्तावाशी लोक स्वतःला जोडून घेऊ शकत नाहीत (कनेक्ट होत नाहीत) याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. लेखात येणारा बटबटीतपणा, गचाळ लेखन वगैरे बाबी जर लोकांचे लक्ष तेथेच खिळवून ठेवत असतील तर तो अपराध आपला आहे, मिश्टर ठणठणपाळ.\nमध्यंतरी जेव्हा आपण लेखनात बदल करून व्यवस्थित शब्दांत लेख लिहिला होता तेव्हा सदस्यांनी आपले अभिनंदन करून लेखावरच चर्चा केल्याचे आठवते परंतु त्यांचे अभिनंदन क्षणिक असेल तर काय उपयोग\nमी आपणस दुवे पुरावा मगितला तर तो न देता आपण परत चर्चाप्रस्तावाशी स्वतःला जोडून घेऊ शकत नाहीत. बाकी भारुड लावत आहात .\nदुवे दिले असते तर बरे झाले असते\nआपण काय इथले राजे आहात की आपण लोकांना काहीही बोलावे आणि नंतर हे द्या अशी आज्ञा करावी आणि लोकांनी ती पाळावी तुम्ही दुवे द्या सांगितले की मी द्यावेत असे काही नाही. दुवे हवे असतील तर डावीकडे गूगल शोध आहे त्यावर शोधा.\nभारूड मी लावले नाही आपणच आपल्या प्रतिसादात आपल्याला सत्य काय आहे ते कळले आहे असे लिहिले आहे त्यावर प्रतिसाद लिहिला होता. तो वाचून आपण घूमजाव कराल ही अपेक्षा होतीच.\nआपण गेली ३-४ वर्षे असे म्हणतात असेच समजावे लागेल.\nगर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही. हा दावा आपणच केला होता. आणि जर आपण ३-४ वर्ह वाचत असाल तर दुवा LINK देण्यास कांहींच हरकत नाही. फक्त चर्चे चे महत्व कमी करण्यासाठी आपण गेली ३-४ वर्षे असे म्हणतात असेच समजावे लागेल.\nगर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही. हा दावा आपणच केला होता.\nआणि जर आपण ३-४ वर्ह वाचत असाल तर दुवा LINK देण्यास कांहींच हरकत नाही. फक्त चर्चे चे महत्व कमी करण्यासाठी आपण गेली ३-४ वर्षे असे म्हणतात असेच समजावे लागेल.\nमी गूगल शोधचा पर्याय सांगितला आहे. त्याचा वापर करा. मी दुवे दिले तरी तोच पर्याय वापरून करेन.\nगुगल शोध वर विषय दिसला नाही.\nमला तरी नवरात्रोत्सव आणि गर्भपात अश्या आशयाचा गुगल शोध वर विषय दिसला नाही. LINK नसेल तर तसे सांगणे. म्हणजे विषय बंद करता येईल.\n मिश्टर ठणठणपाळ खोटं बोलू नका..... (ठणूश्टाईल)\nआश्चर्य आहे आपल्याला शोधता येत नसेल किंवा हा जर आपला कावा मला कामास लावण्याचा असेल तर तो मी हाणून पाडेनच. पुन्हा शोधा. अन्यथा, आपल्याला शोधता येत नाही हे मान्य करा.\nदुवा नाही, पण संदर्भ देतो..\nमी ३ वर्षांपूर्वी माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील स्नेह्यांकडून ही गोष्ट ऐकली होती. त्यांनी अर्थातच वैद्यकीय नीतिमत्तेला जागून फार तपशील उघड केला नव्हता, पण एवढेच निरीक्षण नोंदवले होते, की 'ज्या गोष्टीत उच्चभ्रू वर्गाला फारसे वावगे वाटत नव्हते ते आता मध्यमवर्गीय समाजातही झिरपू लागले आहे.'\nलोकसत्ताच्या शनिवारच्या महिलांसाठीच्या चतुरंग पुरवणीत वासंती दामले यांचा एक लेख पान २ वर टॉप लेफ्टला प्रसिद्ध झाला होता. त्यात यासंदर्भातील उल्लेख होता. (अंकाची नक्की तारीख आठवत नाही. वर्ष-दीड वर्षापूर्वीचा असावा)\nअहो दुवेही भरपूर आहेत. ठणठणपाळ उगीच खोटे बोलत आहेत पण त्यांना अशा बातम्या वाचण्यात फार उत्सुकता असावी कारण ते फारच मागे लागले आहेत दुवे द्या, लिंक द्या वगैरे म्हणून त्यांना आणखी एक क्लू.\nमिसळपाववर विनायक प्रभू :-) यांनी आय-पील असा लेख २००८ साली टाकून भरपूर प्रतिसाद मिळवला होता. ठणूंना शोधता येईलच.\nअन्यथा, आपल्याला शोधता येत नाही हे मान्य करा.\nहा दुवा तुम्हाला खूप आवडेल. अगदी तुम्हाला शोभेल असा आहे.\nहा घ्या. सनातन प्रभातचा दुवा. बाकी स्वतः थोडे कष्ट घ्या. महाराष्ट्रटाईम्स, लोकसत्तेतले दुवे शोधा.\nदैनिक .सनातन .ऑर्ग हे तर हिंदू धर्म प्रचारा करता खास वाहिलेले खास मासिक आहे .ते बातम्या म्हणून देणारच. सामान्य माणसाने लिहिलेला तो लेख नाही.\nसामान्य माणसाने लिहिला न लिहिला याचा संबंध काय माझे मूळ वाक्य बघा मी त्यात तसे काही नमूद केलेले नाही. मराठी संकेतस्थळांवर असे लेख आहेत एवढेच म्हटले आहे तेव्हा उगीच नाही ती खुसपटे काढू नका.\nहे माझे मूळ वाक्य -\nगणेशोत्सव आला की ध्वनीप्रदूषण आणि नवरात्रींच्या वेळी गर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही.\nतेव्हा वरचे लेख डॉ.आठवल्यांनी लिहिले, ठठपा की प्रतिभाताई पाटलांनी हा मुद्दा नाहीच.\nउपक्रमावर अश्या विषयावर लेख या आधी कधी प्रकाशित झाला होता त्याचा दुवा भेटेल काय \nतुम्ही विचारणार मी दुवे देणार हा खेळ आता पुरे करू या. मला जे सांगायचे ते मी सांगितले आहे. संदर्भ दिले आहेत. आता सामान्य माणसाचा लेख दाखवा , बटबटीत लेख दाखवा, अप्रमाण मराठीतील लेख दाखवा वगैरेंमध्ये मला इंटरेष्ट नाही आणि वेळही नाही.\nउपक्रमावर जे हवे ते तुम्हीच शोधा.\nउपक्रमावर या विषयावर कोणता ही लेख दिसला नाही\nउपक्रम सुरु झाल्या पासूनच्या दिवसा पासून ते माझा लेख प्रसिद्ध होण्याच्या दिवसापर्यंत मी उपक्रमाचे संपूर्ण लेखांची पाहणी केल्यावर मला उपक्रमावर या विषयावर कोणता ही लेख दिसला नाही . चला या निमित्य जुने वाद वाचावयास मिळाले हे ही कांही कमी नाही. नजरचुकीने असा लेख माझ्या पाहण्यात आला नसेल म्हणून मी आपणास विनंती केली होती. रागावू नये. ही नम्र विनंती.\nगरबा, दांडियाच्या वेळी संततिप्रतिबंधक साधनं वाटावी\nराजेशघासकडवी [11 Oct 2010 रोजी 01:47 वा.]\nपहिला भाग थोडा थोडा पटला. एखाद्या प्रथेचं व्यवसायीकरण झालेलं दिसतं, तेव्हा कोणे एके काळी हे सगळं कसं छोट्या प्रमाणावर होतं, त्यामुळेच मस्त होतं असे विचार मांडले जातात. दुर्दैवाने हे विचार नेहेमी आता असल्या कार्यक्रमांत भाग न घेणाऱ्या पीढीकडून येतात, त्यामुळे त्यातलं सत्य किती व आंबट द्राक्षं किती हे कळायला मार्ग नसतो.\nपण या गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत\nहे पटलं नाही, आणि विशेष आवडलंही नाही. यात वरवर बेकायदा गर्भपातावर हल्ला असला तरी आतून 'हे तरुण तरुणी भलतंसलतं काहीतरी करतात आणि त्याने समाजाची नैतिक पातळी ढासळते' यासारखं वाटतं. जर या सर्वांनी कायदेशीर गर्भपात करून घेतले तर त्याला तुमची हरकत आहे का जर कोणी गरबा, दांडियाच्या वेळी संततिप्रतिबंधक साधनं वाटली तर तुम्ही त्याला पाठिंबा द्याल का जर कोणी गरबा, दांडियाच्या वेळी संततिप्रतिबंधक साधनं वाटली तर तुम्ही त्याला पाठिंबा द्याल का या दोन्हीचं उत्तर नकारार्थी असेल तर तुमचा नक्की हेतू काय ते कळेल.\nमला ऐशीच्या दशकात कायदेशीर (पण चोरीछुपे) गर्भपात करून घेणाऱ्या चांगल्या घरच्या मुली माहीत आहेत. त्या आयुष्यातून वगैरे काही उठल्या नव्हत्या.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nकांहीच हरकत नाही. राष्ट्रकुल स्पर्धे मध्ये क्रीडाग्राम मध्ये या साधनांचा मोफत पुरवठा करण्यात आला.भोंगळ संस्कृती रक्षणा पेक्षा हे कधीही चांगले.\nमुद्दाम होऊन या ठिकाणी नियमनाची साधने वाटण्याची कल्पना मला पटत नाही. त्याचप्रमाणे पंढरपूरच्या यात्रेसाठी लसीकरण करविणे, अमरनाथ यात्रेला खास सैनिकी संरक्षण देणे, या कृतीही मला पटत नाहीत. हे मेळावे प्रोत्साहनास्पद वाटतात काय\nवाटावीत, स्वस्तात उपलब्ध करून द्यावीत, वगैरे\nराजेशघासकडवी [11 Oct 2010 रोजी 18:58 वा.]\nमाझा मूळ उद्देश होता तो लेखकाच्या भूमिकेबद्दल खुंटा हलवून बळकट करण्याचा. त्यांनी नक्की कुठचा प्रश्न मांडला आहे (गर्भपात की अनैतिकता) हे जाणून घ्यायचं होतं. त्यांनी परवानगी असावी असं म्हटलं यातून त्यांचा अनैतिकता हा मुद्दा नसून, प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी याकडे कल दिसतो.\nबाकी लसीकरणाचा मुद्दा या चर्चेत अवांतर होईल. पण समाजात राहायचं तर आपल्या अस्तित्वाचा (आपली इच्छा नसतानाही) इतरांना (संभाव्य) धोका असू शकतो - तो टाळण्यासाठी समाज काही बंधनं पाळायला सांगतो. जर रस्त्यावर गाडी चालवायची असेल तर दुसऱ्याच्या मालमत्तेला हानि झाल्यास भरून देण्यासाठी इंशुरन्स विकत घ्यावा लागतो. लसिकरण हे इन्शुरन्ससारखंच. अशी अनेक उदाहरणं आहेत, पण त्यांची चर्चा इथे अवांतर ठरेल.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nबेकायदेशीर गर्भपातामुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे कसे काय\nबेकायदेशीर गर्भपातामुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे कसे काय निघतील गर्भपात केला नाही तर अब्रूचे धिंडवडे निघतील ना. जरा समजावून सांगावे.\nमला वाटतं सरकारनं दांडियावर बंदि घातली पाहिजे मला तरी हा एकच मार्ग दिसतो .हा हा हा\nया गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत . याचे कोणाला सोयरेसुतक नाही.\nगणपति मधे हे प्रकार् त्या मनाने कमी आहेत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/priyanka-chopra-becomes-most-engaging-celebrity-facebook-121054", "date_download": "2018-10-15T08:46:05Z", "digest": "sha1:BV4IUVE3UJ3KHJ4G7Q7ZVJEC5RXKPTO2", "length": 14121, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "priyanka chopra becomes most engaging celebrity on facebook प्रियंका चोप्रा बनली फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी’ | eSakal", "raw_content": "\nप्रियंका चोप्रा बनली फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी’\nशनिवार, 2 जून 2018\nग्लोबल सुपरस्टार प्रियंका चोप्रा सध्या आपल्या कामाने जगभरात आपलं वेगळं स्थान बनवतेय. पण त्यासोबतच ती भारतावरही आपली हुकूमत गाजवतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर सर्वाधिक सर्च झालेली आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेली प्रियंका चोप्रा ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ झालेली आहे.\nस्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, हे सिध्द झालेलं आहे की, 100 गुणांसह प्रियंका फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे.\nग्लोबल सुपरस्टार प्रियंका चोप्रा सध्या आपल्या कामाने जगभरात आपलं वेगळं स्थान बनवतेय. पण त्यासोबतच ती भारतावरही आपली हुकूमत गाजवतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर सर्वाधिक सर्च झालेली आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेली प्रियंका चोप्रा ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ झालेली आहे.\nस्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, हे सिध्द झालेलं आहे की, 100 गुणांसह प्रियंका फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे.\nनुकतेच बिग बी फेसबुकवर मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी झाले होते. त्यावेळी सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा मुद्दा बनला होता.\nस्कोर ट्रेंड्सनी काढलेल्या मोस्ट एंगेजिंग फिमेल सेलिब्रिटीजच्या लिस्टमध्ये प्रियंका चोप्रानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण 96 गुणांसह दुस-या स्थानी आहे. तर बकेट लिस्ट सिनेमामूळे ह्या लिस्टमध्ये तिस-या स्थानी धकधक गर्ल माधुरी दीक्षित 62 गुणांसह पोहोचली आहे. माधुरीनंतर मोस्ट एंगेजिंग महिला सेलिब्रिटीच्या यादीत सनी लिओन चौथ्या स्थानी तर कैटरीन कैफ पाचव्या स्थानी पोहोचलीय.\nकाही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राने रॉयल वेडिंग अटेंड केले होते. तसेच त्यानंतर ती बांगलादेशातल्या रोहिंग्याच्या मुलांना भेटली होती. ह्या यूनिसेफच्या उपक्रमामूळे आणि शाही विवाह सोहळ्यातल्या प्रियंकाच्या उपस्थितीमूळे ती चर्चेत राहिली होती. त्यामूळेच ती नंबर वन स्थानी पोहोचली.\nस्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, \"ह्या आठवड्यात प्रियंकाच्या पोस्ट्सवर आणि ऑफिशिअल पेजवर असलेल्या त्यांच्या फॉलोवर्सची 100 टक्के एंगेजमेंट दिसून आली. ज्यामूळे ती मोस्ट एंगेजिंग भारतीय सोलिब्रिटी ऑन फेसबुक झाली आहे“\nऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी\nमांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nआठवड्यापूर्वी कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा खानदेशच्या भूमीतून सुरू झाला...कॉंग्रेसी नेत्यांच्या दाव्यानुसार त्याला प्रतिसादही मिळाला.....\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम करण्यात आले. \"बेसलाईन सर्व्हे'नुसार जिल्ह्यासाठी मिळालेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/heavy-rain-in-kolhapur-and-water-logging-in-kolhapur-270612.html", "date_download": "2018-10-15T08:19:15Z", "digest": "sha1:MNJRGCX2VXNZ3XZJ3TYFVDMAODYDJACO", "length": 13165, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूरमध्ये पावसामुळे अंबाबाई मंदिर परिसरात पाणीच पाणी", "raw_content": "\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nकोल्हापूरमध्ये पावसामुळे अंबाबाई मंदिर परिसरात पाणीच पाणी\nकोल्हापूर शहराला आज संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. दुपारी तीन वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे आणि याच पावसात नवरात्रीनिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली.\nकोल्हापूर, 24 सप्टेंबर : कोल्हापूर शहराला आज संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. दुपारी तीन वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे आणि याच पावसात नवरात्रीनिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंदिर परिसरामध्ये पाणी साचले होते, आणि त्याच पाण्यातून वाट काढत आज भाविकांनी शारदीय नवरात्रोत्सवात देवीच दर्शन घेतलं.\nआज रविवार असल्याने भाविकांनी मोठी गर्दी कोल्हापूरमध्ये केली होती , पण पावसाने या सगळ्या भाविकांना अडचणीत आणलं . रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांच नद्यांच्या आणि तलावांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातही मुसळधार पावसाने कोल्हापूर ला झोडपून काढलं होतं , त्यानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T09:25:04Z", "digest": "sha1:XXTTJPAQXIDEFMZX4TNBC5EJNSJ2W3ZG", "length": 7453, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तरप्रदेशात पोलिसांची झाडाझडती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमेठी: उत्तरप्रदेश पोलिसांनी पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांची झाडाझडती सुरू केली असून कर्तव्यात कसुर केल्याचा आरोप असलेल्या दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांची सध्या खातेनिहाय चौकशी हाती घेण्यात आली आहे.\nराज्याचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनीच आज ही माहिती दिली. ते म्हणाले की पोलिसांनी चांगले काम करावे, कार्यालयीन शिस्त पाळावी आणि पोलिस दलाची प्रतिष्ठा राखावी यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांच्या नियमीत बैठका घ्याव्यात, अशी सुचना सर्व वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या झाडाझडतीत आत्तापर्यंत दोषी आढळून आलेल्या बारा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.\nकायदा हातात घेणाऱ्या कोणाही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा अशी सूचनाही त्यांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसभापती गायकवाड यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला स्लग- सुजित झावरे व आ.विजय औटी पडले तोंडघशी\nNext articleरवी वेंकटेश युनिसेफवर\nतर पाकिस्तानचे अस्तित्व राहणार नाही – सुब्रमण्यम स्वामी\nबीजेपीची १५ वर्षांपासूनची मक्तेदारी संपवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये ‘महायुती’\nपंतप्रधानांच्या नावे व्हीआयपी सेवा लाटणाऱ्या फसव्या अध्यात्मिक गुरूंना अटक\nदिल्लीतून चीनी हेराला केले गजाआड\nनाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात -नितीन गडकरी\nतिरुवनंतपुरम्‌मध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र महिनाभरात उभारणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-15T08:04:27Z", "digest": "sha1:CLQEXCSOVL55M3U57MOPD6J6KQOLK3AC", "length": 8752, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भिंतीला धडकूनही विमान उडतच राहिले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभिंतीला धडकूनही विमान उडतच राहिले\nदुबईकडे निघालेले एअर इंडियाचे विमान मुंबईत उतरवले\n136 प्रवासी व कर्मचारी आश्‍चर्यकारकरित्या वाचले\nमुंबई: एअर इंडियाच्या विमानाने त्रिचीहून दुबईसाठी उड्‌डाण केल्यानंतर हे विमान अपेक्षित उंची गाठू शकले नाही, त्यामुळे ते थेट विमानतळाच्या कंपाऊंड भिंतीलाच धडकले. त्यात विमानाच्या पोटाकडील भागाचे बरेच नुकसान झाले पण हे विमान तसेच पुढे हवेत झेपावले. सुमारे चार तास हे विमान हवेत उडत होते. पण अपघातात विमानाचे बरेच नुकसान झाल्याचे लक्षात येताच ते विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. विमानातील 136 प्रवासी यातून आश्‍चर्यकारकरित्या बचावले आहेत.\nहे विमान मुंबईत उतरवल्यानंतर विमानाचे मोठे नुकसान झाल्याचे लक्षात आले आहे. केवळ चमत्कार म्हणूनच यात मोठा अपघात टळला. आणि चार तासांच्या प्रवासानंतर विमान मुंबईत यशस्वीपणे उतरवण्यात आले. या प्रकाराची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्रिचीहून दुबईसाठी हे विमान निघाले होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमाराला विमानाने उड्डाण केले. पण धावपट्टीवरून ते पुढे गेल्यानंतरही विमानाला अपेक्षित उंची गाठता आली नाही त्यामुळे ते विमानतळाच्या सुरक्षा भिंतीला धडकले पण त्यानंतरही ते तसेच पुढे नेण्यात वैमानिकाला यश आले. याची कल्पना नियंत्रण कक्षातून विमानाच्या कमांडला देण्यात आली त्यावेळी विमानाची सर्व यंत्रणा व्यवस्थीत सुरू असल्याची माहिती वैमानिकाने दिली. पण यात विमानाच्या पोटाकडील भागाचेही मोठे नुकसान झाल्याचे लक्षात आल्यानंतर ते मुंबईकडे वळवून तेथे उतरवण्यात आले.\nकॅप्टन डी गणेशबाबू हे विमान चालवत होते तर कॅप्टन अनुराग हे त्यांचे सहवैमानिक म्हणून कॉकपिटमध्ये बसले होते. विमान सीमाभिंतीला धडकले तेव्हा त्याचा वेग ताशी 250 किमी इतका होता. विमानाच्या धडकेने सीमा भिंतीचा बराच भागही कोसळला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleछत्रपती मालोजीराजे संघाचा डॉ.विश्वजीत कदम संघावर दणदणीत विजय\nNext articleदृष्टिक्षेप: निवडणुका राज्यांच्या; पडसाद राष्ट्रीय \nमुंबई विमानतळावर एअर इंडियाची ‘महिला क्रू सदस्य’ विमानातून पडली\nछत्तीसगडमधील भीषण अपघातात 10 ठार\nएम जे अकबर यांनी सर्व आरोप फेटाळले\nबंगाली बांधवांना आशा भोसले यांची खास भेट\nसोशल मीडिया समाजात कटुता वाढवण्याचे काम करतो: नितीश कुमार\nगृहमंत्री पाक सीमेवर करणार शस्त्रपुजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.artblogazine.com/2017/07/artist-subhash-gondhles-sugo.html", "date_download": "2018-10-15T08:16:46Z", "digest": "sha1:JYRZD6JQA2UJEO6VTU77EYYVOK3YSHF6", "length": 45724, "nlines": 244, "source_domain": "www.artblogazine.com", "title": "Art Blogazine: E-News Magazine update: Artist Subhash Gondhle's (SuGo) mesmerising European tour.", "raw_content": "\nयुरोपहून येऊन चार दिवस झाले तरी अद्याप रात्री झोपेत युरोपमध्येच असल्याची स्वप्ने पडताहेत. युरोपचे सुंदर भूत डोक्यावरून उतरायला तयार नाही. त्याने पार झपाटून टाकलंय अशी अवस्था झाली आहे. याला कारण युरोप खरोखर तसेच आहे. माझ्यासारख्या चित्रकाराला किंवा कुणाही कलाप्रेमी पर्यटकाला मोहून टाकणारी कलात्मकता, सौंदर्य व स्वच्छता आपणास सर्वत्र आढळते.\nसर जे. जे. कलामहाविद्यालयात शिकत असताना कलेचा अभ्यास करताना युरोममधील विविध शहरांचा, देशांचा परिचय झाला होता. नंतर युरोपविषयी बऱ्याचदा वाचनात आले होते. त्यामुळे युरोपबद्दल मनात खूप उत्सुकता होतीच, कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला नोकरी, नंतर लग्न, नंतर स्वतंत्र व्यवसाय, मुले, त्यांचे शिक्षण असे संसारात गुंतून पडलेलो. युरोपला जाण्याची इच्छा या सर्व व्यापात राहून गेलेली, पण अशातच पुण्यातील माझे साडू नरेंद्र यांचा फोन आली की एका टुरकंपनीसोबत आपण युरोपला येणार का टूरची तारीख नेहरू सेंटरमधील माझ्या चित्रप्रदर्शनानंतर लगेचच तीन दिवसांनी असल्याने माझी थोडी धावपळ होणार होती, तरी पण मी होकार कळवला. एकीकडे चित्रप्रदर्शनाची तयारी, चित्र, फ्रेमींग, कॅटलॉग, प्रिंटींग, निमंत्रण पत्रिका इत्यादी बनवणे, वाटणे, त्यातच टुरची तयारी, पासपोर्ट फोटो, असेच हवे तसेच नकोपासून पासपोर्ट बँकांच्या पासबूकच्या झेरॉक्स, आय.टी.रिटर्नच्या झेरॉक्स, हे सबमीट करा, ते करा, नंतर टूरकंपनीकडून विविध सूचना… सर्व आटोपल्यावर, चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्या दिवशी संध्याकाळी होते, त्याच दिवशी व्हिसा कार्यालयात बोलावले होते. तेथे जाऊन सोपस्कार पूर्ण केले, नंतर नेहरू सेंटरमधील माझ्या चित्रप्रदर्शनात बीझी झालो. टूरची खरेदी राहूनच गेलेली. पत्नी सोबत येणार असल्याने माझा थोडा व्याप कमी झाला. बॅगा भरणे, त्यावर नावाचे स्टीकर्स, वेगळ्या रंगाच्या रिबिन्स बांधणे, इत्यादी कामे करताना जीव अक्षरश: मेताकुटीला येतो. हे सर्व आटोपून निघालो. संध्याकाळी छत्रपती शिवाजी आंतरदेशीय विमानतळावर पोहोचलो. आधीचे सर्व सोपस्कार आटोपून जेट एअरवेजच्या विमानात स्थानापन्न झालो. तोपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते. २.३० वाजता विमानाने उड्डाण केले व थोड्याच वेळात मला झोप लागली. दहा तासांचा हवाई प्रवास करून सकाळी युरोपमधील नेदरलँड (जुने नाव हॉलंड)च्या अॅमस्टरडॅम शहराच्या शिपॉल विमानतळावर उतरलो.\nविमानतळाबाहेर पडताच आल्हाददायक गारवा जाणवला व गेल्या महिन्याभरातील थकवा व ताण एका क्षणात नाहीसा झाला. प्रसन्न वाटले. आम्ही ३३ पर्यटक होतो. आम्हा सर्व पर्यटकांसाठी बस तयारच होती. टूर गाईडच्या सूचना सुरूच होत्या. त्याने प्रथम सांगितले बसचालकाला ड्रायव्हर म्हणायचे नाही किंवा त्याला अरेतुरे करायचे नाही, तर त्याला ‘कॅप्टन’ म्हणायचे… ही बस एल.डी.सी. म्हणजे लाँग डिस्टन्स कोच आहे, संपूर्ण युरोप आपण याच बसने फिरणार आहोत व नेमून दिलेल्याच सीटवर बसायचे आहे… वगैरे वगैरे. आम्ही स्थानापन्न झालो व प्रवास सुरू झाला. बस अतिशय आरामदायी, वातानुकूलीत व काचेच्या मोठ्या खिडक्या असलेली अशी असल्याने शहरांतून फिरताना आजूबाजूचे रस्ते, इमारती, निसर्ग बघणे व फोटो काढणे सोयीचे झाले.\nबाहेरचे दृश्य पाहताना अॅमस्टरडॅम या शहराचे जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सुंदर आखीवरेखीव व स्वच्छ रस्ते, सायकलस्वारांसाठी खास मार्ग, जागोजागी सिग्नल्स, मार्गदर्शक साईन्स, सोबर रंगीत विटांच्या इमारती, खिडक्यांना नक्षीदार गॅलरींचे फेन्सिंग. प्रत्येक गॅलरीत रंगीत फुलांनी बहरलेल्या झाडांच्या, वेलींच्या कुंड्या, इमारतीच्या बाहेर फूटपाथच्या शेजारी १०-१२ फूट उंचीवर सुंदर नक्षीकाम व वेगवेगळ्या आकाराचे काचेचे दिवे लावलेले. सुंदर निगा राखलेले वृक्ष, त्यांच्या मुळाशी माती, पण ती इकडेतिकडे जाऊ नये म्हणून गोल आकारात सछिद्र आवरणे टाकलेली, रस्त्याच्या कडेला कुठेही उघडे गटार, कचराकुंडी किंवा जाळे, धुळीने माखलेल्या वास्तू अजिबात नजरेस पडत नाही. धूळ नाहीच म्हटलं तरी चालेल. शिवाय आवाजाचे प्रदूषणही नाही. शहरात किंवा महामार्गावर कुठेही धूळ, माती, रेती मागे उडवत जाणारे किंवा मातीचे ढेकळं रस्त्यावर पाडत जाणारे उघडे ट्रक्स दिसत नाहीत. सर्व ट्रक्स बंदिस्त व कारसारखे चकाचक. ट्रकवर कंपनीचे लोगो, सिम्बॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला दिसला. सर्वत्र स्वच्छता असल्याने एकही डास किंवा माशी नजरेस पडत नाही. संपूर्ण शहरात अधिकाधिक पुरुष, स्त्रिया व मुले सायकल चालवताना-धावताना दिसतात. म्हणजे अधिकाधिक लोकांचा कल फिटनेसकडे दिसतो. सायकलस्वारांना खूपच उच्च दर्जा व सन्मान असल्याचे जाणवते. त्यांच्यासाठी खास मार्ग आखून ठेवलेत. कुठेही गडबड नाही. सायकलस्वार जात असेल तर त्याला प्रथम प्राधान्य. कारसुद्धा थांबून किंवा धिमी करून सायकलस्वारास प्रथम मार्ग द्यावा, अशी वाहनव्यवस्था. मुख्य रस्त्यावर किंवा आतील गल्ल्यांमध्ये जागोजागी हॉटेल, बार, रेस्तॉरा दिसतात. हॉटेलच्या बाहेर सुंदर फोल्डींग शेड्स आणि त्याच्याखाली फुलांच्या कुंड्या, विविध आकाराच्या देखण्या टेबलखूर्च्या व त्यावर बसून पुस्तक वाचन किंवा गप्पा मारत खानपानाचा आनंद घेणारी युरोपियन मंडळी पाहिली की असे वाटते, जीवनाचा खरा आनंद अनुभवत ही मंडळी जगत आहेत.\nया शहराचे वैशिष्ट्य असे आहे की हे समुद्रपातळीच्याही खाली आहे. येथील लोक डच आहेत. पूर्वी त्यांनी हा खास भूभाग तयार करून वस्ती निर्माण केली आहे. संपूर्ण शहरात एक नदी आहे. त्यात नौकाविहार केला तेव्हा संपूर्ण शहराचे दर्शन होते. नदीशेजारी सुंदर तटबंदी, बसायला कलात्मक बाके, त्यावर बसून अनेक मंडळी कोवळ्या उन्हाचा आनंद घेत पुस्तकवाचन, खानपान, गप्पांचा आनंद घेत बसलेली दिसली. नदीशेजारील सर्व इमारती तीनशे ते चारशे वर्षे जुन्या आहेत. प्रसिद्ध चित्रकार रेब्रांटचे घर आहे. आता घरांनी क्रमांक दिलेले आहेत. पूर्वी त्या घरांवर घराच्या मालकाचे व्यवसायाचे चिन्ह असायचे. असेच एक लाल टोपीचे एक शिल्प असलेले घर गाईडने दाखवले तेव्हा गंमत वाटली. त्या घराचा मालक तशी लाल टोपी घालत असे म्हणे. जुन्या इमारती, घरे, चर्च, भव्य प्रासाद, जुले पूल सर्व काही वेल मेंटेन्ड आहेत. अॅमस्टरडॅम शहराच्या आजुबाजूला भरपूर शेती दिसते. तीसुद्धा व्यवस्थित आखीवरेखीव. कुठेही बघा, नीटनेटकेपणा नजरेत भरतो. येथे गायी मोठ्या प्रमाणात आहेत. कुठेही म्हैस हा प्राणी दिसत नाही. गायीच्या दुधाचे पनीर, बटर, चीज यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती येथे होते. तसेच गायी फक्त शेतातच बसलेल्या दिसल्या. त्यांचा चारा विशिष्ट पद्धतीने गोल बंडल करून पॅकेट बनवून शेतात ठेवलेले दिसले. आपल्याकडे जसे गावाकडे काड्यांचा कचरा सर्व गावभर वाऱ्याने पसरलेला दिसतो, तसे इथे नाही. अशाच एका फार्महाऊसला भेट दिली. तेथे चीज बनवण्याची पारंपरिक पद्धत व ताज्या चीजची चव चाखून बघितली. एकदम मस्त होतं. नंतर ‘क्लॉग शूज’ म्हणजे लाकडी बूट कसे बनवतात त्याचे प्रात्यक्षिक बघितले. पूर्वी येथील डच लोक शेतात काम करताना थंडी जास्त असल्याने असे लाकडी बूट वापरत. आज त्यांनी त्या बुटाला त्या देशाची ओळख बनवून टाकले आहे. सुंदर, रंगीत नक्षी असलेले विविध आकारातील असे लाकडी बूट पर्यटक सोविनिअर म्हणून विकत घेतात.\nनंतर आम्ही येथील प्रसिद्ध ‘ट्युलिप गार्डन’ पाहण्यास गेलो. खूप मोठा परिसर खास फुलांचा बगीचा म्हणून राखून ठेवला आहे. असंख्य वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या, सुगंधी फुलांच्या दर्शनाने व सुवासाने आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. या गार्डनमध्ये मोठमोठे वृक्ष, झरणे, हिरवळ, फुलांची गॅलरी, पुतळे, नक्षीदार दिवे, हॉटेल्स, टॉयलेट सर्व सोयी आहेत. फुलांचे ताटवेच्या ताटवे आहेत. पण एकही पर्यटक झाडांना हात लावताना दिसत नाही. सर्वत्र मार्गदर्शक सूचना नकाशे आहेत. येथे प्रसिद्ध विंडमील आहे. तिची संपूर्ण रचना, बांधणी मोठ्या लाकडी खांबांनी केलेली आहे. उंची बहुतेक ४० फूट असावी. असे हे अॅमस्टरडॅम म्हणजे युरोपातील डच लोकांचे अतिशय सुंदर, देखणे व कमालीचे शिस्त बाळगणारे, हळुवारपणे जीवनाचा आनंद घेणारे युरोपमधील सर्वात सुंदर शहर असल्याचे जाणवते. त्यानंतर बेल्जीयम या देशातील ब्रुसेल्स येथील ‘ग्रँड प्लेस’ ही जागा पाहण्यासाठी जाताना प्रसिद्ध शिल्प म्हणजे ‘सू’ करणारे लहान मूल पाहिले. आजुबाजूला येथील चॉकलेटच्या दुकानांची रेलचेल आहे. त्यानंतर ग्रँड प्लेस येथील प्रसिद्ध चौकात गेलो. चारही बाजूला अप्रतिम भव्य वास्तुकलेचे दर्शन झाले. शिल्प, चित्र, सोनेरी रंगाने मढवलेल्या इमारती पाहून काय बघू आणि काय नाही, डोळ्यात किती साठवू असे होते. यावर तंत्रज्ञानी मार्ग म्हणजे भरपूर फोटो काढून ठेवणे. हे काम पत्नीने चोख बजावले. दरम्यान मी काही धावती रेखाचित्रे केली. प्रत्यक्ष स्थळी रेखाचित्र करण्याचा आनंद काही औरच. त्याच चौकात एक बग्गी उभी होती व त्यावर एक चालक सुंदरी पुस्तक वाचण्यात मग्न होती. तिचे रेखाचित्र केले. नंतर पुढे सायंकाळी पॅरिसला पोहोचलो. हॉटेलमध्ये सामान आदी ठेवून भोजन करून पॅरिस अॅट नाईट पाहण्यास बसने बाहेर पडलो.\nजगातील अतिशय सुंदर व नावाजलेले शहर म्हणजे पॅरिस. मोठमोठे रस्ते, कडेला हॉटेल, रेस्तॉरा, बार, इत्यादी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शहरात फिरताना नक्षीकामाने, मूर्तीकलेने सजलेल्या भव्य ऐतिहासिक इमारती दृष्टीस पडतात त्यावर योग्य पद्धतीने केलेल्या प्रकाशयोजनेमुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलले होते. शेवटी आयफेल टॉवरवर केलेली रोषणाई पाहिली. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले आयफेल टॉवर. रात्री अकरा वाजता त्यावर खास स्पार्कनिंग लायटींगची योजना अगदी काही क्षणांपुरती केलेली आहे. त्यामुळे हे टॉवर शुभ्र पांढऱ्या हिऱ्याने बनवले असल्याचा भास होतो. दिवसा तपकिरी रंगात दिसणारे टॉवर रात्री सोनेरी व काही क्षणापुरते लखलख चमकणाऱ्या शुभ्र पांढऱ्या हिऱ्याप्रमाणे भासते. हे दृश्य कॅमेऱ्यात व मनात साठवून निघालो. हॉटेलवर थांबून दुसऱ्या दिवशी पुन्हा संपूर्ण पॅरिस शहरातील प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या. आयफेल टॉवरच्या टॉप फ्लोरवरून संपूर्ण पॅरिस शहराचे विहंगम दृश्य दिसते जे आपण कॅमेऱ्यात व मनात भरून घेण्याचा प्रयत्न करीत राहतो, थंडगार वारा उत्साहित करतो. नंतर De La Concord Squre वर बस आली. साईटसिईंग करताना सर्वत्र पोलिस बंदोबस्त दिसला. कारण कळाले की, काल इंग्लंडमधील मॅन्चेस्टर येथे बॉम्बस्फोट झाल्याने सर्वत्र कडक तपासणी करण्यात येत होती. आमच्या बस (ड्रायव्हर) कॅप्टनचे वाहन चालवण्याचे एक आठवड्यातील तास नियमानुसार जास्त भरल्याने त्याला पोलिसांनी दंड केला. यात बराच वेळ गेला. त्या दरम्यान बसच्याच खिडकीतून मी De La Concord Squre चे रेखाचित्र केले व बस सुरू झाली.\nदिवसभर प्रवास करून मग आम्ही स्वित्झलँडला एन्जल बर्ग या उंच ठिकाणी हिरव्यागार घाटातून प्रवास करत पोहोचलो. संपूर्ण युरोप उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्याने येथे सूर्य खूप उशिरा म्हणजे रात्री ९.३०च्या आसपास मावळतो. आपल्याला खूपच गंमत वाटते. त्यामुळे सायंकाळी एन्जलबर्गला सामसूम होती. छोटंसं हिलस्टेशन रात्री हॉटेलात मुक्काम करून सकाळी आम्ही सर्व मंडळी टिटलीस पर्वतावर केबल कारने पोहोचलो. आधी हिरवेगार डोंगर मग पुढे वर वर जाताना बर्फाने आच्छादित पांढरे शुभ्र दिसू लागले. काही स्थानिक मंडळी आईस स्केटिंग करताना दिसली. शिखरावर पोहोचलो तेव्हा शून्य डिग्री तापमान होतं. सर्वत्र बर्फच बर्फ पसरलेली शिखरे व मागे निळेशार आकाश. दुसरे काही नाही. जणू स्वर्गातच असल्याचा भास निर्माण करणारे मायावी दृश्य. बर्फ फेकून मारणे, फोटो काढणे, आदी मजा लुटून नंतर तिथेच आम्ही लेव्हल एकवर खिडकीतून बर्फाचा डोंगर पाहत भारतीय भोजन घेतले. त्याचा आनंद अवर्णनीय असाच आहे. नंतर दुपारी थोडा प्रवास करून आम्ही ऱ्र्हिन धबधबा पाहायला गेलो. हा धबधबा युरोपमधील सर्वात मोठा धबधबा असून झुरीचच्या हद्दीवर आहे. तिथे भरपूर गर्दी होती पण अतिशय सुंदर व्यवस्था. कुठेही गडबड, गोंधळ नाही. शिस्त, शांतता असल्याने लवकरच बोटीने त्या धबधब्याच्या मध्यभागी एका पॉईंटवर गेलो. स्वच्छ फेसाळलेले पाणी, पांढरेशुभ्र दिसत होते. नंतर स्वित्झर्लंड येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी प्रवास करून सायंकाळी इटली येथील पडावा येथे पोहोचलो. हॉटेल हायवेच्या जवळ होते. त्याच्याच पलिकडे रेल्वे ट्रॅकसुद्धा होता. बाजूला हिरवीगार शेती, लांबमागे निळेशार डोंगर दिसत होते. रात्रीचे ९.३० वाजले तरी आभाळ‌ सूर्यास्ताने केशरी झाले होते. भोजन व मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी व्हेनिस शहर बघण्यास गेलो. प्रथम बसने जेट्टीवर तेथून ‘वापारँतो’ म्हणजे लहान बोटीने (३०-४० लोकांची) व्हेनिस शहराच्या किनाऱ्यावर पोहोचलो.\nकबुतरं, कालवे आणि कलाप्रेमींसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर एका बेटावर वसलेले आहे. जमीन मऊ असल्याने या शहरातील सर्वच इमारतींत लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. वजन कमी ठेवण्याचा प्रयत्न, अनेक भव्य इमारती, वस्तुसंग्रहालय, चर्च, बेसिलिका, बेट टॉवर, कॅथेड्रल, न्यायालय, जुना तुरुंग अशा अनेक इमारतींमध्ये शिल्पकला, चित्रकला, वास्तुशिल्पाचा कौशल्यपूर्ण वापर केलेला दिसला. शहरातील कालव्यातून फिरण्यासाठी लहान होडीचा वापर होतो. त्यालाच गंडोला म्हणतात. ‘द ग्रेट गॅमलर’ या हिन्दी चित्रपटातील अमिताभ व झीनतवर चित्रीत झालेलं प्रसिद्ध गाणं ‘दो लब्जो की है ये कहानी’ हे याच गंडोलामधील आहे. त्यामुळे या गंडोलामधून जोडीने फिरताना खूपच रोमँटिक वाटतं. तेथे काचेच्या वस्तू बनविणारी फॅक्टरी व प्रात्यक्षिके पाहिली. सोबतच्या काही लोकांचे बघून होईस्तोवर मी गंडोल्याचे एक शिघ्र रेखाटन केले. शहरातील कालव्यांवर जागोजागी लहान पूल बांधलेले आहेत. त्यात एक बंदिस्त पूल आहे त्याचे नाव आहे ‘ब्रिज ऑफ साय’ व त्याला दोन खिडक्या आहेत. कैद्यांना फाशी किंवा ठार मारण्याची शिक्षा झाली की त्या ठिकाणी या बंदिस्त पूलावरून नेण्यात येई व त्या खिडकीत क्षणभर उभे राहून बाहेरचे सुंदर जग बघण्याची शेवटची संधी दिली जाई. त्या दोन खिडक्या असलेला पूल माझ्या रेखाटनात दिसत आहे. असो, नंतर आम्ही रोमला निघालो. वाटेत फ्लॉरेन्स येथील मायकल अँजेलो पॉईंटवर थांबलो. तेथे डेव्हीड या प्रसिद्ध शिल्पाची हुबेहूब प्रतिकृती स्थापित केली आहे.\nया जागेवरून संपूर्ण फ्लॉरेन्स शहराचे दर्शन होते. युरोपमधील सर्वच प्रसिद्ध शहरांमध्ये नद्या व कालव्यांचा खूपच सुंदर उपयोग करून घेतल्याचे जाणवते. नंतर पुढील प्रवासात रोम व इटली येथील प्रसिद्ध ठिकाणे पाहिली. पिसा येथील जगप्रसिद्ध झुलता मनोरा – झुलता मनोरा फक्त म्हणतात त्याला – तो झुलत नाही. लहानपणी तसे वाटे. तो बांधत असताना तीन मजले बांधून झाल्यावर एका बाजूला झुकला असे म्हणतात, मग पुढे तसाच तिरपा बांधला की काय कोण जाणे, गाईडकडे याचे उत्तर नव्हते. बाहेरून मोठ्या किल्ल्यासारखी तटबंदी असून आत विस्तीर्ण मोकळा परिसर आहे. त्यात बेसिलिका, कॅथेड्रल व हा प्रसिद्ध झुकलेला मनोरा आहे. बाजूला वस्तुसंग्रहालय, आर्ट गॅलरी व एक लहान गाव आहे. त्यात हॉटेल, रेस्ताँरा, बार इत्यादी भरपूर आहेत. फिरायला घोड्याची बग्गी मिळते.\nदुसऱ्या दिवशी जगातील सर्वात लहान देश म्हणजे व्हॅटिकन सिटीला भेट दिली. अत्यंत कडक नियम सर्व तपासण्या झाल्यावर प्रवेश मिळाला. सेंट पीटर चर्च पाहिले. चर्चच्या समोर विस्तीर्ण गोलाकार परिसर आहे. मध्ये मोकळी जागा असून त्यात मध्यभागी एक स्तंभ असून शेजारी दोन कलात्मक कारंजे आहेत. गोलाकार परिसर भव्य संगमरवरी खांबांनी वेढलेला असून समोर भव्य चर्च आहे. याचे बांधकाम रेनासन्स काळातील असून याचे वास्तुशिल्पकार म्हणून जगप्रसिद्ध चित्र व शिल्पकार मायकल अँजेलो याने काम बघितले. चर्चमध्ये त्यानेच मार्बलमध्ये घडविलेले ‘पिएता’ हे शिल्प ठेवले आहे. मेरीच्या मांडीवर येशूचे गतप्राण शरीर पडलेले आहे. पण तिच्या चेहऱ्यावर दु:खाचा भाव नसून तिला त्याच्या दिव्य आत्म्याची कल्पना असल्याने शांत भाव आहेत. चर्चमध्ये उंच छतापर्यंत अनेक कोरीव बलशाली संगमरवरी खांब असून जमिनीवर अनेक विविध रंगाच्या संगमरवरी दगडांचा वापर करून धार्मिक चिन्ह व सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. छतावर रंगीत दगडांचा वापर करून मोझेक पद्धतीने बायबलमधील अनेक प्रसंग कलात्मकरित्या साकारलेले आहेत. एवढ्या उंच छतावर मोठमोठ्या कलाकृती कशा निर्माण केल्या असतील या विचाराने पर्यटक अचंबित झाल्याशिवाय राहत नाहीत. सर्व कलाकृती पाहून बाहेर आल्यावर तेथे समोर असलेल्या सेंट पीटर यांच्या पुतळ्याचे एक शिघ्र रेखाटन मी केले व नंतर स्वप्नगरी युरोपचा निरोप घेऊन सायंकाळी रोम ते सकाळी आबुदाबी व तेथून दुपारपर्यंत मुंबईला पोहोचलो. घरी जाण्यासाठी कॅब केली. सिग्नलवर कॅबच्या ड्रायव्हरने दरवाजा उघडून रस्त्यावर माव्याची पिंक थुंकल्याचे पाहून मी खाडकन जागा झालो व आपण मायदेशी परतल्याची खात्री पटली.\n- सुभाष गोंधळे, वसई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-10-15T08:09:37Z", "digest": "sha1:4M35WSSWXJVK2RYK4E5IRBKOTYRU4QX5", "length": 4269, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कैसरगंज (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकैसरगंज हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कैसरगंज (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nउत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०६:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/dtracker?order=name&sort=asc", "date_download": "2018-10-15T08:12:42Z", "digest": "sha1:G2JTCEVTXJY6ZIUKPQA3JXUDHMWMSY7L", "length": 9790, "nlines": 89, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी१२ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेषांक मृद्गंध ... 6 गुरुवार, 19/02/2015 - 10:24\nविशेषांक कविता आणि वादळ अनिरुध्द अभ्यंकर 3 बुधवार, 21/11/2012 - 06:46\nविशेषांक ही पोरंच आम्हाला फरफटवत पुढे नेणार अपर्णा वेलणकर 3 गुरुवार, 15/11/2012 - 09:58\nविशेषांक जेम्स प्रिन्सेप आणि ब्राह्मी लिपीचा शोध अरविंद कोल्हटकर 6 गुरुवार, 22/11/2012 - 06:55\nविशेषांक लेखनः बाहेर आणि आत आतिवास 10 बुधवार, 21/11/2012 - 09:03\nविशेषांक बदलती माध्यमे आणि निवडणूका ऋषिकेश 6 मंगळवार, 20/11/2012 - 01:54\nविशेषांक अभिवाचन - बरेच काही उगवून आलेले ऋषिकेश 6 गुरुवार, 01/10/2015 - 20:23\nविशेषांक माध्यमांचा बदलता नकाशा ऐसीअक्षरे 2 गुरुवार, 15/11/2012 - 00:42\nविशेषांक छायाचित्रे ऐसीअक्षरे 1 शनिवार, 17/11/2012 - 15:02\nविशेषांक \"कंटेंट राहतोच, फॉर्म बदलतो\" - कुमार केतकर ऐसीअक्षरे 3 शुक्रवार, 02/10/2015 - 02:04\nविशेषांक पेठा गणपा 8 बुधवार, 21/11/2012 - 13:37\nविशेषांक आजचं सपाट जग आणि भारतीय सिनेमा चिंतातुर जंतू 18 मंगळवार, 28/10/2014 - 16:47\nविशेषांक बुद्धिबळं जयदीप चिपलकट्टी 9 शुक्रवार, 23/11/2012 - 20:39\nविशेषांक स्वामी समर्थ आहेत जुई 8 गुरुवार, 15/11/2012 - 19:26\nविशेषांक अलक्ष्मी देवीची कथा जुई 10 शनिवार, 17/11/2012 - 00:29\nविशेषांक अधांतर जुई 1 शनिवार, 17/11/2012 - 21:45\nविशेषांक सामसूम एक वाट धनंजय 14 बुधवार, 21/11/2012 - 04:30\nविशेषांक मूल्य आणि किंमत नितिन थत्ते 16 बुधवार, 20/04/2016 - 09:13\nविशेषांक सरलं दळण... मस्त कलंदर 10 रविवार, 24/04/2016 - 08:23\nविशेषांक ... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फराळ आणि मी मेघना भुस्कुटे 26 रविवार, 11/11/2012 - 23:42\nविशेषांक सिनेमा आणि संगीतातील डिजिटल क्रांती योगेश्वर नवरे 1 गुरुवार, 15/11/2012 - 20:57\nविशेषांक बाळूगुप्ते राजेश घासकडवी 34 शुक्रवार, 19/06/2015 - 15:51\nविशेषांक अपग्रेड प्रेम वंकू कुमार 21 सोमवार, 22/06/2015 - 18:58\nविशेषांक खिळे श्रावण मोडक 8 गुरुवार, 15/11/2012 - 20:56\nविशेषांक नवं पाखरू संदेश कुडतरकर 1 मंगळवार, 13/11/2012 - 23:24\nविशेषांक कथा एका रिसर्चची सर्किट 4 शुक्रवार, 16/11/2012 - 01:31\nविशेषांक दोन कविता सुवर्णमयी 2 बुधवार, 02/01/2013 - 01:33\nविशेषांक गजरा सोकाजीरावत्रिलोकेकर 12 बुधवार, 20/08/2014 - 07:08\nविशेषांक ख्रिसमस केक स्वाती दिनेश 5 रविवार, 10/02/2013 - 09:30\nविशेषांक Souls at 2 PM हरवलेल्या जहाजा... 1 मंगळवार, 20/11/2012 - 19:21\nविशेषांक शून्यस्पर्श हरवलेल्या जहाजा... 3 बुधवार, 20/03/2013 - 09:20\nविशेषांक पांढरू ३_१४ विक्षिप्त अदिती 37 शनिवार, 25/11/2017 - 07:06\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-st-exam-server-down-93042", "date_download": "2018-10-15T09:01:20Z", "digest": "sha1:5QZMCLTGOR2ZERGMLDCRNYGYNV4YBT5H", "length": 11930, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news st exam server down एसटीच्या परीक्षेला सर्व्हर डाउनचा फटका | eSakal", "raw_content": "\nएसटीच्या परीक्षेला सर्व्हर डाउनचा फटका\nगुरुवार, 18 जानेवारी 2018\nठाणे - महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) लिपिकपदांसाठी खातेअंतर्गत कामगार भरती परीक्षेला सर्व्हर डाउनचा फटका बसला. वेळापत्रकानुसार सकाळी दहा वाजता सुरू होणारा पेपर सुरू न झाल्यामुळे परीक्षार्थींनी केंद्रावर गोंधळ घातला. अखेर तब्बल सात तासांनंतर परीक्षा पुन्हा सुरू झाली.\nठाणे - महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) लिपिकपदांसाठी खातेअंतर्गत कामगार भरती परीक्षेला सर्व्हर डाउनचा फटका बसला. वेळापत्रकानुसार सकाळी दहा वाजता सुरू होणारा पेपर सुरू न झाल्यामुळे परीक्षार्थींनी केंद्रावर गोंधळ घातला. अखेर तब्बल सात तासांनंतर परीक्षा पुन्हा सुरू झाली.\nकासारवडवली येथील एमबीसी पार्क येथे लिपिकपदांसाठी आज बुधवारी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार होती. सकाळी 10 ते एक आणि दुपारी तीन ते सहा या दोन सत्रांत होणार होती. या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून 100 व ठाणे जिल्ह्यातून 350 परीक्षार्थी ठाणे येथे आले होते. सकाळी दहा वाजताचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळात सर्व्हर डाउन झाला. त्यामुळे परीक्षा थांबविण्यात आली. दुपारी 12 वाजले तरी सर्व्हर सुरळीत नसल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. या काळात परीक्षार्थी उन्हात ताटकळत उभे होते. अखेर एसटीचे विभाग नियंत्रक अविनाश पाटील व इतर अधिकाऱ्यांनी केंद्रावर धाव घेत परीक्षार्थींना शांत केले. त्याचबरोबर तेथील केंद्र रद्द करून ज्ञानगंगा महाविद्यालयात परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एसटी बसेसमधून विद्यार्थ्यांना ज्ञानगंगा महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे सायंकाळी पाच वाजता परीक्षा घेण्यास सुरवात करण्यात आली.\nपुण्यात अनोळखी तरूणाचा खून\nपिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना तळवडे येथे सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. पोलिस...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-accident-rendal-two-dead-94129", "date_download": "2018-10-15T09:21:52Z", "digest": "sha1:HJRJY6GWKILOKASQHABIDN545SOEZBXA", "length": 13398, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News accident in Rendal two dead ट्रॅक्‍टर ट्रॉलीखाली चिरडून दोन शाळकरी मुले ठार | eSakal", "raw_content": "\nट्रॅक्‍टर ट्रॉलीखाली चिरडून दोन शाळकरी मुले ठार\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nहुपरी - रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रस्त्याकडेला थांबलेल्या मोटारसायकलवर उसाची ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटून दोन शाळकरी मुले जागीच ठार झाली. यश अनिल शिंगे (वय १५) व साहिल सागर कांबळे (वय १४, दोघेही रा. रेंदाळ) अशी त्यांची नावे आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.\nहुपरी - रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रस्त्याकडेला थांबलेल्या मोटारसायकलवर उसाची ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटून दोन शाळकरी मुले जागीच ठार झाली. यश अनिल शिंगे (वय १५) व साहिल सागर कांबळे (वय १४, दोघेही रा. रेंदाळ) अशी त्यांची नावे आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.\nसाहिल व यश दोघेजण मोटारसायकलवर (एमएच ०९ एव्ही ४८३४) भीमनगर येथील घराशेजारील कॉर्नरलगत बाकड्याजवळ बोलत थांबले होते. रेंदाळमधून ट्रॅक्‍टर (एमएच ०९ सीजे ६०८८) ट्रॉली (एमएच ०९ सीके ५८९० व ५८९१) मधून शिरोळच्या दत्त कारखान्याकडे ऊस भरून निघाला होता. वळणावर चालकाने समोरून भरधाव येणाऱ्या वाहनास चुकवण्याच्या प्रयत्नात ब्रेक दाबला असता मागची ट्रॉली मोटारसायकलवरील यश शिंगे व साहील कांबळे यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे दोघेही उसाखाली चिरडले गेले. नागरिकांनी ढिगारा बाजूला करीत यश, तसेच साहील यांना बाहेर काढले. १०८ क्रमांकाच्या, तसेच जवाहर साखर कारखान्याच्या ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता.\nहसती खेळती लेकरं पडद्याआड\nयश सहावीत, तर साहील नववीत शिकत होता. यश एकुलता होता. दोन बहिणीनंतर जन्मल्याने यशचे कोडकौतुक होते. घराशेजारीच अपघातात क्रूर नियतीने हिरावून नेल्याने दोघांच्या आईवडील व नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.\nट्रॅक्‍टरखाली सापडून एक जण ठार\nगारगोटी - शेणगाव (ता. भुदरगड) येथील विठलाई ओढ्यानजीक ट्रॅक्‍टर उलटून एक जण जागीच ठार झाला. संजय नाना राणे (वय ४४, रा. सोनारवाडी) असे मृताचे नाव आहे. अपघाताची पोलिसांत नोंद झाली. पोलिसांनी सांगितले की, खडी भरून जाणारा ट्रॅक्‍टर (एमएच ०९ सीजे ८१०३) हा रस्त्याकडेच्या चरीत अर्धवट उलटला. यामध्ये बसलेल्या संजय राणे यांचा ट्रॅक्‍टरखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. पोलिसपाटील विजय साळोखे यांनी पोलिसांत वर्दी दिली.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nदक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले...\n#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश\nपुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20...\nचुकीच्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांकडून हवामान विभागाला टाळे\nपुणे : हवामान विभागाच्या चुकीच्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजारो कोटी रुपये मिळत नसल्याचा आरोप करित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/diwali13_tracker?order=comment_count&sort=asc", "date_download": "2018-10-15T08:57:26Z", "digest": "sha1:JJBEEB3WTVWNUYWFQZUOUPLOAIG4R72W", "length": 10951, "nlines": 95, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेष प्रिय श्रीरंजन आवटे 1 बुधवार, 06/11/2013 - 20:18\nविशेष आपला कलाव्यवहार आणि आपण ऐसीअक्षरे 1 मंगळवार, 05/11/2013 - 10:21\nविशेष दोन कविता श्रीरंजन आवटे 4 बुधवार, 21/01/2015 - 21:19\nविशेष कथकगुरू मनीषा साठे यांच्याशी एक संवाद सानिया 4 बुधवार, 23/07/2014 - 00:19\nविशेष पाखी नंदिनी 4 रविवार, 12/10/2014 - 18:55\nविशेष उमगत असणारे वसंत पळशीकर Dr. Medini Dingre 4 शनिवार, 29/10/2016 - 23:15\nविशेष अर्थनिर्णयनाच्या विरोधात मिलिंद 6 शनिवार, 09/11/2013 - 01:55\nविशेष आधार नको स्नेहदर्शन 6 बुधवार, 30/10/2013 - 18:32\nविशेष कविता अनिरुध्द अभ्यंकर 6 शुक्रवार, 01/11/2013 - 22:39\nविशेष हमारी याद आयेगी प्रभाकर नानावटी 7 गुरुवार, 31/10/2013 - 21:45\nविशेष प्रेम - दोन कविता सुवर्णमयी 7 गुरुवार, 31/10/2013 - 23:44\nविशेष त्रेमिती द्वीपे - ठिपक्यांच्या झाल्या आठवणी ऋता 7 सोमवार, 18/11/2013 - 11:14\nविशेष भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी कविता महाजन 7 मंगळवार, 07/01/2014 - 11:59\nविशेष विरक्तरसाची मात्रा सर्व_संचारी 7 शनिवार, 02/11/2013 - 22:29\nविशेष माझा परिसर, माझा कलाव्यवहार सचिन कुंडलकर 8 शनिवार, 02/11/2013 - 22:05\nविशेष फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल - 8 गुरुवार, 21/11/2013 - 23:59\nविशेष (Y) सतीश तांबे 9 गुरुवार, 31/10/2013 - 14:32\nविशेष डब्लिनर रुची 10 रविवार, 10/11/2013 - 22:27\nविशेष १८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद अरविंद कोल्हटकर 11 मंगळवार, 07/01/2014 - 12:02\nविशेष सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल मनीषा 11 मंगळवार, 17/11/2015 - 10:55\nविशेष अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण चिंतातुर जंतू 11 गुरुवार, 17/12/2015 - 21:27\nविशेष गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट मेघना भुस्कुटे 13 शनिवार, 20/06/2015 - 00:42\nविशेष सतीश तांबे, एक बातचीत : \"करमण्यातून कळण्याकडे\" ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 31/10/2013 - 10:31\nविशेष कलाजाणिवेच्या नावानं... शर्मिला फडके 14 बुधवार, 06/11/2013 - 16:09\nविशेष चौसष्ट्तेरा जयदीप चिपलकट्टी 15 गुरुवार, 07/11/2013 - 11:34\nविशेष काव्यातली सृष्टी धनंजय 15 शनिवार, 18/02/2017 - 01:50\nविशेष पासष्टाव्या कलेच्या विळख्यात उसंत सखू 16 शनिवार, 16/08/2014 - 05:44\nविशेष डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा मस्त कलंदर 17 गुरुवार, 23/11/2017 - 12:41\nविशेष आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त मुक्तसुनीत 17 रविवार, 10/11/2013 - 00:28\nविशेष कला: एक अकलात्मक चिंतन उत्पल 19 रविवार, 10/11/2013 - 21:41\nविशेष कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १ शैलेन 19 शुक्रवार, 29/11/2013 - 15:32\nविशेष दुसरा सिनेमा अवधूत परळकर 25 बुधवार, 06/11/2013 - 16:19\nविशेष अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 सोमवार, 27/01/2014 - 16:53\nविशेष कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण राजेश घासकडवी 30 बुधवार, 06/11/2013 - 17:28\nविशेष दोन शब्द ऐसीअक्षरे 32 बुधवार, 20/11/2013 - 00:01\nविशेष मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे... परिकथेतील राजकुमार 32 शुक्रवार, 24/01/2014 - 09:31\nविशेष तीन म्हाताऱ्या शहराजाद 37 शुक्रवार, 15/11/2013 - 12:40\nविशेष तेरा ट्रेडीसनल अत्याचार ३_१४ विक्षिप्त अदिती 61 रविवार, 28/02/2016 - 14:32\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-15T08:05:25Z", "digest": "sha1:QHKX3HYRWKYGPCQISJ4DCO6RUUB6NOT5", "length": 10628, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "किम भेटीनंतर ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेने पेंटॅगानही चकित | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\nभारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत\nमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज, अद्यापही प्रकृती गंभीर; गोव्याकडे रवाना\nHome breaking-news किम भेटीनंतर ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेने पेंटॅगानही चकित\nकिम भेटीनंतर ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेने पेंटॅगानही चकित\nवॉशिंग्टन (अमेरिका) – किम जोंग उन यांच्याबरोबरच्या शिखर परिषदेनंतर ट्रम्प यांनी केलेल्या एका घोषणेनंतर मित्रराष्ट्र दक्षिण कोरियाच नाही, तर दस्तुरखुद्द पेंटॅगॉनही चकित झाले आहे. कोरियन द्वीपकल्पातील दक्षिण कोरियाबरोबरचा लष्करी सराव बंद करण्याची घोषणा ट्रम्प यांनी करून टाकली आहे.\nट्रम्प यांच्या घोषणेचा काय परिणाम झाला याची माहिती जमा करण्याचा प्रयत्न पेंटागॉन, अमेरिकेच परराष्ट्र मंत्रालय आणि व्हाईट हाऊसचे अधिकारी करत आहेत.\nसंरक्षण मंत्रालय व्हाईटहाऊसच्या सहकार्याने मित्रराष्ट्रांबरोबर काम करीत राहणार असून याबाबत अधिक माहिती आम्ही वेळोवेळी देत राहू; असे निवेदन पेंटॅगॉनचे प्रवक्ता ख्रिस्तोफर लोगान यांनी एका ई-मेलद्वारे केले आहे. किम आणि ट्रम्प यांच्या भेटीने अंतिम शीतयुद्धाची समाप्ती झाल्याचे बोलले जात असले, तरी सेऊलबरोबर युद्धाभ्यास बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेने दक्षिण कोरियाला धक्काच बसला आहे. उत्तर कोरियाच्या विरोधात दक्षिण कोरियाला युद्धसज्ज ठेवणे आणि बड्या शक्तींपासून दक्षिण कोरियाला सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रित वार्षिक युद्धाभ्यास ही एक अनिवार्य बाब आहे.\nत्यासाठी तयारी चालूच असल्याची माहिती दक्षिण कोरियातील अमेरिकन सैनिकांनी दिली आहे. मागील वर्षी या युद्ध सरावात 17,500 अमेरिकन जवानांनी आणि 50,000 दक्षिण कोरियन जवानांनांनी भाग घेतला होता. ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम अमेरिका आणि दक्षिण कोरिया, दोघांच्याही लष्करी सामर्थ्यावर होणारा आहे.\nकायद्याच्या कचाट्यात नवाज शरीफ…\nदफन केलेली बालिका सात तासानंतर जिवंत मिळाली…\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24385", "date_download": "2018-10-15T09:03:39Z", "digest": "sha1:ZLNNZAK6TJ65MCJKKPJTI6DSLQXT3KQ2", "length": 4364, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फिनलँड भाग १ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फिनलँड भाग १\nहजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग १\nअगदी सुरुवातीपासून सांगायचे झाले, तर नवरा कामानिमित्त फिनलँड येथे गेला आणि मग आमचे, म्हणजे माझे आणि मुलाचे तिकडे जाण्याचे ठरले. तयारी सुरु झाली. नवर्‍याची कंपनी जरी सगळ करणार होती तरी एवढा लांबचा प्रवास एकटीने करण्याचे धाडस मलाच करायचे होते. आता तुम्ही म्हणाल त्यात एवढ काय पण माझ्या बाबतीत खरी गंमत ही की माझा आणि ईंग्रजी भाषेचा शाळेत असल्यापासून छत्तीसचा आकडा आहे तो अजूनही आहे. त्यात पुण्याच्या डेक्कन परिसराहून अधिक लांब कुठेच एकटी फिरले न्हवते. त्यामुळे माझ्या समोर पहिला प्रश्न होता तो एकटीने प्रवास करण्याचा आणि व्हिसा ऑफिस मधे समोरच्या माणसा बरोबर मी काय आणि कसे बोलणार याचा.\nRead more about हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9384", "date_download": "2018-10-15T09:40:03Z", "digest": "sha1:YHBOMSLZ7IH2UMX4DCG6WLX35O7SDGHH", "length": 4183, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न? : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न\nआता जुलैमधे ऑलिंपिक चालु होईल. त्याची उत्साहात वाट बघणे चालु आहे. त्या निमित्ताने बरेच दिवस डोक्यात असलेले दोन प्रश्न.\nस्विमिंग, जिमनॅस्टीक अशा खेळांमधे अगदी लहानपणापासुनच मुलं उतरली तर ती योग्य वेळेत ऑलिंपिक पर्यंत पोहोचु शकतात. म्हणजे ऑलिंपिक मधे खेळणे हा मुलांचा निर्णय असतो की नसतो कि पालकच मुलांच्या पाठी लागतात. त्यात एखाद्याला असाधारण गती असेल तो विजेता पदापर्यंत पोहोचतो.\nऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न खेळाडू मुलं कधी बघतात मुलं बघतात का पालकच\nRead more about ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/scooters/cheap-scooters-price-list.html", "date_download": "2018-10-15T08:45:02Z", "digest": "sha1:E2MTYIT7XCNOYI572HVAK2ZKCEJHXGOR", "length": 11623, "nlines": 277, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये स्कॉउटर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त स्कॉउटर्स India मध्ये Rs.5,000 येथे सुरू म्हणून 15 Oct 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. निविदा सुपर रोलर इन लीने शकतेस सिझे 32 35 युरो Rs. 5,000 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये स्कूटर आहे.\nकिंमत श्रेणी स्कॉउटर्स < / strong>\n0 स्कॉउटर्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,250. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.5,000 येथे आपल्याला निविदा सुपर रोलर इन लीने शकतेस सिझे 32 35 युरो उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nनिविदा सुपर रोलर इन लीने शकतेस सिझे 32 35 युरो\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHR/MRHR043.HTM", "date_download": "2018-10-15T08:31:49Z", "digest": "sha1:2UOIJGIUKR7ROBROG2ZF4CH7CJSH7AKP", "length": 7935, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी | एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे = Orijentacija |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > क्रोएशियन > अनुक्रमणिका\nएखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\nपर्यटक माहिती कार्यालय कुठे आहे\nआपल्याजवळ शहराचा नकाशा आहे का\nइथे हॉटेलची खोली आरक्षित करू शकतो का\nजुने शहर कुठे आहे\nटपाल तिकीट कुठे खरेदी करू शकतो\nफूले कुठे खरेदी करू शकतो\nतिकीट कुठे खरेदी करू शकतो\nमार्गदर्शकासह असलेली सहल कधी सुरू होते\nमार्गदर्शकासह असलेली सहल किती वाजता संपते\nही सहल किती वेळ चालते / किती तासांची असते\nमला जर्मन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.\nमला इटालियन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.\nमला फ्रेंच बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.\nइंग्रजी जगातील सर्वात व्यापक भाषा आहे. पण मंडारीन, किंवा उच्च चिनी भाषेमध्ये सर्वात जास्त मूळ भाषिक आहेत. इंग्रजी \"फक्त\" 350 दशलक्ष लोकांसाठी मूळ भाषा आहे. तथापि, इंग्रजीचा इतर भाषांवर खूप प्रभाव आहे. 20 व्या शतकाच्या मध्यभागी तिचे महत्त्व वाढले आहे. हे अमेरिकेची संयुक्त संस्थानांचे एक महासत्तेमध्ये रुपांतर झाल्यामुळे घडले आहे. इंग्रजी प्रथम परदेशी भाषा आहे जी अनेक देशांतील शाळांमध्ये शिकविली जाते. आंतरराष्ट्रीय संस्था इंग्रजी भाषेचा कार्‍यालयीन भाषा म्हणून उपयोग करतात. इंग्रजी ही अनेक देशांची कार्‍यालयीन भाषा किंवा सामान्य भाषा देखील आहे. तरी, लवकरच इतर भाषा हे कार्य संपादित करणे शक्य आहे. इंग्रजी पश्चिमेकडील जर्मनिक भाषेतील एक भाषा आहे. त्यामुळे उदाहरणार्थ, ती थोड्या प्रमाणात जर्मन भाषेशी संबंधित आहे. परंतु ही भाषा गेल्या 1,000 वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. यापूर्वी, इंग्रजी एक विकारित भाषा होती. एक व्याकरण संबंधीच्या कार्‍याने शेवट होणारा भाग नाहीसा झाला आहे. त्यामुळे इंग्रजी विलग भाषांमध्ये गणली जाऊ शकते. ह्या प्रकारची भाषा जर्मन भाषेपेक्षा चिनी भाषेशी जास्त समान असते. भविष्यात, इंग्रजी भाषा पुढे अधिक सोपी केली जाईल. अनियमित क्रियापदे बहुधा नाहीशी होतील. इंग्रजी इतर इंडो-यूरोपियन भाषांच्या तुलनेत सोपी आहे. पण इंग्रजी भाषेचे शुद्धलेखन अतिशय कठीण असते. कारण शुद्धलेखन आणि भाषेचे उच्चारण एकमेकांपासून अत्यंत भिन्न आहेत. इंग्रजी शुद्धलेखन शतकांपासून एकसारखेच आहे. परंतु भाषेचे उच्चारण बर्‍याच प्रमाणात बदलले आहे. परिणामी, एखाद्या व्यक्तीचे बोलणे 1400 मार्गांनी लिहिता येते. भाषेच्या उच्चारणामध्ये देखील अनेक अनियमितता आढळतात. एकट्या 'ough' शब्दाच्या संयोगासाठी 6 पर्‍यायी रूपे उपलब्ध आहेत स्वतः परीक्षण करा\nContact book2 मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/trump-will-withdraw-us-from-paris-climate-agreement-262039.html", "date_download": "2018-10-15T08:56:52Z", "digest": "sha1:5BHV5IJQGOLWMIGERIKYKOTFBHPP62SF", "length": 15094, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर, निर्णयावर जगभरातून टीका", "raw_content": "\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\n..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल\nVIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप\n#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह\nपंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nआता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार 'या' गोष्टी, तुमचं लाईट बिलही होईल कमी\n पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nतोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अँब्युलन्सने गोव्यात आणलं\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nपॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर, निर्णयावर जगभरातून टीका\nवॉश्गिंटन, 02 जून : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याची घोषणा आज केली. अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत त्यांनी हा करार मोडून टाकू असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळं तापामानवाढ रोखण्याच्या जागतिक प्रयत्नांना मोठा फटका बसणार आहे. कारण कार्बन उत्सर्जनात जगात अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे.\nअमेरिकेच्या भल्यासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी अमेरिका या करारातू बाहेर पडत असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेचं हित लक्षात घेऊनच हा करार नव्यानं करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. कोट्यवधी डॉलर्सची मदत मिळाल्यामुळेच भारत या करारात सामील झाला अशी टीकाही ट्रम्प यांनी केली. पृथ्विच्या तापमानात होत असलेली वाढ रोखण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये हा करार करण्यात आला होता.\nहा करार मान्य केल्यानंतर कोळसा, पेट्रोलियम पदार्थ यासारख्या मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उर्जा स्त्रोतांच्या अर्निबंध वापरावर निर्बध येणार होते. हा करार मान्य केल्यास कोळसा खाणींसह अनेक गोष्टी बंद कराव्य लागतील. त्यामुळं रोजगाराचं संकट निर्माण होईल आणि ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर बंधण येतील अशी भीती अमेरिकेला वाटत होती.\nअमेरिकेच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. जर्मनी, फ्रान्स, इटली यांनी पॅरिस करार नव्याने होणार नाही असं सांगत ट्रम्प यांची मागणी धुडकावून लावली. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशी घोषणा केली होती यावरुन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘मेक अवर प्लॅनेट ग्रेट अगेन’, असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. पॅरिस कराराला पर्याय असू शकत नाही कारण वास्तव्यासाठी आपल्याकडे दुसरी पृथ्वी किंवा दुसरं जग नाही असंही मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे.\nकाय आहे पॅरिस करार\n• पृथ्विची तापमानवाढ रोखण्यासाठीचा जागतिक करार\n• डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या कराराला १९१ देशांची मान्यता\n• पृथ्विचं तापमान १.५ डिग्रीपर्यंतच रोखण्यासाठी प्रयत्न\n• पृथ्विचं तापमान २ डिग्रीपर्यंत वाढल्यास नैसर्गिक आपत्तीच संकट\n• कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न करण्याची अट\n• हा करार मान्य करणाऱ्या देशांना २०२२ पर्यंत १०० अब्ज डॉलर्सच मदत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\n‘शरीरसंबंध ठेव नाहीतर बदनामी करेन’, महिलेच्या धमकीनंतर युवकाची आत्महत्या\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nपुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T08:37:43Z", "digest": "sha1:BQ4QBNUSIFAE75KL2JTV7ARYGZP23M7B", "length": 10706, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nमुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”\nतो बलात्कार नव्हे, सहमतीचा शरीरसंबंध; ३० वर्षांनी आरोपीची मुक्तता\nमुंबई: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस पडलीv\nमस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका\n तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना\nHome स्पीड न्यूज... बोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nनदीप्रदूषण रोखण्यासाठी त्वरीत एसटीपी उभारण्याची मागणी\nदिघी- दिघी – बोपखेल परिसरातील नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा एसटीपी प्रकल्प त्वरीत राबवावा, एसटीपी साठी आरक्षित असलेली बोपखेलमधील जागा नगररचना विभागाने त्वरीत ताब्यात घ्यावी अशी मागणी नगरसेविका निर्मलाताई गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.\nशहर परिसरातील नदी प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विविध प्रभागामध्ये एसटीपी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये दिघी आणि बोपखेल परिसतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने बोपखेमध्ये आरक्षित जागेवर एसटीपी उभारण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. मात्र मागील पाच वर्षापासून तरतूद करून ही जागा अजूनपर्यंत महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. दिघी आणि बोपखेल परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या परिसरातील सांडपाणी सरळ नदीला मिळाल्याने नदीप्रदूषण वाढले जात आहे. त्यामुळे नदीप्रदूषण रोखण्यासाठी त्वरीत जागा ताब्यात घेऊन एसटीपी उभारण्यात यावा अशी मागणी नगरसेविका यांनी निवेदनाद्‌वारे केली आहे.\nपुढील पंधरा वर्षाच्या नियोजनानुसार दिघी-बोपखेलमधील ५० हजार लोकसंख्येसाठी हा एसटीपी असणार आहे. एकूण ५ एमएलडी अशी एसटीपीची क्षमता आहे. या एसटीपीसाठी महापालिकेने तरतूद केली आहे. एसटीपीसाठी आरक्षित असलेली जागा नगररचना विभागाने ताब्यात घेतल्यास त्वरीत सहा महिन्यात हे काम केले जाईल असे आश्वासन ड्रेनेज विभागाने दिले आहे. त्यामुळे बोपखेलमधील एसटीपीसाठीची जागा त्वरीत ताब्यात घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.\nमहापालिकेचे अंदाजपत्रक चर्चेविना मंजूर केल्याच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग\nशहर सुधारणा समितीच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583508988.18/wet/CC-MAIN-20181015080248-20181015101748-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}