{"url": "http://mr.phoneky.com/applications/?id=y1y37174", "date_download": "2018-08-18T00:39:23Z", "digest": "sha1:4C6IWJIM2BVVE2L7A2RLCET3D4VWKGU7", "length": 9460, "nlines": 241, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Smart Movie Player 4.15 सिम्बियन ऐप्स - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nसिम्बियन ऐप्स शैली मनोरंज\nप्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा प्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nSymbian अॅप्स वर देखील\nफोन / ब्राउझर: NOKIAN82\nफोन / ब्राउझर: Nokia5230\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaE71\nफोन / ब्राउझर: NOKIAE5-00\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaE71\nफोन / ब्राउझर: NokiaN79\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nPHONEKY: सिम्बियन ऐप्स आणि गेम\nPHONEKY वर आपले आवडते Symbian अॅप्स विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन अॅप्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Smart Movie Player 4.15 अॅप डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन अनुप्रयोगांपैकी एक You will certainly enjoy its fascinating features. PHONEKY फ्री सिम्बियन अॅप स्टोअरमध्ये आपण कोणत्याही सिम्बियन OS फोनसाठी विनामूल्य मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. या अनुप्रयोगाचे छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन सिम्बियन s60 3rd, s60 5 व्या आणि सिम्बियन बेल्ले अॅप्सपर्यंत बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम आढळतील. आपल्या सिंबियन मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकाद्वारे अॅप्स डाउनलोड करा. सिंबियन ऑप्स मोबाइल फोनसाठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्यासाठी फक्त लोकप्रियतेनुसार अॅपची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/211?page=1", "date_download": "2018-08-18T00:45:56Z", "digest": "sha1:D72VJOC6FAJ2ZBZD7OAAASM7VBPTUQLW", "length": 27690, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लक्षणीय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगढी वास्तू : संरजामी व्यवस्थेतील प्रशासन केंद्र\nसाम्राज्यांची, राजसत्तांची संस्कृती आणि त्यांचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ज्या अनेक प्रकारच्या वास्तू इतिहासक्रमात निर्माण झाल्या, त्यांत विविधतेबरोबर कलात्मकताही आहे. त्यात अभेद्य तटबंदीच्या गडकोटांचा हिस्सा फार मोठा आहे व त्यांचा उल्लेख वारंवार होत असतो. ते गडकोट म्हणजे त्यावेळच्या संरक्षण व्यवस्थेचा कणाच आहे. पण ‘गढी’ हा वास्तुप्रकार अधिसत्तेच्या नियंत्रणाखालील स्थानिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरता निर्माण झाला. ‘गढी’ वास्तू म्हणजे सपाट भूमी आणि पहाडावरील स्थानिक प्रशासन व्यवस्था सांभाळणारे सत्ताकेंद्र. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची ती प्राथमिक अवस्था होय. गढ्या त्यांचे अस्तित्व मराठवाडा, खानदेश या प्रदेशांत टिकवून आहेत. गढ्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ या भागांत तर जास्त आढळतात. ‘मिर्च मसाला’ या चित्रपटात गढी वास्तूमधील समाजजीवनाचे चित्रण होते.\nरंगभूमीचे मामा - मधुकर तोरडमल\nप्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध मामा तोरडमल. त्यांचा जन्म 24 जुलै 1932 रोजी झाला. मधुकर तोरडमल यांच्या नाट्याभिनयाची सुरुवात ही त्यांच्या मुंबईतील शाळेपासून झाली. ते दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे काका मुंबईत सांताक्रुझ पोलिस ठाण्यात अधिकारी होते. काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणले. ‘शेठ आनंदीलाल पोद्दार’ ही त्यांची शाळा. त्यांनी शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना, त्यांना नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षक जयकरबार्इंना सांगितले. बार्इंनी गणेशोत्सवात एका नाटकाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. त्यांनी चिं.वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक बसवले. त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनयही केला. पुढे, शाळेचे स्नेहसंमेलन आणि अन्य कार्यक्रम यांतून नाटक बसवण्याची जबाबदारी ओघानेच तोरडमल यांच्याकडे आली. त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली.\nतुमच्या गावाची कहाणी तुमच्याच शब्दांत\n‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलवर गावोगावसंबंधीचे लेखन संकलित करण्याच्या दृष्टीने अभिनव स्पर्धा योजली आहे. तीमध्ये वाचकांनीच त्यांच्या गावाबद्दल लिहावे अशी अपेक्षा आहे. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’कडे येणाऱ्या एकून लेखांमधून तीन उत्कृष्ट लेखांची निवड करण्यात येईल. त्या लेखांना अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन हजार रुपये व एक हजार रुपये असे पुरस्कार दिले जातील. त्याखेरीज जे लेख वेबपोर्टलवर प्रसिद्धीसाठी स्वीकारले जातील त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा पुरस्कार दिला जाईल.\n‘गाव’ या संकल्पनेमध्ये मुंबईसारख्या महानगरापासून स्थायी स्वरूपाच्या वाडीवस्तीपर्यंत सर्व तऱ्हेच्या ग्राम प्रकारांचा समावेश होतो. त्यामुळे वाचकांनी त्यांच्या, त्यांना ममत्व वाटणाऱ्या गावाबद्दल लेख मोकळेपणाने हजार-बाराशे शब्दांपर्यंत लिहावा. लेखनात गावाच्या वर्णनासोबत भूगोल, इतिहास, ग्रामदेवता, गावाच्या परंपरा, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, तेथील मानवी कर्तबगारी आणि संस्थात्मक कामे या घटकांचा उल्लेख अवश्य असावा. नमुना म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलवर ‘गावगाथा’ या सदरात काही गावांची माहिती दिली आहे. ती पाहून घ्यावी. ती वर्णने आदर्श व माहितीने पुरेशी समावेशक आहेत असे मानू नये. तो केवळ नमुना आहे.\nइच्छुक व्यक्तींनी त्यांचे लेख १०, सप्टेंबर २०१८ पर्यंत व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’कडे पाठवावेत. ते लेख हस्तलिखित स्वरूपात पोस्टाद्वारे किंवा संगणकावर टाईप करून इमेलने पाठवता येतील.\nशेर्पे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील उत्तर सीमेवरील निसर्गसंपन्न असे टुमदार खेडे आहे. त्या गावाची स्थापना 1956 साली झाली. गावाच्या नावामागील कथा अशी आहे, की त्या गावात शेरड्या राखणारी व्यक्ती राहत होती. त्यावरून ‘शेर्डे’ असे नाव पडले. कालांतराने ‘शेर्डे’चे ‘शेर्ले’ आणि ‘शेर्ले’चे ‘शेर्पे’ नाव झाले. गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे. गावात काळेश्वरी देवी, ब्राम्हण देव, रामेश्वर, गांगादेव यांची मंदिरे आहेत. ग्रामदैवत काळेश्वरी म्हणजे काळंबादेवी आहे. काळेश्वरी देवीचा जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.\nगावाच्या सीमेवरून नाधवडे येथे उगम पावलेली शुकनदी वाहत नापणेमार्गे शेर्पे गावात येते. बारमाही वाहणाऱ्या शुकनदीमुळे गाव सुजलाम् सुफलाम् बनले आहे. नदीमुळे शेर्पे-नापणे धबधबा तयार होतो. शेर्पे धबधबा नयनमनोहर आहे, तो बारमाही वाहतो. तेथील निसर्गही हिरवाईने नटलेला आहे. ते अरण्य पशू, पक्षी आणि जंगली प्राणी यांसाठी प्रसिद्ध आहे. गावात अनेक देवराया आहेत.\nतुकाराम खैरनार - कलंदर शिक्षक\nतुकाराम खैरनार हे ‘खैरनारसर’ या नावाने नाशिकमध्ये ओळखले जात. गणित आणि विज्ञान विषय शिकवणे हा त्यांचा हातखंडा होता. त्या विषयांची आवड नसलेले विद्यार्थीसुद्धा शालांत परीक्षेतील गणित आणि विज्ञान विषयांचे उंबरठे खैरनारसरांचा हात धरून लीलया ओलांडू शकत सरांना त्यातूनच त्यांच्या स्वतःच्या स्थिरतेचा आणि मुलांच्या बौद्धिक प्रगतीचा मार्ग सापडला.\nसुजाता रायकर यांची रक्तापलीकडील साथ\nसुजाता चेतन रायकर या ‘थॅलेसिमिया’ या रक्ताच्या गंभीर आजाराविषयी जनजागृती करतात आणि तो आजार झालेल्या निवडक मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना सर्वतोपरी ‘साथ’ देण्याचे काम करतात.\nसुजाता यांना त्यांनी मुंबईतील परळच्या ‘नाना पालकर आरोग्यकेंद्रा’त थॅलेसिमिया आजाराने बाधित काजलला आणि तिच्या आईला मदतीचा हात दिला तो क्षण आठवतो. तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांना ‘थॅलेसिमिया’ या आजाराची माहिती तेथे पहिल्यांदा कळली. त्यांनी त्या आजाराची भीषणता ध्यानी घेऊन तत्क्षणी दोन संकल्प सोडले - त्या आजाराविषयी जनजागृती करणे व त्याचा प्रतिबंध करणे आणि थॅलेसिमियाग्रस्त मुलांना मदतीचा हात देणे.\nकै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना\nप्रसिद्ध लेखक कै. अरुण साधू यांच्या स्मरणार्थ एका तरुण पत्रकाराला अभ्यासासाठी दीड लाख पर्यंतची पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी तरुण मराठी भाषिक पत्रकारांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामार्फत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीलायक प्रस्तावाची निवड विद्यापीठातील प्राध्यापक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या समितीमार्फत होईल.\nप्रस्तावाचा अभ्यासविषय समकालीन घटनांचा सखोल वेध घेणारा असावा अथवा तो अभिजात ज्ञानसंशोधनाच्या अंगाने जाणारा असला तरी चालू शकेल असे संबंधित विभागाच्या प्रमुख प्रा. उज्ज्वला बर्वे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, पूर्ण पाठ्यवृत्तीला न्याय देऊ शकेल असा अभ्यासविषय न आल्यास पाठ्यवृत्ती विभागून दोन तरुण पत्रकारांना देण्यात येईल. त्यांनी असेही सांगितले की, पाठ्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम अरुण साधू यांचा स्मृतिदिन 25 सप्टेंबरला येतो, त्याच्या आसपास योजण्यात येईल. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट, 2018 आहे. त्या समारंभाच्यावेळी एखाद्या सद्यकालीन विषयावर अभ्यासू वक्त्याचे भाषण ठेवण्यात येईल.\nग्रंथाली, कै. साधू कुटुंबीय व मित्रमंडळ,\nआणि संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,\nपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने\nमहाजन पिता-पुत्रांची झगड्या नाल्याशी लढाई\nधुळे जिल्हा-तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी राजधर झुलाल महाजन आणि निमेश राजधर महाजन या पितापुत्रांनी शेताच्या मधोमध असलेल्या झगड्या नाल्यातून वाहणाऱ्या वेगवेड्या पाण्याला बांध घातला; ते रांगते केले; रांगते पाणी थांबते केले आणि थांबते पाणी जिरते केले महाजनांची शेती नाल्याच्या दोन्ही काठांवर आहे. झगड्या नाला शेतीचे नुकसान दरवर्षी करून त्याचे नाव सार्थ करत असे. परंतु महाजन पिता-पुत्रांनी केलेली नाल्यावरील उपाययोजना त्यांच्याच नव्हे, तर शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे जलदारिद्र्य घटवण्यास निमित्तमात्र ठरली आहे.\nखानदेशात पाडळदा नावाची गावे आणखी काही आहेत आणि त्या प्रत्येकाला स्वतंत्र अशी ओळख आहे. तथापी, धुळे तालुक्यातील पाडळदा गावाला स्वतःची अशी ओळख नव्हती. महाजन पितापुत्रांच्या कामगिरीमुळे पाडळदा गावही जून 2016 पासून चर्चेत आले आहे. राजधर आणि निमेश या पितापुत्रांनी त्यांच्या मालकीच्या शेतातील वेगवेड्या नाल्याला नियंत्रित करण्यासाठी जलसंधारणाचे वेगवेगळे प्रयोग राबवले. मीडिया प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्या फेऱ्या गावात वाढल्या आहेत.\nनापास मुलांसाठी चतुरंगी अभ्यासवर्ग\n‘चतुरंग’ विद्यार्थ्यांवर 2018 सालच्या एसएससीचा निकाल गुणांची अक्षरश: बरसात करून गेला आम्ही ‘चतुरंग’चे कार्यकर्ते, ‘निवासी’ आणि ‘निर्धार निवासी’ अभ्यासवर्गाचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक सारेच आनंदसरींमध्ये न्हाऊन निघालो. ‘चतुरंग’च्या हुशार विद्यार्थ्यांच्या ‘निवासी’ वर्गाचा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे; शंभर टक्के लागलाच; पण विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नववीतून दहावीत जाताना ‘प्रमोट’ झालेल्या ‘कच्च्या’ विद्यार्थ्यांच्या वर्गाचा निकालही अठ्ठ्याण्णव टक्के इतका लागला. नापासांच्या वर्गातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला शहाऐंशी टक्के गुण मिळाले आहेत, तर त्याच वर्गातील चोवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी संपादन केली आहे. हुशारांच्या निवासी वर्गातील नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या बावन्न इतकी आहे. त्या वर्गांमधून विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘गुणवंत विद्यार्थी सोहळ्या’त भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. यावर्षी, तो सोहळा रविवारी, 1 जुलै रोजी चिपळूणच्या ‘ब्राह्मण सहाय्यक संघा’च्या सभागृहात पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर, ‘मांडके हिअरिंग सर्व्हिसेस’च्या संचालक कल्याणी मांडके व ‘चतुरंग’ अभ्यासवर्गातील ज्येष्ठ शिक्षक दीपक मराठे यांच्या उपस्थितीत, हृद्य वातावरणात पार पडला.\nसाहित्याच्या वाटेला जाण्याच्या पुष्कळ आधी, म्हणजे अगदी शब्द फुटण्याच्याही आधी एक तंत्र लक्षात आले होते - मोठ्यांदा रडले, की जे हवे ते मिळते\nआवाज मोठ्ठा हवा किंवा जास्त खरे म्हणजे नरडे मोठे हवे. माणसे ओरडणाऱ्याची दखल झक मारत घेतात. नंतर लवकरच आणखी लक्षात आले, की गोंगाट, आरडाओरड केला पाहिजे असे नाही. इतरांच्या मनासारखे वागले, की बक्षीस मिळते म्हणजे दरवेळी मिळेलच असे नाही, पण बहुदा मिळते.\nक्वचित, त्या तंत्रातील हुशारी ओळखणारे कोणीतरी भेटे. मग लाभ घडत नसे. पण नुकसान तर नसे. ‘लबाड नाटक करतोय’ असे कौतुक घडे. ‘बघा, कोणाला कसे खुश करावे ते एव्हापासूनच याला माहीत’ असे सर्टिफिकेट मिळे. हे असे या शब्दांत मनात येण्याचे वय ते अर्थातच नव्हते. शब्द येण्याच्या कितीतरी आधी माणसाला हुशारी आलेली असते. पुढे त्या उपजत हुशारीत भर पडत गेली. उदाहरणार्थ, थोडासा अभ्यास केला, की परीक्षेत पास होता येते. परीक्षेत पास होत गेले, की मोठी माणसे विशेष त्रास देत नाहीत. फार तर, ‘त्या अमुक तमुकाच्या मुलासारखा नंबर काढत नाही’ म्हणून अधून मधून कुरकुरतात, आपण ते मनाला लावून घेतले नाही म्हणजे झाले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/07/atomic-energy-education-society-50-posr.html", "date_download": "2018-08-18T00:19:47Z", "digest": "sha1:ZNKBU53KFCRMFCW4Q2SS5WPM7RXZ44OI", "length": 7678, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "ATOMIC ENERGY EDUCATION SOCIETY 50 Posr. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/211?page=3", "date_download": "2018-08-18T00:44:40Z", "digest": "sha1:U5KMJSNUACB26FQIPHEFUKWXU32Q736Q", "length": 27958, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लक्षणीय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमराठी साहित्य मंडळ, बार्शी\n(स्थापना 1961, नोंदणी 1972)\nबार्शीच्या ‘मराठी साहित्य मंडळा’ने बार्शीकरांच्या साहित्यिक, सामाजिक-सांस्कृतिक, जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहे. मंडळाचे नाव साहित्य मंडळ असले तरी मंडळाचे क्षेत्र केवळ साहित्यापुरते मर्यादित नाही. बार्शीकरांना नव्या-जुन्या विचारांची ओळख करून द्यावी, परिसरात विचारस्वातंत्र्याची बूज राखली जावी, स्थानिक कलावंतांच्या वाढीला संधी मिळवून द्यावी, जीवनातील लहानमोठ्या गोष्टींतील सौंदर्य जाणण्याचे व आनंद मिळवण्याचे कसब अंगी बाणावे यासाठी ‘मराठी साहित्य मंडळ’ काम करते. म्हणून त्याला मुक्त विद्यापीठाचे स्वरूप आले आहे.\nदिनुभाऊ सुलाखे, पन्नालाल सुराणा, द.बा. हाडगे आणि अॅड. दगडे हे एकत्र आले आणि त्यांनी 1961 साली ‘मराठी साहित्य मंडळ’ नावाची संस्था स्थापन केली. संस्थेचे अध्यक्षपद बार्शी नगरपालिकेच्या माजी अध्यक्ष प्रभाताई झाडबुके यांच्यावर सोपवले गेले. संस्था पब्लिक ट्रस्ट अॅक्टखाली नोंदवली गेली आहे. त्यानिमित्ताने मंडळाची घटना तयार झाली. कार्यकारी मंडळ, विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ अशा साहाय्यकारी समित्या तयार करण्यात आल्या. कार्यकारी मंडळाची निवड दर दोन वर्षांनी होऊ लागली. मंडळाचे विविध कार्य कार्यकर्त्यांचा उत्साह, जिद्द, चिकाटी, वक्तशीरपणा, सर्वसंग्राहक वृत्ती यांतून वाढू लागले.\nनि:शब्द लघुकथासंग्रह - दिव्यांगांच्या व्यथा-वेदना\n'नि:शब्द...' हा पल्लवी परुळेकर-बनसोडे यांचा छोट्या-छोट्या प्रसंगांचा काव्यात्म लघुकथासंग्रह. त्यांनी त्या संग्रहात त्यांच्या डोळ्यांसमोर आलेल्या आणि मनाला चटका लावून गेलेल्या अपंगांविषयी लिहिले आहे, त्याला मराठी साहित्याच्या कोठल्या दालनात बसवावे - म्हणजे लघुकथा, कविता की, आणखी काही हा प्रश्नच पडतो ‘नि:शब्द’मध्ये अनेक प्रसंग मुंबईच्या लोकलमध्ये पोटासाठी हिंडणाऱ्या अपंग लोकांचे आहेत.\nपल्लवी परुळेकर यांनी ज्या अपंग व्यक्तींच्या व्यक्तिरेखा चितारल्या आहेत, त्या खरे म्हणजे शब्दांच्या पलीकडील आहेत, म्हणूनच ते सगळे प्रसंग म्हणजे लघुकथेच्या धाटणीमध्ये कविताच झाल्या आहेत. प्रत्येक प्रसंगातून लेखिकेच्या मनात भरभरून वाहणारी करुणा आविष्कृत होते आणि ते प्रसंग वाचले की वाचक शोकमग्न होतो.\nसच्च्या राज्यकर्त्या : अहिल्याबाई होळकर\nअहिल्याबार्इ होळकर यांच्याबद्दल इतिहासात कमी माहिती उपलब्ध आहे. मराठा इतिहासातील कर्तबगार स्त्रियांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेता लक्षात येते, की जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, लक्ष्मी आंग्रे, दर्याबाई निंबाळकर अशा कर्तृत्ववान स्त्रियांपैकी जिजाबाई आणि ताराराणी यांना पिढ्यानपिढ्यांचा समृद्ध वारसा लाभलेला होता. तसा वारसा अहिल्याबार्इंना नव्हता. त्या पिढीजात मातब्बर घरातून आलेल्या नव्हत्या. तरीही त्यांनी सिद्ध केलेले कर्तृत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उंचीवर घेऊन जाते.\nप्रांजलाची आई परिस्थितीने त्रस्त अवस्थेत माझ्याकडे आली. प्रांजला ही इयत्ता दुसरीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील विद्यार्थिनी. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर. त्या चालू वर्षाच्या अभ्यासाचा मोठा बोजा अंगावर होता. परीक्षेच्या तयारीसाठी दिवस कमी होते. परिस्थिती भरकटलेल्या जहाजासारखी होती. प्रांजलाचे जहाज किनाऱ्यावर सुखरूप आणणे हे आव्हानच होते. प्रांजलाकडे पाहून, तिला आधाराची गरज आहे हे जाणून मी ती जबाबदारी स्वीकारली.\nप्रांजलाबरोबरचा पहिला दिवस मला चक्रावून सोडणारा होता. मी तिचे निरागस हसणे, अतिशय उत्साही चेहरा, सतत बोलण्याची, सुंदर पद्धतीने गोष्टी सांगण्याची आवड; तसेच, निरनिराळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याचे कुतूहल पाहून थक्क झालो. तशा मुलीला Not up to the mark हा टॅग लागणे ही फार खेदाची बाब होती. त्याचे कारण शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे होते.\nप्रांजलाची उजळणी पाहता भाषेतील व गणितातील काही प्राथमिक बाबींकडे तिचे दुर्लक्ष झालेले जाणवले. सेमिस्टर पद्धतीचा अभ्यासक्रम असल्यामुळे जे शिकवून झाले होते ते व ज्याची परीक्षा होऊन गेली होती ते पुढील परीक्षेसाठी महत्त्वाचे नव्हते. प्रांजलाच्या बाबतीत मात्र त्याचा अभ्यास करणे गरजेचे होते. परंतु त्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. पुढील पाठ व मागे सपाट या अवस्थेमध्ये न पडण्यासाठी काय करावे हा प्रश्न मोठा होता. वेळ आणि काम यांची सांगड घालणे अवघड होते. परीक्षा तोंडावर आली होती.\nसमर्पित शिक्षक व ध्येयाने झपाटलेले विद्यार्थी…\nसांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कुलालवाडी (खंडनाळ) हे चारशे लोकसंख्येचे छोटे गाव. गावात द्विशिक्षकी शाळा. शाळेत एकच शिक्षक कार्यरत. अशा जिल्हा परिषद शाळेत शिकलेला गणेश टेंगले नुकताच अधिक गांभीर्याने परीक्षा उत्तीर्ण झाला. गणेश टेंगले व स्वागत पाटील हे जिल्हा परिषद शाळेत शिकलेले व या वर्षीच्या ‘युपीएससी’ परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी. त्यांचा सत्कार सांगली जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. यावेळी गणेश टेंगले यांना ऐकताना अभिमान वाटत होता. नामांकित शाळेत मुले घातली, की हमखास यश, अशी चुकीची कल्पना फोफावत असताना, यश मिळवण्यासाठी चकचकीत शाळा, दिमाखदार युनिफॉर्म या सर्वापेक्षा गरजेचे आहेत, समर्पित शिक्षक असे गणेश टेंगले याने ठणठणीतपणे सांगितले. तो म्हणाला, समर्पित शिक्षक व ध्येयाने झपाटलेले विद्यार्थी असा समसमा संयोग झाला तर सगळ्या अडचणी दूर होतात. त्यामुळेच पहिली ते चौथी एक शिक्षकी शाळेत शिकणारा गणेश टेंगले ‘युपीएससी’ उत्तीर्ण होतो. (एकशिक्षकी शाळा म्हणजे एकच शिक्षक पहिली ते चौथी चार वर्गाना शिकवतो) सत्कारावेळी बोलताना गणेशचे वाक्य खूपच बोलके होते... “प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक असतो. हे पाचवीत गेल्यावर मला समजले.”\nहिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत\nब्रिटिशांचे राज्य हिंदुस्तानात पेशवाईच्या अस्तानंतर सुरू झाले. ईस्ट इंडिया कंपनीने हातपाय पसरण्यास प्रारंभ केला तेव्हा त्या राज्य स्थापनेला सुरुवात झाली. कंपनीने व्यापारासाठी पेशव्यांकडे सवलती मागितल्या; व्यापाराच्या संरक्षणासाठी सैन्य ठेवले. हिंदुस्तानातील संस्थानिक, जमीनदार, प्रांतिक सुभेदार यांनी त्यांची स्वतःची सत्ता राखणे, आजुबाजूच्या लोकांशी लढणे यासाठी कंपनीच्या फौजांची मदत घेण्यास सुरूवात केली. तरीही हिंदुस्तानातील लोकांना इंग्रजी शिकण्याची गरज पहिली पन्नास वर्षे वाटत नव्हती. कंपनीच्या संचालकांनाही स्थानिक लोकांना इंग्रजी शिकवण्याची गरज वाटली नाही. कंपनीचे राज्य स्थिर झाल्यावर त्यांना राज्यशकट चालवण्यासाठी इंग्रजी जाणणारा स्थानिक माणूस नोकर म्हणून हवा होता. त्यासाठी इंग्रजी शिक्षणाची सोय करण्यात व मराठीत चांगले (राज्यकर्त्यांना चांगले वाटेल असे) ज्ञान देणाऱ्या पुस्तकांची निर्मिती करण्याचे काम हाती घेतले गेले. त्या धोरणाला अनुसरून पाठ्यपुस्तकांची / सर्वसामान्य ज्ञान देणारी पुस्तके मराठीत छापली व प्रकाशित होऊ लागली. दत्तो वामन पोतदार यांनी त्याविषयीचा विस्तृत आढावा ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’ (1922) या पुस्तकात घेतला आहे. पोतदार यांनी त्या पुस्तकाच्या उपोद्घातात रा. भि. जोशी यांच्या ‘मराठी भाषेची घटना व मराठी वाङ्मय विवेचन’ या पुस्तकांचा उल्लेख केला आहे.\nभारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतातील पहिली रेल्वे 22 डिसेंबर 1851 रोजी रुडकी येथे धावली. ती बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आली. मुंबई ते कोलकाता हा सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 1870 मध्ये तयार झाला. भारतात लोहमार्गाचे जाळे सध्या अंदाजे त्रेसष्ट हजार किलोमीटरचे आहे. देशात एकूण सुमारे आठ हजार रेल्वे स्थानके आहेत.\nयुरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये. नंतर चौदा वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणू लागले. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना शंकरशेट यांनी त्यांच्या वाड्य़ातील जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली.\nअमेरिकेत नृत्यझलक, नाट्यदर्पण आणि अशोक चौधरी\nमराठी माणसे अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्या भारतीयांत फक्त पाच टक्के आहेत. बहुसंख्य लोक गुजराती व दक्षिण भारतीय आहेत. साधारणतः अनुभव असा, की अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीतील भारतीय लोक सांस्कृतिक स्तरावर वेगवेगळे भाषिक समाज व संघटना करून राहतात. ती मंडळी त्यांची भारतात गोठलेली तीच संकुचित वृत्ती धरून सारा जन्म काढतात. अशोक चौधरी नावाचे गृहस्थ त्या मंडळींना त्यांच्या त्या भिंती फोडून एकत्र आणण्याचे कार्य मराठी समाजासाठी गेली दहा वर्षें करत आहेत. चौधरी पुण्याचे. त्यांनी आय.आय.सी.मधून Organic Chemistry विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांचे पेपर्स रेडियो फार्माशुटिकल्स ह्या विषयावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावाने पाच पेटंट्स आहेत. ते न्यू जर्सीतील जगप्रसिद्ध फ़ार्माशुटिकल कंपनीत (Siemans मध्ये) मोठ्या हुद्यावर आहेत.\nभारतीयन्स - सकारात्मकतेचा सोशल मंत्र\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे समाजातील चांगुलपणाचे अाणि सकारात्मक घडामोडींचे दर्शन घडवणारे व्यासपीठ. ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये त्याच तऱ्हेच्या सकारात्मक कहाण्या वाचकांसमोर सादर केल्या. त्या समान विचाराने सकारात्मकता प्रसृत करण्यासाठी धडपडणारा एक तरूण पुण्यात अाहे. त्याचे नाव मिलिंद वेर्लेकर. ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रकल्प अाणि मिलिंद वेर्लेकरची धडपड यांमधला सकारात्मकतेचा समान धागा उठून दिसतो. त्यामुळे या तरूणाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’ने मांडणे अावश्यकच होते.\nआयुष्य कोणत्या क्षणी वळण घेईल हे खरेच सांगता येत नाही. चाकोरीतील जीवन सुरू होण्याच्या शक्यता एकवटलेल्या असताना जीवनाला वेगळीच दिशा देणारी एखादी संधी अचानकपणे खुणावत येऊ शकते. त्याक्षणी तिला दिला जाणारा सकारात्मक प्रतिसाद आयुष्याला वेगळा आयाम देऊन जातो. तसेच घडले त्या तरुणाच्या आयुष्यात.\nराघोबादादा यांचे कोपरगावांतील वास्तव्य\nइंग्रज व मराठे यांच्यात सालबाई येथे तह ( 17 मे 1752 ) झाल्यानंतर तहातील एका अटीनुसार इंग्रजांनी राघोबास महादजी शिंद्यांच्या ताब्यात दिले. राघोबांनी महादजींच्या सल्ल्यानुसार कोपरगावला कायमचे वास्तव्य करण्याचे ठरवले. राघोबादादा 1783 च्या ऑगस्ट महिन्यांत कोपरगावला आले. ते कोपरगाव जवळील कचेश्वर बेटातील वाड्यात राहू लागले. त्यांचे निधन याच वाड्यात दि. 11 डिसेंबर 1783 रोजी झाले. त्यांचे दहन त्यांच्या इच्छेनुसार हिंगणी येथील तीन भिंतींच्या वाड्यात करण्यात आले.\nरघुनाथरावांचे कोपरगाव येथे अधुनमधून येणेजाणे 1783 पूर्वीदेखील होते. राघोबादादा नाशिक येथील आनंदवल्ली येथे जाताना हमखास कोपरगाव येथे येत असत. राघोबांच्या पत्नी आनंदीबाई यांचे कोपरगाव येथील वाड्यात 1783 ते 1792 पर्यंत सलग वास्तव्य होते.\nतसेच, थोरले माधवराव पेशवे हवापालटासाठी ऑक्टोबर 1771 मध्ये कोपरगाव जवळील कचेश्वर बेटात काही काळ वास्तव्यास होते. त्या बेटात त्यांची सुवर्णतुला 23 ऑक्टोबर या चंद्रग्रहण दिवशी झाली होती.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/211?page=5", "date_download": "2018-08-18T00:44:35Z", "digest": "sha1:YRL6WIEA6CIVFICXLQHXHMWSTVKW4LY7", "length": 25382, "nlines": 106, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लक्षणीय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचांदोरी गावाचे ऐतिहासिक महत्त्व\nचांदोरी हे गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पंचवीस किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार लागतो. मात्र, ती गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. टर्ले-जगताप वाडा आता नाही, परंतु ते ठिकाण लोकांच्या मनी पक्के बसले आहे. किंबहुना चांदोरी प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक वाड्यांमुळे. गावाला तसा इतिहासही आहे. गावात नव्या इमारती दिसतात, पण त्या जुन्या घरांसमोर खुज्या वाटतात. महादेव भट हिंगणे हे पेशव्यांचे नाशिक येथील क्षेत्रोपाध्ये होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान यांनी महादेव भट हिंगणे यांना 1718 मध्ये दिल्लीस नेले. पेशवे दिल्लीहून परत आले तेव्हा त्यांनी भरवशाचा माणूस म्हणून महादेव भट हिंगणे यांची वकील म्हणून दिल्लीच्या वकिलातीवर नेमणूक केली. तेव्हापासून नाशिकचे हिंगणे राजकारणात मान्यता पावले. दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. त्या संबंधांचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर मराठी वकिलातीचे महादेव भट यांच्या रूपाने पहिले पाऊल पडले होते. त्यांना पेशव्यांचे पहिले कारभारी असेही म्हटले जाते. पेशव्यांनी महादेव भट यांच्या एकनिष्ठ कारभारावर खूश होऊन त्यांना मौजे चांदोरी, खेरवाडी, नागपूर व धागूर ही गावे इनाम म्हणून 1730 मध्ये दिली. पेशवाईत सरदार महादेवभट हिंगणे, देवराम महादेव हिंगणे व बापूजी हिंगणे यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बापू हिंगणे हे पानिपतच्या लढाईत नानासाहेब पेशव्यांबरोबर होते.\nदेशपांडे यांचे आगळेवेगळे देशाटन\nते कन्याकुमारीहून थेट जम्मूला ट्रेनने प्रवास करतात; ते गुवाहाटीपासून अगदी ओखापर्यंत जातात आणि ते सगळे फिरण्यासाठी नव्हे, तर फक्त प्रवास अनुभवण्यासाठी बरे, त्यांनी भारताचा असा लांब-रुंद प्रवास एक-दोनदा नाही तर तब्बल चार वेळा केला आहे आणि हो... ते एक्क्याऐंशी वर्षांचे आहेत. ते ठाण्याचे सुबोध देशपांडे.\nमाणसाच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा वाढत्या वयात कमी होत जातात असा साधारण प्रत्येकाचा समज असतो. त्याने एखादा संकल्प केला तरी तो पूर्ण होण्यासाठी शरीर साथ देईल याची खात्री नसते. त्यामुळे अनेक वयस्कर मंडळी सरळ सोप्या वाटा निवडतात. ते मनोमनी मावळतीचा प्रवास मान्य करत असतात. पण प्रत्येकाचे तसे नसते. अशीही काही उदाहरणे असतात, की ज्यांना पाहून वय त्यांच्यासमोर लोटांगण घालत असते. तसे ते गृहस्थ म्हणजे ठाण्याचे सुबोध देशपांडे.\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणजे धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके. भारतात पहिला चित्रपट निर्माण केला तो दादासाहेब फाळके या मराठी माणसाने, म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्यांचे योगदान अमूल्य आहे. सिनेमाचे तंत्रज्ञान, कॅमेरा, वितरण, व्यक्तिरेखा हे शब्द माहीत नव्हते, त्या काळात दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली.\nअंध भावेश भाटिया यांची सकारात्मक दृष्टी\nभावेश भाटिया यांचा महाबळेश्वर येथे मेणबत्तीचा कारखाना आहे. त्या कारखान्याचे वेगळेपण म्हणजे कारखान्याचे मालक उद्योजक भावेश भाटिया स्वतः अंध असून त्यांच्या कारखान्यात केवळ अंध व्यक्ती काम करतात. मी प्रत्यक्ष महाबळेश्वरला भेट देऊन ते काम पाहण्याचे ठरवले. योगायोगाने माझा मित्र अशोक सप्रे यांचा फोन आला. “श्रीकांत, मी आणि सुधा (अशोकची पत्नी) महाबळेश्वरला भावेश भाटिया यांना भेटायला चाललोय. गाडीत जागा आहे. तू येशील का” आता गंमत बघा, आम्ही ‘कृ.ब.तळवलकर ट्रस्ट’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘अनुकरणीय उद्योजक’ पुरस्कारासाठी (2018) भावेशजी यांचा विचार करत आहोत हे अशोकला माहीत नव्हते. चांगल्या कामाचे योग असे जुळून येतात. मी, अशोक, सुधा आणि ‘तळवलकर ट्रस्ट’चे सहविश्वस्त चारूदत्त आलेगावकर असे चौघेजण दुसऱ्याच दिवशी महाबळेश्वरला भावेशजी यांच्या ‘सनराईज कॅण्डल्स’ या मेणबत्तीच्या कारखान्यात जाऊन धडकलो. अशोकने तो भावेशजींकडे का येणार आहे याची त्यांना आधीच कल्पना दिली होती. आम्ही मात्र आगंतुक होतो. अशोक उत्तम मॅकेनिकल इंजिनीयर आहे. तो दृष्टिहिनांसाठी काही उपकरणे बनवतो. त्याने दृष्टीहिनांसाठी भूमितीतील चौकोन, त्रिकोण, वर्तुळ या आकृती काढता येतील आणि अनुभवता येतील असे उपकरण बनवले आहे. अंध व्यक्ती त्या उपकरणाच्या सहाय्याने विविध आकृती व चित्रे काढू शकतील आणि त्यांचे आकलन करून घेऊ शकतील. अशोकच्या त्या उपकरणास “लुईस ब्रेल टच ऑफ जीनियस फॉर इनोव्हेशन” हा अमेरिकन पुरस्कार मिळाला आहे. अशोक सध्या दृष्टीहिनांसाठी हाताने वापरता येईल असा वैयक्तिक प्रिंटर बनवण्याच्या मागे आहे.\nतमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव\nमहाराष्ट्रात तमदलगे हे शेतीसंबंधीचे सर्व पुरस्कार मिळालेले गाव आहे... ते तेथील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील बाबासाहेब कचरे, रावसाहेब पुजारी, राजकुमार आडकुठे, वैजयंतीमाला वझे यांना शासनाने गौरवले आहे. येथील सुरगोंडा पाटील यांनी विक्रमी लांबीची काकडी पिकवल्याची नोंद गिनीज बुकमध्ये नोंदवली आहे. नृसिंह हे तेथील ग्रामदैवत आहे.\nतमदलगे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्याच्या त्याच नावाच्या मुख्य ठिकाणापासून अठरा किलोमीटर अंतरावर वसलेले एक छोटे गाव. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ अंधार नाहीसा करणे/होणे तेलगुमध्ये असा आहे. त्यावरून गावातील अंध:कार नाहीसा करण्यासाठी गावाने हे नाव तमदलगे हे धारण केले असावे असे म्हटले जाते. म्हणजे बाराशे एकर डोंगर आणि पाचशे एकर पिकाऊ जमीन गावाची खरी अमानत. गावाची लोकसंख्या दोन हजार दोनशे आहे.\nकराड शहराच्या नैर्ऋत्येस तेरा किलोमीटर अंतरावर आगाशिव नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरात चौसष्ट लेणी खोदलेली आहेत. त्या डोंगरावर आगाशिव नावाचे शिवालय आहे. त्यावरूनच लेण्यांना आगाशिव लेणी असे म्हणतात. ती लेणी इसवी सनपूर्व 250 ते 200 या 450 वर्षांच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने खोदली गेली असावीत. ती लेणी हा कराडचा सांस्कृतिक ठेवा बनून गेला आहे. कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. आधुनिक कराड हे प्राचीन महाराष्ट्रातील प्रसिद्ध नगर होते. त्या नगराचा उल्लेख भारहूत, जुन्नर, कुडा व इतर लेण्यांतील शिलालेखांतून करहाटक, करहकट किंवा कारहाडक असा आढळतो.\nजोतिबाची वाडी - शाकाहारी गाव\nजोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. सतराशे लोकसंख्या असलेले ते गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत.\nप्रगतीपथावर पुढे असणारे – कात्रज\nछत्रपती शिवाजी महाराजांनी लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे कापल्यानंतर मागे लागलेल्या मोघल सैन्याला चकवा देण्यासाठी कात्रज घाटात शे-दीडशे बैलांच्या शिंगांना बांधलेले पलिते पेटवून दिले. त्या पलित्यांच्या धावत्या ज्वाला पाहून पुण्यातील मोघल सैन्याला ते मशाली घेऊन पळून जाणारे मावळेच वाटले ते सैन्य त्या बैलांच्या दिशेने धावले. मोगलांना शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांसह अशा रीतीने चकवा देत दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे सिंहगडावर पोचले. शत्रूला अनपेक्षित धक्का देऊन थक्क करणे व भानावर येईपर्यंत स्थिर विजय मिळवणे म्हणजेच 'कात्रजचा घाट' दाखवणे ही म्हण जगभर प्रसिद्ध झाली, ती इतिहासातील त्या प्रसंगामुळेच ते सैन्य त्या बैलांच्या दिशेने धावले. मोगलांना शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांसह अशा रीतीने चकवा देत दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे सिंहगडावर पोचले. शत्रूला अनपेक्षित धक्का देऊन थक्क करणे व भानावर येईपर्यंत स्थिर विजय मिळवणे म्हणजेच 'कात्रजचा घाट' दाखवणे ही म्हण जगभर प्रसिद्ध झाली, ती इतिहासातील त्या प्रसंगामुळेच ते हे कात्रज गाव\nचांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी बत्तीस किंवा तेहतीस चांद्रमासांनंतर चांद्रवर्षात एक महिना जास्त धरावा लागतो, त्याला अधिक महिना असे म्हणतात. त्यालाच मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हा महिना धोंड्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. भारतात वैदिक काळापासून चांद्रमास आणि सौरमास यांनुसार कालगणनेचा प्रचार झालेला दिसून येतो. बारा महिन्यांची कालगणना वैदिक काळापासून आहे. सौर वर्षाचे सुमारे तीनशेपासष्ट दिवस असतात. चांद्रमासाचे दिवस मात्र साधारण तीनशेचौपन्नच येतात. त्यामुळे बारा चांद्रमासांचे एक वर्ष मानले तर हळूहळू काही दिवसांचा फरक पडू लागेल. तसे होऊ नये म्हणून बत्तीस किंवा तेहतीस चांद्रमासांनंतर एक महिना अधिक धरावा लागतो. पण कोणता महिना अधिक धरायचा शास्त्रकारांनी तो सुद्धा विचार केलेला आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक चांद्रमासात एक सौर संक्रांत होते. परंतु ज्या मासात अशी एकही संक्रांत येत नाही, जो चांद्रमास संपूर्णपणे दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो, तो अधिक महिना धरून त्याला त्याच्या पुढील महिन्याचे नाव दिले जाते. दोन महिन्यांतील फरक स्पष्ट दाखवण्यासाठी पुढील महिन्याला ‘निज’ म्हणजे नेहमीचा महिना म्हणतात. जसे 2018 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक असल्याने पुढील महिना निज ज्येष्ठ ठरला व ज्येष्ठातील सगळे सणवार, तिथी निज महिन्यात गृहित धरतात. साधारणपणे चैत्र, ज्येष्ठ आणि श्रावण हे महिने दर बारा वर्षांनी, आषाढ अठरा वर्षांनी, भाद्रपद चोवीस वर्षांनी, आश्विन एकशेएकेचाळीस वर्षांनी व कार्तिक सातशे वर्षांनी अधिक महिना होतो. परंपरेप्रमाणे भाद्रपदापर्यंतचे महिने अधिक महिने म्हणून समजले जातात. ज्यावर्षी आश्विन अधिक येतो, त्यावर्षी पौष महिना क्षयमास होतो.\nकाही व्यक्ती 'सदाबहार' असतात, निसर्गातील सदाहरित वृक्षासारख्या. शिवानंद हिरेमठसर हे त्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व. ते सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रशालेत शिक्षक म्हणून काम करतात. त्याहून त्यांची ओळख आहे ती संवेदनशील वन्यजीव प्रेमी-अभ्यासक, कुशल छायाचित्रकार म्हणून.\nमाझे वडील सिद्धेश्वर म्हेत्रे आणि हिरेमठ सर, या दोघांची मैत्री. हिरेमठसरांचा विषय ‘गणित’ आणि माझ्या वडिलांचा 'विज्ञान'. त्यामुळे त्या दोघांचा विविध उपक्रमांत सहभाग असतो. हिरेमठसरांशी असलेले माझे ऋणानुबंध नंतर ‘निसर्ग; माझा सखा’ या निबंधस्पर्धेच्या माध्यमातून आणि इतर अनेक उपक्रमांमधून आणखी दृढ झाले. मी भेटताक्षणी ज्यांच्यासमोर नतमस्तक होतो अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये शिवानंद हिरेमठसर आहेत. तेजस्वी चेहरा - चेहऱ्यावर कायम स्मित, विनम्र आणि कोठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारे हिरेमठसर यांच्याकडे पाहिले, की ‘शरण बसवेश्वरां’ची आठवण झाल्यावाचून राहत नाही.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/funeral-performed-mobile-light-naregaon-128283", "date_download": "2018-08-18T01:08:12Z", "digest": "sha1:5DW6WTUPELU6LZLLQGOIDCYJC53GHXT4", "length": 12010, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Funeral is performed in mobile light in Naregaon औरंगाबाद : मरणानंतरही महापालिकेकडून यातना | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद : मरणानंतरही महापालिकेकडून यातना\nबुधवार, 4 जुलै 2018\nनारेगाव येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठी सुमारे 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामांना सुरवात झालेली नसल्याने रात्रीच्यावेळी मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत आहेत.\nऔरंगाबाद - कचरा, पाणी, बंद पथदिव्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नारेगाव येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठी सुमारे 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामांना सुरवात झालेली नसल्याने रात्रीच्यावेळी मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत आहेत.\nदशनाम गोसावी समाजासाठी नारेगाव येथे स्मशानभूमी आहे. या ठिकाणी विविध कामे करण्यासाठी गतवर्षी 19 लाख 99 हजार 115 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. स्मशानभूमीत लाईटची व्यवस्था नाही, सुरक्षारक्षक नाही. एखाद्याचा मृत्यू झाला तर रात्रीच्यावेळी मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागतात. याबाबत समाजबांधवांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतरही फाइल जागची हालली नाही. त्यामुळे महापालिकेच्या निष्क्रियतेच्या विरोधात मोर्चा काढण्यात येईल, असे योगेश बन, किरण गिरी, बंडू पुरी, कृष्णा गिरी, विठ्ठल पुरी, धीरेंद्र पुरी यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणात रस्सीखेच\nसातारा - केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ या मोहिमेंतर्गत गावातील स्वच्छताविषयक उपक्रम, तसेच सुविधांच्या...\nचीनमध्ये सर्च इंजिन नको ; गुगलच्या कर्मचाऱ्यांचा विरोध\nसॅन फ्रान्सिस्को : चीनमध्ये सेंसॉर केलेले सर्च इंजिन सुरू करण्याचा गुगल विचार करीत असून, याला गुगलच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पात...\nसिम स्वाइप प्रकरणातील मुख्य हॅकरही गजाआड\nनाशिक - बॅंक खाते हॅक करून त्यानंतर खातेदाराच्या मोबाईलचे सिमकार्ड हॅक करून सीम स्वाइपप्रकारे 37 लाखांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टोळीच्या मुख्य...\nदोन मोबाईल, चार दुचाकीचोरीसह शहरात तीन घरफोडीच्या घटना\nनाशिक - शहर व परिसरामध्ये दोन मोबाईलसह चार दुचाकी, एक बुलेट, सायकल चोरीला गेली. एकाच सोसायटीतील तीन घरफोड्यांतून चोरट्यांनी 80 हजारांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai-maratha-agitation/congress-mlas-urged-resign-maratha-kranti-morcha-134637", "date_download": "2018-08-18T01:08:38Z", "digest": "sha1:3QR3Y34DUERU5KDF6R4ZJBT6SQ6DU5OG", "length": 10738, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress MLAs urged to resign Maratha Kranti Morcha #MarathaKrantiMorcha काँग्रेस आमदारांचा राजीनाम्याचा आग्रह | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha काँग्रेस आमदारांचा राजीनाम्याचा आग्रह\nमंगळवार, 31 जुलै 2018\nमुंबई - मराठा समाज आरक्षणासाठी संतप्त झाला असताना आता राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही हा रोष समोर येऊ लागला आहे. मराठा आरक्षण, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव म्हणून सर्व काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा आग्रह सोमवारी धरला. आरक्षणाबाबतीत पक्षाची भूमिका समाजासोबत असायला हवी. सरकार आंदोलनाला अद्याप गंभीरपणे घेत नसल्याने संताप वाढत आहे. पाच मराठा आंदोलकांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्व आमदारांना राजीनामा देण्यास परवानगी द्या, अशी मागणी आमदारांनी केली.\nमुंबई - मराठा समाज आरक्षणासाठी संतप्त झाला असताना आता राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही हा रोष समोर येऊ लागला आहे. मराठा आरक्षण, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव म्हणून सर्व काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा आग्रह सोमवारी धरला. आरक्षणाबाबतीत पक्षाची भूमिका समाजासोबत असायला हवी. सरकार आंदोलनाला अद्याप गंभीरपणे घेत नसल्याने संताप वाढत आहे. पाच मराठा आंदोलकांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्व आमदारांना राजीनामा देण्यास परवानगी द्या, अशी मागणी आमदारांनी केली.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nराजाभाऊ गोडसे यांचे निधन\nदेवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sakal-vidya-organises-jee-neet-guidance-program-pune-106686", "date_download": "2018-08-18T01:08:24Z", "digest": "sha1:WX2MYU4CAMUYXE7ERWGOIOD3HBEO2EN3", "length": 12791, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal Vidya organises JEE, NEET guidance program in Pune 'जेईई', 'नीट'साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन | eSakal", "raw_content": "\n'जेईई', 'नीट'साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nरविवार, 1 एप्रिल 2018\nपुणे : जेईई व नीट परीक्षांसाठी अनेक मुले भरपूर अभ्यास करतात; मात्र प्रत्यक्षात निकाल चांगला लागत नाही. अशा वेळी योग्य मार्गदर्शन व अभ्यास तंत्र आवश्‍यक असते. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी 'सकाळ विद्या' आणि आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्रातर्फे आज (ता. 1) सायंकाळी 5.30 वाजता स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे विशेष चर्चासत्र होत आहे.\nपुणे : जेईई व नीट परीक्षांसाठी अनेक मुले भरपूर अभ्यास करतात; मात्र प्रत्यक्षात निकाल चांगला लागत नाही. अशा वेळी योग्य मार्गदर्शन व अभ्यास तंत्र आवश्‍यक असते. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी 'सकाळ विद्या' आणि आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्रातर्फे आज (ता. 1) सायंकाळी 5.30 वाजता स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे विशेष चर्चासत्र होत आहे.\nअभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या जेईई व नीटसारख्या प्रवेश परीक्षांचा नेमका अभ्यास, अभ्यासक्रम, अभ्यासाचे तंत्र, परीक्षांचे स्वरूप, त्यात भविष्यात होणाऱ्या बदलांचे स्वरूप, आठवी-नववीपासूनच या प्रवेश परीक्षांची तयारी करताना नेमक्‍या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे व सीईटी व जेईई यांचा संयुक्तरीत्या अभ्यास या विषयांवर हे चर्चासत्रात होईल. येत्या काळात वैद्यकीय प्रमाणेच अभियांत्रिकीसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच प्रवेश परीक्षा होणे अपेक्षित आहे तसेच सीईटी आणि जेईईचा अभ्यासक्रमातील फरक कमी झाला आहे तो नेमका काय आहे, याबाबत विशेष माहितीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.\nया परीक्षांना सामोरे जाताना योग्य अभ्यासतंत्र वापरून योग्य निर्णयापर्यंत कसे जावे, यासंवंधी 'आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे' संस्थापक संचालक दुर्गेश मंगेशकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आठवी, नववी, दहावी व अकरावीचे विद्यार्थी व पालकांसाठी चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे.\nव्हा : रविवार, ता. 1 एप्रिल\nकधी : सायंकाळी 5.30 वाजता\nकुठे : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट\nमार्गदर्शक : प्रा. दुर्गेश मंगेशकर\nविद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य\nसंकेतस्थळावर नोंदणी आवश्‍यक : www.vidyaseminars.com\nनोंदणीसाठी संपर्क : 9923645679\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/haldiram-owner-kidnapping-plan-crime-128159", "date_download": "2018-08-18T01:07:59Z", "digest": "sha1:KP6YHJHAK7CVVBX4DO25KDJ6FWRUSR2F", "length": 15932, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "haldiram owner kidnapping plan crime हल्दीरामच्या मालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nहल्दीरामच्या मालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न\nबुधवार, 4 जुलै 2018\nनागपूर - आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेल्या ‘हल्दीराम’च्या मालकाला दोन महिन्यांपासून ५० लाखांची खंडणी मागणे तसेच अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात अखेर धंतोली पोलिसांना यश आले. टोळीतील एक आरोपी फरार असून या प्रकरणाचा मास्टरमाइंड माजी ड्रायव्हरच असल्याचे उघडकीस आले आहे.\nनागपूर - आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेल्या ‘हल्दीराम’च्या मालकाला दोन महिन्यांपासून ५० लाखांची खंडणी मागणे तसेच अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात अखेर धंतोली पोलिसांना यश आले. टोळीतील एक आरोपी फरार असून या प्रकरणाचा मास्टरमाइंड माजी ड्रायव्हरच असल्याचे उघडकीस आले आहे.\nहल्दीरामचे मालक राजेंद्र शिवकिशन अग्रवाल (वय ५५, रा. वर्धमाननगर) दर शनिवारी लोहापुलाजवळील शनिमंदिरात दर्शनासाठी जातात. २७ एप्रिलला सकाळी अकरा वाजता दर्शनासाठी शनिमंदिरात गेले असता तेथे दबा धरून बसलेले आरोपी सौरव भीमराव चव्हाण (वय २१, रा. रामबाग), अतुल गोपाल पाटील (२४, रामबाग), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९, सोमवारी क्‍वॉर्टर्स, सक्‍करदरा), विनोद उमेश्‍वर गेडाम (वय २३, पाचनल, रामबाग) आणि श्‍याम बहाद्दूर सिंग (वय ५५, रा. हिवरीनगर) यांनी त्यांचा अपहरण करण्याचा कट रचला होता. मंदिरासमोर मिठाई वाटत असताना चार आरोपींनी राजेंद्र अग्रवाल यांना व्हॅनमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरड झाल्यामुळे आरोपी व्हॅन घेऊन पळून गेले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तपास केला. मात्र, आरोपींचा पत्ता लागला नव्हता. यानंतर दोन महिने आरोपी शांत बसून होते. २८ जूनला पुन्हा मोबाईल आणि घरच्या फोनवर फोन केला. त्यांनी ५० लाखांची खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अग्रवाल यांनी धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांच्याकडे तक्रार दाखल दिली.\nआरोपींनी धमकी देण्यासाठी एका मजुराचा मोबाईल चोरला. त्या दाम्पत्याचे रस्त्यावर गोळ्या-बिस्किटांचे दुकान आहे. त्या मोबाईलवरून ५० लाखांची खंडणी मागितली, तसेच वारंवार धमक्‍या दिल्या. पोलिसांनी लोकेशन आणि मोबाईल डाटा काढल्यानंतर मोबाईल मालकापर्यंत पोहोचले. त्यांनी मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले.\nआरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जुन्या नोकरांची यादी काढली. सोडून गेलेल्या नोकरांची चौकशी केली. त्यानंतर शनिमंदिराजवळ असलेल्या टॉवर लोकेशनमध्ये असलेले मोबाईल आणि अन्य मोबाईलशी तुलना करण्यात आली. त्यावरून मास्टरमाइंड श्‍याम सिंग याचे नाव समोर आले.\nहल्दीराम कंपनीच्या मालकाचे केवळ अपहरणच नव्हे तर जीवही घ्यायला अपहरणकर्त्यांनी मागेपुढे पाहिले नसते. त्यामुळे कट यशस्वी झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता.\nअपुन को पैसा प्यारा\nड्रायव्हर श्‍याम सिंगने मालकाच्या अपहरणाचा कट रचला. कुख्यात गुन्हेगार अतुल पाटील याच्या टोळीला प्लॅन सांगितला. झटपट ५० लाखांच्या कमाईसाठी टोळीने अपहरणाचा कट रचला. मात्र, दोन्ही प्रयत्न फसले. ‘अपुन को तो पैसा प्यारा’ अशी माहिती अतुलने पोलिसांना दिली.\nश्‍याम सिंग हा १३ वर्षे राजेंद्र अग्रवाल यांच्या कारवर चालक म्हणून कार्यरत होता. त्याला घसघशीत पगारसुद्धा होता. मात्र, त्याला चोरी करण्याची सवय होती. तो बॅगेतील तसेच पर्समधील पैसे चोरत होता. दर आठवड्यात कारमधील डिझेलही विकत होता. हा प्रकार लक्षात आल्याने त्याला कामावरून कमी केले होते. कामावर पुन्हा घेण्याची तसेच कर्जाची मागणी तो करीत होता.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/211?page=7", "date_download": "2018-08-18T00:44:30Z", "digest": "sha1:HIEEVDHUQ6HATZKF62T36DK2ZAEXT6SW", "length": 26873, "nlines": 102, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लक्षणीय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nहरित क्रांतीसाठी जमिनीत कर्ब हवेच\nसेंद्रिय कर्बाची पातळी जमिनीत स्थिर असेल तर तिचा कस कायम राहतो. जमिनीचे नैसर्गिक संतुलनासाठी सेंद्रिय कर्बाची पातळी स्थिर असणे गरजेचे आहे. पहिली हरित-क्रांती मानवाच्या पूर्वजांनी जमिनीत सेंद्रिय कर्ब मुदत ठेवीप्रमाणे ठेवलेले होते म्हणून यशस्वी झाली. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चार टक्के असणे गरजेचे असते. ते आज 0.2 ते 0.5 % पर्यंत खाली आलेले आहे. ते एक टक्क्यापर्यंत विनाखर्चिक पुढे आणणे व स्थिर ठेवणे हे कृषी शास्त्रज्ञा पुढील आव्हान सध्या आहे. त्या बाबींकडे लक्ष केंद्रित करून उपाययोजना सुचवल्या न गेल्यामुळे उत्पादन खर्च वाढून शेती व्यवसाय परवडेनासा झालेला आहे. स्वाभाविकच, शेतकऱ्यांचे शेतीपासून दुरावण्याचे प्रमाण वाढत आहे.\nकराड (सातारा जिल्हा) येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या व सातारा जिल्ह्याच्याही शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा वाटा मोठा आहे. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र. त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. त्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे. समाधी उघड्यावर असून मुक्त आहे. तिच्यावर छत्र नाही. चावडी चौक परिसरातील मनोरे, सोमवार पेठेतील भुईकोट किल्ला आणि त्याच परिसरातील नकट्या रावळाची विहीर यामुळे आजही कराडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. बहामनी राजवटीत कराडला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. बुरुज त्या किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहेत.\nस्त्रिया त्यांच्या पतीचे नाव लग्नकार्य, मुंज, डोहाळेजेवण, बारसे अशा आनंदाच्या प्रसंगी लहान लहान, मात्र यमकबद्ध शब्दांची नेटकी मांडणी केलेल्या वाक्यरचनेमध्ये, कुशलतेने गुंफून थोड्या लाडिक स्वरात सर्वांसमक्ष घेतात; त्या प्रकाराला 'उखाणा' घेणे म्हणतात. स्त्रीने तिच्या पतीचे नाव घेऊ नये, त्याचा उल्लेख ‘हे’, ‘अहो’, ‘इकडून’, ‘स्वारी’ अशा संबोधनांनी वा सर्वनामांनी करावा अशी पद्धत, विशेषत: महाराष्ट्रात चालत आलेली आहे. ती कोणत्या काळापासून पडली असावी याचा अंदाज नाही.\nउखाण्यांना ‘झी’ मराठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने वेगळीच लज्जत प्राप्त झाली आहे. ‘भावोजी’ आदेश बांदेकर रोज नव्या घरात जातो तेव्हा तेथील गृहिणी पतीचे नाव कशा प्रकारच्या उखाण्यात घेते यावरून तिचे व्यक्तिमत्त्व कळून येते. आदेशदेखील त्याप्रमाणे त्यावर मिस्किलपणे टिप्पणी करतो. ते त्या कार्यक्रमाचे मोठे आकर्षण असते. करुणा ढापरे यांनी सांगितले, की ‘होम मिनिस्टर’चे ते प्रक्षेपण लोक मोठ्या प्रमाणावर बघतात. म्हणून उखाणे त्यांना तयार करून दिले जातात. रामायण-महाभारतापासून उखाणे घालण्याच्या चालीरीतींचे धागेदोरे गवसतात, म्हणून परंपरेने अनेक वर्षें चालत आलेली ही पद्धत; भारतीय संस्कृतीचे ते मौल्यवान लेणे आहे.\nहरळी बुद्रुक हे गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. ते गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या काठी वसलेले आहे. नदी असल्यामुळे गावाभोवती बाराही महिने हिरवळ असते. त्यामुळे गाव अतिशय सुंदर दिसते. गावातील कुटुंबांची संख्या चारशेपंच्याऐशी असून गावाची लोकसंख्या दोन हजार चारशेपाच इतकी आहे. एकूण घरांची संख्या पाचशेअठ्ठेचाळीस. ती तीन वॅार्डांमध्ये विभागली गेली आहेत. गावालगत आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना आहे. त्यामुळे गावातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.\nगावाचा प्रमुख व्यवसाय हा कृषी, कृषीपूरक जोडधंदे व इतर लहानमोठे घरगुती व्यवसाय यांच्याशी निगडित आहे. प्रमुख पिके म्हणून ऊस, भात, भुईमुग, सोयाबीन यांचे उत्पादन घेतले जाते. नदी, विहीर यांचा जलसिंचनासाठी गावाला आधार आहे.\nत्यामुळे गावातील लोक ऊस उत्पादनावर भर देतात. लोकांना पिण्यासाठी व शेतीसाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होतो.\nगीता – जशी ऐकली तशी - व्हॉट्सअॅपवरून\n‘माझ्या मना लागो छंद गोविंद-नित्य गोविंद’ ही भावना माझ्या मनात वृद्धिंगत होण्यासाठी कारण घडले, ते म्हणजे आमची मैत्रीण, निवृत्त झाल्यानंतर तिच्याकडून आम्ही घेतलेली गीतेची संथा; आणि तीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे ‘व्हॉट्स अॅप व्हॉइस मेसेज’चा वापर करून. संजयाला महाभारतात जशी कुरुक्षेत्रावर काय घडत आहे ते पाहण्याची दिव्यदृष्टी लाभली तशीच सोय आम्हाला आमच्या वास्तव जीवनात या व्हॉइस मेसेजने लाभली आणि आम्हाला ‘भगवंताची वाणी’ मोबाईलच्या W/A वरून ऐकताना जणू काही ‘दिव्य कान’ लाभले\nया कहाणीची मुख्य नायिका आहे पुण्याची आमची गीतावृत्ती मैत्रीण सौ. अनुराधा म्हात्रे. गेली दोन वर्षें भगवद् गीतेतील श्लोकांचा आत्यंतिक शुद्ध उच्चारण कसे करायचे ते आम्ही दूर-दूरच्या/अतिदूरच्या मैत्रिणी तिच्याकडून घरी बसून मोबाईलवर शिकलो. गीता जशी ऐकली अगदी तशी आम्ही म्हणत गेलो.\nमानवी विकार व संस्कृती\n विजय तेंडुलकर यांचा दहावा स्मृतिदिन आणि जागतिक हिंसाचारविरोधी दिवस हे जवळजवळ लागून, एकापाठोपाठ एक आले. त्यामुळे त्या घटनांना औचित्य लाभले. ही आठवडाभरा पूर्वीची गोष्ट. विजय तेंडुलकर यांनी हिंसाचाराचा, विशेषत: मानवात दडलेल्या हिंसावृत्तीचा शोध घेतला. तोच त्यांनी त्यांच्या नाट्यकृती व चित्रपटकृती यांमधून मांडला. मनुष्य हादेखील प्राणी आहे. त्याने त्याच्या प्राणीज विकृती संस्कृतीच्या आवरणाखाली दाबून ठेवण्याचा परोपरीने प्रयत्न केला आहे. परंतु अडचणीचे प्रसंग उद्भवताच संस्कृतीची ती आवरणे गळून पडतात व मनुष्यदेखील हिंस्र प्राण्यासारखा उघडावाघडा व्यक्त होतो. तेंडुलकर यांनी त्यांचे ते निरीक्षण कलात्मक रीतीने मांडले. त्यामुळे ते प्रभावी रीत्या व्यक्त झाले आणि परिणामतः लोक बिथरले. त्यांनी त्यांची नाटके बंद पाडली, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले केले. तेंडुलकर त्या काळात कमालीचे शांत राहिले. त्यामुळे त्यांच्या पक्क्या चाहत्यांचा वर्ग जसा तयार झाला तसा त्यांच्याबद्दल मनात अढी बाळगून असलेला वर्गही तयार झाला. समाजात असे गट तयार झाले, की वस्तुनिष्ठता संपते. तसेच तेंडुलकरांच्या बाबतीतही घडले. त्यांच्या प्रतिपादनाचा वाद-प्रतिवाद फारसा खोलवर झाला नाही.\nसह्याद्री व माणकेश्वराच्या कुशीत लपलेले गाव म्हणजे गोटेवाडी. गोटेवाडी गाव हे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. तालुक्यापासून गावाचे अंतर पस्तीस किलोमीटर आहे. गावाची लोकसंख्या तीन हजार ते चार हजार दरम्यान आहे. गावाच्या आसपासचा परिसर हा सुंदर निसर्गाने नटलेला आहे. हनुमान हे ग्रामदैवत असून, गावामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावात सात गणेश मंडळे आहेत. प्रत्येक मंडळ त्यांच्या त्यांच्या परीने समाजोपयोगी उपक्रम आणि देखावे सादर करतात; तरीही शेडगेवाडीचा देखावा बघण्यासारखा असतो. पंचक्रोशीतील लोक मंडळाचा देखावा पाहण्यासाठी येतात. गणेशोत्सवाची पारंपरिक पद्धतीची मिरवणूक पाहण्यासारखी असते. हनुमान देवाची यात्रा हनुमान जयंती महोत्सवानंतर येणा-या पहिल्या शनिवारी असते. त्यालाच भंडारासुद्धा म्हटले जाते. विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमाने यात्रेला खऱ्या अर्थाने रंगत येते. गावात यात्रेदिवशी दंडस्नानाची प्रथा आहे. गावात देवाची काठी/पालखी दुपारी बारा वाजता निघते आणि सर्व गावातून फेरफटका मारून दुपारी चारच्या सुमारास परत मंदिराजवळ येते. तेथे काठी/पालखी नाचवणे यामध्ये तरुणाई खूप पुढे असते आणि सगळेच त्या उत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. भंडाऱ्याचा प्रसाद घरोघरी वाटला जातो.\nविंदा - दा ऽ दीड दा ऽ\nविंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील, विशेषत: कवितेतील एक कोडे. ते अवघड जाणवे. त्यांच्या वर्तनविषयक कथा विचित्र वाटत. ते सरळ साधेपणाने समाजात वावरत, पण सर्वसामान्य भासत नसत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि ते मराठी साहित्यात अत्युच्च स्थानी जाऊन बसले. वि.स. खांडेकरांनी, कुसुमाग्रजांनी तशा जागा आधी मिळवल्या होत्या. पण त्यांची जातकुळी वेगळी, विंदांची अगदीच वेगळी. तेवढ्यातच त्यांनी त्यांची साहित्यातील निवृत्ती जाहीर केली, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमांची व्यवस्था सामाजिक कार्यासाठी लावली. सुधीर गाडगीळने चित्पावन ब्राह्मणांसंबंधीच्या लेखात म्हटले आहे, की ते लोक आयुष्यभर चिकटपणे पै पैचा हिशोब करतील, परंतु जमा केलेला सर्व पैसा उत्तरायुष्यात केव्हातरी समाजकार्यासाठी देऊन टाकतील विंदा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी त्यापुढे जाऊन त्यांच्या कवितेतून मानवतावादी मूल्यांची उधळण केली. त्यांच्या साहित्यातून प्राचीन भारतीय आणि आधुनिक पाश्चात्य मूल्यांचा सुरेख संगम घडवला. हे सारे मनी उजळले गेले ते ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ने सादर केलेल्या ‘स्वच्छंद’ कार्यक्रमातून. मी तो कार्यक्रम रविंद्र नाट्यगृहात पाहिला.\nदिवाकर हे नाव आठवते का ‘दिवाकरांची नाट्यछटा’ शालेय पाठ्यपुस्तकात वाचनात आली असेल तर ते अंधुकसे आठवतील. नाट्यछटा लिहिणारे शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (जन्म- 18 जानेवारी 1889, मृत्यू- 1 ऑक्टोबर 1931) हे त्यांच्याही काळात दुर्लक्षित राहिलेले लेखक होते.\nगांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील\nमहात्मा गांधींच्या मृत्यूला सत्तर वर्षें झाली. म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या दोन पिढ्या होऊन गेल्या. गांधी नावाचे गूढ किंवा गांधी नावाचे गारुड अजून कायम आहे. गांधी यांचे नाव गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणूनदेखील काही वेळा उच्चारले जाते. आज ऐतिहासिकदृष्ट्या विचार करत असता गांधींचे जे महात्म्य आहे ते ध्यानी घेता ‘गूढ’, ‘गारूड’ हे शब्दप्रयोग अनैसर्गिक वाटत नाहीत. मात्र शंभर वर्षांपूर्वी, गांधीजी हे ‘फूल अॅक्शन’मध्ये असताना देशविदेशातील लोकांना ते गूढच वाटत होते असे ‘पुण्यश्लोक’ या, 1922 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जाणवते. ‘भारत गौरव ग्रंथमाले’ने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे लेखक म्हणून ‘एक महाराष्ट्रीय’ एवढाच उल्लेख आहे. त्या पुस्तकात महात्मा गांधी यांच्यावर अनेक वृत्तपत्रे /नियतकालिके यांतील लेखांचे संकलन आहे. त्यामध्ये इतर भाषांत छापून आलेल्या लेखांचे अनुवाददेखील आहेत. प्रकाशक त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात, “हा लेखसंग्रह करत असताना केवळ व्यक्ती या दृष्टीने महात्माजींची अवास्तव स्तुती किंवा विषदर्प दृष्टीने केलेली अकारण निंदा अशा प्रकारचे थोडे लेख हाती लागले; परंतु ते पुस्तकातून वगळले आहेत. केवळ तत्त्वदृष्ट्या हिंदुस्थानच्या चालू मन्वंतरासंबंधाने विचार करण्याची पात्रता ज्यांच्या लेखणीत दिसून आली तेवढ्याच लेखांचा संग्रह या पुस्तकात केला आहे.”\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/amravati-university-printing-25274", "date_download": "2018-08-18T01:41:54Z", "digest": "sha1:FSYM6MMBUTBIN6SQFYVQEWZQA3VIEZ7M", "length": 12329, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amravati University printing off अमरावती विद्यापीठाच्या प्रश्‍नपत्रिकांची छपाई आता बंद | eSakal", "raw_content": "\nअमरावती विद्यापीठाच्या प्रश्‍नपत्रिकांची छपाई आता बंद\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nअमरावती - उन्हाळी 2017 परीक्षांच्या सर्व प्रश्‍नपत्रिकांची छपाई आता बंद करण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला. परीक्षाकेंद्रांना आता सर्व शाखांच्या प्रश्‍नपत्रिका ऑनलाइन पद्धतीनेच वितरित करण्याच्या सूचना परीक्षा नियंत्रकांना करण्यात आल्या आहेत.\nअमरावती - उन्हाळी 2017 परीक्षांच्या सर्व प्रश्‍नपत्रिकांची छपाई आता बंद करण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला. परीक्षाकेंद्रांना आता सर्व शाखांच्या प्रश्‍नपत्रिका ऑनलाइन पद्धतीनेच वितरित करण्याच्या सूचना परीक्षा नियंत्रकांना करण्यात आल्या आहेत.\nएण्ड टू एण्ड प्रोग्राममध्ये आतापर्यंत केवळ तीन शाखांच्या परीक्षांसाठी ऑनलाइन प्रक्रिया होती. विद्यापीठ परीक्षा मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. बैठकीत उन्हाळी 2017 परीक्षेपासून विद्यापीठाकडून आयोजित वाङ्‌मय, समाजविज्ञान, विज्ञान, शिक्षण व वाणिज्य या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने सर्व परीक्षा केंद्रांना परीक्षेच्या काही वेळेपूर्वी पुरविण्यात याव्या, अशा सूचना या बैठकीत परीक्षा मंडळाने केल्या आहेत. परीक्षा केंद्रांना याबाबतची तयारी करण्यासाठी विद्यापीठाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासंदर्भात परीक्षा नियंत्रकांनी कार्यवाही सुरू केलेली असून जी महाविद्यालये विद्यापीठाचे परीक्षाकेंद्र आहेत, अशांच्या प्राचार्यांना परीक्षा नियंत्रकांनी प्राचार्याचे नाव, मोबाईल व इमेल तथा अद्ययावत उपलब्ध लॅपटॉपची माहिती मागितली.\nअग्रवाल शिफारशींकडे कुलगुरूंचे लक्ष\nराज्य सरकारने परीक्षांचा दर्जा सुधारण्यासाठी राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आदेश दिलेले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, कुलगुरू डॉ. चांदेकर यांनी पदभार सांभाळल्यानंतर राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून त्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे तेव्हा सकाळला सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केल्याचे दिसून येते. यामुळे कुलगुरूंनी घेतलेल्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले.\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुंबई - राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश...\n'आयुष'मुळे अडल्या आठ हजार जागा\nऔरंगाबाद - केंद्रीय आयुष मंत्रालयाने 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी मार्च ते जूनदरम्यान आयुर्वेद,...\nविशेष शिक्षकांची वेतन कपात\nकापडणे (जि.धुळे) - दिव्यांगांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी 2006 मध्ये नियुक्त केलेल्या...\nमागितला \"स्टेट कोटा', दिला \"एनआरआय'\nतेल्हारा (जि. अकोला) - वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेतील घोळ पुढे येत आहेत. असाच एक प्रकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Stories-Of-Pula-Deshpande_14.html", "date_download": "2018-08-18T00:22:18Z", "digest": "sha1:SFLLLMBUVVXQRWF6QQQRRK4RXHFHRWVA", "length": 14529, "nlines": 50, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "पु.ल.देशपांडे , ग.दि. माडगूळकर व शरद पवार यांचा अप्रतिम किस्सा...! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / पु. ल . देशपांडे / पु.ल.देशपांडे , ग.दि. माडगूळकर व शरद पवार यांचा अप्रतिम किस्सा...\nपु.ल.देशपांडे , ग.दि. माडगूळकर व शरद पवार यांचा अप्रतिम किस्सा...\nगदिमा व पुल ही नावे माहित नाहित असा मराठी माणूस सापडणे कठीण..\nपण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक...\n२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.\nबारामतीतील साहित्यमंडळातर्फे एककार्यक्रम घेण्याचे ठरले होते,प्रमुख पाहुणे म्हणून ग.दि.माडगूळकर व पु.ल.देशपांडे यांना आणायचे ठरले,दोघांनी ते मान्यही केले,दोन मोठे साहित्यिक आपल्याकडे येणार म्हंटल्यावर बारामतीकर ही खुश होते.त्याच वेळी बारामतीतून उदयास येणारे तरुण राजकीय व्यक्तिमत्व म्हणून दोघांना आणायची जवाबदारी शरद पवारांवर टाकण्यात आली.\nदोन मोठ्या लोकांना आणायचे म्हणजे त्यांना एस.टी तर टाकून आणता येणार नाही,त्यासाठी गाडी पाहिजे,पण सर्वात मोठी पंचाईत म्हणजे त्यावेळी शरद पवारांकडे गाडी नव्हती (परत वाचलत वाक्य,अहो खरच नव्हती हो).पण शरद पवारच ते त्यांनी एका श्रीमंत बागायतदाराला पकडले व त्याची गाडी मिळवली.ठरल्याप्रमाणे दोघे आले,कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.\nदोघांना परत सोडण्यासाठी पवार त्यांना घेऊन निघाले,ज्या बागायतदाराची ती गाडी होती त्याला ही अचानक शहरात काही काम निघाल्यामुळे तोही बरोबर निघाला,टिपीकल व्यापारी असतात ना तसा तो होता जाडजूड,काळाकुट्ट अगदी अंधाराच्या सावली सारखा,हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या आंगठ्या,गळ्यात चेन.\nपवारांनी दोघांची ओळख करुन दिली \"हे ग.दि.माडगूळकर व पु.ल.देशपांडे मोठे लेखक आहेत हं..\",\"बरं बरं नमस्कार नमस्कार\",\"बरं बरं नमस्कार नमस्कार\" बागायतदारांनी ओळख करुन घेतली.मग हवापाण्याच्या गप्पा सुरु झाल्या.\nगप्पा रंगात आल्या आणि अचानक बागायतदार महाशयांनी Bomb च टाकला \"माडगूळकर व देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो\" (म्हणजे धंदापाणी वगैरे असेल,लेखकाला खरच पैसे मिळतात का\" (म्हणजे धंदापाणी वगैरे असेल,लेखकाला खरच पैसे मिळतात का व तो पोट कसे भरतो हा सामान्य माणसांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे,आणी हे महाशय तर हाडाचे व्यापारी बागायतदार... व तो पोट कसे भरतो हा सामान्य माणसांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे,आणी हे महाशय तर हाडाचे व्यापारी बागायतदार..., आता आली का पंचाईत,गदिमा अती कोपिष्ट,आता दोघे काय Reaction देतात याची पवारांना चिंता वाटू लागली.\nपण पुल शांतपणे उत्तरले \"हे माडगूळकर आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसुन लोकांना चिठ्या लिहून देतात व मी त्यांच्या शेजारी बसुन छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करतो..\nहा झाला अर्थात विनोदाचा भाग..,धान्याची कोठारे भरणार्याला कदाचित माहितही नसेल की येणार्या अनेक पिढयांसाठी मराठी साहित्यात अशी लाखो कोठारे ज्यांनी भरुन ठेवली आहेत असे दोन साहित्यिक आपल्याबरोबर आहेत...\nपु.ल.देशपांडे , ग.दि. माडगूळकर व शरद पवार यांचा अप्रतिम किस्सा...\nपु. ल . देशपांडे\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/10/additional-director-general-of-police.html", "date_download": "2018-08-18T00:18:54Z", "digest": "sha1:TTVOZQFZHORJ6PZIOTL2BU25YYARH5C2", "length": 7923, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "Additional Director General of Police 85 Post. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nअप्पर पोलीस महासंचालक यांच्या आस्थापनेवरी विधी निर्देशक पदाच्या रिक्त जागा कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडनू विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येता आहेत.\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/maharashtra-school-squad-travel-without-reservation.html", "date_download": "2018-08-18T00:21:36Z", "digest": "sha1:V7EW47MQGYUCKXSQDBAVRZQIL7O4Y3LS", "length": 13026, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "राज्याचे खेळाचे भविष्य जनरल बोगीतून दिल्लीला खेळ स्पर्धेस रवाना ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / क्रीडा / बातमी / राज्याचे खेळाचे भविष्य जनरल बोगीतून दिल्लीला खेळ स्पर्धेस रवाना \nराज्याचे खेळाचे भविष्य जनरल बोगीतून दिल्लीला खेळ स्पर्धेस रवाना \nआज महाराष्ट्रातील खेळाडू हे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत . महाराष्ट्रातील खेळाडूंचा स्तर पाहिल्यापेक्षा खूप वाढला आहे . आपल्या महाराष्ट्राचे नाव पुढे नेण्यासाठी हे खेळाडू जीव तोडून खेळतात . पण राज्य सरकार यांच्याकडे पाहिजे तस लक्ष देत नाहीये . त्यांना ज्या सोयीसुविधा मिळायला हव्यात त्या मिळत नाही आहे . राज्य सरकार याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे . आता काही दिवसांपूर्वीची घटना बघा .\n३ जानेवारी ते ९ जानेवारी २०१८ यादरम्यान छत्रसाल दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय स्पर्धा सुरु होणार होती . या शालेय स्पर्धेसाठी जे विद्यार्थी महाराष्ट राज्याचे प्रतिनिधित्व करणार होते त्यांचे साधे स्लीपर कोचचे रिझर्वेशन पण केलेलं नव्हते . ते खेळाडू जेव्हा रेल्वे स्टेशन वर आले तेव्हा त्यांना कळले कि आपले स्लीपर कोचमध्ये रिझर्वेशन केलेले नाही . तेव्हा मग त्यांना नाईलाजाने जनरलच्या डब्याने प्रवास करावा लागला . ते पण पुणे ते दिल्ली असा प्रवास होता . काही मुले फरशीवर झोपली होती होती तर काही दरवाज्याजवळ झोपली होती . इतक्या कडाक्याच्या थंडीत देखील त्यांना बसायला पण जागा नाही मिळाली . बघा काय अवस्था झाली होती मुलांची .\nत्या खेळाडूंना दिल्लीला पोहोचल्यानंतर खेळामध्ये सहभागी व्हायचे होते . त्यामुळे त्यांचा प्रवास आरामदायी होणे गरजेचे होते . पण पुणे ते दिल्ली त्यांना अतिशय खडतर प्रवास करावा लागला . महाराष्ट्र शासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले होते . जर ते प्रवासाने दमून गेले तर मैदानावर खेळ कस काय खेळू शकतील . शासनाने खेळाडूंच्या सोयीnसुविधांकडे लक्ष द्यायला हवे . जे खेळाडू आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना वेळोवेळी सोयीसुविधा पुरविणे हे शासनाचे कर्तव्य आहे . ही काही पहिली वेळ नाही आहे . अशा घटना याआधी पण घडल्या आहेत . त्यामुळे आता शासनाने या परिस्थीकडे कानाडोळा न करता योग्य ती पावले उचलली पाहिजेत .\nराज्याचे खेळाचे भविष्य जनरल बोगीतून दिल्लीला खेळ स्पर्धेस रवाना \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71226015439/view", "date_download": "2018-08-18T00:27:37Z", "digest": "sha1:MGFCRXP4YDSJG7W2GNBDDKR3HCMU42XP", "length": 8308, "nlines": 132, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बालगीत - वसंतात गळतात पिंपळाची पान...", "raw_content": "\nअंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २|\nवसंतात गळतात पिंपळाची पान...\nपावसा रे , थांब कसा \nआला श्रावण पुन्हा नव्याने...\nथेंबातून आला ओला आनंद ...\nझुक्‌झुक् आली नभी ढगा...\nनदीबाई माय माझी डोंगरा...\nनदी वाहते त्या तालावर ...\nतू नीज निर्जनी सिन्धो माझ...\nपर्यावरणाची धरु आस , आणख...\nएक थेंब पावसाचा हिर...\nऋतुचक्र सरकले काळे मेघ न...\nआवडतो मज अफाट सागर अथांग...\nनदी रुसली , आटून बसली ...\nअखंड करती जगतावरती कृपावं...\nसारखा चाले उद्‌धार - पोर...\nनको पाटी नको पुस्तक नक...\nफुलगाणी गाईली याने आणि त्...\nवसंतात गळतात पिंपळाची पान...\nनका तोडू हो झाडी झाडी ...\nपंखसुंदर प्रवासी निळ्या आ...\nएक फूल जागं झालं दोन ...\nमाझ्या ग अंगणात थवे फु...\nखूप हुंदडून झाल्यावर त...\nआकाशअंगणी रंग उधळुनी ...\nमाझे गाव चांदण्याचे चा...\nअवकाशातुन जाता जाता सह...\nअवकाशातुन जाता जाता सह...\nमाझ्या तांबडया मातीचा लाव...\nराना -माळात दिवाळी हसली ...\nधरणी माझं नाऽऽव आकाश म...\nअंग नाही , रंग नाही वि...\nहे सुंदर , किति चांदणं ...\nअर्धाच का ग दिवस आणि अ...\nएका सकाळी दंवाने भिजून...\nभिंतीवर एक कवडसा मजसाठ...\nएक दिवस अचानक पोटामध्य...\nढगाएवढा राक्षस काळा का...\nहिरवागार पोपट भिजलेल्या र...\nरंग जादूचे पेटीमधले इंद्र...\nएकदा एक फुलपाखरु कविता कर...\nलालपिवळा लालपिवळा , म्हण...\nबालगीत - वसंतात गळतात पिंपळाची पान...\nनिळ्या आभाळवाटांनी पंख पसरुन एकेकटयाने किंवा थव्यांनी उडणारे पक्षी पाहताना मुलांच्या मनात येते, ’आपणही असे पंख पसरुन वार्‍यावर स्वार व्हावे.’\nवसंतात गळतात पिंपळाची पाने,\nरंग संपून हिरवा, पान पान होते जुने...\nप्रेम वाटले पानाला... काही दिवस लोटले,\n’जाळीदार’ पानामुळे बालमन आनंदले...\nपुन्हा फुटेल पालवी - पिंपळाच्या फांदयांतून,\nपान पुस्तकामधले पाहील हो डोकावून....\nएका शहाण्या मुलाने एक पान उचलले,\nआणि नव्या पुस्तकात हळू जपून ठेवले...\n’जुन्या-नव्याचा हा खेळ’ कधीपासून चालला,\nदोन्हींवर प्रेम करु - पाहू आपण सोहळा \nदेव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-421.html", "date_download": "2018-08-18T00:15:45Z", "digest": "sha1:7CHI54CBNHXTKBA7IONWZI3H7NIHDSKJ", "length": 4532, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "खा. दिलीप गांधींची फसवणूक केल्याप्रकरणी फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा​ - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Dilip Gandhi Politics News खा. दिलीप गांधींची फसवणूक केल्याप्रकरणी फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा​\nखा. दिलीप गांधींची फसवणूक केल्याप्रकरणी फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा​\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- फोर्ड कंपनीचे मालक व कंपनीचे वितरक सालसर प्राइवेट लिमिटेडचे मालक व कर्मचाऱ्यांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nत्यावरून फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अनुराग मेहरोत्रा, नगरच्या शोरूमचे मालक भूषण बिहाणी, गोवर्धन बिहाणी, अभिषेक बिहाणी, कर्मचारी सुशील ओसवाल, अजय रसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nखा. दिलीप गांधींची फसवणूक केल्याप्रकरणी फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा​ Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, March 04, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/hot-and-cold-water-117110100016_1.html", "date_download": "2018-08-18T01:27:02Z", "digest": "sha1:LQEU5TOWPPMOZMLDCDOH227HXSVIJIN7", "length": 10002, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्यासाठी गरम पाणी क‍ी थंड पाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआरोग्यासाठी गरम पाणी क‍ी थंड पाणी\nगरम पाण्याचे फायदे.... आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी 100% उपयुक्त असल्याचा दावा जपानच्या डॉक्टरांच्या चमूने केला आहे...\nडोकेदुखी,मायग्रेन,उच्च रक्त दाब,कमी रक्त दाब,सांधेदुखी,हृदयाचे कमी जास्त ठोके,चरबीचे प्रमाण वाढणे,खोकला,शारीरिक थकवा,दमा,लघवी संदर्भातील आजार,पोटाचे आजार,भुकेसंदर्भात तसेच कान,नाक,घसा संदर्भातील आजार.\nगरम पाणी कसं घ्यावं....\nसकाळी लवकर उठावं आणि अंशी पोटी कमीत कमी 4 ग्लास गरम पाणी व्यावं. त्यानंतर 45 मिनिटं काही खाऊ नका. सुरुवातीला तुम्हाला 4 ग्लास गरम पाणी पिणे अवघड जाईल.पण सुरुवात केली तर सोपं होईल.\nगरम पाणी पिण्याची हि उपचार पद्धती तुमच्या आरोग्याशी निगडित बरेच आजार काही वेळेनंतर बरे होतात....\nरक्त दाब 30 दिवसात\nपोटासंदर्भातील आजार 10 दिवसात\nसर्व प्रकारचे कर्क रोग 9 महिने\nलघवी संदर्भातील 10 दिवसात\nकान ,नाक,घसा 10 दिवसात\nस्त्रियांचे Problems 15 दिवसात\nह्रुदयासंदर्भातील आजार 30 दिवसात\nडोकेदुखी आणि निगडित आजार 3 दिवसात\nकमी रक्त दाब 30 दिवसात\nअतिरिक्त चरबी 4 महिने\nलकवा संदर्भात सातत्याने 9 महिने\nपूर्वी लोकं सांगायची कि तरुण वयात थंड पाणी प्यायल्याने काही फरक पडत नाही पण म्हातारपणी त्याचा वाईट परिणाम घडून येतो....\nथंड पाणी हळू हळू तुमच्या हृदयावर परिणाम करत आणि त्यामुळे हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो.\nथंड पेये हि हृदय निकामी करण्याला कारणीभूत असतात.\nथंड पाण्याने liverवर दुष्परिणाम होतात. याने liver मध्ये चरबी जमा होते. बऱ्याच प्रमाणात liver Transplant चे रुग्ण प्रतीक्षा यादीत असतात.जे थंड पाणी पिण्यामुळे शिकार झालेले असतात.\nथंड पाण्यामुळे पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो.\nथंड पाणी पिल्याने पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.\nगर्भावस्थेत शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे\n'तो' त्रास पुन्हा नको...\nHealth Tips : आपल्या घरी आहे का हे औषधे\nयावर अधिक वाचा :\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?q=skeleton", "date_download": "2018-08-18T00:37:29Z", "digest": "sha1:HTL4JVI7TR6NW3OAB2PDYGTP7HFURXKD", "length": 5001, "nlines": 89, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - skeleton अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"skeleton\"\nथेट वॉलपेपरमध्ये शोधा, Android अॅप्स किंवा अँड्रॉइड गेम\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा किंवा GIF अॅनिमेशन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर X-ray Vision Keyboard-release थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_28.html", "date_download": "2018-08-18T00:46:19Z", "digest": "sha1:GIAB2QKHBDIDO2MD4DMFPZH35ECU5SLO", "length": 5101, "nlines": 52, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तु असती तर | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » आज ती जर का जवळ असती » तु असती तर » मन नसत तर किती मज्जा आली असती » तु असती तर\nतु असती तर.... फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप भांडता भांडता अचानक काहितरी भयान शांतता झाली असती एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर परत यावा... अशीमाझी नजर तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती.... अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....\nतु असतीतर.... आयुष्यात फार तर एक जीवन असतं आताहीआहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस आताफक्त एक वन राहिलेलं... संपतच नाही ....चालतो आहे कधीचा सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन रात्रही माझीनाही...चंद्रही माझा नाही... आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...\nतु असतीतर... फार तर एक घरटं आपलं असतं... त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं तोरण मी बांधलं असतं पण तु नाही म्हणुन काय झालं... घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये... बस एक पाखरु वाट चुकून कुठेतरी उडून गेलं... मध्येच... अन् मी ही विसरूनगेलो माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ... किहे माझचं आहे म्हणुन.... तु असतीतर... फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो...\nRelated Tips : आज ती जर का जवळ असती, तु असती तर, मन नसत तर किती मज्जा आली असती\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-311.html", "date_download": "2018-08-18T00:24:12Z", "digest": "sha1:TPXBXIG35G75XJ52MPRBQAX5NMRZWCI7", "length": 6532, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चारित्र्याचा संशय घेत पत्नी व मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Crime News Jaamkhed चारित्र्याचा संशय घेत पत्नी व मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप\nचारित्र्याचा संशय घेत पत्नी व मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चारित्र्याचा संशय घेत पत्नी व मित्राचा खून केल्याप्रकरणी आरोपी सादिक शाबाश शेख (४९, सदाफुले वस्ती) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी आजन्म करावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल सरोदे यांनी काम पाहिले.\nआरोपी सादिक हा दुसरी पत्नी महेमुदा हिच्यासह मुंबईत रहात होता. पहिली पत्नी गुलशनबी हिने सादिकच्या विरोधात मुंबई पोर्ट ट्रस्टकडे तक्रार केली होती. त्याबाबत तडजोड करण्यासाठी सादिक पहिली पत्नी महेमुदा व मित्र सईद यांच्यासह १९ सप्टेबर २०१५ रोजी गुलशनबी हिच्या जामखेड येथील घरी आला. पहिली पत्नी महेमुदा व मित्र सईद यांचे अनैतिक संबंध असल्याचा सादिकला संशय होता.\nत्याने त्या रात्री महेमुदा व सईदला दारू पाजली. रात्री झोपेत असताना महेमुदा हिची डोक्यात दगड टाकून, तर सईदची सत्तूरने वार करत हत्या केली. दोघांचे मृतदेह घराबाहेर टाकून पोबारा केला. याप्रकरणी शकील शेख यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासी अधिकारी बी. जे. हनपुडे यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले.\nसादिक यानेच हा गुन्हा केला असल्याबाबतचे परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी पूर्ण करून भक्कम पुरावा सादर करण्यात आला. पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी सादिकला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. अनिल सरोदे यांनी काम पाहिले. याकामी न्यायालयाचे पैरवी अधिकारी एसआय दिलीप भोसले यांनी सहकार्य केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nचारित्र्याचा संशय घेत पत्नी व मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, May 03, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2945", "date_download": "2018-08-18T00:47:26Z", "digest": "sha1:HD6CEQFPXTEF7A7H55ZXE4XMYPT52EOY", "length": 12228, "nlines": 101, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गोटेवाडी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसह्याद्री व माणकेश्वराच्या कुशीत लपलेले गाव म्हणजे गोटेवाडी. गोटेवाडी गाव हे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. तालुक्यापासून गावाचे अंतर पस्तीस किलोमीटर आहे. गावाची लोकसंख्या तीन हजार ते चार हजार दरम्यान आहे. गावाच्या आसपासचा परिसर हा सुंदर निसर्गाने नटलेला आहे. हनुमान हे ग्रामदैवत असून, गावामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावात सात गणेश मंडळे आहेत. प्रत्येक मंडळ त्यांच्या त्यांच्या परीने समाजोपयोगी उपक्रम आणि देखावे सादर करतात; तरीही शेडगेवाडीचा देखावा बघण्यासारखा असतो. पंचक्रोशीतील लोक मंडळाचा देखावा पाहण्यासाठी येतात. गणेशोत्सवाची पारंपरिक पद्धतीची मिरवणूक पाहण्यासारखी असते. हनुमान देवाची यात्रा हनुमान जयंती महोत्सवानंतर येणा-या पहिल्या शनिवारी असते. त्यालाच भंडारासुद्धा म्हटले जाते. विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमाने यात्रेला खऱ्या अर्थाने रंगत येते. गावात यात्रेदिवशी दंडस्नानाची प्रथा आहे. गावात देवाची काठी/पालखी दुपारी बारा वाजता निघते आणि सर्व गावातून फेरफटका मारून दुपारी चारच्या सुमारास परत मंदिराजवळ येते. तेथे काठी/पालखी नाचवणे यामध्ये तरुणाई खूप पुढे असते आणि सगळेच त्या उत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. भंडाऱ्याचा प्रसाद घरोघरी वाटला जातो. गोटेवाडी गावाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी यात्रेला थोडा का होईना पाऊस हा पडतोच पडतो\nगावाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. गावामध्ये हरिनाम सप्ताह, पारायण दरवर्षी असते. सर्वजण मोठ्या उत्साहाने यामध्ये सामील होतात. गावात पाऊस चांगला पडतो. गावाच्या पूर्वेस मोठे धरण बांधण्यात आले आहे. त्याचा फायदा या भागातील येळगावाला तसेच गोटेवाडीलासुद्धा थोड्या प्रमाणात होतो. गावामध्ये मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. त्याचबरोबर गावाच्या शेतात भुईमूग, ज्वारी, मका, सोयाबीन ही पिके घेतली जातात. गावामध्ये भूजल साठा असल्यामुळे खूप बोअरवेल आहेत आणि त्याचा फायदा शेतीसाठी होतो. त्याचमुळे ऊसासारख्या नगदी पिकाचे प्रमाणही चांगल्या प्रकारे वाढले आहे. गावात ग्रामपंचायत ही गावाच्या मध्यावर ग्रामदैवताच्या मंदिराशेजारीच असून, त्याला लागूनच जिल्हा परिषदेची शाळा इयत्ता सातवीपर्यंत आहे. तसेच, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे माणकेश्वर विद्यालय हे गावाच्या बाहेर निसर्गरम्य ठिकाणी आहे. माणकेश्वर विद्यालय हे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत आहे. गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कराड तालुक्याच्या ठिकाणी जातात. तसेच येळगाव, उंडाळे या ठिकाणीसुद्धा दहावीनंतरच्या शिक्षणाची सोय आहे. गावात विकाससेवा सहकारी सोसायटी असून शामराव पाटील ही एकमेव पतसंस्था आहे. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून काही लोक कामधंद्यासाठी कराड-मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी कार्यरत आहेत. गावात आठवडी बाजार भरत नाही. तो शेजारच्या येळगाव, उंडाळे या गावांमध्ये भरतो. तसेच आजूबाजूला भरेवाडी, बोरगाव, गणेशवाडी, येवती, शेवाळेवाडी(म्हासोली) ही गावे आहेत. गावाची तरुणाई ही गावाचे भवितव्य. ती शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला व क्रीडा क्षेत्रात आघाडीवर आहे. माणकेश्वराच्या पठारावर पवनचक्की आहे. गावाला जवळचे रेल्वेस्टेशन कराड आणि ओगलेवाडी आहे.\nअत्यंत चोखंदळ लेख 👌छान\nखरोखर माझे गाव आहेच तसे आणि गावातील लोक तर त्याहून गोड\nआपले गाव , प्रगत गाव\nएकनाथ मोहिते अल्केम कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे. तसेच, त्यांनी वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. ते शिवचरित्रावर महाराष्ट्रभर व्याख्याने देत असतात.\nसंदर्भ: गावगाथा, कराड तालुका\nपौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी\nसंदर्भ: गावगाथा, कराड तालुका\nसंदर्भ: कराड तालुका, गावगाथा\nसंदर्भ: हिंगणगाव, देवानंद लोंढे, नाना पाटील, हेळवी, रायरंद, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, बिचुकले गाव, कोरेगाव तालुका\nसंदर्भ: कराड तालुका, लेणी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/ncps-agitation-against-inflation-osmanabad-121390", "date_download": "2018-08-18T01:24:58Z", "digest": "sha1:55VAF3V5CQITLTIND6FKGF3HNAJLJMAB", "length": 12433, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCPs agitation against the inflation in osmanabad उस्मानाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाईच्या निषेधार्थ आंदोलन | eSakal", "raw_content": "\nउस्मानाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाईच्या निषेधार्थ आंदोलन\nसोमवार, 4 जून 2018\nपिठले- भाकरीचा स्वयंपाक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महिलांनी चुली मांडल्या होत्या.\nउस्मानाबाद - पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने सोमवारी (ता. 4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक करून आंदोलन करण्यात आले.\nलोकसभेच्या 2014 मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला महागाई कमी करण्याचे दाखविलेले स्वप्न आज धुळीस मिळाले असल्याचा आरोप करीत या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरर चुलीवर स्वयंपाक करून आंदोलन करण्यात आले.\nपिठले- भाकरीचा स्वयंपाक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महिलांनी चुली मांडल्या होत्या. पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरची किंमतही वाढली आहे. रेशन दुकानात केशरी कार्डधारकांना मिळणारे रेशन सध्या अनेकांसाठी बंद करण्यात आले आहे व महागाईच्या या दिवसात दुकानामध्ये देय मालही सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचा आरोप महिलांनी केला. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे पाल्यांच्या स्कूल बस व रिक्षाचा खर्चही 30 टक्क्यांनी वाढणार आहे.\nआज सर्वच स्तरावर होत असलेल्या दरवाढीमुळे जनता हैराण झाली असून, याची सर्वाधिक झळ महिलांना सोसावी लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वयंपाक करुन वाढत्या महागाईचा व इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रणरणत्या उन्हात बसून महिलांनी हे आंदोलन केले. वाढत्या महागाईमुळे भाजप- शिवसेना सरकारचा यावेळी महिलांकडून निषेध करण्यात आला.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/encroachment-both-directions-ulhasnagar-railway-station-has-been-removed-127115", "date_download": "2018-08-18T01:24:33Z", "digest": "sha1:4RQ4KU36WFMWGROMXUAF26LPNRWEZCRG", "length": 13104, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "The encroachment of both the directions of Ulhasnagar railway station has been removed उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही दिशांचा अतिक्रमणातून मोकळा श्वास | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही दिशांचा अतिक्रमणातून मोकळा श्वास\nशुक्रवार, 29 जून 2018\nप्रभाग समिती 3 च्या सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे आठवड्यापूर्वीच गणेश शिंपी यांनी हाती घेतली आहेत.\nउल्हासनगर - हातगाड्या,फळांची टोपले, चष्मे, कटलरी, कंबरी पट्टे आदींचे ठेले थाटून अतिक्रमण करणाऱ्या व विद्रुपीकरणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर आज प्रभाग समिती 3 ने धडक कारवाई केली. त्यामुळे उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसराने प्रथमच अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळा श्वास घेतला आहे. प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी ही धडक केल्याने चाकरमानी सुखावून गेले आहेत.\nस्थानकाच्या पुर्व व पश्चिम या दोन्ही दिशेला अनेकांनी ठेले थाटले आहेत. स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच ही मंडळी ठाण मांडून बसत असल्याने विशेषतः सायंकाळी किंबहूना रात्रीच्या सुमारास घर गाठण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्याना या ठेलेधारकांचा अडथळा नित्याने होतो. काही तर मध्यभागीच बस्तान मांडतात. विशेष म्हणजे या मंडळींवर अधून मधून कारवाई होते. मात्र अधिकारी कर्मचारी निघून जातात रेल्वे स्थानकाच्या दोन्ही दिशांचे जैसे थे चित्र दिसून येते.\nप्रभाग समिती 3 च्या सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे आठवड्यापूर्वीच गणेश शिंपी यांनी हाती घेतली आहेत. त्यांच्याकडे स्टेशन परिसराच्या अतिक्रमणाच्या तक्रारी येताच शिंपी यांनी मुकादम श्यामसिंग, विश्वनाथ राठोड, चंदर धिरमलानी, रवी पाटील यांच्या सोबत स्टेशन भागाकडे मोर्चा वळवला आणि उभारलेल्या अतिक्रमणाची तोडफोड करून फळविक्रेत्यांना पळवून लावले.\nचाकरमानी जेरीस आले होते अशी परिस्थिती अतिक्रमण व ठेल्यांमुळे झाली होती.यापुढे या परिसरात सतत वॉच ठेऊन अतिक्रमणे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार. असा इशारा गणेश शिंपी यांनी दिला.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nAtal Bihari Vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा\nदौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा...\nकेरळातील पावसामुळे रेल्वे रद्द, प्रवाशांची गैरसोय\nकणकवली - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्‍स्प्रेस, ओखा एक्‍स्प्रेस, गरीबरथ या गाड्या रद्द करण्यात आल्या. या एक्‍स्प्रेस रद्द झाल्याची घोषणा...\nएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप संघटनमंत्र्याची गाडी फोडली\nऔरंगाबाद : अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. भाजपा नगरसेवकांनी एमआयएम नगरसेवकाला बेदम...\nवडगाव पूलावर विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी\nवडगाव पूल : वडगाव पूलावर विक्रेत्याने अतिक्रमण केल्यामुळे वाहतूकीस धोका निर्माण होतो आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते. महापालिका याकडे दुर्लक्ष...\nरेल्वेतर्फे होणार 40 मेगावॅट वीजनिर्मिती\nसोलापूर : रेल्वे विभागाच्या देशभरातील हजारो हेक्‍टरवर सध्या अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेने अशा जागांवर सौरऊर्जा निर्मितीचे पॅनल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/yuva-sena-wins-mumbai-university-106197", "date_download": "2018-08-18T01:25:10Z", "digest": "sha1:CYUTZUGKU3235TMVYAYMSZGGLQKXBUKD", "length": 10724, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yuva Sena wins in Mumbai university मुंबई विद्यापीठात युवासेनेचा दणदणीत विजय | eSakal", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठात युवासेनेचा दणदणीत विजय\nगुरुवार, 29 मार्च 2018\nनोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या दहा जागांसाठी एकूण 68 उमेदवार निवडणूकीसाठी होते. 25 मार्च 2018 रोजी एकूण 53 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. या 10 जागांच्या निकालासाठी दिनांक 27 मार्च 2018 पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.\nमुंबई - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 नुसार, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील (SENATE) 10 नोंदणीकृत पदवीधर संघाचे निकाल आज जाहीर झाले. या दहा जागांवर युवासेनेने दणदणीत विजय मिळवल. यामध्ये 5 जागांसाठी खुल्या प्रवर्गातून महादेव जगताप, प्रदीप सावंत, प्रवीण पाटकर, सुप्रिया करंडे आणि मिलिंद साटम हे उमेदवार विजयी झाले.\nतर राखीव प्रवर्गातील निवडणूकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गातून निखिल जाधव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज (DT/NT) प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राजन कोळंबेकर आणि महिला प्रवर्गातून शितल शेठ देवरुखकर हे उमेदवार निवडून आले.\nनोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या दहा जागांसाठी एकूण 68 उमेदवार निवडणूकीसाठी होते. 25 मार्च 2018 रोजी एकूण 53 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. या 10 जागांच्या निकालासाठी दिनांक 27 मार्च 2018 पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.\nपीएच.डी. नंतर संशोधनासाठी फेलोशिप\nपुणे - पीएचडी झाल्यानंतरही पुढे आणखी संशोधन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता ‘पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप’ची संधी उपलब्ध करून दिली आहे....\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nAtal Bihari Vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा\nदौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2018-08-18T00:51:07Z", "digest": "sha1:IF6UAHDDNE6SCGBAVQ4GNHLJKTKM2KVZ", "length": 10874, "nlines": 99, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "निजले अजून आहे | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: निजले अजून आहे | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nसरले बरेच काही, उरले अजून आहे तुटले तरी जरासे, जुळले अजून आहे\nवणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे\nसंसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे\nवैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे\nवाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे\nआहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे ते भोगणे जरासे, उरले अजून आहे\nउन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे वाळूत बांधलेले, टिकले अजून आहे\nअजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे\nसरले बरेच काही, उरले अजून आहे तुटले तरी जरासे, जुळले अजून आहे वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे ...\nRelated Tips : तुझं ते निरागस बोलणं, तू गेलीस निघून, ते दूर निघून जातात, निजले अजून आहे\nजगण्यासाठी अजुन काय हवं\nएक आई, एक बाप, एक भाऊ, एक बहिण,\nअसं एखादं घर हवं, जगण्यासाठी अजुन काय हवं\nएक मित्र, एक शत्रु, एक सुख, एक दु़:ख,\nअसं साधं जीवन जगण्यासाठी अजुन काय हवं\nएक प्रेयसी, एक अर्धांगिनी, एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,\nयात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर, जगण्यासाठी अजुन काय हवं\nएक सुर्य, एक चंद्र, एक दिवस, एक रात्र,\nफक्त सगळं समजायला हवं, जगण्यासाठी अजुन काय हवं\nएक शक्ती, एक भक्ती, एक सुड, एक आसक्ती\nठायी असेल युक्ती तर, जगण्यासाठी अजुन काय हवं\nथोडा पैसा, थोडी हाव, थोडा थाट, थोडाबडेजाव,\nसगळयांच्या तोडी आपलंच नाव, जगण्यासाठी अजुन काय हवं\nएक नोकरी, एक छोकरी, दोन मुलं अन खायला भाकरी,\nउत्तम प्रकारची जर असेल चाकरी, जगण्यासाठी अजुन काय हवं\nएक समुद्र, एक नदी, एक शांत, एक अवखळ\nजीवनात असली जर एक तळमळ जगण्यासाठी अजुन काय हवं\nएक इच्छा, एक आशा, एक मागणं, अक अभिलाषा,\nमनात भरलेली सदा नशा, जगण्यासाठी अजुन काय हवं\nजगण्यासाठी अजुन काय हवं\nएक आई, एक बाप, एक भाऊ, एक बहिण, असं एखादं घर हवं, जगण्यासाठी अजुन काय हवं एक मित्र, एक शत्रु, एक सुख, एक दु़:ख, असं साधं जीवन जगण...\nRelated Tips : अजुन काय हवं असतं, जगण्यासाठी अजुन काय हवं, निजले अजून आहे\nबदललोय मी आता असं म्हणतात सारे.विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे. पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे .बदललाय मी माझा रस्ता शोधल्यात आता नव्या वाटा. पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची सवय अजूनही आहे.रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर आजही वाटतो फिका चंद्र तुझ्यासमोर.अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची सवय अजूनही आहे. माझा आणि देवाचा तसा छत्तीसचा आकडा आहे.पण गेलोच देवळात कधी तर तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची सवय अजूनही आहे.आता ही जागतो मी रात्रभर चांदण्यांनाही झोप नसते. क्षणभर मग आमच्या गप्पा रंगल्या की\nचांदण्यांना तुझ्या गोष्टीसांगण्याची सवय अजूनही आहे.\nएकटा एकटा आता राहू लागलोय मी. दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी.भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही तुझ्या स्वप्नांत जगण्याची सवय अजूनही आहे. नाकारलंस तु मला नेहमी ना जाणल्यास भावना कधी समजतील तुला त्या कधीतरी. होशील तु माझी तेव्हा तरी अशीच मनाची समजूत काढण्याची सवय अजूनही आहे. का अशी बदललीस तु का माझ्यासाठी परकी झालीस तु का माझ्यासाठी परकी झालीस तु खरंच का मला विसरलीस तु खरंच का मला विसरलीस तु मी आता तुझा कुणीही नसलो तरी तूला आपल म्हणन्यां ची सवय अजूनही आहे. अजूनही आहे.....\nबदललोय मी आता असं म्हणतात सारे.विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे. पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे .बदललाय मी माझा रस्ता शो...\nRelated Tips : अजून कोणीच नसाव, अजून जगावस वाटत, अजूनही आहे, निजले अजून आहे\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-maratha-agitation/marathakrantimorcha-maratha-reservation-agitation-constitutional", "date_download": "2018-08-18T01:05:52Z", "digest": "sha1:JJBFG5H27T2KLE3THQPRYGVZJEIPACL2", "length": 12690, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation agitation constitutional amendment sharad pawar #MarathaKrantiMorcha घटना दुरुस्ती करा - शरद पवार | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha घटना दुरुस्ती करा - शरद पवार\nरविवार, 29 जुलै 2018\nकोल्हापूर - भारतीय राज्यघटनेच्या विशिष्ट कलमात बदल करण्याची भूमिका घेतली, तर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हाती आहे, त्यांच्याच हाती केंद्राची आहे. त्यांनी केंद्रातील सदस्यांना सांगून दुरुस्ती करून घ्यावी. राज्यसभेत संख्याबळ कमी असले, तरी तेथे अन्य विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज येथे दिली.\nकोल्हापूर - भारतीय राज्यघटनेच्या विशिष्ट कलमात बदल करण्याची भूमिका घेतली, तर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हाती आहे, त्यांच्याच हाती केंद्राची आहे. त्यांनी केंद्रातील सदस्यांना सांगून दुरुस्ती करून घ्यावी. राज्यसभेत संख्याबळ कमी असले, तरी तेथे अन्य विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज येथे दिली.\nघटनादुरुस्तीच्या निर्णयामुळे अन्य राज्यांतील घटकांनासुद्धा न्याय मिळेल, असे सांगत त्यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी केला, तर त्याला खड्यासारखे बाजूला काढा आणि तुमचे ऐक्‍य कायम ठेवा, असा सल्लाही दिला. सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला त्यांनी आज भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते.\nपवार म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टाने रद्दबातल केल्यानंतर यातून काही मार्ग निघतो का, यासाठी आम्ही देशातील आघाडीच्या वकिलांशी चर्चा केली आहे. घटनेच्या विशिष्ट कलमात बदल करण्याची भूमिका घेतली तर मार्ग निघू शकतो. त्यासाठी लोकसभेत आवश्‍यक बहुमत पाहिजे. विद्यमान सरकारकडे ते आहे.’’\nशेकडो वर्षांच्या पंढरपूरच्या वारीत काही अनुचित प्रकार घडला, असे कधी झाले नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारीत साप सोडल्याचे वक्तव्य केले. त्यांचे वक्तव्य वारकरी संप्रदायाला बदनाम करणारे आहे. या वक्तव्यामुळे आंदोलन चिघळले.\n- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nराजाभाऊ गोडसे यांचे निधन\nदेवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/kapil-dev-ordered-dawood-to-get-out.html", "date_download": "2018-08-18T00:21:01Z", "digest": "sha1:LFG5VIWLHQRNRPRXUEYGHDGWFVSCBP2M", "length": 13522, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा का ? दाऊदला ड्रेसिंग रूम मधून धक्के मारून हाकलून दिले ह्या भारतीय कप्तानने ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अंडरवर्ल्ड / क्रिकेट / बघा का दाऊदला ड्रेसिंग रूम मधून धक्के मारून हाकलून दिले ह्या भारतीय कप्तानने \n दाऊदला ड्रेसिंग रूम मधून धक्के मारून हाकलून दिले ह्या भारतीय कप्तानने \nDecember 20, 2017 अंडरवर्ल्ड, क्रिकेट\nपल्या भारतात क्रिकेट हा खेळ खूप आवडीने बघितला जाणारा आहे . भारतात क्रिकेट या खेळाचे प्रचंड चाहते आहेत . येथील लोक क्रिकेट खूप आवडीने बघतात . त्यात पण जर भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच असेल तर मग विचारूच नका . तेव्हा संपूर्ण भारताचं लक्ष मॅचकडे असत . कपिल देव तर सर्वांचाच आवडता खेळाडू आहे . कदाचित तुम्हाला माहित असेल कपिल देव विषयी एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे . याचा खुलासा खुद्द भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगास्कर यांनी केला आहे .\nतुम्हाला सर्वांना १९८६ सालची भारत विरुद्ध पाकिस्तानची वर्ल्ड कप मॅच आठवतच असेल . तेव्हा कपिल देव हे भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार होते . ती मॅच पाकिस्तानने जिंकली होती . पण त्या मॅचच्या दरम्यान अशी एक घटना घडली होती कि ज्यावर कोणाचा विश्वास पण नाही बसणार . तर मग जाणून घेउया कि अशी कोणती घटना होती .\n१९८६ ची ती भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होती . तेव्हा सर्व खेळाडू ड्रेसिंग रूम मध्ये बसले होते . तेव्हा अचानक तेथे एक व्यक्ती आला आणि त्याने कपिल देव सोडून इतर सर्व खेळाडूंना बाहेर जाण्यास सांगितले . ड्रेसिंग रूम रिकामा झाल्यानंतर ती व्यक्ती आणि कपिल देवमध्ये संवाद सुरु झाला . त्या व्यक्तीने कपिल देव जवळ एक प्रस्ताव मांडला कि जर टीम इंडियाने ही मॅच जिंकली तर ती व्यक्ती प्रत्येक खेळाडूला बक्षिसाच्या रूपात एक कार देईल . हे सर्व ऐकल्यानंतर कपिल देव यांचा पारा चढला आणि त्यांनी त्याला ड्रेसिंग रूम मधून गेट आऊट असे म्हणून हाकलून लावले . तेव्हा त्यांना माहित नव्हते कि तो कोण आहे.\nत्यांनतर ते मॅच खेळायला गेले . तेव्हा पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता . तेव्हा भारताने जोरदार फलंदाजी करत २४६ रन्सच टार्गेट पाकिस्तानच्या पुढे ठेवल होत .परंतु दुर्दैवाने भारत ती मॅच हरले . कपिल देव यांना नंतर समजले कि ड्रेसिंग रूम मध्ये त्यांना ऑफर देणारा तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम होता . या घटनेचा खुलासा भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगास्कर यांनी केला होता .\n दाऊदला ड्रेसिंग रूम मधून धक्के मारून हाकलून दिले ह्या भारतीय कप्तानने \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T00:57:08Z", "digest": "sha1:4CC7IN3E5R2MNODWYSR3NHYQM3PZQK7K", "length": 25200, "nlines": 121, "source_domain": "mediawatch.info", "title": "सावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही…. | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त सावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही….\nसावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही….\n२० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या प्रार्थनासभेत बॉम्बस्फोट झाला. ह्या प्रकरणात मदनलाल पहवा ह्याला अटक करण्यात आली. पोलिसांना दिलेल्या जबानीत आपण सावरकरांना भेटून मग दिल्लीला आलो अशी कबुली त्याने दिली. ही माहिती तत्कालीन मुंबई राज्याचे गृहमंत्री मोरारजी देसाई ह्यांना सत्वर मिळाली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना (जमशेटजी नगरवाला, मुंबई पोलीस उपायुक्त) सूचना दिल्या. त्यानुसार सावरकरांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. त्यातून ठोस काही माहिती मिळाली नाही पण नगरवालाने दिल्लीच्या पोलीसांना कळवलं– ‘Don’t ask me why’, he told Sanjevi [Delhi Police Officer], ‘but I just know another attempt is coming. It’s something I can feel in the atmosphere here’”\nगांधी हत्या खटल्यामध्ये मोरारजी देसाई ह्यांची उलट तपासणी आरोपी क्रमांक ७ (सावरकर)च्या वकीलांनी घेतली. टाइम्स ऑफ इंडिया (सप्टेंबर १, १९४८) च्या बातमीत खालील तपशील आहे.\nमोरारजी देसाईंनी मुंबई राज्याच्या विधानपरिषदेत खालील विधान केलं…. “Savarkar’s past services are more than offset by the present disservice”. (एप्रिल ८, १९४८) मात्र कोर्टात तोंड उघडलं नाही.\nगांधी हत्या प्रकरणातील माफीचा साक्षीदार होता दिगंबर बडगे. त्याची साक्षीची काळजीपूर्वक तपासणी न्यायमूर्ती आत्माचरण ह्यांनी केली. बडगेने दिलेली माहिती वा पुरावे ह्यांना अन्य साक्षीदारांचाही दुजोरा मिळत असल्याने तो सत्य कथन करतो आहे असा निर्वाळाही न्यायमूर्ती आत्माचरण यांनी निकालपत्रात नोंदवला आहे.\nमाफीच्या साक्षीदाराने दिलेल्या माहितीला दुजोरा मिळेल अशी साक्ष वा पुरावा पुढे आलेला नसल्याने सावरकर दोषमुक्त झाले.\nसावरकरांच्या मृत्युनंतर हा पुरावा पुढे आला. गांधी हत्या कटकारस्थानाची चौकशी करण्यासाठी १९६५ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जीवनलाल कपूर ह्यांचा आयोग केंद्र सरकारने नेमला.\nआयोगाच्या चौकशीत असं निष्पन्न झालं की अप्पाराव कासार, सावरकरांचे अंगरक्षक आणि गजानन विष्णू दामले, सावरकरांचे सचिव वा सेक्रेटरी ह्यांच्या जबान्या पोलीसांनी ४ मार्च १९४८ रोजी नोंदवल्या होत्या. दोघांनी आयोगापुढे दिलेल्या साक्षीत गोडसे आणि आपटे अनेकदा सावरकरांकडे सल्लामसलतीसाठी येत होते हे नोंदवलं. आप्पाराव कासारांनी सांगितलं की जानेवारी २३ वा २४ (१९४८) रोजी गोडसे आणि आपटे सावरकरांकडे आले होते. दामलेंच्या साक्षीने ह्या माहितीला दुजोरा दिला. ते म्हणाले जानेवारीच्या मध्यावर गोडसे सावरकरांना भेटायला आला होता. आप्पाराव कासार आणि गजानन दामले ह्यांच्या साक्षी गांधी खून खटल्यामध्ये का नोंदवण्यात आल्या नाहीत, त्यांची उलटतपासणी का करण्यात आली नाही हे गूढ आहे.\nबडगेच्या साक्षीला दुजोरा देणारा हा पुरावा नोंदवण्यात आला असता तर सावरकरांनाही गांधी हत्या प्रकरणात सजा झाली असती. पण ते घडलं नाही म्हणून सावरकर निर्दोष सुटले.\nमुद्दा काय तर गांधी हत्या प्रकरणातून सावरकरांची निर्दोष सुटका झाली ही वस्तुस्थिती आहे. मात्र कपूर आयोगाच्या अहवालाने गांधी हत्या कारस्थानात सावरकर सहभागी होते ह्यावर शिक्कामोर्तब केल्याने संसदेमध्ये सावरकरांचं चित्र काय तर पुतळा जरी उभारला तरिही त्यांच्यावरचा हा कलंक धुतला जाऊ शकत नाही. शेषराव मोरे ह्या सावरकर भक्ताने या चर्चेला नव्याने सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आभार मानाययला हवेत.\nमराठी वैचारिक विश्वात पुरोगाम्यांची दहशतवाद आहे असं विधान विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, शेषराव मोरे ह्यांनी अलीकडेच केलं. परंतु गांधी खून खटला आणि कटकारस्थान ह्या विषयाला मराठी प्रसारमाध्यमांनी अपवादानेच प्रसिद्धी दिली आहे. पुरोगाम्यांनीही ह्या विषयावर निकालपत्र, आयोगाचे अहवाल ह्यासंबंधात सविस्तर माहिती दिलेली नाही की भूमिका घेतलेली नाही. तरिही मोरे ह्यांना पुरोगाम्यांना दहशतवादी म्हणावसं वाटतं. गांधी खून खटल्यातील सावरकरांच्या भूमिकेचा भांडाफोड महाराष्ट्रातील पुरोगाम्यांनी केला असता तर मोरे ह्यांनी त्यांच्यासाठी कोणतं विशेषण वापरलं असतं देव जाणे.\nकपूर आयोगाचा अहवाल आणि न्यायमूर्ती आत्मा चरण ह्यांचं निकालपत्र माहितीच्या मायाजालात उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी त्याचा अवश्य शोध घ्यावा.\n१. ४ जुलै १९११ रोजी तात्याराव सावरकरांना पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये डांबण्यात आलं. सहा महिन्यात त्यांनी माफीनामा लिहून दिला.\n२. दुसरं माफीचं पत्र सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहीलं. त्यात त्यांनी म्हटलं आहे… “I am ready to serve the Government in any capacity they like… .\n३. मार्च २२, १९२० रोजी सावरकरांच्या समर्थकांनी कायदेमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सरकारतर्फे अशी माहिती देण्यात आली की सावरकरांकडून दोन माफीनामे सरकारला प्राप्त झाले आहेत. १९१४ आणि १९१७ साली. त्याचा तपशीलही पटलावर ठेवण्यात आला.\n५. गांधी हत्या प्रकरणी अटक झाल्यावर सावरकरांनी फेब्रुवारी २२, १९४८ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना माफीनामा लिहून दिला. त्यात ते म्हणतात– “I shall refrain from taking part in any communal or political public activity for any period the Government may require.”\n६. १३ जुलै १९५० रोजी, मुंबई हायकोर्टाला दिलेल्या पत्रात सावरकर लिहीतात– “… would not take any part whatever in political activity and would remain in my house in Bombay” for a year. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांनी दिला.\nया पार्श्वभूमीवर पंडीत परमानंद या स्वातंत्र्यसैनिकाचं स्मरण करण उचित ठरेल. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वाधिक काळ कारावास बहुधा त्यांच्याच वाट्याला आला. एकूण ३० वर्षं ते कारावासात होते. त्यापैकी १९१४ ते १९२२ ते पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्य होते. माफीनामा लिहून देण्यासंबंधात त्यांचा सावरकरांशी वादही झाला. १९२२ नंतर येरवडा, रत्नागिरी, साबरमती अशा विविध तुरुंगात त्यांची पाठवणी करण्यात आली. १९३७ साली त्यांची सुटका झाली. आपल्या सत्काराचे कार्यक्रम करणार्‍यांना त्यांनी सुनावलं की मी पराभूत योद्धा आहे, माझं उद्दिष्ट वा ध्येय्य साध्य झालेलं नाही, अशा माणसाचा सत्कार कशासाठी करता. डेहारडूनला त्यांनी ब्रिटीश सरकारवर जहाल टीका केली म्हणून त्यांना अटक करण्यात आली. पण सुटका झाली. त्यानंतर १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पंडीत परमानंद सहभागी झाले म्हणून त्यांना अटक झाली. १९४६ साली त्यांची सुटका झाली. १९८२ साली पंडीत परमानंदांचं निधन झालं.\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… सौजन्य - सुनील तांबे स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधीहत्येच्या कलंकापासून मुक्त करा,…\nजवाहरलाल नेहरूंचे संघाविषयक आकलन राज कुलकर्णी प्रणव मुखर्जी यांनी संघ शिबिरास दिलेल्या भेटीवर…\nबापूंचे नथुरामास पत्र लेखक- डॉ. विनय काटे प्रिय नथुराम, तुला \"प्रिय\" म्हणतोय म्हणून…\nगांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे अविनाश दुधे महाराष्ट्रात आजच्या घडीला ज्यांना तर्ककठोर, वस्तुनिष्ठ विचारवंत, लेखक…\nसनातनला आता तरी चाप लावा 'सनातन संस्था ही 'मानवी बॉम्ब' तयार करणारी संघटना आहे. ही…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/tag/mexican-food/", "date_download": "2018-08-18T00:45:25Z", "digest": "sha1:S35LJQPU5ZN5SB4HT4IG3EXEYQUDENZG", "length": 5364, "nlines": 52, "source_domain": "thane.city", "title": "Mexican Food | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १७ ऑगस्ट, २०१८\n-जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागाचाही विकास परिपूर्ण करण्याकडे लक्ष देणार – राजेश नार्वेकर. -ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २ सप्टेंबरला. -ठाण्यातील अनंत मराठेंनी जागवल्या अटलबिहारींच्या आठवणी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १६ ऑगस्ट, २०१८\n-टोलनाका बंद करता येत नसल्यास मुलुंडमधील टोलनाका उड्डाण पूलाच्या पुढे हलवावा – आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. -हुतात्मा कौस्तुभ राणे यांना ६ लाखांचा गौरव पुरस्कार. -पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमीच्या सणात उत्साहाचा अभाव. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १५ ऑगस्ट, २०१८\n-देशाचा ७१वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. -कासारवडवली ते वडाळा या मेट्रोचे काम 1 ऑक्टोबर पासून होणार सुरू. -खासदार श्रीकांत शिंदे यांचा वृक्षारोपण आणि जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल शासनातर्फे सत्कार. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/worldcup-football-competition-croatia-france-star-player-130736", "date_download": "2018-08-18T01:12:24Z", "digest": "sha1:D3RMSYO25UTX4OOZ7DQGONFD2CDXHPCQ", "length": 23213, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "Worldcup Football Competition Croatia France star player विश्वकरंडकातील हिरो अन्‌ झिरो | eSakal", "raw_content": "\nविश्वकरंडकातील हिरो अन्‌ झिरो\nरविवार, 15 जुलै 2018\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर सुरू होईल. मागे पडेल ती यंदाच्या विश्‍वकरंडकाने दिलेल्या हॅरी केन, एम्बापे, मॅंडझुकिच, लुकाकू, हिडन हेझार्ड, लुका मॉड्रिच अशा नव्या स्टार्सची. अलीकडच्या काळात फुटबॉल विश्‍व मेस्सी- रोनाल्डो- नेमार यांच्याच भोवती फुटबॉलप्रमाणे फिरत असते.\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर सुरू होईल. मागे पडेल ती यंदाच्या विश्‍वकरंडकाने दिलेल्या हॅरी केन, एम्बापे, मॅंडझुकिच, लुकाकू, हिडन हेझार्ड, लुका मॉड्रिच अशा नव्या स्टार्सची. अलीकडच्या काळात फुटबॉल विश्‍व मेस्सी- रोनाल्डो- नेमार यांच्याच भोवती फुटबॉलप्रमाणे फिरत असते. गतवर्षी जर्मनीने अर्जेंटिनाचा पराभव करून विश्‍वविजेतेपद मिळवले.\nअंतिम सामन्यात एकमेव आणि निर्णायक गोल करणाऱ्या मारिओ गोएत्झ या खेळाडूचे नाव कोणाला आठवतेय एवढेच कशाला, तो यंदा जर्मनी संघातही स्थान मिळवू शकला नाही, ना कोणत्या लीगमध्ये चमकू शकला.\nविश्‍वकरंडक स्पर्धा दर चार वर्षांनी येते आणि अनपेक्षित खेळाडू देशाचे हिरो होतात; पण वर्षभर चर्चेत राहणारे सुपरस्टार मात्र अपेक्षाभंग करतात. रोनाल्डो सध्या ३४ वर्षांचा आहे, तर मेस्सी तिशीत पोचला आहे. हे दोघे पुढील विश्‍वकरंडक खेळतील की नाही, याचे उत्तर नाहीच असू शकेल.\nथोडक्‍यात काय, विक्रमांचे विक्रम आणि लीग व चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देणारे हे खेळाडू देशाला मात्र विश्‍वविजेते करू शकले नाहीत. (नेमारच्या हातून दोन स्पर्धा गेल्या आहेत. अजूनही तरुण असल्यामुळे त्याच्यासाठी हिरो होण्याची संधी असेल, असे म्हणायला वाव आहे.)\nविश्‍वकरंडक स्पर्धा निर्णायक टप्पा सुरू झालेला असताना एम्बापे, लुकाकू चमकत होते; पण ‘भाव’ खात होता तो रोनाल्डो. युव्हेंटसने त्याच्यासाठी मोजलेले तब्बल ९ अब्ज रुपये हे क्‍लब आणि देशाचे फुटबॉल यामधील तफावत दर्शवण्यास पुरेसे आहे.\nम्हणून पेले, मॅराडोना श्रेष्ठ\nगेल्या काही वर्षांत क्‍लब लीगची चर्चा अधिक आणि प्रसिद्धीही सर्वाधिक होत असते. अर्थात, सोशल मीडियाचा यात मोठा वाटा आहे. पेलेंच्या काळात व्यावसायिक लीगचे पेव नव्हते; पण क्‍लब फुटबॉल होते. मॅराडोना यांच्या काळात व्यावसायिक लीग होत्या; पण या आणि त्यांच्याप्रमाणे महान असलेल्या खेळाडूंचे प्राधान्य देशाला होते. म्हणूनच ते ब्राझील असो वा अर्जेंटिना, यांना विश्‍वविजेतेपद मिळवून देऊ शकले. या दोन सुपरस्टार खेळाडूंपेक्षा ग्लॅमरस म्हणून अधिक प्रसिद्धी डेव्हिड बॅकहॅमला मिळाली होती.\nचेंडूवरील त्याचे कौशल्य लाजवाब होते, फ्री किकवरची हुकूमतही अफलातून होती; पण तो इंग्लंडला विजेतपद मिळवून देण्यात अपयशी ठरला. फार दूरची उदाहरणे कशाला, रोनाल्डो, रिव्हाल्डो, रॉबर्टो कार्लोस, रोनाल्डिन्हो हे ब्राझीलचे दिग्गज त्यांनी देशाला मिळवून दिलेल्या कामगिरीमुळे अधिक लक्षात आहेत.\nसुपरस्टार ते सुपर फ्लॉप\nलीगमध्ये अधिक साखळी सामने असल्यामुळे सुधारणा करायला संधी.\nविश्‍वकरंडकामध्ये मोजकेच सामने, त्यामुळे ‘आर या पार’.\nक्‍लब फुटबॉलमध्ये इतरही मोठे खेळाडू असल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांची रणनीती एकावर केंद्रित नसते.\nविश्‍वकरंडकामध्ये चारही बाजूने कोंडी केली जाते.\nकिमान दहा महिने क्‍लबमधून खेळल्यामुळे सहकाऱ्यांबरोबर सामंजस्य तयार झालेले असते.\nदेशाकडून वर्षभरात मोजकेच सामने असल्यामुळे सुपरस्टार्सना एकत्रित लय तयार करणे कठीण जाते.\nव्यावसायिक लीगचे हिरो (कंसात क्‍लब आणि देश)\nख्रिस्तियानो रोनाल्डो (रेयाल आता युव्हेंटस; पोर्तुगाल)\nलिओनेल मेस्सी (ब्रार्सिलोना; अर्जेंटिना)\nमहम्मद सलाह (लिव्हरपूल; इजिप्त)\nयंदाच्या स्पर्धेत पूर्ण भरात खेळलेला हा खेळाडू. एकाग्रता आणि कमालीच्या ताकदीने त्याने केवळ आपलाच प्रभाव पाडला नाही, तर त्याने बेल्जियमला यशस्वी नेतृत्वही दिले. बाद फेरीच्या लढतीत त्याची कामगिरी खूप महत्त्वाची ठरली. लुकाकूसारखा आक्रमक खेळाडू संघात असताना त्याने एक कर्णधार आणि मध्यरक्षक म्हणून बजावलेली भूमिका त्याच्यातील गुणवत्ता सिद्ध करणारी ठरली.\nएक जबरदस्त मध्यरक्षक. क्रोएशियाची संपूर्ण स्पर्धेतील ताकद म्हणून त्याच्याकडे पाहिले गेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. प्रचंड संयम आणि आत्मविश्‍वास असणाऱ्या या खेळाडूची कामगिरी क्रोएशियाच्या विजयात नक्कीच निर्णायक ठरली.\nसामान्यपणे विंगर म्हणून खेळणारा हा खेळाडू. पण विश्‍वकरंडक स्पर्धेच्या माध्यमातून एक आक्रमक मध्यरक्षक आणि पर्यायी स्ट्रायकर म्हणून त्याची ओळख झाली. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या विजयात त्याचीच कामगिरी निर्णायक ठरली.\nविश्‍वासू, आक्रमक खेळाडू व वेगवान मैदानी खेळ हे त्याचे वैशिष्ट्य. आक्रमणाबरोबरच त्याचे बचावात संघाला मिळणारे योगदान त्याच्यातील अष्टपैलूत्व दाखवून देते. नियोजित नव्वदच काय, पण अतिरिक्त वेळेतही त्याच्यातील ऊर्जा कायम असते.\nफ्रान्सचा नवोदित आक्रमक. सर्वांत तरुण. २० वर्षीय एम्बाप्पेच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा असणारा कमालीचा वेगवान खेळ. अन्य कुठल्याही स्पर्धकापेक्षा तो अधिक वेगवान धावतो. त्याच्या वेगाशी स्पर्धा करणे कोणालाच झेपले नाही. अर्जेंटिनाविरुद्धच्या विजयात त्याचा निर्णायक वाटा.\nइंग्लिश प्रीयिमर लीगमधील आपला क्‍लब असो वा बेल्जियम संघ, लुकाकू स्ट्रायकर म्हणूनच खेळतो. वयाच्या २३ व्या वर्षी प्रीमियर लीगमध्ये गोलांचे अर्धशतक करणाऱ्या पाच खेळाडूंपैकी हा एक. बेल्जियमसाठी ४० गोल करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याचा वेग इतका अफाट आहे की, कधी कधी त्याच्या वेगाशी जुळवून घेताना सहकाऱ्यांची धांदल उडते. यंदाच्या स्पर्धेतही हे दिसून आले.\nइंग्लंडचा प्रमुख खेळाडू. प्रीमियर लीगमधून उदयास आला. स्ट्रायकर म्हणूनच त्याची ओळख. प्रीमियर लीगचा २०१४-१५ चा मोसम खेळताना ३१ गोल करून आपला दबदबा निर्माण केला. प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत त्याचा सहावा क्रमांक लागतो. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत त्याने सहा गोल नोंदविले.\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nराज्यातील शाळांत 'स्वच्छ भारत पंधरवडा'\nमुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत \"स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार...\nएसटी वेतनवाढीचा तिढा कायम\nमुंबई - वेतनवाढीसाठी अघोषित संप करून एसटी प्रशासनाला खिंडीत गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनाचे...\nबैलाने तोरण मारण्याचा शर्यती बिदाल मध्ये उत्साहात संपन्न\nमलवडी : बिदाल (ता. माण) येथे महाराष्ट्रातील एकमेव बैलाने तोरण मारण्याच्या शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील '...\nकेरळातील वादळामुळे कोकणात मच्छीमारी ठप्प\nरत्नागिरी - केरळमधील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला आहे. सलग पाच दिवस मच्छीमारी ठप्प झाली असून दहा ते बारा कोटी रुपयांची फटका बसला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-transport-business-problems-123149", "date_download": "2018-08-18T01:11:59Z", "digest": "sha1:K6HREAWTRFVVMUG4SUOYGCQAW2ATIAD6", "length": 13737, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News transport business problems करांनी बिघडविले व्यवसायाचे गणित | eSakal", "raw_content": "\nकरांनी बिघडविले व्यवसायाचे गणित\nमंगळवार, 12 जून 2018\nट्रक वाहतूक व्यवसायावर अनेक संकटे येत असल्याने आता आम्ही वाहतूक खर्चावर आधारित भाडेआकारणी करत आहोत. इंधन दरवाढीसह अनेक प्रकारच्या करांचे ओझे असल्याने कर भरून ट्रक वाहतूकदारांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शासनाने हे कर कमी करावेत, किमान इंधन तरी कमी दराने द्यावे, अशी आमची मागणी आहे.\n- सुभाष जाधव, अध्यक्ष, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा.\nकोल्हापूर - इंधन दरवाढ, टोल आणि आयकरात झालेली भरमसाठ वाढ ट्रक वाहतूकदारांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. एखाद्या ट्रकचे कमानपाटे मोडतात, त्याप्रमाणे ट्रक वाहतूकदारांचे अर्थकारणच मोडून पडले आहे. ‘धंदा नको; पण करवाढ आवरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे इंधन दरवाढीमुळे भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नाही, तर दुसऱ्या बाजूला व्यापारी वर्ग भाडे वाढवून देण्यास तयार नसल्याने या व्यवसायाचे गणितच फिस्कटले आहे.\nमहामार्गावरची दारू दुकाने बंद झाल्याने महसुलात झालेली घट भरून काढण्यासाठी ट्रक वाहतूकदारांच्या करात भरमसाठ वाढ केल्याचे वाहतूक संघटनांचे म्हणणे आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात ट्रक वाहतूकदार मोठ्या प्रमाणात आहेत. विविध प्रकारची मालवाहतूक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याला आणि परराज्यातही करत असतात. पण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने या व्यवसायाचे गणित बिघडले आहे. वाहतूकदारांना व्यवसाय परवडेनासा झाला आहे. दरवाढ करून द्यायला व्यापारी वर्ग तयार नाही. व्यापाऱ्यांना परवडत नाही. दुसरीकडे इंधर दरवाढीसह अनेक प्रकारच्या करांचा फटका बसत आहे.\nथर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये वाढ\nट्रकला थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमध्ये २६ टक्के वाढ केली आहे. ही वाढ वाहनधारकांना न परवडणारी आहे. जुन्या वाहनांच्या किमतीएवढा थर्ड पार्टी प्रीमियम भरावा लागत आहे. त्यामुळेही वाहतूकदार मेटाकुटीला आले आहेत.\nटोल टॅक्‍समध्ये १८ टक्‍के वाढ झाली आहे. टोलच्या रस्त्याचे पैसे वसूल झाले तरीही टोल नाके बंद केले जात नाहीत. उलट त्यामध्ये वाढच केली जाते. टोल हा रस्त्यासाठी घेतला जातो. रस्त्यासाठी किती कर द्यायचा. कारण वाहनधारकांकडून रस्त्यासाठी होम टॅक्‍स, ऑल इंडिया परमिट टॅक्‍स, डिझेलवर प्रति लिटर सेस, टोल टॅक्‍स असे कर रस्त्यासाठी घेतले जातात.\nकरावर कर; सुविधांचा अभाव\nट्रकचालकांकडून अनेक प्रकराचे कर घेतले जातात; पण त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. वाहनतळ नाही, रस्त्यावर विश्रांतीसाठी ठिकाण, ट्रक टर्मिनस अशा कोणत्याच सुविधा नाहीत. या सुविधांअभावी वाहतूकदारांचे हाल होतात.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-editorial-article-cultural-things-135597", "date_download": "2018-08-18T01:12:11Z", "digest": "sha1:2RGCF5N5NN4KZWA3QN7ZY6FCGNQO3J63", "length": 24959, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Editorial Article on Cultural Things लोकज्ञानाची विज्ञानाशा सांगड | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nलोकांच्या अनुभवजन्य ज्ञानाची विज्ञानाच्या काटेकोर पडताळणीशी सांगड घालून आपण खूप काही नवे\nशिकू शकतो, हे \"नोबेल'विजेत्या ब्लूमबर्गने पंचवीस वर्षांपूर्वी स्वतःच्या कामातून दाखवून दिले. भारताच्या जैवविविधता कायद्याच्या चौकटीत आपण सगळे मिळून हे देशभर करून दाखवू शकू.\nबत्तीास वर्षांपूर्वी मी एक आठवडा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीच्या दिवसांत कारवार जिल्ह्यातल्या अघनाशिनी नदीच्या निसर्गरम्य तीरावर भटकत घालवला. माझ्या संगतीला होते या परिसराशी समरस होऊन गेलेले बॅरी ब्लूमबर्ग. ब्लूमबर्ग म्हणजे पुष्पगिरी आणि खरोखरच बॅरींचे व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल होते. आम्ही दोघे अर्ध्या चड्ड्यांत अघनाशिनीच्या पात्रातल्या शिळांवरून उड्या मारत हिंडत होतो आणि कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते, की ब्लूमबर्गना दहा वर्षांपूर्वी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. काविळीचा एक प्रकार आहे हेपॅटायटिस बी; एक विषाणू या प्रकारच्या काविळीला कारणीभूत आहे आणि बॅरींनी हा विषाणू शोधून काढला होता.\nबॅरींना मानवजातीच्या आनुवंशिक वैविध्यातही खूप रस होता; जगभरच्या मानवी आनुवंशिक वैविध्याच्या अभ्यासातून त्यांना ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातीत एक हेपॅटायटिस बीच्या विषाणूचा ऍन्टिजेन सापडला होता. तो ऍन्टिजेन वापरून बॅरींनी हेपॅटायटिस बीविरुद्धची प्रभावी लस तयार केली होती; तिच्यामुळे काविळीवर आणि काविळीच्या जोडीने होणाऱ्या कर्करोगावरही बऱ्याच प्रमाणात मात करता आली होती. ह्या महत्त्वपूर्ण कामासाठी बॅरींना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.\nबॅरींचा दुसरा जिव्हाळ्याचा विषय होता ज्ञानपरंपरा. वनौषधींचा उपयोग ही मनुष्यजातीच्या दोन लाख वर्षांपूर्वीच्या उत्पत्तीहूनही पुरातन ज्ञानपरंपरा आहे. काही व्याधी झाल्या की, चिंपांझी जाणीवपूर्वक निवडक वनस्पतींची पाने खातात; चिंपांझी एकमेकांचे अनुकरण करतात, शिवाय आपल्या पिल्लांना पद्धतशीरपणे शिकवतात. तेव्हा जशी मानवांच्या तशीच चिंपांझीच्या समूहांतही वनौषधींची ज्ञानपरंपरा आहे. आपली आणि चिंपांझीची कुळी 50 लाख वर्षांपूर्वी विभक्त झाली, तेव्हा ही परंपरा त्याहूनही अधिक पुरातन असणार. जगभरातल्या सर्व मानव समाजांकडे तिथल्या तिथल्या वनस्पतींच्या, प्राण्यांच्या औषधी उपयोगांचे ज्ञान आहे. ज्ञान अधिक पद्धतशीरपणे स्थापन होताना साहजिकच ह्या ज्ञानभांडाराचे महत्त्व ओळखले गेले.\nसुश्रुत संहिता सांगते : \"तपस्वी व्याध गोपाळ, वैदू जे हिंडती वनी, कंदमुळे भक्षिती त्यांच्या, वनौषधी ध्यानी मनी'. आयुर्वेद वैद्यांनी हे ज्ञान शिकून घ्यावे, वापरात आणावे. म्हणजेच ज्ञान हे मानवनिर्मित आहे; त्यात कदाचित चुका असू शकतील, तरीही असे ज्ञान वापरात आणावे, अशी धारणा होती. पण समाजावर जसजसा विशिष्ट वर्गांचा पगडा बसत गेला तसतसा ज्ञानाबद्दलचा एक वेगळाच दृष्टिकोन प्रस्थापित केला गेला. या मांडणीप्रमाणे वेदांसारखे ईश्वरदत्त, अपौरुषेय ज्ञान हेच खरे आणि शाश्वत ज्ञान आहे, उलट चुकांनी भरलेले मानवनिर्मित ज्ञान टाकाऊ आहे. ही विचारसरणी स्वीकारत चरक, सुश्रुत सांगतात की आयुर्वेदाचे ज्ञान अश्‍विनीकुमारांकडून ऋषींकडे आणि नंतर मानवाकडे आले; मानवाच्या हाती ते वाढत नाही, तर केवळ\nक्षीण होत जाते. अशा विचारसरणीच्या परंपरेत ज्ञानवृद्धीला वाव नाही; आणि ह्यामुळेच गेल्या दीड-दोन हजार वर्षांत आयुर्वेदात काहीही खास प्रगती झालेली नाही.\nआपल्याकडे जैन व बौद्ध परंपरांनी वेदप्रामाण्य नाकारत बुद्धिप्रामाण्य स्वीकारले आणि त्यामुळे भारतात ज्ञानाची वृद्धी मुख्यतः या परंपरांमधून होत राहिली. साहजिकच चरक-सुश्रुतांनंतर आयुर्वेदाला मोठे योगदान करणारा वाग्भट बौद्ध होता. पण जगात ज्ञान खरे झपाट्याने वाढू लागले ते मध्ययुगात नवचैतन्य निर्माण झालेल्या युरोपात. ह्या नवचैतन्यामागचे रहस्य होते वास्तवाचे निरीक्षण हाच ज्ञानाचा खरा आधार मानणे व बायबलची अधिकारवाणी नाकारणे आणि ह्यातूनच विज्ञानाची घोडदौड सुरू झाली. ह्या आधुनिक पाश्‍चात्त्य वैद्यकशास्त्राने जिवाणू, विषाणू ओळखले आणि बॅरींनी या परंपरेतूनच पुढे जाऊन हिपॅटायटीस बीचा विषाणू शोधून काढला. पण बॅरी असहिष्णू नव्हते; ते शिस्तबद्ध आधुनिक विज्ञानाच्या चौकटीच्या बाहेरही खूप ज्ञान आहे; लोकांजवळ आहे.\nतसेच आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि इतर देशांतील अशाच वैद्यकीय परंपरांतही आहे हे पूर्णपणे ओळखून होते. तेव्हा त्यांनी ठरवले, की काविळीच्या निवारणासाठी जगभर कोणकोणत्या वनौषधी वापरल्या जातात याचे ज्ञान पद्धतशीरपणे संकलित करावे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून बॅरी बंगळुरात पोचले आणि मला पकडून म्हणाले, की तुमच्या डोंगर-खोऱ्यातल्या वैदूंकडे मला घेऊन चल. मी त्या वेळी कारवार जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या मुलखात परिसर शास्त्रीय संशोधनात गर्क होतो; तिथले अनेक शेतकरी, धनगर, मच्छीमार माझे मित्र होते. मी म्हणालो, अघनाशिनी नदीचे खोरे जैववैविध्याने समृद्ध आहे; तिथे वनौषधींचा भरपूर वापर होतो; त्या भागात हिंडत तुम्हाला हवी तशी माहिती आपण गोळा करूया. रात्री एखाद्या गावात माझ्या परिचयाच्या शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करायचो आणि त्यांच्या ओळखीने आसपासच्या गावांत जाऊन तिथल्या वैदूंना ते कोणत्या वनौषधी कोणत्या व्याधींवर उपचार करण्यासाठी वापरतात, याची माहिती विचारायचो.\nबॅरी ही सगळी माहिती अतिशय काटेकोरपणे नोंदून ठेवायचे, त्या वैदूंची छायाचित्रे घ्यायचे आणि त्यांना ह्यातून काही पुढे निष्पन्न झाले तर त्याचा फायदा तुमच्यापर्यंत नक्की पोचवीन, असे आश्वासन द्यायचे. विज्ञान मानते की, कोणतेही ज्ञान परिपूर्ण नाही, शाश्वत नाही, त्यात भरपूर चुका असू शकतात. वास्तवाचे सातत्याने पद्धतशीरपणे निरीक्षण करावे, त्या अनुभवातून चुका लक्षात येतात आणि त्या दुरुस्त करत विज्ञानाची आगेकूच होत राहते. लोकांचे वनौषधींचे ज्ञानही अनुभवजन्य आहे; पण ते पुरेसे काटेकोरपणे पडताळले गेले नसल्याने त्यात खूप जास्त चुका असण्याची शक्‍यता आहे. तरीही वेगवेगळ्या समाजांच्या ज्ञानात एखादे समान सूत्र दिसल्यास ते बरोबर असण्याची खूपच शक्‍यता आहे. बॅरींनी असेच हजारो वैदूंचे, आयुर्वेदासारख्या शेकडो ग्रंथांचे ज्ञान संगणकांचा वापर करत संकलित केले आणि त्यात एखादी वनस्पती जवळजवळ सगळीकडे काविळीविरुद्ध वापरली जाते का, हे शोधले.\nभुईआवळा ही आशियात, आफ्रिकेत जिकडे तिकडे सहज वाढणारी, सुमारे एक फूट उंचीची वनस्पती आहे आणि बॅरींच्या लक्षात आले की, ती सर्वत्र कावीळ निवारणासाठी वापरली जाते. मग त्यांनी पुढचे पाऊल उचलले आणि प्रयोगशाळेतील काळजीपूर्वक संशोधनातून भुईआवळ्यातील काविळीला काबूत आणणारे रसायन शोधून काढले. हे रसायन शोधून काढल्यावर त्यांनी शास्त्रज्ञांच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे पेटंट घेतले. पण पेटंट मिळता क्षणीच जाहीर केले की कोणतीही औषध उत्पादन करणारी कंपनी जर हे रसायन \"ना नफा ना तोटा' धर्तीवर लोकांना उपलब्ध करून देणार असेल, तर लोकांचे ऋण फेडण्यासाठी मी काहीही रॉयल्टी मागणार नाही.\nअजूनपर्यंत कोणतीही औषधे कंपनी हे करायला पुढे आलेली नाही; पण बॅरींनी लोकज्ञानाची विज्ञानाशी सांगड कशी घालावी, हे आपल्या कर्तबगारीतून छान दाखवून दिले आहे. भारताच्या जैवविविधता कायद्याच्या चौकटीत, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा फायदा घेत, हे देशभर करता येईल. दुर्दैवाने हा कायदा सोळा वर्षे खुंटीवर टांगून ठेवला गेला आहे.\nआता तरी विकासाचे जनआंदोलन उभारण्याच्या घोषणा देणाऱ्या शासनयंत्रणेने लोकाभिमुख, विज्ञानाभिमुख वृत्तीने \"जैवविविधता कायदा' अमलात आणला तर आपण एका नव्या डिजिटल इंडियात जोमाने पदार्पण करू शकू.\n- माधव गाडगीळ, (निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ)\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nकात्रज - वार्धक्‍याने आलेला बहिरेपणा, त्यामुळे होणारी हेटाळणी, कुटुंबातील मनस्ताप आणि बाहेर वावरताना वाटणारी असुरक्षितता आदी समस्यांनी हतबल झालेल्या...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\n'आयुष'मुळे अडल्या आठ हजार जागा\nऔरंगाबाद - केंद्रीय आयुष मंत्रालयाने 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी मार्च ते जूनदरम्यान आयुर्वेद,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/2009/09/eat-outs/", "date_download": "2018-08-18T00:45:46Z", "digest": "sha1:5W6ZAZI4ASCIFCKJTNGJTW35YYVCVKOT", "length": 6249, "nlines": 81, "source_domain": "thane.city", "title": "Eat outs | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १७ ऑगस्ट, २०१८\n-जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागाचाही विकास परिपूर्ण करण्याकडे लक्ष देणार – राजेश नार्वेकर. -ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २ सप्टेंबरला. -ठाण्यातील अनंत मराठेंनी जागवल्या अटलबिहारींच्या आठवणी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १६ ऑगस्ट, २०१८\n-टोलनाका बंद करता येत नसल्यास मुलुंडमधील टोलनाका उड्डाण पूलाच्या पुढे हलवावा – आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. -हुतात्मा कौस्तुभ राणे यांना ६ लाखांचा गौरव पुरस्कार. -पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमीच्या सणात उत्साहाचा अभाव. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १५ ऑगस्ट, २०१८\n-देशाचा ७१वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. -कासारवडवली ते वडाळा या मेट्रोचे काम 1 ऑक्टोबर पासून होणार सुरू. -खासदार श्रीकांत शिंदे यांचा वृक्षारोपण आणि जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल शासनातर्फे सत्कार. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathi-news-kantabai-nagose-hsc-exam-pass-102519", "date_download": "2018-08-18T01:09:02Z", "digest": "sha1:G5QFGSCFGAKPGPGZRX5ZUGXFG22ZU2ND", "length": 13532, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news kantabai nagose HSC exam pass ४८ व्या वर्षी कांताबाई बारावी उत्तीर्ण | eSakal", "raw_content": "\n४८ व्या वर्षी कांताबाई बारावी उत्तीर्ण\nसोमवार, 12 मार्च 2018\nसडक अर्जुनी (जि. गोंदिया) - जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वास असेल, तर शिक्षणासाठी वयाची आडकाठी कधीच येत नाही. तालुक्‍यातील राका येथील कांताबाई जगदीश नागोसे या महिलेने चक्‍क वयाच्या ४८ व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून हेच सिद्ध केले आहे. कांताबाईंनी बारावीची परीक्षा केवळ उत्तीर्णच केली नाही, तर त्यांनी ६० टक्‍के गुण घेऊन प्रथमश्रेणी मिळविली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nसडक अर्जुनी (जि. गोंदिया) - जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वास असेल, तर शिक्षणासाठी वयाची आडकाठी कधीच येत नाही. तालुक्‍यातील राका येथील कांताबाई जगदीश नागोसे या महिलेने चक्‍क वयाच्या ४८ व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून हेच सिद्ध केले आहे. कांताबाईंनी बारावीची परीक्षा केवळ उत्तीर्णच केली नाही, तर त्यांनी ६० टक्‍के गुण घेऊन प्रथमश्रेणी मिळविली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nकांताबाई २००१ पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमध्ये (उमेद) बचतगटाचे काम करीत आहेत. उमेदच्या तालुका व्यवस्थापक सविता तिडके यांच्या मार्गदर्शनात कांताबाई बचतगटाच्या मार्गदर्शिका, सधन व्यक्‍ती म्हणून काम सांभाळत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या गटाला २००७ मध्ये जिजामाता पुरस्कार मिळाला आहे. पती, चार मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार असून परिवारातील सर्व सदस्य शिक्षित आहेत. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून एक मुलगी व मुलगा शिक्षण घेत आहेत. बचतगटाचे कार्य करत त्यांना इयत्ता बारावीची परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली.\nत्यांनी खासगीरीत्या परीक्षेचा अर्ज भरला. ऑक्‍टोबर महिन्यात परीक्षा दिली आणि ६० टक्‍के घेऊन उत्तीर्णदेखील झाल्या.\nनुकतेच सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व पंचायत समितीच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या गटाच्या उल्लेखनीय कार्याबाबत तसेच बारावीची परीक्षा वयाच्या ४८ व्या वर्षी उत्तीर्ण झाल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nमी उमेदच्या माध्यमातून बचतगटांमध्ये काम करीत आहे. बारावीची परीक्षा मी उत्तीर्ण होईन, याचा मला विश्‍वास होता. कुटुंबाचे भरपूर सहकार्य लाभल्यामुळेच मी परीक्षा उत्तीर्ण झाले. यापुढे बचतगटाचे कार्य आणखी वाढविणार आहे. त्याचा लाभ अनेक महिलांना व्हावा, हाच माझा उद्देश आहे.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/lionel-messi-gears-up-for-his-600th-appearance-for-fc-barcelona-against-seville/", "date_download": "2018-08-18T00:58:33Z", "digest": "sha1:FKGRMLR4I5ONLNJ5BTJL5OFW2FZUCSVQ", "length": 7424, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "लियोनल मेस्सी या अद्भुत विक्रमासाठी तयार -", "raw_content": "\nलियोनल मेस्सी या अद्भुत विक्रमासाठी तयार\nलियोनल मेस्सी या अद्भुत विक्रमासाठी तयार\nलियोनल आंद्रेस मेस्सी आणि त्याचे विक्रम हे फुटबाॅल जगताला काही नविन नाहीत. आज त्यात अजुन एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. मेस्सी क्लब बार्सिलोना तर्फे आज आपला ६०० वा सामना खेळणार आहे.\nबार्सिलोनासाठी सर्वाधिक सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये मेस्सीचा ३रा क्रमांक लागतो. सर्वाधिक ७६७ सामन्यांसह झावी १ तर ६४२ सामन्यांसह इनिएस्टा नंबर २ वर आहे. मेस्सी ५९९ सह ३ तर पुयोल ५९३ सामन्यांसह ४ नंबरला आहे.\nमेस्सीच्या ५९९ सामन्यात बार्सिलोनाने ४२५ सामने जिंकले १०५ बरोबरित तर ६९ सामने गमावले आहेत. मेस्सीने बार्सिलोनासाठी ५९९ सामन्यात ५२३ गोल्स १९७ असिस्ट ३९ हॅटट्रिक्स आणि ३० ट्राॅफीझ मिळवल्या आहेत.\nमेस्सीने ५९९ मधून कोणत्या लीगसाठी किती सामने खेळलेत ते खालील प्रमाणे:-\nकोपा डेल रे:- ६२\nस्पॅनिश सुपर कप:- १७\nयुरोपियन सुपर कप:- ०४\nफीफा क्लब वर्ल्ड कर:- ०५\nमेस्सीने कोणत्या मॅनेजर बरोबर किती सामने खेळलत ते खालील प्रमाणे:-\nमेस्सीने सर्वाधिक गोल्स केलेल्या संघांची यादी:-\n२. ॲटलेटिको डी मॅद्रिद:- २७\n३. रियल मद्रिद:- २४\n५. ॲथलेटिक क्लब:- २३\nमेस्सीने बार्सिलोनासाठी ५२३ तर अर्जेंटीनासाठी ६१ गोल्स केले आहेत. तो केवळ १६ गोल्स दूर आहे आपल्या ६०० व्या सिनियर करियरच्या गोलपासून.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/neews-1012.html", "date_download": "2018-08-18T00:22:27Z", "digest": "sha1:XL24MH75B5HPA2A7GU6XXCXAXRWOFXEV", "length": 4843, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पोलिसांच्या कारवाईमुळे शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची संख्या घटली - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News Special Story पोलिसांच्या कारवाईमुळे शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची संख्या घटली\nपोलिसांच्या कारवाईमुळे शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची संख्या घटली\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांवर झालेल्या दगडफेक व शिवीगाळप्रकरणी 600 जणांवर गुन्हे दाखल झाले. परंतु एकाही गुन्हेगाराला अटक करण्यात धजावत नसलेले पोलिस प्रशासन आता कठोर कारवाईच्या तयारीला लागले आहे. पोलिसांनी शिवसैनिकांना अटक करण्याचे सत्र सुरू केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.\nचौकशीदरम्यान सोमवारी अटक केलेल्यांपैकी काही आरोपींना पोटदुखी सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची संख्याही कमालीची घटली आहे. आरोपींची धरपकड मोहीम जोर धरु लागली असून गुन्हे दाखल झाल्याच्या महिनाभरानंतर पोलिसांनाही आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा साक्षात्कार झाला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपोलिसांच्या कारवाईमुळे शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची संख्या घटली Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, May 10, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/garbage-yerwada-area-131873", "date_download": "2018-08-18T01:13:28Z", "digest": "sha1:XOCV4FHVPHVM76E4SZBSQQPK2GSVR4P4", "length": 9378, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "garbage in yerwada area येरवडा परिसरात कचरा | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 19 जुलै 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nयेरवडा : येरवडा, विश्रांतवाडी परिसरात रस्त्याच्या बाजूलाच कचरा पसरला आहे. त्यावरच पावसाचे पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यावर महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nपालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव\nपुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-rains-sangmeshwar-taluka-122724", "date_download": "2018-08-18T01:13:39Z", "digest": "sha1:ABWM3CVD5MG6CQAA77V3XLUVIDZL6BYQ", "length": 12113, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Rains in Sangmeshwar Taluka घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! | eSakal", "raw_content": "\nघन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा \nरविवार, 10 जून 2018\nसंगमेश्वर - सोसाट्याचा वाऱ्यासह आज संगमेश्वर तालुक्यात माॅन्सूनचे दमदार आगमन झाले. शनिवारी सायंकाळपासून सलग सुरु असणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून संगमेश्वर देवरुख मार्गावर कोसुंब येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होवून मंदगतीने सुरु आहे.\nसंगमेश्वर - सोसाट्याचा वाऱ्यासह आज संगमेश्वर तालुक्यात माॅन्सूनचे दमदार आगमन झाले. शनिवारी सायंकाळपासून सलग सुरु असणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून संगमेश्वर देवरुख मार्गावर कोसुंब येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होवून मंदगतीने सुरु आहे.\nजवळपास सहा तास सलग झालेल्या पर्जन्यवृष्टीने सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे टंचाईग्रस्त भागासह शेतकरी आणि तालुकावासियांनी समाधान व्यक्त केले. शेतात सर्वत्र पाणी साठल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अशक्य झाले होते परिणामी शेतकरी वर्गाने आज आराम करणेच पसंत केले.\nशनिवारी रात्रीच्या सुमारास संगमेश्वर तालुक्याच्या साखरपा, देवरुख, संगमेश्वर, आरवली, कडवई, माखजन, करजुवे, कसबा, फणसवणे, नायरी, वाशी, पाचांबे, धामणी, तुरळ आदी गावातून प्रथम सोसाट्याचा वारा आला नंतर आभाळ भरुन येत पावसाने जोरदार वृष्टी सुरु केली. जवळपास सलग सहा तास कोसळलेल्या पावसाने शेतांसह सर्वत्र पाणीच पाणी झाले. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर धुळ पेरणी केलेले शेतकरी गेले आठ दहा दिवस पावसाच्या दमदार आगमनाकडे नजर ठेवून होते, अखेर आज शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाल्याने पाणी टंचाईची समस्या आता सुटली आहे.\nआजच्या पावसाने मजुरीसाठी परप्रातांतून आलेल्या कामगारांच्या झोपड्यातून पाणी गेल्याने त्यांची संसाराचे सामान सुरक्षितस्थळी हलवताना चांगलीच तारांबळ उडाली. गेले आठ महिने कोरडे पडलेले वहाळ आणि ओढे आजच्या पावसाने वाहू लागले आहेत. माॅन्सूनच्या दमदार हजेरीने शेतकरीवर्ग शेतीच्या नियोजनात मग्न झाला आहे.\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात दोन दिवसांत २.४ टीएमसी (७.८९ टक्के) वाढ...\nआता श्रावणसरी तरी बरसू दे रे मेघराजा\nमायणी - पावसाअभावी दुष्काळी पट्ट्यातील ओढे-नाले, तलाव, बांध-बंधारे कोरडे पडलेत. कुठेही पाणीसाठा नाही. अधूनमधून होणाऱ्या भुरभुरीने पिके कशी तरी तरली...\nमुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/pro-kabaddi-league-2017-season-5-up-yoddss-predicted-starting-lineup/", "date_download": "2018-08-18T00:59:12Z", "digest": "sha1:AZCGLL75ZLUO6FVJAPXV4T6KYDN6TIL3", "length": 8305, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: युपी योद्धाजचा संभाव्य संघ -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: युपी योद्धाजचा संभाव्य संघ\nप्रो कबड्डी: युपी योद्धाजचा संभाव्य संघ\nप्रो कबड्डीचा पाचवा मोसम सुरु होण्यापूर्वीच त्याची मोठी चर्चा आहे. या मोसमात कोणते नवीन संघ येणार, ह्या संघाचं कोणतं होम ग्राउंड कोणतं, या संघात कोणते खेळाडू असणार याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. असाच नवीन चार संघांपैकी एक संघ म्हणजे युपी योद्धाजचा संघ. या मोसमात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला नितीन तोमर या संघात आहे. त्याला तब्बल ९३ लाखांची बोली लावून संघात विकत घेण्यात आले आहे.\nयुपी योद्धाज संघाची खरी ताकद ही रेडींग आहे. या संघाची ही जमेची बाजू आहे. त्यांच्याकडे कर्णधार नितीन तोमर सारखा दिग्गज रेडर असून त्याला तेवढीच जबदस्त साथ देऊ शकेल असा रिशांक देवाडीगा आहे. रिशांकने यु मुंबा संघाकडून पाठीमागचा मोसम गाजवला आहे. रिशांकची खासियत म्हणजे तो डू ऑर डाय रेड स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. महेश गौड आणि सुरिंदर सिंग हे बाकीचे दोन रेडर आहेत जे संघाला रेडींगमध्ये मजबुती देतील.\nयुपी संघात जीवा कुमारसारखा एक खूप अनुभवी डिफेंडर आहे जो या पूर्ण नवख्या संघाला जबाबदारीने पुढे घेउन जाईल. हादी ताजीक हा इराणी डिफेंडर आहे जो राईट कॉर्नरवर उत्तम खेळ करू शकतो. संघाची मजबूत बाजू म्हणजे संघाकडे प्रो कबड्डीमध्ये खेळणाऱ्या ऑलराऊंडर खेळाडूंपैकी उत्तम ऑलराऊंडर आहे तो म्हणजे राजेश नरवाल. राजेशने मागील चार मोसम जयपूर पिंक पँथर संघासाठी खेळला होता. त्याने प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली होती आणि मागील चौथ्या मोसमात संघाला अंतिम सामन्यात पोहचवले होते.\nयुपी योद्धाज संघ प्रो कबड्डीमधील काही मोजक्या संघातील एक संघ आहे जो या स्पर्धेचा प्रबळ दावेदार समजला जातो.\nअसा असेल युपी योद्धाजचा संभाव्य संघ –\n१ नितीन तोमर- (कर्णधार) रेडर\n२ रिशांक देवाडिगा -रेडर\n३ महेश गौड -रेडर\n४ जीवा कुमार-लेफ्ट कॉर्नर\n५ हाडी ताजीक -राईट कॉर्नर\n६ नितेश कुमार- ऑलराऊंडर\n७ राजेश नरवाल – ऑलराऊंडर\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-18T00:58:21Z", "digest": "sha1:A5GRB2ZPPGL3LKZTWYCIXIYGZBJM7HMO", "length": 67219, "nlines": 108, "source_domain": "mediawatch.info", "title": "पॉलीअ‍ॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था | Media Watch", "raw_content": "\nपॉलीअ‍ॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था\nमाणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य़ अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नी-एकपती पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ राहीलच याची शाश्वती नसते. बऱ्याचदा ती प्रत्यक्षातही राहत नाही. यात विविध टप्प्यांवर विविध प्रश्न पडत असतात. लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का आपण अमुक गोष्ट करावी की करू नये आपण अमुक गोष्ट करावी की करू नये अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात. कारण ज्या भावनांच्या, कृतींच्या संदर्भात हे प्रश्न पडतात, त्यांच्यात आपल्या मन:स्थितीवर दूरगामी परिणाम करण्याची ताकद असते. आपल्या सामाजिक स्थानावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रेमभावना ही स्त्री-पुरुष संबंधांमधील निर्णायक भावना आहे. ही भावना प्रवाही असते, आणि प्रबळही. प्रेम म्हणजे नक्की काय, यावर अनेक अंगांनी बोललं जातं. ‘मॅरेज अँड मॉरल्स’ या पुस्तकातील बटरड्र रसेलचं एक विधान उद्धृत करायचा मोह आवरत नाही – Love is something far more than desire for sexual intercourse; it is the principal means of escape from the loneliness which afflicts most men and women throughout the greater part of their lives. जीवशास्त्रीय अभ्यास मानवी भावनांना अस्तित्वाच्या लढाईशी आणि प्रजोत्पादनाशी जोडतो. आणि ते बरोबरही आहे. आपल्या विचार-वर्तणुकीचा पाया जसा सामाजिक संस्कारांमध्ये आहे, तसाच तो आपल्या जैविक संरचनेतही आहे. ही बाब लक्षात न घेता त्या विचार-वर्तणुकीमुळे आनंदी/ दु:खी होत अपराधी वाटून घेणं हे हानीकारकच आहे. पण मुद्दा भावनांच्या तीव्रतेचा आहे. विशेषत: प्रेमाच्या बाबतीत पाहिलं तर प्रेम, आकर्षण जर प्रजोत्पादनापुरतं मर्यादित असतं तर त्याची तीव्रता लैंगिक इच्छेच्या मर्यादेत राहिली असती. पण प्रेमाची तीव्रता वाढते. प्रेम माणसाला व्यापून टाकू शकतं. माणूस जसा स्थिरावत गेला तसं प्रेमही स्थिरावत गेलं आहे. हे कशामुळे झालं अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात. कारण ज्या भावनांच्या, कृतींच्या संदर्भात हे प्रश्न पडतात, त्यांच्यात आपल्या मन:स्थितीवर दूरगामी परिणाम करण्याची ताकद असते. आपल्या सामाजिक स्थानावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रेमभावना ही स्त्री-पुरुष संबंधांमधील निर्णायक भावना आहे. ही भावना प्रवाही असते, आणि प्रबळही. प्रेम म्हणजे नक्की काय, यावर अनेक अंगांनी बोललं जातं. ‘मॅरेज अँड मॉरल्स’ या पुस्तकातील बटरड्र रसेलचं एक विधान उद्धृत करायचा मोह आवरत नाही – Love is something far more than desire for sexual intercourse; it is the principal means of escape from the loneliness which afflicts most men and women throughout the greater part of their lives. जीवशास्त्रीय अभ्यास मानवी भावनांना अस्तित्वाच्या लढाईशी आणि प्रजोत्पादनाशी जोडतो. आणि ते बरोबरही आहे. आपल्या विचार-वर्तणुकीचा पाया जसा सामाजिक संस्कारांमध्ये आहे, तसाच तो आपल्या जैविक संरचनेतही आहे. ही बाब लक्षात न घेता त्या विचार-वर्तणुकीमुळे आनंदी/ दु:खी होत अपराधी वाटून घेणं हे हानीकारकच आहे. पण मुद्दा भावनांच्या तीव्रतेचा आहे. विशेषत: प्रेमाच्या बाबतीत पाहिलं तर प्रेम, आकर्षण जर प्रजोत्पादनापुरतं मर्यादित असतं तर त्याची तीव्रता लैंगिक इच्छेच्या मर्यादेत राहिली असती. पण प्रेमाची तीव्रता वाढते. प्रेम माणसाला व्यापून टाकू शकतं. माणूस जसा स्थिरावत गेला तसं प्रेमही स्थिरावत गेलं आहे. हे कशामुळे झालं इथे एक थोडी विचित्र, पण सयुक्तिक तुलना करावीशी वाटते. ‘बलात्कार हे सिव्हिलायझेशनचं अपत्य आहे’ असं म्हणतात. त्याच न्यायाने तीव्र प्रेम, भावनिक गुंतणूक, मनाचा हळवेपणा- एकूणातच विविध प्रकारचे भावनिक आवेग हीदेखील सिव्हिलायझेशनचीच अपत्ये म्हणता येतील. इथे दोन प्रश्न उपस्थित होतात: ही अपत्ये जन्माला घालावीत का इथे एक थोडी विचित्र, पण सयुक्तिक तुलना करावीशी वाटते. ‘बलात्कार हे सिव्हिलायझेशनचं अपत्य आहे’ असं म्हणतात. त्याच न्यायाने तीव्र प्रेम, भावनिक गुंतणूक, मनाचा हळवेपणा- एकूणातच विविध प्रकारचे भावनिक आवेग हीदेखील सिव्हिलायझेशनचीच अपत्ये म्हणता येतील. इथे दोन प्रश्न उपस्थित होतात: ही अपत्ये जन्माला घालावीत का आणि जन्माला आली, तर त्यांच्या संगोपनाचा योग्य मार्ग कुठला\nलग्नव्यवस्थेने प्रेमभावनेच्या बाबतीत हा प्रश्न सोडवण्याचा काही अंशी प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुष संबंधांचं नियमन करणारी व्यवस्था म्हणून लग्नव्यवस्था गेली अनेक शतके प्रचलित आहे. या व्यवस्थेला नैतिक अधिष्ठान आहे. लग्नसंस्थेविषयी साधकबाधक चर्चा सतत सुरू असली तरी अजूनही लग्नसंस्थेचं स्थान पक्कं आहे. लग्नाचं काहीसं लोकशाहीसारखं आहे. लोकशाहीत दोष आहेत, पण प्राप्त परिस्थितीत सर्वाना सामावून घेईल असा याहून चांगला पर्याय दिसत नाही. राज्यव्यवस्था लोकशाहीपाशी येऊन स्थिरावली आहे. आता या व्यवस्थेत सुधारणा होऊ शकतील, पण फार मूलभूत बदल होऊ शकत नाहीत, असं म्हटलं जातं. मात्र, लग्नव्यवस्थेच्या प्रचलित पद्धतीचा जो गाभा- एकपत्नीत्व/ एकपतीत्व- त्यात बदल होऊ पाहत आहे. त्याची व्याप्ती कमी आहे; पण बदल होत आहेत. खरं तर बहुपत्नीत्व (पॉलीजिनी) वा बहुपतीत्व (पॉलीअँड्री) या पद्धती आधी अस्तित्वात होत्याच. काही समाजांमध्ये त्या आजही आहेत. परंतु एकपत्नीत्व/ एकपतीत्व (मोनोगॅमी) याला बहुतांश समाजांमध्ये एक घट्ट अशी सांस्कृतिक-नैतिक बैठक मिळाल्याने इतर पद्धतींकडे काहीशा नकारात्मकतेनेच पाहिलं जातं.\nलिव्ह-इन रिलेशन, ओपन मॅरेज (लग्न झालेल्या जोडप्याकडून एकमेकांच्या लग्नबाह्य़ लैंगिक संबंधांना मान्यता) अशा व्यवस्था आज अस्तित्वात येताना दिसतात. अशासारखीच एक व्यवस्था म्हणजे ‘पॉलीअ‍ॅमरी’ ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत (२००६) पॉलीअ‍ॅमरीची व्याख्या अशी केली आहे.. The fact of having simultaneous close romantic relationships with two or more other individuals, viewed as an alternative to monogamy, esp. in regard to matters of sexual fidelity; the custom or practice of engaging in multiple romantic relationships with the knowledge and consent of all partners concerned. आज लग्नव्यवस्थेत अभिप्रेत असलेला ‘व्यवस्था विचार’ विस्तारित स्वरूपात, माणसाच्या नैसर्गिक उर्मीना न्याय देत, स्त्री-पुरुष किंवा समलिंगी नात्यांकडे गंभीरतेने बघत, लैंगिक इच्छेकडे आणि प्रेमभावनेकडे थिल्लरपणा म्हणून न बघता या माणसाच्या आंतरिक व सुंदर इच्छा आहेत अशा दृष्टीने बघत माणसांच्या बहुविध नात्यांची व्यवस्था लावण्याचा एक प्रयत्न ‘पॉलीअ‍ॅमरी’ या व्यवस्थेतून केला जातो. ‘पॉली’चा अर्थ ‘पुष्कळ’ (एकाहून जास्त). तर ‘अ‍ॅमोर’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘प्रेम’ ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत (२००६) पॉलीअ‍ॅमरीची व्याख्या अशी केली आहे.. The fact of having simultaneous close romantic relationships with two or more other individuals, viewed as an alternative to monogamy, esp. in regard to matters of sexual fidelity; the custom or practice of engaging in multiple romantic relationships with the knowledge and consent of all partners concerned. आज लग्नव्यवस्थेत अभिप्रेत असलेला ‘व्यवस्था विचार’ विस्तारित स्वरूपात, माणसाच्या नैसर्गिक उर्मीना न्याय देत, स्त्री-पुरुष किंवा समलिंगी नात्यांकडे गंभीरतेने बघत, लैंगिक इच्छेकडे आणि प्रेमभावनेकडे थिल्लरपणा म्हणून न बघता या माणसाच्या आंतरिक व सुंदर इच्छा आहेत अशा दृष्टीने बघत माणसांच्या बहुविध नात्यांची व्यवस्था लावण्याचा एक प्रयत्न ‘पॉलीअ‍ॅमरी’ या व्यवस्थेतून केला जातो. ‘पॉली’चा अर्थ ‘पुष्कळ’ (एकाहून जास्त). तर ‘अ‍ॅमोर’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘प्रेम’ या व्यवस्थेची पहिली अट अशी आहे की, संबंधित व्यक्तींपैकी प्रत्येकाला प्रत्येकाच्या इतरांशी असलेल्या प्रेमाच्या नात्याच्या स्वरूपाविषयी पूर्ण कल्पना असेल. मोनोगॅमीमध्ये स्त्री-पुरुषांनी स्वत:च्या नवरा-बायकोकडूनच प्रेम व शारीरिक सुख घेणं अभिप्रेत आहे. ‘पॉलीअ‍ॅमरी’ची संकल्पना माणसातल्या बहुविध ऊर्मीना बहुविध व्यक्तींमार्फत नियमित करण्याचा प्रयत्न करते. त्याअर्थी या व्यवस्थेला एकच एक साचेबद्ध चेहरा नाही. उदा. एखादं लग्न झालेलं जोडपं आहे. जोडप्यातील स्त्रीच्या आयुष्यात अन्य कुणी पुरुष आला तर त्या पुरुषाशी तिचं नातं केवळ भावनिक राहू शकेल, किंवा भावनिक-शारीरिक दोन्ही असू शकेल. हीच गोष्ट जोडप्यातील पुरुषालाही लागू होईल. प्रेम किंवा शारीरिक समाधान या गोष्टी एका व्यक्तीपुरत्याच आहेत, ‘एक्सक्ल्यूझिव्ह’ आहेत, या प्रस्थापित दृष्टिकोनाला आव्हान देणारी ‘पॉलीअ‍ॅमरी’ची संकल्पना आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना काही प्रमाणात प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे लग्न यशस्वी किंवा अयशस्वी होतं, त्याचप्रमाणे नात्यांच्या या व्यवस्थेलाही यशाचा किंवा अपयशाचा सामना करावा लागतो. ही एक वेगळी संकल्पना असली तरी यात माणसंच सहभागी असल्याने व सहभागी माणसांच्या स्वभाववैशिष्टय़ांनुसार, अंगभूत गुण-दोषांनुसार याही व्यवस्थेत अडचणी येऊ शकतात. परंतु या व्यवस्थेचं वेगळेपण माणसाला बंधमुक्ततेचा अनुभव देण्यात आहे. शिवाय बंधनाबाहेर जायची मुभा असणं याचा अर्थ ‘कुठलंच बंधन कधीच न बाळगणं’ असा होत नाही. (हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. कारण ‘बंधन बाळगणे’ याची नेमकी व्याख्या करता येत नाही. तिथे तारतम्यच कामी येतं. सध्या हे नोंदवून पुढे जाऊ .)\n‘पॉलीअ‍ॅमरी’चा गाभा सर्व संबंधित व्यक्तींना एकमेकांच्या नात्याच्या स्वरूपाची कल्पना असणे हा असला तरी त्याचे विविध ‘फॉम्र्स’ आहेत. यात वरील उदाहरणाप्रमाणे लग्नव्यवस्थेत असलेली जोडपीसुद्धा असू शकतात किंवा लग्न न करताही तिघे-चौघेजण एकत्र राहू शकतात. यात नात्यांमध्ये उतरंड असू शकते किंवा नसूही शकते. मुळात ‘पॉलीअ‍ॅमरी’ मुक्त व्यवस्था असल्याने तिथे कुठल्याच स्वरूपाच्या नातेसंबंधांना नकार नाही. विविध स्वरूपाच्या नातेसंबंधांचं नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. व्यक्तीला एकाहून अधिक व्यक्तींशी गांभीर्याने (हा शब्द महत्त्वाचा) संबंध ठेवता यायची मुभा असलेल्या आणि प्रेम व लैंगिकतेबद्दलची नवनैतिकता प्रस्थापित करू पाहणाऱ्या या व्यवस्थेचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतील. कारण आज बहुतेक जण अशा प्रकारच्या बहुविध संबंधांना मनातून तयार नाहीत. आणि यात कुणाचा दोष आहे असंही नाही. ही व्यवस्था नवीन आहे, माहितीची नाही. त्यामुळे ती स्वीकारणं जड जाणारच. शिवाय लग्नव्यवस्थेमुळे ‘एकाला एक’ हे आपल्या मानसिकतेत रुजलं आहे. ते आपण सहजासहजी पुसू शकणार नाही. या लेखात पॉलीअ‍ॅमरीच्या स्वरूपाविषयी आपण प्राथमिक चर्चा करणार आहोत. पण एका लेखात सर्व शक्यतांवर तपशिलात बोलणं शक्य होणार नाही. पॉलीअ‍ॅमरीविषयी इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. काही फिल्म्स, माहितीपटही उपलब्ध आहेत.\nपॉली अ‍ॅमरीची मूळ संकल्पना आपण पाहिली. आता त्यातल्या गुंतागुंतीकडे येऊ . आणि त्यासाठी प्रेम व लैंगिकता या दोन गोष्टींचा विचार करू.\nप्रेम व लैंगिक आकर्षण या पूर्णत: भौतिक गोष्टी नव्हेत. ‘पूर्णत:’ म्हणण्याचं कारण असं की, जाणिवेचा उगमही जडातच आहे असं आधुनिक विज्ञान सांगतं. त्यामुळे या भावनांच्या मुळाशीही ‘जड’ कारणे आहेत. परंतु जाणिवेचं अस्तित्व व स्वरूप मात्र अनुभूतीच्या पातळीवर आहे. या माणसाच्या अंतर्मनात प्रकटणाऱ्या गोष्टी आहेत. दुसरं असं की, विविध भावभावनांचं जे स्वरूप एका व्यक्तीला अनुभवास येतं, ते तसंच्या तसं दुसऱ्या व्यक्तीच्या अनुभवास येईलच असं नाही. परंतु या दोन्ही गोष्टींचा खुलासा ‘आकर्षण’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून करता येईल. एकमेकांच्या भौतिक आणि/ किंवा मानसिक वैशिष्टय़ांमुळे व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासात स्त्रीविशिष्ट व पुरुषविशिष्ट गुणधर्माची बरीच चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भातील विश्लेषण मॅट रिडलेसारख्या अभ्यासकांच्या पुस्तकात (रेड क्वीन : सेक्स अ‍ॅण्ड द इव्होल्यूशन ऑफ ह्य़ुमन नेचर) व इतरही लेखकांच्या पुस्तकांत पाहावयास मिळेल. यासंबंधी एक गोष्ट नोंदवणं महत्त्वाचं आहे. मानवी उत्क्रांती हा विषय वर्तनामागील जैविक कारणे जाणून घेण्याच्या दृष्टीने, समाजशास्त्रीय विषयांची चर्चा करण्यासाठी अनिवार्य करावा, इतका महत्त्वाचा आहे. कारण उत्क्रांती हे माणसाचं विज्ञान आहे. त्यामुळे माणसाच्या पायाभूत रचनेकडे दुर्लक्षून आपल्याला सामाजिक प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत. समाजाची मूल्यात्मक बांधणी करताना या बांधणीच्या लघुत्तम एककाचं- म्हणजेच मनुष्याचं- ‘नेचर’ काय आहे, तो/ ती या ‘नेचर’ला सामाजिक चौकटीत बसवायचा प्रयत्न कुठवर ताणू शकेल, हा विचार व्हायला हवा. आज लग्नव्यवस्था अस्तित्वात असली तरी ‘मोनोगॅमी’ माणसाच्या आदिम ‘नेचर’च्या विरुद्ध असल्याने या व्यवस्थेला समांतर व्यवस्थाही सुरू असतात. पण त्याचा स्पष्ट उल्लेख होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘नेचर’चं महत्त्व इथे लक्षात येतं. मुळात सजीवसृष्टी अस्तित्वात येणं आणि तिच्यात बदल होत जाणं या प्रक्रियेत ‘प्रजोत्पादन’ हे सजीवांचं प्रमुख लक्षण राहिलं आहे. (समलिंगी संबंध याला अपवाद आहेत. या विशिष्ट जाणिवांचा खुलासा प्रजोत्पादनाच्या तर्काने करता येत नाही. जाणिवांची ही वेगळी वाट आहे, इतकंच म्हणता येईल.) समाजव्यवस्था ही ‘उत्क्रांत माणसा’ची गरज आहे; ‘उत्क्रांती’ची नाही. प्रजोत्पादनाच्या उद्देशामुळे स्त्री-पुरुषांमध्ये आकर्षण, लैंगिक ताण अस्तित्वात आहे. अर्थात आज प्रजोत्पादनालाही नियंत्रणात आणण्यात माणूस यशस्वी झाला आहे. पण म्हणून लैंगिक आकर्षण कमी झालेलं नाही. थोडक्यात, ‘माणूस कसा असायला हवा’ हा जसा महत्त्वाचा विषय आहे, तसाच ‘माणूस आतून कसा आहे’ हा जसा महत्त्वाचा विषय आहे, तसाच ‘माणूस आतून कसा आहे’ हादेखील महत्त्वाचा विषय आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचा अभ्यास आधी केला तर पहिल्या प्रश्नाची योग्य उत्तरं मिळू शकतात.\nउत्क्रांतीच्या अभ्यासाचं महत्त्व नोंदवून प्रेम व लैंगिकतेच्या मुद्दय़ाकडे येऊ. उत्क्रांती आपल्यासमोर या दोन्हींचे सविस्तर विश्लेषण ठेवू शकते. मात्र, त्यावर सामाजिक नियमनाच्या उद्देशाने प्रभावीपणे काम करणं हे माणसाचं कौशल्य आहे. उत्क्रांतिजन्य जाणिवांना आपण नैतिक चौकटीत बसवलं आहे. या चौकटी कणखर असतात आणि बहुसंख्य माणसे या चौकटीत राहणंच स्वीकारतात. माणसाचं अंतर्मन हे अनेकविध तृष्णांचं कोठार असल्याने चौकट दिली नाही तर अराजक माजेल अशी भीती असते आणि ती अनाठायी नाही. हीच भीती स्त्री-पुरुष आकर्षणालाही लावली जाते आणि या आकर्षणावर बंधनं येतात. ‘पॉलिअ‍ॅमरी’सारखी संकल्पना या आकर्षणाला, ओढीला नैसर्गिक व रास्त मानते आणि या ऊर्मीना वाट द्यायचा प्रयत्न करते. परंतु हे समजण्यासाठी ‘प्रेम’ या संकल्पनेचा विस्तार समजणं आवश्यक आहे. हा नाजूक मुद्दा आहे. कारण ‘प्रेम’ (एका वेळी तरी) एकाच व्यक्तीवर होऊ शकतं, हा जवळजवळ सर्वमान्य सिद्धांत आहे. याचा एक खुलासा असा केला जातो की, प्रेमभावना ही अतिशय तरल, मनोविश्व व्यापणारी, सखोल भावना असल्याने ती एका वेळी एकाच व्यक्तीच्या बाबत अनुभवता येऊ शकते. विशेषत: नात्याच्या आरंभीच्या काळात हे प्रकर्षांने जाणवतं. लैंगिक इच्छा प्रेमभावनेहून स्वतंत्र असली तरी एका व्यक्तीवरील प्रेमाची विस्तारित अभिव्यक्ती, मानसिक ओढीचं शारीरिक जोडलेपणात परावर्तित होणं अशा स्वरूपात लैंगिक संबंधाचं वर्णन केलं जातं. अर्थात कामेच्छा तिच्या स्वयंभू, प्रेमविरहित रूपातही अस्तित्वात असतेच. पण निव्वळ कामेच्छेला निव्वळ प्रेमाइतकी मूल्यात्मक मान्यता नाही. मुळात कामेच्छा ही ‘वाईट प्रवृत्ती’ या सदरातच ढकलली जाते. किमान आपल्याकडे तरी. (वास्तविक ‘प्रेम’ या भावनेचा ‘ट्रिगर पॉइंट’ शारीर आकर्षण आहे. विशेषत: स्त्री आणि पुरुषामध्ये जे जे काही असतं त्याचं मूळ लैंगिकतेत आहे अशीही एक मांडणी आहे. यात लैंगिकता केवळ शरीरसंबंध या अर्थाने येत नाही, तर ‘दोन व्यक्तींमधला निसर्गदत्त जैविक ताण’ या अर्थी येते.) तर मग ‘हे प्रेम एकाहून अधिक व्यक्तींबाबत शक्य होईलच कसं’ हा प्रश्न येतो. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की, हा प्रश्न अनुभूतीचा आहे. एखादी अनुभूती आपल्याला येत नाही म्हणजे ती अस्तित्वातच नसते असं नाही. यासाठी समलिंगी संबंधांचा दाखला देता येईल. समलिंगी संबंधांना आज इतरांकडून हळूहळू मान्यता मिळते आहे. अमेरिकेत समलिंगी लोकांना लग्नाची कायदेशीर संमतीही देण्यात आली आहे. समलिंगी संबंध ही नक्की काय अनुभूती आहे, हे माझ्यासारख्या हेटेरोसेक्शुअल लोकांना कळणार नाही. पण म्हणून मी या अनुभूतीला मोडीत काढू शकत नाही. मी या अनुभूतीचा धिक्कार करणं योग्य होणार नाही. त्यामुळे काही लोक जसे समलिंगी असतात किंवा काही लोक जसे डावखुरे असतात, तसेच एकाच वेळी दोन माणसांवर प्रेम करणारे काही ‘पॉलिअ‍ॅमरस’ लोक असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रेम ही एक गंभीर अनुभूती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रेमाकडे बऱ्याचदा थिल्लरपणा म्हणून पाहिलं जातं. वास्तविक प्रेम हा माणसाच्या भावनिक-लैंगिक आकांक्षांचा एक नैसर्गिक परिपाक आहे. आणि त्याला वाट करून देणं आवश्यक आहे. त्याचं नियमन करणं अगदीच गरजेचं आहे. कारण आपण आपल्या सर्वच इच्छा-आकांक्षांना एका ‘चॅनेल’मधून पुढे न्यायचा प्रयत्न करत असतो. ‘आत्ता मला हे हवं आहे आणि हे मिळालंच पाहिजे’ या वृत्तीचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु प्रेमभावनेचं पूर्णपणे दमन करणं मात्र क्रूरपणाचं आहे.\nभारतीय विचारामध्ये ‘स्वधर्म’ ही एक संकल्पना आहे. मे. पुं. रेगे यांनी त्यांच्या ‘व्यक्तिवादाचा उदय’ या लेखात या संकल्पनेच्या संदर्भाने म्हटलं आहे- ‘व्यक्तीच्या सामाजिक नात्यांना अनुसरून स्वधर्म अनेक रूपे धारण करतो. उदा. पतिधर्म, पुत्रधर्म, राजधर्म, इत्यादी. स्वधर्म निश्चित असतो. त्याच्या अनेक विशिष्ट रूपांत – उदा. पतिधर्म आणि राजधर्म यांच्यात- संघर्ष येऊ शकेल किंवा संघर्ष आल्याचा भास होईल. तेव्हा विशिष्ट प्रसंगी स्वधर्माला अनुसरून आपले कर्तव्य काय आहे, हे ओळखणे कठीण असते. कर्म काय आणि अकर्म काय, याविषयी शहाणे लोकही गोंधळात सापडतील. पण ‘कर्म काय आहे’ याचे उत्तर सापडणे कठीण असले तरी त्याचे वस्तुनिष्ठ असे उत्तर असेल. आपले कर्तव्य काय, हे व्यक्तीने ‘ठरवायचे’ नसते, तर या प्रश्नाचे पूर्वनिश्चित उत्तर तिने ‘शोधून’ काढायचे असते. उत्तराला अनुसरून व्यक्तीने आचरण केले तर तिचे कल्याण होते. नाही तर तिला पाप लागते, तिचे अकल्याण होते. एवढेच कृतीपुरते स्वातंत्र्य व्यक्तीला असते. पण स्वधर्म काय आहे, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तिला नसते.’\nव्यक्तीला आपलं कर्तव्य ‘ठरवता’ येत नाही, तिला पूर्वनिश्चित उत्तर ‘शोधून’ काढावं लागतं, यात मेख आहे. बहुविध नातेसंबंधांमध्ये या गृहीत तत्त्वाला आव्हान दिलं जातं. कारण इथे पती-पत्नी-आई-वडील म्हणून करायच्या कर्तव्यांवर प्रश्न केले जात नसले तरी ‘माझं स्वत:प्रतिदेखील काही कर्तव्य आहे आणि मी त्याला न्याय देईन’ हा विचार प्रबळ आहे. आजच्या वर्तमानात बहुविध नातेसंबंधांबाबतची सर्वात मोठी अडचण ही आहे की, समाज म्हणून आपण अशा नातेसंबंधांना तयार नाही. प्रेम एकाच व्यक्तीवर असू शकतं, दुसऱ्याशी जे असतं ते ‘लफडं’ असतं, ही धारणा घट्ट आहे. प्रेमाकडे पहाण्याची आपली दृष्टीच मुळात स्वच्छ नाही. आपण प्रेम सहजतेने घेत नाही. ओझं म्हणून घेतो. त्यामुळे ज्या मोजक्या लोकांना दोन व्यक्तींबाबत ‘प्रेम’ वाटतं तेदेखील प्रस्थापित धारणेच्या दबावाखाली असतात. ‘स्वत:प्रतिचं कर्तव्य ठरवायचा’ प्रयत्न ते करतात, पण प्रस्थापित नीतीने निर्माण केलेल्या पेचातून त्यांचीही सहज सुटका होत नाही.\n‘माझ्या लग्नाच्या जोडीदाराचा मला कंटाळा आलाय, अगदी नाइलाज म्हणून आम्ही एकत्र राहतोय’ अशा अवस्थेत अन्य कुणी आवडणं याला ‘पॉलिअ‍ॅमरी’ म्हणता येणार नाही. कारण यात एक नातं मुळात ‘रेटलं जातंय.’ तिथे प्रेम उरलेलंच नाही. ‘पॉलिअ‍ॅमरी’मध्ये एकाहून अधिक व्यक्तींवर ‘समान प्रेम’ अपेक्षित आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करायला हवा. प्रेम ही अनुभूती वाहती असल्याने तिचं एकच सार्वत्रिक ठोकळेबाज स्वरूप असत नाही. दोन व्यक्तींबद्दलच्या प्रेमाच्या जातकुळीत सूक्ष्म भेद असू शकतात. यात प्राधान्यक्रमही असू शकतो. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नातेसंबंधात असणारे अतिशय प्रगल्भ असावे लागतात. प्रेमाच्या पारंपरिक व्याख्येपासून, पारंपरिक अनुभूतीपासून वेगळं होऊन एका नव्या, अधिक समावेशक, प्रेम आणि लैंगिकतेतल्या ‘अहम्’ला बाजूला काढू शकणाऱ्या अनुभूतीपर्यंत ज्यांना जाता येईल तेच अशा व्यवस्थेत राहू शकतात. हे अवघड आहे. आणि आज तरी आपण समाज म्हणून या व्यवस्थेसाठी तयार नाही, हे नोंदवणं आवश्यक आहे.\nलग्नसंबंधामध्ये जशा अडचणी असतात तशाच अडचणी बहुविध नातेसंबंधातही येऊ शकतात. या व्यवस्थेतही माणूस अखेर माणूसच असतो आणि त्याचे अंगभूत गुणधर्म या व्यवस्थेलाही यशस्वी किंवा अयशस्वी करू शकतात. पण लग्नव्यवस्थेत जो एक मूळ ‘व्यवस्थे’चा म्हणून दोष आहे, तो या व्यवस्थेत नाही. एका माणसाने त्याच्या सर्व इच्छा एकाच माणसाकडून आयुष्यभर पूर्ण करून घ्याव्यात, हे मुळातच विवादास्पद आहे. ‘पॉलिअ‍ॅमरी’मध्ये ही सक्ती नाही. इथे ‘भावनिक साक्षरता’ (इमोशनल लिटरसी) मोठय़ा प्रमाणात वाढणं अभिप्रेत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य विस्तारणं (प्रामाणिकपणा, नात्यांमधली पारदर्शकता, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेणं- या मूलभूत तत्त्वांना न डावलता) अभिप्रेत आहे. त्याअर्थी ही व्यवस्था लग्नाहून प्रगल्भ आहे. परंतु लग्नाला पर्याय म्हणून ही व्यवस्था लगेच उभी राहू शकते असं नाही, हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, मनोविकासाचे बरेच टप्पे गाठावे लागतील. आपली आजची स्थिती अशी आहे की, तंत्रज्ञान, राहणी, अभिव्यक्ती यांत अचाट बदल झाले असले तरी आपला मेंदू अजूनही ‘मन इन्स्टिंक्ट’चा गुलाम असल्यासारखा आहे. आणि त्या, त्या समाजाचे प्रस्थापित नीतिनियम हेदेखील त्याच्या इन्स्टिंक्टचा भाग बनले आहेत. (उदा. अत्याधुनिक यंत्राचं डिझाइन करणारा एखादा बुद्धिमान तंत्रज्ञ आपल्या बायकोला कुणी अन्य पुरुष आवडतो आहे, हे सत्य सहज स्वीकारू शकेल का किंवा एखादी आधुनिक आई आपला मुलगा समलिंगी आहे, हे वास्तव सहज स्वीकारू शकेल का किंवा एखादी आधुनिक आई आपला मुलगा समलिंगी आहे, हे वास्तव सहज स्वीकारू शकेल का ‘सहज’ हा शब्द महत्त्वाचा आहे आणि सर्वसाधारण निरीक्षण अभिप्रेत आहे. अपवाद अर्थातच असतील.) तंत्राचा प्रदेश विस्तारला, पण जाणिवेचा प्रदेश तितकासा विस्तारला नाही. कदाचित माणसाने निर्माण केलेली सामाजिकता इतकी मजबूत आहे, की स्व आणि सामाजिकता या द्वंद्वात तीच कायम वरचढ ठरते आणि नेमकं हेच जाणिवेचा प्रदेश विस्तारण्याच्या आड येत असावं. आधी म्हटलं तसं जाणिवेचं जडवादी स्पष्टीकरण देता येत असेल तर जाणीव म्हणावी इतकी प्रवाही न होण्याचंही जडवादी स्पष्टीकरण देता येऊ शकेल. माणूस आधी होता त्यापेक्षा कमी हिंसक (शारीरिक हिंसेबाबत) झाला आहे. (तुलनात्मकदृष्टय़ा बघा. वर्तमानातही हिंसा आहे, पण माणसाचं माणसाविषयीचं क्रौर्य तरी काही अंशी कमी झालं आहे.) पण इतर बाबतीत तसे म्हणता येईल का, याची शंका वाटते. द्वेष, मत्सर, असुरक्षितता, टोळी मानसिकता या प्रवृत्ती लाखभर वर्षांपूर्वी निर्माण होत होत्या, त्याच आजही निर्माण होतात. याला कारण चिरेबंदी सामाजिक-आर्थिक-लैंगिक बांधणी हेच असेल का, यावर विचार करायला हवा. ज्या जाणिवांच्या मुळाशी निखळ लैंगिकता आहे त्यांचं स्पष्टीकरण लैंगिक पुनरुत्पादनाच्या ‘उत्क्रान्तिजन्य जबाबदारी’च्या आधारे देता येऊ शकेल. पण इतर मानवी इच्छा-आकांक्षा, भावना-संवेदना यांचा जो मोठा पट आहे तो अजूनही का बदलत नाही, यावर विचार व्हायला हवा. ‘पॉलिअ‍ॅमरी’सारखी संकल्पना प्रेमभावनेच्या बाबतीत हा पट विस्तारायचा प्रयत्न करते. प्रेमातील पझेसिव्हनेस, मत्सर या भावनांना बाजूला सारायचा प्रयत्न करते. समाजाची घडी चालावी म्हणून कायदेशीर मान्यता असलेल्या लग्नव्यवस्थेअंतर्गत किंवा या व्यवस्थेच्या बाहेर स्वतंत्रपणे ही व्यवस्था कार्य करू शकते. ही अखेरीस माणसांची व्यवस्था असल्याने यात परस्परसंबंध, मुले, पालकत्व असे अनेक मुद्दे गुंतलेले आहेत. ही व्यक्तिसापेक्ष व्यवस्था आहे. आणि एका लेखातून या व्यवस्थेचे सगळेच कंगोरे दाखवणं शक्य नाही. त्याविषयी सविस्तर आणि सतत चर्चा करावी लागेल कारण ही व्यवस्था आपल्या प्रस्थापित मानसिकतेत बदल करू पाहते. पण लेखाच्या समारोपात या व्यवस्थेची काही मूलभूत लक्षणे सार रुपात पाहूया-\n‘पॉलिअ‍ॅमरी’ ही माणसांच्या एकाहून अधिक गंभीर स्वरूपाच्या नात्यांची व्यवस्था आहे.\n‘प्रेम एकाच व्यक्तीला देता येतं आणि तिथेच ते संपतं’ या प्रस्थापित धारणेला ही व्यवस्था आव्हान देते. प्रेम अमर्याद आहे आणि एका व्यक्तीवर तुम्ही ज्या तीव्रतेने प्रेम करता त्याच तीव्रतेने दुसऱ्या व्यक्तीवरही करू शकता, तुम्ही तुमचं ‘पूर्ण हृदय’ एकाहून अधिक व्यक्तींना देऊ शकता असं ही संकल्पना मांडते. या व्यवस्थेत प्रेम, प्रेमाच्या विविध छटा गांभीर्याने समजून घेणं अभिप्रेत आहे.\n‘सामावून घेणं’ हे या व्यवस्थेचं प्रमुख लक्षण आहे. थोडक्यात सांगायचं तर ‘पती, पत्नी और वो’मधला ‘वो’ या व्यवस्थेत त्रासदायक ठरत नाही. त्याला/ तिला सामावून घेतलं जातं. ही ‘तीन लोकांची आनंदी व्यवस्था’ असणं अपेक्षित आहे.\nया व्यवस्थेत ‘वन नाइट स्टँड’ चा समावेश होत नाही. केवळ लैंगिक आकर्षण व लैंगिक संबंधांची इच्छा म्हणजे पॉलीअ‍ॅमरी नव्हे. पण पॉलीअ‍ॅमरीमध्ये लैंगिक संबंध वर्ज्य नाहीत. याबाबत संबंधित स्त्री-पुरुषांना ‘लैंगिक शेअिरग’साठी तयार असावं लागतं. आणि ते आव्हानात्मक असू शकतं. विशेषत: पुरुषांसाठी (आधी म्हटल्याप्रमाणे लंगिकतेबाबतच्या स्त्री व पुरुष विशिष्ट जाणिवा उत्क्रान्तीजन्य आहेत आणि त्या उत्क्रांतीच्या अभ्यासाच्या आधारेच समजून घेता येतील व त्यावर कामही करता येऊ शकेल.)\nसर्व संबंधित व्यक्ती एकाच छताखाली एकत्र राहिल्यास ही व्यवस्था प्रभावीपणे काम करू शकते.\nप्रेम जर एकाहून अधिक व्यक्तींवर असू शकतं, मग ते दहा किंवा पन्नास जणांवर असू शकतं का हा प्रश्न रास्त आहे. तत्त्वत: ‘असं असू शकतं’ हे मान्य करावं लागेल. पण आजचे सर्व वैयक्तिक व सामाजिक घटक, आपल्या मर्यादा लक्षात घेता व प्रेमभावना प्रतिसाद अपेक्षिते, हे लक्षात घेता आजच्या मानवाला दोन नात्यांमध्ये स्वत:ला विभागणं शक्य आहे. असं प्रस्तुत लेखकाला वाटतं. आजच्या मानवाची भावनिक, शारीरिक ऊर्जा त्याहून जास्त नाही.\nही व्यवस्था एकाहून अधिक व्यक्तींना कुटुंबाच्या कक्षेत घेणारी असल्याने मुलांचं पालकत्व ‘दोन आया’ किंवा ‘दोन बाबां’कडे जाऊ शकतं. जैविक पालकांची प्राथमिक जबाबदारी व इतरजण ‘विस्तारित पालक’ होऊ शकतात.\nविवेक आणि तारतम्य हा कोणत्याही व्यवस्थेचा गाभा असतो. ‘विशिष्ट परिस्थितीत काय केलं तर ते योग्य होईल, हे संबंधित व्यक्तींनी समजुतीने ठरवणं म्हणजे विवेकाने वागणं’ असं म्हणता येईल. या व्यवस्थेतदेखील प्रत्येक टप्प्यावर हेच अपेक्षित आहे.\nही व्यवस्था फक्त सुखवस्तू समाजापुरती मर्यादित आहे का याचं उत्तर ‘हो’ असं द्यावं लागेल. याबाबत संख्याशास्त्रीय अभ्यास करता येईल. पण ज्याप्रमाणे माणसाच्या भौतिक आकांक्षा तीव्र असल्या तरी त्या आर्थिक पाठबळाशिवाय प्रत्यक्षात येत नाहीत, तसंच भावनिक आकांक्षादेखील वर्गीय (आपल्याकडे वर्गीय व जातीय) मर्यादांमुळे घडतात/ बिघडतात, हे क्लेशदायक वास्तव आहे. या व्यवस्थेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांमध्ये एका वेगळ्या प्रतीची प्रगल्भता असेल तरच या व्यवस्थेच्या यशाची शक्यता वाढते. (पॉलिअ‍ॅमरीबाबत इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. वाचकांनी ती अवश्य बघावी. morethantwo.com ही वेबसाइट पाहावी. पॉलिअ‍ॅमरीबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या वेबसाइटवर मिळतील. यूटय़ूबवर काही फिल्म्स उपलब्ध आहेत, त्या बघाव्यात. १) Hidden Lives : Three in a bed २) 3 in a bed (ही बंगाली फिल्म आहे.) फिल्म्सच्या शीर्षकात ‘बेड’हा शब्द असला तरी या फिल्म्स केवळ लैंगिक संबंधांबद्दल बोलत नाहीत.\n‘पॉलिअ‍ॅमरी’मध्ये ‘भावनिक साक्षरता’ (इमोशनल लिटरसी) मोठय़ा प्रमाणात वाढणं अभिप्रेत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य विस्तारणं (प्रामाणिकपणा, नात्यांमधली पारदर्शकता, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेणं- या मूलभूत तत्त्वांना न डावलता) अभिप्रेत आहे. त्याअर्थी ही व्यवस्था लग्नाहून प्रगल्भ आहे. परंतु लग्नाला पर्याय म्हणून ही व्यवस्था लगेच उभी राहू शकते असं नाही, हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, मनोविकासाचे बरेच टप्पे गाठावे लागतील.\nआज लग्नव्यवस्थेत अभिप्रेत असलेला ‘व्यवस्था विचार’ विस्तारित स्वरूपात, माणसाच्या नैसर्गिक उर्मीना न्याय देत, स्त्री-पुरुष किंवा समलिंगी नात्यांकडे गंभीरतेने बघत, लैंगिक इच्छेकडे आणि प्रेमभावनेकडे थिल्लरपणा म्हणून न बघता या माणसाच्या आंतरिक व सुंदर इच्छा आहेत अशा दृष्टीने बघत माणसांच्या बहुविध नात्यांची व्यवस्था लावण्याचा एक प्रयत्न ‘पॉलीअ‍ॅमरी’ या व्यवस्थेतून केला जातो. ‘पॉली’चा अर्थ ‘पुष्कळ’ (एकाहून जास्त). तर ‘अ‍ॅमोर’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘प्रेम’ या व्यवस्थेची पहिली अट अशी आहे की, संबंधित व्यक्तींपैकी प्रत्येकाला प्रत्येकाच्या इतरांशी असलेल्या प्रेमाच्या नात्याच्या स्वरूपाविषयी पूर्ण कल्पना असेल.\nआज लग्नव्यवस्था अस्तित्वात असली तरी ‘मोनोगॅमी’ माणसाच्या आदिम ‘नेचर’च्या विरुद्ध असल्याने या व्यवस्थेला समांतर व्यवस्थाही सुरू असतात. पण त्याचा स्पष्ट उल्लेख होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘नेचर’चं महत्त्व इथे लक्षात येतं. मुळात सजीवसृष्टी अस्तित्वात येणं आणि तिच्यात बदल होत जाणं या प्रक्रियेत ‘प्रजोत्पादन’ हे सजीवांचं प्रमुख लक्षण राहिलं आहे. समाजव्यवस्था ही ‘उत्क्रांत माणसा’ची गरज आहे; ‘उत्क्रांती’ची नाही. प्रजोत्पादनाच्या उद्देशामुळे स्त्री-पुरुषांमध्ये आकर्षण, लैंगिक ताण अस्तित्वात आहे. अर्थात आज प्रजोत्पादनालाही नियंत्रणात आणण्यात माणूस यशस्वी झाला आहे. पण म्हणून लैंगिक आकर्षण कमी झालेलं नाही.\n– उत्पल व. बा.\n(हा लेख लिहिण्यासाठी मला प्राजक्ता कोलते या मत्रिणीशी झालेल्या चर्चाचा पुष्कळ उपयोग झाला. या विषयावरील फिल्म्स, वेबसाईटची माहितीही तिनेच दिली आहे. प्राजक्ताचे आभार.)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nपॉलीअ‍ॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था (सौजन्य - दैनिक लोकसत्ता) उत्पल व. बा. माणसं स्वभावत: वेगवेगळी…\nहरवलेल्या भावना..मी एक स्त्री. विनित वर्तक.... फेसबुक मध्ये एक स्त्री म्हणून एक अकौंट काढावं…\nतुझं माझं नातं भाडोत्री असतं तर बरं झालं असतं… राकेश शिर्के कविता ही कवीमनाच्या अनेकानेक आंदोलनांवर जन्म घेत असते.…\nशेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच फलित लेखक - प्रताप भानू मेहता अनुवाद - मुग्धा कर्णिक सौजन्य…\nसेक्स इंडस्ट्री आणि राजकीय आर्थिक व्यवस्था सौजन्य- -संजीव चांदोरकर स्त्री पुरुष संबंधातील शारीरीक संबंध हा एक…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=70&bkid=394", "date_download": "2018-08-18T01:14:43Z", "digest": "sha1:QGWQEUSLFXFFPGQIBBJGFTHYJ2S7IUAO", "length": 3802, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : भालचंद्र नेमाडे\nमराठी साहित्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी आणि कस वाढवण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी आपला जीवनानुभव साहित्यात आणणं गरजेचे आहे, ह्या धारणेने प्रस्थापितांविरुध्द उठाव केलेल्या साठोत्तरी चळवळीची गद्य बाजू भालचंद्र नेमाडे ह्यांनी समर्थपणे सांभाळली. लिहिण्याची परंपरा नसलेल्या वर्गातील लोकांना लिहिण्याची प्रेरणा देण्यासाठी केवळ तात्विक वा सैध्दांतिक मांडणी करून भागणार नाही, तर प्रत्यक्ष संवाद आणि संपर्काचीही नितांत गरज आहे, याचे त्यांना पुरेपूरभान होते. त्यामुळेच त्यांनी पाच सज्जड कादंबऱ्या लिहून, त्या जोडीनेच चर्चासत्रे, विविध माध्यमे ह्यांतून मूलाखती, भाषणे देणे हे कामही-वेळप्रसंगी स्वतःच्या सृजनाला मुरड घालून-अत्यंत निष्ठेने आणि अव्याहतपणे सुरूच ठेवले. ह्या संवादांतून नेमाडेंनी मांडलेले विचार समाजशास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहेत. ह्या नव्वदोत्तरी सोळा भाषणांमधून, नेमाडेंचा व्यासंग, कळकळ, विचारांची चौफेर झेप, सडेतोड वृत्ती, भाषेवरची हुकमत ही वैशिष्टये तर नेहमीप्रमाणे जाणवतातच, शिवाय साठोत्तरी चळवळीच्या वाटचालीत मराठी साहित्याचे जे काही भलेबुरे झाले त्याची झाडाझडतीही नेमाडे इथे घेताना दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Dhoni-Has-Choosen-His-Dream-Playing-Eleven-Team-Players.html", "date_download": "2018-08-18T00:21:38Z", "digest": "sha1:4T6P63KRGGMTBSFMEVRL3MDBBPGMJGXF", "length": 14020, "nlines": 59, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "महेंद्र सिंग धोनीने निवडले त्याची ड्रीम टीम पण धक्कादायक पणे बाहेर ठेवले हे भारतीय ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / क्रिकेट / महेंद्र सिंग धोनीने निवडले त्याची ड्रीम टीम पण धक्कादायक पणे बाहेर ठेवले हे भारतीय \nमहेंद्र सिंग धोनीने निवडले त्याची ड्रीम टीम पण धक्कादायक पणे बाहेर ठेवले हे भारतीय \nभारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी आपल्या जबरदस्त खेळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात खूप ख्याती मिळवली होती . एवढी ख्याती मिळवणारा सचिननंतर हा पहिलाच खेळाडू आहे . त्यांच्या खेळीचे लाखो चाहते आहेत . आता अलीकडेच धोनीने आपल्या ऑल टाइम प्लेयिंग वर्ल्ड इलेव्हन या टीमची घोषणा केली होती . ज्यामध्ये सचिन, सेहवाग सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता .\nमाहीने घोषित केली ऑल टाइम इलेव्हन टीम\nटीम इंडियाच्या धडाकेबाज फलंदाज एमएस धोनीने आपली स्वतःची ऑल टाइम प्लेइंग टीम जाहीर केली, ज्यात माजी क्रिकेटपटू सचिन, सेहवाग आणि युवराज सिंग यांना विशेष प्राधान्य दिले. याशिवाय इंग्लंडचे अष्टपैलू बेन स्टोक्स यांनाही आपल्या आवडत्या अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. कांगारूंमधील दोन क्रिकेटपटूंची निवड झाली आहे, ज्यात ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नचा समावेश आहे, ज्याला जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जाते.\nभारत ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधील तीन तीन खेळाडू निवडले\nधोनीने सगळ्यत जास्त भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे . या देशांमधील तीन तीन खेळाडूंना त्याने आपल्या ऑल टाइम ड्रीम्स टीममध्ये समाविष्ट केले आहे . भारतातून सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना टीममध्ये समाविष्ट केले आहे . त्यानंतर जबरदस्त फटकेबाज युवराज सिंह यालादेखील टीममध्ये सामील केले आहे .\nकोहलीला नाही घेतले टीममध्ये\nमाहीने निवडलेल्या टीममध्ये बघितल्यावर सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचे वाटते कि झाले की भारतीय कर्णधार व अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना आपल्या संघात स्थान दिले नाही . त्यामुळे दोघांमधील संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे . जर क्रिकेटच्या मैदानावरील दोघांचे नाते बघायला गेले तर दोघांचे नाते हे चांगल्या मैत्रीचे होते .\nजाणून घ्या धोनीची ऑल टाइम प्लेइंग इलेव्हन टीम\n१. वीरेंद्र सेहवाग (भारत )\n२. एलिस्टर कुक (इंग्लंड )\n३. हाशिम अमला (साऊथ आफ्रिका )\n४. रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया )\n५. सचिन तेंडुलकर (भारत )\n६. युवराज सिंह (भारत )\n७. ऍडम गिलख्रिस्ट(ऑस्ट्रेलिया )\n८. बेन स्टोक्स (इंग्लंड )\n१०. कर्टली एम्ब्रोस (वेस्टइंडीज)\n११. जिम्मी एंडरसन (इंग्लंड )\nमहेंद्र सिंग धोनीने निवडले त्याची ड्रीम टीम पण धक्कादायक पणे बाहेर ठेवले हे भारतीय \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-516.html", "date_download": "2018-08-18T00:23:39Z", "digest": "sha1:UN3WW5WQKEV7WYI65JIR576M5YWFKVIC", "length": 8728, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राधाकृष्ण विखे पाटील महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्यमंत्री व्हावेत ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nराधाकृष्ण विखे पाटील महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्यमंत्री व्हावेत \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी देशात जे कुणाला जमले नाही ते करून दाखवले. आयुष्यभर अथक परिश्रम घेऊन शेतकरी आणि सामान्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सुखी तर जग सुखी हा विचार त्यांनी मांडला.प्रवरानगर येथे प्रवरा उद्योग समूहाच्यावतीने पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.\nअभ्यासक्रमात शेतीचा अभ्यासक्रम आणण्याची गरज\nपद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्य कर्तृत्वाला अध्यात्माची जोड असल्यानेच हे घडू शकले असे सांगताना, शेतीला चांगले दिवस येण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात शेतीचा अभ्यासक्रम आणण्याची काळाची गरज असून शेती आणि शेतकरी याना समृद्ध बनवण्याची क्षमता विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात असल्याने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी काढले.\nशेतकऱ्याला आरसा दाखवण्याची वेळ\nगुरुमाऊली म्हणाले, बाळासाहेब विखे पाटील कार्यसम्राट होते. परिसराचं त्यांनी सोनं केलं.शेती,शेतकरी,पाणी आणि शिक्षण यासाठी त्यांनी जीवनभर परिश्रम घेतले.शेतीद्वारे सर्वांगीण विकास हि त्यांची मूलभूत कार्यपद्धती होती.अध्यात्मशक्तीच्या पाठबळावर त्यांचे जीवन यशस्वी झाले. आज शेतकऱ्याला आरसा दाखवण्याची वेळ आली आहे.\nचित्र बदलण्यासाठी खूप काम करावे\nजमिनीचे लहान लहान तुकडे झाल्याने त्यातून जगणे अवघड होऊन बसले आहे. शेतीबद्दल अनास्था निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांपुढे अनेक आव्हाने उभी आहेत. मुलांचे विवाह होत नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी खूप काम करावे लागेल. आधुनिक शेतीसाठी प्राथमिक शिक्षणात शेतीचा अभ्यासक्रम आणावा लागेल. शेती आधारित लघु उद्योग उभे करावे लागतील.\nना.विखे पाटील यांनी कृषीमंत्री म्हणून चांगले काम केले\nनवी पिढी काटक आणि निरोगी असण्यासाठी हे गरजेचे आहे. ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक मध्ये सात-आठ वर्षांपूर्वी कृषी प्रदर्शन भरवून रोपटे लावले आता ते मोठे प्रदर्शन झाले आहे. ना.विखे पाटील यांनी कृषीमंत्री म्हणून चांगले काम केले. स्वयंरोजगार, दूध प्रक्रिया उद्योग यांच्यासाठी अधिवेशनात चर्चा घडवून आणावी. बाळासाहेबांसारखीच शेती,शेतकरी आणि ग्रामीण विकास यासाठी काम करण्याची त्यांची धडपड आहे. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं अशी आपली इच्छा आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराधाकृष्ण विखे पाटील महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्यमंत्री व्हावेत \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/tera-intajar-117101800001_1.html", "date_download": "2018-08-18T01:25:57Z", "digest": "sha1:O7DZFJMLGLKFO32MKQY2DZ22TPN3DKIB", "length": 7483, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘तेरा इंतजार’सिनेमाचा टीजर रिलीज | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘तेरा इंतजार’सिनेमाचा टीजर रिलीज\nसनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा ऑफिशियल टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर रोमान्स आणि सस्पेन्सने भरलेला आहे. अरबाज आणि सनी एकमेकांवर प्रेम करतात आणि एक दिवस अरबाज अचानक बेपत्ता होते. यानंतर अरबाजचा खून होतो आणि त्याचं कोडं सोडवण्यासाठी सनीचा स्ट्रगल टीझरमध्ये दाखवला आहे.\nसिनेमात सनी आणि अरबाज यांच्यासह सुधा चंद्रन, सलिल अंकोला, ऋचा शर्मा, गोव्हर खान, हनीफ नोयडा, भानी सिंह आणि आर्य बब्बर यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटचा दिग्दर्शन राजीव वालियाने केलं आहे. तर बागेश्री फिल्म्सचे अमन मेहता आणि बिजल मेहता एकत्र या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.\n‘कौन बनेगा करोडपती ९’ टीआरपीत टॉपवर\nआमिरने घातली १ लाख रुपयांची गुलाबी रंगाची जीन्स\nवाढदिवस आणि दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय - बिग बी\nमहानायकाचा 'हॅपी बर्थ डे'\nरेखा झाली 63 वर्षांची\nयावर अधिक वाचा :\n‘गोल्ड’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई\nअक्षय कुमारचा ‘गोल्ड’ या इतिहासातील एका सुवर्णकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने ...\nकतरिना आणि आलिया यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे ऐकिवात आले होते. मात्र आलियाने असा ...\nअटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश ...\nभारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी ...\n'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...\nसलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज\nसलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/mohammad-anas-400-meter-race-132488", "date_download": "2018-08-18T01:20:46Z", "digest": "sha1:FJFTDT2OPKCGITINTQL5V5FTTN2N5U2P", "length": 12198, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "mohammad anas 400 meter race चारशे मीटर शर्यतीत महम्मद अनसचा राष्ट्रीय विक्रम | eSakal", "raw_content": "\nचारशे मीटर शर्यतीत महम्मद अनसचा राष्ट्रीय विक्रम\nरविवार, 22 जुलै 2018\nनवी दिल्ली- आशियाई विजेत्या महम्मद अनसने झेक प्रजाकसत्ताक येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत 45.24 सेकंदांचा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. याच स्पर्धेत महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत भारताच्या आर. पुवम्माने सुवर्णपदक जिंकले. दोन दिवसापूर्वी त्याने झेकमधील ताबोर येथील स्पर्धेत 45.35 सेकंद अशी वेळ नोंदविली होती.\nनवी दिल्ली- आशियाई विजेत्या महम्मद अनसने झेक प्रजाकसत्ताक येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत 45.24 सेकंदांचा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. याच स्पर्धेत महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत भारताच्या आर. पुवम्माने सुवर्णपदक जिंकले. दोन दिवसापूर्वी त्याने झेकमधील ताबोर येथील स्पर्धेत 45.35 सेकंद अशी वेळ नोंदविली होती.\nगोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चौथे स्थान मिळविताना अनसने 45.31 सेकंदांचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता. त्यापूर्वीचा 45.32 सेकंदाचा विक्रम अनसच्याच नावावर होता. गेल्यावर्षी दिल्ली येथे झालेल्या इंडियन ग्रॅंडप्रिक्‍स स्पर्धेत त्याने तो विक्रम नोंदविला होता. त्याआधी त्याने 45.40 सेकंद आणि 45.45 सेकंद असे दोन विक्रम केले होते. भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत त्याने 42 वर्षांनंतर भारताला चारशे मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. आजची त्याची कामगिरी आशियाई क्रमवारीत आठव्या स्थानावर असून प्रथम सहा क्रमांकावर कतारच्या अब्देला हारुणच्या वेळा आहेत. सातव्या क्रमांकावर कतारच्याच महम्मद अब्बासने दिलेली वेळ आहे.\nपुवम्माने 53.01 सेकंद वेळ देत सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या दोनशे मीटर शर्यतीत चारशे मीटरमधील माजी राष्ट्रीय विक्रमवीर आरोक्‍य राजीवने 20.77 सेकंद वेळ देत ब्रॉंझपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी भारताचे अनेक ऍथलिट सध्या परदेशात प्रशिक्षण घेत आहेत.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही...\nसुधागडमध्ये पावासाळी पर्यटन बहरले....\nपाली - जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी अाणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो...\nगुंजवण्यात पाणवठ्यात आढळले कीटकनाशक\nगुंजवणे - गुंजवणे (ता. वेल्हे) येथील दलित वस्तीतील पाणवठ्यात कृषी कीटकनाशक मिसळल्याचे आढळून आले. तसेच, पाण्यावरील तवंग व त्याचा वास ग्रामस्थांना पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/firing-pub-andheri-news-126430", "date_download": "2018-08-18T01:20:22Z", "digest": "sha1:YGBMWXUYZFGEDIS2QD5SUK2GJDOYBRKL", "length": 12506, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Firing in Pub andheri news अंधेरीतील पबमध्ये गोळीबार? | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 27 जून 2018\nमुंबई - मैत्रिणीने दिलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याची घटना रविवारी पहाटे अंधेरीतील पबमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये दिल्लीतील एक व्यावसायिक आणि त्याच्या चार अंगरक्षकांचा समावेश असून, त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे, तर सात जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nमुंबई - मैत्रिणीने दिलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याची घटना रविवारी पहाटे अंधेरीतील पबमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये दिल्लीतील एक व्यावसायिक आणि त्याच्या चार अंगरक्षकांचा समावेश असून, त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे, तर सात जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nअंधेरीच्या विरा देसाई रोडवर वुई व्हीआयपी हा पब आहे. रविवारी या पबमध्ये दिल्लीतील व्यावसायिक राकेश कालरा हे मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अंगरक्षकांसह आले होते. पहाटे उशिरापर्यंत ही पार्टी सुरू होती. राकेशच्या अंगरक्षकाकडील पिस्तुलातून अचानक चुकून गोळी सुटली. यात कुणीही जखमी झालेले नाही. या प्रकारामुळे काही वेळ पबमध्ये घबराटीचे वातावरण होते. त्यानंतर राकेश हा अंगरक्षकासह तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अंबोली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पबमध्ये पाहणी केली. त्यात पब व्यवस्थापनाने या घटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सहायक निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने राकेश आणि त्याच्या अंगरक्षकांना वाकोला येथून ताब्यात घेतले, तर पबमधील सात जणांना सोमवारी रात्री अटक केली. त्या सर्वांना अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले.\nआलिशान गाड्या, शस्त्रे जप्त\nतपासादरम्यान पोलिसांनी दोन महागड्या गाड्या, देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, 16 जिवंत काडतुसे, बारा एमएम पाईपगन, दोन रायफल, एक रिकामी पुंगळी जप्त केली आहे. या गुन्ह्यात चार जणांना पोलिसांनी \"वॉण्टेड' दाखवले आहे.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/municipal-corporation-turn-camp-135170", "date_download": "2018-08-18T01:20:59Z", "digest": "sha1:MKELSR2HESF7X6CZSYPC7JSQXDGK4L42", "length": 11749, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Municipal Corporation turn in to the like camp नगर - श्रीपाद छिंदम येणार असल्याने महापालिकेला छावणीचे स्वरुप | eSakal", "raw_content": "\nनगर - श्रीपाद छिंदम येणार असल्याने महापालिकेला छावणीचे स्वरुप\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nनगर - माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आज महापालिकेत सभेसाठी येणार असल्याने तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेला आज छावणीचे स्वरूप आले आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबद्दल मध्यंतरी छिंदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर वातावरण शांत झाले. पण आता तो राजीनामा मी दिलेलाच नाही, त्यावरील सही माझी नाही, असे सांगत त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.\nनगर - माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आज महापालिकेत सभेसाठी येणार असल्याने तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेला आज छावणीचे स्वरूप आले आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबद्दल मध्यंतरी छिंदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर वातावरण शांत झाले. पण आता तो राजीनामा मी दिलेलाच नाही, त्यावरील सही माझी नाही, असे सांगत त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.\nया पार्श्वभूमीवर आज त्यांचे महासभेला येणे महत्त्वाचे मानले जाते. काल त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागीतले. तसेच प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची काल त्यांनी भेट घेऊन सभेला येणार असल्याचे सांगितले. त्यांनीही पोलिसांना सूचना देऊन छिंदम यांना पूर्ण संरक्षण देण्यास सांगितले. त्या अनुषंगाने आज महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक पहारा असून, महापालिकेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपाथर्डी - चिचोंडी येथील केशव दशरथ जऱ्हाड (वय 50) यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/howzzat-english-schoolboy-cricketer-picks-up-six-wickets-in-an-over/", "date_download": "2018-08-18T00:57:05Z", "digest": "sha1:RCTN5AKVVHLSNMHHG32VIMY7Q67ICHEJ", "length": 6261, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अबब!! एका षटकात ६ बळी आणि ते ही त्रिफळाचित -", "raw_content": "\n एका षटकात ६ बळी आणि ते ही त्रिफळाचित\n एका षटकात ६ बळी आणि ते ही त्रिफळाचित\nक्रिकेटमध्ये चमत्कार घडणं हे काही नवीन नाही. पण काही घटना अश्या घडतात ज्या आपण क्वचितच ऐकतो. अशीच एक गोष्ट काल इंग्लंडच्या १३ वर्षीय क्रिकेटरने करून दाखवली.\nल्युक रॉबिन्सन या १३ वर्षाच्या शालेय क्रिकेटरने ६ चेंडूत ६ बळी घेण्याचा अनोखा विक्रम केला. मजेशीर गोष्ट अशी की त्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांना त्रिफळाचित केले. फिलाडेल्फिया क्रिकेट क्लबच्या १३ वर्षाखालील संघाकडून खेळताना त्याने हा विक्रम केला.\nल्युकचा सक्खा भाऊ त्याच संघात आहे व त्यावेळी तो क्षेत्ररक्षण करत होता. परिवारासमोर असा विक्रम घडवून आणल्यामुळे ल्युकच्या परिवारात सर्वतोपरी आनंद साजरा करण्यात आला. ल्युक जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा विरोधी संघाचे धावफलक होते १०-१ आणि ल्युकचे षटक संपल्यावर धावफलक झाले १०-७.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v2784", "date_download": "2018-08-18T00:38:26Z", "digest": "sha1:7XJCXEVCYUGZQNVM4FFRNZBUS6TXRQVE", "length": 6494, "nlines": 165, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "The Fast and Furious 6 - The Game व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (4)\n85%रेटिंग मूल्य. या व्हिडिओवर 4 पुनरावलोकने लिहिली आहेत.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर The Fast and Furious 6 - The Game व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/07/399-post.html", "date_download": "2018-08-18T00:19:53Z", "digest": "sha1:QQWWSHDIG2Z65BELKIBYP4BR5KUX5RSV", "length": 7690, "nlines": 147, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 399 Post | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 399 Post\nमहाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 399 Post\nमहाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2018\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 399 Post\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shrugs/shrugs-price-list.html?utm_source=headernav&utm_medium=categorytree&utm_term=Fashion&utm_content=Shrugs", "date_download": "2018-08-18T00:30:02Z", "digest": "sha1:55PMKJ3RE4RCVVWDCKPG5LWMTBV2BVXX", "length": 18041, "nlines": 505, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "श्रुग्स India मध्ये किंमत | श्रुग्स वर दर सूची 18 Aug 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nश्रुग्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nश्रुग्स दर India मध्ये 18 August 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 7285 एकूण श्रुग्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन स्किडलर्स वूमन s गर्ल s श्रुंग SKUPDgwEJe आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Homeshop18, Naaptol, Flipkart, Snapdeal, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रुग्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वमस वूमन s श्रुंग SKUPDgx1Hk Rs. 6,370 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.134 येथे आपल्याला ग्लोबुस वूमन s श्रुंग SKUPDguj8U उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 7285 उत्पादने\nकोमल ट्रेडिंग क व\nटॉप्स अँड ट्युनिसिस वूमन s श्रुंग\nस्किडलर्स वूमन s श्रुंग\nफ्रेंचत्रेंड्झ वूमन स श्रुंग\nवमस वूमन s श्रुंग\nस्किडलर्स वूमन s गर्ल s श्रुंग\nफ्रेंचत्रेंड्झ वूमन s श्रुंग\nफ्रेंचत्रेंड्झ वूमन s श्रुंग\nफ्रेंचत्रेंड्झ वूमन s श्रुंग\nफ्रेंचत्रेंड्झ वूमन s श्रुंग\nवने फेम वूमन s श्रुंग\nओक्सवळलोक्सव वूमन s श्रुंग\nस्किडलर्स वूमन s श्रुंग\nस्किडलर्स वूमन s श्रुंग\nस्किडलर्स वूमन s गर्ल s श्रुंग\nरेषेतले वूमन s श्रुंग\nरेषेतले वूमन s श्रुंग\nरैनड्रॉप्स वूमन s श्रुंग\nकॅर्रोल वूमन s श्रुंग\nबेऑटिक वूमन s श्रुंग\nSequeira वूमन s श्रुंग\nप्रेतत्यपटका वूमन s श्रुंग\nमेहरो वूमन s श्रुंग\nसत्यालावा वूमन s श्रुंग\nरागडॉल वूमन s श्रुंग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/saketh-mynenei-in-second-round-of-kpit-atp-pune/", "date_download": "2018-08-18T01:00:11Z", "digest": "sha1:MLMGNMFWQVEMVNSHU4L63KA3JOXEE6S6", "length": 11134, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनीचा दुस-या फेरीत प्रवेश -", "raw_content": "\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनीचा दुस-या फेरीत प्रवेश\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनीचा दुस-या फेरीत प्रवेश\nभारताच्या सिद्धार्थ रावत, एन. विजय सुंदर प्रशांत यांचे आव्हान संपुष्टात\nपुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या एन.श्रीराम बालाजी याने इजिप्तच्या करिम मोहोमद मामौन तर साकेत मायनेनीने बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.\nएमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या वाइल्ड कार्डद्वारे मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीने बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याचा 6-3, 4-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये साकेतने सुरेख सुरुवात करत आपल्या बिनतोड सर्व्हिसेसच्या जोरावर टोमीस्लाव्ह ब्रेकीकचा 6-3 असा पराभव करून आघाडी घेतली.\nदुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. सुरुवातीला दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 4-4अशी बरोबरी निर्माण झाली. नवव्या गेममध्ये ब्रेकीकने साकेतची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले.\nतिसऱ्या व निर्णायक सेटमध्येसाकेतने जबरदस्त पुनरागमन करत टोमीस्लाव्ह ब्रेकिकची पहिल्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2असा सहज जिंकला व सामन्यावर शिक्कामोर्तब केले. नवव्या मानांकीत कझाकस्तानच्या अॅलेक्झांडर नेदोव्येसोव याच्याकडून भारताच्या वाइल्ड कार्ड मिळालेल्या विष्णु वर्धन याला 3-6, 6-4, 6-7 असा पराभव पत्करावा लागला.\nदुहेरी गटात पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागल व जपानच्या नाओकी नाकागावा या जोडीने भारताच्या सिध्दांत बांठिया व जयेश पुंगलीया यांचा 7-5, 6-0 असा पराभव केला, तर ग्रेट ब्रिटनच्या ब्रायडन क्लीन व ऑस्ट्रेलीयाच्या मार्क पोलमन्स यांनी सर्बियाच्या पेदजा क्रिस्टीन व तायपेच्या स्तुंग-ह्यु यांग यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम पात्रता फेरी\nकाईची उचीडा(जपान, 1) वि.वि अॅलेक्सी पॉपरीन(ऑस्ट्रेलीया, 8) 6-4, 6-2\nअॅनटोनी इस्कोफीर(फ्रांस, 3) वि.वि सिद्धार्थ रावत(भारत, 5) 6-2,6-3\nहुगो ग्रेनिअर(फ्रांस, 4) वि.वि तिमुर खाबिबुलीन(कझाकस्तान) 6-2, 6-2\nबोर्ना गोजो (क्रोटाया) वि.वि एन. विजय सुंदर प्रशांत(भारत,7) 6-1, 6-2\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट-पहिली फेरी\nअॅलेक्झांडर नेदोव्येसोव(कझाकस्तान,9)वि.वि.विष्णु वर्धन(भारत) 3-6, 6-4, 6-7\nएन.श्रीराम बालाजी(भारत) वि.वि करिम मोहोमद मामौन(इजिप्त) 6-4, 6-2\nसाकेत मायनेनी(भारत) वि.वि.टोमीस्लाव्ह ब्रेकीक(बोस्निया)6-3, 4-6, 6-2\nजय क्लर्क(ग्रेट ब्रिटन) वि.वि.मारीओ विलेल्ला मार्टीनेझ(स्पेन) 3-6, 6-4, 6-4\nदुहेरी गट- पहिली फेरी\nब्रायडन क्लीन(ग्रेट ब्रिटन)/मार्क पोलमन्स(ऑस्ट्रेलीया,2) वि.वि पेदजा क्रिस्टीन (सर्बिया)/स्तुंग-ह्यु यांग(तायपे) 7-6, 6-3\nसुमित नागल(भारत)/नाओकी नाकागावा(जपान) वि.वि.सिध्दांत बांठिया(भारत)/ जयेश पुंगलीया(भारत) 7-5, 6-0\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/if-alastair-cook-remains-unbeaten-and-james-anderson-gets-dismissed-tomorrow-alastair-cooks-score-will-be-the-highest-ever-by-a-player-carrying-the-bat/", "date_download": "2018-08-18T00:56:44Z", "digest": "sha1:XFDDZAEW7VDS5NV6KAMFTHVUVWGKRVWR", "length": 7318, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "खेळाडू बाद होणार एक, विक्रम होणार दुसऱ्याच्याच नावावर ! -", "raw_content": "\nखेळाडू बाद होणार एक, विक्रम होणार दुसऱ्याच्याच नावावर \nखेळाडू बाद होणार एक, विक्रम होणार दुसऱ्याच्याच नावावर \n ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ६वे स्थान पटकावले आहे. त्याने विंडीजच्या ब्रायन लारा आणि शिवनारायण चंद्रपॉलचा विक्रम मोडला आहे.\nकूकने १५१ कसोटी सामन्यात ११९५६ धावा केल्या आहेत तर लाराने १३१ कसोटी सामन्यात ११९५३ धावा केल्या होत्या. विंडीजच्याच शिवनारायण चंद्रपॉलने १६४ सामन्यात ११८६७ धावा केल्या आहेत.\nहे करताना कूकने एक खास विक्रम केला आहे. त्याने आज नाबाद २४४ धावांची खेळी केली आहे. त्याचमुळे आज दिवसाखेर इंग्लडची ९ बाद ४९१ अशी चांगली स्थिती आहे. परंतु उद्या जर १०व्या विकेटसाठी कूकबरोबर फलंदाजी करणारा जेम्स अँडरसन बाद झाला तर कूकच्या नावावर एक खास विक्रम होणार आहे.\nकसोटीत संपूर्ण डावात फलंदाजी (Carrying the bat) करून सर्वाधिक धावा(२४४) करणारा खेळाडू बनण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. त्याने या सामन्यात सर्व विकेट्ससाठी भागीदारी केली आहे.\nयापूर्वी संपूर्ण डावात फलंदाजी(Carrying the bat) करत सर्वाधिक धावा करायचा विक्रम ग्लेन टर्नर यांच्या नावावर होता. त्यांनी १९७२ साली विंडीज विरुद्ध २२३ धावा करताना दुसऱ्या बाजूने प्रत्येक फलंदाजाला बाद होताना पाहिले होते.\nCarrying the bat म्हणजे सलामीला येऊन संपूर्ण डावात फलंदाजी करणे आणि दुसऱ्या बाजूच्या सर्व विकेट्स गेल्या तरी नाबाद राहणे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-410.html", "date_download": "2018-08-18T00:24:06Z", "digest": "sha1:L7V7P3ZE65XRYR7WE75B777DSCFRIVIU", "length": 7545, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंदा पोलिसांच्या धडक कारवाईत चार लाखांचा मुद्देमाल जप्त. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Shrigonda श्रीगोंदा पोलिसांच्या धडक कारवाईत चार लाखांचा मुद्देमाल जप्त.\nश्रीगोंदा पोलिसांच्या धडक कारवाईत चार लाखांचा मुद्देमाल जप्त.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी अवैध व्यवसायावर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवार दि.१मे रोजी एक लाख रूपये किमतीचा गुटखा व अडीच लाख रुपये किमतीची इंडिका गाडी असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच पंचवीस हजार रुपयांची देशी विदेशी बनावटीची दारूसह एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nयाबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र दिनानिमित्त ड्राय डे असूनही, शहरातील हॉटेल स्वागत या ठिकाणी दारुविक्री सुरू असल्याचे समजल. त्यावर पोलिसांनी झडती घेतली असता तेथे दारुविक्री सुरू होती.त्यामुळे पोलिसांनी येथील १५ हजार रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करून सुभाष पोपट आनंदकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nसाडेनऊ हजाराची देशी विदेशी दारू जप्त\nतसेच भानगाव येथील हॉटेल राजदरबार वर छापा टाकून साडेनऊ हजाराची देशी विदेशी दारू जप्त करून, अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी संतोष जयवंत टकले, योगेश बबन कुदांडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतीस हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त\nतसेच बाबूर्डी रोडवर एका इंडिका गाडी एमएच १२ बीव्ही ४०८३ यातून अवैध गुटखा विक्रीसाठी चालवला असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोवार यांनी सदर गाडीची झडती घेतली असता यात तीस हजार रुपये किमतीचा गुटखा मिळाला त्यानंतर रात्रीच्या वेळेस सहायक पो.निरीक्षक निलेश कांबळे व त्यांच्या पथकाने रात्री उशिरा ७० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. असा एकूण एक लाख रुपये किंमतीचा गुटखा व इंडिका गाडी असा साडेतीन लाखांचा मुद्देमालासह सोहेल अनवर शेख रा.श्रीगोंदा याला पोलिसांनी ताब्यात घेतले.\nएकाच दिवशी ४५ वाहनांवर दंडात्मक कारवाई\nश्रीगोंदा पोलिसांनी दि.१ मे रोजी दुपारी नाकाबंदी करत, बेशिस्त गाडी चालवणे, वाहातुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या ४५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून, सुमारे दहा हजार, शंभर रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईची देखील चांगलीच चर्चा रंगली असून. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nश्रीगोंदा पोलिसांच्या धडक कारवाईत चार लाखांचा मुद्देमाल जप्त. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, May 04, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1763", "date_download": "2018-08-18T00:29:27Z", "digest": "sha1:IISKXYHZQJLOSLRXTR53XRSVK5KAQOBQ", "length": 8010, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "४० टक्के शेतकरी पीक विमा मदतीपासून वंचित", "raw_content": "\n४० टक्के शेतकरी पीक विमा मदतीपासून वंचित\nपेरणीची वेळ येऊन ठेपली असताना बँकेत वारंवार चकरा मारूनही शेतकर्‍यांना अद्याप पीककर्ज मिळालेले नाही.\nयवतमाळ: पेरणीची वेळ येऊन ठेपली असताना बँकेत वारंवार चकरा मारूनही शेतकर्‍यांना अद्याप पीककर्ज मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी पीकविम्याच्या पैशाची प्रतीक्षा करत होता.\nमात्र, जाहीर करण्यात आलेल्या पात्र शेतकर्‍यांच्या यादीत अनेक शेतकर्‍यांना डावलण्यात आल्याने आता पेरण्या कशा कराव्यात, असा गंभीर प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४० टक्के शेतकरी पीकविमा मदतीपासून वंचित राहिले आहेत.\nमागीलवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार शेतकर्‍यांनी पीकविमा काढला होता. यापैकी १ लाख १८ हजार शेतकर्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळणार असून ४६ हजार शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत.\nयावर्षी सुरुवातीला अपुरा पाऊस, नंतर बोंडअळीने उद्धवस्त झालेले कापसाचे पीक, यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टीने डबघाईस आला. यामुळेच जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली.\nशासनाने जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पीक आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी आल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला. त्यामुळे यंदा पिकविम्याची रक्कम मिळेलच अशी आशा शेतकर्‍यांना होती.\nयवतमाळ जिल्ह्यातील १ लाख १८ हजार शेतकर्‍यांना १२२ कोटी १६ लाख १३ हजार रुपये मंजूर झाले असून, यामध्ये सर्वात जास्त ७२ हजार शेतकर्‍यांची संख्या यवतमाळ जिल्हा बँकेची असून या शेतकर्‍यांना ७० कोटींचा लाभ मिळणार आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/09/bsnl-996.html", "date_download": "2018-08-18T00:17:55Z", "digest": "sha1:F3PDOA27BELIBSLSCJRXTNFS772E7Z3M", "length": 7934, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "BSNL मध्ये 996 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nBSNL मध्ये 996 जागा.\nभारत संचार निगम लिमिडेटच्या आस्थापनेवर कनिष्ठ लेखाधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 996\n* अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 15 ऑक्टोबर, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=2656", "date_download": "2018-08-18T00:28:10Z", "digest": "sha1:BPA5U5XLZWSCNWDULRJMIEZWKS2ISAU5", "length": 14567, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "21 वर्षानंतरही रमाबाई आंबेडकर नगर न्यायाच्या प्रतिक्षेत...", "raw_content": "\n21 वर्षानंतरही रमाबाई आंबेडकर नगर न्यायाच्या प्रतिक्षेत...\nज्या लोकांनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला त्यांनाच पोलिसांनी पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात अडकवून अटक केली व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.\n११ जुलै २०१८ रोजी रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड घडुन २१ वर्षे पुर्ण होत आहेत...\nमुंबईतील घाटकोपर येथील श्रमिक, कष्टकरी, लोकांची वस्ती म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर. या वस्तितील स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने एकत्रित येऊन वस्तीमध्ये असलेल्या पोलीस चौकीच्या अगदी जवळच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला.\n११ जुलै १९९७ साली भल्या पहाटे कोणीतरी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली. शेजारील पोलीस चौकीमध्ये पोलीस हजर असताना बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला होता. पहाटे ही बातमी संपूर्ण रमाबाई नगरात वेगाने पसरली. वस्तीतील सर्व आंबेडकरी जनतेने एकच आक्रोश केला. सर्व वस्तीमध्ये संतापाची लाट पसरली होती. लोक पुतळ्याभोवती जमु लागले होते. आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरू लागली. एका पोलीस अधिकाऱ्याने काठीने चपलांचा हार खाली काढला. लोक आरोपीच्या अटकेची मागणी धरुन वस्तीच्या शेजारील मुख्य हायवे वर ठाण मांडून बसले. तेवढ्यात अचानक खाड खाड बुट वाजवीत सशस्त्र जवान गाडीतून उतरले त्यांनी जमलेल्या आंबेडकरी जनतेवर बंदुका रोखून धरल्या आणि तेवढ्यात फौजदार मनोहर कदम याने थेट गोळीबाराचा आदेश दिला. त्यानंतर जमलेल्या आंबेडकरी जनतेवर बेछुट पणे तीव्र असा गोळीबार करण्यात आला. दहा लोक जागच्या जागी मृत्युमुखी पडले. अनेक लोक प्रचंड जखमी झाले. रमाबाई नगरची संपूर्ण वस्ती रक्ताने माखली. काय करावे कुणाला सुचेनासे झाले. अंबेडकरी जनतेवरील अत्यंत भयानक आणि विषेश म्हणजे सरकारी यंत्रणेकडुनच झालेला हा खुनी भयावह हल्ला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. अंबेडकरी जनतेच्या इतका क्रुर आणि भयानक हत्याकांड घडल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरेंनी गोळीबाराचा आदेश देणाऱ्या फौजदार मनोहर कदमची जाहीर प्रशंसा केली. संपूर्ण वस्ती संतापली होती. आंबेडकरी समाजामध्ये असंतोषाचा आगडोंब झालेला होता. निष्क्रिय ‘दलित’ पुढाऱ्यांना रमाबाई नगरच्या जनतेने वस्तीमध्ये चांगलाच चोप दिला. त्यानंतर अनेक गटबाज नेते पळुन गेले होते. घराणेशाहीचा वारसा सांगणारे सुद्धा नंतर रमाबाई नगरच्या वस्तीकडे फिरकले नाहीत. ज्या लोकांनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला त्यांनाच पोलिसांनी पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात अडकवून अटक केली व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.\nरमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीच्या स्थापने नंतर सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्या. गुंडेवार आयोग स्थापन केला. न्यायालयीन लढाई सुरु झाली. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीने आंदोलनात सातत्य ठेवले. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्याला तोड नाही. गुंडेवार आयोगाचा अहवाल विधानपटलावर आणण्यासाठी पुन्हा न्यायालयीन लढाई झाली. अहवाल पटलावर आला. प्रसिद्ध झाला. न्या. गुंडेवारांनी हा गोळीबार निशस्त्र व शांत जनतेवर केला असा अभिप्राय दिला. नंतर आघाडी सरकार आले. त्यांनी मनोहर कदमवर भा.द.वी. ३०२ ऐवजी ३०४ हे कलम लाऊन तब्बल ८ वर्षांनी फिर्याद नोंदवली. कार्यकर्त्यांवरील केसेसच्या सुनावण्या सुरू झाल्या. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीच्या अथक परिश्रमाने रमाबाई नगरच्या वस्तीमधील कार्यकर्ते खोट्या केसेस मधून निर्दोष सुटले. विटंबनेच्या आरोपातून व दंगलीच्या आरोपातून कार्यकर्ते निरपराध शाबित झाले. गोळीबाराचा आदेश देणारा फौजदार मनोहर कदमला जन्मठेप झाली. पण तो आज जामिनावर मुक्त आहे. त्याचे अपिल मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे..\nआज रमाबाई आंबेडकर नगरच्या हत्याकांडाला २१ वर्षे पुर्ण होत आहेत.. या २१ वर्षांत खूप काही बदलले आहे.. ज्या वस्तीमध्ये जातीयवादी नेते यायला सुध्दा घाबरत होते आज त्याच वस्तीमध्ये कमळाच्या फुलाचे आणि धनुष्य बाणाचे जोरदार स्वागत होत आहे.. ज्यांनी मनोहर कदमला कायम पाठिशी घातले त्यांच्याशीच खुलेआमपणे राजकीय सौदेबाजी होताना दिसत आहे. अर्थात हे सर्व ब्राम्हणवादी शक्तींच्या युतीच्या शामियान्याच्या वळचणीला गेलेल्या आपल्या संधिसाधू जोकर पुढाऱ्यांमुळे...\nदरवर्षी ११ जुलै रोजी रमाबाई नगरात वेगवेगळ्या रिपब्लिकन गटांचे भरगच्च फ्लेक्स, बॅनर लागलेले असतात. अनेक नेते पुतळ्याला अभिवादन करायला येवून मोठमोठे भाषण ठोकून जातात. परंतु रमाबाई आंबेडकर नगर आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-women-go-for-series-win-against-south-africa/", "date_download": "2018-08-18T00:59:07Z", "digest": "sha1:3WVPNZZEMSFT376CQLA5FSKJHOLY4VDH", "length": 7400, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताच्या रणरागिणी आज दक्षिण आफ्रिकेत घडवणार इतिहास ? -", "raw_content": "\nभारताच्या रणरागिणी आज दक्षिण आफ्रिकेत घडवणार इतिहास \nभारताच्या रणरागिणी आज दक्षिण आफ्रिकेत घडवणार इतिहास \nदक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना उद्या किमबर्ली येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवण्यात येणार आहे.\nकाल किमबर्ली येथेच पहिला वनडे सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ८८ धावांनी शानदार विजय मिळवला होता. या सामन्यात सलामी फलंदाज स्म्रिती मानधनाने ८४ धावांची अर्धशतकी केली होती तसेच तिची आणि कर्णधार मिताली राजमध्ये ९९ धावांची भागीदारी रंगली होती.\nयाबरोबरच भारताने दक्षिण आफ्रिकेला २१४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला भारताने १२५ धावांवर सर्वबाद केले होते. यात भारताकडून झुलन गोस्वामीने ४ तर शिखा पांडेने ३ विकेट घेतल्या होत्या.\nदक्षिण आफ्रिकेकडून फक्त कर्णधार डेन व्हॅन निएकर्कने ४१ धावांची खेळी केली. हीच दक्षिण आफ्रिकेच्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. तर त्यांच्याकडून मॅरिझिना कॅप आणि आयबॉन्ग खाया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या होत्या.\nआता भारतासमोर हाच फॉर्म कायम ठेवण्याचे आव्हान असेल. भारताला या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकाही खिशात घालण्याची संधी आहे. भारतीय संघ विश्वचषकानंतर जवळ जवळ ६ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय मालिका खेळात आहे. तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरु असलेली ही द्विपक्षीय वनडे मालिका आयसीसी चॅम्पिअन्सशिपचा एक भाग आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=2657", "date_download": "2018-08-18T00:28:26Z", "digest": "sha1:IG7SKDJ3OUM7ZNELHNAEVYAOY5GKPNWV", "length": 10841, "nlines": 84, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "...तर ‘तेल का खेल’ महागात पडेल... इराणचा भारताला कडक शब्दात इशारा.", "raw_content": "\n...तर ‘तेल का खेल’ महागात पडेल... इराणचा भारताला कडक शब्दात इशारा.\nभारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे, जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणार्‍या तेल आयातीत अडथळा येणार नाही.\nतेहरान: गेल्या काही दिवसांपासून इराणकडून इतर देशांनी तेल आयात करू नये, त्यासाठी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे भारतही इराणकडून तेल आयातीमध्ये कपात करण्याची शक्यता आहे.\nपरंतु आता तेल आयातीवरून इराणने भारताला गंभीर इशारा दिला आहे. सामरिकदृष्ट्या चाबदार बंदर हे दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे. चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक भारताने कमी केल्यास त्याचा दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम होणार असल्याचे इराणने म्हटले आहे.\nभारताने चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक कमी केली आणि आमच्याकडून घेण्यात येणा-या तेल आयातीत भारताने कपात केल्यास त्यांना दिलेले विशेष अधिकार काढून घेऊ, अशी धमकीही इराणने भारताला दिली आहे.\nइराणचे उपराजदूत मसूद रेजवानियन राहागी म्हणाले, जर भारताने इराणकडून तेल आयात कमी करून सौदी अरेबिया, रशिया, इराक, अमेरिका आणि इतर देशांकडून तेल आयात वाढवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दिलेले विशेषाधिकार काढून घेऊ.\nग्लोबल डिप्लोमसीतील आव्हाने आणि भारतासोबतचे द्विपक्षीय संबंधांवर प्रभाव या कार्यक्रमात राहागी बोलत होते. भारताने चाबहार बंदर विकास आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याच्या दिशेने अद्यापही योग्य पावले टाकलेली नाहीत. चाबहार बंदरावरून भारत धोरणात्मक भागीदारी करू इच्छित असल्यास त्यांनी तात्काळ त्यावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी भारताला दिला आहे.\nचाबहार बंदर हे भारत, इराण आणि अफगाणिस्तानसाठी सामरिकदृष्टया महत्त्वाचे आहे. अशातच इराणकडून भारताला असा इशारा देण्यात आल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत. भारतासाठीही चाबहार बंदर महत्त्वाचे आहे.\nकारण पाकिस्तानने स्वतःच्या भागातून भारताला पश्‍चिम आणि मध्य आशियात व्यापार करण्यास बंदी केली आहे. भारताने चाबहार बंदराच्या विकासासाठी ५० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्‍चित केले आहे. चाबहार हे मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. तसेच भारताला व्यापारामध्ये या बंदरामुळे मोठा फायदा होणार आहे.\nचाबहारमधील गुंतवणूक अमेरिकेचे लक्ष वेधून घेऊ शकते. चाबहारप्रमाणे दुसरा सर्वात काळजीचा मुद्दा आहे तो तेलाचा. भारत हा तेलाचा वापर करणारा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. तर सौदी अरेबिया आणि इराक यांच्यानंतर भारताला कच्चे तेल पुरवणार्‍या देशांमध्ये इराण आघाडीवर आहे.\nभारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे, जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणार्‍या तेल आयातीत अडथळा येणार नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=107&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:41Z", "digest": "sha1:UCPBNE2R6VOVC66VT6VWB3BNQA4D2BFG", "length": 15445, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभारतीय जनता पार्टीला कर्नाटकातील जनतेने चांगलाच हिसका दाखवला आहे. सर्व काही आपलेच अशा अहंकारी वृत्तीने भाजपाचे कर-नाटकातील नाटक काही चालले नाही, त्यांना अर्ध्यावरच आपल्या नाटकावर पडदा टाकावा लागला. त्यामुळे भाजपावर नामुष्कीची वेळ आली असून कमळ फुलविण्याच्या नादात स्वत:च्या हाताने हात पोळून घेतले आहेत.\nकर्नाटक विधानसभेत एकूण २२४ जागा आहेत. दोन जागावरील निवडणूक स्थगित करण्यात आली त्यामुळे २२२ जागांचे निकाल लागले. २२२ जागांपैकी १०४ भाजपा, ७८ कॉंग्रेस आणि ३७ जेडीएस व १ जागा बसपा तर २ जागा अपक्षांनी जिंकल्या. भाजपाला बहुमतासाठी ८ जागा कमी पडल्या. खरे म्हणजे कॉंग्रेस आणि जेडीएस यांनी केलेल्या आघाडीला प्रथमत: राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्ता स्थापनेसाठी पाचारण करायला हवे होते. परंतु आरएसएस समर्थक असलेल्या नव्हे त्यांच्याच मुशीतून पुढे आलेल्या राज्यपालांनी आपली नैतिकता बाजूला सारून भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर कर्नाटकातील नाटक फारच रंगू लागले.\nयाविरोधात कॉंग्रेस व जेडीएस यांनी तत्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश खारीज करत तत्काळ बहुमताच्या परिक्षेला सामोरे जा असा निर्णय दिला. येथेच भाजपाची हवा गुल झाली. कारण एका दिवसात बहुमत सिध्द करणे म्हणजे दुसर्‍या पक्षाचे आमदार फोडल्याशिवाय काम फत्ते होणार नव्हते याची जाणीव भाजपाला होती. म्हणून घोडेबाजाराला ऊत आला होता. कॉंग्रेस व जेडीएसचे आमदार फोडण्यासाठी प्रत्येकी १०० कोटींची बोली लागली होती असा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता. यावरून नक्कीच साधनशुचितेचा आव आणणार्‍या भाजपाला हे मान्य होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. बहुमत चाचणीत आपण नापास होणार याची खात्री पटल्याने अखेर येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि येथेच कॉंग्रेस-जेडीएसचा विजय झाला.\nकर्नाटकाच्या निवडणुकीनंतर भाजपाचे राजकारण कुठल्या दर्जाचे आहे हे सार्‍या देशातील जनतेने पाहिले. देशातील सर्व राज्ये आपलीच अशा अर्विभावात भाजपाचे नेतृत्व वावरत असते. कॉंग्रेस-जेडीएसकडे गठबंधन असले तरी आमच्याकडे अमित शहा आहेत अशी भाजपाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देणे म्हणजे घोडेबाजार करण्यात शहा माहीर आहेत अशी अप्रत्यक्ष कबुलीच देण्यात आली आहे. देशात आज अनेक समस्या आहेत. कुठल्याही समस्या सुटलेल्या नाहीत. तरीही भाजपाला मतदान कसे होते, अशाप्रकारचे सवाल विचारले जात होते. ईव्हीएममध्ये घोटाळा करूनच भाजपा सत्तेवर येत असल्याचे अनेक राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असे सूचवले आहे. परंतु त्याला भाजपा दाद देत नाही. याचा अर्थ घोटाळा करायचाच आहे असा होतो.\nआपल्याकडे बहुमत नसतानाही भाजपाने गोवा, मणिपूर, मेघालय, बिहार या राज्यात राज्यपालांना हाताशी धरून सत्ता काबीज केली. गोव्यात ४० पैकी कॉंग्रेस-१७, भाजपा-१२, मणिपूरमध्ये- ६० पैकी कॉंग्रेस-२८, भाजपा-२१ तर मेघालयमध्ये- ६० पैकी कॉंग्रेस-२१, भाजपा-२ आणि बिहारमध्ये- २४३ पैकी राष्ट्रीय जनता दलाला ६० जागा मिळाल्या आहेत. ही आकडेवारी पाहिली तर ज्यांच्याकडे जास्त जागा आहेत त्यांना पाचारण करायला हवे होते. परंतु भाजपाने आपल्या सत्तेच्या बळावर विरोधकांवर कुरघोडी करत सत्ता हस्तगत केली. कर्नाटकमध्ये मात्र भाजपाने आखलेले सर्व बेत फसले आणि कॉंगेस-जेडीएसच्या रणनितीपुढेअखेर त्यांना शरणागती पत्करावी लागली.\nसंसदीय प्रणालीत सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेसाठी पाचारण करणे क्रमप्राप्त आहे, परंतु गोवा, मणिपूर, मेेघालय, बिहार या चार राज्यात भाजपाने साम, दाम, दंड, भेद विसरून हम करेसो कायदा अशी भूमिका निभावली. दुसर्‍याने केला तर भ्रष्टाचार आणि स्वत:ने केला तर शिष्टाचार अशी त्यांची भूमिका होती. त्यातच मोदी-शहा या दुकलीचा अहंभाव त्यांना नडला आणि हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास कॉंग्रेस व जेडीएसने भाजपाकडून हिरावून घेतला. याची खंत या दुकलीला जरूर असेल. मात्र एकककल्ली व हुकूमशाही वृत्तीने वागून लोकतंत्राचे बारा वाजवणारे हे लोक या देशाला घातक ठरणार आहेत. कारण सत्ताधारी पक्षांबरोबरच सक्षम असा विरोधी पक्ष असावा अशी संसदीय प्रणालीची व्याख्या करण्यात आली आहे. सक्षम विरोधी पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवता येतो. परंतु या देशात विरोधी पक्ष असावा अशी या भाजपवाल्यांची धारणाच नाही. त्यामुळेच कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा त्यांनी केली आहे.\nभाजपा किंवा कॉंग्रेस दोघेही बदमाश. या दोन्ही पक्षांना सर्वसामान्यांचे काही देणे घेणे नाही. तू मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारखे करतो अशी मिलीभगत या दोन्ही पक्षांची आहे. कर्नाटकात नाटक करताना त्या नाटकाचा अंक पूर्ण होण्याआधीच भाजपाचा पडदा फाटला आणि तेल गेले तूपही गेले हाती धुपाटणे राहिले अशी परिस्थिती भाजपावर आली. कमळ फुलण्याआधीच कोमेजले आणि चिखलात रूतून बसले. अशी घिसाडघाई करून भाजपाच्या कर्नाटकमधील नाटकाला ब्रेक लागला आणि स्वत:चे नाक कापून घेतले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=2659", "date_download": "2018-08-18T00:28:21Z", "digest": "sha1:QICF3JZIJIIQ374KGZTHJ5YV3VEGWW4V", "length": 7845, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "पावसाच्या थेंबापासून वीजनिर्मित्ती", "raw_content": "\n१५ वर्षीय मुलीचा भन्नाट शोध\nअजरवैजान : जगातील प्रत्येक देश डीजिटल बनण्याचे स्वप्न बाळगून आहे. पण, या डीजिटल दुनियेत वीजेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे अधिकच्या वीज उत्पादनासाठी प्रत्येक देशाकडून जोराचे प्रयत्न आणि अभ्यास करण्यात येत आहे.\nआता, अजरवैजान येथील रेगान जामालोवा या १५ वर्षीय मुलीने वीज उत्पादनाचा नवीन शोध लावला आहे. इयत्ता नववीमध्ये शिकणार्‍या रेगानने पावसाच्या पाण्यापासून वीजनिर्मित्तीचे तंत्र विकसीत केले आहे.पावसाच्या थेंबापासून वीज निर्मित्तीचे डिव्हाईस रेगानने बनवले आहे.\nया तंत्रज्ञानाला तिने रेनर्जी असे नाव दिले आहे. या तंत्रज्ञानापासून तयार करण्यात आलेल्या वीजेला बॅटरीमध्ये साठवून ठेवता येते. त्यानंतर घरगुती कामांसाठी या वीजेचा वापर करता येईल. सध्या हे एक प्रोटोटाईप असून त्यामध्ये ७ लिटर पाणी साठवता येत आहे.\nजर हवेपासून वीजनिर्मित्ती होऊ शकते, तर पाण्यापासून का नाही असा प्रश्‍न १५ वर्षीय रेगानला पडला. याबाबत तिने आपल्या वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर मैत्रिणीच्या मदतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.\nया संशोधनात रेगानला तिच्या भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. रेनवॉटर कलेक्टर, वॉटर टँक, इलेक्ट्रिक जनरेटर आणि बॅटरी या सर्व साधनांचे मिळून रेवाने ९ मिटर लांबीचे डिव्हाईस बनवले आहे.\nया संशोधनामुळे अजरवैजान सरकारने रेवानला २० हजार डॉलर रुपयांचे अनुदान दिले. या डिव्हाईसद्वारे घरातील ३ बल्ब सहज प्रकाशित होतील, एवढी वीज निर्माण होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2018-08-18T00:54:00Z", "digest": "sha1:J44Q5OZZQXSLH2KHWG7CLEYDT4DM6LU7", "length": 7519, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ख्वाजा नझीमुद्दीन - विकिपीडिया", "raw_content": "\n(ख्वाजा नझिमुद्दीन या पानावरून पुनर्निर्देशित)\nहाजी सर ख्वाजा नझीमुद्दीन (देवनागरी लेखनभेद: ख्वाजा नझिमुद्दीन; बंगाली: খাজা নাজিমুদ্দীন ; उर्दू: خواجہ ناظم الدین ; रोमन लिपी: Khawaja Nazimuddin;) (जुलै १९, इ.स. १८९४ - ऑक्टोबर २२, इ.स. १९६४) हा बंगाली राजकारणी व पाकिस्तानाचा दुसरा गव्हर्नर-जनरल, तसेच दुसरा पंतप्रधान होता. पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर-जनरल मुहम्मद अली जीना यांच्या मॄत्यूनंतर तो सप्टेंबर १४, इ.स. १९४८ ते ऑक्टोबर १७, इ.स. १९५१ या कालखंडात दुसरा गव्हर्नर-जनरल म्हणून अधिकारारूढ होता. पाकिस्तानाचा पहिला पंतप्रधान लियाकत अली खान याच्या हत्येनंतर १७ ऑक्टोबर, इ.स. १९५१ रोजी पाकिस्तानाचा दुसरा पंतप्रधान बनला. पाकिस्तानात त्या काळी उतभवलेल्या बंगाली-पंजाबी भाषक संघर्षाच्या व अहमदिया-उर्वरित मुस्लिमांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल १७, इ.स. १९५३ रोजी तत्कालीन गव्हर्नर-जनरल गुलाम मुहम्मद याने नझीमुद्दिनास पंतप्रधानपदावरून हटवले.\nस्टोरी ऑफ पाकिस्तान (इंग्लिश मजकूर)\nलियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी · राजा परवेझ अश्रफ · नवाझ शरीफ · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)\nमुहम्मद अली जिना · ख्वाजा नझिमुद्दीन · मलिक गुलाम मोहम्मद · इस्कंदर मिर्झा\nइ.स. १८९४ मधील जन्म\nइ.स. १९६४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/amitabh-bachhan-117102000001_1.html", "date_download": "2018-08-18T01:10:03Z", "digest": "sha1:PDL2SVYXUXCY6WYW6Q54HMK5QEI247BE", "length": 7472, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘१०२ नॉट आउट’मध्ये बच्चन आणि ऋषी कपूर एकत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘१०२ नॉट आउट’मध्ये बच्चन आणि ऋषी कपूर एकत्र\n‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल २६ वर्षानंतर एकत्र पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘१०२ नॉट आउट’ असून या चित्रपटाचे\nचित्रीकरणही पूर्ण झाल्याचे अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून ही महिती दिली आहे.\nट्वीटमध्ये लिहले आहे कि, माझी एक योजना संपली असून आताच ‘१०२ नॉट आउट’च्या शुटींगवरून परत आलो आहे. आणि आता पुढच्या प्रोजेक्टवर काम सुरु करणार आहे. या चित्रपटाला उमेश शुक्ला दिग्दर्शित करीत असून यामध्ये अमिताभ ‘१०२ वर्षाच्या व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच ऋषी कपूर बच्चन यांच्या ७५ वर्षीय मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.\n‘कौन बनेगा करोडपती ९’ टीआरपीत टॉपवर\nवाढदिवस आणि दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय - बिग बी\nमहानायकाचा 'हॅपी बर्थ डे'\nयंदा बिग बी सेलिब्रेशन करणार नाही\nअमिताभ-हेमा मालिनी पुन्हा “वादी-ए-कश्‍मीर’मध्ये एकत्र\nयावर अधिक वाचा :\n‘गोल्ड’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई\nअक्षय कुमारचा ‘गोल्ड’ या इतिहासातील एका सुवर्णकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने ...\nकतरिना आणि आलिया यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे ऐकिवात आले होते. मात्र आलियाने असा ...\nअटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश ...\nभारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी ...\n'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...\nसलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज\nसलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:58:18Z", "digest": "sha1:3YITEBF7MWKEYWUSFGV3MZWEMVLASWEE", "length": 47857, "nlines": 134, "source_domain": "mediawatch.info", "title": "विचारधारांवर कडवी निष्ठा असूच नये! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch Uncategorized विचारधारांवर कडवी निष्ठा असूच नये\nविचारधारांवर कडवी निष्ठा असूच नये\n‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७\nएखादा समाज एखादी विचारधारा अंगिकारतो असे दिसत असले तरीही हे खरे नसते. विचारधारा अंगिकारणे हे व्यक्तीमनाचे, बुद्धीचे काम आहे. बहुसंख्य व्यक्ती ती अंगिकारतात तेव्हा ती विचारधारा समाजाने अंगिकारली अशी छाप पडते. पण समाजातील व्यक्ती भिन्नभिन्न प्रकृतीच्या असतात. खोलवर विचार करून त्यात स्वतःच्या विचारांची भर घालणारे अगदी थोडे, विचार करून अंगिकारणारे थोडे जास्त, केवळ अनेकांनी अनुसरले आहे म्हणून गतानुगतिकतेने मागून जाणारे जास्त. प्रचलित जे आहे ते मान्य केल्याने एक प्रकारची सामाजिक सुरक्षितता मिळते आणि विचार करण्याची गरज संपते हे सोयीचं म्हणून ती मान्य करणारे विपुल.\nतत्वज्ञानात्मक विचारधारांबद्दल चिंतन करणे आणि त्या तत्वांबद्दल निष्ठा बाळगणे हे कोणत्याही कालखंडात अगदी थोड्या व्यक्तीच करीत होत्या. आजही तेच आहे, आणि भविष्यातही तेच चित्र राहील. कारण हा मानवी वैचारिक उत्क्रांतीचा अविभाज्य भाग आहे. बहुसंख्या जगत रहाते आणि काही थोडे लोक मौलिक विचार करून जग विविध प्रकारे पुढे नेण्याच्या प्रयत्न करतात. मौलिक विचार हे एवढ्यासाठीच म्हटले आहे की साधा विचार तर प्रत्येकालाच करावा लागतो. अग्नीचा वापर करून अन्न शिजवायलाही विचार करावा लागतो, ते खातानाही विचार करावा लागतो. जगण्यापुरता विचार हा प्रत्येकाला करावा लागतोच.\nआता मौलिक विचार म्हटल्यानंतर प्रश्न येतो तो विचारधारांचा. समाजाची काही विशिष्ट रचना, उतरंड असो किंवा क्षितिजसमांतर रचना असो- ती अस्तित्वात येतानाच विचारधारांना आकार येऊ लागला असे म्हणता येईल.\nभवतालचा निसर्ग तर अस्तित्वात होताच. तो तर मानव असो वा नसो अस्तित्वात होता आणि राहील. पण मानवी जाणीव होती, मानवी बुद्धी होती म्हणून या भवतालाचा अर्थ लावला जाऊ लागला. प्रश्नांची उत्तरे शोधताना उत्तरे शोधण्याच्या पद्धती आल्या, ज्ञानमार्गाचे सिद्धांत आले, त्यातून नीतीशास्त्रही आकाराला येत गेले. आणि काही बुद्धीवंतांनी केलेला विचार हा चिमटीचिमटीने जगत रहाणाऱ्यांबरोबरच, कारागिरी करणाऱ्या, कलांना जन्म देणाऱ्या, विज्ञानाला जन्म देणाऱ्या माणसांच्या समाजात पसरत राहिला, समाजाचे प्रशासन आणि शासन सांभाळणाऱ्या राज्यकर्त्या माणसांच्या समाजातही पसरत राहिला.\nराजकीय-सामाजिक विचारधारा या मूलतः समाजाची बांधणी, संयोजन त्या त्या काळात कसे असावे याचा विचार मांडत असतात आणि मग त्या दृष्टीने कृतीमार्गांचा नकाशा देत असतात. अशा राजकीय विचारधारा, त्यांचे मुख्य पंथ, उपपंथ विपुल आहेत,तत्वज्ञानात्मक विचारधारा ज्या मानवी जीवन, त्याचा हेतू, सृष्टीचा हेतू, सृष्टीनिर्माणाचे स्पष्टीकरण, मानवी नैतिकता याबद्दल चिंतन मांडतात त्याही विपुल आहेत.\nजे आहे तेच आहे हे मान्य करणे आणि काय काय आहे त्याचा शोध घेणे हा तो बुद्धीविवेक अखेर साऱ्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे मूळतत्व आहे.\nग्रीक-युरोपीय-पाश्चिमात्य, अमेरिकी पाश्चिमात्य, मध्यपूर्व, पौर्वात्य, अतिपौर्वात्य, आफ्रिकन, मूळ अमेरिकी अशा वेगवेगळ्या भूप्रदेशांतील वेगवेगळ्या कालखंडांत गेल्या तीन हजार वर्षांत हजारो विचारवंतांनी नीती, जीवन, समाज याबद्दल विविध संकल्पना मांडल्या. काही विचारांभोवती मोठमोठे लोकसमुदाय शतकानुशतके राहिले. यात प्रामुख्याने धार्मिक विचारधारा आहेत आणि मानवी समाजाच्या राजकीय रचनेसंबंधी, आर्थिक नियोजनासंबंधी विचारधारा आहेत.\nयातील अनेक विचारधारा आज इतिहासाचा भाग बनून राहिल्या आहेत तर अनेक वर्तमानाचा भाग बनून शिल्लक आहेत. भविष्यात कोणत्या विचारधारा पुढे येतील, टिकतील, नष्ट होतील हे सांगणे कठीण आहे.\nजवळचे उदाहरण द्यायचे तर भारतीय तत्वज्ञाने, विचारधारांमध्ये परिवर्तित झालेली तत्वे यांमधील नास्तिक-आस्तिक म्हणजे वेदप्रामाण्य मानणारे आणि न मानणारे पंथ यातील अनेकविचारधारा मागे पडल्या. काही विचारधारा किंवा पंथ काहीकाळ पुढे आले, मग मागे पडले, मग पुन्हा पुढे आले. यात राजकीय घटनांचा, राजाश्रयाचा आणि त्यामुळे प्रभावित झालेल्या लोकाश्रयाचाही प्रश्न होता. आज ‘आजीवक’ आणि ‘चार्वाक’ या दोन वैचारिक पंथांचा जवळपास पूर्णतः ऱ्हास झाला आहे. जैन किंवा बौद्ध तत्वज्ञानही राजकीय-सामाजिक मार्ग म्हणून अस्तित्वात आहे. त्या पंथांच्या धर्मगुरूंपुरती त्यातील तत्वचर्चा टिकून आहे. पण प्रत्यक्ष समाजजीवनात त्यातील मोजकी कर्मकांडे कधीमधि पार पाडण्यापलिकडे तत्वपालन नाममात्र उरले आहे. असे धार्मिक स्वरुपाच्या सर्वच विचारधारांबाबत झाले आहे. पण तरीही त्यातील काही टिकून आहेत त्याला सत्ताकारणाला उपयुक्त अशा विचारधारांतील तत्वांची जोड मिळाल्यामुळे आणि वर्चस्व माजवण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक युक्त्या राज्यकर्त्यांना सापडल्यामुळे.\nया विचारधारांचे धारावाहित्व नष्ट होऊन, पुढे जाणारे पंथत्वही नष्ट होऊन त्यांची डबकी होऊ लागतात ते अनुयायीत्वामुळे.\nएखादा समाज एखादी विचारधारा अंगिकारतो असे दिसत असले तरीही हे खरे नसते. विचारधारा अंगिकारणे हे व्यक्तीमनाचे, बुद्धीचे काम आहे. बहुसंख्य व्यक्ती ती अंगिकारतात तेव्हा ती विचारधारा समाजाने अंगिकारली अशी छाप पडते. पण समाजातील व्यक्ती भिन्नभिन्न प्रकृतीच्या असतात. खोलवर विचार करून त्यात स्वतःच्या विचारांची भर घालणारे अगदी थोडे, विचार करून अंगिकारणारे थोडे जास्त, केवळ अनेकांनी अनुसरले आहे म्हणून गतानुगतिकतेने मागून जाणारे जास्त. प्रचलित जे आहे ते मान्य केल्याने एक प्रकारची सामाजिक सुरक्षितता मिळते आणि विचार करण्याची गरज संपते हे सोयीचं म्हणून ती मान्य करणारे विपुल.\nत्यामुळे विचारधारांची असली घट्ट मान आवळणारी छाप ही विचारांच्या परिशीलनाच्या, घुसळणीच्या दृष्टीने फार फसवी असू शकते. विचारधारांचे डबके होण्याचा काळ शेवटच्या दोन मानवीप्रकारांची संख्या बेसुमार वाढते तेव्हाचाच. आणि मग या घोर डबक्यात विचारांचे तर्पण होते.\nराजकीय विचारधारा आणि विवेकी जीवनचिंतन यांमध्ये अनेकदा फारकत दिसत असते ती जेव्हा राजकीय विचारधारेने विवेक हरवलेला असतो तेव्हाच.खरं म्हणजे कोणत्याही विचारधारेच्या छपराखाली आलेले लोक राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी जेव्हा सरसावतात तेव्हा राजकीय विचारधारांमधील मूल्यांमध्ये काटछाट करायला सुरुवात करतात. त्यातले टरफल शिल्लक रहाते. सत्याचा गाभा केव्हाच सत्तेसाठी तोंडात टाकून चावून टाकलेला असतो.\n एखाद्या व्यक्तीने आपल्या भोवतीच्या समाजाच्या सवयी आणि समस्या लक्षात घेऊन बदलासाठी मांडलेला कृतीमार्ग म्हणजे विचारधारा असते अशी अनेकांची गल्लत होते. ती व्यक्ती मरून गेल्यानंतर तिने वापरलेला कृतीचा मार्ग हीच एक विचारधारा मानली जाऊ लागते. विवेकवाद, मानवतावाद, भांडवलवाद, समाजवाद, साम्यवाद, उदारमतवाद, धार्मिकगूढवाद अशा विस्तृत तत्वविचार स्वरुपांच्या विचारधारांमध्ये किंवा त्यांच्यातील समान धाग्यांच्या एकत्रीकरणामध्ये महत्त्वाचे कार्य करून ठेवलेल्या व्यक्तींची नावे त्या त्या विचारपंथाला मिळाली. पण त्यामुळे त्या मूलभूत विचारधारा ठरत नाहीत.\nउदाहरणार्थ गांधीवाद हा मानवतावाद, भांडवलवाद, समाजवाद आणि धार्मिक गूढवाद या अनेक प्रणालींचे मिश्रण आहे. त्यांचा कृतीमार्ग होता तो. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या व्याप्तीमुळे जरी गांधींच्या कृतीमार्गाला आणि वैचारिकतेला गांधीवाद असे नाव मिळालेतरी ती एका तर्काशी प्रमाण राखणारी विचारधारा नाही. आंबेडकरांचेही तेच. बुद्धाचेही तेच. नेहरूंचेही तेच. पण या एकत्रित विचारपद्धतींचे तात्कालिक मोलही आहेच.\nपाश्चिमात्य विचारवंतांच्या नावेही विचारांचे पंथ सुरू झाले. कान्टियन विचार, नित्शेचा विचार, आयन रँडचा विचार हे सारे वैचारिक पंथ आहेत. आणि ते मान्य होणारे लोकही आहेत.\nआपण जेव्हा म्हणतो की विचारधारांचा लोप होतो आहे तेव्हा हे वाक्य केवळ काही विचारसरणी मागे पडत असल्याच्या दुःखातून येत असावे. कारण धार्मिक गूढवादाच्या किंवा धार्मिकवर्चस्ववादाच्या विचारधारांचे पाईक दिवसेंदिवस वाढत चाललेलेच दिसत आहेत.\nविचारधारा कालबाह्य होत आहेत का या प्रश्नाचे उत्तर… विचारधारांतील काही तत्वे कालबाह्य होणे ही संतत प्रक्रिया आहे.टिकले पाहिजे ते सत्य, टिकला पाहिजे तो विवेक, टिकली पाहिजेत ती चिरंतन मूल्ये.\nविचारधारा म्हणजे व्यक्ती आणि समाजासंबंधी काही कल्पनांचा, विचारांचा समुच्चय असतो. विचार करणे, विचारांत भर घालणे, त्यात बदल करणे हे व्यक्तिशःच केले जाते.त्या त्या व्यक्तीचा भवताल, त्यात घडणाऱ्या घटना, न्याय-अन्यायाचे प्रमाण, सांस्कृतिक वातावरण, विश्वास-श्रद्धा यांतून पोसलेले वा झडलेले समज, ज्या समाजात जन्म झाला त्या समाजाच्या इतिहासाचे भान यातून व्यक्तींच्या विचारसरणीवर परिणाम होत असतो. व्यक्तीने स्वतःसाठी घडवलेली, स्वीकारलेली विचारधारा ही एखाद्या चष्म्यासारखीच काम करते. कारण आपल्याला पटलेल्या अनेक कल्पना, तत्वे, न पटलेल्या कल्पना, तत्वे यांच्या पार्श्वभूमीवरच व्यक्ती स्वतःबरोबरच आपला समाज जोखते, आपले आणि समाजाचे नाते ठरवते, आपल्या आयुष्यात कोणते बदल हवे आहेत आणि काय दूर सारायचे आहे हे ठरवत असते. समाजाची आर्थिक, सामाजिक, राजकीय रचना कशी असावी, न्यायव्यवस्था कशी असावी हे ठरवताना व्यक्ती आपल्या मेंदूत तयार झालेल्या विचारांच्या एका अदृश्य चौकटीचा आधार घेत असतात. आणि या चौकटीसाठी निष्ठा वाटली तर त्यादृष्टीने काम करू लागतात. मग त्यात लिहिणे, बोलणे, शिकवणे, व्यक्तिगत संघर्ष करणे किंवा सामाजिक संघर्ष उभा करणे या सर्व प्रकारच्या कृतींचा समावेश असू शकतो.\nनिव्वळ अमूर्त कल्पनांसाठी, अमूर्त विचारधारांसाठी म्हणून कुणीही संघर्ष करीत नाही. विचारधारांच्या चौकटीत बसणारे मूर्त सामाजिक, राजकीय, आर्थिक संघर्षांचे मुद्दे त्यासाठी डोळ्यासमोर असावे लागतात.\nसंघर्षमार्गाचा अवलंब करायची वेळ केव्हा येते जेव्हा आहे त्या सामाजिक-राजकीय-आर्थिक रचनेतील कोणत्यातरी भागातील असमतोल हा कोणत्या ना कोणत्या मानवसमूहासाठी, किंवा व्यक्तींसाठीही क्लेशकारक, अन्याय्य ठरू लागतो. जोवर अगदी काठापर्यंत पोहोचूनही कडेलोट झालेला नसतो तोवर संघर्षाचा मार्ग सहसा चोखाळला जात नाही.मात्र जेव्हा या असमतोलाचे चटके समाजातील काही घटकांना बसू लागतात तेव्हा परिवर्तनासाठी संघर्षाचा मार्ग पत्करला जातो. आणि अशाच वेळी विचारधारांचा आधार घेतला जातो. किंवा परंपरागत नीतीमूल्यांचा आधार घेतला जातो.\nखराखुरा असमतोल किंवा अन्याय आणि आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण करून देणारा प्रचार यात मूलतः फरक आहे. सत्य आणि आभास यातील फरक.\nसंघर्षाचा तत्वमार्ग शिकवला तो प्रथम कार्ल मार्क्सने असे म्हणतात. सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात हे खरे आहे. त्या पूर्वीची युद्धे, सत्तासंघर्ष हे उच्चवर्गातील किंवा राज्यकर्त्या वर्गातील सत्ता परिवर्तनासाठी किंवा सत्ताक्षेत्रे वाढवण्यासाठी वापरले जात होते. वर्गयुद्ध असे नाव ज्या संघर्षाला मिळाले तो संघर्ष मात्र समाजाच्या शोषणकर्त्या उच्चवर्गाविरुद्ध होता. सामाजिक संघर्षाचे मार्ग जणू या वर्गलढ्याच्या नव्या अस्त्राने मोकळे झाले. पण आजच्या जगात याच मॉडेलवर दुसऱ्या मुद्द्यांवरूनही संघर्ष झडू लागले. त्यात स्त्रीवाद किंवा भिन्नलिंगींसाठी समन्याय, अपंगांसाठी न्याय, वर्णभेदाविरुद्ध लढा यांसारख्या भल्या मुद्द्यासोबतच, वंशवर्चस्व, धर्मवर्चस्व, सांस्कृतिक वर्चस्व, भूभागांचे स्वामित्ववाद यासारख्या मुळातच अविवेकी, अनीतीमान तत्वांच्या पायांवर आधारित संघर्षांनाही खतपाणी मिळाले.\nअनेक प्रकारचे अन्याय विवेकाने दूर होऊ शकतात, असे असूनही विवेकाविरुद्धच संघर्ष सुरू करण्यात आला. ईश्वरवाद-अध्यात्मवाद, अमुकधर्मवाद, निराधार श्रद्धांवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणाऱ्यांचा भोंदूवाद किंवा गूढवाद हे सुद्धा एक प्रकारे विवेकाविरुद्ध संघर्षच करीत असतात. जरी त्या मानवी जीवनाच्या भविष्यासाठी मारक आहेत, तरीही त्याही विचारधाराच आहेत. आणि त्यांना वाहून घेतलेल्या व्यक्ती अर्थातच असतात. अगदी जिवावर उदार होऊन लढायला तयार असलेल्या, मरायला, मारायला तयार असलेल्यांची भली मोठी फौज या (अ)विचारधारांचा अनुनय करीत असते.\nआदर्शवादी ईश्वरवादी, धर्मवादीही असतात आणि आदर्शवादी विवेकवादी, साम्यवादी, भांडवलवादीही असतात. पण पुन्हा तेच, की आदर्शवादी भूमिका घेऊन एखाद्या विचारप्रणालीच्या मागे उभे रहाणारे, त्यात तनमनधन जोडणारे लोक कुठेही जनसामान्यांच्या संख्येच्या प्रमाणात तसे कमीच असतात.\nउदाहरणार्थ इस्लामी दहशतवादाच्या विचारधारेसाठी शहीद, कुर्बान वगैरे होणारे लोक एकंदर इस्लामी लोकसंख्येच्या एक टक्काच असतात. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय असायला हवे असे वाटणारे उदारमतवादी लोक जगात जितके आहेत त्यातील एक टक्काच लोक या तत्वांसाठी समाजकारणात किंवा राजकारणात उतरून क्रियाशील होतात.\nरशियन क्रांतीमध्ये साम्यवादी विचारधारेशी निष्ठा असणे याला इतके अतोनात महत्त्व आले की आयदीनॉस्त (निष्ठावंत) आणि ब्येझआयदीनॉस्त (निष्ठाविहीन) अशी विशेषणे व्यक्तींना चिकटवण्यात येत होती. विचारधारेप्रति निष्ठा असणे किती थोर, किती महान, किती ऊर्जा देणारे असते असा प्रचार सुरू राहिला. निष्ठा असो वा नसो तसे भासवणे महत्त्वाचे ठरू लागले. सारा सोविएत रशियन समाज एकाच विचारधारेचे डबके बनून गेला. व्यक्तींचे स्वतंत्र विचार गुदमरून टाकणारी कोणतीही व्यवस्था शेवटी आतून ढासळत जाते. तसेच झाले. चीनमध्ये अजूनही विचारधारेच्या निष्ठेची अपेक्षा पोलादी पकडीत समाजाला धरून आहे. आणि त्यातूनच चीनचा राज्यकर्ता वर्ग टिकून आहे. त्यांची आर्थिक गणितेही टिकून आहेत. स्वातंत्र्याचा उच्चार करणारे तियानानमेन चौकात दडपले गेले. पण तरीही या पकडीलाही कधीतरी तडे जाणारच आहेत. आज नाही तर उद्या. लिउ झियाबाओंची तत्वनिष्ठा त्यांना तुरुंगात मृत्यू देऊन गेली. ती पूर्णपणे वाया जाणार नाही. जे वाया जाणे आहे ते आजच्या वर्तमानापुरतेच.\nइस्लामी निष्ठांच्या अतिरेकाच्या पकडीत- विचारधारेच्या डबक्यात- असलेले लोक आज इतरांच्या हत्या करताकरता आत्मनाश ओढवून घेत आहेत. ही डबकीसुद्धा अखेर सुकून जातीलच.\nविचारधारेचे झेंडे फडकावत कोणतेही उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहून घेणे हे तसे अनेक प्रकारे धोकादायकच आहे. त्यात कडेकोट निष्ठांचा प्रश्न उद्भवतोच. ज्या खांद्यांवर मर्यादित मूल्यांचा, कठोर तत्वांचा, अपरिवर्तनीय नियमांचे ओझे झेंड्यांच्या रुपात येते त्या खांद्यांना स्वतंत्र विचार करणारे उदार डोके झेपेनासे होते हा अनुभव सर्वत्र आला आहे.\nविशेषतः जनसंपर्काचे, प्रसारमाध्यमांचे एवढे विविध आणि मुबलक मार्ग उपलब्ध असताना त्या त्या प्रदेशातील बलवत्तर झालेल्या गटाचा प्रभाव त्यांच्यावर पडणे अगदी स्वाभाविक असते. आणि या प्रभावित माध्यमांमार्फत एखाद्या विचारधारेचे किंवा त्यातील एखाद्या तत्वाचे ढोल वाजवले जात राहिले तर विचारधारेप्रति निष्ठा ही आंधळ्या भक्तीत बदलू शकते हे आपल्याला सांगायला कुणी मोठा तत्ववेत्ता यायची गरज नाही.\nउपयुक्ततावाद किंवा चंगळवाद हे काहीतरी त्याज्य आहे अशा प्रकारचा जो सोवळा सूर लागतो त्याला माझा स्वतःचा आक्षेप आहेच. अखेर सर्व विचारधारा या मानवजीवनासाठी उपयुक्त काय याचा शोध घेण्यासाठीच मुळात अस्तित्वात आल्या. त्यात मन, बुद्धी आणि शरीर या तिघांचाही विचार केला गेला. विवेकवादाच्या पथावर विज्ञान आणि त्यातून तंत्रज्ञान विकसित झाले. होमो सेपियन मानवाचे शरीर उत्क्रांतीत जसे विकसित झाले त्या शरीराला सुखकर आयुष्य मिळण्यासाठी, जी बुद्धी विकसित झाली तिला नवी आव्हाने मिळण्यासाठी माणसातील काही असाधारण नमुने विचार आणि काम करत गेले. त्याचेच फलित आहे उपयुक्ततेचा विचार. त्यातील कोतेपणा, कुंठित विचार बाजूला पडायला हवा. पण उपयुक्तता मुळात त्याज्य आहे हा विचारच चुकीचा आहे. दुसरा मुद्दा चंगळवादाचा. चंगळ म्हणजे काय चंगळ ही अत्यंत सापेक्ष संज्ञा आहे. जमिनीवर झोपणाराला चटई चंगळ, चटईवर झोपत आलेल्याला गोधडी चंगळ, गोधडीवरच झोपत आलेल्याला गादी चंगळ. गादी वाल्याला फोमची गादी, आणि फोमची गादी वाल्याला अनुकूलन झालेल्या हवेत अंथरलेली गादी चंगळ… हरकत नेमकी कशाला घेणार. यात चंगळवाद नेमका कुठे शिरतो चंगळ ही अत्यंत सापेक्ष संज्ञा आहे. जमिनीवर झोपणाराला चटई चंगळ, चटईवर झोपत आलेल्याला गोधडी चंगळ, गोधडीवरच झोपत आलेल्याला गादी चंगळ. गादी वाल्याला फोमची गादी, आणि फोमची गादी वाल्याला अनुकूलन झालेल्या हवेत अंथरलेली गादी चंगळ… हरकत नेमकी कशाला घेणार. यात चंगळवाद नेमका कुठे शिरतो आणि चंगळवाद असला तर नेमका कुठे मानवजातीला धोकादायक ठरतो\nसुखसुविधांची शिडी चढती ठेवल्यामुळे मानवजातीचे अधिक नुकसान होईल की दुसऱ्या कशाने होईल हे पाहाणे मनोज्ञ ठरेल.\nसारासार विचार बाजूला ठेवून, मतांचे औदार्य बाजूला ठेवून एकाच विशिष्ट विचारधारेवर कडवट श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या ‘अमुक’वादांमुळे सर्वाधिक नुकसान, जिवितवित्तहानी, दुःखांचे पर्वत कोसळणे, क्रौर्याची परिसीमा होणे हे घडत आले आहे हे इतिहासाने सिद्ध करून ठेवले आहे.\nएखाद्या तत्वाभोवती बांधलेल्या विचारधारेभोवती कडवट होत जाणारी अगदी सामाजिक न्यायासाठी लढणारी माणसेही असह्य एकारलेली होत जातात. तो जो काही अपेक्षित न्याय आहे तो मिळेपर्यंत किती मनांवर अत्याचार होतात गणती नाही.\nएखाद्या महात्म्याभोवती, संताभोवती किंवा गुरुजीभोवती बांधलेल्या विचारांच्या उपपंथांत व्यक्ती एकारल्या होतातच, शिवायनिष्ठावंतांच्या झुंडीही अविचारी होऊ शकतात. एक स्थानिक देवच तयार केला जातो. गांधीवादी, आंबेडकरवादी, सावरकरवादी, गोळवलकरवादी असे सारेच त्या त्या केंद्रभूत व्यक्तीच्या विचारांना तर्ककसोटीवर घासून पाहायला कदापि तयार होत नसतात. आयुष्यभर त्या व्यक्तींच्या सद्मूल्यांवर जगतात आणि त्यांच्या चुकांनाही चौथऱ्यावर बसवतात. विचारधारांच्या निष्ठा हा काही आदर्शवत् गुण नाही. त्या विचारधारांतील मूल्ये सतत तपासून पाहाता येण्यासारखी असावीत. वाहून घेणे नकोच.\nप्रत्येकाने आपल्या आयुष्याच्या उपयुक्ततेचा विचार करावा, बुद्धीविकासासाठी काय उपयुक्त याचा विचार करावा. सुखे मिळवून समाधानाने जगण्याचा प्रयत्न करावा. सोपं नसतं तेही.\nखांद्यावर कडक कांजी केलेल्या निष्ठांचा झेंडा ठेवण्यापेक्षा झेंडे खांद्यावर न घेता स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने विचार फुलवत जगणं अधिक आव्हानात्मक आहे. कठीण पण अधिक तृप्ती देणारं आहे, असा माझा विश्वास आहे.\n(लेखिका विवेकी व स्वतंत्र विचारवंत आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nकालबाह्य व्हायचे नसेल, तर विचारधारांना बदलावे लागेल दत्तप्रसाद दाभोळकर विचारधारांना बदलले पाहिजे. मुलभूत विचारांशी फारकत न…\nविचारधारा आणि कार्यकर्ता दोघांनाही एक्सपायरी डेट असते मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७ सुधाकर जाधव --------------------------------------- विचाराचे…\nशेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच फलित लेखक - प्रताप भानू मेहता अनुवाद - मुग्धा कर्णिक सौजन्य…\nपॉलीअ‍ॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था (सौजन्य - दैनिक लोकसत्ता) उत्पल व. बा. माणसं स्वभावत: वेगवेगळी…\nपॉलीअ‍ॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था सौजन्य -दैनिक लोकसत्ता उत्पल व. बा. माणसं स्वभावत: वेगवेगळी असतात.…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/mp-supriya-sule-talks-about-basic-problems-constituency-111136", "date_download": "2018-08-18T01:26:26Z", "digest": "sha1:PGDTL3PKBJELYMXFM6AJNAWWN2I4HV7O", "length": 14046, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "MP Supriya Sule Talks About Basic Problems In constituency मतदार संघातील मुलभुत प्रश्न मार्गी लावण्यात यश - खा. सुप्रिया सुळे | eSakal", "raw_content": "\nमतदार संघातील मुलभुत प्रश्न मार्गी लावण्यात यश - खा. सुप्रिया सुळे\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nबारामती लोकसभा मतदार संघातील उदयोजक व तत्सम संस्थाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवुन देण्यास यापुढील काळात सर्वोच्च प्राधान्य असेल, अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.\nभिगवण - बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते, शाळा, आदी मुलभुत मार्गी लावण्यात यश आले आहे. सध्या तरुणांसाठी रोजगार हा मोठा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या धोरणामुळे आहे त्या नोकऱ्यांवरही गदा आली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील उदयोजक व तत्सम संस्थाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवुन देण्यास यापुढील काळात सर्वोच्च प्राधान्य असेल, अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.\nभिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद मतदार संघातील पोंधवडी (ता. इंदापुर) येथे गावभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, अमोल भिसे, डी. एन. जगताप, विजयराव शिंदे, सचिन सपकळ, नानासाहेब बंडगर पोंधवडीच्या सरपंच राणीताई बंडगर, उपसरपंच मिराताई भोसले उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरुन पोंधवडी गावांमध्ये प्रवेश करण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो त्यामुळे अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे या ठिकाणी भुयारी बोगदा मंजुर करावा, मदनवाडी पोंधवडी रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच बिल्ट पेपर कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगारांसाठी प्राधान्य देण्याच्या सुचना कराव्यात आदी मागण्या केल्या. याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या सबंधित विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा करुन पुर्ण करण्यासाठी प्राधान्य राहील. पोंधवडी येथील राष्ट्रीय महामार्गावर होत असलेले अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी बोगद्याची मागणी न्याय आहे. बोगद्यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडे पाठपुरावा करु असे सुळे यांनी सांगितले.\nयावेळी घरकुल योजनेच्या लाभार्थींना खासदार सुळे व आमदार भरणे यांचे हस्ते मंजुरीचे प्रदान करण्यात आले. गावभेटी दरम्यान महिलांना खासदार सुळे यांचेशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी नानासाहेब बंडगर, बाळासाहेब खारतोडे, दत्तात्रय हरिबा पवार, अनिता काशीद यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. तुळशीराम खारतोडे, सुत्रसंचालन तुकाराम पवार आभार सरपंच राणीताई बंडगर यांनी मानले.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nराजाभाऊ गोडसे यांचे निधन\nदेवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nकात्रज - वार्धक्‍याने आलेला बहिरेपणा, त्यामुळे होणारी हेटाळणी, कुटुंबातील मनस्ताप आणि बाहेर वावरताना वाटणारी असुरक्षितता आदी समस्यांनी हतबल झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/09/blog-post_6.html", "date_download": "2018-08-18T01:08:48Z", "digest": "sha1:AOP5THUBCIMW7FVKVULY2M6VSW3XU6Q3", "length": 19728, "nlines": 433, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): उधारीचं हसू आणून.... (भाग - २)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nउधारीचं हसू आणून.... (भाग - २)\nघरी जाणं रोजच जीवावर येतं\nडोळ्यात खुपतं ते घर, रितं-रितं\nत्या भिंतींना सुरकुत्या पडल्या आहेत\nदारं-खिडक्या केविलवाणे आवाज करून रडतात\nहिरमुसून कोपऱ्यात जाऊन बसली आहे\nसताड, कोरड्या, निस्तेज डोळ्यांनी\nमाझ्याकडे रात्र रात्रभर टक लावून पाहात असतं..\nकी कधी मी तुझं नाव उच्चारीन\nकधी भावनांच्या पायात घातलेल्या\nकधी बांध फुटेल मनाचा\nआणि घरासारखाच रिता-रिता होईन एकदाचा\nरोजच्या वळणांची पावलांना सवय झाली आहे\nआणि मग मीही येतोच त्यांच्या मागून\nआरसा नेहमी खरं बोलतो\nजे आहे.. जसं आहे..\nपण.. तोही मला फसतो \nकारण, त्याला फक्त माझा चेहराच दिसतो\nतो खूष होतो... म्हणतो \"मी श्रीमंत आहे\nतो चमकतो.. म्हणतो \"मी राजबिंडा आहे \nमग मी त्याला दाखवतो\nतुझी छबी.. माझ्या डोळ्यात असलेली\nतो हबकतो.. म्हणतो, \"मी नशीबवान आहे\nमला बघून नेहमी आनंदण्याचं\nमग मीही त्याच्यासोबत खूष होतो\nत्याला थोडं अजून फसवून..\nमी नशीबवान असल्याचं मान्य करतो\nत्याने विचारलं, \"रडत का नाहीस\nमी म्हटलं, \"माहित नाही.\"\nत्याने विचारलं, \"चिडत का नाहीस\nमी म्हटलं, \"माहित नाही\"\nत्याने विचारलं, \"का झालास उद्ध्वस्त\nमी म्हटलं, \"माहित नाही\nत्याने विचारलं, \"कसा रे तू इतका आश्वस्त\nमी म्हटलं..... \"माहित नाही\nतो कंटाळला.. म्हणाला, \"माहित तरी काय आहे\nमी म्हटलं.. \"माहित नाही\nअखेरीस तो गप्प झाला..\nमी छद्मी हसलो.. अन् बोललो,\n\"अरे नशिबा.. तू तर जन्मजात रडका आहेस..\nपण मी तसा नाही....\nतू खरडलंस काही-बाही माझ्या कपाळावर\nअन् मी त्याचाही स्वीकार केला..\nआज परत एकदा प्रेमात पडावं म्हणतो..\nदु:खाची नशा आणि वेदनेची झिंग\nजगण्यातली गंमत आणि जळण्यातली मजा\nपरत एकदा नख लावायचंय\nअन अनुभवायचाय तोच एक शहारा..\nपापणीवर तरळून आभाळ हेलावणारा\nपरत एकदा मनाच्या दगडाला पाझर फुटेल\nअन डोळ्यांच्या विहिरी भरतील\nकाटेरी उबदार शाल ओढून\nअन फुटून ठिकऱ्या उडालेल्या स्वप्नांना\nमीही चार इंचाच्या पेल्यात\nकधी जे जमलं नाही त्याची\nकधी जे उरलं नाही त्याची\nआणि मिटलेल्या पापणीतल्या अंधाराला\nउजेड देते, वास्तव दाखवते\nनकली प्रसन्नतेच्या रखरखीत वाऱ्याने\nमी नव्या दिवसाचं स्वागत करतो\nत्या एकेक क्षणाने डोळ्यातलं पाणी शोषलं आहे\nशेवाळलेल्या हिरवट डबक्यातल्या चिखलात\nतसं त्या आठवणींतून उमलतात काही शब्दपाकळ्या..\nरोज कातरवेळी माझं मन\nत्या कमळाच्या मिटणाऱ्या पाकळ्यांत\nएका प्रसन्न कवितेच्या उमलत्या पाकळ्यांतून\nते बाहेर येतं.... सुगंधित होऊन\nमी अनेकदा अलगद चिमटीत पकडलंय\nते दोन बोटांना शरण आलंय\nत्याचा तो मलमली स्पर्श..\nपण तो निष्पाप चेहरा..\nमी जेव्हा पुन्हा त्याला सोडून देतो..\nत्याच्या पंखांचाच रंग मागे राहिलेला असतो\nपण पंखांवर बोटांचा ठसा मात्र नसतो\nअसंख्य फुलपाखरं अवतीभवती असतात\nचिमटीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो\nएकावर तरी माझा ठसा उमटेल म्हणून\nअन् दरवेळी फक्त बोटांवरचा करडा\nरंग पाहात राहातो -\nउबदार काळी शाल ओढून घेतल्यावर\nएक अस्वस्थ कुजबुज सुरु होते\nमिटलेले डोळे गच्च आवळतो\nथोडा वेळच, मग टक्क उघडतो\nएक क्षण निसटल्याचं जाणवतं\nआणि छातीत काही तरी हेलावतं\nपुन्हा एकदा एक कुजबुजणारी रात्र\nडोळ्यांतून मनात झिरपणार असते\nछळणारा तिचा आणि माझा एकटेपणा\nकाळोखाला छेदत दूरवर पसरतो\nआणि एका बेसावध क्षणी\nरात्र गुपचूप निघून जाते\nअनभिज्ञ उशी बघत असते सगळं\nउधारीचं हसू आणून.. भाग - १\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nमनात येते हेच मला तू दिसल्यानंतर..\nतुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला (तरही गझल)\nशिवी चालेल, पण ती तूच द्यावी \nमाझ्या वाटेवर माझे नाव होते उमटले..\nनक्की होते हरणे माझे तरी खेळलो डाव..\nचोरीलाही म्हणता येते उधार हल्ली\nसुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक\nआरसा नेहमी खरं बोलतो.. (उधारीचं हसू आणून.... भाग -...\nघरी जाणं रोजच जीवावर येतं.. (उधारीचं हसू आणून....भ...\nउधारीचं हसू आणून.... (भाग - २)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://transposh.org/mr/tag/interview/", "date_download": "2018-08-18T00:18:14Z", "digest": "sha1:5SU2I3WABKKXNAZOIYOLWWKAFFNUKS6W", "length": 6143, "nlines": 43, "source_domain": "transposh.org", "title": "ची मुलाखत घेणे", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 0.3.4 – निर्धारण व मुलाखत\nनोव्हेंबर महिना 5, 2009 द्वारा ऑफर टिप्पणी सोडा\nही आवृत्ती काही बग निर्धारण समाविष्टीत आहे, प्रामुख्याने कुप्रसिद्ध NexGEN गॅलरी बग (एक समान पद्धत वापरून इतर प्लगइन करीता होणार्या कोणत्या). काही कामगिरी tweaks समाविष्ट आहेत, प्रामुख्याने MSN अनुवादक वापरून लोकांसाठी (आपण ते समर्थन भाषा संख्या वाढवली लक्षात का\nआम्ही विकास वातावरणात उपयोजित एक नवीन बिल्ड प्रणाली प्रत्यक्षात तो आगामी आवृत्त्या प्रकाशित सोपे राहणार नाहीत, आणि ते स्रोत कोड रेपॉजिटरी समक्रमित केले जाईल की.\nतुम्ही आम्ही कोण अधिक आणि आमच्या भावी दिशा जाणून घेऊ इच्छित असल्यास, Marco पासून ब्लॉग आत तंत्रज्ञान एक न्युट्रीशन ची मुलाखत घेणे आमच्या स्वतःच्या Ofer Wald सह. रस आहे कोणीही साठी वाचन आणि आम्ही त्याचा संयम व हार्ड कामासाठी Marco याबद्दल आभार मानू इच्छितो च्या आकर्षक तुकडा.\nहे वाचण्यासाठी येथे क्लिक करा (इंग्रजीमध्ये)\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: Bing (MSN) दुभाष्या, ची मुलाखत घेणे, किरकोळ, सोडा, वर्डप्रेस प्लगइन\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [6bbf7e2]: सुधारणा अनुवाद फाइल दबदबा निर्माण करणारा 4, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0688c7e]: भाषा नाव, नाही कोड दबदबा निर्माण करणारा 3, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7a04ae4]: बॅकएंड संपादक मध्ये फिल्टर काढण्याची परवानगी द्या दबदबा निर्माण करणारा 3, 2018\n@ Transposh अनुसरण करा\nVidyut वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nऑफर वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\nOlivier वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nबाहेर जा वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/best-sugran-in-kitchen.html", "date_download": "2018-08-18T00:22:46Z", "digest": "sha1:T44TOI65BJUHLMWLGMS7A4KAUHJIPAS7", "length": 16369, "nlines": 53, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "झक्कास लेख : जगातली सगळ्यात भारी सुगरण कोण ? आजी-आई का बायको ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अप्रतिम लेख / झक्कास लेख : जगातली सगळ्यात भारी सुगरण कोण \nझक्कास लेख : जगातली सगळ्यात भारी सुगरण कोण \nआजी ही आपली जगातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात आवडती सुगरण... आजीच्या हातच्या अन्नाची चव दुसऱ्या कशालाच आणि कोणाच्याच हाताला नाही असं आपल्याला आपल्या लहानपणी ठामपणे वाटत असतं.. (मला अजूनही वाटतं...) आपल्या दोन आज्यांपैकी एकतरी सुगरण असतेच (असायचीच...) तिच्या हातचं साधं वरण, पिठलं किंवा मेथीची वगैरे भाजीही अमृताहून गोड लागायची आपल्याला...\nलहानपण सरता सरता जगातल्या सगळ्यात भारी सुगरणिची जागा आई पटकावते... तसं सोपं नसतं तिला... खूप कॉम्पिटिशन असते... एकतर आपल्याला 'चव' कळायला लागलेली असते, आवडी-निवडी ठरायला लागलेल्या असतात... आणि दुसरं म्हणजे कधीतरी एखाद्या \"बेबीआत्या\" किंवा \"ताईमावशीच्या\" घरी गेल्यावर तिथली चव आपल्याला आवडलेली असू शकते (बाय द वे, प्रत्येक मराठी कुटुंबात एखादी बेबी आत्या किंवा ताई मावशी, किंवा उलटं हे असतंच... नसेल तर ते मराठी कुटुंब मानलं जात नाही तसं सोपं नसतं तिला... खूप कॉम्पिटिशन असते... एकतर आपल्याला 'चव' कळायला लागलेली असते, आवडी-निवडी ठरायला लागलेल्या असतात... आणि दुसरं म्हणजे कधीतरी एखाद्या \"बेबीआत्या\" किंवा \"ताईमावशीच्या\" घरी गेल्यावर तिथली चव आपल्याला आवडलेली असू शकते (बाय द वे, प्रत्येक मराठी कुटुंबात एखादी बेबी आत्या किंवा ताई मावशी, किंवा उलटं हे असतंच... नसेल तर ते मराठी कुटुंब मानलं जात नाही) हां... तर आईला कॉम्पिटिशन असते... पण ती आजीला न जमणारे काहीतरी चमचमित पदार्थ करणे, चिंच-गुळाची फोडणी दिलेली का होईना पण एखादी चायनीज डिश करणे वगैरे काय काय प्रयोग करून आपल्या हृदयातलं 'जगातली सगळ्यात भारी सुगरण' अशी जागा पटकावतेच अन् पंधरा-वीस वर्षं त्या जागेवर रहाते...\nमग, बायको तुमच्या आयुष्याच्या स्वैपाकघरात शिरते… मग तीन गोष्टी घडू शकतात….\nबायको जर हौशी आणि सुगरण असेल तर ती आईला अलगद स्वैपाकघरातून दिवाणखान्यात नेऊन ठेवते... आईच्या हातातलं लाटणं काढून घेऊन तिला रिमोट कंट्रोल देते... स्वतः कंबर कसून ओट्यापाशी उभी रहाते... मग रोजच्या मऊशार पोळ्यांपासून ते वीकेंडला केलेल्या पंजाबी, चायनीज, मेक्सिकन वगैरे प्रयोगांमधून ती घरातल्या सगळ्यांच्याच पोटात शिरते आणि हृदयातही जागा मिळवते...\nबायको जर हौशी सुगरण नसेल पण ती हुषार असेल तर, \"तुझ्या आईसारखं मला नाही जमत बुवा... त्याच भारी करतात स्वैपाक\" असं घरातल्या सगळ्यांसमोर जाहीर करून टाकते आणि आपल्या मांडीला मांडी लावून आपल्या आईचा स्वैपाक मिटक्या मारत चापायला लागते... आणि तिला कधी स्वैपाक करायची वेळ आली की \"बघ हां... केलंय काहीतरी, तुझ्या आई सारखं झालंय का माहित नाही\" असं म्हणत म्हणत एखादी इतकी अफलातून डिश समोर ठेवते की बास...\nबायको लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सांगते, “आईच्या हातच्या जेवणाचं कौतुक करायचं असेल तर तिच्याच कडे जाऊन रहायचं.. नाही तर जे ताटात समोर येईल ते गपगुमान गिळायचं… नाही तर जे ताटात समोर येईल ते गपगुमान गिळायचं… आणि हेही मान्य नसेल तर स्वतः स्वयंपाक करायचा… आणि हेही मान्य नसेल तर स्वतः स्वयंपाक करायचा…“. मग आपण गुमानपणे समोर येईल ते ‘जाणिजे यज्ञकर्म’ म्हणत ‘स्वाहा’ करायला लागतो आणि मग हे ‘जीवन करी जिवित्वा’ असलेलं अन्न आपल्याला 'पूर्णब्रम्ह' वाटायला लागतं…. आणि ते देणारी आपली बायको जगातली सर्वांत सुंदर सुगरणही वाटायला लागते…\nएकुणात, या तीन पैकी कोणतीही एक (किंवा या सारखी कोणतीतरी) गोष्ट आपल्या आयुष्यात घडते… आणि मग पुढली तीस-चाळीस-पन्नास वर्षं बायको हीच आयुष्यातली सगळ्यात भारीची सुगरण बनते..\nआपल्या खाद्य जीवनाचा प्रवास, आजीच्या बेसनाच्या लाडू आणि मऊभातापासून सरु होऊन, आईच्या थालिपिठं, चकल्यांमार्गे, बायकोच्या पंजाबी आणि चायनीज पदार्थांपर्यंत येऊन पोचतो…\nत्या प्रेमानं आपल्याला भरवत रहातात, आपण त्या त्या वेळी त्यांना जगातली 'बेस्ट सुगरण' मानत त्यांनी भरवलेलं मनापासून खात रहातो…\nपण, 'भुकेच्या वेळी प्रेमानं रांधुन शिजवून भरवणारी व्यक्ती जगातली सगळ्यांत भारी सुगरण असते हे त्यांच्याही लक्षात येत नाही आणि आपल्याही…\nझक्कास लेख : जगातली सगळ्यात भारी सुगरण कोण आजी-आई का बायको \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-605.html", "date_download": "2018-08-18T00:22:45Z", "digest": "sha1:U6QW6NKSMRAY7META2Y3P7VGUQ5SCFLK", "length": 5309, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा -डॉ.सुजय विखे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Jaamkhed Politics News Sujay Vikhe Patil गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा -डॉ.सुजय विखे.\nगुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा -डॉ.सुजय विखे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांच्या हत्या या मनाला वेदना देणाऱ्या आहेत. या घटनेमुळे जामखेड तालुक्याची कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र समोर आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.\nसंपूर्ण तालुक्यात प्रभारी अधिकऱ्यांचेच राज्य\nयोगेश राळेभात यांच्या मुलाचा शिक्षणाचा सर्व खर्च जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करू, अशी ग्वाही डॉ. सुजय विखे यांनी दिली. डॉ. विखे यांनी जामखेड येथे योगेश आणि राकेश राळेभात यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केेले. डॉ. विखे म्हणाले, या घटनेला काही महिन्यांपासूनची पार्श्वभूमी आहे. येथील कायदा सुव्यवस्थेबाबत सातत्याने यापूर्वीही बोललेलो आहे. पण या संपूर्ण तालुक्यात प्रभारी अधिकऱ्यांचेच राज्य आहे. मागील तीन वर्षांत १२ पोलिस अधिकारी येथून बदलून जातात हे आश्चर्यकारक आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nगुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा -डॉ.सुजय विखे. Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, May 06, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T00:56:01Z", "digest": "sha1:CZPKFURU6M3OUZ6W4YYOPSEO34J6TKDN", "length": 18592, "nlines": 102, "source_domain": "mediawatch.info", "title": "नेर अर्बन -सामाजिक उलाढाल करणारी पतसंस्था | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त नेर अर्बन -सामाजिक उलाढाल करणारी पतसंस्था\nनेर अर्बन -सामाजिक उलाढाल करणारी पतसंस्था\nनोकरीच्या मागे लागून कुणाची गुलामी करण्यात धन्यता माणन्यापेक्षा आपणच आपलं वेगळं विश्व का निर्माण करू नये या ध्येय्याने झपाटलेली काही तरुण मंडळी समोर आली. त्यातील एकाने एका पतसंस्थेकडे 50 हजार रुपयाचे कर्ज मागितले पण त्याला तिथे अपमानास्पद वागणूक मिळाली. या अपमानाचे रूपांतर सात्विक संतापात झाले अन त्यातून मग एका पतसंस्थेचा जन्म झाला. जी वेळ आपल्यावर आली ती इतरांवर येऊ नये ही भावना यामागे होती. आर्थिक अन सामाजिक उलाढाल करणारी ही पतसंस्था अनेकांची जीवनदायीनी झाली आहे. नेर अर्बन को- ऑपरेटीव्ह सोसायटी हे या पतसंस्थेचे नाव आहे. हे नाव आता यवतमाळ जिल्हाभर झाले आहे.\nयवतमाळ हा तसा पाहिला तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा. मात्र एकीकडे असे निराशेचे ढग दाटून आलेले असतांना काही ठिकाणी मात्र आशेची किरणे दिसून पडतात. नेर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी हा असाच एक आशेचा किरण ठरू पाहतो आहे अनेकांसाठी. शेतकरी, बेरोजगार, महिला बचत गट यासह शिक्षणपिडीताना एक भक्कम असा आधार या सोसायटीने दिला आहे. एकीकडे मोठया बँकेत वाट्यास येणारे अनुभव फार विचित्र असतात. वेळेवर कर्ज मिळत नाही. सन्मानाची वागणूकही क्वचितच मिळते. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर नेर अर्बन ने मात्र लोकांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण केला आहे. अडल्या नडल्याचा आर्थिक आधार म्हणून ही सोसायटी आता जिल्हाभर नावारूपास आली आहे.\nनेर सारख्या छोट्याशा शहरात या सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली आहे. लहानपणापासून सोबत खेळलेल्या मित्रांनी या सोसायटीची स्थापना केली. नोकरी करण्यात आयुष्य घालण्यापेक्षा आपण आपलं स्वतंत्र जग का निर्माण करू नये म्हणून या संस्थेचा जन्म झाला. सहकार व्यवस्थापण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला प्रदीप झाडे नावाचा तरुण आणि त्याच्या स्वप्नांना खरा आकार देणारा अभियंता नरेंद्र गद्रे यांच्या धाडसातुन या संस्थेचा 9 ऑगस्ट 2002 क्रांतिदिनी जन्म झाला. उपेक्षित लोकांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल व्हावे म्हणून क्रांतिदिनाचा मुहूर्त निवडला असे संस्थापक नरेंद्र गद्रे सांगत होते. एका बँकेने 50 हजार रु कर्ज नाकारले हा राग सुद्धा मनात होताच म्हणूनच ही संस्था काढली हे सांगताना गद्रे खूप भावनिक झाले होते. त्यांच्या या धाडसात प्रशांत काळे, सुनील दरोई, दिलीप डोळे, सुरेंद्र ठेंगरी व इतर संचालकांचा सिंहाचा वाटा आहे. सन 2002 ला एका छोट्या जागेत सुरू झालेली ही पतसंस्था आता जिल्हाभर आपले कार्यक्षेत्र वाढवत आहे.यवतमाळ, वणी, आर्णी, नेर आणि लाडखेड असा संस्थेचा विस्तार झाला आहे.\nयशाचा हा प्रवास प्रचंड खडतर आहे. ही पोरं काय करणार म्हणून कुणी सभासद पण होत नव्हते. अखेर सभासदांची रक्कम स्वतःच भरून संस्था नोंदणी करावी लागली.आज मात्र ही संस्था जिल्ह्यातील लोकांना आधार वाटू लागली आहे.500 कोटींची उलाढाल असलेल्या या संस्थेत जवळपास 55 कर्मचारी व 50 दैनिक ठेव प्रतिनिधी आहेत. पहिल्या वर्षांपासूनच ऑडिट चा ‘अ’ वर्ग दर्जा कायम आहे.\nसंस्थेची आर्थिक उलाढाल 500 कोटींची जरी असली तरी संस्थेची सामाजिक उलाढाल प्रचंड मोठी आहे. नेर तालुक्यातील परिवर्तनवादी चळवळीला खरा आधार या संस्थेने दिला आहे. धर्म व जातीच्या नावाखाली बहकलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय उभे करून देण्यात संस्थेचे योगदान लाखमोलाचे आहे. प्रशिक्षण शिबीर घेऊन कार्यकर्ते तयार केले आहेत. स्पर्धा परीक्षेत मुलं यशस्वी व्हावीत म्हणूनही अनेक उपक्रम राबवीले आहेत.निबंध स्पर्धेसारखा उपक्रम व्यापकपणे राबविण्यात आला आहे. गावातील प्रतिभेचा सन्मान व्हावा म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार, नेर भूषण पुरस्कार नित्यनेमाने देण्यात येतात.\nसंस्था इथपर्यंतच थांबत नाही तर शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती करावी यासाठी पुणे येथून मार्गदर्शक बोलावून शेतकऱ्यांना वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे त्यांना ड्रीप साठी मदत करण्यात आली आहे. तेजीमन्दित शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अल्पदरात वेअर हाऊस ची व्यवस्था संस्थेने केली आहे. शेतीपूरक व्यवसाय उभारणी साठी पुढील काळात गावोगाव सर्वेक्षण करून होतकरू तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी संस्थेने मास्टर प्लॅन तयार केला आहे.\nनेर अर्बन च्या या सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनामुळे जवळपास 40 टक्के लोकांना आर्थिक आधार मिळाला आहे. अडचण आली की पावलं नकळत नेर अर्बन च्या इमारतीकडे वळायला लागतात अन तिथून जगण्याची नवी उर्मी घेऊन परत येतात. निराश मनांत आशेची किरणे पेरणारी ही संस्था अनेकांना आपला अंतिम आधार वाटते.\nसंस्थापक- नरेंद्र गद्रे (9422166777) अध्यक्ष – सौ. अनघा नरेंद्र गद्रे, व्यवस्थापक -प्रदीप झाडे (9423110110)\n(लेखक मीडिया वॉच नियतकालिक व वेब पोर्टलचे असोसिएट एडिटर आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nसोन्याची अंडी देणारा व्यवसाय संतोष अरसोड बुलडाणा येथील संदीप शेळके यांची साता समुद्रापार झेप…\nस्पर्धा परीक्षेच्या दिंडीचा वारकरी- प्रा. अमोल पाटील संतोष अरसोड विद्येचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुणे येथील…\n संतोष अरसोड आयआयटीसारख्या उच्च शिक्षणाची शिदोरी जवळ असलेले दोन…\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे संतोष अरसोड आकांक्षेला वयाचं बंधन नसतं. मनात प्रचंड आत्मविश्वास असला…\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे संतोष अरसोड वैफल्य हा शब्दच ज्याच्या शब्दकोषात नाही असा…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/tag/bhalchandra-nemade/", "date_download": "2018-08-18T00:54:20Z", "digest": "sha1:Z2OCHMILM3UP3F3IBZGOXEMI4574MEVK", "length": 6284, "nlines": 78, "source_domain": "mediawatch.info", "title": "bhalchandra nemade | Media Watch", "raw_content": "\nपुरून उरले ते नेमाडेच \nआपल्या समाजात बोटावर मोजण्याइतकी माणसे ही खर्‍या अर्थाने ‘दखलपात्र’ ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2016/12/324.html", "date_download": "2018-08-18T00:17:41Z", "digest": "sha1:7VUHM4Y2HXYF6BGYVBGXJKJYZ7XXHS3X", "length": 7808, "nlines": 143, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "इंडियन बँकेत 324 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nइंडियन बँकेत 324 जागा.\nइंडियन बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nअर्ज करण्याची अंतिम मुदत ः- 22 डिसेंबर, 2016\nरिक्त पदांची संख्या ः- 324\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=94&bkid=377", "date_download": "2018-08-18T01:12:17Z", "digest": "sha1:ATYAN4CRQHZTIIWTGVZVAV37TPFOLZAY", "length": 2272, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : नसून मी आहे अन् असून मी नाही\nनसून मी आहे अन् असून मी नाही यातच माझ्या अस्तित्वाचे आहे सारे काही. भक्ताच्या पुढती मी नम्र दास राहतो कीर्तनात पुढती मी आत्मरुप पाहतो बुद्धी जिथे अडखळते तोच दगड मीही. नाहीतर पाषणी असे कधी ईश्वर रंजल्यात गांजल्यात ऐश्वरीय अंकुर सेवेचा मंत्र हाच फिरवितसे द्वाही. विश्वाच्या कणाकणामध्ये वास माझा फुलाफुलामध्ये जणू गंध गोड ताजा जाणवतो परी कुणा दिसायचा नाही. परी कुणी धावतात मजलागी शोधण्या थकतो मी त्यापुढती लपंडाव खेळण्या मोक्षाच्या भोज्याशी भक्त रुप मीही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2951", "date_download": "2018-08-18T00:48:38Z", "digest": "sha1:3EPYJIPN7L2SAEZWY6MAQSNZNWFYNVT2", "length": 21534, "nlines": 112, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रीतिसंगम | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकराड (सातारा जिल्हा) येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या व सातारा जिल्ह्याच्याही शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा वाटा मोठा आहे. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र. त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. त्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे. समाधी उघड्यावर असून मुक्त आहे. तिच्यावर छत्र नाही. चावडी चौक परिसरातील मनोरे, सोमवार पेठेतील भुईकोट किल्ला आणि त्याच परिसरातील नकट्या रावळाची विहीर यामुळे आजही कराडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. बहामनी राजवटीत कराडला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. बुरुज त्या किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहेत.\nप्रीतिसंगम हे उद्यान साडेपाच एकर जागेत आहे. उद्यानाच्या सर्व बाजूंनी भक्कम असे कंपाऊंड करण्यात आलेले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराकडून समाधीकडे जाण्यासाठी पंधरा फूट रुंदीचा रस्ता आहे. त्याच्या दुतर्फा पाच फूट रुंदीचे ‘फ्लॉवर बेड’ तयार करण्यात आले आहेत. त्याच्या दोन्ही बाजूंस सिल्व्हर ओकची झाडे लावलेली आहे. रस्त्याच्या दक्षिणेस विस्तीर्ण पटांगणामध्ये अद्ययावत उद्यान तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विशिष्ट आकार असणारे गोलाकार, नागमोडी वळणे असलेले रस्ते आहेत. बाकीच्या भागामध्ये विस्तीर्ण अशी हिरवळ तयार करण्यात आली आहे. तेथे झाडे लावताना ती विशिष्ट आकार व विशिष्ट ॠतूत फुलांचा बहार असणारी अशी निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये शिरीष, कांचन, बहावा, कौशिया, बॉटल, ब्रश, गुलमोहर, पांगारा, सिंगापूर चेरी, चिचकारी अशी वैशिष्ट्यपूर्ण झाडे आहेत.\nउद्यानामध्ये विद्युत प्रकाशाची योजना विशिष्ट प्रकारची करण्यात आली आहे. उद्यानाच्या दक्षिण बाजूला पंतकोटाच्या तिरक्या भागावर निलगिरीची झाडे लावलेली आहेत. त्यामुळे तो भाग हिरवी भिंत असल्यासारखा भासतो. उतार संपल्यानंतर रिटेनिंग वॉल व उतारामध्ये विविध फुलांची लहान लहान रोपे लावण्यात आली आहेत. बागेच्या विस्तीर्ण जागेमध्ये काही ठिकाणी विशिष्ट आकाराच्या झगमगत्या कांरज्यांची योजना केलेली आहे.\nकराडचा प्रीतीसंगम म्हणजे निसर्गाची कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा आणि दक्षिणेहून येणारी कोयना, दोघी अगदी आमने-सामने येऊन एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावातील नाही. पण कराडचा प्रीतीसंगम मात्र त्याला अपवाद आहे असे म्हंटले तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच. महाबळेश्वर दोघींचेही उगमस्थान आहे.\nकृष्णा-कोयनेचा संगम हा पवित्र मानला जातो. प्रीतिसंगमाच्या जवळ कृष्णामाई या कराडच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. तेथील वातावरण शांत असल्यामुळे तेथे संध्याकाळच्या वेळी लोक गर्दी करतात. ते कराडचे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.\nतेथेच ‘नकट्या रावळाची विहीर’ आहे. कराडचा ऐतिहासिक वारसा याच नकट्या रावळाची विहिरीमुळे सोमवार पेठेतील पंताच्या कोट परिसरात टिकून असल्याचे पाहण्यास मिळते. तेथील भुईकोट किल्ल्यात अप्रतिम अशी ती पायविहीर आहे. तिला नकट्या रावळ्याची विहीर असे म्हणतात. बाराव्या शतकातील शिलाहार राजवटीत बांधलेली ती विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला कोयनेच्या पात्रात असून सुमारे पंचाहत्तर फूट उंचीवर आहे. विहिरीची लांबी एकशेवीस बाय नव्वद फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो. मुख्य विहीर अकराशेअकरा चौरस मीटरची आहे. तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोलाकार दिसतो. एकूण ब्याऐंशी पायऱ्या असून प्रत्येक वीस पायर्‍या संपल्यावर मोठी पायरी म्हणजे थांबण्याची जागा आढळते. पायर्‍यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते. विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चिऱ्यांचे आहे. ते चुन्यात घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठरावीक अंतरावर पाणी सोडले जात असावे, त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणी पुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत, अशी नोंद गॅझेटियरमध्ये पाहण्यास मिळते.\nविहिरीतील घडीव दगडांच्या प्रशस्त पायर्‍या संपल्यानंतर दोन मोठे दगडी स्तंभ असून त्यावर कमान आहे. कमानीत दोन उपमार्ग आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारच्या वर्गवारी असून त्यातील सातव्या वर्गवारीत या विहिरीचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विहिरीची देखभाल; तसेच, तिची डागडुजी करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनी केला होता. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने उपाययोजना 2005 नंतर करत त्या परिसरात काही निर्बंध घातले आहेत. मात्र, तत्पूर्वीच काही बांधकामे त्या परिसरात झाली आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे वर्ग झाल्यानंतर तिच्या डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्याचबरोबर विहिरीसभोवताली भिंती घालण्यात आल्या असून प्रवेशव्दाराला ग्रील व लोखंडी दरवाजा बसवण्यात आला आहे. नकट्या रावळाची विहीर हे नाव तेथील राजाच्या नावावरून पडले असावे असे म्हटले जाते.\nचौऱ्याऐंशी चौरस मीटर क्षेत्रावर कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगम परिसरातील भुईकोट किल्ला थोरल्या शाहू महाराज यांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा म्हणजे मराठाकालीन वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण होते. वाड्याच्या दक्षिणेस दोनशे एकोणसाठ मीटर लांब-रुंद व चार मीटर उंच असा दरबार हॉल होता. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानीदेवीची छत्री. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे तेराव्या शतकातील असावे. दरबाराच्या तक्तपोशीवर जाळीदार नक्षीकाम होते. परशुराम निवास प्रतिनिधींच्या मातोश्री काशीबाई यांनी या वास्तूच्या बांधकामास 1800 च्या सुमारास सुरुवात केली व वडिलांनी ते काम पूर्ण केले. किल्ल्याच्या परिसरात स्लॅबची घरे, इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळेच किल्ला तेथे होता का हा प्रश्न उभा राहतो. कोयना पात्रालगतची तटबंदी 1875 च्या महापुरात नष्ट झाली असावी असे सांगितले जाते. विहिरीचे अस्तित्व कायम आहे. मात्र भुईकोट किल्ला जवळपास नामशेष झाला आहे.\n(नकट्या रावळाची विहीर ही माहिती महाराष्ट्रातील मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे, फेसबुक आणि ‘पुढारी’ वर्तमानपत्र सातारा आवृत्ती यांमधून)\n- माहिती संकलक : नितेश शिंदे\nनितेश शिंदे हे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयात N.C.C आणि N.S.S मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी 2017 मध्ये 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या मुंबई विषयाच्या अंकाचे संपादन केले. ते सध्या 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.\nसंदर्भ: गावगाथा, कणकवली तालुका\nसंदर्भ: गावगाथा, पोलादपूर तालुका, तुर्भे बुद्रुक\nपौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी\nसंदर्भ: गावगाथा, कराड तालुका\nसंदर्भ: सिंदखेड राजा तालुका, जिजाबाई भोसले, सिंदखेड राजा गाव, महाराष्ट्रातील वाडे, समाधी, विहीर, महाराष्‍ट्रातील धरणे, गावगाथा\nनीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान\nसंदर्भ: नद्यांचा संगम, देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, नरसिंह मंदिर, पर्यटन स्‍थळे\nश्री कमलादेवी मंदिर - महाराष्ट्रातील दक्षिणीशैलीचे पहिले मंदिर\nसंदर्भ: तुळजापूर देवस्‍थान, विहीर, करमाळा तालुका, करमाळा शहर\nमंगळवेढ्याची महासाध्वी गोपाबाई आणि तिची विहीर\nसंदर्भ: सिंदखेड राजा तालुका, जिजाबाई भोसले, सिंदखेड राजा गाव, महाराष्ट्रातील वाडे, समाधी, विहीर, महाराष्‍ट्रातील धरणे, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/festival-starts-maye-105463", "date_download": "2018-08-18T01:34:46Z", "digest": "sha1:7P4BGAJ2CF6K6IRZJZOHXZUZM6LJQHQI", "length": 10119, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Festival starts in Maye मयेतील प्रसिद्ध माल्याच्या जत्रेला प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nमयेतील प्रसिद्ध माल्याच्या जत्रेला प्रारंभ\nसोमवार, 26 मार्च 2018\nआज जत्रेनिमित्त सकाळी केळबाय देवस्थानात धार्मिक विधी, दुपारी श्री रवळनाथ मंदिरातून भूतनाथ व रवळनाथ देवांची तरंगे सजवून ती वाजतगाजत केळबाय मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आली\nसिंधुदुर्ग - मये येथील श्री माया केळबाय पंचायतन आणि संलग्न देवस्थानच्या प्रसिद्ध माल्याच्या जत्रेस आज (सोमवार) सकाळपासून रितीरिवाजासह शानदार सुरवात झाली. ही जत्रा दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला गावचे आराध्य दैवत श्री महामाया (ब्राह्मणी) देवीच्या गावकरवाडा - मये येथील प्रांगणात होत असते.\nआज जत्रेनिमित्त सकाळी केळबाय देवस्थानात धार्मिक विधी, दुपारी श्री रवळनाथ मंदिरातून भूतनाथ व रवळनाथ देवांची तरंगे सजवून ती वाजतगाजत केळबाय मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आली. यावेळी या ठिकाणच्या पवित्र तळीत धोंड भक्तगणांनी स्नान केले व श्री केळबाय देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचीही मोठी गर्दी झाली होती.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nपारशी नववर्षाचे उत्साहात स्वागत\nपुणे - घराघरांमध्ये केलेली आकर्षक सजावट...नवीन कपडे...गोड जेवण अन्‌ सकाळपासून सुरू झालेला शुभेच्छांचा वर्षाव अशा चैतन्यमय वातावरणात शुक्रवारी पारशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Goldman-sunny-waghchaure.html", "date_download": "2018-08-18T00:22:31Z", "digest": "sha1:JKUYD5TIGXDMDOMI6NQPSAF6HE4NYCJK", "length": 12606, "nlines": 46, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा कोण आहे हा गोल्ड मॅन ! त्याचे सोन्याचे बूट,मोबाईल,गाडी आणि लाईफ स्टाईल .. Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / व्यक्तीमत्व / बघा कोण आहे हा गोल्ड मॅन त्याचे सोन्याचे बूट,मोबाईल,गाडी आणि लाईफ स्टाईल ..\nबघा कोण आहे हा गोल्ड मॅन त्याचे सोन्याचे बूट,मोबाईल,गाडी आणि लाईफ स्टाईल ..\nJanuary 09, 2018 अजब गजब किस्से, व्यक्तीमत्व\nमहाराष्ट्रात सोन्याचे अनेक चाहते आहेत . काही लोकांकडे सोन्याचं शर्ट आहे तर काही लोक कितीतरी सोन अंगावर परिधान करतात . यातूनच एका व्यक्तीचे नाव पुढे आले आहे तो म्हणजे सनी वाघचौरे . सनी आपल्या शरीरावर कितीतरी तोळे सोने परिधान करतात . सनी स्वतःला सोन्याचे सर्वात मोठे चाहते मानतात . त्यांच्याकडे सोन्याचा फोन आणि सोन्याचे बूट पण आहेत.\nविवेक ओबेरॉय आहेत सनीचे मित्र\nसनीचे बॉलिवूडमध्ये चांगली ओळख आहे . अभिनेता विवेक ओबेरॉय त्यांचे चांगले मित्र आहेत . सनी त्यांच्या मित्राबरोबर कपिल शर्माच्या शोमध्ये पण येऊन गेले आहेत . सनी आपल्या गळ्यामध्ये सोन्याची चेन, हातात सोन्याचं कढ, ब्रेसलेट आणि सोन्याचं घड्याळ घालतात . एवढेच नाही तर त्यांच्याकडे सोनेरी रंगाची ऑडी आणि सोन्याचे बूट पण आहेत . त्यांचा आयफोन पण गोल्ड प्लेटेड आहे . सनी सांगतात कि त्यांना लहानपणापासूनच सोन्याची आवड होती . म्हणून मी एवढं सोन शरीरावर परिधान करतो .\nपुण्यातील पिंपरी चिंचवड भागात राहणारे सनी आपल्या सोन्याच्या सुरक्षेसाठी आपल्या सोबत नेहमी दोन सुरक्षारक्षक घेऊन फिरतात .\nमहाराष्ट्रात पहिले पण झाले आहेत गोल्डमॅन\nमहाराष्ट्रात याआधी पण गोल्डमॅन झालेले आहेत . यात सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे दत्ता फुगे यांचे . दत्ता फुगे यांनी ३. ५ किलो सोन्याचा शर्ट बनवला होता . नाशिकमध्ये राहणारे पंकज पारेख हे आपल्या शरीरावर ४. १ किलो सोने परिधान करतात . त्यांच्या सोन्याच्या शर्टाची नोंद गिनीज बुक मध्ये केली आहे . महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सम्राट भाऊ मोझे हे आपल्या शरीरावर कित्येक किलो सोने परिधान करतात .\nबघा कोण आहे हा गोल्ड मॅन \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/tankerfree-faltan-tahsil-water-dhom-balkavadi-project-water-112719", "date_download": "2018-08-18T01:35:11Z", "digest": "sha1:KQHQOPNZM3XFZTQ4GFJBTL4DNPUJKX5P", "length": 12868, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "tankerfree faltan tahsil water dhom-balkavadi project water फलटण तालुका टॅंकरमुक्त? | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nफलटण - फलटण तालुक्‍यात सध्या दररोज वाढीव तापमानाने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा कडक उन्हाळ्यात सुखावह बाब म्हणजे तालुक्‍यात कोठेही पाणीटंचाई जाणवत नाही, ही परिस्थिती अधोरेखित करण्यासारखी आहे. त्याचीच एक सकारात्मक बाजू म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही कोठूनही टॅंकरची मागणी झालेली नाही. एकूणच फलटण तालुका टॅंकरमुक्त झाल्याचे जाणवते आहे.\nफलटण - फलटण तालुक्‍यात सध्या दररोज वाढीव तापमानाने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा कडक उन्हाळ्यात सुखावह बाब म्हणजे तालुक्‍यात कोठेही पाणीटंचाई जाणवत नाही, ही परिस्थिती अधोरेखित करण्यासारखी आहे. त्याचीच एक सकारात्मक बाजू म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही कोठूनही टॅंकरची मागणी झालेली नाही. एकूणच फलटण तालुका टॅंकरमुक्त झाल्याचे जाणवते आहे.\nफलटण तालुक्‍याच्या गेल्या ४० वर्षांच्या इतिहासात ऐन उन्हाळ्यात मुबलक पाणी असल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. त्यामागे धोम- बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाची किमया अशीच भावना ग्रामीण जनतेच्या मनात असल्याचे दिसून येते. तालुका पाणीटंचाई व दुष्काळमुक्त करण्याचा ध्यास घेऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर राजकारणात आले. त्यांच्या कार्यपद्धतीतून टॅंकरमुक्त तालुका होतानाच शिवारात मोकळेपणाने फिरणारे पाणीही जनतेसमोर आल्याचे दिसते. आतापर्यंत दर वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पूर्व भागातील वांझोळ, तसेच पश्‍चिम भागातील हिंगणगाव, वाघोशी, धुमाळवाडी परिसरातून वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची मागणी होती. यावर्षी ऐन कडक उन्हाळ्यात एकाही टॅंकरची मागणी झालेली नाही. त्यावरून तालुका पाण्याच्या बाबतीत समृद्ध होत असल्याचे चित्र आहे.\nसध्या तालुक्‍यात धोम- बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शिवारात खळाळत आहे. पाझर तलाव भरून घेण्यात येत असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, असेच दिसते. धोम प्रकल्पाच्या कालव्यातून ओढ्यात पाणी सोडल्याने ऐन उन्हाळ्यात काही ओढे खळाळून वाहत आहेत. परिणामी परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nबिजवडी - माण तालुक्‍यात अत्यल्प पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी धाडसाने खरीप हंगामाची पेरणी केली आहे. पिके भरण्याच्या काळात पाणी नसल्याने खरीप हंगाम...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/twowheeler-burned-mehunbare-road-111473", "date_download": "2018-08-18T01:34:59Z", "digest": "sha1:7FXAPMJCAEQHNE3LLFIY4WR5C56CNEWD", "length": 9121, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "A twowheeler burned on the mehunbare road मेहुणबारे रस्त्यावर दुचाकी जळून खाक | eSakal", "raw_content": "\nमेहुणबारे रस्त्यावर दुचाकी जळून खाक\nरविवार, 22 एप्रिल 2018\nचाळीसगाव-धुळे रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी जळून खाक झाली. मेहुणबारे येथील गिरणा पुलाजवळ एका वळणावर हा अपघात झाला आहे.\nमेहुणबारे (चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी जळून खाक झाली. मेहुणबारे येथील गिरणा पुलाजवळ एका वळणावर हा अपघात झाला आहे.\nदुचाकीवरुन प्रवास करणारे दोघेही तळेगाव (ता. चाळीसगाव) येथील रहिवाशी आहेत.\nविजेच्या धक्क्यांने चार म्हैशींचा मृत्यू\nकोल्हापूर - चार म्हैशींना गवत चरण्यासाठी सकाळी मालक घेऊन निघाले होते, अचानक वीजेची तार तुटली मागे राहीलेली म्हैस गत प्राण झाली तशा कांही पावले पुढे...\nपिंपरी (पुणे) - दुचाकी घसरून विद्यार्थ्याचा मृत्यू\nपिंपरी (पुणे) - दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना काळभोरनगर येथे शुक्रवारी सकाळी घडली प्रशांत...\nबारामती-जेजुरी रस्ता होणार तीनपदरी\nबारामती शहर - वाहतूक जलदगतीने व्हावी व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी बारामती-मोरगाव-जेजुरी हा रस्ता तीनपदरी होणार आहे. यामुळे पुण्याला जातानाचा...\nलोणावळा-खंडाळा परिसर गर्दीने फुलला\nलोणावळा - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जोडून आलेल्या सुट्यांमुळे वर्षाविहारासाठी पर्यटकांच्या गर्दीने लोणावळा-खंडाळा परिसर फुलला होता. भुशी...\nद्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी करार\nमुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात होऊन बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे अपघात पूर्णपणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.medlifefoundation.org/world-hepatitis-day-awareness-program/", "date_download": "2018-08-18T01:11:40Z", "digest": "sha1:DN2KABVZLLG5OSKOGQTRBA7DU4XMETEX", "length": 3527, "nlines": 48, "source_domain": "www.medlifefoundation.org", "title": "World Hepatitis Day Awareness Program – Medlife Foundation", "raw_content": "\nजागतिक हैपेटाइटिस दिनानिमित्त मेडलाईफ फाउंडेशन ने केली जनजागृती मोहीम ………..\nठिकाण : गेट वे ऑफ इंडिया ,मारीन डॉइव्ह ,बहाळ येथील मराठी शाळा, गुढे येथील आश्रम शाळा….\nमेडलाईफ फाउंडेशन,बहाळ या सेवाभावी संस्थेच्या सर्व तरुण युवकांनी हैपेटाइटिस या आजारावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या बद्दल जनजागृती केली.हैपेटाइटिस हा (Viral)अतिशय भयंकर असा रोग आहे या आजाराला हिंदी मध्ये पिलिया असे म्हंटले जाते हैपेटाइटिस हा आजार ५ प्रकारचा आहे त्यात हैपेटाइटिस A ,हैपेटाइटिस B ,हैपेटाइटिस C ,हैपेटाइटिस D,हैपेटाइटिस E,हैपेटाइटिस G या सर्वामध्ये हैपेटाइटिस B हा सर्वात खतरनाक आहे .हा यकृत (LIVER) मध्ये जाऊन मृत्यू पावण्याची पण शंका जास्त असते आणि हैपेटाइटिस A,B & C हा जास्त प्रमाणात अढळतो .भारतात या आजारामुळे हजारो माणसाचे बळी जातात .म्हणून मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ या सेवा भावी संस्थेने या आजाराची जनजागृती करुण सर्व गावाकडील शाळा मध्ये जाउन सर्व विध्याथ्याना या आजाराची काळजी कशी घ्यावी याबद्ल मार्गदर्शन करण्यात आले\nअधिक माहिती साठि ख़ाली दिलेल्या लिंक वर दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/category/mahavitaran-papers/page/3/", "date_download": "2018-08-18T00:21:01Z", "digest": "sha1:6BBBAV7DG6S5YS6PBMKVEN7J7KVH7BUO", "length": 15371, "nlines": 593, "source_domain": "govexam.in", "title": "MAHAVitaran Papers Archives - Page 3 of 9 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी महावितरण सराव पपेर्स चा प्रश्नसंच देत आहोत, तसेच आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी महावितरण सराव पपेर्स चा प्रश्नसंच देत आहोत, तसेच आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी महावितरण सराव पपेर्स चा प्रश्नसंच देत आहोत, तसेच आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी महावितरण सराव पपेर्स चा प्रश्नसंच देत आहोत, तसेच आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी महावितरण सराव पपेर्स चा प्रश्नसंच देत आहोत, तसेच आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/frydstejn/", "date_download": "2018-08-18T00:44:38Z", "digest": "sha1:P5CDXMWOBLK4J4YPDTDBNNIH6D3J27VQ", "length": 9069, "nlines": 273, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "फ्रान्देस्चेंजन | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nFrýdštejn कॅसल फास्ट भेट ... किल्ले उच्च वाळूचा खडक रॉक वर बांधले एक मोठी किल्लेवजा वावर टॉवर, द्वारे राखले आहे, जेथे ते व्हॅली ओलांडून पाहिले जाऊ शकते. टॉवर 15 मीटर उंच आहे, त्याचे सरासरी 9 मीटर आहे आणि दगडी बांधणीमध्ये 2 मीटरची शक्ती आहे. Pojizeří हे 13 पैकी होते. Markvatics च्या शतक मालमत्ता 1363 हडकोविचच्या सभोवतालच्या परिसरातील मालक म्हणून उल्लेख केलेला आहे [...]\nलिट्ल राक आणि Frydstejn\nकिल्लेवजा वाडा Frýdštejn अवशेष Jablonec जिल्ह्यातील तीन इमले एक आहे. संस्थापक नक्की माहीत आहे. तो frýdštejnské इस्टेट निर्माण करताना आम्ही नक्की माहीत नाही. पण आम्ही ते ठिकाण Markvatice होता हे मला माहीत आहे. 1363 जानेवारी Bibrštejn पासून Dražice 13 वर्षांनंतर (आर. 1376) अधिकारी आहेत आणि त्यामुळे ते Frýdštejn उदय आहे की विचार आहे [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/sunny-leone-item-song-kutha-kutha-jayacha-honeymoonla-117081800010_1.html", "date_download": "2018-08-18T01:28:07Z", "digest": "sha1:AV3GFNXPJFL5ILE5ITRWJU6TJPKMCXLP", "length": 7798, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सनी विचारतेय कुठं कुठं जायचं हनीमूनला (बघा व्हिडिओ) | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसनी विचारतेय कुठं कुठं जायचं हनीमूनला (बघा व्हिडिओ)\nचाहत्यांची मने जिंकणारी बोल्ड अभिनेत्री सनी लिओन हिने मराठी चित्रपटात आयटम डान्स करून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मराठमोळी रूपात सनी लिओन थिरकत आहे कुठं कुठं जायचं हनीमूनला, हे गाणं तरुण पिढीसाठी तर पर्वणीच ठरणार आहे. आपण ही बघा सनी लिओन चा हा आयटम डान्स:\nसनी सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित ‘बॉयझ’ या चित्रपटात आयटम डान्स करताना दिसत आहे.\nआगीने खेळली सनी लिओन... बघा फोटो\nभारतीय चित्रपट सृष्टीत मराठी सिनेमाने केला पहिला रिले सिंगिंग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड\n'बॉईज' मध्ये दिसणार सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज Video\nVideo : गणेशोत्सवानिमित्ताने 'प्रारंभी विनंती करू गणपती' गाणे सादर\nऋत्विक केंद्रेचा 'ड्राय डे' ३ नोव्हेंबरला 'ड्राय डे' सिनेमा प्रदर्शित\nयावर अधिक वाचा :\nकुठे कुठे जायचं हनीमूनला\nसनी लिओन आयटम साँग\nसनी लिओन मराठी आयटम डान्स\nBoyz कुठं कुठं जायचं हनीमूनला\n‘गोल्ड’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई\nअक्षय कुमारचा ‘गोल्ड’ या इतिहासातील एका सुवर्णकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने ...\nकतरिना आणि आलिया यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे ऐकिवात आले होते. मात्र आलियाने असा ...\nअटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश ...\nभारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी ...\n'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...\nसलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज\nसलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/sunny-deol-anil-kapoor-rivelary.html", "date_download": "2018-08-18T00:22:14Z", "digest": "sha1:UT6DDJJ2UEZMQPOAVWLHEZZU4DPOQ5AO", "length": 12779, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा का आहे सनी देओल आणि अनिल कपूर मध्ये ३६ चा आकडा ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / चित्रपट / बघा का आहे सनी देओल आणि अनिल कपूर मध्ये ३६ चा आकडा \nबघा का आहे सनी देओल आणि अनिल कपूर मध्ये ३६ चा आकडा \nJanuary 05, 2018 अजब गजब किस्से, चित्रपट\nसुपरस्टार सनी देओल तसे तर शांत अभिनेता आहे पण ह्या शांती मध्ये पण एक वादळ लपलेले असते ज्यासाठी देओल परिवार प्रसिद्ध आहे. सनीच्या ह्या वादळाची जाणीव अनिल कपूर ह्यांना झाली नाही आणि त्यातून निर्माण झाली एका मोठ्या वादंगाची सुरुवात. १९८९ मध्ये आलेल्या जोशिले चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असलेल्या अनिल कपूर आणि सनी देओल ह्यांच्या मध्ये तेव्हा वादाचा भडका उडाला जेव्हा चित्रपटाच्या क्रेडिट मध्ये अनिल कपूर ह्यांचे नाव सनीच्या आधी दाखवण्यात आले.\nह्यावर त्यावेळी धर्मेंद्र ह्यांनी एक तिखट प्रतिक्रिया देत स्पष्ट केले कि सनी हा अनिल पेक्षा नक्कीच मोठा स्टार आहे . तत्कालीन मीडियाने पण हा मुद्दा खूप उचलून धरला आणि गैर समाजाचे एक मोठे वादळ दोन्ही कुटुंबामध्ये घोंगावू लागले. ह्या वादाने चित्रपटाचे शूटिंगला सनीने पुढे नकार दिला पण डायरेक्टर शेखर कपूरने कसे बसे दोघांना समजावून चित्रपट पूर्ण करून घेतला जो यशस्वी पण झाला.\nह्याच वर्षी सनी आणि अनिलला राम अवतार चित्रपटासाठी निर्माता सुनील हिंगोरानी ह्यांनी घेतले. हिंगोरानी ह्यांच्याशी असलेल्या आर्थिक संबंधामुळे सनीने ने इच्छा नसतांना होकार दिला . पण शूटिंगच्या अनिल आणि सनी एकदम अबोल होते, शूट झाले कि दोघे गुपचूप मेकअप रूम मध्ये निघून जात. पण एका सिन मध्ये सनी आणि अनिल चा एक फाईट सिन होता ज्या मध्ये सनीला अनिलच्या गळा दाबायचा होता. सिन सुरु झाला, शूट पण झाला पण डायरेक्टरने जेव्हा कट बोलले तरी सनी काही अनिलला सोडेना शेवट तिथल्या लोकांनी हि झडप सोडवली.\nत्यानंतर एक खूप मोठे मीडिया मधले युद्ध अनिल आणि सनीने लढले, सनीने नेहमीच आपण असे केल्याचे आरोप अमान्य केले आणि आपण जर असे काही केले असते तर अनिल आज मीडिया समोर नसता असे देखील नमूद केले. आज ३० वर्ष झाले पण दोघेही एकपण चित्रपटामध्ये परत सोबत दिसले नाही\nबघा का आहे सनी देओल आणि अनिल कपूर मध्ये ३६ चा आकडा \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/frantiskov/", "date_download": "2018-08-18T00:46:44Z", "digest": "sha1:U4ZXTKBYVWV4AAJQCAOX5H7TFC7RKNWK", "length": 8550, "nlines": 268, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "फ्रांतिशियाकोव्ह | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nजायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. अफवा मते, Krkonoše पर्वत पौराणिक Krakonoš आत्मा रक्षण. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n12120", "date_download": "2018-08-18T00:38:19Z", "digest": "sha1:BAKYWZX3IEFJFOQTNTCPQLAZCWTX33PM", "length": 11747, "nlines": 304, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Basketball Stars Android खेळ APK (com.miniclip.basketballstars) Miniclip.com द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली क्रीड\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Basketball Stars गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/girl-injured-pune-after-robber-attacked-her-knife-113575", "date_download": "2018-08-18T01:38:30Z", "digest": "sha1:4ZM373ZEYU4ISXX77KQ55NMVGJHGAPIR", "length": 13141, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Girl injured in Pune after robber attacked her with knife पुण्यात चोरट्याला प्रतिकार केल्याने तरुणीवर चाकूने वार | eSakal", "raw_content": "\nपुण्यात चोरट्याला प्रतिकार केल्याने तरुणीवर चाकूने वार\nगुरुवार, 3 मे 2018\nपुणे : मित्र-मैत्रिणींसोबत रस्त्यावर बोलत उभ्या असलेल्या युवतीच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळविणाऱ्या चोरट्याला प्रतिकार केल्याने त्याने तिच्यावर चाकूने वार करण्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एरंडवण्यातील पटवर्धन बागेजवळ घडली.\nयाप्रकरणी 23 वर्षांच्या युवतीने (रा. कराड, जि. सातारा) दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांवर दुखापत करून जबरी चोरी करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे.\nपुणे : मित्र-मैत्रिणींसोबत रस्त्यावर बोलत उभ्या असलेल्या युवतीच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळविणाऱ्या चोरट्याला प्रतिकार केल्याने त्याने तिच्यावर चाकूने वार करण्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एरंडवण्यातील पटवर्धन बागेजवळ घडली.\nयाप्रकरणी 23 वर्षांच्या युवतीने (रा. कराड, जि. सातारा) दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांवर दुखापत करून जबरी चोरी करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे.\nमैत्रिणीसोबत कोथरूड येथील बिगबाजारमध्ये सोमवारी ती खरेदीसाठी आली होती. खरेदी झाल्यानंतर मैत्रिणीसमवेत पटवर्धन बागेजवळ गेली. रात्री साडेदहाच्या सुमारास त्या एका मित्रासमवेत रस्त्यावर गप्पा मारत असताना दुचाकीवरून दोघे जण तेथे आले.\nदुचाकीस्वाराने त्यांच्या मित्राला मराठी भाषेत 'सिद्धीगार्डन कुठे आहे कसे जायचे ' असे विचारले. त्यांचा मित्र पत्ता सांगत असताना दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने खाली उतरून तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि पळून जाऊ लागला.\nतरुणीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याने चाकूने तिच्या हातावर वार केले, त्यामध्ये तिच्या डाव्या हाताला जखम झाली.\nया घटनेनंतर अलंकार पोलिस घटनास्थळी दाखल झाले.\nया भागात सीसीटीव्ही आहेत का, याचा आढावा घेण्यात येत आहे. दुचाकी चालविणाऱ्या चोरट्याने चेहऱ्याला मास्क लावला होता. दुचाकीवर मागे बसलेल्याचा उपलब्ध वर्णनावरून पोलिस तपास करीत आहेत. अलंकार पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप बुवा याप्रकरणी तपास करीत आहेत.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2958", "date_download": "2018-08-18T00:47:11Z", "digest": "sha1:5BTGY3TAGFO7HRAELSL2SD4LXTWRE2MJ", "length": 13768, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शेगाव बुद्रुक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nएकाच नावाची दोन गावं जवळजवळ वसलेली असतात. त्यांना ओळखण्यासाठी मोठा म्हणजेच बुद्रुक व छोटया गावासाठी खुर्द असे गावाच्या नावापुढे लावले जाते.\nशेगाव हे शेगाव बुद्रुक या नावाने ओळखले जाते. शेगाव म्हटले की गजानन महाराजांचे बुलढाणा जिल्ह्यातील गाव सर्वाना आठवते. शेगाव बुद्रुक हे गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात वरोरा-चिमूर मार्गावर आहे. ते आधीपासूनच बाजारहाटासाठी प्रसिद्ध आहे. तेथे सोमवारचा आठवडी बाजार भरतो. आजूबाजूच्या चाळीस-पन्नास खेडेगावांतील रहिवासी बाजारासाठी तेथे येतात.\nगावात विठ्ठल रुक्मिणी, हनुमान ही मंदिरे आहेत. गावाचे नाव शेगाव कसे पडले त्याबाबत आख्यायिका अशी की एक स्त्री सती गेली होती. त्यामुळे सतगाव आणि सतगावचा अपभ्रंश होऊन शेगाव झाले आहे. वरोरा या तालुक्यातून गावात एसटी येते.\nतालुक्यापासून शेगाव अठरा किलोमीटर अंतरावर आहे. गावातील सर्व विहिरी खा-या पाण्याच्या आहेत. ईरई नदीचे पाणी गावात पुरवले जाते. गावात तलाव आहे.\nगावातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे लांब पोळ्या आणि पाणगे. हनुमान जयंतीला पाणगोचा नैवेद्य करतात. गावात दोन हायस्कूल आहेत. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी वरोरा येथे जातात.\nगावातील लोक वऱ्हाडी भाषा बोलतात. बैलपोळा हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी मोठा बैलपोळा तेव्हा गोड जेवण केले जाते. दुसऱ्या दिवशी छोटा बैलपोळा, त्या दिवशी तिखट जेवण केले जाते. त्या दिवशी लहान मुले लाकडी बैलांची पूजा करतात. जे गावकरी बैलाला नैवेद्य देतात. त्यावेळी ज्याचा बैल असतो त्याला ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतो. होळीला पुरुष स्त्रियांची वेशभूषा करतात. तीन-चार किलोमीटर परिसरात दादापूर, मेसा, चारगाव, वडधा, चंदनखेडा ही गावे आहेत. गावातील डॉ. माधुरी मानवटकर या सर्जन आहेत. त्यांचा चंद्रपूरला दवाखाना आहे. तसेच सदाशिव पेटकर हे शिक्षण विभागातील सचिव होते. ती गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे आहेत.\nगावातील वैशिष्टय हे की तेथे दिवाळी लक्ष्मीपूजनाचा सण एक दिवस उशिराने साजरा करतात. याचे कारण शोधूनही सापडत नाही.\nगावात एक जुना किल्ला आहे. पण त्याची पडझड झाली आहे. त्याचे मालक नागपुरात राहतात. त्यांचा एक वाडाही आहे. गावातील लोक नाटकवेडे आहेत. एक प्राथमिक शाळा, दोन हायस्कूल, बँका, दवाखाने गावात आहेत. गावात नरड, घोडमारे, कोसूरकर, बचूवार, पद्मावार, वैद्य, फुलकर, लांजेकर, हांडे, खैरे , पेटकर, अशा आडनावाचे लोक आहेत.\nआनंदवन (बाबा आमटे यांचे) शेगावपासून पंधरा किलोमीटरवर आहे. इंग्रजांच्या विरुद्ध उठाव झाला तेव्हा तुकडोजी महाराजांच्या भजनाने ‘पथ्थर सारे बॉम्ब बँनेगे ...लोग बँनेगे सेना’ अशा भजनाने लोक पेटून उठले होते. या उठावात चिमुरचे पोलिस स्टेशन जाळून टाकले गेले होते. त्यामध्ये शेगावातील काही तरुण मंडळी होती. चिमूर गाव शेगावपासून पंचवीस किलोमीटरवर आहे.\nनिसर्गरम्य रामदेगी व आता संघरामगिरी नावाने गाजत असलेले ठिकाण तेथून जवळच आहे. वनवासात असताना राम-सीता तेथे जंगलात वास्तव्याला होते अशी आख्यायिका आहे. चारगाव धरण व परिसर बघण्यासारखा आहे. बाबासाहेबांनी मूकनायक हे वर्तमानपत्र काढले होते. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 30 जानेवारीला संघरामगिरीला चर्चासत्र आयोजित केले जाते.\nतेथून जवळच असलेले भटाळा हे गाव पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तेथे आणि चंदनखेडा येथे बौध्दकालीन अवशेष सापडलेले आहेत. ते गाव दहा किलोमीटर अंतरावर आहे. खेमजाई व भटाळा सीताफळ व शिंगाळा या फळांसाठी प्रसिद्ध आहेत.\nमाहिती स्रोत – श्रीकांत पेटकर\nखुप छान लिहिलय गावाबद्दल.माझ्या गावाविषयी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. धन्यवाद.\nनितेश शिंदे हे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयात N.C.C आणि N.S.S मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी 2017 मध्ये 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या मुंबई विषयाच्या अंकाचे संपादन केले. ते सध्या 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.\nसंदर्भ: कराड तालुका, लेणी\nतमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव\nसंदर्भ: शेती, प्रयोगशील शेतकरी, गावगाथा, शेतकरी, रोपवाटिका\nसंदर्भ: गावगाथा, कन्नड तालुका\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके\nसंदर्भ: येवला तालुका, येवला शहर, सावरगाव, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, कणकवली तालुका\nआडवाटेचे ऐतिहासिक गुंज गाव\nलेखक: पंकज विजय समेळ\nसंदर्भ: गावगाथा, भिवंडी तालुका, गुंज गाव\nसंदर्भ: मोडनिंब, लावणी, गावगाथा\nसंदर्भ: औंढा नागनाथ तालुका, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/health-benefits-of-radish.html", "date_download": "2018-08-18T00:22:16Z", "digest": "sha1:5ATPNUANDJXYTSULTP46GFB36A4JJQIF", "length": 18695, "nlines": 63, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "मुळ्याची पानं खाल्ल्याने काय होते : प्रत्येकाने वाचून शेअर कराच ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / आरोग्य / आरोग्यविषयक / महितीपूर्ण लेख / मुळ्याची पानं खाल्ल्याने काय होते : प्रत्येकाने वाचून शेअर कराच \nमुळ्याची पानं खाल्ल्याने काय होते : प्रत्येकाने वाचून शेअर कराच \nDecember 19, 2017 आरोग्य, आरोग्यविषयक, महितीपूर्ण लेख\nमुळ्याची पानं तर बहुतेक लोकं खातात, पण तुम्हांला माहिती नसेल कि भाजीची पानं खाल्ल्याने काय होते ते. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु मुळा भाजीच्या पानांत मुळ्यापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात. त्यात असे भरपूर गुणधर्म आहेत जे तुमचे आजार दूर पळवू शकतात. ते पोषण तत्वांनी परिपूर्ण आहार प्रधान करतात ज्यात लोह, कॅल्शिअम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ‘सी’, आणि फॉस्फरस सारखे महत्वपूर्ण खनिजं आढळतात, जे आपल्या शरीरातील कार्यांसाठी आवश्यक आहेत.\nतर चला जाणून घेऊया मुळ्याच्या पानांच्या फायद्यांविषयी :\n१. शरीरातील विषयुक्त पदार्थ काढून टाकतो :\nमुळ्याच्या पानांत आवश्यक पोषण तत्व समाविष्ट असतात. ह्यात समाविष्ट असलेले पोषक तत्व आणि रोगविरोधी आणि जिवाणूविरोधी गुणधर्म शरीरातील विषयुक्त पदार्थ शरीरा बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.\n२. कॅन्सर सारख्या आजारावर फायदेशीर :\nपानांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असतात जे एक अँटीऑक्सीडेन्ट च्या रूपात कार्य करतात. आणि शरीरातील डीएनए पेशींना मुक्त कणांच्या हानिकारक प्रभावांना नियंत्रित करतात. ह्या रोपात उपस्थति फायटोकेमिकल्स आणि अँथोसायनिन कँसर संबंधी गुणांच्या विरोधी असतात आणि शरीराला पोट, मूत्रपिंड आणि आतड्यांच्या कँसरपासून वाचवतो.\nमुळाच्या पानांना मूळव्याध सारख्या पीडादायक त्रासावर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर म्हटले जाते. जिवाणूविरोधी गुणधर्मामुळे मुळाची पाने सूज कमी करण्याचे काम करतात. मुळाच्या पानांना सुकवून त्याची पावडर तयार करा, ह्यानंतर बरोबर प्रमाणात साखर घ्या. साखर आणि पावडर पाण्यात मिसळून जाड पेस्ट बनवा. ह्या पेस्ट ला खाऊ शकता. अथवा सूज झालेल्या ठिकाणी लावू शकता.\n४. मधुमेहावर उपाय :\nमुळाच्या पानांत बरेच गुणधर्म असतात जे रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. ह्याप्रकारे मुळाची पाने मधुमेहातील व्यक्तीला खाण्यासाठी देणाऱ्या पदार्थांमधील एक आहे. मुळ्याची पाने उच्च रक्त ग्लुकोज च्या पातळीला कमी करून मधुमेह होण्यापासून रोखतात.\n५. सांधेदुखीच्या रोगांवर इलाज :\nसांधेदुखी रोग हे जगातील सर्वात दुःखदायक आजारांपैकी एक आहे. ह्यात गुढघ्यावर दुखणे आणि भयानक सूज येते जे खूप प्रकारच्या असुविधा निर्माण करतात. मुळाच्या पानांना सारख्या प्रमाणात साखर घेऊन आणि त्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवून त्याचा वापर केला जाऊ शकतो. हे गुडघ्यावर लावू शकता. ह्या पेस्ट चा नियमित वापराने त्रास आणि सूज कमी करण्यास खूप मदत मिळेल.\n६. कावीळ वर उपाय :\nमुळाच्या पानांपासून कावीळसारख्या आजाराचे उपचार होते. ह्या आजारात शरीर हायपरबिलारूबिनमिया (त्वचेचे पिवळे पडणे) ने पीडित होतो. मुळाच्या पानांना ह्या स्तिथीत ठीक करण्यासाठी विशेष मानले जाते. पानांना कुटून, छिद्रअसलेल्या कपड्यातुन अर्क काढून घ्या. कावीळचा इलाज करण्यासाठी हे दहा दिवस नियमित अर्धा लिटर सेवन करा. बहुतेक हर्बल औषधांच्या स्टॉकमध्ये मुळाच्या पानांचा रस असतो.\nमुळाच्या पानांचा रस हे नैसर्गिक मूत्रवर्धक आहे. हे स्टोन (मुतखडा) ला विरघळण्यास मदत करते तसेच मूत्राशय साफ करण्यास मदत करते. ह्याचे हे गुण मुळा मध्ये सुद्धा असतात. मुळाच्या पानांत मजबूत रेचक गुणधर्म असतात, जे बद्धकोष्ठता आणि स्टोन (मुतखडा) कमी करण्यास मदत करतात.\nमुळाच्या पानांत रक्तशोधक गुणधर्म असतात. जे स्कर्व्ही ला रोखण्यास मदत करतात. हि आश्चर्याची गोष्ट आहे कि मुळाच्या पानांमध्ये मुळाच्या तुलने अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ असतात आणि म्हणून मुळाच्या पानांमध्ये मुळा पेक्षा जास्त अँटी कॉर्ब्यूटिक गुणधर्म असतात.\n९. रोगप्रतिकारक क्षमता वाढवते :\nमुळाच्या पानात असलेले लोह, शरीरातील थकवा दूर करण्यास मदत करतात. मुळाच्या पानात लोह, फॉस्फरस सारखे शरीराचे रोगांपासून रक्षण करणारी खनिजे असतात. ह्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘ए’, थायामीन सारखे इतर आवश्यक खनिज असतात, जे थकवा दूर करण्यास मदत करतात. एनिमिया आणि हिमोग्लोबिन चे कमी प्रमाण असलेल्या पेशंटला मुळाच्या पानांच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. कारण पानांमध्ये असलेलं लोह त्यांचे आरोग्य चांगले करू शकतो.\n१०. फायबरचा स्रोत :\nमुळाच्या पानांत मुळाच्या तुलनेत जास्त फायबर असते. फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते. मुळाच्या पानांच्या मदतीने बद्धकोष्टता आणि फुगलेले पोट (ऍसिडिटी) सारख्या अवेळी येणाऱ्या समस्यांवर अराम मिळेल.\nमुळ्याची पानं खाल्ल्याने काय होते : प्रत्येकाने वाचून शेअर कराच \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ajinkya-rahane-played-500th-match-of-india-nad-mumbai/", "date_download": "2018-08-18T00:58:59Z", "digest": "sha1:RVHWB4DKAD6LE3K3THOWORC3CC3J7CF7", "length": 7020, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अजिंक्य रहाणेने रचला इतिहास ! -", "raw_content": "\nअजिंक्य रहाणेने रचला इतिहास \nअजिंक्य रहाणेने रचला इतिहास \n मुंबईकर स्टार फलंदाज आणि कसोटीपटू अजिंक्य रहाणेने एक खास विक्रम केला आहे. भारताचा ५००वा कसोटी सामना आणि मुंबई संघाचा ५००वा रणजी ट्रॉफी सामना खेळणारा एकमेव खेळाडू म्हणून अजिंक्य रहाणेच्या नावावर यापुढे एक खास विक्रम लावला जाणार आहे.\nकालपासून मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यात सुरु असलेला सामना हा मुंबईचा रणजी इतिहासातील ५००वा सामना आहे. रणजी स्पर्धेत दुसरा कोणताही संघ अशी कामगीरी करू शकला नाही. रहाणे सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडून खेळत नसल्यामुळे तो मुंबई संघाचा भाग आहे.\n२२ ते २६ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय संघ कानपुरयामध्ये न्यूजीलँड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता. हा भारताचा कसोटी इतिहासातील ५००वा सामना होता. रहाणे हा सामना भारताकडून खेळला होता. त्यात त्याने पहिल्या डावात १८ तर दुसऱ्या डावात ४० धावा केल्या होत्या.\nअशी कामगिरी करता येऊ शकते या खेळाडूंना\nसध्या दिल्ली (443), तामिळनाडू (436), कर्नाटक (427) आणि हैद्राबाद (412 ) हे संघ ५०० रणजी सामन्यांच्या जवळपास पोहचले आहे. भारताचा ५००वा सामना खेळणारे दिल्लीकर विराट कोहली, शिखर धवन, तामिळनाडूचे मुरली विजय आणि आर अश्विन, तसेच कर्नाटकच्या केएल राहुलला यांना अशी संधी मिळू शकते.\nरोहित शर्मा भारताचा ५०० वा सामना खेळला परंतु तो सध्या मुंबईकडून खेळत नसल्यामुळे त्याची ही संधी हुकली.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/basil-thampi-is-looking-forward-to-bowling-with-m-s-dhoni-donning-the-big-gloves/", "date_download": "2018-08-18T00:58:55Z", "digest": "sha1:AF4D5MUB3LMD7AL2BPP2YOLTBAEVTWMJ", "length": 7655, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीने माझ्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करावे हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते- बासिल थंपी ! -", "raw_content": "\nधोनीने माझ्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करावे हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते- बासिल थंपी \nधोनीने माझ्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करावे हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते- बासिल थंपी \nभारत आणि श्रीलंका संघात २० डिसेंबर पासून ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारताचा संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघात बासिल थंपी, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडा या तरुण खेळाडूंची प्रथमच निवड झाली आहे.\nयावर्षीच्या आयपीएलचा ‘इमर्जिंग प्लेअर’ पुरस्कार मिळवणारा थंपी त्याच्या भारतीय संघातील निवडीनंतर बोलत होता. तेव्हा तो भारताचा महान यष्टीरक्षक एम एस धोनीविषयी म्हणाला, “मी गोलंदाजी करत असताना धोनीने यष्टिरक्षण करावे हे माझे खूप दिवसांचे स्वप्न आहे.”\nयाबरोबरच त्याच्या भारतीय संघातील निवडीबद्दल सांगताना तो म्हणाला, ” मला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे. पण माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. मला माझ्या निवडीविषयी केरळ क्रिकेट असोसिएशनचे सचिव जयेश जॉर्जयांच्या कडून कळाले. माझ्यासाठी तो खूप छान क्षण होता. भारताकडून खेळण्याचे तर माझे स्वप्न होतेच.”\nथंपीने ऑस्ट्रेलियाच्या महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ यांचेही त्याच्या यशात योगदान असल्याचे सांगितले आहे. त्याने चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण घेत असताना मॅकग्राथ यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे.\nसध्या थंपी केरळ संघाकडून रणजी ट्रॉफीत खेळत आहे. केरळचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना विदर्भ संघाविरुद्ध सुरु आहे. थंपीने रणजी स्पर्धेतही चांगली कामगिरी केली आहे. तसेच तो भारत अ संघातूनही न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-08-18T00:50:38Z", "digest": "sha1:S4VCUWX7AWITB3CQHJIWPWDP7GIKKWZD", "length": 5341, "nlines": 73, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मामाचं गाव | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: मामाचं गाव | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nलहानपणी फार तर फार माझ्या मामाचं पत्र हरवायचं\nदिवस बदलत गेले आणि आता मामाचं गावच हरवलंय\nइथे शेजारीच राहतो माझा मामा\nआणि अलीकडे पलीकडे अश्या दोन मावश्या\nएवढी जवळ प्रेमाची नाती आली आणि\nतेवढीच दूर त्याची गोडी गेली\nमामाचं गाव सोडून जाताना\nत्याच्या अंगणातला छोटा दगड खिशात घेतलेला\nउर भरून आठवण आली की डोळे भरून साठवायला\nत्याची छोटी पोरं, केलेली मजा.. त्या दगडात दिसायची\nकडी, कोयंडे घासताना तुझ्या बागेतल्या झोपाळ्याचा आवाज यायचा\nआणि आठवण काढताना कधी कधी मुद्दाम वाजवायचा\nखूप खूप आठवण यायची तुझी\nजेव्हा मैलोनमैल लांब होतास\nआणि आज जेव्हा चार हातांवर आहेस तर ती आस नाही\nआठवड्यातून एकदा भेटायचा पण त्रास नाही\nदुराव्यातला गोडवा तो हाच का\nउगाच आलास इतक्या जवळ तू मग\nलांब असतानाच्या तुझ्या आठवणी त्रास द्यायच्या\nपण तुझ्या आठवणींनी दिवस रंगवून द्यायच्या\nअगदी त्या रंग भरायच्या पुस्तकासारख्या..\nलहानपणी फार तर फार माझ्या मामाचं पत्र हरवायचं दिवस बदलत गेले आणि आता मामाचं गावच हरवलंय इथे शेजारीच राहतो माझा मामा आणि अलीकडे पलीकड...\nRelated Tips : डोळे खुप बोलके असतात, डोळे बंद असताना, तरीही डोळे भरतातच ना, मामाचं गाव\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-08-18T00:51:49Z", "digest": "sha1:EVFGZ35TBQ224WSEBHHJHYTUI75JIFG5", "length": 4228, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिलसिला (हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nसिलसिला हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९८१ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/celebrate-yoga-day-maval-125370", "date_download": "2018-08-18T01:15:06Z", "digest": "sha1:C2T6XJUWCF4ETN5TNUVVYS6HJPZV7SKX", "length": 10625, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Celebrate Yoga Day in Maval मावळात योग दिन साजरा | eSakal", "raw_content": "\nमावळात योग दिन साजरा\nशुक्रवार, 22 जून 2018\nवडगाव मावळ - डी. वाय. पाटील टेक्निकल कॅंपस तळेगाव दाभाडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला.\nया कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय डी पाटील, तसेच कॅंपस डायरेक्टर डॉ रमेश वसप्पनावार, प्राचार्य डॉ अभय पवार, डॉ लक्ष्मण कांबळे, डॉ ऊमा जाधव, प्रा. मिलिंद कुलकर्णी, तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भवानराव गायकवाड रजिस्ट्रार श्री अशोक पाटील, शा. शि. संचालक प्रा. अक्षय काशीद आदी उपस्थित होते.\nतळेगाव दाभाडे येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे रत्नाकर जाधव यानी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले.\nवडगाव मावळ - डी. वाय. पाटील टेक्निकल कॅंपस तळेगाव दाभाडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला.\nया कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय डी पाटील, तसेच कॅंपस डायरेक्टर डॉ रमेश वसप्पनावार, प्राचार्य डॉ अभय पवार, डॉ लक्ष्मण कांबळे, डॉ ऊमा जाधव, प्रा. मिलिंद कुलकर्णी, तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भवानराव गायकवाड रजिस्ट्रार श्री अशोक पाटील, शा. शि. संचालक प्रा. अक्षय काशीद आदी उपस्थित होते.\nतळेगाव दाभाडे येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे रत्नाकर जाधव यानी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले.\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nराज्यातील शाळांत 'स्वच्छ भारत पंधरवडा'\nमुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत \"स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार...\nविशेष शिक्षकांची वेतन कपात\nकापडणे (जि.धुळे) - दिव्यांगांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी 2006 मध्ये नियुक्त केलेल्या...\n'जय विज्ञान'चा उद्‌घोष करणारे अटलजी\nअटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jaitane-grampanchayat-helps-injured-army-man-135217", "date_download": "2018-08-18T01:14:17Z", "digest": "sha1:ZKO54FKS3QQEII5UMDUWMVINKVGL52FA", "length": 13444, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "jaitane grampanchayat helps injured army man जखमी जवानाच्या उपचारासाठी जैताणे ग्रामपंचायतीतर्फे 21 हजाराचा धनादेश | eSakal", "raw_content": "\nजखमी जवानाच्या उपचारासाठी जैताणे ग्रामपंचायतीतर्फे 21 हजाराचा धनादेश\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील मूळ रहिवासी व राज्य राखीव बल गट क्रमांक-6 चे जवान साहेबराव सुका चव्हाण (वय-38) हे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात गस्तीवर असताना 23 जुलैला नक्षलवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागून ती आरपार निघाली. पण सुदैवाने किडनी व लिव्हरला धक्का पोचला नाही. अशी माहिती जखमी जवानाचे वडील सुका चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील मूळ रहिवासी व राज्य राखीव बल गट क्रमांक-6 चे जवान साहेबराव सुका चव्हाण (वय-38) हे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात गस्तीवर असताना 23 जुलैला नक्षलवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागून ती आरपार निघाली. पण सुदैवाने किडनी व लिव्हरला धक्का पोचला नाही. अशी माहिती जखमी जवानाचे वडील सुका चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.\nआतापर्यंत साहेबराव चव्हाण यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. परंतु येथून पुढील वैद्यकीय खर्च त्यांना पेलवणार नसल्याने जैताणे ग्रामपंचायतीतर्फे त्यांना बुधवारी (ता.1) सकाळी दहाच्या सुमारास 21 हजाराची औदार्यपूर्वक आर्थिक मदत देण्यात आली. सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, नवल खैरनार, सुरेश सोनवणे, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे आदींच्या हस्ते एकवीस हजाराच्या आर्थिक मदतीचा धनादेश जखमी जवानाचे वडील सुका बुधा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.\nधुळे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल...\nप्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी जवानाला पुढील उपचारार्थ नुकतेच धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका बुधा चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. जखमी जवान साहेबराव चव्हाण यांची सुमारे 12 वर्षे सेवा झाली असून ते गेल्या अडीच महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी भागात बंदोबस्तासाठी तैनात होते. परंतु त्यांच्यावरील नक्षलवादी हल्ल्याने त्यांचे कुटुंबीय पुरते भयभीत झाले आहेत. आई-वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. सुका चव्हाण यांनी जैताणे ग्रामपंचायतीचे आर्थिक मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nअकोला - वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना काल (ता. 16) अतिवृष्टीचा फटका बसला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-alka-thakre-100753", "date_download": "2018-08-18T01:15:18Z", "digest": "sha1:VHUUB7RTTLVBLQEGUSDNSDVR247XUZYD", "length": 11174, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news alka thakre एकावन्न वर्षांच्या अलका ठाकरेंनी दिला दहावी मराठीचा पेपर | eSakal", "raw_content": "\nएकावन्न वर्षांच्या अलका ठाकरेंनी दिला दहावी मराठीचा पेपर\nशुक्रवार, 2 मार्च 2018\nअंदरसूल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयात 51 वर्षीय अलका ठाकरे व 45 वर्षीय मंगला बोरसे या महिलांनी दहावीचा पेपर दिला.\nअंदरसूल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयात 51 वर्षीय अलका ठाकरे व 45 वर्षीय मंगला बोरसे या महिलांनी दहावीचा पेपर दिला.\nअलका ठाकरे अंगणवाडीसेविका आहेत. घरगुती कारणामुळे दहावीचे काही पेपर त्यांना देता आले नाहीत. नोकरीसाठी दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी इतर विद्यार्थ्यांसोबत बसून पेपर दिल्याने इतरांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या मंगला बोरसे यांनीदेखील वयाच्या 45 व्या वर्षी दहावीचा पेपर दिला. अंदरसूल येथील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय आणि मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालय या दोन केंद्रांतर्गत 565 विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. दर वर्षी बाहेरून कॉपी पुरविणाऱ्या टवाळखोरांमुळे अंदरसूल केंद्रावर पोलिसांची यंदा मात्र करडी नजर होती. गावातील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय केंद्रावर काही काळ टवाळखोरांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले. या वर्षी नव्याने सुरू झालेल्या सोनवणे विद्यालयात पेपर मात्र सुरळीत पार पडला.\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही...\nसुधागडमध्ये पावासाळी पर्यटन बहरले....\nपाली - जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी अाणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो...\nराजस्थानमध्ये 24 पासून काँग्रेसची संकल्प रॅली\nजयपूर : राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार, अराजकता, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीत झालेली वाढ या मुद्द्यांवर...\nवाजपेयींच्या इस्लामपुरातील चित्रमय आठवणी...\nइस्लामपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने त्यांच्या इस्लामपूर भेटीला उजाळा मिळाला. 1982 आणि 1987 मध्ये ते दोनवेळा...\n181 महिलांच्या सुरक्षेच्या मदतवाहिनीच्या क्रमांकाप्रमाणे बैठक करत स्वातंत्र्यदिन साजरा\nआश्वी- कोणत्याही उपक्रमाच्या सादरीकरणात आपले वेगळेपण कायम ठेवणाऱ्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डी. के. मोरे जनता विद्यालयात मुख्यमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/big-blow-for-virat-kohli-and-company-as-bcci-wants-them-to-quit-their-jobs-in-public-sector-companies/", "date_download": "2018-08-18T01:00:30Z", "digest": "sha1:NJ6U3R73RACPYCLR56XJOZ6IIL6NZDZ5", "length": 6759, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटच्या नोकरीवर गदा? -", "raw_content": "\nमुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारातील कर्णधार विराट कोहलीला लवकरच ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच ओएनजीसीमधील नोकरी सोडावी लागणार आहे. विराट ओएनजीसीमध्ये मॅनेजर पदावर आहे.\nही नोकरी तो स्वतः सोडणार नसून त्याला तसे बीसीसीआयचे आदेशच आहेत. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयमधील ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ च्या मुद्द्यावर जोरदार टीका करून सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर नेमलेल्या क्रिकेट प्रशासक समितीमधून माघार घेतली. त्यांनतर ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ विषयावर बीसीसीआयने काही नियम आखून दिले आहेत.\nया नियमांचा फटका यापूर्वी सुनील गावस्कर, राहुल द्रविड यांना बसला आहे, शिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भारतीय क्रिकेट संघाचा सल्लागार म्हणून निवड व्हावी ही प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मागणीही याच कारणामुळे मान्य झाली नाही.\nआता याच कारणामुळे विराटला हे पद लवकरच सोडावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे क्रिकेट प्रशासक समितीने कोणताही क्रिकेटर सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणार नाही असे बीसीसीआयला स्पष्ट शब्दात सांगितले आहे. याचीच अंमलबजावणी म्हणजे विराटला या पदावरून मुक्त व्हावे लागणार आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-south-africa-aiden-markram-named-stand-in-captain-for-remaining-series/", "date_download": "2018-08-18T01:00:33Z", "digest": "sha1:CNGLRPX4ASENEJWMZ3FTJ6SIXATCXKLE", "length": 7745, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आता दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व करणार २३ वर्षांचा खेळाडू -", "raw_content": "\nआता दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व करणार २३ वर्षांचा खेळाडू\nआता दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व करणार २३ वर्षांचा खेळाडू\nदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसी वनडे आणि टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. बोटाच्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याजागी आइडें मार्करमला प्रभारी कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nतो दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील १९९१ पासूनचा १३वा कर्णधार ठरणार आहे. डुप्लेसीने आजपर्यंत १३ वनडेत संघाचं नेतृत्व केलं असून त्यात संघाला ११ विजय मिळवून दिले आहे.\nतो ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतही नेतृत्व करणार असून तो दक्षिण आफ्रिकेचा टी२० मध्ये नेतृत्व करणारा १०वा कर्णधार ठरणार आहे.\nआफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलिअर्स पूर्वीच या मालिकेतून बाहेर पडला आहे नाहीतर त्याकडे कसोटीप्रमाणे प्रभारी कर्णधारपदाची जबादारी देण्यात आली असती. झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटी मालिकेत फाफ डुप्लेसी जखमी झाल्यावर डिव्हिलिअर्सने जबाबदारी पार पाडली होती.\nआइडें मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने २०१४मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंतच्या इतिहासात हाच एकमेव विश्वचषक जिंकला आहे.\nत्याचे सध्या वय केवळ २३ वर्ष आहे. त्याच्या कर्णधारपदावरील नियुक्तीमुळे दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटप्रेमींना ग्रॅमी स्मिथच्या २२ व्या वयातील नियुक्तीची नक्कीच आठवण आली असणार.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/rss-mss/", "date_download": "2018-08-18T00:53:45Z", "digest": "sha1:KKJZAI6MFXLZDWY55SPMHMUTMHKJT5PM", "length": 9939, "nlines": 125, "source_domain": "mediawatch.info", "title": "ताजे वृत्त | Media Watch", "raw_content": "\nसमीर गायकवाड रोजच्या गदारोळात काही सत्ये ...\nसरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे\nसरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे ...\nराजकीय नेते, मांत्रिक आणि महाराज\nबिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे ...\nLatest ताजे वृत्त News\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nसंतोष अरसोड मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपल्या निष्णात ...\nसंतोष अरसोड आयआयटीसारख्या उच्च शिक्षणाची शिदोरी जवळ असलेले दोन तरुण. ...\nभारतीय शेती आणि संस्कृतीचा इतिहास\nभुजंग रामराव बोबडे इतिहास या शब्दाचाअर्थ ‘असे घडेल’ असा आहे. पण ...\nनितीन चंदनशिवे आमचा कांबळे लईईई हुशार कधीच न्हाय रडला नुसताच कण्हला हुं ...\nनवनाथ गोरेचे गोठलेले जग…\nआनंद विंगकर साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा युवा पुरस्कार नवनाथ ...\nसोप्पंय- सगळं खापर उदारमतवाद्यांवर\nप्रताप भानू मेहता अनुवाद – मुग्धा कर्णिक काहीही वाईट झालं की खापर उदारमतवाद्यांवर ...\nनेर अर्बन -सामाजिक उलाढाल करणारी पतसंस्था\nसंतोष अरसोड नोकरीच्या मागे लागून कुणाची गुलामी करण्यात धन्यता माणन्यापेक्षा ...\nविचारांनी जीवन लखलखीत झाले\n– सुरेश सावंत ____________ जन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर घरातल्या ज्या ...\nसमीर गायकवाड रोजच्या गदारोळात काही सत्ये झाकोळून जावीत अशी सर्वच राजकारण्यांची ...\nस्वतःशी खरं वागून पहा\nपरिचयाचा भंवताल सोडून देण्याचं भय वाटतं तुला परिचयाच्या या भंवतालात ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T01:32:55Z", "digest": "sha1:H35UTFKPJXXBF6B7RX5KGOUBX2QV2FDU", "length": 8353, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सुबोध भावे | मराठीमाती", "raw_content": "\nभारतीय चित्रपटाचे म्युझिक लॉंच\nपुण्यातील कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज ‘भारतीय’ या चित्रपटाचे म्युझिक लॉंच करण्यात आले. या कार्यक्रमात ‘भारतीय’ चित्रपटाचे निर्माते अभिजीत घोलप यांनी चित्रपटाच्या निर्मितीबद्दल थोडी माहिती दिली. पटकथाकार अनिरुद्ध पोतदार यांनी चित्रपटाच्या कथेविषयी सांगितले. ‘भारतीय’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरिश मोहिते यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अभिनयाबद्दल प्रेक्षकांना सांगितले. त्यानंतर अभिनेत्री तेजश्री हीने ‘अई यई यो’ या चित्रपटातल्या गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर प्रत्येक कलाकाराने या चित्रपटाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. चित्रपटाच्या सेटवर केलेली धमालही कलाकारांनी सांगितली. त्यानंतर गायक नंदेश उमप यांनी आपल्या दणदणीत आवाजात पोवाडा सादर करुन प्रेक्षकांना भारावून टाकले. गायक कुणाल गांजावाला यांनी आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्वांचे आवडते ‘स्टार संगीतकार’ अजय-अतुल यांनी या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल सांगितले. त्यानंतर या चित्रपटाचा म्युझिक लॉंच करण्यात आला. अरुण नुलकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या तिकीटाबरोबर चित्रपटाची ऑडीयो सी.डी प्रेक्षकांना देण्यात आली.\nया कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कुलदीप पवार, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, हृषिकेश जोशी, मीता सावरकर, तेजश्री, संगीतकार अजय-अतुल, गीतकार संदीप खरे, गायक नंदेश उमप आणि कुणाल गांजावाला, ‘भारतीय’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते, निर्माता अभिजीत घोलप, पटकथाकार अनिरुद्ध पोतदार आदी उपस्थित होते. देविशा फिल्म्स निर्मित ‘भारतीय’ हा चित्रपट येत्या १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे\nभारतीय म्युझिक लॉंच फोटो\nThis entry was posted in घडामोडी and tagged जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, पुणे, भारतीय, सुबोध भावे on ऑगस्ट 3, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141017061047/view", "date_download": "2018-08-18T00:26:51Z", "digest": "sha1:H7YEQGFUNQQNKCOQ5EPXBG27YZQZZBPC", "length": 10697, "nlines": 106, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १७", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उत्प्रेक्षा अलंकार|\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nह्या प्राचीनांच्या श्लोकांत असलेल्या हेतूत्प्रेक्षेमध्येंहि लक्ष्मीरूप विषयावर केवळ हर्षरूप हेतूची उत्प्रेक्षा केलेली नसून, ह्या ठिकणीं, स्वाभाविकपणें लक्ष्मीचें नायिकेच्या पायावर असणें’ ह्या विषयावर, हर्षानें उत्पन्न होणारे कार्य ‘लक्ष्मीचें पाया पडणें’ ह्या विषयीची, अभेदसंबंधानें उत्प्रेक्षा केली आहे, हर्षहेतूचें जें कार्य (प्रस्तुत श्लोकांत) लक्ष्मीचें पाया पडणें, त्यालाच उत्प्रेक्षेचें निमित्त मानावें असें ज्यांचें मत आहे, त्यांनासुद्धां तें (निमित्त तयार करण्याकरतां) विषयांतील धर्माशीं समान स्वाभाविकालगनाशीं विषयीच्या हर्षहेतुक लगन या धर्माचें अभेदाध्यवसान करणें भाग पडतें, कारण तसें जर केलें नाहीं तर (म्ह० विषय व विषयी यांच्या धर्मांचें अभेदाध्यवसान केलें नाहीं तर), विषयी जो हर्ष त्याच्याशीं समानाधिकरण नायिकेच्या पायाला चिकटणें हा धर्म (म्ह० पद्‌मलक्ष्मी या एकाच अधिकरणावर हर्ष हा धर्म व त्याचें कार्य पादपतन हा धर्म हे दोन्ही एकत्र राहत असल्याने, हर्ष या कारणरूप धर्माशीं समानाधिकरण, पादपतन हा धर्म आहे) पद्मलक्ष्मी म्ह० पद्मशोभा ह्या विषयावर (तो पादपतन हा धर्म) आहे, असें म्हणतां येणार नाहीं; व म्हणून पादपतन हे हर्षाच्या संभावनेचें निमित्तही मानतां येणार नाहीं. अशारीतीनें निमित्त दाखविता न आल्यानें हेतूत्प्रेक्षाही होऊ शकणार नाहीं. (नव्यांनी मानलेल्या भेदसंबंधानें होणार्‍या उत्प्रेक्षेंत ही, निमित्त या अंशांत अभेदाध्यवसान केल्यावाचून भागणार नाहीं. असें प्राचीनांचें म्हणणें)\n“ज्या राजाच्या भीतीमुळें पळून गेलेल्या चोल राजाच्या कपाळावरची चामडी, काटेरी झाडांनीं भरलेल्या वनप्रदेशांनीं, अजून याच्या कपाळीं चामडी, काटेरी झाडांनीं भरलेल्या वनप्रदेशांनीं, अजून याच्या कपाळीं काय अनुभवायचें आहे तें सांगणारीं विधीचीं अक्षरें (विधिलिखित) पाहण्याकरतांच कीं काय, सोलून टाकलीं आहे, (असा राजा).”\nह्या दुसर्‍यानें केलेल्या श्लोकांत, फलोत्प्रेक्षा आहे; तरी तिच्यांत, काटेरी झाडांनीं भरलेले वनप्रदेश हा विषय; व त्यावर ‘कपाळाचें कातडें सोलून टाकल्यामुळें होणारें, कपाळावरच्या विधिलिखिताच्या अक्षरांचें कातडें सोलून टाकल्यामुळें होणारें, कपाळावरच्या विधिलिखिताच्या अक्षरांचें दर्शन’ ह्या विषयी फलाची संभावना, नाहीं; पण कपाळावरील अक्षरें पाहणें हें ज्याचें फल आहे, अशा, ‘कपाळावरील कातडें सोलून काढणें’ ह्या विषयीची, ‘काटयांनीं कपाळाला सोलणें’ ह्या विषयाच्या ठिकाणीं, तादात्म्यानें उत्प्रेक्षा केली आहे.\nह्याप्रमाणें सर्वत्र उत्प्रेक्षेमध्यें, विषयाच्या ठिकाणीं विषयीची अभेदसंबंधानें उत्प्रेक्षा केली जाते, असें प्राचीनांचें मत.\nवि. ४९ संख्या . [ सं . एकोनपंचाशत ; प्रा . एगूणपन्नास ; म . एक + उणा + पन्नास ]\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-18T00:56:25Z", "digest": "sha1:PSDRWNRSVRIMEXJGEGLY4TYB3TQWXBEC", "length": 28510, "nlines": 107, "source_domain": "mediawatch.info", "title": "भारत ‘राष्ट्र’ होते काय? | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch टॉप स्टोरी भारत ‘राष्ट्र’ होते काय\nभारत ‘राष्ट्र’ होते काय\nआपण ज्यास ‘राष्ट्र’ म्हणतो त्या अर्थाने भारत कधीच राष्ट्र नव्हते. सांस्कृतिक दृष्टीने भारताच्या सीमा पार अफगाणिस्तान, थायलंड, कंबोडिया, म्यानमार, श्रीलंकेपर्यंत पोहोचत असल्याचा विश्वास बाळगला तरी ब्रिटिशांनी या ‘बृहत् भारता’च्या केलेल्या मांडणीचे वास्तव स्वीकारावेच लागेल, किंबहुना भारत एकसंध करण्याचे त्यांचे हे कार्य भारतीयत्वासाठी वरदान ठरले.\nभारतात अनेक धर्माचे, पंथांचे, जाती-जमातींचे, भाषांचे लोकसमूह राहात असून, भारत एक ‘राष्ट्र’ नाही, हा ब्रिटिश राज्यकर्त्यांचा आरोप भारतीयांसाठी अपमानास्पद होता. भारतीय नेते आग्रहाने मांडू लागले, की आमच्यात कितीही विविधता वा परस्परविरोध असला तरी भारत हे सांस्कृतिक दृष्टीने एक राष्ट्रच आहे. एवढेच नव्हे, तर ब्रिटिशांच्या कितीतरी आधीपासून हे राष्ट्र जगाच्या पाठीवर नांदत आहे. यासाठी त्यांनी वेदकाळापासूनचा इतिहास सांगायला सुरुवात केली. वेद, उपनिषदे, स्मृती, महाभारत, पुराणे यांत ‘राष्ट्र’ शब्द कसा आला आहे, याचे दाखले ते देऊ लागले. या सांस्कृतिक बृहत् भारताचे क्षेत्रही एवढे विशाल होते, की त्यात गांधार (अफगाणिस्तान), सयाम (थायलंड), चंपा (व्हिएतनाम), कंबुज (कंबोडिया), जावा, सुमात्रा, बाली, मलाया, फिलिपाईन्स असे अनेक देश होते. एवढेच नाही तर आपली भारतीय संस्कृती किती दूरवर पोहोचली होती यासाठी जपान, चीन, मंगोलिया, इराक, इराण, तुर्कस्तान, इत्यादी देशांचा किंवा आफ्रिका, दक्षिण अमेरिका या भागांचा उल्लेख करताना आजही आपला ऊर भरून येत असतो.\nस्वातंत्र्य मिळतेवेळी आपला हाच दावा होता, की प्राचीन काळापासून भारत हे सांस्कृतिक दृष्टीने एक राष्ट्र राहात असल्यामुळे त्याची फाळणी होता कामा नये. वस्तुत: त्यांना पाहिजे असलेला अखंड भारत व प्राचीन सांस्कृतिक भारत एकरूप नव्हता. त्यांना पाहिजे असणारा अखंड भारत म्हणजे सत्तांतराच्या वेळी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेला व त्यांनी एकसंध केलेला ब्रिटिश भारत होय. यात वर उल्लेख केलेले देश येतच नव्हते. यापैकी अफगाणिस्तानवर अगदी अलीकडच्या काळापर्यंत भारतीयांचे (शिखांचे) राज्य होते. १९१९पर्यंत या देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. त्याचा कारभार दिल्लीहून चालत असे. परंतु, १९१९ साली ब्रिटिशांनी अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य मान्य केले व तो देश भारतापासून वेगळा झाला. १९०५ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली तेव्हा ती रद्द करण्यासाठी भारतीयांनी उग्र आंदोलन केले व नंतर ती रद्द करण्यास सरकारला भाग पाडले. मात्र पूर्वी सांस्कृतिक भारताचा भाग असलेला अफगाणिस्तान १९१९ साली भारतापासून वेगळा झाला त्याबद्दल आंदोलन तर सोडाच, पण कोणाला सुख-दु:खही वाटले नाही. परंतु अफगाणिस्तानचा भाग असलेला वायव्य सरहद्द प्रांत, डय़ुरंट रेषा आखून संरक्षणाच्या दृष्टीने ब्रिटिशांनी आपल्याकडे म्हणजे भारताकडे ठेवून घेतला व १९४७ पर्यंत त्यांच्याकडे राहिल्यामुळे अखंड भारताच्या संकल्पनेत समाविष्ट झाला.\nबौद्धधर्मीय ब्रह्मदेश किंवा श्रीरामाची श्रीलंका हे प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रदेश आधी ब्रिटिश साम्राज्याचे भाग होते. पण १९३५च्या कायद्यानुसार त्यांना भारतापासून वेगळे करण्यात आले व त्यामुळे १९४७ ला ते ब्रिटिश भारताचा भाग राहिले नव्हते. त्यामुळे ते अखंड भारताचा भाग मानले गेले नाहीत. सांस्कृतिक भारताचा भाग असल्यामुळे हे भाग उपखंड भारतात समाविष्ट करावेत अशी कट्टर अखंड भारतवाद्यांनीही मागणी केली नाही.\nआज भारताचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनलेला अंदमान-निकोबार द्वीपसमूह प्राचीन भारतीय संस्कृतीचा भाग असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. या द्वीपसमूहावर ब्रिटिशांचे आधिपत्य असल्यामुळे १९४७ला सत्तांतर करताना तो भारताकडे हस्तांतरित झाला. म्हणजे सांस्कृतिक भारताचा भाग नसलेला हा भूप्रदेश नव्याने भारताला लाभला व भारतीयत्वाचा भाग बनला.\nआज भारताचा जेवढा भाग एक राष्ट्र म्हणून एका राज्यघटनेखाली आहे तेवढा १९४७ पूर्वी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली नव्हता. भारताचे दोन भाग होते. एक- १२ प्रांतांचा ब्रिटिश भारत व दोन- ५६५ स्वायत्त राज्यांचा संस्थानी भारत. सुमारे ७५ टक्के भूभाग असणाऱ्या ब्रिटिश भारतावर त्यांचे आधिपत्य होते. ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे फक्त या ब्रिटिश भारतालाच लागू असत. एका कायद्याखाली व प्रशासनाखाली एकसंध करण्यात आलेल्या या ब्रिटिश भारताची १९४७ला दोन देशांत विभागणी करण्यात आली. उर्वरित २५ टक्के भूभाग असणाऱ्या संस्थानी भारतावर ब्रिटिशांचे आधिपत्य नव्हते. त्यामुळे तो या फाळणीच्या योजनेत येत नव्हता. किंबहुना दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे या संस्थानी भारताची ५६५ भागांत आधीपासूनच फाळणी झालेली होती.\nहा संस्थानी भारत राजे, महाराजे, नवाब, निजाम यांचा बनलेला होता. ब्रिटिशांचे भारतावर राज्य येण्याआधीपासूनच ते आपापल्या प्रदेशात स्वायत्तपणे राज्य करीत होते. त्यांच्याशी ब्रिटिश सरकारने राजकीय करार केलेले होते व त्या करारांच्या मर्यादेत ब्रिटिश सरकारला संस्थानांसंबंधात अधिकार प्राप्त झाले होते. ते अधिकार सार्वभौमत्वाचे नव्हते तर करारजन्य होते. ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे संस्थानांना लागू होत नसत. ते करार वैयक्तिक स्वरूपाचे व परस्परविश्वासाने केलेले असल्यामुळे करार कायद्यानुसार अहस्तांतरणीय होते. सत्तांतराच्या वेळी ब्रिटिश सरकारने हे करार रद्द करून टाकल्याची घोषणा केली. त्यामुळे ती संस्थाने करारपूर्व कायद्याप्रमाणे स्वतंत्र झाली. ब्रिटिश प्रांताप्रमाणे त्यांची फाळणी होऊ शकली नाही. निर्माण होणाऱ्या दोन देशांपैकी कोणात विलीन व्हावे या वा त्यांच्याशी कोणते करार करावेत वा स्वतंत्र राहावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक संस्थानाला प्राप्त झाला होता.\nभारतीय नेत्यांचे म्हणणे होते, की प्राचीन काळापासून संस्थानांसहित सारा भारत एक सांस्कृतिक राष्ट्र असल्यामुळे या संस्थानांसंबंधात ब्रिटिश सरकारकडे असलेले सर्व अधिकार स्वतंत्र भारताकडे हस्तांतरित झाले पाहिजेत, पण असे करणे कायद्याविरुद्ध झाले असते म्हणून सरकारने मान्य केले नाही. सत्तांतर हे पार्लमेंटमध्ये कायदा करून झालेले असल्यामुळे संस्थानांचा प्रश्नही कायदेशीर मार्गाने सुटणे आवश्यक होते. त्यामुळे स्वतंत्र भारत सरकारपुढे प्रत्येक संस्थानाशी नव्याने करार करण्याचे आव्हान उभे ठाकले. यालाच संस्थानांच्या विलीनीकरणाची समस्या म्हणतात. मोठय़ा राजकीय कौशल्याने व महत्प्रयासाने त्यांना भारतात विलीन करून घेण्यात भारत सरकारला यश मिळाले. या अद्भुत यशाची कहाणी मोठी बोधप्रद असून, त्या यशाचे मुख्य कारण प्राचीन काळापासूनची भारताची सांस्कृतिक एकता हेच होते.\nप्राचीन काळापासून भारत सांस्कृतिक दृष्टीने एक होता, पण आज आपण ज्यास ‘राष्ट्र’ म्हणतो त्या अर्थाने राष्ट्र नव्हते. आजच्याप्रमाणे सर्व भारत एका राज्यसत्तेखाली कधीही नव्हता. सर्व भारताचा एक राजा, एक कायदा, एक सैन्य, एक प्रशासन असे कधीच नव्हते. असे राजकीय ऐक्य नसेल तर केवळ सांस्कृतिक ऐक्य असून काय उपयोग प्राचीन सांस्कृतिक बृहत् भारतात वेळोवेळी अनेक स्वतंत्र राज्ये नांदत होती. या सर्वाचे मिळून त्या काळात एक राष्ट्र होते असे मानायचे, तर त्या सर्व बृहत् भारताचे मिळून आजही एक राष्ट्र आहे असे मानायला काय हरकत आहे प्राचीन सांस्कृतिक बृहत् भारतात वेळोवेळी अनेक स्वतंत्र राज्ये नांदत होती. या सर्वाचे मिळून त्या काळात एक राष्ट्र होते असे मानायचे, तर त्या सर्व बृहत् भारताचे मिळून आजही एक राष्ट्र आहे असे मानायला काय हरकत आहे तसेच भारत, पाकिस्तान व बांगलादेश यांचे मिळून आजही एक राष्ट्र आहे, असे मानायला व फाळणीबद्दल उगाच दु:ख मानून न घ्यायला काय हरकत आहे\nब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीयांत धर्मभेद, पंथभेद, जातिभेद वगैरे निर्माण करून त्यांची एकराष्ट्रीयत्वाची भावना नष्ट केली हा आरोप खरा नसून, उलट त्यांच्यामुळेच जास्तीत जास्त भारत एकराष्ट्रीय झाला. आपण एकराष्ट्रीय आहोत ही जाणीव भारतीयांत निर्माण झाली. भारताला एकराष्ट्र बनवावे, ही प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाली.\nया दृष्टीने त्यांनी येथे राज्य स्थापन केल्यावर एकराष्ट्रीयत्वासाठी अडथळे असणारी भारतीय संस्थाने खालसा करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्या वेळेस भारतात एकूण किती संस्थाने होती याची संख्या माहीत नाही. एवढे माहीत आहे, की १९४७ला २५ टक्के भूभागात ५६५ संस्थाने शिल्लक होती. त्यांनी खालसा केलेली संस्थाने याच्या तिप्पट असू शकतील. प्रत्येकाचा वेगळा राजा, कायदा, सैन्य, प्रशासन असे. सर्व भारताचे एक राज्य नसल्यामुळेच तर भारत वारंवार परकीय आक्रमणाचा बळी पडत आला. ब्रिटिशांनी विविध कारणे सांगून ही संस्थाने खालसा करून ब्रिटिश भारतात विलीन करून टाकली. भारत एकसंध करण्याचे त्यांचे हे कार्य भारतीयत्वासाठी वरदान ठरले.\nभारतातील सारी संस्थाने खालसा करून सर्व भारतच त्यांनी एकसंध केला असता, पण १८५७चा उठाव झाला नि त्यांनी हे कार्य नंतर सोडून दिले. हा उठाव झाला नसता तर १९४७ला संस्थानांचा प्रश्नच शिल्लक राहिला नसता. पण सुदैव असे, की शीख, राजपूत, मराठे, नेपाळचा हिंदू राजा यांनी ब्रिटिशांचा पक्ष घेऊन हा उठाव मोडून काढला व १९४७ला अखंड भारताच्या मागणीसाठी ब्रिटिश भारत शाबूत राहिला. लोकशाही व आधुनिक राष्ट्र या संकल्पनांचा भारतात उदय झाला\nतेव्हा भारत पूर्वी ‘राष्ट्र’ होते हे खरे नसून, ब्रिटिश राज्यामुळे आपल्याला राष्ट्र बनण्याची प्रेरणा मिळाली. या दृष्टीने ब्रिटिश राज्य भारतासाठी इष्टापत्ती ठरले. अर्थात, मुळात सांस्कृतिक ऐक्य असल्यामुळेच भारतीयांत एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊ शकली, भारत एक ‘राष्ट्र’ बनू शकले\n(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \n सौजन्य - दैनिक सकाळ आनंद हर्डीकर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीची…\nकाश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकल्पित पाकिस्तान दौ-याने संघ परिवाराला पुन्हा एकदा…\nमहात्मा गांधी आणि संघ यांचे साम्य कशात आहे आपणाला जे कुठंही परिणाम साधायचे असतात त्याचे लिखित विश्लेषण करीत…\nवाळू हातातून निसटतेय… सौजन्य - दैनिक सकाळ शेखर गुप्ता ‘सार्वकालीन मित्र’ असलेला…\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच… संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का’ हा लेखसंग्रह संपादक…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/tag/featured/page/2/", "date_download": "2018-08-18T00:57:38Z", "digest": "sha1:TRWL6MS54NQTEIP5MIKR6EKIYA3QYWRD", "length": 9526, "nlines": 115, "source_domain": "mediawatch.info", "title": "featured | Media Watch", "raw_content": "\nअमृता, साहिर आणि इमरोज\nलेखक– समीर गायकवाड. ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी ...\nडिसक्लेमर…. काला सिनेमा रावणाचा आहे. रामाच्या प्रतिमेला तोडत फोडत रामचे, ...\nशाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे\nलेखक – विजय चोरमारे सव्वीस जूनला राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. फुले-शाहू-आंबेडकर-विठ्ठल ...\nमनूचा मासा , भिडेंचा झिंगा\nसौजन्य – साप्ताहिक चित्रलेखा लेखक – ज्ञानेश महाराव मनू नावाचे कुणी ...\nसंघाची पापं खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे\nअमेय तिरोडकर तुम्ही नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ वाचलंय का\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली\nअविनाश दुधे जॉर्ज फर्नाडिस या लढवय्या नेत्याचा काल वाढदिवस होता . एकेकाळी ...\nचातक, पावशा, कावळ्याचे घरटे ……\n.-मारुती चितमपल्ली तब्बल चार दशकांचा काळ मी जंगलात घालवला. त्यामुळे स्वाभाविकपणे ...\nकोब्रापोस्ट – भारतीय प्रसारमाध्यमांचा पर्दाफाश\n-तीर्थराज सामंत पुष्प शर्मा या धाडसी पत्रकाराने, कोब्रा पोस्ट या वेबपोर्टलसाठी ...\nसमीर गायकवाड रोजच्या गदारोळात काही सत्ये झाकोळून जावीत अशी सर्वच राजकारण्यांची ...\nलाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगू\nलक्ष्मण माने मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांर्हून अधिक काळ ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/iccs-new-playing-condition-rules-leave-players-confused/", "date_download": "2018-08-18T01:00:41Z", "digest": "sha1:LRMWQWCPHTJB5UFLUOHHAOL3SWJQZXJV", "length": 7502, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिल्या टी२० सामन्यात झाले आयसीसीच्या नवीन नियमांचे उल्लंघन ! -", "raw_content": "\nपहिल्या टी२० सामन्यात झाले आयसीसीच्या नवीन नियमांचे उल्लंघन \nपहिल्या टी२० सामन्यात झाले आयसीसीच्या नवीन नियमांचे उल्लंघन \n येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमाने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला. या सामन्यांपासून आयसीसीच्या नवीन नियमाचे पालन करणे संघाना गरजेचे होते, पण पहिल्या सामन्यात असे झाले नाही.\nआयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे जर कोणताही टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे १० पेक्षा कमी षटकांचा करण्यात आला तर प्रत्येक गोलंदाजाने किमान २ षटके गोलंदाजी करणे गरजेचे आहे.\nपण रांची येथील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेयरेन्दॉफ, अँड्र्यू टाय, अॅडम झाम्पा आणि ख्रिश्चन या गोलंदाजांनी प्रत्येकी १ षटक गोलंदाजी केली तर फक्त नाथन कॉल्टर-नाईल या गोलंदाजाने २ षटके गोलंदाजी केली. पण नवीन नियमानुसार ऑस्ट्रेलियाच्या फक्त ३ गोलंदाजांनी गोलंदाजी करायची होती आणि ते ही प्रत्येकी २ षटके.\nयाच बरोबर ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंच आणि भारताच्या शिखर धवनने हे मान्य केले आहे की नियमांचा बदल या सामन्यापासून लागू होता हे आम्हांस माहित नव्हते. डीआरएस आता टी२०मध्ये पण वापरला जाणार आहे हे ऑस्ट्रेलियाच्या संघाला तेव्हा कळले जेव्हा नियमित कर्णधार स्टिव्ह स्मिथ ५व्या षटकात खेळाडूंना पाणी देण्यासाठी मैदानात आला, असे फिंचने सांगितले.\n“बॅटच्या आकारमानाचा नियम या मालिकेनंतर लागू होणार आहे. मग बाकीचे नियम आता कसे लागू होतील हे मला समजले नाही. म्हणूनचं मी आणि माझे सहकारी गोंधळून गेलो होतो.”\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/09/23.html", "date_download": "2018-08-18T00:18:59Z", "digest": "sha1:VZAUTYJOS3XBODKEQOMSEAMUEKYJ6AKV", "length": 8357, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण येथे 23 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण येथे 23 जागा.\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 23\n* अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 28 सप्टेबर, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \" मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण येथे 23 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/free-water-dispensation-citizens-120833", "date_download": "2018-08-18T01:22:27Z", "digest": "sha1:ZC2726X256H56ZDCC7TXIW4OHIXEWTMY", "length": 13686, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Free water dispensation to the citizens फुलंब्रीमध्ये नागरिकांना मोफत पाणीवाटप | eSakal", "raw_content": "\nफुलंब्रीमध्ये नागरिकांना मोफत पाणीवाटप\nशुक्रवार, 1 जून 2018\nफुलंब्री - सध्या सर्वत्र पाणी टंचाईचे संकट पसरले असतांना नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 8 मधील नागरिकांना मोफत पाणी भरण्याची सुविधा सुहास भाऊ शिरसाठ मित्र परिवारातर्फे करून देण्यात आली. या मोफत पाणी वाटपाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक प्रभाकर सोनवणे, बाळाभाऊ मनोरकर, कचरूशेठ दुतोंडे, प्रल्हाद सोनवणे, धनंजय सीमंत यांच्या हस्ते गुरुवारी (ता.31) रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, भाजयु मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, वाल्मिक जाधव, नगरसेवक एकनाथ ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती.\nफुलंब्री - सध्या सर्वत्र पाणी टंचाईचे संकट पसरले असतांना नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 8 मधील नागरिकांना मोफत पाणी भरण्याची सुविधा सुहास भाऊ शिरसाठ मित्र परिवारातर्फे करून देण्यात आली. या मोफत पाणी वाटपाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक प्रभाकर सोनवणे, बाळाभाऊ मनोरकर, कचरूशेठ दुतोंडे, प्रल्हाद सोनवणे, धनंजय सीमंत यांच्या हस्ते गुरुवारी (ता.31) रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, भाजयु मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, वाल्मिक जाधव, नगरसेवक एकनाथ ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती.\nगेल्या अनेक वर्षापासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याने जमिनीच्या भूगर्भातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. अनेक नागरिकांनी घराच्या परिसरात बोअर घेतले मात्र जमिनीत पाण्याचे प्रमाणच कमी असल्याने जलसंकटाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. वार्ड क्रमांक आठ हा विद्यमान नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा इंदुबाई मिसाळ यांचा आहे. पाणी टंचाईची समस्या सुहास भाऊ शिरसाठ मित्र परिवाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वखर्चाने या वार्डात पाण्याची मोठी टाकी ठेऊन पाणी भरण्यासाठी चार तोट्या काढण्यात आल्या. त्यामुळे या वार्डातील नागरिकांना पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.\nयाप्रसंगी मजर सय्यद, आवेज चिस्ती, सोमीनाथ दुतोंडे, अमोल मनोरकर, मोहन मनोरकर, कांता आढाव, रत्नाकर आढाव, गोकुळ घरमोडे, राजेंद्र मिसाळ, दिनेश काथार, अक्षय आढाव, रमेश मिसाळ, भास्कर वानखेडे, सागर माठे, एकनाथ दुतोंडे, सुदेश मिसाळ, शेख हारून, मनीष राऊत, संतोष मिसाळ, नंदू आढाव, दीपक शिरसाठ, नवाब पटेल, गजानन तावडे, सतीश मिसाळ, मनोज वाघ, संतोष सुरभैय्ये, वैभव दुतोंडे, नागेश भारद्वाज यांच्यासह आदी ग्रामस्थांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nपालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव\nपुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/gst-issue-pune-machinery-merchant-association-meeting-132312", "date_download": "2018-08-18T01:23:05Z", "digest": "sha1:TA75PAGSGSIIFQLSDNCJKNZUTVR2TA5J", "length": 12458, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "GST issue pune machinery merchant association meeting जीएसटी कमी करावा | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 21 जुलै 2018\nपुणे - ‘शेतीच्या अवजारांवरील जीएसटी अठरावरून पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी केल्यास शेतकऱ्यांना मदत होण्याबरोबरच त्यांची विक्रीही वाढेल,’’ असे मत ‘पुणे मशिनरी मर्चंट्‌स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले; तसेच या विक्रेत्यांची मुख्य बाजारपेठ शुक्रवार पेठेत असल्याने या भागात ‘वाय-फाय झोन’ असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nपुणे - ‘शेतीच्या अवजारांवरील जीएसटी अठरावरून पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी केल्यास शेतकऱ्यांना मदत होण्याबरोबरच त्यांची विक्रीही वाढेल,’’ असे मत ‘पुणे मशिनरी मर्चंट्‌स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले; तसेच या विक्रेत्यांची मुख्य बाजारपेठ शुक्रवार पेठेत असल्याने या भागात ‘वाय-फाय झोन’ असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\n‘सकाळ’ने या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच आयोजित केली होती. संघटनेचे अध्यक्ष सुरेखा सांडभोर, ज्येष्ठ सल्लागार रामनिवास सोनी, उपाध्यक्ष सूरजितसिंग गुलाटी, सचिव प्रदीप वाव्हळ, सहसचिव सुनील कपाडिया, राजेंद्र बोरसे, नरेश मेघाणी, राहुल क्षीरसागर, एम. टी. पालवे आदी\nया वेळी उपस्थित होते.\nमहात्मा फुले मंडईत येणाऱ्या शेतकऱ्यांना जवळ पडावे, यासाठी शुक्रवार पेठेत शेती अवजारांच्या विक्रीची बाजारपेठ तयार झाली. पाणी उपसणारे पंप, जलवाहिन्यांसह इतर यंत्रसामग्रीची विक्री या बाजारात प्रामुख्याने होते. शेतकऱ्यांना शेतीवरील अनुदान मिळण्याची शाश्‍वती नसल्यामुळे हलक्‍या दर्जाचा माल ते वापरतात. त्यामुळे त्यांचे नुकसान होते, असे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.\nशेतीच्या अवजारांवरील जीएसटी १८ टक्के असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आणि व्यापारही कमी होतो. त्यामुळे या अवजारांवरील जीएसटी पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी करावा. तसेच शुक्रवार पेठ भाग ‘वाय-फाय झोन’ करावा, असेही या प्रतिनिधींनी सांगितले.\nशेती अवजारे विकणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या : पुणे शहर - ६०, जिल्ह्यात - १७०.\nपुण्यातील संपूर्ण व्यवसायाची उलाढाल : ५०० कोटी.\nयंत्रसामग्री, अवजारे ठेवण्यासाठी मध्यवर्ती संकुलाची गरज.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/help-sakal-relief-fund-work-starts-redani-130537", "date_download": "2018-08-18T01:22:52Z", "digest": "sha1:UUKWJTM65YDCE6ZLSPVUYDLZCFWEOJIZ", "length": 13699, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "with the help of sakal relief fund work starts in redani रेडणीमध्ये सकाळ रिलिफ फंडातुन ओढाखोलीकरणाच्या कामास सुरवात | eSakal", "raw_content": "\nरेडणीमध्ये सकाळ रिलिफ फंडातुन ओढाखोलीकरणाच्या कामास सुरवात\nशनिवार, 14 जुलै 2018\nवालचंदनगर : रेडणी (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलीफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ओढाखोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.\nवालचंदनगर : रेडणी (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलीफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ओढाखोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.\nइंदापूर तालुक्यामध्ये रेडणी गावालगत मोठा ओढा आहे. गेल्या अनेक वर्षापासुन ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचा काम झाले नसल्यामुळे ओढ्यामध्ये गाळ साचलेला आहे. तसेच झाडेझुडपे ही उगवली असल्याने पावसाळ्यामध्ये ओढ्यामधून पावसाचे पाणी वाहुन जात असल्याने रेडणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सकाळ माध्यम समुहाकडे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी केली होती. सकाळ रिलिफ फंडातुन ओढ्याच्या खोलीकरणासाठी दोन लाख रुपयांचा निधी देण्यात आला अाहे. तसेच पुण्यातील उद्योजक विनायक वाळेकर यांनी गावासाठी मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिली आहे.\nया कामाचा शुभारंभ माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.13) करण्यात आला. यावेळी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित पाटील, चंद्रकांत भोसले, सहकारमहर्षी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्‍वास काळकुटे,अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील,मोहन दुधाळ,बावड्याचे सरपंच किरण पाटील, जंक्शन सरपंच राजकुमार भोसले,मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष भिसे,कुलदीप रकटे, प्रकाश शेडगे, हनुमंत कदम,शहाजी ननवरे,प्रदीप बोरकर, दिगांबर गर्जे, रामभाऊ पाटील,नितीन जाधव,ग्रामसेवक अर्चना लोणकर उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक सकाळचे वालचंदनगरचे बातमीदार राजकुमार थोरात,सुत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले व आभार रेडणीचे सरंपच भीमराव काळे यांनी मानले.\n‘सकाळ’ माध्यम समुहामुळे इंदापूरकरांची सकाळ चांगली...\nयावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, सकाळ माध्यम समुहाच्या ओढाखोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना व गावातील नागरिकांना फायदा होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक गावातील पाण्याची पातळी वाढली असून सकाळमुळे इंदापूरकरांची सकाळची सुरवात चांगली होत असून सकाळच्या उपक्रमाचे कौतुक केले.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/do-not-use-mobile-till-12th-say-madhukar-kad-135800", "date_download": "2018-08-18T01:22:02Z", "digest": "sha1:3TNH2XXTLKA62P2LMI7BWTDOCWXVHW4G", "length": 11373, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do not use mobile till 12th say madhukar kad बारावीपर्यंत मोबाईलचा वापर टाळावा - मधुकर कड | eSakal", "raw_content": "\nबारावीपर्यंत मोबाईलचा वापर टाळावा - मधुकर कड\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nनाशिक रोड - नवीन तंत्रज्ञानामुळे जगाची माहिती मिळते. पाठ्यपुस्तकाऐवजी मोबाईलवरून विद्यार्थी गुगलचा अभ्यास करतात. परंतु या ज्ञानाचा फायदा करण्यापेक्षा मोबाईलद्वारे व्हॉट्‌सऍप, फेसबुकचा गैरवापर केल्यास सायबर गुन्हे दाखल होतात. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान बारावीपर्यंत मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी केले.\nनाशिक रोड - नवीन तंत्रज्ञानामुळे जगाची माहिती मिळते. पाठ्यपुस्तकाऐवजी मोबाईलवरून विद्यार्थी गुगलचा अभ्यास करतात. परंतु या ज्ञानाचा फायदा करण्यापेक्षा मोबाईलद्वारे व्हॉट्‌सऍप, फेसबुकचा गैरवापर केल्यास सायबर गुन्हे दाखल होतात. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान बारावीपर्यंत मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी केले.\nनाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या आरंभ महाविद्यालयात \"सायबर गुन्हे व सुरक्षितता' या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य प्र. ला. ठोके अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य सुनील हिंगणे, तुषार म्हस्के आदी उपस्थित होते.\nसांस्कृतिक विभागप्रमुख संगीता मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील हिंगणे यांनी आभार मानले. राजेंद्र शेळके, कैलास निकम, प्रदीप वाघ, केशव रायते, राजेश खताळे, प्रतिभा औटी, सुरेखा पवार, संदीप निकम, यशवंत सूर्यवंशी, नीलेश खैरनार, आनंद खरात, श्रीकृष्ण लोहोकरे, विलास सानप, श्रीमती गोसावी, संदीप गांगुर्डे, दीपक पर्वतीकर, अर्पणा बोराळे, श्रीमती नकाळे, प्रवीण खैरे, श्रीमती सुरवाडे आदी उपस्थित होते.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nइगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-muncipal-corporation-karjmukti-121357", "date_download": "2018-08-18T01:21:49Z", "digest": "sha1:BIEW5HQN3HJISHPLQZ7HKIIPCMOQE3A2", "length": 15445, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon muncipal corporation karjmukti \"मनपा'ची कर्जमुक्ती अन्‌ पैशाचं सोंग..! | eSakal", "raw_content": "\n\"मनपा'ची कर्जमुक्ती अन्‌ पैशाचं सोंग..\nसोमवार, 4 जून 2018\n\"सर्व सोंगं आणता येतात, पैशांचे सोंग काही आणता येत नाही...' ही म्हण आपल्याकडे बऱ्यापैकी प्रचलित आहे. खिशात दमडी नसली अन्‌ खर्च खूप असला, की आपण प्रत्येक जण हे वाक्‍य हमखास वापरतो. पण, या नकारात्मक विचारसरणीला फाटा देत महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी महापालिकेस महिनाभरात कर्जमुक्त करण्याचा \"विडा' उचलला आहे. काल- परवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर, त्यांनी हा मनोदय व्यक्त केला. अर्थात, गेल्या साधारण दीड- दोन दशकांपासून महापालिकेची आर्थिक घडी कर्जामुळे विस्कटलेली असताना नवनियुक्त आयुक्तांना त्यातून महिनाभरात मुक्ती मिळण्याचा \"मार्ग' दिसत असेल, तर त्यांच्या या सकारात्मक विचारांना दादच द्यावी लागेल...\nनाही म्हणता- म्हणता 20-25 दिवसांनी का होईना, चंद्रकांत डांगे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार अखेर स्वीकारला. काही व्यक्तिगत अडचणींमुळे हा पदभार स्वीकारायला थोडा उशीर झाला, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. ते खरेही असेल असे समजले, तरी ज्या महापालिकेवर सहाशे कोटींपेक्षा अधिक कर्जाचा डोंगर असेल, त्या महापालिकेत येण्यास कितीही कर्तव्यकठोर असला, तरी कुणीही अधिकारी येण्याआधी दोनदा विचार करेलच आणि डांगे यांनी तो केला असेल, तर त्यात गैर काही नाही. मात्र, तरीही त्यांनी जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदाचा काटेरी मुकुट शिरावर घेतला आणि तो घेतल्यानंतर दोन-चार दिवसांतच आपल्या कार्यशैलीचा थोडाफार परिचयही करून दिला.\nअर्थात, अशाप्रकारे दोन-चार दिवसांतच किंवा अगदी महिनाभरातही एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यशैलीचा परिचय होणे तसे कठीणच. मात्र, तरीही डांगेंच्या आपल्या महापालिकेतील या संभाव्य वाटचालीबद्दल सामान्य जळगावकर म्हणून सकारात्मक विचार करायला तूर्तास तरी हरकत नाही. मुळात, जळगावसारख्या प्रचंड कर्जबाजारी असलेल्या महापालिकेत प्रशासकीय प्रमुख म्हणून काम पाहणे मोठे आव्हानात्मकच. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळणे, त्यांच्याशी समन्वयाने काम करणे, बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त शिकवणे, थेट नागरी प्रश्‍नांशी संबंध असल्याने मूलभूत सुविधांकडे लक्ष देणे, अशा नागमोडी वळणातून महापालिकेच्या आयुक्तपदाचा मार्ग जातो. त्यातही जळगावातील या मार्गात प्रचंड कर्जाचा डोंगर, व्यापारी संकुलांतील गाळ्यांचा तिढा, राजकीय हस्तक्षेपाने रखडलेली मुख्यमंत्री निधीतील कामे, अमृत योजनेतील प्रस्तावित कामे आणि तीन महिन्यांत होणारी सार्वत्रिक निवडणूक हे अडथळे आहेत.\nया सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत त्यातून कर्जमुक्तीचे आव्हान आयुक्तांना पेलायचे आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच गाळे लिलावाचा विषय मार्गी लावण्याचे जाहीर केले. गाळ्यांच्या लिलावाची सर्व कायदेशीर प्रक्रिया तशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यातून मार्ग काढणे फारसे कठीण नाही. मात्र, केवळ त्या एका स्त्रोतातून महापालिका कर्जमुक्त होईल, असेही नाही. येत्या काही दिवसांत उत्पन्नाचा मोठा स्त्रोत निर्माण होण्याची शक्‍यताही नाही, तरीही आयुक्तांनी महिनाभरात महापालिकेला कर्जमुक्ती करायचे म्हटले असेल तर त्यामागे काहीतरी \"लॉजिक' नक्कीच असणार. हे \"लॉजिक' प्रत्यक्षात परिणामापर्यंत पोचले पाहिजे; अन्यथा डांगे महोदयांनाही महिना-दोन महिन्यांनंतर \"पैशाचं सोंग काही आणता येत नाही...' असे म्हणावे लागले तर आश्‍चर्य वाटू नये...\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nइमारत आहे, तर डॉक्‍टर नाही; अनेक ठिकाणी साहित्यच नाही अकोला - वऱ्हाडात पुरेसे शवविच्छेदनगृह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/father-found-viral-video-solapur-123641", "date_download": "2018-08-18T01:36:38Z", "digest": "sha1:3BMECKGCWOKOJ7TDQDYGKT6MWXGHNCDM", "length": 13991, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "father found for viral video in Solapur व्हायरल व्हिडीओमुळे सापडले हरवलेले बाबा! | eSakal", "raw_content": "\nव्हायरल व्हिडीओमुळे सापडले हरवलेले बाबा\nगुरुवार, 14 जून 2018\nनव्वद वर्षीय भिकाजी पानसरे हे 7 फेब्रुवारी 2018 रोजी भायभळा येथून हरवले होते. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले आणि घरी परत गेलेच नाहीत. कुटुंबीयांनी मुंबईत अनेक ठिकाणी शोध घेतला, पण ते सापडले नव्हते. कुटुंबीयांनी आशा सोडली होती. पानसरे यांना मी जेवण खाऊ घालतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांचे कुटुंबीय सोलापुरात आले. रमजानच्या महिन्यात पुण्यकाम झाल्याचे समाधान आहे.\n- नसरुद्दीन शेख, पोलिस हवालदार\nसोलापूर : एका वृद्धाला पोलिस कर्मचारी जेवण खाऊ घालत असल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे वृद्धाच्या मुलींना त्यांचे हरवलेले बाबा मिळाले. मुंबईहून सोलापुरात येऊन मुलींनी आपल्या वडिलांना घरी नेल्याची सकारात्मक घटना घडली आहे.\nफौजदार चावडी पोलिस ठाणे अंकित मार्केट पोलिस चौकीत कार्यरत असलेले हवालदार नसरुद्दीन शेख हे नेहमीप्रमाणे 9 जून रोजी बेवारस वृद्धांना जेवण खाऊ घालत होते. कोणीतरी त्यांचा व्हिडीओ केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. पोलिसाची माणूसकी.. म्हणून हजारो लोकांनी तो व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओत दिसणारे आजोबा चार महिन्यांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झाले होते. त्यांचे नाव भिकाजी पानसरे (वय 90, रा. भायखळा, मुंबई) असे आहे. पानसरे यांच्या कुटुंबीयांपर्यंत तो व्हिडीओ पोचला. व्हिडीओत पोलिसासोबत दिसणारे वृद्ध आपले वडीलच आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांची मुलगी मनाली पोटोळे यांनी पोलिस हवालदार शेख यांच्याशी संपर्क साधला. तुमचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ते वृद्ध माझे वडील आहेत असे सांगून मनाली यांनी आता माझे बाबा कुठे आहेत असे विचारले. शेख यांनी वृद्ध पानसरे यांचा शोध घेतो असे सांगितले. पानसरे हे सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील पायऱ्यांवर इतर बेवारसांसोबत बसले होते. त्यांना पोलिस चौकीत आणले. मंगळवारी (ता. 12) सकाळी पानसरे यांचे कुटुंबीय मुंबईहून सोलापुरात आले. हरवलेल्या बाबांना पाहताच त्यांच्या कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले. सर्वांनी हवालदार शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. पानसरे यांना प्राथमिक उपचार करून मुंबईला घरी नेण्यात आले आहे.\nहवालदार शेख यांचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी कौतुक केले आहे. राज्यातून हजारो लोकांनी फोन करून शेख यांचे कौतुक करून आभार मानले आहेत.\nनव्वद वर्षीय भिकाजी पानसरे हे 7 फेब्रुवारी 2018 रोजी भायभळा येथून हरवले होते. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले आणि घरी परत गेलेच नाहीत. कुटुंबीयांनी मुंबईत अनेक ठिकाणी शोध घेतला, पण ते सापडले नव्हते. कुटुंबीयांनी आशा सोडली होती. पानसरे यांना मी जेवण खाऊ घालतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांचे कुटुंबीय सोलापुरात आले. रमजानच्या महिन्यात पुण्यकाम झाल्याचे समाधान आहे.\n- नसरुद्दीन शेख, पोलिस हवालदार\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2018-08-18T00:26:05Z", "digest": "sha1:7HO3OPYWGVLIWS2O6E3R5QNEZFNR6JNF", "length": 10019, "nlines": 118, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "कर्करुग्णांना परवडणारे औषध बाजारात - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nकर्करुग्णांना परवडणारे औषध बाजारात\nकर्करुग्णांना परवडणारे औषध बाजारात\nएमक्‍युअर फार्मास्युटिकल्सच्या जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सतर्फे कर्करुग्णांना परवडणारी पेजेक्‍स (पेगफिलग्रॅटिझम) बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत.\nपेजेक्‍सची किंमत 17 हजार 900 इतकी असून, कर्करोगावरील हे सर्वांत स्वस्त औषध आहे. याबाबत जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय सिन्हा म्हणाले, \"\"हे औषध अकरा हजार रुग्णांवर वापरले आहे. त्यांतील दोन हजार 100 रुग्णांच्या अनुभवांचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. पेजेक्‍सच्या व्यावसायिक सुरवातीमुळे जिनोव्हाने कमी किमतीत उच्च तंत्रज्ञान देण्याची परंपरा कायम राखली आहे.''\n\"एमक्‍युअर फार्मास्युटिकल्स'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) अरुण खन्ना म्हणाले, \"\"सर्वसाधारणपणे 10 ते 57 टक्के रुग्णांमध्ये सिटॉक्‍सिक केमोथेरपीमुळे \"न्युट्रोपेनिया' दिसून येतो. सध्या फिलग्रॅमिस्टिम ही वाढीची उपाययोजना केली जाते. 5 ते 10 दिवसांच्या केमोथेरपी सायकलनुसार रोजचे एक इंजेक्‍शन दिले जाते. काही कारणांमुळे केमोथेरपीचा डोस लांबल्याने फिलग्रॅमस्टिमचे इंजेक्‍शन देता येत नाही. पेजेक्‍समुळे प्रत्येक केमोथेरपीच्या उपचारानंतर तीच सुरक्षा आणि फिलग्रॅस्टिमचा परिणाम साधता येतो.''\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1202.html", "date_download": "2018-08-18T00:22:25Z", "digest": "sha1:IEAZFFPKGVJEXBNOVEDPM66GKLGZFUJ6", "length": 7523, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "केडगाव दुहेरी हत्याकांड; पोलिस तपासावर शंका, कुटुंबीय आजपासून बसणार उपोषणाला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City केडगाव दुहेरी हत्याकांड; पोलिस तपासावर शंका, कुटुंबीय आजपासून बसणार उपोषणाला.\nकेडगाव दुहेरी हत्याकांड; पोलिस तपासावर शंका, कुटुंबीय आजपासून बसणार उपोषणाला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांडातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने पोलिसांच्या तपासावरच मृतांच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केल्या आहेत. योग्य पद्धतीने तपासी अधिकाऱ्यांकडून तपास होत नसल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. योग्य तपास होण्यासाठी मृतांचे नातेवाइक हे त्यांच्या घरीच शनिवारपासून उपोषण सुरू करणार आहेत.\nकेडगाव येथे पोटनिवडणुकीच्या वादातून संजय कोतकर, वसंत ठुबे यांची मागील महिन्यात हत्या झाली. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर काही आरोपी फरारी आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पोलिस तपास पथकही नियुक्त केलेले आहे. या गुन्ह्यांतील इतर आरोपींना अटक होत नसल्याने मृतांचे नातेवाइक संग्राम कोतकर, प्रमोद ठुबे, सुनीता कोतकर, अनिता ठुबे यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांना या गुन्ह्याच्या तपासाबाबत निवेदन दिले आहे.\nहत्याकांडप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, भानुदास कोतकर यांच्याविरुद्ध गुन्हा असताना केवळ संग्राम जगताप यांनाच अटक करण्यात आलेली आहे. कर्डिले हे भाजपचे आमदार असल्याने त्यांना राजकीय पक्षातील संबंधातील नेतेमंडळींचा पाठिंबा असल्याने त्यांना पोलिस प्रशासनाने हत्येचा गुन्ह्यात अटक केली नाही, असा आरोप दोन्ही कुटुंबीयांनी केलेला आहे.\nआरोपी अरुण जगताप हे आर्थिक व राजकीय दृष्टीने बलदंड आहेत. हत्याकांडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जगताप यांना गुन्ह्यात गोवले असल्याचे जाहीर केले आहे. राजकीय दबाव आणल्याने आरोपींवर पोलिसांनी कारवाई केलेली नाही, भानुदास कोतकर हे शिरुर, पुणे, मुंबई या ठिकाणी राहतात. एका गुन्ह्यात ते दर सोमवारी येथील पोलिस स्टेशनला हजेरी लावतात. त्यानंतर तपास अधिकारी त्यांना अटक करीत नाहीत. त्यावरून तपास यंत्रणा आरोपींना मदत करत असल्याचे दिसून येत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकेडगाव दुहेरी हत्याकांड; पोलिस तपासावर शंका, कुटुंबीय आजपासून बसणार उपोषणाला. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, May 12, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Unknown-facts-about-the-various-product.html", "date_download": "2018-08-18T00:22:00Z", "digest": "sha1:KABPFESIRXQ6TXLP4UPI6MBRIKTZD7L5", "length": 14131, "nlines": 53, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "जाणून घ्या ह्या वस्तूंच्या खऱ्या वापराविषयी जे तुम्हाला माहित नसेल ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / महितीपूर्ण लेख / जाणून घ्या ह्या वस्तूंच्या खऱ्या वापराविषयी जे तुम्हाला माहित नसेल \nजाणून घ्या ह्या वस्तूंच्या खऱ्या वापराविषयी जे तुम्हाला माहित नसेल \nJanuary 10, 2018 महितीपूर्ण लेख\nआपण आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टींना बघता बघता मोठे झालो आहोत . त्यांना नजर अंदाज करत आपण पुढे जात गेलो . त्या वस्तूंचा वास्तव जीवनात नेमका काय फायदा आहे हे आपण जाणूनच नाही घेतले . जसे कि जीन्सचा एक्सट्रा खिसा किंवा टूथपेस्टचा कलर बार . प्रत्येक गोष्टीच्या असण्यामागे एक कारण आहे . आज आम्ही तुम्हाला वस्तूंचा असा उपयोग सांगणार आहोत जो तुम्हाला माहित नसेल .\nकीबोर्ड वर आपण बघतो कि F आणि J थोडेशे वर आलेले दिसतात . तुम्हाला माहिती आहे का कि ते असे का असतात . हे खरतर वापरणाऱ्याच्या मदतीसाठी बनवले आहेत . म्हणजे ते कीबोर्ड कडे न बघता पोसिशन घेऊ शकतील .\n२. टूथपेस्ट मध्ये कलर बार\nतुम्हाला दिसेल की प्रत्येक टूथपेस्टच्या ट्यूबमध्ये एक कलर बार आहे. खरं तर, टुथपेस्टच्या नलिकेत, हे रंग बार केवळ मॅन्युफॅक्चरिंगच्या उद्देशासाठी ठेवले आहे. फॅक्टरीत त्याचा उद्देश केवळ इतका आहे कि ऑप्टिकल स्कॅनर सांगणे आहे कि ट्यूबचा शेवट कुठे आहे जेणेकरून पुढे जाण्यापूर्वी त्याला सीलबंद करता येईल. म्हणजे पुढे जाण्यापूर्वी त्याला सीलबंद केले जावे .\n३. पॉटच्या हँडलमध्ये छिद्र\nजर तुमच्या पॉटच्या हँडलला छिद्र आहे तर तुमच्याकडे रेडिमेड चमच्याचे होल्डर आहे . तुम्ही फक्त चमच्याला त्या पॉटच्या हँडलमध्ये टाकून द्या . त्याचा वरील भाग हवेत लटकत राहील .\nतुम्ही पण जर जीन्स घालता तर मग तुम्ही हे बटण पाहिलं असेल . सुरुवातीला जेव्हा जीन्स बनवली गेली तेव्हा जास्त करून मजूर लोक ती परिधान करत होते . त्यांना बऱ्याचदा नवीन जीन्स विकत घ्यावी लागत असे . कारण जुन्या जीन्स उघडून जायच्या . त्यामुळे जीन्सवर हे छोटे बटण लावू लागले . त्यामुळे ते कापड धरून ठेवेल . हे छोटे बटन जीन्स जास्त काळ टिकवण्यासाठी उपयोगी आहे .\n५. कुलुपात छोटे छिद्र\nकुलुप हे वेगवेगळ्या आकारांमध्ये येतात . ते वेगवेगळ्या रांगांमध्ये पण येतात . जर तुम्ही कुलूपाकडे नीट निरीक्षण केले तर आपल्याला एक छोटेसे छिद्र दिसेल . हे छिद्र कुलुपात धूळ आणि पाणी बाहेर जाण्यासाठी बनवले आहेत . याचा उपयोग कुलुपाच्या तेलपाणी करण्यासाठी केला जातो .\n६. पेनच्या कॅपमध्ये छिद्र\nप्रत्येक जण हा पेनचा वापर करतो . काही लोकांना पेनचे टोपण चावण्याची सवय असते . झाकणातील या छिद्राला सुरक्षेच्या हेतूने बनवलं आहे . जर कोणी त्या झाकणाला गिळलं आणि ते जर घश्यात अडकलं तर त्या छिद्राने मदत होईल.\nजाणून घ्या ह्या वस्तूंच्या खऱ्या वापराविषयी जे तुम्हाला माहित नसेल \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_9840.html", "date_download": "2018-08-18T00:50:06Z", "digest": "sha1:OO2TFYW2K2HHWISWYVZIMS3BGAHMWGG2", "length": 4091, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "हळूच हसतय | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » कधी हसून रडले » तर प्रेम म्हणतात » ती हळूच मागे वळून पाहायची » हळूच हसतय » हळूच हसतय\nहळूच हसतय कधी कधी रुसतंय जेवताना उठतय ग्यालरीत बसतय विचारात असतय गुपचुप हसतंय चोरून बोलतय बाहेर जातय उशिरा येतय टेंशन घेतय पैशाची उधळ पट्टी करतय घरी नीट बोलेना रस्त्यानं नीट चालेना सुट्टीत घरी थांबेना रात्रभर एस एम एस करतय मोबाइल कुणाकडे देईना बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय एस एम एस पण लॉक करून टाकतय लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय आपण जवळ गेलोकीफ़ोन कट करतय कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय वरील लक्षणं दिसली की समजायच……\nRelated Tips : कधी हसून रडले, तर प्रेम म्हणतात, ती हळूच मागे वळून पाहायची, हळूच हसतय\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-08-18T00:54:30Z", "digest": "sha1:LISIGDK5WPGIKGQM7JKTNMDRQZQMBRSX", "length": 4225, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हनामकोंडा (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nहनमकोंडा हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. भारताचे दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव येथून दोन वेळा तर काँग्रेस नेते कमालुद्दिन अहमद येथून तीनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हनामकोंडा (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०६:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T01:31:06Z", "digest": "sha1:FJJAOQZ6QWPJUHSIJ6IWAD4P3Z72KMIY", "length": 5298, "nlines": 128, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सोनार | मराठीमाती", "raw_content": "\nदेवाने एकदा आपल्या नोकराला आज्ञा केली की, ‘ढोंग आणि लबाडीचे मिश्रण करून तू ते सगळ्या कारागिरांना वाटून दे. ’ त्याप्रमाणे नोकराने मिश्रण तयार करून वाटले. परंतु त्यातील खूपसे शिल्लक राहिले. तेव्हा त्या सेवकाने ते नंतर आलेल्या शिंपी आणि सोनार लोकांना वाटून टाकले.\nतात्पर्य:- सगळ्या धंदयात लबाडी ही होतेच, परंतु सोनार आणि शिंपी हे लबाडीकरिता फार पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, कारागिर, गोष्ट, गोष्टी, देव, सोनार on एप्रिल 9, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/haryana-score-big-in-final-minutes-to-beat-up-yoddha/", "date_download": "2018-08-18T00:59:37Z", "digest": "sha1:O3VXUCBDGH6NYGDGJ6ALDI5PJUBYS6JX", "length": 6800, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोमहर्षक सामन्यात यूपी योद्धजवर हरियाणा स्टीलर्सचा विजय ! -", "raw_content": "\nरोमहर्षक सामन्यात यूपी योद्धजवर हरियाणा स्टीलर्सचा विजय \nरोमहर्षक सामन्यात यूपी योद्धजवर हरियाणा स्टीलर्सचा विजय \nहरियाणा स्टीलर्सने यू पी योद्धाजला त्यांच्या घरच्या मैदानावर ३६-२९ असे हरवून या मोसमातील आपला दुसरा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानात यू पी योद्धाजचा हा सलग दुसरा पराभव आहे.\nसामन्याच्या पहिल्या सत्रात यू पी योद्धाजचाच दबदबा होता पण हरियाणा स्टीलर्सच्या युवा रेडेर विकास कनडोलाच्या ९ गुणांच्या बदल्यात यू पी दुसऱ्या सत्रात दोन वेळा सर्वबाद झाली आणि सामन्याचा निकाल हरियाणा स्टीलर्सच्या बाजूने लागला.\nसामन्याच्या १०व्या मिनिटांपासून यू पीकडे गुणांची बढत होती पण त्यांनी ती बढत शेवटच्या काही मिनिटात गमावली आणि सामना ही गमावला. सुरेंद्र नाडाने डिफेन्समध्ये आपला अफलातून फॉर्म कायम राखत ७ गुण मिळवले.\nपहिल्या सत्रात यू पीला बढत मिळवून देण्यात रेडेर रिशांक देवाडिगा आणि डिफेंडर सागर कृष्णाचा मोठा वाटा होता. पण दुसऱ्या सत्रात त्यांना चांगली कामगीरी करता आली नाही. त्याच बरोबर यू पी चा कर्णधार नितीन तोमरही लयमध्ये दिसला नाही. सामन्याच्या शेवटच्या क्षणात हरियाणाच्या विकासने डू ओर डाय रेड मध्ये सुपर ट्यकल असताना २ गुण मिळवून सामन्याचा सामन्याचा निकाल लावला.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/paul-collingwood-in-line-to-play-for-world-xi-in-landmark-pakistan-series/", "date_download": "2018-08-18T00:59:32Z", "digest": "sha1:LSDJEAT2VR24XKB6VHEEDUGN7KIW7GIS", "length": 7504, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हा खेळाडू खेळणार पाकिस्तानमध्ये वर्ल्ड ११ संघाकडून -", "raw_content": "\nहा खेळाडू खेळणार पाकिस्तानमध्ये वर्ल्ड ११ संघाकडून\nहा खेळाडू खेळणार पाकिस्तानमध्ये वर्ल्ड ११ संघाकडून\nइंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड हा इंग्लंड संघाचा प्रतिनिधी म्हणून पुढील महिन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध पाकिस्तान देशात होणाऱ्या वर्ल्ड ११ संघात खेळणार आहे. ३ सामन्यांची ही मालिका पुढील महिन्यात होणार असून याचे प्रशिक्षकपद इंग्लंडच्याच अँडी फ्लॉवरकडे देण्यात आले आहे.\nपाकिस्तान देशात आंतरराष्ट्रीय स्थरावरील क्रिकेट परतण्यासाठी आयसीसी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून ही मालिका आयोजित करण्यात आली आहे.\nद गार्डियनशी बोलताना आपण या मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं कॉलिंगवूडने सांगितलं आहे. त्याचाच नेतृत्वाखाली इंग्लंडने आयापर्यँत एकदाच आणि पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा अर्थात टी२० विश्वचषक जिंकला होता.\nपाकिस्तानमध्ये लाहोर शहरात १२, १३ आणि १५ सप्टेंबर रोजी ही मालिका खेळवली जाणार आहे. यात दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला आणि इम्रान ताहीर या दोघांचा समावेश असू शकतो.\nया मालिकेत खेळणाऱ्या प्प्रत्येक खेळाडूला £७५,००० मिळणार आहे. या मालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. संघाला मिलिटरीचे मोठे संरक्षण असणार आहे. जर कॉलिंगवूडला या मालिकेत संधी मिळाली तर त्यादरम्यान सुरु असणाऱ्या काउंटीच्या काही सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे.\nया मालिकेत इंग्लंडबरोबर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि न्युझीलँड या देशाचे खेळाडू खेळू शकतात. भारतीय खेळाडू यात भाग घेण्याची शक्यता अतिशय कमी आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/hingoli-srpc-exam-paper-2014/", "date_download": "2018-08-18T00:20:34Z", "digest": "sha1:PQORS4BOSJEOD5JIM6Z22G6XMT6Z6I22", "length": 23913, "nlines": 656, "source_domain": "govexam.in", "title": "Hingoli SRPC Exam Paper 2014", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nबोर्डो मिश्रण काय म्हणून वापरतात\nरॉबर्टक्लाईव्ह्ने कोणत्या प्रांतात दुहैरी राज्य व्यवस्था सुसू केली\nग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो\nवणीची ......... प्रसिध्द आहेत.\n११, १४, २५, ३९, ६४ \nमहाराष्ट्रांत कोळशाच्या एकूण खाणी .................आहेत.\nराज्यात सर्वात जास्त वीज निर्मितीचा..... या प्रकाराने केली जाते.\nखालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही\nमनुष्य : नाक :: झाड : \nकांचन - चार पर्यायापैकी भिन्न ओळखा\nभाकडकथा या अअलंकारित शब्दाचा अर्थ काय\nA व B च्याआजच्या वयाचे गुणोत्तर ५ :४ आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ७ :६ होते तर B चे आजचे वय किती\n५५,६०,६५,७०,७५,८०,85,९०,९५,१००, १०५, या संख्यांची सरासरी किती\nसामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमास राज्यात सुरुवात...... साली झाली.\nमहाराष्ट्रात लाकूड कापण्याच्या गिरण्यांची संख्या...... इतकी आहे.\n५०००× ५००× ५ (५× ५०× ५००× ०) = \nB हा A पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज ४३ वर्षे असल्यास A चे ववय किती\nमराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत\nबांबू व शाल्मली वृक्षाच्या लाकडापासून .............तयार करतात.\nनियोजन अणुविद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात......... येथे असेल.\nबोका चा विरुध्द लिंग शब्द कोणता\nमहाराष्ट्रात सन २०११ च्या जनगणनेनुसार १ लाखाहून जास्त लोकसंख्या असलेले शहर किती\n'दि पॉवर्टी अॅण्ड अनब्रिटीश रूळ इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला\nसूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता\nएककाम १२ मजूर दररोज ८ तास काम करून ते काम १२ दिवसात संपवितात तेच काम १८ मजूर दररोज ८ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील\n\"सेमी कंडक्टर\" ही संज्ञा कशाशी संबंधित आहे\n४, १२, २३, ३७ \n\"दासबोध\" व \"मनाचे श्लोक\" कोणी लिहिले\nसरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे\nएका संख्येची चौपट व आठपट यांचेतील फरक त्या संख्येचा वर्ग आहे तर ती संख्या कोणती\nमहात्मा गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली\nचंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो\nहिंगोली जिल्ह्याच्या उत्तरपूर्व सीमेवरून वाहणारी नदी कोणती \nखालीलपैकी आयोग्य अक्षरावर अनुस्वार दिलेला आहे तो निवडा\nबोट : स्पर्श : : मेंदू : \n'बालिश बहु बायकांत बडबडला'. अलंकार ओळखा\n\"इकोमार्क\" कशाशी संबंधित आहे\nगावोगाव शब्दाचा समास ओळखा.\n१.५ किलोमीटर+ ५०० मीटर +१००० सेंटीमीटर = \nश्री.नरेंद्र मोडी यांनी पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतली\nएका त्रिकोणातील कोनाचे प्रमाण १:२:३ असे आहे तर त्या त्रिकोणातील सर्वात मोठ्या कोनाचे माप किती\nमहाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरु होते\nएका रांगेत A चा क्रमांक दोन्ही बाजूने १५ वा आहे तर रांगेत एकूण मुले किती\nमहा + ईश = \nवाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एक वाचनी असता तर कोणता प्रयोग असतो\nअनुक्रमे १ ते १५ या संख्येच्या अंकाची बेरीज किती\nसागवानी लाकडाच्या मोठा बाजार असणारे अमरावती जिल्ह्यातील गाव............\nरमेश मुकेशला रडवितो. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा\n५, १०, १७, २६, \n१६ व्या लोकसभेच्या निवडणुका एकूण किती टप्प्यात पार पाडल्या\n\"भावार्थ\" दिपिका\" हा मराठीतील ग्रंथ कोणी लिहिला\n४२२५ चे वर्गमूळ किती\nमराठी महिन्यातील पाचवा महिना कोणता\nभुसावळ जवळ........ येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.\nभाकरीचे अनेकवचन खालीलपैकी कोणते\nएक व दोन दोन्ही बरोबर\nएक व दोन दोन्ही चूक\nहवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद केव्हा करता येते\nकधीही नष्ट न होणारे\n२४ व ७२ चा लसावी किती\nसन २०१५ चा आगामी कुंभमेळा कोठे भरणार आहे\n३५.७७ = ०.४९× ७३ तर ३.५७७ = ४.९ × \nडोळ्याने केलेली खाणा खुणीची भाषा .\nक्षद्र माणूस कसाही राहतो\nक्षद्र मनुष्य थोड्याशा मोबदल्यात खुश राहतो\nटेबलला कपाट म्हटले, कपातला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घडयाळ म्हटले, घड्याळीला कप म्हटले, तर वेळ कशात पहाणर\n\"त्र्यंबक बापुजी ठोंबरे.\" यांचे टोपण नाव कोणते\nखालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता\nचौरीचोरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली\nखालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य ओळखा\nमी खोटे बोलत नाही\nहा दिवस तेलंगणा या राज्याचा स्थापना दिन ठरविण्यात आला\nअग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरतात\n\"कणखर देशा, रक्त देशा महाराष्ट्र देशा\" हे गीत कोणी लिहिले\nA ने ४०,००० रु. ५ महिने व B ने ५०,००० रु. ४ महिने गुंतवून एक व्यवसाय केला त्या व्यवसायात त्यांना १०,००० रु. नफा झाला तर तो नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा\nहिंगोली जिल्हा कधी अस्तित्वात आला\nराज्यातील उद्योगीक उत्पादनापैकी वस्त्रोद्योगाचा वाटा....... टक्के आहे.\n१००० चे २० % = \n१०(८७) ७, ५ (५८) ९ तर ७ (\nभारतरत्न पुरस्कार २०१३ कोणाला दिला आहे\nसी. एन. आर. राव\nराज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते\n१० पुस्तकाची किंमत ५५ रु. तर ५५ पुस्तकांची किंमत किती\nवाघीणीच्या पिलास काय म्हणतात\nअग्निबाणात इंधन म्हणून काय वापरतात\nमूळ संख्या असून सम संख्या असलेली संख्या खालीलप्रमाणे कोणती\nभावार्थ दीपिका चे लेखक dnyaneshwar महाराज आहेत\nत्याचे answer चुकीचे दखावताहेत\nधन्यवाद,, आता बदल केला आहे…\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/goodluck-tips-117102500009_1.html", "date_download": "2018-08-18T01:28:24Z", "digest": "sha1:B5IUMVGAOEYNNRGZAJTCAISH7DIIJ5OO", "length": 9531, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुडलक टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nईशान्य कोपर्‍यात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून चांदीच्या प्लेटने झाकून द्या, त्याच्यावर क्रिस्टल ठेवून द्या आणि तांब्याच्या भांड्यावर 'ॐ नम: शिवाय' लिहून द्या, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते.\nसकाळी उठून सर्वात अगोदर दाराबाहेरची स्वच्छता करून एक ग्लास पाणी छिंपडावे. असे केल्याने घर आणि व्यापारात संपन्नता येते.\nजर पाण्यात मीठ घालून 15 दिवस लागोपाठ पोचा लावला आणि मीठ मिसळलेल्या पाण्याला खोलीच्या एका कोपर्‍यात न झाकता ठेवले तर नकारात्मक ऊर्जेचा दुष्प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक एनर्जीचा संचार होतो.\nडोळे बंद करून शांत मनाने सकाळ संध्याकाळ 'ॐ'च्या ध्वनीचे उच्चारण करायला पाहिजे.\nप्रवेश दाराच्या चोखतीवर लाल रिबिन लावल्याने वास्तुदोष दूर होतो.\nअंड्याच्या पिवळ्या भागाने घटतो कर्करोगाचा धोका\nझोपेच्या गोळ्या घेण्याचे Side Effects,माहीत पडल्यावर उडेल तुमची झोप\nLadies,ब्रेस्टच्या खाली जर रेषेस आले असेल तर करा हे उपाय\nधोका : या 5 वस्तूंनंतर दुधाचे सेवन करु नये\nवास्तू टिप्स: तुमच्या खोलीत सूर्याची किरण तर मिळतील हे फायदे\nयावर अधिक वाचा :\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/women-eating-pani-puti-in-crazy-way-video-117092600008_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:27Z", "digest": "sha1:QLBVNBUWMMQO5KLB4FT3CU6DL3FWCG2E", "length": 10444, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महिलेने तोडले पाणीपुरी खाण्याचे विक्रम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहिलेने तोडले पाणीपुरी खाण्याचे विक्रम\nपाणीपुरी न खाल्लेली व्यक्ती कदाचित शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. एका महिलेने तर पाणीपुरी खाण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. ही महिला ज्या पद्धतीने पाणीपुरी खातेय त्याप्रकारे पाणीपुरी खाण्याचा साधा विचारही तुम्ही कधी केला नसेल.\nसोशल मीडियावर अत्यंत विचित्र पद्धतीने पाणीपुरी खाणार्‍या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत जवळपास 20 लाखांहून जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हि महिला पाणीपुरीचा अक्षरक्ष: चुरा करते आणि तो चुरा मसाल्यासोबत मिक्स करून ती खाताना दिसते. तर पाणीपुरी सोबतचे पाणी ती दुसर्‍या ग्लासमधून पिते. पाणीपुरी संपताच ती धावत जावून आणखी पाणीपुरी घेऊन येते.\nहा व्हिडिओ फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. तीन मिनिटांचा हा व्हिडिओ पाणीपुरी खाण्याच्या स्पर्धेतील असल्याचे दिसते. पाहायला कितीही विचित्र वाटत असला तरी आतापर्यंत 18 हजार लोकांनी हा व्हिडिओ आपल्या टाइमलाइनवर शेअर केला आहे.\nसौभाग्य’ या मोठ्या योजनेची घोषणा\nपी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांची 1.16 कोटींची संपत्ती जप्त\nसंघाच्या दसरा मेळाव्यात इतिहासात प्रथमच मुस्लीम पाहुणा\nआज अमित शहांची भेट घेणार नारायण राणे\nबुलेट ट्रेन विचार न करता घेतलेला निर्णय : शरद पवार\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n27255", "date_download": "2018-08-18T00:38:58Z", "digest": "sha1:YLSNS6JHCUTIM4BIWGKP7PCNFSRHXQR5", "length": 9756, "nlines": 274, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "ICC Pro Cricket 2015 Android खेळ APK (com.indiagames.procricket_android) Indiagames Ltd. द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली क्रीड\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर ICC Pro Cricket 2015 गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=2665", "date_download": "2018-08-18T00:28:23Z", "digest": "sha1:BFI5HPRVCQQDBRWKDQY2R6CFEOZK5NQC", "length": 8286, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "धर्मनिरपेक्ष असल्याचा डांगोरा पिटणार्‍या कम्युनिस्टांचा खरा चेहरा उघड", "raw_content": "\nधर्मनिरपेक्ष असल्याचा डांगोरा पिटणार्‍या कम्युनिस्टांचा खरा चेहरा उघड\nमाकपने केरळातील १४ जिल्ह्यांत केले ‘रामायण महिन्याचे’ आयोजन\nतिरुवनंतपूरम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ‘कम्यूनिस्टांपासून सावध राहा’. हा त्यांचा संदेश आज खरा होताना दिसून येत आहे.\nस्वतः धर्मनिरपेक्ष असल्याचा डांगोरा पिटणार्‍या कम्यूनिस्टांचा खरा चेहरा समोर आला आहे. माकपने केरळातील सर्वच १४ जिल्ह्यांत रामायन महिन्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून ही बाब उघड होत आहे.\nधर्मावर आधारित राजकारणाला नेहमी विरोध करणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये रामाला शरण गेला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुरूवात केल्यानंतर आता या महिन्यात केरळमध्ये रामायण महिना साजरा केला जाणार आहे.\nमाकपने केरळमधील सर्व १४ जिल्ह्यांत १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘रामायण महिन्याचे’ आयोजन केले आहे. माकपने या संपूर्ण महिन्यात रामायण व्याख्यानाचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे.\nया कालावधीत राज्यातील १४ जिल्ह्यातील संस्कृत संगम संस्थेचे सदस्य रामायणावर व्याख्यान देतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून माकप आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.\nविशेष म्हणजे माकप हा नास्तीकांचा पक्ष असल्याचा आरोप केला जातो. मात्र वास्तविकता या उलट आहे. कम्यूनिस्ट हे केवळ मताच्या राजकारणासाठी नास्तीक असल्याचा आव आणतात. आता त्यांच्या कृतितून सिद्ध झाले की ते नास्तीक नसल्याचे सर्व सोंग आहे.\nकेरळमध्ये १७ जुलैपासून पारंपारिक मल्याळम महिना कारकिडकम साजरा केला जातो. हा महिना १७ जुलैपासून सुरू होतो. संस्कृतच्या प्रेमाखातर माकपने २०१७ साली संस्कृत संगम या संस्थेची स्थापना केली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=112&bkid=472", "date_download": "2018-08-18T01:14:48Z", "digest": "sha1:H4CYBTE4MJBB5UND4ZIGXZ3KOKQZLRBJ", "length": 2102, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : भालचंद्र देशपांडे\nभारतीय परंपरेत राजकारण हे एक सामाजिक कार्य मानले जाते. आजच्या राजकारण्यांनी राजकारणास कमीत कमी काळात अधिकाअधिक श्रीमंत होण्याचे साधन बनविले आहे. राज्यातील नेत्यांनी पहिल्यांदा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांची लूटमार केली. ग्रामीण जनता पुरती भिकेला लागल्यावर इथल्या व्यवस्थेने शिक्षण सम्राट निर्माण केले. आता राज्यकर्ते भूखंड माफियांना हाताशी धरुन भ्रष्टाचार करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/2073", "date_download": "2018-08-18T00:48:00Z", "digest": "sha1:FPHB73JYSUJD62V35OQYBR52O3VO4B2K", "length": 4780, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "उखाणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्त्रिया त्यांच्या पतीचे नाव लग्नकार्य, मुंज, डोहाळेजेवण, बारसे अशा आनंदाच्या प्रसंगी लहान लहान, मात्र यमकबद्ध शब्दांची नेटकी मांडणी केलेल्या वाक्यरचनेमध्ये, कुशलतेने गुंफून थोड्या लाडिक स्वरात सर्वांसमक्ष घेतात; त्या प्रकाराला 'उखाणा' घेणे म्हणतात. स्त्रीने तिच्या पतीचे नाव घेऊ नये, त्याचा उल्लेख ‘हे’, ‘अहो’, ‘इकडून’, ‘स्वारी’ अशा संबोधनांनी वा सर्वनामांनी करावा अशी पद्धत, विशेषत: महाराष्ट्रात चालत आलेली आहे. ती कोणत्या काळापासून पडली असावी याचा अंदाज नाही.\nउखाण्यांना ‘झी’ मराठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने वेगळीच लज्जत प्राप्त झाली आहे. ‘भावोजी’ आदेश बांदेकर रोज नव्या घरात जातो तेव्हा तेथील गृहिणी पतीचे नाव कशा प्रकारच्या उखाण्यात घेते यावरून तिचे व्यक्तिमत्त्व कळून येते. आदेशदेखील त्याप्रमाणे त्यावर मिस्किलपणे टिप्पणी करतो. ते त्या कार्यक्रमाचे मोठे आकर्षण असते. करुणा ढापरे यांनी सांगितले, की ‘होम मिनिस्टर’चे ते प्रक्षेपण लोक मोठ्या प्रमाणावर बघतात. म्हणून उखाणे त्यांना तयार करून दिले जातात. रामायण-महाभारतापासून उखाणे घालण्याच्या चालीरीतींचे धागेदोरे गवसतात, म्हणून परंपरेने अनेक वर्षें चालत आलेली ही पद्धत; भारतीय संस्कृतीचे ते मौल्यवान लेणे आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n18644", "date_download": "2018-08-18T00:38:56Z", "digest": "sha1:ZJXPRQDNMYY3KTPK3QKHYWRTYFEEKVZ6", "length": 9576, "nlines": 276, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Codes for GTA Vice City (2016) Android खेळ APK (com.KarazoGames.GuideforGTAViceCitylc2016) HokaguGames द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Codes for GTA Vice City (2016) गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n21938", "date_download": "2018-08-18T00:38:35Z", "digest": "sha1:PKXHMNJX5MXVR4ECQTQRZ46JE6NGQAXH", "length": 11669, "nlines": 297, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Empires and Allies Android खेळ APK (com.zynga.empires2) Zynga द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Empires and Allies गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/2074", "date_download": "2018-08-18T00:48:04Z", "digest": "sha1:4ZRX2E7BSLTUQJ5JP6NBKN2SVG2C3IP3", "length": 3583, "nlines": 41, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सिंधुदुर्ग किल्ला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअथांग सागरात दिमाखात उभा… सिंधुदुर्ग किल्ला\nशिवाजी महाराजांना शत्रूंची सागरी मार्गावरील आक्रमण परतावून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करण्याची गरज भासू लागली. त्यासाठी सुरक्षित आणि भक्कम स्थळांचा शोध सुरू झाला. समुद्रकिनारे धुंडाळले गेले. त्या शोधाला पूर्णविराम मिळाला तो मालवणजवळील अरबी समुद्रातील कुरटे नावाच्या काळ्या खडकाळ बेटामुळे. ती जागा 1664 साली किल्ल्यासाठी निवडण्यात आली. किल्ल्याच्या बांधकामाला 25 नोव्हेंबर 1664 रोजी सुरुवात झाली व बांधकाम 1667 मध्ये पूर्ण झाले. ज्या चार कोळ्यांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी जागा शोधली त्यांना इनाम स्वरूपात गावे देण्यात आली.\nSubscribe to सिंधुदुर्ग किल्ला\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/england-vs-bangladesh-icc-champions-trophy-2017-preview-england-aware-of-bangladesh-challenge-in-opene/", "date_download": "2018-08-18T01:00:49Z", "digest": "sha1:AAZXBC5KLHSLVJJQOCPNOZFPNA3G7QBC", "length": 8950, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात विजयाने करणार का? -", "raw_content": "\nइंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात विजयाने करणार का\nइंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात विजयाने करणार का\nआज चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा पाहिला सामना यजमान इंग्लंड आणि आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या बांग्लादेशच्या संघामध्ये होत आहे. इंग्लंडला २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत, तर बांग्लादेशने नेहमीच आयसीसी ट्रॉफीमध्ये मोठ्या मोठ्या संघाना हरवून सर्वाना चकित केले आहे.\nबांग्लादेश आणि इंग्लंड या दोनही संघानी मागील काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. इंग्लंडकडे खुपच आक्रमक आणि लांबलचक अशी फलंदाजीची फळी आहे जी कि कधी कधी त्याच्या ११व्य फलंदाजपर्यंत जाते. ईऑन मॉर्गन आणि जो रूट या अनुभवशील फलंदाजांचा या संघात समावेश आहे, ज्यामुळे मागील काही एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडने सहज ३०० धावा उभारल्या आहेत. बेन स्टोक्स सारखा प्रतिभावंत अष्ठपैलू खेळाडू इंग्लंडच्या संघात आहेच पण त्या बरोबर मोईन आली आणि क्रिस वोक्स देखील आहेत.\nबांगलादेश पूर्णपणे त्याच्या गोलंदाजीवर वलंबून असणार आहे. शाकिब उल हसन, तस्कीन अहमद आणि बांग्लादेशचा उभारता तारा मुस्ताफिझूर रहमान या गोलंदाजांकडून बांग्लादेशला अपेक्षा असतील. मागील काही वर्षातील चांगल्या कामगिरीचं श्रेय ही या खेळाडूंनाच जाते.\nओवलचे मैदान बहुदातरी फलंदाजीसाठी अनुकूल असते, पण मागील चार वर्षात या मैदानावर एकही एकदिवसीय सामना झालेला नाही. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळते. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी २१३ एवढी आहे. पाऊस पडण्याची शक्यता तशी तरी कमी आहे, पण वातवरण मात्र ढगाळ राहणार हे नक्की.\nमागील ५ सामन्यातील कामगिरी\nइंग्लंड – हार, विजय, विजय, विजय, विजय.\nबांग्लादेश – विजय, विजय, हार, हार, विजय.\nइंग्लंड – जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जॉव रूट, ईऑन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, आदिल रशीद, लिअम प्लंकेट,मार्क वूड.\nबांग्लादेश – तमिन इकबाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, मुशफिकूर रहीम, महमदुल्लाह, साकिब अल्हासन, मोसादडेक होसाईन, मेहंदी हसन, मुस्तफी मोर्ताझा, रुबेल हसन, मुस्ताफिझूर रहमान.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/smith-or-kohli-ricky-ponting-weighs-in-on-best-batsman-debate/", "date_download": "2018-08-18T01:00:47Z", "digest": "sha1:OT3R4ZPNCH5NXBPRLM3KFT3HI5JGPNR7", "length": 6330, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पॉन्टिंगच्या मते कोण आहे स्मिथ आणि विराटमध्ये सर्वोत्तम -", "raw_content": "\nपॉन्टिंगच्या मते कोण आहे स्मिथ आणि विराटमध्ये सर्वोत्तम\nपॉन्टिंगच्या मते कोण आहे स्मिथ आणि विराटमध्ये सर्वोत्तम\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी त्यांची तुलना होऊ शकत नाही, ते दोघेही उत्तम असल्याची मते मांडली आहेत.\nतर काहींचे असे म्हणणे आहे की स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये विराटला वरचढ आणि तर विराट मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात स्मिथपेक्षा वरचढ आहे. यात आता रिकी पॉंटिंगनेही आपली मते मांडली आहेत.\nपॉन्टिंग सध्या चालू असलेल्या ऍशेस मालिकेत समालोचन करताना म्हणाला “तुम्ही बाकीच्या उत्कृष्ट खेळाडूंकडे बघा. विराट सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. पण तुम्ही जर जो रूट आणि केन विलिअमसन यांच्याकडे बघितले तर समजून येईल कि हे खेळाडू देखील जवळ जवळ स्मिथ इतकेच उत्तम आहेत. आणि हे मी आधीपासून सांगत आहे.”\nआज स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील तिसरा सामना जिंकून ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T00:57:34Z", "digest": "sha1:AW7LFYJSX66OSUBUWE465BZCEN76MEUY", "length": 23972, "nlines": 99, "source_domain": "mediawatch.info", "title": "काश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch Uncategorized काश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार\nकाश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकल्पित पाकिस्तान दौ-याने संघ परिवाराला पुन्हा एकदा अखंड भारताचे डोहाळे लागले असताना जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निकालाकडे परिवाराचे साफ दुर्लक्ष झालेले दिसते़. काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा आणि जम्मू काश्मीर राज्याचा स्वत:चा वेगळा ध्वज हे दोन्ही ध्वज समान दर्जाचे असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे़. सोबतच काश्मीरच्या राज्यप्रमुखाचे नामाभिधान ‘सदर-इ-रियासत’ ऐवजी राज्यपाल असे करण्यासाठी राज्य विधानसभेने १९६५ मध्ये जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेमध्ये केलेली दुरुस्ती न्यायालयाने कालबाह्य ठरविली आहे़. उच्च न्यायालयाने हा निकाल जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेतील तरतुदीनुसार (भारताची राज्यघटनेच्या नव्हे) दिला आहे़. काश्मीरचे भारतीय संघराज्यात झालेले विलिनीकरण, त्यासाठी खास निर्माण करण्यात आलेले ३७० वे कलम, नंतरच्या काळात झालेले करार हे ज्यांना माहीत नाहीत त्यांच्यासाठी उच्च न्यायालयाचे हा निकाल खळबळजनक आहे़. भारतीय जनता पक्ष जर आज काश्मिरमधील सत्तेत सहभागी नसता तर त्यांनी या निकालाविरुद्ध प्रचंड आकांडतांडव करत देश डोक्यावर घेतला असता़. ‘एक देश मे दो विधान (राज्यघटना), दो निशान (राष्ट्रध्वज), दो प्रधान (पंतप्रधान) नही चलेगे,’ असे जनसंघाच्या काळापासून भाजपा ठासून सांगत आला आहे़. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींचा याच मागणीसाठी लढताना काश्मीरच्या तुरुंगात मृत्यू झाला होता़. भाजपा व संघीयांसाठी ही ठसठसती जखम आहे़ असे असताना काश्मीरमधील सत्तेत सहभागी असल्याने भाजपाला आता तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार आहे़.\nजम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयाने हे असे निकाल का दिलेत यासाठी फाळणीनंतर काश्मीरच्या विलीनीकरण प्रक्रियेत झालेला गोंधळ समजून घ्यावा लागतो़. काश्मीरचे तत्कालीन राजे महाराज हरिसिंह यांनी आपले संस्थान भारतात विलीन करण्याचा घेतलेला निर्णय काश्मीर खोºयातील बहुसंख्य मुस्लीम जनता व त्यांचे नेते शेख अब्दुला यांना मान्य नव्हता़. मात्र पाकिस्तानात जायचे का, हेही त्यांना ठरविता येत नव्हते़. (अनेकांना आश्चर्य वाटेल पण काश्मीरची पाकिस्तानसोबत असलेली भौगोलिक संलग्नता व खोºयातील बहुसंख्य असलेली मुस्लीम जनता लक्षात घेऊन काश्मीरने पाकिस्तानातच जावे, अशी भारताची त्यावेळची भूमिका होती़.) त्यादरम्यान पाकिस्तानी टोळीवाले व पाक लष्कराने काश्मीरवर केलेल्या आक्रमणानंतर अतिशय घाईत पार पडलेल्या विलिनीकरण प्रक्रियेत काश्मीरचे भारतातील विलीनीकरण संरक्षण, परराष्ट्र व दळणवळण या तीन विषयांपुरतेच मर्यादित राहिल, असे ठरले होते़. पुढे १९४९ मध्ये भारतीय राज्यघटनेचे काम सुरु असताना काश्मीरच्या प्रतिनिधीशिवाय राज्यघटना घोषित कशी करायची हा पेच निर्माण झाला़. पंडित नेहरुंनी याविषयात मार्ग काढण्यासाठी शेख अब्दुल्लांसोबत अनेकदा चर्चा केली़. शेवटी काश्मीरसाठी स्वत:ची घटनासमिती असण्याला भारताची कोणतीही हरकत असणार नाही़ ही घटनासमिती काश्मीरसाठी स्वतंत्र राज्यघटना तयार करेल़ शिवाय तीन प्रमुख विषयांशिवाय इतर कोणत्या विषयात भारतीय संघराज्यात विलीन व्हायचे की नाही, हे राज्याची घटनासमिती ठरवेल, या दोन प्रमुख अटी मान्य केल्यानंतरच शेख अब्दुल्लांनी भारतीय घटनासमितीत काश्मीरचे चार प्रतिनिधी पाठवले होते़.\nआॅक्टोबर १९५१ मध्ये काश्मिरच्या घटनासमिती स्थापन झाली़. त्या घटनासमितीने काश्मीरची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचे काम सुरु केले़. काश्मीरच्या घटनासमितीने भारताच्या घटनेतील महत्वाची कलमे स्वीकारावीत असा पंडित नेहरुंसह इतर भारतीय नेत्यांचा आग्रह होता़. भारताचे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, आॅडिटर जनरल, आणीबाणीची तरतूद, राष्ट्रध्वज, मुलभूत हक्क या महत्वाच्या गोष्टीचा स्वीकार काश्मीरच्या घटनासमितीने करावा, असा प्रयत्न होता़. मात्र हे विषय विलीननाम्यात नाहीत, असे म्हणत शेख अब्दुलांनी ते सपशेल नाकारले़. त्याचदरम्यान वेगवेगळ्या कारणांवरुन त्यांनी विलीनकरण प्रक्रियेविरुद्ध मुस्लीम जनतेला भडकविणे सुरु केले़. शेवटी त्यांना भारतासोबत बांधून ठेवण्यासाठी भारत सरकार व अब्दुल्लांमध्ये १९५२ मध्ये एक करार झाला होता़ त्याला ‘दिल्ली करार’ असे म्हणतात़. या करारानुसार विलिनीनाम्यातील प्रमुख तीन विषयांशिवाय इतर विषय काश्मीर राज्याच्या अधिकारात राहतील हे भारत सरकारने मान्य केले़. काश्मीर लोक भारताचे नागरिक राहतील़ पण भारतीय नागरिक हे काश्मीरचे नागरिक असणार की नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार काश्मीर सरकारला देण्यात आला़. काश्मीरचा स्वतंत्र्य राष्ट्रध्वज भारत सरकारने मान्य केला़ काश्मीरसाठी राष्ट्रपती नेमण्याचा अधिकार काश्मीरला देण्यात आला़. त्या पदाला ‘सदर-इ-रियासत’ हे नाव देण्यास तसेच तेथील पंतप्रधानांना ‘वजीर-ए-आझम’ हे नाव देण्यास मान्यता देण्यात आली़. थोडक्यात काश्मीरला एकप्रकारे स्वतंत्र्य देश असल्यासारखीच ही मान्यता होती़. १९६५ पर्यंत दिल्ली कराराचे ब-यापैकी पालन झाले़. एप्रिल १९६५ मध्ये भारत सरकारच्या पाठिंब्याने सत्तारुढ झालेले काश्मीरचे तत्कालिन पंतप्रधान जी़ एम़ सादिक यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मात्र राज्य विधानसभेत सदर-इ-रियासत ऐेवजी राज्यपाल आणि वझीर-इ-आझमऐवजी मुख्यमंत्री असा बदल करण्यासाठी सहावी घटना दुरुस्ती कायदा पारित केला होता़.\nउच्च न्यायालयाने आता ही घटनादुरुस्तीच अवैध ठरविली आहे़. राज्याच्या विधानसभेला अशाप्रकारची दुरुस्ती करण्याचा अधिकारच नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले़. अर्थात विधानसभेने केलेली चूक सुधारणे आता राज्य विधानसभेवर निर्भर राहील, असेही न्यायालयाने नमूद केले आहे़.\nकाश्मीर विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे सदस्य मोठ्या संख्येने निवडून आले असल्याने विधानसभा ही चूक दुरुस्त करण्याचा फंदात पडणार नाही, हे स्पष्ट आहे़. मुख्यमंत्री पीडीपीचे नेते मुक्ती महमद सईदही यासाठी सद्यातरी आग्रही राहणार नाही़. काही महिन्यापूर्वी काश्मीरचा ध्वज सर्व सरकारी इमारती, सरकार कार्यक्रम व शासकीय वाहनांवर बरोबरीने लावण्याचे आदेश त्यांनी काढले होते़ मात्र भाजपाने नाराजी व्यक्त करतात त्यांनी ते आदेश मागेही घेतले होते़. याचविरोधात काश्मीरातील एका नागरिकाने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याचा निकाल देताना काश्मीर उच्च न्यायालयाने काश्मीरच्या राज्य घटनेतील तरतुदींचा दाखला देत दोन वादग्रस्त विषयांना हात घातला आहे़. या निकालामुळे देशातील तथाकथित राष्ट्रप्रेमींचे डोके खवळणार आहेत़. (हे निकाल काश्मिरच्या राज्यघटनेनुसार घेण्यात आले आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.) मात्र काश्मीर खोºयातील नागरिकांसाठी हे अस्मितेचे विषय आहेत़ न्यायालयाच्या या निकालाने काश्मीर हे इतर राज्यांपेक्षा वेगळे आहे़ ते स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे हे पुन्हा आग्रहाने सांगण्यात येईल़. या निकालामुळे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनाही बळ मिळणार आहे़. भारतापासून वेगळं निघण्याच्या मागणीला आगामी काळात आणखी जोर आल्यास अजिबात आश्चर्याचा विषय नाही़ भारतीय जनता पक्षासाठी मात्र हा विषय चांगलाच डोकेदुखी ठरणार आहे़. राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी ही आपली प्रतिमा जपायची की न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करायचा, हा त्यांच्यासमोर मोठा पेच असणार आहे़.\n(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा 'जय विदर्भ' चा…\nभारत ‘राष्ट्र’ होते काय शेषराव मोरे | आपण ज्यास ‘राष्ट्र’ म्हणतो त्या अर्थाने भारत…\nदेशाचा मूड नक्कीच बदलतो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा इतिहास तपासला तर…\nराजकीय नेते, मांत्रिक आणि महाराज बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़. नरेंद्र मोदी विरुद्ध…\nएका नालायकीचं उत्तर दुसरी नालायकी असू शकते तुम बिल्कुल हम जैसे निकले, अब तक कहां छुपे थे…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_2423.html", "date_download": "2018-08-18T00:47:30Z", "digest": "sha1:4FQEGDLEY4BEPMG75XPMREJZWNEHBRO3", "length": 5489, "nlines": 72, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "प्रेयसीच लग्न.. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » प्रेयसीच लग्न. » प्रेयसीच लग्न..\nती आली लगबगीने माझ्याकडे...\nधापा टाकत, श्वास रोखून बोलली...\nरागावू नकोस, पण सार घाईतच घडलय...\nलग्नाला नक्की ये... सांगून तिने निरोप घेतला धावता...\nतिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहण्यावाचून माझ्याकडे पर्यायच नव्हता...\nना शब्द ना संवेदना, ना चेहर्‍यावर हास्य...\n...याच गणित जुळतच नव्हत...\nअशी दुरावेल कधी ती स्वप्नात सुद्धा वाटल नव्हत...\nमैत्रीच्या पुढे काही तिला कधीच का दिसल नव्हत...\nतिच्या अश्या वागण्याच, उत्तर मला मिळतच नव्हत...\nमी त्याच जागी उभा होतो पुतळ्यासारखा...\nआतून आग भडकली होती, जळत होतो मेणासारखा...\nतसतर तीच काही... काहीच नव्हत चुकल...\nतिला कधी मनातलं सांगितल नाही इतकच मनाला खूपल...\nआठवणीचा बांध हुंदके देत फुटला...आवरले नाही अश्रू त्यांनासुद्धा पूर आला\nलख्ख प्रकाशाला घेरल काळोखानं... अंधाराच्या साम्राज्यात सुन्न कापरा सूर झाला...\nतिला विसरण शक्य नाही...हास्यात तिच्या खास बात आहे\nदुख कुणाला सांगू मनाचे.. अव्यक्त भावना हृदया आत आहे\nसुख तीच महत्वाच...मनाची समजूत काढली अगदी मनापासून...\nलग्नाला आवर्जून जायचं... मनाशी पक्क ठरवल अगदी या क्षणापासून...\nतिला मनातल काही सांगू शकलो नाही ही खंत राहील नक्की मनात...\nपण तू खूप छान दिसतेस्.... लग्नात हळूच सांगीन तिच्या कानात...\nRelated Tips : प्रेयसीच लग्न.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2016/12/blog-post20.html", "date_download": "2018-08-18T00:18:46Z", "digest": "sha1:T4L2S2MHBUU6A7I5QOYE44BZLLJISAPA", "length": 7865, "nlines": 141, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "महानिर्मिती वाहनचालक (Driver) या पदाच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » EXAM ADMIT CARD » प्रवेशपत्र » महानिर्मिती वाहनचालक (Driver) या पदाच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र\nमहानिर्मिती वाहनचालक (Driver) या पदाच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र\n(Driver) या पदाच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र\n0 Response to \"महानिर्मिती वाहनचालक (Driver) या पदाच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-45007188", "date_download": "2018-08-18T02:04:28Z", "digest": "sha1:AW5MDG26KQHEBLYJNUZMM7PYUWJYWBL2", "length": 15618, "nlines": 141, "source_domain": "www.bbc.com", "title": "मराठा आरक्षण : चाकणमध्ये जाळपोळ; जमावबंदी लागू - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमराठा आरक्षण : चाकणमध्ये जाळपोळ; जमावबंदी लागू\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा आंदोलनादरम्यान वाहनं जाळण्यात आली.\nमराठा आरक्षणावरून एकीकडे राजकीय पक्षांच्या बैठका सुरू असताना दुसरीकडे पुण्याजवळ चाकण इथं मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलं, तर औरंगाबादेत एकाने आत्महत्या केली.\nपुण्याजवळ चाकणमध्ये अचानक हिंसक झालेल्या जमावानं रस्त्यावरील वाहने पेटवण्यास सुरुवात केली. दीडशे ते दोनशे वाहनं फोडण्यात आली, असं तिथल्या स्थानिक पत्रकार आणि प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\nचाकण इथले पत्रकार अविनाश दुधवडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना नेमकं काय घडलं\n96 कुळींसह सर्व मराठा खरंच कुणबी आहेत का\nमराठा आरक्षण कायद्याने शक्य आहे का\nदुधवडे म्हणाले, \"सकाळी 11च्या सुमारास स्थानिक सर्वपक्षीय आंदोलन होतं. मोर्चा शांततेत झाला. त्यानंतर तळेगांव-चाकण रस्त्यावर 2 ते 3 हजारांचा जमाव जमलेला होता. तो बाहेरचाच होता. त्यांनी अचानक दगडफेक सुरू केली. कोणाला समजलंच नाही काय होतंय.\"\nते पुढे म्हणाले, \"नंतर तो जमाव नाशिकच्या दिशेच्या रस्त्याकडे गेला. तिकडे ज्या गाड्या होत्या त्या पेटवायलाच त्यांनी सुरुवात केली. दुपारी 2 पर्यंत हे असंच सुरू होतं. पोलीस आले तर त्यांच्यावर आणि गाड्यांवर दगड मारायला सुरुवात केली. इथले पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारीही जखमी झाले आहेत.\"\nप्रतिमा मथळा संतप्त जमावानं वाहनांची तोडफोड केली.\nस्वतः अविनाश दुधवडे यांनादेखील दगडफेकीत थोडा मार लागला आहे.\n\"आम्ही पत्रकारही तिथं होतो. कोणालाही मोबाईल वा कॅमेरा बाहेर काढू दिला जात नव्हता. अंदाजे 150 ते 200 गाड्या जमावानं फोडल्या. 50पेक्षा जास्त वाहनं जाळली असावीत. स्थानिक नेते, पोलीस सगळं वातावरण शांत करायचा प्रयत्न करताहेत. पण परिस्थिती गंभीर आहे\", असं दुधवडे म्हणाले.\nखासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माहिती दिली की, \"काही कार्यकर्त्यांनी आज खेड तालुका बंदचं आवाहन केलं होतं. सकाळी शांततेत बंदला सुरुवात झाली. पण दुपारनंतर चाकणमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी प्रक्षोभक भाषण करून लोकांना चिथवलं आणि त्यामुळे ही दंगल आटोक्याच्या बाहेर गेली. पोलीस स्टेशनची तोडफोड झाली. पोलिसांच्या गाड्या जाळल्या. 100 वाहनं जाळली. दुकानांची तोडफोड झाली. मी सर्वांना शांततेचं आवाहन करतो आहे.\"\nमराठा आरक्षणाची अत्यंत किचकट राजकीय कोंडी कशी सोडवायची\n'पाटील, पवार, देशमुख, चव्हाण म्हणजे आपलं सरकार ही जाणीव भ्रामक'\nऔरंगाबादेत एका तरुणाची आत्महत्या\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून औरंगाबादेतील मुकुंदवाडी भागात प्रमोद होरे पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.\nप्रतिमा मथळा प्रमोद पाटील\nबीबीसी मराठीसाठी औरंगाबादहून काम करणाऱ्या अमेय पाठक यांनी माहिती दिली की, मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी दुपारी अडीच वाजता त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. 'चला आज एक मराठा जातोय. पण काही तरी करा. मराठा आरक्षणासाठी करा. जय जिजाऊ. आपला प्रमोद पाटील.' असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.\nघरच्यांनी आणि मित्रांनी त्यांची शोधाशोध केली. पण अखेर मध्यरात्री मुकुंदवाडी भागात रेल्वेखाली उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांना समजलं.\nप्रतिमा मथळा सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट फिरते आहे.\nऔरंगाबादेत आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. या बैठकीनंतर राज्य समन्वयक विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सर्व तरुणांना शांततेचं आवाहन केलं. शासकीय मालमत्तेचं नुकसान करू नये तसंच शांततेत ठिय्या आंदोलन सुरू ठेवावं असंही ते म्हणाले.\nआतापर्यंत चार लोकांनी आत्महत्या केली. यापुढे कुणीही असं कृत्य करू नये. तरुणांनी शांतता बाळगावी, असं आवाहनही त्यांनी केलं.\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईत आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.\nमागासवर्गीय आयोगाच्या निर्णयाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. आरक्षणाच्या मुद्द्यावर तातडीने विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असंही ते म्हणाले.\nमराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणावर तत्काळ निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी राज्यपाल आणि मागासवर्ग आयोगाची भेट घेण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला.\n'मी मराठा आरक्षणासाठी नदीत उडी मारली कारण...'\nमराठा आंदोलनासाठी जीव देणारे काकासाहेब शिंदे कोण आहेत\nग्राउंड रिपोर्ट : 'मराठा आरक्षणासाठी भाऊ गमावलाय, आता स्वस्थ बसणार नाही'\n'कोपर्डी असो वा खैरलांजी, महिलेची जात न पाहता तिला जलद न्याय मिळावा'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकेरळ पूर : परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल\nअटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nमंटो : आजच्या तरुण पिढीला या लेखकाविषयी आकर्षण का\nइम्रान खान आज घेणार पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ\nजेव्हा त्यांच्या धोतराला अमेरिकन महिला म्हणाली 'सेक्सी ट्राउझर'\nगोवारी म्हणजे स्वतंत्र आदिवासी जमात : 24 वर्षांच्या संघर्षाचा विजय\nचीन 'अमेरिकेविरुद्ध हल्ल्यांची तयारी' करतोय - पेंटागॉनचा इशारा\nअॅरेथा फ्रँकलिन : अमेरिकन-आफ्रिकन नागरी चळवळीचा सांगीतिक आवाज\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v32875&cid=687133&crate=1", "date_download": "2018-08-18T00:36:53Z", "digest": "sha1:IGPWA2WUJQ2PWHVJNPBKJ4RUVV2Q3HSO", "length": 8215, "nlines": 222, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Jis Bhajan Mein Ram Ka Naam Na Ho व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Jis Bhajan Mein Ram Ka Naam Na Ho व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80.html", "date_download": "2018-08-18T00:28:48Z", "digest": "sha1:63V2AQOCWIMK2TAKWCRTIARFGXBSAGO2", "length": 14876, "nlines": 147, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "आजारी मुलाची काळजी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nलहान मुलांचे आजार अचानकपणे उद्‌भवतात इतकंच नाही तर ते चटकन्‌ गंभीर रूप धारण करू शकतात. कोणत्याही जंतूंनी होणाऱ्या आजाराची, लहान मुलं आणि म्हातारी माणसं अशी दोन सहज सापडणारी भक्ष्यं असतात, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते.\nलहान मुलाचं काम आधीच जास्त असतं, पण आजारी मुलाचं तर कितीतरी पटींनी अवघड अशावेळी आईची मानसिक स्थिती जर बिघडलेली असेल तर तोच प्रसंग फार तीव्रतेनें जाणवतो. म्हणून मन समतोल ठेवण अन्‌ धीर धरणं फार महत्वाचं.\nदुसरं म्हणजे आपली आईच घाबरलीय, रडतेय असं दृष्य आजारी मुलानं पाहिलं तर त्याचाही उरला सुरला धीर खचतो अन्‌ तो आणखीनच असहाय्य होतो. त्याचा त्याच्या लवकर बरं होण्यावर नक्कीच परिणाम होतो. म्हणून स्वत: खचून न जाता मुलालाही सतत धीर देण्याचाच प्रयत्‍न करावा. आपले दैनंदिन कार्यक्रम अचानक बदलावे लागतात. काही महत्वाची कामं रद्द करावी लागतात. त्यातून काही लगेचच मार्ग न निघण्यानं निराश व्हायला होणं हे सह्जिक आहे. आजारी मुलाबरोबर आईनं नुसतं ‘असणं’ औषधांच्या जोडीला फार आवश्यक आहे. त्यामुळं मुलाला खूप सुरक्षित वाटतं.\nकधी कधी लहान मुलं मांडीत घेऊन बसायला लावतात. त्याचंही मानसशास्त्र हेच असल्यानं ते अवश्य करावं. त्याचा त्रास मुळीच वाटून घेऊ नये. त्याला अशीच सवय लागेल असं वाटणं चुकीचं आहे. मूल बरं वाटल्यावर मांडीत बसून नक्कीच रहाणार नाही याची खात्री बाळगावी.\nआजार आणि प्रतिकार शक्ती\nसगळेच आजार लसी देऊ टाळता येत नाहीत. काही गंभीर आजारांवर लसी मिळतात. त्याच मोजक्या लसी आपल्या मुलांना दिलेल्या असतात. हळू हळू आणखी काही आजारांवरही लसी तयार करण्याचं काम चालू आहे आणि काही काळानंतर त्या मिळूही लागतील. पण या शिवायही काही आजार होऊ शकतात आणि त्यावर प्रतिबंधक असे उपाय नसतात. त्यामुळं आपण इतक्या लसी दिल्या तरी मूल आजारी कसं पडतं, अशी शंका घेणं बरोबर नाही. दुसरं म्हणजे सगळेच आजार गंभीर नसतात. आणि अशा छोटया मोठया आजारांमुळं त्यांची प्रतिकारशक्ती आणि सहनशक्ती वाढीला लागते. अशा सर्व आजारामध्ये मुलाच्या तब्येतीवर आणि आजाराविरूध्द प्रतिकार करण्याची त्याची कुवत यावर नजर ठेवत त्याला आराम कसा वाटेल याकडं लक्ष पुरवलं म्हणजे झालं.\nकाही आजारात मुलाला जंतूंविरूध्द लढाई द्यायची असते. त्यासाठी लागणारी शरीराची यंत्रणा, शक्तिमान अन्‌ तयारीत असावी लागते. यासाठी प्रामुख्यानं पाण्याची अन्‌ साखरेची जरूरी असते. साखर व पाणी कमी पडू लागलं. की सर्वच अवयव व संस्था यांचा प्रतिकार कमी पडून जंतूंना वरचढ होण्याची संधी मिळते. म्हणून आजारी मुलाला भरपूर पाणी व ग्लुकोज (साखर) देत रहावं. आजारात भूक व पचनशक्ती मंदावल्यामुळं मूल कमी खातं. पण द्रव पदार्थ तरी भरपूर लघवी होईल इतके द्रवपदार्थ तोंडानं सतत द्यायला हवेत. उलटया होत असतील तर मात्र डॉक्टरांना लगेचच सांगायला हवं.\nलहान वयामध्ये येणाऱ्या अडचणी - शंभर ठळक खुणा व लक्षणे\nलहान मुले आणि क्रिडाप्रशिक्षण\nअभ्यासातील दुबळेपणा: प्रमुख कारणे\nशिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी\n‘वरचं खाणं’: घन आहार\nनवजात शिशू आणि स्तनपान\nमुलांची भूक आणि आहार\nनवी बाळगुटी : पालकांसाठी\nमुलांची शारीरिक वाढ : वजन आणि उंचीची वाढ\nसुदृढ जीवनशैली : लहान मुलांसाठी\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/bhide-guruji-police-protection.html", "date_download": "2018-08-18T00:20:04Z", "digest": "sha1:JHCKH2AVNWVT2YDYSE562SQE5WEXHRIB", "length": 11996, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "भिडे गुरुजींना संरक्षण ! ५ पोलीस आहेत २४ तास सोबत .. Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / बातमी / भिडे गुरुजींना संरक्षण ५ पोलीस आहेत २४ तास सोबत ..\n ५ पोलीस आहेत २४ तास सोबत ..\nमागील गेल्या दिवसात भीमा कोरेगाव येथे झालेल्या भीषण घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण बरेच पेटले आहे . मराठा आणि महार यांच्यात हा वाद निर्माण झाला आहे . दगडफेक जाळपोळ यासारखे अनिष्ट प्रकार घडले . जे खरं तर व्हायला नको होते . त्यामुळे या घटनेनंतर एक दिवस संपूर्ण बंद देखील पाळला गेला होता . हा बंद प्रकाश आंबेडकर यांनी पुकारला होता . तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथील रहिवासी असणारे संभाजी भिडे यांच्यावर या सर्व घटनेचा आरोप लावला आहे . त्यांचे असे म्हणणे आहे कि या घटनेला संभाजी भिडे हेच जवाबदार आहेत .\nसंभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी हे शिवप्रतीष्ठान याचे अध्यक्ष आहेत . या सर्व झालेल्या घटनेमुळे तेथील जिल्हा पोलिसांनी भिडे गुरुजींना पोलीस संरक्षण दिले आहे . ५ पोलीस २४ तास त्यांच्याबरोबर असतील . कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना हे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे . तरीपण भिडे गुरुजी यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अशी विनंती केली होती कि मला कुठल्याही पोलीस संरक्षणाची गरज नाही आहे . पण परिस्थिती सध्या अशी आहे कि काहीही घडू शकते त्यामुळे इच्छा नसताना पण भिडे गुरुजींना हे पोलीस संरक्षण घ्यावे लागले आहे .\nसध्या संभाजी भिडे यांना ५ पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे . हे पोलीस साध्या वेशात असतील . ज्यावेळेला शिवप्रतिष्ठान यांनी जेव्हा मोर्चा काढला होता तेव्हा पण पोलिसांनी साध्या वेशात असताना संरक्षण दिले होते . सध्यातरी त्यांना २४ तास बंदोबस्त देण्यात आला आहे .\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/blog-post_3.html", "date_download": "2018-08-18T00:21:22Z", "digest": "sha1:GD2HXXYYWFI3THLW74Z5AHBPTNLPX33S", "length": 5859, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगरच्या वतीने​​ सोशल मिडीया शिबिर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City NCP Ahmednagar Politics News राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगरच्या वतीने​​ सोशल मिडीया शिबिर.\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगरच्या वतीने​​ सोशल मिडीया शिबिर.\n​अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या संकल्पनेतून व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली,​ ​​राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगर शहर यांच्या वतीने​​ सोशल मिडीया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nरोज वापरणाऱ्या ​Facebook, Twitter, Instagram​ सारख्या प्रभावी माध्यमांचा छोटे-मोठे बारकावे लक्षात घेऊन त्यांचा परिपूर्ण उपयोग जाणून घेण्यासाठी ​सोशल मीडिया शिबिर​ आयोजित करण्यात आले असल्याचे या विषयावरील मार्गदर्शक योगेश फुंदे (सॉफ्टवेअर इंजिनियर, डिप्लोमा इन सोशल मीडिया) यांनी सांगितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nउद्या रविवार दि ०४/०३/२०१८ रोजी सकाळी. ११.०० वा. राष्ट्रवादी भवन, कायनेटिक चौक, अहमदनगर​ येथे\nहे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ह्या शिबारात तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, शहर जिल्हाध्यक्षा रेशमाताई आठरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी केले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगरच्या वतीने​​ सोशल मिडीया शिबिर. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, March 03, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-216.html", "date_download": "2018-08-18T00:23:20Z", "digest": "sha1:BTHLQUUGGP2CV7IEHOJS6ULHUWE5IN4M", "length": 10340, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहुरी पालिकेला एक कोटींचा विशेष रस्ता निधी - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Politics News Rahuri राहुरी पालिकेला एक कोटींचा विशेष रस्ता निधी\nराहुरी पालिकेला एक कोटींचा विशेष रस्ता निधी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्य शासनाने राहुरी नगरपालिकेला विशेष रस्ता निधी म्हणून एक कोटी रुपयांचा निधी थेट राहुरी नगरपालिकेला दिला. तसेच शहराचे वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ०.८६ दशलक्ष घनमीटर वाढीव पाणी आरक्षणास गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मंजुरी दिली आहे. त्या दोन्हीचे मंजुरीचे पत्र राहुरी नगरपालिकेस प्राप्त झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nराहुरी नगरपालिकेने राज्य सरकारकडे शहराचे विकास कामांना विशेष निधी मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचे माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेकवेळा मागणी केली होती. याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्या प्रयत्नास यश येऊन शासनाने दि. २२ फेब्रुवारी २०१८ चे शासन निर्णयान्वये रस्ताअ /२०१८ /प्र क्र २७ /नवि १६ प्रमाणे नगरविकास विभागाने राहुरी नगरपालिकेस विशेष रस्ता अनुदान म्हणून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र नगरपालिकेस प्राप्त झाले आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी नगरपालिकेला विशेष रस्ता अनुदान मंजूर केल्याबद्दल त्यांचे तसेच याकामी मुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत वेळीवेळी मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचेही नगरपालिकेच्या वतीने तसेच शहरातील नागरिकांचे वतीने आभार मानण्यात आले आहे.\nशासनाने मंजूर केलेल्या या निधीतून शहरातील वाडी वस्तीवरील रस्त्याची कामे करता येतील त्याचबरोबर नगरपालिकेस शासनाकडून रस्ते विकासासाठी सर्वसाधारण निधी ३५ लाख रुपये मिळत असून त्यातून शहरातील रस्त्यांची कामे केली जातील, असे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. या कामासाठी उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक या निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत होते.\nराहुरी शहराची २९ कोटी रुपयांची वाढीव पाणीयोजना शासनाकडे प्रस्तावित असून नवीन सादर केलेली पाणी योजनेस २०३१ सालाची लोकसंख्या विचारात घेऊन योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पूर्वीच्या नगरपालिकेच्या पिण्याच्या पाणी योजनेस पाटबंधारे विभागाने २.२३ दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून आरक्षणास मंजुरी दिली होती.\nआता नव्याने सादर केलेल्या वाढीव पाणी योजनेस लागणाऱ्या जादा पाण्यास गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाची मंजुरी आवश्यक होती व त्या अभावी योजेनेस मंजूरी मिळत नव्हती. याबाबत नगरपालिकेने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर महामंडळाने राहुरी नगरपालिकेला ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मंजुरी दिल्याचे पत्र दिल्याने शहराचे नव्याने सादर केलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजना करण्यास येणारा अडथळा दूर झाल्याचे श्री. तनपुरे यांनी सांगितले.\nरस्ते व पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, तसेच गटनेते जयंत पाटील यांचे आभार मानले आहे. नगरपालिकेच्या जोगेश्वरी आखाडा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याचे टाकीचे काम पूर्ण होऊन या प्रभागतील अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगती पथावर असून लवकरच ते काम पूर्ण झाल्यानंतर जोगेश्वरी आखाडा, वराळे वस्ती, काळे आखाडा येथील तसेच येवले आखाडा येथील नागरिकांना थेट मुळा धरणातील पाणी पिण्यास मिळणार आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2961", "date_download": "2018-08-18T00:47:58Z", "digest": "sha1:KXPBHLTSOSR7HUEH24OTIY4LX77CX632", "length": 12152, "nlines": 92, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शिंदखेड मोरेश्वर येथील सतिशिळा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिंदखेड मोरेश्वर येथील सतिशिळा\nअकोला जिल्ह्यातील शिंदखेड वरखेड येथे सतिचा स्तंभ आहे. तो गावातील कोणा श्रीमंत घराण्यातील सौभाग्यवती स्त्री सति गेल्यानंतर कोरवून घेतला गेला असावा असा अंदाज अाहे. त्या शिलालेखात एक हात वंदन स्वरूपात असून तो सूर्याला नमन करत आहे. त्या हातात चुडा आहे. बाजूला चंद्रकोरही आहे. म्हणजे जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत तुझी कीर्ती अबाधित राहील असा त्याचा संदेश जर स्त्री सूर्यवंशी असेल तर तेथे सूर्याला वंदन दर्शवतात व चंद्रवंशी असेल तर चंद्राला वंदन दर्शवतात. म्हणून ती सतिशिळा आहे. लेखावरील कृती कुशलपणे कोरलेल्या नाहीत. जर तो कोण्या राजाने किंवा सरदाराने कोरवून घेतला असता तर तो शिलालेख अधिक कसलेल्या कारागिराकडून कोरवून घेतला गेला असता. शेजारीच, मंदिरातील काही शिल्पे हा सुंदर कलाकुसरीचा नमुना आहेत. शिलालेख मात्र तेवढा कलाकुसरीचा दिसत नाही. त्याला 'वीरगळ' असे सुद्धा म्हणतात. इतिहास अभ्यासक द.ता.कुलकर्णी यांनी सुंदर माहिती त्याबद्दल लिहिली आहे. कोकणात असे वीरगळ खूप देवस्थानांजवळ पाहण्यास मिळतात. लोणारच्या परिसरातही वीरगळ आहेत.\n'वीरगळ' व 'सतिशिळा' यांत फरक असतो. 'वीरगळ' हा युद्धात धारातीर्थी पडलेल्या योद्- ध्याच्या स्मरणार्थ उभारला जातो. त्याच्यावर तो योद्धा कशा प्रकारे मृत्यू पावला याचा प्रसंग कोरलेला असतो. वीरगळाचा प्रकार तो वीर शत्रूशी लढताना मरण पावला, की चोर-लुटारूंशी लढताना मरण पावला, किंवा गोधन वन्य व हिंस्त्र पशूंपासून वाचवताना मरण पावला त्यावरुन ठरत असतो. 'सतिशिळा' ही मृत नवऱ्याबरोबर जिवंतपणी सति गेलेल्या सौभाग्यवती स्त्रीसाठी असते.\n'सतिशिळे' मध्ये सतिचा उजवा हात कोपरापासून वर केलेला व हातात सौभाग्याचे प्रतीक म्हणून बांगड्या भरलेल्या दाखवतात, तर काही वेळेस हातात हळदीकुंकवाचा करंडाही दाखवतात. वरच्या बाजूला चंद्र व सूर्य कोरलेले असतात. ही माहिती लिपीतज्ञ अशोक नगरे व महेंद्र शेगावकर यांनी सांगितली. वाशीम जिल्ह्यात देवठाणा खांब नावाचे गाव आहे. तेथे तर डाकूंसोबत लढणार्‍या वंजारी समाजाच्या विधवेच्या नावे चित्रांकृत शिलालेख आहे. त्यावर प्रसिद्ध कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी 'झळाळ' नावाची कादंबरी लिहिली आहे.\nसतिशिळा मोरेश्वर मंदिराजवळ आहे. तेथील मंदिराच्या संबंधितांना विचारले, तर त्यांनी मोघम व दंतकथात्मक माहिती सांगितली. औरंगजेब मंदिर पाडण्यास आला होता. मग त्याने तेथील मंदिरातील नंदिशिल्पाला चारा टाकला. त्याने तो खाल्ला नंतर शेणाचा पौटा पण टाकला. त्यामुळे बादशहाच्या सरदाराने तो चमत्कार बघून शिंदखेड मोरेश्वराचे मंदिर पाडले नाही अन् तो शिलालेख तेथे कोरवून ठेवला आहे. मी बालपणी तेथील यात्रेत नेहमी जायचो. ते माझे मामकूळ..आजोळचे गाव. त्या गावातील जुनी घरे-वाडे याबद्दल कौतुक होते. शिलालेखाचे कौतुक व उत्सुकता तेव्हाही वाटे, पण योग असा आला की; ती उत्सुकता शमली आहे... पस्तीस-चाळीस वर्षापूर्वी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि मी समाधानी आहे\nमोहन शिरसाट हे वाशिम जिल्ह्यातील 'राणी लक्ष्मीबाई कन्या शाळे'त शिक्षक म्हणून कार्यरत अाहे. त्यांची ओळख कवी अाणि लेखक अशी त्यांनी दैनिक 'लोकसत्ता'मध्ये १९९७ ते २००२ या काळात पत्रकारिता केली. त्यांना नागपूरच्या विदर्भ साहित्य संघातर्फे 'कवी उ. रा. गिरी काव्य पुरस्कार' २००४ साली मिळाला. त्यांनी 'वाशिम जिल्ह्याचा इतिहास' हा ग्रंथ लिहिला अाहे. त्यांचा 'नाही फिरलो माघारी' हा कवितासंग्रह 'ग्रंथाली'कडून प्रकाशित करण्यात अाला.\nशिंदखेड मोरेश्वर येथील सतिशिळा\nसंदर्भ: शिलालेख, सतिशिळा, कोकण\nविज्ञानदृष्टी देणारी - वसुंधरा\nसंदर्भ: विज्ञानकेंद्र, विज्ञान, कोकण, वसुंधरा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सी.बी. नाईक\nरवळनाथ - लोकदेव व क्षेत्रपाळ\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, देव, देवस्‍थान, Konkan\nकोकण्यांचा सखा, भाऊचा धक्का\nविज्ञानप्रसारासाठी कार्यरत - सी.बी. नाईक\nसंदर्भ: विज्ञानकेंद्र, विज्ञान, वसुंधरा, विलेपार्ले, कोकण, कुडाळ तालुका, नेरूरपार गाव, विज्ञानवाहिनी, बाबा आमटे, सी.बी. नाईक\nतरंग आणि बारापाचाची देवस्की\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-602.html", "date_download": "2018-08-18T00:23:41Z", "digest": "sha1:C357IIENQDYOUN56F5IINSQCQ53T37UV", "length": 4392, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "एमआयडीसी तील सनफार्मा कंपनीतून 16 लाखाची पावडर चोरीला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Crime News एमआयडीसी तील सनफार्मा कंपनीतून 16 लाखाची पावडर चोरीला.\nएमआयडीसी तील सनफार्मा कंपनीतून 16 लाखाची पावडर चोरीला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर एमआयडीसी येथील सनफार्मा या कंपनीतून 16 लाख 29 हजार रूपयांची पावडर चोरीला गेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.\nएमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nया बाबत सविस्तर माहिती अशी दि.24 एपिल रोजी रात्री 11.3 ते दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी येथील सनफार्मा कंपनीतील 16 लाख 29 हजार रूपये किंमतीची बॅच नंबर सी आर बी एन एफ 18059 क्रमांक असलेले टी एन पावडरचे एकूण 905 ग्रॅम वजनाचे 2 पाऊच अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याप्रकरणी फिर्यादी शंकर रामचंद्र लकडे (रा.शिव अभीषेक आठरे पाटील हायस्कूल,मेन गेट जवळ वडगाव गुप्ता ,सावेडी अ.नगर ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे हे करीत आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/governments-strictly-remedy-ayushman-bharat-124178", "date_download": "2018-08-18T01:06:05Z", "digest": "sha1:IBYA36MCC5S6DETVTNBCBD5JFTMFALPZ", "length": 13448, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "The government's strictly Remedy for \"ayushman bharat\" \"आयुष्यमान भारत'साठी सरकारचे कडक उपाय | eSakal", "raw_content": "\n\"आयुष्यमान भारत'साठी सरकारचे कडक उपाय\nरविवार, 17 जून 2018\n\"आयुष्यमान भारत' या नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला विमा कंपन्यांकडून टाचणी लागू नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचे सरकारने ठरविले आहे. ज्या विमा कंपन्या आयुर्विमा दाव्यांनुसार संबंधित रुग्णालयांना वेळेत; म्हणजे 15 दिवसांच्या आत रक्कम देणार नाहीत, त्यांना कडक दंड करण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या दोन वर्षांसाठी दहा हजार कोटींची अर्थसंकल्पी तरतूद यासाठी करण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली - \"आयुष्यमान भारत' या नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला विमा कंपन्यांकडून टाचणी लागू नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचे सरकारने ठरविले आहे. ज्या विमा कंपन्या आयुर्विमा दाव्यांनुसार संबंधित रुग्णालयांना वेळेत; म्हणजे 15 दिवसांच्या आत रक्कम देणार नाहीत, त्यांना कडक दंड करण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या दोन वर्षांसाठी दहा हजार कोटींची अर्थसंकल्पी तरतूद यासाठी करण्यात येणार आहे.\nकृषी विमा योजनेप्रमाणे या योजनेची अवस्था होऊ नये यादृष्टीने सरकारने अंमलबजावणीच्या आधीच काही पावले उचलली आहेत. एखाद्या रुग्णाच्या उपचारांच्या रकमेबाबत संबंधित रुग्णालयाकडून आलेल्या रकमेची परतफेड विमा कंपनीने पंधरवड्याच्या आत केली नाही, तर त्या कंपनीला दर आठवड्याला एक टक्का व्याजाचा दंड आकारण्यात येईल.\nसंबंधित विमा कंपनी हेकेखोरपणा करू लागली तर त्यावर थेट केंद्राकडून कडक कारवाई केली जाईल. विमा कंपन्यांना ही रक्कम थेट रुग्णालयांच्या खात्यांवर जमा करावी लागेल. लाभार्थींना एक फाइल दिली जाईल, त्यात त्या विमा योजनेनुसार कोणकोणत्या आजारांवर उपचार शक्‍य आहेत व विमा रक्कम यांची माहिती असेल. रुग्णांनी ती फाइल रुग्णालयांत जमा केल्यावर त्यानुसार रुग्णालयांना विमा कंपनीकडे दावा करता येईल. राज्य सरकारांना विमा कंपन्या, एखादा ट्रस्ट वा सोसायटीच्या मध्यमातून ही योजना लागू करता येईल.\nयंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या \"आयुष्यमान भारत' योजनेची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून करण्याचा केंद्राचा मनोदय आहे. याअंतर्गत देशातील दहा हजार गरीब कुटुंबांना आरोग्य विमा कवच देण्यात येणार आहे. दिल्ली, पश्‍चिम बंगालसारखी राज्ये वगळता महाराष्ट्रासह देशातील 20 राज्यांनी ही योजना लागू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. रुग्णांना दरवर्षी पाच लाखांपर्यंतच्या मोफत औषधोपचाराची कौटुंबिक विमा सुविधा मिळेल. या विमा योजनेचा लाभ दहा कोटी गरिबांना देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. यात ग्रामीण भागातील 8.03 कोटी व शहरी भागातील 2.33 कोटी कुटुंबांचा समावेश आहे.\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nपालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव\nपुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या...\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/due-contaminated-river-water-50-people-aasre-village-have-diarrhea-infection-130716", "date_download": "2018-08-18T01:06:30Z", "digest": "sha1:6BP5DJLWHGN7XJEYIT2K5NSL5QF3EVE5", "length": 12841, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "due to contaminated river water 50 people from aasre village have diarrhea infection विहिरीतील दूषित पाण्यामुळे आसरे गावातील 50 जणांना अतिसाराची लागण | eSakal", "raw_content": "\nविहिरीतील दूषित पाण्यामुळे आसरे गावातील 50 जणांना अतिसाराची लागण\nरविवार, 15 जुलै 2018\nपाली : सुधागड तालुक्यातील आसरे गावातील 50 जणांना अतिसार आजाराची लागण झाली आहे. एका विहीरीचे पाणी प्यायल्याने अतिसार आजाराची लागण झाली असल्याचे समजते. या सर्व रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळपाडा येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. खिलारे यांनी प्राथमिक उपचार केले. तर यातील एका गंभीर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात आले आहे.\nपाली : सुधागड तालुक्यातील आसरे गावातील 50 जणांना अतिसार आजाराची लागण झाली आहे. एका विहीरीचे पाणी प्यायल्याने अतिसार आजाराची लागण झाली असल्याचे समजते. या सर्व रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळपाडा येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. खिलारे यांनी प्राथमिक उपचार केले. तर यातील एका गंभीर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात आले आहे.\nनवघर आसरे गावात दोन दिवस विजपुरवठा खंडीत झाल्याने नळ पाणीपुरवठा बंद झाला होता. परिणामी गावातील नागरीकांनी विहीरीचे पाणी प्यायल्याने त्यातील 50 जणांना अतिसाराची लागण झाल्याचे समोर आले. रुग्णांमध्ये जुलाबाची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकिय पथकाने गावात जावून सदर विहीरीची पाहणी केली तसेच गावातील घराघरात जावून नागरीकांच्या आरोग्याची तपासणी केली.\nपावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याने जलजन्य आजाराच्या रुग्नांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच सुर्यप्रकाशाचा अभाव व थंड वातावरण यामुळे वातावरणात रोगजंतूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. या मोसमात सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढत असल्याने भुमिगत जलस्त्रोत्र खराब होतात. रोगजंतूवाढीसाठी हे पोषक वातावरण असल्याने अशा प्रकारच्या साथीच्या आजारांचा जलदतेने फैलाव होतो.\n\"सर्व रुग्णांना ओआरएस पॅकेट व जुलाब थांबण्याच्या औषधाच्या गोळ्या दिल्या आहेत. तसेच सर्व रुग्णांना पाणी शुध्द करुन पिण्याचा सल्ला दिला गेला आहे.\"\n- डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nबिजवडी - माण तालुक्‍यात अत्यल्प पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी धाडसाने खरीप हंगामाची पेरणी केली आहे. पिके भरण्याच्या काळात पाणी नसल्याने खरीप हंगाम...\nपालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव\nपुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या...\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात दोन दिवसांत २.४ टीएमसी (७.८९ टक्के) वाढ...\nआता श्रावणसरी तरी बरसू दे रे मेघराजा\nमायणी - पावसाअभावी दुष्काळी पट्ट्यातील ओढे-नाले, तलाव, बांध-बंधारे कोरडे पडलेत. कुठेही पाणीसाठा नाही. अधूनमधून होणाऱ्या भुरभुरीने पिके कशी तरी तरली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/inauguration-aiib-annual-general-meeting-pm-narendra-modi-126329", "date_download": "2018-08-18T01:07:21Z", "digest": "sha1:I35T4DCNNNKT4LNUV6ETKPX6SFHKF6E6", "length": 14205, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "inauguration of AIIB annual general meeting by PM narendra modi मोदींच्या हस्ते 'एआयआयबी'च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन | eSakal", "raw_content": "\nमोदींच्या हस्ते 'एआयआयबी'च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन\nमंगळवार, 26 जून 2018\nमुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. सभेला संबोधित करताना मोदी यांनी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. भारत 'न्यू इंडिया' म्हणून उदयास येत असून सरकारने अनेक महत्वकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. पायाभूत सेवा आणि तंत्रज्ञानला चालना देण्यासाठी 'एआयआयबी'ने गुंतवणूक करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.\nमुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. सभेला संबोधित करताना मोदी यांनी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. भारत 'न्यू इंडिया' म्हणून उदयास येत असून सरकारने अनेक महत्वकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. पायाभूत सेवा आणि तंत्रज्ञानला चालना देण्यासाठी 'एआयआयबी'ने गुंतवणूक करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.\n'एआयआयबी'मध्ये भारत दुसरा मोठा भागधारक आहे. त्यामुळे देशातील बड्या प्रकल्पांसाठी 'एआयआयबी'कडून आणखी कर्ज सहजपणे मिळेल यादृष्टीने मोदी यांनी आपल्या भाषणात भारतीय अर्थव्यवस्थेच विकासाभिमुख चित्र मांडले. आशियातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगभरातील अनेक संस्थांनी भारताची दखल घेतली आहे. परकी गुंतवणूकदारांसाठी भारत नंदनवन ठरत आहे.\nविविध क्षेत्रातील सुधारणा, उद्योगांसाठी पोषक वातावरण, व्यवसाय सुलभता यामुळे वर्ल्ड बँकेच्या 'इज ऑफ डुइंग बिझनेस' क्रमवारीत भारताचे मानांकन 42 गुणांनी सुधारले आहे. 2022 पर्यंत प्रत्येक बेघराला घर देण्याचा सरकारची योजना आहे. गृहनिर्माण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाला मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. सौर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला सरकार प्रोत्साहन देत आहे. प्रत्येक खेड्याला भारत नेट मधून इंटरनेट सेवेशी जोडले जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर, भरतमाला, सागरमाला, डिजिटल पेमेंट, आयुष्यमान भारत, उमंग एप आदी उपक्रमांची पंतप्रधानांनी माहिती दिली.\nभारत कृषिप्रधान देश आहे. सरकार कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला चालना देत आहे. अन्न प्रक्रिया आणि शीतगृहे यामध्ये प्रचंड संधी आहेत. एआयआयबीने यामध्ये गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. ई मोबिलिटीबाबत भारत उत्सुक असून या टेक्नॉलॉजीला पोषक वातावरण तयार होण्यासाठी यंदा भारतात जागतिक ई मोबिलिटीबाबत परिषद भरवली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_6891.html", "date_download": "2018-08-18T00:49:13Z", "digest": "sha1:X2EJ3LEAXP2B3ZDUUXELOTJMW43VJVJD", "length": 3929, "nlines": 69, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "एक फसलेला डाव ! | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » एक फसलेला डाव . » एक फसलेला डाव \nदुः ख दाटुनी मनात आलं\nअसा कोणता खेळ नशिबान मांडला\nडावातील फास उलटाची पडला\nजणू आयुष्याचा खेळच फसला\nसरले नाही मनातले दुः ख\nअश्रूंनी खारट सारे मुख\nनको वावरी लावू असे मूक\nन सहन होते आता ही समीक्षा\nनशिबाने कोणती घेतली परीक्षा\nनको करी लावू एवढी प्रतीक्षा\nपुन्हा नवीन डाव मांडण्याचा यत्न\nजिंकण्यासाठी जणू मांडला यज्ञ\nआहोरात्र सर्व लावले आहे पणास\nआता फक्त जिंकणे हा एकच ध्यास.....\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141017060339/view", "date_download": "2018-08-18T00:25:38Z", "digest": "sha1:NZR6NLVK6ZXFDZHI4ZX5BI55HJXYX4T6", "length": 7113, "nlines": 105, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ८", "raw_content": "\nदेव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उत्प्रेक्षा अलंकार|\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ८\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nतादात्म्यानें होणार्‍या (तादात्म्यसंबंधानें होणार्‍या) द्रव्यस्वरूपोत्प्रेक्षेचें हें उदाहरण :---\n“कलिंद पर्वतापासून थेट प्रयागापर्यंत कोणी तरी एक लांबच्या लांब खंदक निर्माण केला आहे. त्या कंदकंत असलेला हायमुनेचा प्रवाह, ज्याचा तळ दिसत नाहीं असें नील वर्ण आकाशच आहे, असें मला वाटतें.”\nह्या श्लोकांत यमुनेच्या प्रवाहाच्या ठिकाणीं नीलत्व व दीर्घत्व या निमित्तांनीं आकाशाच्या तादात्म्याची उत्प्रेक्षा केली आहे. (आकाशत्व ही जाति मानतां येत नाहीं. कारण आकाश हें एक आहे; आणि जाति ही अनेकानुगत असते; म्हणून) आकाशत्व हें आकाशाचें स्वरूपच असल्यानें, आकाश हें द्रव्यच मानूच ह्या ठिकाणीं द्रव्योत्प्रेक्षा केली आहे. शब्दाचा आश्रय असणारें तें आकाश इत्यादि नैयायिकांनीं केलेलें आकाशाचें लक्षण ध्यानांत आले नसतांही, केवळ आकाश ह्या शब्दानें सुद्धां आकाश ह्या अर्थाची प्रतीति होऊं शकते; आणि म्हणूनच आम्ही आकाशाला द्रव्य मानतों.\nस्त्री. चाचणी ; चाचणूक .\nस्त्री. साखरेचा पाक . चाचणी पहा . खडीसाखरेची भुकटी करून ती अदपाव पाण्यांत टाकावी व तिची चासणी तयार करावी . - गृशि २ . ३२ .\nशंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-9029.html", "date_download": "2018-08-18T00:23:33Z", "digest": "sha1:EWVIUCV4OFWQKD6A4VCUAL2NWNUMLGGA", "length": 4515, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "केडगाव हत्याकांड - आमदार संग्राम जगताप व आ.शिवाजी कर्डिले यांना दिलासा ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News केडगाव हत्याकांड - आमदार संग्राम जगताप व आ.शिवाजी कर्डिले यांना दिलासा \nकेडगाव हत्याकांड - आमदार संग्राम जगताप व आ.शिवाजी कर्डिले यांना दिलासा \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी भानुदास कोतकर याच्यासह २१ जणांविरोधात स्टँडिंग वाॅरंट बजावण्यात आले आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार हे वॉरंट काढण्यात आले आहे.\nजगताप, कर्डिले यांना दिलासा\nकेडगाव हत्याकांडाचा कट रचल्याप्रकरणी आमदार अरुण जगताप, शिवाजी कर्डिले व संग्राम जगताप यांच्या विरोधात कलम १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यात आमदार संग्राम जगताप हे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर कर्डिले व जगतापांच्या विरोधात कोणतेच पुरावे न मिळाल्याने त्यांची नावे स्टँडिंग वॉरंटमधून वगळण्यात आली आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकेडगाव हत्याकांड - आमदार संग्राम जगताप व आ.शिवाजी कर्डिले यांना दिलासा \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-18T00:55:43Z", "digest": "sha1:KVZOAJDNS5ZFTHCC5O2UDQKVGBAQDH3P", "length": 29658, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "पेट्रोल दरवाढीचे तर्क आणि तथ्य! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं पेट्रोल दरवाढीचे तर्क आणि तथ्य\nपेट्रोल दरवाढीचे तर्क आणि तथ्य\nसुरूवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो. भाजप विरोधक असलो तरीसुद्धा कॉंग्रेस समर्थक अजिबात नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या काळात कसं आलबेल होतं आणि आता कशी वाट लागलीय एवढ्या काळ्या पांढऱ्या पटावर हे लिहिलेलं नाही.\nसंजीव पेडणेकर हे मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत समाज माध्यमांवर लिहित असल्याचं दिसतं. पेट्रोल दरवाढीबाबतची त्यांची एक पोष्ट नुकतीच वाचनात आली. त्यातलं शेवटचं वाक्य असं आहे की सुशिक्षित लोकांनाही देशाचं अर्थशास्त्र कळत नाही, कळून घ्यायची इच्छाही नसते. त्यांच्या या इच्छेखातर ते समजून घेण्याचा इथे प्रयत्न केला आहे इतकंच\nमुद्दा क्र. १ – इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर मेट्रो शहरांमधील पेट्रोल दराबाबतची एप्रिल २०१८ पर्यंतची आकडेवारी उपलब्ध असताना पेडणेकरांनी त्यांच्या लेखात २०१५ पर्यंतचीच आकडेवारी संदर्भासाठी का वापरली ते काही कळालेलं नाही. असो.\nमुद्दा क्र २ – १ एप्रिल २०१४ रोजी मुंबईत पेट्रोलचे दर होते ८०.८९ रुपये. मोदी सरकार सत्तेवर आले १६ मे २०१४ रोजी. आज (२२ एप्रिल २०१८ला) दर आहेत ८२.२५ रुपये. तरीही काही लोक पेट्रोल परवडत नाही म्हणताहेत, असं पेडणेकरांचं मत आहे. ही आकडेवारी बरोबर आहे. पण यात क्रूड ऑईलसंबंधी काहीही माहिती नाही. ती माहिती अशी की, १ एप्रिल २०१४ला क्रूड ऑईलचा दर १०३.७४ होता. आणि २२ एप्रिल २०१८ला क्रूड ऑईलचा दर ६८.३६ आहे. थोडक्यात १ एप्रिल २०१४च्या मानाने आता ३५.३८ डॉलर/बॅरलने क्रूड ऑईल स्वस्त झालं तरी पेट्रोलचा दर किमान २ रूपयाने का होईना पण ‘वाढलेलाच’ आहे, हे महत्वाचं\nमुद्दा क्र ३ – मोदी सरकारने ४ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पेट्रोलचे दर चक्क ६३.९० पर्यंत खाली आणल्यामुळे ज्या लोकांना स्वस्त पेट्रोलची चटक लागली होती तेच आता ओरडताहेत, असं पेडणेकरांचे मत आहे. थोडक्यात मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी एप्रिल २०१४ ला ८०.८९ रुपये पेट्रोलचा दर होता. तो फेब्रु २०१५ ला म्हणजे १०च महिन्यात मोदींनी ६३.९० इतका (म्हणजे १७ रूपयांनी) खाली आणला असा पेडणेकरांचा दावा आहे. पण त्याचवेळी एप्रिल २०१४ ला १०३.७४ ला मिळणारं क्रूड ऑईल फेब्रु २०१५ मधे ५१.६९ म्हणजे निम्यापेक्षा खाली गेलं, हे मात्र पेडणेकर सांगत नाहीत. आता यात मोदी सरकारने पेट्रोलचा दर ‘खाली आणला’ या दाव्यात किती तथ्य आहे हे ज्याचे त्याने ओळखावे.\nमुद्दा क्र ४ – २९ जानेवारी २००९ रोजी पेट्रोल होतं ४४.५५. ते १६ डिसेंबर २०१० रोजी झालं ६०.४६. मग १ डिसेंबर २०११ रोजी झालं ७०.६६. सप्टेंबर २०१३ रोजी तर ते गगनाला भिडून ८३.६२ इतकं झालं. आता सांगा अवघ्या ४ वर्षात जवळपास ८८ टक्के पेट्रोल दरवाढ करणारी काँग्रेस बरी कि गेल्या ४ वर्षात भाव ६४ च्या तळाला नेऊन ८२ भाव राखणारं मोदी सरकार बरं असं पेडणेकर विचारताहेत. आता याच कालावधीची क्रूड ऑईलची किंमत पहा. २९ जानेवारी २००९ रोजी क्रूड ऑईलचा दर होता ४१.६८. जो १६ डिसेंबर २०१० रोजी झाला ९१.५१ आणि सप्टेबर २०१३ ला झाला १०४.६८. म्हणजे कॉंग्रेसच्या काळात सरासरी ८८ टक्के झालेली पेट्रोल दरवाढ सांगणारे पेडणेकर त्याचवेळी १५१ टक्के झालेली क्रूड ऑईलची दरवाढ मात्र सोयीस्करपणे दडवतात.\nमुद्दा क्र ५ – आता मोदी सरकारची ४ वर्ष पाहू. १३ मे २०१४ ला पेट्रोलचा दर होता ८० रू. १६ ऑगस्ट २०१५ला तो दर ६८.२४ असा खाली गेला. त्यानंतर १ ऑगस्ट २०१६ला तोच दर ६५.७ असा आणखी खाली गेला. मात्र १६ मे २०१७ ला तोच दर ७६.५५ इथपर्यंत वर गेला. थोडक्यात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ते १६ मे २०१७ या तीन वर्षात पेट्रोल सरासरी १२ टक्के कमी दराने मिळाले आहे हे खरंय. आता याच कालावधीत क्रूड ऑईलची किंमत पहा. १३ मे २०१४ ला क्रूड ऑईल होतं १०४.३५. तर १६ ऑगस्ट २०१५ला तो दर ४०.४५ इतका खाली गेला. त्यानंतर १ ऑगस्ट २०१६ला तोच दर ४१.८ असा राहिला. मात्र १६ मे २०१७ ला तोच दर ५०.३३ इथपर्यंत वर गेला. थोडक्यात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ते १६ मे २०१७ या तीन वर्षात क्रूड ऑईल सरासरी ५८ टक्के स्वस्त दराने मिळालेलं असताना फक्त १२ टक्केच कमी दराने पेट्रोल आपल्याला मिळालेलं आहे थोडक्यात, १५१ टक्के क्रूड ऑईलची दरवाढ झालेली असताना ८८ टक्के पेट्रोल दरवाढ कॉंग्रेसच्या ४ वर्षाच्या काळात झाली. तर मोदी सरकारच्या पहिल्या तीन वर्षात क्रूड ऑईलची किंमत ५८ टक्क्यांनी स्वस्त झाली तरी १२ टक्केच कमी दराने पेट्रोल मिळालेलं आहे, हे विशेष\nमुद्दा क्र ६ – आता २२ एप्रिल २०१८ ला क्रूड ऑईलची किंमत ६८.३६ अशी आहे. तर पेट्रोलचा दर ८२.२५ असा. म्हणजे १६ मे २०१४च्या मानानेही क्रूड ऑईल जवळपास ३५ टक्के स्वस्त दरानेच मिळाले. तरी पेट्रोलची किंमत ८० वरून ८२ अशी वाढलेलीच आहे. आता यावर पेडणेकर काय बोलतील\nमुद्दा क्र ७ – कॉंग्रेसच्या काळात बोकांडी बसवलं गेलेलं इराणचं कर्ज मोदींनी फेडलं. तरीही पेट्रोल ६४ पर्यंत खाली आणलं हे खरं तर कौतुकास्पद, असा पेडणेकरांचा दावा आहे. पहिली गोष्ट पेट्रोलचा ६४ रूपये हा दर फेब्रु २०१५तला आहे. तर मोदींची इराण भेट मे २०१६ची आहे. शिवाय पेट्रोलचा दर आणि क्रूड ऑईलची त्यावेळची किंमत याची आकडेवारी मुद्दा क्र ३मधे दिलेली आहेच. थोडक्यात त्या दराचा आणि त्या भेटीचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. त्यामुळे ६३ रू दराची पिपाणी पेडणेकरांनी इथून पुढे तरी वाजवू नये म्हणजे झालं\nमुद्दा क्र ८ – क्रूड ऑइलचे भाव खाली येऊनही मोदी सरकारने त्या प्रमाणात पेट्रोलचे दर का कमी केले नाहीत कारण काँग्रेसने केवळ इराणचं क्रूड ऑइलचं तब्बल ४३ हजार कोटींचं बिल थकवलं होतं. त्यांच्या काळात डॉलर २०१० मध्ये होता ४५ ते ४६ रुपये. तो झाला २०१४ मध्ये ६२ ते ६३ रुपये. त्यामुळे इराणला डॉलरमध्ये रक्कम द्यायची तर देशाच्या तिजोरीवर प्रचंड भार पडला असता. त्यामुळे मोदींनी इराणला भेट देऊन त्यावर तोडगा काढला आणि बोकांडी बसवलं गेलेलं कर्ज फेडलं, असं एकूण पेडणेकरांचं मत. वस्तुस्थिती अशी आहे की युरोपियन समुदाय हा क्रूड ऑईलकरता इराणचा एक मोठा ग्राहक आहे. आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी कर्जाची रक्कम ही यूरो (यूरोपियन चलन) मधे हवी असणं ही इराणची गरज. मात्र इराणच्या आण्विक कार्यक्रमामुळे २०११ सालापासून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्यांच्यावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले होते. त्यामुळे इराणशी यूरोमध्ये व्यवहार होत नव्हता. तरीही कर्जापैकी ४५ टक्के रक्कम आपल्या ऑईल कंपन्यांनी रूपयात २०१३मध्येच इराणला दिलेली आहे. जानेवारी २०१६ला निर्बंध सैल झाले. आणि मे मध्ये मोदी सरकारने उर्वरीत रक्कम यूरोमध्ये देण्याचा करार केला. २०१० मधील डॉलर ४५ वरून २०१४ला ६२ झाल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत होता. तर मग ते कर्ज २०१४लाच सत्तेवर आल्यावर लगेच का नाही दिलं गेलं कारण काँग्रेसने केवळ इराणचं क्रूड ऑइलचं तब्बल ४३ हजार कोटींचं बिल थकवलं होतं. त्यांच्या काळात डॉलर २०१० मध्ये होता ४५ ते ४६ रुपये. तो झाला २०१४ मध्ये ६२ ते ६३ रुपये. त्यामुळे इराणला डॉलरमध्ये रक्कम द्यायची तर देशाच्या तिजोरीवर प्रचंड भार पडला असता. त्यामुळे मोदींनी इराणला भेट देऊन त्यावर तोडगा काढला आणि बोकांडी बसवलं गेलेलं कर्ज फेडलं, असं एकूण पेडणेकरांचं मत. वस्तुस्थिती अशी आहे की युरोपियन समुदाय हा क्रूड ऑईलकरता इराणचा एक मोठा ग्राहक आहे. आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी कर्जाची रक्कम ही यूरो (यूरोपियन चलन) मधे हवी असणं ही इराणची गरज. मात्र इराणच्या आण्विक कार्यक्रमामुळे २०११ सालापासून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्यांच्यावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले होते. त्यामुळे इराणशी यूरोमध्ये व्यवहार होत नव्हता. तरीही कर्जापैकी ४५ टक्के रक्कम आपल्या ऑईल कंपन्यांनी रूपयात २०१३मध्येच इराणला दिलेली आहे. जानेवारी २०१६ला निर्बंध सैल झाले. आणि मे मध्ये मोदी सरकारने उर्वरीत रक्कम यूरोमध्ये देण्याचा करार केला. २०१० मधील डॉलर ४५ वरून २०१४ला ६२ झाल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत होता. तर मग ते कर्ज २०१४लाच सत्तेवर आल्यावर लगेच का नाही दिलं गेलं दोन वर्षांनी आणि ते ही मे २०१६ ला जेव्हा डॉलर ६८ वर पोचलेला असताना का दिलं दोन वर्षांनी आणि ते ही मे २०१६ ला जेव्हा डॉलर ६८ वर पोचलेला असताना का दिलं उलट दोन वर्ष आणखी उशीर केल्यामुळे कर्जाचा डोंगर आणखी वाढविण्यात मोदी सरकारनेही हातभार लावला, असं म्हटलं तर चालेल का पेडणेकरांना उलट दोन वर्ष आणखी उशीर केल्यामुळे कर्जाचा डोंगर आणखी वाढविण्यात मोदी सरकारनेही हातभार लावला, असं म्हटलं तर चालेल का पेडणेकरांना त्यामुळे पेडणेकर सांगतात त्याप्रमाणे डॉलरचा भाव वधारत होता म्हणून काही मोदी सरकारने कर्जाची रक्कम ताबडतोब दिलेली आहे, असं नव्हे तर आर्थिक निर्बंधांमुळे हा ‘डिले’ झालेला आहे इतकंच\nमुद्दा क्र ९ – काँग्रेसच्या काळात झालेली रुपयाची ४५ वरून ६३ पर्यंत झालेली घसरगुंडी मोदींनी ६८ वरून ६३ पर्यंत रोखली. आजही रुपया तेव्हाच्या ६३ च्या तुलनेत ६६ आहे. तेव्हासारखी त्याची डॉलरसमोर कत्तल नाही झालीय हेही लक्षवेधीच, असं पेडणेकर अनुमान नोंदवतात. मात्र ६३ पासून ६८ पर्यंतची घसरगुंडी ही मोदी सरकारलाही आवरता आलेली नाही आणि आजही रुपया तेव्हाच्या ६३ च्या तुलनेत ६६ आहे पण तो ६८पर्यंतही गेला होताच, हे सांगायचं मात्र पेडणेकर सोयीस्कर टाळतात\nमुद्दा क्र १० – पेट्रोल दरवाढीबद्दल बोलताना जीएसटीतून पेट्रोल/डिझेलला का वगळलं, ते पेडणेकर का सांगत नाहीत दुष्काळ संपला तरी दुष्काळाचा कर, महामार्गालगतची दारूची दुकाने बंद केली म्हणून त्याच्या वसूलीचा कर, सप्टे. २०१६ला दीड टक्क्यांनी वॅट वाढवले. अशा प्रकारे संपूर्ण देशात पेट्रोल/डिझेलवरील सर्वाधीक कर महाराष्ट्रातच लावला गेलाय/जातोय. अर्थात केंद्रात आणि राज्यातही भाजप शासन असूनही हे कर कमी का होत नाहीत दुष्काळ संपला तरी दुष्काळाचा कर, महामार्गालगतची दारूची दुकाने बंद केली म्हणून त्याच्या वसूलीचा कर, सप्टे. २०१६ला दीड टक्क्यांनी वॅट वाढवले. अशा प्रकारे संपूर्ण देशात पेट्रोल/डिझेलवरील सर्वाधीक कर महाराष्ट्रातच लावला गेलाय/जातोय. अर्थात केंद्रात आणि राज्यातही भाजप शासन असूनही हे कर कमी का होत नाहीत २०१३ साली त्या वेळच्या केंद्र सरकारला अबकारी करातून (excise duty) ५१ हजार कोटी मिळत होते तर मोदी सरकार आल्यानंतर सप्टें २०१७पर्यंत हीच रक्कम १ लाख १५ हजार ८०० कोटी इथवर पोचली. कारण २०१३ साली पेट्रोलवर अबकारी कर ७.२८ रूपये होता, तो वाढवून २४.४६ करण्यात आला तर डिझेलवरील अबकारी कर जो ३.२८ रूपये होता तो वाढवून १८.३६ रूपये करण्यात आला. म्हणजे फक्त पेट्रोल/डिझेलवरील कर वाढवूनच (म्हणजेच लोकांच्या खिशात हात घालून) केंद्र सरकारने १ लाख १५ हजार ८०० कोटी रूपये कमावलेत, हे सप्टेंबर २०१७लाच सजग नागरीक मंचच्या विवेक वेलणकरांनी सप्रमाण आकडेवारीनिशी जाहिररीत्या दाखवून दिलं. मग पेट्रोल/डिजेलवरील कर कमी करेन हे जे आश्वासन मोदींनी लोकसभा निवडणूकीपूर्वी दिलेलं त्याचं काय झालं २०१३ साली त्या वेळच्या केंद्र सरकारला अबकारी करातून (excise duty) ५१ हजार कोटी मिळत होते तर मोदी सरकार आल्यानंतर सप्टें २०१७पर्यंत हीच रक्कम १ लाख १५ हजार ८०० कोटी इथवर पोचली. कारण २०१३ साली पेट्रोलवर अबकारी कर ७.२८ रूपये होता, तो वाढवून २४.४६ करण्यात आला तर डिझेलवरील अबकारी कर जो ३.२८ रूपये होता तो वाढवून १८.३६ रूपये करण्यात आला. म्हणजे फक्त पेट्रोल/डिझेलवरील कर वाढवूनच (म्हणजेच लोकांच्या खिशात हात घालून) केंद्र सरकारने १ लाख १५ हजार ८०० कोटी रूपये कमावलेत, हे सप्टेंबर २०१७लाच सजग नागरीक मंचच्या विवेक वेलणकरांनी सप्रमाण आकडेवारीनिशी जाहिररीत्या दाखवून दिलं. मग पेट्रोल/डिजेलवरील कर कमी करेन हे जे आश्वासन मोदींनी लोकसभा निवडणूकीपूर्वी दिलेलं त्याचं काय झालं याबाबत मात्र पेडणेकर एक अक्षरही लिहिणार नाहीत.\nहे सगळं लिहिण्याचं कारण एवढंच की लोकांना काही कळत नाही किंवा कळून घ्यायचं नसतं, असं पेडणेकरांसारख्या लोकांचं म्हणणं आहे/असतं. त्यात तथ्य आहेच. पण लोकांनी ते खरंच कळून घ्यायचा प्रयत्न केला तर पेडणेकरांसारखी लोकंच तोंडघशी पडतील हे नक्की. बुडीत खात्यातले ४ लाख कोटी परत आल्याचे मागेही त्यांनी लिहिले आणि ते धादांत खोटं असल्याचं दी इंडियन एक्सप्रेसने सिद्ध केल्यावर ‘मी फक्त दुवा आहे’ अशी सपशेल पळवाट पेडणेकरांना शोधावी लागली.\nमुळात पेडणेकर सारख्यांचं काहीही चुकत नाही. कारण ते ज्यांना ‘प्रमाण’ मानतात त्या ‘अजेय संघटने’ची मोडस ऑपरेंडी ही अशीच आहे. आपल्या सोयीची तेवढीच माहिती पसरवायची आणि त्यात आपल्या अजेंड्याचे मुद्दे बेमालूमपणे घुसळून ‘लार्जर दॅन लाईफ’ अशी आपल्या बाहुल्यांची प्रतिमा उभारायची. पण यात ते सदासर्वकाळ यशस्वी झालेत असं आधीही झालेलं नाही आणि पुढेही होतीलच असेही नाही\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nयोगी भांडवलदार -भाग ७ सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे (गॉंडमन टू…\nकाँग्रेसकडे हरण्यासारखं आता काहीच नाही ओजस मोरे कर्नाटकात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याबद्दल अभिनंदन\nसावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार… सुनील तांबे २० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या प्रार्थनासभेत बॉम्बस्फोट झाला.…\nयोगी भांडवलदार-भाग २ सौजन्य- बहुजन संघर्ष 'गॉडमन टू टायकून' या जगरनॉट ने इंग्रजीतून…\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… सौजन्य - सुनील तांबे स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधीहत्येच्या कलंकापासून मुक्त करा,…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-807.html", "date_download": "2018-08-18T00:23:08Z", "digest": "sha1:D6LK7ZXQCDXXZ73TF5AWXRKAYFONX4QA", "length": 5797, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रास्ता रोकोप्रकरणी १२५ आंदोलकांवर गुन्हे दाखल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Sangamner रास्ता रोकोप्रकरणी १२५ आंदोलकांवर गुन्हे दाखल.\nरास्ता रोकोप्रकरणी १२५ आंदोलकांवर गुन्हे दाखल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबी फाटा येथे रविवारी झालेल्या अपघातानंतर संतप्त जमावाने अडीच ते तीन तास महामार्गावर ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे घारगाव पोलिसांनी सुमारे १२५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.\nसंतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता - रोको.\nपुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबी फाटा याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू आहे. आठवडाभरात येथे तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. त्यातच पुन्हा रविवारी सायंकाळी परिसरातीलच दशरथ पांडे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन केले.\n१०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल.\nरात्री नऊ वाजता तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले; पण याप्रकरणी घारगाव पोलिसांनी १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी गु.रजि.नं. ५९/२०१८ नुसार भा.दं.वि. कलम १४३, ३४१ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)चे उल्लंघन, १३५ अन्वये १२५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अन्सार इनामदार करत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%97/", "date_download": "2018-08-18T00:52:37Z", "digest": "sha1:BURH25LGS7JJFBIDI2VN2VXKIREVQDIZ", "length": 17411, "nlines": 107, "source_domain": "mediawatch.info", "title": "गुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch Uncategorized गुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’\nगुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’\nपंचवटी च्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध निळ्या कोचावर बसले होते,फाटकातून दोन व्यक्ति आत शिरल्या,त्यातले एक तेजपुंज व्यक्तिमत्व पांढरा परिवेश,धारधार नाक, गदिमांचे त्यावेळचे स्विय सहाय्यक बाबा पाठक स्वागताला पुढे झाले,’या गुरुदत्तजी\nहिंदीचित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक-निर्माता ‘गुरुदत्त’ आपल्या सहाय्यका सकट गदिमांच्या भेटीस आले होते,’माडगूलकरजी आपका बहोत नाम सुना है,आप अगर हमारे लिये स्टोरी लिखिंगे तो ये हमारा सौभाग्य होगा,हमारे लिये कोई स्टोरीहो तो बताईयेगा’ गदिमा ‘जरुर गुरुदत्तजी’ इतकचे म्हणाले व कथा सांगायला सुरवात केली ‘एक शायर असतो,त्याला शेरो शायरी चा खुप नाद असतो,पण त्याला फारशी कींमत कोणी देत नसते,तो अनेक प्रकाशकांच्या पायर्‍या चढतो पण त्याचे पुस्तक छापायलाच कोणी तयार होत नसते,शेवटी वैतागून तो आपल्या काही कविता रद्दित पण विकतो….’\nगदिमांची कथा हळू हळू रंगंत चालली होती व गुरुदत्त च्या चेहर्‍यावर संतुष्ठी चे भाव स्पष्ट दिसत होते…’वा माडगूलकरजी बहोत खूब’,असे म्हणून त्यांनी सहाय्यका कडून स्वताचे चेकबुक घेतले व गदिमांच्या नावाने १०,००० रु चा चेक फाडला, ‘माडगूलकरजी बहोत अच्छी स्टोरी हे ये,सुपरडुपर हिट तो होनी ही हे,आपसे गुजारीश है के आप ये स्टोरी गुरुदत्त फिल्म केलीये लिखिये’.\nमराठी चित्रपटातून गदिमांची दिंगंत किर्ती गुरुदत्त या बड्या निर्मात्या जवळ पोहोचली होती व आज हा हिंदी कलावंत गदिमांना साईन करत होता.गदिमांनी होकार दिला,पुढे काही दिवस गेले गदिमांनी कथेवर काम सुरु केले,हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रथेप्रमाणे एक दिवस गुरुदत्तची स्टोरी डिपार्टमेंटची काही माणसे गदिमांजवळ आली,गदिमांबरोबर चर्चा केली व काही मसालेदार बदल सुचवले.\nआपल्या कथेत कोणी बदल केलेला गदिमांना आवडत नसे,एका चित्रपटाच्या वेळी,अमराठी धंदेवाईक निर्मात्याने चक्क ‘माडगूळकरजी सीतेच्या तोंडात एक फक्कड लावणी टाकूया’ म्हणताच,गदिमांनी त्याचे ज्या पद्धतीने स्वागत केले असेल याची कल्पना न केलेलीच बरी,तर सांगायचे असे की गुरुदत्तच्या धंदेवाईक टीमचे बदल गदिमांना रुचले नाहीत व त्यांनी त्याच वेळी गुरुदत्तने दिलेले १०,००० रु चेकने त्यांच्याकडे परत दिले व सांगीतले की गुरुदत्तना कळवा की हे काम मी घेऊ शकत नाही,तर सांगायचे असे की गुरुदत्तच्या धंदेवाईक टीमचे बदल गदिमांना रुचले नाहीत व त्यांनी त्याच वेळी गुरुदत्तने दिलेले १०,००० रु चेकने त्यांच्याकडे परत दिले व सांगीतले की गुरुदत्तना कळवा की हे काम मी घेऊ शकत नाही\nआपल्याला पोटापाण्यासाठी-पैशासाठी आपले साहित्य विकावे लागते याची गदिमांना खूप खंत होती पण त्यासाठी वाटेलती तडजोड त्यांनी कधीच केली नाही,एका कवितेत ते म्हणतात\n‘गीत हवे का गीत,एका मोले विकतो घ्यारे विरह आणखी प्रित,एका मोले विकतो घ्यारे विरह आणखी प्रित\nयाच कवितेत शेवटी म्हणतात\n‘मी हसण्याने तुमच्या हसलो बोलू नये ते गूज बोललो,तुमच्या दारी रोजच बसणे माल मला खपवित..गीत हवे का गीत\nपुढे १-२ वर्षे गेली व सगळीकडे गुरुदत्त फिल्म चा नवा चित्रपट ‘प्यासा’ अशी पोस्टर्स झळकली,’प्यासा’ ची कथा गदिमांचीच घेतलेली होती,पण त्याने गदिमांना याचे श्रेय कधिच दिले नाही,गुरुदत्त म्हंटल्यावर पहिले चित्रपटाचे नाव डोळ्यासमोर येते ते ‘प्यासा’ आणि याचे संपूर्ण श्रेय आपल्या गदिमांना आहे,गंमत म्हणजे गदिमांचा ‘जोगीया’ हा काव्यसंग्रह काढून पहा,पान १०६ ते ११७ अशी १२ पानांची ‘चोर बाजार’ नावाची गदिमांची दिर्घ कविता आहे ती ‘प्यासा’ ची कथा आहे,इतकेच काय कोणाला प्यासा चा दुसरा भाग काढायचा असला तरी पुढची स्टोरी तुम्हाला त्याच संग्रहात दुसर्‍या एका कवितेत मिळेल\nमराठी चित्रपटसृष्टीचे चे भाग्य म्हणा की हिंदी चित्रपटसृष्टीचे दुदैव पण गदिमा त्या वातावरणात फारसे रमले नाहीत,गुरुदत्तने त्यांना श्रेय दिले नाही पण याऊलट स्क्रीन मासिकातून सजंय लिला भंसाळी यांनी एक खूलासा केला होता की अलिकडेच खूप गाजलेल्या ‘अमिताभ बच्चन’ व ‘राणी मुखर्जी’ यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाची मूळ कल्पना ग.दि.माडगूळकरांची होती,त्यांनी गदिमांना त्यांचे श्रेय दिले आहे.\nगदिमांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकृती दिल्या ते पुन्हा कधितरी पण ‘प्यासा’ च्या गुरुदत्तना सुद्धा ‘चोर बाजार’ करावासा वाटला हे दुदैव पण ‘प्यासा’ च्या गुरुदत्तना सुद्धा ‘चोर बाजार’ करावासा वाटला हे दुदैव\n(काही ‘Untold Stories’ असतात ज्या आपल्या समोर कधी येतातच असे नाही ,ही त्यातलीच एक गोष्ट .. गदिमांचे स्विय सहाय्यक व लेखक/दिग्दर्शक कै.बाबा पाठक यांनी माझे वडील श्रीधर माडगूळकर यांना सांगितलेल्या वैयत्तिक आठवणी वर आधारित आहे.)\n(लेखक ग. दि. माडगूळकरांचे नातू आहेत )\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nएकवार पंखावरूनी फिरो तुझा हात…. श्रीमती मानसी पटवर्धन... दादरच्या खांडके बिल्डिंग मध्ये घडलेल्या एका…\nअपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले वारस भाऊ तोरसेकर काही वर्षापुर्वी कुठल्या तरी चॅनेलवर ‘कॉफ़ी विथ करन’…\nअमृता, साहिर आणि इमरोज लेखक-- समीर गायकवाड. ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या…\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा काही वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना त्या दिवशी नेमका मी…\nअकेलेपन का अंदमान भोगते आडवाणी लेख एक वर्षापूर्वीचा - पण वारंवार वाचावा असा रवीश कुमारचा…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-v-new-zealand-2nd-t20i-rajkot-november-4-2017/", "date_download": "2018-08-18T00:58:12Z", "digest": "sha1:YULEHEDL742HDT3DKI7SNXAR5HHJQJHR", "length": 6879, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत वि. न्यूझीलंड: भारतासमोर 20 षटकांत 197 धावांचे लक्ष, कॉलिन मुनरोचे खणखणीत शतक -", "raw_content": "\nभारत वि. न्यूझीलंड: भारतासमोर 20 षटकांत 197 धावांचे लक्ष, कॉलिन मुनरोचे खणखणीत शतक\nभारत वि. न्यूझीलंड: भारतासमोर 20 षटकांत 197 धावांचे लक्ष, कॉलिन मुनरोचे खणखणीत शतक\n आज भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूजीलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 196 धावा केल्या. भारतीय संघासमोर 20 षटकांत 197 धावांचे लक्ष आहे.\nनाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी जबदस्त खेळी करताना 11.1 षटकांत 105 धावांची सलामी दिली. मार्टिन गप्टिलच्या रूपाने न्यूझीलंडच्या पहिली विकेट गेली. त्याने 41 चेंडूत 45 धावा केल्या.\nअन्य सलामीवीर कॉलिन मुनरोने मात्र चांगली फलंदाजी करताना 58 चेंडूत 109 नाबाद धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 7 षटकार खेचले. तर टॉम ब्रूसनेही 12 चेंडूत 18 नाबाद धावा करत त्याला चांगली साथ दिली.\nया शतकी खेळीबरोबर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये दोन शतके करणारा मुनरो केवळ चौथा खेळाडू बनला. तर भारतात टी२० मध्ये शतक करणाराही तो चौथा खेळाडू बनला.\nत्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार केन विलियम्सनला विशेष चमक दाखवता आली नाही. त्याला पदार्पण करत असलेल्या मोहम्मद सिराजने 12 धावांवर रोहित शर्माकरवी झेलबाद केले.\nभारताकडून युझवेन्द्र चहल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_6337.html", "date_download": "2018-08-18T00:47:03Z", "digest": "sha1:YS7MEDKLDU53SW536IQEC4B646VWDSWX", "length": 4285, "nlines": 56, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मला माफ करणार नाहीस | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » प्रेम करणारी असावी » प्रेम करणारी तू » मला माफ करणार नाहीस » माफ करणार नाहीस » मला माफ करणार नाहीस\nमला माफ करणार नाहीस\nइतकीरागावलीस कीबोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..\nतुला माहित आहे ना तुला किती miss करतो सर्वात जास्त तर तुझ्यावरच प्रेम करतो तुटलेले मन परत जोडणार नाहीस\nएकदा का होईना मला माफ करणार नाहीस.. एक क्षणही तुझ्याशिवाय आतावेळ जात नाही\nतु नसलीस की मन कशातही रमत नाही एकदातरी हास ना कीकधीच हसणार नाहीस\nएकदा का होईना मला माफ करणार नाहीस.. तुझ्याशी नाही बोललो तर अन्नगोड लागत नाही\nहरवलेल्या नझरेला दुसर काही दिसत नाही एसांग ना ग आता कीकाहीच सांगणार नाहीस\nएकदा का होईना मला माफ करणार नाहीस.\nमला माफ करणार नाहीस\nRelated Tips : प्रेम करणारी असावी, प्रेम करणारी तू, मला माफ करणार नाहीस, माफ करणार नाहीस\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2705.html", "date_download": "2018-08-18T00:24:08Z", "digest": "sha1:I6DM7VZ5TAQDWODVSNGVBJSSS7S7QBTA", "length": 5434, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जामखेड - शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nजामखेड - शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील अशोक रामदास जाधव या शिक्षकाने आपल्या रहात्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. एक वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत समजलेली माहिती अशी, की मयत शिक्षक अशोक रामदास जाधव, (वय ३७) हे तालुक्यातील पाडळी या ठिकाणी जिल्हा परिषद प्रथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळुन आली असून या चिठ्ठीमध्ये माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये, असे लिहले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nएक वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेंव्हापासून ते मानसिक तणावात असत. त्यांना सात वर्षाचा मुलगा असुन आईनंतर वडीलांचे छत्र हरवल्याने मुलावर पोरके होण्याची वेळ आली आहे. जाधव शिक्षक हे मुळचे नायगाव येथील असुन गेल्या अनेक वर्षांपासून ते जामखेड येथेच रहात होते. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/tag/featured/page/3/", "date_download": "2018-08-18T00:57:53Z", "digest": "sha1:GB7AKC7AY643QKDRW4UNCUMTDJASHV47", "length": 9274, "nlines": 115, "source_domain": "mediawatch.info", "title": "featured | Media Watch", "raw_content": "\nलेखक- डॉ. विनय काटे प्रिय नथुराम, तुला “प्रिय” म्हणतोय म्हणून आश्चर्य ...\nकर्नाटकच्या राजकारणात मीडियाचं ओंगळवाणं वर्तन\nअमेय तिरोडकर कर्नाटकमध्ये असं काय वेगळं झालं जे आधी कधी झालं नव्हतं\nहिंदू कट्टर होतोय याला पुरोगामी जबाबदार\n– समीर गायकवाड हिंदुत्ववाद्यांवर पुरोगामी वा उदारमतवादी लोकांना मात ...\nलेखक – मंदार काळे ग्रीक साम्राज्यातून ’ग्लॅडिएटर्स’चा खेळ भरात ...\nसावरकर माफीवीर तर भगतसिंग क्रांतिकारी होते\nडॉ. विवेक कोरडे निवडणुकीमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष रामाला ...\nमुकुंद कुळे यमुनाबाई वाईकर आणि शृंगारिक लावणी, म्हणजे सोन्यातलं जडावकाम. ...\nजाणतो मराठी, मानतो मराठी\n– प्रा.हरी नरके (सौजन्य – दैनिक पुढारी, कोल्हापूर, रविवार, बहार, ...\nगुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’\n© सुमित्र माडगूळकर पंचवटी च्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध ...\nपेट्रोल दरवाढीचे तर्क आणि तथ्य\nआनंद भंडारे सुरूवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो. भाजप विरोधक असलो तरीसुद्धा ...\nअशोक थोरात :चैतन्याच्या चार गोष्टी\n+++ हे आहेत अमरावतीचे अशोक थोरात. वाटत नाही हा चेहरा कुठंतरी पाहिलाय कधी\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_6644.html", "date_download": "2018-08-18T00:47:42Z", "digest": "sha1:YEQTPCY2EGKSI76BHC6C4POV3E6ZEUVB", "length": 5313, "nlines": 70, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "भेटी आपल्या वाढू लागल्या. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » भेटी आपल्या वाढू लागल्या. » भेटी आपल्या वाढू लागल्या.\nभेटी आपल्या वाढू लागल्या.\nतश्या भेटण्याच्या जागा वाढू लागल्या...\nकधी मातीच्या गंधात न्हायलेली पायवाट...\nकधी तुला हवा असायचा हिरवळीचा एकांत...\nकधी फुललेला पाहून गुलमोहर... होऊन सडा तू बरसायचिस...\nकधी नदी किनारी पाहण्यात प्रतिबिंब बूडून जायचीस...\nमी मात्र प्रत्येक ठिकाणी तू यायची वाट पाहायचो...\nआता त्या जागा सापडण कठीण गजबजलेल्या शहरात...\nतुला अशी ठिकाण नकोशीच...\nमी जुळवून घेतलं या व्यवहारी जगाशी स्वतःला...\nतू मात्र अचानक नाहीशी झालीस... न सांगताच निघून गेलीस...\nसापडशील तू गर्दीत या वेड्या आशेने सार शहर घातल पालथं ...\nशोधताना तूला स्वतः हरवून गेलो याच गर्दीत...\nस्वतःचा... अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी निघालो दूर शहरापासून ...\nतुला हवी असणारी प्रत्येक ठिकाण आहेत जिवंत अजून\nयाची जाणीव झाली आल्यावर शहरापासून दूर ...\nआता तू समोर यावी आणि हे सार दाखवावं तुला\nअस वाटल अन्... अन् तितक्यात कुणीतरी हातात हात घेतला...\nवळून पाहिलं तर तू समोर उभी... मला बोललीस...\n किती वाट पाहायची रे तुझी\nस्पर्शाने सुखाश्रुंच्या पायवाट पुन्हा नव्याने सुगंधली...\nअन् गुलमोहराच्या सहवासात आमच प्रेम राहील बरसत निरंतर....\nभेटी आपल्या वाढू लागल्या.\nRelated Tips : भेटी आपल्या वाढू लागल्या.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/for-my-love.html", "date_download": "2018-08-18T00:47:44Z", "digest": "sha1:KI7RFC7RACS752CJ2EURNVMHZQ3VA5EO", "length": 3647, "nlines": 55, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "For my Love | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nतुझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे लाखो तुला भेटतील..\nपण माझ्याआयुष्यात तुझी जागा घेणारी फक्त तू एकटीच असशील ...\nतुझमात्र बर आहे, येण जाण हीसुरु आहे... मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे...\nमला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....\nआतामात्र सोसत नाही, दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही असं काव्हावं म्हणून विचारल तरी का तुझ्याशिवाय मलाराह्वत जात नाही..\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n17160", "date_download": "2018-08-18T00:40:06Z", "digest": "sha1:T5ILMKSG25KAOVQBJH3T6BUKJMQGVXI4", "length": 9937, "nlines": 281, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Car Racing Super Fast 2015 Android खेळ APK (com.spe.rac.carturo) QHGAME Stype द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली रेसिंग\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Car Racing Super Fast 2015 गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/50-year-old-church-in-Delaware-converted-to-Swaminarayan-Hindu-temple.html", "date_download": "2018-08-18T00:21:30Z", "digest": "sha1:OAZR6TXFB6YQAJJAYSK5BZD43E47DUP2", "length": 13765, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "अमेरिकेतील ५० वर्ष जुन्या चर्चला बदलण्यात आले मंदिरा मध्ये - ठरले मन्दिर बनलेले ५ वे चर्च ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / बातमी / अमेरिकेतील ५० वर्ष जुन्या चर्चला बदलण्यात आले मंदिरा मध्ये - ठरले मन्दिर बनलेले ५ वे चर्च \nअमेरिकेतील ५० वर्ष जुन्या चर्चला बदलण्यात आले मंदिरा मध्ये - ठरले मन्दिर बनलेले ५ वे चर्च \nJanuary 12, 2018 अजब गजब किस्से, बातमी\nअमेरिकेतील डेलावेर येथील 50 वर्षांच्या चर्चला स्वामीनारायण हिंदू मंदिरमध्ये रूपांतरित करण्यात आले . गेल्या महिन्यात तेथे प्राण अर्पण सोहळा पण आयोजित करण्यात आला होता .\nटाइम्स ऑफ इंडिया लेखानुसार, अमेरिकेत हे तिसरे चर्च असेल आहे आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे चर्च आहे जे अहमदाबाद स्वामीनारायण संस्थेमार्फत एका मंदिरात रूपांतरित करण्यात आले . डेलावेअर प्रॉपर्टीच्या आधी संस्थानाने कॅलिफोर्निया आणि केंटकी येथील चर्चही मंदिरांमध्ये रूपांतरित करून घेतले होते . याव्यतिरिक्त लंडनमधील दोन चर्च आणि इंग्लंडमधील मँचेस्टरजवळील बोल्टन यांना संस्थेने मंदिरांमध्ये रूपांतरित केले आहे.\nहार्वॅँड मेनोनाइट चर्च 2014-2015 मध्ये संस्थेने विकत घेतले होते . याच्या नूतनीकरणास जवळपास तीन वर्ष लागले . अशी माहिती वसू पटेल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे . टेल यांनी सांगितले की, नूतनीकरणादरम्यान दोन शिखर आणि एक घुमट भारतातून बनवून तेथे मंदिराच्या सुशोभीकरणासाठी नेण्यात आला . या प्रकल्पाच्या खर्चाविषयी विचारल्यानंतर पटेल यांनी सांगितले कि 3,000 चौरस फुटाच्याहेण्यासाठी मालमत्तेची मालकी हक्क घेण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी एकूण १. ४५ दशलक्ष डॉलर इतका खर्च आला होता . मिळालेल्या अहवालानुसार ते चर्च दैनंदिन वापरात नसल्या कारणाने विकत घेण्यात आले होते .\nया संस्थेच्या मंदिराचे महंत भागवत प्रियदास यांनी सांगितले कि या मंदिरात भगवान गर्भगृह, अबजी बापाश्री, मुक्तिजीवन स्वामिभापा, भगवान हनुमान आणि भगवान गणपती यांच्या मूर्तींचा समावेश आहे. ते पुढे म्हणाले कि , \"हे मंदिर सर्वसमावेशक आहे आणि हे पूर्णपणे पवित्र आहे. हे मंदिर फक्त धार्मिक कारणांसाठी नाही वापरले जाणार तर सांस्कृतिक,हस्तकला, नाटक या कार्यक्रमांसाठी पण वापरले जाणार आहे . 1971 साली जेव्हा गुरुदेव मुखजीवन स्वामीबापा अमेरिकेला आले तेव्हा फक्त काही गुजराती तेथे राहत होते . परंतु त्यांनी त्यांना भारतीय संस्कृती परराष्ट्र भूमीत जिवंत ठेवण्यास प्रोत्साहन दिले. अमेरिकेत वाढत्या हिंदूंच्या मंदिरांमुळे तेथील हिंदू आनंदित आहेत .\nअमेरिकेतील ५० वर्ष जुन्या चर्चला बदलण्यात आले मंदिरा मध्ये - ठरले मन्दिर बनलेले ५ वे चर्च \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/exam-tips-117021300012_1.html", "date_download": "2018-08-18T01:08:26Z", "digest": "sha1:GDGOZDEOCVLOUYZDVINKXBWFGF2G3XP5", "length": 10077, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जलद वाचनाचे तंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविद्यार्थी मित्रांनो, सध्या परिक्षेचा मोसम सुरू आहे. बहुतांश अभ्यासक्रम संपलेले आहेत. याचा अर्थ आपणास सं‍बंधित विषययांचे प्रश्न वाचल्यावर त्वरीत स्मरण होणे आवश्यक आहे. विषय समजलेला असला तरी काही प्रमाणात विस्मरण होत असते. त्यासाठी वारंवार वाचणे सराव आवश्यक असते. शिक्षण तज्ञांनी अशा स्थितीत फास्ट रिडींग मेथड या वापर करण्याचे सुचविले आहे.\nया पद्धतीचे वैशिष्ट म्हणजे शब्द न शब्द वाचून काढणे आवश्यक आही. या पद्धतीला मानसशास्त्रीय बैठक आहे. या पद्धतीमुळे कमी वेळात जास्त वाचन करणे शक्य होते त्यामुळे मनालाही थकवा कमी येतो आणि वेळेचीही बचत होते. विशेषत: ही पद्धत भाषा विषय, संदर्भग्रंथ यासाठी उपयुक्त ठरते.\nपरंपरागत पद्धतीनुसार आपण पूर्ण ओळ न ओळ वाचत असतो. परंतू आपणास संबंधित विषयाचे पुर्वज्ञान असल्यामुळे तसे वाचणे आवश्यक नाही. आपणास नजरेने मौनपणे वाचन करावयाचे आहे. प्रत्येक प्रश्नात पेरिग्राफ असतात. प्रत्येक परिच्छेद मध्ये एक मुद्दा असतो. आपण प्रत्येक ओळीतील पहिले मधले शेवटचे शब्दावरून नजर फिरवायची.\nपरिच्छेद संपला की काही सेकंद थांबले की मनात शब्दाची जुळवाजुळव होऊन जाते. आपणास तसे कळते ही सुरूवातीला थोडा गोंधळ होतो पण प्रयत्न सोडू नका. थोडा सराव झाला की आता प्रत्येक ओळीतील फक्त मधला शब्द वाचायचा तसे सर्व समजून जाते. मार्कही कमी पडणार नाही.\nया पद्धतीने एखाद्या प्रश्नाचे उत्तर वाचवयास तीस मिनीटे लागत असतील, तर आता 10-15 मिनीटच लागतात. सरावसाठी ही पद्धत उपयुक्त आहे.\nमित्रांनो, परीक्षेला जाण्यापूर्वी मुद्याचे स्मरण करा, व्याख्या वाचा, आकृती, आलेखाचा सराव करा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, यश तुमचेच आहे.\n- प्रा. अशोक श्री सारडा\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nखाऊच्या पैशातून त्यांनी मैत्रिणीला दिली व्हीलचेअर\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्यात चळवळ उभी केली: अजित पवार\nअकरावीसाठी आता फक्त 15 गुण ग्रेस\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 विद्यार्थी ताब्यात\nयावर अधिक वाचा :\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/blog-post_77.html", "date_download": "2018-08-18T00:22:58Z", "digest": "sha1:EINBQVDML6DI7NC52P2VMZUAKPNR3LGL", "length": 15295, "nlines": 52, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा का रिफाइन खाद्य तेलाने वाढत आहे हृदयरोगाचे रुग्ण ? हा आहे त्यावर उपाय ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / महितीपूर्ण लेख / बघा का रिफाइन खाद्य तेलाने वाढत आहे हृदयरोगाचे रुग्ण हा आहे त्यावर उपाय \nबघा का रिफाइन खाद्य तेलाने वाढत आहे हृदयरोगाचे रुग्ण हा आहे त्यावर उपाय \nJanuary 12, 2018 महितीपूर्ण लेख\nऋजुता दिवेकर या भारतातल्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटी आहारतज्ञ आहेत या त्याच ज्यांनी ज्युनिअर अंबानी चे वजन 108 किलो कमी करण्यासाठी मदत केली,व करीना कपूर ला झिरो फिगर. त्या आपल्या पेशंट ना रिफाईन तेल न खाण्याचा सल्ला देतात त्यासोबतच मोठे कार्डिओलॉजिस्ट सुद्धा आजकाल हाच सल्ला देताना दिसतात,तर आपण बघू असे का,याचे कारण आपण वळलो घाण्याच्या तेलाकडून रीफाइन तेलाकडे पण तुम्हाला माहितीये का कि ते कसे बनवितात ,नाही तर मग वाचा- - *रिफाइंड तेल कसे बनवले जाते*\nतेल रिफाइंड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे\n१). कच्च्या तेलामध्ये प्रथम गॅसोलीन मिसळून तेलाला पातळ करतात. गॅसोलीन हे रॉकेलसारखे एक रसायन आहे.\n२) त्यानंतर त्यात हॅग्झेन नावाचे रसायन घालून पुष्कळ ढवळले जाते. यामुळे तेलातील शरिराला आवश्यकअसणारी स्निग्ध द्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथीने,आणि खनिजे नष्ट होतात.\n3) नंतर गॅसोलीन आणि हॅग्झेन यांचा दुर्गंध नष्ट करण्यासाठी तेल ३०० अंश फॅरनाइट तापमानावर उकळले जाते.उकळवल्यानंतर त्या तेलातील शरीराला आवश्यक असणारी सर्व द्रव्ये नष्ट होतात.\n४) तेलाचा रंग सुधारण्यासाठी याला ब्लीचिंग केले जाते. यामुळे बीटा कॅरोटीन आणि क्लोरोफिल ही शरिरातील कॉलेस्टेरॉल घटवणारी आवश्यक तत्त्वे *नष्ट*होतात.\n५) त्यानंतर डीगमिंग नावाच्या प्रक्रियेने तेल पातळ केले जाते.\n६)पुन्हा तेलाचा दुर्गंध नष्ट करण्यासाठी तेल ४६४ अंश फॅरनाइट तापमानावर गरम केले जाते. असे तेल खराब होऊ नये; म्हणून त्यात प्रिझर्वेटीव्झ् घातली जातात.\nएकदा गरम केलेले तेल परत वापरू नये, अशी आपली *परंपरा* आहे. रिफाइंड तेल आपल्याकडे येण्यापूर्वी कमीतकमी २ वेळा मोठ्या तापमानावर उकळलेले असते, तसेच त्यामध्ये हानीकारक विषारी द्रव्ये घातलेली असतात. शासनाच्या एका करारा द्वारेखाद्यतेलआस्थापनांना कोणत्याही खाद्य तेलामध्ये विशिष्ट प्रमाणात पाम तेल (Palm oil) मिसळण्याची सूट मिळाली आहे.असे रिफाइंड तेल खाल्ल्यानेच आज रक्तदाब, कर्करोग,थॉइरॉड, संधीवात यांसारखे विकार बळावत आहेत.\nरिफाइंड तेलाला एकमेव पर्याय : घाण्याचे तेल \nघाण्यावर काढलेले तेल कच्चे खाद्य तेल आरोग्यासाठी सर्वांत चांगले आहे. म्हणून आपल्या गावात किंवा शहरात कुठे तेलाचे घाणे आहेत का याचा शोध घेऊन तेथील तेल घ्यावे. आणि हो घाणा लाकडीच हवा उगाच घाणा म्हणून मेटल बॉडी च्या expeller मध्ये काढलेले तेल वापरू नये कारण त्यामध्ये heat generate होते आणि शुद्ध तेलाला तापमान चालत नाही त्यामुळे त्यातील आवश्यक घटक टिकत नाही आणि लाकडी घाण्यात तापमान वाढत नाही म्हणूनच या तेलाला cold pressed oil असेही म्हणतात. लाकडी घाण्यावरचे शुध्द तेलाचा वापर आहारात करावा.लाकडी घाण्याच्या तेलाचे आपल्या शरीराला होणारे अधिक फायदे जाणून घ्यावयाचे असल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधणे किंवा whatsapp करू शकता.\nनाशिक मध्ये लाकडी घाण्याच्या तेलासाठी विश्वसनीय नाव :\nबघा का रिफाइन खाद्य तेलाने वाढत आहे हृदयरोगाचे रुग्ण हा आहे त्यावर उपाय हा आहे त्यावर उपाय \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_9469.html", "date_download": "2018-08-18T00:48:59Z", "digest": "sha1:M2BSVDKTNIWZ2UQ6HAM5PPFCO6DNOEAU", "length": 4230, "nlines": 67, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "चंद्र तुझा. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » चंद्र तुझा. » चंद्र तुझा.\nआजही त्या चंद्रात चेहरा तुझा दिसतो\nडोळ्यांच्या पापण्यात ओलावा दाटतो\nचालताना तु सोबत असल्याचा भास होतो\nवळून पहिल्यावर मात्र मी एकटाच असतो\nहा एकटेपणा खरंच काळीज कापतो\nजणू हृदयाला रक्ताचा पाझर फुटतो\nनदीचा तो हिरवा घाट आजही तसाच भासतो\nआजही तो तेथे बसण्यासाठी मोहात टाकतो\nतुझ्या आठवणींना तो आजही उजाळा देतो\nतुझ्याविना मात्र तो खरंच निरागस वाटतो\nभूतकाळाच्या आरशात आजही तुला पाहतो\nतुझी प्रतिमा दिसताच मी सैर भैर होतो\nअसा कोणता आघात त्यावरी होतो की...\nतुटलेला त्याचा प्रत्येक कण मनाला टोचतो\nन राहुनी ओलावा पुसून डोळे मिटतो\nउघडताक्षणीच तो चंद्र पुन्हा तसाच दिसतो\nआठवणींचा झरा पुन्हा वाहू लागतो\nदुःखाच्या सागरातच तो विलीन होतो...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/bystersky-most/", "date_download": "2018-08-18T00:46:49Z", "digest": "sha1:J37FPR2365MX3RKE66HF4VV4DYEWFNJP", "length": 9259, "nlines": 273, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "बास्टर ब्रिज | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nजेजेरेओवर गोठवून पूल ब्रिस्ट्रेस बायस्ट्राना नाड जेजरू आणि हाजे नेड जेसेरु\nHaje त्यांचा Jizerou त्यांचा Jizerou मध्ये अंतर्भूत Bystrá त्यांचा Jizerou लाकडी पूल आणि धातू गोठविली. पूल Bysterský स्ट्रक्चरल peculiarities, ज्या मुळे तो सांस्कृतिक स्मारके यादी 1958 मध्ये परत आला संख्या आहे. या पुलामध्ये त्रिकोणी आणि कर्णगोपाल हँगर्स असतात. पटबंग नदीच्या मध्यभागी एक आधारस्तंभ न करता, 24 मीटरच्या लांबीपर्यंत नदी ओलांडली आहे, [...]\nलाकडी इंडोर पूल, बायस्ट्राना नाद जेजेरुओ\nBystrá त्यांचा Jizerou वसंत ऋतू 2016 पूर्ण पुनर्रचना, संपूर्ण पूल उचलला आणि Jizera बाजूने हलविले आहे तेव्हा आधी काही महिने लाकडी पूल अंतर्भूत. हे थोड्या जिवंत राहिलेल्या उपनगरीय पुलांचे एक आहे. हे टॉवरच्या प्रकारचे एक पुल म्हणून डिझाइन केले आहे. दगड स्तंभ ब्लॉक्सची एक कोरलेली आहे रोजी 1888 वर्षी [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-08-18T00:25:26Z", "digest": "sha1:4CDYHXNHZTSHPWKNLTVJB6JSD77GM66W", "length": 13204, "nlines": 131, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "भाज्या व सौंदर्य - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nआपल्याला जास्तीत जास्त - सुंदर बनविण्याचा प्रयत्न करणे, हा प्रत्येक स्त्रीचा जन्मसिध्द अधिकार असतो. परंतु अनेकींचा गैरसमज असतो की, सौंदर्य प्राप्त करण्यासाठी कृत्रिम प्रसाधनेच वापरावीत. परंतु त्यांच्या ऐवजी जर नैसर्गिक वा निसर्गातून प्राप्त होणाऱ्या प्रसाधनांच्या वापराचा विचार केला, तर ते अधिक फायदेशीर, टिकाऊ आणि उपकारक ठरत असते. कारण कृत्रिम प्रसाधनांमध्ये असणार्‍या रसायनांचा आत अभाव असतो. म्हणूनच आपल्याला सहज उपलब्ध असणार्‍या आपल्या दैनंदिन आहारात सामील असणार्‍या भाज्यांचा वापर करून आपण पुढील प्रसाधने तयार करू शकतो. जर त्वचा उजळ व कांतिमान बनवायाची असेल, तर प्रत्येकी अर्धा टी-स्पून मध, अंड्यातील पांढरी सफेदी व अर्धा टेबल स्पून गाजराचा रस हे पदार्थ एकत्र कालवून त्यांची पेस्ट चेहर्‍यास लावावी. १५/२० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.\nजर उन्हाने त्वचेवर राप चढला असेल, तर सॅलडची पाने उकळून त्याचे पाणी गाळून थंड करावे व ते त्वचेवर लावावे. किंवा जेथे जेथे त्वचा सनटॅन झाली असेल, त्यावर काकडीच्या चकत्या कापून लावाव्यात. जर नुसताच राप नसून त्वचा काळपटही पडली असेल, तर लिंबू व काकडी यांचा रस एकत्र करून घ्यावा व स्वच्छ कापसाने डोळ्यांत जाऊ न देता सगळीकडे लावावा.\nजर चेहर्‍यावर सुरकुत्या पडत असतील, तर एक बटाटा स्वच्छ धुवा व किसा. त्याचा रस पिळून घ्या. यात चाळलेली मुलतानी माती मिसळा व थोडा मध घालून कालवा. २० ते २५ मिनिटे चेहर्‍यावर लावा. धुवा आठवड्यातून २-३ वेळा केल्यास उपयोग होईल. चेहर्‍यावरचे डाग घालवण्यासाठी मेथीची पाने धुवा, वाटा व त्यांचा रस काढा आणि चेहर्‍यावर लावा. रोज केल्यास डाग जाण्यास वेळ लागत नाही.\nसावळी त्वचा स्वच्छ, निरोगी होऊन निखारली जावी यासाठी मध, हळद व लिंबू यांचे मिश्रण नियमितपणे चेहर्‍यावर लावावे. तेलकट व जरा सुरकुतलेली त्वचा असेल, तर जवसाचे पूठ व एक टेबल - स्पून दूध एकत्र कालवावे व त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळावा. कालवून याचा लेप चेहर्‍यावर द्यावा.\nउन्हाळ्यातील ऊष्मा हा त्वचेस घातक ठरू शकतो व तो सहन न झाल्याने जिवाची घालमेल होते. हा त्रास टाळणे, निदान त्याची तीव्रता कमी करणे यासाठी स्नानाच्या पाण्यात थोडा ताज लिंबाचा रस घालावा. सम प्रमाणात टोमॅटो , गाजर , काकडी यांचा रस कालवून त्वचेवर लावावा. वाळल्यावर धुवावे. त्वचा उजळ, तुकतुकीत व मुलायम बनते.\nमहिलांचे सबलीकरण ही काळाची गरज : कोहीनकर\nतीन महिन्यांत वजन घटविण्यासाठी\nकिती (प्रमाणात) व काय गोड खाल\nनोकरी करणारी स्त्री व आरोग्य\nतुम्ही व तुमचे मूल\nसुडौल बांधा व सुंदरता\nतुमची त्वचा निरोगी व सुंदर कशी ठेवाल\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T01:27:08Z", "digest": "sha1:LH56OESSMFMOXCFZS57NDAQ47A6AULWC", "length": 5614, "nlines": 136, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चीकी | मराठीमाती", "raw_content": "\nकाजू कतली काजू वडी\nकाजूफ्रूट साफ करून उन्हात खडखडीत वाळवावी व त्याची यंत्रावर बारीक पूड करावी. पिठीसाखरेत पाणी घालून जाडसर पाक करावा. त्यात काजूपूड घालावी व सतत ढवळावे. आंच अगदी मंद ठेवावी. एकीकडे पोळपाट व लाटण्यावर तुपाचा हात फिरवून झाकून ठेवावे.\nचुलीवरच्या मिश्रणाचा मऊसर गोळा झाला की खाली उतरवावे. गोळा पोळपाटावर ठेवून मिश्रण हलक्या हाताने लाटावे. पातळ वडी होईल इतपत अलगद पसरावे. कोमट झाल्यानंतर वड्या कापाव्यात.\nThis entry was posted in गोड पदार्थ and tagged काजू, काजू कतली, गोड पदार्थ, चीकी, पाककला, पाककृती, वडी on जानेवारी 20, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/author/admin/", "date_download": "2018-08-18T00:56:41Z", "digest": "sha1:DQGZRVZSAVUMZWGFLLAMVTWCR453YJ5J", "length": 9190, "nlines": 115, "source_domain": "mediawatch.info", "title": "admin | Media Watch", "raw_content": "\n‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१६ योजना यादव बापूंनी डाळिंबाचा प्रत्येक ...\nमीडिया वॉच दिवाळी अंक २०१६ – शर्मिष्ठा भोसले पत्रकारितेचं शिक्षण घेत ...\nडीपी के मोहताज रिश्तों की दुनिया..\n‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१६ माणिक मुंढे जग केवढं झपाट्यानं बदलतंय\n#मीडिया वॉच दिवाळी अंक २०१६ हर्षदा परब स्त्री पुरुष हा भेद फार उशीरा ...\nटताहेत अशी भाषा केली की, माणसं कापरासारखी पेटायला लागतात. अशा गर्दीसमोर ...\nसरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे\nसरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मराठा मोर्चामुळे निर्माण झालेला ...\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही…\nसौजन्य – सुनील तांबे स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधीहत्येच्या कलंकापासून ...\nडॉ. आंबेडकर विरुद्ध वांशिक मुलनिवासिवाद …\nसौजन्य – डॉ. संजय दाभाडे , पुणे …. बहुसंख्य आंबेडकरी चळवळ, रोहित वेमुला ...\nभाबडेपणा व भारावले जाऊन एखाद्याला क्षणात डोक्यावर घ्यायचं आणि नीतिमत्ता ...\nओबीसींमध्ये ‘गर्व से कहो … ‘ ची लागण\nउच्च जातींची टोकदार अस्मिता व धार्मिक-जातीय कडवेपणापासून ओबीसी संपूर्णत: ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-nmc-temple-news-135688", "date_download": "2018-08-18T01:18:03Z", "digest": "sha1:LS5QZTPMNFYKO4D4GEMTVO52L22D2BAR", "length": 13229, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur nmc temple news मुख्यमंत्र्यांच्या क्षेत्रात सर्वाधिक धार्मिक स्थळे भुईसपाट | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या क्षेत्रात सर्वाधिक धार्मिक स्थळे भुईसपाट\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nनागपूर : महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध केलेल्या कारवाईत दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघ आघाडीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षेत्रात 54 अनधिकृत धार्मिक स्थळे भुईसपाट करण्यात आली.\nनागपूर : महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध केलेल्या कारवाईत दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघ आघाडीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षेत्रात 54 अनधिकृत धार्मिक स्थळे भुईसपाट करण्यात आली.\nउच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर महापालिकेने 22 जूनपासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली. महापालिकेने सुरुवातीला रस्ते, फूटपाथवरील धार्मिक स्थळांवर बुलडोझर फिरवला. त्यानंतर वस्त्यांतील मोकळ्या जागा, सार्वजनिक वापराच्या जागांवर कारवाई सुरू केली. यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळे भुईसपाट करण्यात आली. त्यामुळे काही दिवसांत जनक्षोभ उसळला. महापालिकेच्या या कारवाईविरोधात सामान्य नागरिक, राजकीय पक्षच नव्हे, तर सत्ताधारीही रस्त्यावर उतरले. महापालिकेने 31 जुलैपर्यंत दहा झोनमध्ये एकूण 158 अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील लक्ष्मीनगर व धंतोली झोनमधील 54 धार्मिक स्थळांचा समावेश आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईविरुद्ध नागरिकांचे आंदोलनही याच क्षेत्रातून सुरू झाले. सत्तापक्ष नेते संदीप जोशी व माजी महापौर प्रवीण दटके यांनी त्रिमूर्तीनगरातील दत्तमंदिरावर कारवाईला विरोध केला होता. त्यानंतर संपूर्ण शहरातच कारवाईला विरोधाचे सत्र सुरू झाले. महापालिकेने आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व विधानसभाक्षेत्रातील लकडगंज व सतरंजीपुऱ्याच्या काही भागातील 36, आमदार कोहळे यांच्या दक्षिण क्षेत्रातील हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील 25, आमदार सुधाकर देशमुख यांच्या पश्‍चिम विधानसभाक्षेत्रातील धरमपेठ व मंगळवारी झोनमधील काही भागातील 22, आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या उत्तर नागपुरातील आशीनगर व मंगळवारी झोनमधील काही भागातील 12 तर आमदार विकास कुंभारे यांच्या मध्य नागपुरात गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमधील काही भागातील 9 धार्मिक स्थळांवर कारवाई केली. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासनेही कारवाई केली.\nपारशी नववर्षाचे उत्साहात स्वागत\nपुणे - घराघरांमध्ये केलेली आकर्षक सजावट...नवीन कपडे...गोड जेवण अन्‌ सकाळपासून सुरू झालेला शुभेच्छांचा वर्षाव अशा चैतन्यमय वातावरणात शुक्रवारी पारशी...\nमहिलेचे यकृत पाठविले नागपूरला\nपरतवाडा (अमरावती) : नर्सरी गावातील 65 वर्षीय कुसुमबाई यांचे यकृत दिल्लीतील एका व्यक्तीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. त्यासाठी शहरात पहिल्यांदाच ग्रीन...\nबेरोजगार प्राध्यापक कंत्राटी कामासाठी उत्सुक\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित तीन महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकाच्या 92 जागांसाठी जाहिरात...\nआदित्यमुळे राज्यभरातील दिव्यांगांना न्याय\nनागपूर : केंद्राने कायदा संमत करून राज्याने त्याची अंमलबजावणी केली नाही. याचा फटका राज्यातील दोन टक्के दिव्यांगांना दोन वर्षे बसला. रामटेकमधील आदित्य...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/immersion-rods/cheap-nova+immersion-rods-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:39:15Z", "digest": "sha1:GUB5T7PVUBUUTNAUCYF7TJJXX44BD3CG", "length": 12666, "nlines": 314, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये नोव्हा इमरसीव रॉड्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap नोव्हा इमरसीव रॉड्स Indiaकिंमत\nस्वस्त नोव्हा इमरसीव रॉड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त इमरसीव रॉड्स India मध्ये Rs.454 येथे सुरू म्हणून 18 Aug 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. नोव्हा ह्न१११ 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर Rs. 490 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये नोव्हा इमरसीव रॉड आहे.\nकिंमत श्रेणी नोव्हा इमरसीव रॉड्स < / strong>\n0 नोव्हा इमरसीव रॉड्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 122. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.454 येथे आपल्याला नोव्हा ह्न११० 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10नोव्हा इमरसीव रॉड्स\nनोव्हा ह्न११० 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\nनोव्हा ह्न१११ 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:54:35Z", "digest": "sha1:O533KQF2CP6ABSKK5MYJ5TC5BHYQ3VMI", "length": 24496, "nlines": 103, "source_domain": "mediawatch.info", "title": "समज वाढवा ! वैर संपवा ! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं समज वाढवा \nलेखक : ज्ञानेश महाराव\nभीमा-कोरेगाव हिंसाचार, हे एक मोठं षडयंत्र होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. ते षडयंत्र होतंच. पण त्याचा सुगावा आपल्या अखत्यारितल्या गृहखात्याला कसा लागला नाही हे षडयंत्र रचणारे नेमके कोण हे षडयंत्र रचणारे नेमके कोण या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली नाहीत. भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी बाहेरगावहून आलेल्या आंबेडकरी जनतेवर ज्याप्रकारे हिंसक हल्ला झाला, तो निश्चितपणे नियोजित होता. म्हणूनच भीमा-कोरेगावच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरील घरांच्या गच्च्यांवर दगड-गोटे जमवण्यात आले होते. हे कारस्थान संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी घडवून आणले, असा आरोप ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी त्वरित केला. तशाप्रकारचे गुन्हेही या दोघांवर दाखल झाले. हे गुन्हे ना-जामीनपात्र आहेत. मात्र घटनेला तीन आठवडे उलटले तरी भिडे-एकबोटेंना अटक झालेली नाही. याउलट, भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारीला उत्स्फूर्त महाराष्ट्र बंद झाला; त्यावेळी झालेल्या तोडफोडीला जबाबदार म्हणून आंबेडकरी कार्यकर्त्यांची पोलीस धरपकड करीत आहे. ही विसंगती आहे. ती तडजोडीत भिडे-एकबोटे यांची सुटका करून घेण्यासाठी करण्यात येत आहे का या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली नाहीत. भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी बाहेरगावहून आलेल्या आंबेडकरी जनतेवर ज्याप्रकारे हिंसक हल्ला झाला, तो निश्चितपणे नियोजित होता. म्हणूनच भीमा-कोरेगावच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरील घरांच्या गच्च्यांवर दगड-गोटे जमवण्यात आले होते. हे कारस्थान संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी घडवून आणले, असा आरोप ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी त्वरित केला. तशाप्रकारचे गुन्हेही या दोघांवर दाखल झाले. हे गुन्हे ना-जामीनपात्र आहेत. मात्र घटनेला तीन आठवडे उलटले तरी भिडे-एकबोटेंना अटक झालेली नाही. याउलट, भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारीला उत्स्फूर्त महाराष्ट्र बंद झाला; त्यावेळी झालेल्या तोडफोडीला जबाबदार म्हणून आंबेडकरी कार्यकर्त्यांची पोलीस धरपकड करीत आहे. ही विसंगती आहे. ती तडजोडीत भिडे-एकबोटे यांची सुटका करून घेण्यासाठी करण्यात येत आहे का अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सामाजिक सलोख्याची अपेक्षा करतातच कशी अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सामाजिक सलोख्याची अपेक्षा करतातच कशी ह्या सामाजिक सलोख्याचा बिघाड काही भीमा-कोरेगावनंतर झालेला नाही. मोदी सरकार सत्तेत आलं, तेव्हापासून हा बिघाड सुरू झालाय. तो सरकार पुरस्कृत आहे. केवळ घरात गोमांस आहे, या संशयापोटी उत्तर प्रदेशातील अखलाक या तरुणाची झुंडीने हत्या करण्यात आली. गुजरातेतील उना भागातील दलित तरुणांना अमानुष प्रकारे झोडपून काढण्यात आलं. या घटनांतून मुस्लीम-दलितांत दहशत बसवण्यासाठी त्याचं व्हिडियो शूटिंग करून ते सोशल मीडियातून व्हायरल करण्यात आलं. मुसलमानांना हिंदू धर्मात आणणारे घरवापसीचे कार्यक्रम झाले. भगव्या वस्त्रधारी राजकीय नेत्यांच्या तोंडातून हिंदूधर्मातील सनातनी नालायकी गौरवाने सांगणारे विषारी फूत्कार सोडण्यात आले. आताही मोदी सरकारच्या धोरणावर टीका करणारे कर्नाटकातील अभिनेते प्रकाश राज यांच्या कार्यक्रमानंतर भाजपचे कार्यकर्ते स्टेजवर चढून गोमूत्र शिंपडतात, हा प्रकार बाष्कळ असला तरी अपमान करणारा आहे. गेल्या साडेतीन वर्षांतल्या अशा अनेक घटनांनी आणि त्यावरच्या चर्चांनी अवघ्या देशातला सामाजिक सलोखा भंगलाय. महाराष्ट्रात तो भीमा-कोरेगावच्या क्रिया- प्रतिक्रियांतून व्यक्त झाला, एवढंच. तिथे घडलेला हिंसाचार हा दलित-मराठा यांच्यातील असल्याचा दाखवण्याचा आटापिटा मीडियाने केला. तसंच, ‘जाणता राजा’चं दूषण वापरत, भीमा-कोरेगावचा हिंसाचार शरद पवार यांनीच घडवून आणला, अशीही चर्चा सुरू झाली.\nतथापि, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी भिडे-एकबोटे यांनाच जबाबदार धरल्याने मीडियातल्या भटशाहीची मोठी पंचाईत झाली. टीव्ही पत्रकारितेची उरली-सुरली विश्‍वासार्हता भिडेंच्या मुलाखतींतून बाहेर पडलेल्या पंचगव्याच्या सड्याने संपवलीय. १ जानेवारीला भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर तिसर्‍याच दिवशी झालेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाला. यावरून तरी हिंसाचार घडवण्याचा आरोप असलेल्या भिडे-एकबोटे व त्यांच्या पाठीराख्यांच्या विरोधातील दलित आणि मराठा समाजाचं मत एकसारखंच आहे, ह्याचा अंदाज मीडियाला आला असणार परंतु, मराठी मीडिया हा भटीभेजाचा असल्याने त्याने भीमा-कोरेगाव हिंसाचाराचं विश्लेषण जातीय ध्रुवीकरणाच्या अंगाने केलं. तथापि, सत्ताप्राप्तीसाठी जातीय बेरीज-वजाबाक्या काय व कशा केल्या, ते देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक असल्याने त्यांनी ‘येणार्‍या काळात भीमा-कोरेगावसारखी जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते,’ अशी भीती व्यक्त केलीय. खरं तर, त्यांनी अशी भीती व्यक्त करून समाजात भय आणि जाती-जातीत संशय निर्माण करण्यापेक्षा, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. सामाजिक सलोख्यात जातीय तेढ कारण ठरत असेल, तर त्यांच्या मूळावर घाव घालावा. मानवी विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक संघर्ष अटळ आहे. तो होणारच. पण तो आजच्या आधुनिक काळात जात या अमानवी लांछनास्पद मुद्यावर असू नये, असं अनेकांना वाटतं. पण असं वाटून, यावर लिहून-बोलून काडीचाही उपयोग नाही. त्यासाठी जात-वर्ण्य-व्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी शंकराचार्यांची शेंडी पकडली पाहिजे. त्यांच्याकडे ‘जात-वर्ण्य-व्यवस्था कालबाह्य झाली असून, ती आता संपली,’ असं जाहीर करण्यासाठी कृतिशील आग्रह धरला पाहिजे. जाती-धर्माच्या भिंती शाबूत ठेवून सामाजिक सलोख्याची अपेक्षा ठेवणं, हे चपात्यांना पोळ्या म्हणून आपल्या सुसंस्कृततेचं प्रदर्शन करण्यासारखं आहे. जातिवादाचं खापर हे राजकीय नेत्यांच्या जाती तपासून त्यांच्या माथ्यावर फोडलं जातं. तथापि, भारतातल्या जातीवादाचं मूळ हे इथल्या बहुसंख्याकांच्या धर्मवादात आहे. त्याला भाजपने हिंदुत्वाचं गोंडस रूप देऊन आपलं सत्ता मिळवून देणारं राजकारण केलंय. त्या हिंदुत्वाचे फाजील उमाळे किती फसवे होते; त्याचं दिव्य दर्शन शिवसेनासारख्या प्रादेशिक पक्षाप्रमाणेच अनेक जाती-जमातींनाही घडतंय. याच्या परिणामाची झलक भीमा-कोरेगावच्या प्रकरणातील क्रिया-प्रतिक्रियेने दाखवलीय. यातील दोन्ही बाजू सरकार पक्षाच्या विरोधात एक झाल्या होत्या. धर्माचं राजकारण खेळणार्‍यांना अंतर्विरोध होतो, तेव्हा असेच तोंड फोडून घ्यावे लागते. धर्माच्या आधारे सत्ता प्राप्त करून राष्ट्रीय ऐक्य समर्थ करण्याच्या बाता मारणार्‍यांनी आता तरी मानवी इतिहास अभ्यासावा. रशियासह संपूर्ण युरोप ख्रिश्चनधर्मी आहे, पण त्यांचं एक राष्ट्र होऊ शकलेलं नाही. युरोपातली बहुतेक राष्ट्रं भाषिक राष्ट्रं आहेत. धर्मापेक्षा भाषा अधिक प्रभावी आहे, हे यातून स्पष्ट होतं. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात जो राष्ट्रवाद समर्थपणे उभा केला, त्याला नामदेव-ज्ञानदेव-तुकोबा-एकनाथ आदि मराठी संतांनी जागवलेल्या प्रादेशिक भाषा भावाचा प्रभावी पाया होता. या संतांनी हिंदू धर्माला भक्ती आंदोलनाद्वारा महाराष्ट्र धर्माचं अधिक मोकळं आणि प्रेरणादायी रूप दिलं. शिवाजी महाराजांच्या पश्‍चात संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रात समर्थ रामदास म्हणतात –\nमराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा\nयाविषयी न करता तकवा | पूर्वज हासती –\nयाऐवजी रामदासांना आपला वैदिक धर्म वाढवावा, हिंदू धर्म वाढवावा असं लिहिता आलं असतं. पण त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं. संतांनी जो महाराष्ट्र धर्म मराठी माणसात रुजवला, तो महत्त्वाचा आहे. न्या. महादेव गोविंद रानडे शिवाजीराजांना महाराष्ट्राच्या राष्ट्रवादाचा जनक म्हणतात. इतिहासाचार्य राजवाडे हेदेखील तसंच म्हणतात. कारण शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून त्यांना मावळेपण दिलं आणि स्वराज्य निर्माण केलं. ते नीटपणे समजून घेतलं की, संभाजीराजांच्या अत्यंविधीशी संबंधित गोविंद महार हा अस्सल मराठ्यांना वेगळा वाटत नाही. तो वाटूही नये. हिंदुत्वाच्या फाजील उमाळ्यांना भुलून महाराष्ट्राने आपसात का लढावं मराठींनाच का मारावं पानपतावर अब्दालीला रोखण्यासाठी महाराष्ट्राने एक पिढीच्या पिढी गमावली आणि मराठे आक्रमक आहेत असा लौकिक प्राप्त केला. तेव्हापासून मरायला मराठे आणि चरायला बाकी सगळे हा प्रकार आजतागायत होतोय. दरवेळी आपले पानपत कशासाठी करून\n याचा विचार हिंदुत्वाच्या दलदलीत फसलेल्यांनी जरूर करावा. त्यासाठी समज वाढवा, वैर संपवा.\nलेखक : ज्ञानेश महाराव\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nकोरेगाव आणि वृत्तवाहिन्यांची ‘गुरु’दक्षिणा सौजन्य अक्षरनामा- ‘कळ’फलक - संजय पवार भीमा कोरेगावची घटना, त्यानंतरचा बंद,…\nमनूचा मासा , भिडेंचा झिंगा सौजन्य - साप्ताहिक चित्रलेखा लेखक - ज्ञानेश महाराव मनू नावाचे…\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे लेखक- विजय चोरमारे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी…\nहे वेताळाचे प्रश्न नाहीत - सुरेश सावंत ___________ लोकसत्तेत डॉ. सुखदेव थोरातांचे सदर सुरु…\nसरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे सरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मराठा मोर्चामुळे निर्माण झालेला परिणाम…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n30854", "date_download": "2018-08-18T00:38:02Z", "digest": "sha1:HP3HJRTJCNSS35YWCPJKW27X2DIAGS7M", "length": 11707, "nlines": 298, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "METAL SLUG DEFENSE Android खेळ APK (com.snkplaymore.android003) SNK CORPORATION द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\n93% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर METAL SLUG DEFENSE गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/farmer-using-honeysing-music-to-stop-boar.html", "date_download": "2018-08-18T00:22:48Z", "digest": "sha1:4FLTJ6RIMXCDHE6EDIC6MN4UYHSYUHO4", "length": 13593, "nlines": 46, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "जंगली डुक्करे पळवायला हनी सिंगची गाणे वापरत आहेत हे शेतकरी ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / संगीत / जंगली डुक्करे पळवायला हनी सिंगची गाणे वापरत आहेत हे शेतकरी \nजंगली डुक्करे पळवायला हनी सिंगची गाणे वापरत आहेत हे शेतकरी \nDecember 22, 2017 अजब गजब किस्से, संगीत\nभारत हि खेड्यांची भूमी आहे आहे खेडे म्हंटले कि आजूबाजूला जंगले आलेच. ह्याच जंगलात असणाऱ्या हरीण,तरस,रानगवा आणि रानटी डुक्कर ह्यासम प्राण्यांमुळे शेतामध्ये प्रचंड नुकसान होत असते, ह्या प्राण्यांना वन्य संरक्षण असल्याने त्यांच्या पासून सुटका करून आपले पीक वाचवणे देखील खूप कठीण होऊन बसते. अश्याच समस्येपासून ग्रसित आहेत भारतातील उत्तरेकडील उत्तराखंड ह्या राज्यातील शेतकरी. आधीच तिथे प्रचंड थंडी मुळे बारमाही पीक येत नाही त्यात जंगली डुकरांची समस्या मोठी डोके दुखी ठरत आहे. ह्या समस्येवर येथील शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले पण काही मार्ग सापडेना. उंच आणि सखल भूभाग असलेल्या ह्या प्रदेशामध्ये वनखाते आणि सरकारी गार्ड पण जंगली डुकरांच्या हैदोसा समोर हवाल दिल झाले होते.\nहनी सिंग आला मदतीला धावून \nपण ह्या डुकरांच्या समस्येवर एक अजब उपाय येथील एका शेतकऱ्याला सापडला. पंजाबी रॅप गायक हनी सिंग ह्याची गाणे शेतात जर लाऊड स्पीकर वर मोठ्याने लावली तर जंगली डुक्कर अजिबात ह्या शेताकडे फिरकत नाही हे त्यांनी महिनाभर तपासून पहिले. मग काय सर्व शेतकऱ्यांमध्ये हनी सिंग च्या गाण्याची धूमच झाली, त्याच्या सीडीज ची मागणी देखील वाढली. हनी सिंग प्रमाणे इतर पंजाबी गायकांची गाणी देखील सोबत वाजवण्यात येत असतात.\nकसा लागला ह्या उपायांच्या शोध \nराज सिंग कंवर ह्या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्याच्या घरातील आणि परिवारातील वरिष्ठ मंडळींशी त्याने ह्या प्रश्नाबाबत चर्चा केली तर जिथे मानवी वस्ती अथवा त्याची खूण असेल तिथे हे जनावर येत नाही. मग ह्यावर विचार करत पहिले त्यांनी आग पेटवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण सतत आग जळत ठेवण्यात खूप समस्या होत्या मग त्यांनी लाऊड स्पीकर चा पर्याय निवडला. सुरुवातीला त्यांनी हिमाचल संगीत आणि जुनी गाणी लावून पहिली पण काही उपाय यशस्वी होईना.\nशेवट जेव्हा त्यांच्या मुलाने हनी सिंगची गाणी वाजवली त्या दिवसापासून त्यांच्या शेतात एकदा पण रानटी डुक्कर फिरकले नाही हा उपाय इतर शेतकऱ्यांनी देखील वापरला आणि त्यांना देखील ह्यात यश मिळाले आहे. शेवट काय सर्वत्र चार बॉटल व्होडका काम मेरा रोजका हेच ऐकू येत आहे \nजंगली डुक्करे पळवायला हनी सिंगची गाणे वापरत आहेत हे शेतकरी \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://transposh.org/mr/tag/wordpress-plugin/", "date_download": "2018-08-18T00:17:04Z", "digest": "sha1:KZJA2Z6HAJRCKHGCFXBMSONZ7TXJB6CF", "length": 19241, "nlines": 93, "source_domain": "transposh.org", "title": "वर्डप्रेस प्लगइन", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 0.8.2 – 3 वर्ष, 66 भाषा, 1 वर्डप्रेस\nकूच 6, 2012 द्वारा ऑफर 21 टिप्पण्या\nमी म्हणालो 3 त्या केक वर candles\nतीन वर्षे आहे (आणि तीन दिवस, आणि तीस तीन तास) Transposh प्लगइनची प्रथम आवृत्ती wordpress.org प्लगइन रेपॉजिटरी रोजी प्रदर्शित केला गेला आहे.\nया पहिल्या LEAP वर्ष आहे (29व्या फेब्रुवारी) Transposh साठी आणि एक वास्तविक LEAP वर्ष. प्लगइन प्रती रेपॉजिटरी पासून डाऊनलोड केला गेला 50,000 एक गुणविशेष स्थिर वाढ आणि समर्थीत भाषांमध्ये एकूण संख्या आहे वेळा या आणि. आणि माँग एका जातीचा लहान कावळा आम्ही व्यतिरिक्त सह आज एकूण संख्या समर्थन सर्वप्रथम प्लगइन आहेत 66 भाषा.\nहा खरोखर मनोरंजक होते (म्हणून, एक मनोरंजक जीवन) स्वयंचलित अनुवाद उद्योग आणि प्लगइन करीता वर्ष, गूगल सुमारे त्यांच्या API चा आधार सोडला आहे जेथे (फक्त एक वेतन मॉडेल स्विच) Bing नवीन मर्यादा लागू केलेल्या करताना. Transposh यशस्वीरित्या त्या बदल overcame आहे, इतर प्लगइन जगली नाहीत करताना.\nभविष्यात Transposh काय वस्तू नाही आम्ही हळूहळू काही नवीन सामग्री उकळत्या आहेत, वेबसाइट अनुवाद सुधारणे आमच्या दृष्टी वर काम, गोष्टी तयार होईल तेव्हा – ते बाहेर येईल. दरम्यानच्या काळात, मदत आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, सह कधी कधी एक साधा ईमेल “आपल्या प्लगइन महान आहे” सुरू ठेवण्यासाठी आम्हाला ला. आपण विश्वास असेल तर आम्ही वेळेसच आहेत, आम्हाला एक ओळ ड्रॉप, तुम्ही आम्ही गोष्टी सुधारण्यासाठी आवश्यक वाटत असेल, आम्हाला एक टीप ड्रॉप, आणि तुम्ही आम्ही चघळणे की वाटत असेल, we fail to understand why you have read this message up to this point 😉\nअंतर्गत दाखल: सामान्य संदेश, प्रकाशन घोषणा, सॉफ्टवेअर सुधारणा सह टॅग केले: Bing (MSN) दुभाष्या, वाढदिवस, किरकोळ, अधिक भाषांमध्ये, सोडा, वर्डप्रेस प्लगइन\nआवृत्ती 0.7.5 – प्रदीर्घ दिवस ++\nजून महिना 22, 2011 द्वारा ऑफर 23 टिप्पण्या\nसमर्थन 5 अधिक भारतीय भाषांमध्ये\nउन्हाळ्यात एक दिवस अधिकृतपणे उत्तर गोलार्ध मध्ये सुरु आहे, आम्ही आवृत्ती सादर अभिमान आहे 0.7.5 आमच्या प्लगइनची. ही आवृत्ती समर्थित म्हणून Google Translate द्वारे आज घोषणा केली नवीन भाषा करीता समर्थन जोडतो – बंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ आणि तेलुगु.\nआपला ब्लॉग त्या भाषा जोडण्यासाठी rushing करण्यापूर्वी, कृपया योग्यपणे कार्य करण्यासाठी त्या भाषा एक AJAX प्रॉक्सी वापरण्यासाठी की reminded करणे, जे ते नव्या अनुवाद अक्षरमाळा प्रथम आढळतात यावर आपल्या सर्व्हरवरील लोड तयार अर्थ (हे Google अनुवाद आणण्यात forcing). त्यामुळे निवड आपली आहे, परंतु आपण सूचित केले गेले आहे…\nपुढे अधिक हा आवृत्ती Transposh च्या मुलभूत भाषा सह डीफॉल्ट लोकॅल गिरवण्यास नाही पर्याय जोडतो, हे वर्तन (नवीन 0.7.4) एमयू वापरकर्त्यांना त्यांच्या भाषेत प्रशासन पृष्ठे आहेत करण्याची परवानगी, परंतु त्यांचा डीफॉल्ट पेक्षा भिन्न भाषांमध्ये साइट व्यवस्थापित होती की दुसरीकडे annoyed वापरकर्ते वर, त्यामुळे आता हे कॉन्फिगर केलेले आहे.\nआम्ही अनुवाद केलेल्या UI सुधारली असली,, पुढील आणि मागील बटणे आता पूर्ण बदल जतन, आणि संवाद हे बटण क्लिक यावर पुन्हा केंद्रीत केले जाणार नाही.\nया आवृत्ती आनंद घ्याल.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: 0.7, Google Translate, किरकोळ, अधिक भाषांमध्ये, सोडा, UI, वर्डप्रेस प्लगइन\nआवृत्ती 0.7.4 – लवचिक (ठिकाण) पुष्कळ झरे असलेले आवृत्ती\nजून महिना 4, 2011 द्वारा ऑफर 8 टिप्पण्या\nकोणिही स्प्रिंग याचा अर्थ काय अंदाज\nया प्रकाशन आमच्या वेळापत्रकानुसार उशीरा थोड्याच वेळात येतो. पण आधीच ओलांडणे आमच्या दिवसात डाउनलोड रेकॉर्ड तोडले 500 चिन्हांकित करा.\nनिसर्गात लहान असले तरी या प्रकाशन काही छान मिळवण आहेत.\nप्रथम, Transposh मध्ये सेट मुलभूत भाषा आता WP_LANG सतत मध्ये निश्चित केले की एक अधिलिखित, या प्रत्येक साइट बॅकएंड वेगळ्या भाषेत व्यवस्थापित करता येतील अशा एका वर्डप्रेस एमयू प्रतिष्ठापन करण्यास परवानगी देतो. मी शेवटी माझ्या मनसे तो व्यवस्थापित करू शकता भाषांमध्ये स्वत वैयक्तिक ब्लॉग करण्याची परवानगी देऊन आनंद जे एक वैशिष्ट्य.\nआम्ही चालू transposh भाषा आउटपुट करण्यात सक्षम करण्याची tp लघुसंकेत जोडले आहे, तो खूप सारखे ध्वनी नसतील जरी, या लहान मिळवण विविध भाषांसाठी विविध प्रतिमा प्रदर्शित करण्यास परवानगी देतो, आपल्याला याबद्दल वाचू शकता येथे.\nआमच्या पार्सर कोड मध्ये काही constants एक व्यतिरीक्त, आता coders परवानगी द्या (नाही वापरकर्ते) मोठ्या भागांमध्ये वरील वाक्ये खंडित आमच्या पार्सर आचरण बदलण्यासाठी, दस्तऐवजीकरण आमच्या parser.php सुरवातीला पहा.\nक्रॅश अधिक बदल व बग समावेश:\nपृष्ठे आत समाविष्ट Iframes आता योग्य भाषा समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल\nफक्त = वापरून मुदत बग”आणि” पार्स पुढील स्रोत भाषा अयोग्य detections केले जे tp लघुसंकेत च्या घटक\nपासून गाढवी Beelens द्वारे जोडलेले जर्मन अनुवाद professionaltranslation.com\nही आवृत्ती आनंद घ्या, याबद्दल आपल्या मित्रांना सांगू, आपल्या शत्रूंना काहीही सांगू नका, आपण खरोखर इच्छिता आणि आपल्या कुटुंबाचे महत्व विसरू नका तर आपल्या वकील सल्लामसलत.\nता.क.: आम्ही शेड्यूल Google अनुवाद API ची नापसंती माहिती व प्लगइन अद्याप कार्य करेल, तपशील भविष्यातील आवृत्ती उघडा - बोडका जाईल.\nअंतर्गत दाखल: सामान्य संदेश सह टॅग केले: 0.7, किरकोळ, सोडा, वर्डप्रेस एमयू, वर्डप्रेस प्लगइन\nकूच 25, 2011 द्वारा ऑफर 55 टिप्पण्या\nआज आम्ही आवृत्ती प्रकाशीत केले 0.7.3 वर्डप्रेस पोस्ट आत shortcodes करीता समर्थन जोडतो ज्या, हे काही व्यवस्थित सामग्री करू वापरले जाऊ शकतात आणि ज्या आम्ही वरील व्हिडिओ तयार केला आहे, आपण पाच मिनिटे मोफत आणी करावे चांगले काहीच असे असल्यास, फक्त व्हिडिओ पाहणे. नाहीतर आम्ही येथे दस्तऐवजीकरण वाचन recommand होईल http://trac.transposh.org/wiki/ShortCodes.\nकाही अधिक बग निर्धारण या प्रकाशन करण्यात आला, प्रामुख्याने भार कमी (आणि duplications) त्या सांगकामे संपादन पृष्ठांवर तयार करू शकता, आणि सांगकामे साठी unneeded सत्र फाइल्स काढून टाकणे.\nही आवृत्ती आनंद घ्या\nअंतर्गत दाखल: सामान्य संदेश सह टॅग केले: 0.7, किरकोळ, सोडा, शॉर्टकोड्स, व्हिडिओ, वर्डप्रेस प्लगइन\nआवृत्ती 0.7.2 – थर्ड येत आहे\nकूच 1, 2011 द्वारा ऑफर 11 टिप्पण्या\nप्लगइन करीता शुभेच्छा दुसरा वाढदिवस\nआम्ही आवृत्ती प्रकाशीत फक्त आहेत 0.7.2 काही बग निर्धारण व तीन जोडले अनुवाद सह प्लगइन करणे.\nMarco Rossi द्वारे इटालियन अनुवाद\nद्वारे फारसी अनुवाद Sushyant Zavarzadeh\nद्वारे स्पॅनिश अनुवाद देवदूत Torregrosa\nदोन वर्ष (आणि एक दिवस) पासून पुरवले आहेत आवृत्ती 0.0.1 प्रसिद्ध झाले आणि पासून एक वर्ष आवृत्ती 0.4.3 प्रसिद्ध झाले. या वर्षी आम्ही प्रती होते 32,000 तुलनेत डाउनलोड 13,000 पूर्वी वर्षात, आणि आम्ही अधिक वैशिष्ट्ये आहेत आणि थोडा अधिक उत्पादन परिपक्व.\nआम्ही प्रॉक्सी सेवेच्या प्रकाशात हा दिवस साजरा करायचे होते, परंतु दुर्दैवाने हा थोडा उशीर होत जाईल, तथापि – समर्पित 24GB RAM सर्व्हर शेवटी आहे (या साइट होस्ट करत असलेला) आणि आम्ही लवकरच गडगडणे तयार होईल. आपल्या कल्पना नाही आहात, सूचना, प्रकारचे शब्द आणि आपण आम्हाला येथे फेकून इच्छित असाल काहीही.\nअंतर्गत दाखल: सामान्य संदेश सह टॅग केले: वाढदिवस, किरकोळ, सोडा, वर्डप्रेस प्लगइन\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [6bbf7e2]: सुधारणा अनुवाद फाइल दबदबा निर्माण करणारा 4, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0688c7e]: भाषा नाव, नाही कोड दबदबा निर्माण करणारा 3, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7a04ae4]: बॅकएंड संपादक मध्ये फिल्टर काढण्याची परवानगी द्या दबदबा निर्माण करणारा 3, 2018\n@ Transposh अनुसरण करा\nVidyut वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nऑफर वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\nOlivier वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nबाहेर जा वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71230211708/view", "date_download": "2018-08-18T00:26:15Z", "digest": "sha1:JYNOT7XEVQNV3N5Z4YCWFFNCJPGS5L52", "length": 14593, "nlines": 213, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - कौसल्या विनवि श्रीरामा नक...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - कौसल्या विनवि श्रीरामा नक...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nकौसल्या विनवि श्रीरामा नको जाऊ वनवासाते ॥धृ०॥\nकाननी न मिळे बाळा उष्णोदक तुज स्नानाते ॥\nमुक्तहार सांडुनि कैसे रुद्राक्षा धरिसि गळ्याते ॥\nचंदनउटि त्यागुनि रामा लाविसी भस्म अंगाते ॥चाल॥\nवल्कले कठिन नेसोनी ॥ हा रत्‍नमुकुट त्यागोनी ॥\nशिरि जटाभार अवळोनी ॥ अनवाणी जासि वनाते ॥कौ०॥१॥\nपाळिले वचन सवतीचे मी माता तुज नच वाटे ॥\nसापत्‍न खरी मानुनिया कानना जासी नेटे ॥\nसुकुमारा जनकजामाता कोमल पदि मोडति काटे ॥चाल॥\nम्हणे मंद वाहे समीरा ॥ दे अमृत रामा चंद्रा ॥\nदृष्टिचा बांध करि दोरा ॥ औषधी देत सांगाते ॥कौ०॥२॥\nलागता तृषा श्रीरामा जल आणुनि गंगे देई ॥\nबहु क्षुधित राम जरि भूमी फलभारे सुशोभित होई ॥\nतव वंसि जन्म रामाचा चंडांशू तप्त न राही ॥चाल॥\nहे वत्स धेनु हंबरते ॥ ही पक्षिण किलबिल करिते ॥\nपाडसा हरणि मोकलिते ॥ आलि मूर्च्छा कौसल्येते ॥कौ०॥३॥\nजुंपिता वारुसूमंते जन सकलहि फोडित हाका ॥\nबंधूसह रथि बैसुनिया रघुनंदन प्रार्थी लोका ॥\nगुरुचरण वंदुनी विनवी सांभाळा जननी-जनका ॥चाल॥\nशरणागत कृष्णाबाई ॥ वाहते भवजल डोही ॥ श्रीरामा तारू होई ॥\nने सत्वर पैल तिराते ॥कौ०॥४॥\nमि.लि. किंवा २० औंस)\nपुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://jayavi.wordpress.com/2015/06/01/1641/?shared=email&msg=fail", "date_download": "2018-08-18T00:16:03Z", "digest": "sha1:CTIQQ5DF3L3T6BVTK3YBICKCIYFC62B3", "length": 8881, "nlines": 138, "source_domain": "jayavi.wordpress.com", "title": "PIKU – Motion se Emotion | माझी मी-अशी मी", "raw_content": "\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nमाझं विश्वं….. माझ्या शब्दात \nजून 1, 2015 जयश्री द्वारा\nPosted in चित्रपट | Tagged चित्रपट | 2 प्रतिक्रिया\non सप्टेंबर 2, 2015 at 1:00 pm | उत्तर जयश्री\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nनेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी कायम ओढ ह्या ओढीतूनच जे काय करते त्याचं छोटंसं टिपण म्हणजे हा माझा ब्लॉग \nगप्पा करायला, भटकायला, वाचन करायला, खेळायला, खादाडायला..... जे जे काही म्हणून देवाने आणि निसर्गाने, मानवाने रसिकतेने तयार केलंय त्याचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडतं.\n“स्टार माझ्या”च्या “ब्लॉग माझा-३” स्पर्धेतलं बक्षिस\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nJanhavi Ukhalkar on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on एकांत पन्नाशीनंतरचा\nchudaman patil on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on शिक्षक दिनाच्या शुभेच्छा …\nनवरस - ऐकणार का\n« मे सप्टेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/maharashtra-registered-a-straightforward-58-20-win-over-neighbours-gujarat/", "date_download": "2018-08-18T00:58:04Z", "digest": "sha1:XZZFOINXCWKGMPURIVGCER3YBQYS4TJW", "length": 5956, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक, सलग दुसरा विजय -", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक, सलग दुसरा विजय\nमहाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक, सलग दुसरा विजय\n राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आज सलग दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ५८-२० असा गुजरातचा पराभव केला. हा सामना जिंकून महाराष्ट्राने आपले उप-उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले आहे.\nही स्पर्धा हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सुरु आहे.\nआजचा महाराष्ट्राचा साखळी फेरीतील शेवटचा सामना संध्याकाळी ५ वाजता पॉंडिचेरी संघासोबत होणार आहे. तर उपांत्यपूर्व फेरीचा सामना उद्या होईल.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/preview-india-vs-south-africa-third-odi-at-capetown/", "date_download": "2018-08-18T00:57:58Z", "digest": "sha1:QVNB7LH7EZWVQL7UVP44CV5XX3NA7X6L", "length": 8349, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचे पारडे जड -", "raw_content": "\nतिसऱ्या वनडे सामन्यात भारताचे पारडे जड\nतिसऱ्या वनडे सामन्यात भारताचे पारडे जड\nउद्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेत सलग तिसरा सामना जिंकून विक्रम करण्याची संधी आहे.\nभारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून ६ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे.\nदक्षिण आफ्रिकेत सलग दोन सामने जिंकण्याची ही भारताची तिसरी वेळ आहे. याआधी १९९२-९३ मध्ये आणि २०१०-११ मध्ये भारताने सलग दोन सामने जिंकले होते. मात्र त्यानंतर पराभव स्वीकारले होते. त्यामुळे आता हा इतिहास पुसण्याची भारताकडे संधी आहे.\nतसेच भारताने या दोन विजयानंतर आयसीसी वनडे क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून अव्वल स्थान मिळवले आहे. हे स्थानही भक्कम करण्यासाठी भारताचा प्रयत्न असेल. भारताचा कर्णधार विराट कोहलीही चांगला फॉर्ममध्ये आहे. फक्त रोहित शर्मा फॉर्मशी झगडत आहे. तसेच युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव हे दोन फिरकीपटूंनी भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली आहे.\nयाबरोबरच यष्टीरक्षक एम एस धोनीला वनडेत ४०० बळी घेण्याचा विक्रम करण्याचीही संधी आहे. आत्तापर्यंत त्याने यष्टिचित आणि झेल मिळून ३९९ बळी घेतले आहेत.\nदक्षिण आफ्रिकेच्या संघाला मात्र दुखापतींनी घेरले आहे. त्यांचे एबी डिव्हिलियर्स, कर्णधार फाफ डूप्लेसिस आणि क्विंटॉन डिकॉक हे प्रमुख फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला समस्या उद्भवत आहेत. डुप्लेसिसच्या ऐवजी २३ वर्षीय एडिन मार्करमला प्रभारी कर्णधार करण्यात आले आहे.\nयातून निवडला जाणार संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, श्रेयश अय्यर, दिनेश कार्तिक,मनीष पांडे, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rafael-nadal-enters-china-open-final/", "date_download": "2018-08-18T01:00:20Z", "digest": "sha1:2PPLKDPWT2WKDQJ4XDRWYMX64KIIABG2", "length": 6385, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राफेल नदालची अंतिम सामन्यात धडक! -", "raw_content": "\nराफेल नदालची अंतिम सामन्यात धडक\nराफेल नदालची अंतिम सामन्यात धडक\nयावर्षीचा फ्रेंच आणि अमेरिका ओपन विजेता राफेल नदालने यावर्षीच्या चायना ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्याने २०१७ मधील त्याचा ५९ वा सामना जिंकत चौथ्यांदा चायना ओपनचा अंतिम सामना गाठला आहे.\nराफेल नदालने उपांत्य फेरीत ग्रिगोर डिमिट्रोवला ६-३,४-६,६-१ ने हरवले आहे.\nराफेल नदालचे उपांत्य सामन्यात खेळावर सुरवातीपासूनच नियंत्रण होते. त्याने सलग १३ गुण त्याच्या सर्व्हिसवर मिळवले. हि सर्विस राखत त्याने डिमिट्रोवची सर्व्हिस ब्रेक केली.\nनदालने दुसऱ्या फेरीतही ३-१ असे आपले वर्चस्व राखले होते परंतु आठव्या मानांकित डिमिट्रोवने ४-४ अशी बरोबरी साधत ही फेरी ४-६ अशी जिंकली. परंतु तिसऱ्या फेरीत अग्रमानांकित राफेल नदालने डिमिट्रोवला संधी न देता ६-१ ने ही फेरी जिंकत यावर्षीच्या ९ व्या अंतिम सामन्यात धडाक्यात प्रवेश केला.\nआता निक कॅर्गोईस आणि अलेक्झांडर झवेरव यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगेल. यांच्यात जो जिंकेल त्याच्या बरोबर नदाल रविवारी अंतिम सामना खेळेल. याआधी नदाल २००५ मध्ये चायना ओपन जिंकला होता.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/pak-court-issues-arrest-warrant-against-nawaz-sharif-117102700001_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:56Z", "digest": "sha1:GDG2LWWCLU56TRASBFMXAYHNDGGHDODW", "length": 10155, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट\nभष्ट्राचाराच्या आरोपांमुळे पंतप्रधानपद सोडावे लागलेले नवाज शरीफ यांना पाकिस्तानी न्यायलयाने जबरदस्त धक्का दिला आहे. न्यायालयासमोर हजर न झाल्याने न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.\nशरीफ हे सध्या लंडनमध्ये आहेत. तेथे त्यांच्या पत्नीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र, न्यायाधीश मोहम्मद बशी यांनी ही विनंती फेटाळत शरीफ यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. तसेच 3 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी त्यांनी न्यायलयात हजर राहावे, असे आदेशही दिले.\nदरम्यान पुढील सुनावणी आधी शरीफ यांनी जामीन मिळवला नाही तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.\nवैद्यकीय मदतीसाठी पाकिस्तानमधील प्रत्येक व्यक्तीला व्हिसा देऊ\nहिंदी पक्की नसल्यामुळे पंतप्रधान नाही बनलो : मुखर्जी\nपाकिस्तानी गोळीबारात 8 नागरिक जखमी\n'माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी पंतप्रधान पदासाठी अधिक योग्य'\nपाकिस्तानमध्ये एक महिन्याआधी झाली ‘गोलमाल अगेन’च्या बुकिंगला सुरुवात'\nयावर अधिक वाचा :\nनवाज शरीफ अटक वॉरंट\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/How-women-behave-on-facebook.html", "date_download": "2018-08-18T00:22:39Z", "digest": "sha1:7EUQWE33SXHWNGYMBLUKVTM6RZ5LSHXZ", "length": 16781, "nlines": 62, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "फेसबुकवर वावरतांना महिलांनी काय करावे ? काय करू नये !!! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / महितीपूर्ण लेख / महिला / सकारात्मक / फेसबुकवर वावरतांना महिलांनी काय करावे \nफेसबुकवर वावरतांना महिलांनी काय करावे \nJanuary 11, 2018 महितीपूर्ण लेख, महिला, सकारात्मक\nएफ बी वर वावरताना… महिलांनी काय करावे \n१) आली कोणा देखण्याची रिक्वेस्ट कि लगेच घे त्याला आत, असे करू नये \n(प्रोफ़ाइल फोटो स्वतःचा असला तरी फोटोशॉप मध्ये (फेयर and लव्हली) इफेक्ट देता येतो \nत्यामुळे देखणेपणाची व्याख्या नीट करावी\n२) ज्या पुरुषांचा प्रोफ़ाइल फोटो त्याच्या \"अधिकृत\" बायडी सोबत असेल त्याची रिक्वेस्ट बिनधास्त घ्या \n(दुनिया का सबसे निरुपद्रवी प्राणी वोही होता है )\n३) ज्याचे संपूर्ण नाव प्रोफ़ाइल सोबत असते, ते सुद्धा बरे असतात. एकदम शामळू नसतात पण फार त्रासदेखील देत नाहीत \n४) \"दिलजले\"…. एक वेडा xxxx, मी अमुक तमुक असले टोपण नावे घेतलेले शक्यतो बाहेर ठेवा.\n(कारण ते स्वतःच्याच तंद्रीत असतात, तुम्ही काय म्हणताय याकडे त्यांचे फार कमी लक्ष असते. म्हणून अविवाहित मुलीनी तर काळजीपूर्वक अशा वेळी जागे राहावे. टोपणनावात सगळे गोड गोड आणि रोम्यांटिक असले म्हणजे प्रत्यक्षात असतेच असे नाही घरून जोरात दम भरला गेला तर यांची कढी पातळ होऊ शकते घरून जोरात दम भरला गेला तर यांची कढी पातळ होऊ शकते डेरिंग राहिले बाजूला, हे पटकन अकौंटच बंद करतात.) त्यामुळे चार दोन महिने यांच्याकडे दुरून लक्ष ठेवा. नंतर मनात भरलाच तर विचार करा \n५) नावामागे एखादी डिग्री लावलेले प्रोफ़ाइल असेल (उदा. डॉ,…. सी ए, Adv ) तर नक्की हे लोक लीस्ट मध्ये घेण्यासारखे असतात. (कारण त्यांचे त्याच्या प्रोफेशनवर जास्त प्रेम असते. आणि ज्यांचे त्यांच्या कामावर असे प्रेम असते ते मनाने बरेच बरे असतात. उगीच फालतू \"हाय, ह्यलो\" करून सकाळी इन बॉक्सला त्रास देत नाहीत.)\nउलट त्यांच्या प्रोफेशन ची माहिती आपल्याला ते देवू शकतात. आपले अज्ञान दूर होऊ शकते \n६) पंचवीस वर्षे ते पुढे कितीही वर्षे असलेल्या कोणत्याही पुरुषाची कधीच खात्री नसते. म्हणजे चांगल्या किंवा वाईट अर्थाने सुद्धा चांगल्या अर्थाने म्हणजे, तुम्हाला वाटेल पन्नाशीचा आहे तर तो तुम्हाला मदतीला येईल चांगल्या अर्थाने म्हणजे, तुम्हाला वाटेल पन्नाशीचा आहे तर तो तुम्हाला मदतीला येईल तर त्याला त्याचे घोंगडे जड झालेले असते. ते तो पाहणार का तुम्हाला पाहणार तर त्याला त्याचे घोंगडे जड झालेले असते. ते तो पाहणार का तुम्हाला पाहणार आणि वाईट अर्थाने म्हणजे, \"बंदर चाहे कितना भी बुढा हो, गुलाठी (कोलांटी उडी) मारना नही भूलता आणि वाईट अर्थाने म्हणजे, \"बंदर चाहे कितना भी बुढा हो, गुलाठी (कोलांटी उडी) मारना नही भूलता हे महिलांनी लक्षात घ्यावे \n७) ज्याची फ्रेंड लिस्ट जास्त तो सगळ्यात भारी नसतो \nतर त्याचा गोतावळा कसा आहे, रोज तिथे कसल्या कॉमेंट सुरु असतात यावर सगळे अवलंबून आहे. तुम्ही त्यांच्या लीस्ट मध्ये जाल देखील पण (तुम्ही कितीही सुबक ठेंगण्या असला तरी) तो तुमची दखल फार घेईल असे नाही त्यातून तुमचा मूड जावू शकतो \n८) ज्याच्या प्रोफ़ाइलमध्ये डोळ्यावर गॉगल आहे, त्यापासून सुरुवातीला जरा चार हात लांबच राहा कारण गॉगल आप कमाईचा बाप कमाईचा कारण गॉगल आप कमाईचा बाप कमाईचा हे कळायला वेळ लागतो न हे कळायला वेळ लागतो न \n९) महिलांनी स्वतःहून एखाद्याला रिक्वेस्ट पाठवायला काहीच हरकत नाही मात्र त्या आधी आठ दिवस त्या बाबाच्या भिंतीवर फिरत राहा मात्र त्या आधी आठ दिवस त्या बाबाच्या भिंतीवर फिरत राहा तो कसा आहे, कॉमेंट कसा करतो, त्याचे मित्र कसे बोलतात ते पहा आणि मग थोडे दिवस \"फोल्लो\" ऑप्शन सिलेक्ट करून ठेवा. महिन्या भराने खात्री झाल्यावर मगच रिक्वेस्ट पाठवा \n१०) ज्या पुरुषाची बायडी आधीच तुमच्या लिस्टमध्ये आहे, त्या पुरुषाची रिक्वेस्ट बिनधास्त घ्या कारण तो काय टिपू सुलतान नसतो. तो कुठे कुठे फिरतोय हे त्याची बायडी पाहत असतेच मग तुम्ही वेगळी काळजी कशाला करायची \n११) कॉमेंट मधून केवळ \"दादा\" भाई…. म्हटल्याने नाते निर्माण होत नाही आणि रिस्क देखील कमी होत नाही \nतर त्यासाठी मन स्वछ असावे लागते ते असल्यावर मग असल्या दादा, काका, भाई म्हणायची गरज पडत नाही ते असल्यावर मग असल्या दादा, काका, भाई म्हणायची गरज पडत नाही \nअर्थात वरील निष्कर्ष हे माझे स्वतःचे आहेत त्यात चूक होऊ शकते \nआणि शेवटी माझा एखादा निष्कर्ष चुकीचा निघाला तर \"नियमाला अपवाद\" असतात असे म्हणायचे आणि पुढे जायचे \nफेसबुकवर वावरतांना महिलांनी काय करावे काय करू नये \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-18T00:56:34Z", "digest": "sha1:M44OHXIP36ADXPVBEOUABTZJLYRTGYDH", "length": 27150, "nlines": 99, "source_domain": "mediawatch.info", "title": "राजकीय नेते, मांत्रिक आणि महाराज | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त राजकीय नेते, मांत्रिक आणि महाराज\nराजकीय नेते, मांत्रिक आणि महाराज\nबिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़. नरेंद्र मोदी विरुद्ध नितीश कुमार व लालूप्रसाद यादव या जोडगोळीच्या मुकाबल्यात काय होते, याची सर्वांना उत्सुकता आहे़. दोन्ही पक्ष एकमेकांना अडचणीत आणण्याची कुठलीही संधी सोडत नाहीय़. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणविषयातील विधानावरुन लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांनी भाजपाला चांगलेच कॉर्नर केले आहे़. लालूप्रसाद यादव प्रत्येक जाहीर सभेत संघाचे व्दितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे ‘विचारधन’ हे पुस्तक दाखवत ही माणसं बघा कशी चातुर्वण्याचे समर्थक आहेत, असे सांगत सुटले आहे़. यामुळे भाजपा काहीशी बॅकफुटवर गेली असताना लालूप्रसाद यादवांची सुटलेली जिभ त्यांच्या कामी आली़. दादरी प्रकरणावरुन देशभर गदारोळ सुरु असताना हिंदू सुद्धा गोमांस खातात, असे लालू बोलून गेले़. भाजपाने या संधीचा फायदा घेतला नसता तरच नवल लालू कसे हिंदूधर्मीयांचा मुद्दामहून अपमान करत आहेत, हे भाजपावाले सांगत फिरताहेत़. आता नितीशकुमारांचा एक वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ जाहीर करुन भाजपाने धमाल उडवून दिली आहे़. त्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार एका बाबा बिरनाथ अघोरी नावाच्या तांत्रिकाकडे जाऊन त्याच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे़. तो तांत्रिक नितीशकुमारची गळाभेट घेत नितीशकुमार जिंदाबाद, लालूप्रसाद मुर्दाबाद, असे म्हणताना दिसत आहे़. या व्हिडीओवर गदारोळ माजवताना भाजपाने नितीशकुमारांना लालूप्रसाद यादवांपासून सुटका मिळवायची आहे, असा प्रचार सुरु केला आहे़ हा व्हिडीओ किती खरा… किती खोटा, हे नितीशकुमार व त्या मांत्रिकालाच माहीत़. मात्र त्या व्हिडीओमुळे आधीच रंगतदार झालेल्या बिहारच्या निवडणुकीत तंत्र-मंत्राचाही रंग उधळला गेला आहे़. नितीशकुमारांचे चाहते त्या व्हिडीओमुळे चमकले आहेत़ व्यथितही झाले आहेत़. जयप्रकाश नारायण व राममनोहर लोहियांचा वारसा सांगणारे समाजवादी नितीश कुमार निवडणुकीतील यशासाठी तांत्रिकाच्या चरणी जातात, हे अनेकांसाठी धक्कादायक आहे़.\nभारतीय राजकारण आणि राजकारण्यांचा मनोभूमिकेचा ज्यांना उत्तम अभ्यास आहे, त्यांना मात्र यामुळे अजिबात धक्का बसला नाही़. हजारो-लाखोंच्या सभा गाजविणारे, जनमाणसांवर ज्यांची अतिशय उत्तम पकड आहे, असे शेकडो नेते प्रत्यक्ष आयुष्यात कुठलेतरी महाराज, तांत्रिक वा आध्यात्मिक गुरुच्या चरणी लीन होतात़. आपली सारी बुद्धिमत्ता, तडफ, धडाडी त्यांच्यासमोर गहाण ठेवतात, हा या देशातील नेत्यांचा इतिहास आहे़. कुठल्याही पक्षाचे वा विचारसरणीचे नेते याला अपवाद नाहीत़. (असलेच तर थोडेफार कम्युनिस्ट) इंदिरा गांधी या आजपर्यंतच्या भारतातील सर्वाधिक मजबूत नेत्या मानल्या जातात़. तरुण असतानाचा त्यांचा पत्रव्यवहार, भाषणं आणि आचरणही तपासलं, तर त्या आपल्या वडिलांप्रमाणेच विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी नेत्या होत्या, हे लक्षात येतं. मात्र राजकारणातील अस्थिरता, शह-काटशह, वैयक्तिक आयुष्यातील आघात यामुळे नंतरच्या काळात त्या तंत्र-मंत्र, धार्मिक अनुष्ठानाच्यामागे लागल्या होत्या़. त्यांची अत्यंत जवळची मैत्रिण पुपुल जयकर यांच्या पुस्तकात यावर विस्ताराने लिहिण्यात आले आहे़. इंदिराजी पंतप्रधान असताना धीरेंद्र ब्रह्मचारी या वादग्रस्त तांत्रिकाला पंतप्रधानांच्या निवासस्थानी मुक्त प्रवेश असे़. इंदिरा व संजय गांधी यांच्या जिवाला धोका आहे़ त्यांचा नाश करण्यासाठी त्यांचे विरोधक गुप्त जागी गूढ तांत्रिक विधी करतात, अशा अफवा ब्रह्मचारी यांनी इंदिराजींच्या कानावर घातल्या होत्या़. विरोधकांचे तांत्रिक विधी निष्प्रभ करण्यासाठी प्रत्युत्तर म्हणून आपल्यालाही काही विधी करावी लागतील, असे सांगून धीरेंद्र ब्रह्मचारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानीच तंत्र-मंत्र विधी केले होते़. बरीच वर्ष या धीरेंद्र ब्रह्मचारीचा इंदिराजींवर प्रभाव होता़ नंतर संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर हा धीरेंद्र ब्रह्मचारी बोगस आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होते. मात्र मधल्या काळात हा तांत्रिक चांगलाच प्रभावी व धनवान झाला होता़. हिमाचल प्रदेशमध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांना आश्रमासाठी भूखंड दिला होता़. त्यांनी स्वत:साठी विमानही घेतलं होतं. एवढंच नव्हे, तर कुठलीही परवानगी न घेता शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखानाही या महाभागाने उभारला होता़. धीरेंद्र ब्रह्मचारीनंतर काही काळ महर्षी महेश योगी यांचाही इंदिराजींवर मोठा प्रभाव होता़. मन:शांतीसाठी आध्यात्मिक गुरु जे़ कृष्णमूर्ती यांच्याकडेही त्या अनेकदा जात असे़.\nराजकारणातील कायमची अस्थिरता, विरोधकांच्या षडयंत्राची भिती, कोणाबद्दलही विश्वास न वाटणे या गोष्टीमुळे भलेभले विचारी मानले जाणारे राजकारणी मंत्र-तंत्र व बुवा-महाराजांच्या नादी लागतात़. अनेकदा घरातील जवळची नातेवाईक मंडळी वा जवळचे कार्यकर्ते अमुक एक महाराज वा तांत्रिक अतिशय ताकदवर आहे़ तो सर्व विधी व्यवस्थित पार पाडून विरोधकांचा बिमोड करेल़ उगाच रिस्क कशाला घ्यायची, असे सांगून राजकारण्यांना मांत्रिक व महाराजांचे भक्त बनवितात़. देशातील व महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक धुरंधूर पुट्टपुर्थीच्या सत्यसाईबाबांच्या नादी कसे लागले होते, हे सर्वांना माहीत आहे़ माजी पंतप्रधान नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती ए़पी़जे़ अब्दुल कलाम, माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील निलंगेकर , माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे असे शेकडो नेते सत्यसाईबाबांच्या चरणावर लोटांगण घालत असे़. आपण सव्वाशे कोटी जनतेचे प्रतिनिधीत्व करतो याचा साफ विसर पडून हे नेते कोणताही सामान्य जादूगर करु शकेल, असे प्रयोग करणाऱ्या सत्यसाईबाबांना शरण जात असे़. बाबांचा आशिर्वाद मिळाला की कृतकृत्य होऊन हे नेते नव्या जोमाने कामाला लागत़. अशोक चव्हाण यांनी तर कहर केला होता़. त्यांनी मुख्यमंत्री झाल्याझाल्या आपल्या सरकारी निवासस्थानी सत्ससाईबाबांची पाद्यपूजा केली होती़. (ही पाद्यपूजा पुढे त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचवू शकले नाही, हा भाग वेगळा़) सत्यसाईबांबाव्यतिरिक्त तांत्रिक चंद्रास्वामी, स्वामी नित्यानंद, आसारामबापू, स्वामी रामपाल, माँ आनंदमयी अशा अनेकांनी राजकारण्यांना मोहिनी घातली आहे़. सद्याच्या भाजपा सरकारमधील अनेक नेत्यांना बाबा रामदेव हे देशातील सर्वात ताकदवर महाराज वाटतात़. सुरुवातील योगासनापुरते मर्यादित असणारे हे बाबा आता बिनधास्त कुठल्याही विषयावर बोलतात़. इतर सर्व बुवा-महाराजांप्रमाणेच हेही अफाट संपत्तीचे धनी आहेत़. अगदी परदेशातही समुद्रातील बेटच्या बेटं त्यांनी विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे़.\nमहाराष्ट्रातील राजकारण्यांबाबत सांगायचं झाल्यास राज्यातील बरेच नेते मागील दशकात इंदोरच्या भय्यू महाराजांच्या भजनी लागल्याचं आपणं पाहिलं आहे़. या भैय्यू महाराजांच्या भक्तांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे़. दिवंगत विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, त्यांचे कट्टर विरोधक नारायण राणे, राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे यांच्यासह राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व सेनेचे बहुतांश नेते इंदोरला नित्यनेमाने वारी करत असे़. कोणत्या नेत्याला कधी अनुकूल दिवस आहेत, कधी वाईट काळ आहे, त्या काळात कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, हे महाराज नेमकेपणाने सांगतात, असे सांगितले जाते़. १९९९ ते २००४ या काळात भय्यू महाराज जोरात होते़. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा तेव्हा मोठा प्रभाव होता़. त्याकाळात पक्षाचं तिकीट मिळविण्यासाठी कार्यकर्ते पक्षाच्या नेत्यांकडे जाण्याऐवजी भय्यू महाराजांच्या इंदोरच्या आश्रमात जात असे़. महाराष्ट्रातील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांवरही महाराजांनी मोहिनी घातली होती़. गेल्या काही वर्षात मात्र महाराजांचा प्रभाव ओसरला आहे़. नाही म्हणायला विधानसभा निवडणुकीअगोदर जागावाटपाच्या चर्चेच्यावेळी भाजपाला १५१ जागा मागायच्या़ त्यापेक्षा एक जागा कमी घ्यायची नाही, असा सल्ला भय्यू महाराजांनीच आदित्य ठाकरेंना दिला होता़. ठाकरे त्यावर ठाम राहिले़ मात्र पुढे काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे़. असो़ आपल्याकडे सर्वच नेत्यांचा एक महाराज असतो, हे महत्वाचं. शेवटी काय़़… आपले नेते आपलंच प्रतिनिधीत्व करतात़. आपल्याकडे जसं प्रत्येक कुटुंब बिनडोकपणे कोणत्या ना कोणत्या बुवा-महाराज-तांत्रिकाला आपल्या आयुष्याची सर्व सूत्रे सोपवून देतात़़. तसंच नेत्यांचंही़. त्यामुळे नितीशकुमार काही वेगळं करत आहे, असं मानायचं कारण नाही़.\n(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत़)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nदेशाचा मूड नक्कीच बदलतो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा इतिहास तपासला तर…\nकाश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकल्पित पाकिस्तान दौ-याने संघ परिवाराला पुन्हा एकदा…\nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा 'जय विदर्भ' चा…\nएका नालायकीचं उत्तर दुसरी नालायकी असू शकते तुम बिल्कुल हम जैसे निकले, अब तक कहां छुपे थे…\nकाँग्रेसची स्थिती यापेक्षा वाईट होणार इतिहास आणि वर्तमानातील घडामोडींचं नेमकं आकलन असणारे जे मोजके लेखक…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/would-see-rahul-gandhi-future-prime-minister-says-sudheendra-kulkarni-124656", "date_download": "2018-08-18T01:10:18Z", "digest": "sha1:K24LQ3UBY37WGD7I3PIL3QW4XNCE6WRR", "length": 13221, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Would like to see Rahul Gandhi as future Prime Minister says Sudheendra Kulkarni मोदींच्या अपयशामुळे राहुल गांधीच भविष्यात पंतप्रधान: सुधींद्र कुलकर्णी | eSakal", "raw_content": "\nमोदींच्या अपयशामुळे राहुल गांधीच भविष्यात पंतप्रधान: सुधींद्र कुलकर्णी\nमंगळवार, 19 जून 2018\nसुधींद्र कुलकर्णा यांनी यापूर्वीही राहुल गांधी यांची स्तुती केलेली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले होते, की राहुल गांधी संसंस्कृत नेते आहेत. ते 2019 मध्ये पंतप्रधान झाले नाहीत, तरी 2024 मध्ये नक्की होणार. भाजपला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे, पण राहुल गांधींनी कधीच भाजपमुक्त भारत हवा असे म्हटलेले नाही.\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदावर बसलेले पाहणे मला आवडेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे सहयोगी सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.\nमुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सुधींद्र कुलकर्णी यांनी राहुल गांधी यांची स्तुती केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खर्शिद यांच्या 'स्पेक्ट्रम पॉलिटिक्स' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.\nया कार्यक्रमात कुलकर्णी म्हणाले, ''पाकिस्तान आणि चीन सारख्या देशांसोबत असेलल्या वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यात मोदींना अपयश आले आहे. त्यामुळे भविष्यात अच्छे दिन वाले नेता म्हणून राहुल गांधी हेच आहेत. राहुल गांधी युवा असून, ते एक विचारवंत आहेत. सध्याच्या काळात प्रेम, आदर आणि जिव्हाळ्याने बोलणारा एकही राजकीय नेता नाही. राहुल गांधी हे एकमेव असे बोलणारे नेते आहेत. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचे शेजारी असलेल्या पाकिस्तान, चीन, बांगलादेश या देशांशी चर्चा करून मोठ्या समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. राजीव गांधी यांनी विरोधात असताना अफगाणिस्तानमध्ये जाऊन चर्चा केली होती. तसेच मोदींना अपयश आल्यामुळे राहुल गांधी यांनी पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशला जाऊन प्रश्न सोडविले पाहिजेत.''\nसुधींद्र कुलकर्णा यांनी यापूर्वीही राहुल गांधी यांची स्तुती केलेली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले होते, की राहुल गांधी संसंस्कृत नेते आहेत. ते 2019 मध्ये पंतप्रधान झाले नाहीत, तरी 2024 मध्ये नक्की होणार. भाजपला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे, पण राहुल गांधींनी कधीच भाजपमुक्त भारत हवा असे म्हटलेले नाही.\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव\nपुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या...\nराज्यातील शाळांत 'स्वच्छ भारत पंधरवडा'\nमुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत \"स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार...\nनिम्मा पावसाळा सरल्यावर डास प्रतिबंधक औषधे\nपुणे - पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटल्यानंतर महापालिकेने डास प्रतिबंधक औषधे खरेदी करण्याचा मुहूर्त साधला आहे. ही औषधे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-3500-damper-businessman-problem-78070", "date_download": "2018-08-18T01:43:23Z", "digest": "sha1:B3UDGZ4LPAAABB27FFPEPQGKNGENPMRO", "length": 16070, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News 3500 Damper businessman in problem सिंधुदुर्गात पस्तीसशे डंपर व्यावसायिक अडचणीत | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गात पस्तीसशे डंपर व्यावसायिक अडचणीत\nशुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017\nसावंतवाडी - गोव्यात खाण व्यवसायातील वाहतूकदार संघटनांनी स्थानिक वाहनांनाच काम देण्याची अट लावून धरली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने दरवर्षी गोव्यात व्यवसाय करणाऱ्या सिंधुदुर्गातील सुमारे साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.\nसावंतवाडी - गोव्यात खाण व्यवसायातील वाहतूकदार संघटनांनी स्थानिक वाहनांनाच काम देण्याची अट लावून धरली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने दरवर्षी गोव्यात व्यवसाय करणाऱ्या सिंधुदुर्गातील सुमारे साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.\nसिंधुदुर्गात साधारण सात-आठ वर्षांपूर्वी कळणे मायनिंगसह इतर प्रकल्प सुरू झाले. यामुळे खनिज वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रकची, डंपरची गरज भासू लागली. जिल्ह्यातील अनेकांनी लाखो रुपयांचे कर्ज करून डंपर खरेदी केले; मात्र पुढच्या काळात काही खाणी बंद झाल्या, तर काही खाणींमध्ये खनिज वाहतुकीचे प्रमाण कमी झाले. या तुलनेत डंपरची संख्या जास्त असल्याने त्यांनी काम कुठे मिळवायचे हा प्रश्‍न निर्माण झाला होता. गोव्यातील खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार डंपर गोव्यात वाहतुकीसाठी जोडले गेले.\nजिल्ह्यातील व्यावसायिकांनी डंपर तेथील ठेकेदाराकडे सुपूर्द करायचे. त्या बदल्यात ठराविक रक्कम दिली जाणार असे डील यामागे असते.यावर्षी गोव्यातील खाण व्यवसाय १ ऑक्‍टोबरपासून सुरु झाला; मात्र तेथील उत्तर आणि दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनेने दर वाढवून मिळावा या मागणीसाठी असहकार पुकारला आहे. त्यामुळे अद्याप खाणीबाहेरील बंदरापर्यंतची वाहतूक सुरु झालेली नाही.\nमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने याच्या वाटाघाटी सुरू आहेत. यातच नुकतीच उत्तर आणि दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनांचे प्रतिनिधी, खाण व्यावसायिक यांची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत झाली. यात संघटनांनी स्थानिक वाहन मालकांनाच काम देण्याची\nअट घातली. ज्या मार्गावर खनिज वाहतूक चालते त्यावरील रहिवासी वाहनधारकांचीच वाहने वाहतुकीसाठी वापरावीत ही सघटनेची अट या बैठकीत मान्य करण्यात आली. यामुळे सिंधुदुर्गातील साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे.\nडंपर व्यवसायातून महिन्याला लाखोंची कमाई होत असल्याचा भुलभुलैय्या मध्यंतरी निर्माण झाला. काहींच्या मते तो जाणीवपूर्वक केला गेला. त्यामुळे २०११ च्या हंगामापूर्वी कळणे-रेडी परिसरासह जिल्हाभरातून शेकडो जणांनी डंपर खरेदीला सुरवात केली. आश्‍चर्य म्हणजे एरवी प्रामाणिक शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यासाठी अनेक अटी-शर्थी घालून शेतकऱ्याला हैराण करणाऱ्या बॅंकांनीही आपली तिजोरी डंपर कर्जासाठी खुली केली. वर्षभरातच जिल्ह्यात शेकडो डंपर रस्त्यावर आले.\nडंपर व्यवसायाचा आर्थिक ताळेबंद\nडंपर व्यवसाय हा हंगामी स्वरूपाचा आहे. त्यामुळे सहा महिनेच व्यवसाय अपेक्षित आहे. हप्ते मात्र वर्षभर भरावे लागतात. याचे मासिक आर्थिक गणित असे -\nडंपरची किंमत- साधारण १६ लाख\nबॅंक कर्ज हप्ता- ३० ते ४० हजार (मासिक)\nकरांची रक्कम (वार्षिक)- विमा- ३० हजार, व्यवसाय कर- दीड हजार\nमहाराष्ट्र कर- १२ हजार, पासिंग खर्च- १० हजार\nएकूण- ५४ हजार (प्रतिमहिना साडेचार हजार)\nवेतन-भत्ते- चालक वेतन- ८-१० हजार\nदैनंदिन भत्ता- ३००० (मासिक)\nक्‍लिनर- ३ हजार (मासिक)\nएकूण खर्च- सोळा हजार (मासिक)\nदेखभाल व दुरुस्ती- १० हजार (मासिक)\nएकूण खर्च- साधारण ६० हजार (मासिक)\n(वर उल्लेखित खर्च हा संपूर्ण वर्षभराचा आहे; मात्र डंपर व्यवसाय हंगामी स्वरूपाचा असल्याने सहा महिन्यांच्या काळात वर्षभराच्या खर्चाएवढे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.)\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nमुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/india-beats-pakistan-kabaddi-match-125675", "date_download": "2018-08-18T01:09:27Z", "digest": "sha1:H7MZQ5ARSSRONOT3PLMIQEG4BUWSMKXV", "length": 11641, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "India beats pakistan in kabaddi match सलामीच्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात | eSakal", "raw_content": "\nसलामीच्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात\nशनिवार, 23 जून 2018\nभारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला सलामीच्या लढतीतच 36-20 असे सहज पराभूत करत कबड्डी मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेची दणदणीत सुरुवात केली.\nदुबई: भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला सलामीच्या लढतीतच 36-20 असे सहज पराभूत करत कबड्डी मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेची दणदणीत सुरुवात केली.\nसामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत भारतीय संघाने विजयाचा मार्ग मोकळा केला. कर्णधार अजय ठाकूरच्या बहारदार खेळाच्या जोरावर भारतीय संघाने मध्यंतरालाच 22-9 अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.\nया बलाढ्या आघाडीमुळे खचलेल्या पाकिस्तानच्या संघाने पुनरागमनाचे प्रयत्नदेखील केले नाहीत. ठाकुरने त्याच्या चढाईमध्ये 15 गुण कमवत संघाला पहिल्या सत्रात आघाडी मिळवून दिली. सामना सुरु झाल्यावर पहिले दहा मिनिटे संथ खेळ केल्यानंतर भारतीय संघाने गिअर बदलत पाकिस्तानचे कंबरडे मोडले.\nया विजयाचे पूर्ण श्रेय ठाकूरला देताना भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणाले, ''त्याने पाकिस्तानचे दोन्ही कॉर्नर आणि बचाव फळीचा खात्मा केला''.\nपहिल्या कबड्डी मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे केंद्रिय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोर म्हणाले, ''कबड्डीमध्ये ऑलिम्पिक सहभागासाठी लागणारे वेग, चपळाई, सामर्थ्य, आणि सांघिक कामगिरी असे सर्व निकष आहेत. त्यामुळे जेव्हा कबड्डी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल तेव्हा भारत कबड्डीतील पहिले पदक जिंकेल''.\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nटेनिसपटू पेसची अखेर माघार\nनवी दिल्ली - दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. पसंतीचा जोडीदार न मिळाल्यामुळे हा कटू निर्णय घ्यावा...\nआशियाई कबड्डीतूनही गेहलोतशाही संपुष्टात\nमुंबई - भारतीय कबड्डी महासंघावरील गेहलोतशाही दिल्ली उच्च न्यायालयाने बरखास्त केल्यावर आता आशियाई कबड्डीतूनही गेहलोतशाही संपुष्टात येण्याची शक्‍यता...\n181 महिलांच्या सुरक्षेच्या मदतवाहिनीच्या क्रमांकाप्रमाणे बैठक करत स्वातंत्र्यदिन साजरा\nआश्वी- कोणत्याही उपक्रमाच्या सादरीकरणात आपले वेगळेपण कायम ठेवणाऱ्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डी. के. मोरे जनता विद्यालयात मुख्यमंत्री...\nअन विरोधी कर्णधारही वाडेकरांचा खेळ पाहून गहिवरला..\nमुंबई : वानखेडेवर झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स हेही अजित वाडेकरांचा खेळ पाहून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/02/post23.html", "date_download": "2018-08-18T00:17:58Z", "digest": "sha1:VRPDESQXGLW26IQZMPVJRE65ZZ2UVS2R", "length": 8173, "nlines": 148, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "NAVI MUMBAI MUNICIPAL CORPORATION POST 156 | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, मुंबई महानगर पालिकंअतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे ठोक मानधन तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्जासह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 156\n* मुलाखतीचा दिनांक :- 21 ते 23 फेब्रुवारी, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2018-08-18T01:30:30Z", "digest": "sha1:3BXMXJ7VYHJ6U3SKMPP2RYR52MPWWYB5", "length": 5377, "nlines": 129, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गुरु ग्रंथसाहिब | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: गुरु ग्रंथसाहिब\nकाय माझा आता पाहतोसी अंत\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेराव्या शतकातील महान संत ज्यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्रच नव्हे ते तर पंजाबमध्ये ही नेली ते संत .. संत नामदेव ह्यांची ही रचना.\nमराठीत सुमारे २५०० हून जास्त अभंग तर हिंदी मधेही सुमारे १२५ अभंग लिहिणाऱ्या संत नामदेवांचे ६१ अभंग हे शीख धर्मग्रंथ ” गुरु ग्रंथसाहिब ” ह्यात समाविष्ट आहेत.\nThis entry was posted in मराठी कविता and tagged अभंग, गुरु ग्रंथसाहिब, पंजाब, भागवत, मराठी कॅलीग्राफी, शीख, संत नामदेव, हिंदी on जुन 18, 2012 by बी.जी लिमये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/provident-fund-portal-hacked-113701", "date_download": "2018-08-18T01:37:03Z", "digest": "sha1:P3RSE5DV5JIDW3CV55UH7S46PJ25JEYQ", "length": 12430, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Provident Fund Portal Hacked भविष्य निर्वाह निधीचे पोर्टल हॅक | eSakal", "raw_content": "\nभविष्य निर्वाह निधीचे पोर्टल हॅक\nगुरुवार, 3 मे 2018\nभविष्य निर्वाह निधीच्या काही सदस्यांची नावे आणि पत्ताच वेबसाईटवर असून त्यांची नोकरी अथवा कामाची तपशिलवार माहिती दिलेली नाही, असे आयबीने ईपीएफओला आधीच बजावले होते.\nनवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (ईपीएफओ) च्या सेवानिवृत्ती निधी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या सुमारे 2.7 करोड सदस्यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक डेटा चोरीस गेल्याचे समोर आले आहे. ईपीएफओच्या साईटवरुन हा डेटा चोरीस गेल्याचे उघड झाले आहे.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन आयुक्त (सीईसी) यांनी असे लिहीले आहे की, 'हॅकर्सने ईपीएफओच्या आधार सिडींग पोर्टलचा डेटा चोरीस गेला आहे.' त्यांनी या पोर्टलशी संबंधित असुरक्षितता रोखण्यासाठी मंत्रालयाच्या तांत्रिक टीमलाही विनंती केली आहे की http://aadhaar.epfoservices.com/ हे पोर्टल आता तात्पुरते बंद करण्यात यावे. हे पोर्टल कर्मचाऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या भविष्य निर्वाह निधी अकाऊंट्सशी जोडतो.\nआयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'गुप्तचर यंत्रणेने (IB) ईपीएफओ ला त्यांच्या वेबसाईटवरील डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता आहे याविषयी सांगितले होते.' किती प्रमाणात गैरवापर होईल हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. मात्र भविष्य निर्वाह निधीच्या काही सदस्यांची नावे आणि पत्ताच वेबसाईटवर असून त्यांची नोकरी अथवा कामाची तपशिलवार माहिती दिलेली नाही, असे आयबीने ईपीएफओला आधीच बजावले होते.\nभविष्य निर्वाह निधीमध्ये प्रत्येक व्यक्ती वेतनाच्या 12 टक्के रक्कम ठेवत असतो. त्यामुळे वेतनाचा तपशिलही चोरीला जाऊ शकला असता. तसेच बँक खातेधारकांचे खाते क्रमांकाद्वारे त्यांचे पीएफही काढता येऊ शकले असते, असे सायबर सेक्युरीटी तज्ज्ञ आनंद वेंकटनारायण यांनी सांगितले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणात रस्सीखेच\nसातारा - केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ या मोहिमेंतर्गत गावातील स्वच्छताविषयक उपक्रम, तसेच सुविधांच्या...\n'आयुष'मुळे अडल्या आठ हजार जागा\nऔरंगाबाद - केंद्रीय आयुष मंत्रालयाने 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी मार्च ते जूनदरम्यान आयुर्वेद,...\nमहाराष्ट्राला गरज आणखी पावसाची ; दक्षिणेत सर्वाधिक\nनवी दिल्ली : पावसाच्या दमदार, परंतु विस्कळित हजेरीमुळे देशभरातील प्रमुख 91 जलाशयांमध्ये चार टक्‍क्‍यांनी पाणीसाठा वाढला असला तरी महाराष्ट्रासह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/03/police_93.html", "date_download": "2018-08-18T00:18:52Z", "digest": "sha1:H6XB4KAWVZ6XSKVZA5MLHYCA2AS7ZQW7", "length": 7852, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "पोलीस अधीक्षक, भंडारा 37 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nपोलीस अधीक्षक, भंडारा 37 जागा.\nपोलीस अधीक्षक, भंडारा 37 जागा.\nअर्ज करण्याची अंतिम मुदत :- 17 मार्च, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"पोलीस अधीक्षक, भंडारा 37 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_47.html", "date_download": "2018-08-18T00:47:46Z", "digest": "sha1:63PFNYLRYT6HOBS2GMYXX5NYTYTGVBS4", "length": 3551, "nlines": 54, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तर प्रेम म्हणतात | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » असत कोणीतरी » एकदातरी प्रेम करावे » तर तू आहेस » तर प्रेम म्हणतात » तर प्रेम म्हणतात\nतु माझ्यापासून दूर माझ्या हृदयातआठवणींचे पूर\nतुझ्या गोड आठवणीच मला दिवस रात्र स्मरतात ह्यालाच तर प्रेम म्हणतात....\nआपण एकमेकांना भेटलो काही काळ एकमेकांसाठी जगलो\nस्वतःसाठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात\nह्यालाच तर प्रेम म्हणतात.....\nRelated Tips : असत कोणीतरी, एकदातरी प्रेम करावे, तर तू आहेस, तर प्रेम म्हणतात\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=148&bkid=885", "date_download": "2018-08-18T01:15:29Z", "digest": "sha1:7DOSCWURP2IIIEPLX2CPCF72PIHVGGNJ", "length": 2037, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : श्री दुर्गामाता महती\nName of Author : प्रतिभा सुधीर हंप्रस.\nप्रत्यक्षात शिवपुरानातील कथेत दक्ष प्रजापतीद्वारे अपमानित सतीने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले.ते पाहून क्रोधित शिव सतीचे शव घेऊन तिन्ही लोकात भ्रमन करु लागला.श्री विष्णूने सतीच्या शवाचे तुकडे केले.हे तुकडे जेथे जेथे पडले ते ते क्षेत्र देवीचे शक्तिपीठ म्हणून मान्यता पावले.सतीच्य शवाचे झालेले ५१ तुकडे ५१ ठिकाणी पडले म्हणून शक्तिची ५१ शक्तिपीठे निर्माण झाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.cehat.org/publications/1490950767", "date_download": "2018-08-18T01:29:01Z", "digest": "sha1:4CRTNQAOELAT5LBJXN6DQIE7BNZYJ2VC", "length": 3611, "nlines": 76, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरिता आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा\nस्त्रियांच्या माहितीकरिता पत्रक : गर्भापताविषयी सर्वकाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/cooperative-sugar-factory-loan-124870", "date_download": "2018-08-18T01:11:21Z", "digest": "sha1:OVGR52ZR4ZIMDP7KZPCKRZNU5FJ5XP23", "length": 11853, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cooperative sugar factory loan सहकारी साखर कारखान्यांवर कर्जाचा डोंगर | eSakal", "raw_content": "\nसहकारी साखर कारखान्यांवर कर्जाचा डोंगर\nबुधवार, 20 जून 2018\n101 कारखान्यांकडे 15 हजार कोटींची थकबाकी\n101 कारखान्यांकडे 15 हजार कोटींची थकबाकी\nसोलापूर - देशात साखर उद्योग भरभराटीला येत असतानाच कारखान्यांसमोर थकबाकीचे मोठे आव्हान उभे आहे. उत्पादन खर्च आणि सध्याच्या साखरेच्या दराच्या तुलनेत या वर्षी कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील नोंदणीकृत 202 सहकारी साखर कारखान्यांपैकी मागील वर्षी गाळप घेतलेल्या 101 कारखान्यांकडे तब्बल 14 हजार 859 कोटी रुपयांची थकबाकी आहे.\nराज्यात या वर्षी उत्पादित झालेल्या 160 लाख मेट्रिक टन साखरेपैकी सुमारे 99 मेट्रिक टन साखर शिल्लकच आहे. उत्पादनाचा अंदाज असतानाही शासनाने निर्यात अथवा बफर स्टॉकच्या निर्णयाला विलंब केला. सध्या बहुतांशी साखर कारखान्यांची साखर विक्री न केल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही एफआरपीदेखील मिळालेली नाही. राज्यात यंदा सुमारे 10 लाख हेक्‍टर उसाचे क्षेत्र आहे. पुढील गाळप हंगामातही मोठ्या प्रमाणावर साखेरचे उत्पादन होणार आहे. मात्र, साखर विकायची कुठे आणि शेतकऱ्यांचे पैसे कसे द्यायचे, असा प्रश्‍न कारखान्यांसमोर राहणार आहे.\nशासकीय कर्जाचे होणार पुनर्गठन\nराज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडील शासकीय कर्जाचे पुनर्गठन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी सरकारने राज्यातील बंद पडलेले (आजारी) सहकारी साखर कारखाने सुरू करण्याकरिता सहा डिसेंबर 2016 मध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्‍त केली. परंतु, सद्यःस्थिती पाहता ती समितीच आजारी पडल्याची चर्चा आहे.\nनोंदणीकृत सहकारी साखर कारखाने - 202\nगाळप घेतलेले कारखाने - 101\nथकबाकीदार कारखाने - 101\nकर्जाची थकबाकी - 14,859 कोटी\nशासनाची थकबाकी - 1,765 कोटी\nबॅंकांच्या कर्जाची थकबाकी - 13,094 कोटी\nबिजवडी - माण तालुक्‍यात अत्यल्प पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी धाडसाने खरीप हंगामाची पेरणी केली आहे. पिके भरण्याच्या काळात पाणी नसल्याने खरीप हंगाम...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nमुंबई - राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2017/06/blog-post.html", "date_download": "2018-08-18T01:08:04Z", "digest": "sha1:CKDL66TPBTGNFHBNOKO5P4JLFN4QLGE5", "length": 22173, "nlines": 268, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\n'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. जवळजवळ इरेला पेटून सगळेच्या सगळे सीजन्स मिळवले. माझं इंग्रजी खूपच चांगलं असल्याने मला सबटायटल्ससुद्धा हवीच होती. तीही मिळवली आणि सगळं काही हाती आल्यावर पोटात भुकेचा गोळा उठलेला असताना ज्या पवित्र्यात आपण चारी ठाव वाढलेल्या पानासमोर बसतो, त्याच पवित्र्यात मी पीसीसमोर बसलो. पहिल्या बैठकीत ३, दुसऱ्या बैठकीत ४ आणि तिसऱ्या बैठकीत उरलेले तीन, असा पहिल्या सीजनचा फडशा पाडत असतानाच माझ्या लक्षात आलं की हे अद्भुत आहे.\nआता सहाच्या सहा सीजन पाहून झाले आहेत. त्यांवर बराच विचारही करून झाला आहे. आता काही तरी लिहिणं भाग आहे \nसात प्रांत. त्यांचे सात मांडलिक राजे आणि सगळ्यांचा मिळून एक राजा. ह्या सगळ्या ठिकाणी एक-एक करून माजत गेलेली अनागोंदी, अराजक.\nसत्तापालट, बंड, गद्दारी, मुत्सद्देगिरी सगळं एकाच वेळी सुरु आहे.\nयुद्धखोर आहेत, कट्टरवादी आहेत, धर्मांध आहेत, समाजकंटकही आहेत.\nकुणी समजूतदार आहेत, कुणी कपटी, कुणी तत्वनिष्ठ, कुणी दांभिक, कुणी नीच, कुणी निष्पाप, कुणी शूर, कुणी पुचाट.\nमेहनती, ऐतखाऊ, हुशार, मूर्ख, कर्तबगार, नालायक, श्रद्धाळू, अंधश्रद्ध, निष्ठावंत, विश्वासघातकी असे सगळे आहेत.\nयुद्धखोर आहेत. शांतताप्रिय मुत्सद्दी आहेत. महत्वाकांक्षी आहेत. अल्पसंतुष्टही आहेत.\nह्या सगळ्याच्या जोडीने चमत्कार, अद्भुत, अमानवी, अवास्तव घटना व व्यक्तीसुद्धा आहेत.\nहा एक प्रचंड मोठा पसारा आहे. दूरवर पसरलेला. बर्फापासून समुद्रापर्यंत आणि पर्वतरांगांपासून वाळवंटांपर्यंत. ज्यात माणसाच्या जोडीने कावळे, कुत्रे, लांडगे, घोडे, हत्ती, ड्रॅगन्स, भूतं, राक्षस हे सगळेच आहेत.\nमाणसंसुद्धा हर तऱ्हेची आहेत. उच्च जातीची, कनिष्ठ जातीची, गरीब, श्रीमंत, विकसित, रानटी, औरस आणि अनौरस \nहा एक शोषक वि. शोषित असा अनादीकाळापासूनचा संघर्षही आहे. एका मोठ्या प्रतलावर. भरपूर उपकथानकांचं मिळून एक कथानक बनत आहे.\nकथानक बदल्याचं, संघर्षाचं, जीवन-मरणाचं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्तित्वाच्या लढाईचं.\nभरमसाट व्यक्तिरेखा आहेत. त्या प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वत:ची एक शैली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा एक आलेख आहे. चढता-उतरता. कुणाचं महत्व वाढत जातं, कुणाचं घटत जातं, तर कुणी सगळ्या गदारोळात आपलं स्थान व महत्व शिताफीने टिकवूनही आहे. ह्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाला छटा आहेत. पांढऱ्यापासून काळ्यापर्यंत जाणाऱ्या रेषेवर वेगवेगळ्या जागांवर ह्या व्यक्तिरेखा उभ्या आहेत. त्या अधूनमधून आपली जागा बदलतातही \nनितीमत्ता, माणुसकी वगैरे काहींच्या ठायी आहेत. मात्र अस्तित्वाचा संघर्ष असा काही पेटला आहे की स्वत:च्या नकळत किंवा मनाविरुद्ध त्यांना दाबून ठेवायला लागत आहे. इतक्या विविध व्यक्तिरेखा असूनही प्रत्येक व्यक्तिरेखा व्यवस्थित उभी राहते. ह्यासाठी लागणारा वेळ त्यांनी घेतला आहे. कुठलीही घिसाडघाई केलेली नाही.\nहे एक महानाट्य आहे. त्याच्यासाठी मोठा पडदा हवा.\nह्याची तांत्रिक सफाई अतुलनीय आहे. अविश्वसनीय घटना खऱ्याखुऱ्या वाटतात. व्हीएफएक्सचं ओझं पडद्यावरची प्रत्येक व्यक्ती लीलया वागवते. हे त्यांचं एकमेकांशी एकरूप होणंसुद्धा एक अद्वैतच आहे \nपार्श्वसंगीतात स्वत:चा एक आत्मा आहे. खासकरून शीर्षक संगीत तर काळजाचं ठाव घेणारं आहे.\nह्या सगळ्याला दोन गालबोटं आहेत -\n१. 'अतिरंजन' - अनावश्यक हिंसा व नग्न दृश्यांची भरमार केली आहे. इतकी जास्त की त्याचं अप्रूपही वाटेनासं व्हावं. हा भडकपणा म्हणजेच प्रभावी चित्रण, असा एकंदरच आजच्या फिल्ममेकिंगचा प्रामाणिक समज असल्याने कंठशोष वृथाच आहे, तरी \n२. शीर्षक - 'गेम ऑफ थ्रोन्स' पेक्षा चांगलं नाव सुचू नये, हे दुर्दैव. मला स्वत:ला हे एखाद्या व्हिडियो गेमचं थिल्लर नाव वाटतं. कथानकातली काव्यात्मक भव्यता ह्या नावात औषधापुरतीसुद्धा जाणवत नाही. लेखक जॉर्ज रेमंड मार्टिनच्या ज्या पुस्तक-मालिकेवर ही मालिका आधारलेली आहे, त्या 'अ सॉंग ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर' मधल्या सगळ्या पुस्तकांची नावं खूपच आकर्षक आहेत. (इच्छुकांनी गुगलावे.)\nअजूनही काही उणीवा आहेत. कथानकात अगदी सोयीस्करपणे काही सुटे धागे आहेत, काही खड्डे किंवा भगदाडंसुद्धा आहेत. पण उणीवा आहेत म्हणून आवडू नये, असं असलं, तर त्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी आपल्याला स्वत:सकट अखिल विश्वातलं काही म्हणता काहीच आवडायला नको, नाही का आपल्याला स्वत:सकट अखिल विश्वातलं काही म्हणता काहीच आवडायला नको, नाही का उणीवा सहजपणे स्वीकारल्या जातील इतकी ताकद उर्वरित भागात असली पाहिजे. ती असली, तर ती निर्मिती यशस्वी म्हणायला हरकत नसावी.\nहा 'गेम ऑफ थ्रोन्स' त्याच्यातल्या उणीवांसह आवडतो. त्यातले चांगले-वाईट सगळे लोक आपल्याला आवडतात. त्यांचे जय-पराजय, त्यांचे अंत हे सगळं आपण एकाच उत्सुकतेने पाहतो. त्याची भव्यता थक्क करते. हे एक अद्भुत सांघिक कार्य आहे, हे पदोपदी जाणवत राहतं.\n१६ जुलैपासून पुढचा सीजन सुरु होतो आहे. आत्तापर्यंत सहा सीजन झाले आहेत. प्रत्येक सीजनमध्ये १० भाग. प्रत्येकी साधारण ५०-५५ मिनिटांचे. सुट्टीच्या दिवसांचा योग्य उपयोग व उर्वरित दिवसांत थोडंसं जागरण करून हा बॅकलॉग भरून काढता येऊ शकेल. मेहनतीचं काम आहे. पण एकदा लिंक लागली की आपोआप होत जाईल आणि पूर्ण झालं की दिलेल्या वेळेचं चीजच झालं आहे, हीच भावना असेल. प्रयत्न करून पहा. जरी जमलं नाही, तरी हरकत नाही. जसे सहा बाकी आहेत, तसेच सात बाकी राहतील. आठवा सीजन सुरु होईपर्यंत तरी हे नक्कीच पाहून होऊ शकेल. आत्ता फक्त सुरुवात तरी कराच \nदिग्दर्शन, लेखन, निर्मिती, अभिनय, तंत्रज्ञान, संगीत वगैरे सर्व बाबतींतली फौज भली मोठी आहे. मी कुणाचंच नाव घेणार नाही कारण कुणाचंही नाव न घेणं अन्याय असेल आणि सगळ्यांचा उल्लेख करायचा तर पाल्हाळ संपणार नाही \nमुद्दामच कथानकाविषयीही काहीही नेमकं लिहिणं टाळतो आहे ह्याची दोन कारणं -\n१. साथ भागांचं कथानक एका लेखात लिहिणं अशक्य आहे आणि लेख-मालिका लिहिण्यासाठी सध्या वेळ नाही.\n२. बऱ्याच लोकांनी अजून पाहिलेलं नाहीय, त्यांनी पाहावं अशी इच्छा आहे.\nआणि अर्थात, सातव्या भागापासून मालिका सुरु करता येईलच \n'गोट' च्या कन्क्ल्युजनबद्दल काही काही कन्फ्युजन आहेच. काही लोक म्हणतात की सातवा सीजन शेवटचा असेल, तर काही म्हणतात आठवा सीजन कन्क्ल्युड करेल. मार्टिनच्या मूळ पुस्तक मालिकेतली अजून दोन पुस्तकं येण्याची बाकी आहेत. त्यामुळे मलाही वाटतंय की सिरीयलचेही किमान दोन तरी सीजन अजून बाकी असू शकतील.\nBut then, जिथपर्यंत आत्ता स्टोरी आली आहे, त्यावरून असंही वाटतंय की सातव्या सीजनमध्ये संपवू शकतात आणि संपवायला हवंही. अदरवाईज लांबण लावल्यासारखं होऊ शकेल.\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_3388.html", "date_download": "2018-08-18T00:48:27Z", "digest": "sha1:WML56HILIZBLAE2SYBZOWBGA4NFMFZ5O", "length": 3883, "nlines": 73, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "प्रेम असतं | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » अधुरे प्रेम » असं फक्त प्रेम असंत » असंही असतं प्रेम » प्रेम असतं » प्रेम असतं\nरात्री जागून विचार करणं प्रेम\nस्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम\nहातात हात धरुन चालणं प्रेम\nती नसताना तिचं असणं प्रेम\nओठांना चुंबन घेणं प्रेम\nमुक्या शब्दांना समजणं प्रेम\nगुलाबाचं फुल दणं प्रेम\nपाकळीसम तिला जपणं प्रेम\nतिला हसवणं म्हणजे प्रेम\nतिच्या सुखात आपलं हसणं प्रेम\nतिला नेहमी सावरणं प्रेम\nतिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम\nRelated Tips : अधुरे प्रेम, असं फक्त प्रेम असंत, असंही असतं प्रेम, प्रेम असतं\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m338523", "date_download": "2018-08-18T00:38:31Z", "digest": "sha1:Z7VREZUULP6AONBCEP35Y7X2HWMVA67S", "length": 12358, "nlines": 273, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "कल हो ना हो रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली बॉलिवुड / भारतीय\nकल हो ना हो\nकल हो ना हो रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nफोन / ब्राउझर: Force ZX\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: P6\nकल हो ना हो\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nडिस्को फ्रेंचायझीचा वेळ - कल हो ना हो\nचहई जो तू मेई - कल हो ना हो\nडिस्कोसाठी वेळ - कल हो ना हो\nहै बेटॉन - कल हो ना हो\nदिल है मेरे देवास क्या - कल हो ना हो\nये नशा जेसीमी - कल हो ना हो\nतुला ते गेला आहे - कल हो ना हो\nकुच ते हुआ है - कल हो ना हो\nमाही वी स्त्री - कल हो ना हो\nमाही वे - कल हो ना हो\nसोनगी रंगगाव - कल हो ना हो\nसुंदर महिला संगीत - कल हो ना हो\nप्रीटी वेट्री रॅप - कल हो ना हो\nकुच टू हुआ है म्युझिक - कल हो ना हो\nकाय PCT कल हो ना हो\nसोनि आगा माही वे - कल हो ना हो\nकल हो ना हो सद\nसुंदर महिला - कल हो ना हो\nमनसे सेई अहिना हे - कल हो ना हो\nहरिधाली बादल राही - कल हो ना हो\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर कल हो ना हो रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Nikhil-Vagle-Vs-Babaraje-Deshmukh.html", "date_download": "2018-08-18T00:20:53Z", "digest": "sha1:KY4TRD7L6EUJ7MYMFG3A2ZRGNTSYBQGL", "length": 11230, "nlines": 42, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "उदयनराजेंवर टीका करणाऱ्या निखिल वागळे ह्यांना मावळच्या बाबाराजे देखमुख ह्यांनी केलेला व्हायरल कॉल ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / व्हायरल / उदयनराजेंवर टीका करणाऱ्या निखिल वागळे ह्यांना मावळच्या बाबाराजे देखमुख ह्यांनी केलेला व्हायरल कॉल \nउदयनराजेंवर टीका करणाऱ्या निखिल वागळे ह्यांना मावळच्या बाबाराजे देखमुख ह्यांनी केलेला व्हायरल कॉल \nभीमा कोरेगावच्या वादामुळे जे मोर्चे दंगली चालू होत्या त्या आता शांत झाल्या आहेत . प्रत्येक चॅनेलवर आता सध्या त्याच वादाची चर्चा होत आहे . तसे पहिले तर हा मुलुख छत्रपतींचा आहे . त्यामध्ये कोणत्याच जातीभेद किंवा जातीवादाला जागा नाही आहे . छत्रपतींच्या दरबारात दोन सेनापती हे मुसलमान होते . जर स्वतः महाराजांनी जातीभेद किंवा धर्मभेद नाही केला तर मग आपण कोण आहोत जातीभेद करणारे .\nकाही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी छत्रपतींचे १३ वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द उच्चरले होते . निखिल वागळे म्हणाले कि या देशात आता लोकशाही असल्याने महाराज उदयनराजे भोसले यांना महाराज म्हणण्याची काही गरज नाही आहे . त्यांना जर कोणी चुकून राजे नाही म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही . याच मुद्द्यावरून मावळ येथील एका तरुणाने निखिल वागळे यांना समजावण्यासाठी फोन केला होता . बघा खालील विडिओ\nउदयनराजेंवर टीका करणाऱ्या निखिल वागळे ह्यांना मावळच्या बाबाराजे देखमुख ह्यांनी केलेला व्हायरल कॉल \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/sony+power-banks-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:37:29Z", "digest": "sha1:TRSLEIZGYPPA2U3GY4CP6GEU73PSXSOQ", "length": 14611, "nlines": 389, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी पॉवर बॅंक्स किंमत India मध्ये 18 Aug 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nIndia 2018 सोनी पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसोनी पॉवर बॅंक्स दर India मध्ये 18 August 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण सोनी पॉवर बॅंक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सोनी कॅप व्३ वसा उल विवलेत आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Amazon, Shopclues, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सोनी पॉवर बॅंक्स\nकिंमत सोनी पॉवर बॅंक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सोनी कॅप व्३या वसा पॉवर बँक व्हाईट Rs. 1,298 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,149 येथे आपल्याला सोनी कॅप व्३या वसा उल विवलेत उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10सोनी पॉवर बॅंक्स\nसोनी कॅप व्३या वसा उल विवलेत\n- आउटपुट पॉवर DC 5V, 1.5A\nसोनी कॅप व्३या वसा पॉवर बँक व्हाईट\nसोनी कॅप व्३ वसा उल विवलेत\n- आउटपुट पॉवर 5V, 1.5A\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/cheap-rajrang+tops-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:37:33Z", "digest": "sha1:V6SYFYMGDHQYUKIXJE45ENWCIJETOPEE", "length": 16787, "nlines": 461, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये राजरंग टॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap राजरंग टॉप्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त टॉप्स India मध्ये Rs.234 येथे सुरू म्हणून 18 Aug 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. राजरंग पार्टी वेअर कुर्ता वूमेन्स क्लोथिंग टॉप लडीएस सासूल वेअर तुणिक SKUPDeYm2t Rs. 543 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये राजरंग टॉप आहे.\nकिंमत श्रेणी राजरंग टॉप्स < / strong>\n0 राजरंग टॉप्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 135. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.234 येथे आपल्याला राजरंग सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप SKUPDcQEub उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nहाके स & कृष्णा\nबेव्हरलय हिल्स पोलो क्लब\nडेबेनहॅम्स सासूल क्लब वूमेन्स\nडेबेनहॅम्स बेन दि लिसी\nबेलॉव रस 3 500\nराजरंग सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप\nराजरंग पार्टी वेअर कुर्ता वूमेन्स क्लोथिंग टॉप लडीएस सासूल वेअर तुणिक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-18T00:56:44Z", "digest": "sha1:GFDSZU4WZLXHZDL7G2QK7CJ6TNND6QZL", "length": 16359, "nlines": 111, "source_domain": "mediawatch.info", "title": "चिरतरुण जत्रेचा देव | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch टॉप स्टोरी चिरतरुण जत्रेचा देव\nजत्रा कधीपासून भरतात ठाऊक नाही. पण ती एक प्राचीन परंपरा असावी याविषयी दुमत नसावे. भारतीय श्रमण संस्कृतीचा जत्रा हा सुंदर आविष्कार होय\nआपल्या देशात श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती प्राचीन काळापासून नांदत आल्यात. श्रम हेच सत्य मानणा-या श्रमण संस्कृतीचे ‘श्रममेव जयते’ हे ब्रीद. तर ‘ब्रह्म सत्य जगन्मिथ्या’ हा श्रमाला मोठ्या खुबीने नकार देण्या-या ब्राह्मणी संस्कृतीचा उद़्घोष होय’ हे ब्रीद. तर ‘ब्रह्म सत्य जगन्मिथ्या’ हा श्रमाला मोठ्या खुबीने नकार देण्या-या ब्राह्मणी संस्कृतीचा उद़्घोष होय श्रमाची कास धरणारी सृजनशील अब्राह्मणी संस्कृती, तर श्रमापासून सुटका करुन घेणारी असृजनशील ब्राह्मणी संस्कृती.\nभूक ही नित्य आहे. ती अन्नानेच भागते. आणि अन्नादी सर्व सृजन श्रमानेच घडते. परिणामी श्रम हेच ब्रह्म. ही श्रमण संस्कृतीची ब्रह्मव्याख्या. जर भूक आणि नाना गरजा नित्य आहेत तर श्रमही नित्य केलेच पाहिजे, त्याला पर्याय नाही. हे श्रमण संस्कृतीचे मूलतंत्र याउलट तंत्राने नव्हे, तर सर्वकाही मंत्राने घडते हा ब्राह्मणी संस्कृतीचा अट्टहास. असा हा तंत्र आणि मंत्राचा संघर्ष आजतागायत सुरु आहे.\nनित्य श्रम करणा-याला आराम व विरंगुळाही हवा असतो. उत्सवातून शरीराला आराम आणि मनाला विरंगुळा मिळत असतो. ब्राह्मणी संस्कृतीने वर्षभर अनेक सणवार उत्सवांची रेलचेल केलेली असली तरी, ही गोष्ट श्रमण संस्कृतीला परवडणारी नाही. म्हणून वर्षातून एकदा जत्रेचं आयोजन त्यांनी केले. ते करतानाही त्यांनी ते पंचांगानुसार नव्हे, तर उन्हाळ्यात शेतीचा हंगाम नसलेल्या काळात अत्यंत विचारपूर्वक केलेले आपण पाहतो. विरंगुळ्याच्या क्षणांचा विचार करतानाही त्यांनी श्रमालाच प्राधान्य दिले आहे.\nशेती जत्रेवर अवलंबून नसते, तर जत्रा शेतीवर अवलंबून असते. एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो. पण एक हंगाम वाया गेल्याने जवान शेतकरीही म्हातारा होत असतो. हे त्या बळीराजालाच कळते.\nनिदा फाजलींचा सुंदर शेर आहे…\nसातों दिन भगवान के क्या मंगल क्या पीर,\nजिस दिन सोये देर तक भूका रहे फकीर \nकेवळ स्वतःच्या पोटाची चिंता असलेल्या फकीरालाही साप्ताहिक सुटी परवडणारी नसते. तर जगाच्या पोटाची चिंता वाहणा-या शेतक-याला ती कशी परवडेल एक हंगाम चुकला तरी जगाला उपाशी रहावे लागेल. म्हणून श्रमण संस्कृतीने श्रमातच देव पाहिला. कर्मण्येवाधिकारस्तेचा उपदेश गीतेला त्यावरुनच व त्यानंतर सुचला. आणि ज्याला सुचला तो कृष्णही ‘गोपाळ’ होता.\nश्रीकृष्णाचा यादव हा अराजक संघगण श्रमसंस्कृतीचा पुरस्कर्ता होता. त्यामुळे यादवांच्या या अराजक संघगणात क्षत्रिय व दासकम्मकर हे दोनच वर्ण होते. ब्राह्मण हा वर्णच नव्हता. म्हणून गोपाळकृष्ण हे श्रमण संस्कृतीचे दैवत, तर ‘गोपीकृष्ण’ हे श्रमणांच्या जीवावर ऐश करणा-या ब्राह्मणी संस्कृतीचे आराध्य\nनिसर्गचक्राप्रमाणे आपल्या कामाचं नियोजन करणारी श्रमण संस्कृती आणि पंचागाप्रमाणे सणवार, उत्सवांचं आयोजन करणारी ब्राह्मणी संस्कृती. ऋण काढून सण साजरे करायला सांगणा-या ब्राह्मणी संस्कृतीचे सणवार श्रमणांना न परवडणारे. म्हणून तर वर्षातून एकदा गावजत्रेचं आयोजन केले जाते.\nजत्रेच्या निमित्ताने शहरात नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने स्थायिक झालेली गावातली माणसं आपल्या मुलाबाळांसह ग्रामदैवताच्या दर्शनाला येतात. त्यामुळे गाठीभेटी होतात. कुटुंबाची नाळ आणि गावाशी नातं कायम राहतं. तथापि एखाद्या वर्षी अडचणीमुळे जत्रेला नाही जाता आलं, तरी त्याचा बाऊ न करता, ‘एका जत्रेने देव काही म्हातारा होत नाही.’ अशी मनाची समजूत घालून कामाला लागायचं.\nअसा हा जत्रेतला चिरतरुण देव. न रुसणारा, न कोपणारा. भाजीभाकरीच्या नैवद्याने व एका नारळाने संतुष्ट होणारा, भक्ताशी थेट नाळ असणारा, पुजा-याविना पावणारा, भेदाभेदापलिकडचा, ‘शो मस्ट गो अॉन’चा संदेश देणारा. हेच त्याच्या चिरतारुण्याचं रहस्य आहे.\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nभारतीय शेती आणि संस्कृतीचा इतिहास भुजंग रामराव बोबडे इतिहास या शब्दाचाअर्थ ‘असे घडेल’ असा आहे.…\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी संदीप सारंग आषाढी एकादशी संदीप सारंग आषाढी एकादशी मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनातला अत्यंत…\nभारत ‘राष्ट्र’ होते काय शेषराव मोरे | आपण ज्यास ‘राष्ट्र’ म्हणतो त्या अर्थाने भारत…\nहिंदू व वैदिक धर्म वेगळे कसे सौजन्य -('मीडिया वॉच' दिवाळी अंक ) संजय सोनवणी हिंदू व…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/952-2/", "date_download": "2018-08-18T00:58:10Z", "digest": "sha1:SS3RCUJT3CIWGJ3JQA4KYRQSA6EJECXW", "length": 28274, "nlines": 119, "source_domain": "mediawatch.info", "title": "योगी भांडवलदार-भाग २ | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त योगी भांडवलदार-भाग २\n‘गॉडमन टू टायकून’ या जगरनॉट ने इंग्रजीतून प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा संक्षिप्त सार\nएक औपचारिकता अजून शिल्लक होती. शंकर देव यांच्या आश्रमाचा वारस होण्यासाठी त्यांच्याकडून दिक्षा घेणं आवश्यक होतं. करमवीर आर्यसमाजी असल्यामुळं त्यांनी दिक्षा घेण्यास नकार दिला. रामदेव मात्र आर्यसमाजी गुरुकुलाचे पदवीधर असून लगेच तयार झाले. ९ एप्रिल १९९५ ला गंगातीरी रामदेवनी त्यांच्या मित्र-कुटुंबीय-शिक्षक यांच्या साक्षीनं समारंभपूर्वक शंकर देव यांच्याकडून दिक्षा घेतली. त्यासाठी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं, लग्न न करण्याचं, कुटुंबापासून अलिप्त राहण्याचं, भौतिक संपदांपासून दूर गरिबीत राहण्याचं आणि प्रसिद्धी परांगमुख राहण्याचं वचन दिलं. भगवे कपडे परिधान केले.\nरामदेव-बालकृष्णचे जंगलात जाऊन जडिबुटी आणणे, च्यवनप्राश बनवणे-विकणे, घरोघरी जाऊन हवन करणे हे उद्योग जोरात सुरू झाले. रामदेवना सोबत घेऊन करमवीर यांनी गुजरातमध्ये योगा शिकवण्याचा टूर केला. रामदेवच्या आवाज चांगला होता. ते भजन गायचे आणि समूहाला योगा कसा शिकवायचा त्याचं बारीक निरीक्षण करायचे. तिकडून परतल्यावर कृपालू बाग आश्रमात योगा शिबीर आयोजित केले गेले. १२-१३ लोकांना रामदेव योगा शिकवत होते आणि करमवीर दुरून त्यांच्यावर नजर ठेवत होते, रामदेवच्या चुका टिपून घेत होते. त्या दुरुस्त करवून घेत होते. हळूहळू आश्रमात योगाभ्यासींना सामावून घेण्यासाठी जागा कमी पडू लागली.\nतिकडे बालकृष्ण आपलं पोरबंदरातलं यश आठवून आयुर्वेदिक औषधांचे प्रयोग करून पाहत होता. पण औपचारिक पदवी नसल्यामुळं त्याला ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट १९४५ अंतर्गत त्याला औषध निर्मिती विक्रीचा परवाना मिळू शकत नव्हता. स्वामी योगानंद नावाचे एक संन्यासी वैद्य करमवीरचे मित्र होते. त्यांच्याकडे परवाना होता. कर्मवीरच्या विनंतीवरून दिव्य योग मंदिर ट्रस्टच्या दिव्य फार्मसी साठी ते स्वतःचा परवाना वापरू द्यायला तयार झाले. एका टिनाच्या शेड मध्ये फार्मसी सुरू झाली.\nफार्मसीची जाहिरात अशी केली गेली की तपासण्या फुकट करून मिळतील. विपीन प्रधान यांनी तिथं २००२ ते २००४ पर्यंत काम केलं. लेखिकेला ते सांगतात की, “डॉक्टर मोफत तपासायचे, पण\n१५०० रूपयांच्या खाली औषध लिहून द्यायचं नाही, अशी कडक तंबी डॉक्टरांना दिली गेली होती.”\nदिव्य फार्मसी च्या पॅकिंग मध्ये विकली जाणारी सर्व औषधं तिथेच तयार केलेली नसतात, दुसरीकडून घेतलेली असतात हे हरिद्वरात सर्वांना माहीत आहे. आणि मोफत तपासणीवालं मॉडेल सगळीकडे रुजलं, यशस्वी झालं आहे. बालकृष्ण पैशाच्या बाबतीत हिशोबी आहे.\nधंद्यात जम बसल्यावर रामदेवबाबाचे कुटुंबीय आश्रमात येऊन राहायला लागले. त्यांच्या गावात सैद अलीपुर मध्ये पाण्याची पातळी खूप खोल गेल्यामुळं शेती करणं अशक्य होऊन बसलं होतं. आले तेव्हा सायकलवर गावात फिरणारा रामदेवचा भाऊ रामभरत मग बजाज चेतक मग पांढरी जिप्सी आणि मग लाल मारुतीतून फिरू लागला. योगा शिबीर अजूनही मोफत होतं. पोत्यानं पैसा दिव्य फार्मसीच्या औषध विक्रीतून येत होता.\nमात्र गुरू शंकरदेव अजूनही सायकल वरूनच फिरत होते. नंतर नंतर त्यांच्या फिरण्यावर बंधनं घातली जाऊ लागली आणि क्वचित बाहेर पडलेच तर त्यांच्यामागे नजर ठेवणारा सुद्धा फिरू लागला.\nपाश्चात्य देशांमध्ये ९०च्या दशकात योगाचं क्रेझ वाढू लागलं होतं. १९९८ साली मॅडोनानं ऑपराह विनफ्रे शो मध्ये ती अष्टांग योग करत असल्याचं सांगितलं होतं.एप्रिल २००१ मध्ये Time मध्ये एक स्टोरी ‘Power of Yoga’ प्रसिद्ध झाली, ज्यात १५ million अमेरिकी रोज योगा करतात अशी बातमी होती. त्यामुळं मग भारतातही योगाच्या लोकप्रियतेची लाट आली. २००० मध्ये मुंबईत सुरू झालेल्या आस्था चॅनलने योगाचे प्रशिक्षण प्रक्षेपित करावे म्हणून आस्थाचे मालक किरीट मेहता यांच्या मागे अलाहबादचे एक पत्रकार माधवकांत मिश्रा लागले. यांच्याच सांगण्यावरून आस्थानं कुंभमेळ्याचं थेट प्रक्षेपण केलं होतं आणि टी आर पी चा इतिहास घडवला होता. मिश्रा हिट होऊ शकणाऱ्या योग गुरूच्या शोधात हरिद्वारला गेले. करमवीर आणि रामदेव यांच्यातला भगवेवस्त्र परिधान केलेला जास्त हिट होणार हे मिश्रा नी ताडलं. आणि त्यांची ती पोटाचे स्नायू गरं गरं फिरवणारी नौलीक्रिया शूट करून घबाड गवसल्याच्या आनंदात मुंबईत आस्थाकडे गेले. पण आस्थाच्या CEO ना हे व्हीडिओ शूटिंग आणि हा योगा प्रकार काही रुचला नाही. त्यांनी प्रक्षेपणास नकार दिला.\nपण रामदेवच्या डोक्यात tv चॅनेलची आयडिया घुसली ती कायमची. आस्था कडून नकार आल्यावर रामदेव संस्कार चॅनेलकडे गेले. आणि त्यांच्याकडून २० मिनिटांचा वेळ विकत घेतला. तोपर्यंत विकाऊ धर्मगुरूंना हे माहीत झालं होतं की धर्माच्या धंद्यात टिकायचं तर tv ची मदत हवी. हे बाबा स्वामी लोक ‘चॅनेलच्या ऑफिस मध्ये येऊन, “तुम्ही त्या फलाण्याला का दाखवता, तो तुम्हाला किती पैसे देतो, मी त्यापेक्षा जास्त देतो”, असं म्हणायचे. खरे बाबा गुरू साधू संत चॅनेलपासून दूरच असायचे. आले तरी वेळ विकत घ्यायला पैसे कमी पडले म्हणून टिकायचे नाहीत. आस्था आणि संस्कार चॅनेलच्या वेळांची बोली लागत होती. रामदेवने संस्कार चा २० मिनिटांचा वेळ एक लाख पन्नास हजारात विकत घेतला. रामदेवने सर्वच पैसे आगाऊ देता येत नसल्यामुळं उर्वरित पैसे प्रक्षेपण झाल्यानंतर देतो आणि प्रक्षेपणानंतर पैशाचा ओघ वाढेल असा विश्वास व्यक्त केला.\nपहिलं शूटिंग संस्कारने हरिद्वारच्या आश्रमातल्या शिबिराचं केलं. ते इतकं हिट झालं की रामदेवनी देणग्यांची मागणी केल्यावर प्रक्षेपण बघत असलेल्यांनपैकी दोघांनी मिळून पाच लाखाचा चेक देऊ केला. म्हणजे संस्कारला देऊ केलेल्या रकमेपेक्षा अधिक. संस्कारचा टी आर पी वाढला. आस्थाला चुकल्यासारखं झालं. मग मिश्रा रामदेवला पुन्हा आस्थात आणण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात संस्कार मध्ये रामदेवचं काही तरी भांडण झालं. रामदेव आस्थात आले.\nएक २००० साली सुरू झालेल्या आस्था चॅनलचे ९३% शेअर्स गोठवण्याची कारवाई सेबीने २००५ मध्ये केली. २००७ पर्यंत हे शेअर्स गोठवले गेले.\nTV च्या मदतीनं रामदेव बाबाची लोकप्रियता आणखी वाढत गेली. जिथं जिथं शिबीर होईल तिथं तिथं दिव्य योग फार्मसी चे मोफत तपासणी करणारे पण औषधांचं तगडं बिल काढणारे वैद्य सुद्धा फिरू लागले. अनेक रुग्ण तर थेट कंखालला जाऊनच तपासणी करवून घेऊन औषधं घेऊ लागले. कृपाळू बाग आश्रमाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. आत मध्ये किमान दोन डझन वैद्य तपासण्या करू लागले. ‘दिव्य’ चं लेबल लावून विकण्यासाठी दुसऱ्या फार्मसीतून आणलेली औषधं कमी पडू लागली. विपीन प्रधान, ज्यांनी २००२ ते २००५ पर्यंत आश्रमात काम केलं, ते लेखिकेला सांगतात, ‘रात्रीच्या वेळेला आम्ही तासंतास पैसे मोजत बसायचो. एका रात्री आम्ही २२लाख रुपये मोजले. मे २००४ मध्ये आम्ही पैसे मोजायला नकार दिला. तेव्हा त्यांनी पैसे मोजायचं मशीन आणलं.’\nमात्र २००४-५ मध्ये दिव्य फार्मसीनं ६,७३,००० रुपयाचा फायदा दाखवला आणि ५३,००० रुपये आयकर भरला. जेव्हा आयकर ऑफिसरला याची शंका आली तेव्हा त्यांनी दोनशे किलो कागद पत्र जमा करून आश्रमावर धाड घातली. तेव्हाचे सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर जितेंदर राणा म्हणतात, “अनेक व्यवहार त्यांनी कागदावर येऊच दिलेले नाहीत.” राणांच्या अंदाजानुसार दिव्य ने २००५ पर्यंत किमान ५ कोटींचा आयकर चोरला. याचा अर्थ, किमान त्यांनी किमान ६० कोटी रुपये लपवले. गव्हर्नर सुदर्शन अग्रवाल यांनी राणांवर दबाव आणायला सुरुवात केली. नोकरीला चार वर्षे शिल्लक असताना या दबावाला त्रासून मी नोकरीतून व्ही आर एस घेतली.\nविपीन प्रधान म्हणतो, ‘बाबाजींना जमीनी, संसाधनं द्यायला खूप लोक एका पायावर तयार होते. त्यात पोद्दार होते, हिंदुजा होते, सुब्रता रॉय होते..’ मैत्रीचा हात पुढे करून सोबत यायला अनेक तयार होते. पण त्यातल्या सर्वात अधिक उपयोगी दोघांना बाबानं प्रथम निवडलं. एक उत्तराखंडचे रंगेल मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी आणि दुसरे रामदेव यांचेच आडनाव असलेले मुलायमसिंह यादव. सुदर्शन अग्रवाल यांच्या ‘हिमज्योती’ नावाच्या एन जी ओ ला बाबांनी २५ लाखाची देणगी दिल्याची बातमी इंडियन एक्सप्रेस ने प्रसिद्ध केली होतीच\n१९९५ ते २००३ पर्यंत ज्या एन पी सिंह(स्वामी योगानंद) यांच्या नावावर दिव्य योग मंदिर ट्रस्टचा परवाना होता ते स्वामी आता नाराज झालेले होते आणि परवान्याचं नूतनीकरण करू द्यायला राजी नव्हते. दिव्य योगच्या वाढलेल्या धंद्यातून त्यांना काहीही मिळालेलं नव्हतं. आता दुसऱ्या एका वैद्याच्या नावानं -सत्यपाल सिंह, जो आश्रमातच नोकरीवर होता, त्याच्या नावे परवाना घेण्यात आला.\nज्या वेळी भरतासाहित अनेक समुद्री बेटांवर त्सुनामीने हाहाकार माजवलेला होता त्याच वेळी २७ डिसेंम्बर २००४ रोजी स्वामी योगानंदांचा खून झाला. शेजारच्यांनी म्हणे त्या सायंकाळी बाचाबाचीचा आवाज ऐकला होता. पण साधं विजेचं आणि टेलिफोनचंही कनेक्शन नसलेल्या स्वामी योगानंदांना कुणी सुऱ्यानं भोसकून मारून टाकेल याची त्यांनी कल्पना केली नाही. काही वेळानं वसंत कुमार सिंह यांनी मृत योगानंद यांना बघून पोलीस बोलावले. तरुण कुमारनी तक्रार केली. त्यानंतर दहा महिन्यांनी २५ ऑक्टोबर २००५ रोजी बी बी जुयाल या तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने अपराधी सापडला नाही म्हणून केस बंद करून टाकली.\n(भाग १- याच वेब पोर्टलवर ‘ताजे लेख’ मध्ये वाचा )\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nयोगी भांडवलदार सौजन्य- बहुजन संघर्ष 'गॉडमन टू टायकून' या जगरनॉट ने इंग्रजीतून…\nयोगी भांडवलदार (भाग ३ व ४ ) सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे फेब्रुवारी २००४…\nयोगी भांडवलदार ( भाग ६) सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे हे सर्व…\nयोगी भांडवलदार (भाग ५) (सौजन्य -बहुजन संघर्ष ) (अनुवाद - प्रज्वला तट्टे) ३० नोव्हेंबर…\nयोगी भांडवलदार -भाग ७ सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे (गॉंडमन टू…\nवाचनीय मजकूर.विचारांना चालना देणारी माहिती व लेख. अभिनंदन व शुभेच्छा\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-vilas-patne-article-117142", "date_download": "2018-08-18T01:28:55Z", "digest": "sha1:26QLXMFQEHMHLSW6SH55PPVPTG66GPVX", "length": 23006, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Vilas Patne article अनुभवातून शहाणपण देणारे विद्यापीठ | eSakal", "raw_content": "\nअनुभवातून शहाणपण देणारे विद्यापीठ\nगुरुवार, 17 मे 2018\nलडाखमधील विद्यार्थ्यांसाठी सोनम वांगचूक यांनी 1988 मध्ये शिक्षण संस्था स्थापन केली. शिक्षणाच्या ठोकळेबाज कल्पनेतून बाहेर पडून, व्यवहाराच्या कसोटीवर टिकणारे, पर्यावरणपूरक, समाजभान असलेले, ज्ञान, मूल्य आणि कौशल्यावर आधारीत पदवीपेक्षा ज्ञान देणारी अशी ही संस्था आहे.\nलेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश सेल्सियस तापमान असते. लष्कराने या प्रकल्पात रुची दाखविली आहे. लडाखमधील विद्यार्थ्यांसाठी सोनम वांगचूक यांनी 1988 मध्ये शिक्षण संस्था स्थापन केली. शिक्षणाच्या ठोकळेबाज कल्पनेतून बाहेर पडून, व्यवहाराच्या कसोटीवर टिकणारे, पर्यावरणपूरक, समाजभान असलेले, ज्ञान, मूल्य आणि कौशल्यावर आधारीत पदवीपेक्षा ज्ञान देणारी अशी ही संस्था आहे.\nसोनम 2009 साली प्रकाशझोतात आले. त्यावेळी त्यांच्या पर्याची दूरदृष्टीच्या शैक्षणिक रोडमॅपने आमिरखान प्रभावित झाले होते. आमिरखान यांनी कामयाब होनेके के लिये नही, काबिल होने के लिये पढो, असे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा फुनसूक वांगडू’ थ्री इडियटस् मध्ये सादर केला रसिकांनी श्री इडियटस् डोक्यावर घेतला. सोनम वांगचूक यांचा जन्म लेहपासून 70 कि.मी. अंतरावरील केवळ 5 घरे असलेल्या छोट्या गावात झाला. गावात शाळाच नव्हती. नऊ वर्षांपर्यंत वांगचूक शाळेत गेलेच नव्हते. कायम आईला बिलगलेले वांगचूक शाळेत जायला बिलकुल इच्छुक नव्हते. शाळेमुळे शिक्षण संपेल अशी भीती त्याला वाटत होती. शेती, प्राणी, खेळणे, नदीत डुंबणे यामध्ये दिवस आनंदात चालले होते. सुरवातीच्या काळात आईनेच त्यांना मातृभाषेत प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. मातृभाषा आईच्या दुधासारखी आहे अशी त्यांची धारणा आहे. त्यानंतर श्रीनगरच्या केंद्रीय विद्यालयात शिक्षण सुरू झाले. परंतु अधिकतर काळ वर्गाबाहेर काढावा लागत असल्याने त्यांची कामगिरी आऊटस्टॅडींग होती, असे गमतीने म्हटले जायचे. एका वर्षात दोन इयत्ता पूर्ण करुन अखेरीस वांगचूक यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. या सर्व काळात अर्थार्जनाकरिता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम वांगचूक करीत असत.\nलेह लडाखमधील विद्यार्थी हुषार असूनही जीवनाशी संबंध नसलेल्या शिक्षणपद्धतीमुळे 95 टक्के विद्यार्थी नापास होत असत. खरे पाहता, विद्यार्थी नाही तर शिक्षणव्यवस्था फेल झाली होती. यास्तव वांगचूक यांनी फक्त बटन, पेपर्स आणि पाठांतराशी जोडलेल्या शिक्षणाचा ढाचा बदलण्याचे निश्‍चित केले. सतत प्रयोगशील, संशोधनावर आधारीत, हिमालयाच्या पहाडी प्रदेशातील विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्‍न व त्यांची उत्तरे शोधणारी शिक्षणव्यवस्था स्वत:च्या पायावर उभी केली. लडाखी विद्यार्थ्यांना पारंपारिक संगीत, नृत्य, कला, इतिहासाबरोबरच आधुनिक ज्ञान-विज्ञान उपलब्ध करून देऊन स्पर्धा स्वत:शी व इतरांशी सहकार्य करण्याची मानसिकता विकसित केली.\n1988 पर्यंत लडाख खोर्‍यातील 15 हजार विद्यार्थी शिक्षणासाठी जम्मू-काश्मीर मध्ये जात असत. एका अर्थाने हे सर्व विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या निर्वासितासारखे राहतात आणि आधारभूत नसलेले शिक्षण घेवून खोर्‍यामध्ये परततात. शिक्षणात आविष्कार नाही, शोध नाही, अशी समाज व निसर्गापासून तोडणारी शिक्षणव्यवस्था टाळून लडाखच्या मातीचा संदर्भ देवून नवा सशक्त पर्याय उभा केला.\nमाती, लाकडांनी पर्यावरणपूरक, सौरऊर्जेवर आधारीत शाळा उभ्या केल्या. विद्यार्थी शिक्षक व स्वयंसेवकांनी स्वत:ची व्यवस्था उभी केली. विसरल्याबद्दल दोष देण्यापेक्षा विसरता येणार नाही, अशी अध्यापन पध्दती शोधून काढली. नागरी सुविधा उपलब्ध नसलेल्या लडाखी प्रदेशात विद्यार्थी स्वत:च व्यवस्थापन करुन शाळा चालवितात व त्याची देखभाल देखील करतात. वांगचूक यांनी शिक्षणात परिवर्तन आणून नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण 95 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणले. ऑपरेशन न्यू होप संस्थेमध्ये नव्या प्रयोगातून शिक्षणात परिवर्तनाची दिशा निश्‍चित केली. सरकारी शाळा बदलण्याऐवजी प्रथम 1, नंतर 30 आणि आता 30 गावांत शाळा सुरू करुन शिक्षणाला शाळेच्या बाहेर काढले. सोनम रोज नवनव्या कल्पना मांडणारे इंजिनिअर आणि प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ आहेत.\nउत्तरेच्या अति टोकाला तीन साडेतीन हजार फूटांवर असलेल्या लेह लडाख च्या पहाडी प्रदेशात सतत बर्फवृष्टी चालू असते. परंतु एप्रिल - मेमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असते. गरज ही शोधाची जननी या उक्तीप्रमाणे सोनम एके दिवशी पूल ओलांडत असता त्यांना पुलाखाली बर्फ चिकटलेला दिसला. हा बर्फ वातावरणातील उष्णतेने वितळत नाही तर सूर्यकिरणामुळे वितळतो हे लक्षात आल्यावर कृत्रिम हिमनदीपासून आईस स्तूप या लाखो लिटर्स पाणी साठविण्याच्या क्षमतेचे तंत्र विकसित करण्यात आले. लडाख खोऱ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यात आली. सोनम वांगचूक यांच्या पाणीटंचाईवरील आईसस्तूपच्या अलौकिक प्रतिभेच्या शोधाला प्रतिष्ठेचा 67 लाख रुपयांचा रोलेक्स पुरस्कार 2016 साली लॉस एंजेलिस येथे सन्मानाने देण्यात आला. या रकमेतून त्यांच्या स्वप्नातील विद्यापीठ आकार घेत आहे. त्यामध्ये पदवी नव्हे, शिक्षण मिळेल स्वत:च्या पायावर उभे राहण्याकरिता कौशल्यावर आधारीत पर्यावरणपूरक अपारंपारिक शिक्षणासाठी 200 एकर जमिनीवर 800 कोटी रुपये खर्च करुन फयांग व्हॅलीमध्ये हिमालयन इन्स्टिटयूट ऑफ अल्टरनेटीव्ह हे सोनम यांच्या स्वप्नातले विद्यापीठ आकार घेत आहे. मिलापच्या सहकार्याने 14 कोटी जमा झाले आहेत. संस्थेमध्ये मान्यताप्राप्त कोर्सेस तसेच कौशल्यावर आधारीत पदवी विरहित अभ्यासक्रम उपलब्ध राहतील. सततच्या प्रयोगातून पर्यावरणपूरक अशी आधारभूत प्रवाही शिक्षणव्यवस्था उभी करण्याचा सोनम यांचा प्रयत्न आहे. आधारभूत पर्यटन, लडाखच्या परंपरेशी सुसंगत स्थापत्यशास्त्राचे शिक्षण तसेच पर्यावरणपूरक ग्रीन शहरे उभी करण्याची दिशा या विद्यापीठामधून मिळेल असा सोनम यांचा विश्वास आहे.\nमाती आणि लाकडापासून स्वत:च बनविलेल्या शाळेच्या मोकळ्या खिडकीतून पहाटे आलेला स्वच्छ सूर्यप्रकाश अंगा-खांद्यावर घेत लडाखच्या पहाडी प्रदेशातील विद्यार्थी मातृभाषेतून, अनुभवातून शहाणपण शिकत नव्या स्वप्नांना सामोरा जात आहे. नवनव्या प्रयोगातून संशोधनातून शिक्षण आणि त्यातून प्रचिती आणि पुन्हा शिक्षण अशा प्रकारे शिकण्यातून जगण्याचा आत्मविश्वास देणा-या विद्यापीठाचा सोनम वांगचूक पुढील महिन्यापासून शुभारंभ करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील नव्या आशावादी पहाटेचं आपण स्वागत करुया\n(लेखक शिक्षणक्षेत्रातील व्यवस्थापनाचे अभ्यासक आहेत)\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nआंदर मावळात पर्यटनामुळे वाढला रोजगार\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळात दिवसेंदिवस वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार वाढू लागला आहे. पश्‍चिम भागातील धबधब्याखाली भिजण्यासठी आणि...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-mahendra-chavan-victory-mister-world-2017-78281", "date_download": "2018-08-18T01:44:40Z", "digest": "sha1:C2WEWEAB3URKQEQPBQIYKRN2RO4SH5SW", "length": 15112, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri news Mahendra Chavan victory in Mister world 2017 वडापावची गाडी ते सुवर्णपदक... | eSakal", "raw_content": "\nवडापावची गाडी ते सुवर्णपदक...\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nचिपळूण - मंगोलिया येथील ‘मिस्टर वर्ल्ड २०१७’ बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महेंद्र चव्हाणने खडतर प्रयत्नातून यश संपादन केले. वडापावच्या गाडीवर काम करून त्याने आयुष्याची सुरवात केली. कधी कपबशी धुतली, कधी फरशीही पुसली. वेळप्रसंगी उपाशी राहिला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.\nचिपळूण - मंगोलिया येथील ‘मिस्टर वर्ल्ड २०१७’ बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महेंद्र चव्हाणने खडतर प्रयत्नातून यश संपादन केले. वडापावच्या गाडीवर काम करून त्याने आयुष्याची सुरवात केली. कधी कपबशी धुतली, कधी फरशीही पुसली. वेळप्रसंगी उपाशी राहिला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.\nमहेंद्र १९९८ पासून बॉडी बिल्डिंगसाठी मेहनत घेत आहे. घरची परिस्थिती बिकट. वडील मनोहर चव्हाण दोन्ही पायांनी अपंग. शेतीतूनच कुटूंबाचा उदरनिर्वाह होतो. तरीही महेंद्रचे बॉडी बिल्डरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे गाठले. तेथे वडापावच्या गाडीवर काम केले. कप-बशी धुतली, फरशी फुसली. हे करत असतानाच पुण्यातील व्यायामशाळेत प्रवेश घेतला. त्याला कुणाल नावाच्या मित्राने आर्थिक मदतही केली.\nतेथून छोट्या स्पर्धेत भाग घेण्यास सुरवात महेंद्रने केली. केवळ पुण्यात त्याने २०० हून अधिक चॅंपियन ट्रॉफी मिळवल्या. चारवेळा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. २०१७ मध्ये त्याला रनरअपचे २ वेळा मानांकन मिळाले. ‘भारत श्री’मध्ये २ वेळा गोल्ड आणि एकदा सिल्व्हर मिळवले. २०१७ च्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत तो उपविजेता ठरला. इंडिया फेडरेशनतर्फे यंदा झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्ण पटकावले. त्यानंतर मंगोलिया येथे झालेल्या ‘मिस्टर वर्ल्ड २०१७’ मध्ये सुवर्णपदक मिळवित त्याने आपले स्वप्न साकार केले.\nज्यावेळी मी स्पर्धा जिंकेन त्यावेळी दुसऱ्या देशात माझ्या राष्ट्रगीताची धून वाजेल आणि मी सलामी देईन. माझे ते स्वप्न मंगोलिया येथे पूर्ण झाले. राष्ट्रगीताची धून वाजू लागली, त्यावेळी माझा ऊर भरून आला. पुण्यामध्ये मी चांगल्या क्‍लबमध्ये काम करीत असून स्वतःची जिम सुरू करणार आहे. लवकरच एका मराठी चित्रपटात काम करणार आहे. चिपळुणात अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू करण्याचा मानस आहे.\nमायभूमीतील सत्काराने भारावलाे : महेंद्र\nसुवर्णपदकविजेत्या महेंद्र चव्हाण यांचे मायभूमी चिपळूणमध्ये जोरदार स्वागत झाले. सामाजिक कार्यकर्ते मयूर खेतले व त्यांच्या साथीदारांनी हे स्वागत केले. बहादूरशेख नाका येथून मोटार रॅली सुरू झाली. आमदार सदानंद चव्हाण, सभापती पूजा निकम, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर यांनी पुष्पहार घालून त्याचा सत्कार केला. त्यानंतर त्याची मिरवणूक निघाली.\nया दरम्यान महेंद्रचा खेर्डी, पिंपळी, अलोरे येथील ग्रामस्थांनी सत्कार केला. कुंभार्ली येथील महाकाली मंदिरमध्ये देवीचे दर्शन घेतल्यानंतर तीन गाव कमिटीच्या वतीने त्याचा सत्कार झाला. त्यानंतर पोफळी, शिरगाव येथील विविध राजकीय पदाधिकारी, सामाजिक मंडळांचा सत्कार स्विकारून मुंढे या जन्मगावी त्याचे जंगी स्वागत झाले. तळसर माझे गाव, तर शिरगाव आजोळ या दोन्ही ठिकाणच्या सत्कारामुळे भारावून गेलो, असे महेंद्र चव्हाण याने सांगितले.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nनदी पात्रातील रस्‍ता बंद\nपुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १८ हजार ४०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/bezky/", "date_download": "2018-08-18T00:44:41Z", "digest": "sha1:JWPGKYXLWJYIAOOCNWRQ6F6RD5SIUCVB", "length": 10166, "nlines": 278, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "क्रॉस कंट्री स्कीइंग जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nPříchovice, रूट, राक्षस पर्वत\nPříchovice (जर्मन Stephansruh किंवा Prichowitz) एक गाव, गाव Kořenov जिल्हा Jablonec त्यांचा Nisou भाग आहे. कोएरिनोव्हच्या दक्षिण-पश्चिम भागापेक्षा ते जवळचे आहे. तेथे नोंदणीकृत 3 पत्ते आहेत 279 रहिवासी कायमचे येथे राहतात Příchovice मूलतः लोअर Příchovice, Příchovice वरच्या पडीक, Moravia, Libštát, Potočná, नोव्हा झोपडी, Tesařov आणि वसाहतींचा आणि भाग यांचा समावेश [...]\nस्की रिसॉर्ट Rokytnice त्यांचा Jizerou\nरोकीटनीस नेड जेसेरू (जर्मन रॉक्लिट्झ) हे पाश्चात्य जाइंट माउंटन्स मधील एक शहर व माउंटन रिजॉर्ट आहे. पर्वत massifs गार्ड (782 मीटर) भूत च्या पर्वत (1022 मीटर) आणि Lysa hora (1344 मीटर) दरम्यान आणि नदी Jizera डाव्या (पूर्व) बँक बाजूने एक वाढवलेला दरी Huťský प्रवाहात, लिबेरेक प्रदेश, Semily जिल्ह्यात. ह्यूस्की पोटॅकच्या खोऱ्यात असलेले शहर वरवर पाहत होते [...]\nउच्च मिका (जर्मन ओर्बे Schüsselbauden) Krkonoše पर्वत सर्वाधिक पर्वत गाव आहे. प्रशासकीय पृष्ठ Vítkovice अंतर्गत येतो ते 1000 मीटरच्या उंचावर Medvedina च्या ढालांवर बांधलेले होते. हे व्हिट्कोविसच्या उत्तरेस आणि स्किपंडलरॉयेव्ह म्लिनच्या पश्चिमेस स्थित आहे. येथे पहिली पर्वत झोपडी 1642 मध्ये बांधली गेली होती. त्यांच्या अस्तित्वात च्या सुरूवातीस ते येथे वास्तव्य [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/paryatan-117032000022_1.html", "date_download": "2018-08-18T01:08:35Z", "digest": "sha1:BXR3XBGWDHKYEERLH5VEUCXGQPSTYGFK", "length": 14445, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पर्यटनाला जाताय... अशी घ्या काळजी... (भाग-एक) | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपर्यटनाला जाताय... अशी घ्या काळजी... (भाग-एक)\nपर्यटनाचा आनंद घेताना पूर्वतयारी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. नियोजन चुकले तर पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटनाला जाताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते.\nपर्यटनाचा आनंद घेताना पूर्वतयारी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. नियोजन चुकले तर पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटनाला जाताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.\nपर्यटनासाठी योग्य ठिकाण व वेळ निवडण्याचे मोठे आव्हान पर्यटकांपुढे असते. आपण ज्या भागात राहतो, तेथील पर्यटनस्थळ किंवा मित्रांनी सुचविल्यानुसार बहुतांश पर्यटक पर्यटनाला जातात. पर्यटनाला जाताना कोणत्या वस्तूसोबत न्याव्यात हे त्या ठिकाणावर अवलंबून असते.\nगोव्यासह समुद्र किनारा असलेल्या ठिकाणी किंवा दक्षिणेमध्ये हिरवा निसर्ग पाहण्याकरिता जाताना परस्परविरोधी वस्तू सोबत घेऊन जाव्या लागतात. पर्यटनासाठी जाताना अत्याधुनिक कॅमेरा, हलकी व कमी वजनाची पाठीवर घेऊन फिरता येईल अशी बॅग, स्पोर्ट शूज, टी-शर्ट, जीन्ससह मोकळेढाकळे कपडे घेऊन जाण्यापासून तर ऐनवेळी आरोग्याला बाधा झाली तर आवश्यक औषधींपासून सर्वच बाबींचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते.\nदेशातीलच नाही तर जगभरात सर्वाधिक पर्यटक हे निसर्ग पर्यटन करणारे असतात. यासोबतच गोवा, मुंबईतील बीचसह समुद्रकिनारी पर्यटन करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. या ठिकाणी पर्यटनाला जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते.\nबहुतांश किल्ले डोंगरावरच बांधलेले आहेत. तसेच पर्यटकांना हे गिरिदुर्ग अधिक खुणावतात. त्यामुळे गिरिदुर्गावर जाताना शुद्ध पाणी सोबत असणे सर्वात महत्त्वाचे आहे. किल्ल्यांवर विहिरी, तळे, नद्या असतात. मात्र, तेथील पाणी सेवन करणे चुकीचे आहे. यासोबतच स्पोर्टस् शूज, कपडे व पाठीवर घेता येईल अशी बॅग असणे आवश्यक आहे. यामुळे डोंगरावर चढणे सहज शक्य होते.\nभारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशाच्या भौगोलिक स्थितीमध्ये विविधता असल्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात निसर्गाचे वैविध्य निदर्शनास पडते. सुंदर व मनमोहक निसर्ग, दऱ्या-खोऱ्या, जमिनीवर कोसळणारे धबधबे डोळ्यांना आनंद देतात. निसर्ग पर्यटन उन्हाळा किंवा हिवाळ्यात केले जाते. निसर्ग पर्यटनाला जाताना सोबत कोणत्या वस्तू घेऊन जाव्यात हे त्या ठिकाणावर व ऋतुवर अवलंबून असते. निसर्ग पर्यटनाला जाताना सोबत कॅमेरा, ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील नकाशा तसेच ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती असणे, ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला जातो, त्याच्या आजूबाजूला आणखी सुंदर पर्यटनस्थळे असू शकतात. जी फारशी प्रसिद्ध नसतात. त्याचीही माहिती घेणे आवश्यक आहे.\nपर्यटनस्थळाचे बंद वार व वेळ महत्त्वाची\nअजिंठा-वेरुळ येथील लेणी पाहण्यासाठी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंतचाच वेळ दिला जातो. ही लेणी बघायला किमान तीन तास तरी हवेत. येथे सायंकाळी चार वाजता पोहोचल्यावर सर्व लेणी पाहणे शक्य होत नाही. नागपूर येथील अजब बंगला आठवड्यातून एक दिवस बंद असतो. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटनाला जाताना त्या दिवशी संबंधित ठिकाणी जाण्यास बंदी तर नाही ना किंवा आपण त्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकतो की नाही याचे नियोजन करणे आवश्यक असते.\nऋतू व ठिकाणानुसार साहित्याची निवड\nआपण पर्यटनाला कोणत्या ऋतुमध्ये जात आहोत तसेच कोणत्या ठिकाणी व किती दिवसांसाठी जात आहोत, यानुसार कपडे व सोबत घेऊन जाणाऱ्या साहित्याची निवड करणे आवश्यक असते. ज्या ठिकाणी जात आहोत तेथील तापमान व वातावरणाची माहिती आधीच घेऊन ठेवायला हवी. थंडी असेल तर ऊबदार कपडे सोबत घ्यायला हवेत. यासोबतच स्वेटरसह अन्य कपडे आवश्यक आहेत. तापमान जास्त असेल तर सैल कपडे आवश्यक असतात. कपड्यांची निवड चुकली की, त्या ठिकाणी गेल्यावर अनेकांची प्रकृती ढासळते व त्यांना परत यावे लागते. काश्मीर किंवा लडाखसारख्या अतिशीत प्रदेशात जाताना हातमोजे, पायमोजे सोबत घेऊन जाणे व ते आपल्यासोबत असलेल्या छोट्या बॅगमध्येच असणे आवश्यक असते.\nनितांत सुंदर अलिबाग किनारा\nयावर अधिक वाचा :\n‘गोल्ड’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई\nअक्षय कुमारचा ‘गोल्ड’ या इतिहासातील एका सुवर्णकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने ...\nकतरिना आणि आलिया यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे ऐकिवात आले होते. मात्र आलियाने असा ...\nअटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश ...\nभारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी ...\n'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...\nसलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज\nसलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/author/dadmin/page/2/", "date_download": "2018-08-18T00:44:46Z", "digest": "sha1:FBASB5DO2XXNREA3S4UMGTZDAMAZ53VA", "length": 5477, "nlines": 57, "source_domain": "thane.city", "title": "admin admin | THANE.city - Part 2", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १७ ऑगस्ट, २०१८\n-जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागाचाही विकास परिपूर्ण करण्याकडे लक्ष देणार – राजेश नार्वेकर. -ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २ सप्टेंबरला. -ठाण्यातील अनंत मराठेंनी जागवल्या अटलबिहारींच्या आठवणी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १६ ऑगस्ट, २०१८\n-टोलनाका बंद करता येत नसल्यास मुलुंडमधील टोलनाका उड्डाण पूलाच्या पुढे हलवावा – आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. -हुतात्मा कौस्तुभ राणे यांना ६ लाखांचा गौरव पुरस्कार. -पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमीच्या सणात उत्साहाचा अभाव. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १५ ऑगस्ट, २०१८\n-देशाचा ७१वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. -कासारवडवली ते वडाळा या मेट्रोचे काम 1 ऑक्टोबर पासून होणार सुरू. -खासदार श्रीकांत शिंदे यांचा वृक्षारोपण आणि जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल शासनातर्फे सत्कार. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/A-Criketers-Interview-Take-By-His-Own-Wife.html", "date_download": "2018-08-18T00:20:42Z", "digest": "sha1:Q7A72HLEAJV3QOAZVNIIIXL52OZPY6LL", "length": 15490, "nlines": 55, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "नवर्याचे IPL निलामीच्या दरम्यान झालेले हाल बघून बायको अँकरने हि भावना व्यक्त केली ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / क्रिकेट / क्रीडा / नवर्याचे IPL निलामीच्या दरम्यान झालेले हाल बघून बायको अँकरने हि भावना व्यक्त केली \nनवर्याचे IPL निलामीच्या दरम्यान झालेले हाल बघून बायको अँकरने हि भावना व्यक्त केली \nJanuary 29, 2018 क्रिकेट, क्रीडा\nआयपीएलच्या नीलमीच्या दरम्यान प्रत्येकाची नजर मोठ्या खेळाडूंवर होती . बऱ्याच खेळाडूंवर आश्चर्यकारक बोली होती . या निलमीच्या दरम्यान एका अशा खेळाडूची बोली लागली ज्याची पत्नी आयपीएलच्या नीलमीच्या दरम्यान स्पोर्ट्स चॅनेलवर अँकरिंग करत होती . तुम्हाला वाचून कदाचित हे विचित्र वाटत असेल पण हे सत्य आहे . आम्ही बोलत टीव्ही अँकर मयंती लैंगरविषयी जिचे पती स्टुअर्ट बिन्नीला राजस्थान रॉयल्स ने ५० लाखात विकत घेतले .\nमयंती लैंगरला कुठल्याही ओळखीची गरज नाही . ती क्रिकेट आणि फुटबॉलची स्टार अँकर मानली जाते . मयंतीने कर्नाटकचा ऑल राउंडर स्टुअर्ट बिन्नीसोबत लग्न केले आहे . आयपीएल नीलमींमध्ये बिन्नीच पण नाव समाविष्ट होत . त्यांनी त्यांची किंमत ५० लाख रुपये ठेवली होती . याच किमतीवर राजस्थान रॉयल्सने त्यांना विकत घेतले .\nमागीलवर्षी विराटच्या टीममध्ये होते\nस्टुअर्ट बिन्नी मागीलवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खेळले होते . पण यावर्षी विराटच्या टीमने त्यांना परत घेतले नव्हते . त्यामुळे त्यांना निलामीत सामील व्हावे लागले . २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या यशामध्ये बिन्नीने शानदार प्रदर्शन केले होते .\nमागील वर्षी खास नाही\nस्टुअर्ट बिन्नीसाठी मागील वर्ष काही खास नव्हते गेले . त्यांनी ८ मॅचमध्ये फक्त ७८ रन बनवले होते आणि ४ विकेट घेण्यात त्यांना यश आले होते . याचा परिणाम त्यांच्या टीमवर पडला होता .\nपत्नीने घेतली होती मुलाखत\nमागील वर्षी कर्नाटक प्रीमियर लीगच्या एका मॅचच्या दरम्यान मयंती लैंगरने पहिल्यांदा आपल्या पती स्टुअर्ट बिन्नीची मुलाखत घेतली होती . ती मुलाखत त्यांच्यासाठी खास होती कारण त्यादिवशी त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस होता .\nमयंती लैंगर जेव्हा ९ वर्षांची होती होती तेव्हा तिचे वडील लेफ्टनंट जनरल संजीव लैंगर यांची पोस्टिंग यूएनच्या हेड्क्वाटर्स मध्ये होती . म्हणून मयंतीचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क मध्ये झाले आहे . ती लोकल पार्कमध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळायची . सुरुवातीला ती गोलकिपर होती पण नंतर ती टीमची मुख्य खेळाडू म्हणून वर आली होती .\nदिल्लीला परतल्यानंतर पण फुटबॉल प्रेम राहिले चालू\nअमेरिकेतून परतल्यानंतर मयंतीचे फुटबॉल प्रेम हे तसेच होते . त्या एका लोकल फुटबॉल अकादमीमध्ये सामील झाल्या . दिल्लीच्या हिंदू कॉलेजमध्ये पदवी घेत असताना त्यांनी स्वतःला खेळाशी जोडून ठेवण्यासाठी स्पोर्ट्स अँकरिंग सुरु केले . यामुळे ती खूप प्रसिद्ध झाली .\nमुलाखतीपासून सुरु झाली प्रेमकथा\nमयंती आणि बिन्नीची प्रेमकहाणी पण खूप सुंदर आहे . दोघांची पहिली भेट आयपीएलच्या मुलाखतीदरम्यान झाली होती . मॅच संपल्यानंतर होणाऱ्या मुलाखतीदरम्यान बिन्नी मयंतीवर फिदा झालं होते . जवळपास एक वर्ष डेटिंग केल्यानंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न करून घेतले . बिन्नी टीम इंडियासाठी पण खेळले आहेत . पण खेळात प्रगती न झाल्याने त्यांना टीममधून बाहेर काढण्यात आले .\nनवर्याचे IPL निलामीच्या दरम्यान झालेले हाल बघून बायको अँकरने हि भावना व्यक्त केली \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/cheap-bikes-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:32:23Z", "digest": "sha1:CAZXFUXEXHSJBEUCC3JZBU2G7ODQF45W", "length": 22578, "nlines": 859, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये बाइक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त बाइक्स India मध्ये Rs.12,436 येथे सुरू म्हणून 18 Aug 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. होंडा कॅब्र२५०र 2018 ऍब्स Rs. 2,09,396 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये बीके आहे.\nकिंमत श्रेणी बाइक्स < / strong>\n355 बाइक्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 17,45,000. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.12,436 येथे आपल्याला अवोन E बीके व्हीक्स उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 439 उत्पादने\nरस 90000 90001 अँड दाबावे\nरस 60000 30000 अँड बेलॉव\n100 कसा अँड बेलॉव\n250 कसा अँड दाबावे\n10 कम्पल अँड बेलॉव\n10 कम्पल तो 20\n20 कम्पल तो 30\n30 कम्पल तो 50\n50 कम्पल तो 70\n70 कम्पल तो 100\n100 कम्पल अँड दाबावे\nअवोन E बीके व्हीक्स\nअवोन E प्लस स्टँड\nअवोन E लिट स्टँड\nहिरो इलेक्ट्रिक नीक्स स्टँड\nहिरो इलेक्ट्रिक करुज स्टँड\nतिवस क्सल 100 कंफोर्ट\nतिवस क्सल 100 हेवी ड्युटी\nहिरो इलेक्ट्रिक ऑप्टिम प्लस स्टँड\nबजाज सात 100 B\nबजाज सात 100 कस आलोय\nबजाज सात 100 एस आलोय\nइंडस यो इलेक्ट्रॉन स्टँड\nइंडस यो क्सप्लोर स्टँड\nतिवस स्पोर्ट किक स्टार्ट स्पोक\nतिवस स्पोर्ट किक स्टार्ट आलोय\nतिवस स्पोर्ट इलेक्ट्रिक स्टार्ट आलोय\nहोंडा नवी ऑफ रोड\nहोंडा नवी आडवेंतुरे एडिशन\nहोंडा नवी चरोमे एडिशन\nहिरो हाफ डॉन स्टँड\nहिरो इलेक्ट्रिक ऑप्टिम डक्स ली\nहिरो हाफ दिलूक्सने स्पोक किक स्टार्ट\nहिरो हाफ दिलूक्सने आलोय किक स्टार्ट\nहिरो हाफ दिलूक्सने स्पोक सेल्फ स्टार्ट\nहिरो हाफ दिलूक्सने आलोय सेल्फ स्टार्ट\nहिरो हाफ दिलूक्सने इको\nहिरो हाफ दिलूक्सने इ३स\nअवोन E स्कॉउट स्टँड\nअवोन E मते स्टँड\nतिवस सकूटी पेब प्लस\nतिवस सकूटी पेब प्लस स्टँड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-amc-garbage-105264", "date_download": "2018-08-18T01:34:07Z", "digest": "sha1:3SZOWFRIXKFEE7BVGSZEI4OH6X6ANOEQ", "length": 14343, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news amc garbage शहरात कचऱ्याचे अन्‌ महापालिकेत फायलींचे ढिगारे! | eSakal", "raw_content": "\nशहरात कचऱ्याचे अन्‌ महापालिकेत फायलींचे ढिगारे\nरविवार, 25 मार्च 2018\nऔरंगाबाद - कचऱ्याच्या प्रश्‍नामुळे आता महापालिकेत प्रलंबित फायलींचे ढिगारे साचले आहेत. तत्कालीन आयुक्तांनी कचराकोंडीत महिनाभर एकाही फायलीला हात लावला नाही. त्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम देखील ‘मी काही काळासाठी आहे, फक्त कचऱ्याचा प्रश्‍न सोडविणार’ असे सांगत असल्याने महापालिकेचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. तिजोरीत खडखडाट असताना महावितरण कंपनीने वीज तोडण्याची नोटीस बजावली आहे, त्यात देखील लक्ष घालण्यास प्रभारी आयुक्तांनी नकार दिल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.\nऔरंगाबाद - कचऱ्याच्या प्रश्‍नामुळे आता महापालिकेत प्रलंबित फायलींचे ढिगारे साचले आहेत. तत्कालीन आयुक्तांनी कचराकोंडीत महिनाभर एकाही फायलीला हात लावला नाही. त्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम देखील ‘मी काही काळासाठी आहे, फक्त कचऱ्याचा प्रश्‍न सोडविणार’ असे सांगत असल्याने महापालिकेचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. तिजोरीत खडखडाट असताना महावितरण कंपनीने वीज तोडण्याची नोटीस बजावली आहे, त्यात देखील लक्ष घालण्यास प्रभारी आयुक्तांनी नकार दिल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.\nशहराची कचराकोंडी झाल्यापासून महापालिकेतील इतर कामे ढेपाळली आहेत. गेल्या ३६ दिवसांपासून तत्कालीन आयुक्त डी. एम. मुगळीकर व विद्यमान प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी एकाही फायलीला हात लावलेला नाही. त्यामुळे प्रलंबित असलेल्या फायलींचा आकडा हजारोंच्या घरात गेला आहे. त्यात नगररचना विभागातील असंख्य फायलींचा समावेश आहे. या फायलींवर सह्या झाल्या, तर एका दिवसात महापालिकेच्या तिजोरीत सुमारे सात कोटी रुपये जमा होतील. महापालिका सध्या आर्थिक संकटात आहे. त्याकडे लक्ष देण्यासही आयुक्त तयार नाहीत. अत्यावश्‍यक खर्च, महावितरणचे बिल, कंत्राटदारांची बिले असे ११० कोटींची देणी महापालिकेला आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. २३) अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती श्री. राम यांना दिली. त्यावर त्यांनी कचरा प्रश्न सोडून इतर समस्या नंतर बघू म्हणून हात झटकले. तत्कालीन आयुक्त मुगळीकर यांनी देखील फायली अंतिम करण्यासाठी जलश्री या त्यांच्या बंगल्यावर मागवून घेतल्या होत्या. त्या गेल्या ३५ दिवसांपासून पडून होत्या. नवे आयुक्त तरी त्यावरील धूळ झटकतील, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा होती, मात्र त्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे ढिगारे वाढत आहेत.\nमार्चच्या कार्यालयीन कामकाजाचे केवळ चार दिवस शिल्लक आहेत. मात्र, मालमत्ता कराची वसुली केवळ १८ टक्के एवढी झाली आहे. असे असताना महत्त्वाच्या विषयावर लक्ष देण्यासाठी आयुक्तांकडे वेळ नसल्याने अधिकारी अाचंबित झाले आहेत.\nप्रभारी आयुक्त महापालिकेकडे फिरकत नसल्याने मुख्यालयात कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. त्यात महापौरदेखील तीन दिवसांच्या सहलीवर गेल्यामुळे शुक्रवारी कार्यालयात शुकशुकाट होता.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nगाव समितीतर्फे मिटणार रस्त्यांची भांडणे\nसोलापूर - शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या...\nधोम धरणातून ५६६८ कुसेक्स पाणी सोडले नदीपात्रात\nवाई - तालुक्याच्या पश्चिम भागात संतधार तसेच अधून मधून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धोम धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज धरणातून ५६६८ कुसेक्स पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/05/MPSC750.html", "date_download": "2018-08-18T00:17:48Z", "digest": "sha1:DYAXT4BLLXPD76OD2FMPBR4UF7NVPGNH", "length": 8156, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा - 750 पदे | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nपोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा - 750 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 01 जुन, 2017\n* रिक्त पदांची संख्या :- 750\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा - 750 पदे\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71230205226/view", "date_download": "2018-08-18T00:27:18Z", "digest": "sha1:I6EWUNN7FSBAO36GAPLSAB7U6VYBZIPA", "length": 13786, "nlines": 217, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - चला जाउ पाहु तया चला जाउ ...", "raw_content": "\nमी ह्या साईट साठी काही करू शकते काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - चला जाउ पाहु तया चला जाउ ...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nचला जाउ पाहु तया चला जाउ पाहु तया ॥\nविप्र पुंडलिका घरी ॥\nघेइ धाव वेगे हरी ॥\nयुगे अठ्ठाविस वरी ॥\nतिष्ठे विटे राहुनिया ॥ चला०॥१॥\nदोन्हि पाणि ठेउनि कटी ॥\nपाहे वाट भक्तासाठी ॥\nसाधु संतांचि माया ॥चल०॥२॥\nचरण सुंदर किती ॥\nप्रेमे चुरित राधा सती ॥\nगळा माळ वैजयंती ॥\nभाळि बुका लाउनिया ॥चला०॥३॥\nशोभे तुळसिहार गळा ॥\nभाळि कस्तुरिचा टिळा ॥\nदाव करुनि सगुण लिला ॥\nभक्ता साह्य होऊनिया ॥चला०॥४॥\nऐक रुक्मिणीच्या नाथा ॥\nनेइ माहेरासि अता ॥\nकृश झालि बहुत काया ॥चला० ॥५॥\nभक्त कितिक उद्धरिले ॥\nनाहि गणित कोणि केले ॥\nऐसे पांडुरंग भले ॥\nकृष्णा लीन झालि पाया ॥चला०॥६॥\nपु. सत्यानाश ; सर्वनाश . [ सं . नाम + नष्ट ]\nअ. उच्चाटन , निःपात , निर्दालन , निर्मूलन , विध्वंस , विनाशा , सत्यानाश , समूळनाश , सर्वनाश .\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-314.html", "date_download": "2018-08-18T00:24:43Z", "digest": "sha1:JHYG7YDCGBLWNX2ES6LENL6JT6ZHRAIV", "length": 5557, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आदिवासी तरूणाचा खून,मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवत मारेकरी पसार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Rahuri आदिवासी तरूणाचा खून,मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवत मारेकरी पसार.\nआदिवासी तरूणाचा खून,मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवत मारेकरी पसार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लाकडापासून कोळसा पाडणाऱ्या विष्णू पवार (४०) या आदिवासी तरुणाचा केंदळ खुर्द येथे खून झाला. मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवत मारेकरी पसार झाले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव यांच्या पडीक क्षेत्रात विष्णूचा मृतदेह आढळला.\nमृतदेह ठेवला ताडपत्रीच्या झोपडीत गुंडाळून \nमंगळवारी दुपारी घटनेची माहिती ठेकेदार भाउराव राठोड (तिसगाव, ता. पाथर्डी) यांना समजली. पोलिस पाटील प्रल्हाद तारडे यांनी घटनास्थळी भेट दिली. ताडपत्रीच्या झोपडीत मृतदेह गुंडाळून ठेवण्यात आल्याने दुर्गंधी सुटली होती. विष्णूसह इतर १० ते १२ महिला-पुरुष लाकडी कोळसा तयार करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी तेथे आले होते.\nआमच्याच लोकांकडून घात होणार \nविष्णूबरोबर पत्नी व ५-६ वर्षांची मुलगी होती. हे सर्वजण लोणवळा येथील होते. भाऊराव राठोड (तिसगाव) यांनी कोळसा तयार करण्यासाठी त्यांना आणले होते. पोलिस पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहे. विष्णूची पत्नी, मुलगी व मेहुणाही पसार झाले आहेत. आमच्याच लोकांकडून घात होणार असल्याचे विष्णूने ठेकेदाराला सांगितले होते. घटना दोन-तीन दिवसांपूर्वी घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआदिवासी तरूणाचा खून,मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवत मारेकरी पसार. Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, May 03, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-18T01:28:00Z", "digest": "sha1:4RFOLO46JXMAMYKAYH4L3INOQRI2IWGI", "length": 7332, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२० जून | मराठीमाती", "raw_content": "\nऑनलाईन प्रवेशाची तारीख २० जून\nयेत्या २० जूनपासून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठीचा हा पहिला टप्पा आहे व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रामुख्याने या प्रक्रियेतून जावे लागते.\nऑनलाईन फॉर्म भरण्याबाबतचे वेळापत्रक www.det.org.in/fe2012 या वेबसाईटवर तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) जाहीर केले आहे. ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म याच वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एमएचटी-सीईटीचे आयडेंटिटी कार्ड किंवा स्कोअर कार्ड अर्ज स्वीकृती केंद्रावर बिद्यार्थ्यांना दाखवून विनामूल्य माहिती पुस्तीका मिळेल. असे आवाहन करण्यात आले आहे की, हा फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ती माहिती व्यवस्थित वाचावी.\nउमेदवाराने हा फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट घेऊन अर्ज स्वीकृती केंद्रावर स्वतः जाऊन सादर करायचा आहे. आवश्यक कागदपत्रांची यावेळेस तपासणीही करण्यात येणार असल्याने मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या अटेस्टेड छायाप्रतही उमेदवाराने जवळ ठेवायची आहे. माहितीपुस्तकेत आवश्यक कागदपत्रांची यादी उपलब्ध आहे. ‘डीटीई’ ने असे म्हटले आहे की, केंद्रीय प्रवेश प्रकियेसाठी पसंती क्रमाचा अर्ज भरण्याच्या प्रकियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.\nThis entry was posted in घडामोडी and tagged ऑनलाईन फॉर्म, डीटीई, तंत्रशिक्षण संचालनालय, २० जून on जुन 15, 2012 by विराज काटदरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ankitaagro.com/", "date_download": "2018-08-18T00:22:17Z", "digest": "sha1:NBWQ6CY5SYOVM5DGOWJKABG66D732HPK", "length": 3763, "nlines": 40, "source_domain": "www.ankitaagro.com", "title": "अंकिता अॅग्रो इंजिनीरिंग | मुखपृष्ठ", "raw_content": "\nआपण आमच्या या संकेत स्थळास भेट दिल्या बद्दल धन्यवाद.\nबळीराज्याच्या सेवेत आम्ही मागिल १६ वर्षापासून आहोत, शेतीची मशागत करताना किंवा पेरणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यामुळे वाया जाणारा वेळ, अनाठाई होणारा खर्च यांचा विचार करता शेतकरी पूर्ण हैराण होत होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या काही मदत करता येईल का याचा अभ्यास करून शेतकऱ्याच्या मदतीसाठी आम्ही अनेक सुलभ, सहज हाताळण्याजोगी शेती अवजारे बनविण्यात आम्ही शक्तीचे यशस्वी ठरलो. त्यासाठी शेतजमीन, त्यासाठी कोणता ट्रॅक्टर वापरतात, कोणते उत्पादन घेतात या सर्वांचाच अभ्यास करून हि शेत अवजारे तयार केली जसे स्वयंचलित(Automatic) पेरणीयंत्र, पंजीपास, थ्रीपास, मोगडी, सरी रिजर, केणी, वखर, हॅरो, डोझर, पल्टी नांगर, हैड्रोलिक पल्टी नांगर, ई. मुळे पैश्याचा व महाग बियाणांचा अपव्यय टळला. शेती व्यवसाय सुलभ, सहज फायदेशीर व्हावा यासाठी आमचे १२.५ H.P. ते ७५ H.P. ट्रॅक्टर करिता संशोधन व अविरत प्रयत्न चालू आहेत. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमचे यश.\nआमच्या येथील उत्पादित उपकरणे व अवजारे यांचीकाही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:45:16Z", "digest": "sha1:MTKBD7P2BH2D2XFY4YZW2JDVMUVOD7FJ", "length": 15573, "nlines": 303, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "सर्दी | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nरौडनिनेस क्रोकोनीझ स्प्रिंग 2018\nराउडनीस द मस्ट द ज्युनिंट पर्वत Roudnice एक खेडे आहे, Semily च्या जिल्ह्यातील Krkonoše गावात Jestřabí भाग Krkonoše पर्वत मध्ये जेस्ट्राबीचे हे दक्षिण पूर्व भाग आहे. तेथे नोंदणीकृत 2 पत्ते आहेत 80 रहिवासी कायमचे येथे राहतात Roudnice Kröknoše पर्वत मध्ये Roudnice च्या कॅडस्ट्राल क्षेत्रात 47 km2,19 क्षेत्र सह lies. Roudnice परत वर lies [...]\nजब्लोनेक नाड जेजरू हे शहर लिब्रेक विभागातील सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे जवळजवळ 1 700 मध्ये राहते. जवळच्या जब्लोनेक नेड निसो (ज्याला आधी जब्लोनेक नाड जेझारू असे नाव पडले) असल्याने, सेस्की जॅब्लोनक किंवा जाब्लोनकेकचे नाव देखील वापरण्यात आले होते. XablX पासून या नगरपालिका द्वारे जब्लोनेक नाड जेजरूचे नाव वापरले जाते. 1916 हे [...] मध्ये आहे\nफोटोच्या उंचीवरून रोकीटनीस नेड जेसेरू\nRokytnice त्यांचा Jizerou (जर्मन मध्ये Rochlitz) एक शहर व पश्चिम पर्वत मध्ये डोंगरावर रिसॉर्ट आहे. पर्वत massifs गार्ड (782 मीटर) भूत च्या पर्वत (1022 मीटर) आणि Lysa hora (1344 मीटर) दरम्यान आणि नदी Jizera डाव्या (पूर्व) बँक बाजूने एक वाढवलेला दरी Huťský प्रवाहात, लिबेरेक प्रदेश, Semily जिल्ह्यात. हे जवळजवळ 2 700 मध्ये राहते. [...]\nराक्षस समावेश विस्तीर्ण सर्व सीनाय पर्वत आधीच Sudetenland, कदाचित किंवा बाल्कन मूळ (शेळी पर्वत म्हणून अनुवादित) (सर्वात सामान्यपणे डोंगरावर डुक्कर म्हणून अनुवादित) सेल्टिक मूळ नाव आहे म्हणून वर्णन पुरातन वास्तू उपस्थित होते. टॉलेमी (बद्दल 85-165), आजच्या Sudetenland नावे Sudetayle (ओर पर्वत) आणि Askiburgion (विशेषत: पर्वत वापरले शहर Askiburgium विध्वंस जवळ, कदाचित [...]\nJizerou वरील देखावा झुरणे उच्च वेळी\nदेखावा वर्षांत बांधले Jizerou 21.01.2018 उंच झुरणे कधीतरी आज दुपारी ..... पर्यटक टॉवर, एक लाकडी गॅलरी एक गार्ड टॉवर सदृश, येथे 2008 मालमत्ता, श्री फ्रान्सिस Hubař वर 2009 आहे. देखावा टॉवर गावात Roprachtice Semilsko आणि एकदा टॉवर triangulation उभा राहिला जेथे ठिकाणी व्यापक दृश्ये साइटवर आहे. [...]\nराउडनिनेस इन ज्यंट पर्वत, क्रिज्लिस, जेस्टेबी, रेझक\nआसपासच्या राक्षस Křížlice मध्ये Roudnice पासून शॉट्स, hawks आणि माँटेज. राक्षस पर्वत (जर्मन मध्ये Riesengebirge, पोलिश Karkonosze) geomorphological युनिट आणि झेक आणि चेक आश्रयाच्या सर्वाधिक पर्वत आहेत. तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जायंट पर्वत सर्वात उंच पर्वत Sněžka (1603 मीटर) आहे. अफवा मते राक्षस कल्पित आत्मा Krakonoš रक्षण करील. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. आजचे Krkonoše च्या व्यापक पर्वतरांगा प्राचीन मध्ये वर्णन करण्यात आले [...]\nMrazik (रशियन मोरोको, मोरोको) 1964 मधील एक रंगीत सोव्हिएत फिल्म आहे, जे परंपरेने ख्रिसमसच्या वेळी चेक टीव्हीवर प्रसारित करते. फ्रॉस्ट (आजोबा मरेझ) ही स्लाव पौराणिक कल्पित कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अलेक्झांडर रू यांनी केले, स्क्रिप्टचे लेखक प्रमुख नाटककार निकोलाई रॉबर्टोविच एरडमन होते. चित्रपट पारंपारिक रशियन परीकथा च्या motifs वापरते, परंतु त्याच्या स्वत: च्या कथा मूळ आहे. मुख्य पात्र आहेत [...]\nजिझरा जाब्लोनेक नाद जेजेरुओ\nजब्लोनेक नाड जेजरू हे शहर लिब्रेक विभागातील सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. जवळच्या जब्लोनेक नेड निसो (ज्याला पूर्वी जब्लोनेक नाड जेझारू असे म्हटले जाते) असल्याने, जॅबोनिक किंवा जाब्लोकचे नाव देखील वापरण्यात आले होते. XablX पासून या नगरपालिका द्वारे जब्लोनेक नाड जेजरूचे नाव वापरले जाते. 1916 मध्ये, जतन केलेल्या स्त्रोतांमधे एक भव्य लाकडी चर्चचा उल्लेख केला आहे - या प्रदेशात प्रथमच हा एक, जब्लोनक गावचा पहिला उल्लेख म्हणून उल्लेख केला आहे. 1492 मध्ये जब्लोनेक [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-2017/mumbai-indians-117051900004_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:21Z", "digest": "sha1:ERB7AHNKQH77BR5RENCVCW4RSXTU32MQ", "length": 7507, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "IPL-10: मुंबई जिंकणार, द्रविडची भविष्यवाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nIPL-10: मुंबई जिंकणार, द्रविडची भविष्यवाणी\nयंदाच्या आयपीएलमध्ये कोण विजेता होणार याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भविष्यवाणी केली आहे. द्रविडच्या मते मुंबई इंडियन्स यंदा आयपीएलचा विजेता संघ होईल. पहिल्या क्वॉलिफायरमध्ये पुण्याविरूद्धच्या सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले.\nया पराभवानंतरही मुंबईचे आयपीएलमधील आव्हान अद्याप जिवंत आहे. तर कालच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतरही कोलकता संघाने बाजी मारत 7 विकेटने विजय मिळून हैदराबाद संघाला बाहेरचा रस्ता दाखवला. आता यांच्यातील विजेता केकेआरचा संघ मुंबईशी लढणार आहे.\nIPL-10 कोलकाताचा धमाकेदार विजय\nआयपीएल मधील स्वप्नवत प्रवास - नीतीश राणा\nIPL 10: समतोल संघामुळे आम्ही दावेदार- पार्थिव पटेल\nमुंबईचे खेळाडू लढवय्ये: गावस्कर\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Stories-Of-Pula-Deshpande.html", "date_download": "2018-08-18T00:22:07Z", "digest": "sha1:IDVVFMVJGTEHY33YSKHJVQDH4B4BOXNB", "length": 15344, "nlines": 45, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "तबला आवर म्हणण्याची आली पाळी!! पु. ल . देशपांडे Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / पु. ल . देशपांडे / तबला आवर म्हणण्याची आली पाळी पु. ल . देशपांडे\nतबला आवर म्हणण्याची आली पाळी पु. ल . देशपांडे\nअश्याच एका इसमाला चांगली नोकरी मिळाली. तडकाफडकी बिचाऱ्याचे लग्नही झाले. शिताचा आणि सुताचा प्रश्न सुटला आणि छताचा प्रश्न उभा राहिला. कारण तो ज्या मालकाकडे राहत असे त्याला ’लग्न केल्यास ताबडतोड जागा सोडीन’ असे त्याने लिहून दिले होते. त्या मालकाचे लग्न एका संपादिकेशी झाले असल्यामुळे बायकोच्या हातचा स्वयंपाक आणि तिच्याच हातचे लेख या दुहेरी भडीमाराने तो अधिच जेरीला आल होता. फुंकणी आणि लेखणी ही एका हाती नांदणे शक्य नाही असे त्याचे ठाम मत होते. त्यामुळे कोणाचे लग्न म्हंटले की त्याला भयंकर संताप येत असे. दारात कोणी तुळशीचे लग्न लावलेले सुद्धा त्याला खपत नसे.\nअश्या परिस्थितीत आमच्या मित्राने लग्न केले.\nपहाटे दोनला वरात निघाली. घरमालकाने बेकायदा मिरवणूकी सारखी वरात आपल्या वाड्यासमोर अडवली. करारभंगामुळे मालक भाडेकरूला घरात घ्यायला तयार होईना. नाना तऱ्हेने लोकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्याची एकसष्टी करण्याचा सुद्धा विचार जाहीर केला. पण म्हतारा ऎकेना. शेवटी बॅंडवाल्यांना आणखी दोन तासांचे पैसे देऊन सदाशीव पेठेतून शुक्रवार पेठ, गंज पेठ पुन्हा उलट कसबा, नवा पुल करीत हिंडवीत आळंदीला पालखी सारखी पहाटे पाच वाजता संगमावर आणून वरात थांबली. बिचाऱ्या बॅंडवाल्यांनी ’संडे के संडे’ पासून ते प्रभाते मनीराम चिंतीत जावा’ पर्यंत येतील तितकी गाणी वाजवली आणि त्या नवपरिणीत जोडप्याला संगमावर सोडून बाकीची वरात परतली. बाकी संसाराची सुरूवात संगमावर व्हावी हाही योगायोग काही कमी अपूर्व नव्हता. आमच्या मित्राने आपल्या बायकोला’तुझ्या माझ्या जिवनसरिता-आयुष्याचा प्रवाह- पहाटेचा शुक्र’ वगैरे सांगुन पहाटेपर्यंतचा वेळ काढला आणि तेथून दोघांची खरी वरात सुरू झाली.नवऱ्यामुलीला तर बिचारीला बाप घरात घेईना आणि नवऱ्याला जागा मिळेना अश्या अवस्थेत दिवस काढावे लागले.\nनुकतीच त्यांना जागा मिळाली. जागा म्हणजे जिथे पूर्वी मालक कोळश्य़ाच्या गोणी, कांदे, मधल्या काळात बाबागाडी वगैरे ठेवत असत असा पोटमाळा. या जागेसाठी प्रत्यक्ष पैशाच्या रूपाने काही घेणे जमले नाही. तेव्हा जागेच्या भाड्य़ाखेरीज माझ्या मित्रपत्नीला घरमालकाच्या घरचा स्वैपाक करणे, त्यांच्या वंशविस्ताराला वाढवणे-भरवीणे. मालकिणबाईच्या मोठेपणाच्या गोष्टी ऎकणे फावल्या वेळात त्यांच्या चोळ्या बेतणे आणि दर चोळी बेतताना \"गेल्या खेपेपेक्षा थोड्य़ा अशक्तच झाल्यात बरं का शालिनीबाई\"अस म्हणणे. शेजारच्या प्रमिलाबाईच्या फॅशनला नेहमी नावे ठेवून मालकिणबाईच्या साधेपणाचा गौरव करणे अश्या अनेक गोष्टी कराव्या लागतात.\nपरंतु तिच्याहून आमच्या मित्राची परिस्थिती फारच वाईट आहे. मालकांना तबला वाजवायचा नाद आहे आणि रात्री दोनदोन वाजेपर्यंत आमच्या मित्राला मोडक्या भात्याच्या पेटीतून ’कृष्णमुरारी’ वाजवायला लावून मालक तबला कुटीत बसतात. सध्या दिवसा माझ्या मित्राच्या कानाजवळ कुणी हे गाणेच नव्हे तर नुसते कृष्ण किंवा मुरारी म्हटलेतरी त्याला घेरी येते अगदी '’जागा नको पण तबला अवर'’ म्हणण्याची पाळी आली आहे..\nतबला आवर म्हणण्याची आली पाळी\nपु. ल . देशपांडे\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/robbery-exposure-30-percent-pcmc-113062", "date_download": "2018-08-18T01:25:47Z", "digest": "sha1:KVXFFCLRUOCCWSULKOIJCNUTY6CXFGGR", "length": 13817, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "robbery exposure to 30 percent in pcmc घरफोडी उघडकीचे प्रमाण केवळ 30 टक्के? | eSakal", "raw_content": "\nघरफोडी उघडकीचे प्रमाण केवळ 30 टक्के\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपिंपरी - उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीत अनेकजण गावी जातात. याचा फायदा घेत बंद सदनिका हेरून चोरटे डल्ला मारतात. दरवर्षी या कालावधीत घरफोड्यांचे प्रमाण वाढते. घरफोड्या होऊ नये किंवा झाल्यास त्यामध्ये किमती ऐवज चोरीस जाऊ नये म्हणून पोलिस सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत. मात्र, मार्चअखेर शहरात 43 घरफोडी झाल्याचे आकडेवारी सांगते. घरफोडीचे 60 टक्‍के गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा पोलिस करीत असले, तरी हे प्रमाण 25 ते 30 टक्‍के इतकेच असल्याचे समजते.\nपिंपरी - उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीत अनेकजण गावी जातात. याचा फायदा घेत बंद सदनिका हेरून चोरटे डल्ला मारतात. दरवर्षी या कालावधीत घरफोड्यांचे प्रमाण वाढते. घरफोड्या होऊ नये किंवा झाल्यास त्यामध्ये किमती ऐवज चोरीस जाऊ नये म्हणून पोलिस सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत. मात्र, मार्चअखेर शहरात 43 घरफोडी झाल्याचे आकडेवारी सांगते. घरफोडीचे 60 टक्‍के गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा पोलिस करीत असले, तरी हे प्रमाण 25 ते 30 टक्‍के इतकेच असल्याचे समजते.\nपिंपरी-चिंचवड शहराची वाढ झपाट्याने होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हेगारांची संख्याही वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढलेली नाही. गुन्हेगारीच्या क्षेत्रात रेकॉर्डवर नसलेले नवनवीन गुन्हेगार येत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.\nदुकाने फोडल्याचा गुन्हाच नाही\nचिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 15 दिवसांमध्ये महावीर मेडिकल, पतंजली साहित्याचे दुकान, गिफ्ट गॅलरी, हिमगिरी प्लायवूड या दुकानांमध्ये चोरी झाली. यापैकी दोन दुकाने मुख्य रस्त्यावर पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर होती. मात्र यापैकी एकही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसच तक्रारदाराला तक्रार न देण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याची चर्चा सध्या चिंचवडमध्ये सुरू आहे.\n* पोलिसांची ठराविक भागात न होणारी गस्त\n* कमी झालेले खबऱ्यांचे जाळे आणि नवीन गुन्हेगारांचा समावेश\n* गुन्हेगारांची माहिती काढण्यात कमी पडलेले पोलिस\n* डीबी पथकाचे डिटेक्‍शनऐवजी वसुलीवर लक्ष\n* गेल्या सहा महिन्यांत गुन्हे शाखाही सुस्तावलेली\nआपला शेजारी खरा पहारेकरी असतो. त्यामुळे बाहेरगावी जाताना शेजारी तसेच पोलिसांना माहिती दिल्यास त्या परिसरात गस्त घालणे सोयीचे होईल. घरफोड्या होऊ नयेत म्हणून पोलिसांनी सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन जनजागृती सुरू केली आहे. मात्र नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्‍कम बॅंकेत ठेवावी. सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक असावेत. घरफोडीचे 60 टक्‍के गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.\n- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त\nवर्ष 2017 मार्च 2018 पर्यंत\nरात्री घरफोडी 202 43\nदिवसा घरफोडी 71 17\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T00:58:33Z", "digest": "sha1:6D2WMXMPV6FXV5JMPTIP42X5RHWZSVEG", "length": 30428, "nlines": 108, "source_domain": "mediawatch.info", "title": "शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच फलित | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच फलित\nशेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच फलित\nलेखक – प्रताप भानू मेहता अनुवाद – मुग्धा कर्णिक\nसौजन्य – इंडियन एक्सप्रेस\nमहाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा लॉन्गमार्च निघाला आणि निदान भारतातल्या एका भागातल्या शेतकी प्रश्नांकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले. खरे तर या घटनेची बातमी या सुस्ततुस्त असलेल्या देशाला खडबडून जागे करणारी सर्वात महत्वाची बातमी असायला हवी होती. या निषेधातून तशा नेहमीच्याच मागण्या पुढे आल्या, ज्यांची पूर्तता आजवर कधीच धड झालेली नाही. कर्जमाफी, शेतमालाचा किमान हमीभाव, वन हक्क अधिकार कायद्याची अंमलबजावणी, लोंबत राहिलेल्या मालकी हक्कांसंबंधी निर्णायक विचार आणि जलसिंचनातील सुधारणा याबाबतच्याच त्या मागण्या होत्या. या मागण्यांच्या बाबतीत नेमक्या कायकाय उपाययोजना करता येतील यावर तज्ज्ञांमध्ये चर्चा वादविवाद जरूर व्हावेत. पण आजच्या या लॉन्ग मार्चचे महत्त्व ओळखताना त्यावरील चर्चा केवळ तांत्रिक बाबींची किंवा त्यातील राजकीय पक्षांचा सहभाग यापुरतीच सीमित राहू न देता त्यात गुंतलेल्या खोलवरच्या नैतिक बाजूचीही चर्चा व्हायला हवी. आपल्या सामाजिक नैतिक जबाबदारीची समंजस चर्चाही यात कळीची आहे.\nया दृष्टीने शेतकऱ्यांचा हा मोर्चा अतिशय खोलवर हादरा देणारा होता, देशातील सामाजिक-राजकीय सत्य काय आहे याची आठवण करून देणारा होता. एक म्हणजे, शेतकऱ्यांचे आर्थिक घटक म्हणून अस्तित्व सतत दृष्टीआड केले जाते हे सत्य कुठल्याही राजकीय पक्षांच्या पलिकडे जाणारे आहे. एखादा उत्पादक समाज घटक अशा तऱ्हेने दृष्टीआड रहाणे, काही केवळ मर्यादित शहरी दृष्टीकोन किंवा माध्यमांची त्याबाबतची तोकडी समज किंवा इतर अशा काही वरवरच्या गोष्टींवर याचे खापर फोडून चालणार नाही. अनेक राजकीय पक्षांकडून शेतीचे हित परिणामकारकरित्या सांभाळले जात नाही हे सत्य आहे. त्यामुळे हा प्रश्न संपूर्ण आर्थिकतेच्या राजकारणाच्या कार्यप्रवणतेचा आहे हे समजून घ्यावे लागेल. अगदी जे पक्ष शेतीक्षेत्राचे हित सांभाळतात असे म्हणता येते तेही लहान शेतकरी किंवा अल्पभूधारक यांच्या हितापेक्षा मोठ्या शेतकऱ्यांच्याच हितसंबंधांकडे लक्ष देताना दिसतात. आजवर निघालेल्या अनेक शेतकरी मोर्चांमध्ये मोठ्या शेतकऱ्यांचे, तुलनेने धनिक, दांडग्या जातीसमूहांचे प्राबल्य आणि शक्तीप्रदर्शन दिसत आले आहे, तसे या मोर्चाचे नव्हते हे या मोर्चाचे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. हा मोर्चा खरोखरीच वंचितांच्या व्यथेला उद्गार देत होता. यातील अनेकजण जेमतेम एक एकराचे धनी होते, अनेकजण भूमीहीन होते. या प्रकारच्या जेमतेम पोट भरू शकणाऱ्या जनतेला संघटित करणे, रस्त्यावर आणणे सोपे नसते. हा नव्हता केवळ ‘आम्हाला आणखी द्या’चा पुकारा करणारा एक दबाव गट. हे शेतकरी असे होते, की ज्यांच्या जगण्याच्या प्रश्नाचा अगदी कडेलोट व्हायला आला आहे… ज्यांना निव्वळ तगणेही मुश्किल झाले आहे- सगळी निकराची धडपड केवळ जेवढे आहे तेवढेच धरून ठेवण्यापुरती आहे. कुठलीही घासाघिशीची आकडेमोड न करता या शेतकऱ्यांच्या दुःखाकडे नैतिक भान बाळगून पाहाणे आवश्यक आहे.\nकेवळ लोकप्रियतेची गणिते लक्षात घेऊन या शेतकऱ्यांच्या मागण्यांना काहीबाही उत्तरे देणे ही फार मोठी चूक ठरेल. आंदोलनाकर्त्यांना केवळ मलमपट्टी दिली किंवा थोबाडावर काहीतरी सवलती फेकून मारल्या की झाले हा विचार मध्यमवर्गानेही सोडला पाहिजे. हे आंदोलन ज्या मागण्या गांभीर्याने करीत आहे त्याच गांभीर्याने त्यांच्याकडे पाहाणे आवश्यक आहे. अनेक मध्यमवर्गीय आंदोलने या प्रकारच्या मागण्यांबद्दल स्वतःसाठी बोलतात, पण इतरांना मात्र हे लाभ मिळू नयेत असे त्यांना वाटत असते. या आंदोलनाचा पोत तसा नव्हता.\nशेतमालाच्या किमान हमीभावाचे गणन तीन पद्धतींपैकी कोणत्या पद्धतीनुसार करावे यावर वाद असले तरीही एक गोष्ट मान्य करावीच लागते की हमीभाव म्हणजे सवलत नाही. या आंदोलनाचा पाया ज्या मुद्द्यांवर आधारित आहे, ते मुद्दे लोकानुययी सवलतींचा विरोध करणाऱ्या सर्व अर्थशास्त्रज्ञांना पसंत पडावेत. या आंदोलनाने खरोखरच कृषिखर्चाचा प्रश्न मांडला आहे. उत्पादनखर्चाचा फसवा देखावा मांडणे त्यांना अभिप्रेत नाही. शेतकऱ्याच्या अस्तित्वाची मांडणीच बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकंदर आज असा समज रूढ झाला आहे की शेतकऱ्यांना कायमच सवलती हव्या असतात. पण खरेतर सत्य नेमके याविरुद्ध आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च विचारात न घेतल्यामुळे आपल्याला हे अजिबात लक्षात येत नाही की शेतकरीच या ना त्या प्रकारे, सातत्याने आपल्याला सवलती देत असतात. कर्जमाफीबाबतही तेच. ही शेतमालाच्या भावाची व्यवस्था कुशल असती तर कर्जमाफीची गरजच पडली नसती- किंबहुना काही बाबतीत कर्जमाफी ही उत्पादनविरोधीच ठरली असती. पण आजच्या कर्जमाफीच्या राजकीय अर्थकारणात खऱ्या उत्पादनखर्चाचा आणि न्याय्य वितरणाचा प्रश्नही निगडित आहे हे न समजून घेणे ही मोठीच चूक ठरेल.\nआज बँकांमधून भाईबंदी करणाऱ्या वशिल्याच्या भांडवलदारांना ज्या प्रचंड प्रमाणात कर्जे माफ- राईट ऑफ- केली जातात ती पाहाता, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा केवळ तुष्टीकरणाचा खेळ आहे असं शेतकऱ्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून कुणी म्हणू शकणार नाही.\nशेतकऱ्यांच्या मागण्या बिनमहत्त्वाच्या आहेत किंवा गैरवाजवी आहेत हे म्हणण्याचे धार्ष्ट्य दाखवणाऱ्या लोकांकडे फारसा आर्थिक शहाणपणाही नाही आणि योग्य विश्लेषणही नाही असे म्हणावे लागते. त्यांची नैतिकताच तपासून पाहावी लागेल. या असल्या टीकेचा अर्थ एवढाच की सत्तावर्तुळात असलेल्यांच्या आणि सगळी अर्थव्यवस्था वेठीस धरण्याची क्षमता असलेल्यांच्या मागण्यांपुढे दुर्बळ शेतकऱ्यांच्या मागण्यांची पत्रास या टीकाकारांना वाटत नाही. न्याय्य वितरणाच्या प्रश्नांवर गंभीरपणे काम न करणे ही स्पष्टपणे अनैतिकताच होईल.\nकिमान महाराष्ट्रात तरी, शेतकऱ्यांच्या बहुतांश समस्या या सिंचन प्रकल्पांच्या अपयशाचाच भाग आहेत. महाप्रचंड प्रकल्पांची परिणामकारकता तपासून पाहावी असा एक पुनर्विचार सुरू झाला आहे. शासकीय कार्यपध्दतीच्या चौकटीतून अनेक सिंचन प्रकल्प अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे सिंचन धोरणाचा, अंमलबजावणीचा विचार मुळापासून करायला हवा. गेल्या काही वर्षांत बाकी पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत बरीच सुधारणा झाली आहे- रस्ते, बंदरे, वीजपुरवठा वगैरेंकडे पहिल्यापेक्षा जास्त लक्ष दिले जात आहे. कंत्राटे देणे, कामे करून घेणे यासंदर्भातील प्रशासनात भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट झाला नसता तरीही- पायाभूत सुधारणा दिसू लागल्या आहेत.\nसिंचन हा केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न न रहाता संस्थात्मक आणि पर्यावरणीय परिघात आणणे आवश्यक मानले तर आज भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हे सिंचन घोटाळ्यांवर लक्ष केंद्रित करीत आहे. सिंचनाचा आवाका संपूर्ण पर्यावरण प्रश्नाकडे वळवला तर हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने काम करू शकेल काय आज भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हे सिंचन घोटाळ्यांवर लक्ष केंद्रित करीत आहे. सिंचनाचा आवाका संपूर्ण पर्यावरण प्रश्नाकडे वळवला तर हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने काम करू शकेल काय एखाद्या राज्याची जलसिंचन व्यवस्था कशी आहे हे त्या राज्याच्या कार्यक्षमतेचे मूलभूत परिमाण मानले जाते. शेतकरी आज ज्या मागण्या करीत आहेत त्या मागण्या राज्यव्यवस्था नेमकी कुणासाठी, कशासाठी या प्रश्नाच्या मुळापाशीच जात आहेत.\nवन हक्क अधिकारांचा कायदा हा अजूनही वादग्रस्तच आहे. समाजाच्या मालकीची सामायिक साधनसामुग्री आणि तिथे रहाणाऱ्यांना जगण्यासाठी आवश्यक ते खाजगी मालमत्तेचे हक्क यातील अंतर्विरोधाचे उत्तर या कायद्यातून मिळत नाही असे अनेकांना वाटते. पण तरीही तो कायदा अस्तित्वात आलाच आहे तर त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीरित्या व्हावी ही मागणी रास्त आहे आणि त्यातून स्वतंत्र भारतातील प्रजेला खाजगी मालमत्तेचे हक्क अधिक अर्थपूर्ण व्हावेत, अधिकाधिक लोकांना मिळावेत हेच ध्वनित होते आहे.\nआज कृषिक्षेत्रावर विविध प्रकारे असमान, अन्याय्य ओझी लादली गेली आहेत हे तर मान्यच करायला आहे. हरीश दामोदरन म्हणतात त्याप्रमाणे, शेती हा काही रूढार्थाने व्यवसाय नाही कारण यात उत्पादन आणि किंमतींसंदर्भात पुरेपूर जोखीम असते. बाजारव्यवस्था, व्यापार यांच्या इतक्या घटकांचा उत्पादन आणि नफा या गोष्टींवर परिणाम होत असतो की शेतकरी हा आर्थिक व्यवस्थेचा एक वाहक आहे हे सुद्धा मान्य होण्यासाठी संघर्षच उभा करावा लागतो. या क्षेत्रात तांत्रिक प्रगती आणली जावी म्हणून ज्या काही चौकटी तयार होतात, जोखीम व्यवस्थापनाचे नियम तयार होतात त्यात प्रचंड प्रमाणात शासनाचा सहभाग असेल हे गृहीत धरावेच लागते. या देशाच्या घटकराज्य व्यवस्थेच्या राजकीय अर्थकारणात कोणत्या राज्यांना, कोणत्या पिकांना किती प्रमाणात अनुदाने मिळतील याचे वाटप अनेकदा अन्याय्य असते. आऱोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आपल्याला येत असलेल्या एकंदर अपयशाचा दुप्पट फटका आपल्या ग्रामीण भारतालाच बसत असतो. म्हणूनच ग्रामीण समस्या या केवळ कृषिक्षेत्रातील समस्यांतून उद्भवलेल्या नाहीत हे समजून घ्यावे लागेल. त्यांत फार मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्नही अंतर्भूत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे जिवावरची आजारपणे हेदेखील मुख्य कारण आहे हे अनेक सामाजिक अभ्यासांतून दिसून आले आहे. शेतकऱ्याने स्वतःची ओळख गमावण्याचाही प्रश्न गुंतलेला आहे. पुढे जायला जागाच नाही अशी परिस्थिती तयार होत रहाते. याला काही प्रमाणात जबाबदार आहे वारसाहक्कामुळे जमिनीचे लहान तुकड्यांतले वाटप. हा प्रश्न सोडवायला हवा हे खरे आहे, पण कसा याचे उत्तर सध्यातरी दृष्टिपथात नाही.\nथोडक्यात, हा मोर्चा केवळ वरवरची मलमपट्टी, सवलतींचे, कर्जमाफीचे तुकडे मिळवण्याकरता काढला गेला असे विश्लेषण दिशाभूल करणारेच नव्हे तर नैतिकदृष्ट्या गर्हणीय आहे. सामाजिक अन्यायाचे निराकरण व्हावे, न्यायाचे वितरण व्हावे या आवश्यकता लपवण्यासाठी असली विश्लेषणे जोरात वापरली जातात. शेतकरी म्हणजे केवळ प्राप्त, अनिवार्य परिस्थितीचा बळी आहे असे सरसकट चित्र उभे करण्यात हे विश्लेषण कामी येते.\nशेतकऱ्यांचा हा दीर्घ मोर्चा- लॉन्ग मार्च तुकडे मागत नसून स्पष्टपणे काय मागतो आहे याकडे लक्ष द्यायला हवे. तो मागतो आहे आर्थिक उत्पादक घटक म्हणून ओळख, त्याच्या प्रश्नांची विवेकी हाताळणी, मानव म्हणून प्रतिष्ठा, योग्य राजकीय प्रतिनिधीत्व आणि सांस्कृतिक पटावर दृश्यमानता. शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर हाताळले गेले पाहिजेत ही गरज आहे.\nसामाजिक-राजकीय प्रश्नांचे अभ्यासक विचारवंत आणि\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nशेतकऱ्यांच्या राजकीय पर्यायाची घाई सुधाकर जाधव शेतकऱ्यांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांची ओळख पुसल्या…\nअंधार ओकणाऱ्या मशाली अमर हबीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गळा काढणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.…\nसरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे सरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मराठा मोर्चामुळे निर्माण झालेला परिणाम…\nभारतीय शेती आणि संस्कृतीचा इतिहास भुजंग रामराव बोबडे इतिहास या शब्दाचाअर्थ ‘असे घडेल’ असा आहे.…\nविचारधारांवर कडवी निष्ठा असूच नये 'मीडिया वॉच' दिवाळी अंक २०१७ मुग्धा कर्णिक एखादा…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/politics/", "date_download": "2018-08-18T00:54:16Z", "digest": "sha1:IYCVXIMZEUK5CGMNQYL6GCMH3ZCDOJS5", "length": 11070, "nlines": 143, "source_domain": "mediawatch.info", "title": "राजकारण | Media Watch", "raw_content": "\nटताहेत अशी भाषा केली की, माणसं कापरासारखी ...\nदेशाचा मूड नक्कीच बदलतो आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता ...\nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार\nमहाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे ...\nभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा\nभारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले ...\nविदर्भाने मुख्यमंत्र्यांना ताकद देण्याची आवश्यकता\nकोणत्याही दुखण्यामागचं मूळ कारण समजून ...\nभुजबळ अडकले, पवार, तटकरेंचं काय\nदेशातील कोणतीही शासकीय तपास यंत्रणा तटस्थतेचा ...\nमोदींना आणखी वेळ दिला पाहिजे\nभारतीय माणूस बहुतांश विषयांमध्ये अगदी ...\nराहुल गांधी इंदिराजींच्या वाटेवर\nसत्येची काही अंगभूत वैशिष्ट्ये असतात. ...\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’\nबडनेराचे आमदार रवी राणा यांच्या धर्मपत्नी पूर्वाश्रमीच्या सिनेअभिनेत्री ...\nटताहेत अशी भाषा केली की, माणसं कापरासारखी पेटायला लागतात. अशा गर्दीसमोर ...\nदेशाचा मूड नक्कीच बदलतो आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा इतिहास तपासला तर एकाच ...\nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार\nमहाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा ‘जय विदर्भ’ ...\nभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा\nभारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत. स्वाभिमानी ...\nविदर्भाने मुख्यमंत्र्यांना ताकद देण्याची आवश्यकता\nकोणत्याही दुखण्यामागचं मूळ कारण समजून न घेता भावनिक गुंता निर्माण करून ...\nसौजन्य -लोकसत्ता मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रिजिजू ...\nएकमेका साह्य करू अवघे धरू कुपंथ \nराजकारणी लोकांच्या भ्रष्टाचाराचे ‘फ्रेंड, फिलॉसफर आणि गाईड’ या देशातील ...\nभुजबळ अडकले, पवार, तटकरेंचं काय\nदेशातील कोणतीही शासकीय तपास यंत्रणा तटस्थतेचा कितीही आव आणत असली तरी ...\nमोदींना आणखी वेळ दिला पाहिजे\nभारतीय माणूस बहुतांश विषयांमध्ये अगदी सरळधोपट पद्धतीने विचार करतो. ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/Education-Is-Important-Than-Anything-In-Life.html", "date_download": "2018-08-18T00:21:18Z", "digest": "sha1:7L46H423ZBUNCBEBTUDEU37YWY77JIMY", "length": 12392, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "आईचे प्रेत सोडून आधी दिला दहावीचा पेपर - बघा ह्या मुलीची संघर्ष कथा ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / प्रेरणादायी / आईचे प्रेत सोडून आधी दिला दहावीचा पेपर - बघा ह्या मुलीची संघर्ष कथा \nआईचे प्रेत सोडून आधी दिला दहावीचा पेपर - बघा ह्या मुलीची संघर्ष कथा \nMarch 16, 2018 प्रेरणादायी\nही घटना आहे नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील धर्मपुरी गावातील . ह्या मुलीचे नाव दीक्षा अरुण लाडेकर असे आहे . ही मुलगी धर्मपुरीमधील विश्व्मेघ या विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे . काल अचानक त्या मुलीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला . काल या मुलीचा इयत्ता दहावीचा विज्ञानाचा पेपर होता . पण नेमका त्याच वेळेला तिच्या आईचा आकस्मिक मृत्यू झाला . तरीही अशा दुःखाच्या प्रसंगी न खचता तिने आईचे प्रेत सोडून तिचा विज्ञानाचा पेपर दिला .\nही मुलगी मूळची वाकेश्वर येथील राहणारी आहे . दीक्षा ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे . दीक्षाचा सकाळी ११ वाजता विज्ञानाचा पेपर होता . पण सकाळी ९ वाजता तिच्या आईचा आकस्मिक मृत्यू झाला . त्यामुळे तिच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला . पहिले ती इतकी दुखत बुडाली होती कि तिलाच समजत नव्हतं कि काय करावे . तिला आईच्या आकस्मिक मृत्यूचा जबरदस्त धक्का बसला . तिला समजत नव्हते कि आता काय करावे . एकीकडे समोर आईचे प्रेत पडलेले होते आणि दुसरीकडे दहावीचा विज्ञानाचा पेपर होता . तिला गहाण प्रश्न पडला होता .\nतरीपण या कठीण परिस्थितीत तिने धीराने अखेर निर्णय घेतला . तिने निर्णय घेतला कि विज्ञानाचा पेपर द्यायला जायचा . तिने वडिलांची परवानगी घेतली आणि मग त्या मुलीने सर्वांना सांगितले कि मी पेपर देऊन आल्याशिवाय आईच्या प्रेतावर अंतिम संस्कार करू नका . विश्व्मेघ विद्यालयाच्या केंद्रावर जाऊन पेपर दिला आणि मग आईचे अंतिम संस्कार केले . दीक्षाच्या आई गेल्याचे दुःख शाळेतही होते पण तिच्या या धैर्याचे कौतुक पण झाले . तिचे धैर्य हे कौतुकास्पद आहे .\nआईचे प्रेत सोडून आधी दिला दहावीचा पेपर - बघा ह्या मुलीची संघर्ष कथा \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/ashwini-nandedkar-118020200012_1.html", "date_download": "2018-08-18T01:10:23Z", "digest": "sha1:56N6Y47RRXNW6TISTCJ4W3VKXQVY6Y4J", "length": 11777, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राजनीतीच आपल्याला आयुष्यात एक सुखी व समाधानी जीवन देऊ शकते ... अश्विनी नांदेडकर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराजनीतीच आपल्याला आयुष्यात एक सुखी व समाधानी जीवन देऊ शकते ... अश्विनी नांदेडकर\nकोण म्हणतं पॉलिटिक्स साठी पैसाच लागतो ... तुषार माझ्या सहभागीने थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेद्वारे हे अनुभवले आणि दाखवले की राजनीतीमध्ये पुढाकार घेण्यासाठी पैसे नाही तुमची इच्छा आणि उद्देश्य स्पष्ट हवा . . \"राजनीती शुद्ध आणि पवित्र असते \" या मंजूल भारद्वाज यांच्या तत्वाला उद्देश्य ठरवून तुषार आणि स्वाती यांनी मालाड मध्ये राजनैतिक चिंतन रॅली काढली ... त्याच्या या मोहिमेला सुरवात होण्याअगोदर त्याने आम्हा थिएटर ऑफ रेलेवन्सच्या कर्मीना share केले ... त्यावेळी सुरवातीला आश्चर्य वाटले ... कारण जो तुषार आमच्यासोबत परफॉर्म करताना चाचपडत होता ... एकेक शब्दासाठी दहादा ओरडा खात होता ... कोणतेही जबाबदारीचे काम त्याच्यावर टाकताना त्याचा नंबर शेवटी होता ... पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या फेस्टिवल पासून त्याची अफलातून growth जाणवायला लागली ... एकेका गोष्टीवर तत्वांवर त्याची पकड मजबूत व्हायला लागली ... आणि थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेला त्याने घट्ट पकडून ठेवले ... या आयुष्य देणाऱ्या प्रक्रियेला त्याने आयुष्यात प्रत्यक्ष उतरवायला सुरवात केली ... लिखाण, त्याचा कामातला चिवटपणा, आणि मंजूल सरांचे मार्गदर्शन यामुळे या हिऱ्याला पैलू पडायला सुरुवात झाली ... आपला प्रत्येक अनुभवाची नोंद लिखाणात ठेवली ... प्रत्येक काम पेंडिंग न ठेवता पूर्णत्वाला नेले ... आणि सर्वात मोठा पुढाकार म्हणजे राजनैतिक चिंतन रॅली ... फक्त दोन बॅनर ...सोबतीला सहभागी स्वाती ... ठरवले की मालाड स्टेशन पर्यंत रॅली काढायची आणि जनमानसांत राजनीतीचा खरा अर्थ पोहोचवायचा.. आपल्या मित्रांशी, राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या माणसांशी बोलायला सुरुवात केली ...आपले ध्येय सांगायला सुरुवात केली ... आणि ध्येयाशी लोकांना जोडायला सुरवात केली ... आज राजकारणात असलेल्या काही स्वार्थीलोलुप व्यक्तींमुळे राजनीती ला अर्थहीन बनवणे सुरू झाले आहे .. सुविद्य सज्ञान लोक याकडे पाठ फिरवतात ...this is not my cup of tea म्हणत सरळ सरळ या ignore करतात आणि राजनीतीला एक जंजाळ बनवायला प्रवृत्त करतात ज्यात ते स्वतः कधी फसतात हे कळतही नाही ... म्हणूनच आता वेळ आली आहे की प्रत्येक नागरिकाने राजनीतीचा खरा अर्थ आणि तिची पवित्रता समजून घेणे ... कारण ही राजनीतीच असते जी आपल्याला आयुष्यात एक सुखी आणि समाधानी जीवन देऊ शकते ... पोलीस परमिशन पासून सगळे सोपस्कार करत त्याने आपल्या ध्येयाला पूर्णत्व दिले सकाळी 7.30 ला आपले बॅनर आणि सहभागीनना सोबत घेऊन राजनीतीची खरी व्याख्या वाचत ...\nकलाकारांच्या जादुई आवाजांद्वारे झाले ‘प्रभो शिवाजी राजा’तील पात्र बोलते\nबालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू\nनिखिल रानडे याचा आगामी \"बेफिकर\" म्युझिक सिंगल\nअभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन\nपॅडमॅनचे नवे गाणे, 'साले सपने' रिलीज\nयावर अधिक वाचा :\n‘गोल्ड’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई\nअक्षय कुमारचा ‘गोल्ड’ या इतिहासातील एका सुवर्णकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने ...\nकतरिना आणि आलिया यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे ऐकिवात आले होते. मात्र आलियाने असा ...\nअटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश ...\nभारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी ...\n'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...\nसलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज\nसलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/cricket-film/", "date_download": "2018-08-18T00:54:08Z", "digest": "sha1:MR2YEPBPFQU6FU23265EUXOH7HSTKVY7", "length": 9980, "nlines": 127, "source_domain": "mediawatch.info", "title": "क्रिकेट-फिल्म | Media Watch", "raw_content": "\n‘क्वीन’ कंगनाचा भन्नाट प्रवास\n‘तनू वेड्स मनू रिटर्न्‍स’ हा चित्रपट ...\nदीपिकाचा ‘चॉईस’ हवाय कोणाला \nमाझं शरीर, माझं मन, माझी निवड मी माझ्या ...\nक्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीचे चुंबकीय नाते\nक्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीचे चुंबकीय ...\nधोनी जैसा कोई नही..\nक्रिकेटमधील भारताचा आजपर्यंतचा ...\n‘क्वीन’ कंगनाचा भन्नाट प्रवास\n‘तनू वेड्स मनू रिटर्न्‍स’ हा चित्रपट सध्या प्रचंड गाजतोय. १०० कोटींच्या ...\nदीपिकाचा ‘चॉईस’ हवाय कोणाला \nमाझं शरीर, माझं मन, माझी निवड मी माझ्या पसंतीचे कपडे घालते; पण माझ्या ...\nक्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीचे चुंबकीय नाते\nक्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीचे चुंबकीय नाते भारतीय कसोटी क्रिकेट ...\nधोनी जैसा कोई नही..\nक्रिकेटमधील भारताचा आजपर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ...\nक्रिकेटपटूंच्या बायकांमुळे भारताचा पराभव झाला\nभारतीय माणसांचं बुद्धी आणि तर्क यांच्यासोबत काय वाकडं आहे कळत ...\nभारतीय चित्रपटसृष्टीतील कलावंत व सिनेरसिक यांच्यातील नातं ...\nकचकड्याच्या दुनियेतील स्वप्नभंगाचे बळी\n”मी तुझ्यावर जिवापाड प्रेम केले. त्याचे फळ मला काय मिळाले…तुझ्यावर ...\nअद्भुत,भन्नाट ख्रिस्टोफर हेन्री गेल\nमंगळवारी दुपारच्या रणरणत्या उन्हात वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने बंगलोरच्या ...\nखळखळून हसायला लावणारा ‘उलटा चष्मा’\n‘इडियट बॉक्स’ म्हणून विचारवंतांनी कितीही हिणविलं तरी छोटय़ा ...\nस्वप्नातलं जग पडद्यावर उतरविणारा जादूगर\nप्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांची अवचित ‘एक्झिट’ ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_9900.html", "date_download": "2018-08-18T00:48:29Z", "digest": "sha1:TUUF6E5VVIL3LFFOXPCFNS7WWFWH4AFG", "length": 4121, "nlines": 60, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "कुणीतरी असलं पाहिजे. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » कुणीतरी असलं पाहिजे. » कुणीतरी असलं पाहिजे.\nकुणीतरी असलं पाहिजे… संध्याकाळी घरी गेल्यावर\nआपल्यासाठी दार उघडायला.. सकाळी घरातून बाहेर पडताना\n“लवकर ये” असं सांगायला…\nमीटिंग मधून बाहेर आल्यावर “back” असा मेसेज टाकायला…\n“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य कंटाळा येईपर्यंत सांगायला…\nइच्छित स्थळी पोचल्यावर “सुखरूप पोचले” चा फोन करायला….\nट्रेक साठी जाताना “फार भिजू नकोस” असं बजावायला…\nउशीर होत असेल, तर “जेवून घ्या” असं सांगायला…\nकितीही वेळा सांगितलं तरीही आपल्यासाठी जेवायचं थांबायला…\nघरी आल्यावर आज काल झालं ते सगळं सगळं सांगायला…\nकटकटींचं मळभ हटवून मन स्वच्छ करायला…\nRelated Tips : कुणीतरी असलं पाहिजे.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-519.html", "date_download": "2018-08-18T00:24:22Z", "digest": "sha1:VVNL4MGMX4Y5A56FUG2GBWDH2XA3SE77", "length": 6863, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "खा.गांधींच्या घराचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्रव्यवहार ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Civic News Dilip Gandhi Politics News Special Story खा.गांधींच्या घराचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्रव्यवहार \nखा.गांधींच्या घराचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्रव्यवहार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खासदार दिलीप गांधी यांच्या घराचे अतिक्रमण हटविण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने जनलोक कारसेवेची घोषणा करण्यात आली आहे. खा. गांधी यांनी स्वत:हून हे अतिक्रमण हटविणे अपेक्षित होते. रस्त्यावर अतिक्रमण करणे गंभीर गुन्हा असून, हे अतिक्रमण पाडण्यासाठी त्यांना संधी देवून कारसेवा जारी केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.\nअतिक्रमण अनेक वर्षापासून तसेच\nआनंदधाम परिसरात खा. गांधी यांचे घर असून, हे अलिशान घर बांधताना रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे सर्वश्रुत आहे. हे अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काढणे आवश्यक होते. मात्र राजकीय दबावापोटी हे अतिक्रमण अनेक वर्षापासून तसेच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने या अतिक्रमणाची मोजणी करण्यात आली. मात्र सत्तेचा वापर करुन ही कारवाई टाळण्यात आली आहे.\nलोकप्रतिनिधींच्या वागण्याने कायद्यावरचा विश्वास उडाला \nसर्वसामान्यांना एक न्याय व लोकप्रतिनिधींना एक न्याय हे चुकीचे असून, हे अतिक्रमण पाडले गेले पाहिजे. भाजप सरकारदेखील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणार्‍या लोकप्रतिनिधीला अभय देत असल्याचा आरोप अ‍ॅड. गवळी यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींच्या अशा वागण्याने सर्वसामान्यांचा कायद्यावरचा विश्वास उडाला आहे.\nराष्ट्रपती, पंतप्रधान व लोकसभेचे सभापती यांना पत्रव्यवहार\nसर्वसामान्यांची अतिक्रमणे काही तासात पाडली जातात. मात्र अनेक वर्षापासून या अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान व लोकसभेचे सभापती यांना पत्र पाठविण्यात आले असून, हे अतिक्रमण न निघाल्यास लोकांच्या माध्यमातून जनलोक कारसेवा जारी करुन पाडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nखा.गांधींच्या घराचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्रव्यवहार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/he-chief-minister-had-given-job-daughter-policeman-105968", "date_download": "2018-08-18T01:31:00Z", "digest": "sha1:6A2ZLXFXEHBR524F6WCDDZXCZ42365CR", "length": 14469, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "he Chief Minister had given a job to the daughter of the policeman अतिरेकी हल्ल्यांतील जखमी पोलिसाच्या कन्येला मुख्यमंत्र्यांनी दिली नोकरी | eSakal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यांतील जखमी पोलिसाच्या कन्येला मुख्यमंत्र्यांनी दिली नोकरी\nबुधवार, 28 मार्च 2018\nखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन धनश्री यांना नोकरीत सामावून घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे, अशा भावना श्री जाधव यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.\nमुंबई - मुंबईवरील 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पोलिस काँन्स्टेबल अरूण जाधव यांची मुलगी धनश्री यांना राज्य सरकारने नोकरी दिली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन धनश्री यांना नोकरीत सामावून घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे, अशा भावना श्री जाधव यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.\nधनश्री यांना नोकरीत सामावून घेतल्याचा आदेश मंगळवारी जारी झाला. योगायोगाने याच दिवशी मला 29 वर्षे गुणवत्तेची पोलिस सेवा पूर्ण केल्याबद्दल `राष्ट्रपती पोलिस पदक` मिळाले. हा दुहेरी आनंद असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, अतिरेकी हल्ल्यातील कर्तृत्वाबद्दल जाधव यांना यापूर्वीच राष्ट्रपतींकडून शौर्य पदक व पराक्रम पदक मिळाले होते. आता त्यांना तिसरे पदक मिळाले आहे.\n`माझ्या कन्येला नोकरी मिळावी म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. त्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून माझ्या शब्दाला मान दिला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्याचा मी आभारी आहे` असे श्री जाधव म्हणाले.\nधनश्री जाधव यांनी कृषी अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे त्यांची कृषी खात्यात उपसंचालक या क्लास वन पदावर गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 2 एप्रिल रोजी त्या कामावर रुजू होतील, असे जाधव म्हणाले. या नियुक्तीबद्दल कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनीही जाधव यांचे अभिनंदन केले आहे.\nमुंबईतील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळसकर हे तिघेजण अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी एका पोलीस व्हॅनमधून निघाले होते. त्यांच्यासोबत पोलीस काँन्स्टेबल अरूण जाधव हे सुद्धा होते. पण दुर्दैवाने अजमल कसाब व अबू ईस्माईल या दोन्ही अतिरेक्यांनी वाहनावर केलेल्या गोळीबारात करकरे, कामटे व साळसकर हे हुतात्मा झाले. अरूण जाधव यांनाही पाच गोळ्या लागल्या होत्या. जाधव मृत झाल्याचे समजून अतिरेक्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही गाडी घेऊन अतिरेकी नरिमन पाँईंटच्या दिशेने पळाले. पण मध्येच गाडी बंद पडल्याने अतिरेक्यांनी ती रस्त्यातच सोडून दिली. अतिरेकी तेथून निघून गेल्यानंतर जखमी अवस्थेत जाधव यांनी वायरलेस सेटवर माहिती दिली. अतिरेकी दुसरे एक वाहन घेऊन गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात असल्याचे त्यांनी वायरलेसद्वारे सांगितले होते. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर नाकेबंदी करून कसाब याला जिवंत पकडले.\nया प्रकरणी नेमलेल्या राम प्रधान समितीनेही जाधव यांचे कौतुक करून शौर्य पदक व पराक्रम पदकांसाठी शिफारस केली होती. अतिरेकी हल्ल्यात जाधव यांना 42 टक्के अपंगत्व आले आहे.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपाथर्डी - चिचोंडी येथील केशव दशरथ जऱ्हाड (वय 50) यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/press-promote-old-currency-16252", "date_download": "2018-08-18T01:40:25Z", "digest": "sha1:ZZ5X4EXFMO5UF3YT7H36AOSDI3O5HJG2", "length": 11302, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "press promote old currency मुद्रणालयांकडून जुन्या नोटांचाच प्रचार | eSakal", "raw_content": "\nमुद्रणालयांकडून जुन्या नोटांचाच प्रचार\nरविवार, 13 नोव्हेंबर 2016\nनाशिक - केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंकेने 8 नोव्हेंबरपासून देशातील पाचशे व हजार रुपयांचे चलन बंद केले. विनापरवानगी बाद ठरविलेले चलन स्वीकारणाऱ्या संस्थांवर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, रिझर्व्ह बॅंक आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या चलन व नाणे निधी विभागाच्या मुद्रणालय टांकसाळ महामंडळाच्या (सिक्‍युरिटी प्रेस मिंट कार्पोरेशन) संकेतस्थळावर मात्र अद्याप नवीन नोटांना स्थान मिळालेले नाही. जुन्याच नोटांचे चित्र तेथे आहे. जुन्या नोटा स्वीकारण्यास देशभर सगळीकडे टाळाटाळ सुरू आहे.\nनाशिक - केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंकेने 8 नोव्हेंबरपासून देशातील पाचशे व हजार रुपयांचे चलन बंद केले. विनापरवानगी बाद ठरविलेले चलन स्वीकारणाऱ्या संस्थांवर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, रिझर्व्ह बॅंक आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या चलन व नाणे निधी विभागाच्या मुद्रणालय टांकसाळ महामंडळाच्या (सिक्‍युरिटी प्रेस मिंट कार्पोरेशन) संकेतस्थळावर मात्र अद्याप नवीन नोटांना स्थान मिळालेले नाही. जुन्याच नोटांचे चित्र तेथे आहे. जुन्या नोटा स्वीकारण्यास देशभर सगळीकडे टाळाटाळ सुरू आहे. असे असताना रिझर्व्ह बॅंकेच्या मुद्रणालयांच्या संकेतस्थळावर मात्र मुद्रणालयाचे अधिकृत चलन म्हणून अजूनही जुन्या नोटांचाच प्रचार सुरू आहे. वित्त मंत्रालयाच्या मुद्रणालयांची स्थिती वेगळी नाही. सिक्‍युरिटी प्रेस मिंट कार्पोरेशन महामंडळाच्या संकेतस्थळावर तीच स्थिती आहे. नवीन छापलेल्या नोटांना अद्याप या दोन्ही संस्थांच्या मुद्रणालयांनी किंवा महामंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर स्थान दिलेच नाही.\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nमुंबई - राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश...\nमुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ...\nप्राप्तिकराचे संकलन 10 लाख कोटी\nगुवाहाटी : मागील आर्थिक वर्षात देशातील प्राप्तिकर संकलन 10.03 लाख कोटी रुपयांवर गेले, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/04/ssc-2221.html", "date_download": "2018-08-18T00:19:01Z", "digest": "sha1:TJ5ZWJAX7V6LJLFORNCNUBXEKQHFSKGF", "length": 8104, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (SSC) 2221 जागा | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (SSC) 2221 जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १५ मे, २०१७\n* रिक्त पदाची संख्या :- २२२१\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (SSC) 2221 जागा\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%9A%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2018-08-18T00:50:28Z", "digest": "sha1:KVLYACCQFPQAJPER7QK436DB6MADDFA7", "length": 2424, "nlines": 40, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "राहवतच नाही | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: राहवतच नाही | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/author/avinash/page/2/", "date_download": "2018-08-18T00:56:17Z", "digest": "sha1:36XWDPH2S6T4MDC6XT4U5VFIEXFIXK7H", "length": 9067, "nlines": 115, "source_domain": "mediawatch.info", "title": "Avinash Dudhe | Media Watch", "raw_content": "\n(लेखक : ज्ञानेश महाराव, संपादक, साप्ताहिक चित्रलेखा ) आकाश पाऊस होऊन धरणीला ...\nभारतीय शेती आणि संस्कृतीचा इतिहास\nभुजंग रामराव बोबडे इतिहास या शब्दाचाअर्थ ‘असे घडेल’ असा आहे. पण ...\nस्पर्धा परीक्षेच्या दिंडीचा वारकरी- प्रा. अमोल पाटील\nसंतोष अरसोड विद्येचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुणे येथील औंध परिसरात ...\nनितीन चंदनशिवे आमचा कांबळे लईईई हुशार कधीच न्हाय रडला नुसताच कण्हला हुं ...\nई, सेक्स आणि सिनेमा\nसौजन्य -महाराष्ट्र टाइम्स ……………………………………………………………………. हिनाकौसर ...\nहिंदू धर्म खतरेमे है … पण कुणामुळे \n– चंद्रकांत झटाले हिंदू धर्मातून धर्मांतरित होऊन ...\nसौजन्य – दैनिक सकाळ शेखर गुप्ता ‘सार्वकालीन ...\nनवनाथ गोरेचे गोठलेले जग…\nआनंद विंगकर साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा युवा पुरस्कार नवनाथ ...\nहे वेताळाचे प्रश्न नाहीत\n– सुरेश सावंत ___________ लोकसत्तेत डॉ. सुखदेव थोरातांचे सदर सुरु आहे. त्यातील ...\nसोप्पंय- सगळं खापर उदारमतवाद्यांवर\nप्रताप भानू मेहता अनुवाद – मुग्धा कर्णिक काहीही वाईट झालं की खापर उदारमतवाद्यांवर ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://tanzaniacrusher.org/mr/sand-making/", "date_download": "2018-08-18T00:45:45Z", "digest": "sha1:QT5I2M4JMHXLGNYV6KHA73HZJD5PLDL4", "length": 12512, "nlines": 113, "source_domain": "tanzaniacrusher.org", "title": "वाळू बनविणे - तंज़ानिया कोल्हर", "raw_content": "\nएक्सएसएम शांघाय एक व्यावसायिक स्टोन क्रिशर, मिल, खाण उत्पादन, उत्पादन, उत्पादन, उत्पादन, उत्पादन, यंत्रे आणि उपकरणे आहे. आपल्यासाठी सर्वात योग्य असलेल्यासह\nपुरवठा करणारा आणि कंपन स्क्रीन\nनॉन मेटल मॅनिंग इक्विपमेंट\nविक्रीसाठी सोन्याची माती खनिज प्रक्रिया सुवर्ण धातूचा कुरकुरीत यंत्र\nलेख: वाळू बनवणे | | वेळ: ऑगस्ट, 2013 | टॅग: वाळू बनवणे\nसुवर्ण धातूचा खनन प्रक्रियेसाठी सुवर्ण धातूचा खनिज विकणारी मशीन सोने खाण ही जमिनीतून सोने किंवा सोन्याच्या खनिजांच्या खाणीची प्रक्रिया आहे. अनेक तंत्रे आणि प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पृथ्वीमधून सोने काढले जाऊ शकते. सुवर्ण धातूचा खाणकाम प्रक्रियेमध्ये सुवर्ण धातूचा निर्णायक उत्पादन लाइन हे अपरिवार्य आहे. विक्रीसाठी सुवर्ण धातूचा खाण प्रक्रियेसाठी सुवर्ण धातूचा कुरकुरीत सर्वोत्तम यंत्र बनवितो. सुवर्ण धातूचा खाणकाम उपकरणे सोन्याच्या खाणीच्या प्रक्रियेत, सुवर्ण रॉक काढून टाकले जाते ... अधिक वाचा ...\nविक्रीसाठी मोबाईल दगड क्रेशर\nलेख: वाळू बनवणे | | वेळ: ऑगस्ट, 2013 | टॅग: वाळू बनवणे\nमोबाईल दगड क्रेशर मोबाईल क्रशिंग प्लांट परिचय मोबाईल कोल्हर ही एक प्रगत रॉक क्रशिंग मशीन आहे, ज्यामुळे क्रशिंग ऑपरेशनच्या संकल्पनेला प्रचंड प्रमाणात विकसित होते आणि त्याचे डिझाइनिंग सिस्टीम ग्राहकांच्या स्थितीवर तयार केले जाते, जे कुरकुरीत नोकरीसगती वगळून घेते आणि ग्राहकासाठी प्राथमिक हाताळणी पर्याय म्हणून परिस्थिती आणि जे ग्राहकांसाठी उच्च कार्यप्रणाली आणि कमी किमतीसह हार्डवेअर उपकरणे देखील प्रदान करते. कामगिरी ... अधिक वाचा ...\nकेनिया मध्ये तांबे माती निर्णायक उपकरणे\nलेख: वाळू बनवणे | | वेळ: ऑगस्ट, 2013 | टॅग: वाळू बनवणे\nकेनियातील तांबे मातीची कुरकुरीत साधने तांबे-अयस्क कोल्हर उत्पादक आणि तांबे माला कोल्हू निर्यातक म्हणून उच्च दर्जाचे जबडा कोल्हार, फिक्स्चर कोल्हर, व्हीएसआय कोल्हार, शंकू कोल्हर, बेल्ट कन्व्हेयर, पडदा पडताळणी इत्यादि ग्राहकांना पुरवठा करू शकता. आमच्या तांबे माती कोल्हार किंमत, ईमेल द्वारे संपर्क: आता केनियातील तांबे मातीसाठी जबडा कोल्हू: पीई जबडा कोल्हार आणि पीडब्ल्यु जेशे कोल्हार हा एक प्रकारचा सिंगल टॉगल जबडा तांबा मातीचा कोल्हू आहे जो खोल, समसामयिक कुरकुरीत कक्ष आणि सोपी आहे ... अधिक वाचा ...\nभारतातील मोबाईल पँलिशिंग मशीनची किंमत\nलेख: वाळू बनवणे | | वेळ: ऑगस्ट, 2013 | टॅग: वाळू बनवणे\nभारतातील मोबाइल पँथरच्या कुऱ्हेची मशीनची किंमत मोबाईल क्रेशर फॉर सेल मोबाईल क्रेशर प्लांट्स सिद्ध जांघे कोल्हार संकल्पनांभोवती बांधली जातात. ते उच्च कपात गुणोत्तर आणि कोणत्याही फीड सामुग्रीसह वाढलेली क्षमता एकत्रित करतात: अतिरिक्त हार्ड रॉकपासून पुनर्वापर करण्यासाठी सामग्री. मोबाईल कोल्हर उत्कृष्ट मागणी, कुरदर कामगिरी आणि विश्वासार्हतेसाठी सर्वात जास्त मागणी असलेल्या अनुप्रयोगांमध्ये देखील ऑफर करतो. मोबाईल पेरींग प्लांटमध्ये सोपे वाहतूक, कमी वाहतुकीची किंमत, लवचिक सहलीचे फायदे आहेत ... अधिक वाचा ...\nदगड क्रशिंग आणि स्क्रिनिंग वनस्पती साठी प्रभाव कोल्ह्या\nलेख: वाळू बनवणे | | वेळ: ऑगस्ट, 2013 | टॅग: वाळू बनवणे\nदगड क्रशिंग आणि स्क्रिनिंग वनस्पतीसाठी प्रभाव कोल्हार, विशेषत: सिमेंट वनस्पती, सोनेरी खनिज, लोह अयस्क खाण, धातूविज्ञान आणि अन्य उद्योगांमध्ये स्टोन क्रशिंग व स्क्रिनिंग प्लांट उच्च वेगाने उदभवले. त्याच्यासह, प्रभाव कोल्हार नेहमी त्याच्या उच्च कार्यक्षमतेसाठी दुय्यम क्रशिंग उपकरणे म्हणून वापरले जाते. परिणाम कोल्हर उच्च दर्जाच्या उत्पादनांवरील आपल्या गरजांची पूर्तता करेल आणि संपूर्ण उत्पादन ओळीच्या कमी खर्चाची देखरेख वेळेनुसार कमी करेल. स्टोन क्र ... अधिक वाचा ...\nजोडा: No.60, जिनवेन रोड, विमानतळ औद्योगिक पार्क, पुडॉंग एरिया, शांघाय, चीन\nपुरवठा करणारा आणि कंपन स्क्रीन\nनॉन मेटल मॅनिंग इक्विपमेंट\nतॅनजानिया मध्ये खडबडीत हॅमर मिल\nटांझानियामध्ये हॅमर मिलची विक्री किंमत\nउत्तरोत्तर वाढत वॉशिंग प्लांट यंत्र\nएकंदर प्लांट रेत वॉशिंग मशीन\nखाण वॉशिंग एकूण वॉश मशीन दर\nपुरवठा करणारा आणि कंपन स्क्रीन\nनॉन मेटल मॅनिंग इक्विपमेंट\nशांघाय जूशियन मशीनरी कं, लिमिटेड\nजोडा: No.60, जिनवेन रोड, विमानतळ औद्योगिक पार्क, पुडॉंग एरिया, शांघाय, चीन\n© 2018 टांझानिया क्रशर | द्वारा समर्थित तानजानिया कोल्हर विक्रीसाठी | टॅन्झॅनिया कोल्हर | अव्वल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-403.html", "date_download": "2018-08-18T00:25:07Z", "digest": "sha1:H55XJ2Z3ZCV6NSZN3BFKWUULSIMVAYWG", "length": 6546, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भाजप सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Akole Politics News भाजप सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय \nभाजप सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप सरकार हे दगडाच्या काळजाचे आहे, त्यामुळे या दगडी सरकारला शेतकऱ्यांविषयी पाझर कधीच फुटणार नाही', अशी घणाघाती टीका शिवसेना नेते तथा अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी केली. शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोफत दूध वाटपाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.\nया सप्ताहात गांधीगिरी करून सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (३ मे) सकाळी ९ वाजता सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला.\nभाजप सरकारला दगडाची उपमा.\nया वेळी सरकारला दगडाची उपमा देऊन एक दगड खुर्चीवर आणून ठेवण्यात आला. या दगडाची विधीवत पूजा करून त्यास हळदी-कुंकू वाहून दुग्धाभिषेक घालण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, भाकपचे विलास नवले, सोमनाथ नवले, सरपंच प्रदीप हासे, काँग्रेसचे विलास नवले, गणेश ताजने आदी उपस्थित होते.\nसरकारने शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला.\nमहेश नवले म्हणाले, 'भाजप सरकार शेतकरीविरोधी असून या सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. एकाही शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, सगळे रस्ते टोमॅटोच्या खचाने लालेलाल झाले आहेत. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणण्यासाठी गांधीगिरी करून मोफत दूधवाटपाचा कार्यक्रम आपल्याला तालुक्यात राबवायचा आहे', असेही नवले म्हणाले.\nपाण्याची बाटली वीस रुपयांना,अन् गायीचे दूध पंधरा\nसंभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग म्हणाले, 'पाण्याची बाटली वीस रुपयांना झाली, अन् आमच्या गायीचे दूध पंधरा रुपये लिटर झाले.' भाजप सरकारचा धिक्कार असो, आशा घोषणा देत या आंदोलनाची सांगता झाली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nभाजप सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?st=7", "date_download": "2018-08-18T00:37:37Z", "digest": "sha1:NXKQIVKP6VB3BCUYABH5TBS6RM4ZNPIK", "length": 7593, "nlines": 201, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - या महिन्याचे बहुतांश डाउनलोड केलेल्या अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nया महिन्याचे सर्वात डाऊनलोड केलेले अँड्रॉइड गेम दर्शवित आहे:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Pro Football 2017 गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2402", "date_download": "2018-08-18T00:48:40Z", "digest": "sha1:7G32N7UWSHCC2L4LWRUMNOQZ5LODPGAC", "length": 19578, "nlines": 120, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रल्हाद पाटील-कराड - प्रगतशील शेतकरी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रल्हाद पाटील-कराड - प्रगतशील शेतकरी\nप्रल्हाददादांची ओळख ही ‘एक प्रगतशील शेतकरी’ म्हणून आहे. प्रल्हाददादांचा (प्रल्हाद नामदेव पाटील) जन्म २७ फेब्रुवारी १९३० रोजी जळगाव, तालुका निफाड येथे शेतकरी कुटुंबात झाला. स्वातंत्र्यलढ्याला उठाव आला होता. प्रल्हाददादा लहान वयात १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीकडे आकृष्ट झाले, ते ‘राष्ट्र सेवा दला’चे सैनिक म्हणून समतेचे पोवाडे गाऊ लागले. त्यांनी प्रभातफेऱ्या, सेवादलाची शिबिरे यांत सहभागी होऊन नवनिर्माणाची आस, अन्यायाविरूद्ध उभे राहण्याची उर्मी व्यक्त केली. त्यांच्या त्या सहभागाचा परिणाम शालेय शिक्षणावर झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी चौथीपर्यंत झाले. ते तेथेच थांबले. शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात याची त्यांना जाणीव होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रल्हाददादा समाजवादी पक्षात गेले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. त्या वेळेस त्यांनी एक महिन्याची कारावासाची शिक्षाही भोगली.\nप्रल्हाददादा निफाड तालुका डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष १९५६ ते १९६५ या कालावधीत होते, तर जिल्हा परिषद सदस्य १९६२ ते १९७२ या काळात होते. त्यांनी ‘जिल्हा मध्यवर्ती बँके’चे संचालकपद भूषवले आहे आणि ते ‘शासकीय इरिगेशन कमिटी’चे सदस्यही होते.\nगावातच दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या भावनेने प्रल्हाददादा तसेच गावातील इतर समविचारी लोक – अॅड. लक्ष्मणराव उगावकर, शांतिलाल सोनी, रघुनाथपंत जोशी, चंपालाल राठी, कमलाकर नांदे, बा.य. परीट, पंडितराव कापसे, वि.दा. व्यवहारे या सर्वांच्या धडपडीतून १९६२ साली गावात आणखी एक माध्यमिक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. शिक्षणखात्याकडून त्यास मान्यता मिळाली.\nन्या. महादेव गोविंद रानडे यांचे नवभारताच्या जडणघडणीतील असाधारण योगदान व त्यांचा जन्म निफाडचाच म्हणून त्यांचे नाव नव्या संस्थेला देण्याचा निर्णय झाला. ‘न्या. रानडे शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेचे ‘वैनतेय विद्यालय’ सुरू झाले. ‘वैनतेय’चा अर्थ गरुड, तसेच निफाड गावातील ‘विनिता’ नदीचा पुत्र ती शाळा उभी करताना जमीन सारखी करणे, साफ करणे अशी कामेही प्रल्हाददादांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. प्रल्हाददादांनी ते ‘निफाड साखर सहकारी कारखान्या’चे चेअरमन असताना, शेतक-यांचा काही पैसा सामाजिक कामासाठी वापरला. मात्र शेतक-यांचे सर्व पैसे त्यांच्या हातात देण्याऐवजी काही रक्कमच त्यांना दिली. त्यांच्या आर्थिक विवंचनेच्या विचारातून सामाजिक बांधिलकी जपण्याचाच तो प्रयत्न म्हणावा लागेल.\nप्रल्हाददादा कादवा आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर, मध्यभागी वसलेल्या गावाचे रहिवासी. त्यामुळे त्यांनी मोठ्या नदीतीरावर राहणा-या जनतेचे हाल पाहिले होते. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर, निफाडजवळ पूल असावा यासाठी, प्रल्हाददादांनी प्रयत्न चालू केले व पूल मंजूरही करवून घेतला. प्रल्हाददादांच्या कारकिर्दीत आणखी तीन पुलांचे बांधकाम झाले. कंजगाव-कोठोरे पूल, दारणा-संघवी पूल आणि खळस-पिंपळी पूल. हे बांधकाम शेतक-यांच्या सहभागाने झालेले आहे.\nत्याच सुमारास रौळस आणि पिंपरी दरम्यान कादवा नदीवरील पूल बांधला गेला. तसेच, गोदावरी नदीवरील दारणासंगवी येथील फरशीही बांधली गेली. पिंपळगाव-निपाणी-तळवाडे या गावांसाठी जलसिंचन योजना राबवून माळरानावर शेती पिकवण्याचे स्वप्न, प्रल्हाददादांनी प्रत्यक्षात आणले.\nशेतकरी संघटनेचा जन्म होण्यापूर्वी दादांनी निफाड तालुक्यातील लहान-मोठे शेतक-यांचे मेळावे घेतले. भारतातील पहिल्या कृषी संशोधन केंद्राची स्थापना १९६२ नंतर निफाड तालुक्यात करण्यात आली होती, तीही प्रल्हाददादांच्या कारकिर्दीत.\nहरितक्रांतीचे जनक ख्यातनाम गहू संशोधक डॉ. नॉरमन बोरलॉग यांनी गव्हाच्या अनेक जाती विकसित केल्या असून, त्यावरील तांबेरा रोगावर संशोधन केले आहे. त्या कामासाठी त्यांनी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या. त्यांनी १९७४ साली कुंदेवाडी (तालुका निफाड) येथील गहू संशोधन केंद्रास भेट दिली होती. ते जळगाव (तालुका निफाड) येथील प्रल्हाददादांच्या शेतावरही गेले होते. डॉ. बोरलॉग यांनी तांबेरा रोग प्रतिबंधक व उत्पादनक्षम जी बियाणी शोधली, त्यांचा प्रयोग सर्वांत प्रथम प्रल्हाददादा यांनी त्यांच्या शेतात केला. भरपूर उत्पादन घेऊन, ती बियाणी महाराष्ट्रातील इतर शेतक-यांना देऊन, त्यांचा प्रसारही केला. पूर्वी एकरी दोन पोती गव्हाचे उत्पादन मिळायचे ते डॉ. बोरलॉग यांच्या संशोधनामुळे एकरी वीस पोत्यांवर गेले.\nजगातील सार्क देशांच्या गहू संशोधकांनी २८ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रल्हाददादांच्या शेताला भेट दिली. झांबियाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानेसुद्धा प्रल्हाददादांच्या शेतीला भेट देऊन सर्व पिकांची माहिती घेतली.\nप्रल्हाददादांच्या मते देशाचे धोरण हे शेतीशी निगडित असायला हवे. दादांनी इंग्रजांचा काळ पाहिला आहे, अनुभवला आहे. त्यांच्या काळात शेतक-यांना त्रास नव्हता असे मत दादांनी व्यक्त केले. प्रल्हाददादांना ऐतिहासिक व संत साहित्य यांची आवड आहे.\n प्रल्हाद पाटिल कराड यांचे प्रत्येक काम समाजभिमुख आणि सर्जनशील आहे. आम्ही त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. कर्तृत्वला सलाम\nभारतातील पहिल्या कृषी संशोधन केंद्राची स्थापना प्रल्हाददादांच्या कारकिर्दीत निफाड तालुक्यात करण्यात आली. ही गोष्ट आम्हा निफाडकर अभिमानाने सांगतो निफाडवासियांची कितीतरी स्वप्न प्रल्हाददादांनी प्रत्यक्षात आणले...\nपद्मा क-हाडे यांचे इराणमधील वास्‍तव्‍यात आलेल्‍या अनुभवांचे लिखाण 'इराण' या पुस्‍तकाद्वारे प्रसिद्ध झाले आणि त्‍या लेखिका म्‍हणून प्रकाशात आल्‍या. त्‍या मूळच्‍या पुण्‍याच्‍या. त्‍यांनी लग्‍नाआधी पुण्‍यात अहिल्‍यादेवी हायस्‍कूलमध्‍ये तर लग्‍नानंतर मुंबईत परांजपे विद्यालय, अंधेरी येथे शिक्षिका म्‍हणून काम केले. त्‍यांचा विषय होता विज्ञान. त्‍या, त्‍यांचे पती पुरूषोत्‍तम क-हाडे यांच्‍या नोकरीच्‍या निमित्‍ताने इराण आणि सौदी अरेबिया इथे वास्‍तव्‍यास होत्या. त्‍यांनी देशविदेशातील भ्रमंतीमध्‍ये आलेले अनुभव पुस्‍तकरुपाने प्रसिद्ध केले आहेत.\nसंदर्भ: सूर्यचूल, सौरऊर्जा, ऊर्जा, सूर्यकूंभ\nअनुराधा प्रभुदेसाई यांचे कारगिल ‘लक्ष्य’\nहिवरेबाजार आणि पोपट पवार\nसंदर्भ: पोपटराव पवार, ग्रामविकास, जलसंधारण, हिवरेबाजार\nमाढ्याचे ग्रामदैवत - माढेश्‍वरी देवी\nसंदर्भ: माढा गाव, माढेश्‍वरी, शिवाजी महाराज, देवी, माढा तालुका\nराहुल अल्वारिस - शाळेपासून मुक्ती : वर्षापुरती\nअशोक सुरवडे - नाशकातला शेतकरी अंटार्क्टिकावर\nसंदर्भ: शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, निफाड तालुका\nसंदर्भ: पक्षिनिरीक्षण, फोटोग्राफी, नांदूर मधमेश्‍वर अभयारण्‍य, निफाड गाव, निफाड तालुका\nशतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, न्यायमूर्ती रानडे, निफाड तालुका, निफाड गाव\nनईमभाई पठाण - पुरातन वस्तूंचे संग्राहक\nसंदर्भ: संग्राहक, जुनी नाणी, कॅमेरा, पोस्टाची तिकिटे, घड्याळ, दुर्मीळ, निफाड तालुका, निफाड गाव\nमंदिर जीर्णोद्धारप्रसिद्ध सुभाष कर्डिले\nसंदर्भ: निफाड तालुका, निफाड गाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://tortlay.com/?auction_cat=cosmetics&lang=mr", "date_download": "2018-08-18T00:17:49Z", "digest": "sha1:DAV56Z722BSC7CTJSFXQX22DGJBVNKIG", "length": 4761, "nlines": 77, "source_domain": "tortlay.com", "title": "Cosmetics Archives - តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव", "raw_content": "\nតថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव > लिलाव > सौंदर्यप्रसाधन\nज्योर्जिओ Armani Acqua उच्चार Gio homme घालावे\nवर पोस्टेड जून 2, 2016 करून ttadmin\n2 जून 2016 2:45 पंतप्रधान\nमुलभूत भाषा सेट करा\nवापरले फ्रीज – विक्रीसाठी: राष्ट्रीय एन-B282M\n100मिली बजेट रोलर REJUVINATOR, क्लिनर पेपर गोलाकार मशीन फोल्डर inseterter\n3Samsung दीर्घिका S4 i9500 क्ष साफ एलसीडी गार्ड शिल्ड स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nप्रकरण व्हिनाइल स्टिकर्स सेट\nMophie रस पॅक अधिक आयफोन 4s / 4 बॅटरी केस – (2,000mAh) – किरमिजी\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nइंटेल कोर i7-4770K तुरुंग-कोर प्रोसेसर डेस्कटॉप (3.5 जीएचझेड, 8 एमबी कॅशे, इंटेल एचडी)\nनवीन आयफोन 7 अधिक सर्व रंग 256GB\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nकार्ल A1 DT638 प्रीमियम पेपर ट्रिमरमधील\nलक्झरी स्वतः युरोपियन चांदी चार्म महिला दागिने फुले चष्मा ब्रेसलेट\n9Samsung दीर्घिका S4 एच प्रीमियम समासाच्या ग्लास स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nकॉपीराइट © 2015 តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1122.html", "date_download": "2018-08-18T00:25:05Z", "digest": "sha1:KCIT6SPWXTX5RZ2PUASAONGMTIEED25V", "length": 7129, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "प्रसिद्धीतून नव्हे, विकासकामे करून श्रेय घेतो - आ. औटी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nप्रसिद्धीतून नव्हे, विकासकामे करून श्रेय घेतो - आ. औटी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रसिद्धीतून नव्हे, तर विकासकामे करून त्याचे श्रेय मी घेतो. गेल्या १३ वर्षांत वडझिरे परिसरात आपण परिवर्तन घडविले असून, त्याचे श्रेय घेण्याची कोणी धडपड करू नये, असा टोला आमदार विजय औटी यांनी लगावला. पारनेर ते बेल्हे मार्गावरील वडझिरे येथील १ कोटी १७ लाख रुपये खर्चाच्या पुलाचे आ. औटी यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.\nया वेळी जि. प. सदस्य काशीनाथ दाते, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, राजाराम एरंडे, सोनाबाई चौधरी, सुजाता गाजरे, सुवर्णा वाळुंज, अधीक्षक अभियंता पी. बी. भोसले, कार्यकारी अभियंता दयानंद विभुते, उपविभागीय अभियंता ए. एम. कडूस आदी उपस्थित होते.\nआपल्या पारनेर तालुक्यातील ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी Join व्हा अहमदनगर लाइव्ह च्या श्रीगोंदा स्पेशल Whatsapp ग्रुपला पुढील लिंकवर क्लिक करून\nआ. औटी म्हणाले, नदीला आलेल्या पुरामुळे याच ठिकाणावरून प्रवासी वाहन वाहून गेले व त्यात प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर या नदीवरील पुलासाठी माझा पाठपुरावा सुरू होता. अलिकडच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये या पुलासाठी १ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद होऊन अल्पावधीत दर्जेदार काम पूर्ण झाले. जनतेचे दैनंदिन दळणवळण सुलभ व्हावे, शेतकरी वर्गाच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच अर्थसंकल्पीय तरतुदींमधून तालुक्यातील विविध रस्ते, पुलांसाठी निधी खेचून आणला.\nग्रामविकास विभागाची कामेही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आल्याने सर्वच कामांचा दर्जा चांगला आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी ही एकाच रथाची दोन चाके असून, ती बरोबर चालली तर विकास होतो, तालुक्यात हेच चित्र पहावयास मिळते आहे. त्याच माध्यमातून वडझिरे परिसरात मोठे परिवर्तन घडले, त्याचे श्रेय घेण्याची काहीजण धडपड करीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_08.html", "date_download": "2018-08-18T00:49:19Z", "digest": "sha1:JG47ZVXMSFOFZN6MG43OZCRQZDZA7LZJ", "length": 3248, "nlines": 57, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "माझी वेदना. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » माझी वेदना. » माझी वेदना.\nसांज सकाळी तुलाच स्मरतो\nतू साथ देशील म्हणून एकटाच जगतो\nकुणास माहित दैव काय उद्याचे\nकळलेय कुणाला काय होते खेळ नासिबाचे\nमनात अनंत अशा घेवून दिवस काडतो\nखर्या प्रेमासाठी अभोगी बनतो\nकशी सांगू मजा प्रेमाची भावना\nप्रेम करशील तू जेव्हा कळेल तुला माझी वेदना.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-08-18T00:51:02Z", "digest": "sha1:O5737WNEBLHC2A5PKIVL6ATDYHLLUDML", "length": 8107, "nlines": 84, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तुझ्यासोबत जगण्यासाठी | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: तुझ्यासोबत जगण्यासाठी | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nएखाद्यासाठी जीव देणे हे खूपच हिमतीचे गोष्ट नाही\nएखाद्याचा जीव घेणे ही पण एक हिमतीची गोष्ट नाही\nखरी हिम्मत लागते ती जगण्यासाठी....जगण्यासाठी....\nएखाद्यासाठी जीव देणे हे खूपच हिमतीचे गोष्ट नाही आणि... एखाद्याचा जीव घेणे ही पण एक हिमतीची गोष्ट नाही पण... खरी हिम्मत लागते ती ज...\nRelated Tips : जगण्यासाठी, जगण्यासाठी अजुन काय हवं, तुझ्यासोबत जगण्यासाठी\nकधितरी तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचेय, पण त्यासाठी तू माझ्यासोबत असायला पाहिजे. तुझ्या जिवनातले सगळे रहस्य उलगडुन घ्यायचेय, पण त्यासाठि तु माझ्याबरोबर गप्पा मारत बसायला पाहिजे.\nकधितरी तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचेय, पण त्यासाठि तु माझ्यावर विश्वास टाकायला पाहिजे. तुझ्या जिवनातल्या प्रत्येक क्षणांमध्ये मला जगायचेय, पण त्यासाठि त्या क्षणात तु मला नेले पाहिजे. जास्त नाही मागत तुझ्याकडुन. फक्त तुझे मन, तुझे क्षण, तुझे दुःख,\nएवढेच जाणुन घ्यायचेय, आणि त्यासाठि माझ्या मनातुन एकच वाक्य निघतेय. फक्त एकदाचं.......\nतुझ्या मनातले सारे काही जाणून घ्यायचेय,\nनिदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनतास् बसायचेयं...\nनिदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनतास् बसायचेयं.\nकधितरी तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचेय, पण त्यासाठी तू माझ्यासोबत असायला पाहिजे. तुझ्या जिवनातले सगळे रहस्य उलगडुन घ्यायचेय, पण त्या...\nRelated Tips : असं बोलणारी, आठवणींचे चुंबन, तासनतास् बसायचेयं, तुझ्यासोबत जगण्यासाठी\nतुझ्या आठवणी माहीत आहे आठवणी तुझी जागा घेऊ शकत नाही. पण त्याच्या विनामीहीजगु शकत नाही. म्हणुणच तर...... आठवणीची सोबत असताना मी एकटा कधीच नसतो. सोबत घेऊन त्यांना गूपचूप गालात हसत असतो..... आणित्यामुळेच.....,. शेवटची भेट आपली आजही आठवते. पुन्हा पुन्हा मनाला तुझ्यासोबत पाठवते...........\nतुझ्या आठवणी माहीत आहे आठवणी तुझी जागा घेऊ शकत नाही. पण त्याच्या विनामीहीजगु शकत नाही. म्हणुणच तर...... आठवणीची सोबत असताना मी एकटा कधीच नस...\nRelated Tips : एक पहाट तुझ्या, तुझ्यासोबत जगण्यासाठी, तुझ्यासोबत जगायला, तुझ्यासोबत पाठवते\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2018-08-18T00:52:54Z", "digest": "sha1:YVCM7Y4A657V24CQ4PT7WBHZDWTUCHYK", "length": 5679, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०३७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०१० चे - १०२० चे - १०३० चे - १०४० चे - १०५० चे\nवर्षे: १०३४ - १०३५ - १०३६ - १०३७ - १०३८ - १०३९ - १०४०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १०३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4.html", "date_download": "2018-08-18T00:28:25Z", "digest": "sha1:BYL6TZU56S7S4TKG6RKZAGIYVNSCHLEJ", "length": 10899, "nlines": 119, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "कॅन्सरचे निदान ७०० रुपयांत - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nकॅन्सरचे निदान ७०० रुपयांत\nकॅन्सरचे निदान ७०० रुपयांत\nचुकीच्या उपचारांऐवजी योग्य उपचार होण्यासाठी अवघ्या सातशे रुपयांत कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे निदान करणाऱ्या डिजीटल पॅथॉलॉबची सुविधा पुण्यात उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने आजाराच्या निदानासह त्यावर कोणत्या उपचाराची गरज आहे हेही सांगण्यात येत आहे.\nकॅन्सरच्या विविध आजाराचे निदान ना नफा ना तोटा तत्वावर करणारे 'ऑन्कोपॅथ डायग्नोस्टिक सेंटर' पुण्यातील ठुबे पार्कमध्ये कार्यरत आहे. काही महिन्यांपूवीर्च हे सेंटर पुणेकरांच्या सेवेसाठी सुरु झाले आहे. सेंटरचे प्रमुख संचालक कॅन्सरतज्ज्ञ डॉ. प्रशांत जानी यांनी याविषयीची माहिती 'मटा'ला दिली. 'कॅन्सरच्या विविध प्रकारच्या आजाराचे योग्य वेळी योग्य निदान होण्याची गरज असते. मात्र अनेकदा आजार एक असतो आणि निदान काही तरी वेगळेच होते. त्यामुळे तो आजार नंतर बरा क रणे अशक्य होते.योग्य वेळी आजाराचे निदान होऊन उपचार केल्यास पेशंटचा फायदा होतो. केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा सर्जरीसारखे महागडे उपचार घेणे सामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरच्या आजारांचे निदान क रण्यात येत आहे. महागड्या चाचण्या सामान्यांसाठी अवघ्या सातशे रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.' अशी माहिती डॉ. जानी यांनी दिली.\nकॅन्सरचे निदान करण्यासाठी पुण्यासह अमेरिका, कॅनडा, इंग्लंडमधील तज्ज्ञांची टीम कार्यरत आहे.चाचणीच्या वेळी नोंदणी करताना एक युजर आयडी व पासवर्ड पेशंटला दिला जातो. त्याने दोन दिवसांनंतर संपर्क केल्यास त्यांना त्यांचा रिपोर्ट ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतो.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_8828.html", "date_download": "2018-08-18T00:50:49Z", "digest": "sha1:II4N2VAHYEOQTU67X5T6S43WE6K3OEBM", "length": 5038, "nlines": 54, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "प्रेमाची पहिली भेट. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » प्रेमाची पहिली भेट. » प्रेमाची पहिली भेट.\nतशी ओळख आमची जुनीच होती पण त्या दिवशी आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती. तिच्या काळजाची हुरहूर, माझ्या मनाला जाणवतच होती . कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .\nकुठूनतरी वाऱ्याची झुळूक हळूच आली होती तिच्या केसांशी काहीतरी गुज करून गेली होती सूर्याच्या त्या तेज ऊन्हात ती जणू बाहुलीच दिसत होती कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .\nआमची नाजराला नजर भिडत नव्हती तिच्या ओठांची सवड अजून काही खुलली नव्हती पण…. तिच्या सहवासाने मी आणलेली केवड्याची कळी मात्र छान फुलली होती . कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .\nउन्हे क्षितिजाच्या कुशीत कधीच शिरली होती चंद्राने हि सूर्यावर कधीचझेप घेतली होती नाव हितिच्या बंदराशीपोहचली होती पण ..... ती अजून वाळूतचखेळत बसली होती कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .\nकारण आठवत नाही, पण त्या दिवशी तीखूप रडली होती कदाचित माझ्याच हातांनी अश्रू पुसावे असा वेड्या मनाशी हट्ट करून बसली होती . कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .\nRelated Tips : प्रेमाची पहिली भेट.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/metro-coach-technic-113502", "date_download": "2018-08-18T01:33:04Z", "digest": "sha1:L45W33XDDPQOM6LS4VPGWG65SYGBFIXN", "length": 14477, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "metro coach technic ‘माझी मेट्रो’ कोचेससाठी चार देशांचे तंत्रज्ञान | eSakal", "raw_content": "\n‘माझी मेट्रो’ कोचेससाठी चार देशांचे तंत्रज्ञान\nबुधवार, 2 मे 2018\nनागपूर - शहरातील मेट्रोसाठी कोचेस (डबे) निर्मितीचे काम चीनमध्ये प्रगतिपथावर आहे. ‘माझी मेट्रो’च्या कोचेससाठी चार देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या कोचेस अद्ययावत सुविधायुक्त आहेच. शिवाय आगीवर नियंत्रणासाठी इस्टिंग्युशर, प्रवाशांसाठी अलार्म आदी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.\nनागपूर - शहरातील मेट्रोसाठी कोचेस (डबे) निर्मितीचे काम चीनमध्ये प्रगतिपथावर आहे. ‘माझी मेट्रो’च्या कोचेससाठी चार देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या कोचेस अद्ययावत सुविधायुक्त आहेच. शिवाय आगीवर नियंत्रणासाठी इस्टिंग्युशर, प्रवाशांसाठी अलार्म आदी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.\nचीनमधील दालियान शहरात चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन लिमिटेड (सीआरआरसी) कंपनीत ‘माझी मेट्रो’चे कोचेस तयार होत आहे. नुकताच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी या कंपनीला भेट देऊन कोचेसची पाहणी केली. कोचेस निर्मितीसाठी चीन, जर्मनी व भारतासह चार देशांचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. जर्मनी व भारताकडून कोचेस निर्मितीस आवश्‍यक एकूण घटकांपैकी ४० टक्के घटकांचा पुरवठा होत आहे.\nया कोचेसमध्ये प्रत्येक बाजूला चार पॅसेंजर सलून डोअर आणि २ कॅब डोअर आहेत. दोन डब्यांतील प्रवाशांना सुसंवादासाठी प्रशस्त जागा आहे.\nलांबलचक आणि मोठ्या आकारातील खिडक्‍यांसह उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधार घेण्यासाठी मजबूत खांब, हॅण्डल्स आहेत. माहितीपर स्क्रीन, प्रकाशासाठी उत्तम एलईडी लाइट आहेत. आपात स्थितीत तातडीने लाइट लागतील, अशी व्यवस्था कोच निर्मिती कंपनीने केली आहे. आपात स्थितीत प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी कोचेसच्या उजव्या बाजूला संकटकालीन मार्ग आहे. याशिवाय पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टिम (पीआयडीएस), एलसीडीवर मार्गाची माहिती, पॅसेंजर सलून सर्व्हिलंस सिस्टिम (पीएसएसएस), ऑटोमॅटिक व्हाईस अनाउंसमेंट सिस्टिम (एव्हीएएस), मॉर्डन इंटेरियल पॅनल्स आदी वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. सुरक्षिततेसाठी डब्यात दोन फायर इस्टिंग्युशर, पॅसेंजर अलार्म सुविधा, टू वे स्पीच चॅनल सुविधाही या कोचेसमध्ये राहणार आहे. गर्भवती महिला तसेच दिव्यांगांना प्राधान्याने सुविधा देण्यात येणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन व्हीलचेअर कोचेसमध्ये राहणार आहेत.\nसुरक्षेला प्राधान्य - डॉ. दीक्षित\nतिन्ही ऋतूत २४ तास काम करणारे मेट्रो प्रकल्पातील कामगार असून त्यांच्या कार्याचे कौतुक करताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मेट्रो प्रकल्प राबवत असताना कामगाराचे हित जोपासणे तितकेच महत्त्वाचे असून उंचीवर काम करणाऱ्या कामगार बांधवांना सेफ्टीनेट पुरविली जात असून उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कृत केले जात असल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले.\nAtal Bihari Vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा\nदौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा...\nविशेष शिक्षकांची वेतन कपात\nकापडणे (जि.धुळे) - दिव्यांगांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी 2006 मध्ये नियुक्त केलेल्या...\nआदित्यमुळे राज्यभरातील दिव्यांगांना न्याय\nनागपूर : केंद्राने कायदा संमत करून राज्याने त्याची अंमलबजावणी केली नाही. याचा फटका राज्यातील दोन टक्के दिव्यांगांना दोन वर्षे बसला. रामटेकमधील आदित्य...\nकेरळातील पावसामुळे रेल्वे रद्द, प्रवाशांची गैरसोय\nकणकवली - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्‍स्प्रेस, ओखा एक्‍स्प्रेस, गरीबरथ या गाड्या रद्द करण्यात आल्या. या एक्‍स्प्रेस रद्द झाल्याची घोषणा...\nगोवा : धावत्या वाहनाने घेतला अचानक पेट\nगोवा : दक्षिण गोव्यातील झुआरी पुलाजवळ एका वाहनाने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत वाहन चालकांना प्रसंगवधान ओळखून वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/maharashtra-won-by-4-wickets-agaianst-gujrat/", "date_download": "2018-08-18T00:56:33Z", "digest": "sha1:6LC4O6F4R4ELI6IMYELRLTI6HIIL3X6F", "length": 6621, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्राचा गुजरातवर ४ विकेट्स राखून विजय -", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा गुजरातवर ४ विकेट्स राखून विजय\nमहाराष्ट्राचा गुजरातवर ४ विकेट्स राखून विजय\n सईद मुश्‍ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने आज गुजरात संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. महाराष्ट्राकडून फलंदाजीमध्ये निखिल नाईकने चमकदार कामगिरी करताना ३७ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या.\nमहाराष्ट्राच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. निर्णय योग्य ठरवत अक्सर पटेल कर्णधार असलेल्या गुजरातला महाराष्ट्राने २० षटकांत ८ बाद १५१ धावांवर रोखले. गुजरातकडून चिराग गांधीने नाबाद ६१ तर अक्सर पटेलने ३८ धावा केल्या. गोलंदाजीत डॉमनिक मुथुस्वामीने महाराष्ट्राकडून ४ विकेट्स घेतल्या.\nगुजरातने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. केदार जाधवच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणाऱ्या राहुल त्रिपाठीला विशेष चमक दाखवता आली नाही. भरवशाचा फलंदाज अंकित बावणेही १ धावेवर बाद झाला. परंतु प्रयाग भाटी(२३) आणि निखिल नाईक (७०) यांनी महाराष्ट्राचा विजय साकार केला.\nअन्य लढतीमध्ये मुंबई संघाला बडोदा संघाविरुद्ध १३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.\nमहाराष्ट्राची उद्या सौराष्ट्र संघाशी लढत होणार आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/johannesburg-test-is-only-the-third-time-india-are-fielding-an-xi-without-a-specialist-spinner-since-1990/", "date_download": "2018-08-18T00:57:08Z", "digest": "sha1:CPUY2LBR232XUCQ36NQPRYTQATY6COPW", "length": 7174, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१९९० नंतर केवळ तिसऱ्यांदाच घडली भारतीय संघासोबत अशी गोष्ट -", "raw_content": "\n१९९० नंतर केवळ तिसऱ्यांदाच घडली भारतीय संघासोबत अशी गोष्ट\n१९९० नंतर केवळ तिसऱ्यांदाच घडली भारतीय संघासोबत अशी गोष्ट\n दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात न्यू वांडरर्स स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात आज एकाही फिरकी गोलंदाजाला स्थान मिळालेले नाही.\n११९० नंतर असे फक्त तिसऱ्यांदा झाले आहे. याआधी १९९२ मध्ये सिडनी क्रिकेट स्टेडिअमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात एकाही फिरकी गोलंदाज भारतीय संघात नव्हता. या संघात श्रीनाथ, बॅनर्जी, कपिल देव, प्रभाकर या चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली होती.\nत्यानंतर असे २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच पर्थमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात झाले होते. त्यावेळी भारतीय संघात इशांत शर्मा, झहीर खान, उमेश यादव आणि विनय कुमार या चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली होती तर या संघातही एकाही फिरकी गोलंदाजांचा समावेश नव्हता.\nआजही भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या चार वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात आर अश्विन या फिरकीपटूला संघात स्थान देण्यात आले होते मात्र आता त्याच्या ऐवजी पहिल्या सामन्यात उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.\nया सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/2009/12/shopping-in-thane/", "date_download": "2018-08-18T00:44:30Z", "digest": "sha1:DJQ3LLX7XO6HRYRW3TIYXYUJDBHWG36Y", "length": 6346, "nlines": 79, "source_domain": "thane.city", "title": "Shopping in Thane | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १७ ऑगस्ट, २०१८\n-जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागाचाही विकास परिपूर्ण करण्याकडे लक्ष देणार – राजेश नार्वेकर. -ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २ सप्टेंबरला. -ठाण्यातील अनंत मराठेंनी जागवल्या अटलबिहारींच्या आठवणी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १६ ऑगस्ट, २०१८\n-टोलनाका बंद करता येत नसल्यास मुलुंडमधील टोलनाका उड्डाण पूलाच्या पुढे हलवावा – आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. -हुतात्मा कौस्तुभ राणे यांना ६ लाखांचा गौरव पुरस्कार. -पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमीच्या सणात उत्साहाचा अभाव. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १५ ऑगस्ट, २०१८\n-देशाचा ७१वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. -कासारवडवली ते वडाळा या मेट्रोचे काम 1 ऑक्टोबर पासून होणार सुरू. -खासदार श्रीकांत शिंदे यांचा वृक्षारोपण आणि जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल शासनातर्फे सत्कार. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-18T00:28:57Z", "digest": "sha1:7T4QI4CYHH7LCTWWKVAB67TRJUV46T2M", "length": 20863, "nlines": 147, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "शाकाहारच का? - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपोषक पदार्थ आणि अन्न\nफक्त दोनच शब्दात सार अगदी सहज सांगता येण शक्य आहे. ते म्हणजे, ‘जनस्वास्थ्य टिकवण्यासाठी जनस्वास्थ्य टिकवण्यासाठी शाकाहाराचा पुरस्कार करणे हे श्रेयस्कर आहे. जगाची लोकसंख्या १२ ऑक्टोबर ९९ रोजी ६०० कोटीचा आकडा ओलांडणारा आहे. दरवर्षी ७.६ कोटीची त्यात गेली बारा वर्षे वाढ होत गेली आहे.\nभारताची लोकसंख्या १९४७ साली ३५ कोटी होती. आज ती ९३ कोटी आहे. शेती करणे,धान्ये पिकवणे, लागवड करणे या सर्वांचा मानवी वापर सुरू होऊन दहा हजार वर्षाचा काळ लोटला आहे. पण अवाजवी पध्दतीत लोकसंख्या वाढूनही, गेल्या दशकात धान्याचा तुटवडा ना सार्‍या जगात, ना भारतात जाणवलेले आढळतो. कधी कुटे तुटवडा पडला तर त्याचे कारण वाहतुकीमध्ये येणारे अडथळे एवढेच असते. धान्याची नासाडी, चुकीची साठवणूक, उंदीर घुशीची भर लक्षात घेतली तर साया मानवजातीला पुरून उरेल एवढे धान्य आजही पिकत आहे. धान्य अपुरे म्हणून मांसाहार करणार्‍यांना तो करू देत असे म्हणणे किती चुकीचे आहे. यावरून लक्षात येईल.\nभारताची लोकसंख्या १९४७ साली ३५ कोटी होती. आज ती ९३ कोटी आहे. शेती करणे,धान्ये पिकवणे, लागवड करणे या सर्वांचा मानवी वापर सुरू होऊन दहा हजार वर्षाचा काळ लोटला आहे. पण अवाजवी पध्दतीत लोकसंख्या वाढूनही, गेल्या दशकात धान्याचा तुटवडा ना सार्‍या जगात, ना भारतात जाणवलेले आढळतो. कधी कुटे तुटवडा पडला तर त्याचे कारण वाहतुकीमध्ये येणारे अडथळे एवढेच असते. धान्याची नासाडी, चुकीची साठवणूक, उंदीर घुशीची भर लक्षात घेतली तर साया मानवजातीला पुरून उरेल एवढे धान्य आजही पिकत आहे. धान्य अपुरे म्हणून मांसाहार करणार्‍यांना तो करू देत असे म्हणणे किती चुकीचे आहे. यावरून लक्षात येईल.\nउत्तम मांसाची पैदास करण्यासाठी गुरे, डुकरे, कोंबड्या, यांना मका, राई, ओट ही धान्येच खायला घातली जातात. एक किलो मांस तयार होण्यासाठी किमान पाच किलो धान्य हे पशू खातात. एक किलो मांस पाच जणांच्या कुटुंबाला एकावेळी लागते तरच त्यांचे पोट भरते. याउलट पाच किलो धान्य वापरून पाच माणसाचे कुटुंब आठवडाभर सहज गुजराण करू शकते. याही साध्या गणितावरून पैदाशीनंतर कत्तल करणे तोट्याचे आहे हे लक्षात येईल, मांसाहारी प्राणी स्वत:चा आहार स्वत: शोधतो, स्वत: हत्या करतो व नैसर्गिक रीत्या तो खातो, मनुष्य हाच प्राणी त्याला अपवाद आहे. मांसाहार वगळता शाकाहारातील कित्येक पदार्थ नैसर्गिक रीत्या आजही मानव घेतच आहे. एवढेच नव्हे तर अजिबात न शिजवता, भाजता, उकडता वा कोणतीही प्रक्रिया न करता निव्वळ नैसर्गिकरीत्या उपलब्धीवर अवलंबून शाकाहार करून मनुष्य अत्यंत निरोगी दीर्घायुष्य जगू शकतो.\nमनुष्य प्राणी मात्र विविध प्राण्यांची कोणाकडून तरी हत्या करून घेतो. कारण ती होताना त्याला पाहवत नाही. प्राणी मारताना पाहिला तर तो खाववत नाही. हा अनुभव भलेभले मांसाहारी अगदी चवीने() वर्णन करून सांगतात. अस्सल शेतकरी घरची कोंबडी स्वत: खात नाही तर ती बाजारात विकतो. यानंतरचा भाग म्हणजे सोलणे, व नको त्या गोष्टींची म्हणजे हाडे, कातडी पिसे, रक्त, यांची विल्हेवाट लावणे, यामुळे होणारे प्रदुषण, माशा, कावळे इ. चा उपद्रव.\nउत्तमात उत्तम शास्त्रीय पध्दतीने चालणार्‍या स्वच्छ खाटीक खान्याला एक किलो मांस प्रक्रिया करण्यासाठी पाच लिटर पाणी लागते. याउलट भारतासारख्या, प्यायचे पाणी सुध्दा मैलोनमैल चालून आणाव्या लागणार्‍या देशात ही पाण्याचे ‘नासाडी’ चालवून घ्यायची का शाकाहाराकडे वळायचे हा प्रश्न ओघानेच येतो.\nहत्या दुसर्‍याकडून करवून घेतली. प्रक्रियेत पाण्याची नासाडी केली. प्रदूषण तर झालेच. पण यानंतर मांस, शिजवणे, भाजणे वा टिकवणे, यासाठी शाकाहारापेक्षा कितीतरी जास्त इंधन लागते. कोणताही मांसाहारी पदार्थ किमान चाळीस ते पन्नास मिनिटे शिजवावाच लागतो, हे इथे लक्षात घ्यावे लक्षात घ्यावे. इंधनाची छोट्या गावातील अडचण ज्यांना माहिती आहे. लाकूड फाटा मिळणे दुरापास्त होत आहे.\nगॅस, रॉकलेची टंचाई, वरचेवर जिथे जाणवते त्यांनी याचाही विचार करणे गरजेचे ठरते. मास टिकवणासाठी फ्रीज वा अतिशीत गृहाची गरज लागते. भारतातील विजेची टंचाई व वीजेचा लपंडाव याबद्दल कोणीही नव्याने बोलण्याची गरजच नाही. वीजेची बिले पाहून श्रीमंतांचेही डोळे हल्ली फिरू लागले आहेत. मग मांस प्रक्रियेनंतर त्याची साठवण, वाहतूक, इ. किती महागड्या आहेत याची नोंद जरूर घ्यावी. भारतातील हवामान पाहता नैसर्गिकरित्या कोणतेही मांस वा तयार पदार्थ हा आठ तासांपेक्षा जास्त टिकूच शकत नाही. तो लगेच खराब होतो हे महत्वाचे कारण ठरते.\nमानवी शरीररचना ही शाकाहारासच पोषक आहे. मांसाहारी प्राण्यांचे तोंड खूपच मोठे असते. त्यांचे सुळे अणकुचीदार असतात. तो अन्न चावून खात नाही तर गिळण्याजोगे लचके तोडतो व ते तो गिळतो. हे गिळलेले तुकडे पचवण्याइतके त्याचे जाठरस तीव्र असतात. मांजर वा कुत्रे मांस खाताना कोणीही ही गोष्ट सहज पाहू शकतो वा कुत्रे मांस खाताना कोणीही ही गोष्ट सहज पाहू शकतो. वाघ वा सिंहाचे संपूर्ण जेवण जेमतेम वीस मिनीटात संपते. चारशे पौंडाचा वाघ चाळीस पौंड मांस जेमतेम पंधरावीस मिनीटात खातो व त्यानंतर तो दोन तीन दिवस तरी खायला तोंड उघडत नाही. याउलट सकाळी कितीही जेवलेला मनुष्य संध्याकाळ झाली की तोंडात टाकायला काहीतरी शोधायला लागतो. याचाच अर्थ शरीररचनेतील फरक मूलभूत स्वरूपाचाच आहे.\nकोणत्याही हत्याराशिवाय मानव हत्या करूच शकत नाही. कोणत्याही साधनाशिवाय मानव मांसाहार करूच शकत नाही. त्याला चाकू, सुरे, धारदार वस्तूंची मदत घ्यावी लागते. मांसाहारी प्राण्याला या कशाचीही गरज भासत नाही. अती मांसाहार करण्यामुळे मानवी शरीरात अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो हे गेल्या पन्नास वर्षात शास्त्रशुध्द दृष्ट्या सिध्द झालेले आहे.\nपोषक पदार्थ आणि अन्न\nमानसिक ताणतणावात आहार - पोषणाचं स्थान\nएडस्‌ ग्रस्तांचा आहार कसा असावा\nआहार सुधारणे / वजन कमी करणे\nजीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स)\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/author/sharad-bodage/", "date_download": "2018-08-18T00:58:48Z", "digest": "sha1:5ZWDY74UK6CFJI3PIAGXKFLMJRY4Z4NQ", "length": 11375, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Sharad Bodage, Author at Maha Sports", "raw_content": "\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nनाॅटिंगघम | भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना १८ आॅगस्टपासून ट्रेंट ब्रीज येथे सुरु होत आहे. भारतीय संघाल…\nनदालचा असाही एक पराक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही\nपॅरिस | रविवारी स्पेनच्या राफेल नदालने विक्रमी ११ व्या फ्रेंच ओपन विजेतेपदाला गवसणी घातली. याबरोबर त्याने एक खास…\nसंघ बदलुनही अनुप कुमारच्या नावावर होणार असा विक्रम जो कुणालाही मोडणं केवळ अशक्य\nमुंबई | भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल अनुप कुमार प्रो-कबड्डी २०१८मध्ये एक खास विक्रम करणार आहे. तसा तो विक्रम…\nराफेल नदाल फॅन असाल तर हे नक्की वाचा\nपॅरिस | स्पेनचा राफेल नदाल आणि फ्रेंच ओपन नाते काही विशेष. ३२ वर्षीय नदालला क्ले-कोर्टवर रोखणे अनेक दिग्गजांना शक्य…\nप्रो-कबड्डीमध्ये हे १२ खेळाडू होऊ शकतात १२ संघांचे कर्णधार\n-शरद बोदगे प्रो-कबड्डी २०१८ला आॅक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. या स्पर्धची जोरदार चर्चा लिलावापासूनच सुरु…\nदुबई मास्टर कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व या खेळाडूकडे\nदुबई | या महिन्यात दुबईत होणाऱ्या दुबई मास्टर कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजय ठाकूरकडे…\nआरती बारी यांची मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणुन निवड, तिसऱ्यांदा…\nदुबई येथे दि. २२ ते ३० जून २०१८ या कालावधीत होणाऱ्या \"मास्टर दुबई कबड्डी” स्पर्धेकरिता भारतीय हौशी कबड्डी महासंघाने…\n​प्रो-कबड्डीच आहे भारतातील दुसरी सर्वात लोकप्रिय लीग, काही वर्षात करेल आयपीएलची…\n- शरद बोदगे प्रो-कबड्डीमध्ये तमाम कबड्डी शौकीन यावेळी एका गोष्टीची आतुरतेने वाट पहात होते, ती गोष्ट म्हणजे ६व्या…\nसह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी\n-शरद बोदगे ([email protected]) गोष्ट खूप जूनी नाही. गेल्याच आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील…\nअाणि द्रविड लक्ष्मणने १७ वर्षांपुर्वी इतिहास घडवला…\nपंचानी हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅकग्राला आऊट दिले आणि संपूर्ण इडन गार्डनमध्ये भारतीय पाठीराख्यांनी जोरदार…\nफेडरेशन कप कबड्डी स्पर्धा: आजच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक\nमुंबई | आजपासून फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा २०१८ला जोगेश्वरी येथील एसआरपीएफ मैदान येथे सुरुवात होत आहे. आज स्पर्धेत…\nफेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ या गटात\n उद्यापासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी काल महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा…\nजाणून घ्या मुंबईत होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल सर्वकाही\n अमॅच्‍युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचेवतीने यंदाच्या वर्षी फेडरेशन…\nहा आहे फेडरेशन कपमध्ये भाग घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू\n शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा सुरु होत आहे. मुंबई कबड्डी उपनगर…\nBlog: द्रविड-शास्त्री टीका, तुलना आणि आपण\n-शरद बोदगे काल भारतीय संघाने चौथ्यांदा १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत…\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/fastest-ball-ipl-2017-pat-cummins/", "date_download": "2018-08-18T00:57:21Z", "digest": "sha1:CCWRORKBX76EYW7EPDVSW5YEXU7YIYUT", "length": 6239, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएल मधील सर्वात वेगवान चेंडू... -", "raw_content": "\nआयपीएल मधील सर्वात वेगवान चेंडू…\nआयपीएल मधील सर्वात वेगवान चेंडू…\nआयपीएल २०१७ मध्ये विविध रेकॉर्ड नव्याने बनले. त्यात वेगवान अर्धशतक, डावात सर्वात कमी धावा अशा काही विक्रमांचा समावेश आहे. परंतु सर्वात वेगवान चेंडू या आयपीएल मध्ये कुणी टाकला हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं.\nभारतात खेळपट्ट्या ह्या फिरकीला साथ देणाऱ्या असतात. त्यामुळे वेगवान गोलंदाजांच्या विक्रमांकडे तसं चाहते विशेष लक्ष देत नाहीत.\nह्या आयपीएलमध्ये पॅट कमिन्सने प्रतितास १५३.५६ किलोमीटर वेगाने टाकला. विशेष म्हणजे वेगवान चेंडू टाकणाऱ्या पहिल्या ५ गोलंदाजात कमिन्स दोन वेळा आहे. या यादीत एकही भारतीय गोलंदाज नाही. आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू २०१२ साली डेल स्टेनने टाकला होता. त्यानंतर पॅट कमिन्सने टाकलेला हा चेंडू आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू आहे.\nआयपीएल २०१७ मधील सर्वात वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-pak-match-sachin-tendulkar-to-make-commentary-debut/", "date_download": "2018-08-18T00:57:24Z", "digest": "sha1:YW46WNXPPEPFXGFD4XSPYX725LM2HSRH", "length": 6746, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिनप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्यात एक खास सरप्राईज -", "raw_content": "\nसचिनप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्यात एक खास सरप्राईज\nसचिनप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्यात एक खास सरप्राईज\nभारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामना येत्या रविवारी अर्थात उद्या खेळवला जाणार आहे. क्रिकेटचाहत्यांचं लक्ष लागून राहिलेल्या या सामन्यात क्रिकेटप्रेमींना एक खास सरप्राईज मिळू शकत. सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कॉमेन्ट्री करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन या सामन्यात आकाश चोप्रा, सुनील गावसकर, सबा करीम आणि वीरेंद्र सेहवागबरोबर हिंदीतून कॉमेन्ट्री करतांना दिसू शकतो.\nविशेष म्हणजे भारताचा हा महान फलंदाज यापूर्वी कधीही कॉमेन्ट्री करताना दिसलेला नाही. जर सचिनने या सामन्यात कॉमेन्ट्री केली तर त्याच हे कॉमेन्ट्री बॉक्समधलं आगमन असेल तर त्याच्या चाहत्यांसाठी हे सरप्राईज.\nकाही दिवसांपूर्वीच स्टार स्पोर्टने त्यांच्या समालोकांची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नावे घोषित केली होती. परंतु त्यात मास्टर ब्लास्टर सचिनचं नाव नव्हतं.\nयापूर्वी क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून सचिन आजतक या न्युज चॅनेलवर २०१५ च्या क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी दिसला होता.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T01:28:11Z", "digest": "sha1:SSEQAF7ZSXFL7BAVOHGRZV4SM5Z3FIK3", "length": 6172, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कॉलीफ्लॉवर | मराठीमाती", "raw_content": "\n१ चमचा मीठ (किंवा जास्त)\nफ्लॉवर नीट करून बारीक चिरावा किंवा आवडीनुसार मध्यम तुरे ठेवावे. धुवून पंधरा मिनिटे पाव चमचा हळद घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवावा. नंतर चाळणीवर निथळत ठेवून पुन्हा त्यावर साधे पाणी घालावे.\nएकीकडे लसूण, धणे, हळद व तिखट कच्चेच पाट्यावर वाटून घ्यावे. पातेल्यात तेल तापलेकी त्यात मोहरी घालवी. तडतडला की वाटलेला मसाला खमंग परतावा.\nखाली उतरवून त्यात कॉलीफ्लॉवर घालावा व अलगद ढवळावे. थोडा पाण्याचा शिपका देऊन पाण्याचे झांकण ठेवावे व मंद विस्तवावर भाजी ठेवावी. दहा मिनिटांनंतर मीठ व वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी पूर्ण शिजवावी.\nThis entry was posted in भाज्या and tagged कॉलीफ्लॉवर, पाककृती, भाज्या, शाकाहारी on जानेवारी 8, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=118&bkid=923", "date_download": "2018-08-18T01:13:36Z", "digest": "sha1:HYGCDRV4XLCY5453BAFVAIVCCRAOTJJI", "length": 2033, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : डॉ विजय पांढरीपांडे\nकथा कादंबरीकार म्हणून यशस्वी मुशाफिरी केल्यानंतर डॉ. विजय पांढरीपांडे यांनी गेल्या काही वर्षांत विविध वृत्तपत्रांतून , मासिकांतून बरेच लेखन केले आहे. त्यांचे लेखन जितके मूलगामी तितकेच परखड देखील असते त्यांच्या लेखनातील विषयांचे वैविध्य अन्‌ प्रवाही, साध्या, सोप्या भाषेत योग्य तो परिणाम साधण्याचे कौशल्य शब्दाश्ब्दांतून जाण्वते. तेव्हा वाचा अन्‌ \"श्रीमंत व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-08-18T00:53:10Z", "digest": "sha1:JHFZYDLSMOMP3R3BQ5SW626IHJX3A7EH", "length": 7801, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पेशा आणि राष्ट्रीयत्वानुसार व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:पेशा आणि राष्ट्रीयत्वानुसार व्यक्ती\nएकूण ३७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३७ उपवर्ग आहेत.\n► राष्ट्रीयत्वानुसार अभिनेते‎ (३ क)\n► पेशानुसार अमेरिकन व्यक्ती‎ (१९ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार अर्थशास्त्रज्ञ‎ (५ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार इतिहासकार‎ (२ क)\n► पेशानुसार ऑस्ट्रेलियन व्यक्ती‎ (३ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार कामगार चळवळकर्ते‎ (१ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार कुस्तीगीर‎ (१ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार खेळाडू‎ (१७ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार गायक‎ (१२ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार चित्रकार‎ (१४ क)\n► पेशानुसार चिनी व्यक्ती‎ (१० क)\n► राष्ट्रीयत्वानुसार जीवशास्त्रज्ञ‎ (७ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार डॉक्टर‎ (४ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार तत्त्वज्ञ‎ (८ क)\n► पेशानुसार थाई व्यक्ती‎ (४ क)\n► दर्यासारंग‎ (१ क, २ प)\n► राष्ट्रीयत्वानुसार नर्तक‎ (३ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार नास्तिक‎ (२ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार नृत्यरचनाकार‎ (२ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार पत्रकार‎ (६ क)\n► पेशानुसार भारतीय व्यक्ती‎ (३८ क, १ प)\n► राष्ट्रीयत्वानुसार भाषांतरकार‎ (३ क)\n► पेशानुसार मराठी व्यक्ती‎ (४५ क, १ प)\n► पेशा आणि राष्ट्रीयत्वानुसार महिला‎ (२ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार मानववंशशास्त्रज्ञ‎ (२ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार मुत्सद्दी‎ (३ क)\n► देशानुसार रसायनशास्त्रज्ञ‎ (२० क)\n► राष्ट्रीयत्वानुसार राजकारणी‎ (१८ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार दर्यासारंग‎ (५ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार वकील‎ (१ क)\n► देशानुसार शास्त्रज्ञ‎ (५ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार शिल्पकार‎ (१ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार संगीतकार‎ (१४ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार संशोधक‎ (५ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार साहित्यिक‎ (३ क)\n► पेशानुसार सिंगापुरी व्यक्ती‎ (१ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार सैनिकी पेशातील व्यक्ती‎ (५ क)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/road-generation-scheme-devendra-fadnavis-110294", "date_download": "2018-08-18T01:26:13Z", "digest": "sha1:LG2HZWACMW652S3HDCDOCI4RVFY6EHIH", "length": 11835, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "road generation scheme devendra fadnavis रस्त्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करा - देवेंद्र फडणवीस | eSakal", "raw_content": "\nरस्त्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करा - देवेंद्र फडणवीस\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nमुंबई - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात 30 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ते डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करावे. तसेच हायब्रिड ऍन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.\nमुंबई - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात 30 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ते डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करावे. तसेच हायब्रिड ऍन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.\nहायब्रिड ऍन्युईटी रस्त्यांच्या कामांचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा आढावा फडणवीस यांनी मंत्रालयात घेतला. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेअंतर्गत 30 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट असून 14 हजार 844 किलोमीटर लांबीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापूर्वी 4452 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहेत. 6756 लांबीच्या रस्त्यांचे काम पुढील महिन्यात सुरू होणार असून, उर्वरित रस्त्यांच्या कामांना सप्टेंबरपर्यंत कार्यारंभ आदेश देऊन ऑक्‍टोबरपासून कामांना सुरवात करावी. ग्रामीण महाराष्ट्रात विकासाला गती देण्यासाठी हे रस्ते महत्त्वाची भूमिका बजावणार असून, डिसेंबर 2019 पूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-shikshak-amdar-teacher-constituency-nashik-bedse-79271", "date_download": "2018-08-18T01:43:49Z", "digest": "sha1:O7EYCNQT74LEIR6YCXPXNTMYOPTD3MYC", "length": 22264, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news shikshak amdar teacher constituency nashik bedse आता वेध फक्त शिक्षक आमदारकीचे... | eSakal", "raw_content": "\nआता वेध फक्त शिक्षक आमदारकीचे...\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nनाशिक विभागातून प्रा.संदीप बेडसे यांची जय्यत तयारी...\nनिजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येत्या जुलै 2018 मध्ये शिक्षक आमदार डॉ.अपूर्व हिरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर या पाचही जिल्ह्यांतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. टीडीएफ, शिक्षक परिषद, शिक्षक भारती आणि शिक्षक सेनेसह विविध राजकीय, सामाजिक व शिक्षक संघटनेच्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यातही धुळे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व शिरपूर येथील आर.सी. पटेल पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा.संदीप बेडसे यांनी आतापासूनच जोरदार शक्तिप्रदर्शन व मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या नावाला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून पसंती व समर्थन मिळत आहे.\nविधान परिषदेत शिक्षक आमदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघात नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात 15 तालुके, नगर जिल्ह्यात 14 तालुके, जळगाव जिल्ह्यात 13 तालुके, नंदुरबार जिल्ह्यात 6 तालुके तर धुळे जिल्ह्यात 4 तालुके असा एकूण 52 तालुक्यांचा नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ. त्यातही पुन्हा ग्रामीण आणि शहरी मिळून 55 आमदार व 5 खासदारांचे कार्यक्षेत्र असलेला भव्य असा हा मतदारसंघ. मागच्या वेळेस नाशिक जिल्ह्याला डॉ.अपूर्व हिरे यांच्या रुपाने विधान परिषदेत प्रतिनिधीत्व मिळाले होते. त्यामुळे ह्यावेळी नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्याला हे प्रतिनिधीत्व मिळावे असा सूर उमटताना दिसून येत आहे. प्रत्येक जिल्ह्याला संधी मिळाली पाहिजे असे काहींचे मत आहे. या निवडणुकीत शिक्षक संघटनांची व संस्थाचालकांची भूमिका अतिशय निर्णायक असते. राजकीय पक्ष आपले स्वतंत्र उमेदवार देतात की शिक्षक संघटनांच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.\nयापूर्वी धुळे जिल्ह्यातून माजी शिक्षक आमदार जे.यू. ठाकरे, जळगाव जिल्ह्यातून माजी आमदार दिलीपराव सोनवणे, श्री.चौधरी, नाशिक जिल्ह्यातून माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, टी.एफ.पवार, नगर जिल्ह्यातून माजी आमदार श्री.शिंदे आदींनी प्रतिनिधित्व केले आहे. सद्या 'टीडीएफ'सह अन्य शिक्षक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वरिष्ठांसमवेत जिल्हा पातळीवर बैठका होत असून उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. त्यातही अन्य उमेदवारांच्या तुलनेत 'टीडीएफ'चा उमेदवार हा आमदारकीचा प्रमुख दावेदार मानला जातो. परंतु अनेकदा 'टीडीएफ'मध्येही फूट पडल्याचे व बंडखोरी झाल्याचे उदाहरण सर्वश्रुत आहे. येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'टीडीएफ' उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. त्यात पुन्हा अपक्षांची भाऊगर्दी. त्यामुळे प्रत्येक पक्ष, संघटनेची अधिकृत उमेदवारी नेमकी कोणाला मिळते याकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकवर्गाचे लक्ष लागून आहे.\nविद्यमान शिक्षक आमदार डॉ.अपूर्व हिरे यांच्या कार्यशैलीवर शिक्षकवर्गाची नाराजी आहे. त्यामुळे ह्यावेळी शिक्षकांना शिक्षकांच्या समस्या सोडविणारा झुंजार शिक्षक आमदार हवाय. या निवडणुकीत जातीपातीच्या व गटातटाच्या संकुचित राजकारणाला कुठेही थारा नसतो. कारण इथे मतदार हा 'फक्त शिक्षक' असतो. आणि शिक्षक मतदार हा अतिशय चिकित्सक असतो. शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत 'मतदार' म्हणून शिक्षक हाच निकष आहे परंतु 'उमेदवार' म्हणून शिक्षक हाच निकष नसल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.\nप्रा. संदीप बेडसे हे धुळे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून त्यांना 'टीडीएफ'तर्फे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 'टीडीएफ'मधील इच्छुकांमध्ये त्यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे. त्यांचे वडील स्व.त्र्यंबकराव बेडसे यांनी 40 ते 45 वर्षे 'टीडीएफ'चे कार्य केले आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांचे ते निकटवर्तीय व विश्वासू कार्यकर्ते असून माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.\n'टीडीएफ'तर्फे उमेदवारीसाठी माजी आमदार व स्वातंत्र्यसेनानी व्यंकटराव रणधीर यांचे नातू, शिरपूरचे किसान विद्याप्रसारक संस्थेचे सचिव, ग.स.बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक निशांत विश्वासराव रंधे, मालेगावचे आर.डी.निकम, रवींद्र मोरे, चंद्रकांत कुशारे, एस.बी.देशमुख, एस.बी.शिरसाठ, जळगावचे एस.डी.भिरुड आदीही इच्छुक आहेत. शिक्षक परिषदेतर्फे धुळ्याचे भरतसिंग भदोरीया, नगरचे सुनील पंडित, नाशिकचे दत्ता वाघे-पाटील, दिलीप अहिरे, गुलाब भामरे आदी इच्छुक आहेत. शिक्षक भारतीतर्फे नाशिकचे के.के.अहिरे, राजेंद्र लोंढे, साहेबराव कुटे आदी इच्छुक आहेत. शिक्षक सेनेतर्फे नाशिकचे संजय चव्हाण इच्छुक आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून अल्पसंख्याक उमेदवार मजहर शेख इच्छुक आहेत. धुळे येथील म्युनिसिपल हायस्कुलचे ज्येष्ठ शिक्षक, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस शिक्षक सेलचे विभागीय सचिव विलासराव पाटील हेही काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनीही आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. किमान 10 ते 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\n6 नोव्हेंबरपर्यंत अद्ययावत मतदारयादीत नावनोंदणीचे आवाहन...\n6 नोव्हेंबरपर्यंत ज्यांची शिक्षक म्हणून किमान तीन वर्षे पूर्णवेळ मान्यताप्राप्त सेवा झाली असेल अशा सर्व शिक्षकांना (बिगर मान्यताप्राप्त शिक्षक व झेडपीचे प्राथमिक शिक्षक वगळून) आपली नावे अद्ययावत मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. बऱ्याचदा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमार्फत हे नावनोंदणी फॉर्म भरून घेतले जातात. उमेदवार, संघटना अथवा पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिक्षक मतदारांवर प्रभाव पडू नये म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली असून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर शिक्षकांचे फॉर्म शाळा, महाविद्यालयांमार्फत भरून घ्यावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत हे नावनोंदणी फॉर्म उपलब्ध असून फॉर्म भरल्यानंतर ते वेळेत जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे. सोबत एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आधार कार्ड अथवा मतदान कार्डाची झेरॉक्स प्रत, सेवेचा दाखला, विनंती पत्र आदी अचूक माहिती भरून फॉर्म जमा करण्याबाबतही कळविण्यात आले आहे.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1106.html", "date_download": "2018-08-18T00:22:31Z", "digest": "sha1:FAQXAL6WHD5VYLFUS2DMYSPIL2WJY7GE", "length": 3826, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर-औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात एक ठार - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनगर-औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात एक ठार\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा तालुक्यात नगर-औरंगाबाद रस्त्यावरील कांगोणी गावाच्या शिवारात शनि-शिंगणापूर कमानीजवळ भरधाव वेगातील ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१७-२६४५) वरील चालकाकडून झालेल्या अपघातात शंकर विठ्ठल खंडागळे (वय २५, रा.वांजोळी, ता.नेवासा) हे ठार झाले. या प्रकरणी शिवाजी विठ्ठल खंडागळे यांनी शनि-शिंगणापूर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी प्रदिप शिवाजी इंगळे (रा.म्हाळसापिंपळगाव, ता.नेवासा) याच्या विरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/1st-odi-india-finish-with-112-after-dhonis-half-century/", "date_download": "2018-08-18T00:57:35Z", "digest": "sha1:GJBZWHHB7QZYSBW5L2HRQVVHJLPNI2A3", "length": 8799, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिली वनडे: संकटमोचन धोनी आला भारतीय संघाच्या मदतीला धावून, भारताच्या सर्वबाद ११२ धावा -", "raw_content": "\nपहिली वनडे: संकटमोचन धोनी आला भारतीय संघाच्या मदतीला धावून, भारताच्या सर्वबाद ११२ धावा\nपहिली वनडे: संकटमोचन धोनी आला भारतीय संघाच्या मदतीला धावून, भारताच्या सर्वबाद ११२ धावा\nधरमशाला| येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ३८.२ षटकात सर्वबाद ११२ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज एम एस धोनीने आपले अर्धशतक पूर्ण केले.\nया सामन्यात भारताची फलंदाजी पात्याच्या बंगल्यासारखी कोसळली. भारताचे सलामीवीर शिखर धवन(०) आणि रोहित शर्मा(२) लवकर बाद झाले. त्यांच्या पाठोपाठ दिनेश कार्तिक(०), मनीष पांडे(२), आज वनडे पदार्पण करणारा श्रेयश अय्यर(९), हार्दिक पंड्या(१०) आणि भुवनेश्वर कुमार(०) यांनी देखील आपले बळी लवकर गमावले.\nएक वेळ भारताची अवस्था ७ बाद २९ धावा अशी झाली होती. त्यामुळे अनुभवी फलंदाज असलेल्या धोनीवर आणि नोवोदित खेळाडू कुलदीप यादववर भारताचा डाव सांभाळण्याची जबाबदारी होती.\nया दोघानीं ४१ धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु कुलदीप १९ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह धोनीबरोबर खेळपट्टीवर थोडावेळ उभा राहिला मात्र त्याने एकही धाव काढता आली नाही अखेर त्याला सचित पथीराने त्रिफळाचित केले.\nधोनीने मात्र ‘वन मॅन आर्मी’ प्रमाणे खेळपट्टीवर टिकून होता त्याने सुरवातीला बचावात्मक पवित्रा घेतला होता त्यानंतर मात्र त्याने आक्रमक खेळाला सुरुवात केली परंतु त्याला बाकीच्या फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही अखेर तो ८७ चेंडूंत ६५ धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या या खेळीत १० चौकार आणि २ षटकार मारले.\nश्रीलंकेकडून सुरंगा लकमल (४/१३), अँजेलो मॅथ्यूज(१/८), नुवान प्रदीप(२/३७), थिसेरा परेरा (१/२९), अकिला धनंजया(१/७) आणि सचित पथीरा(१/१६) यांनी बळी घेतले.\nतत्पूर्वी श्रीलंका कर्णधार थिसेरा परेराने या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाचा श्रीलंकन गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bangladesh-finally-get-a-wicket-in-118th-over-against-south-africa/", "date_download": "2018-08-18T00:57:32Z", "digest": "sha1:H67RGUPCUDDAXOQLZ462T4IG7FWMDHH4", "length": 7134, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तब्बल ११८षटके गोलंदाजी केल्यावर त्या संघाच्या गोलंदाजांना मिळाली पहिली विकेट -", "raw_content": "\nतब्बल ११८षटके गोलंदाजी केल्यावर त्या संघाच्या गोलंदाजांना मिळाली पहिली विकेट\nतब्बल ११८षटके गोलंदाजी केल्यावर त्या संघाच्या गोलंदाजांना मिळाली पहिली विकेट\nदक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना ११८ व्या षटकांत पहिला बळी मिळाला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे.\nया सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलीच कसरत करावी लागली. त्यांना पहिला बळी घेण्यासाठी ११८ व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली.\nबांगलादेशला धावबादच्या रूपात एदेन मार्क्रमचा बळी मिळाला होता. परंतु त्यांच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज बाद करता येत नव्हता. अखेर ११७.३ व्या षटकांत शफीउल इस्लामने हाशिम अमलाला बाद केले आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज बाद झाला.\nया सामन्यात हाशिम अमलाने त्याचे २७ वे कसोटी शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक शतकाच्या यादीत आता अमला दुसऱ्या क्रमांकावर आला आहे तसेच त्याने ग्रॅमी स्मिथची बरोबरी केली आहे. या यादीत अजूनही जॅक कॅलिस ४५ शतकांसह अव्वल आहे.\nदक्षिण आफ्रिका: ४९६/३ (१४६ षटके) घोषित\nडीन एल्गार:१९९ धावा (बाद) (३८८ चेंडू)\nएदेन मार्क्रम:९७ धावा (धावबाद) (१५२चेंडू)\nहाशिम अमला: १३७ धावा (बाद) (२००चेंडू)\nबांगलादेश: १०३/२ ( २५.५ षटके)\nमोमिनूल-हक़: २६ धावांवर नाबाद\nतमिम इक़्बल: ० धावांवर नाबाद\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/malinga-to-soon-complete-150-ipl-wickets/", "date_download": "2018-08-18T00:57:29Z", "digest": "sha1:3OHGALQEMSNQ7AQFMDZRFNUWKFNLZF32", "length": 5651, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "लसिथ मलिंगा ठरणार का १५० बळी घेणारा आयपीएलचा पहिला खेळाडू..?? -", "raw_content": "\nलसिथ मलिंगा ठरणार का १५० बळी घेणारा आयपीएलचा पहिला खेळाडू..\nलसिथ मलिंगा ठरणार का १५० बळी घेणारा आयपीएलचा पहिला खेळाडू..\nसध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या १० व्या मोसमात अनेक विक्रम खेळाडूंच्या नावे होत आहेत. मग ते १०० सामने खेळणं असो वा ४००० धावा पूर्ण करणं असो.\nया विक्रमात लवकरच एक नवीन भर पडू शकते. सध्या सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावे आहे ( १४९ बळी ), म्हणजे पुढच्या मुंबई इंडियंन्सच्या सामन्यात मलिंगाला १५० बळींचा टप्पा गाठण्याची संधी आहे.\nअसे जर मलिंगा करू शकला तर तो आयपीएलमध्ये १५० बळी घेणारा एकमेव खेळाडू होईल. आयपीएल सुरु झाल्यापासून मलिंगाचा बोलबाला हा कायम राहिला आहे आणि गेली दहा वर्ष सातत्याने बळी घेण्याचे कामदेखील तो चोख करत आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/08/30.html", "date_download": "2018-08-18T00:17:18Z", "digest": "sha1:L24F3EFYU75YLIUTL2L6FNETQMC6KF4N", "length": 8363, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे 30 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे 30 जागा.\nभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे 30 जागा.\nभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण IRDA च्‍या आस्थापनेवर असिस्टंट मॅनेजरचे रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n*‍ रिक्त पदांची संख्या :- 30\n* अर्ज करण्यांची अंतिम तारीख :- 05 सप्टेंबर, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे 30 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141029061959/view", "date_download": "2018-08-18T00:27:14Z", "digest": "sha1:TRY2Y5CFTJU5MXRHNWGK7UJ2ORE5IMMF", "length": 9953, "nlines": 87, "source_domain": "www.transliteral.org", "title": "तुल्ययोगिता अलंकार - लक्षण २", "raw_content": "\nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|तुल्ययोगिता अलंकार|\nतुल्ययोगिता अलंकार - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nह्या श्लोकांत, मानी स्त्रीचें वर्णन करायचें असल्यानें, ती प्रकृत आहे; अर्थात् तिचे अश्रु व मान हेंही प्रकृतच. त्यांची विगलन ही क्रिया, त्या दोन प्रकृतांचा, कर्त्यांचा, समान धर्म म्हणून, येथें सांगितली आहे; व हीच विगलनक्रिया, डोळे व मन या अपादानांचाही (म्ह० पंचमी विभक्तीनें दाखविल्या जाणार्‍या अपादान ह्या अर्थाचाही) समानधर्म म्हणून येथें सांगितली आहे. (कर्ता, करण, संप्रदाय, अपादान वगैरे) सर्व कारकांचा क्रियेशीं अन्वय सारखाच होतो. [आतां], अशा रीतीनें, विगलनक्रिया ही ह्या सर्वांना (म्ह० अश्रु, मान, विलोचन व मन याना समान असल्यानें, त्या सर्वांना म्ह० चौघांचें एकमेकांशीं साद्दश्य या ठिकाणीं प्रतीत होतें असें मानायला काय हरकत आहे या शंकेला उत्तर :---) अशा रीतीनें या चौघांमध्यें क्रियारूप धर्माचें ऐक्य असलें (म्ह० धर्म एक असला) तरी, अश्रु व मान या कर्त्याच्या जोडीचेच आपापसांत साद्दश्य, आणि विलोचन व मन या जोडीचेंच आपापसांत साद्दश्य येथें सूचित होतें. (या चौघांचेंही एकमेकांत साद्दश्य सूचित होत नाही.) कारण एका क्रियेची ही सर्व, कारकें या सामान्य नात्यानें (सामान्य रूपानें) जरी एक असलीं तरी, या कारकांचें सामान्य कर्तॄत्व व अपादानत्व, विशेष कारकांत पर्यवसित होणें अवश्य आहे. (त्यामुळें कर्तुत्वरूपी विशेष कारक (यापैकीं) अश्रु व मान हें होत असल्यानें, त्यांची जोडी निराळी; व विलोचन व मन हे अपादानकारक होत असल्यानें त्यांची जोडी निराळीं.) बाकीचें पुढें स्पष्ट होईलच.\n“पहिलें वय (म्ह० बालपण) संपत चालले असतां, व तारुण्य उदय पावत असतां, त्या सुनयनेच्या वाणीची, द्दष्टीची व विलासांची शोभा वाढू लागली.”\nह्या ठिकाणीं शोभारूपी एक गुणाशी (प्रकृतांचा, वाणी द्दष्टि व व विलास यांचा) अन्वय झाला आहे. वरील श्लोकाच्या उत्तरार्धांत, ‘विलसन्त्यहमहमिकया वाचो गतयश्च विभ्रमाश्च भृशम्’ (वाणी, गति व विलास एकमेकांशी स्पर्धेनेम उत्कर्ष पावू लागतात,) असा फरक केला तर, हें विलसनक्रियारूप एकधर्मान्वयाचें उदाहरण होईल. आणि जर, ‘दधति स्म मधुरिमाणं वाचो गतयश्च विभ्रमाश्च भृशम्’ (वाणी, गती व विलास हीं, गोड, मधुर, झालीं म्ह० यांनीं माधुर्य धारण केलें) असा फरक केला तर, गुणाविशिष्ट क्रियेचें हें उदाहरण होईल. (माधुर्य ह्या गुणानें विशिष्ट, धारणक्रिया या द्दष्टीनें). ह्या ठिकाणीं, केवळ (माधुर्य ह्या गुणानें विशिष्ट, धारणक्रिया या द्दष्टीनें). ह्या ठिकाणीं, केवळ माधुर्य हा गुण घेतला तर त्याचा साक्षात् वाणी गति व विभ्रम, यांच्याशीं संबंधच जुळत नाहीं; व नुसती क्रिया (धारणक्रिया) घेतली तर त्यांत मजा नाहीं.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/cheap-ihave+power-banks-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:36:48Z", "digest": "sha1:BKYRKDJORBMO7HCLS7D3LR5AXEKQBAMD", "length": 13796, "nlines": 379, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये दहावे पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap दहावे पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nस्वस्त दहावे पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त पॉवर बॅंक्स India मध्ये Rs.3,099 येथे सुरू म्हणून 18 Aug 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. दहावे ब्लॅक 4001 Rs. 4,449 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये दहावे पॉवर बॅंक्स आहे.\nकिंमत श्रेणी दहावे पॉवर बॅंक्स < / strong>\n0 दहावे पॉवर बॅंक्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,112. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.3,099 येथे आपल्याला दहावे 27699 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10दहावे पॉवर बॅंक्स\n- बॅटरी कॅपॅसिटी 12000 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 12000 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/08/blog-post_17.html", "date_download": "2018-08-18T01:08:39Z", "digest": "sha1:T2OAP4SGI42ZFHPA2GB7AV2R5CDWSI3V", "length": 10221, "nlines": 266, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): दिलासा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nदिलासा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nऐकू येतो मला माझा\nजसा टिक टिक करत चालत राहातो\nहा माझा एकांत आहे,\nहा संध्याकाळ ते रात्र असा वेळेचा प्रवास\nकारण सतत तू सोबत असल्याची जाणीव होत असते\nमी बराच वेळ गप्पा मारतो तुझ्याशी\nपण तू उत्तर देत नाहीस\nमग मनाला आपोआप कळून येतं\nतू दिसतेस, पण असत नाहीस\nअसते फक्त एक दिशा...\nआणि एक विश्वास की,\nह्या बाजूला... पुढे.... काही अज्ञात मैलांवर...\nतूही अशीच बोलतेयस माझ्याशी...\nमग मऊ स्वप्नांची उबदार शाल ओढून\nज्या दिशेला तू आहेस..\nत्या कुशीवर मी वळतो..\nआणि समाधानाने डोळे मिटून..\nतुला 'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स' म्हटल्याचा \nगुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nआज पुन्हा उशीर झाला.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स\nनिरोप द्यावा.... (श्रद्धांजली - ए. के. हनगल R.I.P....\nरोजची रात्र अशीच असते.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nमाझ्या त्या साऱ्या कविता....\nतू सांगितले जे नाही ते मला समजले नाही..\nदिलासा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nएक तारा लुकलुकणारा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nरातराणीचा सुगंध.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nएक थेंब चांदण्याचा.... (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nगुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nकमी आंबट दुसरं शरीर (Jism - 2 Review)\n'आभासकुमार गांगुली' अर्थात ' किशोर कुमार'\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1211.html", "date_download": "2018-08-18T00:25:09Z", "digest": "sha1:354QK25IVHCZZRBMCDU37Q5GTSEKDB34", "length": 8467, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर महानगरपालिकेत कायद्याचे राज्य संपून भ्रष्टाचार व अनागोंदी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Civic News Mahanagarpalika Special Story अहमदनगर महानगरपालिकेत कायद्याचे राज्य संपून भ्रष्टाचार व अनागोंदी.\nअहमदनगर महानगरपालिकेत कायद्याचे राज्य संपून भ्रष्टाचार व अनागोंदी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेत आयुक्त, दोन उपायुक्त, मुख्य लेखाधिकारी, नगर सचिव व शहर अभियंता असा कोणताही सरकारी अधिकारी कामावर नसल्यामुळे शहराचे कामकाज विस्कळीत झाले आहे. यामुळे कायद्याचे राज्य संपून भ्रष्टाचार व अनागोंदी माजल्याचा आरोप करित तातडीने महापालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.\nगेल्या महिन्यात झालेल्या केडगावच्या पोटनिवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीनंतर दुहेरी हत्याकांड घडले व राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना हा वाद उफळला. यावरुन शहर हे दहशत शासित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम महापालिकेच्या प्रशासनावर झालेला आहे. मनपा आयुक्त घनश्याम मंगळे हे बदली होवून कार्यभार सोडून गेले. त्यांच्या जागी नवीन नियुक्ती झालेली नाही. तर दोन उपायुक्तांच्या जागा बर्‍याच दिवसापासून रिकाम्या आहेत.\nकरविभाग हेडक्लर्क कोंडा पाहत आहे. नगर सचिवपद व शहर अभियंता पद देखील रिक्त आहे. मुख्यलेखाधिकारी हे पथदिव्या घोटाळ्यात अडकल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेत बेकायदेशीर कामे तातडीने होवू लागली आहेत. तर कायदेशीर कामासाठी नागरिक रांगेत उभे रहावे लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.\nमहापौर पद हे प्रशासकीय नसल्याने महापालिका कारकुनांच्या ताब्यात गेलेली असून, कायद्याचे राज्य संपलेले आहे. यामुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढून, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन कष्टमय झालेले आहे. शहरात सर्वत्र कचरा झाला आहे. घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवून मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरात वाढलेली गुंडागर्दी व महापालिकेतील सर्व जबाबदार अधिकारी एकाच वेळी गायब झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार कोलमडून पडलेला आहे.\nहजारो नागरिकांचा असंतोषाचा उद्रेक होवून त्यांना रस्त्यावर आनण्याची वेळ न पाहता तातडीने महापालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या आयुक्त पदची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे असून, सर्वात मोठा जिल्हा असलेल्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना महापालिकेच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवण्यासाठी वेळ नसणार असल्याचे देखील निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअहमदनगर महानगरपालिकेत कायद्याचे राज्य संपून भ्रष्टाचार व अनागोंदी. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, May 12, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/04/indian-bank-145-post.html", "date_download": "2018-08-18T00:17:33Z", "digest": "sha1:K7LFJXTAAQNUBYSI3WAFAZ4D7NYBXBQN", "length": 7995, "nlines": 151, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "Indian Bank 145 Post. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nइंडियन बँकच्या आस्थापनेवर प्रबंधक संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 02 मे, 2018\n* रिक्त पदांची संख्या :- 145\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-512.html", "date_download": "2018-08-18T00:23:28Z", "digest": "sha1:YRBAFTWZA7WL3NHH2UYLYN3F6SKIGYZG", "length": 6101, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "फडणवीस साहेब आम्हाला बेशिस्त प्राध्यापक पालकमंत्र्यांपेक्षा शिस्त लावणारा गुरूजी पाहिजे ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News फडणवीस साहेब आम्हाला बेशिस्त प्राध्यापक पालकमंत्र्यांपेक्षा शिस्त लावणारा गुरूजी पाहिजे \nफडणवीस साहेब आम्हाला बेशिस्त प्राध्यापक पालकमंत्र्यांपेक्षा शिस्त लावणारा गुरूजी पाहिजे \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर जिल्ह्यातील कोपर्डी, पांगरमल, केडगाव दुहेरी हत्याकांड, जामखेड दुहेरी हत्याकांड अशा घटनांमुळे जिल्ह्याचे नाव बदनाम होत आहे. जिल्ह्याला कायदा व सुव्यवस्थाबाबत शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.नगर हे बिहार होत असल्याच्या बोंबा ठोकत शहराची बदनामी सुरू आहे.\nपालकमंत्र्यांचा ‘वचक’ राहिला नाही \nजिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच अन्य कोणत्याच जबाबदार अधिकार्यांवर वचक राहिलेला नाही. शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सलग होणार्या घटनांमुळे नगर जिल्ह्याचे नाव बदनाम झाले आहे. प्राध्यपक असलेल्या पालकमंत्र्यांचा ‘वचक’ राहिलेला नाही. त्यापेक्षा जिल्ह्याला शिस्त लावणारा गुरूजी बरा.. अशा शब्दात पालकमंत्र्यांची तक्रार मनसेचे नितीन भुतारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nप्राध्यापक पालकमंत्र्यांना कार्यमुक्त करा.\nतुमच्या भाजपने दिलेला बेशिस्त प्राध्यापक पालकमंत्री जिल्ह्याला नकोय, अशी भावना समस्त नगरकरांची झाली आहे. बदनामी सोसावी लागलेल्या घटनांचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्री या नात्याने प्राध्यापक पालकमंत्र्यांना कार्यमुक्त करा अशी मागणी भुतारे यांनी पत्रात केली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nफडणवीस साहेब आम्हाला बेशिस्त प्राध्यापक पालकमंत्र्यांपेक्षा शिस्त लावणारा गुरूजी पाहिजे \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ganeshjadhav.in/blog/author/gdjadhav10/", "date_download": "2018-08-18T01:24:27Z", "digest": "sha1:TAMJHECBUKR3RMKGOM2EMU6ZFBVJDRIT", "length": 5546, "nlines": 53, "source_domain": "ganeshjadhav.in", "title": "Ganesh Jadhav – Maharashtra Digital Media", "raw_content": "\nराज ठाकरेंनी पवार साहेबांची घेतलेली भन्नाट मुलाखत\nराज ठाकरेंनी पवार साहेबांची घेतलेली भन्नाट, जबरदस्त मुलाखत(काल्पनिक)… नक्की वाचाच राज ठाकरे शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेणार आणि तीही पुण्यात घेणार आहेत म्हटल्यावर अनेकांनी रामदास फुटाणेंना फोन करून आपापल्या…\nमुद्रा बँक कर्ज योजना रू. १० लाख पर्यंत कर्ज.\nमुद्रा बँक कर्ज योजना रू. १० लाख पर्यंत कर्ज. देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी २०,००० करोड रुपये भांडवल…\nडिजीटल चलन ‘बीटकॉईन’नं गुंतवणुकदारांना गंडवलं\nजितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : ‘बीटकॉईन’ या डिजिटल चलनाचा वापर करून नागपुरातील अनेक गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आलीय. राज्यातील गुंतवणूकदारांचा विचार केल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात…\nपवार कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा\nपुणे : फेसबुकच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप श्रीकृष्ण डापकर (रा. गांजपूर, ता.…\nया भारतीय महाराजाने 7 रोल्स रॉयस कार खरेदी करून त्या कचरा जमा करण्यासाठी वापरल्या\nया भारतीय महाराजाने 7 रोल्स रॉयस कार खरेदी करून त्या कचरा जमा करण्यासाठी वापरल्या इंग्लडची राजधानी लंडन मध्ये एकदा महाराज जयसिंहजी साधे कपडे घालून बाॅन्ड स्ट्रीट वर फिरायला गेले फिरत…\nअशी करा पासपोर्टची प्रक्रिया\nकधी शिक्षणासाठी, कधी नोकरीसाठी तर कधी कोणाचा मुलगा किंवा मुलगी परदेशात आहे म्हणून तर काही जण फिरायला जाण्यासाठी पासपोर्ट काढतात. हा पासपोर्ट काढण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे हे माहित असेल…\nया पाच देशात फिरा,पैशाची चिंता अजिबात नको\nराज ठाकरेंनी पवार साहेबांची घेतलेली भन्नाट मुलाखत\nमुद्रा बँक कर्ज योजना रू. १० लाख पर्यंत कर्ज.\nसरकारी योजनांचा लाभ घेणे झाले सोपे\nडिजीटल चलन ‘बीटकॉईन’नं गुंतवणुकदारांना गंडवलं\nRajesh Pawar on पवार कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-18T00:46:17Z", "digest": "sha1:S42EZHRRVT4FUOZ6J7MMQ3GVGD4ZX2NY", "length": 8469, "nlines": 275, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "रशिया राष्ट्रगीता पियानो मेलोडी | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nघररशिया राष्ट्रगीता पियानो मेलोडी\nरशिया राष्ट्रगीता पियानो मेलोडी\nमागील पोस्ट अॅलन वॉकर - फेड - पियानो मेलोडी\nपुढील लेख वारा CRY 5 प्लेस्टेशन\nमाझ्याशी संपर्क साधण्यासाठी, संपर्क फॉर्म वापरा\nउत्तर द्या उत्तर रद्द\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nईमेलद्वारे नवीन पोस्ट मला सूचित करा\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/when-japani-tourist-visits-ajintha.html", "date_download": "2018-08-18T00:21:32Z", "digest": "sha1:7IXGAHFYFBBSZBNRFJKJY4TZMFIJIGN2", "length": 13955, "nlines": 53, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "जेव्हा जपानी बाईला अजिंठा-वेरूळ येथे छेडले जाते ! वाचा आणि विचार करा Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अप्रतिम लेख / जेव्हा जपानी बाईला अजिंठा-वेरूळ येथे छेडले जाते वाचा आणि विचार करा\nजेव्हा जपानी बाईला अजिंठा-वेरूळ येथे छेडले जाते वाचा आणि विचार करा\nलेखक----श्री, राहुल कराजंगे - वाचा आणि विचार करा...\nबाई जपान ची, नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला उतरते. खाजगी बसने अजिंठा वेरूळला पोहचते. सोबत एक हाय रेजुुलेशन कॅमेरा, मॅप, एक आठवडा लेण्यांचा अभ्यास, एक प्रश्नांची यादी , अजिंठा वेरूळला येऊन खूप बारकाईने अभ्यास करतात .काही दगडमातीचे नमुने सोबत घेतात लेणी, पहाड, दगडाचे फोटो काढतात. बनवण्याची प्रक्रिया समजुन घेतात.कलाकृतीचे निरिक्षण करतात . ज्यावेळेेस जपानची बाई लेण्याचे फोटो काढत असते . त्यावेळेस भारतातील मुलं त्या बाईचे फोटो काढ़त असतात. ही बाब त्या बाईला खटकते ती बाई त्या मुलांना समजावून सांगते.\nपण तरी ते 25,30 वर्षाचे मुलं एेकत नाहीत. आणि म्हणतात मॅम वन फोटो यु एंड मी .........\nती बाई कंटाळुन... ठीक आहे म्हणते आणि मुलं त्या बाईच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढतात .\nहे असले प्रकार वेरूळ, गोवा भारतात बर्‍याच ठिकाणी घडतात.\nमग ती बाई जपानला जाऊन तिथल्या लोकाना माहिती देते की,भारतातील कैलास मंदिर जगातलं एकमेव असं मंदीर आहे की जे वरून खाली बांधत आणलेले आहे ,लोणार सरोवर जगातलं उल्कापातानं तयार झालेले एकमेव सरोवर आहे, गोव्याला आंतराष्ट्रीय दर्जाचा समुद्रकिनारा आहे. आणि असं बरच काही,\nआणि आपल्या भारतातील मुलं घरी येऊन बाकीच्यांना सागतात की, काय फॉरेनर होते हा बघ फोटो हा ईथला हा तिथला फोटू, एखादा लेण्याजवळचा फेसबुकला टाकलेला फोटू पाहुन मित्र कमेंट करतो, bro u looking hero फक्त दिसत नाही ते हजारो वर्षापूर्वी तयार झालेली आजच्या इंजीनीअर ला लाजवेल अशी कलाकृती. हा कलाकृतीचा अप्रतिम नमुना जो आपल्या देशाची शान असतो आणि ज़िथे जाउन आपल्यातील काही नमुने दीलच्या पानात A for apple आणी B for ball लिहुन येतात.\nत्या मूर्खांना कलाकृतीबद्दल माहिती काय असणार\nकारण इथे इतिहास हा विषय बोरींग समजला जातो, मराठी मध्ये MA करणार्‍यांना साधी कविता करता येत नाही, आणि आयुष्य AC मध्ये जाणारे ज्यांच्या पायाला माती लागत नाही,ते लोक शेतीवर आणी बिसलरी चे पाणी पिणारे लोक दूष्काळावर शोधनिबंध लिहित आहेत ....\n100 रूपयात दिवसभर काम करणारा घाम गाळतो आणि दिवसाला खूर्चिवर बसुन हजारो कमावणारे AC ची मागणी करत आहेत .ही आहे शोकांतिका\nसदरहू लिखाण हे लेखकाची कॉपीराईट मालमत्ता आहे.\nजेव्हा जपानी बाईला अजिंठा-वेरूळ येथे छेडले जाते \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/atk-face-fearsome-gaurs/", "date_download": "2018-08-18T00:58:21Z", "digest": "sha1:ZUMRGK3DVCVB4WMWCGZA4UAVUIPZASAV", "length": 11822, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जबरदस्त लयीत असणाऱ्या गोव्याचे एटीकेसमोर कडवे आव्हान -", "raw_content": "\nजबरदस्त लयीत असणाऱ्या गोव्याचे एटीकेसमोर कडवे आव्हान\nजबरदस्त लयीत असणाऱ्या गोव्याचे एटीकेसमोर कडवे आव्हान\n हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात नववर्षातील पहिल्या लढतीत बुधवारी एटीकेसमोर एफसी गोवा संघाचे आव्हान असेल. एटीकेने दोन सामने जिंकले आहेत, पण गोव्याने कमी सामन्यांत सरस कामगिरी करीत घणाघाती फॉर्म प्रदर्शित केला आहे. त्यामुळे एटीकेला कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.\nएटीकेने सलग तिसरा विजय मिळविला तर त्यांच्या मोहिमेत आणखी जान येईल, पण गोव्याचा संघ एफसी पुणे सिटीविरुद्धच्या पराभवातून सावरण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे. जिंकल्यास गोवा 15 गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळवू शकतो. त्यामुळे गोव्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे.\nगोव्याचे सहाय्यक प्रशिक्षक डेरीक परेरा यांनी सांगितले की, मोहीमेत एखादा दिवस खराब जातो. पुण्याविरुद्ध आम्ही संधी दवडल्या. काही निर्णय सुद्धा आमच्या विरोधात गेले, पण फुटबॉलमध्ये असे घडते. हे विसरून तुम्ही विजयी मार्गावर पुन्हा वाटचाल करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी तुमची शैली, संघाचे स्वरुप कायम ठेवून आनंददायक फुटबॉल खेळण्याचे आव्हान असते.\nआक्रमणावर जास्तच भर दिला गेल्याचा फटका बसल्यामुळे बचाव भक्कम करण्याच्या उद्देशाने सराव सुरु असल्याची माहिती परेरा यांनी दिली. संपूर्ण संघ कोलकत्यात दाखल झाला असून खेळाडूंच्या दुखापतीची कोणतीही समस्या नसल्याचे त्यांनी नमूद केले. मुळ कार्यक्रमानुसार हा सामना 31 डिसेंबर रोजी होणार होता, पण ऐनवेळी बदल झाला. ही काहीशी काळजीची बाब ठरली तरी जादा दोन दिवस मिळाल्यामुळे चांगला सराव करता आला. आम्ही 31 तारखेच्या सामन्यासाठी सज्ज होतो, पण दोन दिवस जादा मिळाल्याचा फायदा उठविला, असे त्यांनी सांगितले.\nहा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आम्ही वेगळ्य शैलीचा खेळ करणाऱ्या संघाविरुद्ध खेळू. अर्थात आम्ही आमच्या शैली कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करू, अशी पुष्टी परेरा यांनी जोडली.\nदरम्यान, एटीकेचे प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम यांच्यावरील दडपण काहीसे कमी झाले आहे. एटीकेने मुंबई सिटी एफसी आणि दिल्ली डायनॅमोज या ंसघांवर मात केली. दोन विजय मिळवित या संघाने गुणतक्त्यात सातव्या क्रमांकापर्यंत मजल मारली. गतविजेते असल्यामुळे त्यांना फॉर्म कायम राखण्याची आणि पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याची गरज आहे. एटीके आणि चौथ्या स्थानावरील मुंबई यांच्यात पाच गुणांचा फरक आहे, पण एटीकेच्या हातात दोन सामने जादा आहेत. याचा फायदा उठविण्याची एटीकेला गरज आहे.\nरॉबी किन याच्या फॉर्ममुळे एटीके संघाला संजीवनी लाभली आहे. त्याच्याविषयी शेरींगहॅम भरभरून बोलले. त्यांनी सांगितले की, रॉबी हा जगप्रसिद्ध खेळाडू आहे. सरावाच्या वेळी तो दररोज काहीतरी खास गोष्ट करतो. खेळाडू त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहतातत. त्यामुळेच मी त्याला येथे पाचारण केले.\nमँचेस्टर युनायटेडच्या या माजी स्ट्रायकरला घरच्या किंवा बाहेरच्या मैदानावरील फॉर्मविषयक आकडेवारीची फिकीर वाटत नाही. हे संदर्भ पत्रकार परिषदेत देण्यात आले असता त्यांनी फॉर्मच्या संदर्भात शैलीचे समर्थन केले.\nत्यांनी सांगितले की, आम्ही पिछाडीवर राहून बचाव करायचे धोरण पत्करले आहे असे नाही. आम्ही सुरवातीपासून संघांविरुद्ध आक्रमण केले आहे. गोल करण्याचे आणि ते जेवढ्या लवकर जमतील तेवढे चांगले ठरते असाच आमचा दृष्टिकोन आहे. हे मात्र काही वेळा घडतेच असे नाही.\nएटीकेने गोव्याला हरवून तीन गुण वसूल केले आणि सलग तिसरा विजय मिळविला तर प्रतिस्पर्ध्यांना खणखणीत इशारा मिळालेला असेल.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virender-sehwag-at-his-usual-witty-best-to-capture-shane-warne-sourav-ganguly-napping/", "date_download": "2018-08-18T00:58:18Z", "digest": "sha1:37F6VEMFVQ7R5CUS4IFJXWXHXKPMSKQE", "length": 6267, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वीरेंद्र सेहवागने शेअर केले गांगुली, वॉर्नचे झोपलेले फोटो -", "raw_content": "\nवीरेंद्र सेहवागने शेअर केले गांगुली, वॉर्नचे झोपलेले फोटो\nवीरेंद्र सेहवागने शेअर केले गांगुली, वॉर्नचे झोपलेले फोटो\nआपल्या ट्विट्समुळे आणि दिलखुलास स्वभावामुळे रोज चर्चेत राहणाऱ्या सेहवागने आज भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे क्रिकेट समालोचन करतानाच्या ब्रेक मधील काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.\nत्यात सेहवाग म्हणतो की भविष्याला आकार हा स्वप्नात दिला जातो आणि हे महान खेळाडू एकही मिनिट न वाया घालवता ती स्वप्न पाहत आहेत. सोने का मजा.\nसध्या सुरु असलेल्या समालोचक पॅनलमध्ये वीरेंद्र सेहवाग, गांगुली हे भारतीय दिग्गज आहेत. काळ पाकिस्तान सामन्याच्या वेळी पाऊसामुळे ४-५ वेळा सामना थांबवावा लागला. त्याच काळात हे महान खेळाडू विश्रांती घेत होते.\nयाला तेवढ्याच खिलाडू वृत्तीने घेत शेन वॉर्नने रिप्लाय केला आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:58:35Z", "digest": "sha1:5ZABCDRXYHA6QFZ7LONQBBISZDO5QHN2", "length": 26655, "nlines": 99, "source_domain": "mediawatch.info", "title": "हृदयी वसंत फुलतांना…! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch टॉप स्टोरी हृदयी वसंत फुलतांना…\nकथित संस्कृतीरक्षकांच्या नाकावर टिच्चून आज पुन्हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा होतोय. आज जग इतक्या जवळ आलेय की एकमेकांपासून हजारो किलोमीटर अंतरावर राहत असले तरी कुणीही प्रेमाची अभिव्यक्ती करू शकतो. यामुळे गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरलेला हा दिवस आता प्रतिकात्मकरित्याच उरलाय हे सत्य नाकारता येत नाही.\nकुणाच्या मेंदूला कितीही झिणझिण्या येऊ देत; समाजात प्रचंड खुलेपणा आलाय. प्रेम, शरीरसंबंध, रिलेशनशीप याबाबत तरूण पिढी अगदी प्रॅक्टीकल पातळीवरून विचार करतेय. आधुनिक संपर्काच्या माध्यमांनी खरं तर ‘व्हॅलेंटाईन्स डे’ सारख्या प्रेमदिनातील हवाच काढून टाकली आहे. म्हणजे प्रेमीजनांना मानवी इतिहासातील सर्वाधीक कनेक्टिव्हिटी आता मिळालेली आहे. यामुळे अगदी ‘हर दिन होली…हर रात दिवाली’ याप्रमाणे प्रत्येक क्षणाला कुणीही-कुणालाही प्रपोज करू शकते. मात्र एखादा दिवस हा आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील भावना कळविण्यासाठी ‘राखीव’ असावा यातील काव्य समाजाने ओळखायला हवे. आजच्या पिढीने जीवनाला सर्व बाजूंनी स्वीकारले आहे. खरं तर आपल्या पुर्वजांनीही याचा स्वीकार केला होताच. याचमुळे धर्म,अर्थ आणि मोक्ष यांच्यासोबत ‘काम’देखील जीवनाचा अविभाज्य घटक मानला गेला. यातूनच खजुराहोसारखी मैथुनशिल्पे कोरण्यात आली. हा जीवनाचा संपुर्ण स्वीकारच होता. याचप्रमाणे प्राचीन भारतात वसंतोत्सव आणि मदनोत्सव आदी उत्सवांमधून प्रेमी जनांना भेटण्याची नामी संधी मिळत असे. काही आदिवासी समुदायांनी वेगवेगळ्या माध्यमातून ही परंपरा टिकवून धरली आहे. अर्थात सभ्य नागरी समाजातून ती कधीच हद्दपार झालीये. आता अत्याधुनिक सोशल मीडियामुळे तर भौगोलिक बंधनेही गळून पडल्याने ‘व्हॅलेंटाईन्स डे’ची तशी गरजही नाही. मात्र तसे म्हटले तर केवळ औपचारिकता म्हणून देण्यात येणारी आपट्याची पाने आणि तिळगुळ आपण दसरा आणि संक्रातीला चालवून घेतो. याचप्रमाणे एखादा दिवस प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी असल्यास हरकत काय\n‘व्हॅलेंटाईन्स डे’ निमित्त माझ्या मनात एक प्रश्‍न सहज तरळला. झाले असे की- माझ्या कार्यालयातील संस्कृतीमध्ये गाणी आणि विनोद हे अविभाज्य घटक आहेत. दोन दिवसांआधीच मी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ निमित्त प्रत्येक सहकार्‍याने त्याच्या आवडीच्या प्रेमगीतांची यादी देण्याचे सांगितले. यातून निवडक गाणी या दिवशी ऐकायचे नियोजन करण्यात आले. लागलीच दोघांनी लिस्ट तयार करूनही दिली. तर काही करण्याच्या तयारीला लागले. माझी स्वत:ची लिस्ट करतांना खूप तारांबळ उडाली. जवळपास प्रत्येक गाण्यात प्रेमाचा भाव असतोच. यामुळे निवडायचे तर कोणते हा प्रश्‍न मनात आला. लागलीच अनेक गाणी मनात रूंजी घालू लागली. एक गाणे लागलीच ओठांवर आले ते- ‘हृदयी वसंत फुलतांना प्रेमास रंग यावे…’ किती समर्पक आहे नाही हा प्रश्‍न मनात आला. लागलीच अनेक गाणी मनात रूंजी घालू लागली. एक गाणे लागलीच ओठांवर आले ते- ‘हृदयी वसंत फुलतांना प्रेमास रंग यावे…’ किती समर्पक आहे नाही हृदयातील वसंत आणि प्रेम हृदयातील वसंत आणि प्रेम कुणीही लागलीच रोमांचित झाल्याशिवाय राहत नाही. मात्र प्रेमाचा रंग फक्त हृदयातील आणि अर्थातच आयुष्यातील वसंताशीच निगडीत का असावा कुणीही लागलीच रोमांचित झाल्याशिवाय राहत नाही. मात्र प्रेमाचा रंग फक्त हृदयातील आणि अर्थातच आयुष्यातील वसंताशीच निगडीत का असावा मग अन्य ऋतुंचे आणि आयुष्यातील कालखंडाचे काय\nनि:संशय वसंत ऋतु जसा ऋतुराज म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे तारूण्यदेखील आयुष्यातील वसंतच आहे. आणि प्रेमाशिवाय यौवनाला अर्थ तरी काय प्रत्येकाच्या यौवनात कुठे तरी नाजूक गुंतणे असतेच. अगदी ‘वो जवानी जवानी नही…जिसकी कोई कहानी ना हो’ याप्रमाणे. मात्र याच्या पलीकडे काय प्रत्येकाच्या यौवनात कुठे तरी नाजूक गुंतणे असतेच. अगदी ‘वो जवानी जवानी नही…जिसकी कोई कहानी ना हो’ याप्रमाणे. मात्र याच्या पलीकडे काय निव्वळ आठवणी अगदी आटपाट नगरातल्या बाळबोध कथांपासून ते लोककथा-गीते, कथा-कादंबर्‍यांमार्गे रूपेरी पडद्यावर गाजलेल्या सर्व प्रेमकथांचा शेवट हा नायक-नायिकेचे मिलन वा कायमची ताटातुट हाच का असावा असा प्रश्‍न आपल्या मनात कधी पडत नाही. कधी कोणत्या कलाकृतीत संपुर्ण आयुष्य एकमेकांच्या निस्सीम प्रेमात व्यतीत केलेल्यांचे वर्णन येत नाही. प्रेमातील शोकांतिकेला संपुर्ण जगात सन्मान मिळतो. आयुष्यात कधी एकमेकांना भेटू न शकणार्‍या प्रेमी जीवांना त्यांच्या मृत्युनंतर समाज डोक्यावर घेतो. त्यांच्या गाथा युगानुयुगे सांगितल्या जातात. खरं तर मनुष्य प्राणीच भंपक आहे. मानवाला आध्यात्मिकता आणि नितीनियमांचे धडे देणार्‍या धर्माच्या नावावर जगाच्या इतिहासात सर्वाधीक अधर्म झालाय. त्याचप्रमाणे जगात प्रेमाला सन्मान आहे प्रेमिकांना नाही. यामुळे त्यांना हेटाळणीने पाहिले जाते. धर्म,वर्ण,भाषा,संस्कृती,प्रांत, वर्ग, जाती आणि श्रीमंत-गरीब यांच्या भेदाभेदांमध्ये आजवर कोट्यवधी जीवांची होरपळ झालीय. मात्र समाजाला याचे काय त्यांना मरणारा कवटाळणारे प्रेमी आदर्श वाटतात. त्यांच्यावर कथा-कविता रचण्यात येतात. मात्र आपल्या भोवती प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी धडपडणार्‍यांना कठोर नितीनियमांचे पालन करावे लागते. यासाठी धर्म आणि संस्कृतीचे ठेकेदार डोळ्यात तेल घालून तयार असतात. त्यांना चकवत तरूणाई आपापल्या परीने प्रेमाची अभिव्यक्ती करतेच.\nतसे प्रेमात पडणे फार सोपे आहे. हा म्हटलं तर थोडा तारूण्यातील ‘केमिकल लोचा’ आणि स्वप्नाळू वयातील विभ्रमांचे मादक मिश्रणच आहे. नजरेला नजर भिडते…थेट ह्दयात शिरते. मग सुरू होते तगमग व्यक्त करण्याची कसातरी यातूनही मार्ग काढला जातो. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत प्रेमी जनांचे मिलन होते हा चित्रपटासाठी ‘दि एंड’ असला तरी त्या प्रेमींच्या आयुष्याची तर सुरवातच असते. मात्र असे काय होते की, एकमेकांच्या विरहाने उसासे सोडणारेच आपल्याला भावतात कसातरी यातूनही मार्ग काढला जातो. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत प्रेमी जनांचे मिलन होते हा चित्रपटासाठी ‘दि एंड’ असला तरी त्या प्रेमींच्या आयुष्याची तर सुरवातच असते. मात्र असे काय होते की, एकमेकांच्या विरहाने उसासे सोडणारेच आपल्याला भावतात अन् एकमेकांच्या साथीने आत्यंतिक प्रेमात जीवन व्यतीत करणार्‍यांचे समाजाला काही एक देणेघेणे नसते. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा. मिलनाआधीचे प्रेम खरे की काळाच्या कसोटीवर टिकणारे अन् एकमेकांच्या साथीने आत्यंतिक प्रेमात जीवन व्यतीत करणार्‍यांचे समाजाला काही एक देणेघेणे नसते. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा. मिलनाआधीचे प्रेम खरे की काळाच्या कसोटीवर टिकणारे कुठेतरी वाचलेय. एका गरीब तरूणाचा राजकुमारीवर जीव जडतो. राजकुमारीदेखील त्याच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेत त्याच्याशीच विवाह करण्यावर अडून बसते. राजा बिचारा हैराण होतो. अखेर त्याचा चतुर प्रधान यातून मार्ग काढतो. यानुसार ते दोघे प्लॅन शिजवतात आणि त्या तरूणाला बोलावण्यात येते. राजा त्या दोघांना सांगतो की, तुमचे दोघांचे लग्न लावण्यात येईल. अट फक्त एकच आहे की एका झाडाच्या भोवती तुम्हाला दोघांना दहा दिवस बांधून ठेवण्यात येईल. तेथेच तुम्हाला जेवण-पाणी देण्यात येईल. तुमच्यावर दुरवरून पहारा ठेवण्यात येईल. अर्थातच दोघे याला अत्यानंदात होकार देतात. ते म्हणतात की ‘‘आपण प्रेमाच्या गप्पागोष्टी करत सहज दहा दिवस पार करू.’’ मात्र काही तासांतच त्यांना एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो. ते कसेबसे दहा दिवस थांबतात. जेव्हा त्यांचे दोरखंड सोडण्यात येतात तेव्हा राजा त्यांच्या विवाहाच्या तयारीचे आदेश देतो. मात्र ते दोन्ही एकमेकांशी विवाह करण्यास ठाम नकार देत अक्षरश: पळ काढतात. कारण त्या दहा दिवसांतच त्यांच्यातील विभ्रमाचे जाळे तुटून सत्यस्थिती दोघांनाही उमगते. आपण समजत होतो त्यापेक्षा समोरचा व्यक्ती वेगळाच असल्याचे त्यांच्या लक्षात येते. याचप्रमाणे प्रेम होणे आणि नंतर साथीदारासोबत प्रेमपुर्ण जीवन व्यतीत करणे यांच्यात विलक्षण फरक आहे.\nखरे प्रेम हे प्रेमी एकत्र आल्यावर संपत असेल तर उरते काय फक्त आठवणी, स्मरणरंजनातील काव्य फक्त आठवणी, स्मरणरंजनातील काव्य मग सहजीवनातील प्रेम, आपुलकी, सामंजस्य, सुखदु:खात दिलेली साथ यांना काहीच महत्व नाही मग सहजीवनातील प्रेम, आपुलकी, सामंजस्य, सुखदु:खात दिलेली साथ यांना काहीच महत्व नाही लोणचे हे जसे मुरल्यानंतरच लज्जतदार लागते. याचप्रमाणे आयुष्यातील खाचखळग्यांमधून जात परिपक्व झालेल्या प्रेमाचाही सन्मान व्हायलाच हवा. मग आयुष्यातील वसंतासमान रसरशीत आणि चैतन्यदायी तारूण्य असो की, ‘विरलेली स्वप्ने आणि थकलेली गात्रे’ अशी स्थिती लोणचे हे जसे मुरल्यानंतरच लज्जतदार लागते. याचप्रमाणे आयुष्यातील खाचखळग्यांमधून जात परिपक्व झालेल्या प्रेमाचाही सन्मान व्हायलाच हवा. मग आयुष्यातील वसंतासमान रसरशीत आणि चैतन्यदायी तारूण्य असो की, ‘विरलेली स्वप्ने आणि थकलेली गात्रे’ अशी स्थिती प्रेमात पडणे अर्थात ‘फॉलिंग इन लव्ह’ फार सोपे असले तरी उर्वरित आयुष्य ‘बीईंग इन लव्ह’ खूप कठीण आहे. यामुळे आज प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी दिवस आहे तर मग प्रेमिकांच्या सन्मानासाठी काही तरी तरतुद हवी का नको प्रेमात पडणे अर्थात ‘फॉलिंग इन लव्ह’ फार सोपे असले तरी उर्वरित आयुष्य ‘बीईंग इन लव्ह’ खूप कठीण आहे. यामुळे आज प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी दिवस आहे तर मग प्रेमिकांच्या सन्मानासाठी काही तरी तरतुद हवी का नको किंबहुना दीर्घ काळापर्यंत गहन प्रेमात असणार्‍यांनीही कोणता तरी दिवस साजरा करण्यासही हरकत नसावी. रूढ अर्थाने प्रेमात पडणारे व प्रेमविवाह करणारेच नव्हे तर पारंपरिक पध्दतीने विवाहबध्द झालेली वा विवाहाची औपचारिकताही पुर्ण न केलेली अनेक जोडपीदेखील एकमेकांच्या निस्सीम प्रेमात असतात. त्यांच्याही सन्मान व्हायलाच हवा. अर्थात यासाठी कथा-कवितांमधील काल्पनिक प्रेमाला सन्मान आणि प्रत्यक्ष प्रेमाचा द्वेष अशी दुटप्पी भुमिका आपण सोडायला हवी. ग्लास अर्धा भरलेला म्हणा की; अर्धा रिकामा-उत्तर एकच किंबहुना दीर्घ काळापर्यंत गहन प्रेमात असणार्‍यांनीही कोणता तरी दिवस साजरा करण्यासही हरकत नसावी. रूढ अर्थाने प्रेमात पडणारे व प्रेमविवाह करणारेच नव्हे तर पारंपरिक पध्दतीने विवाहबध्द झालेली वा विवाहाची औपचारिकताही पुर्ण न केलेली अनेक जोडपीदेखील एकमेकांच्या निस्सीम प्रेमात असतात. त्यांच्याही सन्मान व्हायलाच हवा. अर्थात यासाठी कथा-कवितांमधील काल्पनिक प्रेमाला सन्मान आणि प्रत्यक्ष प्रेमाचा द्वेष अशी दुटप्पी भुमिका आपण सोडायला हवी. ग्लास अर्धा भरलेला म्हणा की; अर्धा रिकामा-उत्तर एकच आपला समाज हा प्रेमाचा ग्लास अर्धा भरलेला म्हणण्याच्या मानसिकतेचा होईल त्याच दिवशी वसंतोत्सव-प्रेमोत्सवाची प्राचीन परंपरा आणि व्हॅलेंटाईन्सचे आधुनिक प्रेमदिन स्वीकार्य होतील. अर्थात कुणी कितीही शंख केला तरी तरूणाई सर्व निर्बंध उलथून लावणार हेदेखील अटळ आहेच.\n(पत्रकार शेखर पाटील यांचा हा लेख. हा लेख आधी त्यांच्या ‘ओपन स्काय‘ या ब्लॉगवर प्रकाशित झाला आहे. )\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nएकवार पंखावरूनी फिरो तुझा हात…. श्रीमती मानसी पटवर्धन... दादरच्या खांडके बिल्डिंग मध्ये घडलेल्या एका…\nगो लाईव्ह : कृती, प्रकृती ते विकृती (मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७) शेखर…\n हिनाकौसर खान काल एका मित्राला फोन केला होता. गप्पांमध्ये मैत्री,…\nमेघदूताच्या आषाढधारा (लेखक : ज्ञानेश महाराव, संपादक, साप्ताहिक चित्रलेखा ) आकाश पाऊस…\nशिखरावरील भैरवी शेखर पाटील आपल्या देशात ज्येष्ठांना मानाचे स्थान आहे. मात्र बर्‍याच…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n13343", "date_download": "2018-08-18T00:36:47Z", "digest": "sha1:WQW5QD35ZX6JQPHIAGE3V4TD2WPUWFLA", "length": 9538, "nlines": 264, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Angry Piggy Seasons Android खेळ APK (com.piggyseason.game.top.best.free) MPC Games द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली आर्केड\n98% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Angry Piggy Seasons गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?v2=2", "date_download": "2018-08-18T00:38:09Z", "digest": "sha1:4UKJIABVYMQPPZN3KMOO7BY25OTHTEI3", "length": 5464, "nlines": 127, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - पसंतीचे अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nआवडते अँड्रॉइड गेम प्रदर्शित केले जात आहेत:\nनोंदणी आपल्या आवडत्या अँड्रॉइड गेम संचयित करण्यासाठी PHONEKY खाते नोंदवा...\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nआपल्याकडे कोणतेही आवडीचे अँड्रॉइड गेम नाहीत.\nआपण देखील प्रयत्न करू शकता:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-e-class-22-schools-vaibhavwadi-113774", "date_download": "2018-08-18T01:28:04Z", "digest": "sha1:ZFWUCMUMUO2OMTSOS5TRHCXKBXUHJTIW", "length": 13142, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News E Class in 22 schools in Vaibhavwadi वैभववाडीतील 22 शाळांमध्ये ई क्‍लास | eSakal", "raw_content": "\nवैभववाडीतील 22 शाळांमध्ये ई क्‍लास\nगुरुवार, 3 मे 2018\nवैभववाडी - मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्‍यातील 16 प्राथमिक आणि 6 माध्यमिक शाळांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातुन ऑनलाईन ई-क्‍लास उपक्रम राबविण्यात येणार आहे. संगणक व अनुषंगिक साहित्य खरेदीकरीता 29 लाख 36 हजार रूपयांचा निधी मंजुर असुन येत्या शैक्षणिक वर्षापासुन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.\nवैभववाडी - मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्‍यातील 16 प्राथमिक आणि 6 माध्यमिक शाळांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातुन ऑनलाईन ई-क्‍लास उपक्रम राबविण्यात येणार आहे. संगणक व अनुषंगिक साहित्य खरेदीकरीता 29 लाख 36 हजार रूपयांचा निधी मंजुर असुन येत्या शैक्षणिक वर्षापासुन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.\nमानव विकास कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये बीएसएनएल ऑनलाईन ई क्‍लास शैक्षणिक उपक्रम राबविण्यास मानव विकास आयुक्तालय औरंगाबादकडुन मान्यता मिळाली आहे. तालुक्‍यातील गांगेश्‍वर विद्यामंदीर भुईबावडा, विद्यामंदीर आचिर्णे मधलीवाडी, विद्यामंदीर आचिर्णे क्रमांक 1, विद्यामंदीर कुसुर क्रमांक 1, विद्यामंदीर कोकिसरे खांबलवाडी, विद्यामंदीर कोकिसरे नारकरवाडी, विद्यामंदीर नाधवडे बौध्दवाडी, विद्यामंदीर चारवाडी नाधवडे, दत्तविद्यामंदीर वैभववाडी, रामेश्‍वर विद्यामंदीर एडगाव क्रमांक 1, विद्यामंदीर कुसुर बाजारवाडी, सिताराम विद्यामंदीर उंबर्डे, केंद्रशाळा खांबाळे क्रमांक 1, केंद्रशाळा नाधवडे, उंबर्डे उर्दु, कोळपे मराठी क्रमांक 1 या प्राथमिक तर अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे, माध्यमिक विद्यालय उंबर्डे, यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे, आदर्श विद्यामंदीर भुईबावडा, माधवराव पवार विद्यालय कोकिसरे, अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या माध्यमिक विद्यालयाचा समावेश आहे.\nहा उपक्रम राबविण्यासाठी संगणक आणि आवश्‍यक साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरीता 29 लाख 36 हजार 291 रूपये मंजुर करण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेच्या खात्यावर ही रक्कम विभागुन वितरीत करण्यात आली आहे.\nइंटरनेट खर्चासाठी निधी वर्ग\nबीएसएनएलच्या माध्यमातुन सर्व शाळांना ब्रॉडबॅंन्ड सेवा पुरविण्यात येणार आहे. यासाठीचा निधी शाळेच्या मुख्याध्यापकांनी भारत दुरसंचार विभागाकडे वर्ग केला आहे. संगणक किवा अनुषंगिक वस्तु खरेदी करताना पुरवठादारासोबत करार करावयाच्या सुचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:56:31Z", "digest": "sha1:EDJYIHE3SZIVZJLHGSBEBQWJXHZ2AX5J", "length": 26734, "nlines": 96, "source_domain": "mediawatch.info", "title": "भाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch राजकारण भाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा\nभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा\nभारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), शिवसंग्राम संघटना या सर्वांनी मिळून गेल्या महिन्याभरात दोनदा भाजपावर एकत्रितपणे हल्ला चढविला. आतापर्यंत किमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत त्यांची भाषा सबुरीची होती. आता मात्र फडणवीसांनाही पाहून घेऊ, असे इशारे देण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचं सरकार येऊन जवळपास एक वर्ष होत आलं तरी सत्तेतील सहभागाबाबत तोंडाला पानेच पुसली जात आहेत, हा सहयोगी पक्षांचा संताप आहे. सहयोगी पक्षाचे नेते सदाभाऊ खोत, महादेव जानकर, रामदास आठवले, विनायक मेटे सारेच गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वचनांची, वायद्यांची आठवण देत आहेत. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष व फडणवीसांनी सहयोगी पक्षांना भरभरून आश्‍वासने दिलीत हे अजिबात खोटं नाही. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, महादेव जानकर व इतर नेत्यांची शिवसेनेसोबत ‘मातोश्री’वर जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनने या नेत्यांनी ती चर्चा मोडली. फडणवीसांनी तेव्हा सत्तेतील सहभागाचं स्वत:च्या सहीचं लेखी आश्‍वासन या पक्षांना दिलं होतं. हे सहयोगी पक्ष तेव्हा भाजपाकडे आल्याने भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाच्या चर्चेत भाजपा एकदम ड्रायव्हिंग सिटवर आला होता. पुढे या सर्व घडामोडींचा भाजपाला फायदाही झाला. आता मात्र भाजपा शब्द पाळायला तयार नसल्याने सहयोगी पक्षांचा संयम संपला आहे. मुख्यमंत्री प्रत्येक भेटीत बोलतात गोड, शब्द पाळण्याची हमी देतात, पण करत काहीच नाही. त्यामुळे त्यांनी आता निर्वाणीची भाषा सुरू केली आहे. मात्र अजूनही थोडीफार का होईना मुख्यमंत्र्यांकडूनच त्यांना आशा आहे. आतील गोष्ट अशी आहे की, सहयोगी पक्षांच्या या सार्‍या नेत्यांचा फडणवीसांपेक्षा नितीन गडकरींवर जास्त रोष आहे. गडकरी शरद पवारांसोबतच्या आपल्या दोस्तीला जागून स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप व इतरांना सत्तेत येऊ देत नाहीत, असे हे सारे नेते खासगीत सांगतात. (त्यामुळेच राष्ट्रवादीला मिठय़ा मारणे बंद करा, असे इशारेही ते देत असतात.) लोकसभा निवडणुकीच्या वेळी या सर्व पक्षांना गोपीनाथ मुंडेंनी भाजपाकडे खेचून आणलं होतं. त्यामुळेही गडकरींना आपली अँलर्जी आहे, अशी या पक्षांची समजूत आहे. या नेत्यांच्या समजुतीत तथ्य नाही, असं नाही. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, जानकर, आठवले आदी मंडळी गडकरींना फार रुचत नाही, हे त्यांच्या बॉडीलँग्वेजमधून अनेकदा दिसते. तिकडे शरद पवारांना स्वाभिमानी, रासप हे सत्तेत नको आहे, हे स्पष्टच आहे. त्यामुळे भाजपा हायकमांडजवळ पवारांनी काही खुट्या मारून ठेवल्या असतील, तर त्यातही नवल नाही. प्रश्न नितीन गडकरी व शरद पवारांना काय वाटते, त्यांची इच्छा काय आहे याचा नाहीय. गेल्या दहा महिन्यांचा राज्य सरकारचा कार्यकाळ पाहिला तर नितीन गडकरींच्या मनात काहीही असलं तरी फडणवीसांच्या कारभारात ते हस्तक्षेप करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर करता येत नाही. राज्य सरकारचे सारे निर्णय नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस व चंद्रकांत पाटील हे चौघेच घेत असतात. असं असतानाही सहयोगी पक्षांना सत्तेत सहभाग मिळत नाही याचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे. गडकरी व शरद पवारांना खलनायक ठरविण्यापेक्षा सहयोगी पक्षांना सत्तेत सहभागी करून घेण्याची भारतीय जनता पक्षाचीच इच्छा नाही, हेच सार्‍या घटनाक्रमातून स्पष्ट होत आहे.\nभारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज फार लवकर चढतो हा इतिहास आहे. ६१ आमदार असलेल्या राज्यातील दुसर्‍या सर्वात मोठय़ा पक्षाला शिवसेनेला ते सतत अपमानस्पद वागणूक देत असताना छोटे-मोठे दबाव गट एवढंच स्वरूप असलेल्या सहयोगी पक्षांना कशाला मोजायचं, हा विचार जर भाजपावाले करत असतील, तर अजिबात नवल नाही. तसं राजकारणात आश्‍वासनं, वचनांना फार काही अर्थ नसतो. तेथे राजकीय ताकद आणि उपद्रव मूल्य तेवढं महत्त्वाचं असतं. याच स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप, रिपाइंजवळ २0-२५ आमदार असते तर कुठंलही लेखी आश्‍वासन नसतं तरी ते आज सत्तेत असते. या चार पक्षांजवळ मिळून एक आमदार आहे. (गुजराती अमित शहांना आकड्यांची भाषा कळते. त्यामुळे ते कशाला यांना गंभीरतेने घेतील…) यांना सत्तेत घ्यायचं म्हणजे पुढे यांचे आमदार निवडून आणण्याची कटकटही भाजपाच्या मागे राहणार आहे. या सार्‍या गोष्टींचा विचार करून भाजपावाल्यांची टाळाटाळ सुरू आहे. मात्र भारतीय जनता पक्ष सहयोगी पक्षांसोबत ज्या पद्धतीने वागतो आहे ते वागणं भविष्यात त्यांना महागात पडू शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष यांची ताकद आकड्यातून तपासायला गेलं तर फसगत होते. गेल्या पाच वर्षांत याच दोन पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तोंडाला पश्‍चिम महाराष्ट्रात फेस आणला होता, याचा भाजपाला विसर पडलेला दिसतो. त्यांचे किती आमदार, खासदार आहेत यापेक्षा ते वातावरण निश्‍चितपणे बिघडवू शकतात. त्यांचं उपद्रव मूल्य मोठं आहे. महादेव जानकरांच्या वैयक्तिक क्षमतेचं जाऊ द्या, पण आज धनगर समाजाच्या आरक्षणाच्यानिमित्ताने ते राज्यातील धनगर समाजाचे नेते झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर यांचीही विश्‍वासार्हता मोठी आहे. ऊस उत्पादक पट्टय़ातला शेतकरी त्यांना मनापासून मानतो. हे सगळे नेते भाजपाची हवा खराब करू शकतात. गोपीनाथ मुंडेंना या छोट्या-छोट्या दबावगटांचं महत्त्व नेमकेपणाने माहीत होतं. त्यामुळे त्यांनी या सार्‍यांची मोट बांधून यांना काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध भिडविलं होतं. मात्र भाजपाला सत्ता मिळाल्यानंतर मुंडेंच्या सोशल इंजिनीअरिंगच्या यशस्वी प्रयोगाचं महत्त्व त्यांना वाटेनासं झालंय, असं दिसतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याची जाण आहे, पण ते आश्‍वासन पूर्ततेच्या विषयात आग्रही आहेत, असं दिसत नाही. मुख्यमंत्री गेल्या काही महिन्यांपासून सपाटून कामाला लागले आहेत. राज्याचे नेमके प्रश्न काय आहेत हे त्यांना माहीत असल्याचं त्यांच्या निर्णयातून दिसतं आहे. उद्योगधंदे, पायाभूत सुविधा, विकास या विषयात राज्याचं संतुलन बिघडलं आहे हे लक्षात आल्याने अविकसित व अनुशेषग्रस्त भागाकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घातले आहे. त्या दृष्टीने काही कठोर निर्णयही त्यांनी घेतले आहेत. राज्यातील परकीय गुंतवणूक वाढावी, उद्योगस्नेही राज्य ही प्रतिमा कायम राहावी यासाठीही ते काम करत आहेत. अर्धवट सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची धडपड, जलशिवार योजनेचा कसून पाठपुरावा, विदर्भ-मराठवाड्याकडे विशेष लक्ष अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील. एखाद्या सिन्सिअर व कुशल प्रशासकाप्रमाणे त्यांचा कारभार सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात केवळ ‘विकास पुरुष’ प्रतिमा असलेला मुख्यमंत्री चालत नाही, हे जरा त्यांनी समजून घेतलं पाहिजे. येथे जातीपातीचं राजकारण, वेगवेगळ्या अस्मिता, छोट्या-मोठय़ा दबाब गटांचे दुखणे या सार्‍या गोष्टी लक्षात घेऊन राज्यशकट हाकलावं लागतं. बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण प्रकरणात निर्णयावर ठाम राहून त्यांनी एका समूहाकडून वाहवा मिळविली असली तरी राज्यातील वेगवेगळे समूह त्यामुळे चांगलेच दुखावले आहेत. त्यातून त्यांच्या प्रतिमाभंजनाची मोहीम सुरू झाली आहे. ते बहुजनविरोधी आहेत हा प्रचार आता सातत्याने चार वर्ष चालणार आहे. या अशा प्रकारातून एखाद्याची कमिटमेंट तपासायची नसते हे जरी खरे असले तरी अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम शेवटी निवडणुकीत होत असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांना राजकारणाचा खूप अनुभव आहे असं नाही. राजकारणात कितीही चांगलं काम केलं तरी जात, पात, अस्मिता निर्णायक ठरतात, हे कटू असलं तरी सत्य आहे. या विषयाचं भान ठेवलं नाही, वेगवेगळे समूह, दबावगट सांभाळून ठेवले नाहीत तर पायाखालची वाळू कधी सरकते याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे कामाच्या विषयात कितीही तडफ दाखविली तरी राज्यातील वातावरण प्रतिकूल झालं की हेच नरेंद्र मोदी, अमित शहा व आरआरएसवाले पहिला बळी फडणवीसांचाच घेतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकासाचं, राज्याला पुढे नेण्याचं काम करत असतानाच जमिनीवरच्या राजकारणाकडेही जरा लक्ष दिलं पाहिजे. सत्तेवर जाताना जे जे मित्रपक्ष सोबत होते, त्यांच्या भावनांची बूज त्यांनी राखली पाहिजे. सत्तेच्या राजकारणात त्यांना एकटं पाडण्याचा जेव्हा प्रयत्न होईल तेव्हा हीच मंडळी निर्णायक ठरण्याची शक्यता असेल.\n(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा 'जय विदर्भ' चा…\nसंघशरण सरकार आणि नाकर्ते मंत्री विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामिल होण्याची किंमत म्हणून महाराष्ट्र विधानसभेचं एक…\nदेशाचा मूड नक्कीच बदलतो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा इतिहास तपासला तर…\nकाश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकल्पित पाकिस्तान दौ-याने संघ परिवाराला पुन्हा एकदा…\nशेतकऱ्यांच्या राजकीय पर्यायाची घाई सुधाकर जाधव शेतकऱ्यांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांची ओळख पुसल्या…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agrowon-news-jalgaon-news-agriculture-57793", "date_download": "2018-08-18T01:45:19Z", "digest": "sha1:I5VAH4VGJIC746NPDDUEHO3V3QBPNNYD", "length": 15874, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news jalgaon news agriculture जल-मृद्संधारण, कृषी तंत्रातून ग्रामविकास | eSakal", "raw_content": "\nजल-मृद्संधारण, कृषी तंत्रातून ग्रामविकास\nगुरुवार, 6 जुलै 2017\nअजित खताळ, सरपंच हिवरे, ता. कोरेगाव, जि. सातारा\nअजित खताळ, सरपंच हिवरे, ता. कोरेगाव, जि. सातारा\nजळगाव येथे झालेल्या अॅग्रोवन सरपंच महापरिषदेत मी सहभागी झालो होतो. ही महापरिषद आमच्या ग्रामविकासाला दिशा देणारी ठरली. आमचे हिवरे हे गाव दुष्काळीपट्ट्यात असल्याने कायम पाणीटंचाई होती. महापरिषेदतून आल्यावर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामविकासाचा आराखडा तयार केला. आराखड्यानुसार विविध कामांची सुरवात केली. लोकसहभाग आणि श्रमदानातून मातीचे लहान-मोठे ३४ बंधारे बांधले. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवत गावात बांधबंदिस्ती केली. गावशिवारात २५,००० मीटर सलग व खोल समतल चरी काढल्या. लोकसहभागातून ओढा जोड प्रकल्प पूर्ण केला. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने तनिष्का महिला गट तयार केला आहे. या माध्यमातून गावात बंधाऱ्याचा गाळ काढला.गेल्या पाच वर्षांपासून महिल्यांच्या हस्ते ध्वजावंदन केले जाते.\nलोकसहभाग, इन्फोसिस कंपनी आणि आय डब्ल्यू एम पी या योजनेतून सात संगणक, एलसीडी प्रोजक्टर देऊन गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आधुनिक डिजिटल वर्ग तयार केला. शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. गावातील २०० लाभार्थींना सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिवरे ते नलवडेवाडी खिंडीचा रस्ताचे काम सुरू केले आहे. गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबवली आहे. आरओ प्लांटच्या माध्यमातून दहा रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी घरपोच केले जाते. ग्रामपंचायत इमारत, सामाजिक सभागृह बांधले आहे. यात्रेनिमित्त मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे अायोजन करण्यात येते.\nशेती आणि वनीकरणावर भर\nगावात ४०० एकर वैयक्तिक क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. याचा फायदा डाळिंब, सीताफळ, ऊस लागवडीस झाला आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी परराज्यांत दरवर्षी सहलींचे अायोजन केले जाते. गावालगत असलेल्या वनविभागात ग्रामपंचायत व वनविभागाच्या संयुक्त विद्यमानाने ५५ हजार झांडाची लागवड केली आहे. यातील ८५ टक्के जगवली आहेत. वनविभागात नऊ मोठे बंधारे व २० हेक्टर क्षेत्रावर खोल सलग समतल चरी काढल्या आहेत. गावात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी असून, गेल्या पाच वर्षांपासून वणवा पूर्ण बंद करण्यात आला असल्याने वनग्राम म्हणून गाव घोषित करण्यात आले आहे. वनविभागाच्या काही अटी व शर्थीवर वनविभागाची ५५० एकर शेत जमीन गावासाठी घेतली आहे. त्यामध्ये आम्ही वनशेती करणार आहोत.\nजलसंधारण व मृद्संधारण यशस्वी कामामुळे पाणी फाउंडेशन अयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचे पहिले प्रशिक्षण सेंटर गावामध्ये सुरू करण्यात आले आहे. यशदातर्फे विविध राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांचा एक दिवसाचा अभ्यास दौरा अायोजित करून हिवरे पॅटर्न विविध राज्यात पोचला आहे.\nगावाच्या मालकीच्या ३३ एकर गायरान क्षेत्रावर तीन वर्षांपूर्वी ५,५०० सीताफळच्या बाळानगरी जातीच्या रोपांची लागवड केली. या बागेस पाणीपुरवठा होण्यासाठी लोक सहभागातून विहीर खोदली. लोकसहभाग आणि १३ वा वित्त अयोग, पर्यावरण, ग्रामपंचायत स्वनिधीतून बागेस पाइपलाइन केली. पाण्याच्या बचतीसाठी सर्व बागेस ठिबक सिंचन केले आहे. सीताफळ रोपांची चांगली वाढ झाली आहे. भविष्यात गावामध्ये सीताफळ प्रक्रिया उभारणार आहोत. हा प्रकल्प गावाच्या मालकीचा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पादनात वाढ होणार आहे.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nइगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या...\nबिजवडी - माण तालुक्‍यात अत्यल्प पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी धाडसाने खरीप हंगामाची पेरणी केली आहे. पिके भरण्याच्या काळात पाणी नसल्याने खरीप हंगाम...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://wordplanet.org/mar/11/1.htm", "date_download": "2018-08-18T01:03:17Z", "digest": "sha1:XLCSJ7THXNELFXQHSTEGEWSLVKQLGKXC", "length": 20982, "nlines": 69, "source_domain": "wordplanet.org", "title": " पवित्र शास्त्रवचने: 1 राजे 1/ Kings 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\n1 राजे - अध्याय 1\n1 आता राजा दावीद फार वृध्द झाला होता. वयोमानामुळे त्याला गारठा सहन होईना. नोकरांनी कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येईना.\n2 तेव्हा त्याचे सेवक त्याला म्हणाले, “तुमच्या सेवेसाठी आम्ही एखादी तरुण मुलगी बघतो. ती तुमच्या सेवेसाठी आम्ही एखादी तरुण मुलगी बघतो. ती तुमच्या निकट झोपेल आणि तुम्हाला ऊब देईल.”\n3 आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलभर सुंदर तरुण मुलीचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची मुलगी सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.\n4 ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.\n5 अदोनीया हा दावीद आणि त्यांची पत्नी हग्गीथ यांचा मुलगा. गर्वाने फुगून जाऊन त्याने स्वत : राजा व्हायचे ठरवले. राजा व्हायच्या प्रबळ इच्छेने त्याने स्वत:साठी एक रथ, घोडे आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे तयार केली.\n6 अदोनीया हा दिसायला सुंदर होता. अबशालोम पेक्षा हा धाकटा. पण राजा दावीदने मात्र अदोनीयाला ‘हे तू काय चालवले आहेस’ म्हणून कधी समज दिली नाही.\n7 सरुवेचा मुलगा यावब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्याला नवीन राजा करण्यात मदत करायचे त्यांनी ठरविले.\n8 पण पुष्कळांना अदोनीयाच्या या हालचाली पसंत नव्हत्या. ते दावीदशी एकनिष्ठ राहिले. सादोक हा याजक, यहोयादाचा मुलगा बनाया, नाथान हा संदेष्टा, शिमी रेई आणि दावीदच्या पदरी असलेले वीर हे ते लोक होत. ते राजाच्याच बाजूला राहिले, हे लोक अदोनीयाला मिळाले नाहीत.\n9 एकदा एन - रोगेलजवळ रोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेढरे, गुरे, पुष्ट वासरे यांचा शांत्यर्पण म्हणून यज्ञ केला. आपले भाऊ, राजाची इतर मुले आणि यहूदातील सर्व अधिकारी यांना बोलावणे पाठवले.\n10 पण राजाच्या पदरचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना मात्र वगळले.\n11 नाथान संदेष्ट्यांच्या हे कानावर गेले तेव्हा तो शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. त्याने तिला विचारले, “हग्गीथेचा मुलगा अदोनीया याचे काय चालले आहे याचा तुला पत्ता आहे का त्याने स्वत:ला राजा म्हणून घोषित केले आहे आणि इकडे आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्तासुद्वा नाही.\n12 तू आणि तुझा मुलगा शलमोन यांच्या जिवाला धोका पोहोंचू शकतो. यातून वाचायचा मार्ग मी तुला दाखवतो\n13 अशीच राजा दावीदकडे जा आणि त्याला सांग, ‘स्वामी तुम्ही मला वचन दिले आहे.’ त्याप्रमाणे माझा मुलगा शलमोन तुमच्यानंतर गादीवर बसेल पण अदोनीया राजा होत आहे हे कसे काय\n14 तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन. तू तिथून निघून गेल्यावर मी राजाला सर्व हकीगत सांगीन. म्हणजे तू बोललीस त्यात तथ्य आहे हे राजाला पटेल.”\n15 तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या शयनगृहात गेली. राजा फारच थकला होता. शुनेमची अबीशग त्याची सेवा करत होती.\n16 बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजाने तिची चौकाशी केली.\n17 बथशेबा त्याला म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे. ‘माझ्यानंतर शलमोन राजा होईल. तो या गादीवर बसेल’ असे तुम्ही म्हणाला आहात.\n18 आता तुमच्या नकळत अदोनीया स्वत:च राजा व्हायच्या खटपटीत आहे.\n19 त्याने अनेक गुरे आणि उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे. त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुळे, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे. पण तुमचा एकनिष्ठ पुत्र शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही.\n20 महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत.\n21 आपण प्राण सोडण्यापूर्वी नीट व्यवस्था केली पाहिजे. तसे तुम्ही केले नाहीत तर तुमचे आपल्याचा वाडवडीलांच्या शेजारी दफन झाल्यावर मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”\n22 बथशेबा हे राजाशी बोलत असतानाच नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला.\n23 राजाच्या सेवकांनी त्याच्या आगमनाची राजाला वर्दी दिली. “तेव्हा नाथान राजाच्या समोर आला व खाली लवून अभिवादन केले.\n24 मग नाथान म्हणाला, “महाराज, तुमच्यानंतर अदोनीया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय आता राज्य अदोनीयाचे आहे असे तुम्ही ठरवले आहे काय\n25 कारण आजच त्याने खाली खोऱ्यात जाऊन गुरे मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमची मुले, सेनापती, अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत. ‘राजा अदोनीया चिरायु होवो’ म्हणून घोषणा देत आहेत.\n26 “पण मी, सादोक याजक यहोयादाचा मुलगा बनाया आणि तुमचा मुलगा शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही.\n27 माझे स्वामी, राजाने आम्हाला विश्वासात न घेता हे सर्व केले आहे का आपला वारस तुम्ही कृपा करुन जाहीर करा.”\n28 तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला आत यायला सांगा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर आली.\n29 मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो.\n30 पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राजा होईल. या सिंहासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. मी दिलेला शब्द खरा करीन.”\n31 बथशेबाने हे ऐकून राजाला वंदन केले व म्हणाली “राजा चिरायु होवो.”\n32 मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा मुलगा बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले.\n33 राजा त्यांना म्हणाला, “माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून गीहोन झऱ्याकडे जा.\n34 तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याला इस्राएलचा नवा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की शलमोन हा आता नवा राजा आहे.\n35 मग त्याला घेऊन माझ्याकडे या. तो या सिंहासनावर बसेल आणि नवा राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा राजा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.”\n36 यहोयादाचा मुलगा बनाया राजाला म्हणाला, “आमेन स्वामी, खुद्द परमेश्वर देवच याला मान्यता देईल.\n37 महाराज, आपल्याला परमेश्वराची साथ आहे. तो परमेश्वर असाच शलमोनाच्याही पाठीशी उभा राहील अशी मला आशा आहे. राजा शलमोनच्या राज्याची भरभराट होवो आणि माझे स्वामी, आपल्यापेक्षा ते अधिक बळकट होवो.”\n38 सादोक, नाथान, बनाया आणि राजाचे सेवक यांनी राजा दावीदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.\n39 सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने सादोकने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.\n40 मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांना उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.\n41 हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज नगरात काय चालले आहे नगरात काय चालले आहे\n42 यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा मुलगा योनाथान तिथे आला. अदोनीया त्याला म्हणाला, “ये तू भला माणूस आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”\n43 पण योनाथान म्हणाला, “नाही, तुम्हाला ही बातमी चांगली वाटणार नाही. राजा दावीदाने शलमोनाला राजा केले आहे.\n44 दावीदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा मुलगा बनाया आणि आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला खुद्द राजाच्या खेचरावर बसवले.\n45 मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहाने झऱ्याजवळ शलमोनाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण नगरात परतले. लोक त्यांच्या मागोमाग गेले. नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे.\n46 शलमोन आता गादीवर बसला आहे.\n47 राजाचा सेवकवर्ग दावीदाचे अभिनंदन करत आहे. ते म्हणत आहेत, ‘राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे. देव शलमोनाला दावीदापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याच्या राज्याची दावीदापेक्षाही भरभराट होवो.’दावीद राजा तेथे जातीने हजर होता. पलंगावरच तो वाकून अभिवादन करत होता.\n48 आणि म्हणत होता, ‘इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान करा. परमेश्वराने माझ्या मुलांपैकीच एकाला सिंहासनावर बसवले आणि माझ्या डोळ्यादेखत हे झाले.’\n49 हे ऐकून अदोनीयाची पाहुणेमंडळी घाबरली आणि त्यांनी तिथून पळ काढला.\n50 अदोनीयाही शलमोन काय करील या धास्तीने घाबरला. तात्काळ तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे घटृ पकडून बसला.\n51 कोणीतरी शलमोनाला सांगितले, ‘अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही. ‘शलमोन राजाने मला अभय द्यावे’ असे तो म्हणत आहे.’\n52 तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसालाही इजा होणार नाही. पण त्याने आगळीक केल्यास त्याची गय केली जाणार नाही. तो मरण पावेल.\n53 मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या माणसांना पाठवले. ते त्याला राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. शलमोनाने त्याला घरी परत जाण्यास सांगितले.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2016/12/airindia.html", "date_download": "2018-08-18T00:19:11Z", "digest": "sha1:3HVDCWSCRDMQ5WIZ3LH5LBJIIMGJ7MFY", "length": 7761, "nlines": 143, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "Air India मध्ये 191 जागा | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nएअर इंडिया हवाई वाहतुन सेवाच्या आस्थापनेवर रिक्त असलेले पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 16 जानेवारी, 2017\n* रिक्त पदांची संख्या :- 191\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n23741", "date_download": "2018-08-18T00:38:23Z", "digest": "sha1:X4W27SL3ZQMALTPPKSDXTPUZVVZ4PUM6", "length": 11209, "nlines": 293, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Forge of Empires Android खेळ APK (com.innogames.foeandroid) InnoGames GmbH द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Forge of Empires गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/02/pune.html", "date_download": "2018-08-18T00:18:02Z", "digest": "sha1:5TGAOFRIFGGLFGQCB3F4BVGZL6J7IGMD", "length": 8092, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "समादेश राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे 53 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » POLICE » समादेश राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे 53 जागा.\nसमादेश राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे 53 जागा.\nसमादेश राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे 53 जागा.\nअर्ज करण्याची अंतिम मुदत :- 17 मार्च, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"समादेश राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे 53 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T00:53:33Z", "digest": "sha1:7BPRIWX3MSONEQ5LIHIJAIW2QAPFVNAX", "length": 24264, "nlines": 116, "source_domain": "mediawatch.info", "title": "आंबेडकर आणि मी : ‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch Uncategorized आंबेडकर आणि मी : ‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख\nआंबेडकर आणि मी : ‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख\n—— दिशा पिंकी शेख.\nजोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या कविता कमालीच्या निगेटीव्ह होत्या. जेव्हा मला बाबासाहेब कळायला लागले, उमगायला लागले ते माझ्या लिखाणात यायला लागले, त्यानंतर माझ्या कवितांमधील नकारात्मकता संपून संघर्षाच्या काही ओळी त्यामध्ये यायला लागल्या आणि मला वाटतं ते बाबासाहेब आहेत. पारंपरिक जगणं सोडा, पारंपरिक वाट सोडा आणि एक नवीन परिवर्तन घडवूयात, असे जिथे जिथे शब्द येतात तिथे तिथे बाबासाहेब आहेत.” हे शब्द आहेत तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांचे.\n‘जय भीम सगळ्यांना. मी दिशा पिंकी शेख,’ अशा शब्दांत दिशा यांनी आमच्याशी बोलण्याला सुरुवात केली. दिशा यांच्यात कमालीचा आत्मविश्वास दिसतो.\nतृतीयपंथी समाजातील समस्या त्या अत्यंत प्रभावीपणे आपल्या कवितांमधून सोशल मीडियावर मांडत असतात. त्यांच्या या कवितांना वाचक भरभरून प्रतिसादही देतात.\nत्यांच्या कवितांमधून तृतीयपंथी समाजातील जीवन, त्यांच्या भावभावना, त्यांचा जगण्याकडे बघण्याची दृष्टिकोन या सर्वांचं यथार्थ चित्रण आपल्याला दिसतं. या सर्वाचं श्रेय त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देतात.\nबाबासाहेब आपल्या आयुष्यात येण्याआधी आणि आल्यानंतर काय बदल झाला, असं विचारलं असता, दिशा यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रभाव दिसला.\nत्या सांगतात, “बाबासाहेब माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्यात कमालीचा बदल झाला. लहानपणी मी भीकसुध्दा मागितली आहे. त्यानंतर मी भंगार वेचण्याचंही काम केले आहे. आणि यासर्वांबद्दल मी एकदम निश्चिंत होते.”\n“माझ्या वाट्याला जे काही भोग येत होते ते माझ्या नशिबाचाच भाग आहे, असं मी समाजायचे. पण जेव्हा बाबासाहेबांसारखं एखादं शस्त्र म्हणा, आधार म्हणा, लढण्यासाठीची मशाल म्हणा, ती हातात आल्यामुळे आता प्रत्येक गोष्टीकडे मी सजगपणे पाहू शकते.”\n“बाबासाहेब माझी नजर झाले आहेत आणि त्यातून मी सध्या सर्व जग पाहते, असं मला वाटतं. आता मी बाजारात मागायचं काम सोडलंय आणि मी आता पुस्तकांचे स्टॉल लावते. शाळा, महाविद्यालय आणि विविध कार्यक्रमांमध्ये मी जेंडर आणि सामाजिक प्रश्नांवर बोलते आणि त्यावरच माझा उदरनिर्वाह चालतोय,” असं त्या पुढे सांगतात.\nबाबासाहेब आपल्या आयुष्यात कसे आले, याबाबात बोलताना दिशा जुन्या आठवणी सांगतात.\n“मी घिसाडी समाजातील आहे. माझ्यासाठी अगदी लहानपणी बाबासाहेब हे एका विशिष्ट जाती जमातीचे नेते आहेत, असा माझा एक समज होता. जशी मी वाचायला लागले. शिक्षणामध्ये माझं मन लागत नव्हतं, तेव्हा काही माणसं माझ्या आयुष्यात आली.”\n“कॉ. रणजित परदेशी, प्रवीण अहिरे यांनी ‘माझी आत्मकथा’ हे पुस्तक माझ्या हातात दिलं. तेव्हा मला कळलं की या व्यक्तीचा संघर्ष काय आहे, सर्वसमावेशक विचार कसा केला, हे कळलं. यामुळे मी त्यांच्या विचारांकडे आकर्षित व्हायला लागले. त्यांच्याबद्दलचं वाचन वाढवलं. बाबासाहेबांचं कार्य भटक्या-विमुक्तांपर्यंत पोहोचलं नाही. अजूनही बऱ्याच अंशी भटक्या-विमुक्त जाती-जमातींना बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलंय, याची काहीच जाणीव नाहीये. पण ते मला कळायला लागलं,” त्या सांगतात.\n“बाबासाहेबांकडून मला बुद्ध कळाला. मला बुद्धांचं आकर्षण वाटायला लागलं. त्यांना समजून घ्यावंसं वाटायला लागलं. त्यानंतर मी बाबासाहेबांचं ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक वाचलं आणि मग त्यानंतर मी बाबासाहेबांना पूर्णपणे समर्पित झाले,” हे सांगताना दिशाही मनातून बाबासाहेबांना नतमस्तक होतात.\nबाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्या कामात कशाप्रकारे मदत होते याबद्दल बोलताना दिशा सांगतात, “बाबासाहेब जगण्याचा मूलमंत्र आहेत. कुठलीही अशी जागा नाही की जिथे बाबासाहेब जगताना कामी येत नाहीत. सगळीकडे तुम्हाला बाबासाहेब जगण्याचा दृष्टिकोन देतात. त्यातनं उत्तरं शोधण्याचा दृष्टिकोन देतात.”\n“माझ्यासाठी तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे एखादी गोष्टी माझ्या आयुष्यात घडतीये तर मी बाबासाहेब जाणून घेण्याच्या आगोदर माझ्या दैवाचा भाग, माझ्या नशिबाचा भाग म्हणून सोडत होते. पण बाबासाहेबांनी त्याविरोधात बंड करायला शिकवलं. बाबासाहेब तुमच्या प्रत्येक गोष्टीला राजकीय, सामाजिक दृष्टिकोन देतात. आणि याच गोष्टी माझं जीवन समृद्ध करणाऱ्या वाटल्या. ज्यातून मी शिकत गेले. स्वतःला समजून घ्यायला लागले. जगायला लागले.”\n“माझ्यासोबत होणारे अन्याय आणि अत्याचार हे कसे पितृसत्ता, योनीशुचिता, जातीव्यवस्था आणि एकंदर इथल्या शोषण व्यवस्थेशी निगडीत आहेत, हे समजून घेण्याचं ज्ञान मला बाबासाहेबांमुळे मिळालं,” त्या सांगतात.\nबाबासाहेबांना आपले सर्वस्व मानणाऱ्या दिशा पुढे सांगतात की, “मला असं वाटतं की बाबासाहेब माझ्यासाठी आधारस्तंभासारखे आहेत. त्यांच्यामुळे मी सर्व घटनांना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहू शकते. त्यामुळे ते मला खूप जवळचे वाटतात. आदर्श तर ते आहेतच, पण ते मित्र वाटतात, ते मार्गदर्शक तर आहेतच, ते दीपस्तंभ वाटतात. एवढेच नव्हे तर अगदी आईबापसुद्धा वाटतात.\n“अनेकवेळा मी माझा रागही बाबासाहेबांना गृहित धरून सांगत असते. त्यानंतर पुन्हा बाबासाहेब वाचून त्यांना समजून मला पुन्हा नव्याने लढण्याची ताकद मिळते.” हे सांगताना दिशा भावनिक होतात.\nबाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानं सर्वांना जगण्याचा हक्क तर मिळालाच. मात्र त्याचा खरा फायदा तृतीयपंथियांना कसा झाला याबद्दल दिशा मोठ्या अभिमानानं सांगतात.\n“बाबासाहेबांनी भारताला दिलेला सर्वांत मोठा अनमोल ठेवा म्हणजे भारतीय संविधान. जे माझ्या सारख्यांच्या जगण्याचा खूप मोठा आधार आहे. जर मला कोणी सार्वजनिक ठिकाणी दुय्यम वागणूक देत असेल तर तिथे मी त्याला जाब विचारू शकते. हा अधिकार मला बाबासाहेबांमुळे मिळाला.”\n“आज मला सर्वांपुढे व्यक्त होण्याचा अधिकारही मला त्यांच्यामुळेच मिळाला आहे. माझ्या सूक्ष्म अशा गरजांची जाणीव ठेवून त्यांनी जे संविधान बनवलंय ते परिपूर्ण संविधान मला माणूस असण्याचं, माणूस म्हणून जगण्याचं आत्मभान देतंय,” असं त्या सांगतात.\n“तृतीयपंथियांबद्दल बोलायचं झाल्यास मला वाटतं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं, त्यामध्ये स्त्री पुरुष असं न लिहिता त्यांनी व्यक्ती हा शब्द टाकलाय, आणि त्या व्यक्ती या एका शब्दामुळे आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकारासाठी बोलता आलं. आम्हाला संवैधानिक मार्गाने भांडता आलं. त्यामुळेच 2014 ला आम्हाला व्यक्ती म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे आम्हाला मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि रेशन कार्ड हे सगळं मिळालं.”\n“जर ते स्त्री पुरुषापर्यंतच त्यांनी ते मर्यादित ठेवलं असतं तर मी त्या व्याख्येत कधीच आले नसते. तर मला त्या एका शब्दावरून कळतं की बाबासाहेब किती पुढचा आणि विस्तृत दृष्टिकोनातून विचार करत होते. तेव्हा आमची संख्या एवढी नव्हती, होती ती लोक पुढे येत नव्हती. पण पुढे येणाऱ्या समुदायाला त्याच्यात मोजता यावं याची सोय त्यांनी संविधानामध्ये जागोजागी केली आहे. त्यामुळेच आमच्यासारखे घटक पुढे येऊन स्वतःच्या हक्कासाठी भांडू शकतात.”\n“अगदी 377च्या विरोधात असो, स्वतःच्या माणूस असण्याच्या संदर्भात असो, आता नुकतेच मॉलमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीला रोखण्यात आलं. मात्र त्या व्यक्तीला संवैधानिक मार्ग माहीत होते त्यामुळे तिथे तिला प्रतिकार करता आलं. जर संवैधानिक मार्गांमध्ये त्यांनी माझ्यासाठी काही सोयच केली नसती तर मला हा लढा लढताच आला नसता,” हे ही सांगायला दिशा विसरत नाही.\n—— दिशा पिंकी शेख.\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे लेखक- विजय चोरमारे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी…\nविचारांनी जीवन लखलखीत झाले - सुरेश सावंत ____________ जन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर घरातल्या ज्या…\nडॉ. आंबेडकर विरुद्ध वांशिक मुलनिवासिवाद … सौजन्य - डॉ. संजय दाभाडे , पुणे .... बहुसंख्य आंबेडकरी…\nलाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर… लक्ष्मण माने मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांर्हून अधिक काळ…\nपुस्तकी ज्ञान आणि वास्तविकता साप्ताहिक साधना च्या सौजन्याने प्रशांत नेमा असं नव्हतं की मी…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Reality-of-yuvraj-sing-358-inning.html", "date_download": "2018-08-18T00:20:15Z", "digest": "sha1:OGO77Q6KIWZ2ON3E6COQRBGKXL7OT7BR", "length": 15587, "nlines": 61, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा धोणीच्या चित्रपटात दाखवलेली युवराजच्या ३५८ रन्सच्या खेळीचे वास्तव ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / क्रिकेट / चित्रपट / बघा धोणीच्या चित्रपटात दाखवलेली युवराजच्या ३५८ रन्सच्या खेळीचे वास्तव \nबघा धोणीच्या चित्रपटात दाखवलेली युवराजच्या ३५८ रन्सच्या खेळीचे वास्तव \nDecember 25, 2017 क्रिकेट, चित्रपट\nएम एस धोनी अ अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने ६ दिवसात ८०करोड कमावले होते . त्यावेळेला अशी अफवा पसरली होती कि धोनी आणि साक्षी हे लहानपणीचे मित्र आहेत . पण या चित्रपटाने सर्वांचे गैरसमज दूर करून दिले . या सर्वांमध्ये प्रत्येक क्रिकेट प्रेमीने एका गोष्टीची दखल घेतली असेल ती म्हणजे पंजाब आणि बिहारमधील १९ वर्षांखालील खेळाडूंची मॅच . चला मग जाणून घेऊया यामागचे सत्य.\nइंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे हा फोटो\nगेल्या काही दिवसापासून हा फोटो इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल होतो आहे . युवराजचा आत्मविश्वास स्तुती करण्यासारखे आहे . पण हे ३५८ रन बनवण्यासाठी पुरेसं आहे.\nयुवराज आणि धोनी यांची पहिली भेट\nया चित्रपटात बरेचशे जाणून घेण्यासारखे किस्से आहे . त्यापैकी एक आहे ज्यात १९९९ मध्ये धोनी आणि युवराज हे बिहार ट्रॉफी दरम्यान पहिल्यांदा भेटले होते . तेव्हा प्रत्येक खेळाडूची इच्छा होती कि त्याचे १९ वर्षांखालील टीम मध्ये सिलेक्ट व्हावे .\nचित्रपटाच्या पहिल्या सीनमध्ये धोनीला फलंदाजी करताना दाखवले आहे . त्यांनी पहिल्याच दिवशी नाबाद ७० रन बनवले होते . दुसऱ्या सीनमध्ये ते मित्राच्या घरी आराम करताना दाखवले आहे .\nधोनीने मित्रांना सांगितले काय घडले मॅच मध्ये\nधोनीने आपल्या मित्रांना सांगितले कि काय काय घडले. त्यांनी सांगितले कि ते कसे ८४ रन वर आऊट झाले आणि त्यांची टीम ३५७ वर सर्व बाद झाली . पंजाब ने आपली पहिली विकेट ६० रन वर गमावली होती तेव्हा युवराज खेळायला आले .\nदुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत\nपूर्ण दिवसभरात पंजाब ने फक्त एकाच विकेट गमावली होती . दुसऱ्या दिवशीचा खेळ संपोस्तर पंजाबचा स्कोर होता १०८/१ असा होता . पण तिसरा दिवस संपत आल्यावर पंजाबचा स्कोर होता ४३१/२ असा होता तेव्हा युवराजने आपला द्विशतक मारला होता .\nतिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर\nचित्रपटात सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपत आला होता तेव्हा युवराजने चाळीस चौकार आणि सहा षटकारच्या मदतीने ३५८ रन बनवले होते जो बिहारच्या पूर्ण टीमच्या स्कोर पेक्षा एक रन जास्त होता . पंजाबच्या पूर्ण टीमचा स्कोर ८३९ होता . मग असं का झालं\nहा होता बिहारचा स्कोर\nया स्पर्धेमध्ये पहिल्या वेळेस बिहारची फलंदाजी आपण बघू शकतो . धोनीच्या ८४व रनांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांच्याही बॅटिंगवर एक नजर टाकून बघा .\nअशी होती पंजाबची गोलंदाजी\nबघूया पंजाबची कशी झाली गोलंदाजी . तरीपण खरा खेळ सुरु व्हायचा बाकी होता . पुढे आपण बघूया पंजाबच्या फलंदाजीचे आकडे आणि त्याच्यापेक्षा महत्वपूर्ण जाणून घायचे आहे कि युवराजने ३५८ खरंच केले होते का \nहि होती युवराजची धमाकेदार खेळी\nयेथे आपण बघू शकतो पंजाबच्या पाळीचा स्कोरबोर्ड यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे युवराजने बनवलेले ३५८ रन दिसत आहे . यावरून हे स्पष्ट होते कि युवराजची खेळी दमदार झाली होती .\nबिहारच्या या गोलंदाजांवर फटकेबाजी केली होती युवराजने\nआता तुम्हाला विश्वास पटला असेल कि चित्रपटात दाखवल्या अनुसार युवराजने मैदानातं खरच कुठली पाळी खेळला होता .\nबघा धोणीच्या चित्रपटात दाखवलेली युवराजच्या ३५८ रन्सच्या खेळीचे वास्तव \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-in-test-series-in-south-africa/", "date_download": "2018-08-18T00:59:42Z", "digest": "sha1:XJGEOR26EORW73OBPWQUR6EG6DHX7B4M", "length": 6744, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका हाराकीरीचा संपूर्ण इतिहास -", "raw_content": "\nभारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका हाराकीरीचा संपूर्ण इतिहास\nभारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका हाराकीरीचा संपूर्ण इतिहास\n भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेत ३ सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा सामना पराभूत झाला. यामुळे २५ वर्षांत प्रथमच आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकायच्या भारताच्या स्वप्नांना चांगलाच सुरुंग लागला.\nमोठी अपेक्षा ठेवून संघ या दौऱ्यावर गेला होता. येवेळी भारतीय गोलंदाजीची भक्कम होती. परंतु फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.\nभारतीय संघाने आजपर्यंत आफ्रिकेचे ७ दौरे केले असून त्यात ६ वेळा भारताचा मालिकेत पराभव झाला आहे तर २०१०-११ साली संघाने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली होती.\nभारतीय संघ आजपर्यंत आफ्रिकेत १९ कसोटी सामने खेळला असून त्यात संघाला १० पराभव, २ विजय पराभव पाहावे लागले आहेत तर ७ सामने अनिर्णित राहिले आहेत.\nभारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेतील आजपर्यंतचा इतिहास\n१९९२-९३: भारत पराभूत ०-१\n२०१०-११: मालिका अनिर्णित १-१\n२०१३-१४: भारत पराभूत ०-१\n२०१७-१८: भारत पराभूत ०-२ (एक सामना बाकी आहे)\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_1099.html", "date_download": "2018-08-18T00:48:46Z", "digest": "sha1:M2NY5DL6AIQ5O634XAS5UV5U26YHICUW", "length": 4374, "nlines": 62, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "ती सावरली पण .. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » ती सावरली पण . » ती सावरली पण ..\nती सावरली पण ..\nती सावरली पण तो क्षणात ढासळला.. अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे\nपावसाचा वर्षाव कमी वाटू लागला..आज तिचा फोन आला..\nशब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला .. स्वतःला सावरून तिन सांगितलं,\nअरे माझ लग्न ठरलं... ती सावरली पण तो क्षणात ढासळला..\nअन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला..\nशब्द सगळे हवेत विरले... ती म्हणाली माफ करशील ना रे मला \nतो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस\nकर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन राखातेस..\nया जन्मी नाही झालीस माझी..\nतरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल..\nऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल..\nधीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला..\nकुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात जाऊन उभा राहिला..\nती सावरली पण ..\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_21.html", "date_download": "2018-08-18T00:48:12Z", "digest": "sha1:LQI6YEMID6F6SI3AQVOF2XHUVWZHSVQO", "length": 5034, "nlines": 76, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "माझे मलाच कळत नाही. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » माझे मलाच कळत नाही. » माझे मलाच कळत नाही.\nमाझे मलाच कळत नाही.\nमाझे मलाच कळत नाही, का असं होतं\nतू समोर आलीस की, काहीच सुचत नाही..\nआणि जातेस दूर जेव्हा...\nस्वताशीच बोलणे माझे काही केल्या थांबत नाही\nखरंच गं...का असं होत\n... ... कधी,कधी मी तुझ्यावर खुप चिडतो\nखुप रागवायचे तुला ...असे मनात् ठरवतो\nत्यासाठी डोळ्यात प्राण् आणि\nडोक्यात राख घालून तुझी वाट पाहतो...\nआणि येतेस जेव्हा तु...\nसारे काही विसरुन मीच्,\"सॉरी\nखरंच सांग ना.. का असं होतं\nतुझा निरोप घेऊन परत येताना...दिवस ढळत आलेला असतो..\nत्यावेळी खुप वाटंत की तुझे आणि माझे एक घरटे असावे\nपण हा विचार मी करत नसतो...\nकारण बसचा टाईम होत असतो\nखरंच मला कळत नाही..का असं होतं\nकधी,कधी खुप काही ,बोलावंस वाटतं तुझ्याशी..\nपण समोर नसतेस तु..तेव्हाच मी पेनहाताशी घेतो\nआणि चार ओळी लिहुन काढतो..\nचार म्हणता म्हणता खुपकाही लिहुन होतं\nवेडे मन माझे त्यालाच कविता म्हणतं\nखरंच कळले नाही मला...का असं होतं\nतसा मी हुशार आहे गं...\nपण हे कोडे काही केल्या सुटत नाही...\nवेड्या मनाला माझ्या दुरावा तुझा पटत नाही\nखरंच कळले नाही मला...असं का होत होतं \nमाझे मलाच कळत नाही.\nRelated Tips : माझे मलाच कळत नाही.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-18T00:53:50Z", "digest": "sha1:F6UYEYUUM5EFMHWX3XNHAUSEKHQLFXFH", "length": 4848, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पाकिस्तानचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\n\"पाकिस्तानचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nएकूण २१ पैकी खालील २१ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१० रोजी १६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/4k/", "date_download": "2018-08-18T00:45:35Z", "digest": "sha1:HMOCGSVTSUW4NDTG6E7F3AIIJHKBK3YP", "length": 26139, "nlines": 353, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "4K | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nHruboskalsko 22 साठी प्रसिद्ध निसर्ग आरक्षित आहे. एप्रिल 1998 बोह्मानियन पॅराडाईड संरक्षित लँडस्केप एरिया मधील एक्सएएनएएनएक्सए हे हे सर्वात मोठे रॉक शहरांपैकी एक आहे. संरक्षणाचे कारण म्हणजे एक संरक्षित अवशेष असलेली एक रॉक टाउन आहे. Hruboskalské रॉक गावात शतके शेकडो दगड massifs आणि 219,2 मीटर पर्यंत altitudes पर्यंत पोहोचणारे स्वतंत्र टॉवर्स समावेश सँडस्टोन आणि कायमच्या लहान प्रतिकार करण्यासाठी कायम [...]\nजायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. अफवा मते, Krkonoše पर्वत पौराणिक Krakonoš आत्मा रक्षण. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. [...]\nस्मार्ट आळशी - 4K कॅमेरा 3osou स्थिरीकरण, 7km, 27min पोहोचण्याचा सहनशक्ती बद्दल कमाल गती 65km / ह, वजन 734g, जीपीएस, मायक्रो (max.64GB), अडथळा शोध कार्य TAPFLO आणि ActiveTrack.. एक बुद्धीमान ड्रॅगन अडथळ्यांना सोडू शकतो आणि तसा फ्लोट करू शकतो. प्रणाली FlightAutonomy 5 कॅमेरे, जीपीएस आणि GLONASS, 2 ध्वनिलहरी अंतर सेन्सर्स, अनावश्यक सेन्सर्स व 24 कार्यक्षमता कम्प्युटिंग समावेश [...]\nवरुन पेसकी नाड जेजरू\nपेझेकी नाद जेजरो 06.04.2018 च्या उंचीवरून पहा. Paseky त्यांचा Jizerou डोंगरावर उजव्या बाजूला Jizerský खाणीवर Jizera सीमेवर Semily जिल्हा पश्चिम राक्षस पर्वत लिबेरेक प्रदेशात गावात आहे. 252 रहिवासी येथे राहतात; कॉटेज आणि इतर इमारती अनेक आज सुट्टी मुक्काम आज सर्व्ह. खेडेगावाच्या उत्तरेकडील भाग Krkonoše राष्ट्रीय उद्यान मालकीचा, दक्षिणेकडील भाग [...]\nMinecraft मुली संगीत बंदी बँड\nमशीन शिक्षण वापरून स्वयंचलितरित्या तयार केलेल्या गाण्याचे उदाहरण. आमचे स्वयंचलित सॉफ्टवेअर संक्षिप्त असाईनमेंटवर आधारित आपले स्वत: चे संगीत आणि व्हिडिओ तयार करते. लवकरच हे येथे मुक्तपणे उपलब्ध होईल, जेथे आपण या तंत्रज्ञान पूर्णपणे विनामूल्य आणि अमर्यादित वापरु शकता. माइनर्कॉफ्ट एक संगणकीय गेम आहे ज्यामध्ये खुल्या जगामध्ये स्थान मिळते जिथे खेळाडूला अमर्यादित चळवळ आणि [...]\nआरामशीर संगीत आणि गोठवलेल्या जिझरा\nडोलि सिटोवाच्या प्रवाहात फ्रोजन जेझरा आणि संगीत आरामदायी आहे. Dolni Sytova (जर्मन Nieder-Sittau) लिब्रेस्की विभागातील Semily जिल्ह्यातील हाजे nad Jizerou गाव एक स्थानिक भाग आहे की एक सेटलमेंट आहे हे जेजेराच्या उजवीकडे किनाऱ्यावर हजु नाद जेजेरुऊच्या ईशान्येस सुमारे 1,5 किमी आहे, प्रामुख्याने जंगले व घाटांनी व्यापलेल्या क्षेत्रात. हा रस्ता II / 292 आहे. तेथे नोंदणीकृत 161 पत्ते आहेत 288 रहिवासी कायमचे येथे राहतात गावाचे पहिले लेखी उल्लेख 1323 येते. सेटलमेंटचे पॅरसेनाज लुकॉवशी संबंधित आहे (सेंट स्टॅनिस्लॉस चर्च येथे रोमन कॅथोलिक परगणा [...]\nजेजेरेओवर गोठवून पूल ब्रिस्ट्रेस बायस्ट्राना नाड जेजरू आणि हाजे नेड जेसेरु\nHaje त्यांचा Jizerou त्यांचा Jizerou मध्ये अंतर्भूत Bystrá त्यांचा Jizerou लाकडी पूल आणि धातू गोठविली. पूल Bysterský स्ट्रक्चरल peculiarities, ज्या मुळे तो सांस्कृतिक स्मारके यादी 1958 मध्ये परत आला संख्या आहे. या पुलामध्ये त्रिकोणी आणि कर्णगोपाल हँगर्स असतात. पटबंग नदीच्या मध्यभागी एक आधारस्तंभ न करता, 24 मीटरच्या लांबीपर्यंत नदी ओलांडली आहे, [...]\nवरून, फेब्रुवारी 2018 पासून Castle Něstějka\nNístějka समान नाव च्या क्षेत्रात, Jizera नदी संगम आणि Farský potok आणि रस्ता I / 14 संगम वरील महामार्गावर एक किल्लेवजा वाडा एक विध्वंस आहे. प्रवेशक्षम Vysoké nad Jizerou मधील पिवळा पर्यवेक्षकाचे चिन्ह आहे सिरिमिक एक्सप्लॉईजमध्ये मानवी अस्तित्व सिद्ध करते. यष्टीचीत वर्तुळाकार टॉवर, महलों आणि तटबंदीचे अवशेष अवशेषांचा संरक्षित केलेला धोंडा. किल्ल्यातील उरले म्हणून सुरक्षित आहेत [...]\nXIXXK व्हिडिओ चाचणीसाठी DJI Mavic\nDJI Mavic प्रो एक लहान, पण शक्तिशाली आळशी, धन्यवाद जे आकाश सहज आणि चिंता न करता, आपल्या सर्जनशीलतेला एक कॅनव्हास होते आहे, आणि आपण टॉर्क हवा प्रत्येक क्षण तयार करण्यात मदत करते. संक्षिप्त बॉक्स स्टोअर्स Mavic प्रो अत्यंत जटिल तंत्रज्ञान आतापर्यंत सर्वात अत्याधुनिक उड्डाण करणारे हवाई परिवहन कॅमेरा DJI करते. 24 कार्यक्षमता कम्प्युटिंग कोर, या रोगाचा प्रसार श्रेणी पूर्णपणे नवीन प्रणाली किमी 7 पर्यंत, [...]\nलाकडी इंडोर पूल, बायस्ट्राना नाद जेजेरुओ\nBystrá त्यांचा Jizerou वसंत ऋतू 2016 पूर्ण पुनर्रचना, संपूर्ण पूल उचलला आणि Jizera बाजूने हलविले आहे तेव्हा आधी काही महिने लाकडी पूल अंतर्भूत. हे थोड्या जिवंत राहिलेल्या उपनगरीय पुलांचे एक आहे. हे टॉवरच्या प्रकारचे एक पुल म्हणून डिझाइन केले आहे. दगड स्तंभ ब्लॉक्सची एक कोरलेली आहे रोजी 1888 वर्षी [...]\nपॅनोरमा राक्षस, राक्षस पर्वत, Paseky त्यांचा Jizerou\nपेसेकिया नाद जेजेरु हे सिमी या जिल्ह्यात जिनेरा शहराच्या सीमेवर असलेल्या जिझरा पर्वतच्या सीमेवर असलेल्या पाश्चात्य जायंट पर्वत रांगेत राहतात. 252 रहिवासी येथे राहतात; कॉटेज आणि इतर इमारती अनेक आज सुट्टी मुक्काम आज सर्व्ह. नगरपालिकेचा उत्तरी भाग क्रोकोनी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे, दक्षिणेकडील भाग जेजरा पर्वत संरक्षण संरक्षित लँडस्केप क्षेत्रासह मुख्य बंदोबस्त आहे. [...]\nEMBA स्पोल च्या ro Krkonose पर्वत सीमेवर चेक कंपनी आहे. वर्ष 1882 करण्यासाठी Paseky त्यांचा Jizerou मध्ये डांबर पेपर इतिहासाच्या प्रारंभापासून, तेथे असताना Rösslerovými भाऊ Jablonec प्रदेशात काच उद्योगासाठी हाताने तयार केलेला पांढरा पुठ्ठा पॅकेजिंग उत्पादनांसाठी एक कारखान्याची स्थापना केली होती. विस्तार द्वारे दर्शविले संपूर्ण पुढील जीवन टप्प्यासाठी कंपनीच्या [...]\nMrazik (रशियन मोरोको, मोरोको) 1964 मधील एक रंगीत सोव्हिएत फिल्म आहे, जे परंपरेने ख्रिसमसच्या वेळी चेक टीव्हीवर प्रसारित करते. फ्रॉस्ट (आजोबा मरेझ) ही स्लाव पौराणिक कल्पित कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अलेक्झांडर रू यांनी केले, स्क्रिप्टचे लेखक प्रमुख नाटककार निकोलाई रॉबर्टोविच एरडमन होते. चित्रपट पारंपारिक रशियन परीकथा च्या motifs वापरते, परंतु त्याच्या स्वत: च्या कथा मूळ आहे. मुख्य पात्र आहेत [...]\nजाइंट पर्वत च्या वसंत ऋतु\nलबे वसंत हे क्रोकोनेच्या रिजचे ठिकाण आहे, कारण पर्यटनाच्या उद्देशाने एल्बे नदी नदीच्या उदयालच्या रूपाने संदर्भित करण्यात आले आहे. नैऋत्य Spindleruv Mlyn जमीन, किंवा जिल्ह्यातील Trutnov ह्रडेक क्रालोव प्रदेश डोंगर Violík एक किलोमीटर पेक्षा कमी Elbe कुरण अंदाजे 1 387 मीटर, एक समुद्रसपाटीपासूनची उंची येथे स्थित आहे. Harrachov च्या शहर आणि म्हणून Semily जिल्हा सह सीमा [...]\nसूर्योदय, रेझक, जायंट पर्वत\n4K रिझोल्यूशनमधील जाइंट पर्वत मध्ये Rezec वरील उंचीवरून शरद ऋतूतील सूर्योदय जायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. [...] मते\nPančavský धबधबा 4k व्हिडिओ\nपानकेव्स्की वॉटरफॉल (जर्मन पेन्ट्शफॉल) हे हडैडेक क्रालोव्ह क्षेत्रामधील स्पिंडलरॉयेव्ह म्लिन या गावात एक धबधबा आहे. हे चेक गणराज्य मधील सर्वात उंच धबधबा आहे. हे 148 मीटर मोजते आणि विशाल माउंटन (पॅकेव्स्का जावा) मधील क्राक्वोनो पर्वत मध्ये एल्बे खानच्या वरच्या भागाच्या पूर्वेकडील उतारांवर स्थित आहे. धबधबा हा पानकावा प्रवाह (एल्बेचा उजवा हात) बनतो. हे अस्थिर प्रवाह सह स्थिर आहे, सरासरी [...]\nराक्षस बॉयलर 4K व्हिडिओ\nकोटेल (जर्मन केसलेलोपॉप) हा जाइंट पर्वत सर्वात जास्त बोहेमियन पर्वत मध्ये स्थित एक विशिष्ट शिखर आहे. हे लिबेरेक क्षेत्रात सिमली डिस्ट्रिक्टच्या पश्चिमेकडील भागात वसलेले आहे, हे सर्वोच्च शिखर आहे. 1435 उंची मीटर 10 आहे. चेक गणराज्य मधील सर्वोच्च पर्वत पूर्वी, त्याला क्रोकोन्से आणि कॉक्रहेक असेही म्हणतात. हे एक पर्वत आहे [...]\nInverze अल्ट्रा एचडी 4 व्हिडिओ\nअल्ट्रा HD 4K व्हिडिओ उलटा. बर्फाशिवाय अजूनही हाजे नाद जेजेरु, लूकोव, रय्न्निस, बेनोसोव ....\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/examination-police-recruitment-tomorrow-108680", "date_download": "2018-08-18T01:12:49Z", "digest": "sha1:6YRW3OFOO3LKMQNXLB5APRMDT7MJHSW5", "length": 12534, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Examination for police recruitment tomorrow पोलिस भरतीसाठी उद्या परीक्षा | eSakal", "raw_content": "\nपोलिस भरतीसाठी उद्या परीक्षा\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nनवी मुंबई - नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सुरू असलेल्या पोलिस भरतीची लेखी परीक्षा बुधवारी (ता. ११) नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी दिलेले ओळखपत्र सोबत घेऊन येण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त (मुख्यालय) प्रवीण पवार यांनी केले आहे. लेखी परीक्षेला ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.\nनवी मुंबई - नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सुरू असलेल्या पोलिस भरतीची लेखी परीक्षा बुधवारी (ता. ११) नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी दिलेले ओळखपत्र सोबत घेऊन येण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त (मुख्यालय) प्रवीण पवार यांनी केले आहे. लेखी परीक्षेला ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.\nनवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने १७५ शिपाई आणि २३ कारागृह शिपाई यांची रिक्त पदे भरण्यात येत आहेत. महिनाभरापासून भरती प्रक्रिया सुरू आहे. १९८ जागांसाठी राज्यभरातून २५ हजार ८०९ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यात २१ हजार २५२ पुरुष; तर चार हजार ५५७ महिला उमेदवारांचा समावेश होता. या उमेदवारांची मैदानी चाचणी व कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. मैदानी चाचणीत गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची बुधवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यातील पात्र उमेदवारांची यादी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचे संकेतस्थळ, पोलिस आयुक्त कार्यालय आणि कळंबोलीतील मुख्यालयाच्या नोटीस बोर्डवर आहे. पात्र उमेदवारांना मोबाईलवर एसएमएस व ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी ८.३० वाजता परीक्षा होईल.\nपोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नेरूळमधील पाटील स्टेडियमभोवती व आत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय या परिसरातील हालचालींवर सीसी टीव्हीचीही नजर असेल. उमेदवाराशिवाय इतरांना केंद्रात प्रवेश दिला नाणार नाही.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपाथर्डी - चिचोंडी येथील केशव दशरथ जऱ्हाड (वय 50) यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-fort-kids-77858", "date_download": "2018-08-18T01:44:14Z", "digest": "sha1:P2L6PVV725CS6VEXR553GKYRDEPKBHEY", "length": 11930, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news fort kids चिमुकल्या रुग्णांचा किल्ला | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nदादर - दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याचा आनंदही काही औरच असतो. वाडिया रुग्णालयात दाखल असलेल्या लहान रुग्णांची यंदाची दिवाळी संस्मरणीय व्हावी म्हणून मंगळवारी (ता. १७) अनोखे सेलिब्रेशन झाले. रुग्णालय आवारातच मातीचा किल्ला बनविण्यात आला. तब्बल २०० हून अधिक मुलांनी सहभागी होऊन सुंदर किल्ला साकारला. विशेष म्हणजे कर्करोग पीडित मुलांनीही मोठ्या उत्साहाने भाग घेतला.\nदादर - दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याचा आनंदही काही औरच असतो. वाडिया रुग्णालयात दाखल असलेल्या लहान रुग्णांची यंदाची दिवाळी संस्मरणीय व्हावी म्हणून मंगळवारी (ता. १७) अनोखे सेलिब्रेशन झाले. रुग्णालय आवारातच मातीचा किल्ला बनविण्यात आला. तब्बल २०० हून अधिक मुलांनी सहभागी होऊन सुंदर किल्ला साकारला. विशेष म्हणजे कर्करोग पीडित मुलांनीही मोठ्या उत्साहाने भाग घेतला.\nआम्ही मुलांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला. किल्ला बनवताना आणि मातीत खेळताना मुलांना जो आनंद मिळतो तो हल्ली दुर्मिळ झाला आहे. तो आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून आमचा तो प्रयत्न होता, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. ५ ते १४ वयोगटातील मुले किल्ला बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाली होती. मुलांनी प्रथमच रुग्णालयात अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांना रुग्णालयातर्फे भेटवस्तू आणि मिठाईही देण्यात आली.\nमाझ्या गावी दिवाळीत आम्ही किल्ला बनवतो. मी रुग्णालयात असल्याने यंदा किल्ला बनवता येणार नाही म्हणून मी खूप दुःखी होते. मात्र, रुग्णालयाने माझी किल्ला बनवण्याची इच्छा पूर्ण केली.\n- साक्षी साळुंखे (रुग्ण)\nलहानपणीच्या अत्याचारामुळे गर्भाशयाच्या विकाराचा धोका\nवॉशिंग्टन : लहानपणी अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना गर्भाशयासंबंधी होणारे विकार होण्याची शक्‍यता असते, असा निष्कर्ष गर्भाशयासंबंधी होणारे विकार (...\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे आज (बुधवार) कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते...\nशहरी गरीब वैद्यकीय योजनेचा निराधार मुले, वृद्धांनाही लाभ\nपुणे - महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजनेचा लाभ आता निराधार मुले आणि वृद्धांना मिळू शकणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महिला व बाल कल्याण...\n...तर दिवाळीत एसटीचा पुन्हा संप\nऔरंगाबाद - एसटी कामगारांना ग्रेड-पे न मिळाल्यास दिवाळीमध्ये पुन्हा संप करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स...\nविलासरावांच्या स्मृति दिनी 200 रुग्णालयात मोफत तपासणी\nलातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/nationalist-youth-congresss-protest-against-constitutional-burning-137245", "date_download": "2018-08-18T01:12:37Z", "digest": "sha1:FMI7GZPH4NVMW4EGJZ62Z5BC2CQ32K4U", "length": 10679, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nationalist Youth Congress's Protest against Constitutional Burning संविधान जाळल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने निषेध | eSakal", "raw_content": "\nसंविधान जाळल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने निषेध\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nपुणे : दिल्लीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपूर्वी काही समाजकंटकानी भारतीय संविधान जाळल्याची घटना घडली होती. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज उत्सव हॉटेल चौकात संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधान जाळणाऱ्या व्यक्तींचा निषेध करून त्या समाजकंटकांच्या मागे कोणत्या शक्तिंचा हात आहे, याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.\nपुणे : दिल्लीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपूर्वी काही समाजकंटकानी भारतीय संविधान जाळल्याची घटना घडली होती. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज उत्सव हॉटेल चौकात संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधान जाळणाऱ्या व्यक्तींचा निषेध करून त्या समाजकंटकांच्या मागे कोणत्या शक्तिंचा हात आहे, याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.\nयावेळी युवक अध्यक्ष राकेश कामठे, पर्वेती रा. कॉग्रेस अध्यक्ष शशिकांत तापकीर, शहर उपाध्यक्ष नितीन कदम, सामाजिक न्याय विभागाचे पंडित कांबळे, पर्वती युवक अध्यक्ष अमोल ननावरे, राहुल पोटे, मंगेश जाधव,समिर पवार, संजय दामोदरे, अमोल पोतदार , अमोल पालखे ,प्रशांत कदम, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2018-08-18T00:54:20Z", "digest": "sha1:TNCI6E5X4ZDF323RAGP7GEEL5QONKGNS", "length": 5791, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nहा वर्ग सैन्य व युद्धांसंबंधित सर्व पैलूंचा समावेश असणार्‍या दोन मूळवर्गांपैकी एक आहे - दुसरा वर्ग वर्ग:सैन्य हा आहे.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► युद्धे‎ (९ क, १२ प)\n► काळाप्रमाणे युद्ध‎ (१ क)\n► युद्धशास्त्र‎ (१ प)\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/ortho-surgeon-plans-to-fit-artificial-limb-to-tiger-118020500007_1.html", "date_download": "2018-08-18T01:10:47Z", "digest": "sha1:FKDO7HSDHQIHXKD3HOSZUOTLAZERK2UR", "length": 10191, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्राच्या वाघाला मिळणार नवे पाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्राच्या वाघाला मिळणार नवे पाय\nप्रथमच एका वाघाला कृत्रिम पाय लावण्यात येणार असून अशा पद्धतीने प्रत्यारोपण होणारी ही जगातीली पहिली वहिली शस्त्रक्रिया ठरणार आहे. त्यासाठीच देशातील अघाडीचे ऑर्थेपेडिक सर्जन आणि महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉक्टर एकत्र आले आहेत.\nसाहेबराव असे या 8 वर्षीय वाघाचे नाव आहे. 2012 मध्ये शिकार्‍याच्या पिंजर्‍यात अडकल्याने या वाघाला आपला पाय गमवावा लागला होता. त्यावेळी तो दोन वर्षांचा होता.\nयापूर्वी कुत्रे आणि हत्ती यांना कृत्रिम पाय लावण्यात आले आहेत. मात्र, वाघांवर अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्याचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे, असे ऑर्थेपेडिक सर्जन डॉ. सुश्रुत बाभुळकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे बाभुळकर यांनी साहेबरावला दत्तक घेतले आहे.\nत्याला लंगडताना पाहिले तेव्हा फारच वाईट वाटले होते. एक पाय नसल्याने साहेबरावला वेदनादायी आयुष्य जगावे लागत आहे. त्याची या वेदनेतून मुक्तता करण्याठीच कृत्रिम पाय लावण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.\n'डरकाळी फोडणारा वाघ' परतला\nचाचा नेहरु (मुलं देवा घरची फुलं)\nनरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून मृत्यू\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sasoon-hospital-nurse-strike-124309", "date_download": "2018-08-18T01:18:41Z", "digest": "sha1:PO63K5BJFQE4UKVCQULBHE4NB7S73P7T", "length": 9578, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sasoon hospital nurse strike ससूनच्या परिचारिका आजपासून संपावर | eSakal", "raw_content": "\nससूनच्या परिचारिका आजपासून संपावर\nसोमवार, 18 जून 2018\nपुणे - ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांच्या अचानक बदल्या केल्याच्या निषेधार्थ उद्यापासून (सोमवार) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय परिचारिका संघटनेकडून घेण्यात आला आहे. दरम्यान बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यावेतन वाढीच्या मुद्द्यावरून शिकाऊ डॉक्‍टर मागील पाच दिवसांपासून संपावर आहेत. त्यापाठोपाठ परिचारिकादेखील संपावर गेल्याने रुग्णसेवेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.\nपरिचारिका संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा आठवले म्हणाल्या, \"\"राज्य शासनाची 14 वैद्यकीय रुग्णालये असून, इतर कोणत्याही रुग्णालयातील परिचारिकांची बदली झाली नाही. मात्र, ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांची बदली करण्यात आली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्या आकसापोटी केल्या आहेत. संपात सुमारे सहाशे परिचारिका सहभागी होणार आहेत.''\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nइमारत आहे, तर डॉक्‍टर नाही; अनेक ठिकाणी साहित्यच नाही अकोला - वऱ्हाडात पुरेसे शवविच्छेदनगृह...\nविशेष शिक्षकांची वेतन कपात\nकापडणे (जि.धुळे) - दिव्यांगांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी 2006 मध्ये नियुक्त केलेल्या...\nअखेर एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ स्विकारले\nमुंबई : अघोषित संप करून एसटी प्रशासनाला खिंडीत गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनाचे पैसे स्वीकारले आहेत. मात्र, वेतनवाढीचा तिढा कायम ठेवत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.4014.info/mr/organic-india-chaj-tulsi-svyashhennyj-bazalik-zelenyj-chaj-18-paketikov-dlya-nastaivaniya-1-21-untsij-32-2-g/", "date_download": "2018-08-18T01:08:51Z", "digest": "sha1:XZDVOQR234CDV6YCCOFPUCK2ROXRYSB2", "length": 8502, "nlines": 79, "source_domain": "www.4014.info", "title": "सेंद्रीय भारत, तुलसी चहा पवित्र basalik, हिरवा चहा, 18, ओतणे पिशव्या, 1.21 औंस (32.2 g) – VitaWorld", "raw_content": "\nFor वातानुकूलन शॉवर आणि बाथ\nजिवाणू दूध आणि अन्य\nनिरोगी घर आणि बाग\nपूरक केस, नखे आणि त्वचा\nसेंद्रीय भारत, तुलसी चहा पवित्र basalik, हिरवा चहा, 18, ओतणे पिशव्या, 1.21 औंस (32.2 g)\nसेंद्रीय भारत, तुलसी चहा पवित्र basalik, हिरवा चहा, 18, ओतणे पिशव्या, 1.21 औंस (32.2 g)\nप्रमाण: 18, ओतणे पिशव्या, 1.21 औंस (34.2 g)\nताण आराम आणि energizes\nसेंद्रीय मूळ आहे निश्चिती कृषी मंत्रालय, यूएसए\nअन्न परिशिष्ट आधारित herbs\nवैयक्तिक पॅकेजिंग याची खात्री करण्यासाठी अलीकडेच\nसेंद्रीय उत्पादन पासून भारत\nसेंद्रीय मूळ आहे पुष्टी केली, केंद्रीय व्यवस्थापन\nतुलसी-पवित्र तुळस एक औषधी वनस्पती आहे सह उपचार हा गुणधर्म आहे की ताण आराम आणि संरक्षण रोगप्रतिकार प्रणाली.\nएक कर्णमधुर मिश्रण “अतुलनीय” तुलसी आणि लागणा हिरवा चहा, जे सोपा मार्ग आहे जोर करून सुवासिक लिंबू सुगंध पासून पावसाची, तुलसी. हे आश्चर्यकारक संयोजन फ्लेवर्स उपलब्ध नैसर्गिक ऊर्जा चालना एक डबल डोस antioxidants\nतुलसी— एक वारसा चांगले आरोग्य\nभरपूर समाविष्टीत आहे, antioxidants,\nनिरोगी पचन प्रोत्साहन देते\nसंपूर्ण भारत, तुलसी म्हणतात, “राणी वनस्पती” आणि म्हणून प. पू पवित्र वनस्पती सह अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंपरेने घेतले एक मातीचा भांडे मध्ये प्रत्येक घर, तुलसी (किंवा पवित्र तुळस) देते एक मजेदार आणि समाधानकारक हर्बल चहा स्रोत आहे आरोग्य. च्या उपचार हा गुणधर्म तुलसी वारंवार उल्लेख प्राचीन भारतीय हस्तलिखित लिहिले 5,000 वर्षांपूर्वी, आणि आता आम्ही ते देऊ आपण.\nसूचना: ओतणे 8 औन्स फक्त उकडलेले पाणी प्रती चहा पिशवी साठी brewing, एक कप आणि जास्त for 5-10 मिनिटे.\nदुहेरी शक्ती सेवा करताना बर्फाने झाकलेला किंवा थंडगार केलेला.\nकरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला वापर तर, आपण गर्भवती किंवा स्तन-आहार आहे.\nयेथे क्लिक करा अधिक माहिती शोधण्यासाठी उत्पादन बद्दल: इशारे, इतर साहित्य\nउत्पादन पुनरावलोकने सेंद्रीय भारत, तुलसी चहा पवित्र basalik, हिरवा चहा, 18, ओतणे पिशव्या, 1.21 औंस (32.2 g)\nअधिक पुनरावलोकने वाचा बद्दल उत्पादन\nजतन करू इच्छिता अधिक\nनिसर्ग अधिक मुलांच्या Chewable Multivitamin आणि खनिज पूरक, नैसर्गिक द्राक्ष चव 180 तुकडे... रेटिंग:* निर्माता:*Nature's Plus Product code:*डुलकी-29986 UPC कोड:*097467299863 प्रमाण:*180 प्राणी MSRP:*$27.25 आमच्या किंमत:*$23.16 आपण जतन:*$...\nJarrow सूत्रे, मूत्रपिंडच्या कार्याच्या अंदाजाकरिता वापरण्यात येणारा FOS, 6.3 औंस (180 ग्रॅम) पावडर... रेटिंग:* निर्माता:*Jarrow Formulas Product code:*JRW-03025 UPC कोड:*790011030256 प्रमाण:*6.3 औंस (180 ग्रॅम) पावडर MSRP:*$11.95 आमच्या किंमत:*$6.79 ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-education-rally-105760", "date_download": "2018-08-18T01:30:09Z", "digest": "sha1:3QM7TLXAV2TJ6LGITP3EI2OFPMICLTLX", "length": 14812, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Education Rally रत्नागिरीत शिक्षण मेळाव्यात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या पध्दती | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीत शिक्षण मेळाव्यात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या पध्दती\nमंगळवार, 27 मार्च 2018\nरत्नागिरी - नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी राबविलेले उपक्रम सर्व शिक्षकांना पाहता यावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय शिक्षण मेळाव्याचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले.\nरत्नागिरी - नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी राबविलेले उपक्रम सर्व शिक्षकांना पाहता यावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय शिक्षण मेळाव्याचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले. नियमित शिक्षण डिजिटल साधनांच्या वापरासह गणित, मराठी शिकण्यासाठी कृतीयुक्त अभ्यासक्रमांचा आधार घेणारे स्टॉल यामध्ये होते. सुमारे पंधराशे लोकांनी भेट दिली.\nउद्यमनगर येथील नाईक सभागृहात तालुकास्तरीय शिक्षण मेळावा आयोजित केला होता. याचे आयोजन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, जि. प. शिक्षण विभाग व पं. स. शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांतर्फे करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हापरिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, वैशाली गावडे, स्नेहा चव्हाण, रेहाना साखरकर, श्री. तोडणकर, सुनील पाटील उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मानसी गवंडे यांच्यासह अन्य शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.\nसंगमेश्‍वर तालुक्यातील पांगरी शाळेला भेट दिली होती. त्यांनी राबविलेला बचत बँकेचा उपक्रम उत्तम आहे. अशाप्रकारचे चांगले उपक्रम विविध शाळांमध्ये राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना सौ. सावंत यांनी केली.\nतंत्रज्ञानाच्या वापर केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजीटल साहित्य वापरले जाते. शाळा डिजीटल झाली म्हणजे जबाबदारी संपली, असे शिक्षकांनी समजू नये. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादही तेवढाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढविणे आवश्यक आहे. एखादा अधिकारी शाळाभेटीला गेला तर त्यांच्याबरोबर संवाद साधण्यात विद्यार्थी कमी पडतात. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे सौ. पाष्टे यांनी सांगितले.\nगटविकास अधिकारी जाधव म्हणाले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण अंतर्गत शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शाळांमध्ये भौतिक सुविधा, सजावट करताना विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. या वारीत विविध उपक्रमांची माहिती देणारे 15 स्टॉल मांडण्यात आले असून, त्याद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली.\nया कार्यक्रमावेळी विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या मानसी गवंडे, दीपक माळी, तुजा हिरवे, कशेळी शाळा क्रं.1, नेवरे देवपाट शाळा, कुरतडे शाळा क्र. 1 यांच्या सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तालुकास्तरावर यशस्वीपणे शिक्षण मेळावा आयोजित केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांचा सत्कार करण्यात आला.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fasting-recipe/fasting-reciep-108071200036_1.html", "date_download": "2018-08-18T01:08:54Z", "digest": "sha1:WSCEICQSXOUNSBA2YGTI3CP7Y4XZNW7P", "length": 8191, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Recipe, Pakkruti, Sweet, Vegetables | रताळ्याच्या पुर्‍या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य- एक किलो रताळे, राजगिर्‍याचे\nपीठ एक किलो, एक किलो रिफाइंड सोयाबिन तेल, अर्धा किलो साखर, विलायची 20 ग्रॅम, खोबरे शंभर ग्रॅम, काजू शंभर ग्रॅम.\nपूर्वतयारी- रताळे गरम पाण्यात उकळून घ्यावे, उकळलेल्या रताळ्याची साल काढावी व कुस्करून घ्यावे, काजु बारीक करावा, विलायची बारीक करायची, खोबरे किसून घ्यायचे, साखर मिक्सर मधून काढून घ्यायची.\nकृती- कुस्करलेल्या रताळ्याच्या मिश्रणात खोबरा किस, काजु व विलायची टाकायची. चांगल्या प्रतिच्या राजगिर्‍याचे\nपीठ मिसळून मिश्रण चांगले तिंबून घ्यावे. गॅसवर कढई ठेवायची. पोळपाटावर मिश्रणाच्या छोट्या पुर्‍या लाटायला सुरूवात करायची. तेल तळण काढण्या जोगते तापल्या नंतर तेलात हळूच पुरी सोडायची.\nतांबुस रंग येईपर्यत पुरी तळायची. तळल्या गेलेली पुरी झार्‍याच्या साह्यने अलगद काढायची. पुरया वेताच्या टोपलीत कागद टाकून ठेवायच्या.\nमराठी पाककृती : मसाला भेंडी\nस्वयंपाकघरामधील मार्बलच्या प्लॅटफॉर्म काळजी कशी घ्याल\nकाही खाद्य पदार्थ पावसाळ्यात खाणे टाळावे, जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/narendra-modi-118020600022_1.html", "date_download": "2018-08-18T01:10:45Z", "digest": "sha1:GPYWO3BXKMGQWG7UBNPXZ22RCWGFZE3O", "length": 10466, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मोदींचा आखाती देशात दौरा, रंगणार ऐतिहासिक सोहळा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमोदींचा आखाती देशात दौरा, रंगणार ऐतिहासिक सोहळा\nयेत्या 11 फेब्रुवारी रोजी विक्रमी संख्येने उपस्थित राहणाऱ्या भारतीयांना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.\nफेब्रुवारी 9 ते 12 या दरम्यान हा दौरा असून मस्कत, ओमान इथं ऐतिहासिक सोहळा रंगणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nओमानमध्ये मोदींविषयी प्रचंड कुतूहल असून मस्कतच्या सुलतान कुबूस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मोदींचं अनिवासी भारतीयांच्या सभेत भाषण ठेवण्यात आले आहे. ओमानमधलं हे सगळ्यात भव्य स्टेडियम आहे.पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकण्यासाठी इथं खूपच उत्सुकता आहे असं ओमानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.\nअबू धाबीमध्ये पहिलं मंदीर बांधण्यात येणार असून या मंदिराच्या शिला – पूजन समारंभाची व्हिडीयो लिंकही मोदींना या दौऱ्यात बघायला मिळणार आहे. पश्चिम आशियातील हा दौरा मोदींसाठी या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आखाती देशांमध्ये केवळ दुबईमध्ये हिंदूंचे एकमेव मंदिर आहे.\nपाकड्याला कधी धडा शिकवणार- शिवसेना\nमोदीमुंळे लटकले मेरी कोमचे 'ड्रीम प्रोजेक्ट'\nबेरोजगार राहणपेक्षा भजी विकणे चांगले : अमित शहा\nपुढची किमान दहा वर्षे विरोधक सत्तेवर येणार नाहीत\nतलावात एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T01:32:12Z", "digest": "sha1:BJ7HYSXVY2OLVM7HHJIWPRIKJNWFX2DL", "length": 5533, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गणेश दामोदर सावरकर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: गणेश दामोदर सावरकर\n१९८३ : पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.\n१८७९ : गणेश दामोदर सावरकर, थोर क्रांतीकारक\n१९६९ : आचार्य अत्रे (प्रल्हाद केशव अत्रे), शिक्षणतज्ञ, कवी, नाटककार, चित्रपट, निर्माते, पत्रकार, आमदार व वक्ते अशा विविध अंगांनी प्रसिध्द असलेले महाराष्ट्राचे लाडके दैवत.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged आचार्य अत्रे, गणेश दामोदर सावरकर, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, पायोनियर १०, प्रल्हाद केशव अत्रे, मृत्यू, सूर्यमाला, १३ जून on जुन 13, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-18T00:58:04Z", "digest": "sha1:BW2MPP527HL7KRTXN5OPZWH2BLBRTNRM", "length": 49170, "nlines": 129, "source_domain": "mediawatch.info", "title": "गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे\n१९२६ ते १९५६ असा तीस वर्षांचा निरक्षर गाडगेबाबांचा पत्रप्रपंच, सार्वजनिक त्यागाची गीता आहे असेच म्‍हणावे लागेल. बाबांच्या पत्रातून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. त्या मनोहारी पत्रांचा हा वेध\nगाडगेबाबांचे निधन झाले त्यावेळी मी वर्षाचा असेन. पण, त्यांचं अस्तित्व आमच्या जगण्याचा भाग होते. त्याला भूतकाली आणि वर्तमानाचे संदर्भ होते. कारण, गाडगेबाबा आणि तिडके सावकार यांच्यातील संघर्ष बाबांच्या जीवन चरित्रातील महत्त्वाचे वळण होते. पूर्णा-पेढी, उमा नदीच्या खोऱ्यातील हजारो एकराची मालकी तिडक्‍यांनी सावकारीतून मिळवली होती. मामाची कष्टाने फुललेली शेती सावकार गिळंकृत करतोय, हे पाहून तरुण डेबुजीने हाती काठी घेऊन प्रतिकार केला. सावकार लवाजम्‍यासह, भाडोत्री गुंडांसह पळून जाताना पंचक्रोशीने पाहिले. सावकारशाहीला सुरुंग लागला. गहाणखते मागण्याची हिंमत बाबांच्या अभयामुळे शोषितांमध्ये निर्माण झाली. पुढे बनाजी, प्रीतमजी तिडके सावकारांनी गाडगेबाबांच्या सामाजिक उपक्रमाला आर्थिक मदत दिली. घट, पाणपोया, सदावर्त स्थापण्याची त्यांना उपरती झाली. याच कुटुंबातील माझे वडील भगवंतराव हिस्लॉपमधून पदवीधर होऊन, वकिली करण्याचा बेत करून आपल्‍या गावी परतले.\nभगवंतराव यांनी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग दिलाच, पण त्याचवेळी स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत शिक्षित तरुणीशी घरच्याच्या विरोधात जाऊन आर्यसमाज मंदिरात लग्न केले. १९५०-५२ च्या दरम्‍यान ग्रामीण मुलामुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढण्याचे त्यांनी ठरवले. गाडगेबाबांची भ्रमंती महाराष्ट्रात, देशात चालू असायची. पण, त्यांची पत्नी, मुलगा गोरक्षणाच्या परिसरातील खोपटात, मूर्तिजापूरला राहायचे. त्यामुळे बाबा अधुनमधून यायचे. भगवंतरावाचे शाळा काढण्याचे प्रयत्न त्यांच्या कानावर गेलेत. त्यांना ‘तुम्‍ही येता की, मी येऊ भेटीले’ असा निरोप बाबांनी धाडला. दीर्घ चर्चा झाली. शाळा काढण्याचे ठरले. शाळेला माझे नाव देऊ नका, असे बाबांनी निक्षून सांगितले. अच्युतराव देशमुख (बाबा ज्‍यांना दादा म्‍हणायचे) व भगवंतराव तिडके (नानासाहेब) यांनी तुमच्या नावामुळे शाळेला वर्गणी मिळेल, असे परोपरीने समजावून सांगितले. बाबा तयार झालेत. बाबा हाती कंदील घेऊन घरापर्यंत सोडायला आलेत. १९५० ते १९५६ म्‍हणजे, गाडगेबाबांच्या निधनापर्यंत सहा वर्षे ते शाळा स्थापण्याच्या व बाबांच्या विधायक कामाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर होते.\nया सहा वर्षातील बरीच पत्रे आहेत. निरक्षर गाडगेबाबा पाच-सहा अनुयायांना एकाचवेळी वेगवेगळा मजकूर सांगून विविध संस्थाचालकांशी संवाद साधायचे. एका निरक्षर फकिराने अशी शेकडो पत्रे लिहवून घेतली. त्यातली काही माझ्या संग्रही आहेत. शिवाजींच्या आज्ञापत्रातून त्यांच्या प्रशासकीय कौशल्‍याचे जसे दर्शन घडते, तसे गाडगेबाबा त्यांच्या करुणा, तळमळ व वैराग्‍याच्या विविध रंगानी पत्रातून आपल्‍याला भेटतात. गो. नी. दांडेकर, डॉ. द.ता. भोसले यांनी या पत्रांचे वेगळेपण बाबांच्या चरित्रात अधोरेखित केले आहे. डॉ. उषा वेरुळकर यांनी गाडगेबाबांच्या व्यक्तित्वावर केलेल्‍या पी.एचडी. संशोधनात या पत्रांचे विषयनिहाय वर्गीकरण केले आहे. प्रस्तुत लेखात गाडगेबाबांनी भगवंतराव यांना लिहिलेल्‍या पत्राचा परामर्श घेतोय. पत्रे आणि त्यातील आठवणीचे संदर्भ मी बालवयापासून ऐकत होतो, सहानुभवत होतो.\nभगवंतराव नानासाहेब जनपदसभेचे अध्यक्ष होते. राजकारण, सार्वजनिक जीवनात ते अग्रेसर होते. पण, शाळा आणि बाबांच्या प्रबोधनकामात ओढल्‍या गेल्‍यानंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतली पूर्णतः बाबा म्‍हणाले, राजकारण सोडा. बाबांनी पत्रातही लिहिले. राजकारणाकडे त्यांनी कायमची पाठ फिरवली. बाबांच्या पहिल्‍या आग्रहाला त्यांनी मान दिला. अच्युतराव देशमुख यांची कहाणी वेगळीच. त्यांच्या आईने बाबांना माधुकरी देताना विचारले होते, ‘बाबा काय देऊ आणखी बाबा म्‍हणाले, राजकारण सोडा. बाबांनी पत्रातही लिहिले. राजकारणाकडे त्यांनी कायमची पाठ फिरवली. बाबांच्या पहिल्‍या आग्रहाला त्यांनी मान दिला. अच्युतराव देशमुख यांची कहाणी वेगळीच. त्यांच्या आईने बाबांना माधुकरी देताना विचारले होते, ‘बाबा काय देऊ आणखी’ बाबा म्‍हणाले, ‘हा पोरगा दे मले’ बाबा म्‍हणाले, ‘हा पोरगा दे मले’ आणि उमलत्या वयातले अच्युतराव दादा बाबांजवळ गेले. गृहस्थजीवन आणि बाबांचे काम त्यांनी हयातभर निष्ठेनं केले. नानासाहेबांनी बाबांचा पहिला शब्‍द पाळला. पण दुसरा’ आणि उमलत्या वयातले अच्युतराव दादा बाबांजवळ गेले. गृहस्थजीवन आणि बाबांचे काम त्यांनी हयातभर निष्ठेनं केले. नानासाहेबांनी बाबांचा पहिला शब्‍द पाळला. पण दुसरा गाडगेबाबा म्‍हणाले, ‘तुम्‍ही संसार सोडा. तुमच्या शिक्षणाचा, राजस रूपाचा समाजाला लाभ मिळू द्या सावकारबुवा गाडगेबाबा म्‍हणाले, ‘तुम्‍ही संसार सोडा. तुमच्या शिक्षणाचा, राजस रूपाचा समाजाला लाभ मिळू द्या सावकारबुवा मी वठ्ठी मानूस कपडे धुनारा, साधू झालो, नवल काय मी वठ्ठी मानूस कपडे धुनारा, साधू झालो, नवल काय तुमी जमीनदार, सावकार, तुमी साधू झाले, तर राजपटाचा त्याग करणाऱ्या बुद्धासारखी कीर्ती होईन तुमची तुमी जमीनदार, सावकार, तुमी साधू झाले, तर राजपटाचा त्याग करणाऱ्या बुद्धासारखी कीर्ती होईन तुमची घर-दार, पोर काई सांगू नका घर-दार, पोर काई सांगू नका कावळा-चिमण्या पिलं उडायला लागली की, बाजूला होतात. तुमची बायको हुशार आहे, ते सांभाळीन लेकरायले. तुमच्या समाजाच्या संसारासाठी साधू झाले तर कावळा-चिमण्या पिलं उडायला लागली की, बाजूला होतात. तुमची बायको हुशार आहे, ते सांभाळीन लेकरायले. तुमच्या समाजाच्या संसारासाठी साधू झाले तर’ त्यांची वाक्‍ये अशी, ‘जमीनदार, सावकार घरात जन्मूनही तुमाले गरीबाची कीव येते. भांगेतही तुळस उगवते कधी-कधी’ त्यांची वाक्‍ये अशी, ‘जमीनदार, सावकार घरात जन्मूनही तुमाले गरीबाची कीव येते. भांगेतही तुळस उगवते कधी-कधी’ असं भावरम्‍य नातं होतं बाबांशी त्यांचं.\nमी गाडगेबाबा बालमंदिरात शिकत होतो. ते माझी आई चालवायची. भावंडं मोठी होती. ती गाडगेबाबा विद्यालयात शिकायची. गोरक्षणमधील कडब्‍याच्या खोल्‍या जवळील टिनाच्या शेडमध्ये शाळा भरायची. परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर हे बाबांच्या शाळेच्या मॅट्रिकच्या बॅचचे (पहिल्‍या) विद्यार्थी. एका वेगळ्या भावविश्वात आमचे शिक्षण झाले. ज्‍यात गाडगेबाबा सतत दृश्यादृश्य रूपात भेटायचे. गाडगेबाबांच्या व्यक्तित्वाची ही पहिली प्रिंट माझ्या मनोभूमीत पारंब्‍यांसारखी रुतली आहे.\nबालपणी गाडगेबाबा मला त्यांच्या मुलीच्या रूपाने भेटायचे. आलोकाबाई शाळा-गोरक्षणाच्या प्रांगणातल्‍या खोलीत आपल्‍या कुटुंबासमवेत राहायच्या. बाबांची ही कन्या बहुदा दर शुक्रवारी आमच्या घरी माधुकरी मागायला यायची. परसदारी वाढलेले अन्न जवळच्या कापडावर घेऊन झाडाखाली बसून खायची. नळाचे पाणी पिऊन निघून जायची. माझ्या बालसुलभ मनाला प्रश्न पडायचा. आपण गाडगे बाबांच्या शाळेत शिकतो आणि त्यांच्या मुलीला भीक वाढतो आई म्‍हणायची, मोठा झाला की, कळेल तुला\nबाबांनी आलोकाबाईंना पाठविलेली पत्रे वाचताना रडायला येते. फार पूर्वी ‘बाबांच्या व आलोकाबाईच्या संबंधातील ताण व्यक्त करणारा’ ‘संन्याशाचा संसार’ हा माझा लेख दहावीच्या दुय्यम मराठी अभ्यासक्रमासाठी अभ्यासमंडळाने निवडला. बाबांचे वैराग्‍य व मुलीला ‘आपला काही हक्क नाही या लोकायच्या संस्था आहेत, इथं राहू नका’ हे बाबांचे विश्वस्त अंतःकरण समजायला, ही मूल्‍ये पहिल्‍यांदा शिक्षकाला कळायला पाहिजेत ना हा धडा कठीण आहे, असा आक्षेप येऊन दोन वर्षांनी तो वगळण्यात आला. धडा कठीण होता की त्यातला जीवनादर्श कठीण हा धडा कठीण आहे, असा आक्षेप येऊन दोन वर्षांनी तो वगळण्यात आला. धडा कठीण होता की त्यातला जीवनादर्श कठीण चंगळवादी समाजाला तो समजणेच कठीण होते. हिंदी माध्यमाच्या गाडगेबाबांवरील व्यक्तिलेखात त्यांनी खूप संस्था व त्यामार्फत पैसा जमवला असे विधान करणाऱ्या पाठाबद्दल सध्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. गाडगेबाबांचे धगधगीत वैराग्‍य न समजणाऱ्या आपल्‍या समाजाला इतका फकिरी वृत्तीचा माणूस असू शकतो काय चंगळवादी समाजाला तो समजणेच कठीण होते. हिंदी माध्यमाच्या गाडगेबाबांवरील व्यक्तिलेखात त्यांनी खूप संस्था व त्यामार्फत पैसा जमवला असे विधान करणाऱ्या पाठाबद्दल सध्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. गाडगेबाबांचे धगधगीत वैराग्‍य न समजणाऱ्या आपल्‍या समाजाला इतका फकिरी वृत्तीचा माणूस असू शकतो काय\nपंडित जवाहरलाल नेहरूंचे ‘इंदिरेस पत्रे’ वाचून एका संपन्न अशा वारशाने आपण दीपून जातो. गाडगेबाबांचे आलोकाबाईला लिहिलेली पत्रे पराकोटीच्या वैराग्‍याचे प्रतिध्वनी आहेत. मूल्‍यशिक्षणासाठी यापेक्षा अधिक सुंदर वस्तुपाठ कोणता असू शकतो बाबांची एकच मुलगी आलोका जगली. गोविंदा नावाचा मुलगा कुत्रा चावून मेला. बातमी आली तेव्‍हा बाबा कीर्तन करीत होते. ते म्‍हणाले, ‘ऐसे गेले कोट्यानुकोटी काय रडू मी एकासाठी बाबांची एकच मुलगी आलोका जगली. गोविंदा नावाचा मुलगा कुत्रा चावून मेला. बातमी आली तेव्‍हा बाबा कीर्तन करीत होते. ते म्‍हणाले, ‘ऐसे गेले कोट्यानुकोटी काय रडू मी एकासाठी’ आलोकाबाई मूर्तिजापूरच्या गोरक्षणातल्‍या एका खोलीत राहायला आली. बाबांना हे कळले. मरणाच्या एक वर्ष आधी यासंदर्भात त्यांनी अच्युतराव देशमुख यांना पत्र पाठवून सार्वजनिक संस्थेच्या कारभारात माझ्या कुटुंबीयांना प्रवेश देऊ नका, असे निक्षून सांगितले व आलोकाबाईंना वारंवार पत्रे पाठवून ताकीद दिली. त्या पत्रातली काही वाक्‍ये वानगीदाखल. सौ. आलोकाबाई, श्री. गाडगेबाबांचा अनंत कोटी नमस्कार. पत्रास कारण की, गोरक्षणातून लवकर बाहेर पडाल, तर फार बरे होईल. तुला पैशाचे पक्के भूत लागले. कमी नाही. तू मेल्‍याशिवाय ते भूत निघणार नाही…. ज्‍या माणसाला पैशाचे भूत लागले, तो पोटाला कमी खात असतो. तो स्वतःही काही खात नाही, तर दुसऱ्याला काय घालणार’ आलोकाबाई मूर्तिजापूरच्या गोरक्षणातल्‍या एका खोलीत राहायला आली. बाबांना हे कळले. मरणाच्या एक वर्ष आधी यासंदर्भात त्यांनी अच्युतराव देशमुख यांना पत्र पाठवून सार्वजनिक संस्थेच्या कारभारात माझ्या कुटुंबीयांना प्रवेश देऊ नका, असे निक्षून सांगितले व आलोकाबाईंना वारंवार पत्रे पाठवून ताकीद दिली. त्या पत्रातली काही वाक्‍ये वानगीदाखल. सौ. आलोकाबाई, श्री. गाडगेबाबांचा अनंत कोटी नमस्कार. पत्रास कारण की, गोरक्षणातून लवकर बाहेर पडाल, तर फार बरे होईल. तुला पैशाचे पक्के भूत लागले. कमी नाही. तू मेल्‍याशिवाय ते भूत निघणार नाही…. ज्‍या माणसाला पैशाचे भूत लागले, तो पोटाला कमी खात असतो. तो स्वतःही काही खात नाही, तर दुसऱ्याला काय घालणार मी नसतो तर ट्रस्टीने तुमच्यावर खटला भरून पोलिसाच्या ताब्यात दिले असते… बाबाची मुलगी म्‍हणून यापुढे कोणाला काही मागू नये व देणाऱ्याने देऊ नये. असा सर्व जनतेला निरोप आहे.\nगाडगेबाबांच्या मृत्युपत्रात त्यांनी स्पष्ट म्‍हटले आहे. मी कोणाचा गुरु नाही. माझा कोणी शिष्य नाही… हा जनतेचा ट्रस्ट आहे. माझा, माझ्या कुटुंबियाच्या मालकीचा प्रश्नच नाही….. सार्वजनिक जीवनात पिढ्यान्‌पिढ्यांची सोय करणारेच सर्वत्र दिसतात. ‘ट्रस्टीशिप’चा आदर्श गाडगेबाबांनी स्वतःच्या आचरणाने निर्माण केला. आयुष्यातला शेवटचा श्वास नागरवाडीत घ्यावा, असे वाटत होते. त्यानुसार त्यांची गाडी तिकडे जाण्यासाठी निघाली. बाबा आपल्‍या पत्नी, सखुबाईला म्‍हणाले, ‘तुम्‍ही उतरा… आम्ही जिथं चाललो तिथं एकट्यालेच जा लागते…’ वैराग्‍य आणि अपरिग्रहाचं असं अनोखं रूप बाबांच्या रूपाने प्रगटले. गुरु, गुरुदक्षिणा, शिष्यसंप्रदाय याबाबत त्यांनी केवळ पत्राद्वारे, कीर्तनाद्वारेच विरोध केला असे नाही. तर, त्यांच्याबाबत स्तुती करणाऱ्या वृत्तपत्रीय मजकुरालाही त्यांनी विरोध केला. दैनिक लोकशक्तीत अनंतराव गद्रे यांनी बाबांच्या त्यागाबाबत लिहिले. त्यासंबंधी ते म्‍हणतात, आपण जेवढ्या वर्तमानपत्रात लिहिले तेवढ्याही वर्तमानपत्रात आम्‍ही दिलेला सोबतचा खुलासा प्रसिद्ध करावा. आपली महान चूक दुरुस्त करावी. ‘मला कुणी शिष्य नाही व मी कुणाचा गुरु नाही’ असे सांगत असतो. गेल्‍या वर्षांपासून आजपर्यंत कोणाला अंगारा दिला नाही. कोणाला पाया पडू देत नाही. चुकून कोणी पाया पडले, तर माझ्या जिवाला दुःख होते…..’ या जाहीर खुलाशातून, गुरु-शिष्याचे स्तोम बाबांना पटत नव्‍हते. शिष्य करणे, त्याला आशीर्वाद देणे, हातात खराटा देणे, आपला वेगळा संप्रदाय निर्माण करणे बाबांना मान्य नव्‍हते. या खुलाशातले एक वाक्‍य खूपच मार्मिक आहे. जनतेसमोर लोभ व त्यागी लपत नाही. जाहिरातीची गरज नाही. बाबांचे कौटुंबिक जीवन त्याबाबतची निरासक्त वृत्ती यांचे दर्शन घडविणारी पत्रे आजही पुराव्यादाखल उपलब्‍ध आहेत. यासंदर्भातील त्यांची पत्रे वैराग्‍यावरील हजार पानांचा सार वस्तुनिष्ठपणे प्रतिपादित करतात, इतकी ती मनोहारी आहेत.\nवैराग्‍याचं मूर्तिमंत प्रतिक असलेल्‍या गाडगेबाबांसंबंधी शिवा इंगोले या कवीने अतिशय सुंदर कविता लिहिली आहे.\nवृत्ती, प्रवृत्ती, वैखरी, वाणी आणि लेखणीतून प्रगटलेली त्यांची निरासक्त जीवनशैली चित्रवत्‌ डोळ्यासमोर उभी राहते.\nउपभोग आणि आसक्तीसंबंधी निरीच्‍छ असणारे गाडगेबाबा सार्वजनिक संस्थेचे प्रशासक म्‍हणून अतिशय दक्ष होते. यासंबंधीही त्यांची पत्रे अतिशय उद्‌बोधक आहेत. रामदासस्वामींच्या दासबोधाचे स्मरण व्‍हावे, इतकी अवधान जागृत करणारी आहेत.\nसंस्थेचा ट्रस्टी कसा असावा धर्मशाळेचे बांधकाम कसे करावे धर्मशाळेचे बांधकाम कसे करावे लोकांहाती ‘सार्वजनिक वास्तू’ कशी उभी करावी लोकांहाती ‘सार्वजनिक वास्तू’ कशी उभी करावी विनयाने दात्यांची मने जिंकून त्यांचा पैसा गरजू माणसाकडे कसा वळवावा विनयाने दात्यांची मने जिंकून त्यांचा पैसा गरजू माणसाकडे कसा वळवावा असे कितीतरी ‘प्रशासन-मंत्र’ त्यांनी सांगितले आहेत. साधारणपणे १९२६ ते १९५६ असा तीस वर्षांचा निरक्षर माणसाचा पत्रप्रपंच, ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्‍हणावे लागेल. बाबांच्या पत्रातून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कुठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्‍य त्यांच्याजवळ होते. त्यांनी जागोजागी लोकोपयोगी संस्था, घाट, धर्मशाळा ट्रस्टींच्या हवाली करूनही तेथला व्यवहार वाऱ्यावर सोडला नाही. कोणत्याही धर्मशाळेत गेल्‍यावर त्याचा प्रत्यय येतो. त्यांच्या निधनानंतर स्थापन झालेल्‍या दादर, के.ई.एम. परिसरातील धर्मशाळेतही येतो. स्वच्‍छता, व्यवहार, कुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ त्यांच्या पत्रातून वाचकासमोर उभा होतो. महानुभाव पंथाचे चक्रधरस्वामी यांनी ‘उत्तरापंथे’ गमन केल्‍यानंतर त्यांचा शिष्यपरिवार शोकाकूळ झाला. त्यातील म्‍हाइमभटाने चक्रधरांच्या आठवणी गोळा करून लीळाचरित्र साकार केले. तसेच सामर्थ्य त्यांच्या या पत्रातून प्रकटणाऱ्या सृष्टीत आहे.\nगाडगेबाबा विद्यालयासाठी भगवंतराव, नानासाहेबांनी मूर्तिजापुरातील एका जागेसाठी आग्रह धरला. ती जागा केंद्र शासनाच्या ‘मिलिटरी विभागाची’ होती. पण, बाबासाठी डॉ. पंजाबराव देशमुखांनी आपली प्रतिष्ठा पणास लावून ती जागा मिळवून दिली. यासंदर्भात पंजाबरावांनी व नंतर गाडगेबाबांनी त्यांना लिहिलेली पत्रे माझ्या संग्रही आहेत. पंजाबरावांनी जागेसंबंधीचा प्रस्ताव स्वतः गाडगेबाबांनी दिल्‍याचे लिहिले आहे. स्वतःच्या हस्तक्षरात याच संदर्भात १.९.१९५५ च्या पत्रात गाडगेबाबा म्‍हणतात,‘आपण लिहिले की, मिलिटरी व राजकीय खात्याकडून कागद आले नाहीत. ७-८ दिवसात येतील. श्री. बियाणी अर्थमंत्री व श्री. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भेटलो. ७-८ दिवसात काम झाले नाही, तर मला पुन्हा तिकडे यावे लागेल….. आपण लिहिले ते सर्व योग्‍य आहे. मात्र, संस्थेचे आजपासून मला पत्र घालू नका. सर्व देखरेख गोरक्षण धर्मशाळा वगैरे लक्षात घ्या. पाच किंवा सातजण ट्रस्टी व्‍हा.’\nकर्मवीर भाऊ पाटील, पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराज , गाडगेबाबा परस्परांच्या कामाना मदत करून प्रबोधनाचे काम पुढे नेत होते, याचे पुरावे मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शृंखलेची सशक्त कडी होते. हे पत्रातून व बाबांच्या कीर्तनातून लक्षात येते. महाराष्ट्र निर्मितीमागील हा ‘प्रबोधन काळ’ सुवर्णदशक होते, हे इतिहास वाचण्यातून जाणवते.\nधनिकांच्या धनाचा ओघ त्यांनी गरीब व कष्टकरी समाजाच्या उत्थानासाठी कौशल्‍यपूर्वक वापरला. २.१२.१९३५ च्या पत्रात गाडगेबाबा अच्युतराव देशमुख यांना लिहितात, ‘घाटात ज्‍याचे त्याचे संगमरवरी दगड लावा. ज्‍यांनी जमीन दिली त्याला ट्रस्टमध्ये घ्या.’ करुणा आणि दातृत्वाला भावनिक आवाहन करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत होते. ते त्यांनी लिहून घेतलेल्‍या पत्रातून प्रगटते, हे विशेष. तहानलेल्‍याला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी ग्रीष्म ऋतूत ‘पाणेरी’ काढण्यावर त्यांचा भर असे. पत्रात ते म्‍हणतात, ‘ पाणेरीला सावलीची अडचण असेल तर चार-दोन तट्टे टाकून वाढवा. स्वच्‍छ एवढी ठेवा की, एकही खडा न सापडला पाहिजे. खेड्या भागात खाली जागेवर चौरस्त्यावर सडा टाकीत असावे, चौरस तुकडा त्याला सारवून घेत असावे. बंगलोरी कौलाच्या फुटक्‍या तुकड्यांच्या लाईन मारा. दर शुक्रवारी आंब्‍याच्या डाखळ्या लावा. चार-दोन पताका लावा. वर्गणी सुरू ठेवा.’ बाबा स्वच्‍छतेचे फार भोक्ते होते. वेळोवेळी आपल्‍या सहकाऱ्यांना ते स्वच्‍छतेचे मार्गदर्शन करीत.\nनिसर्ग हाच माणसाचा गुरु आहे. पंचमहाभूतांच्या सान्निध्यात वाईट विचारांचे विरेचन होते, या जाणिवेतून मूर्तिपूजेला विरोध करणाऱ्या गाडगेबाबांनी धर्मशाळेत व आपल्‍या सर्व संस्थांमध्ये वृक्षारोपण व जतनावर भर दिलेला दिसतो. एका पत्रात ते लिहितात, ‘वड, पिंपळ, चिंच, निंब अशा सुंदर कलमा जगविण्यास सांगा. सहा किंवा आठ फूट लांब व पाच ते सहा इंच जाड अशा फांद्या पैदा करून लावा. झाडांची चांगली सेवा केली, तर तिसरे वर्षी सुंदर झाड तयार होते… वडाच्या डांगा सहा फूट वेगळ्या, तर सात फूट वेगळ्या, अशा वेगवेगळ्या लावा. काही पिंपळाची, तर काही लिंबाची झाडे लावा…’, हे बाबांचे वृक्षज्ञान शासकीय नर्सरीवाल्‍यांना सांगण्याची गरज आहे.\nदेवाच्या नावाने पशुमात्राची होणारी हिंसा रोखण्यासाठी गाडगेाबबांनी प्रखर विरोध केला. कीर्तने केली. माढाळ (सातारा) इथे तर बळीच्या वेदीवर गाडगेबाबा स्वतः गेले. हिंसा करणारे विचलित झालेत, पण हत्या थांबली नाही. गाडगेबाबांनी अशा प्रथांना त्याकाळी सतत विरोध केला. ‘समाजमन’ बदलले पाहिजे म्‍हणून सतत अशा ठिकाणी बारीक लक्ष ठेवले. ८.४.१९५३ ला उपराईच्या श्री. कुर्मी यांना लिहिलेल्‍या पत्रात गाडगेबाबा म्‍हणतात, ‘उप्राईला पूर्वी यात्रेला भर होता तेव्‍हा किती हिंसा होत होती व ती हिंसा कधी बंद झाली आता कमीत कमी किती हिंसा होते, ही माहिती सविस्तर खालील पत्त्यावर कळविणे.’ कुप्रथेला केवळ विरोध नाही, तर समूळ नष्ट करण्यासाठी सजग नागरिकांनी सतत लक्ष घातले पाहिजे. त्यासाठी ‘समाजहितैषी दबावगट’ असाचा असा त्यांच्या दृष्टिकोन पत्रातून स्पष्ट होतो.\nनिरक्षर गाडगेबाबांनी शिक्षण प्रसाराचे, प्रबोधनाचे रान आपल्‍या कीर्तनातून पेटवले. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘कार्यचित्र’ ते आपल्‍या रांगड्या वैखरीने उभे करायचे. आपल्‍या चिंध्याच्या पोषाखाबरोबर असलेली झोळी पुढे करून त्यांनी गरजू माणसासाठी समाजाच्या दातृत्वाला वारंवार आवाहन केले. समाजाच्या दानातून विधायक संस्था निर्मिती केली.\nअन्‌ खापर झोळी मधले\nमाझे वडील गाडगेबाबांबरोबर बराच काळ कार्यरत होते. वयाच्या ९२ व्या वर्षी ते निधन पावलेत. बाबांच्या निधनानंतर बाबांना दिलेला शब्‍द त्यांनी पाळला. त्यांच्या संस्था सांभाळल्‍यात, वेळोवेळी आर्थिक साह्य केले. सर्व अनुकूलता असूनही त्यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले. आई राजकारणात होती. आमदार झाली, राजकीय पदे तिला मिळाली. पण, बाबांना दिलेल्‍या वचनामुळे भगवंतराव कधी राजकारणात शिरले नाहीत. कोणत्या व्यासपीठावर अधिकारी म्‍हणून विराजमान झाले नाहीत. आईच्या निधनानंतर जवळपास 35 वर्षे त्यांनी बाबांच्या संस्था सांभाळण्याशिवाय काही केले नाही. शेवटल्‍या काही वर्षांत त्यांना स्मृतिभ्रंश झाला होता. त्यात ते म्‍हणायचे, ‘मी साधू झालो नाही….. बाबा तुमचे नाही ऐकले’ सावकार, जमीनदार घरात जन्मलेल्‍या भगवंतरावांनी निधनापूर्वी आग्रहाने नागरवाडीला मुक्काम केला. ते म्‍हणायचे, ‘गाडगेबाबा इथेच विश्रांती घेत आहेत.’ तिडक्‍यांना काठीने बदडून काढणाऱ्या गाडगेबाबांच्या व्यक्तित्वाच्या संमोहनातून ते कधी बाहेरच आले नाहीत….. ‘मंत्रावेगळे’ झाले नाहीत. कारण बाबांचा सहवास, आठवणी, पत्रे त्यांच्या बिछान्याजवळच्या आलमारीत होती…. तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांची ती ‘पत्रपोथी’ वाचताना माझे डोळे आजही पाणवतात.\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nआपण अजूनही बहयाडबेलने त बहयाडबेलनेच #mediawatch.info दरवर्षी अक्षयतृतीयेच्या दिवशी घरोघरी आपल्या पितरांना पिंडदान करण्याची लगबग…\n१० एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं अरुण मानकर अकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर…\n - अमर हबीब माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही…\nयोगी भांडवलदार सौजन्य- बहुजन संघर्ष 'गॉडमन टू टायकून' या जगरनॉट ने इंग्रजीतून…\nगुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा… © सुमित्र माडगूळकर पंचवटी च्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_8440.html", "date_download": "2018-08-18T00:50:08Z", "digest": "sha1:O35WLZCXHDOCQ27HOMXZSZT36ZV6G6CQ", "length": 3545, "nlines": 57, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "केलस मला न बघुनी | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » आजही आठवतेय मला » केलस मला न बघुनी » तिने मला तस समजूनच घेतले नाही » केलस मला न बघुनी\nकेलस मला न बघुनी\nतुला बघुनी आले डोळे भरुनी\nमन झाले सैर वैर तुला जवळ घेउनी,\nमनाशी मन आपले जुळुनी\nप्रेमात झालो दोघं एक होऊनी,\nअसं कसं ग प्रेम केलस मला न बघुनी\nप्रेम काय असते हे कळले तुझ्यावरुनी,\nकधी दूर नको जाऊस मला सोडूनी\nसोडून गेलीस मजला तर जाईन जिवंतपणे मरुनी.\nकेलस मला न बघुनी\nRelated Tips : आजही आठवतेय मला, केलस मला न बघुनी, तिने मला तस समजूनच घेतले नाही\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bhararinews.blogspot.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2018-08-18T01:06:28Z", "digest": "sha1:BALESE4HODN2I5AFLVXROTQWW2JFCW6P", "length": 7310, "nlines": 68, "source_domain": "bhararinews.blogspot.com", "title": "भरारी : .....तर महासत्ता हे दिवास्वप्नच !", "raw_content": "\n.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच \n.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच \nकोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली या पोस्टवर मोदींचे समर्थक लगेच मागच्या सरकारांवर खापर फोडतील तर नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांच्या तोफा मोदींना टार्गेट करतील .मात्र सोशल मीडियावर विनोदाने फिरणारा हा फोटो माझे मन बेचैन करत होता.घरात बसून ऑनलाईन पिझ्झा बर्गरची ऑर्डर देऊन ते मागवून खाण्याचे दिवस आलेत तरी सुद्धा देशाच्या अनेक भागातील आठवडे बाजारातील हे दृश्य नेहमीचेच आहे.`त्यांच्यात` उंदीर खाण्याची परंपरा आहे असे म्हणून आपण पळवाट शोधू शकतो. परंतु सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही .स्वातंत्र्य मिळून मोठा काळ लोटला तरी सरकार यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करू शकत नाही ही खेदाची बाब आहे.आज देशभर अन्नधान्याची गोदामे भरभरून वाहत आहे.इतकी कि धान्य ठेवायला जागा अपुरी पडते आहे .अनेक रेल्वे स्टेशन्सवर बाजार समित्यांच्या आवारात धान्याच्या थप्प्याच्या थप्प्या पावसात भिजत आहे. मग ते धान्य या लोकांना वाटायला सरकारला लाज वाटते कि काय हे समजायला मार्ग नाही.देशाचे नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी टाळू शकत नाही. मोठमोठ्या समारंभातून अन्नपदार्थांची नासाडी आपण थांबवली पाहिजे. सध्या लग्नसमारंभ किंवा हॉटेलांमध्ये अन्न उष्ट टाकायचे फ्याड आले आहे. लग्नांमध्ये ताटात स्वतःच्या हाताने वाढून अर्धे जेवण फेकण्यात लोकांना मोठेपणा वाटतो.वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्येसुद्धा एकमेकांच्या तोंडाला केक चोपडण्याचे आणि डोक्यावर अंडे फोडण्याची विकृती समाजात आली आहे. `अन्न हे परब्रम्ह ` ही आपली संस्कृती असताना अन्न पायदळी तुडवले जाते.जोपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी उंदीर खाणाऱ्यांमधील आणि संपत्तीचा माज आला म्हणून अंडे फोडणाऱ्या,अन्न पायदळी तुडवणाऱ्यांमधील दरी बुजवली जात नाही तोपर्यंत आपला देश महासत्ता बनेल याचे आपण स्वप्न पाहू नये .\n.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच \n..... तर महासत्ता हे दिवास्वप्न च कोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली कोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली या पोस्टवर मोदींचे समर्थक लगेच म...\nमित्रांनो ,फेसबुक चाळतांना कुणीतरी अज्ञाताना लिहिलेले हे शेतकऱ्याच मनोगत वाचण्यात आलं .मी सुद्धा...\nहत्या ,खून , हौतात्म्य की बलिदान ,पण मृत्यू तो मृत्यूच \nअनिंसचे नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात भरदिवसा खून झाला. दुसर्या दिवशी सर्व वृत्तप...\nमाझे म्हणने पटतेय का बघा \nमाझे म्हणने पटतेय का बघा मित्रांनो , हा फोटो आहे भारतातील आघाडीचे उद्योगपती अजय पिरामल यांचा . त्यां...\nनाशिक , महाराष्ट्र , India\nमराठा समाजातील वधूवरांसाठी नं.१ वेबसाईट ,ऑनलाईन नावनोंदणीची सोय , SMS द्वारे स्थळांची माहिती\nमराठा शुभ लग्न डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/somnath-deshmanes-muktapeeth-article-16665", "date_download": "2018-08-18T01:41:17Z", "digest": "sha1:7BE3H7YOBKBRTDQ7IK4G7BQITLCIANUF", "length": 17468, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "somnath deshmane's muktapeeth article पैसा झाला खोटा! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nआपण आयुष्यभर खऱ्या-खोट्या पैशाच्या मागे धावत असतो. पैसा त्या मुलाकडे होता. तसा खोटा असला तरी तो इतरांना आनंद देण्यासाठी वापरला की मोठा होतो आणि खरा पैसा फक्त स्वतःसाठीच वापरला की तो खोटा होतो व वापरणाराही छोटा होतो.\nआपण आयुष्यभर खऱ्या-खोट्या पैशाच्या मागे धावत असतो. पैसा त्या मुलाकडे होता. तसा खोटा असला तरी तो इतरांना आनंद देण्यासाठी वापरला की मोठा होतो आणि खरा पैसा फक्त स्वतःसाठीच वापरला की तो खोटा होतो व वापरणाराही छोटा होतो.\n\"बाबा, तुझ्याकडे पैसे आहेत का'' खेळण्यांच्या दुकानासमोर उभे राहून माझा पाच वर्षांचा नातू मला विचारत होता. त्याला 'बबल मशिन' खरेदी करायचे होते. त्याला बबल मशिन घेऊन दिले आणि मी भूतकाळात हरवून गेलो. आम्ही त्याच्याएवढे होतो, तेव्हा पैसा सहसा बघायला मिळत नसे. आम्हाला त्याची गरजही पडत नसे. बांधावरच्या मुगली एरंडाचे पान तोडले की त्याच्या देठातून दूध टपकायचे. आंब्याच्या कोयीत आम्ही ते जमा करायचो. कडूलिंबाच्या काडीला मराठी एकचा आकार द्यायचो आणि असंख्य बबल्स आकाशात सोडायचो'' खेळण्यांच्या दुकानासमोर उभे राहून माझा पाच वर्षांचा नातू मला विचारत होता. त्याला 'बबल मशिन' खरेदी करायचे होते. त्याला बबल मशिन घेऊन दिले आणि मी भूतकाळात हरवून गेलो. आम्ही त्याच्याएवढे होतो, तेव्हा पैसा सहसा बघायला मिळत नसे. आम्हाला त्याची गरजही पडत नसे. बांधावरच्या मुगली एरंडाचे पान तोडले की त्याच्या देठातून दूध टपकायचे. आंब्याच्या कोयीत आम्ही ते जमा करायचो. कडूलिंबाच्या काडीला मराठी एकचा आकार द्यायचो आणि असंख्य बबल्स आकाशात सोडायचो शरीराची, मनाची सकारात्मक मशागत करणारे खेळ आट्यापाट्या, विटीदांडू, सुरपारंबा, भोवरा, गोट्या... एक छदामही खर्च न करता आम्ही आनंदाचा खजिना लुटायचो.\nआमच्या खेडेगावात एक गोमवर्गीय प्राणी असायचा. अडीच-तीन इंच लांब आणि शिसपेन्सिलीच्या आकाराचा त्याला स्पर्श केला की गोल वेटोळे घालून बसायचा. ढबू पैशाच्या आकारात त्याला स्पर्श केला की गोल वेटोळे घालून बसायचा. ढबू पैशाच्या आकारात आम्ही त्यालाच \"पैसा पैसा' म्हणायचो आम्ही त्यालाच \"पैसा पैसा' म्हणायचो अत्यंत गुळगुळीत, बुळबुळीत तळहातावर घेतला की निसटून जायचा. खरा पैसा कसा असेल याची ती झलक होती. पैसा खोटा असला, तरी आनंद मात्र खरा होता. अवती भवतीचे सुंदर जग खरे होते.\nकाही दिवसांपूर्वी एक सुंदर कथा वाचण्यात आली होती. सहा वर्षाचा एक मुलगा त्याच्या चार वर्षाच्या धाकट्या बहिणीसोबत बाजारपेठेतून रमतगमत जात होता. त्याची बहीण पाठीमागे रेंगाळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो परत फिरला. त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी होती. भाऊ म्हणाला, 'तुला काय हवे आहे, ताई' बहिणीने दुकानातल्या बाहुलीकडे बोट दाखवले. भाऊ तिला घेऊन दुकानदाराकडे गेला. म्हणाला, \"\"काका, माझ्या बहिणीला ती बाहुली आवडली आहे. काय किंमत आहे त्या बाहुलीची' बहिणीने दुकानातल्या बाहुलीकडे बोट दाखवले. भाऊ तिला घेऊन दुकानदाराकडे गेला. म्हणाला, \"\"काका, माझ्या बहिणीला ती बाहुली आवडली आहे. काय किंमत आहे त्या बाहुलीची'' अनेक उन्हाळे-पावसाळे पचवलेला दुकानदार बऱ्याच वेळापासून त्या दोघांकडे कौतुकाने पाहात होता. म्हणाला, \"\"बाळ, तू किती पैसे देऊ शकतोस'' अनेक उन्हाळे-पावसाळे पचवलेला दुकानदार बऱ्याच वेळापासून त्या दोघांकडे कौतुकाने पाहात होता. म्हणाला, \"\"बाळ, तू किती पैसे देऊ शकतोस'' मुलाने समुद्र किनाऱ्यावरून गोळा करून आणलेले सर्व शिंपले खिशातून काढून दुकानदाराला दिले. दुकानदार खरोखरची नाणी मोजावीत त्याप्रमाणे शिंपले मोजू लागला. त्याने एकवार त्या बहीण-भावाकडे बघितले. मुलगा काळजीच्या स्वरात म्हणाला, \"\"काका, पैसे कमी पडतात का हो'' मुलाने समुद्र किनाऱ्यावरून गोळा करून आणलेले सर्व शिंपले खिशातून काढून दुकानदाराला दिले. दुकानदार खरोखरची नाणी मोजावीत त्याप्रमाणे शिंपले मोजू लागला. त्याने एकवार त्या बहीण-भावाकडे बघितले. मुलगा काळजीच्या स्वरात म्हणाला, \"\"काका, पैसे कमी पडतात का हो'' दुकानदार म्हणाला, \"\"अरे नाही, तसे काही नाही. उलट बाहुलीच्या किमतीपेक्षा तू जास्तच दिले आहेस. हे घे जादाचे परत.'' दुकानदाराने चार शिंपले ठेवून घेतले आणि बाहुली मुलीच्या हातात दिली. दुकानदाराला अभिवादन करून बहीणभाऊ दुकानातून बाहेर पडले.\nआपल्या मालकाच्या व्यवहाराकडे आश्‍चर्याने पहात उभा असलेला नोकर म्हणाला, \"\"मालक, महागडी बाहुली तुम्ही त्या पोराला अशीच देऊन टाकलीत चार शिंपल्याच्या मोबदल्यात'' दुकानदार हसत हसत म्हणाला, \"\"अरे, आपल्यासाठी त्या चार शिंपल्यांचे मोल काहीच नाही. परंतु, त्या मुलासाठी ते अनमोल आहे. आज त्याला खऱ्या पैशाची ओळख नाही. तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला त्याचे महत्त्व कळेल. आपण शिंपले- खोटे पैसे देऊन बाहुली विकत घेतल्याची आठवण त्याला ज्या ज्या वेळी होईल, त्या त्या वेळी तो माझी आठवण काढील. जगाच्या चांगुलपणावर त्याचा दृढविश्वास बसेल. सकारात्मक विचार करायची सवय लागेल... त्या निरागस लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे मोल होऊ शकत नाही.''\n'बाबा, बघ, बबल्स बघ हाऊ नाईस ना' नातवाच्या हाकेसरशी मी वर्तमानात परतलो. आपण आयुष्यभर खऱ्या-खोट्या पैशाच्या मागे धावत असतो. आज आजोबाही नातवासंगे बबल्सच्यामागे धाऊ लागले. पैसा त्या मुलाकडे होता तसा खोटा असला तरी तो इतरांना आनंद देण्यासाठी वापरला की मोठा होतो आणि खरा पैसा फक्त स्वतःसाठीच वापरला की तो खोटा होतो व वापरणाराही छोटा होतो. पैसेवाल्यालाही कशी एक लिटर दुधाची पिशवी उधार मागावी लागते, हे नुकतेच आपण अनुभवलेय ना महत्त्व पैशाला नसतेच, त्या मागच्या मूल्याला असते. हे मूल्य जीवनात जपणे महत्त्वाचे असते. पैशाचा माज नको, मोल करता आले पाहिजे. नुकताच एक एसएमएस वाचला, यंदा आधी मोठा पाऊस आला आणि नंतर पैसा खोटा ठरला. काहीही असो. \"पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा' म्हणत जगण्याची मजा काही औरच असते\nइगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या...\nमराठवाड्यात 189 मंडळांत अतिवृष्टी\nऔरंगाबाद - महिनाभराच्या खंडानंतर पावसाने दोन दिवस मुक्‍काम करीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वदूर...\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात दोन दिवसांत २.४ टीएमसी (७.८९ टक्के) वाढ...\nअकोला - वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना काल (ता. 16) अतिवृष्टीचा फटका बसला....\nआता श्रावणसरी तरी बरसू दे रे मेघराजा\nमायणी - पावसाअभावी दुष्काळी पट्ट्यातील ओढे-नाले, तलाव, बांध-बंधारे कोरडे पडलेत. कुठेही पाणीसाठा नाही. अधूनमधून होणाऱ्या भुरभुरीने पिके कशी तरी तरली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_9283.html", "date_download": "2018-08-18T00:47:34Z", "digest": "sha1:NNU7BBFGQU6ZR4A4D7WO43GR3YVCBL5F", "length": 3944, "nlines": 65, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तुझे बहाणे. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » तुझे बहाणे. » तुझे बहाणे.\nलाजून हासणे अन हासुन ते पहाणे...\nमी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...\nमी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...\nडोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा..\nमिटताच पापण्यांनी का चंद्र हि दिसावा..\nहे प्रश्न जीव घेणे.. हरती जिथे शहाणे...\nमी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...\nहाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे..\nहृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे...\nतिरपा कटाक्ष थोडा आम्ही इथे दिवाणे...\nमी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...\nजाता समोरूनी तु.. उगवे टपोर तारा..\nदेहातुनी फुलांचा वाहे सुगंध वारा..\nरात्रीस चांदण्यांना सुचते सुरेल गाणे..\nमी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%91%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8.html", "date_download": "2018-08-18T00:25:10Z", "digest": "sha1:AO5F5C5CSBUPCKCZLHZFGANIAZJLPHIJ", "length": 9262, "nlines": 117, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "अपंगत्वावर मात करून \"रामायण ऑन व्हील्स' - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nअपंगत्वावर मात करून \"रामायण ऑन व्हील्स'\nअपंगत्वावर मात करून \"रामायण ऑन व्हील्स'\nअपंगत्वावर मात करीत विविध शाळांमधील 200 विद्यार्थ्यांनी रामायणातील सेतूबांधणी, सीता स्वयंवर, अशोकवन, लढाई असे वेगवेगळे प्रसंग गुरुवारी सादर केले. निमित्त होते \"रामायण ऑन व्हील्स' या महानाट्याचे.\nजागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने बाल कल्याण संस्थेच्या वतीने आयोजित या महानाट्यात पुणे जिल्ह्यातील विविध शाळांतील कर्णबधिर, अंध, मतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पारंपरिक वेशात त्यांनी रामायणावर आधारित 18 नाट्यप्रवेश या वेळी सादर केले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते सल्लाउद्दीन पाशा यांनी केले आहे. \"अशा प्रकारचे महानाट्य पुण्यात प्रथमच सादर होत आहे. या महानाट्याचा पुढील प्रयोग रविवारी (ता. 5) गणेशखिंड रस्त्यावरील संस्थेत सायंकाळी सहा आणि आठ वाजता होईल,' अशी माहिती व्यवस्थापिका मिनिता पाटील यांनी दिली.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sachin-the-hero/", "date_download": "2018-08-18T00:57:11Z", "digest": "sha1:UCJSZK5UKWKBVTOOIZWDY5H5IS3BXJ4L", "length": 4242, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिन नावाचं वादळ... -", "raw_content": "\n(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-08-18T00:45:57Z", "digest": "sha1:R3YTMHSSQVHRKSJTERURGF2YZ74J33OR", "length": 25314, "nlines": 356, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "माविक | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nरौडनिनेस क्रोकोनीझ स्प्रिंग 2018\nराउडनीस द मस्ट द ज्युनिंट पर्वत Roudnice एक खेडे आहे, Semily च्या जिल्ह्यातील Krkonoše गावात Jestřabí भाग Krkonoše पर्वत मध्ये जेस्ट्राबीचे हे दक्षिण पूर्व भाग आहे. तेथे नोंदणीकृत 2 पत्ते आहेत 80 रहिवासी कायमचे येथे राहतात Roudnice Kröknoše पर्वत मध्ये Roudnice च्या कॅडस्ट्राल क्षेत्रात 47 km2,19 क्षेत्र सह lies. Roudnice परत वर lies [...]\nराक्षस समावेश विस्तीर्ण सर्व सीनाय पर्वत आधीच Sudetenland, कदाचित किंवा बाल्कन मूळ (शेळी पर्वत म्हणून अनुवादित) (सर्वात सामान्यपणे डोंगरावर डुक्कर म्हणून अनुवादित) सेल्टिक मूळ नाव आहे म्हणून वर्णन पुरातन वास्तू उपस्थित होते. टॉलेमी (बद्दल 85-165) कदाचित, आजच्या Sudetenland नावे Sudetayle (ओर पर्वत) आणि Askiburgion (विशेषत: पर्वत वापरले शहर Askiburgium विध्वंस जवळ [...]\nआपण वैयक्तिक ठिकाणी मार्गदर्शन करत आहात\nHruboskalsko 22 साठी प्रसिद्ध निसर्ग आरक्षित आहे. एप्रिल 1998 बोह्मानियन पॅराडाईड संरक्षित लँडस्केप एरिया मधील एक्सएएनएएनएक्सए हे हे सर्वात मोठे रॉक शहरांपैकी एक आहे. संरक्षणाचे कारण म्हणजे एक संरक्षित अवशेष असलेली एक रॉक टाउन आहे. Hruboskalské रॉक गावात शतके शेकडो दगड massifs आणि 219,2 मीटर पर्यंत altitudes पर्यंत पोहोचणारे स्वतंत्र टॉवर्स समावेश सँडस्टोन आणि कायमच्या लहान प्रतिकार करण्यासाठी कायम [...]\nÚjezd ​​pod Troskami I / 35 रस्ता वर सिमिली डिस्ट्रिक्ट जवळ, जिसीन जिल्ह्यातील उत्तर-पश्चिम भाग मध्ये स्थित आहे. गाव प्रसिद्ध ट्रॉस्की कॅसलच्या खाली आहे, जे जवळच आहे आणि बोहेमियन पॅराडाईसचे एक महत्त्वपूर्ण महत्त्वाचे स्थान आहे, जे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. चर्च गावासाठी एक सामान्य इमारत आहे. 1874 कडून जॉन बाप्टिस्ट [...] वर प्रथम लेखी अहवाल\nबेनेको लुक आउट टॉवर Žalý फोटोग्राफी\nबेनेवे हे सिमली जिल्ह्यातील उत्तर-पूर्व भागामधील जेलीमनीका येथे स्थित एक क्रोकोयेचे गाव आहे. यामध्ये आठ भाग आहेत (बेनेको, डोलनी स्टेपनीस, हॉर्न स्टेपनीस, मर्कलॉव्ह, रिच्लॉव्ह, स्टेपॅनिका ल्हाता, जाकॉटी आणि झेलि). हे जवळजवळ 1 100 मध्ये राहते. प्रचलित आर्थिक हालचालींनुसार लाभ क्षेत्राच्या गुरुत्वाकर्षणाचा केंद्र वेळोवेळी बदलला आहे. सेटलमेंटचे मूळ ऐतिहासिक केंद्र हॉरिबी स्पेशस होते - [...]\nलेस क्रालोव्हस्टी जल जलाशय - कार्प रॉड व प्रागा V3S\nवन किंगडम हे एक्सएक्सएक्समध्ये तयार केलेल्या एल्बे नदीवरील धरण बांध आहे. तो एक अरुंद दरी, परत Kocléřovským जाणारा मध्ये, Bila Tremesna, Dvur क्रालोव त्यांचा Labem च्या गावात अपस्ट्रीम 1920 किमी प्रशासकीय क्षेत्रात हॅम्लेट Těšnov जवळ स्थित आहे. डाव्या किनार्यावर ते राज्यातील विस्तृत वन परिसर, जुन्या सीमारेषाच्या इतर भागातून वेढलेले आहे, त्यानंतर [...]\nजायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. अफवा मते, Krkonoše पर्वत पौराणिक Krakonoš आत्मा रक्षण. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. [...]\nरोकीटनीस नेड जेजरू, लिसा हॉरा, स्कायरेला हॉर्नी डोमकी, स्ट्रॉज़्निक\nRokytnice आणि त्याच्या आसपासच्या वसंत ऋतु दृश्य वरून. Rokytnice त्यांचा Jizerou (जर्मन मध्ये Rochlitz) एक शहर व पश्चिम पर्वत मध्ये डोंगरावर रिसॉर्ट आहे. पर्वत massifs दरम्यान Huťský प्रवाह एक वाढवलेला खोऱ्यात लिबेरेक प्रदेश, Semily जिल्ह्यात गार्ड (782 मीटर) भूत च्या पर्वत (1022 मीटर) आणि Lysa hora (1344 मीटर) आहे आणि डाव्या बाजूने (पूर्व) [...]\nसुशी Černá Desná नदीवर एक डाइक एक जलाशय आहे हे हडके क्रलोव्हेमध्ये स्थित, लेबे नदी बोर्ड, एक राज्य मालकीचे उपक्रम आहे. जब्लोनेक नाद निसोऊ प्लांट हे वॉटरवर्क्सचे संचालन करतात. वॉटरवर्क्सचा हेतू म्हणजे प्रादेशिक पाणी पुरवठ्यासाठी कच्चे पाण्याचे संकलन सरासरी कमीत कमी XNUM l / s, मोठे पाण्याचे प्रमाण कमी करणे, आंशिक [...]\nXXXX च्या उंचीवरून हजे नाद जेजेरु\nगावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेश, नगरे, गावे यांच्यात दुवा मध्यभागी Semily Semily जिल्हा स्थित आहे Jilemnice, नदी Jizera काठावर (ग्रोव्ह डाव्या तीरावर, उजवीकडे इतर भाग). येथे 682 रहिवासी राहतात. तत्पूर्वी, 1. 3 2001, 637 रहिवासी कायमस्वरूपी गावात नोंदवले गेले, त्यापैकी 302 डोल्नी सिटोवा गावात, [...]\nवरुन पेसकी नाड जेजरू\nपेझेकी नाद जेजरो 06.04.2018 च्या उंचीवरून पहा. Paseky त्यांचा Jizerou डोंगरावर उजव्या बाजूला Jizerský खाणीवर Jizera सीमेवर Semily जिल्हा पश्चिम राक्षस पर्वत लिबेरेक प्रदेशात गावात आहे. 252 रहिवासी येथे राहतात; कॉटेज आणि इतर इमारती अनेक आज सुट्टी मुक्काम आज सर्व्ह. खेडेगावाच्या उत्तरेकडील भाग Krkonoše राष्ट्रीय उद्यान मालकीचा, दक्षिणेकडील भाग [...]\nआरामशीर संगीत आणि गोठवलेल्या जिझरा\nडोलि सिटोवाच्या प्रवाहात फ्रोजन जेझरा आणि संगीत आरामदायी आहे. Dolni Sytova (जर्मन Nieder-Sittau) लिब्रेस्की विभागातील Semily जिल्ह्यातील हाजे nad Jizerou गाव एक स्थानिक भाग आहे की एक सेटलमेंट आहे हे जेजेराच्या उजवीकडे किनाऱ्यावर हजु नाद जेजेरुऊच्या ईशान्येस सुमारे 1,5 किमी आहे, प्रामुख्याने जंगले व घाटांनी व्यापलेल्या क्षेत्रात. हा रस्ता II / 292 आहे. तेथे नोंदणीकृत 161 पत्ते आहेत 288 रहिवासी कायमचे येथे राहतात गावाचे पहिले लेखी उल्लेख 1323 येते. सेटलमेंटचे पॅरसेनाज लुकॉवशी संबंधित आहे (सेंट स्टॅनिस्लॉस चर्च येथे रोमन कॅथोलिक परगणा [...]\nजेजेरेओवर गोठवून पूल ब्रिस्ट्रेस बायस्ट्राना नाड जेजरू आणि हाजे नेड जेसेरु\nHaje त्यांचा Jizerou त्यांचा Jizerou मध्ये अंतर्भूत Bystrá त्यांचा Jizerou लाकडी पूल आणि धातू गोठविली. पूल Bysterský स्ट्रक्चरल peculiarities, ज्या मुळे तो सांस्कृतिक स्मारके यादी 1958 मध्ये परत आला संख्या आहे. या पुलामध्ये त्रिकोणी आणि कर्णगोपाल हँगर्स असतात. पटबंग नदीच्या मध्यभागी एक आधारस्तंभ न करता, 24 मीटरच्या लांबीपर्यंत नदी ओलांडली आहे, [...]\nफोटोच्या उंचीवरून रोकीटनीस नेड जेसेरू\nRokytnice त्यांचा Jizerou (जर्मन मध्ये Rochlitz) एक शहर व पश्चिम पर्वत मध्ये डोंगरावर रिसॉर्ट आहे. पर्वत massifs गार्ड (782 मीटर) भूत च्या पर्वत (1022 मीटर) आणि Lysa hora (1344 मीटर) दरम्यान आणि नदी Jizera डाव्या (पूर्व) बँक बाजूने एक वाढवलेला दरी Huťský प्रवाहात, लिबेरेक प्रदेश, Semily जिल्ह्यात. हे जवळजवळ 2 700 मध्ये राहते. [...]\nXIXXK व्हिडिओ चाचणीसाठी DJI Mavic\nDJI Mavic प्रो एक लहान, पण शक्तिशाली आळशी, धन्यवाद जे आकाश सहज आणि चिंता न करता, आपल्या सर्जनशीलतेला एक कॅनव्हास होते आहे, आणि आपण टॉर्क हवा प्रत्येक क्षण तयार करण्यात मदत करते. संक्षिप्त बॉक्स स्टोअर्स Mavic प्रो अत्यंत जटिल तंत्रज्ञान आतापर्यंत सर्वात अत्याधुनिक उड्डाण करणारे हवाई परिवहन कॅमेरा DJI करते. 24 कार्यक्षमता कम्प्युटिंग कोर, या रोगाचा प्रसार श्रेणी पूर्णपणे नवीन प्रणाली किमी 7 पर्यंत, [...]\nJizerou वरील देखावा झुरणे उच्च वेळी\nदेखावा वर्षांत बांधले Jizerou 21.01.2018 उंच झुरणे कधीतरी आज दुपारी ..... पर्यटक टॉवर, एक लाकडी गॅलरी एक गार्ड टॉवर सदृश, येथे 2008 मालमत्ता, श्री फ्रान्सिस Hubař वर 2009 आहे. देखावा टॉवर गावात Roprachtice Semilsko आणि एकदा टॉवर triangulation उभा राहिला जेथे ठिकाणी व्यापक दृश्ये साइटवर आहे. [...]\nराउडनिनेस इन ज्यंट पर्वत, क्रिज्लिस, जेस्टेबी, रेझक\nआसपासच्या राक्षस Křížlice मध्ये Roudnice पासून शॉट्स, hawks आणि माँटेज. राक्षस पर्वत (जर्मन मध्ये Riesengebirge, पोलिश Karkonosze) geomorphological युनिट आणि झेक आणि चेक आश्रयाच्या सर्वाधिक पर्वत आहेत. तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जायंट पर्वत सर्वात उंच पर्वत Sněžka (1603 मीटर) आहे. अफवा मते राक्षस कल्पित आत्मा Krakonoš रक्षण करील. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. आजचे Krkonoše च्या व्यापक पर्वतरांगा प्राचीन मध्ये वर्णन करण्यात आले [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1304.html", "date_download": "2018-08-18T00:24:50Z", "digest": "sha1:QMKDZYHFVHT3OQUAKEVMS3GK632C4OXE", "length": 4698, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहुरी तालुक्‍यातील प्रवरा कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Rahuri राहुरी तालुक्‍यातील प्रवरा कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू\nराहुरी तालुक्‍यातील प्रवरा कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्‍यातील चिंचोली फाट्याजवळ प्रवरा उजव्या कालव्यात कोल्हार खुर्द येथील पाटीलवाडीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यासंदर्भात राहुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शुक्रवारी रात्री पाटीलवाडी येथील तरुण कैलास रामदास ठाकरे हा 24 वर्षांचा तरुण घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी शोध घेऊनही सापडला नाही.\nशनिवारी सकाळी 10 वाजता काही महिला या कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता कालव्याच्या एका बाजूला चारी क्रमांक 28 जवळ मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही घटना परिसरात समजली. हा कैलासचाच मृतदेह असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी ओळखले. मृत कैलास विवाहित असून त्याला चार मुली आहेत. आई-वडिलांसह मोलमजुरी करून तो कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराहुरी तालुक्‍यातील प्रवरा कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, May 13, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-city-bus-105245", "date_download": "2018-08-18T01:38:43Z", "digest": "sha1:S6SFAKT2GNPEZD6CVJ5SRTYBOW4YQEON", "length": 12116, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news city bus शहर बससेवेची चाके पुन्हा थांबणार! | eSakal", "raw_content": "\nशहर बससेवेची चाके पुन्हा थांबणार\nरविवार, 25 मार्च 2018\nनागपूर - शहर बससेवेवरील संकट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. बस चालविणाऱ्या तीन ऑपरेटरपैकी एसआयएस या कंपनीने अद्याप वेतन न दिल्याने आज हिंगणा डेपोत कंडक्‍टरनी नारेबाजी केली. त्यांनी तिकीट मशीन घेण्यास नकार दिल्याने तीन तासांपर्यंत या रोडवरील बससेवा ठप्प झाली होती. त्यांनी सोमवारपासून सेवा देण्यास नकार दिल्याने बसची चाके पुन्हा थांबण्याची शक्‍यता आहे.\nनागपूर - शहर बससेवेवरील संकट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. बस चालविणाऱ्या तीन ऑपरेटरपैकी एसआयएस या कंपनीने अद्याप वेतन न दिल्याने आज हिंगणा डेपोत कंडक्‍टरनी नारेबाजी केली. त्यांनी तिकीट मशीन घेण्यास नकार दिल्याने तीन तासांपर्यंत या रोडवरील बससेवा ठप्प झाली होती. त्यांनी सोमवारपासून सेवा देण्यास नकार दिल्याने बसची चाके पुन्हा थांबण्याची शक्‍यता आहे.\nशहर बसमधील कंडक्‍टरचे वेतन साधारणपणे १० तारखेपर्यंत होते. परंतु आज २४ तारीख उजाडली. मात्र, त्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे सर्वच कंडक्‍टर संतापात होते. आज सकाळी हिंगणा डेपोमध्ये कंडक्‍टरने वेतन न मिळाल्याने तिकीट मशीन घेण्यास नकार दिला. त्यांनी तीन तासांपर्यंत बस रोखून धरल्या. अखेर परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी हिंगणा डेपो गाठून कंडक्‍टरला सोमवारी दोन वाजतापर्यंत वेतन जमा करण्याचे आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर बस सुरू झाली.\nमात्र, सोमवारी दोन वाजतापर्यंत वेतन न मिळाल्यास तीन वाजतापासून बस बंद करण्याचा इशारा कंडक्‍टरने दिला.\n‘मेस्मा’ काळात संप केल्यास कारवाईची शक्‍यता\nराज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २१ फेब्रुवारीपासून शहर बससेवेसंदर्भात मेस्मा लागू केला. ‘मेस्मा’चा कालावधी सहा महिने असतो. त्यामुळे कंडक्‍टरने संप केल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nमहिलेचे यकृत पाठविले नागपूरला\nपरतवाडा (अमरावती) : नर्सरी गावातील 65 वर्षीय कुसुमबाई यांचे यकृत दिल्लीतील एका व्यक्तीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. त्यासाठी शहरात पहिल्यांदाच ग्रीन...\nबेरोजगार प्राध्यापक कंत्राटी कामासाठी उत्सुक\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित तीन महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकाच्या 92 जागांसाठी जाहिरात...\nअर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी वाजपेयींची आठ महत्त्वाची पाऊले\nपुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण,...\nसंस्थाचालकासह तिघांवर गुन्हा दाखल\nगडचिरोली - नामांकित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र मागण्यासाठी गेलेल्या प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार...\nनागपूर - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नागपुरातील अनेकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विरोधकही जात होते. अमोघ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Harm-of-to-bath-with-hot-water.html", "date_download": "2018-08-18T00:21:56Z", "digest": "sha1:EF5FNQDPIMCEHDJW3EXGOB4ZSQMN7XQR", "length": 14399, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "हिवाळ्यातील सर्वात घातक चूक - बघा का अति गरम पाण्याने स्नान करणे धोकादायक ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / आरोग्य / आरोग्यविषयक / हिवाळ्यातील सर्वात घातक चूक - बघा का अति गरम पाण्याने स्नान करणे धोकादायक \nहिवाळ्यातील सर्वात घातक चूक - बघा का अति गरम पाण्याने स्नान करणे धोकादायक \nJanuary 07, 2018 आरोग्य, आरोग्यविषयक\n१ . आता थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. ठेवणीतले लोकरीचे कपडे हळूहळू कपाटांमधून बाहेर पडून आता सर्वांच्या अंगावर दिसू लागले आहेत. स्नानासाठी गरम पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. विशेषतः जे लोक सकाळी लवकर कामानिमित्त घराबाहेर पडतात, त्यांना गरम पाण्याची विशेष आवश्यकता भासते. पण स्नानासाठी वापरण्यात येणारे पाणी किती गरम असावे, ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. काही व्यक्तींना अगदी कडकडीत पाण्याने स्नान करावयाची सवय असते. पण अति गरम पाण्याने स्नान करणे हानिकारक ठरू शकते. यामुळे त्वचा आणि केस या दोहोंनाही हानी होऊ शकते.\n२ . अति गरम पाण्याने स्नान केल्याने त्वचा लालसर दिसू लागते. त्वचा अधिक कोरडी पडून खाज सुटू लागते आणि क्वचित प्रसंगी रॅशेस येऊ शकतात. तसेच या मुळे स्किन इन्फेक्शन चा धोका उद्भवू शकतो. केस अति गरम पाण्याने धुतल्यामुळे त्यांची चमक कमी होऊन केस अधिक कोरडे, रुक्ष दिसू लागतात. अति गरम पाण्याने स्नान केल्याने डोळेही कोरडे पडून खाजू लागतात. डोळ्यांमध्ये लाली दिसून येते आणि सतत पाणी येऊ लागते.\n३ . अति गरम पाण्याने स्नान करण्याच्या सवयीमुळे डोक्याचा स्काल्प कोरडा पडतो. त्यामधील आर्द्रता घटते. अश्या परिस्थितीमध्ये केसांची मुळे देखील कमकुवत होऊन केस तुटू शकतात, तसेच डोक्यामध्ये कोंडा उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण होते. अति गरम पाण्याने त्वचेमधील आर्द्रता कमी होऊन हात-पाय अतिशय कोरडे पडू लागतात. तसेच या मुळे नखांना देखील हानी पोहोचू शकते. नखांमधील आर्द्रता कमी होऊन, नखे कमकुवत होऊन तुटणे, त्यांच्यामध्ये फंगस निर्माण होणे अश्या तक्रारी उद्भवू लागतात. तसेच नखांच्या आसपासची त्वचा कोरडी पडून तिथे भेगा पडल्याप्रमाणे व्रण दिसून येतात.\n४ . अति गरम पाण्याने स्नान केल्याने त्वचेच्या टिश्यूंना हानी पोहोचत असते. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडून व्यक्ती अकाली वयस्क दिसू लागते. तसेच त्वचा कोरडी पडल्याने निस्तेज दिसू लागते. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी अति गरम पाण्याने वारंवार स्नान करणे टाळावे. तसेच गरम पाण्याने स्नान केल्यानंतर त्वचा कोरडी पडू नये या साठी चांगल्या प्रतीच्या मॉईश्चरायजरचा वापर करावा. केस कोरडे, रुक्ष होऊ नयेत यासाठी आठवड्यातून किमान एकदा चांगल्या प्रतीच्या हेअर ऑईलने केसांना मालिश लारावी , तसेच केस धुण्यासाठी वापरायचे असलेले पाणी कोमट असावे. केस शँपूने धुवून झाल्यानंतर त्यांना चांगल्या प्रतीचा कंडीश्नर लावण्यास विसरू नये\nहिवाळ्यातील सर्वात घातक चूक - बघा का अति गरम पाण्याने स्नान करणे धोकादायक \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-child-death-119427", "date_download": "2018-08-18T01:19:45Z", "digest": "sha1:SLDKZYJ6ZX6VICSTNCOMDBZEVNV42ZG6", "length": 12263, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon child death जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण झाले कमी | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण झाले कमी\nशनिवार, 26 मे 2018\nजळगाव ः जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेगवेगळे उपक्रम हाती घेत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यातील बालमृत्यूचा दर 11 वर आला आहे. जिल्ह्यात 2017-18 यावर्षी 556 बालकांचा मृत्यू झाला असून 2016-17 च्या तुलनेत बालमृत्यू 53 ने कमी झाला आहे.\nजळगाव ः जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेगवेगळे उपक्रम हाती घेत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यातील बालमृत्यूचा दर 11 वर आला आहे. जिल्ह्यात 2017-18 यावर्षी 556 बालकांचा मृत्यू झाला असून 2016-17 च्या तुलनेत बालमृत्यू 53 ने कमी झाला आहे.\nजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काम करणाऱ्या बालमृत्यू अन्वेषण जिल्हा समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीचा आढावा सादर करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापूरकर, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. विजय रायकर, डॉ. मिलिंद बारी, डॉ. सरोदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बऱ्हाटे, डॉ. संदीप चौधरी, डॉ. प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यातील बालमृत्यूचा आढावा घेण्यात आला. यात डॉ. कमलापूरकर यांनी माहिती देताना जिल्ह्यात 2011-12 मध्ये बालमृत्यूचे प्रमाण हे 1 हजार 539 असून, ते 2017-18 मध्ये 556 वर आल्याचे सांगितले. राज्यातील बालमृत्यूचा रेशिओ 20 इतका असून, जिल्ह्यातील हे प्रमाण 11 इतकेच आहे.\nजिल्ह्यात शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. तरी देखील जिल्ह्यातील जामनेर, चाळीसगाव व रावेर या तालुक्‍यांमध्ये बालमृत्यूची संख्या अधिक आहे. यामुळे येथील प्रमाण कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांचा अवलंब करून प्रमाण कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nपालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव\nपुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या...\nकात्रज - वार्धक्‍याने आलेला बहिरेपणा, त्यामुळे होणारी हेटाळणी, कुटुंबातील मनस्ताप आणि बाहेर वावरताना वाटणारी असुरक्षितता आदी समस्यांनी हतबल झालेल्या...\nपारशी नववर्षाचे उत्साहात स्वागत\nपुणे - घराघरांमध्ये केलेली आकर्षक सजावट...नवीन कपडे...गोड जेवण अन्‌ सकाळपासून सुरू झालेला शुभेच्छांचा वर्षाव अशा चैतन्यमय वातावरणात शुक्रवारी पारशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/This-Man-Is-King-Of-Photoshop.html", "date_download": "2018-08-18T00:23:11Z", "digest": "sha1:J4XX55QYV3O2GLLFR46RKXBFGR7CWSE5", "length": 15512, "nlines": 53, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "अप्रतिमच - भेटा फोटोशॉपच्या महागुरुला लहानपणीच्या फोटोंमध्ये स्वतः गेला घुसून ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / जागतिक / अप्रतिमच - भेटा फोटोशॉपच्या महागुरुला लहानपणीच्या फोटोंमध्ये स्वतः गेला घुसून \nअप्रतिमच - भेटा फोटोशॉपच्या महागुरुला लहानपणीच्या फोटोंमध्ये स्वतः गेला घुसून \nJanuary 31, 2018 अजब गजब किस्से, जागतिक\nअसं म्हणतात कि लहानपणीच्या आठवणी नेहमीच स्मरणात राहतात . प्रत्येकाला वाटत कि लहानपण परत यावं . न अभ्यासाची काळजी होती न नोकरी मिळण्याची फक्त मस्ती करायची . पण एक व्यक्ती असा आहे जो आपले फक्त लहानपण नाही तर तरुणपण पण जगत आहे . म्हणजे लहानपण आणि तरुणपण एकत्र जगत आहे . फक्त जगत नाही आहे तर साऱ्या जगाला दाखवत पण आहे .\nलहानपण आणि तरुणपण एकत्र\nहा कारनामा कॅनडातील मँट्रियलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने केला आहे . याचे नाव कॉनर निकर्सन आहे . याने फोटोशॉपचा वापर करून स्वतःला आपल्या लहानपणीच्या फोटोंमध्ये फिट केले आहे . तो आपल्या लहानपणात घुसला आहे . या पद्धतीचा वापर इतका स्पष्ट आणि बारीक केला आहे कि बघणारा आश्चर्यचकित होऊन जाईल . त्यामुळे त्यांचे कलाकारीवाले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .\nकॉनर निकर्सनला फोटोशॉपचा महागुरू म्हटलं जात आहे . ते इतक्या बारकाईने एका फोटोत दुसरा फोटो मिसळतात कि ह्या फोटोत कुठल्याही प्रकारची छेडछाड केली आहे हे समजूनसुद्धा येत नाही . कॉनर यांना आपल्या लहानपणाची खूप आठवण येते . मग त्यांना मनात विचार आला कि आपण आपल्या फोटोशॉपच्या कलाकारीचा वापर करून आपल्या लहानपणीच्या फोटोंमध्ये सामावून जाऊ . मग काय त्यांनी आपले जुने जॅकेट ,टोपी आणि कपडे शोधून आणले आणि मग सुरु केला जगातला सर्वात अजब फोटो प्रोजेक्ट .\nलहानपणात सामावले तरुण कॉनर\nकॉनर ने काही असे फोटो बनवले आहेत जे त्यांच्या लहानपणीचे आहे जेव्हा ते ३ ते ४ वर्षांचे होते . विशेष गोष्ट ही आहे कि त्या फोटोंमध्ये कॉनरचे लहानपण आणि तरुणपण हे दोन्ही एकत्र दिसत आहे . फोटो बघून तुम्ही म्हणाल कि पितापुत्र मिळून आजीचा वाढदिवस साजरा करत आहे . पण येथे तर लहान मुलं आणि तरुण मुलगा दोन्हीही कॉनरच आहे . आहे कि नाही कमालची कलाकारी \nअनेक तासांच्या मेहनतीचं फळ\nआपल्या प्रोजेक्टच्या बाबतीत बोलताना कॉनर म्हणाले कि त्यांना लहानपण पुन्हा जगायचे होते . त्यांनी स्वतःला आपल्या लहानपणाच्या क्षणांमध्ये मिसळ्यासाठी खूप मेहनत केली आहे . त्यांना अडचणी आल्या त्या म्हणजे जुने फोटो आणि नवीन फोटो यांच्या क्वालिटी मॅच करण्यामध्ये आल्या . त्यासाठी त्यांना अनेक तास लागले पण त्यांनी ते शक्य करून दाखवले .\nसगळ्यात खास आहे हा फोटो\nहा फोटो बघा या दोन कॉनर दिसत आहे . एक लहानपणीच आणि एक तरुणपणीचा आहे . लहानपणीचा गायक आहे तर तरुणपणीच गिटारवादक आहे . विचार करा कि या फोटोत कॉनरने स्वतःला कसे फिट केले असेल . दोघांची जुगलबंदी कमालीची आहे .\nकॉनर सांगतात कि त्यांना असे काहीतरी करून दाखवायचे होते कि लोकांना विश्वास बसेल कि ते आपलं लहानपण पुन्हा जगू शकतात . त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली . ते सलग फोटोशॉपवर काम करत होते . सध्या ह्या फोटोंमुळे ते सोशल मीडियाचे स्टार बनले आहेत . त्यांना फोटोशॉपचे महागुरू म्हटले जात आहे . लोक त्यांच्याशी संपर्क करत आहे त्यांना यासारखे स्वतःचे फोटो बनवून घ्यायचे आहेत .\nअप्रतिमच - भेटा फोटोशॉपच्या महागुरुला लहानपणीच्या फोटोंमध्ये स्वतः गेला घुसून \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%AF", "date_download": "2018-08-18T00:50:32Z", "digest": "sha1:XJ5CPTA5PNCQ62NXZXGKVD3KCVGAEETQ", "length": 4932, "nlines": 70, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "जगायचंय | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: जगायचंय | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nआयुष्य असचं जगायचं असतं\nजॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं,\nबदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं,\nआयुष्य असचं जगायचं असतं.\nकु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं,\nतरी कुठेतरी थांबायचं असतं\nआयुष्य असचं जगायचं असतं.\nकुणासाठी काहीतरी निस्वार्थपणॆ करायचं असतं,\nस्वतःच्या सुखापॆक्षा इतरांना सुखवायचं असतं,\nआयुष्य असचं जगायचं असतं.\nदुःख आणि अश्रुंना मनात कॊडुन ठेवायचं असतं,\nहसता नाहि आलं तरी हसवायचं असतं,\nआयुष्य असचं जगायचं असतं.\nपंखामध्यॆ बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,\nआकाशात झॆपाहुनही धरतीला विसरायचं नसतं,\nआयुष्य असचं जगायचं असतं.\nमरणानं समॊर यॆऊन जीव जरी मागितला,\nतरी मागून मागून काय मागितलस\nआयुष्य असचं जगायचं असतं.\nइच्छा असॆल नसॆल तरी जन्मभर जगायचं असतं,\nपण जग सोडताना मात्र समाधानानॆ जायचं असतं,\nआयुष्य असचं जगायचं असतं\nजॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं. कु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं, तरी कुठेतरी थांबाय...\nRelated Tips : असेचं जगायचं, कसं जगायचं, जगायचं असतं, जगायचंय\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T00:45:27Z", "digest": "sha1:JUFXREQNFO4MW6BKI2B2NA7BADE7724W", "length": 5524, "nlines": 277, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "नॉलेज बेस | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकीवर्ड द्वारे ज्ञानकोशास शोधा\nक्राय हॉरा ज्युनिंट पर्वत\nक्रोकोनी राष्ट्रीय उद्यान केआरएनएपी\nLysa hora (राक्षस पर्वत)\nPěkkavčí vrch जायंट पर्वत\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1509.html", "date_download": "2018-08-18T00:24:47Z", "digest": "sha1:7DJHTLYZINAS5ZPF7E7C25F2R5ZEDVY6", "length": 5542, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आमदार राहुल जगताप यांनी चार वर्षांत कोणते भरीव काम केले ? - पाचपुते - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News Shrigonda आमदार राहुल जगताप यांनी चार वर्षांत कोणते भरीव काम केले \nआमदार राहुल जगताप यांनी चार वर्षांत कोणते भरीव काम केले \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जनतेने चार वर्षांपूर्वी ज्यांना विकास करण्यासाठी निवडून दिले, त्यांनी विकास केला नाही. उलट तालुक्याच्या प्रगतीचा आलेख खुंटला, तरी जाहिरातबाजी करत सांगतात की, तालुक्याचे ते आधारवड आहेत. हे आता सर्वांनी समजून घेतले पाहिजे, अशी टीका जिल्हा परिषदेचे सदस्य सदाशिव पाचपुते यांनी केली.\nभीमानदी - काठी असलेल्या गार गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सदाशिव पाचपुते बोलत होते.आमदार राहुल जगताप यांच्यावर टीका करताना पाचपुते म्हणाले, लोक त्यांना कार्यसम्राट पदवी देऊन प्रसिद्धी मिळवतात. त्यांनी मागील चार वर्षांत कोणते भरीव काम केले. दुसऱ्याने केलेल्या कामाचे आयते श्रेय त्यांनी घेऊ नये.\nअध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक रघुनाथ नायकवडे होते. कार्यक्रमाला माजी सरपंच श्रीकांत मगर, उपसरपंच नंदा पवार, सुनील मगर, बाळासाहेब पवार, बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे, गणपत परकाळे, अशोक मचाले, श्रीधर देशमुख, गणेश मचाले, हरिभाऊ शेळके, गोरख मगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआमदार राहुल जगताप यांनी चार वर्षांत कोणते भरीव काम केले \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/husband-murdered-his-wifes-friend-111098", "date_download": "2018-08-18T01:32:26Z", "digest": "sha1:HWQ5IOGPWBIWBTGXYDAPWWLSETQGG476", "length": 11995, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "husband murdered his wifes friend पत्नीसाठी केला त्याने तिच्याच मैत्रिणीचा खून | eSakal", "raw_content": "\nपत्नीसाठी केला त्याने तिच्याच मैत्रिणीचा खून\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nएका इसमाने स्वतःच्या पत्नीला भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने पत्नीच्याच एका मैत्रिणीची हत्या केली आहे व तिच्या अंगावरील दागिने लंपास केले आहेत.\nतमिळनाडू : चेन्नईतील हुलामीडू भागातील एका इसमाने स्वतःच्या पत्नीला भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने पत्नीच्याच एका मैत्रिणीची हत्या केली आहे व तिच्या अंगावरील दागिने लंपास केले आहेत. अजित कुमार असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.\nजिची हत्या करण्यात आली, ती आर. इलवीझही ही नर्स म्हणून काम करत होती. अजित कुमारची पत्नी व इलवीझही या एकाच ठिकाणी कामाला होत्या, तसेच अजित कुमार हाही त्याच संस्थेत ड्रायव्हर म्हणून कामाला होता. त्याला बायकोला वाढदिवसासाठी भेटवस्तू द्यायची होती, पण पैशाच्या कमतरतेमुळे तो घेऊ शकत नव्हता. म्हणूनच त्याने आपल्या पत्नीची मैत्रिण इलवीझही हिच्या घरी जाऊन तिच्याकडे पैसे उधारीवर मिळण्याची मागणी केली. तसेच गळ्यातील सोन्याची साखळीही मिळेक असे त्याने तिला विचारले. पण यावर तिने नकार दिला. अजित कुमारला या नकाराचा राग आला व रागाच्या भरात अजितने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.\nगेले बारा दिवस इलवीझही ही घरातून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी या संबंधी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. पण शोधाअंती तिची हत्या झाल्याचे समोर आले. इलवीझही हत्या केल्यानंतर तिच्या अंगावरील १२ ग्रॅमची सोन्याची साखळी, चांदीचे पैजण आणि एक मोबाइल फोन त्याने चोरला. त्यानंतर अजितने एका निर्जनस्थळी जाऊन तिचा मृतदेह फेकून दिला.\nपोलिसांना अजित 6 एप्रिलला इलवीझही घरी गेल्याचे सीसीटीव्ही फुटेझ मिळाले. याचाच आधार घेत त्यांनी पुढील तपास केला व अजित कुमारला अटक केली.\nमहाराष्ट्राला गरज आणखी पावसाची ; दक्षिणेत सर्वाधिक\nनवी दिल्ली : पावसाच्या दमदार, परंतु विस्कळित हजेरीमुळे देशभरातील प्रमुख 91 जलाशयांमध्ये चार टक्‍क्‍यांनी पाणीसाठा वाढला असला तरी महाराष्ट्रासह...\nवाट चुकलेल्या मतीमंद तरुणाला माहेर संस्थेने दिला आधार\nरत्नागिरी - मतिमंदत्वामुळे दौंड, पुणे येथून भरकटलेल्या घनश्याम विठ्ठल चौधरी याला हातखंबा येथील माहेर संस्थेने पुन्हा घर मिळवून दिले. संस्थेचे अधीक्षक...\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nमुलांसाठी घ्यायचे होते घर पण...\nपिंपरी - मुलांच्या शाळेजवळ आणि आपल्या ऑफिसजवळ स्वप्नातील नवीन घर पाहण्यात आई-वडील दंग होते. मात्र, त्याचवेळी त्यांचा मुलगा त्या सोसायटीमधील स्वीमिंग...\nपिंपरी - बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुधवारी (ता. १५) कार्यान्वित झाले. या वेळी ऑटो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bsnl-competition-private-companies-113874", "date_download": "2018-08-18T01:32:39Z", "digest": "sha1:AITJMI3LYBTFT6W4FZJ3LEF2LRS3ZE63", "length": 11243, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "BSNL Competition With private companies खासगी कंपन्यांशी दूरसंचारची टक्कर | eSakal", "raw_content": "\nखासगी कंपन्यांशी दूरसंचारची टक्कर\nशुक्रवार, 4 मे 2018\nखासगी दूरसंचार कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) 99 व 319 रुपयांत अमर्याद मोफत बोलण्याच्या दोन प्रिपेड योजना बाजारात आणल्या आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये रोमिंग (दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त) देखील मोफत उपलब्ध असल्याने यास उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास \"बीएसएनएल'कडून व्यक्त केला जात आहे.\nसातारा - खासगी दूरसंचार कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) 99 व 319 रुपयांत अमर्याद मोफत बोलण्याच्या दोन प्रिपेड योजना बाजारात आणल्या आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये रोमिंग (दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त) देखील मोफत उपलब्ध असल्याने यास उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास \"बीएसएनएल'कडून व्यक्त केला जात आहे.\nप्लॅन 99 मध्ये अमर्याद मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये कॉलर ट्यून सेवादेखील देण्यात आली आहे. या प्लॅनची वैधता 26 दिवसांची आहे. याबरोबरच प्लॅन 319 अंतर्गंत 90 दिवसांसाठी अमर्याद मोफत कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या दोन्ही योजनांमध्ये अमर्याद मोफत कॉलिंग सुविधा असल्याने ग्राहक आप्तवासियांशी हवे तितका वेळ बोलू शकणार असल्याने योजनेस उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास \"बीएसएनएल'कडून व्यक्त केला जात आहे.\nइंटरनेट युजर्ससाठी यापूर्वी \"बीएसएनएल'ने 248 रुपयांत 51 दिवसांसाठी 153 जीबी इंटरनेट डाटा देण्याची योजना बाजारात आणणून खासगी कंपन्यांशी टक्कर दिली होती. आता अमर्याद मोफत बोलण्याची सुविधा उपलब्ध केल्याने ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला घटस्फोट\nपुणे - भारतात विवाह झालेल्या मात्र, परदेशात स्थायिक झालेल्या एका जोडप्याने नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटस्फोट घेतला. नोकरीनिमित्त पती...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_7848.html", "date_download": "2018-08-18T00:48:49Z", "digest": "sha1:TODTMIMZUEW3JAMCVCKU56TD26E6H32X", "length": 4154, "nlines": 67, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "नाही कळले प्रेम तुला. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » नाही कळले प्रेम तुला. » नाही कळले प्रेम तुला.\nनाही कळले प्रेम तुला.\nनाही कळले प्रेम तुला,\nभावनांचे ते विलक्षण मोती,\nमी सुध्दा चारोळीतून व्यक्त करतो.\nपहिल्या दोन ओळी पटकन होतात,\nउरलेल्या दोघींसाठी खटाटोप पुरतो.\nही चारोळी नाही माझ्या आयष्याची होळी आहे…,\nफक्त एकवेळ समजून घे मला भले नंतर माझं नशीब माझ्यावर रुसावं….\nतुझ्यासाठीच जगणं आणि तुझ्यासाठीच मरणं,\nहे तर माझं फक्त एक काव्य आहे….\nखर म्हटलं तर, तुझ्या प्रेमासाठीच मला,\nमुळातच समाजशील प्राणी आहे.\nहर एक नात्याची आस आहे\nनाही कळले प्रेम तुला.\nRelated Tips : नाही कळले प्रेम तुला.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/take-strong-action-against-pakistan-writes-shashikant-pitre-12540", "date_download": "2018-08-18T01:41:30Z", "digest": "sha1:PQH54XLRSTPDPEOSVEMPEKLPJ7OSMVXW", "length": 63322, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Take a strong action against Pakistan, writes Shashikant Pitre पाकिस्तानला धडा शिकवा (शशिकांत पित्रे) | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानला धडा शिकवा (शशिकांत पित्रे)\nशशिकांत पित्रे, मेजर जनरल (निवृत्त)\nरविवार, 25 सप्टेंबर 2016\nकाश्‍मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांमार्फत आपल्या देशात अशा विघातक कारवाया अनेक वेळा केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पठाणकोट इथं झालेला आणि गेल्या आठवड्यातला उरी इथं झालेला हल्ला हा दहशतवादी कारवायांचा ‘परिपाक’ म्हणायला हवा. या पार्श्‍वभूमीवर आपल्या देशानं आता काय करायला हवं, कुठले पर्याय आपल्यासमोर आहेत याचा हा वेध...\nकाश्‍मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांमार्फत आपल्या देशात अशा विघातक कारवाया अनेक वेळा केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पठाणकोट इथं झालेला आणि गेल्या आठवड्यातला उरी इथं झालेला हल्ला हा दहशतवादी कारवायांचा ‘परिपाक’ म्हणायला हवा. या पार्श्‍वभूमीवर आपल्या देशानं आता काय करायला हवं, कुठले पर्याय आपल्यासमोर आहेत याचा हा वेध...\nजम्मू-काश्‍मीरची राजधानी श्रीनगरच्या पश्‍चिमेला बारामुल्ला हे भारतीय सीमेजवळचं शहर. तिथून पश्‍चिम दिशेला जाणारा रस्ता उरीमार्गे, वायव्य दिशेला जाणारा रस्ता तंगधारमार्गे आणि उत्तरेला जाणारा रस्ता नौगाममार्गे भारत-पाकिस्तानमधल्या ताबारेषेपर्यंत जातो. त्यापैकी पश्‍चिमेला जाणारा बारामुल्ला ते पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधला डोमेल-मुझफ्फराबाद हा मार्ग. त्याच्या पूर्वेला रस्त्याला अगदी लगटून झेलम नदी पूर्व-पश्‍चिम दिशेत वाहते. याच मार्गानं २२ ऑक्‍टोबर १९४७ च्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्यानं वायव्य प्रांतातल्या पाच हजार भाडोत्री टोळीवाल्यांना हाताशी धरून जम्मू-काश्‍मीर राज्यावर अचानक धाड घातली होती. डोमेलच्या पूर्वेला काही अंतरावरच असलेल्या उरी नाल्यावरचा पूल जर त्या काळातल्या जम्मू-काश्‍मीर राज्याच्या सैन्यानं वेळीच उडवला नसता, तर ती टोळधाड पहाटेपर्यंत श्रीनगरला पोचली असती आणि संपूर्ण काश्‍मीर पाकिस्तानच्या हाती गेलं असतं. नवीन हंगामी पूल उभा केल्यावरच त्यांची आगेकूच जारी झाली. त्या वेळी छोटं गावच असलेल्या बारामुल्लाला ही टोळधाड पोचल्यावर शहर कधीच न पाहिलेल्या त्या अधमांचे डोळे तिथला झगमगाट पाहून दिपून गेले आणि चेकाळलेल्या त्या टोळीवाल्यांनी बारामुल्लाची अक्षरशः चाळण केली. अनिर्बंध लुटालूट आणि बलात्कारांचं सत्र तब्बल ४८ तास सुरू राहिलं. अशातच तीन दिवस गेले. त्यादरम्यान भारतीय लष्कर विमानानं श्रीनगर विमानतळावर दाखल झालं आणि तोपर्यंत श्रीनगरच्या जवळपास पोचलेल्या शत्रूला मागं रेटत त्यांनी उरी नाल्याच्या पश्‍चिमेला १३-१४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कमान चौकीपर्यंत नेलं. त्यानंतर मात्र दुर्दैवानं भारतीय लष्कराला त्यापुढं न जाण्याचे आदेश देण्यात आले आणि तेव्हापासून कमान पुलाच्या पश्‍चिमेला जम्मू-काश्‍मीरचा प्रदेश पाकिस्तानच्याच ताब्यात राहिला. याच इतिहासप्रसिद्ध उरी नाल्यावर वसलेलं छोटं गाव उरी. गावाच्या उत्तरेस झेलमच्या खोऱ्यात माहूर इथं एक हायडेल प्रोजेक्‍ट स्टेशन आहे. काश्‍मीरमध्ये इतर काही ठिकाणी अशांतता असली तरी उरी परिसरातले रहिवासी मात्र सदैव गुण्यागोविंदानं नांदत आले आहेत.\nभारत-पाकिस्तानदरम्यानची ताबारेषा किंवा नियंत्रणरेषा (ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा नव्हे) उरीला दक्षिण, पश्‍चिम आणि पूर्व दिशांच्या बाजूंनी वळसा घालते. उरीच्या पश्‍चिमेकडच्या डोंगरसरीवर सीमेच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराच्या १२ इन्फंट्री ब्रिगेडचे मोर्चे आहेत. त्यांची ठिकाणं अत्यंत संवेदनशील आहेत हे सांगण्याची आवश्‍यकताच नाही. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी अधूनमधून केलेली छोटी-मोठी घुसखोरी ‘१२ ब्रिगेड’नं यापूर्वी हमखास हाणून पडली आहे; परंतु म्हणावा असा एल्गार त्या भागात १९४७ नंतर कधीच घडला नाही.\n१८ सप्टेंबर २०१६ चा रविवार मात्र त्याला अपवाद ठरला. तसा ताबारेषेवरच्या दोन्ही बाजूंच्या मोर्चांमध्ये गोळीबार वारंवार सुरूच असतो. उरीचे रहिवासी त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत; परंतु त्या दिवशी पहाटे साडेपाचच्या दरम्यान संपूर्ण परिसर दुमदुमून टाकणारे स्फोट काही वेगळेच होते. त्या भल्या पहाटे दहशतवाद्यांनी डाव साधला आणि ब्रिगेडच्या पिछाडीला असलेल्या पथकांवर प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. सीमेवर तैनात असलेल्या लष्कराच्या अधिक्षेत्रात इतक्‍या आतल्या गोटात इतक्‍या बेडरपणे प्रथमच झालेला गेल्या दीड-दोन दशकातला हा सगळ्यात मोठा प्राणघातक दहशतवादी हल्ला होता.\nपाकिस्ताननं धाडलेल्या या भाडोत्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची पहिली बातमी क्षोभ उसळवणारी होती. वेगानं पसरणाऱ्या अर्ध्या-कच्च्या बातम्यांनुसार, १७ भारतीय जवान हुतात्मा झाले होते आणि अनेक जखमी झाले होते. या बातमीचे पडसाद देशभर उमटले. संतापाची आणि निषेधाची तीव्र लाट उसळली. ‘हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही’ असं सांगितलं गेलं.\n‘एका दाताच्या बदल्यात आम्ही (शत्रूचा) पुरा जबडाच फोडू’ अशी धमकी दिली गेली. विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे आणि लोकशाहीच्या ‘प्रघाता’नुसार जराही वेळ वाया न घालवता या सगळ्याच प्रकाराचा दोष सत्ताधारी पक्षाच्या माथी मारण्यात आला. ‘पाकिस्तानला ताबडतोब इंगा दाखवावा’ अशा धर्तीच्या त्वेषपूर्ण विधानांच्या‘कॉमेंट’ ट्विटर आणि फेसबुक यांसारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांवर (सोशल मीडिया) उमटल्या. सरकारला वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचा तर विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर नुसता पूर आला. ‘या निर्घृण हल्ल्यामागं असलेल्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही,’ अशी सुस्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.\n‘पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र आहे,’ याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला.\nज्याला या हल्ल्याची प्रत्यक्ष झळ पोचली होती, त्या भारतीय लष्कराची प्रतिक्रिया अत्यंत धीरगंभीर होती. ती अशी ः ‘आम्ही आमच्या जवानांच्या बलिदानाची निश्‍चित परतफेड करू; परंतु स्वस्थचित्तानं केलेल्या व्यावसायिक लष्करी विश्‍लेषणानंतर आणि आम्हाला अनुरूप असलेल्या वेळेनुसारच. तो निर्णय कोणत्याही भावुकतेवर किंवा ‘प्राइम टाइम’ वाहिन्यांवरच्या चर्वितचर्वणावर आधारित नसेल.’\nभारतीय लष्कराच्या परिपक्वतेचं ते उत्तम उदाहरण होतं. पाकिस्तानी आणि भारतीय लष्कराच्या प्रकृतिगुणात जो जमीन-आसमानाचा वेगळेपणा आहे, त्याची ती ठळक खूण होती. दहशतवादी हल्ल्याच्या दुःखद बातमीमुळं सारा भारत पेटून उठला होताच; परंतु दिल्ली अक्षरशः खडबडून जागी झाली होती.\nउरीमध्ये नेमकं काय घडलं पाकिस्तानचा यामागं खरोखरच हात होता का पाकिस्तानचा यामागं खरोखरच हात होता का हीच वेळ का निवडली गेली हीच वेळ का निवडली गेली प्रत्युत्तरासाठी भारताकडं कोणते पर्याय आहेत प्रत्युत्तरासाठी भारताकडं कोणते पर्याय आहेत अलीकडच्या काळात पाकिस्ताननं भारताला असंच डिवचलं होतं; परंतु आपण तेव्हाही काहीच का करू शकलो नाही अलीकडच्या काळात पाकिस्ताननं भारताला असंच डिवचलं होतं; परंतु आपण तेव्हाही काहीच का करू शकलो नाही मग या वेळी विशेष असं काय बदललं आहे मग या वेळी विशेष असं काय बदललं आहे भारतानं प्रत्युत्तर दिलं तर त्याचे काय परिणाम होतील भारतानं प्रत्युत्तर दिलं तर त्याचे काय परिणाम होतील या हल्ल्याच्या प्रत्युत्तराचं पर्यवसान भारत-पाकिस्तानमधल्या युद्धात तर नाही होणार या हल्ल्याच्या प्रत्युत्तराचं पर्यवसान भारत-पाकिस्तानमधल्या युद्धात तर नाही होणार भारतीय लष्कर सुसज्ज आहे का त्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी भारतीय लष्कर सुसज्ज आहे का त्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा लाभेल का आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा लाभेल का आणि पाकिस्तानसारख्या माथेफिरू देशानं अण्वस्त्रांचा वापर केला तर... आणि पाकिस्तानसारख्या माथेफिरू देशानं अण्वस्त्रांचा वापर केला तर... असे एक ना दोन, अनेक प्रश्‍न ऐरणीवर आले...\nउरी आणि आजूबाजूचा परिसर पीरपंजाल पर्वतराजीच्या कुशीत वसलेला आहे. त्या भागातली ताबारेषा उरीच्या पश्‍चिमेला तीन-चार किलोमीटरवरच आहे. उत्तरेला उरी आणि दक्षिणेला पूंछ. या दोन भारतीय गावांच्या दरम्यान ताबारेषा उरीनंतर पूर्वेकडं भारतीय प्रदेशाच्या बाजूला वळते आणि कंसाकाराची आकृती बनवत दक्षिणेस पूंछला मिळते. नकाशावरच्या या पाकिस्तानच्या बाजूनं असलेल्या फुगवट्याला ‘उरी-पूंछ बल्ज’ असं नाव आहे. त्यामुळं उरी आणि पूंछ यांच्या दरम्यान असलेला रस्ता पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये गेला आहे. या रस्त्यावर असलेली हाजीपीर खिंड १९६५ च्या युद्धात भारतानं जिंकली होती; परंतु युद्धबंदीच्या करारानुसार ती खिंड आणि या फुगवट्याचा भाग भारतानं पाकिस्तानला परत केला होता. हा फुगवटा (बल्ज) आता पाकिस्तानच्या ताब्यात आहे. याच भागातून उरी आणि पूंछच्या दिशेनं घुसखोरी करणं पाकिस्तानला शक्‍य होतं.\nउरीनंतर चढण सुरू होते. उरी-कमान रस्त्याच्या पश्‍चिमेच्या डोंगरसरीवर ‘१२ ब्रिगेड’नं संरक्षणफळी उभारली आहे. त्यांचे मोर्चे ताबारेषेच्या मागं आहेत. संपूर्ण ताबारेषेवर भारतानं काटेरी कुंपण उभारलेलं आहे. त्यामुळं जरी घुसखोरीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला असला, तरी डोंगरामध्ये वाहणाऱ्या नाल्यांच्या जागी कुंपणाखालून निसटता येतं. त्या भागात पाच-सहा माणसांच्या टोळीला एकेक करून ताबारेषा पार करता येते. कदाचित ताबारेषेच्या पार असलेल्या सुमारे ५०० लोकसंख्येच्या सुखदार या खेड्यामार्गे १५-१६ सप्टेंबरदरम्यान चार दहशतवादी उरीमध्ये पोचले असावेत. एक-दोन दिवस त्यांनी टेहळणी केली असावी. त्यांना उरीमधल्या भारतीय पलटणीच्या हालचालीची सविस्तर माहिती ‘१२ ब्रिगेड’च्या छावणीत काम करणाऱ्या एखाद्या स्थानिक हमालाकडून वा तिथं रोजंदारीवर काम करणाऱ्या एखाद्या कामगाराकडून मिळाली असावी. ज्या सहजतेनं त्यांनी आपली लक्ष्ये निवडली आणि ते छावणीत फिरू शकले, त्यावरून हा स्थानिक वाटाड्या त्यांच्याबरोबर हल्ला सुरू होईपर्यंत राहिला असावा यात शंका नाही. अर्थात सध्या उपलब्ध असलेल्या आधुनिक जीपीएस उपकरणांच्या साह्यानं तसंही अचूक मार्गदर्शन साधता येतंच. ‘१२ इन्फंट्री ब्रिगेड’च्या हाताखालच्या ‘१० डोग्रा’ या बटालियनचा तिथला कार्यकाल संपला असल्यामुळं (साधारण अडीच ते तीन वर्षं) तिच्या जागी ‘६ बिहार’ ही पलटण तिची जागा घेण्यासाठी दाखल झाली होती. या दोन्ही तुकड्यांचे जवान एकमेकांच्या कामाची अदलाबदल पूर्ण होईपर्यंत एकत्र राहणं आवश्‍यक असल्यामुळं तिथं जागेची काहीशी चणचण होणं साहजिकच होतं. त्यामुळं ‘६ बिहार’चे काही जवान भोजनगृहात राहत होते. ते प्रामुख्यानं कारागीरवर्गातले (ट्रेड्‌समेन) होते. लढण्याच्या बाबतीत ते विशेष पारंगत नसतात. या सर्व बाबींची अचूक माहिती हल्लेखोरांना होती. अर्थातच ती त्या वाटाड्याकडूनच मिळाली असणार. त्यामुळं ‘प्रथम यांच्यावर हल्ला चढवायचा आणि नंतर अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर जाऊन तिथं घाला घालायचा’ अशी दहशतवाद्यांची योजना होती. चार दहशतवादी भोजनगृहापर्यंत दबक्‍या पावलांनी पोचू शकले. वाटेत त्यांनी एका सुरक्षारक्षकाची हत्या केली.\nभोजनगृहाला त्यांनी बाहेरून कडी लावली. त्यात केरोसिन ठेवलेलं होतं. दहशतवाद्यांनी मग त्या शेल्टरवर एकामागून एक ग्रेनेडचा मारा केला. त्या माऱ्यामुळं शेल्टरला आग लागली आणि आतल्या जवानांना मोठी इजा पोचली. हल्ल्यात मृत पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले जवान प्रामुख्यानं यापैकीच होते, याची दखल घेणं आवश्‍यक आहे. स्फोटांचा आवाज ऐकून मग संपूर्ण परिसराला वेगानं वेढा टाकण्यात आला. त्यानंतर ‘४ प्यारा कमांडो’च्या (स्पेशल फोर्सेस) जवानांना तिथं उतरवण्यात आलं आणि ‘१० डोग्रा’च्या जवानांच्या मदतीनं त्यांनी चारही दहशतवाद्यांना तातडीनं कंठस्नान घातलं. ते चार आत्मघाती दहशतवादी छावणीभोवतालचं सुरक्षाकडं तोडून पोचले, यात त्या तुकडीचा कमालीचा हलगर्जीपणा झाला, यात शंका नाही. विशेष करून जबाबदारी एकमेकांकडं सोपवली जाण्याच्या अशा अदलाबदलीच्या वेळी सुरक्षिततेत ढिलाई होऊ शकते आणि त्यामुळं अधिक दक्षता घेणं आवश्‍यक असतं, हे प्रशिक्षणादरम्यान बिंबवलं जातं. यात गाफीलपणा होणं ही बाब कदापि स्वीकारार्ह नाही. या सगळ्याच प्रकाराची चौकशी सुरू आहे. यातून शिकले जाणारे धडे वाया जाणार नाहीत. मात्र, बळी पडलेले जवान हे दहशतवाद्यांच्या भ्याड डावपेचांमुळं जिवाला मुकले आहेत, याची दखल घेतली गेली पाहिजे.\nउरीवरच्या हल्ल्यातले हे चार दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे सदस्य होते. त्यांच्याकडं सापडलेल्या सामग्रीवर पाकिस्तानच्या खुणा होत्या. मिळालेल्या दोन जीपीएसपैकी एक पिचून गेली आहे; परंतु दुसऱ्या जीपीएसची छाननी झाल्यावर हे दहशतवादी नेमके कुठून आणि कोणत्या मार्गानं आले होते, याची शहानिशा होईल. पाकिस्तानचं पितळ मग उघडं पाडता येईल. मात्र, यामागं पाकिस्तानच्या सैन्याचा हात आहे आणि हा पाकिस्तानच्या दहशतवादी राजकारणाचा एक भाग आहे, यात भारतालाच नव्हे; तर जगातल्या अनेक देशांना तसूभरही शंका नाही आणि त्याबद्दल त्यांनी एव्हाना स्पष्ट पुरावा दिलेला आहे. किंबहुना पाकिस्तानच्या आयएसआय या हेरसंस्थेनं ही एकच तुकडी नव्हे; तर पूंछच्या बाजूला दोन तुकड्या, उरीच्या बाजूनं दोन तुकड्या आणि नौगामच्या बाजूनं एक तुकडी अशा पाच तुकड्या एकाच वेळी रवाना केल्या असाव्यात, असंही निदर्शनाला आलं आहे. १९/२० सप्टेंबरला उरीमध्ये पोचलेल्या दुसऱ्या तुकडीतल्या दहाही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याची बातमी आहे. त्यामुळं या पाच तुकड्यांपैकी १८ सप्टेंबर रोजीच्या तुकडीला उरीमध्ये प्राणघातक हल्ल्याचा डाव साधता आला, हे ‘१२ ब्रिगेड’चं दुर्दैवच म्हणावं लागेल. आणखी काय \nहीच वेळ का निवडली\nपाकिस्ताननं या कुटिल कारस्थानासाठी सप्टेंबरची निवड करण्यामागं अनेक कारणं आहेत. त्याची सुरवात झाली ती आठ जुलैला बुऱ्हाण वाणी हा आयएसआयनिर्मित हिजबुल मुजाहिदीनचा कडवा सदस्य काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांकडून मारला गेल्यानंतर. काश्‍मीर खोऱ्यात सरकारविरुद्ध आगीचा डोंब उसळवण्यासाठी पाकिस्तानला आयतीच मोठी संधी मिळाली आणि तिचा पाकिस्ताननं पुरेपूर फायदा करून घेतला. १९८९ आणि २०१० पेक्षाही खोऱ्यातली अंतर्गत सुरक्षास्थिती रसातळाला गेली. ७० हून अधिक नागरिक मारले गेले. फुटीरतावाद्यांच्या कारवायांना चालना मिळाली. काश्‍मीरमधलं जनजीवन ‘न भूतो’ असं ठप्प झालं.\nप्रजाहितविरोधी असलेले पाच टक्के गट उरलेल्या जनतेवर दबाव टाकू शकले. हे सगळं पाकिस्तानच्या योजनेनुसार अनपेक्षितपणे साध्य होऊ लागलं. पाकिस्ताननं काश्‍मीरमधल्या मानवी हक्कभंगाबद्दल आरोळी ठोकली आणि काश्‍मीरमधल्या ‘पीडित’ जनतेच्या स्वातंत्र्यासाठी जगातल्या सगळ्या लोकशाहीप्रिय देशांना आवाहन केलं. विरोधाभासाचा तो हास्यास्पद आविष्कारच म्हटला पाहिजे २१ सप्टेंबरला तर राष्ट्रसंघाच्या परिषदेत पाकिस्तानप्रमुखांच्या भाषणानं यावर कडी केली.\nभारताला चव्हाट्यावर आणण्याची स्वप्नं नवाझ शरीफ आणि राहिल शरीफ हे शरीफद्वय पाहत होते; पण १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे बलुचिस्तानचं ब्रह्मास्त्र अचानक बाहेर काढलं. मग भारताला कोंडीत पकडण्यासाठी पाच-सहा दहशतवादी हल्ल्यांचा हा डाव आयएसआयनं आखला. त्यातला एक डाव साधला गेला असला, तरी त्यामुळं आपण स्वतःवर कोणतं अरिष्ट ओढवून घेतलं आहे, याचं जेव्हा पाकिस्तानला प्रत्यंतर येईल, तेव्हा तो देश ‘कारगिल’च्या वेळेप्रमाणेच आश्रयासाठी दारोदार भटकू लागेल. मात्र, या वेळी तरी भारत पाकिस्तानला खरोखरच धडा शिकवू शकेल काय\nकारगिलमधल्या घोडचुकीला भारतानं तडाखेबाज प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, त्यानंतर पाकिस्तानच्या प्रत्येक खोडसाळपणाला भारत सडेतोड उत्तर देऊ शकलेला नाही, हे कबूल करावं लागेल; मग त्याची कारणं काही का असेनात. त्यानंतर लगोलग २४ डिसेंबर १९९९ ला आयएसआयपुरस्कृत पाच दहशतवाद्यांनी काठमांडूतून इंडियन एअर लाइन्सच्या आयसी ८१४ विमानाचं अपहरण केलं व ते कंदाहारला नेलं. त्यातल्या १७८ प्रवाशांची आणि ११ चालकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारनं नमतं घेतलं आणि भारताच्या ताब्यात असलेले मौलाना मसूद अझर, मुश्‍ताक अहमद झरगर आणि उमर सईद शेख या तीन कट्टर दहशतवाद्यांची सुटका केली. त्यातल्याच अझर मसूद यानं परत गेल्यावर जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना निर्माण केली. १८ सप्टेंबरच्या हल्ल्यामागं याच अघोरी संघटनेचा हात आहे. त्यानंतर १३ डिसेंबर २००१ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी चक्क भारतीय संसदेवरच हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी संपूर्ण भारतीय लष्कर सीमेवर तैनात करण्यात आलं; परंतु युद्ध छेडल्यास पाकिस्तान अण्वस्त्र वापरण्यास उद्युक्त होऊ शकेल, या कुशंकेमुळं आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबावामुळं नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हे ‘ऑपरेशन पराक्रम’ रद्द करावं लागलं. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या ११ दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईमधलं रेल्वे टर्मिनस, ताजमहाल हॉटेल, छबाड हाऊस आदी ठिकाणांवर हल्ला चढवला. त्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिक मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांपैकी एक असलेला दहशतवादी अजमल कसाब जिवंत हाती सापडला; परंतु अनेक पुरावे सादर करूनही पाकिस्ताननं काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या वर्षी दोन जानेवारीला पठाणकोट विमानतळावर हल्ला चढवला. पाकिस्तानच्या चौकशी मंडळाला या सुरक्षित जागेला भेट देण्याची मुभा देऊनही पाकिस्ताननं अजूनही कोणतीही सकारात्मक तयारी दाखवली नाही. याशिवाय गुरदासपूर, छांब वगैरे ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले.\nएवढ्या हल्ल्यांनंतरही भारतानं यावेळीही या पाताळयंत्री आणि दगाबाज शेजाऱ्याला सौजन्य दाखवावं का आपणच आपल्या सहनशक्तीची आणखी किती काळ कसोटी पाहणार आपणच आपल्या सहनशक्तीची आणखी किती काळ कसोटी पाहणार एका बाजूला राजकीय नेत्यांची तीव्र विधानं आणि दुसऱ्या बाजूला भारतीयांचा शिगेला पोचलेला त्वेष या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पाकिस्तानला काही ना काही प्रत्युत्तर हे भारत सरकारला द्यावंच लागेल.\nभारतासमोर असलेल्या पर्यायांचं गेले काही दिवस प्रचंड चर्वितचर्वण प्रसारमाध्यमांमध्ये झालं आहे. यासंदर्भात शेजाऱ्याशी होणाऱ्या संभाव्य संघर्षाच्या व्यवस्थापनाबाबत ‘संघर्षवर्धनाची शिडी’ (एस्कलेशन लॅडर) ही संकल्पना समजणं आवश्‍यक आहे. कोणताही बखेडा टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात सुज्ञपणा असतो. पर्यायाच्या निवडीत तारतम्यबुद्धी आणि दूरदर्शित्व असलं पाहिजे. त्याचबरोबर पर्यायाचे परिणाम, त्यामुळं राष्ट्रहिताला पोचू शकणारी बाधा आणि ती आटोक्‍यात आणण्याचे उपाय यांचं सखोल विश्‍लेषण झालं पाहिजे. पाकिस्तानची दगाबाजी कितीही संतापजनक असली, तरीही प्रत्युत्तर कसं द्यायचं याविषयीचे डावपेच हे सर्व साधकबाधक घटकांच्या विचारान्ती आखले गेले पाहिजेत. केवळ फर्ड्या आणि भावुक वक्तव्याद्वारे लोकांच्या भावना भडकावणं टाळलं गेलं पाहिजे.\nज्या जवानांनी देशासाठी प्राणार्पण केलं आहे, त्यांच्या कुटुंबीयांना होणाऱ्या यातनांचा सूड घेणं हे एवढं एकच उद्दिष्ट न ठेवता या जवानांच्या बलिदानाची कित्येक पटींनी जास्त किंमत शत्रूला चुकवायला लावण्याची क्षमता आणि परत असं दुःसाहस करण्याची शत्रूला हिंमतही होणार नाही, अशी जरब त्या पर्यायात असली पाहिजे; त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घटकांचाही सखोल विचार झाला पाहिजे. भारत एक लोकशाहीभिमुख, परिपक्व आणि जबाबदार राष्ट्र आहे याचा, तसंच त्याच्या उच्चनैतिक मूल्यांचा कदापि विसर पडता कामा नये. त्याचबरोबर पाकिस्तानचं लोकशाही सरकार हे तिथल्या सैन्यप्रमुखांच्या हातातलं केवळ एक बाहुलं आहे, या वस्तुस्थितीचीही जाणीव ठेवली पाहिजे.\nभारतापुढं प्रामुख्यानं तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय ः परराष्ट्रसंबंधविषयक मुत्सद्देगिरीद्वारे पाकिस्तानची नाचक्की करायची आणि त्याला एकटं पाडायचं. दुसरा पर्याय ः पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध आणवून त्याची कोंडी करायची आणि तिसरा पर्याय ः सामरिक किंवा लष्करी उपायांद्वारे पाकिस्तानला त्याच्या दगाबाजीची किंमत चुकती करायला भाग पाडायचं. भारत सरकारनं पहिल्या पर्यायासंदर्भात एव्हाना उल्लेखनीय आघाडी घेतली आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतानं अत्यंत परिणामकारकरीत्या आणि नैतिक मूल्यांवर आधारित सडेतोड परराष्ट्र धोरणाच्या जोरावर पाकिस्तानला बिनशर्त माघार घेण्यास भाग पाडलं होतं. गेल्या दोन दिवसांत भारताच्या वेगवान मुत्सद्दी मोहिमेला समाधानकारक यश लाभलं आहे. चीन वगळता सर्व मोठ्या राष्ट्रांनी आणि मुस्लिम गटाच्या प्रमुख राष्ट्रांनी पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणावर टीका केलेली आहे; त्यामुळं पाकिस्तान एकटा पडला आहे. मात्र, केवळ त्यामुळं पाकिस्तान गुडघे टेकेल, असं मुळीच नाही; परंतु या राजनैतिक दबावाची अंतिम उद्दिष्टं पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध घातले जावेत आणि तो एक दहशतवादी देश घोषित केला जावा ही आहेत. मात्र, असं घडण्याची सध्यातरी शक्‍यता दिसत नाही, तरीही भारत यापुढं जो पर्याय निवडेल, त्याला या प्रयत्नांमुळं आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला आणि पाकिस्तानवर दबाव आला तरी खूप झालं. श्रीलंका आणि अफगाणिस्तान या दोन महत्त्वाच्या शेजाऱ्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी राजकीय धोरणावर उघड टीका केलेली आहे. ही एक अत्यंत इष्ट आणि चांगली घडामोड आहे. या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानात होऊ घातलेल्या सार्क परिषदेवर - भारताची इच्छा असेल तर - बहिष्कार टाकण्याची तयारीसुद्धा त्यांनी दाखवली आहे. सार्कमध्ये भारताला मुख्य स्थान आहे आणि भारत त्या परिषदेचा अलिखित नेता आहे, हे लक्षात घेता भारत असं पाऊल सखोल विचारान्तीच उचलेल.\nभारताचा तिसरा पर्याय सामरिक किंवा लष्करी उपाययोजनेशी संबंधित आहे.\n‘‘या अघोरी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शिक्षा भोगावी लागेल,’’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खंबीर विधान अत्यंत सूचक, अर्थपूर्ण आणि हमी देणारं आहे. अशा फुशारक्‍यांचा वेळ टळल्यानंतर सोईस्कर विसर पडल्याची नजीकच्या भूतकाळातली उदाहरणं आहेत. त्याच्यामागं सयुक्तिक कारणमीमांसा होती, हे नाकारता येणार नाही. हीच आव्हानं मोदींच्या वचनपूर्तीला आडवी येणार आहेत. या पर्यायांतर्गत काश्‍मीरमधल्या ताबारेषेवरच्या शस्त्रबंदीला पूर्णविराम देऊन ती जागती करणं, सैन्याच्या कमांडोंद्वारे दहशतवादी तळांवर हल्ले, सीमेवर किंवा पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधल्या लक्ष्यांवर तीव्र स्वरूपाचा तोफमारा, सीमेवरच्या पाकिस्तानी तुकड्यांवर हल्ले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भारताला सोईस्कर अशा ठिकाणी आणि वेळीच पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये मोठा आघात हे वेगवेगळे उपाय उपलब्ध आहेत. यापैकी खुल्या युद्धाचा पर्याय अवलंबण्याआधी भारताला सैन्यदलांच्या युद्धसज्जतेच्या पातळीत लक्षणीय वाढ करणं आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रचंड आर्थिक सज्जतेची आणि पुरेशा वेळेची आवश्‍यकता आहे. आपली सैन्यदलं तातडीनं युद्धात उतरण्यास सक्षम नाहीत हे कटू सत्य आहे. त्यासाठी किमान सहा ते आठ महिन्यांचा अवधी लागेल. इतर उपायांपैकी एक-दोन कारवाया नजीकच्या भविष्यात हाती घेतल्या जातील, असं भाष्य करणं चुकीचं ठरणार नाही. लष्कराला त्याच्या निवडीच्या जागी, वेळी आणि त्याच्या स्तरावर पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यासंबंधात चर्चा करणे अप्रशस्त आहे. मात्र, पाकिस्तानला त्याच्या खोडसाळपणाची किंमत चुकवायला लावून त्याला धडा शिकवला जाईल, असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही.\nया घटनेनंतर पाकिस्तानच्या अण्वस्त्रक्षमतेचा मुद्दा वारंवार चर्चेत आला आहे. ‘भारतानं जर पाकिस्तानविरुद्ध कोणतीही कारवाई केली तर आम्ही आमच्याजवळच्या किमान डावपेचात्मक अण्वस्त्राचा तरी (टॅक्‍टिकल न्यूक्‍लीअर वेपन) वापर करू,’ अशी हास्यास्पद धमकी पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी दिली. अण्वस्त्रं ही एक प्रतिरोधक शक्ती (डिटरन्स) आहे. कोणतंही जबाबदार अण्वस्त्रसज्ज राष्ट्र त्या शक्तीच्या वापराचा असा गवगवा कधीही करत नाही, यावरूनच पाकिस्तानच्या ‘परिपक्वते’ची कल्पना येते भारताच्या तुकडीवर पाकिस्तानात वापरलेल्या अशा अस्त्रामुळं पाकिस्तानातल्या लोकांना अधिक इजा पोचेल. कितीही छोटं अण्वस्त्र असलं तरी एकदा का त्याचा वापर झाला, की अनर्थ माजेल आणि त्याचे भयंकर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, हे त्यांना पुरेपूर माहीत आहे. ‘गरजेल तो बरसेल काय भारताच्या तुकडीवर पाकिस्तानात वापरलेल्या अशा अस्त्रामुळं पाकिस्तानातल्या लोकांना अधिक इजा पोचेल. कितीही छोटं अण्वस्त्र असलं तरी एकदा का त्याचा वापर झाला, की अनर्थ माजेल आणि त्याचे भयंकर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, हे त्यांना पुरेपूर माहीत आहे. ‘गरजेल तो बरसेल काय’ ही उक्ती यासंदर्भात अत्यंत समर्पक आहे. खरंतर हा विषय अत्यंत गहन असून, त्याच्या विश्‍लेषणासाठी कदाचित एवढ्याच लांबीचा लेख लिहावा लागेल. पाकिस्तानी अण्वस्त्राच्या भयगंडाचा हा भ्रामक भोपळा (न्यूक्‍लीअर ब्लॅकमेल) एकदाचा फोडणं आवश्‍यक आहे. जोपर्यंत पाकिस्तानच्या अस्तित्वालाच आव्हान मिळणार नाही आणि ती लक्ष्मणरेषा दृष्टिपथात येणार नाही, तोपर्यंत असं कोणतंही अण्वस्त्र वापरण्यास पाकिस्तान धजणार नाही, याची हमी देता येईल.\n१८ सप्टेंबर रोजी उरी इथं झालेला हल्ला ही एक मोठी घटना आहे. इतर दहशतवादी हल्ल्यांसारखी ती आसमंतात विरून जाणार नाही.\nनजीकचा भविष्यकाळ हा यासंदर्भात घटना-घडामोडींनी भरलेला असणार आहे. त्याची वाट आतुरतेनं पाहत असताना मात्र त्या १८ जवानांच्या हौतात्म्याचा, त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनांचा आपण विसर पडू देता कामा नये\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही...\nभविष्यदर्शी, आधुनिक आणि घटनात्मक राष्ट्रवाद, की वांशिक कल्पनांच्या सहाय्याने तयार होणाऱ्या सामूहिक अस्मितेचा राष्ट्रवाद या दोन ध्रुवांवर अद्यापही...\nअर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी वाजपेयींची आठ महत्त्वाची पाऊले\nपुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण,...\nकेरळ पुरग्रस्तांना पेटीएम, अॅमेझॉनवरुन मदतीचे आवाहन\nनवी दिल्ली : केरळमध्ये आलेल्या पुराने तेथील सगळे जनजीवन विस्कळीत केले आहे. वायनाड, इडुक्की, थालापुझा, एर्नाकुलम या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-18T01:28:35Z", "digest": "sha1:JKLJWBS5PSBZIDOKBCIGAP5TEUFPLAE3", "length": 8011, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "स्वराज्य | मराठीमाती", "raw_content": "\nस्वराज्य…मराठी पाऊल पडते पुढे\nस्वराज्य…मराठी पाऊल पडते पुढे\nमुंबई म्हणजे मायानगरी… मुंबई म्हणजे स्वप्ननगरी… मुंबई म्हणजे आशेची नगरी… मुंबई विषयीची ही ख्याती गेल्या अनेक वर्षांपासून सर्वमान्य आहे. सर्वसामान्य कष्टकरी माणसासाठी जिथे हाताला काम आणि घामाला दाम अशी ख्याती असलेलं शहर म्हणजे मुंबई. मुंबई हे बहुरंगी कॉस्मॉपॉलिटियन शहर असले तरी मराठी माणसाचा ठसा येथील प्रत्येक गोष्टीवर दिसून येतो. महाराष्ट्राबाहेरुन परप्रांतीयाचे येणारे लांेढे, उदयोगधंदयात त्यांचे वाढणारे वर्चस्व असे जरी असले तरी, मराठी माणसाच्या अस्तित्वाची नाळ मुंबईच्या अस्तित्वापासून कोणी वेगळी करु शकत नाही. छत्रपती शिवरायांनी प्राणपणाने मिळविलेल्या या स्वराज्याचे शिलेदार, आजचे मराठी तरुण विविध क्षेत्रांत आपल्या कर्तुत्वाची पताका रोवीत आहेत, याच धतीर्वर राम पाठारे या तडफदार तरुणांचा रोमांचित करणारा प्रवास स्वराज्य…मराठी पाऊल पडते पुढे चित्रपटात राम पाठारे या तडफदार तरुणाच्या संघर्षाची कथा मांडण्यात आली आहे. चाळीतल्या मध्यमवगीर्य जीवनात राम उदयोगधंदयाची मोठी स्वप्न बघतो आणि ती प्रत्यक्षात उतरवितो. गरीबीतूून वर आलेल्या रामचे चाळीतल्याशी सलोख्याचे, जिव्हाळयाचे संबंध आहेत. त्यांच्यासाठी तो एक संघटना उभी करतो. पण त्यांचे हे यश काही समाजकंटकांना खटकते. ते राम विरुध्द कट कारस्थाने रचू लागतात.’ मराठी माणूस ना कधी अपयशी होता आणि ना आहे.. मराठी माणसाकडे बघण्याचा हा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात येतोय. मराठी माणसाची यशोगाथा मांडणारा स्वराज्य…मराठी पाऊल पडते पुढे\nThis entry was posted in मराठी चित्रपट and tagged चित्रपट, मराठी, मुंबई, स्वराज्य on नोव्हेंबर 16, 2011 by सीमा लिंगायत-कुलकर्णी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fasting-recipe/jilebi-108071200033_1.html", "date_download": "2018-08-18T01:08:46Z", "digest": "sha1:BQKNTTX3PLGFE54LIJJYHYY2UVYYCOTF", "length": 7171, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "recipe, pakkruti, sweet, vegetables | बटाट्याची जिलबी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : बटाटे, तूप, साखर, केशर, आरारूट\nकृती: बटाटे घेऊन ते वाफवून, ते बारीक वाटून घ्यावेत. एक वाटी गोळ्यास पाव वाटी आरारूट घेऊन, त्या गोळ्यात घालून गोळा चांगला मळावा. नंतर गोळ्याच्या दीडपट साखर घेऊन, त्याचा दोन तारी पाक करून, त्यात केशर घालावे. वरील बटाट्याचा गोळा जाड भोकाच्या शेवपात्रात घालून, तुपावर शेवेसारखा चवंगा पाडावा व तांबूस रंगावर तळावा व पाकात सोडावा. ही बटाट्याची जिलबी कुरकुरीत व छान लागते.\nमराठी पाककृती : मसाला भेंडी\nस्वयंपाकघरामधील मार्बलच्या प्लॅटफॉर्म काळजी कशी घ्याल\nकाही खाद्य पदार्थ पावसाळ्यात खाणे टाळावे, जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\nवाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या गर्दीची शक्यता\nभारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्काराला श्रीलंकेचे ...\nभारताने आपले अनमोल रत्न गमावले : मोदी\nअटल बिहारी वाजपेयी यांच्या रुपाने भारताने आपले अनमोल रत्न गमावले आहे. आज आमच्याकडे शब्द ...\nदेशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर\nभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी ...\nATMच्या नियमात बदल, रात्री 9 नंतर पैसे भरता येणार नाही\nसरकारने ATMशी संबंधित नियम बदलले आहेत. या नियमांतर्गत रात्री 9 वाजल्यानंतर ATMमध्ये पैसे ...\nकेरळमध्ये पावसाचे थैमान, ७२ठार\nकेरळमध्ये पावसाचे थैमान सुरूच असून आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/05/78.html", "date_download": "2018-08-18T00:17:12Z", "digest": "sha1:ZMTOO7WYWJURJTDKNESB4OGOYASHTG4F", "length": 8264, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "केंद्रिय अन्वेशन विभागात निरीक्षक पदाच्या 78 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » POLICE » केंद्रिय अन्वेशन विभागात निरीक्षक पदाच्या 78 जागा.\nकेंद्रिय अन्वेशन विभागात निरीक्षक पदाच्या 78 जागा.\nकेंद्रिय अन्वेशन विभागात निरीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज पाठविण्याचा अंतिम मुदत :- 31 मे, 2017\n* रिक्त पदांची संख्या :- 78\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \" केंद्रिय अन्वेशन विभागात निरीक्षक पदाच्या 78 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/ya-goshthi-darshavatt-tumche-palkatv-kase-majedar-asnara-ahe", "date_download": "2018-08-18T00:35:58Z", "digest": "sha1:G2MYBC5SUNIUXW6O5GLPBJSXJ5CDIDZ7", "length": 14344, "nlines": 238, "source_domain": "www.tinystep.in", "title": "या १० गोष्टी दर्शवतात की तुमचे पालकत्व कसे मजेदार असणारा आहे - Tinystep", "raw_content": "\nया १० गोष्टी दर्शवतात की तुमचे पालकत्व कसे मजेदार असणारा आहे\nपालकांचे आयुष्य हे एखादी व्यक्ती विचार करते त्यापेक्षा मजेदार असते. लहान मुले अश्या मजेदार गोष्टी करत असतात ज्याचा तुम्ही विचार देखील करत नाही. ऐनवेळी सगळ्यांसमोर कसं काहीतरी विचित्र निरागसपणे बोलतील याचा नेम नसतो. क्षणांत हसतील क्षणात रडतील..काहीही मजेदार प्रश्न विचारतील आम्ही अश्या काही १० गोष्टी सांगणार आहोत, ज्यावरून तुम्हांला नक्कीच अंदाज येईल तुम्ही विचार केला होता त्यापेक्षा तुमचं पालक झाल्यानंतरच आयुष्य कसं अनपेक्षित गोष्टींचं आणि मजेदार असणार आहे.\n१. लहान मुलांचे महत्वाचे आणि मजेदार प्रश्न\nसुरवातीला लहान मुलांना प्रत्येक गोष्टींचे खूप कुतूहल असते. हे असे का, ते तसे का नाही मग असं केलं तर काय होईल आणि नाही केलं तर काय होईल. अश्या प्रश्नांना उत्तर देणे म्हणजे तुमच्या पुढेच मोठा प्रश्न असतो. कधी-कधी असे काही प्रश्न विचारतात कि त्याची उत्तरं आपण कशी द्यावी किंवा काय द्यावी हे कळतंच नाही कधी-कधी हे बदमाश पाहुण्यांसमोर असे प्रश्न विचारतात कि आपण निरुत्तर होतो.\n२. त्यांची त्रासदायक प्रमाणिक उत्तरे\nजर तुम्ही त्यांना एखाद्या गोष्टीबाबत काही मत विचारलं, जसं मी कशी दिसत आहे किंवा खाऊ कसा झाला आहे तर ते प्रामाणिकपणे तू घाणेरडी किंवा घाणेरडा दिसतोयस /दिसते असं सांगून मोकळे होतात किंवा मला खाऊ अजिबात नाही आवडला असं आई-बाबांना काय कोणालाच सांगायला मुले घाबरत नाही. ते कधी-कधी काही गोष्टींची उत्तरे घरातल्यांना किंवा पाहुण्यांना पण अशी देतात जी कोणीच देण्याची हिंमत केलेली नसते. अशी ती नको त्यावेळी अति प्रामाणिक होतात.\n३. नजर हटी दुर्घटना घटी...\nहे वाक्य आपण रस्त्याने प्रवास करताना नेहमी वाचत असतो.. पण लहान मुल घरात असताना हे वाक्य कायम लक्षात ठेवणे अवश्यक असते. कारण जरा का तुमचं तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष झाले तर तर ते काय गोंधळ घालून ठेवतील याचा काही नेम नसतो. त्यामुळे त्यांच्याकडे सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते.\n४.बऱ्याचदा तुम्हांला ते या अवस्थेत सापडतील\nकोणी काही सांगू शकत नाही कधी काय घडेल. मुलं इतकी निरागस पण उठाठेवी करणारी असतात ना त्यांना करावंसं वाटलं म्हणून ते काहीही करू शकतात.\n५. मुलं घरात आल्यावर कोणती गोष्ट गुपित राहू शकत नाही.\nजर तुम्ही कोणती गोष्ट गुपित ठेवायचा प्रयन्त करत असाल तर लहान मुले नको त्यावेळी ही गुपितं उघड करत असतात. त्यामुळे त्यांच्या पासून कोणतीही गोष्ट लपवताना तुम्हांला काळजी घ्यावी लागते किंवा त्यांच्या समोर काही गोष्टी टाळणेच योग्य असतात.\n६. बाबा त्यांच्यासाठी बाहुली किंवा सुपरमॅन असतात\nज्यावेळी मुले बाबांबरोबर एकटीच असतात त्यावेळी ते आईच्या मेकअप किट मधल्या गोष्टी काढून बाबांना छान बाहुली बनवतात तरी कधी पॅन्टवर चड्डी घालून पाठीला टॉवेल बांधून सुपरमॅन बनवतात. ते इतके उपद्व्याप करत असतात की झोपले असले तरी त्यांचा मेकअप चालेले असतो\n७. ते इतके निरागस आणि प्रेमळ असतात ना....\nमुलांच्या मानत एवढे प्रेम साठे आणि ते एवढे निरागस असतात ना आता वरच्याच फोटो मध्ये बघा ती मुलगी किती निरागस आहे कि मासा पाण्यात बुडू नये म्हणू तिने त्या माश्याला बाहेर काढले.\n८. ज्यावेळी त्यांना भूक लागते.किंवा त्यांचा आवडता पदार्थ केलेला असतो\nज्यावेळी मुलांना भूक लागते किंवा त्यांचा आवडत पदार्थ बनवलेला असतो त्यावेळी ते ते मिळवण्यासाठी वाटेल ते करतात त्यांना कसलीच भीती नसते\n९. छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये रडणे\nलहान मुलांना कोणत्या गोष्टींचा राग येईल आणि कोणत्या गोष्टींचं वाईट वाटले हे सांगता येणे काठीण आहे आई -बाबांशी बोलत असेल आणि मुलांकडे लक्ष देत नासेलत तरी त्यांना रडायला येऊ शकते\n१०. निरागसपणे गोष्टींचं अनुकरण करतात\nप्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकत असतात आणि त्याचे अनुकरण करायचा प्रयत्न करत असतात. जसं या मुलीने टीव्हीवर एका कार्टूनला अश्याप्रकारे खिडकी स्वच्छ करताना पहिले आणि आणि तिने देखील खिडकी स्वच्छ करायला सुरवात केली.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/prime-minister-modi-today-chhattisgarh-tour-123594", "date_download": "2018-08-18T01:32:14Z", "digest": "sha1:TZFKPXOGVDH5SXCR5KW2RHBSPFMCCQFP", "length": 10811, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prime Minister Modi today on the Chhattisgarh tour पंतप्रधान मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर\nगुरुवार, 14 जून 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता.14) छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते भिलाई स्टील प्लॅन्टच्या विस्तारित प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याशिवाय त्यांच्या हस्ते भिलाई आयआयटी कॅम्पसच्या कोनशिलेचे अनावरण करतील आणि भारतनेट-2 प्रकल्पाचे उद्‌घाटन झाल्याची घोषणा करतील. या प्रकल्पाद्वारे ग्रामपंचायतींना भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्या जातील.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता.14) छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते भिलाई स्टील प्लॅन्टच्या विस्तारित प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याशिवाय त्यांच्या हस्ते भिलाई आयआयटी कॅम्पसच्या कोनशिलेचे अनावरण करतील आणि भारतनेट-2 प्रकल्पाचे उद्‌घाटन झाल्याची घोषणा करतील. या प्रकल्पाद्वारे ग्रामपंचायतींना भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्या जातील.\nभिलाई प्रकल्पाच्या आधुनिकीकरणामध्ये उत्पादकता, उत्पन्न, गुणवत्ता, स्पर्धात्मक किंमत आणि पर्यावरणीय संरक्षणातील सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता समाविष्ट आहे, असे याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे. जगदलपूर आणि रायपूर दरम्यानच्या रेल्वेसेवेचेही उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.\nइगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही...\nकेरळ पुरग्रस्तांना पेटीएम, अॅमेझॉनवरुन मदतीचे आवाहन\nनवी दिल्ली : केरळमध्ये आलेल्या पुराने तेथील सगळे जनजीवन विस्कळीत केले आहे. वायनाड, इडुक्की, थालापुझा, एर्नाकुलम या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका...\nAtal Bihari Vajpayee: वाजपेयींच्या अंत्ययात्रेत मोदी चालले पायी...\nनवी दिल्ली : देशाचा पंतप्रधान एका माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेत पूर्णवेळ सहभागी झाल्याची घटना आज (शुक्रवार) प्रथमच अनुभवास आली. पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-fans/", "date_download": "2018-08-18T00:57:45Z", "digest": "sha1:QU6TSMHD6ZM32T43PCZQD37JXP7VTYYV", "length": 7190, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहली फक्त त्याच फॅन्सला भेटतो जे...!! -", "raw_content": "\nविराट कोहली फक्त त्याच फॅन्सला भेटतो जे…\nविराट कोहली फक्त त्याच फॅन्सला भेटतो जे…\n भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जगात आजकाल सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटपटू विराट कोहली सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. सलग दोन कसोटी सामन्यात विराटने द्विशतकी खेळी केली आहे तर यावर्षी वनडे आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारात कोहलीने १ हजार धावा केल्या आहे.\nविराटला भेटायला आजकाल सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. विराटचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक फॅन्स आहेत. परंतु विराटला असाच फॅन्सला भेटायला आवडते जे त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही.\nकाल दिल्ली कसोटीत द्विशतकी खेळी केल्यावर बीसीसीआय टीव्हीसाठी चेतेश्वर पुजाराने विराटची मुलाखत घेतली. त्यात चेतेश्वरने विराटला विचारले की तू एवढा लोकप्रिय आहेस. तुला तुझे खाजगी जीवन जगता येत नाही. त्यामुळे तुला याचा त्रास होतो का\nयावर विराट म्हणतो, ” मी मैदानावर खूप जास्त आनंदी असतो. मला छोट्या मुलांना भेटायला आवडते. कारण ते कोणतेही अपेक्षा ठेवत नाहीत. तसेच क्रिकेटचे तसेच माझे जे खरेखुरे फॅन्स आहेत त्यांना भेटायला आवडत. परंतु सगळ्यांबद्दलच असे असेल असं नाही. जर उद्देश चांगला असेल तर मला त्या प्रत्येकाला भेटायला आवडते. “\nसध्या विराट दिल्ली कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व करत असून ७ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या काळात तो सुट्टीवर असणार आहे. कारण तो श्रीलंका संघाविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार नाही.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.babycenter.in/a25022602/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A5%A9%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T01:13:58Z", "digest": "sha1:YV7MBDE6IBDWMRRRG3BUIT3K3MIKNVF2", "length": 24242, "nlines": 363, "source_domain": "www.babycenter.in", "title": "गर्भधारणा: ३रा महिना - BabyCenter India", "raw_content": "\nतुमच्या गर्भाशयात लहानशा ढोलाचा आवाज\nमला इतका थकवा का येतो\nपोट दुखण्याविषयी काळजी कधी करावी\nमी काही वेगळे खाल्ले पाहिजे का\nतुमच्या गर्भाशयात लहानशा ढोलाचा आवाज\nतुमचे बाळ अजूनही तुमच्या तळ हातात मावेल एवढे लहान आहे. त्याच्या डोक्यावर केस येत आहेत व संपूर्ण अंगावर लव येत आहे. त्याच्या बोटांच्या टोकांवर लहानसे ठसे विकसित होत आहेत.\nतुमचे बाळ तुमच्या गर्भाशयातील गर्भजलात सुरक्षितपणे तरंगत असते. गर्भजलामुळे त्याचे धक्क्यापासून संरक्षण होते व ते उबदार राहते. बाळाला उचकी लागू शकते. यामुळे तुमच्या गर्भाशयात सतत लहानसा ढोल वाजतोय असे काही मिनिटे वाटू शकते.\nआता तुमचे मळमळणे बरेच कमी झाले असेल व तुम्हाला अचानक भूक लागल्याचे लक्षात येते. व्यवस्थित खा. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायचे लक्षात ठेवा. प्रत्येक जेवणात मूठभर अधिक खा. अन्न सुरक्षित व ताजे आहे, शिळे किंवा जुने नाही याची कृपया खात्री करा.\nतुमचा थकवाही हळूहळू कमी होईल व तुमची ताकद वाढेल. तुमच्या गर्भाशयात आता वार विकसित झाली आहे व ती तुमच्या बाळाला आधार देते. तुमच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच ती बाहेर येईल.\nतुम्हाला कंबर व स्तनांभोवती कपडे जरा घट्ट होत असल्याचे जाणवेल. तुम्ही गरोदर असल्याचे आता लवकरच दिसू लागेल, कारण तुमच्या पोटावर एक लहानसा उंचवटा दिसू लागेल.\nगरोदरपणात तुमची जंतूंना प्रतिकार करण्याची शक्ती कमी होते, त्यामुळे तुम्हाला खूप वेळा खोकला व सर्दी होऊ शकते. हात नियमितपणे साबण व स्वच्छ, सुरक्षित पाण्याने धुवा. तो जंतू नष्ट करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.\nमला इतका थकवा का येतो\nहोय, थकवा येणे सामान्य आहे – तुम्ही एकट्या नाही बऱ्याच आयांना (मातांना) असेच वाटते. गरोदरपणामुळे तुमच्या संपूर्ण शरीरावर ताण येतो. यामुळे तुम्हाला अतिशय थकवा येऊ शकतो. तुम्ही सामान्यपणे उशीरापर्यंत जागत असलात तरी, तुम्हाला संध्याकाळ उलटताच जागे राहणे कठिण जाऊ शकते.\nतुम्ही दिवसा मध्ये मध्ये थोडीशी विश्रांती घ्या. दुपारी जेव्हा अतिशय उष्णता असते, विशेषतः आर्द्रता व दमटपणा असतो तेव्हा विश्रांती घ्यायचा प्रयत्न करा. दिवसाही भरपूर स्वच्छ, सुरक्षित पाणी प्या. यामुळे तुम्हाला गर्भधारणा सहन करायला मदत होईल व तुम्हाला कमी थकल्यासारखे वाटेल.\nगर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये, तुम्हाला कदाचित सतत थकल्यासारखे वाटेल. तुमचे शरीर तुमच्या छोट्याशा बाळाला वाढविण्यासाठी बरीच ऊर्जा व अन्न वापरत असते. ३ऱ्या महिन्यापर्यंत तुमचा थकवा कमी होईल मात्र दिवसा पुरेशी विश्रांती घेणेही महत्वाचे आहे.\nतुमच्या संप्रेरकांच्या पातळ्या व ऊर्जेची गरज झपाट्याने बदलत आहे. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाबही कमी असू शकतो. या सर्व गोष्टींमुळे थकवा वाढतो.\nलोहाची पातळी कमी असल्यामुळेही तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते. तुमचे डॉक्टर तुम्हाला दररोज लोहाची गोळी घ्यायला सांगू शकतात. हे तुमच्या व तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. तुमची लोहाची पातळी अतिशय कमी असेल तर, तुम्हाला आणखी थकवा येईल व कमजोरी वाटेल. लोहाच्या गोळ्यांमुळे तुमच्या बाळाचा रंग गडद होऊ शकत नाही. हे खरे नाही. या गोळ्यांमुळे तुम्हाला बद्धकोष्ठता झाल्यासारखे वाटत असल्यास, तुमच्या डॉक्टरांना सांगा म्हणजे त्या तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या गोळ्या लिहून देऊ शकतील.\nपोट दुखण्याविषयी काळजी कधी करावी\nतुम्ही गरोदर असताना पोटात सतत वेदना, पोट दुखणे व पेटके येणे सामान्य आहे. त्याविषयी सामान्यपणे फारशी काळजी करण्यासारखे काही नसते. तुमच्या वाढत्या बाळाला आधार देण्यासाठी तुमचे शरीर बदलत असते, व बाळ जसे जसे वाढत जाते तसे तुमचे गर्भाशय ताणले जाऊन त्याचा आकार वाढतो.\nथोडी विश्रांती घेतल्यामुळे पेटके कमी होतात. आराम करण्याचा प्रयत्न करा. पावले वर ठेवून काही काळ बसा, किंवा तुम्हाला ज्या बाजूला दुखत असेल त्याच्या विरुद्ध बाजूवर आडव्या व्हा.\nकाही वेळा पोट दुखत असेल तर काही समस्या असू शकते:\nगरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोटात पेटके, योनीतून रक्तस्राव व ओटीपोटाच्या मध्यभागी वेदना म्हणजे कदाचित तुमचे बाळ वाचणार नाही. तुम्हाला असे वाटत असेल तर रुग्णालयात जा. रक्तस्राव फार जास्त असेल व तुम्ही तासाला १पेक्षा अधिक पॅड (घडी) वापरत असाल तर तुम्ही रुग्णालयात गेले पाहिजे.\nपोटात एका बाजूला दुखून पेटके येत असतील व पोटात सगळीकडे पसरत असतील तर याचा अर्थ तुमची गर्भधारणा चुकीच्या ठिकाणी झाली आहे. तुम्हाला कदाचित गडद व पाणीदार रक्तस्रावही होऊ शकतो. असे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात होते. लगेच रुग्णालयात जा. गर्भधारणेच्या नंतरच्या काळात, तुमच्या ओटीपोटात वेदना होत असतील, तसेच पाठही दुखत असेल, पोटात पेटके व अतिसार होत असेल तर याचा अर्थ तुमचे बाळ लवकर जन्माला येण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला गर्भधारणेच्या शेवटच्या काळात सतत दुखत असेल, तुम्हाला रक्तस्राव झाला किंवा तुमचे पाणी जाऊ लागले तर रुग्णालयात जा.\nमी काही वेगळे खाल्ले पाहिजे का\nतुम्ही आता गरोदर आहात, त्यामुळे व्यवस्थित खाण्याचा प्रयत्न करणे अतिशय महत्वाचे आहे म्हणजे तुमच्या बाळाची वाढ चांगली होईल. तुम्हाला व तुमच्या वाढत्या बाळाला भरपूर वेगवेगळे अन्न आवश्यक असते.\nयासाठी सोपा उपाय म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे भरपूर पदार्थ खा\nतुम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारचे अन्न आवश्यक आहे याविषयी तुमच्या कुटुंबाशी बोलू शकता.\nपुढील खाद्यपदार्थांपैकी प्रत्येक प्रकार दररोज थोडा खाण्याचा प्रयत्न करा:\nफळे व भाज्या. यामुळे तुमच्या बाळाचे जन्मतःच काही समस्या निर्माण होण्यापासून रक्षण होते.\nपिष्टमय पदार्थ. त्यामध्ये पोळी, भात, मका व बटाट्याचाही समावेश होतो. या पदार्थांमुळे तुम्हाला ऊर्जा मिळते.\nभरपूर प्रथिने असलेले पदार्थ. यामध्ये अंडी, घेवडा, डाळ, चिकन, मासे व मटण यांचा समावेश होतो. यामुळे शरीराला ताकद मिळते.\nकॅल्शियमचे प्रमाण भरपूर असलेले व दूधाचे पदार्थ. दूध, दूधाचे पदार्थ, पनीर, दुग्ध प्रथिने, चणे व दही. त्यामुळे तुमच्या बाळाचे हाडे मजबूत होतील.\nभरपूर लोह असलेले पदार्थ. यामुळे तुम्ही व तुमचे बाळ सशक्त राहते. मटण, गुळ व हिरव्या पालेभाज्यांमध्ये भऱपूर प्रमाणात लोह असते. लिंबू, संत्रे यासारख्या लिंबू वर्गातील फळे व आवळ्यासारखी फळे तुमच्या शरीराला लोह शोषण्यास मदत करतात.\nआयोडिनयुक्त मीठ वापरा. ते आयोडिनयुक्त असल्यास तसे पाकिटावर लिहीले असेल. आयोडिनमुळे तुमच्या बाळाची वाढ सशक्त व निरोगी होते.\nबाळ ग बागडं (Marathi)\nगुणी बाळ असा (Marathi)\nमाँ बनने की तैयारी\nशीघ्र गर्भवती होने के उपाय\nक्या मैं गर्भवती हूं\nगर्भावस्था के 10 प्रमुख लक्षण\nमातृत्व की तैयारी के सभी लेख\nमिचली से राहत के उपाय\nगर्भावस्था में आहार और पोषण\nप्रसव और शिशु का जन्म\nगर्भस्थ शिशु की झलक\nगर्भावस्था के सभी हिंदी लेख\nठोस आहार की शुरुआत\nशिशु से संबंधित सभी हिंदी लेख\nप्राकृतिक प्रसव से उबरना\nसीजेरियन के बाद देखभाल\nमातृत्व के पहले 40 दिन\nशारीरिक और भावनात्मक बदलाव\nसंबंध और परिवार नियोजन\nनई माँ से संबंधित सभी हिंदी लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/03/bharatsancharnigam.html", "date_download": "2018-08-18T00:19:10Z", "digest": "sha1:XOUPXZZESCXEKU6YOMJWZXKUBNBIK2CH", "length": 8117, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "भारत संचार निगम मध्ये कनिष्ट दूरसंचार अधिकारी पदा २५१० जागा | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » POLICE » भारत संचार निगम मध्ये कनिष्ट दूरसंचार अधिकारी पदा २५१० जागा\nभारत संचार निगम मध्ये कनिष्ट दूरसंचार अधिकारी पदा २५१० जागा\nभारत संचार निगम मध्ये कनिष्ट दूरसंचार अधिकारी पदा २५१० जागा\nशेवटची तारीख 6 एप्रिल २०१७\n0 Response to \"भारत संचार निगम मध्ये कनिष्ट दूरसंचार अधिकारी पदा २५१० जागा\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1403.html", "date_download": "2018-08-18T00:24:52Z", "digest": "sha1:TBEKK3XB54NCW7X744SR7A3HK4NFCKM2", "length": 5527, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अनिता ठुबे व सुनिता कोतकर यांची प्रकृती खालावली. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअनिता ठुबे व सुनिता कोतकर यांची प्रकृती खालावली.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रितीने होत नसल्याचा आरोप करुन या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी मयत कोतकर व ठुबे कुटूंबियांनी शनिवारी (दि. १२) सकाळी ११ वा. पासून केडगाव येथे मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरु केले असून रविवारी (दि.१३) उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मयत संजय कोतकर यांच्या पत्नी सुनिता व मयत वसंत ठुबे यांच्या पत्नी अनिता यांना अशक्तपणामुळे चक्कर येवू लागल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे.\nयावेळी जिल्हा रूग्णालयाचे पथक तपासणीसाठी दाखल झाले होते. हत्येचा कट रचणाऱ्यांना व ज्यांनी खून केला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व त्यांचे सासरे भानुदास कोतकर यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे.\nमृत संजय कोतकर यांचा मुलगा व या घटनेतील फिर्यादी संग्राम कोतकर, सुनीता कोतकर, मृत वसंत ठुबे यांची पत्नी अनिता ठुबे, भाऊ प्रमोद ठुबे यांच्यासह नातेवाइक उपोषणाला बसले आहेत. रविवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांबरोबर पोलिस निरीक्षक सुरेश रत्नपारखी यांनी चर्चा केली. या वेळी शिवसेनेचे दक्षिणप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगरसेवक योगिराज गाडे, सचिन जाधव आदी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यास आंदोलन मागे घेऊ, असे कुटुंबीयांचे म्हणणे होते.\nनगर शहरातील ताज्या बातम्या मिळवा आमच्या Whatsapp ग्रुपवर\nपुढील लिंकवर क्लिक करा आणि आजच Join व्हा \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/Worlds-Ever-Costly-Chicken-Kadaknath.html", "date_download": "2018-08-18T00:22:10Z", "digest": "sha1:MEXC52WEUA47BMNXEW262QKECMN6T2UG", "length": 10190, "nlines": 46, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "कसे असते जगातील सर्वात महागडे चिकन – कडकनाथ चिकन ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Health / आरोग्यविषयक / आहार / कसे असते जगातील सर्वात महागडे चिकन – कडकनाथ चिकन \nकसे असते जगातील सर्वात महागडे चिकन – कडकनाथ चिकन \nशीर्षक वाचून चकित झाला ना हो कडक नाथ हे काळ्या रंगाचे चिकन खरच जगातील सर्वात महागडे चिकन आहे का तर याचे उत्तर आहे हो .\nआत्ता आपण याचा इतिहास जाणून घेऊया .\nकाळा रंग हा प्रतेक आवडेल असे नाही परणु जसे गोरिला माकड,मांजर,कुत्रा हे काळे असतात तसेच १०० % काळ्या रंगाची कोंबडी म्हणजेच महाराष्ट्रात प्रचलित असलेले नाव म्हणजे कडक नाथ .\nयाची उत्पत्ती म्हणजे जन्म झला तो इंडोनेशिया मध्ये .तिथे त्याला नाव आहे अयाम सिमानी .\nया काळ्या रंगाच्या चिकन चे बरेच फायदे आहेत .याच्यात भरपूर प्रमाणात गूढ फायदे लपलेले आहेत . हे खूप पौष्टिक आहे .\nया कोंबडीचे चिकन खूप महाग आहे . या कोंबडीचे एक अंडे ५० रुपयाला मिळते .\nकसे असते जगातील सर्वात महागडे चिकन – कडकनाथ चिकन \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8.html", "date_download": "2018-08-18T00:29:06Z", "digest": "sha1:WP3673HFJBI7IB5Y5W5AQN2QRGRRFBHF", "length": 22566, "nlines": 144, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "सोरायसिस - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nसोरायसिस हा संसर्गजन्य नाही. पण हा आयुष्यभराचा आजार आहे. सहसा हा प्लक सोरायसिस स्वरुपात, लाल चट्ट्यांनी उगवत्या स्वरुपात किंवा पांढ-या चमकत्या, त्वचेच्या मृत पेशींच्या स्वरुपात अढळतो. त्याला स्केल असेही म्हणतात. ही परिस्थिती वेगाने बदलणारी असते किंवा ही परिस्थिती अधुनमधून दिसेनाशीही होते. साधारणतः या विकारात कोपरे, गुडघे आणि पाठीचा खालचा भाग यांच्यात प्रादुर्भाव प्रामुख्याने अढळतो. तर नखे, तळवे आणि शरिराचा इतर भागातही काही कमी प्रमाणात अढळतो.\nपरंपरागत उपचार हे तिव्र रसायने व ऑईनमेंटचा समावेश असलेल्या औषधांनी होत असते. ह्या उपचारांनी काही काळापुरता हा आजार बरा होतो परंतु कालांतराने हा आजार अधिक तिव्रतेने उफाळून येतो. प्रत्येक वेळेस अधिक तिव्रतेच्य औषधांची, उपचारांची आवशक्ता असते. हे उपचार वारंवार घेत राहिल्याने यकृत व मुत्राशयाला अपाय होण्याची शक्यता असते. यामुळे आयुष्याला धोका निर्माण होतो. कधी कधी ह्या उपचारांनी काहीच उपाय होत नाही. हा आजार आणि त्याचे तिव्रता वाढत रहतो.\nपारंपारिक पद्धत कधी कधी त्वचेच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. पण त्वचेच्या पेशींची वाढ होत राहण्याचे कारण त्याच्यावर नियंत्रण रक्तापेशी (T) करत असतात. पारंपारिक औषधांचे त्यांच्यावर नियंत्रण नसते. म्हणूनच आजाराची तिव्रता वारंवार वाढतच असते.\nरचनात्मक होमिओपेथिक उपचार या आजाराच्या मुळाशी म्हणजे (T) पेशींवर नियंत्रण मिळवते. होमिओपेथिक उपचार रोगप्रतिकार शक्ती परत करते. तसेच आपले आरोग्य सामान्यस्थितीत आणते.\nहोमिओपेथिक पद्धतीने उपचाराची प्रक्रिया\nहोमिओपेथिक पद्धतीने फक्त सोरायसिसवर उपचार केला जात नाही तर त्याच्या वारंवारतेवरही आळा घालता येतो. जर रुग्ण धैर्यशील असेल आणि डॉक्टरांनी आजाराचे योग्य कारण शोधले असेल तर इलाज निश्चितच आहे.\nखरतर या आजाराची लक्षणे या आजाराप्रमाणे नसतात. या आजाराची लक्षणे म्हणजे आजाराला दूर करण्यासाठी रोग प्रतिकार शक्तीने केलेले अत्यल्प प्रयत्न आहेत. उपचारांनी त्या लक्षणांना दूर करण्यावर प्रधान्य दिले जाते, रोग प्रतिकार शक्तीला रोखून आजराला अंतर्गत वाढीला वाव दिला जातो. अंतर्गत वाढ होत असताना आजाराची तिव्रता जास्त असते, दरम्यान पुन्हा रोग प्रतिकार शक्ती त्याच्या वाढीला प्रतिबंध करते. या प्रतिकारादरम्यान रोगप्रतिकार शक्ती व शरिरातील काही महत्वाच्या पेशींना नुकसान होते त्याचे परिणाम यकृत व मुत्रशयावर होतात.\nहोमिओपेथिक औषधे रोगप्रतिकार शक्तीला बळकटी आणतात जेणेकरून आजाराला शरिराबाहेर करण्यास मदत मिळते. ह्याच कारणामुळे आजाराची तिव्रता कमी होत असताना योग्य होमिओपेथिक औषधे वाढवली जातात याला ऍग्रेव्हेशन ऑक्युअर असे म्हणतात. यातुनच आजारापासून कायम स्वरुपी सुटका मिळते.\nजुना झालेला आजार आणि अशा रुग्णाची शारीरिक परिस्थिती पाहता आजारावर उपचारांऎवजी त्याला रोखण्यावर भर दिला असल्याचे दिसून येते. होमिओपेथिक उपचारांनी शरिरावस्था कायमस्वरुपी पुर्ववत व सुदृढ होते.\nसोरायसिसच्या आजारामधे (T) पेशींचा संचार पुर्ववत होऊ लागतो जेणे करुन या आजाराची वारंवारता अजिबात उद्भवत नाही. सोरायसिस आजारामधे खरी निरोगीता आणि आजारात नैसर्गिकतेने घट होणे यांच्यातील फरक. काहीवेळा सोरायसिस उपचारांशिवायही बरा होतो याला नैसर्गिक घट (नॅचरल रेमिशन)असे म्हणतात. पण ह्यामधे आजार पुन्हा काही महिन्यांनी पुन्हा प्रकट होतो. ही परिस्थिती पूर्णतः बरे होण्याविषयी दुविधा निर्माण करते. ज्ञात व्यक्ती होमिओपेथिक उपचार हे नैसर्गिक घट आणणारे आहेत असे मानत नाहीत. यासाठी याच्यातील फरकाविषयी माहिती असणे गरजेचे आहे.\nनैसर्गिक घट होणे याप्रकारात हा आजार काही काळासाठी नाहीसा होतो पण त्याआजाराला अनुकुल असणा-या वातावरणात, ताणतणावाच्या काळात अधिक तिव्रतेने पुन्हा प्रकट होतो. तेव्हा तो आजार शरिरावरील जास्त भागावर पसरत असतो. पुन्हा प्रकट झाल्यानंतरचा तो आजार अधिक काळासाठी असतो. सहसा तो पुन्हा निघुन जात नाही. त्यावेळेस अधिक शक्तीशाली औषधांची आवशक्ता असते. म्हणजेच तो त्वचेवरून नाहीसा होत असला तरी तो अंतर्गत भागात तो वाढतच असतो.\nहोमिओपिथिक उपचारांच्या कालावधीत हा आजार कधी कधी पुन्हा प्रकट होतो परंतु त्याची तिव्रता कमी असते. त्याचा प्रदुर्भाव कमी भागात होतो. अधिक सखोल व मुळावर उपचार केल्याने पुन्हा उद्भवू नये यासाठी अधिक प्रभावाने इलाज केला जातो. असे निरिक्षण केले गेले आहे की आपले आरोग्य न जपणा-या रुग्णांमधे, बदलत्या हवमानामुळे, व्यसनाच्या आहारी गेलेल्या रुग्णांमधे हा आजार पुन्हा उद्भवतो पण त्याची तिव्रता कमी स्वरुपाची असते. तसेच उपचारांनी लवकरच सुटका मिळते. सोरायसिस फक्त पारंपारिक होमिओपेथिक पचारपद्धतीने व उच्चशिक्षित होमिओपेथिक डॉक्टरांच्या मदतीने बरा होऊ शकतो.\nहा आजार बरा करण्यासाठी डॉक्टरांना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे असते. जर एकादा व्यक्ती अमुक एक आजाराने पिडीत आहे तर त्या आजाराची काही लक्षणेही असतात व ती त्या रुग्णामधे दिसुन येतात. हा आजारपुर्णपणे प्रभावी होण्याआधी त्या रुग्णाच्या वर्तणुकीमधे वयक्तिक व समाजिक बदल होत जातात. यासर्व बदलाचा या आजाराच्या उपचारात विचार होणे गरजेचे आहे. म्हणजेच डॉक्टरांना याचे ज्ञान असणे गरजेचे आहे की तो रुग्ण हा फक्त शाररिकरीत्या पिडीत नसून मानसिकरीत्याही तो या आजारामुळे पिडीत आहे. मार्गदर्शनासाठी रुग्णासाठी प्रश्नावली उपलब्ध असते.\nया आजाराच्या मुळाशी जाण्यासाठी रुग्णाची आवडनिवड, स्वभाव, वर्तणुक, दृष्टिकोन यांची नोंद असणे गरजेचे आहे. तो रुग्ण या आजाराला मानसिकरीत्या हाताळतो आहे किंवा नाही हेही जाणून घेणे फार गरजेचे आहे. यासर्व दृष्टिकोनाने विचार करुन उपचार केल्यामुळे फलस्वरुप प्रतिकार शक्ति चुकीचे संकेत पाठवणे बंद करते.\nसोरायसिसमुळे त्वचेवर थेट परिणाम होतात, तसेच लोकांच्या भावनांवर, वर्तणुकीवर व अनुभवांवरही परिणाम होत असतात. याआजाराची योग्य पद्धतीने हाताळणी करण्यासाठी या आजाराच्या समाजिक भागाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. काही लोक या आजाराला शाररिक व मानसिकरीत्या व्यवस्थित हाताळू शकतात. पण प्रत्येक व्यक्ती हाताळू शकेलच असे नाही. सोरायसिस रुग्णाला इतर लोकांपासून दुर करतो कारण त्यांची त्वचा इतर लोकांपेक्षा वेगळी दिसत असते. काहीवेळा लोक त्यापिडीत व्यक्तीशी उद्धटपणे वागतात किंवा त्यांना वाळीत टाकतात कारण त्यांना अशी त्वचा बघण्याची सवय नसते किंवा हा आजार आपल्यालाही जखडून घेईल अशी भिती त्यांना वाटत असते. यासर्व गोष्टीला एकच कारण असते ते म्हणजे त्यांना या आजाराविषयी काहीच कल्पना नसते. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया रोखण्यासाठी व स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.\nकोड येणे/चट्ट्यांवर उपचार (व्हिटीलीगो)\nऔषधांचा प्रादुर्भाव (ऍलर्जी/साईड इफेक्टस)\nत्वचा रोग किंवा त्वचेचे विकार\nत्वचेची काळजी - लहान मुलांसाठी\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/jaadu-hai-nasha-hai.html", "date_download": "2018-08-18T00:50:58Z", "digest": "sha1:BJPR5Y45FFBUI7GAL6DTWBPCKH6VN22R", "length": 3627, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "Jaadu hai nasha hai | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nRelated Tips : Jaadu hai nasha hai, अशीच यावी वेळ एकदा, असेल कधी तुलाही, आवडते मी तुला\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/winter-hair-problems-116121400022_1.html", "date_download": "2018-08-18T01:24:29Z", "digest": "sha1:PTJ477GCRCBXQFYNLM4ZITXWUQXGHVQ6", "length": 7943, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय\nहिवाळ्यात त्वचाच नाही तर केसही ड्राय आणि बेजान होऊन जातात, आणि केसांना अतिरिक्त पोषणाची गरज असते. या मोसमध्ये केस गळणे एक मोठी समस्या आहे आणि यावर उपाय करणे आवश्यक आहे. जाणून घ्या याचे कारण आणि त्यावर उपाय.\nकारणं- पोषणाची कमी एक मुख्य कारण आहे, याव्यतिरिक्त अजूनही काही कारणं आहे ज्यामुळे केस गळतात:\nव्हिटॅमिन बी ची कमतरता\nबोरिंगच्य पाण्याने केस धुणे\nकेस गळती थांबवण्यासाठी त्याचे कारण ओळखून आणि त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. आता जाणून घ्या 5 कारगर उपाय जे केस गळती थांबवण्यासाठी फायद्याचे सिद्ध होतील.\nआपल्या देवघराला बनवा आकर्षक\nसौंदर्य वाढविण्यासाठी उशी न घेता झोपावे\n‘व्हाईटहेड्‌स’ला बाय-बाय करण्याचे उपाय...\n‘फ्रेंच मॅनिक्‍युअर’करा घरच्या घरी\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nयावर अधिक वाचा :\nजाणून घ्या 10 कारण आणि 5 उपाय\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ranji-trophy-mumbai-has-crawled-to-120-3-in-44-overs-trailing-karnataka-by-277-runs/", "date_download": "2018-08-18T00:56:28Z", "digest": "sha1:74KRTRCD7C3GGCP6AUR7AUVVLAQXPGWM", "length": 7917, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रणजी ट्रॉफी: मुंबई पराभवाच्या छायेत ?? -", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी: मुंबई पराभवाच्या छायेत \nरणजी ट्रॉफी: मुंबई पराभवाच्या छायेत \n येथे सुरु असलेल्या कर्नाटक विरुद्ध मुंबई उपांत्यपूर्व रणजी सामन्यात मुंबईने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात ३ बाद १२० धावा केल्या आहेत. परंतु मुंबई अजूनही २७७ धावांनी पिछाडीवर आहे. तत्पूर्वी कर्नाटकने पहिल्या डावात शतकाच्या जोरावर ५७० धावांचा डोंगर उभा केला आहे.\nआजही मुंबईच्या सलामीवीरांनी विशेष काही केले नाही. पृथ्वी शॉ १४ धावांवर असताना श्रीनाथ अरविंदच्या गोलंदाजीवर, तर जय गोकुळ बिस्त २० धावांवर असताना कृष्णप्पा गॉथमच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाले.\nत्यामुळे मुंबईची अवस्था २ बाद ३४ अशी झाली होती. त्यानंतर मात्र अखिल हेरवाडकर आणि सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. परंतु अखिल २७ धावांवर असताना गोथॅमच्याच गोलंदाजीवर झेलबाद झाला.\nयादवने मात्र आपले नाबाद अर्धशतक पूर्ण करताना दिवसाखेर ११५ चेंडूत ५५ धावा केल्या आहेत. त्याच्या साथीला आकाश पारकर ३ धावांवर खेळत आहे.\nतत्पूर्वी, कर्नाटकने कालच्या ६ बाद ३९५ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. काल ८० धावांवर नाबाद असणाऱ्या श्रेयश गोपाळने आज त्याचे दीडशतक पूर्ण केले. त्याने २७४ चेंडूत नाबाद १५० धावा केल्या. या खेळीत त्याने ११ चौकार मारले.\nत्याचबरोबर कर्नाटकच्या ११ व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या अरविंदने देखील त्याचे अर्धशतक पूर्ण केले. तसेच आज कर्नाटक संघाचा कर्णधार विनय कुमार(३७) आणि कृष्णप्पा गॉथमने(३८) यांनी धावा केल्या.\nमुंबईकडून या डावात शिवम दुबे (५/९८),शिवम मल्होत्रा (३/९७) आणि धवल कुलकर्णी(२/१०५) यांनी बळी घेतले आहेत.\nमुंबई पहिला डाव: सर्वबाद १७३ धावा\nकर्नाटक पहिला डाव: सर्वबाद ५७० धावा\nमुंबई दुसरा डाव: ३ बाद १२० धावा\nसूर्यकुमार यादव(५५*) आणि आकाश पारकर (३*) खेळत आहेत.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bestwaytowhitenteethguide.org/mr/tag/vitamin-c/", "date_download": "2018-08-18T01:12:43Z", "digest": "sha1:CC7YLYYM6B5X3S5Z5BPJJYO3JFP7VBLB", "length": 34037, "nlines": 116, "source_domain": "www.bestwaytowhitenteethguide.org", "title": "व्हिटॅमिन सी | पांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक सर्वोत्तम मार्ग", "raw_content": "पांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक सर्वोत्तम मार्ग\nपांढरा करणे किंवा होणे दात , दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड , दात चमकवण्याची उत्पादने\nमुख्यपृष्ठ पांढरा करणे किंवा होणे दात आधारित\nपांढरा करणे किंवा होणे दात टिपा\nटॅग पोस्ट \"व्हिटॅमिन सी\"\nआपल्या स्मित हे टिपा झगझगाट करा\nदात मिळत पैसा आणि भरपूर लागू शकतात वेळ घेणारे. आपण जलद आणि प्रभावीपणे काम सिद्ध दात-रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड टिपा इच्छित असल्यास वाचण्यासाठी एक दर्शवेल फार technology.This लेखात ताजे सर्व नैसर्गिक उपाय पासून असु शकतात की दात पांढरा करणे किंवा होणे आज खरेदी पद्धती आणि तंत्रज्ञान भरपूर आहेत.\nसर्वाधिक वेगाने परिणाम साठी, व्यावसायिक रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड सेवा शोधतात. ते काही लहान भेट घेऊन असू शकते, आणि नाट्यमय परिणाम दीर्घकालीन असेल चालेल. आपल्या दंतवैद्य प्रवेश करू दात चमकवण्याची मिश्रणावर आपण आपल्या स्थानिक औषध दुकान शोधू शकता काय पेक्षा जास्त प्रभावी आहेत.\n शुभ्र राखण्यासाठी, क्लिनर दात, नियमित दंत cleanings असणे आवश्यक आहे. आगाऊ वेळ भरपूर अनुसूचित करून आपल्या सहा महिन्यात भेटी राहण्यासाठी याची खात्री करा.\nदात शुभ्र काही दंत भेटी. दंतवैद्य होणारी खरेदी केले जाऊ शकत नाही की दात प्रक्रीया चमकवण्याची वापरू शकता.\nआपण आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे strawberries वापरू शकता. strawberries सेंद्रीय करा असह्य रसायने न करता आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे मदत करू शकता. प्युरी strawberries घरगुती दात स्वच्छ करण्याची पेस्ट करण्यासाठी, किंवा दात थेट ताज्या strawberries स्वच्छ.\n raw पदार्थ, विशेषत: फळे आणि भाज्या दात निरोगी ठेवणे. प्रक्रिया आणि धोकादायक पदार्थ नाही फक्त आपल्या दात पिवळा चालू, पण खड्ड्यांत होऊ शकते.\nLemons आणि oranges आपण देऊ व्हिटॅमिन सी, पण ते देखील आहे दात-चमकवण्याची properties.Rub एक सूक्ष्म रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड परिणाम आपल्या दात विरुद्ध फळाची साल आत. आपण ही पद्धत सादर करील दृश्यमान परिणाम सुधारण्यासाठी साले मीठ थोडे जोडू शकता.\nरंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड उत्पादने समाविष्ट सूचना वापरा. उलट, तो डिंक आणि तोंड चिडून होऊ शकते, आणि अगदी भव्य दंत नुकसान होऊ. संकुल सूचना म्हणून नक्की आणि फक्त उत्पादने चमकवण्याची दात वापरा.\n एक साधी पण प्रभावी नैसर्गिक पदार्थ बेकिंग सोडा आहे. पाण्यात मिसळून, तो आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे मदत करू शकता.\nदात ठेवणे प्रयत्न करताना पहिली महत्वाची गोष्ट योग्य दंत cleanings मिळत आहे. दात साफ दर सहा महिन्यांनी मिळवा आणि आपले वर्तमान स्वच्छता कार्यालय असताना आपल्या भावी नियोजित करा.\nआपण एक शुभ्र स्मित येत उत्कृष्ट करू शकतो गोष्ट नियमितपणे cleanings आपल्या दंतचिकित्सक भेट आहे. नियमितपणे प्रत्येक वर्षी दोन वेळा या cleanings शेड्यूल. स्वच्छता आपल्या केले तेव्हा, आपण विसरू शकत नाही, म्हणून आपल्या पुढील नियुक्ती सेट. आपण फोन करून देत आपल्या कार्यालयात मिळवा.\n दात टुथपेस्ट चमकवण्याची खरोखर किती नियमित दात स्वच्छ करण्याची पेस्ट वेगळे नाही. तो खरोखर उत्पादने पैसा वाया घालवू एक फरक जास्त करणार नाही सर्वोत्तम कल्पना नाही.\nनिरोगी अन्न खाणे; फळे कच्चा पदार्थ परिपूर्ण उदाहरणे आहेत. दात निरोगी दात आहेत याची खात्री करण्यासाठी अन्न या प्रकारच्या दूर राहा. एक छान स्मित संधी असताना देखील snacking टाळावे.\nएक पेंढा द्वारे पिण्याच्या शुभ्र दात राखू शकता की अनेक लहान युक्त्या एक आहे. आपण पेंढा वापरत असेल तर, द्रव दात पृष्ठभाग संपर्कात येत शक्यता कमी असते. द्रव दात वाचाल आणि आपल्या घसा खाली जाईल.\n साध्य आणि पांढरा दात राखण्यासाठी, ब्रश आणि दात न चुकता दररोज रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे. जर तुम्ही हे, तो प्लेग बिल्ड अप की दात जांभळट कारणीभूत सुटका मिळेल.\nते तसेच खरं दस्तऐवजीकरण आहे सिगारेट स्मोकिंग निर्मीत, सिगारेटचा धूर दात आपण श्वास प्रत्येक वेळी रंग फिकट होतो की.\nआपल्या दंतचिकित्सक केले रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड येत खरोखर आपण परिणाम गरज किती लवकर अवलंबून, आणि कसे आतिशय दात स्टेन्ड आहेत. या अधिक महाग असेल तरी, आपण जलद सह अप समाप्त करू शकता, आपण अधिक प्रभावी परिणाम इतर चमकवण्याची तंत्र माध्यमातून मिळावे.\n लाल वाइन पारखी, विशेषत: त्या नियमितपणे आणण्याचा कोण, दात जांभळट असतात. लाल वाइन रंग त्यांना जास्त गडद करते दात च्या मुलामा चढवणे मध्ये शोषून घेतला जातो.\nनियमित टूथपेस्ट आणि चमकवण्याची दात pastes आश्चर्याची गोष्ट similar.You दात मध्ये शुभ्रपणा बदलत नाही जे उत्पादन खर्च करण्याची गरज नाही आहेत. आपण त्या बाहेर तुमचा वेळ आणि पैसा वाया जाईल एक फायदा देत नाही.\nआपण धूर, नंतर आपण आपल्या दात चमकवण्याची कोणत्याही संधी थांबवू पाहिजे. एक व्यावसायिक रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड प्रक्रिया पैसा लक्षणीय रक्कम खर्च. आपण अशा प्रक्रिया पूर्ण आणि असेल तर एक सिगारेट प्रकाश, आपण दूर पैसे फेकून आहेत. रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड लवकर धूम्रपान करून उलट जाईल.\n तो ब्रश महत्वाचे आहे, डिंक मालिश, आणि एक दिवस किमान दोनदा रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे. घासणे आणि प्रत्येक नाश्ता आपल्या दात पांढरा राहू मदत करू शकता जेवण खालील flossing.\nयोग्य खाल्ल्यानंतर दात घासणे discoloring पासून त्यांना पाळणे एक महत्वाचा भाग आहे. तो कॉफी येतो तेव्हा हे निश्चितपणे सत्य आहे.\nआपण आपल्या स्मित उजळणे घरी वापराल चमकवण्याची जेल आपल्या दंतचिकित्सक विचारा. ही पद्धत एक तोंड ट्रे प्रदान दंतचिकित्सक आपण अनेक आठवडे प्रत्येक रात्री वेळ एक निश्चित रक्कम दात लागू जेल सह भरा आणि करेल की यांचा समावेश आहे. हे हे तंत्र पर्यंत आठ छटा दाखवा उजळ आपल्या स्मित पांढरा करणे किंवा होणे शकता सांगितले आहे.\n आपण सध्या गर्भवती असेल तर, दात चमकवण्याची उत्पादने कोणत्याही क्रमवारी वापरून परावृत्त ही उत्पादने’ साहित्य आपल्या वाढत्या मुलाला घातक ठरू शकते. चमकवण्याची टूथपेस्ट गर्भधारणेच्या दरम्यान वापर सहसा ठीक आहेत, पण याची खात्री असणे तुमचे डॉक्टर किंवा दंतवैद्य तपासा.\nदात याची खात्री करण्यासाठी एक उत्तम मार्ग त्यांना स्वच्छ दंतचिकित्सक भेट नियमित भेटी आहे.\nरंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड मध्ये specializes एक उपयुक्त वापरून पहा. हे परिणाम प्राप्त महिने लागू शकतात. या mouthwashes हायड्रोजन द्राव नावाची चमकवण्याची रासायनिक असू. हे वापरण्यास अतिशय सोपे आहे. फक्त आपण आपल्या दात ब्रश आधी सुमारे अर्धा मिनिटाला दोनदा एक दिवस ती स्वच्छ धुवा.\n Flossing महत्वाचे आहे. Flossing प्लेग लावतात मदत करते, दात जांभळट होऊ शकते जे.\nसफरचंद खाणे दात ते प्रत्यक्षात आहेत पेक्षा शुभ्र जात मोहजाल द्या एक चांगला मार्ग आहे. Crunchy पदार्थ आणि भाज्या रासवट गुणवत्ता आहे की आपण आपल्या दात स्वच्छ मदत करू शकता आपल्या मुलामा चढवणे जास्त नुकसान न करता.\nअक्रोड वृक्ष झाडाची साल त्यांना चोळून दात जुना मार्ग पांढरा करणे किंवा होणे. दात या घासून उमटवलेला ठसा नख त्यांना साफ करते आणि त्यांना शुभ्र करते. झाडाची साल वापरताना आपले तोंड बाहेर स्वच्छ धुवा खात्री करा, आणि नंतर ब्रश.\n डेअरी पदार्थ मोठ्या प्रमाणात वापर. दूध यासारख्या पदार्थ, चीज आणि दही सर्व आपण मजबूत देऊ मदत करू शकता खनिजे आहे, आपण इच्छा आकर्षक दात.\nआपण आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे हायड्रोजन द्राव अर्ज करू शकतात. आपण फक्त उपाय मध्ये dipped एक washcloth किंवा कोणतेही कापूस साहित्य निर्वस्त्र करू शकता. आपण ते निराशा आहे केल्यानंतर आपल्या दात भागात ओल्या कापडाने स्वच्छ. द्राव डाग प्रगट करण्यासाठी काम करेल आणि कापड त्यांना लिफ्ट मदत करते.\nएक दंड पावडर करण्यासाठी बे पाने आणि संत्रा साले वापरा. हे मिश्रण हे पावडर आणि ब्रश करण्यासाठी पाणी घालावे. चमकवण्याची दात व्यतिरिक्त, या डिंक रोग आणि cavities प्रतिबंधित करण्यात मदत करेल.\n एक अक्रोड झाड झाडाची साल एक दात whitener म्हणून वापरली जाऊ शकते. दंत पृष्ठभाग ओलांडून झाडाची साल घासून उमटवलेला ठसा दात पासून डाग आणि पिवळसर चित्रपट लिफ्ट करण्यासाठी सक्षम होईल.\nदात चे रंग आपण मुळीच आवडत नाही तर, पर्याय आपल्या दंतचिकित्सक सल्ला. काही लोकांना वाटते, की दात चमकवण्याची एक उधळ्या खर्च आहे, बंद रंगाचे दात येत आपण आपल्या जीवन कसे जगावे परिणाम सुरू होते, जरी, तो आपल्या आत्मविश्वास तयार करणे शक्य नाही कारण तो किमतीची असू शकते.\nआपण दात प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या स्वत: च्या चमकवण्याची, नेहमी प्रथम आपल्या दंतचिकित्सक सल्ला खात्री करा. कधी कधी स्टेन्ड दात चांगले स्वच्छता अवलंब निश्चित केले जाऊ शकते. चमकवण्याची उत्पादने वापरून शक्यतेचा आपल्या दंतचिकित्सक विचारा. आपले तोंड या प्रकारची उत्पादने वापरून सुरू स्थिती आहे की नाही हे आपल्या दंतचिकित्सक म्हणून आपण सल्ला शकता. आपण त्यांना उत्पादन चमकवण्याची एक दात वापरत असल्यास खड्ड्यांत किंवा डिंक रोग फक्त वाईट होईल.\n आपण पांढरा आपल्या स्मित ठेवू इच्छित असल्यास कॉफी आणि चहा टाळण्यासाठी आवश्यक. जास्त प्रमाणात पिण्याचे करू शकता, जादा वेळ, लक्षणीय staining होऊ.\nआपण शुभ्र दात करू इच्छित असल्यास,, आपल्या दात व्हॅसलीन एक कोट लागू. तो एक अनुकूल चव नाही, पण तो अनेक तास आपल्या दात आणि डाग दरम्यान संरक्षक अडथळा प्रदान करेल.\nतू खाऊ नंतर, पांढरा करणे किंवा होणे मदत करण्यासाठी काही डिंक चर्वण आपल्या दात स्वच्छ. काही च्यूइंग हिरड्या विशेषत: दात पांढरा करणे किंवा होणे उत्पादन, आणि त्यांना पांढरा ठेवणे देखील. या हिरड्या वैशिष्ट्य डाग-लढाई साहित्य फसफसणारी दारु दात ठेवा की. चघळण्याची गोळी देखील दात कोणत्याही अन्न कण धुण्यास मदत होईल की नैसर्गिक लाळ निर्मिती.\nपिवळा दात, आगगाडीच्या की कोणीतरी एक सहज लक्षात लक्षण आहे. आपण धूम्रपान तर दात पांढरा स्मित ठेवणे ऐवजी कठीण होऊ शकते. आपण धूम्रपान असेल तर, आपण निश्चितपणे आपण आपल्या आरोग्य आणि आपल्या स्मित फायदा धुम्रपान किती कमी करावा.\nआपल्या दंतचिकित्सक विचारा तो तुम्हाला एक gel देऊ शकते घरी रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच येथे उपयोग केला जाऊ शकतो. ही पद्धत उजळ करण्यासाठी आठ छटा दाखवा करून आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे शकता.\nआपण इच्छुक असल्यास आपल्या दात शुभ्र असल्याचे, आपण नियमित दंत स्वच्छता भेटी असणे आवश्यक आहे. नियमित दंत cleanings सर्वात प्रभावी पद्धत आपण आपल्या दात पथ्ये चमकवण्याची मध्ये समाविष्ट करू शकता. आपण आपल्या दंतचिकित्सक किमान दोन वेळा भेट देणे आवश्यक आहे.\nचमकवण्याची gels शुभ्र दात पांढरा करणे किंवा होणे उपलब्ध आहेत. आपण औषध दुकानांमध्ये या gels खरेदी करू शकता आणि ते एक दंतवैद्य करून whitened दात मिळत पेक्षा स्वस्त आहेत. दात धोकादायक किंवा फार सध्या दिसत असल्यास, आपण प्रथम दंतचिकित्सक जावे.\nअप जागा होतो यावर तुमचे दात घासा, आणि म्हणून लवकरच आपण आपल्या दात शुभ्र मिळवा पाहण्यासाठी अंगाई इच्छित म्हणून.\nउपयुक्त प्रत्यक्षात आपल्या दात जांभळट आपल्या दंतचिकित्सक discoloration.Ask तुम्ही येत वापरून परिणाम withstand शकता दात किंवा नाही त्याची जाहिरात करू शकता.\nहायड्रोजन द्राव दात पांढरा करणे किंवा होणे सुरक्षित मार्ग नाही. हे असुरक्षित आहे आणि पुढील सध्या होण्यासाठी प्रत्यक्षात आपल्या दात सोडू शकता. हायड्रोजन द्राव आहे की दात पुरेशी निरोगी नाही, तर सर्व उत्पादने टाळा.\nहे अत्यंत आपण आपल्या दात whitened आहे हे शिफारसीय आहे की मिळत तो straighter आणि सुधारित स्मित आहे आपण आपल्या नवीन स्मित पाहाल तेव्हा वायर braces.You हर्षभरीत होईल करण्यापूर्वी\nदंतवैद्य तितकी दात पांढरा करणे किंवा होणे शकते एक विशेष दिवे सोबत व्यावसायिक ब्लिचिंग पदार्थ वापरू शकता 15 फार पटकन छटा दाखवा. प्रक्रिया हा प्रकार सहसा सत्र पाचशे डॉलर्स खर्च येईल.\nदात सतत कंटाळवाणा किंवा पिवळा दिसत असल्यास, आपल्या आवडत्या पेय दोष असू शकते की नाही हे लक्षात. लाल वाइन आणि कॉफी दात डाग ओळखले जातात. दात संपर्क संपर्कात वेळ मर्यादित या शीतपेये पिण्याचे पाणी जेव्हा एक पेंढा वापरत.\nब्रश करता आपल्या स्वत: च्या छोटी टूथपेस्ट करा. Strawberries दात एक चमकवण्याची परिणाम आहेत. स्वत: साठी काही पेस्ट कालविणे, पाणी एकत्र (1/4 कप), बेकिंग सोडा (1/2 कप) मॅश गेले आहेत आणि तीन strawberries.\nआपण योग्य सावलीत ओष्ठशलाका रंग परिधान करून आपल्या दात शुभ्र देखावा करू शकता. ते जास्त गडद दिसत कल होईल कारण तेजस्वी लाल ओष्ठशलाका आलेले दात देईन. सध्या दात सर्वोत्तम रंग pinks किंवा नग्न छटा दाखवा आहेत.\nआपण इच्छुक महाग असू शकते पांढरा दात मिळत आणि एक भांडण च्या थोडीशी. शुभ्र दात मिळत आपल्या प्रयत्नांमध्ये मदत उपलब्ध असंख्य पद्धती आहेत. येथे बाहेर घातली टिपा लागू करा, त्यामुळे आपण दंतचिकित्सक येथे व्यावसाियक पद्धतीने प्रक्रिया न दात पांढरा करणे किंवा होणे शकता.\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा - तुला काय वाटत\nपांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक द्वारा पोस्ट केलेले - जून 5, 2016 12:44 आहे\nश्रेणी: पांढरा करणे किंवा होणे दात टिपा टॅग्ज: झगझगाट हसा, स्मित झगझगाट, निरोगी दात, दात पिवळा, व्हिटॅमिन सी\nआपल्या स्मित आणि व्हाइट दात विश्वास असू\nकाम करते, तेव्हा आपण आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे इच्छिता सल्ला\nदात चमकवण्याची टिपा आपण आज करू शकता\nसोपे, आपल्या स्मित उजळणे स्वस्त मार्ग\nपिवळा विकट हास्य दूर आणि एक तेजस्वी स्मित मिळवा\nमुख्यपृष्ठ पांढरा करणे किंवा होणे दात आधारित\nपांढरा करणे किंवा होणे दात टिपा\nडाग लक्ष वेधून घेणे बेकिंग सोडा सौंदर्य स्मित दात पांढरा करणे किंवा होणे सर्वोत्तम मार्ग आपल्या स्मित प्रकाशित आपल्या स्मित चकाकी तेजस्वी हसा झगझगाट हसा दंत cleanings दंतवैद्य खोलीत एक तेजस्वी स्मित मिळवा घर दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड घर रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात कसे पांढरा करणे किंवा होणे दात कसे पांढरा करणे किंवा होणे लेसर दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात लेझर चमकवण्याची दात पांढरा करणे किंवा होणे नैसर्गिक मार्ग जांभळट काढा दात डाग काढा स्मित झगझगाट छोटी दात ब्लिचिंग उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच दात उजळ दात काळजी निरोगी दात दात डाग दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात पिवळा दात डाग टाळण्यासाठी टिपा दात स्वच्छ करण्याची पेस्ट दात चमकवण्याची उत्पादने व्हिटॅमिन सी दात चमकवण्याची टिपा आपण आज करू शकता दात चमकवण्याची माझे दात पांढरा करणे किंवा होणे पांढरा करणे किंवा होणे दात घरी पांढरा करणे किंवा होणे दात दात पांढरा करणे किंवा होणे आपले दात सोपे पांढरा करणे किंवा होणे शुभ्र स्मित पांढरा फसफसणारी दारु दात पांढरा दात पांढरा दात टिपा पिवळा विकट हास्य\nमुलभूत भाषा सेट करा\nवर्डप्रेस थीम द्वारे HeatMapTheme.com", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=120&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:32Z", "digest": "sha1:ZNEV3DRDLKQYDQ43WYH5T75Z5ZLA3RCV", "length": 14440, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nशेतकर्‍यांच्या समस्यांचे मूळ ब्राह्मणवाद\nदेशातील २२ राज्यात आजपासून शेतकर्‍यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. हे आंदोलन दहा दिवस चालणार आहे. या देशातला शेतकरी हा भूमिपुत्र असूनही त्याला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागते. याचा अर्थ शेतकरी हा देशोधडीला लागला आहे. शेतकर्‍यांच्या समस्यांचे मूळ ब्राह्मणवाद आहे. हा ब्राह्मणवाद गाडल्याशिवाय कुठल्याच समस्या सुटू शकणार नाहीत.\nभारत देश हा कृषीप्रधान आहे. कृषी म्हणजे शेतीप्रधान. शेतीशी निगडीत भारतीय अर्थव्यवस्था आहे. म्हणून येथील शेतकरी जगला पाहिजे. तरच देशाची विकासाची गती पुढे जाईल. परंतु तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर सत्तेवर आलेल्या ब्राह्मणी पक्षांनी शेतकर्‍यांना देशोधडीला लावून स्वतः मात्र ऐश आरामाचे जीवन जगत आहेत. म्हणूनच अनेक समस्या आज निर्माण झाल्या आहेत. शेतकर्‍यांनी केलेले हे आंदोलन उग्ररुप धारण करु शकते. कारण शेतीला भाव नाही. परिणामी केलेले उत्पादन कवडीमोलाने द्यावे लागत आहे. शेतीसाठी काढण्यात आलेले कर्ज फेडतानाही शेतकर्‍याला नाकीनऊ येत आहेत. म्हणून नाईलाजाने शेतकरी आत्महत्यांचा गळफास लावताना दिसत आहे. यावर सरकार कुठलीही पावले उचलताना दिसत नाही. शेतकर्‍यांमार्फत सुरु असलेले आंदोलन हे शेतमाल आणि दुध न पाठविता केले जाणार आहे.\nशेती व कुकुटपालन, ठिबकसिंचन, ग्रीनहाऊसला पुरक व्यावसायाची सरसकट कर्जमाफी हवी, शेतीमाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमीभाव आधारित कायद्याने बाजारभावाची हमी देणे, शेतकर्‍यांच्या पत्नीसह निवृत्तीवेतना कायदा करुन देणे, दुधाला हमीभाव हा कमीत कमी ५० देण्याचा कायदा करणे, बैलगाडी शर्यत व तत्सम स्पर्धांना कायदेशीर मान्यता देणे या विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले आहे. शेतकर्‍याला आंदोलन का पुकारावे लागते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो ही म्हण नेहमीच शेतकर्‍यांसदर्भात वापरली जाते. बळी राजा म्हणजे शेतकर्‍यांचा राजा. सम्राट बळीराजांच्या कालखंडात या देशात सुख आणि समृद्धी होती. म्हणूनच कुठल्याही प्रकारे शेतकर्‍यांना प्रश्‍न निर्माण झाला नाही. म्हणून आजही बळीराजाची आठवण काढली जाते. परंतु याच बळीराजाला पाताळी घालण्याचे काम कपटी वामन नावाच्या ब्राह्मणाने केले. ही कुटनीती आजही ब्राह्मणांची सुरु आहे. म्हणूनच शेतकर्‍यांच्या समस्या दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहेत.\nरयतेचे राजे छत्रपती शिवरायांना शेतीविषयक फार मोठी जाणीव होती. म्हणूनच शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे फर्मान शिवरायांनी सोडले होते. एवढे नीतीवान आणि गुणवान असे शिवराय. त्यांच्या कालखंडात अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते. जेणेकरुन शेतकर्‍यांना पाण्याची कमतरता भासू नये. परंतु शिवरायांच्याच नावावर सत्ता उपभोगणार्‍या या सरकारला शिवरायांच्या कृषी विषयक नीतीचा काहीच अभ्यास नाही. केवळ शिवरायांचे नाव वापरुन त्यांची बदनामी करण्याचे हे ब्राह्मणी षड्यंत्र आहे. कृषीप्रधान असलेल्या या देशात शेतीला भाव मिळत नाही. उत्पादित माल रस्त्यावर फेकावा लागतो. त्यातच साखरेचं मोठ्या प्रमाणात भारतामध्ये उत्पादन होत असूनही पाकिस्तानमधून साखर आयात केली गेली. म्हणजेच साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात वाढविला गेला.\nपरिणामी तेथील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या साखरेला भाव मिळेनासा झाला. कृषी अथवा शेतीविषयक व्यवसाय करताना शेतकर्‍यांना कर्ज काढावे लागते. कर्ज काढून उत्पादन घ्यावे लागते. मात्र सरकारच्या या कृषी विरोधी धोरणांचा फटका शेतकर्‍यांना बसतो आणि परिणामी कर्ज फेडता न आल्यामुळे शेवटी गळफास घेतल्याशिवाय पर्याय नसतो. याला कारण केवळ ब्राह्मणवाद आहे. मुद्दामहून शेतीचे भाव पाडले जातात. म्हणून या शेतकर्‍यांच्या आत्महत्या नसून ब्राह्मणांनी केलेल्या त्या हत्याच आहेत, असा आरोप महाराष्ट्रात काढण्यात येत असलेल्या परिवर्तन यात्रेत जामखेड येथे बोलताना बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम केला. हा त्यांचा आरोप निश्‍चितच बरोबर आहे. कारण देशातील सर्वच क्षेत्रावर ब्राह्मणतंत्र असेल तर याच ब्राह्मणांनी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निर्णय घ्यायला हवेत. परंतु निर्णय राहिले बाजूला शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते.\nब्राह्मणवादामुळेच या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या निपटून काढण्यासाठी देशातील सर्व शेतकर्‍यांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. तरच या देशातील शेतकर्‍यांच्या समस्या सुटतील. त्यासाठी शेतकर्‍यांनी बंड करण्याची तयारी ठेवा, असे आम्ही आवाहन करत आहोत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/How-To-Take-Care-Child-While-Wife-Was-Not-At-Home.html", "date_download": "2018-08-18T00:22:40Z", "digest": "sha1:45DNGA5ZKFLBUS6MIKDFROWCPTBH7ALV", "length": 14255, "nlines": 55, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "आपण घराबाहेर गेल्यावर नवरा मुलीसोबत काय करते बघून बायकोला बसला धक्का ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / आपण घराबाहेर गेल्यावर नवरा मुलीसोबत काय करते बघून बायकोला बसला धक्का \nआपण घराबाहेर गेल्यावर नवरा मुलीसोबत काय करते बघून बायकोला बसला धक्का \nही कथा ईमो नावाच्या व्यक्तीबद्दल आहे ज्याला आपल्या बायकोला आश्चर्यचकित करायचे होते . ह्या जोडप्याला झेवियर नावाचा एक मुलगा आहे . स्टीफनीला तेथे नवीन नोकरी मिळाली होती त्यामुळे ते कानास या शहरात नुकतेच स्थायिक झाले . ह्या नवीन नोकरीमुळे स्टीफनी आपल्या मुलासोबत वेळ घालवू शकत नव्हती आणि तेथे जवळपास पाळणाघर पण नव्हते . त्यामुळे ईमोने निर्णय घेतला कि आपल्या मुलाची तो कशी काळजी घेतोय याचा वेळोवेळी विडिओ बनवून तो स्टीफनीला पाठवत जाईल .\nनक्की काय चालला आहे हे त्याच्या बायकोला समजावे यासाठी त्याने विडिओ बनवून पाठवला\nया स्क्रीनशॉटमध्ये दाखवले आहे कि बायको घरी नसताना तो मुलाचा कसा सांभाळ करतो . हा विडिओ लगेच व्हायरल झाला . तो जगभरातील हजारो लोकांनी पहिला .\nस्टीफनीला आश्चर्य वाटायचे कि ती ऑफिसला असताना घरी काय चालले आहे\nइमोची पत्नी ही नोकरी करते त्यामुळे कामात सतत व्यस्त असल्याने बऱ्याचवेळा तिला आपल्या मुलाला बघायला पण वेळ नसतो . स्टीफनीला सारखी काळजी वाटत असते कि ती घरी नसताना घरी काय चालला असेल . त्यामुळे काही दिवसांपूर्वी एक विडिओ काढून तिला आश्चर्यचकित केले .\nते कानास शहरात राहतात\nहे जोडपे कानास शहरात राहतात आणि त्यांच्या मुलाचे नाव झेवियर आहे . या जोडप्याला एक गॉड सवय होती कि स्टीफनी ऑफिसमधून घरी आल्यावर ईमो आई झेवियरची चौकशी करायची कि त्यांनी दिवसभर काय केले .\nचांगला वेळ घालवत असत\nईमो हा कुटुंबातील एक प्राथामिक शिक्षक सारखा आहे . त्याला बरॊबर माहिती आहे कि लहान मुलांबरोबर चांगला वेळ कसा घालवावा . कोणत्याही पालकांकरिता ही अतिशय दुर्मिळ आणि अद्भुत गुणवत्ता आहे.\nघरात नेहमीच असा पसारा नसतो . स्टीफनी जेव्हा घरी तेव्हा घर स्वछ आवरलेले असते आणि सर्व वस्तू आपल्या जागच्या जागी असतात . पण खोलीतला असा पसारा बघून स्टीफनीला धक्का बसला होता .\nस्टीफनी हि खूप नशीबवान आहे\nस्टीफनीला आधीपासून माहित होत कि इमो हा एक खूप चांगला नवरा आहे आणि एक चांगला पिता पण आहे पण हा विडिओ बघून तिच्या डोळ्यात अश्रू आले . अशाप्रकारे आपल्या मुलाचा सांभाळ करणं हे खूप आश्चर्यकारक आहे .\nस्टीफनीचा विडिओ विषयी प्रतिसाद\nआमच्या म्हणण्यानुसार स्टीफनीनें विडिओ बघितल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद दिला . त्याच्या म्हणण्याप्रमाणे स्टीफनीच्या प्रतिक्रियेत omg सोबत डझनभर उद्गारवाचक चिन्ह होते . त्याला एका उद्गारवाचक चिन्हाची अपेक्षा होती पण डझनभर आले .\nआपण घराबाहेर गेल्यावर नवरा मुलीसोबत काय करते बघून बायकोला बसला धक्का \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n18386", "date_download": "2018-08-18T00:39:37Z", "digest": "sha1:UIKYDNTQUNQN5HPDDLHP4JOMXL634D7F", "length": 11013, "nlines": 298, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Clash Build Planner Android खेळ APK (de.appcombine.app.gry6tm) AppCombine द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\n98% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Clash Build Planner गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=111&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:03Z", "digest": "sha1:22JWRDL76FLS6R44LR4PBINK3WDJQ7YF", "length": 16694, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nबहुजन क्रांती मोर्चाची मशाल\nसंघटनेच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा घटनेच्या कलम क्र. १९ नुसार मोैलिक अधिकार असताना महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची गळचेपी केली. सर्व बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेला ब्रेक लावण्याचे काम पेशवा ब्राम्हणांनी केले. त्यामुळेच बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी फडणवीस म्हणजे हिजडो के सरदार अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली. मेश्रामसोहबांच्या आदेशानुसार सार्‍या महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करण्यात आले. साहेबांच्या एका आदेशावर हजारो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले, हीच खरी बामसेफ व बहुजन क्रांती मोर्चाची ताकद आणि शक्ती आहे.\nकार्यक्रमातून विचारांची निर्मिती होते, विचारांतून ज्ञानप्राप्ती होते, ज्ञानातून स्फूर्ती मिळते, स्फूर्तीतून जागृती होते, जागृतीतून चेतना निर्माण होते, चेतना निर्माण झाल्यामुळे समाज गतीशील बनतो, समाज गतीशील बनल्यामुळे क्रांती होते. कुठलीही क्रांती करायची असेल तर विचार परिवर्तन फार गरजेचे आहे. म्हणूनच मेश्रामसाहेबांनी कार्यक्रम दिला. कुठला कार्यक्रम परिवर्तन यात्रेचा. अखंड ४२ दिवस महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात हा परिवर्तनाचा जागर. हा परिवर्तचा जागर घेऊन आपल्या बहुजन समाजासाठी उन्हा-तान्हात झटणारा मेश्रामसाहेबांसारखा माणूस विरळाच...\nबामसेफने आपल्या महापुरूषांच्या विचारांचीच ज्योत प्रज्वलित ठेवली आहे, म्हणून आज जागरूकता वाढत आहे. केवळ एससीच नव्हे तर एसटी, ओबीसी, एनटी, डीनटी, व्हीजेएनटी, धर्मपरावर्तीत असलेले मुस्लिम, जैन, बुध्दीस्ट, ख्रिश्‍चन, शीख, इसाई, लिंगायत या सर्व जातीसमूहांना घेऊन काम केले जात आहे. त्यांना त्यांचा खरा असणारा जाज्वल्य इतिहास सांगितला जात आहे. त्यामुळे मनात एक कुठेतरी सकारात्मक विचारांचा अंकुर फुटून प्रत्येक जाती समूहातील लोक या आंदोलनात सहभागी होत आहेत हेच बामसेफचे लखलखीत असे यश आहे. मित्र आणि शत्रूची ओळख करून दिली जात आहे.\nतथागत गौतम बुध्दांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा क्रांतीचा संदेश देत ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या वर्णव्यवस्थेविरोधात लढा दिला. रक्ताचा एकही थेंब न सांडता बुध्दांनी क्रांती केली. त्याच्यापुढे जाऊन संत नामदेव व संत तुकाराम यांनी क्रांतीला वारकरी असे नाव दिले. जो अन्यायाविरोधात वार करतो वारकरी. परंतु आजचा वारकरी हा केवळ पायी वारी करण्यापुरता शिल्लक राहिला आहे. त्याला कारण वारकरी संप्रदायात भागवत धर्माच्या नावाने ब्राम्हणांनी केलेला शिरकाव. त्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील लोकांना घेऊन मावळा अशी ओळख दिली. वार करणार्‍या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या पेशवा ब्राम्हणाला उभा कापला तो शिवरायांनी. हीदेखील शिवरायांची क्रांतीच. आधुनिक भारतात राष्ट्रपिता जोतिराव फुले यांची सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेली जागृती तसेच शिक्षणाचा पाया रचणारी क्रांतीच.\nछत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानात पर्याप्त प्रतिनिधीत्व (आरक्षण) लागू करून बहुजनांना सत्तेत वाटा देणे हीसुध्दा क्रांतीच आणि या सर्वांचा आदर्श मानून ज्यांनी या देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित २६ नोव्हेंबर १९५० रोजी संविधान दिले. या संविधानात सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला, ब्राम्हणांनी जरी अन्याय केला असला तरी त्यांनासुध्दा न्याय दिला गेला. या संविधानाचे निर्माते, आधुनिक भारताचे युगपुरूष विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतामूलक असे संविधान दिले ही तर महाक्रांतीच. एससी,एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, धर्मपरावर्तीत अशी सर्वांना त्यांनी संविधानिक ओळख निर्माण करून दिली. नंतर कांशीरामसाहेबांनी बहुजन या ओळखीखाली सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला.\nहीदेखील मोठी क्रांतीच आणि मूलनिवासी या संकल्पनेखाली सर्व बहुजन बांधवांना बामसेफने दिलेली ओळख हीसुध्दा मोठी क्रांतीच आहे. त्यामुळे मूलनिवासी या ओळखीखाली अनेक जातीसमूहांना जोडण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. परिणामी देशात आज होणारे स्थितंतर फार मोठे आहे. प्रत्येक जातीसमूह जागा होताना दिसत आहे. त्याचाच परिपाक १ जानेवारी २०१८ ला भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले सर्व जातीसमूह. भीमा-कोरेगाव येथील इतिहास हा नागवंशीय ५०० लोकांचा आहे. हा इतिहास सांगण्याचे काम व जनजागृती केल्यामुळेच हे शक्य झाले. हे सर्व वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बामसेफने केले. त्याचे श्रेय कुणालाही लाटता येणार नाही.\nआपल्या पराक्रमाचा इतिहास सर्व बहुजन समाजाला समाजावा म्हणून परिवर्तन यात्रा काढून जागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. परंतु या परिवर्तन यात्रेला ब्रेक लावण्याचे काम पेशवा ब्राम्हण फडणवीसाने केला. ब्रेक लावला म्हणून कोणी थांबलेले नाही. क्रांती करत असताना अशा प्रकारे ब्राम्हणी लांडग्यांचे अडथळे येणारच. त्यामुळे त्यातून तावून सुलाखून निघावेच लागते. ब्रेक लावणार्‍यांना आम्ही सांगत आहोत, हा वारसा ५०० नागवंशीय शूरवीरांचा आहे, त्या शूरवीरांनी काय केले हा इतिहास जगजाहीर आहे, त्यामुळे पेशवा ब्राम्हणांनी आपली ताकद ओळखूनच रहावे, नाहीतर जेलभरो आंदोलनान बामसेफची ताकद दिसलीच. हेच खरे आंदोलन, हाच खरा शांततापूर्ण पध्दतीने केलेला विरोध. त्याला कारण नेतृत्व सक्षम असावे लागते. ते मेश्राम साहेबांच्या माध्यमातून वैचारिक नेतृत्व लाभल्यामुळे प्रत्येक लढा यशस्वी होत आहे. आगामी काळात होणार्‍या जनआंदोलनाचा पाया या जेलभरोे आंदोलनातून घातला गेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/outstanding-shahid-afridiofficial-helps-hampshire-seal-natwestt20blast-finals-day-place/", "date_download": "2018-08-18T01:00:06Z", "digest": "sha1:OZ2KOFJDSJ536E4V6NZWT6UY53KGZSTW", "length": 6458, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आफ्रिदी वादळाचा डर्बीशायरला तडाखा, ४३ चेंडूत १०१ धावा -", "raw_content": "\nआफ्रिदी वादळाचा डर्बीशायरला तडाखा, ४३ चेंडूत १०१ धावा\nआफ्रिदी वादळाचा डर्बीशायरला तडाखा, ४३ चेंडूत १०१ धावा\nकाउंटी ग्राउंड, डर्बी: काल हॅम्पशायर आणि डर्बीशायर यांच्यादरम्यान येथे झालेल्या नेटवेस्ट टी२० ब्लास्टच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरच्या शाहीद आफ्रिदीने तुफानी फटकेबाजी करत आपल्या संघाला तब्बल १०१ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.\nडर्बीशायरचा कर्णधार गॅरी विल्सन याने नाणेफेक जिंकून हॅम्पशायरला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. हॅम्पशायरकडून शाहिद आफ्रिदी आणि कॅल्विन डिकिसॉन यांनी सलामीवीर म्हणून मैदानात पाऊल ठेवले. त्यांनतर आफ्रिदीने अशी काही फटकेबाजी केली की विचारू नका. आपल्या १०१ धावांच्या खेळीत त्याने १० चौकार आणि ७ षटकार खेचले. १०१ पैकी तब्बल ८२ धावा आफ्रिदीने चौकार आणि षटकार यांच्या मदतीने केल्या.\nविशेष विक्रम आफ्रिदीच्या नावावर:\nयाबरोबर आफ्रिदीच्या नावावर एक खास विक्रम जमा झाला. प्रथम श्रेणी क्रिकेट, लिस्ट अ क्रिकेट आणि टी२० क्रिकेटमध्ये डावात १०० धावा आणि ५ विकेट्स घेणारा आफ्रिदी केवळ ९वा खेळाडू बनला.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2018-08-18T00:51:53Z", "digest": "sha1:BGKL2UEUP3VKYKL4LG4UY62A6JZORQOT", "length": 6925, "nlines": 241, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८३७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे\nवर्षे: १८३४ - १८३५ - १८३६ - १८३७ - १८३८ - १८३९ - १८४०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २६ - मिशिगन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये २६वे राज्य म्हणून सामील.\nजून २० - व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी.\nमे ९ - ऍडम ओपेल, जर्मन अभियंता.\nजून ७ - अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.\nजुलै ६ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.\nफेब्रुवारी ७ - गुस्ताफ चौथा ऍडोल्फ, स्वीडनचा राजा.\nफेब्रुवारी १० - अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक.\nजून २० - विल्यम चौथा, ईंग्लंडचा राजा.\nइ.स.च्या १८३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-212.html", "date_download": "2018-08-18T00:23:00Z", "digest": "sha1:QKUUYCKD2WS46TCKXM65TKM6GRMERI44", "length": 6457, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यात 18 वर्षांत 623 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Special Story अहमदनगर जिल्ह्यात 18 वर्षांत 623 शेतकऱ्यांच्या आत्महत्या.\nअहमदनगर जिल्ह्यात 18 वर्षांत 623 शेतकऱ्यांच्या आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यात 2001 पासून फेब्रुवारी 2018 पर्यंत एकूण 623 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु, त्यातील निकषात बसणाऱ्या 329 शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांची आत्महत्या कमी होत नसल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामुळे या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने जनजागृतीबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्‌या स्वावलंबी बनविण्याचे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकर्जमाफी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही आत्महत्येच्या प्रमाणात फारशी घट झालेली नाही. यावर्षी दोन महिन्यात 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.शेतकऱ्यांना झालेली कर्जमाफीसाठीची आकडेवारी सरकार वारंवार जाहीर करत असले तरी नैराश्‍याने ग्रासलेले शेतकरी आत्महत्येपासून बाजूला जाताना दिसत नाही.\nउर्वरित 286 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र अवैध यादीत टाकण्यात आल्याचे दिसते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यभर सरकारने जनजागृती मोहीम राबविण्याबरोबरच शेतकरी कसा आर्थिक स्वावलंबी होईल हेच पाहणे गरजेचे आहे.\n2003 पासून शेतकरी आत्महत्येत होतेय वाढ\nजिल्ह्यात 2003 ला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. पुढे हे प्रमाण वाढत गेले. 2006 मध्ये 41, 2007 मध्ये 28, 2013 मध्ये 27, 2014 मध्ये 49, 2015 मध्ये 118, 2016 मध्ये 144 असे आत्महत्येचे प्रमाण वाढत गेल्याचे दिसते. या आत्महत्येमध्ये छाननी करून राज्य सरकारने 329 शेतकऱ्यांनाच आर्थिक मदत केली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-sanjay-raut-shiv-sena-bjp-79705", "date_download": "2018-08-18T01:43:36Z", "digest": "sha1:JZEBCJALIISOC5DEVEDVANG2YBKOONAE", "length": 14744, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news sanjay raut shiv sena bjp 'कपटी भाजपचा सावधपणे करू पाडाव ' | eSakal", "raw_content": "\n'कपटी भाजपचा सावधपणे करू पाडाव '\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nनाशिक रोड - आपल्यासमोर भाजप कपटी शत्रू आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आपण पानिपत करू शकतो. मात्र, भाजपचा पराभव करताना खूप काळजी घ्यावी लागेल. आपण सावधपणे लढूनच त्यांचा पाडाव करायला हवा. त्यांच्याकडे सत्ता, संघटना व आर्थिक पाठबळ मोठे आहे. भाजपचा पराभव बाळासाहेबांना मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, खासदार संजय राऊत यांनी केले.\nनाशिक रोड - आपल्यासमोर भाजप कपटी शत्रू आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आपण पानिपत करू शकतो. मात्र, भाजपचा पराभव करताना खूप काळजी घ्यावी लागेल. आपण सावधपणे लढूनच त्यांचा पाडाव करायला हवा. त्यांच्याकडे सत्ता, संघटना व आर्थिक पाठबळ मोठे आहे. भाजपचा पराभव बाळासाहेबांना मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, खासदार संजय राऊत यांनी केले.\nयेथे झालेल्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, जगन आगळे, सुनीता कोठुळे, नगरसेवक केशव पोरजे, शिवाजी सहाणे, माजी महापौर नयना घोलप, जयश्री खर्जुल, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल ताजनपुरे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, हरी गायकर, जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला जाधव, डॉ. मंगेश सोनवणे, राजू लवटे, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, अनिल जगताप, सुदाम डेमसे प्रमुख पाहुणे होते.\nश्री. राऊत म्हणाले, की शिवसेनेचा ज्वालामुखी आपल्याला भस्मसात करेल, अशी भीती भाजपला सतत वाटते. आपली ताकद दिसतेय म्हणूनच ते आपल्याला संपवू पाहत आहेत. महाराष्ट्राचे राजकारण वेगाने बदलत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज शिवसेनेला आव्हान देत आहेत. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन फक्त उत्तर महाराष्ट्राच्या ताकदीवरच होणार आहे. नाशिक शिवशाहीचे गेट वे आहे.\nप्रमोद आडके यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. नितीन चिडे, राजेश फोकणे, योगेश देशमुख, गोरख खर्जुल, नितीन खर्जुल, मंदा गवळी, लीलाबाई गायधनी, अंबादास ताजनपुरे, लकी जगताप, चंदू महानुभव, किरण डहाळे, नवनाथ गायधनी आदींनी संयोजन केले.\nबालेकिल्ला जपण्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज\nदेवळाली मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असला, तरी सावधपणे काम करावे. बालेकिल्ले प्रथम जपावेत, असे छत्रपती शिवाजी महाराजांचे सूत्र होते. महाराजांनी बालेकिल्ले जाऊ दिले नाहीत म्हणून स्वराज्य निर्माण झाले आणि वाढले. शिवसेना महापालिकेत बहुमत मिळवू शकली नाही. या बालेकिल्ल्यात सत्ता का गेली संघटन व माणसे यांच्यात दोष आहे. त्याचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधा. त्यांच्या भावना जाणून घ्या. विधानसभा, महापालिकेची तयारी आतापासूनच करा, असा सल्ला श्री. राऊत यांनी बबनराव घोलप यांना दिला.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/goas-1348-percent-share-budget-education-says-parrikar-134946", "date_download": "2018-08-18T01:16:49Z", "digest": "sha1:ENYLIAIP6IE3RYXE4SI5CVGMKUAMAICW", "length": 19915, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Goas 13.48 percent share of budget for education says parrikar गोव्यात अर्थसंकल्पाचा 13.48 टक्के वाटा शिक्षणासाठी- मनोहर पर्रीकर | eSakal", "raw_content": "\nगोव्यात अर्थसंकल्पाचा 13.48 टक्के वाटा शिक्षणासाठी- मनोहर पर्रीकर\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nशिक्षणाच्या गुणवत्तेस फरक पडण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. शिक्षणामुळे विचार करण्याच्या क्षमतेत वृद्धी व्हावी हा हेतू आहे. त्यासाठी मूल्यशिक्षणासह अन्य चार विषय़ही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची तयारी सरकारने केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ही माहिती दिली.\nपणजी- शिक्षणाच्या गुणवत्तेस फरक पडण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. शिक्षणामुळे विचार करण्याच्या क्षमतेत वृद्धी व्हावी हा हेतू आहे. त्यासाठी मूल्यशिक्षणासह अन्य चार विषय़ही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची तयारी सरकारने केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ही माहिती दिली.\nपर्रीकर म्हणाले की, शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 350 कोटी रुपयांनी वाढवून 1 हजार 990 कोटी रुपयांवर नेली आहे. राज्य सकल उत्पादनाच्या तीन टक्के खर्च शिक्षणावर केला जात आहे. अर्थसंकल्पापैकी 13.48 टक्के वाटा शिक्षणासाठी दिला आहे, यावरून सरकार शिक्षणाला किती महत्व देते हे लक्षात येते. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाकडे पाठ फिरवली या म्हणण्यात काही तथ्य नाही कारण, दरवर्षी साडेपाच हजार विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतात, त्यात वाढ होत आहे. नववीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास होतात या विरोधकांच्या म्हणण्यातही तथ्य नाही कारण, दहावीत 18 हजार जण परीक्षेस बसतात, सर्व मंडळांची आकडेवारी जमेस धरतां 21 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात दरवर्षी 23 ते 34 हजार जण पहिलीत प्रवेश घेतात. याचा अर्थ तीन हजार जण मध्ये गळतात.\nसरकारी शाळांतील विद्यार्थी सातत्याने घटत नाहीत. वीस हजारांच्या आसपास हा आकडा स्थिर आहे. शाळांची संख्या कमी झाली तरी विद्यार्थी कमी झालेले नाहीत. यंदा तिनशेने विद्यार्थी संख्या घटली असली तरी पुढील वर्शषी ती तेवढी वाढेल. यंदा 23 सरकारी हायस्कूलांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला तर 26 हायस्कूलांचा निकाल 90-99 टक्क्यांपर्यंत होता. याचा अर्थ सरकारी शाळांतील शिक्षणाचा दर्जा वाढला आहे. शाळांतील पायाभूत सुविधांवर सरकारने 68 कोटी रुपये खर्च केले आहेत.\nसरकारी शाळांतील शिक्षकांना सुविधांविषय़ी तक्रार करण्यासाठी अॅप तयार केले जात आहे. त्या तक्रारींची दखल 48 तासात घेतली जाईल. शिक्षकांची 182 पदे 15 दिवसात जाहीर केली जातील. मात्र यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल, असे त्यांनी सांगितले.\nराज्य सरकार माधान्ह आहारावर 27 कोटी रुपये खर्च करते. केंद्र सरकार विद्यार्थ्यामागे 2 रुपये 48 पैसे देते तर राज्य सरकार विद्यार्थ्यामागे किमान 3 रुपये 63 पैसे खर्च करते. त्यामुळे विद्यार्थ्यामागे किमान 6 रुपये 11 पैसे हा योग्य दर आहे. कोणाला तो परवडत नसेल तर त्यांनी या व्यवसायातून बाजूला व्हावे, अन्य पुरविण्यास तयार आहेत, असे सांगून ते म्हणाले, सायबर एज योजनेंतर्गत दिले जाणाऱ्या लॅपटॉपच्या योजनेत दुरूस्तीचा विचार आहे. लॅपटॉप ऑनलाईन पद्धतीने विकण्याची प्रकार उघडकीस आल्याने विद्यार्थ्यांनी त्याची मालकी देण्याऐवजी शाळेत वापरण्यास देण्याचा विचार आहे. मात्र याविषयी कोणताही निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.\nआणखीन नव्या शाळांना राज्यात परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले, यामुळे शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्न अाता शिल्लक राहिलेला नाही असे सांगून ते म्हणाले, मातृभाषेतील शिक्षण हेच उत्तम शिक्षण हा जागतिक सिद्धा्ंत आहे. त्याशिवाय परीसरातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशात प्राधान्याची पुढील वर्षापासून शाळांना सक्ती केली जाणार आहे. पालक माजी विद्यार्थी असल्यास वा भावंड त्या शाळेत असल्यास याला अपवाद करता येईल. विशेष मुलांच्या शाळांसाठीची योजना सप्टेंबरमध्ये लागू केली जाईल. मुल्यशिक्षणासह वाहतूक व रस्ते सुरक्षितता, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि योग शिक्षण हे विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले जातील. मुख्यमंत्र्यांनी या विषयाची पाठ्यपुस्तके विधानसभेत सादरही केली. डीएड बीएडच्या नव्या महाविद्यालयांना परवानगी दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nशिक्षण विचार प्रवृत्त करणारे असावे. ते तसे नाही हे मान्य करतो असे सांगताना त्यांनी आज विधानसभेत कुड़तरीचे अामदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सादर केलेल्या कथित प्लास्टीकच्या अंड्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, अंडे हे जीवन साखळी आबाधित ठेवणारे असते. त्यातून नव्या जीवाचा जन्म होतो. अंडे ही देवाची करणी. कोणी प्लास्टीकचे अंडे तयार करण्यात यश मिळवल्यास त्याला सुपर गॉड म्हटले पाहिजे. याशिवाय अर्थकारण पाहिल्यास घाऊक बाजारात अंडे साडेतीन रुपयाला मिळते. ते चीनमध्ये उत्पादीत करून येथे आणून साडेतीन रुपयाला विकणे परवडणार तरी का याचाही विचार केला पाहिजे. असा विचार करण्याची क्षमता शिक्षणाने द्यावी यासाठी हे सारे प्रयत्न आहेत.\nमत्स्योद्योगमंत्री विनोद पालयेकर यांनी प्लास्टीकचे समजले जाणारे एक अंडे अन्न व औषध प्रशासन खात्याकडे तपासणीसाठी पाठवले होते. त हायड्रोक्लोरीक अॅ़सिडमध्ये विरघळले त्याअर्थी ते नैसर्गिकच अंडे होते. आज दिलेल्या अंड्याबाबत चाचणीनंतर उद्या अहवाल येईल. मात्र प्लास्टीकचे अंडे तयार केले जाऊ शकत नाही याची खुणगाठ मानवी मनाने मारली पाहिजे.\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nधारणी (जि. अमरावती) : धारणीपासून 15 किलोमीटर अंतरावरील साद्राबाडी या गावात शुक्रवारी (ता. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के...\nराज्यातील शाळांत 'स्वच्छ भारत पंधरवडा'\nमुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत \"स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार...\nमुंबई - राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/beauty-tips-115082800016_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:30Z", "digest": "sha1:MW7C4NZSTNMDUMLWYCYQSQ4BEFEORF33", "length": 9724, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "beauty tips : बियरचा वापर केल्याने केस होतात सिल्की & शाईनं | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nbeauty tips : बियरचा वापर केल्याने केस होतात सिल्की & शाईनं\nसुंदर केस एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात अधिक भार टाकतात. मग तो पुरुष असो की महिला. सर्वांनाच आपल्या केसांना शाइनी आणि सिल्की ठेवण्यासाठी वेग वेगळ्या प्रकारांच्या प्रॉडक्ट्सचा वापर करावा लागतो, पण या प्रॉडक्ट्समुळे केसांना नुकसान होण्याची भिती सदैव असते. म्हणून घरगुती कंडिशनरचं केसांसाठी उत्तम असतात. म्हणून जाणून घेऊ असे काही घरगुती कंडिशनर्सबद्दल ...\n1. एक कप बियरला एखाद्या भांड्यात तोपर्यंत गरम करा जो पर्यंत त्याचे प्रमाण अर्धे राहत नाही. गरम केल्याने बियरमधील अल्कोहल वाफ बनून उडून जाते. आता याला गार होऊ द्या, नंतर यात आपल्या पसंतीचा शँपू मिसळून द्या, लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे ज्या शँम्पूचा वापर करत असाल तो एकाच ब्रँडचा असायला पाहिजे. या घोळला एका बाटलीत भरून ठेवा. जेव्हा कधी केस धुवायचे असतील याने केस धुआ, यामुळे राठ केसांमध्ये देखील निखर येईल. केस चमकदार आणि सुंदर दिसतील.\n2. केळी केसांसाठी फारच उत्तम मानण्यात आले आहे. केळींची पेस्ट तयार करून त्यात काही थेंब मधाचे टाकून ही पेस्ट 30 मिनिटापर्यंत केसांवर लावून ठेवावे. नंतर गार पाण्याने केस धुऊन टाकावे.\n3. आपल्या केसांना शॅम्पूने धुतल्यानंतर बियरचे काही थेंब पाण्यात घालून त्या पाण्याने एकदा परत केस धुऊन टाकावे. नंतर स्वच्छ पाण्याचे धुवावे. बियरमुळे तुमच्या केसांमध्ये चमक येईल आणि ते प्राकृतिकरीत्या मजबूत होतील.\n4. केसांना शाईनी बनवण्यासाठी दह्यात शॅम्पू घालून आधीपासून लावून ठेवावे. डोक्यात जर कोंडा असेल तर काही थेंब लिंबाच्या रस त्यात घालून केसांना लावावे. वर दिलेले हे उपाय केल्याने नक्कीच फायदा होईल.\nपायांचा कोरडेपणा घालवण्यासाठी ‍काही टिप्स\nगुरूवारी करू नये हे काम...\nदाट आणि सुंदर पापण्यांसाठी हे करा...\nBeauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा\nहिप्सची चरबी कमी करण्यासाठी उपाय\nयावर अधिक वाचा :\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/narayan-rane-pune-18698", "date_download": "2018-08-18T01:40:52Z", "digest": "sha1:MYNTL4ZTGLLWFG5F7U2UFK5S52Q4BV6U", "length": 14809, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "narayan rane in pune ' गट- तट बाजूला ठेवून पक्ष हिताचे काम करा' | eSakal", "raw_content": "\n' गट- तट बाजूला ठेवून पक्ष हिताचे काम करा'\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nपुणे - \"\"पुणे महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आपापसांतील गट- तट बाजूला ठेवून एकत्र या, अशा कानपिचक्‍या घेत नेत्यांनी वैयक्तिक जयजयकार करून न घेता पक्ष हिताचे काम करावे,'' असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे दिला.\nपुणे - \"\"पुणे महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आपापसांतील गट- तट बाजूला ठेवून एकत्र या, अशा कानपिचक्‍या घेत नेत्यांनी वैयक्तिक जयजयकार करून न घेता पक्ष हिताचे काम करावे,'' असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे दिला.\nकॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित \"सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह'चे उद्‌घाटन राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. माजी आमदार मोहन जोशी यांनी याचे आयोजन केले होते. आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, उपमहापौर मुकारी अलगुडे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी आणि नगरसेवक आबा बागूल व्यासपीठावर उपस्थित होते.\n\"\"पुणे कॉंग्रेसचे होते; काय असं उणं झालं, की त्यामुळे कॉंग्रेसला उणं व्हावं लागलं', असा थेट सवाल करत राणे यांनी \"आपण कशात कमी पडलो म्हणून आपला एकही आमदार निवडून आला नाही. याचे आत्मपरीक्षण करा,'' असे आवाहन केले. तसेच \"परिवर्तन हे एका रात्रीत होणार नाही', याची जाणीव करून देत शहर कॉंग्रेसमधील गटातटाच्या राजकारणाला राणे यांनी लक्ष्य केले.\nते म्हणाले, \"\"महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत नेत्यांनी एकत्र फिरून आमची एकजूट झाली, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोचवा. त्यातून कार्यकर्तेही एकत्र येतील. नेत्यांनी वैयक्तिक जयजयकार करून न घेता, फक्त पक्षाच्या नेत्या सोनिया आणि राहुल गांधी यांचा जयजयकार करा. तेच पक्षाच्या हिताचे आहे.''\n\"\"पक्ष अडचणीत असतो, त्या वेळी नेत्यांमधील एकजूट महत्त्वाची असते. एकमेकांना कमी लेखणे, एकमेकांचे पाय ओढणे हे बंद करा. सत्तेत असताना ओढले तर चालतील, पण विरोधात असताना एकत्र राहायचे. सत्तेत आणि विरोधात असताना काय करावे, हे कळले पाहिजे,'' असा सल्लाही त्यांनी व्यासपीठाकडे बघून दिला.\nजनतेमध्ये विश्‍वास निर्माण करा\nराणे म्हणाले, \"\"हा देश, राज्य आणि पुणे सांभाळण्याची क्षमता फक्‍त कॉंग्रेसमध्येच आहे, असा विश्‍वास जनतेमध्ये निर्माण करा. उमेदवारीकडे लक्ष ठेवू नका. पक्षाध्यक्षांनी देशासाठी योगदान दिले, मग पुण्याच्या लोकांसाठी योगदान देण्यात तुम्ही मागे का, हा माझा प्रश्‍न फक्त कार्यकर्त्यांनाच नाही, तर नेत्यांनाही आहे.''\n\"\"माझी माणसे \"आजी' असावे असे वाटते,'' या वाक्‍यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. तोच सूर धरून राणे म्हणाले, \"\"या टाळ्यातून यांना आजी होण्याचे वातावरण पुण्यात तयार करा.\nभाजपने पुण्यासाठी काय केले\nशहरातील रस्ते, वीज, आरोग्य, उद्याने, क्रीडांगण यापैकी कॉंग्रेसने काय कमी केले, असे विचारत राणे यांनी भाजपवर तोफ डागली. \"\"भाजपने पुण्यासाठी काय केले त्यांनी फक्‍त थापा मारल्या असून, शब्द फिरवण्यामध्येच ते हुशार आहेत,'' असेही ते म्हणाले.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nनदी पात्रातील रस्‍ता बंद\nपुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १८ हजार ४०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/07/national-rural-health-mission.html", "date_download": "2018-08-18T00:19:56Z", "digest": "sha1:IEIBVVPKBTSBLKVEBTMT4XSROV2FKY2G", "length": 8473, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "NATIONAL RURAL HEALTH MISSION SINDHUDURG POST-120 राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग 120 जागा | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग 120 जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग आस्थापनेवर विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 120\n* अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 24 जुलै, 2018\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141029054627/view", "date_download": "2018-08-18T00:26:49Z", "digest": "sha1:VT2KWABLQRBYA5N7W3RRSVLQOTVLZEG2", "length": 9360, "nlines": 98, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अतिशयोक्ती अलंकार - लक्षण ४", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|अतिशयोक्ती अलंकार|\nअतिशयोक्ती अलंकार - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n“रसिकांनीं सतत आस्वाद घेण्याला योग्य अशी ज्याची वाणी ऐकण्याची, वारा पोटभर पिणारे जे नाग त्यांच्या वंशांतला मुख्य शेष, एकाग्र चित्त करून, इच्छा करतों.”\n(ह्याचेंच तिसरें) उदाहरण :---\n“अंधकार, शरद्दतूंतील चंद्र, तारका, प्रवाळ, चांफ्याच्या फुलाची कळी - हीं सर्व यदाकदाचित् एकत्र आलीं तरच, तिच्या मुखाच्या थोडया अंशाशीं त्या सर्वांची आम्ही तुलना करूं”\nपूर्वींच्या (दोन्ही) श्लोकांत, संबंध निश्चितपणें सांगितला आहे; पण ह्या श्लोकांत, संबंधाचा संभव सांगितला आहे. हा (पूर्वीच्यांत व ह्यांत) फरक.\nअसाच एक दुसरा (म्हणजे चवथा) प्रकार आहे. त्यांत संबंध असूनही, तो नाहीं म्हणून सांगितलेला असतो.\nउदा० :--- दुधाच्या खर्वसासारखी तुझी वाणी, थोडीसुद्धां, जे पितात त्यांना, सुंदर स्त्रीच्या अधरोष्ठाच्या माधुर्याचा फवारा (सुद्धां), अगदीं आनंद देत नाहीं.\nयेथें आनंद देत असून, आनंद देत नाहीं असें म्हटलें आहे. वरीलप्रमाणें आणखी एक (पाचवा) प्रकार आहे. त्यात कारण व कार्य यांचें जें पौर्वापर्य (म्ह. प्रथम कारण व नंतर कार्य असा कालक्रम) त्याची उलटापालट केलेली असते (म्ह० कार्य प्रथम व नंतर कारण असें उलटें वर्णन येतें). ही उलटापालट दोन तर्‍हेनें होते :--- (१) कार्य व कारण ही दोन्हीं एकाच वेळीं उत्पन्न होतात असें म्हणण्यानें. (२)\nव कार्यानंतर दोन्हीं एकाच वेळीं उत्पन्न होतात असें म्हणण्यानें. (२) व कार्यनंतर कारण उत्पन्न होतें असें सांगण्यानें, पैकीं पौर्वापर्याची उलटापालट होण्याच्या पहिल्या प्रकाराचें उदाहरण :---\n“(आपल्या घोडयांच्या) टापा दगडावर आपटतांक्षणींच त्यांतून वर उसळणार्‍या विजेच्या, वेलीप्रमाणे पसरणार्‍या, ठिणग्यांचीं जाळीं निर्माण करणार्‍या घोडयांच्या :---”\nघोडयांच्या या वर्णनांत, वर उसळणें हें कारण, व ठिणग्यांच्या विजेच्या वेली बनणें हें कार्य :--- हीं दोन्हीं एकाच वेळीं उत्पन्न झाल्याचें सूचित केलें आहे. (ह्यांतीलच) दुसरा प्रकार :---\n तुझ्या शत्रूराजांचीं शहरें प्रथम जळून खाक होतात;\nआणि मग तुझ्या उंच (म्ह० वर चढविलेल्या) भुंवयांतून क्रोधरूपी अग्नीच्या ठिणग्या उसळतात.”\nवरील दोन्हीही प्रकारांत, कारण उत्कृष्ट असल्यानें, कार्यांतही अत्यंत शीघ्रता हा त्याचा गुण उतरल्याचें सूचित होतें.\nसुटी परिदले असलेले (फूल) उदा. चुका, नारळ, कमळ, पिवळा चाफा\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/what-is-Strong-immune-system.html", "date_download": "2018-08-18T00:20:27Z", "digest": "sha1:PYQA7OTLWS2IQXAAXSCJMGCIWEYU746F", "length": 12220, "nlines": 49, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी? ह्याचे काही घरगुती सोपे उपाय .... Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / आरोग्यविषयक / आहार / रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी ह्याचे काही घरगुती सोपे उपाय ....\n ह्याचे काही घरगुती सोपे उपाय ....\nMarch 24, 2018 आरोग्यविषयक, आहार\nगाजराचा रस : सुमारे 250 ग्रम पिवळसर मद्रासी गाजरांचा रस काढून तो दुपारी जेवल्यानंतर प्यावा. त्यात भरपूर `अ’ जीवनसत्त्व असते.\nआवळा : कोणत्याही स्वरुपातील आवळा शरीराला अतिशय उपयोगी असतो. आवळ्यांमध्ये कॅल्शियम, लोह, क्षार व `क’ जीवनसत्त्व असते. नुसता आवळा, मोरावळा, अवलेह, च्यवनप्राश, आवळकटी/आवळा सुपारी, आवळा चूर्ण, आवळा सरबत, आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा मावा, तेल इ. प्रकारांतील आवळा निर्धोकपणे वापरता येतो. विशेषतः आवळा चूर्णावर गाईचे दूध प्यायले तर चयापचय सुधारते व आयुष्यमान वाढते.\nमूग : कोणत्याही स्वरुपातील मूग हे उत्तम कडधान्य आहे. मोड आलेले मूग चावून चावून नाश्त्याचे वेळी खावेत किंवा त्यांची शिजवून उसळ करून खावी किंवा उसळ बनवण्यापूर्वी पाणी बाहेर काढून प्यावे. मुगाची सालासह डाळ वापरून खिचडी बनवून खावी. मुगदळाच्या वडय़ा-मुगाचे पीठ तुपावर परतून गुळाच्या पाकात टाकून वडय़ा बनवाव्यात.\nरक्तवृद्धी : ज्या प्रमाणात रक्त जास्त असेल त्या प्रमाणात माणसाची रोगप्रतिकारशक्ती असते. म्हणून प्रतिकारशक्ती कायम टिकविण्यासाठी रक्त वाढवणार्या पुढील वस्तू खाण्यात याव्यात.\nखजूर- रोज किमान दोन आठय़ा चावून चावून खाव्यात. वर पाणी प्यावे.\nगूळ- गुळाचा सुपारीएवढा खडा पाण्याबरोबर खावा.\nकुळीथ/हुलगे- या कोकणातील कडधान्याचा वापर करून पिठले किंवा उसळ बनवतात.\nज्येष्ठमध : त्रिदोषनाशक असल्याने रोज रात्री झोपताना 1 चमचा ज्येष्ठमध पूड अर्धा कप गरम पाण्यातून सकाळ संध्याकाळी घेणे.\nवरील उपाय एक महिना जरी केले तरी तुम्हाला फरक दिसून येईल \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_8738.html", "date_download": "2018-08-18T00:50:10Z", "digest": "sha1:BOSPHTYBQGC6Z5CE22ONHGY4ENTJAYAN", "length": 4190, "nlines": 55, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मी जरी भांडलो | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » ती मुळात भांडतेचं त्यासाठी » मी जरी भांडलो » स्वप्न आणि सत्य यांचे भांडण » मी जरी भांडलो\nतु फक्त माझ्याशीबोलत जा...\nमी जरी भांडलो.. जरी तुझ्यावर चिडलो तरी ही प्रेम तुझ्यावरच करतो ना, मग तु फक्त माझ्याशी बोलत जा...\nतुला माहीत आहे तुझ्या भांडणापेक्षा तुझा तो अबोला जीवघेणा आहे.. तु हवतर मला शिक्षा देत जा, पण तु फक्त माझ्याशी बोलत जा...\nनको मला हा दुरावा, हव तितका वेळ ठेव तुझा रुसवा.. वाटल तर चारचौघात मला ऐकवत जा, पण तु फक्त माझ्याशी बोलत जा...\nतुझ्याशी बोलतांना काही सुचतच नाही.. तुला बघीतल्या नंतर दुसरी कोणी रुचतच नाही...\nते काहीही असो.. तुला कितीही राग असो.. पण तु फक्त माझ्याशी बोलत जा..\nRelated Tips : ती मुळात भांडतेचं त्यासाठी, मी जरी भांडलो, स्वप्न आणि सत्य यांचे भांडण\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/lehengas/sanit+lehengas-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:37:02Z", "digest": "sha1:CTIQHPB7XC7JA57ALZFGR2AUWRMZ5K64", "length": 22196, "nlines": 559, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "संत लेहेंगास किंमत India मध्ये 18 Aug 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 संत लेहेंगास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसंत लेहेंगास दर India मध्ये 18 August 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 51 एकूण संत लेहेंगास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन Jacquard पटच वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा ०५४ब आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Homeshop18, Snapdeal, Grabmore, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी संत लेहेंगास\nकिंमत संत लेहेंगास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन Jacquard झारी वर्क औरंगे सेमी स्टीलचंद लेहेंगा 9003 Rs. 4,499 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.3,299 येथे आपल्याला Jacquard बॉर्डर वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा राणी उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 51 उत्पादने\nJacquard झारी वर्क ब्लॅक सेमी स्टीलचंद लेहेंगा 9001\nJacquard झारी वर्क ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा 9004\nJacquard झारी वर्क ग्रे पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 9005\nJacquard झारी वर्क ग्रीन सेमी स्टीलचंद लेहेंगा 9007\nJacquard झारी वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा 9008\nJacquard झारी वर्क क्रीम सेमी स्टीलचंद लेहेंगा 9009\nJacquard झारी वर्क ग्रीन सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४०या\nJacquard बॉर्डर वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४०ब\nJacquard बॉर्डर वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४०क\nJacquard बॉर्डर वर्क ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४५या\nJacquard बॉर्डर वर्क ग्रीन सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४५ब\nJacquard बॉर्डर वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४५क\nJacquard पटच वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४५ड\nJacquard पटच वर्क ग्रीन सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४७या\nJacquard पटच वर्क ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४७क\nJacquard पटच वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४७ए\nJacquard पटच वर्क व्हाईट सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४७फ\nJacquard पटच वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४७ग\nJacquard पटच वर्क येल्लोव सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४७ह\nJacquard माचीच्या वर्क व्हाईट सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४८या\nJacquard माचीच्या वर्क व्हाईट सेमी स्टीलचंद लेहेंगा ०४८ब\nJacquard पटच वर्क ग्रीन सेमी स्टीलचंद लेहेंगा ०५४या\nJacquard पटच वर्क येल्लोव सेमी स्टीलचंद लेहेंगा ०५४क\nJacquard पटच वर्क ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा ०५४ड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/be-friend-child-not-enemy-says-counselor-137052", "date_download": "2018-08-18T01:15:44Z", "digest": "sha1:EXS7BJO7QIE7NGLMFJN6GCNF3AZ5W2GO", "length": 16628, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "be friend of child not enemy says counselor मुलांचे मित्र बना, शत्रू नव्हे ; समुपदेशकांचा पालकांना सल्ला | eSakal", "raw_content": "\nमुलांचे मित्र बना, शत्रू नव्हे ; समुपदेशकांचा पालकांना सल्ला\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : लहान मुलांची मानसिक क्षमता ओळखा. त्यांचे मित्र बना. मुलांच्या भविष्याची काळजी करतानाच थोडे वर्तमानाकडेही लक्ष दिले, तर मुले दुरावणार नाहीत, असा सल्ला समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.\nऔरंगाबाद : लहान मुलांची मानसिक क्षमता ओळखा. त्यांचे मित्र बना. मुलांच्या भविष्याची काळजी करतानाच थोडे वर्तमानाकडेही लक्ष दिले, तर मुले दुरावणार नाहीत, असा सल्ला समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.\nपालकांच्या अपेक्षांच्या भाराने मुलांच्या मनाचा कोंडमारा होत असल्याचे चित्र \"सकाळ'च्या वृत्तमालिकेतून समोर आल्यानंतर पालकांनीही त्याला प्रतिसाद देत अनेक शंका उपस्थित केल्या. समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना खास टिप्स दिल्या आहेत. पालकत्व प्रशिक्षक रामेश्‍वर दुसाने यांनीही आपले मत \"सकाळ'कडे व्यक्त केले आहे.\nलहान मुलांनाही अनेक भावना असतात. त्या पालकांनी वेळोवेळी योग्य पद्धतीने हाताळल्या नाहीत, तर पुढे त्रासदायक ठरते. मुलांना त्यांचे इमोशन्स योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवणे, भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवणे, योग्य मार्ग दाखवणे, हे आजच्या पालकांपुढील मोठे आव्हान बनले आहे, असे डॉ. शिसोदे म्हणाले. जेव्हा ही मुलं आपल्या भावना, कल्पना सांगू शकत नाहीत, व्यक्त होऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांचा मनातल्या मनात कोंडमारा होतो आणि त्याचे रूपांतरण भलतीकडे होते. मानसिकरित्या ही मुलं कमजोर होतात. त्याचे प्रमाण वाढल्यास ती नेहमीकरिता मानसिकरित्या आजारीही होऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.\nजन्माला आलेलं प्रत्येक मूल काहीतरी वेगळेपण घेऊन येतं. त्यांची भावनिक, मानसिक, शारीरिक जडणघडण वेगवेगळी असते. एकाच प्रसंगात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील मुलांकडून; परंतु तरीही त्यांच्या भावनांचा आदर करा. त्यांना सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचाही अनुभव येऊ द्या. हे सगळं घडत असताना मोठ्या माणसांसारखे त्यांना पण जाणवू द्या. पालक म्हणून त्यांना कौशल्यनिपुण होण्यात मदत करा. आनंदी आयुष्य जगण्यात यशस्वी करा.\n- डॉ. संदीप शिसोदे\nआपलंच मूल आहे, त्याचा स्वीकार करून मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करा. त्यांच्यातील क्षमता ओळखा. भविष्याची चिंता कमी करून वर्तमानाकडे बघा. सतत त्याच त्या सूचना देण्यापेक्षा त्याला पडलेल्या प्रश्नांसाठी उत्तरे शोधण्यासाठी आपण मदत करू शकतो का, यावर भर दिला पाहिजे.\n- डॉ. अपर्णा अष्टपुत्रे\nपालकांनी मुलांना आणि स्वतःलाही वेळ दिला पाहिजे. \"मला हव्या असलेल्या गोष्टी ज्या कारणांमुळे मिळाल्या नाहीत, त्या सगळ्या मी मुलांना देणार. त्या बदल्यात मला आयुष्यात जे बनायचे, पण बनू शकलो नाही; ते मुलाने बनून दाखवावे,' अशी काही पालकांची इच्छा असते. आपल्या अतृप्त इच्छा मुलांवर लादणे ही विकृती आहे. स्वतःशी तृप्त असणारा पालक अशा पद्धतीने वागू शकत नाही.\nयशस्वी पालक होण्यासाठी काही टिप्स\n0 मुलांचे भावविश्व जाणून घ्या. त्यांची भाषा, शब्द, देहबोली समजून घ्या.\n0 कोरडे कौतुक न करता ज्या शब्दांमध्ये भावनेचा ओलावा आहे, असे बोला.\n0 त्यांच्या मनातल्या वाईट, अप्रिय भाव-भावनांना दुर्लक्षित करू नका.\n0 मुलांना कमी लेखू नका. त्यामुळे तुमच्या नात्यात तणाव, दुरावा येऊ शकतो.\n0 दररोज संध्याकाळी त्यांच्यासोबत विचारांची देवाण घेवाण करा.\n0 पालक म्हणून तुमच्या अनुभवांची मुलांना योग्य शब्दात जाणीव करून द्या.\n0 नकारात्मक विचार हे त्रासदायक आणि तात्पुरते असतात, हे पटवून सांगा.\n0 भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे, हे मित्रत्वाच्या नात्याने त्यांना समजावून सांगा.\n0 आधी स्वतःतील तणाव कमी करून घरात आनंदी राहायला शिका.\n0 रागराग, चिडचिड करण्यापेक्षा आनंदी आयुष्य कसे जगता येईल हे पहा.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nअकोला - वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना काल (ता. 16) अतिवृष्टीचा फटका बसला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Raj-Kapoor-Force-Simi-Garewal.html", "date_download": "2018-08-18T00:22:35Z", "digest": "sha1:ID3NKSXPTFYUELZ7XKVMZIOLBKC5B5VD", "length": 14514, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "राज कपूरने मुलीच्या वयाच्या सिमी गरेवाल कडून असा करून घेतला हॉट मेरा नाम जोकर ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Bollywood / अजब गजब किस्से / चित्रपट / राज कपूरने मुलीच्या वयाच्या सिमी गरेवाल कडून असा करून घेतला हॉट मेरा नाम जोकर \nराज कपूरने मुलीच्या वयाच्या सिमी गरेवाल कडून असा करून घेतला हॉट मेरा नाम जोकर \nत्यावेळेला राज कपूर मेरा नाम जोकर बनवायची तयारी करत होते . साऱ्या जगाला माहित आहे कि राज कपूर यांच्या चित्रपटात बाकी काही खास नसेल पण संगीत आणि अभिनेत्रींच्या बाबतीत ते अजिबात तडजोड करत नव्हते . खास करून ते अभिनेत्री अश्या निवडत होते कि लोक बघतच राहत होते . सीन आणि संवादाबरोबरच त्यांच्या कपड्यांची निवड पण ते स्वतः करत होते . हे आपण वैजंतीमाला पासून ते डिंपल कपाडिया पर्यंत आपण बघत आलो आहे . त्यामध्ये सिम्मी अग्रवाल पण आहे . सिम्मी लहान होत्या तेव्हा त्यांचे मित्र आवारा गर्दीश मे आसमान का तारा हू हे गाणं गात होते . तेव्हा सिमीने तिच्या वडिलांना विचारले कि त्यांचे मित्र दिवसरात्र हेच गाणं का गात असतात तेव्हा तिचे वडील म्हणाले कि एक दिवस त्या आवाराशी तुझी भेट करून देईल तेव्हा तुला त्याचे कारण समजेल .\nएक दिवस सिम्मीचे वडील तिला आवारा चित्रपट बघायला घेऊन गेले . जेव्हा तिने चित्रपट पहिला तेव्हा ती इतकी मग्न झाली कि शो संपल्यानंतर पण चित्रपटगृहात बसून राहिली . सिम्मी तिचे शिक्षण पूर्ण करायला इंग्लंड ला गेली . तिकडनं आल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यास संघर्ष करू लागली . एक दिवस त्यांनी आपला खोटं नाव सांगून राज कपूर यांना फोन केला . गप्पा इतक्या रंगायला लागल्या कि हे असं रोज व्हायला लागला . एक दिवस राज कपूर यांनी चर्चगेट जवळ तिला भेटायला बोलावले . सिम्मीने ही भेट कायम स्मरणात राहावी यासाठी त्यांना तिने लिहिलेली कविता आणि गुलाबपुष्प भेट म्हणून दिले . ते खूप खुश झाले आणि भेटत राहा असे म्हणून निघून गेले .\nसिम्मीने असे कधीच नाही दाखवलं कि तिला त्यांच्या चित्रपटात काम करायचे आहे . एक दिवस राज कपूर यांनी सिम्मीच्या घरी फोन केला तेव्हा तिच्या आईने उचलला तेव्हा ते तिकडून म्हणाले मी राज कपुर बोलतोय. सिम्मीच्या आईला आश्चर्य वाटले कि राज कपूर त्यांच्या मुलीला का भेटायला येत आहे . दुसऱ्या दिवशी ते पुष्पगुछ घेऊन भेटायला आले . तेव्हा ते म्हणाले कि तुमची काही हरकत नसेल तर मला तुमच्या मुलीला माझ्या चित्रपटात घ्यायचे आहे .\nसिम्मी मेरा नाम जोकर मध्ये पहिली भारतीय नायिका बनली . हा रोल मेरी नावाच्या एका शिक्षिकेचा होता . त्या चित्रपटात त्यांच्यावर एक गाणं पण शूट करण्यात आलं होत . त्या गाण्याच्या शेवटी सूर्यास्त दाखवायचा होता . त्या एका सीनसाठी त्यांना १४ दिवस लागले . त्यांनतर एक जबदस्त पार्टीचे आयोजन केले होते . सिमी गरेवाल चर्चेत राहिली ती मेरा नाम जोकर मुळेच आणि त्यात दिलेल्या न्यूड सीन्स मुळे \nराज कपूरने मुलीच्या वयाच्या सिमी गरेवाल कडून असा करून घेतला हॉट मेरा नाम जोकर \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v32870", "date_download": "2018-08-18T00:39:08Z", "digest": "sha1:R3HTXIZHFMJXAKPAIPUXEIVDT47T7CKB", "length": 8289, "nlines": 223, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Jag Mein Sundar Hai Do Naam व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Jag Mein Sundar Hai Do Naam व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/uncategorized/", "date_download": "2018-08-18T00:56:07Z", "digest": "sha1:ISR5P3OHENA2MA2DKTV7NOTRPZYYFHBY", "length": 11877, "nlines": 143, "source_domain": "mediawatch.info", "title": "Uncategorized | Media Watch", "raw_content": "\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार ...\nहिंदू कट्टर होतोय याला पुरोगामी जबाबदार\n– समीर गायकवाड हिंदुत्ववाद्यांवर पुरोगामी ...\nगुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’\n© सुमित्र माडगूळकर पंचवटी च्या व्हरांडयात ...\nचटका लावणार्‍या अजरामर प्रेमकथा\nअविनाश दुधे लैला-मजनू, हिर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, ...\nलेखक-संदीप सारंग २९/३० जानेवारीला दक्षिणायन ...\nकोरेगाव आणि वृत्तवाहिन्यांची ‘गुरु’दक्षिणा\nसौजन्य अक्षरनामा- ‘कळ’फलक – संजय पवार भीमा ...\nविचारधारांवर कडवी निष्ठा असूच नये\n‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७ मुग्धा ...\nविचारधारा आणि कार्यकर्ता दोघांनाही एक्सपायरी डेट असते \nमीडिया वॉच दिवाळी अंक २०१७ सुधाकर जाधव ————————————— विचाराचे ...\n#मीडिया वॉच दिवाळी अंक २०१६ हर्षदा परब ...\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nसंतोष अरसोड मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपल्या निष्णात ...\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nसंदीप सारंग आषाढी एकादशी मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनातला अत्यंत ...\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का’ हा लेखसंग्रह संपादक ...\nआंबेडकर आणि मी : ‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख\n—— दिशा पिंकी शेख. जोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या ...\nहिंदू कट्टर होतोय याला पुरोगामी जबाबदार\n– समीर गायकवाड हिंदुत्ववाद्यांवर पुरोगामी वा उदारमतवादी लोकांना मात ...\nगुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’\n© सुमित्र माडगूळकर पंचवटी च्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध ...\nपुस्तकी ज्ञान आणि वास्तविकता\nसाप्ताहिक साधना च्या सौजन्याने प्रशांत नेमा असं नव्हतं की मी मोठा होत ...\nसेक्स इंडस्ट्री आणि राजकीय आर्थिक व्यवस्था\nसौजन्य- -संजीव चांदोरकर स्त्री पुरुष संबंधातील शारीरीक संबंध हा एक गहन ...\nचटका लावणार्‍या अजरामर प्रेमकथा\nअविनाश दुधे लैला-मजनू, हिर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, सोहनी-महीवाल हे जगभरातील ...\nलेखक-संदीप सारंग २९/३० जानेवारीला दक्षिणायन या चळवळीच्या वतीने वर्धा ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/10/union-bank-of-india-200-post-200.html", "date_download": "2018-08-18T00:18:31Z", "digest": "sha1:K2FGK2T2SBJ4H3KKMYAF2IN7XFAUB6NX", "length": 8371, "nlines": 146, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "Union Bank of India 200 Post. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 200 जागा. मुदतवाढ | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nUnion Bank of India 200 Post. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 200 जागा. मुदतवाढ\nयुनियन बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर Credit Officer पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतइने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/mobile-data-security-135574", "date_download": "2018-08-18T01:05:01Z", "digest": "sha1:SQPGR5IFQDMCVZDX6R2FTI3XQONZ3RBY", "length": 14260, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "For mobile data security मोबाईल डेटाच्या सुरक्षिततेसाठी... | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nस्मार्टफोन बदलल्यास संपर्कक्रमांक, ई-मेल आयडी आणि अन्य महत्त्वाच्या पीडीएफ फाइल्स, फोटो कोठे साठवायचे, याची समस्या प्रत्येकाला भेडसावते. त्यासाठी पुण्यातील ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले डॉ. सारंग लाकरे यांनी ‘इनटच’ स्टार्टअप सुरू केले. त्याच्या साह्याने संपर्क क्रमांकासह तुमच्या मित्र, नातेवाईक आणि अन्य लोकांचे मोबाईल क्रमांकही ‘क्‍लाउड सर्व्हर’वर साठवून सुरक्षित करता येणार आहेत.\nमोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल फोनमधील संपर्क क्रमांक, फोटो, पीडीएफ फाइल्स, ई-मेल कुठे साठवायचे याची चिंता सतावते. त्यातूनच व्यक्तिगत आणि समूहातील सर्वांचे मोबाईल क्रमांकासह महत्त्वाचे फोटो, फाइल्स क्‍लाउड सर्व्हरच्या साह्याने साठविता आले, तर ही संकल्पना डॉ. लोकरे यांच्या डोक्‍यात आली व २०१२मध्ये ‘इनटच’ संकेतस्थळ सुरू झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर २०१५मध्ये मोबाईल ॲप सुरू केले. व्हॉट्‌सॲपप्रमाणे ग्रुप करून मर्यादित मेंबर्सना ॲड करून कुठलीही कंपनी, मित्रांचा किंवा नातेवाइकांचा समूह सुरक्षितपणे एकमेकांना मोबाईल क्रमांक साठवू शकतात, फोटो, मीटिंग्सची माहिती, पीडीएफ फाइल्स पाठवून ती ‘इनटच’च्या क्‍लाऊड सर्व्हरवर साठवू शकतात. त्यामध्ये अपडेट मिळविता येतात. साठवणुकीसाठी ‘मेमरी स्टोअरेज’चे बंधन नसल्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलची मेमरी वापरली जात नाही. स्मार्टफोन बदलला तरी तुमची माहिती ‘इनटच’च्या माध्यमातून पुन्हा रिस्टोअर करू शकता. सद्यःस्थितीत ‘इनटच’ ॲपचे १५ लाखांहून जास्त यूझर्स आहेत.’’\n‘इनटच’ॲपच्या माध्यमातून सेव्ह केलेली प्रत्येक माहिती क्‍लाउड सर्व्हरला सुरक्षित ठेवण्यात येते. साठविलेली माहिती कुठल्याही वेळी, कोणत्याही सदस्याला उपलब्ध करता येते. ॲटो-बॅकअपची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल हरवला, तरी ‘डेटा क्‍लाउड’वर सेव्ह असल्यामुळे डेटालॉसची भीती नाही. ‘डेटा प्रायव्हसी’ची हमी, सदस्यांच्या माहिती गोपनीय ठेवण्याची हमी दिली जाते, तसेच जाहिरातमुक्त ॲप असल्यामुळे वापरकर्त्यांना कोणतीही अडचण येत नाही.\nगुगल प्लेस्टोअर, आयओएस, ब्लॅकबेरीवर ॲप उपलब्ध.\nफ्री डाउनलोडिंग (काही सेवांकरिता नाममात्र शुल्क).\nमोबाईल क्रमांक, ई-मेल, फोटो, पीडीएफ फाईल्स क्‍लाउड सर्व्हरवर साठवणूक.\nव्यक्तिगत आणि समूहांमधील सर्वांचे मोबाईल क्रमांक आणि सर्व फाइल्स सुरक्षित.\nअमर्यादित मेंबर ग्रुपमध्ये ॲड करता येणार.\nक्‍लटर किंवा फॉरवर्डेड मेसेज टाकता येणार नाही.\nट्विटर, फेसबुक, व्हॉट्‌सॲपला जोडणे शक्‍य.\nशंभर टक्के सुरक्षित ॲप.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणात रस्सीखेच\nसातारा - केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ या मोहिमेंतर्गत गावातील स्वच्छताविषयक उपक्रम, तसेच सुविधांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-417.html", "date_download": "2018-08-18T00:22:57Z", "digest": "sha1:YUB4V7YVTROTK3KT76OG3CR555D522C2", "length": 8896, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आपण कायदा मानणारे आहोत कायदा हातात घेवू नका - आ.औटी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Parner Politics News Vijay Auti आपण कायदा मानणारे आहोत कायदा हातात घेवू नका - आ.औटी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला.\nआपण कायदा मानणारे आहोत कायदा हातात घेवू नका - आ.औटी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अभिष्टचिंतन सोहळ्यात तालुकाप्रमुख नीलेश लंके समर्थकांनी केलेला राडा, तसेच त्यानंतर सोशल मीडियावरून ओकल्या जाणाऱ्या गरळीविरोधात कार्यकर्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता संयम बाळगण्याचे आवाहन आमदार विजय औटी यांनी केले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअभीष्टचिंतनाच्या कौटुंबिक कार्यक्रमास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास तालुकाप्रमुख लंके यांनी जाणीवपूर्वक उशिरा येत सभेचे सर्व शिष्टाचार पायदळी तुडविले. पक्षप्रमुख व्यासपीठावर बसलेले असताना, सभा ऐकण्यासाठी बसलेल्या नागरिकांमधून लंके हे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून आले.\nभाषणे सुरू असताना लंके समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्याची थेट पक्षप्रमुखांनी दखल घेतल्यानंतर हा प्रकार बंद झाला. कार्यक्रम संपल्यानंतर पक्षप्रमुख हेलीपॅडकडे जात असताना त्यांचे अंगरक्षक बसलेल्या आ. विजय औटी यांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत या वाहनाची काचही फुटली.\nहा प्रकार होउनही आ. औटी यांनी कार्यकर्त्यांना त्यावेळीही संयम बाळगण्याचा सल्ला दिला व पुढील संघर्ष टळला. त्यानंतरही सोशल मिडीयावर गरळ ओकली जात असल्याच्या पाश्र्­वभूमीवर पारनेर शहरातील सुमारे पाचशे तरूणांनी आ.औटी यांची भेट घेउन जशास तसे उत्तर देण्यासाठी आमच्यावरील बंधने दूर करण्याची मागणी केली.\nकार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर आमदार औटी यांनी पारनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका असल्याचे सांगितले. लंके व त्यांच्या समर्थकांनी जे कृत्य केले व त्यानंतर सोशल मिडीयावर ज्या हिन पद्धतीने गरळ ओकली जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला त्यांनी दिला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nत्यांनी केले म्हणून तुम्हीही तसे करणार असाल तर ते आपल्या संस्कृतीला धरून असणार नाही. त्यांनी जे काही केले ते स्वत: पक्षप्रमुखांनी पाहिले आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख घेतील. स्व.भास्करराव औटी यांनी आपणास सुसंस्कृतपणाचा वारसा दिला आहे. तो जपण्याची आपली जबाबदारी आहे. लंके समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रसारीत केलेल्या संदेशावर प्रत्युत्तर देउ नका.\nआपण कायदा मानणारे आहोत. कायदा हातात घेवू नका असा सल्ला आ. औटी यांनी यावेळी दिला. उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, माजी सभापती गणेश शेळके, विकास रोहकले आदी यावेळी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआपण कायदा मानणारे आहोत कायदा हातात घेवू नका - आ.औटी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला. Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, March 04, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T01:29:40Z", "digest": "sha1:VN5DYFT4COGDD2Y6FQIPMHN2W3URB5WK", "length": 6105, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "डाळीचा चिवडा | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: डाळीचा चिवडा\n३ वाट्या हरबर्‍याची डाळ\nदीड वाटी शेंगदाणे (भाजून सोललेले)\n१ वाटी खोबऱ्याचे पातळ काप\n२ वाट्या तयार तिखट शेव\nहरभर्‍याची डाळ ३ ते ४ तास भिजवावी. भिजत घालताना त्यात थोडी तुरटीची पूड घाला. डाळ चाळणीत उपसून, कपड्यावर पसरून थोडी कोरदी करा. मोथ्या गाळण्यातून तेलात तळावी व बाजूला ठेवावी.थोड्या तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा. त्यात खोबऱ्याचे काप घालून परतावे. जरा लालसर झाले की त्यात शेंगदाणे घाला. जरा परतून खाली उतरवा. मोठ्या कागदावर तळलेली डाळ पसरावी. त्यावर तळलेले दाणे व खोबरे पसरावे. त्यावर तिखट, मीठ, थोडा कच्चा हिंग, थोडी साखर घालून मिश्रण कालवावे. त्यात तयार शेव कुसकरून घालावी.आवडत असल्यास फोडणीत लसूण घालावी.\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged खोबरे, डाळीचा चिवडा, पाककला, पाककृती, शेंगदाणे on फेब्रुवारी 20, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141029054521/view", "date_download": "2018-08-18T00:26:58Z", "digest": "sha1:C4IIJ4H2UOU35BCKEW3JCKNWC744SQIZ", "length": 8950, "nlines": 88, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अतिशयोक्ती अलंकार - लक्षण ३", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|अतिशयोक्ती अलंकार|\nअतिशयोक्ती अलंकार - लक्षण ३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nपण प्राचीनांचें (या बाबतीत) म्हणणें असें :---\n“रूपकाप्रमाणें ह्या अतिशयोक्तींतही विषयीचा विषयाशीं अभेद भासतोच; पण तो (शब्दोपात्त विषयाशीं नसून) निगीर्ण विषयाशीं; हाच काय तो रूपकांत व अतिशयोक्तींत फरक. आतां अतिशसयोक्तींतील तादात्म्यनिश्चय (अध्यवसाय) सिद्ध असतो, (अतएव) अप्रधान असतो. (कारण तो विधेय नसतो, अनुवाद्य असतो.) व तो (अध्यवसाय) निश्चयस्वरूप असतो म्हणूनच, जिच्यातील अध्यवसाय (सिद्धरूप नसून) साध्य असतो अशी जी संभावनारूप उत्प्रेक्षा तिच्याहून अतिसयोक्तीचा निराळेपणा (स्पष्ट) आहे.”\nह्यावर (या प्राचीनांच्या मतावर) शंका अशी :---\n“तुमचें जर असें म्हणणें आहे तर :---\n’ (पाण्यांत न जन्मलेलें हें कमल सोन्याच्या लतेवर फारच शोभत आहे.) या वाक्यांत ‘इदं’ (हें) ह्याचा विषय अससेल्या मुखाचा अवच्छेदक धर्म म्हणून उल्लेख केला असल्यानें, येथें (विषयाचें) निगरण कुठें आहे (आणि निगरण नसेल तर ह्या वाक्यांत अतिशयोक्ति आहे असें तरी कसें म्हणता येईल (आणि निगरण नसेल तर ह्या वाक्यांत अतिशयोक्ति आहे असें तरी कसें म्हणता येईल ) ह्या शंकेचें उत्तर असें :--- ‘इदं’ हें या वाक्यांत कमलत्वविशिष्टाचें (म्ह० कमळाचें) विशेषण असेल तरच येथें अतिशयोक्ति होईल. पण उद्देश्य जें मुख त्याचा अवच्छेदक धर्म म्हणून येथें इदं आहे. असें मनालें तर, हें रूपकच होईल. अशाच रीतीनें, ‘गौरयम्’ ‘आयुरेवेदम्’ इत्यादि वाक्यांतही असजावें, अशी वस्तुस्थिति असल्यानें, “ अतिशयोक्तींत अभेद हा अनुवाद्यच असतो (म्ह० उद्देश्यकोटींतच जातो०, तो विधेयकोटींत जात नाहीं.” हें प्राचीनांचे म्हणणें जुळतें. अशारीतीनें, अतिशयोक्तीचा हा पहिला प्रकार सांगितला. ह्या प्रकारांत, (विषय व विषयी या दोहोंत) भेद असूनही ‘अभेद आहे (असें म्हट्लें जातें).\nआतां अतिशयोक्तीचा दुसरा प्रकार (सांगतों) :---\nह्या प्रकारांत, प्रस्तुत विषय तोच असूनही (म्ह० स्वतःशीं त्याचा अभेद असूनही,) तो निराळाच आहे (तो दुसराच कोणतातरी पदार्थ आहे) असें सांगितलें जातें; कारण तसें सांगण्यांत त्या प्रस्तुताचें लोकोत्तरत्व सूचित करण्याचा उद्देश असतो, या प्रकारालाच, ‘प्रस्तुताचें निराळेपण’, असे (काव्यप्रकाशकारांनीं) नांव दिलें आहे.\nन. ( विणकाम ) ताण्याची सुते ( समुच्चयाने खळ लावण्यासाठी पसरलेली ). वशारन - न . अशा पसरलेल्या सुतास खळ लावण्याची क्रिया .\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Milk-Doner-Women-elizabeth-anderson.html", "date_download": "2018-08-18T00:21:47Z", "digest": "sha1:HSPD7RVQMC3UN4FOLYUAKYPQOCH5ML4D", "length": 11971, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "कथा ७०० लिटर स्वतःचे दूध दान करून शेकडो बालकांचे जीव वाचवणार्या महिलेची ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / कथा ७०० लिटर स्वतःचे दूध दान करून शेकडो बालकांचे जीव वाचवणार्या महिलेची \nकथा ७०० लिटर स्वतःचे दूध दान करून शेकडो बालकांचे जीव वाचवणार्या महिलेची \nहे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल पण हे सत्य आहे . दोन मुलांची आई असलेली एलिझाबेथ अँडरसन ही गरजू परिवारांना आपले दूध दान करते . यात विचित्र असे काही नाही आहे . ही एक नैसर्गिक गोष्ट आहे . एलिझाबेथ हिच्या शरीरात एका दिवसात १. ७५ गॅलन इतके दूध तयार होते . तिने आत्तापर्यंत ७०० गॅलन इतके दूध तिने गरजू कुटुंबियांना दान केले आहे . हा दोनदा जागतिक विक्रम ठरला आहे . पंपिंग हे एखाद्या ऑलिम्पिक खेळासारखे आहे . मी यात आता पारंगत झाली आहे . पण ह्यात काही मजा नाही आहे .\nसकाळी सकाळी स्तनांना त्रास होतो . या बाबतीत काहीतरी करावे . तिने गेल्या तीन वर्षांपासून एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही . पण त्याने फारसा काही फरक नाही पडत . कारण माझ्या या दानामुळे अनेक गरजू कुटुंबियांना मदत होते . अनेक बालकांचा जीव वाचतो . त्यामुळे सुट्टीचा विचार कधी मनात पण नाही येत . ती आपले दूध हे दूधपेढी मध्ये दान करते . मग ही संस्था त्या गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे काम करतात .ही संस्था राष्ट्रीय स्तरावर काम करते . एलिझाबेथ ही स्वतः देखील तिचा आसपास असणाऱ्या गरजू मातांना स्वतः त्यांच्या घरी जाऊन पोहोचवते .\nएलिझाबेथ हिला स्वतःला दोन मुली आहेत .एलिझाबेथ हिने हे समाजकार्य पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पार्ट तिने पार्टटाइम म्हणून सुरु केले होते . पण दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ती हे फुल्ल टाइम करायला लागली .\nकथा ७०० लिटर स्वतःचे दूध दान करून शेकडो बालकांचे जीव वाचवणार्या महिलेची \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:58:27Z", "digest": "sha1:O5BHEWZLFRT7BFHKBBTFWT7FFEYKV47Q", "length": 16198, "nlines": 231, "source_domain": "mediawatch.info", "title": "कविता | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त कविता\nदारात तुला शेवटची आंघोळ घालण्यासाठी\nगल्लीतल्या बायकांनी घोळका केला,\nआडोशाला पातळाच्या तुला न्हाऊ घातलं\nपहाटेच्या थंडीत गरम पाण्याची आंघोळ\nनिदान शेवटची असूनही गरम पाण्याची.\nजन्मभर वेदनेचा गाव होतीस तू आता\nतुझे शांत डोळे माझं अस्तित्व गिळतात,\nमनाच्या अंगणात पेटलीय आठवणींची चिता,\nरंगानी उमलण्याआधीच फुलांची राख झालीय,\nतुझ्या त्या डोंगर माथ्याच्या घरात\nबैचेन दोन पोर आजही तुला शोधतहेत\nज्या वयात तुझ्या चेहर्यापेक्षा तुझा\nस्पर्शच त्याच्याशी बोलका होता नेमक\nत्याच वयात त्यांनी तुझा अखेरचा\nमुका चेहरा पाहिला, आणि कळलंही नाही\nत्यांना समोर नक्की काय घडतय.\nतिरडीच्या दोर्यानी जेवढा तुझा देह आवळला\nकदाचित त्याहूनही जास्त आवळेल तुझ्या\nआठवणींचा दोर आयुष्यभर त्या पोरांच्या गळ्यात.\nतुझ्या महिरपी केसांच्या वळणवाटांमधून\nनिर्वाती सकारात्मकतेचे डोहाळे जोजवत\nती शोषून घेते प्राणवायू,\nनिसटून जाईल ती चटकन\nमला सुंदरतेची स्वप्नं फुटताहेत\nही हवा निर्मळ होणं कठीणय\nसुंदर स्वप्नं मिटणं कठीणय\nमी अगणित सुंदर स्वप्नांनी\nया दुषित हवेत हा उजळताक्षण\nपण क्षण तर उजळलाय नुक्ताच\nमी तो प्रियकराच्या उन्माद तंद्रीत\nखोल भूमीत ती निद्रिस्त आहे\nनि या विराण भूमीवर\nही दुषित हवा झेलत\nमाझी कविता खोटी आहे\nबनवलेली गलूल खरी आहे\nमाझी कविता सशासारखी आहे\nया मुली मात्र मला सोलु शकतात\nमाझा खोटेपणा आतडं फाडून\nभाळू शकत नाहीत या काळ्या मुली\nत्यांना शाकरून घ्यायाचे नाही काहीच\nमाझी मुलगीही सामील आहे त्यांच्यात\nशिक्रापूर, ता. शिरूर, जि पुणे\nमी लिहिलेल्या सर्व कविता जपून ठेव तुझ्याकडे..\nमी तर म्हणेन,जगव त्यांना तुझ्या परीने…\nकारण तुझ्या विचारानेच जन्माला आल्यात त्या..\nआता त्यांना पोरकं करू नकोस..\nमाझ्या कवितांसह आपला संसार तर शक्य नाहीय..\nपण निदान त्यांना जपण्याची ग्वाही मला दे…\nम्हणजे तुझ्यासह जगतेय, याचा भास होत राहील..\nआणि कवितांबद्दल कदाचित कुणी आक्षेपही घेणार नाही..\nत्यांना अडकवणार नाही कुणी नैतिक अनैतिकतेच्या भोवऱ्यात..\nतुझ्या माझ्याच ना त्या शेवटी..\nतेजस्वी बारब्दे लाहुडकर पाटील\nटेकायला जागा नव्हती दुरोदूर\nआता कसले उभे राहतोय\nआधार तरी कशाचा .. \nतरीही दिवस काढलेच ना या बजबज पुरीत…\nमिरगाच्या पावसात सडसडून भुमी भिजवी\nया टळटळीत उन्हात मला …\nफेकलो गेलो होतो दुरोदूर एकांतात\nपण तुझे काळेभोर हात होते\nबाकी माझ्याकडे काय होतं …\n– नागनाथ खरात, मोटेवाडी (मा), ता. माळशिरस, जि. सोलापूर\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nअकबर बादशहाची चित्रवेल्हाळ पुस्तके अरुण खोपकर नुकताच जागतिक ग्रंथ दिन साजरा झाला. या…\nरविषकुमार: विकाऊ पत्रकारांच्या गर्दीतील आशेचा किरण मोहसीन शेख गेल्या काही दिवसात रविषकुमारला जीवे मारण्याच्या _धमक्या सातत्याने…\nबापूंचे नथुरामास पत्र लेखक- डॉ. विनय काटे प्रिय नथुराम, तुला \"प्रिय\" म्हणतोय म्हणून…\nजवाहरलाल नेहरूंचे संघाविषयक आकलन राज कुलकर्णी प्रणव मुखर्जी यांनी संघ शिबिरास दिलेल्या भेटीवर…\nपुरुष नावाच्या पशुंनो…. काश्मिरमधील कथुआ येथे असिफा नावाच्या ८ वर्षीय मुलीवर मंदिरात पोलीस…\nTags: प्रत्येकाने वाचावं असं\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70911223800/view", "date_download": "2018-08-18T00:25:47Z", "digest": "sha1:JEW24M52476G4XRKINTLIY5GBW4KGTK2", "length": 8551, "nlines": 158, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संदिग्ध ताना", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|\nकुस्करूं नका हीं सुमने \nडोळे हे जुलमि गडे \nठावा न सुखाचा वारा\nआशा, शब्द आणि दर्शन\nकां रे जाशी मज त्यजुनी \nतीनी सांजा सखे, मिळाल्या\nह्रदय सांग चोरिलें कशास सुंदरी \nतूं जिवलगे विद्यावती जाणती \nबिजली जशि चमके स्वारी \nये पहाटचा वर तारा\nशैशवदिन जरि गेले निघुनी\nआठवती ते दिन अजुनी\nललने चल चल लवलाही \nराजकन्या आणि तिची दासी\nहें कोण गे आई \nतर मग गट्टी कोणाशीं \nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात\nत्वेषानें घनघोर घर्घररवें गर्जे महासागर,\nसंदिग्ध ध्वनि दुमदुमे, नगर हें टाकी दणाणोनिया,\nजाई दूर दिगंतरा पवनिं हा आरूढ होवोनिया,\nवेंची सागर सर्वही बळ कसा फेसाळला हा वर \nयाच हा वरचाच गे ध्वनि, परी, हाले जरी अंतर\nदावूं केवि शके अगाध ह्रदयीं जें चाललें याचिया \nताना या भरल्या कशा तरि सखे, वेड्या तशा वांकड्या\nगेहीं या घुमती सदा जरि सखे, संदिग्ध या बेसुर.\nजाया दूर दिगंतरा बळ न यां, हा भेद आहे परी,\nवेंचीं मी बळ सर्वही, ह्रदय हें न्हाई द्रवानें किती \nहा सारा वरचाच गे ध्वनि, परी हाले जरी अंतरीं\nदावूं प्रेम कसें तुझ्याविषयिं जें संदिग्ध या दाविती \nताना या जरि पवल्या जनन गे प्रेमीं तुझ्याची तरी\nघे घे अर्पितसें तुलाच म्हणुनी वारू, प्रिये पार्वती \nकवी - भा. रा. तांबे\nकाव्य प्रकार - सुनीत\nमंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T00:52:04Z", "digest": "sha1:NTE24KA4AJC4K2RST2PJZIE35UA6BHJX", "length": 5983, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "छांग्षा - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ११,८१९ चौ. किमी (४,५६३ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २०८ फूट (६३ मी)\n- घनता ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)\nचीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nछांग्षा (चिनी: 长沙; फीनयीन: Chángshā) हे चीन देशाच्या हुनान या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. छांग्षा शहर चीनच्या दक्षिण भागात शियांग नदीच्या काठावर वसले असून ते आर्थिक दृष्ट्या चीनमधील सर्वात प्रगत शहरांपैकी एक आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"अधिकृत संकेतस्थळ\" (चिनी मजकूर).\nचीन मधील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१८ रोजी ००:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=100&bkid=416", "date_download": "2018-08-18T01:14:07Z", "digest": "sha1:V7BDY4OTK6OEYOWOXRJLTDTK4BRJWEBA", "length": 2349, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : शब्द वेचिता बहरु\nName of Author : संपादन:डॉ. शंतनू चिंधडे\nशब्द वैभव साहित्य प्रेमी मंडळाने धिम्या गतीने सतरा वर्षे ओलांडली. या वाटचालीत भली बुरी कविता भेटत गेली, काही स्नेही आठवणी ठेऊन गेले. स्नेहाळ आठवणी मागे उरल्या, कवितेत गुंतत गेलो, अनेकांना गुंतवण्याचा प्रयत्न केला. अशाच एका थांब्यावर हे गुणीजन भेटले. प्रत्येकाची शब्दकळा वेगळी, नाद वेगळा, रीत वेगळी. मनात आले हा हार गुंफून पाहावा, गुंफला. आता रसिकांनी ठरवायचे, आपापल्या आवडीचे फूल निवडायचे. मी तो केवळ एक भारवाही.... हे गोड ओझे वाहता वाहता माझेही हात थोडे सुगंधी झाले आहेत. आणखी काय सांगू....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/Rezek/", "date_download": "2018-08-18T00:46:05Z", "digest": "sha1:44K5XEGW5O5HVSOUXK7LGRJFG2DYY3EL", "length": 14470, "nlines": 293, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "रेझक | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहिमिआस्तान पॅराडाइज", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nजायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. अफवा मते, Krkonoše पर्वत पौराणिक Krakonoš आत्मा रक्षण. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. [...]\nJizerou वरील देखावा झुरणे उच्च वेळी\nदेखावा वर्षांत बांधले Jizerou 21.01.2018 उंच झुरणे कधीतरी आज दुपारी ..... पर्यटक टॉवर, एक लाकडी गॅलरी एक गार्ड टॉवर सदृश, येथे 2008 मालमत्ता, श्री फ्रान्सिस Hubař वर 2009 आहे. देखावा टॉवर गावात Roprachtice Semilsko आणि एकदा टॉवर triangulation उभा राहिला जेथे ठिकाणी व्यापक दृश्ये साइटवर आहे. [...]\nराउडनिनेस इन ज्यंट पर्वत, क्रिज्लिस, जेस्टेबी, रेझक\nआसपासच्या राक्षस Křížlice मध्ये Roudnice पासून शॉट्स, hawks आणि माँटेज. राक्षस पर्वत (जर्मन मध्ये Riesengebirge, पोलिश Karkonosze) geomorphological युनिट आणि झेक आणि चेक आश्रयाच्या सर्वाधिक पर्वत आहेत. तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जायंट पर्वत सर्वात उंच पर्वत Sněžka (1603 मीटर) आहे. अफवा मते राक्षस कल्पित आत्मा Krakonoš रक्षण करील. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. आजचे Krkonoše च्या व्यापक पर्वतरांगा प्राचीन मध्ये वर्णन करण्यात आले [...]\nडीजेआई फाँटम 4 रेझक, जायंट पर्वत\nरेझक (जायंट पर्वत) - क्राकोनोसे पर्वत मध्ये स्थानिक नाव, जब्लोनेक नाद जेजेरुओच्या शहरासाठी योग्य असलेली एक सेटलमेंट. जायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. [...] मते\nसूर्योदय, रेझक, जायंट पर्वत\n4K रिझोल्यूशनमधील जाइंट पर्वत मध्ये Rezec वरील उंचीवरून शरद ऋतूतील सूर्योदय जायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. [...] मते\nRezek पर्वत आणि शरद ऋतूतील आणि सूर्योद्यापूर्वी\nरज्का मधील क्रकोनोचे पर्वत मध्ये शरद ऋतूतील सूर्योदय Rezek (राक्षस पर्वत) - Jablonec त्यांचा Jizerou शहरात राक्षस योग्य निकाली स्थानिक नाव. द ज्युनिंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भूगोलवैज्ञानिक आहेत आणि चेक आणि हाईलँड्स मधील सर्वात उंच पर्वतरांग तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जाइंट पर्वत सर्वात उंच पर्वत Sněžka आहे [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n27322", "date_download": "2018-08-18T00:38:54Z", "digest": "sha1:YLY274AGY3IJRH76S2YDP3ZKMHWM4DCQ", "length": 11627, "nlines": 291, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Injustice: Gods Among Us Android खेळ APK (com.wb.goog.injustice) Warner Bros. International Enterprises द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Injustice: Gods Among Us गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/1st-week-boxoffice-tiger-zinda-hai.html", "date_download": "2018-08-18T00:22:52Z", "digest": "sha1:J2ACUUYNE3SM7ICYPGSQJZZNEJ4D2WSH", "length": 13642, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बॉक्स ऑफिस वर एक था टाइगर ने तोडले बाहुबलीचे रेकॉर्ड !! ३ दिवसामधे केलि एवढी कमाई ... Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / चित्रपट / बॉक्स ऑफिस / बॉक्स ऑफिस वर एक था टाइगर ने तोडले बाहुबलीचे रेकॉर्ड ३ दिवसामधे केलि एवढी कमाई ...\nबॉक्स ऑफिस वर एक था टाइगर ने तोडले बाहुबलीचे रेकॉर्ड ३ दिवसामधे केलि एवढी कमाई ...\nDecember 25, 2017 चित्रपट, बॉक्स ऑफिस\nशुक्रवारी प्रदर्शित झालेला एक था टाइगर ह्या चित्रपटाचा पुढचा भाग सलमान खान अभिनीत टाइगर जिन्दा हे ह्या चित्रपटाने ऐतिहासिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्याने ३४ कोटि १० लाख रुपये कमावले होते, शनिवारी टायगर जिन्दा हे चा गल्ला ३५ कोटि ३० लाख इतका होता तर रविवारी ह्या चित्रपटाने तब्बल ४५ कोटि ५३ लाख रुपये कमवून नविन इतिहास रचला आहे. ११४ कोटि ९३ लाखाची लक्षणीय कमाई ह्या चित्रपटाने ३ दिवसात केलि असून २५ डिसेम्बरची नाताळाची सुट्टी देखील ह्या चित्रपटाच्या पचनी पडेल अशीच चिन्ह आहे.\nटायगर जिन्दा हे ला प्रेक्षकांसोबत क्रिटिक्सने पण हिरवा कंदील दिल्याने येत्या १० दिवसात टायगरची जादू काही उतरनार नाहीं असा अंदाज आहे. हां चित्रपट ५०० कोटीचा आकड़ा कधी गाठतो ह्या कडेच सर्वांचे लक्ष्य आहे. अशी आहे टायगर जिन्दा हे ची कथा \nचित्रपटाची सुरुवात हि ४० नर्सेस ला वाचवण्यापासून होते . या मिशनसाठी टायगर आणि झोया यांची निवड झालेली असते . एकूण ४० नर्सेसपैकी १५ पाकिस्तानी आणि २५ भारतीय नर्सेस असतात . आईएसआय ने या नर्सेसचे इराकमध्ये अपहरण केलेले असते . नेमके त्याच वेळेला अमेरिका हे इराकवर बॉम्बहल्ला करणार असतात . अमेरिकेने भारताला त्यांच्या नर्सेस सोडवण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिलेला असतो . या एक आठवंड्याच्या आत जर भारत या नर्सेस ला नाही सोडवू शकले तर अमेरिका त्यांचा बॉम्बहल्ला करणार हे नक्की करणार हे निश्चित असते . या अपहरणामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नर्सेस फसलेल्या असल्याने भारत आणि पाकिस्तान एकत्र मिळून हि कारवाई करायचे ठरवतात . त्यामुळे या मिशनसाठी भारताकडून टायगरची निवड होते आणि पाकिस्तानकडून झोयाची निवड होते .\nया दोघांच्या ऍक्शन पॅक कामाने भरपूर असलेल्या या चित्रपटात झोया आणि टायगर इराकमधील त्या अतिरेक्यांच्या अड्यापर्यंत कसे पोहोचतात, नर्सेस ला सोडवायला गेलेले असताना ते स्वतः तर नाही न अडकत त्यात या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघावा लागेल .\nबॉक्स ऑफिस वर एक था टाइगर ने तोडले बाहुबलीचे रेकॉर्ड \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/immersion-rods/cheap-immersion-rods-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:36:28Z", "digest": "sha1:N4CGT2BAMMBOTX6KBZVRAE6YUANNRNGX", "length": 18959, "nlines": 498, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये इमरसीव रॉड्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap इमरसीव रॉड्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त इमरसीव रॉड्स India मध्ये Rs.259 येथे सुरू म्हणून 18 Aug 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. सिंगर इर्०७ 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बेव्हरेजेस Rs. 450 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये इमरसीव रॉड आहे.\nकिंमत श्रेणी इमरसीव रॉड्स < / strong>\n0 इमरसीव रॉड्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 156. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.259 येथे आपल्याला ओमेगा I रोड१ 5 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 33 उत्पादने\nशीर्ष 10 इमरसीव रॉड्स\nओमेगा I रोड१ 5 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nसुंहोत १५००व 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nसिंगर इर्०७ 1000 व इमरसीव रॉड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 1000 W\nसुंहोत १०००व 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nमॅजिक सूर्य इमाम 01 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper, Steel\nसुंत्रक से१११ 3000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nववस्तार ओवीर 2904 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nसिंगर इर्१० 1500 W इमरसीव हीटर रॉड बेव्हरेजेस वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nबजाज इमरसीव 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\nववस्तार ओवीर 2922 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nमोक्ष 1000 वॅट्स स्टॅंडर्ड इमरसीव हीटर 1000 W ओमर\n- हेअटींग एलिमेंट Copper, Steel\nमोक्ष 1000 वॅट्स रेगुलर इमरसीव हीटर 1000 W इमर्स\n- हेअटींग एलिमेंट Copper, Steel\nलिट्टेलहोमे र्व 15 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बे\n- हेअटींग एलिमेंट Copper\nमोक्ष 1500 वॅट्स रेगुलर इमरसीव हीटर 1500 W इमर्स\n- हेअटींग एलिमेंट Copper, Steel\nक्रॉम्प्टन ग्रीवेसी कॅग 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\nसुंहोत सिल्वर 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nलिमये इं 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\nखैतं इमरसीव 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\nसिंगर इर्०८ 1500 व इमरसीव रॉड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 1500 W\nखैतं इमरसीव 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\nसुंस्पोट ब्लॉसम 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nहैलेक्स प्लॅटिनम 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\nसिंगर इर्०७ 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बेव्हरेजेस\n- हेअटींग एलिमेंट Copper\nनोव्हा ह्न११० 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w793247", "date_download": "2018-08-18T00:39:01Z", "digest": "sha1:ICVBUH2LJQQ5S7J5FIA4Y3BPQDKMY4IU", "length": 10393, "nlines": 255, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मृत्यू अंतर्गत वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nब्लॅक आणि गोरी मुलगी\nब्लॅक आणि व्हाईट गर्ल फेस\nआयफोन 4 अनुप्रयोग बा\nमी जनी प्रेम करतो\nब्लॅक आणि गोरी मुलगी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर मृत्यू अंतर्गत वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w787902", "date_download": "2018-08-18T00:39:15Z", "digest": "sha1:ERVSXIW3DDNPL24LCXRVXEFDENQTD5X7", "length": 10459, "nlines": 254, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "डेव्हिड बेकहॅम वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर डेव्हिड बेकहॅम वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141017060444/view", "date_download": "2018-08-18T00:26:26Z", "digest": "sha1:QVVZ77J6HYINNJAZ5LEMUWHN5IOFV5OK", "length": 9357, "nlines": 107, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ९", "raw_content": "\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उत्प्रेक्षा अलंकार|\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ९\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nह्या श्लोकांत उत्प्रेक्षेचें निमित्त म्हणून सांगितलेलें जें नीलत्व तें, खोळ खंदकरूपी विषयामध्यें आहेच; पण तें नीलत्वरूप निमित्त, विषयी जें आकाश त्याच्या ठिकाणींही सिद्ध व्हावें एवढयाकरतां, (“तळाचा पत्ता नसलेलें” हें आकाशचें विशेषण असलेला) तिसरा चरण मुद्दाम घातला आहे. आणि दीर्घत्व हा या उत्प्रेक्षेंत निमित्त होणारा धर्म, विषयी जें आकाश त्यामध्यें सिद्ध व्हावा म्हणून, श्लोकाचा पूर्वार्ध निर्माण केला गेला आहे.\nतादात्म्यानें होणार्‍या (तादात्म्यसंबंधानें होणार्‍या) द्रव्यस्वरूपोत्प्रेक्षेचें हें उदाहरण :---\n‘कलिंद पर्वतापासून थेट प्रयागापर्यंत कोणी तरी एक लांबच्या लांब खंदक निर्माण केला आहे. या खंदकांत असलेला हा यमुनेचा प्रवाह, ज्याचा तळ दिसत नाहीं असें नील वर्ण आकाशच आहे, असें मला वाटतें.”\nह्या श्लोकांत यमुनेच्या प्रवाहाच्या ठिकाणीं नीलत्व व दीर्घत्व या निमित्तांनीं आकाशाच्या तादात्म्याची उत्प्रेक्षा केली आहे, (आकाशत्व ही जाति मानतां येत नाहीं, कारण आकाश हें एक आहे; आणि जाति ही अनेकानुगत असते; म्हणून) आकाशत्व हें आकाशाचें स्वरूपच असल्यानें, आकाश हें द्रव्यच मानून ह्या ठिकाणीं द्रव्योत्प्रेक्षाकेली आहे. शब्दाचा आश्रय असणारें तें आकाश इत्यादि नैयायिकांनीं केलेलें आकाशाचें लक्षण ध्यानांत आले नसतांही, केवळ आकाश ह्या शब्दानें सुद्धां आकाश ह्या अर्थाची प्रतीति होऊं शकते; आणि म्हणूनच आम्ही आकाशाला द्रव्य मानतों.\nह्या श्लोकांत उत्प्रेक्षेचें निमित्त म्हणून सांगितलेलें जें नीलत्व तें, खोल खंदकरूपी विषयामध्यें आहेच; पण तें नीलत्वरूप निमित्त, विषयी जें आकाश त्याच्या ठिकाणींही सिद्ध व्हावें एक्वढयाकरता, (“तळाचा पत्ता नसलेलें” हें आकाशाचें विशेषण असलेला) तिसरा चरण मुद्दाम घातला आहे. आणि दीर्घत्व हा या उत्प्रेक्षेंत निमित्त होणारा धर्म, विषयी जें आकाश त्यामध्यें सिद्ध व्हावा म्हणून, श्लोकाचा पूर्वार्ध निर्माण केला गेला आहे.\nन. १ ( आंतील ) कांहीं धान्य काढून घेतल्यामुळें सैल झालेला मुडा . २ ( कु . ) मुडी बांधण्याच्या दोरीची जुडी . मुडी पहा . [ का . चळति = सैल , ढिला ; सं . चल ]\nजन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/issf-world-cup-final-heena-sidhu-and-jitu-rai-win-gold-10m-air-pistol-mixed-team-event-78684", "date_download": "2018-08-18T01:42:43Z", "digest": "sha1:X2GGENMQTSHEWJ3GY2KOMJNIDSCPVVYY", "length": 10750, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ISSF World Cup Final: Heena Sidhu and Jitu Rai win gold in 10m Air Pistol Mixed Team event हिना सिद्धू, जितू रायने पटकाविले सुवर्णपदक | eSakal", "raw_content": "\nहिना सिद्धू, जितू रायने पटकाविले सुवर्णपदक\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nदिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शुटींग रेंजमध्ये सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत हिना आणि जितू या जोडीने पहिले सुवर्णपदक मिळविले. या दोघांचे आतापर्यंत मिश्र प्रकारात तिसरे सुवर्णपदक आहे. या दोघांनी 483.4 गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.\nनवी दिल्ली - जागतिक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या हिना सिद्धू आणि जितू राय यांनी सुवर्णपदक पटकाविले.\nदिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शुटींग रेंजमध्ये सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत हिना आणि जितू या जोडीने पहिले सुवर्णपदक मिळविले. या दोघांचे आतापर्यंत मिश्र प्रकारात तिसरे सुवर्णपदक आहे. या दोघांनी 483.4 गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या वर्षाच्या अखेरीस जागितक स्पर्धा घेण्यात येणार असून, त्यातून 2020 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी खेळाडू पात्र होणार आहेत.\nभारतात प्रथमच होत असलेल्या जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. फ्रान्सच्या गोबरवील आणि फॉक्युट यांनी रौप्य, तर चीनच्या काई आणि यांग या जोडीने ब्राँझपदक मिळविले.\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\n'जय विज्ञान'चा उद्‌घोष करणारे अटलजी\nअटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने...\nपरभणीत 24 ऑगस्टला होणार कन्हैयाकुमारची सभा\nपरभणी : 'संविधान बचाओ, देश बचाओ' या उपक्रमाअंतर्गत दिल्लीतील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यांची परभणीत 24 ऑगस्टला तर पाथरीत 25 ऑगस्टला...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर...\nAtal Bihari Vajpayee : अटलजींचे इंदापूर येण्याचे राहून गेले....\nवालचंदनगर - इंदापूरचे तत्कालीन नगराध्यक्ष व सध्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व वालचंदनगर चे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/pali-panchayat-samiti-celebrated-chhatrapati-shahu-maharajs-birth-anniversary-126408", "date_download": "2018-08-18T01:23:55Z", "digest": "sha1:3XNHKZNEHJ4NPL6DKVEQSRLR3EPDN5LJ", "length": 11071, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "In the Pali Panchayat Samiti, celebrated in Chhatrapati Shahu Maharaj's birth anniversary पाली पंचायत समितीमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी | eSakal", "raw_content": "\nपाली पंचायत समितीमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी\nबुधवार, 27 जून 2018\nपाली : छत्रपती शाहू महाराज यांची १४४ वी जयंती पाली पंचायत समितीमध्ये मंगळवारी (ता.२६)उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पाली पंचायत समितीचे सभापती साक्षी सखाराम दिघे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले.\nतसेच उपस्थितांना राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देवून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पाली पंचायत समितीचे शाखा अभियंता बाळकृष्ण दत्तू, अतिरिक्त गटविकास अधिकारी घबाडी, मिलिंद धाटावकर, देवा पाटील, मयूर कारखानीस,शैलेश सोनकर व नंदन पाटील यांच्या सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nपाली : छत्रपती शाहू महाराज यांची १४४ वी जयंती पाली पंचायत समितीमध्ये मंगळवारी (ता.२६)उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पाली पंचायत समितीचे सभापती साक्षी सखाराम दिघे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले.\nतसेच उपस्थितांना राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देवून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पाली पंचायत समितीचे शाखा अभियंता बाळकृष्ण दत्तू, अतिरिक्त गटविकास अधिकारी घबाडी, मिलिंद धाटावकर, देवा पाटील, मयूर कारखानीस,शैलेश सोनकर व नंदन पाटील यांच्या सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/gorakh-sarode-elected-deputy-chairman-126112", "date_download": "2018-08-18T01:23:30Z", "digest": "sha1:5SEZZW65NR7FBUGTFFIE4UJP6T3DWHFZ", "length": 14026, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "gorakh sarode elected as a Deputy Chairman नांदगांव बाजार समितीच्या उपसभापतीपदी गोरख सरोदे यांची निवड | eSakal", "raw_content": "\nनांदगांव बाजार समितीच्या उपसभापतीपदी गोरख सरोदे यांची निवड\nसोमवार, 25 जून 2018\nनांदगांव - नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदी जळगांव खुर्द येथील गोरख फकिरराव सरोदे यांची बिनविरोध निवड झाली.\nबाजार समितीचे उपसभापती पुंजाराम जाधव यांनी रोटेशन नुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात आज रोजी उपसभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती पदासाठी गोरख सरोदे यांचा एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस.पी. कांदळकर यांनी जाहिर केेले. नामनिर्देशन पत्रावर संचालक एकनाथ सदगीर व संचालक राजेंद्र देशमुख यांनी सुचक म्हणून सही केली.\nनांदगांव - नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदी जळगांव खुर्द येथील गोरख फकिरराव सरोदे यांची बिनविरोध निवड झाली.\nबाजार समितीचे उपसभापती पुंजाराम जाधव यांनी रोटेशन नुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात आज रोजी उपसभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती पदासाठी गोरख सरोदे यांचा एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस.पी. कांदळकर यांनी जाहिर केेले. नामनिर्देशन पत्रावर संचालक एकनाथ सदगीर व संचालक राजेंद्र देशमुख यांनी सुचक म्हणून सही केली.\nउपसभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवसेना कार्यालयात बैठक होवून संस्थेचे मार्गदर्शक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे उपस्थितीत गोरख सरोदे यांचे नावावर एकमत झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूकी वेळी बाजार समितीचे सभापती तेज कवडे, मावळते उपसभापती पुंजाराम जाधव, संचालक विलास आहेर, भरत शेलार, दत्तात्रय निकम, दिलीप पगार, हनुमान सानप, भाऊसाहेब हिरे, रामचंद्र चव्हाण, श्रावण काळे, भास्कर कासार, प्रफ्फुल पारख, भाऊसाहेब सदगीर,यज्ञेश कलंत्री, यशोदाबाई हेंबाडे, अलकाताई कवडे, सरला दिवटे, मनिषाताई काटकर मंगला काकळीज, सचिव अमोल खैरनार यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, मजूर फेडरेशन चे संचालक प्रमोद भाबड, राजाभाऊ जगताप, साहेबराव सरोदे, दत्तात्रय सरोदे, विकास टिळेकर, सुभाष सरोदे, सुर्यभान सरोदे, ज्ञानेश्वर सरोदे, बाळासाहेब सरोदे, समाधान सुर्यवंशी, नंदू गोंडळकर, अनिल सोनवणे, रवि गोंडळकर, सुनिल सरोदे, भागीनाथ सरोदे, बापूराव सरोदे, प्रमोद सरोदे, वाल्मिक हेंबाडे, भिमराज काटकर, आदिंसह शेतकरी बांधव, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nगोरख सरोदे यांच्या निवडीचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी अभिनंदन केले आहे.\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nमराठवाड्यात 189 मंडळांत अतिवृष्टी\nऔरंगाबाद - महिनाभराच्या खंडानंतर पावसाने दोन दिवस मुक्‍काम करीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वदूर...\nकात्रज - वार्धक्‍याने आलेला बहिरेपणा, त्यामुळे होणारी हेटाळणी, कुटुंबातील मनस्ताप आणि बाहेर वावरताना वाटणारी असुरक्षितता आदी समस्यांनी हतबल झालेल्या...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://wordplanet.org/mar/02/1.htm", "date_download": "2018-08-18T01:03:44Z", "digest": "sha1:IYLLFEOCUAJEXC6H5VQKNYOQEDEKM5IX", "length": 8367, "nlines": 38, "source_domain": "wordplanet.org", "title": " पवित्र शास्त्रवचने: निर्गम - Exodus 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nनिर्गम - अध्याय 1\n1 याकोब (इस्राएल) आपली मुले व त्यांची कुटुंबे यांच्या बरोबर मिसरला गेला, इस्राएलाची मिसरला गेलेली मुले ही:\n2 रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा\n3 इस्साखार, जबुलून, बन्यामीन;\n4 दान, नफताली, गाद व आशेर.\n5 त्याच्या वंशाचे हे एकूण सत्तरजण होते. (त्याच्या बारा मुलांपैकी योसेफ हा अगोदरच मिसरमध्ये होता.)\n6 काही काळानंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व लोक मरण पावले.\n7 परंतु इस्राएल लोकांना पुष्कळ मुले झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली; ते लोक महाप्रबल झाले आणि सर्व मिसर देश त्यांनी भरून गेला.\n8 नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करु लागला. योसेफ व त्याची कर्तबगारी याची त्याला माहीती नव्हती.\n9 तो आपल्या लोकांना म्हणाला, “ह्या इस्राएल लोकांकडे पाहा; देशात ते फार झाले आहेत आणि ते आपल्यापेक्षा संख्येने अधिक आहेत व शक्तीमानही झाले आहेत;\n10 त्यांची वाढ थांबवावी म्हणून आपण काहीतरी उपाय योजना केलीच पाहिजे. जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे इस्राएल लोक आपल्या शत्रुला जाऊन मिळतील; आणि मग ते आपला पराभव करुन आपणापासून निसटून जातील.”\n11 तेव्हा इस्राएल लोकांस त्रास देऊन त्यांचे जीवन कष्टमय व कठीण करावयाचे असे मिसरच्या लोकांनी ठरविले, म्हणून त्यांनी, गुलामाकडून बिगार कामे करुन घेण्यासाठी जसे मुकादम नेमतात तसे इस्राएल लोकावंर मुकादम नेमले. त्या मुकादमांनी राजाकरिता पिथोम व रामसेस ही दोन शहरे जबरदस्तीने इस्राएल लोकांकडून बांधून घेतली; राजाने या दोन शहरांचा धान्य व इतर वस्तु साठवून ठेवण्यासाठी उपयोग केला.\n12 मिसरवासीयांनी इस्राएल लोकावंर अधिक कठीण व कष्टाची कामे लादली; परंतु जसजसे ते त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादू लागले तसतसे इस्राएल लोक अधिकच संख्येने वाढत गेले व अधिकच पसरले;\n13 आणि मग मिसरवासीयांना त्यांची अधिकच भीती वाटू लागली; म्हणून त्यांनी त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादली.\n14 अशा प्रकारे मिसरवासीयांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केलें; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, घाण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीन व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.\n15 इस्राएली स्त्रिया बाळंत होताना त्यांना मदत करणाऱ्या शिप्रा व पुवा नावांच्या दोन इब्री म्हणजे इस्राएली सुइणी होत्या. मिसरच्या राजाने त्यांना आज्ञा केली.\n16 तो म्हणला, “तुम्ही इब्री स्त्रियांना बाळंतपणात सहाय्य करण्याचे काम चालू ठेवा. त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्याला अवश्य मारून टाका.”\n17 परंतु त्या सुइणा देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या म्हणून त्यांनी राजाची आज्ञा मानली नाही; त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.\n18 तेव्हा मिसरच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले\n19 सुइणी म्हणल्या, “ह्या इब्री म्हणजे इस्राएली स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहोंचाण्यापूर्वीच त्या बाळंत होतात.”\n20 त्या सुइणींच्या कामाबद्दल देवाला आनंद झाला; त्याबद्दल देवाने त्यांचे कल्याण केले वे त्यांची घराणी स्थापित केली;\n21 इस्राएल लोकांना अधिक मुले होत राहिली; ते संख्येने फार वाढले व फार बलवान झाले.\n22 तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली, “त्या लोकापैकी ज्यांना मुलगा होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्या पण मुलगी मात्र जिवंत ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://wordplanet.org/mar/03/1.htm", "date_download": "2018-08-18T01:03:24Z", "digest": "sha1:HUJKSHKJIYBCTDHQUYE2S7BLEOY34VF2", "length": 6330, "nlines": 33, "source_domain": "wordplanet.org", "title": " पवित्र शास्त्रवचने: लेवीय / Leviticus 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nलेवीय - अध्याय 1\n1 परमेश्वर देव दर्शनमंडपातून मोशेला हाक मारुन म्हणाला,\n2 “इस्राएल लोकांना असे सांग: की जेव्हा तुम्ही परमेश्वराला पशूबली अर्पिता तेव्हा तो प्राणी तुमच्या पाळीव गुराढोरांच्या खिल्लारांतील किंवा शेरडांमेढारांच्या कळपातील असावा.\n3 “जेव्हा एखाद्या माणसाला गुरांढोरांतले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोष नसलेला नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वर ते अर्पण मान्य करील.\n4 त्या माणसाने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल.\n5 “त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे.\n6 याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व मग त्याच्या शरीराचे तुकडे करावे.\n7 नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी;\n8 त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्या पशूचे तुकडे, डोके व चरबी रचावी;\n9 त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी, मग याजकाने सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी आहे; त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.\n10 “कोणाला कळपामधून शेरडू वा मेंढरु होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोष नसलेला नर अर्पावा.\n11 त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे.\n12 मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी.\n13 त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; त्याच्यामुळे परमेश्वराला संतोष होतो.\n14 “जेव्हा कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने होले किंवा पारव्याची पिले आणावी.\n15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगाळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.\n16 त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी.\n17 त्याने तो पक्षी पंखाच्या तेथून फाडावा, परंतु त्याने त्याचे दोन भाग वेगळे करु नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/buddha-pournima-celebrate-113292", "date_download": "2018-08-18T01:34:20Z", "digest": "sha1:B3T34CSF5UZDGFRYYIE7MWF67FZBRUDF", "length": 13771, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Buddha Pournima celebrate बुद्धम्‌ सरणम् गच्छामि | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 1 मे 2018\nपुणे बौद्ध विहारांमध्ये सामूहिक वंदना, बागांमध्ये धम्म पहाटेनिमित्त बुद्धांवरील गीतांचे गायन व सांस्कृतिक कार्यक्रम, मानवी कल्याणाचा गौतम बुद्धांनी दिलेला संदेश यांसह सामाजिक उपक्रम राबवीत सोमवारी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.\nपुणे बौद्ध विहारांमध्ये सामूहिक वंदना, बागांमध्ये धम्म पहाटेनिमित्त बुद्धांवरील गीतांचे गायन व सांस्कृतिक कार्यक्रम, मानवी कल्याणाचा गौतम बुद्धांनी दिलेला संदेश यांसह सामाजिक उपक्रम राबवीत सोमवारी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.\nभगवान गौतम बुद्धांच्या 2562 व्या जयंतीनिमित्त शहर व उपनगरांतील विहार परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वेणूवन बुद्ध विहारात भाविकांनी त्रिशरण पंचशीलचे पठण केले. चतुःशृंगी वसाहतीतील आनंद यशोदा सोसायटीतील नालंदा बौद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक अशोक धिवरे यांनी गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा भारतीय संविधानात अंतर्भाव असून, मानव जातीचे कल्याण करणारा बौद्ध धम्म असल्याचे सांगितले. या प्रसंगी सामूहिक वंदना झाली. समाधान गुढदे व सहकाऱ्यांनी भीमगीते गायली. आनंद यशोदा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष संजय मोरे, निमिषा पाटील, रमेश दुधगावकर, दिलीप खरात, विनोद लोंढे व सहकारी उपस्थित होते.\nसम्राट अशोक सेनेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बुद्ध विहार परिसरात पशुपक्ष्यांसाठी प्यायच्या पाण्याच्या पात्रे ठेवण्यात आली. भन्ते सुदस्सन, विनोद चव्हाण, नासिर खान, रमेश आढाव, संजय भोसले, नाना गायकवाड उपस्थित होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे \"धम्म पहाट' कार्यक्रम झाला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पावा आणि जर्मन गायिका ऍडल यांच्या सुरेल आवाजातील भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित संगीतमय कार्यक्रमाने पुणेकरांची सकाळ मंगलमय झाली. \"जैसा तू सोचेगा वैसाही पायेगा' हे गीत दाद मिळवून गेले. \"सुख का घर तेरे अंदर, उसकी तलास बाहर ना कर' यांसारख्या संगीतमय गीतांनी उपस्थित्यांची मने जिंकली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, दीपक म्हस्के उपस्थित होते.\nलष्कर परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात शुभम युवा मंचातर्फे रुग्णांना; तसेच गरजू मुलांना फळे वाटप करण्यात आली. औंध रस्ता येथील भारिप बहुजन महासंघातर्फे अन्नदान करण्यात आले. सुभाष जोगदंड, दत्ता ओव्हाळ, मिलिंद खरात यांनी नियोजन केले.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-municipal-record-tax-recovery-107005", "date_download": "2018-08-18T01:40:00Z", "digest": "sha1:G3BSHOYZ5QY6UZ7IJP6QSCNNQUSG5LTO", "length": 11464, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur municipal record tax recovery सोलापूर महापालिकेची विक्रमी कर वसुली | eSakal", "raw_content": "\nसोलापूर महापालिकेची विक्रमी कर वसुली\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nदोन महिन्यात 22 कोटींची वसुली, 51 मिळकती सील\nसोलापूर: मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या दुसऱ्या विशेष मोहिमेत दोन महिन्यांत 22 कोटी 04 लाख 48 हजार 104 रुपयांची विक्रमी वसुली केली. 51 मिळकती सील केल्या,तर तब्बल 169 नळजोड बंद केले.\nदोन महिन्यात 22 कोटींची वसुली, 51 मिळकती सील\nसोलापूर: मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या दुसऱ्या विशेष मोहिमेत दोन महिन्यांत 22 कोटी 04 लाख 48 हजार 104 रुपयांची विक्रमी वसुली केली. 51 मिळकती सील केल्या,तर तब्बल 169 नळजोड बंद केले.\nशहर कर संकलन विभागाला 2017-18 या आर्थिक वर्षांसाठी 64 कोटी 13 लाख 50 हजार 875 रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट होते. त्यापैकी मार्चअखेर 55 कोटी 75 लाख 23 हजार 458 रुपयांची वसुली करण्यात आली. या विभागाकडील कराची एकूण थकबाकी 135 कोटी रुपये होती. त्यापैकी आतापर्यंत 13 कोटी 65 लाख 32 हजार रुपयांची वसुली झाली आहे. चालू वर्ष आणि थकबाकीपैकी असे एकूण 69 कोटी 40 लाख 56 हजार रुपयाची वसुली झाली आहे.\nहद्दवाढ विभागाला 42 कोटी 15 लाख 61 हजार 858 रुपयांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत 36 कोटी 50 लाख 16 हजार 567 रुपयांची वसुली झाली. या विभागाकडे 84 कोटी 50 लाख 48 हजार 342 रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी 18 कोटी 90 लाख 57 हजार 310 रुपयांची वसुली झाली. चालू वर्ष आणि थकबाकीपैकी मिळून 55 कोटी 40 लाख 73 हजार 877 रुपयांची वसुली झाली आहे.\nजप्त मिळकतींचा होणार लिलाव\nमिळकत कराच्या थकबाकीपोटी 51 मिळकती सील करण्यात आल्या. या मिळकतींचा लिलाव करण्याची सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यानच्या कालावधीत काही मिळकतदारांनी थकबाकी भरून सील काढून घेतले आहे. उर्वरीत मिळकतींच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे कर संकलन प्रमुख आर. पी. गायकवाड यांनी सांगितले.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_1350.html", "date_download": "2018-08-18T00:47:48Z", "digest": "sha1:24DY4GOZMZNMZU6WZE6SO6OQIEORHRNY", "length": 4575, "nlines": 80, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तु | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nवृक्षाची शीतल सावली ...............तु\nपहाटेची किरणे कोवळी ..............तु\nमधापरीस गोड मधाळ ............. तु\nरातराणीचा सुगंध ................... तु\nपर्वतापरी विशाल मन .............. तु\nपुष्पपरी कोमल तन ................ तु\nवसंतातील श्रुष्टी ..................... तु\nकल्पनेपलीकडील दृष्टी ............. तु\nउमललेलं फुल नवं ................ तु\nअप्सरेहूनही सुंदर भासते ......... तु\nआणि ठायीठायी वावरते .......... तु\nनिसर्गाची प्रेरणा ................... तु\nताऱ्यापरी तेजस्वी नयन ......... तु\nनभातल ताज चांदण ............. तु\nमाझी एकुलती एक रमन ......... तु\nआनंदाची जणू लाट .............. तु\nझऱ्यापरी खळखळ ............... तु\nग्रीष्मातल मृगजळ ............... तु\nकोकिळेपरी बोल ................. तु\nपुनवेची आहे रात्र ................. तु\nशब्द खुंटले, ओठ शिवले,\nअशी काही जणू आहेस........ तु\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n18692", "date_download": "2018-08-18T00:38:48Z", "digest": "sha1:HAV337QHMMXNEGO47IMYBJCAFUIFWQXE", "length": 9811, "nlines": 276, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Colin McRae Rally Android खेळ APK (com.codemasters.cmrally) Thumbstar Games द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली रेसिंग\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Colin McRae Rally गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/user/5918", "date_download": "2018-08-18T00:47:19Z", "digest": "sha1:KPMIE5KI4DMCVFZBQYA3QA7DRBE3INAW", "length": 2547, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "माणिकताई वाघमारे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाणिक प्रकाश वाघमारे यांनी बी.एससी.(आय) बीएड. एम.ए.चे शिक्षण घेतले आहे. त्या शिक्षण क्षेत्रात १९८२पासून कार्यरत आहेत. वाघमारे यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला होता. त्या सध्या शाळांमध्ये करियर काउन्सिलिंगचे वर्ग घेतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-article-return-gift-dhing-tang-133788", "date_download": "2018-08-18T01:10:43Z", "digest": "sha1:KSEB5E4LZWSZJO6X4DM6KSL6B53EO4AO", "length": 15007, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Article on Return Gift in Dhing Tang रिटर्न गिफ्ट ! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे.\nविक्रमादित्य : (लपतछपत खोलीत शिरत मोठ्यांदा) हॅप्पी बर्थडे ट्यू यू... हॅप्पी बर्थ डे च्यू यूऽऽ... हॅपी बऽऽथडे च्यू यूऽऽ... हॅप्पी बर्थडे..च्यूऽऽ...यूऽऽऽ....\nउधोजीसाहेब : (अंथरुणात दचकून बसत) काय झालं काय झालं हल्ला, हल्ला...हर हर हर हर महादेव\nविक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवत) ह्याला काय अर्थय बॅब्स\nउधोजीसाहेब : (डोळे चोळत) आरडाओरडा कसला झाला\nविक्रमादित्य : (खुलासा करत) बॅब्स... तुमच्या बर्थडेचं सेलेब्रेशन सुरू झालं आम्ही तुम्हाला विश करायला आलो, तर दचकता काय\nउधोजीसाहेब : (ओशाळून) ओह...अरे, ही काय वेळ आहे का विश करण्याची...अरे, ही काय वेळ आहे का विश करण्याची बारा वाजलेत, बारा उद्या बघू... वाढदिवस उद्या आहे, उद्या\nविक्रमादित्य : (कुरकुरत) रात्री बाराला सुरू होतो ना दिवस\nउधोजीसाहेब : (मान हलवत) नाही... रात्री बाराला मध्यरात्र सुरू होते कळलं बाय द वे, थॅंक यू फॉर युअर विशेस\nविक्रमादित्य : (हिरमोड होत) मग आम्ही केक कधी कापणार\nउधोजीसाहेब : (पांघरुण डोक्‍यावर घेत) उद्या... सकाळी अकरा ते सायंकाळी पाच ह्या कार्यालयीन वेळेतच केक कापणेत येईल, तसेच अभीष्टचिंतनाचा स्वीकार होईल, ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी... सकाळी अकरा ते सायंकाळी पाच ह्या कार्यालयीन वेळेतच केक कापणेत येईल, तसेच अभीष्टचिंतनाचा स्वीकार होईल, ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी\nविक्रमादित्य : (मुद्दाम उकरून काढत) तुमच्या म्यारेथॉन मुलाखतीबद्दल एक शंका आहे\nउधोजीसाहेब : (डोक्‍यावरील पांघरुणातूनच) घुर्रर्रर्र...\nविक्रमादित्य : (अचंब्याने) जीडीपी म्हंजे काय ते आपल्याला माहीत नाही असं तुम्ही म्हणालात का असं तुम्ही म्हणालात का कमाल आहे तुमची साधा जीडीपी म्हंजे काय ते ठाऊक नाही तुम्हाला\nउधोजीसाहेब : (डोक्‍यावरून पांघरुण फेकत त्वेषानं) जीडीपी कसा दिसतो कुठे उगवतो\nविक्रमादित्य : (किंचित हसून) अहो, कॉमर्सला शिकवतात जीडीपी म्हंजे काय ते जीडीपी म्हंजे... जीडीपी म्हंजे...अं...अं....जी फॉर ग्रॉस-\nउधोजीसाहेब : (धीर देत) राहू दे, राहू दे ज्या गोष्टीचा फोटो काढता येत नाही, अशा कुठल्याही गोष्टीवर माझा विश्‍वास नाही ज्या गोष्टीचा फोटो काढता येत नाही, अशा कुठल्याही गोष्टीवर माझा विश्‍वास नाही कळलं\nविक्रमादित्य : (शिताफीने विषय बदलत) तुम्ही अयोध्येला जाणार आहात\nउधोजीसाहेब : (कानटोपी चढवत) अलबत कुणाला भीतो की काय कुणाला भीतो की काय अयोध्याच काय, काशीत पण जाणार आहे\nविक्रमादित्य : (अविश्‍वासानं) स्वत:हून कुणी काशीत जातं का, बॅब्स पण रथातून जाणार असाल तर मी पण येणार\nउधोजीसाहेब : (कळवळून) झोपू दे ना मला उद्या ऑफिस टाइममध्ये उभं राहायचंय मला कंप्लीट उद्या ऑफिस टाइममध्ये उभं राहायचंय मला कंप्लीट किती लोक शुभेच्छा द्यायला येतील, कल्पना आहे किती लोक शुभेच्छा द्यायला येतील, कल्पना आहे शिवाय उद्या गुरुपौर्णिमाही आहे शिवाय उद्या गुरुपौर्णिमाही आहे म्हंजे दुप्पट गर्दी\nविक्रमादित्य : (गंभीर होत) वाढदिवस साधेपणानं साजरा करावा शक्‍यतो घरगुती स्वरूपाचाच करावा शक्‍यतो घरगुती स्वरूपाचाच करावा होर्डिंग, फलक लावू नयेत होर्डिंग, फलक लावू नयेत त्यामुळे पर्यावरणाची हानी होते त्यामुळे पर्यावरणाची हानी होते प्लास्टिकचा वापर टाळावा\nउधोजीसाहेब : (खुश होत) करेक्‍ट\nविक्रमादित्य : (हळू आवाजात) बॅब्स, उद्या गर्दी होईल म्हणून देवेंद्र अंकलनी आत्ताच केक पाठवलाय\nउधोजीसाहेब : (दचकून उठत) क्‍काय बाप रे ही काय नवी भानगड\nविक्रमादित्य : (समजावून सांगत) ते पहाटे तीनपर्यंत जागून महाराष्ट्राचा कारभार करतात म्हणून त्यांनी आत्ताच पाठवलाय केक\nउधोजीसाहेब : (डोळे बारीक करत) ह्यात मला काहीतरी काळंबेरं दिसतंय\nविक्रमादित्य : (निरागसपणाने) नाही काळंबेरं काही नाही कमळाच्या आकाराचा केसरिया केक आहे रिटर्न गिफ्ट म्हणून आपण काय पाठवूया बॅब्स\nइगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_5396.html", "date_download": "2018-08-18T00:47:53Z", "digest": "sha1:UZOSPU2YJWHD3D5WCPSIVEZHE6LH2YS2", "length": 4606, "nlines": 62, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तू सांग मला समजावून | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » एकच सांगणं आहे » तू सांग मला समजावून » मनाला कुणी सांगावे » सांग कधी कलनार तुला » तू सांग मला समजावून\nतू सांग मला समजावून\nतू सांग मला समजावून प्रेम म्हणजे नक्की काय\nतू सांग मला समजावून प्रेम होत तरीकसं\nखरच स्पंदनांच्या लहरीउमटतात कि मनच होत वेडपीस\nतू सांग मला समजावून प्रेम असत का आंधळं\nतू सांग मला समजावून प्रेम खरच आहे का आपल्यात\n तू सांग मला समजावून प्रेम म्हणजे नक्की काय\nतू सांग मला समजावून प्रेम होत तरीकसं\nखरच स्पंदनांच्या लहरीउमटतात कि मनच होत वेडपीस\nतू सांग मला समजावून प्रेम असत का आंधळं\nतू सांग मला समजावून प्रेम खरच आहे का आपल्यात\nतू सांग मला समजावून\nRelated Tips : एकच सांगणं आहे, तू सांग मला समजावून, मनाला कुणी सांगावे, सांग कधी कलनार तुला\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2018-08-18T00:52:32Z", "digest": "sha1:KIEGIGHZTXOQ6ZUEJ4EHYNHJX3QUDGSW", "length": 4661, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लॉकहीड कॉर्पोरेशन - विकिपीडिया", "raw_content": "\nलॉकहीड कॉर्पोरेशन अमेरिकेतील विमाने आणि अंतराळवाहने तयार करणारी कंपनी होती. १९९३मध्ये मार्टिन मॅरियेटा कंपनीशी एकत्रीकरण झाल्यावर ही लॉकहीड मार्टिनचा भाग झाली. या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियातील बरबँक शहरात होते.\nया कंपनीची स्थापना १९१२मध्ये ॲलन आणि माल्कम लॉकहीड या दोन भावांनी आल्को हायड्रो-एरप्लेन कंपनी या नावाने केली होती.\nदुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास व नंतर लॉकहीड कॉर्पोरेशनने अमेरिका तसेच दोस्त राष्ट्रांना शेकडो प्रकारची लाखो विमाने पुरवली.\nविमानांशिवाय लॉकहीड कॉर्पोरेशन अंतराळयाने तसेच त्यासाठीच्या प्रणाली तयार करायची.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०१७ रोजी ०४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mirakee.com/posts/zmc65eimlg", "date_download": "2018-08-18T00:58:39Z", "digest": "sha1:KK3Z2TE3B57FOFQT2MC7V6XBWJNNQ5WW", "length": 1143, "nlines": 26, "source_domain": "www.mirakee.com", "title": "❤️️ | Mirakee", "raw_content": "\nआपल्या दोघातली साम्यताच आहे जे माला तुझ्याकडे आकर्षित करते .\nखर प्रेम आहें हे जे तुला पाहून माझे मन अंतर्मुख सुखावते .\nशब्दांचा ही आधार न घेता डोळ्यांनी होकार दिला\nशब्दांचा या खेळी मध्ये शब्दानाच दूजोरा दिला .\nकाळाचा या गरजे पुढे सोबत राहणं नव्हतं शक्य\nप्रेम होत, आहे ,आणि असणार हे आहे त्रिकालाबाधित सत्य ..❤️️❤️️\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/applications/?id=y0y44694", "date_download": "2018-08-18T00:38:37Z", "digest": "sha1:WZ5KMSVSAQJQBL3IBVB42RKWBODSOE6P", "length": 8792, "nlines": 229, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "DivX Player सिम्बियन ऐप्स - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nसिम्बियन ऐप्स शैली ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया\nDivX Player सिम्बियन ऐप्स\nप्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा प्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Mozilla\nSymbian अॅप्स वर देखील\nफोन / ब्राउझर: NOKIAN82\nफोन / ब्राउझर: Nokia5230\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaE71\nफोन / ब्राउझर: NOKIAE5-00\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaE71\nफोन / ब्राउझर: NokiaN79\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nPHONEKY: सिम्बियन ऐप्स आणि गेम\nPHONEKY वर आपले आवडते Symbian अॅप्स विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन अॅप्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी DivX Player अॅप डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन अनुप्रयोगांपैकी एक You will certainly enjoy its fascinating features. PHONEKY फ्री सिम्बियन अॅप स्टोअरमध्ये आपण कोणत्याही सिम्बियन OS फोनसाठी विनामूल्य मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. या अनुप्रयोगाचे छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन सिम्बियन s60 3rd, s60 5 व्या आणि सिम्बियन बेल्ले अॅप्सपर्यंत बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम आढळतील. आपल्या सिंबियन मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकाद्वारे अॅप्स डाउनलोड करा. सिंबियन ऑप्स मोबाइल फोनसाठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्यासाठी फक्त लोकप्रियतेनुसार अॅपची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/01/zp-pune.html", "date_download": "2018-08-18T00:18:50Z", "digest": "sha1:5DJJ3EJLJ3LEBELHDACYVOOAJDNWJBTQ", "length": 7535, "nlines": 145, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "ZP PUNE जिल्हा परिषद पूणे ०९ जागा.‍ | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nZP PUNE जिल्हा परिषद पूणे ०९ जागा.‍\nजिल्हा परिषद पूणे ०९ जागा.‍\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"ZP PUNE जिल्हा परिषद पूणे ०९ जागा.‍\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T00:45:21Z", "digest": "sha1:DFJRM4JDN7X5LWZWMNBUV372OK5SOOLH", "length": 22986, "nlines": 351, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "फोटो | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nचंद्र 27.7.2018 पूर्ण ग्रहण\nसर्वात लांब चंद्र ग्रहण गमावू नका एक तारीख आहे जेव्हा आम्ही साक्षी दिसेल, हवामानाचा कल असेल तर चंद्र पूर्ण ग्रहण या दशकात खगोलशास्त्रज्ञांसाठी हे सर्वात रोमांचक चंद्राच्या ग्रहणांपैकी एक असेल. त्याचा मागोवा आमच्या मातेच्या पृथ्वीच्या सावलीत, जवळजवळ थेट मध्यभागी जाईल. चंद्र पूर्वीच्या क्षितिजावर आहे म्हणून आम्ही संध्याकाळी 27.7.2018 या इंद्रियगोचर पाहू शकता. हे 20: 47 मध्ये उद्भवते. [...]\nआपण वैयक्तिक ठिकाणी मार्गदर्शन करत आहात\nHruboskalsko 22 साठी प्रसिद्ध निसर्ग आरक्षित आहे. एप्रिल 1998 बोह्मानियन पॅराडाईड संरक्षित लँडस्केप एरिया मधील एक्सएएनएएनएक्सए हे हे सर्वात मोठे रॉक शहरांपैकी एक आहे. संरक्षणाचे कारण म्हणजे एक संरक्षित अवशेष असलेली एक रॉक टाउन आहे. Hruboskalské रॉक गावात शतके शेकडो दगड massifs आणि 219,2 मीटर पर्यंत altitudes पर्यंत पोहोचणारे स्वतंत्र टॉवर्स समावेश सँडस्टोन आणि कायमच्या लहान प्रतिकार करण्यासाठी कायम [...]\nÚjezd ​​pod Troskami I / 35 रस्ता वर सिमिली डिस्ट्रिक्ट जवळ, जिसीन जिल्ह्यातील उत्तर-पश्चिम भाग मध्ये स्थित आहे. गाव प्रसिद्ध ट्रॉस्की कॅसलच्या खाली आहे, जे जवळच आहे आणि बोहेमियन पॅराडाईसचे एक महत्त्वपूर्ण महत्त्वाचे स्थान आहे, जे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. चर्च गावासाठी एक सामान्य इमारत आहे. 1874 कडून जॉन बाप्टिस्ट [...] वर प्रथम लेखी अहवाल\nबेनेको लुक आउट टॉवर Žalý फोटोग्राफी\nबेनेवे हे सिमली जिल्ह्यातील उत्तर-पूर्व भागामधील जेलीमनीका येथे स्थित एक क्रोकोयेचे गाव आहे. यामध्ये आठ भाग आहेत (बेनेको, डोलनी स्टेपनीस, हॉर्न स्टेपनीस, मर्कलॉव्ह, रिच्लॉव्ह, स्टेपॅनिका ल्हाता, जाकॉटी आणि झेलि). हे जवळजवळ 1 100 मध्ये राहते. प्रचलित आर्थिक हालचालींनुसार लाभ क्षेत्राच्या गुरुत्वाकर्षणाचा केंद्र वेळोवेळी बदलला आहे. सेटलमेंटचे मूळ ऐतिहासिक केंद्र हॉरिबी स्पेशस होते - [...]\nहाड कॅडेस्ट्रल Podkost मध्ये चेक नंदनवन मध्ये स्थित एक गॉथिक किल्लेवजा वाडा, नगरपालिका Libošovice भाग, जिल्हा Jicin, मध्य बोहेमिया आणि ह्रडेक क्रालोव प्रदेश सीमेपासून अवघ्या काही मीटर आहे. ही चेक गणराज्यची कनिस्सी डल बोर्गोची खासगी संपत्ती आहे. हे काही वर्षांपूर्वी Bartchen पासून 1349 बेनेज यांनी बांधले होते. आमच्या कास्टपैकी काहीपैकी एक नाही म्हणून [...]\nहंपरेच्ट हे जिंचिन जिल्ह्यात एक चौक आहे जे 1666-1668 मध्ये बांधलेले विशिष्ट लंबवर्तुळ इमारतीसह आहे. तो Sobotka च्या उत्तरपश्चिमीपासून जवळजवळ 0,5 किलोमीटरच्या, पीएलए बोहेमियन पॅराडाईडमध्ये आहे, याच नावाच्या कॅडस्ट्राल क्षेत्रात. हौपरेचट चौटे, त्याच्या आकारात दृश्यमान आणि मनोरंजक, सोबोत्का जवळ पालकामाच्या टेकडीवर आहे. किल्ल्याचा सर्वात मोठा आकर्षण निश्चितपणे 16 मीटर उंच हॉल आहे [...]\nगोल्फ कोर्स गोल्फ क्लब सेमिली\nगोल्फ कोर्स गोल्फ क्लब संक्षिप्तपणे 14.04.2018 उंची पासून. सेमिली गोल्फ कोर्स ही एक्सगोंड पासून जिझरा नदीच्या खोर्यात स्थित आहे. सिमिल हा आसपासचा खोऱ्याचा भाग आहे जिझरा नदीच्या खोऱ्यासह आणि ओलेका, जिलोवेक्की आणि चचेस्ल ब्रुक्स, कममेनिस आणि वोसमंद्डा यांच्या उपनद्यांसह. जिझरा नदी खोर्यातील प्रणय रॉजर ट्रेलला बळकट करते, जे अस्सी मीटर गॅलरी देते, [...]\nसुशी Černá Desná नदीवर एक डाइक एक जलाशय आहे हे हडके क्रलोव्हेमध्ये स्थित, लेबे नदी बोर्ड, एक राज्य मालकीचे उपक्रम आहे. जब्लोनेक नाद निसोऊ प्लांट हे वॉटरवर्क्सचे संचालन करतात. वॉटरवर्क्सचा हेतू म्हणजे प्रादेशिक पाणी पुरवठ्यासाठी कच्चे पाण्याचे संकलन सरासरी कमीत कमी XNUM l / s, मोठे पाण्याचे प्रमाण कमी करणे, आंशिक [...]\nजाइंट पर्वत ऐतिहासिक छायाचित्रण\nराक्षस समावेश विस्तीर्ण सर्व सीनाय पर्वत आधीच Sudetenland, कदाचित किंवा बाल्कन मूळ (शेळी पर्वत म्हणून अनुवादित) (सर्वात सामान्यपणे डोंगरावर डुक्कर म्हणून अनुवादित) सेल्टिक मूळ नाव आहे म्हणून वर्णन पुरातन वास्तू उपस्थित होते. टॉलेमी (बद्दल 85-165) कदाचित, आजच्या Sudetenland नावे Sudetayle (ओर पर्वत) आणि Askiburgion (विशेषत: पर्वत वापरले शहर Askiburgium विध्वंस जवळ [...]\nXXXX च्या उंचीवरून हजे नाद जेजेरु\nगावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेश, नगरे, गावे यांच्यात दुवा मध्यभागी Semily Semily जिल्हा स्थित आहे Jilemnice, नदी Jizera काठावर (ग्रोव्ह डाव्या तीरावर, उजवीकडे इतर भाग). येथे 682 रहिवासी राहतात. तत्पूर्वी, 1. 3 2001, 637 रहिवासी कायमस्वरूपी गावात नोंदवले गेले, त्यापैकी 302 डोल्नी सिटोवा गावात, [...]\nट्रॉस्की कॅसलचे अवशेष सिमुली लिबरेकिया जिल्ह्यातील ट्रॉस्कोविस गावात, याच नाव डोंगराच्या सर्वात वर (समुद्र पातळीवरूनचे 488 मीटर) स्थित आहेत. हे राज्याच्या मालकीचे आहे (राष्ट्रीय स्मारक संस्थेद्वारे प्रशासित) आणि सार्वजनिकसाठी प्रवेशयोग्य आहे डेब्री हे बोहेमियन पॅराडाइजचे प्रतीक आहे आणि चेक गणराज्य मधील सर्वात प्रसिद्ध किल्लेंपैकी एक आहे. ट्रॉस्की कॅसलचे अवशेष एकाच नावाच्या वर आहेत [...]\nजब्लोनेक नाड जेजरू हे शहर लिब्रेक विभागातील सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे जवळजवळ 1 700 मध्ये राहते. जवळच्या जब्लोनेक नेड निसो (ज्याला आधी जब्लोनेक नाड जेझारू असे नाव पडले) असल्याने, सेस्की जॅब्लोनक किंवा जाब्लोनकेकचे नाव देखील वापरण्यात आले होते. XablX पासून या नगरपालिका द्वारे जब्लोनेक नाड जेजरूचे नाव वापरले जाते. 1916 हे [...] मध्ये आहे\nफोटोच्या उंचीवरून रोकीटनीस नेड जेसेरू\nRokytnice त्यांचा Jizerou (जर्मन मध्ये Rochlitz) एक शहर व पश्चिम पर्वत मध्ये डोंगरावर रिसॉर्ट आहे. पर्वत massifs गार्ड (782 मीटर) भूत च्या पर्वत (1022 मीटर) आणि Lysa hora (1344 मीटर) दरम्यान आणि नदी Jizera डाव्या (पूर्व) बँक बाजूने एक वाढवलेला दरी Huťský प्रवाहात, लिबेरेक प्रदेश, Semily जिल्ह्यात. हे जवळजवळ 2 700 मध्ये राहते. [...]\nराक्षस समावेश विस्तीर्ण सर्व सीनाय पर्वत आधीच Sudetenland, कदाचित किंवा बाल्कन मूळ (शेळी पर्वत म्हणून अनुवादित) (सर्वात सामान्यपणे डोंगरावर डुक्कर म्हणून अनुवादित) सेल्टिक मूळ नाव आहे म्हणून वर्णन पुरातन वास्तू उपस्थित होते. टॉलेमी (बद्दल 85-165), आजच्या Sudetenland नावे Sudetayle (ओर पर्वत) आणि Askiburgion (विशेषत: पर्वत वापरले शहर Askiburgium विध्वंस जवळ, कदाचित [...]\nHrubá Skala Chateau त्याच नाव गाव च्या कॅदस्ट्राल क्षेत्रात, बद्दल 20 मीटर, बोहेमियन नंदनवन मध्ये रॉक massif च्या काठावर वसलेले आहे. हे 14 मध्ये बांधलेले कॅसल रॉकच्या पुनर्रचनामुळे तयार झाले. वलेनस्टाइनमधील शतक लोक स्काल्लू कॅसल वाल्डेसेजंपासून सुमारे 1350 हायनेकजवळ बांधले. Waldstein लोक दशके येथे वास्तव्य. वर्ष 1416 ते 1460 च्या मालकीचे जेनिसच्या लॉर्ड्सच्या मालकीचे होते, त्यानंतर जॅझिक झॅझंबुर्का. 1469 मध्ये, किल्ला रॉयल आर्मीने व्यापला होता. [...]\nप्राचीन ट्रॅव्हल्स आणि प्राचोव्हस्क स्केल\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/05/29.html", "date_download": "2018-08-18T00:18:40Z", "digest": "sha1:TEE6ZU3NLW7W4HPULOBAREOAOVPYK6KD", "length": 8309, "nlines": 151, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "राष्ट्रीय अारोग्य अभियान, नाशिक येथे 29 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » राष्ट्रीय अारोग्य अभियान, नाशिक येथे 29 जागा.\nराष्ट्रीय अारोग्य अभियान, नाशिक येथे 29 जागा.\nजिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (राष्ट्रीय अारोग्य अभियान, नाशिक) अंतर्गत विविध पदे कंत्रा\nटी तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक :- 23 मे, 2017\n* रिक्त पदांची संख्या :- 2\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \" राष्ट्रीय अारोग्य अभियान, नाशिक येथे 29 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-08-18T01:29:52Z", "digest": "sha1:ANQWXRCPKMLWVEPFPQSCF2LTAOWUICAI", "length": 6196, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मिठाई | मराठीमाती", "raw_content": "\nत्वचेचे आरोग्य व निगा\nउन्हाळ्यात बाहेर जाताना पांढरी टोपी, हॅट घाला किंवा फेटा बांधा, उघड्या डोक्याने उन्हात फिरू नये.\nउन्हाळ्याच्या दिवसांत ओला टॉवेल डोक्यावर ठेवा.\nउन्हात बाहेर जाताना पांढऱ्या छत्रीचा उपयोग करा. शक्य तोवर उन्हात चालत जाऊ नका. वाहनाचा करा.\nउन्हाळ्यात कांदा-कैरीची कोशिंबीर खा. ताक घ्या.\nरबरी तळ असलेली पादत्राणे उन्हाळ्यात वापरू नयेत. रबर उष्णवाहक आहे. रबरी जोडे घालून डांबरी रस्त्यावर चालल्याने डोळे बिघडतात. पायांचे तळवे गरम होतात. त्यामुळे शरीराचे तंत्र बिघडते.\nआहारात श्रीखंड, दही, मट्ठा, ताक, कांदा तसेच पेय यांचे प्रमाण जास्त असू द्या. माव्याची मिठाई, फरसाण यांचा उपयोग कमीत कमी करा. पोट पूर्ण भरण्याआधीच पानावरून उठा. दोन घास कमीच खा. पोटभरून जेवल्यावर उन्हात जाऊ नका.\nThis entry was posted in आरोग्य सल्ला and tagged आरोग्य, उष्णवाहक, कांदा, ताक, त्वचा, दही, फरसाण, मट्ठा, मिठाई, लेख, श्रीखंड on फेब्रुवारी 26, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/pm-modi-to-visit-spain-germany-russia-from-may-29-117051800028_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:24Z", "digest": "sha1:TY3KDZNDIMVJMIGFYMR643MWOQTNDVMJ", "length": 11165, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "येत्या २९ मेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांचा दौऱ्यावर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयेत्या २९ मेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांचा दौऱ्यावर\n२९ मेपासून तीन देशांचा दौरा करणार आहेत.\nया दौऱ्यात पंतप्रधान मोदी जर्मनी, स्पेन आणि रशियाला भेट देणार आहेत. मोदी तीन देशांच्या दौऱ्याची सुरुवात जर्मनीपासून करणार आहेत. पंतप्रधान मोदी जर्मनीच्या दौऱ्यादरम्यान चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची भेट घेणार आहेत. उभय देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मोदी मर्केल यांची भेट घेणार आहेत.\nउभय देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी पंतप्रधान मोदी जर्मनी आणि स्पेनला भेट देणार आहेत. तर रशियात पंतप्रधान मोदी सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरममध्ये (एसपीआयईएफ) सहभागी होणार आहेत. १ ते ३ जून या कालावधीत या फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. एसपीआयईएफमध्ये जगभरातील कंपन्या, उद्योगपती यांचा सहभाग असतो. त्यामुळे या कार्यक्रमातून भारतात अधिक परकीय गुंतवणूक आणण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न असणार आहे. एसपीआयईएफमध्ये सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतील. द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी पुतीन यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि अणुउर्जा क्षेत्रातील सहकार्य हे मोदी-पुतीन यांच्या भेटीतील चर्चेचे मुख्य मुद्दे असणार आहेत.\nकुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निकाल\nयांचे आयुष्यमान आहे दीडशे वर्षे\nमलेशियात 330 दुर्मिळ कासवे जप्त\nलष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल, भारत चौथ्या क्रमांकावर\nयुरोपसह अनेक देशात व्हायरस हल्ला, संगणक ठप्प\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s232898", "date_download": "2018-08-18T00:37:06Z", "digest": "sha1:EKOUBOO6ZS35M4PKJZWM6ESAMLFGEX4R", "length": 9286, "nlines": 214, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "संध्याकाळी ए.ए.टी. आके आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली ठिकाणे\nसंध्याकाळी ए.ए.टी. आके आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Nokia306\nफोन / ब्राउझर: nokian95\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nसंध्याकाळी ए ए टी आके\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी संध्याकाळी ए.ए.टी. आके अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bcci-asked-baroda-not-to-pick-yusuf-pathan-after-failing-dope-test/", "date_download": "2018-08-18T00:59:48Z", "digest": "sha1:3AFARMGBA3DIITJ6PJ46VF3U5VBAWNRI", "length": 8131, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ह्या कारणामुळे युसूफ पठाण डोप टेस्टमध्ये नापास, असं होणारा केवळ दुसरा भारतीय क्रिकेटपटू -", "raw_content": "\nह्या कारणामुळे युसूफ पठाण डोप टेस्टमध्ये नापास, असं होणारा केवळ दुसरा भारतीय क्रिकेटपटू\nह्या कारणामुळे युसूफ पठाण डोप टेस्टमध्ये नापास, असं होणारा केवळ दुसरा भारतीय क्रिकेटपटू\n भारतीय संघात परतण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असणाऱ्या युसूफ पठाणच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. गेल्यावर्षी डोप टेस्टमध्ये नापास झालेल्या युसूफ पठाणला बडोदा संघात स्थान देण्यात येऊ नये असे बीसीसीआयने बडोदा क्रिकेट संघटनेला कळवले आहे.\nयुसूफ पठाण गेल्या मोसमात बडोद्याकडून केवळ एक रणजी सामना खेळला असून त्यानंतर कोणत्याही स्पर्धेत त्याला बडोद्याकडून भाग घेता आलेला नाही.\nयुसूफ पठाणने ब्रोजिट नावाच्या औषधाचे सेवन केले आहे. ह्या औषधावर बंदी घालण्यात आली आहे. याचे जर एखाद्या खेळाडूला सेवन करायचे असेल तर त्याआधी त्याला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. परंतु युसूफ पठाण किंवा बडोदा क्रिकेटच्या कोणत्याही डॉक्टरने अशी परवानगी घेतली नव्हती. त्याचमुळे हा खेळाडू डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे.\nयाच कारणामुळे बीसीसीआयने युसूफच्या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यावर बंदी घातली आहे. युसूफ पठाणने आजपर्यंत ज्या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे त्या सईद मुस्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याला आता भाग घेता येणार नाही. ही स्पर्धा सध्या राजकोट येथे सुरु आहे. शिवाय या स्पर्धेत चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात परतण्याचे स्वप्न यामुळे धुळीस मिळाले आहे.\nयापूर्वी कोणत्या खेळाडूवर झाली अशी कामगिरी \nयुसूफ पठाण हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे ज्यावर डोप टेस्टमूळे बीसीसीआय कारवाई करणार आहे. यापूर्वी प्रदीप सांगवान ह्या खेळाडूवर १८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. २०१२ आयपीएलवेळी सांगवान डोप टेस्टमध्ये दोषी आढळला होता.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/serena-williams-gives-birth-to-baby-girl-says-coach/", "date_download": "2018-08-18T00:57:00Z", "digest": "sha1:TVFYMF5WCE5AJSW4KC2H3JVOUXM6HMZW", "length": 6343, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सेरेना विलियम्सला कन्यारत्न ! -", "raw_content": "\nआघाडीची टेनिसपटू सेरेना विलियम्स आणि उद्योजग अलेक्सिस ओहानीअन यांना काल कन्यारत्न झाले. फ्लोरिडा येथील ख्रिस शेफर्ड एका पत्रकाराने याची सर्वप्रथम ट्विटरद्वारे माहिती दिली.\n३५ वर्षीय सेरेनाने ती गरोदर असल्याची बातमी एप्रिल महिन्यात दिली होती. विलियम्स आणि उद्योजक अलेक्सिस ओहानीअन यांचा डिसेंबर २०१६मध्ये साखरपुडा झाला होता.\nइएसपीएन वाहिनीशी बोलताना सेरेनाची मोठी बहीण व्हीनसने या वृत्ताला दुजोरा दिला. ती म्हणाली, ” मी खूप आनंदी आहे. सेरेना तिच्या मुलीसाठी स्वतःच एक मोठा आदर्श आहे. ”\nसेरेना विल्यम्सचा प्रशिक्षक असणाऱ्या पॅट्रिक मोराटाग्लूने सेरेनाला ट्विटरवरून शुभेच्छा देताना लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्याला ३ मुली असल्याने आपण ही भावना समजू शकत असल्याचंही तो पुढे म्हणाला.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/spain-thrash-italy-in-world-cup-qualifying-thanks-to-sublime-isco-performance/", "date_download": "2018-08-18T00:59:54Z", "digest": "sha1:6ZCZBPSQ3XD6BCBWPFFG3ZX2JUZS5QCX", "length": 7711, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "स्पेनने रोखला इटलीचा विजयी रथ ! -", "raw_content": "\nस्पेनने रोखला इटलीचा विजयी रथ \nस्पेनने रोखला इटलीचा विजयी रथ \nमाद्रिद :स्पेन आणि इटली या संघात झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात स्पेनने इटलीचा ३-० असा पराभव केला. स्पेनकडून इस्कोने दोन गोल झळकावले तर बदली खेळाडू म्हणूनआलेल्या आल्वोरो मोराटाने शेवटचा गोल केला.\nया सामन्यात पहिल्या सत्रापासूनच स्पेनच्या खेळाडूंचा दबदबा राहिला.या सामन्यात पहिला गोल स्पेनच्या इस्कोने केला. त्याने बॉक्स बाहेर मिळालेल्या फ्री किकवर उजव्या पायाने गोल केला. इटलीचा महान गोलकिपर बुफॉन हा फटका अडवू शकला नाही. सामन्यातील आणि स्पेनचा दुसरा गोल देखील इस्कोने केला. हा गोल करताना इस्कोने उत्तम पडदालित्य दाखवले आणि डाव्या पायाने हा सुरेख गोल नोंदवला.\nसामन्यात दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने अनुभवी मिडफिल्डर इनिएस्टा याला विश्रान्ती दिली. त्याच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून चेल्सीचा स्ट्रायकर आल्वोरो मोराटा सामन्यात आला. त्याने आक्रमणे चालू केली. स्पेनचचा कर्णधार रामोस बरोबर चाल रचत त्याने या सामन्यातील तिसरा तर स्वतःचा पहिला गोल करत सामना संपवला.\n२००६ पासून इटलीने पात्रता फेरीचा एकही सामना गमावला नव्हता. त्यांचा हा विजयी रथ स्पेनने रोखला. या सामन्यातील विजयसह स्पेनने पाच गुणांची कमाई केली. स्पेन विश्वचषक पात्रता फेरीच्या ‘ग्रुप जी’ ‘मध्ये १९ गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. स्पेनने खेळलेल्या ७ सामन्यात ६ विजय मिळवले आहेत तर एक सामना त्यांनी बरोबरीत सोडवला आहे. दुसर्या क्रमांकावर इटली असून ते तीन गुणांनी पिछाडीवर आहेत.\nपात्रता फेरीच्या प्रत्येक गटातून फक्त पहिला संघ २०१८ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे. बाकीचे ७ संघ हे या स्पर्धेसाठी अपात्र ठरतील.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/different-Prince-Of-India.html", "date_download": "2018-08-18T00:20:35Z", "digest": "sha1:S4RNPKL46NPLOEH3RGGMZDSMZSZ7JDOK", "length": 14785, "nlines": 45, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "हि कामे करत असतो भारताचा पहिला समलैंगिक राजा ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / व्यक्तीमत्व / हि कामे करत असतो भारताचा पहिला समलैंगिक राजा \nहि कामे करत असतो भारताचा पहिला समलैंगिक राजा \nJanuary 25, 2018 अजब गजब किस्से, व्यक्तीमत्व\nआता आपल्या देशात पश्चिमी सभ्यता पसरत चालली आहे . स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंध होणे काही मोठी गोष्ट नाही राहिली आहे . जगात बरेचशे पुरुष महिलांमध्ये रुची नाही दाखवत . समलैंगिकता कायद्याने गुन्हा आहे का नाही हे कोणी समजू शकलेलं नाही . सुप्रीम कोर्टाकडे दोन व्यक्तींच्या सहमतीने बनलेल्या समलैंगिक संबंधाला अपराध न मानण्याची मागणी केली आहे . आज आम्ही तुम्हाला समलैंगितेच्या संबंधित एका भारतीय राजकुमाराची कहाणी सांगणार आहोत . याने सगळ्यांसमोर आपण गे असल्याचा स्वीकार केला आहे .\nया राजकुमारांचा जन्म गुजरातमधील नर्मदा नदीच्या जिल्ह्यात झाला होता . राजकुमार मानवेंद्र आता फक्त देशात नाही तर विदेशात पण ओळखले जाऊ लागले आहेत . मानवेंद्र हे देशातील पहिले राजकुमार आहेत ज्यांनी आपण गे असल्याचा सगळ्यांसमोर स्वीकार केला आहे . राजकुमार हे भारतातील अन्य गे लोकांसाठी काही न काही मदत करत असतात . मानवेंद्र यांनी राजपिपला म्हणजे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील नगरमध्ये समलैंगिकांसाठी वृद्धाश्रम स्थापन केले आहे . या वृद्धाश्रमाची नाव अमेरिकन लेखिका जेनेट यांच्या नावावरून ठेवले गेले आहे . हा वृद्धाश्रम आशिया खंडातील पहिला गे आश्रम आहे .\n२३ डिसेंबर १९६५ ला राजस्थानमधील अजमेर शहरात मानवेंद्र यांचा जन्म झाला होता . लहानपणी ते इतर मुलांप्रमाणेच राहत होते . मानवेंद्र यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईमधील स्कॉटिश स्कुल येथे पूर्ण केले आणि महाविद्यालयीन शिक्षण अमृतबेन जीवनलाल कॉलेज येथे पूर्ण केले . १९९१ साली मानवेंद्र यांचे लग्न मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या चंद्रेश कुमारी हिच्याशी झाले होते . लग्नाच्या १ वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात जणू वादळ आले आणि त्यामुळे हे दोघे १९९२ ला वेगळे झाले . मानवेंद्र यांच्या लग्न मोडण्याचं मुख्य कारण त्यांचं समलैंगिक असणं सांगितलं जात होत .\nमिळालेल्या बातमीनुसार मानवेंद्र यांच्याद्वारे स्थापित वृद्धाश्रमासाठी अमेरिकन लेखिका जेनेट हिने सर्वात जास्त रक्कम दान केली होती . जेनेटच्या इतक्या मोठ्या दानानंतर इतर लोक तिला पण गे च्या नजरेने बघायला लागले होते . त्यानंतर मानवेंद्रने सांगितले कि जेनेट समलैंगिक नाही आहे तरीपण त्यांनी आश्रमासाठी सर्वात अधिक योगदान दिले . त्यामुळेच आश्रमाचे नाव जेनेटच्या नावावर दिले गेले .\nमानवेंद्र यांनी सांगितले कि त्यांना आश्रमाची कल्पना २००९ मध्ये सुचली होती तेव्हापासूनच ते त्याच्या तयारीला लागले होते . आश्रमाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे उदघाटन अमेरिकन लेखिका यांची बहीण कार्लाफाइन हिच्या हस्ते करण्यात आले . या आश्रमात ५० पेक्षा जास्त गे लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली गेली आहे . त्यांच्या मनोरंजनासाठी स्विमिंगपूल पण बनवला गेला आहे .\nहि कामे करत असतो भारताचा पहिला समलैंगिक राजा \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/muslim-lagn-patrika-sanskrit.html", "date_download": "2018-08-18T00:22:37Z", "digest": "sha1:BS4W2IRQKZOYIGX7RTDZJIZDVJXHGB4I", "length": 10988, "nlines": 42, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "मुसलमान असूनही गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या नातीची लग्नपत्रिका संस्कृत भाषेत ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / बातमी / मुसलमान असूनही गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या नातीची लग्नपत्रिका संस्कृत भाषेत \nमुसलमान असूनही गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या नातीची लग्नपत्रिका संस्कृत भाषेत \nसोलापूर येथील प्रसिद्ध संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी त्यांची नात डॉ. समीन हिची लग्नपत्रिका संपूर्ण संस्कृत भाषेत छापली आहे. आजकाल हिंदू देखील मराठी मधेच लग्न पत्रिका छापतात पण एक मुस्लिम धर्मीय असून पण श्री गुलाम दस्तगीर बिराजदार ह्यांनी हे पाऊल उचल्याने एक सुखद आनंदाचा धक्का संस्कृत प्रेमी लोकांमध्ये निर्माण झाला आहे. संस्कृत संवर्धनासाठी बिराजदार ह्यांच्या साऱख्या अनेक लोकांनी आपले आयुष्य वेचले आणि त्याचीच पुढची पायरी हा स्तुत्य उपक्रम बघितला पाहिजे शहरामध्ये तर अगदी इंग्लिश मध्ये लग्नपत्रिका छापायचा ट्रेंड निर्माण झाला आहे ह्यातून शहरी लोक काही प्रेरणा घेतील का हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.\nकन्या डॉ शमीन ह्यांचा विवाह डॉ मुहम्मद रिजवी ह्यांच्याशी ८ तारखेला सोलापूर नगरी मध्ये संपन्न होणार आहे जो ह्या पत्रिकेमुळे एक चर्चेचा विषय बनला आहे हे नक्की \nमुसलमान असूनही गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या नातीची लग्नपत्रिका संस्कृत भाषेत \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m338561", "date_download": "2018-08-18T00:39:40Z", "digest": "sha1:KKA5IGSZ6EUJHZIDJLX35NICS2RQ4ZFD", "length": 11478, "nlines": 265, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "स्टुपेन्दो फेनो ए रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nस्टुपेन्दो फेनो ए रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nफोन / ब्राउझर: Force ZX\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: P6\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nनाही मी मिरिस एमएस\nकाय गॉन ऑफ द फिनलर\nले सोन क्म बाम बाम (रेडिओ एडिट)\nल 'होम्स क्म Tombe Pic\nफिनो अॅला फाइन डेली सेकोोलो\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर स्टुपेन्दो फेनो ए रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w153531", "date_download": "2018-08-18T00:37:14Z", "digest": "sha1:PGIPPIXR7MGNL2E3LWNJJNLKMWMW7VRG", "length": 9899, "nlines": 246, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Mario वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nओ द्वारा तारे ग्रिड\nआयफोन 4 अनुप्रयोग बा\nगिझा मिसराच्या ग्रेट स्फेन्क्स\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर Mario वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-sri-lanka-2017-bcci-announces-change-in-timings-of-first-two-odis/", "date_download": "2018-08-18T00:58:38Z", "digest": "sha1:VHBLC3EB22IMQ3BWQU32XO3NCT7FROAL", "length": 6990, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या २ सामन्यांच्या वेळेत बदल -", "raw_content": "\nश्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या २ सामन्यांच्या वेळेत बदल\nश्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या २ सामन्यांच्या वेळेत बदल\nबीसीसीआयने आज भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांच्या बदललेल्या वेळा जाहीर केल्या. ही मालिका पुढील महिन्यात १० तारखेपासून सुरु होणार आहेत.\nया वनडे मालिकेतील पहिला सामना १० डिसेंबरला धर्मशाळा, दुसरा सामना १३ डिसेंबरला मोहाली तर तिसरा सामना १७ डिसेंबरला वायझॅकला होणार आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार त्यांना धर्मशाळा आणि मोहालीतील थंड वातावरणामुळे वेळेत बदल करावा लागला.\nबीसीसीआय त्यांच्या विधानात म्हणाले, ” बीसीसीआयने हिमाचल प्रदेश क्रिकेट बोर्ड आणि पंजाब क्रिकेट बोर्डाशी चर्चा करून धर्मशाळा आणि मोहालीत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ वनडे सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे.”\n” पहिले दोन्हीही सामने सकाळी ११.३० वाजता सुरु होतील. डिसेंबर महिन्यात उत्तर भारतात वातावरणामुळे तेथील क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. “\nत्याचबरोबर मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना मात्र ठरलेल्या वेळेत दुपारी १.३० वाजता सुरु होईल.\nवनडे मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध २० डिसेंबर पासून ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/telugu-titans-vs-u-mumba-match-prediction-who-will-win-todays-pro-kabaddi-2017-match/", "date_download": "2018-08-18T00:58:41Z", "digest": "sha1:LYPM5J7ORORA4RKIFLHMYVGWXF7KBV6Y", "length": 9047, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आज प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा विरुद्ध तेलगू टायटन्स थरार ! -", "raw_content": "\nआज प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा विरुद्ध तेलगू टायटन्स थरार \nआज प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा विरुद्ध तेलगू टायटन्स थरार \nप्रो कबड्डीमध्ये आज यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स हे दोन संघ भिडणार आहेत. मागील सामना जिंकल्यानंतर यु मुंबाच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तेलुगू टायटन्स हा संघ अजून आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. या स्पर्धेत ९ सामने खेळलेल्या या संघाने पहिला सामना जिंकला होता त्यानंतर मागील ८ सामन्यात ७ सात पराभव तर एक सामना बरोबरीत संघाने सोडवला आहे.\nतेलुगू टायटन्स या संघासाठी फक्त राहुल चौधरी चांगली कामगिरी करत आहे. सांघिक कामगिरीचा अभाव असणाऱ्या या संघासाठी विजय हे न सुटणारे कोडे\nबनले आहे. टायटन्सचा खेळ हा राहुल याच्या भोवती फिरतो आहे. जेव्हा राहुल मैदानाबाहेर असतो तेव्हा या संघाच्या गुण घेण्याच्या क्षमतेच्या मर्यादा स्पष्ट होतात. राकेश कुमारला या मोसमात आपली छाप पाडता आलेली नाही.\nडिफेन्स या संघाची चिंतेची बाब ठरत आहे. हा संघ जरी रेडींगमध्ये गुण मिळवतो. पण डिफेन्समध्ये हा संघ गुण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. राकेश कुमार या मोसमात आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. विशाल भारद्वाराज हा डिफेन्समध्ये चांगली कामगिरी करत आहे. बाकीच्या खेळाडूंकडून त्याला म्हणावी तशी साथ लाभत नाही.\nयु मुंबाने कालच्या सामन्यात चांगला खेळ करत विजय मिळवला. या मोसमात यु मुंबाने ५ सामने खेळले आहेत. त्यातील ३ सामने हा संघ जिंकला आहे तर दोन सामन्यात यु मुंबाला पराभव सहन करावा लागला आहे. जे सामने यु मुंबाने गमावले आहेत त्यात या संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जे तीन सामने हा संघ जिंकला आहे त्यात खेळाच्या सर्व पातळ्यांवर यु मुंबाने उत्तम कामगिरी केली आहे.\nमागील सामन्यात यु मुंबाच्या रेडर्सनी चांगली कामगिरी केली. विशेषतः शब्बीर बापूला गवसलेली लय यु मुंबासाठी जमेची बाजू आहे. काशीलिंग आडके याला मागील काही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. सुरिंदर सिंग आणि कुलदीप यांची डिफेन्समध्ये जमलेली जोडी मुंबाचा उत्तम कामगिरी करत आहे.\nटायटन्सकडे राकेश कुमार असला तरी राहुल वगळता अन्य कोणता खेळाडू यु मुंबाचा डोकेदुखी ठरेल असे वाटत नाही. या दोन्ही संघाचे सामने नेहमीच थरारक होतात. त्यामुळे आजचा सामना देखील थरारक होईल अशी अपेक्षा आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_8715.html", "date_download": "2018-08-18T00:50:54Z", "digest": "sha1:EUFMWGAMW56GVPSR4I65JDAP7GLOBQSU", "length": 6729, "nlines": 96, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "आय लव यु टू | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » आय लव यु टू » आवडते मला » भेट आता लवकरच घडेल » लव करतोय » लव्ह लेटर » आय लव यु टू\nआय लव यु टू\nहे दोघे कोण आहेत ते तुम्हाला सांगायची गरज\nनाही. इथेही एक प्रेमी युगुल आहे आणि टिपिकल\nप्रेमामध्ये होते तशी यांचीही अनबन\nझालेली दिसते . हिप्रेमिकांची भांडणे फार अजब\nअसतात . कोणत्याही शहाण्या माणसाने त्यात\nपडण्यात काहीच अर्थ नसतो .\nकोणत्याही फुटकळ कारणावरून प्रेमिक\nएकमेकांशी असे कडाकडा भांडतात\nकाही उभ्या जन्मात एकमेकांचे तोंड पाहणार\nनाहीत …. प्रत्यक्षात त्याचसंध्याकाळी ते\nहातात हात घालून फिरताना दिसतात .\nत्यांच्या भांडणात पडणारा तिसरा माणूस\nमात्र दोन्हीकडून वाईट होऊन बसतो .\nहि भांडणे किती वरवरची आणि निरर्थक\nअसतात , त्याचा हागमतीशीर\nतो- तू मला समजूनच घेत नाहीस \nती- किती समजून घ्यायचं मी \nतो- ठीक आहे , मग आजपासून आपले मार्ग वेगळे …\nती- हो मलाही कंटाळा आलाय आता \nतो- हे या आयुष्यातलं आपल शेवटच संभाषण …\nयापुढे आपण एकमेकांना भेटणार नाही, दिसणार\nनाही, आपल्या वाटा आता कायमच्या वेगळ्या, तू\nनीट राहा, काळजी घे …. गुड बाय ….\nती- सेम टू यु, गुड बाय फॉरएवर …\n(त्या रात्री दोघेही तळमळत जागेच असतात\nत्याचा मोबाईल वाजतो … मेसेज आलाआहे … )\nतिचा मेसेज - हाय \nत्याचा मेसेज - काय \nतिचा मेसेज - अजून जागाच आहेस \nत्याचा मेसेज - तू तरीकुठे झोपली आहेस \nतिचा मेसेज - जेवला नसशील ना अजून\nत्याचा मेसेज - तुला भूक लागलीये वाटत आता \nतिचा मेसेज - एक सांगू \nत्याचा मेसेज - काय \nतिचा मेसेज - तुझ्याशिवाय नाही राहू शकत\nत्याचा मेसेज - स्टुपिड , मी सुद्धा नाही राहू\nशकत यार तुझ्याशिवाय … तुझ्याच मेसेज\nची वाट पाहत होतो ….\nतिचा मेसेज - मग तू का नाही केलास फोन\nम्हणजे ना असाच आहेस …\nत्याचा मेसेज - कसाही असलो तरी …. आय लव यु\nतिचा मेसेज - इश्श्य आय लव यु टू …\nआय लव यु टू\nRelated Tips : आय लव यु टू, आवडते मला, भेट आता लवकरच घडेल, लव करतोय, लव्ह लेटर\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/08/news-1502.html", "date_download": "2018-08-18T00:24:24Z", "digest": "sha1:3N4462TWZYQ72TF5AHITZPJ23SZTR4AF", "length": 5648, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन करावे लागेल - घनश्‍याम शेलार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nशेतकऱ्यांना तीव्र आंदोलन करावे लागेल - घनश्‍याम शेलार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून स्वामिनाथन्‌ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्याशिवाय शेतकरी अडचणीतून बाहेर पडणार नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते घनश्‍याम शेलार यांनी केले.\nतालुक्‍यातील दौंड-नगर रस्त्यावर बेलवंडी फाटा येथे अतुल वाजे, संतोष काळाणे, आकाश लबडे, वैभव मुठाळ, सागर जठार या तरुण शेतकऱ्यांच्या पुढाकाराने चक्काजाम आंदोलन केले; त्यावेळी शेलार बोलत होते.\nते पुढे म्हणाले, शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाला असल्याने त्याला कर्जमुक्‍त करणे ही सरकारची जबाबदारी असून, भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्याचां सात-बारा कोरा करणे, स्वामिनाथन्‌ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणीचे दिलेले शब्द त्यांनी आता पाळले पाहिजे; तरच शेतकरी संकटमुक्‍त होईल अन्यथा आणखी आत्महत्या वाढतील. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल.\nयावेळी भाऊसाहेब गोरे, प्रकाश निंभोरे, अतुल वाजे, संतोष काळाणे, आकाश लबडे, प्रदीप लबडे, मंगेश सूर्यवंशी, रघुनाथ सप्ताळ, शरद काळाणे, दादासाहेब काळाणे व वैभव मुठाळ यांची भाषणे झाली. मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-4075.html", "date_download": "2018-08-18T00:22:20Z", "digest": "sha1:ZDC565UJUSQBCOC44SHCVUQD7HPMCVJ2", "length": 6342, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "किशोर डागवाले कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनाच माहिती नाही ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News किशोर डागवाले कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनाच माहिती नाही \nकिशोर डागवाले कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनाच माहिती नाही \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलणारे, तसेच पक्ष बदलून महापौर निवडणुकीत मलिदा खाणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. किशोर डागवाले कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनाच माहिती नाही. आपल्या कर्तृत्वाला 'सरडा' लाजेल असे कृत्य करणाऱ्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. 'खाऊदाराला' बाजू मांडण्यासाठी पक्षाचा एकही विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी मिळाला नसल्याने दलबदलू व्यक्तीला बाजू मांडावी लागली, अशी टीका शिवसेनेने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली.\nप्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक दहिफळे, उपशहरप्रमुख सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, शरद कोके यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेत अनेकवेळा फूट पडली, तसेच काेट्यवधींची अामिषे आली, परंतु पक्षाशी कधीही प्रतारणा केली नाही.\nडागवलेंनी कार्यालयाचे रंग, नेत्यांचे फोटो व झेंडे बदलले \nप्रत्येकवेळी महापौर निवडणूक घोडेबाजारात जास्त हरभरा खाणारा घोडा असा नावलौकिक असणाऱ्यांनी पुढच्या निवडणुकीत नवीन घर शोधलेले असेल. अनिल राठोड नव्हे, तर शिवसेनेचा कार्यकर्ताच आपल्या विरोधात खासदारकीसाठी लढण्याची हिंमत करेल.\nपाठ थोपटून घेण्याची गरज नाही.\nनगर रेल्वे, सौर ऊर्जा, प्रमुख मार्गासाठी निधी आणल्याचा डंका पिटवला जातो.पण हा निधी देणे सरकारला क्रमप्राप्त आहे. त्यासाठी पाठ थोपटून घेण्याची गरज नाही. लोढा हाईट्सबाबत त्यांचे म्हणणे बालिशपणाचे आहे. गाळा बळकावला असता, तर गाळेधारक व मालकाने कारवाई केली असती.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकिशोर डागवाले कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनाच माहिती नाही \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i141017055913/view", "date_download": "2018-08-18T00:27:19Z", "digest": "sha1:67GNZTRLQS7XJVDWS5AWFZ7T4UIYWIKS", "length": 10015, "nlines": 143, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रसगड्गाधर - उत्प्रेक्षा अलंकार", "raw_content": "\nचतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उत्प्रेक्षा अलंकार|\nरसगड्गाधर - उत्प्रेक्षा अलंकार\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ८\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ९\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १०\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ११\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १२\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १८\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १९\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसेंद्रिय रूप, सेंद्रिय घाट\nशंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-4085.html", "date_download": "2018-08-18T00:23:46Z", "digest": "sha1:KO2I7DHAMMKIKC5T5SQAQX67OMJ4MRPI", "length": 8568, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मराठा समाजाला काेण पैसा पुरवतेय याबाबत माहिती आहे - चंद्रकांत पाटील. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra Special Story मराठा समाजाला काेण पैसा पुरवतेय याबाबत माहिती आहे - चंद्रकांत पाटील.\nमराठा समाजाला काेण पैसा पुरवतेय याबाबत माहिती आहे - चंद्रकांत पाटील.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका कुठे होतात, त्यांना सभागृह कोण उपलब्ध करून देते, अर्थपुरवठा कोण करत आहे, याची संपूर्ण माहिती सरकारकडे असल्याचा दावा महसूल मंत्री चंदकांत पाटील यांनी केला आहे, मराठा कार्यकर्त्यांच्या बैठका ज्या यशवंराव चव्हाण सेंटरमध्ये होतात, त्या सभागृहाचे भाडे कोण भरते, असा सवालही त्यांनी 'राष्ट्रवादी'ला उद्देशून केला.\nमराठा समाजाच्या मागण्यांबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठकीद्वारे संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी अामचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या समाजातील कार्यकर्त्यांना भडकवण्याचे काम काही लोक करत असल्याचा आरोप करत राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.\nमराठा कार्यकर्त्यांना भडकवले जातय \nभाजप सरकार मराठा समाजाच्या उन्नतीसाठी युद्ध पातळीवर काम करत आहे . मात्र, नवनवे मुद्दे काढून मराठा कार्यकर्त्यांना भडकवले जात आहे. ओबीसी समाजाला शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर मराठा समाजासाठीही ही सवलत देण्यात येत आहे. याशिवाय मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न सोडविण्यासाठी भाड्याने जागा घेण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.\nसरकार आपले काम करतच राहिल\nसरकार करत असलेल्या कामावर ९९ टक्के मराठा समाज समाधानी असून फक्त एक टक्का समाज अशा भडकवणाऱ्यांमुळे नाराज अाहे. मात्र कुणीही मराठा समाजाला कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला, तरीही सरकार आपले काम करतच राहिल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.\nमराठा समाजासाठी सरकारच्या विविध याेजना\nपंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना वार्षिक एक लाख रुपयांपर्यंतचा निर्वाह भत्ता, दहा महिन्याचे ३० हजार रुपयांचे अनुदान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वीस हजार रूपयांचा निर्वाह भत्ता, तसेच आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. याशिवाय मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत शासन त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमराठा समाजाला काेण पैसा पुरवतेय याबाबत माहिती आहे - चंद्रकांत पाटील. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, May 05, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/s-b-patil", "date_download": "2018-08-18T00:23:33Z", "digest": "sha1:THG6NES35G5BEFYY6RNTVYVRD3DFIEFJ", "length": 13114, "nlines": 366, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक एस बी पाटील यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nएस बी पाटील ची सर्व पुस्तके\nएस बी पाटील, प्रोफ. डॉ. सुजाता मगदूम ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. सविता पी. दातार, प्रोफ. माधुरी व्ही. देशमुख ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. मिनल क्षिरसागर, प्रोफ. माधुरी व्ही. देशमुख ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nएस बी पाटील, पी पी गुमास्ते ... आणि अधिक ...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T01:33:04Z", "digest": "sha1:LTYYWL2AVHXJUKO2JMTR2HRVTIV6E3KO", "length": 4990, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गुळाचे शंकरपाळे | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: गुळाचे शंकरपाळे\n२ टे. चमचा डालडाचे मोहन\nपाव वाटी बारीक चिरलेला गुळ\nकमी पाण्यात गूळ विरघलवून घ्या. तूप फेसून घ्या. नंतर सर्व एकत्र करून घट्ट पीठ भिजवा. तासाभराने मळून गोड शंकरपाळे करावे.\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged कणीक, गुळ, गुळाचे शंकरपाळे, डालडा, पाककला, पाककृती on एप्रिल 22, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/hradsko/", "date_download": "2018-08-18T00:44:55Z", "digest": "sha1:OBSH3F7QXEDQLLAWFTBMKEXPPWN3W22F", "length": 9358, "nlines": 273, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "हडस्को | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nKrkonoše वाफ शनिवार व रविवार, स्टीम लोकोमोटिव्ह 310.0134\n\"Krakonošova उन्हाळ्यात संध्याकाळी,\" चेंडू आणि Vrchlabí जवळ दोन्ही पर्यटकांसाठी काढण्याची लिंक Rokytnice त्यांचा Jizerou - Kunčice - - अजस्त्र पर्वत Martinice - Jilemnice मित्र क्लब रेल्वे बोहिमिआचा रहिवासी नंदनवन लिबेरेक प्रदेश राज्यपाल च्या विद्यमाने अंतर्गत पुढील वर्षी आवडत्या सत्र Vrchlabí मध्ये स्टीम रेल्वे धावा आयोजित आणि Rokytnice दिशा पासून. 310.0 इंजिन मालिका आहे [...]\nवरून, फेब्रुवारी 2018 पासून Castle Něstějka\nNístějka समान नाव च्या क्षेत्रात, Jizera नदी संगम आणि Farský potok आणि रस्ता I / 14 संगम वरील महामार्गावर एक किल्लेवजा वाडा एक विध्वंस आहे. प्रवेशक्षम Vysoké nad Jizerou मधील पिवळा पर्यवेक्षकाचे चिन्ह आहे सिरिमिक एक्सप्लॉईजमध्ये मानवी अस्तित्व सिद्ध करते. यष्टीचीत वर्तुळाकार टॉवर, महलों आणि तटबंदीचे अवशेष अवशेषांचा संरक्षित केलेला धोंडा. किल्ल्यातील उरले म्हणून सुरक्षित आहेत [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Details-about-Notes-in-India.html", "date_download": "2018-08-18T00:19:43Z", "digest": "sha1:MRMY6Z2SSWYK32MFM6MILOQUIAGJYGYP", "length": 14008, "nlines": 55, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "जाणून घ्या ५०० आणि २००० च्या छपाई मध्ये किती येतो खर्च .. वाचा नोटांबद्दल सर्व माहिती ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अर्थविषयक / महितीपूर्ण लेख / जाणून घ्या ५०० आणि २००० च्या छपाई मध्ये किती येतो खर्च .. वाचा नोटांबद्दल सर्व माहिती \nजाणून घ्या ५०० आणि २००० च्या छपाई मध्ये किती येतो खर्च .. वाचा नोटांबद्दल सर्व माहिती \nJanuary 09, 2018 अर्थविषयक, महितीपूर्ण लेख\nनोटबंदीचा तो काळ तुम्हा सर्वांना आठवत असेल जेव्हा पंतप्रधांनी जाहीर केले कि आजपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत . नंतर समजले कि २००० ची नोट आपण atm मधून काढू शकतो . २००० ची नोट हातात घ्यायला सगळे उत्साहित होते . जेव्हा लोकांच्या हातात नोट आली तेव्हा अनेकांची निराशा झाली कारण नोटेचा कागद हा खूपच पातळ होता . काही लोकांना तर २००० ची नोट ही खोटी वाटायला लागली होती . तुमचा मनात हा प्रश्न आला असेल कि या या पातळ नोटांना छापण्यासाठी किती खर्च आला असेल जाणून घ्या किती खर्च येतो आणि कोण छापतात .\nयांच्याकडे आहे नोट छापण्याचा अधिकार\nभारतात नोटा छापण्याचा अधिकार RBI कडे आहेत . १ रुपयाची नोट सोडून सर्व नोटा या RBI च्या प्रेसमध्ये छापल्या जातात .\n१ रुपयाची नोट छापण्याचा अधिकार यांच्याकडे आहे\n१ रुपयांची नोट आणि नाणे छापण्याचा अधिकार वित्त मंत्रालयाकडे आहे . त्यामुळे १ रुपयाच्या नोटेवर गव्हर्नरच्याऐवजी वित्त सचिवाची सही असते . वित्त मंत्रालय १ रुपयाचे नोट आणि नाणी छापून ते RBI कडे पाठवून देतात .\nकिती चलन छापायचं आहे हे कसे ठरवले जाते \nरिझर्व्ह बँक किती मुद्रा छापेल हे १९५७ पासून किमान आरक्षण प्रणाली च्या आधारावर ठरवले जाते . किमान आरक्षण प्रणालीमध्ये RBI २०० करोडची संपत्ती स्वतः जवळ ठेवतात . यात ११५ करोडचे सोने आणि ८५ करोडच्या विदेशी मुद्रा असतात .\nनोटबंदीनंतर ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा चालतात नव्हत्या . त्यामुळे RBI ला २००, ५०० आणि २००० च्या नोटा जास्त प्रमाणात छापाव्या लागल्या होत्या .\n५०० रुपयाच्या नोटा छापायला लागला एवढा खर्च\nवित्त राज्य मंत्री राधाकृष्णन यांच्या अनुसार नोटबंदीनंतर ८ डिसेंबरपर्यंत ५०० च्या एकूण १६५७. ७ करोड नवीन नोटा छापल्या गेल्या आहेत .\n५०० रुपयाच्या नोटा छापायला इतका आला खर्च\n५०० रुपयाच्या ११६९५.७ करोड नोटा छापायला RBI ने १२९३.६ करोड रुपये खर्च केले आहेत . म्हणजे १नोट छापायला त्यांना २. ९४ रुपये इतका खर्च आला होता .\n२००० रुपयाच्या नोटा छापायला लागला इतका खर्च\nनोटबंदीनंतर आत्तापर्यंत RBI द्वारा २००० रूपपायाच्या एकूण ३६५. ४ करोड नोटा छापल्या गेल्या आहेत . ज्यांना छापायला एकूण १२९३. ६ करोड रुपये खर्च आला आहे .\nजाणून घ्या ५०० आणि २००० च्या छपाई मध्ये किती येतो खर्च .. वाचा नोटांबद्दल सर्व माहिती \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/07/11.html", "date_download": "2018-08-18T00:18:14Z", "digest": "sha1:K67KXTT5FQRXXLUL5ZIO4NQC5JJPONK3", "length": 7979, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "कोकण रेल्वेत 11 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nकोकण रेल्वेत 11 जागा.\nकोकण रेल्वेच्या आस्थापनेवर 'सहाय्यक अभियंता' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 11\n* अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 14 ऑगस्ट, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"कोकण रेल्वेत 11 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://wordplanet.org/mar/36/1.htm", "date_download": "2018-08-18T01:03:09Z", "digest": "sha1:TFDNMQMSXT7WTWOVY7YCU2N672SSHXVL", "length": 9339, "nlines": 34, "source_domain": "wordplanet.org", "title": " पवित्र शास्त्रवचने: सफन्या / Zephaniah 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nअध्याय : 1 2 3\nसफन्या - अध्याय 1\n1 हा परमेश्वराने सफन्याला दिलेला संदेश आहे. योशीयाच्या कारकिर्दीत सफन्याला हा संदेश मिळाला. योशीया हा यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा होता. सफन्या हा कूशींचा मुलगा होता. कूशी हा गदल्याचा, गदल्या अमऱ्याचा व अमऱ्या हिज्कीयाचा मुलगा होता.\n2 देव म्हणतो, “पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा मी नाश करीन.\n3 सर्व प्राणिमात्रांचा मी नाश करीन. सर्व पक्षी व जलचर मी नष्ट करीन. मी पापी आणि त्यांना पाप करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व गोष्टी याचा नाश करीन मी पृथ्वीवरच्या सर्व लोकांना पृथ्वीवरुन दूर करीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.\n4 परमेश्वर म्हणाला, “मी यहूदाला आणि यरुशलेमवासीयांना शिक्षा करीन. त्या गोष्टींना मी त्या स्थानावरुन दूर करीन. बआल-पूजेचा शेवटचा अंशसुध्दा मी येथे राहू देणार नाही. याजक आणि छतांवर जाऊन ताऱ्यांचीपूजा करणाऱ्या सर्व लोकांना मी दूर करीन. त्या भोंदू याजकांना लोक विसरुन जातील. काही लोक आम्ही तुझीच पूजा करतो असे म्हणतात. त्यांनी माझी उपासना करण्याचे वचन दिले होते. पण आता ते खोटा देव मिलकोम याची पूजा करतात. तेव्हा अशा लोकांना मी तेथून दूर करीन.\n6 काही लोकांनी परमेश्वराकडे पाठ केली. त्यांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडले. मदतीसाठी परमेश्वराला हाक मारायचे बंद केले, अशांना मी त्या ठिकाणाहून उठवीन.”\n7 परमेश्वर माझ्या, प्रभूसमोर शांत रहा का कारण लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा परमेश्वराने ठरविलेला दिवस लवकरच येत आहे. परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे त्याने त्याच्या निमंत्रित पाहुण्यांना तयार रहायला सांगितले आहे,\n8 परमेश्वर म्हणाला, “परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, मी राजाचे मुलगे व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन. परदेशीय वस्त्रे घातलेल्यांना पण मी सजा देईन.\n9 त्या वेळी, उंबऱ्यावरुन उडी मारणाऱ्यांना आणि धन्याचे घर असत्य व हिंसाचाराने भरणाऱ्यांना मी शिक्षा ठोठावीन.”\n10 परमेश्वरा असेही म्हणाला त्या वेळेला, लोक यरुशलेमच्या मासळी दाराशी मदतीसाठी हाका मारीत असतील. गावाच्या इतर भागांत लोक रडत असतील. नगरीभोवतीच्या टेकड्यांवरुन लोकांना वस्तूंचा नाश होत असताना येथो, तसा मोठा धडधडाट ऐकू येईल.\n11 गावाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही रडाल. का कारण सर्व उद्योगपतींचा आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचा नाश होईल.\n12 “तेव्हा मी एक दिवा घेऊन यरुशलेममधून शोध करीन. जे लोक स्वत:च्या मनाप्रमाणे जगण्यात समाधान मानतात अशा सर्वांना मी शोधीन. ‘परमेश्वर काहीच करीत नाही. तो मदतही करीत नाही आणि दुखापतही करीत नाही’ त्यांना वाटते. अशा लोकांना शोधून काढून मी त्यांना शिक्षा करीन.\n13 मग इतर लोक त्यांची संपत्ती बळकावतील आणि त्यांच्या घरांचा नाश करतील. त्या वेळी, ज्यांनी घरे बांधली, ते त्या घरात राहणार नाहीत आणि ज्यांनी द्राक्षमळे लावले, त्यांना त्या द्राक्षांचा द्राक्षारस मिळणार नाही. ह्या गोष्टी दुसऱ्यांनाच मिळतील.”\n14 परमेश्वराने ठरविलेला न्यायदानाचा दिवस लवकरच येत आहे तो दिवस जवळच आहे, आणि वेगाने येत आहे. देवाच्या न्यायदानाच्या दिवशी. लोकांना मोठा आक्रांत ऐकू येईल. वीरसुध्दा रडतील.\n15 देव तेव्हा आपला क्रोध प्रकट करील. तो भयंकर संकटाचा काळ असेल. ती विद्ध्वंसाची वेळ असेल. ती अंधाकाराची वेळ असेल. तो काळा, ढगाळ व वादळी दिवस असेल.\n16 तो काळ युध्दकाळासारखा असेल. युध्दकाळात लोक सुरक्षित गावांतून व संरक्षक बुरुजांवरुन शिंग आणि तुतारी फुंकल्याचे आवाज ऐकतात.\n17 परमेश्वर म्हणाला, “मी लोकांना जगणे कठीण करीन. अंधळ्यांना ज्याप्रमाणे आपण कोठे जात आहोत हे कळत नाही, तशी लोकांची स्थिती होईल का कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले. खूप लोक मारले जातील. त्याचे रक्त जमिनीवर सांडेल. त्यांची प्रेते शेणासारखी जमिनीवर पडतील.\n18 त्यांच्या सोन्या-चांदीची त्यांना मदत होणार नाही. त्या वेळी, परमेश्वर खूपच कोपलेला व रागावलेला असेल. परमेश्वर सर्व जगाचा नाश करील. परमेश्वर पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा संपूर्ण नाशकरील. “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/neews-1011.html", "date_download": "2018-08-18T00:23:11Z", "digest": "sha1:CXYMHDPK3D7OGQCK4TWLO6HT2IEBKUWO", "length": 6845, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "केडगावपेक्षाही जास्त दहशत मुकुंदनगर मध्ये ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nकेडगावपेक्षाही जास्त दहशत मुकुंदनगर मध्ये \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील दहा-बारा वर्षांपासून मुकुंदनगरमध्ये अंडा गँगची दहशत आहे. अंड्याच्या व्यावसायाशी संबंधित काही व्यक्ती ही गँग चालवित असल्याने अंडा गँग म्हणून ही टोळी ओळखली जाते. मुकुंदनगरमधील रहिवाशांसोबतच शहराच्या काही भागातही या टोळीचा सतत उपद्रव असतो. अनेकदा गुन्हे दाखल झाले, अटक झाली तरीही कारवाया थांबत नाहीत.\nबहुतांश नागरिक तक्रार देणे टाळत असल्याने टोळीचे धाडस वाढत आहे. जागांचे व्यवहार, व्यवसाय करण्यासाठी संरक्षण देण्याच्या नावाखाली खंडणी, घरे रिकामी करून देणे असे अनेक प्रकारचे गुन्हे येथे सुरू आहेत. महिलांची छेड काढण्याचे आणि किरकोळ भांडणांचे प्रकार सतत घडत आहेत. यामुळे मुकुंदनगरमध्ये या टोळीची मोठी दशहत आहे.\nकेडगाव आणि जामखेडमधील दुहेरी खुनाच्या घटनांनतर पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विविध उपाय सुरू केले आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच प्रयत्न मुकुंदनगरमध्येही होण्याची गरज आहे.\nखंडणी, हाणामाऱ्या, महिलांची छेड ते थेट महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत मुकुंदनगरच्या अंडा गॅंगचा उपद्रव सुरूच आहे. दुहेरी खुनाच्या निमित्ताने केडगावमधील दहशत चर्चेत आली, त्याहीपेक्षा जास्त दहशत मुकुंदनगरमध्ये असल्याचे पहायला मिळते. पोलिसांनी सध्या टोळ्यांच्या बंदोबस्ताचे काम सुरू केलेच आहे, तर त्यांनी मुकुंदनगरकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.\nअलीकडेच एका महिलेचे अपहरण करून अत्याचार केल्याची घटना पुढे आली असून त्यातही या टोळीचा संबंध आढळून आला आहे. मुळात मुकुंदनगर या उपनगरातही कायमच दहशतीचे वातावरण आहे. केडगावपेक्षाही येथील परिस्थिती भयाण आहे. उपद्रवी टोळ्यांना राजकीय आश्रय मिळू लागल्याने त्यांचे धाडस वाढत असून सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकेडगावपेक्षाही जास्त दहशत मुकुंदनगर मध्ये \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=100&bkid=423", "date_download": "2018-08-18T01:14:58Z", "digest": "sha1:RJNYESSRDOH6O2IBU2TZCVLKYK3M5JHV", "length": 2257, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : संपादन:डॉ. शंतनू चिंधडे\nझरती रेशीम धारा..... उधळित गंध पिसारा.... शब्दवैभव साहित्यप्रेमींचा हा आठवा प्रातिनिधिक काव्यसंग्रह. आठ कवी, प्रत्येकी आठांच्या आसपास कविता आणि आठवे काव्यपुष्प. ’अष्ट दिशांचा गोफ’ च मंडळाने विणला आहे. हुरहुर लावणारी स्त्रीजाणीव, निसर्गसंवेदन, हवेहवेसे प्रेमसंगीत आणि पौरुषेय मिस्किली अशा विविधतेने या ’रेशीम धारा’ मोहरल्या आहेत. पूर्वीच्या संग्रहाचे रसिकांनी मन:पूर्वक स्वागत केले. या ’रेशीम धारा’ देखील तुम्हाला भावतील, मनाला निववतील अशी खात्री वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sayali-jadhav-will-lead-maharashtra-kabaddi-team-in-senior-national-kabaddi-championship-in-hyderabad/", "date_download": "2018-08-18T00:59:59Z", "digest": "sha1:H2RB5FDZ7HNDDTBZ4E6RJM7CSVPAM5U5", "length": 9320, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे -", "raw_content": "\n६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे\n६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे\n महाराष्ट्राची स्टार कबड्डीपटू सायली जाधव ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघाची बुधवारी घोषणा झाली.\nह्याच महिन्यात कऱ्हाड येथे झालेल्या स्पर्धेतून संभाव्य पुरुष आणि महिला संघातील २१ सदस्यांची निवड झाली होती. बुधवारी त्यातून अंतिम १५ खेळाडूंची निवड झाली. ६४वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व मुंबई उपनगराकडे आले आहे.\nही स्पर्धा भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आणि तेलंगणा राज्य कबड्डी संघटनेच्या आयोजनाखाली होत आहे.६ दिवस चालणारी ही स्पर्धा परवा अर्थात ३१ डिसेंबर रोजी सुरु होणार असून ४ जानेवारी रोजी संपेल.\nभारतीय कबड्डी असोशिएशनच्या संकेतस्थळानुसार या स्पर्धत पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात सामने होणार असून एकूण एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत. ६ दिवस चालणारी ही स्पर्धा हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.\nसायली जाधव ही गोरगन येथे झालेल्या अशियन कबड्डी चॅम्पियन्सशिपमध्ये भारताच्या संघात निवड झालेली दुसरी महाराष्ट्राची खेळाडू होती. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व अभिलाषा म्हात्रेने केले होते. परंतु तिच्याकडे आश्चर्यकारपणे ह्या स्पर्धेचे महाराष्ट्राचे नेतृत्व देण्यात आले नाही. कऱ्हाड येथील स्पर्धेत दोन्ही खेळाडू मुंबई उपनगराकडून खेळल्या होत्या.\n६४व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ हे तिसऱ्या स्थानी राहिले होते. परंतु यावेळी संघात असणाऱ्या स्टार खेळाडूंच्या भरण्यामुळे विजेतेपदाची अपेक्षा चाहत्यांना नक्कीच असणार आहे.\nमहिला संघात पुण्याचे ३, मुंबई उपनगरचे ४ खेळाडू आहेत.\nअसा आहे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महिलांचा संघ: सायली जाधव(कर्णधार, मुंबई उपनगर), स्नेहल शिंदे, सायली केरिपाळे, आम्रपाली गलांडे (तिघी पुणे), अभिलाषा म्हात्रे, कोमल देवकर, तेजस्वी पाटेकर (तिघी मुंबई उपनगर), ललिता घरट (रत्नागिरी), सुवर्णा बारटक्के (मुंबई), पूजा पाटील (कोल्हापूर), पूजा पाटील (पालघर), शुभांगी वाबळे(अहमदनगर),\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://wordplanet.org/mar/37/1.htm", "date_download": "2018-08-18T01:03:28Z", "digest": "sha1:XUKEZAIJ3YWAJNHTWJF2YUMUGBSPBMIL", "length": 7657, "nlines": 31, "source_domain": "wordplanet.org", "title": " पवित्र शास्त्रवचने: हाग्गय / Haggai 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nअध्याय : 1 2\nहाग्गय - अध्याय 1\n1 पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दोच्या दुसव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हाग्गयला देवाकडून संदेश मिळाला. हा संदेश शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल व यहोसादाकचा मुलगा यहोशवा यांच्याबद्दल होता. जरुब्बाबेल हा यहूदाचा राज्यपाल व यहोशवा प्रमुख याजक होता. संदेश असा आहे:\n2 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “लोकांच्या मते परमेश्वराचे मंदिर बांधण्यास ही वेळ योग्य नाही.”\n3 हाग्गयला परमेश्वराकडून पुन्हा एकदा संदेश मिळाला हाग्गयने तो पुढीलप्रमाणे सांगितला:\n4 “चांगल्या घरात स्वत: राहण्यास लोकांनो, तुम्हाला ही योग्य वेळ वाटते. भिंतीला सुरेख लाकडी तावदान असलेल्या घरांत तुम्ही राहता पण परमेश्वराचे घर झ्र्मंदिरट अजूनही भग्नावस्थेतच आहे.\n5 आता सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, ‘काय घडत आहे, त्याचा विचार करा.\n6 तुम्ही खूप पेरले पण तुमच्या हाती थोडेच पीक लागले. तुम्हाला खायला मिळते खरे, पण पोटभर नाही. थोडेफार पिण्यास मिळते, पण धुंदी चढण्याईतके नाही. काही ल्यायला आहे, पण ऊब आणण्याईतके नाही. तुम्ही थोडा पैसा कमविता, पण तो कोठे जातो तेच कळत नाही. जणू काही तुमच्या खिशाला छिद्र पडले आहे.”\n7 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुम्ही काय करीत आहात, त्याच्या विचार करा.\n8 लाकडे आणण्यासाठी पर्वतावर जा, आणि मंदिर बांधा. मग मला त्यामुळे संतोष वाटेल आणि माझा गौरव झाला असे वाटेल.” परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.\n9 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुम्ही खूप पिकाची अपेक्षा करता, पण पीक काढताना तुमच्या हाती फार थोडे धान्य लागते. ते धान्य तुम्ही घरी आणता आणि मी पाठविलेला वारा ते सर्व उधळून लावतो. हे का घडत आहे का कारण स्वत:च्या घराच्या काळजीने तुमच्यातील प्रत्येकजण घराकडे धाव घेतो. पण माझे घर मात्र अजूनही भग्नावस्थेत आहे.\n10 म्हणूनच आकाश दवाला व पृथ्वी पिकांना रोखून धरते.”\n11 परमेश्वर म्हणतो, “मी भूमीला आणि पर्वतांना रुक्ष होण्याची आज्ञा दिली आहे. जमिनीतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आणि धान्य, नवीन मद्य, जैतुनाचे तेल ह्यांची नासाडी होईल. सर्व लोक आणि सर्व प्राणी दुर्बल होतील.”\n12 परमेश्वर देवाने शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि यहोसादकाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशी बोलण्यासाठी हाग्गयला पाठविले होते. यहोशवा हा प्रमुख याजक होता. ह्या दोघांनी व इतर लोकांनी त्यांच्या परमेश्वर देवाची वाणी व हाग्गय प्रेषिताचे म्हणणे ऐकले. आणि त्यांनी त्यांचे भय. आणि परमेश्वर त्यांच्या देवाबद्दल, त्यांना वाठणारा आदर दाखविला.\n13 परमेश्वर देवाचा संदेश लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी, देवानेच हाग्गयला दूत म्हणून पाठविले होते. तो संदेश असा होता. परमेश्वर म्हणतो, “मी तुझ्याबरोबर आहे.”\n14 परमेश्वर देवाने, यहू दाचा राज्यपाल आणि शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल याला यहोसादाकचा मुलगा प्रमुख याजक यहोशवाला आणि इतर लोकांना मंदिर बांधण्याच्याकामी उत्तेजन दिले. म्हणून त्या सर्वांनी, त्यांच्या देवाच्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाला सुरवात केली.\n15 त्यांनी हे काम, पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सुरु केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88/", "date_download": "2018-08-18T01:33:23Z", "digest": "sha1:Z3DD5RGLJTUEM725ZN7VOWXM25FQOXDM", "length": 5416, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१५ जुलै | मराठीमाती", "raw_content": "\n१९२७ : ‘कुटुंबनियोजन’ या विषयावर लेख लिहून त्याचा जोरदार प्रसार करणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांचा ‘समाजस्वास्थ्य’ चा पहिला अंक प्रकाशित झाला.\n१९०४ : मोगूबाई कुर्डीकर, जयपूर घराण्याच्या जेष्ठ गायिका.\n१९६७ : बालगंधर्व उर्फ नारायण श्रीपाद राजहंस, संगीत रंगभूमीवर ‘गंधर्वयुग’ निर्माण करणारे थोर कलावंत.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, नारायण श्रीपाद राजहंस, बालगंधर्व, मृत्यू, मोगूबाई कुर्डीकर, १५ जुलै on जुलै 15, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/hi.html", "date_download": "2018-08-18T00:50:51Z", "digest": "sha1:ELDDWHBH44RCA43NJ53UTM5OSUMKGZZK", "length": 3144, "nlines": 51, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "I love you. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nत्याच्या मिठीत विसावलेली ती अचानक त्याला म्हणाली-'' तूझं माझ्यावर जर खरचं प्रेम असेल तर सगळ्या जगाला सांगून दाखव...''. . . . . . . . . तिच्याकडे वळून तो हळूच तिच्या कानात बोलला-' 'I love you..'' . . . .\nतीम्हणाली-'' हे काय करतोयस..' ' तोतिलाजवळ घेऊन म्हणाला-' 'वेडे, तूच तर माझं जग आहेस....\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-515.html", "date_download": "2018-08-18T00:22:35Z", "digest": "sha1:DUFDVCDZQFVXCB3CNYG6KW6OIH3GAZWU", "length": 7490, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आमदार मुरकुटे राहुरीच्या लोकप्रतिनिधींच्या दावणीला बांधले ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Balasaheb Murkute Newasa आमदार मुरकुटे राहुरीच्या लोकप्रतिनिधींच्या दावणीला बांधले \nआमदार मुरकुटे राहुरीच्या लोकप्रतिनिधींच्या दावणीला बांधले \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चार वर्षांपासून राहुरी तालुक्यातील बंधारे तुडुंब भरत आहेत. मात्र नेवासा तालुक्यातील बंधारे कोरडे आहेत. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना नेवाशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही. ते राहुरीच्या लोकप्रतिनिधींच्या दावणीला बांधले आहेत. मुरकुटे राहुरीचे आमदार नसून त्यांना नेवासा तालुक्याचे आमदार असल्याचा विसर पडला असल्याची टिका शेतकरी संघटनेचे सदस्य त्रिंबक भदगले यांनी एका पत्रकान्वये केली आहे.\nचार वर्षात काय दिवे लावले \nभदगले यांनी पत्रकात म्हटले आहे,आमदार मुरकुटे सत्तेत आहेत. त्यांनी चार वर्षात काय दिवे लावले हे सांगण्याऐवजी ते फक्त जनतेची दिशाभूल करीत आहेत. मुरकुटे फक्त त्यांची जुनीच कैसेट तालुक्यात वाजवत आहेत. प्रत्येक ठिकाणी भाषणात आरोप करण्यात करण्यात मुरकुटे दंग आहेत.\nती कर्जमाफी कोठे गेली\nतालुक्यातील जनतेच्या प्रश्नावर ते गप्प आहेत. जिल्ह्यातील दुसऱ्या तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे पिक विमा अनुदान आले असताना नेवासा तालुक्यात पिक विमा अनुदान का आले नाही गावागावात कर्जमाफीचे फ्लेक्स लावून स्वतःची पाठ थोपटून घेतली ती कर्जमाफी कोठे गेली\nसर्वसामान्यांची पिळवणूक कोणाच्या सांगण्यावरून \nहे आता उघड गुपित असून तालुक्यातील पोलीस ठाण्यात अवैध व्यवसायिकाना सलाम तर सर्वसामान्यांची पिळवणूक कोणाच्या सांगण्यावरून होत आहे हे जनतेला कळाले असून फक्त वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी राजकीय सेटलमेंट केली जात असल्याचा आरोप भदगले यांनी पत्रकात केला\nजनता मुरकुटे यांच्या पोपटपंचीला कंटाळली\nशेतकरी संघटनेने यापूर्वी मुळा साखर कारखान्यावर मोर्चा नेलेला आहे.गेल्या सहा वर्षांपासून आमदार बाळासाहेब मुरकुटे विकासाच्या मुद्द्यावर न बोलता फक्त गडाख विरोधी सूर काढत आहेत. तालुक्यातील जनता मुरकुटे यांच्या पोपटपंची ला कंटाळली असून आमदार मुरकुटे यांना जनतेचे चे प्रश्न महत्त्वाचे आहे की आरोप-प्रत्यारोप यामध्ये त्यांना रस आहे. याचा खुलासा त्यांनी करावा असे आवाहन भदगले यांनी केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआमदार मुरकुटे राहुरीच्या लोकप्रतिनिधींच्या दावणीला बांधले \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T00:53:39Z", "digest": "sha1:VIKAQFTSH3JGMWUTCPMF7O6R75M7OM3N", "length": 16957, "nlines": 99, "source_domain": "mediawatch.info", "title": "शिखरावरील भैरवी | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त शिखरावरील भैरवी\nआपल्या देशात ज्येष्ठांना मानाचे स्थान आहे. मात्र बर्‍याच जणांना गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रमतील सीमारेषा समजतच नाही. यामुळे आपण समाजाला मार्गदर्शन करण्याच्या वयात आलो तरी हातात आहे ते काम सोडण्याची इच्छा बहुतेकांना टाळता येत नाही. अर्थात भारतीय समाजात कुणीही आपली कारकिर्द भरात असतांना सहसा निवृत्ती स्वीकारत नाही. याचे सर्वात भेदक उदाहरण म्हणजे मसणात गोवर्‍या गेल्या तरी पदांना चिपकुन बसणारे अनेक राजकारणी होत. हेच चित्र थोड्याफार फरकाने सगळीकडे दिसून येते. आम्हा पत्रकारांनीही नाकाने कांदे सोलण्याची गरज नाही. कारण अनेक बहाद्दर आपली सद्दी कधीचीच संपून गेली तरी लेखणी खाली ठेवण्यास तयार नसल्याचे आपण पाहतच असतो. अनेक पाश्‍चात्य राष्ट्रांमध्ये मात्र बरेचसे प्रतिभावंत सर्वोच्च शिखरावर असतांना आपल्या कारकिर्दीस अलविदा करत असतात. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे अर्थातच एबी डिव्हिलयर्स या गुणवान क्रिकेटपटूने केलेली आकस्मिक निवृत्तीची घोषणा होय.\nकाही दिवसांपूर्वीच आयपीएलचा एक सामना पाहत असतांना बॅटमनने मारलेला चेंडू सीमावरून जाणार असे दिसत असतांनाच चमत्कार घडला. कुणी जिम्नॅस्ट अथवा डोंबार्‍याने हवेत कलाटणी मारून तो चेंडू अलगदपणे अक्षरश: हवेतून आपल्या हातात खेचून आणला. आणि माझ्या हातातील घास तोंडात टाकण्याचे भानदेखील मला उरले नाही. काही मायक्रो सेकंदापर्यंत अवघे जग स्तब्ध झाले आणि अर्थातच टाळ्यांच्या कडकडाटात तो खेळाडू उठून उभा राहिला तेव्हा त्याला अक्षरश: सॅल्युट करावासा वाटला. ओ..हो क्या बात है…शानदार…सुपर्ब असे चार शब्द माझ्याच घराच्या चार ठिकाणाहून आले. तोच वीर म्हणजे एबी डिव्हीलीयर्स क्या बात है…शानदार…सुपर्ब असे चार शब्द माझ्याच घराच्या चार ठिकाणाहून आले. तोच वीर म्हणजे एबी डिव्हीलीयर्स इतक्या अप्रतिम पध्दतीचे शारिरीक चापल्य आणि अर्थातच याच्या जोडीला अफाट गुणवत्ता असणारा एबीडी वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी क्रिकेटमधून रिटायर्ड होतोय. यार, झाले तरी काय याला इतक्या अप्रतिम पध्दतीचे शारिरीक चापल्य आणि अर्थातच याच्या जोडीला अफाट गुणवत्ता असणारा एबीडी वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी क्रिकेटमधून रिटायर्ड होतोय. यार, झाले तरी काय याला अजूनही तीन-चार वर्षे तो अगदी आरामात खेळू शकला असता. नाही तर आमच्याकडे पहा, कपिलदेवच्या शेवटच्या कालखंडात यष्टीरक्षकापर्यंत चेंडू दोन टप्पे खायचा. मात्र विक्रमवीर असल्यामुळे बोलणार कोण अजूनही तीन-चार वर्षे तो अगदी आरामात खेळू शकला असता. नाही तर आमच्याकडे पहा, कपिलदेवच्या शेवटच्या कालखंडात यष्टीरक्षकापर्यंत चेंडू दोन टप्पे खायचा. मात्र विक्रमवीर असल्यामुळे बोलणार कोण हाच प्रकार सचिनच्या बाबतही घडण्याच्या मार्गावर असतांना त्याने शुध्द पकडली. त्या तुलनेत लक्ष्मण आणि द्रविड यांनी बर्‍यापैकी भरात असतांना खेळाला रामराम ठोकला. इतरांच्या नशिबात तर सेंड ऑफचा सामनादेखील आला नाही. सौरव गांगुलीच्या चाहत्यांना तर त्याला संघात घेण्यासाठी संप करावासा लागला. मात्र काळाची पावले ओळखता आली नाही तर कोणत्याही क्षेत्रातील कितीही उत्तुंग व्यक्तीमत्व असले तरी वेळेत निरोप घेतला नाही तर त्याची शोकांतिका अटळ असते. यामुळे एबीडी हा मला अन्य क्रिकेटपटूंपेक्षा आज किती तरी श्रेष्ठ वाटतोय.\nखरं तर दक्षीण आफ्रिकेचा क्रिकेट संघ शापीत असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. नियमित सामन्यांमध्ये देदीप्यमान कामगिरी करणारा हा चमू महत्वाच्या सामन्यांमध्ये अवसान गाळून हरतो. मात्र या देशातील क्रिकेटची गुणवत्ता ही अतिशय उच्च प्रतिची आहे. याआधी एबीडीप्रमाणे जॅक कॅलीसनेही याच पध्दतीत ऐन भरात असतांना निवृत्ती जाहीर केली होती. बरं, या दोघांनीही कसोटी, एक दिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारांमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली आहे. यात एबीडीचा बाज हा आक्रमकतेचा होय. त्याची नेहमी विवीयन रिचर्डस्सोबत तुलना होत असे. रिचर्सडसप्रमाणे तोदेखील मस्तपैकी गोलंदाजांची धुलाई करायचा. अर्थात ‘३६० डिग्री बॅटसमन’ म्हणून ख्यात असणार्‍या एबीडीच्या भात्यात ‘द ग्रेट’ रिचर्डस्पेक्षा जास्त फटके होते. मैदानाच्या चारही बाजूंना अतिशय नयनरम्य फटक्यांची आतषबाजी करणारा एबीडी आता मैदानावर दिसणार नाही. तथापि, त्याने कोट्यवधी क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद आणि अर्थातच त्याच्या नावासमोर असणारी विक्रमांची रास कोण हिरावून घेणार \nअर्थात एबीडी गेलाय तो नवीन एबीडीला जागा मिळावी म्हणून. आपल्या कडे जागा अडवून बसलेल्या असंख्य ढुढ्ढाचार्यांच्या मनात इतरांना संधी देण्याचा विचार तरी येणार का हो \n(लेखक दैनिक ‘जनशक्ती’च्या जळगाव आवृत्तीचे संपादक आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nगो लाईव्ह : कृती, प्रकृती ते विकृती (मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७) शेखर…\nनीतिमत्तेच्या ठेकेदारांनो… भाबडेपणा व भारावले जाऊन एखाद्याला क्षणात डोक्यावर घ्यायचं आणि नीतिमत्ता…\nवाळू हातातून निसटतेय… सौजन्य - दैनिक सकाळ शेखर गुप्ता ‘सार्वकालीन मित्र’ असलेला…\n देशद्राही कुणाला म्हणायच आणि कशाच्या आधारावर म्हणायच हे लोकांना कधी…\nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा 'जय विदर्भ' चा…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%B8%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87.html", "date_download": "2018-08-18T00:27:35Z", "digest": "sha1:YCMIR6YETZLRRCGFTJJHAPXC5FIWD3QP", "length": 12058, "nlines": 204, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "कॉकलीअर इमप्लान्ट केंद्रे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nकॉकलीअर इमप्लान्ट या विषयावरील भारतातील केंद्रे\nडॉ. आर. सी. डेका\nऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल\nफोन - ०११ ६५९४८६२,\nफॅक्स - ०११ ६८६२६६३. डॉ. मिलींद कीर्तने\nपी.डी. हिंदूजा नॅशनल हॉस्पिटल\nवीर सावरकर मार्ग, माहीम\nफोन - ०२२ ४४५२२\nफॅक्स - ०२२ ४४४९१५१\nआर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज सर्ज\nकमांडर व्ही. के. सिंग\nले. कर्नल एम डी. वेंकटेश\nफोन - ०२० ६७३२९०, विस्तार - ६०४९\nफॅक्स - ०२० ६९४७५९ ऍडव्हान्सड ऑडिटरी रिसर्च\nफोन - ०२० ४४७६२५१, ०२० ४४७७२४६\nफॅक्स - ०२० ४४७६२५१\nई. एन. टी. रिसर्च फौंडेशन\nफोन - ०४४ ४९९४९५७, ४७०८७६\nफॅक्स - ०४४ ४४११३५७ विक्रम हॉस्पिटल\nडॉ. पी. जी. विश्वनाथन\n२४ वेस्ट वेंकटस्वामी रोड,\nआर. एस. पूरम्‌. श्री. मुथुकृष्णन\nफोन - ०४२२ ४५०४३३३, ४३६३८७\nफॅक्स - ०४२२ ४३५३८४\nडॉ. जे जनार्दन राव\nअपोलो हॉस्पीटल, ज्युबिली हिल्स\nडॉ. इ. सी. विनयकुमार\nफोन - ०४० ३६०७७७७\nफॅक्स - ०४० ३६०८०५० डॉ. ए. महादेवय्या\nबसवनगुडी इ. एन. टी. केअर सेन्टर\n४४ एच. बी. समाज रोड\nफोन - ०८० ६६०४५६९\nइंस्टिट्यूट ऑफ स्वीच ऍन्ड हिअरिंग\nफोन - ०८० ५४६०४०५\nफॅक्स - ०८० ५६६८४७० भारतासाठी सोल वितरक\nपिका मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड\n१२१२, मित्तल टॉवर बी\n६ महात्मा गांधी रोड, बंगलोर ५६०००१\nफोन - ०८० ५५९४७५७\nफॅक्स - ०८० ५५९८२५४\nघश्याला येणारी सूज (Peritonsillar)\nसेरूमेन (कानातील मेणासारखा मळ)\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141031060455/view", "date_download": "2018-08-18T00:25:11Z", "digest": "sha1:UJPFIHJOBO2CIVHXWJRZEEPK4JUTSR5W", "length": 11816, "nlines": 87, "source_domain": "www.transliteral.org", "title": "निदर्शन अलंकार - लक्षण ५", "raw_content": "\nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|निदर्शन अलंकार|\nनिदर्शन अलंकार - लक्षण ५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n(आतां वस्तूंच्या संभवणार्‍या संबंधावर आधारलेल्या निदर्शनेचें उदाहरण हें :---)\n“सत्पुरुष (घरीं आले असतां) त्यांना पाहुणचार करावा, असा गृहस्थाश्रमी लोकांना (म्ह० गृहस्थांना) बोध करणारा (उपदेश करणारा) जो उदय पर्वत, आकाशांत आलेल्या सूर्याला आपल्या डोक्यावर घेतो, (तो)”\nह्या श्लोकांत, ‘रानशेणींचा विस्तव विद्यार्थ्यांना शिकवितो’ ‘भिक्षा माणसाला रहायला लावते,’ वगैरे प्रयोगांप्रमाणें वरील, ‘गृहमेधिन: य: बोधयन:०’ हा प्रयोगही ‘आनुकूल्य’ या अर्थीं, णिच म्ह० प्रयोजकभेदाचा झालेला आहे यामुळें, व उदयपर्वताचा माथा, सूर्य उगवतो त्या जागेपर्यंत भिडलेला असतो,. त्यावरून, (म्ह० त्यानें आपल्या डोक्यावर, आलेल्या सूर्याला घेतलें आहे यावरून) तो पर्वत, गृहस्थाश्रमींच्या मनांत, “सत्पुरुष (पाहुणे म्हणून घरीं) आले असतां त्यांचें आदरातिथ्य करावें.” असा बोध होण्याला अनुकूल आचरण करीत आहे असें म्हणणें शक्य आहे यामुळें, व ‘माझ्या (म्ह० उदय पर्वताच्या) प्रमाणें इतरांनींही अतिथींची सेवा करावी,’ असें साद्दश्य येथें प्रतीत ओतें यामुळें, या श्लोकांत दोन वस्तूंच्या संभवित संबंधावर आधरलेली (संभवद्वस्तु संबंधमूला) निदर्शना हा (निदर्शनेचा) प्रकारही शक्य आहे (असें म्हणायला हरकत नाहीं).\n“ह्या श्लोकांत, बोधयन ह्याचा, ‘जणु कांहीं बोध करणारा’ असा अर्थ केल्यास, ‘व्यालिम्पति तमोङगानि नभो वर्षति कज्जलम्’ (अंधकार अंगाला लेप करतो आहे, आकाश काजळाची वृष्टि करीत आहे) या गम्य उत्प्रेक्षेप्रमाणें येथेंही गम्य उत्प्रेक्षा होईल,” असेंही कुणाला म्हणतां येणार नाहीं; कारण एखादी वस्तु खरोखरीच संभवत असेल तर, तेथें संभावना अगर उत्प्रेक्षा होऊच शकत नाहीं. (तेथें उत्प्रेक्षेची प्राप्तीच नसतें.)\nयेथें संभवद्वस्तुसंबंधमूला निदर्शना जी मानली ती, ‘धातुनोक्तक्रिये नित्यंत कारके कर्तृतेष्यते ’ (धातूने सांगितलेली क्रिया म्ह० व्यापार ज्या ठिकाणीं आहे असें जें कारक, तें नित्य कर्ताच असतें.) या वैय्याकरणांच्या मतें, पूर्वीं सांगितलेल्या पद्धतीनें बरोबर जूळते; पण कर्ता या शाब्दांत मूळ अकृ हा धातु आहे; त्या कृ धातूचा अर्थ करणें; व करणें म्हटलें कीं त्यांत प्रयत्न हा अर्थ आलाच, कृ या धातूचा यत्न करणें हा अर्थ न मानला तर, केलेलें व न केलेलें (म्ह० चेतन व अचेतन) असे पदार्थाचे दोन विभागच जुळणार नाहींत. म्हणून ‘कृ’ चा यत्न हा अर्थ घेऊन त्याला सकर्मक धातूपुढें येणार्‍या कर्तृ प्रत्ययाचा, आश्रय या अर्थी होणारा तृच (उदा० कर्ता धर्ता वगैरेंत असलेला) प्रत्यय लावून, कर्तृ असें असें रूप बनविलें; व त्या कर्तृपदाचा अर्थ निरूढ लक्षणेनें, यत्नाचा आश्रय, असा केला. हाच, तृच ह्या कर्तृप्रत्ययाचा मुख्य अर्थ; परंतु ‘रथो गच्छति’ याचा “गमनक्रियानुकूलयत्नाश्रय: रथ: ’ (धातूने सांगितलेली क्रिया म्ह० व्यापार ज्या ठिकाणीं आहे असें जें कारक, तें नित्य कर्ताच असतें.) या वैय्याकरणांच्या मतें, पूर्वीं सांगितलेल्या पद्धतीनें बरोबर जूळते; पण कर्ता या शाब्दांत मूळ अकृ हा धातु आहे; त्या कृ धातूचा अर्थ करणें; व करणें म्हटलें कीं त्यांत प्रयत्न हा अर्थ आलाच, कृ या धातूचा यत्न करणें हा अर्थ न मानला तर, केलेलें व न केलेलें (म्ह० चेतन व अचेतन) असे पदार्थाचे दोन विभागच जुळणार नाहींत. म्हणून ‘कृ’ चा यत्न हा अर्थ घेऊन त्याला सकर्मक धातूपुढें येणार्‍या कर्तृ प्रत्ययाचा, आश्रय या अर्थी होणारा तृच (उदा० कर्ता धर्ता वगैरेंत असलेला) प्रत्यय लावून, कर्तृ असें असें रूप बनविलें; व त्या कर्तृपदाचा अर्थ निरूढ लक्षणेनें, यत्नाचा आश्रय, असा केला. हाच, तृच ह्या कर्तृप्रत्ययाचा मुख्य अर्थ; परंतु ‘रथो गच्छति’ याचा “गमनक्रियानुकूलयत्नाश्रय: रथ: ” असा साब्दबोध थो असल्यानें व तो यत्न रथाचे ठिकाणीं संभवत नसल्यानें, त्या ठिकाणीं गच्छति यांतील ति या प्रत्ययाचा अर्थ जो ‘यत्नाश्रयत्व’ तो बदलून लक्षणेनें दुसरा अर्थ करावा. एवंच काय कीं, “वाक्यांतील कर्ता खरोखरीच धातूनें दाखविलेल्या क्रियेला अनुकूल असा यत्न करूं शकत असेल, तेथें कर्तृत्वाचा मुख्यार्थ मानावा; एरव्ही अचेतन कर्त्याचे ठिकाणीं तो अर्थ लाक्षणिक मानावा.” या नैय्यायिकांच्या मताप्रमाणें विचार केला तर, येथें बोधयन् ह्यांतील ‘बोह करणें’ ही क्रिया उप्दयपर्वताच्य बाबतींत संभवत नसल्यामुळें, ‘जणु कांहीं बोध करणारा’ अशी गम्य उत्प्रेक्षाच शक्य आहे.\nगणपतीचे प्रकार किती व कोणते\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/45-family-members-una-flogging-victims-embrace-buddhism-113148", "date_download": "2018-08-18T01:25:35Z", "digest": "sha1:SXSXK6LUOTJN2L7TAAVNDEYRGZPGMQUC", "length": 11769, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "45 family members of Una flogging victims embrace Buddhism उना दलित अत्याचार; पिडीतांसह 300 दलितांनी हिंदू धर्म सोडला | eSakal", "raw_content": "\nउना दलित अत्याचार; पिडीतांसह 300 दलितांनी हिंदू धर्म सोडला\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nउना- दोन वर्षांपूर्वी झालेल्या उना येथील दलित अत्याचार प्रकरणातील पिडीतांसह जवळपास 300 दलितांनी हिंदू धर्माचा त्याग केला. दलित असल्यामुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला.\n2016 साली गुजरातमधील ऊना येथे 'गोमाता रक्षक गटा'कडून मृत गायीचे कातडे काढण्यावरून सरवैया या दलित कुटूंबातील चार जणांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. दोन वर्षानंतरही न्याय न मिळाल्याने सरवैया कुटूंबातील 45 सदस्यांसह 300 दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्विकारला. उना नजीकच्या मोटा समढियाला या गावात त्यांनी काल(रविवारी) बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.\nउना- दोन वर्षांपूर्वी झालेल्या उना येथील दलित अत्याचार प्रकरणातील पिडीतांसह जवळपास 300 दलितांनी हिंदू धर्माचा त्याग केला. दलित असल्यामुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला.\n2016 साली गुजरातमधील ऊना येथे 'गोमाता रक्षक गटा'कडून मृत गायीचे कातडे काढण्यावरून सरवैया या दलित कुटूंबातील चार जणांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. दोन वर्षानंतरही न्याय न मिळाल्याने सरवैया कुटूंबातील 45 सदस्यांसह 300 दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्विकारला. उना नजीकच्या मोटा समढियाला या गावात त्यांनी काल(रविवारी) बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.\nसरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही तसेच आमच्यावर अत्याचार करणारे आरोपी अजुनही जामिनावर बाहेर आहेत, दोन वर्षानंतरही आम्हाला न्याय मिळालेला नाही असा आरोप कुटूंबियांनी केला.\nपाटणा : बिहारमधील निवारागृहांतील गैरप्रकारांसदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज छापे घातले. पाटणा, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, बेगुसराय आणि...\nलहानपणीच्या अत्याचारामुळे गर्भाशयाच्या विकाराचा धोका\nवॉशिंग्टन : लहानपणी अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना गर्भाशयासंबंधी होणारे विकार होण्याची शक्‍यता असते, असा निष्कर्ष गर्भाशयासंबंधी होणारे विकार (...\nआदित्यमुळे राज्यभरातील दिव्यांगांना न्याय\nनागपूर : केंद्राने कायदा संमत करून राज्याने त्याची अंमलबजावणी केली नाही. याचा फटका राज्यातील दोन टक्के दिव्यांगांना दोन वर्षे बसला. रामटेकमधील आदित्य...\nतडीपार आरोपीचा मुलीवर अत्याचार\nनागपूर - तडीपार आरोपीने नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून...\nअटल, तुझे येवला जाना है और जानाही पडेगा...\nयेवला - साधारणतः १९७८ चा विषय आहे..येवला मर्चंट बँकेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री. अटलजी वाजपेयीकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-maratha-agitation/radhakrushn-vikhe-patil-criticizes-state-government-maratha", "date_download": "2018-08-18T01:46:21Z", "digest": "sha1:5VI4BO6YZXGKCMGKO6XSNAW4QYMUJMPD", "length": 13381, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Radhakrushn Vikhe Patil Criticizes State Government on Maratha Reservation Issue MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणावरील बैठक म्हणजे सरकारला ‘उशिरा सूचलेले शहाणपण’ : विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nMarathaKrantiMorcha मराठा आरक्षणावरील बैठक म्हणजे सरकारला ‘उशिरा सूचलेले शहाणपण’ : विखे पाटील\nशनिवार, 28 जुलै 2018\nमुंबई : मराठा आरक्षणावर सरकारने शनिवारी बोलावलेली सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्यांची बैठक म्हणजे ‘उशिरा सूचलेले शहाणपण’ असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.\nमुंबई : मराठा आरक्षणावर सरकारने शनिवारी बोलावलेली सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्यांची बैठक म्हणजे ‘उशिरा सूचलेले शहाणपण’ असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.\nबैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विरोधीपक्षांनी मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केले. या मुद्यावर सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईसाठी सरकारने सांगितलेल्या कारणांवर विरोधीपक्ष समाधानी झाला नाही. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आम्ही आजच्या बैठकीत लावून धरली व त्यादृष्टीने सूचनाही मांडल्या.\nराज्य मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल लवकरात लवकर तयार केला जावा, यासाठी सरकारकडून पुरेसा पाठपुरावा व उपाययोजना झालेली नसल्याचे आम्ही यावेळी निदर्शनास आणून दिले. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणीही आम्ही यावेळी केली.\nमराठा आंदोलनात सहभागी झालेल्या निरपराध नागरिकांवर 353, 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याची तक्रार आम्ही यावेळी केली. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने समाजकंटक वगळता अन्य सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.\nमराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी काँग्रेस आमदारांची बैठक\nमराठा आरक्षणासंदर्भात पुढील रणनिती ठरविण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये राज्यातील वर्तमान परिस्थितीवर विचारविनिमय होणार असून, त्यानंतर पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/anjali-tendulkar-118012400009_1.html", "date_download": "2018-08-18T01:10:21Z", "digest": "sha1:UMTF6MWRY64DSCCZWRCBUVHVC5W5KU6N", "length": 11495, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सचिन तेंडुलकरच्या पत्नीने दिली गावाला भेट | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसचिन तेंडुलकरच्या पत्नीने दिली गावाला भेट\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी करंजी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांनी करंजीस अल्पावधीत दोनदा भेट दिली आहे. त्यांना करंजी परिसराने जणू भुरळच घातल्याचे दिसून येते.\nरासायनिक शेती केल्याने जमिनीची सुपिकता कमी होते. सेंद्रिय शेती ही नैसर्गिक आहे, ही शेती करण्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी पुढाकार घ्यावा. मी लहान मुलांची डॉक्टर असल्यामुळे पुढील वेळी आल्यावर मुलांच्या व स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. करंजी परिसरातील भट्टीवाडी येथील शेतकरी सुरेश सीताराम क्षेत्रे व महादेव गाडेकर हे करीत असलेल्या सेंद्रिय शेतीची त्यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी पुढीलवेळी येताना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना बरोबर घेऊन येण्याची विनंती त्यांनी मान्य केली. यावेळी सेंद्रिय शेतीवर संशोधन करणार्‍या संस्थेच्या कालिया मॅडम तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी\nउपस्थित होते. गावातील दिलीप अकोलकर व कैलास थोरात या शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेती करण्याची तयारी दाखविली. यावेळी करंजीच्या सरपंच नसिम रफिक शेख, सुनील साखरे, र‍फिक शेख, उपसरपंच शरद अकोलकर, छगनराव क्षेत्रे, मच्छिंद्र गाडेकर, महादेव गाडेकर, राजेंद्र पाठकसह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या.\nजगापुढे शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान : मोदी\nराज यांची व्यंगचित्रातून मोंदी आणि अमित शहा यांच्यावर टीका\nसोहराबुद्दीन केसमध्ये अमित शाह यांना दिलासा\nवीज कनेक्शन नाही मात्र बिल २७ हजार\nपद्मावत : पूर्ण देशात रिलीज करा, प्रदर्शन न करण्याची याचीका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?q=ultimate", "date_download": "2018-08-18T00:39:38Z", "digest": "sha1:T4JCNBX4JWWIOVN44N5B44QMG4OAMFFK", "length": 7705, "nlines": 206, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - ultimate अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"ultimate\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर UTP - Ultimate Teen Patti गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-sheshrao-more-comment-111489", "date_download": "2018-08-18T01:28:41Z", "digest": "sha1:J6DZCAPSCNKIPFYNURBGNQK4RL2MB3I4", "length": 11711, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Sheshrao More comment गांधी हत्येत सावरकरांना कॉंग्रेसनेच गोवले - मोरे | eSakal", "raw_content": "\nगांधी हत्येत सावरकरांना कॉंग्रेसनेच गोवले - मोरे\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसांगली - गांधी हत्येशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काहीही संबंध नव्हता, मात्र कॉंग्रेसने माफीचा साक्षीदार उभा करून त्याच्या माध्यमातून सावरकरांना गोवले होते. न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतरही कॉंग्रेसचे ते प्रयत्न सुरुच राहील, असे मत ज्येष्ठ सावरकर अभ्यासक शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.\nसांगली - गांधी हत्येशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काहीही संबंध नव्हता, मात्र कॉंग्रेसने माफीचा साक्षीदार उभा करून त्याच्या माध्यमातून सावरकरांना गोवले होते. न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतरही कॉंग्रेसचे ते प्रयत्न सुरुच राहील, असे मत ज्येष्ठ सावरकर अभ्यासक शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.\nयेथे सुरु असलेल्या तिसाव्या सावरकर साहित्य संमेलनात श्री. मोरे यांची मुलाखत बालाजी चिरडे आणि अशोक तुळपुळे यांनी घेतली. श्री. मोरे म्हणाले, \"\"गांधी हत्येच्या कटात नऊ जणांना अटक झाली होती. त्यात नथुराम गोडसे याच्यासह दोघांना फाशी झाली. त्यापैकी दिगंबर बडगे हा माफीचा साक्षीदार झाला आणि फाशीपासून वाचण्याच्या मोबदल्यात त्याने सावरकरांचे नाव गोवले. खोट्या साक्षी दिल्या. बडगे या शस्त्र विकायचा. त्याच्याकडून गोडसे व साथीदारांनी शस्त्र घेतले होते, मात्र गांधी हत्येच्या साक्षीत बडगे याने उभे केलेले चित्र वास्तवाला धरून नव्हते. केवळ त्याच्या साक्षीवर सावरकरांना दोषी ठरवता येणार नव्हते. इतर काही पुरावे नसल्याने ते निर्दोष झाले. त्यानंतर कपूर आयोग नेमला गेला. त्या आयोगाने अधिकारात नसताना सावरकरांना दोषी ठरवण्याचा घाट घातला. हे सारे कॉंग्रेस सरकारचेच कारस्थान होते.''\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nज्येष्ठ विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचे निधन\nसोलापूर - ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर (वय 82) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (ता....\nमिरज - कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने\nमिरज - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गतीने सुरु झाले आहे. जयसिंगपूरपर्यंत खांब उभे झाले आहेत. पुढे कोल्हापूरपर्यंत काम...\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nमन्टो ट्रेलर: 'इसका मतलब ये है की जमानाही नाकाबिल-ए-बरदाश्त है...'\nअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या अभिनय शैलीने सिनेसृष्टीत वेगळी छाप सोडली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक मध्ये नवाजुद्दीन हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/06/108.html", "date_download": "2018-08-18T00:18:34Z", "digest": "sha1:LV53LXIHIP3KFEAFUHTWKB5STBAQZZBW", "length": 8159, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "मुंबई हाईकोर्ट येथे 108 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nमुंबई हाईकोर्ट येथे 108 जागा.\nमुंबई हाईकोर्ट अंतर्गत मुंबई, नागपूर, औरंगाबाद न्यायालयाच्या आस्थापनेवरील वैयक्तीक सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्तीने अर्ज मागवण्यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 108\n* अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 04 जुलै, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \" मुंबई हाईकोर्ट येथे 108 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T01:26:27Z", "digest": "sha1:ZSXCZ2CJRCNWNVKY7WG56SEK3RP7V4BO", "length": 5173, "nlines": 136, "source_domain": "www.marathimati.net", "title": "केळीची पानगी | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: केळीची पानगी\nदोन वाट्या शिंगाड्या पीठ\nथोडासा ओल्या नारळाचा कीस\nकेळे किसून घ्या. परातीत पीठ, मीठ, तिखट, नारळ कीस, जिरे, केळे कीस घालून सैलसर पीठ भिजवून घ्यावे. ज्या प्रमाणे वरईची पानगी केली त्याप्रमाणेच पानगी भाजून गरम गरम खावी. त्यावर तूप सोडा किंवा उपवासाच्या लोणच्याबरोबर खा.\nThis entry was posted in उपवासाचे पदार्थ and tagged केळी, केळीची पानगी, पाककला on जानेवारी 10, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-609.html", "date_download": "2018-08-18T00:15:47Z", "digest": "sha1:3U7LTWKHZGWASWLHC5C3NEX2OQK4LQQA", "length": 6964, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "उपसरपंच निवडणुकीस सरपंच अनुपस्थित असल्‍यास अपात्रतेची कार्यवाही. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News उपसरपंच निवडणुकीस सरपंच अनुपस्थित असल्‍यास अपात्रतेची कार्यवाही.\nउपसरपंच निवडणुकीस सरपंच अनुपस्थित असल्‍यास अपात्रतेची कार्यवाही.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्‍या अध्‍यक्षतेखाली घेऊन उपसरपंच याची निवड करणे कायद्याने बंधनकारक असून उपसरपंच निवडणुकीचे अध्‍यक्षस्‍थान भूषवून त्‍याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंच यांच्‍या कर्तव्‍याचा भाग आहे. सदरचे कर्तव्‍य पार पाडण्‍यास सरपंचांनी कसूर केल्‍यास त्‍याचेवर नियमानुसार सक्षम प्राधिका-यांनी अपात्रतेची कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. ज्‍या ठिकाणी सरपंच हे त्‍यांचे वरीलप्रमाणे कर्तव्‍य पार पाडत नाहीत किंवा नसतील त्‍या ठिकाणी त्‍यांचेविरुध्‍द अपात्रतेची कार्यवाही तातडीने करण्‍यात यावी.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nउपसरपंच निवडणूकीच्‍या पहिल्‍या सभेमध्‍ये सरपंचांनी उपसरपंच पदाची निवडणूक न घेणे, सरपंच अपरिहार्य कारणाविना अनुपस्थित राहणे, आजारी असल्‍याचे कारण देऊन पहिल्‍या सभेस उपस्थित न राहणे असे प्रसंग उपस्थित झाल्‍यामुळे उपसरपंच पदावर उचित उमेदवारांची निवड झालेली नसल्‍याचे निदर्शनास आले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nउपसरपंच निवडणूकीची सभा तहकूब झाल्‍यास मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्‍या नियम 12 मधील तरतूदीनुसार ही सभा दुस-या दिवशी तात्‍काळ घेण्‍यात यावी.उपसरपंचाच्‍या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्‍तव सरपंच उपस्थित राहण्‍यास असमर्थ असतील तर विहित कालावधीमध्‍ये पंचायतीचे गठण होणे आवश्‍यक असल्‍याने जिल्‍हाधिकारी यांनी प्रकरणपरत्‍वे सदर कारणांची खातरजमा करुन महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 33 पोट कलम 6(4) मधील तरतुदीप्रमाणे पीठासीन अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात येईल.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nउपसरपंच निवडणुकीस सरपंच अनुपस्थित असल्‍यास अपात्रतेची कार्यवाही. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, March 06, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B3%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T00:56:55Z", "digest": "sha1:CONDPPFG73C74IRIM73CQBWJCH7KZDMF", "length": 27373, "nlines": 110, "source_domain": "mediawatch.info", "title": "बरे झाले, शेषराव बरळ‍ले. | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त बरे झाले, शेषराव बरळ‍ले.\nबरे झाले, शेषराव बरळ‍ले.\n– डॉ. कुमार सप्तर्षी\nअसे म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या लिखाणातून येते. रशियन क्रांतीची चाहूल टॉलस्टॉय, चेकॉव्ह वगैरेंच्या लेखनातून लागली होती. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हुकूमशाही येण्याची शक्यता, मग ते कम्युनिस्ट असो वा धर्माध असोत, जॉर्ज ऑरवेलच्या कादंब:यांमधून व्यक्त झालेली दिसते. सध्याचे केंद्र सरकार कोणत्या विचारधारेचे आहे व ते कोणत्या दिशेने प्रवास करीत हुकूमशाहीचा टप्पा गाठेल याची चाहूल अंदमान येथे झालेल्या तथाकथित विश्व साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या वाणीला फुटलेल्या धुमा:यातून लागते. तसे पाहिले तर नांदेडवासी शेषराव मोरे यांना कुणी विचारवंत मानत नाहीत. तरीही हुकूमशाहीचा सूर्य उगवणार आहे, हे कोंबडय़ाप्रमाणो ते आरवले. वास्तविक साहित्यिक संवदेनशील असल्याचे म्हटले जाते. पण काही विचारवंत विकाऊ, तर काही भाट असतात. पूर्वी राजे, बादशाह, संस्थानिकांनी पदरी बाळगलेल्या भाटांचे काम रोज राजाची खोटी स्तुती करून त्याला उपयोगी पडेल असे बोलत राहणो हेच असे. निर्थक, विसंगत, पोकळ शब्दभांडार हेच भाटांचे भांडवल असायचे. हे समजून घेतले की, शेषराव मोरे यांचे भाषण उलगडू लागते.\nशेषराव मोरे हे ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागले. मी स्वत: नरहर कुरुंदकरांबरोबर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुद्दाम नांदेडला जात असे. तेव्हापासून प्रा. शेषरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय आहे. ढोबळमानाने समाजवादी मंडळी कुरुंदकरांना आपल्या विचारसरणीचे मानत. तथापि, दलित व मुस्लीम या जनसमूहांबद्दल कुरुंदकरांच्या बुद्धीचा भाग प्रतिगामी होता.\nनिजामाच्या राजवटीत मजलीस इत्तेहदूल मुसलमीन ही कट्टर धार्मिक संघटना व त्यांची परधर्मीयांवर हल्ले करणारी रझाकार नामक अतिरेकी संघटना यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे मराठवाडय़ातील पुरोगामी म्हणविणारया विचारवंतांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल, इस्लामबद्दल, आंबेडकरांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता. हा दोष कुरुंदकरांमध्ये देखील सुप्तावस्थेत होता. नामांतर आंदोलनात सवर्ण मंडळींनी दलितांवर हल्ले व अत्याचार केले. त्या हिंसाचाराचा निषेध करून समाजात विवेकाची व सामंजस्याची पुनस्र्थापना करण्यासाठी थोर समाजवादी नेते एसेम जोशी यांचा दौरा झाला.\nनांदेड येथे व्यासपीठावरून भर सभेत कुरुंदकरांनी एसेम अण्णांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यांची दलितविरोधी भूमिका ऐकून एसेम हतबल झाले होते. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. दलितांना गावकुसाबाहेर ठेवण्याचा प्रघात मराठवाडय़ात उघड स्वरूपात होता. रात्री लूटमार करण्यासाठी गावातील श्रीमंतांची घरे दाखवण्यासाठी रझाकार प्रथम दलितांना भेटत. रझाकारांच्या दहशतीमुळे गावकुसाबाहेर राहणारी दलित मंडळी गावातील श्रीमंतांच्या वाडय़ार्पयतचा रस्ता दाखवित. म्हणून मराठवाडय़ात मुस्लिमांइतकाच दलितद्वेष ठासून भरलेला आहे.\nरझाकारांनी अत्याचार केले ही गोष्ट खरीच होती. तथापि, हा इस्लामच्या धर्मग्रंथाच्या शिकवणुकीचा भाग नव्हता. याबद्दल मी स्वत: कुरुंदकरांशी खूप वेळा वाद घातलेला आहे. पण ते भूतकाळातील आठवणी विसरायला तयार नव्हते. तेवढा भाग सोडला तर कुरुंदकर पुरोगामी विचारांचे होते.\nप्रा. शेषराव मोरे हे खऱ्या अर्थाने कधीच पुरोगामी नव्हते. पण नांदेडमध्ये कुरुंदकरांचे नाव मोठे होते. त्यामुळे मोरे यांनी त्यांचे कुंकू लावले होते. ते स्वत:ला कुरुंदकरांचे शिष्य म्हणवत. ज्याचे नाव चलतीत आहे त्याच्या नावाने कपाळी कुंकू लावायचे आणि सवाष्ण म्हणून मिरवायचे हा मोरे यांचा खास स्वभाव संशोधक हा त्यांचा पिंड नव्हे. पण बाजारात विकल्या जाणा:या विचारसरणीचे ग्रंथ लिहिणो हा त्यांचा छंद आहे.\nसत्यनिष्ठा बाळगायची नाही, ही भूमिका असते. जगातील ज्यू लेखकांनी सातत्याने इस्लाम व ख्रिश्चन या धर्माबद्दल संभ्रम निर्माण करणारे विपुल ग्रंथलेखन केले आहे. ते वाचून मोरे अनमान धपक्याने निष्कर्ष काढतात. त्यांना प्रत्यक्ष पुराव्याची कधी गरज भासली नाही. शेषराव मोरे यांनी ‘गांधीजींना देशाची फाळणी हवी होती’ असा निष्कर्ष आधी काढला. त्याला विक्रीमूल्य होते. आपल्या निष्कर्षाच्या समर्थनार्थ त्यांनी ७०० पानांचा ग्रंथ लिहिला. हिंदुत्ववाद्यांचे मार्केट असल्याने प्रकाशकाने तत्परतेने तो प्रकाशित केला. चांगली कमाई झाली. मी त्या ग्रंथातील प्रत्येक शब्द न शब्द वाचलेला आहे. कुठेही गांधींना फाळणी हवी होती असा निष्कर्ष काढता येत नाही. सर्व काही मोघम व अनुमान पद्धतीचे प्रतिपादन आहे. शिवाय भाषाशैली अत्यंत कंटाळवाणी आहे.\nहिंदुत्व ही सत्ताप्राप्तीसाठी केलेली एक चतुर खेळी आहे. त्यात खूप विसंगती आहे. हिंदुत्ववादी मंडळींना मोरेंसारखा विचारवंताचा बुरखा पांघरलेला ब्राह्मणेतर हवाच होता. मग मोरे यांनी कुरुंदकरांचे कुंकू पुसले आणि नवा घरोबा केला. पुढील वर्षी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सत्ता त्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून उपकाराची परतफेड करेल.\nअंदमानचे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादीच संमेलन होते. हिंदुत्ववाद्यांचा हुकमाचा एक्का म्हणून मिरवण्यासाठी अध्यक्षपदावरून शेषराव बरळले. जो हिंदूंबद्दल टीका करतो त्याला ‘पुरोगामी दहशतवादी’ म्हणावे, असे त्यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी उपहास केला. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांची हत्त्या हिंदुत्ववाद्यांनी केली नाही, असे ते म्हणाले. जणू मोरे हे तपास यंत्रणोचे प्रमुख होते. कोणत्या कारणाने या हत्त्या झाल्या, हे मोरे यांनी प्रसिद्ध करावे.\nसावरकरांवरील कलंक हिंदुत्ववादी साबणाने धुवून टाकावा, असा त्यांचा आग्रह आहे. गांधींच्या हत्त्येनंतर सावरकरांना आरोपी म्हणून अटक झाली होती. त्या कटात ते क्र. 8 चे आरोपी होते. पण ते हुशार होते. ते कधीही पुरावा मागे ठेवत नसत. दिल्लीच्या लाल किल्ल्यातील तुरुंगात ते नथुराम गोडसे व अन्य आरोपींना ओळखही दाखवत नसत. म्हणून सरदार पटेलांनी पं. नेहरूंना पत्र लिहून त्यांचे नाव खटल्यातून वगळले. त्यापूर्वी त्यांनी सौदा केला. सावरकरांना सोडण्याच्या मोबदल्यात त्यांनी राजकारण सोडून द्यायचे, असा सौदा झाला. गांधी हत्त्येच्या आरोपातून वगळल्यानंतर शेवटर्पयत सावरकर राजकारणाबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. उलट हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेल्या भोपटकर वकिलांना त्यांनी तंबी दिली की, गांधी हत्त्या या विषयात माङयाबद्दल एक शब्दही बोलू नका, मी निदरेष आहे वगैरे गोष्टी बोलू नका.\nसावरकरांचा इतिहास पुसून टाकण्याची एवढी घाई कशासाठी मोदी सरकार आज आहे तर उद्या नाही असे त्यांना वाटते. म्हणून त्यांची घाई आहे. घाई करून सावरकरांना राष्ट्रपिता जाहीर करण्याचा हा कट आहे. या पद्धतीने नथुराम गोडसेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येईल\nपुरोगाम्यांना ‘दहशतवादी’ हे विशेषण लावण्यापूर्वी त्यांनी कुणा प्रतिगाम्याची हत्त्या केली, याचा पुरावा मोरे यांनी द्यायला हवा होता. याउलट, प्रतिगाम्यांनी पुरोगाम्यांच्या ज्या हत्त्या केल्या, त्याची नामावली मोठी आहे.\nकाही असो, शेषराव मोरे यांना साहित्यिक वा विचारवंत वा सत्यउपासक म्हणता येणार नाही. परंतु संभ्रम निर्माण करण्यासाठी ते अशी विधाने करतात. हिंदुत्ववादाची सारी रचना संभ्रमाच्या पायावर उभी आहे. हिंदुत्ववादी हा एक संप्रदाय आहे. त्यांच्यावर टीका केली की समस्त हिंदूंवर टीका होते, हे विधान पटणारे नाही. हिंदूची खरी व्याख्या करायची असेल तर ‘जो पूर्वकर्मविपाक सिद्धांत मानतो, जन्मावरून सत्ता, संपत्ती यांचे वाटप ज्याला मान्य आहे, जो जातिव्यवस्था मानतो आणि ज्याला अस्पृश्यता मान्य आहे, तो हिंदू’ असे म्हणावे लागेल.\nहिंदू धर्म व हिंदुत्व यांचा अन्योन्य संबंध काही नाही. जो हिंसेवर निष्ठा ठेवतो आणि जो हिंदू समाजाच्या उपरोक्त व्याख्येत बसतो त्याला हिंदुत्ववादी म्हणतात. शेषराव मोरे डॉ. नरेंद्र दाभोलकरांना सावरकरांचे वारस मानतात. या वैचारिक गफलती निर्माण करून संभ्रम माजवण्याचा त्यांचा डाव आहे, हे सिद्ध होते. सावरकरांना विज्ञानवादी म्हणवणो हा भ्रम समाजवादी मंडळींतदेखील आहे.\nसावरकर सामथ्र्याचे पूजक होते. शक्तिपात होऊ नये म्हणून ते दलितांबद्दल कळवळा दाखवत. चित्पावन ब्राह्मण ही जात ब्राह्मण व क्षात्रतेजाचा संकर असल्याने ती टिकली पाहिजे, असे ते मानत. तसे पुरावे आहेत. शेषराव मोरे कितीही घासले तरी राज्यघटनेला पर्याय म्हणून सावरकरवाद जागा घेऊ शकत नाही. शेषराव मोरे यांना पुरोगामी वा प्रतिगामी यापैकी एक विशेषण न लावता त्यांना ‘संभ्रमपुरुष’ असे विधान आपण देऊ या. त्यामुळे ते हिंदुत्ववाद्यांना अधिक प्रिय होतील व सन २०१६ मधील महाराष्ट्रभूषण पुरस्कारास अधिक पात्र ठरतील.\n(लेखक ‘युक्रांद’चे संस्थापक, ‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक b.आणि गांधीवादी विचारवंत आहेत.)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nगांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे अविनाश दुधे महाराष्ट्रात आजच्या घडीला ज्यांना तर्ककठोर, वस्तुनिष्ठ विचारवंत, लेखक…\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… सौजन्य - सुनील तांबे स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधीहत्येच्या कलंकापासून मुक्त करा,…\nसावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार… सुनील तांबे २० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या प्रार्थनासभेत बॉम्बस्फोट झाला.…\nभारत ‘राष्ट्र’ होते काय शेषराव मोरे | आपण ज्यास ‘राष्ट्र’ म्हणतो त्या अर्थाने भारत…\nहिंदू कट्टर होतोय याला पुरोगामी जबाबदार - समीर गायकवाड हिंदुत्ववाद्यांवर पुरोगामी वा उदारमतवादी लोकांना मात करायची…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/dsk-toyota-pune-football-league/", "date_download": "2018-08-18T00:59:18Z", "digest": "sha1:ZKPSZBNVZ2D5YEDK7W4DFNKJ2NRTBAJT", "length": 8411, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत एफसी पुणे सिटी ब, डीएसके शिवाजीयन्स अ, परशुरामियन्स एससी संघांचे विजय -", "raw_content": "\nडीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत एफसी पुणे सिटी ब, डीएसके शिवाजीयन्स अ, परशुरामियन्स एससी संघांचे विजय\nडीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत एफसी पुणे सिटी ब, डीएसके शिवाजीयन्स अ, परशुरामियन्स एससी संघांचे विजय\nपुणे, 2 एप्रिल 2017ः पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए)यांच्या तर्फे आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत सुपर डिव्हिजन श्रेणी गटात एफसी पुणे सिटी ब, डीएसके शिवाजीयन्स अ आणि परशुरामियन्स एससी या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.\nलोणी येथील डीएसके फुटबॉल मैदान आणि बीईजी फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात ईशान डे, तिमोथाय तंकुलिया यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर एफसी पुणे सिटी ब संघाने डीएसके शिवाजीयन्स ब संघाचा 2-0असा पराभव केला. डीएसके शिवाजीयन्स अ संघाने बिशप्स एफसी अ संघाचा 5-0असा धुव्वा उडविला. विजयी संघाकडून नारोहरी श्रीष्टाने दोन गोल, तर प्रांजल भुहाटी, लालपुईया, वानलालरीमा किमा यांनी प्रत्येकी एक गोल केला. परशुरामियन्स एससी संघाने आयफा स्काय हॉक्सचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला.\nप्रथम श्रेणी गटात सुपर सिक्स साखळी फेरीत कमांडोज एफसी संघाने टायगर कंबाईनचा 3-1 असा पराभव केला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: सुपर डिव्हिजन श्रेणी गट:\nएफसी पुणे सिटी ब: 2(ईशान डे 5मि., तिमोथाय तंकुलिया 84मि.)वि.वि.डीएसके शिवाजीयन्स ब: 0;\nडीएसके शिवाजीयन्स अ: 5(नारोहरी श्रीष्टा 10, 40मि., प्रांजल भुहाटी 36मि., लालपुईया 85मि., वानलालरीमा किमा 88मि.)वि.वि.बिशप्स एफसी अ: 0;\nसीएमएस फाल्कन: 0 बरोबरी वि.डेक्कन रोव्हर्स एफसी: 0;\nपरशुरामियन्स एससी: 3(हिलीव येबी 22मि., राहुल घोडे 44मि., निखिल पडवळ 45मि.)वि.वि.आयफा स्काय हॉक्स: 2(चिराग सहाणे 31, 58मि.)\nप्रथम श्रेणी गट: सुपर सिक्स साखळी फेरी:\nकमांडोज एफसी: 1(आदर्श रोटेल्लू 8मि., मेल्वीन सुजेन ३३मि., मार्शल रॉड्रिक्स ५२मि )वि.वि.टायगर कंबाईन:१(अथर्व राऊत ३४मि) .\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/latest-mophie+power-banks-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:39:39Z", "digest": "sha1:CVYQM34QHHHUC6LPXWZMJR7IMJQBKGKD", "length": 13246, "nlines": 376, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या मॊफई पॉवर बॅंक्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest मॊफई पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nताज्या मॊफई पॉवर बॅंक्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये मॊफई पॉवर बॅंक्स म्हणून 18 Aug 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 2 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक मॊफई 2777 पवरस्टीन पॉवरस्टेशन मिनी औरंगे 4,999 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त मॊफई पॉवर बॅंक्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश पॉवर बॅंक्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10मॊफई पॉवर बॅंक्स\nमॊफई 2775 पवरस्टीन पॉवरस्टेशन मिनी पिंक\n- बॅटरी कॅपॅसिटी 2500 mAh\nमॊफई 2777 पवरस्टीन पॉवरस्टेशन मिनी औरंगे\n- बॅटरी कॅपॅसिटी 2500 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%8F%E0%A4%95%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T00:51:05Z", "digest": "sha1:CCTQJBM4C5ELJZMJY65I2VWFWP2PME7Z", "length": 19185, "nlines": 171, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "एक अधुरी खरी प्रेमकथा | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: एक अधुरी खरी प्रेमकथा | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nमागायचं काय, मरण कि जगण\nकथा... एकदा जरूर वाचा \nती दोघं... त्यांच बिनसलच होत गेले काही दिवस तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ काढायची..\nतो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण ते भांडण मिटवायच म्हणून तो तिला सिनेमालाघेऊन\nगेला पण ती गप्पच होती,शांत होती, काहीच बोलायला तयार नव्हती. तिचा चेहराच सांगत होता कि, तिचा निर्णय झालेला होता.. ते घरी परतत होते. तो गाडी चालवत होता. शेवटी न राहवून ती त्याला म्हणालीच..\n\"मला वाटत.., हे अस रेटण्यात आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही.. मला वाटत आपण आपापल्यां वेगळ्या वाटांनी जाव.. मी तरी तसा निर्णय घेतलाय.. यापुढे आपण न भेटनच योग्य... ते ऐकून त्याला धक्काच बसला.. त्याने गाडी स्लो करत रस्त्याच्या एका बाजूला नेऊन थांबवली त्याचे डोळे पाण्याने डबडबले ,त्यान खिशात चाचपून पाहिलं. एक कागदाच चीटोर तिच्या हातात देत डोळे पुसले.. आणि ती चिट्ठी उघडून वाचणार तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली.. थेट यांच्या गाडीवरच येऊन आदळली.. त्या अपघातात'तो'जागीच ठार झाला.. आणि तिला मात्र किरकोळ जखम झाली... हातात ते चीटोर तसंच होत..\nते एकदम उघडून तीन पाहिलं तर त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होत .. '\" तुझ्याविना कल्पनेतही जगणे अशक्य आहे , तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन... तो खरच त्या क्षणी मेला होता.. प्रेम असंही असत...\nजे मागू ते देऊन मोकळ होत.. मागायचं काय, मरण कि जगण... हे प्रेम करणाऱ्यांनाच ठरवावं लागत...\nमागायचं काय, मरण कि जगण\nहृदयस्पर्शी कथा... एकदा जरूर वाचा ती दोघं... त्यांच बिनसलच होत गेले काही दिवस तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ काढायची.. त...\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nRelated Tips : miss करतोय, एक अधुरी खरी प्रेमकथा, मरण कि जगण, मागायचं काय\nमाझी खरी साथ देतात\nतुझ्या सोबत येणारी प्रत्येक पहाट पाहतो,\nसोबत तुझ्याच हर एक रात्र जागवतो...\nजश्या तुझ्या सोबत गप्पा रंगतात,\nतश्याच तू नसतानाही तुझ्या आठवणी माझ्या सोबत\nचेहऱ्यावरले तुझे भाव सारे, माझे डोळे टिपतात,\nआणि तुझ्या माघारी तेच माझी खरी साथ देतात...\nमाझी खरी साथ देतात\nतुझ्या सोबत येणारी प्रत्येक पहाट पाहतो, सोबत तुझ्याच हर एक रात्र जागवतो... जश्या तुझ्या सोबत गप्पा रंगतात, तश्याच तू नसतानाही तुझ्या आठव...\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nRelated Tips : एक अधुरी खरी प्रेमकथा, खरी गरज होती तेव्हा, माझी खरी साथ देतात\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nमित्र मैत्रिणीँन मध्ये मिळून मिसळून राहणारा मुलगा होता,\nतो नेहमी खुश असायचा ईतरांना खुश ठेवायचा\nतो 1-4-2011 काँलेजला जात असताना,\nएक मुलगी त्याला दिसली.....\nआणि तो तिला पाहताचं एकटक पाहतचं राहीला,\nआणि नकळत तिच्या प्रेमात पडला,\nमग काय तो नेहमी तिचीचं स्वप्न तिचाचं विचार करु लागला,\nफक्त काहीही करुन तिला मिळवायचं हेचं त्याच्या डोळ्या समोरचं उदिष्ट होतं,\nईकडे तिकडे वेड्यासारखा तिला शोधू लागला,\nदेवाकडे प्रार्थना करु लागला आणि देवानेही त्याचं गर्हाण ऐकलं.....\nआणि चक्क दुस-याचं दिवशी ती मुलगी त्याला त्याच्याचं काँलेजमध्ये दिसली,\nहा परत तिला एकटक पाहतचं राहीला,\nआणि ती तो पर्यन्त तेथून निघूनही गेली,\nमग याने त्याच्या मित्रांन जवळ विचारपुस केली तर,\nती ही त्याच काँलेजमध्ये ला शिकत होती,\nकाय योगायोग आहे ना.....\nमग पुढे असेचं दिवस जात राहीले,\nआणि दोघांत मैत्री झाली,\nमग ते Msg Call ने बोलू लागले,\nआणि हळूहळू एकमेकांच्या जिवाभावाचे झाले.....\nमग याने एक दिवस ठरवलं की तिला प्रपोज करायचं,\nआणि २५-१-२०११ या दिवशी प्रपोज केलं,\nतर तिने त्याला नकार दिला,\nआणि माझा अगोदरचं एक Bf आहे हे खोटं कारण सांगितलं,\nआणि मला तुझ्यात अजिबात Intrest नाही असे सांगितले.....\nमग तो खुप दुःखी झाला आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रूं वाहू लागले,\nत्या समजलेचं नाही अशा क्षणी काय करायचे,\nतो तसाचं काँलेजातून घरी निघून आला,\nकदाचित मी वाईट मुलगा आहे म्हणुन तिने मला नकार दिला,\nअसा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.....\nमग तिने त्याच्याशी Msg Call ने बोलने बंद केले,\nपण नंतर अचानक कुणास ठाऊक तिने त्याला पुन्हा ५-०५-२०११ स्वतः Call केला,\nआणि झाले गेले सगळे विसरुन एकमेकांनशी बोलू लागले,\nयेवढे सर्वकाही होवूनही तरीही त्या मुलीने मैत्रीचे नाते न तोडता,\nत्याला आपल्यात काहीचं झाले नाही असे उत्तर दिले.....\nआणि पुन्हा ते दोघे Msg Call वर बोलू लागले,\nपुढे ते दोघे ऐकमेकांच्या अधिकाधिक जवळ आले,\nआणि ऐकमेकांनशिवाय करमत नाही हे त्यांना जाणवू लागले,\nमग याने पुन्हा ठरवले की हिला परत प्रपोज करायचे,\nआणि त्याने 11-5-2013 या दिवशी तिला पुन्हा दुस-यांदा प्रपोज केले,\nतर तिने होकारर्थी उत्तर दिले.....\nआणि अचानक पुन्हा त्याच्या डोळ्यातून,\nआनंदाश्रूंचा पाऊस पडू लागला,\nमग तिने त्याला घट्ट मिठी मारली,\nआणि Shon@ मी तुला कधीचं सोडणार नाही असे वचन दिले.....\nमग दोघेही रोज एकमेकांना भेटत असे,\nCall करुन तासनतास बोलत असे,\nदिवस रात्र फक्त एकामेकांनचाचं विचार करत असे,\nकधी तो भेटायला वेळेवर नाही आला,\nतर ती त्याच्या खुप चिडायची आणि भांड भांड भांडायची.....\nअसा कसा रे तु लवकर यायचं कळत नाही का तुला,\nमी केव्हापासून वाट पाहते तुझी,\nमग तो तिला प्रेमाने जवळ घेवून,\n\"चुकलं गं Pillu माझं...\nमाफ कर ना मला असे बोलायचा,\nआणि ती ही त्याला एक स्मित हास्य देवून माफ करायची.....\nअसेचं नेहमी या दोघानचे,\nभांडणे रुसणे रागावणे मनावणे चालू असायचे,\nआणि एकामेकांनवर तो किँवा ती आपल्याला कधीचं सोडून जाणार नाही,\nअसा पुर्णपणे विश्वास होता,\nदोघांचे प्रेमसंबंध अगदी घट्ट झाले होते.....\nआणि त्यानी लग्ना बंधनात अडकण्याचे ठरवले,\nपण तीने अजुन मला शिक्षण पुर्ण करायचे आहे म्हणुन,\nसध्या लग्नच्या भानगडीत मला अडकायचे नाही असे सांगितले,\nपुढे ते असेच एकमेकांना भेटत राहीले.....\nआणि अचानक एक दिवस ती त्याला म्हणाली, \"अरे पाहायला पाहुणे आले होते,\nमी त्यांना पसंद पडले आणि तो मुलगाही मला खुप आवडला, मी ही त्यांना मला मुलगा पसंद आहे असे सांगितले,\nहे ऐकताचं महेशला काय करावं काहीचं कळत नव्हत, कारण जिच्यावर आपण जिवापाड प्रेम केलं तिचं आज म्हणते\nमाझं लग्न ठरलयं मला विसरुन जा म्हणुन.....\n3 वर्षाचे प्रेम एका क्षणात विसरणे कधीचं सोपे नसते, त्याने तिला खुप समजावण्याचा प्रयत्न केला,\nपण ती काही केल्या एकायला तयार नव्हती, कारण ज्या मुलाला तिने पसंद केलं,\nत्या मुलाचं घराणं अतिशय श्रीमंत होतं, आणि महेश मध्यमवर्गीय घराण्यातला.....\nमहेशला प्रेमात धोका देवूनही तिचे मन भरले नाही म्हणुन,\nतीने तिच्या होणा-या नव-याची आणि महेशची भेट घालून दिली,\nत्याच्यात आणि तिच्यात काय काय झाले ते पुर्ण स्पष्टपणे सांगितले,\nमहेश मात्र तिला आणि तिच्या होणा-या नव-याला पाहतचं राहीला.....\nमहेश आजही तिची वाट पाहतोय, आयुष्यात तो पुर्णपणे तुटून गेलाय,\nआणि आता फक्त त्याच्या आई बाबांनसाठी, तिच्या आठवणीत रोज रडत रडत जगतोय.....\nमित्रांनो आणि मैत्रिणीँनो : मला नेहमी हाचं प्रश्न पडतो की,\nमुली नेहमी प्रेम करायला, गरीब मुलगा निवडतात,\nआणि लग्न करायला मात्र, त्यांना श्रीमंतचं मुलगा हवा असतो.....\nमुलीँनसाठी पैसाचं सर्वस्व झाला आहे का प्रेम फक्त टाईमपासासाठीचं राहीलं आहे का \nख-या प्रेमाची तुलना पैशांशी करायची का पैशांनपेक्षा प्रेम श्वेष्ट नाही का \nएक अधुरी खरी प्रेमकथा\nमित्र मैत्रिणीँन मध्ये मिळून मिसळून राहणारा मुलगा होता, तो नेहमी खुश असायचा ईतरांना खुश ठेवायचा असेचं, तो 1-4-2011 काँलेजला जात अ...\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nRelated Tips : अधुरे प्रेम, असं फक्त प्रेम असंत, इतकं प्रेम मी केलं, एक अधुरी खरी प्रेमकथा\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-44920203", "date_download": "2018-08-18T01:23:25Z", "digest": "sha1:NWW5GGS6QGMTCGFE3WHFULUG6GP3N2IX", "length": 18989, "nlines": 141, "source_domain": "www.bbc.com", "title": "#5मोठ्याबातम्या - शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय : उद्धव यांची फडणवीसांवर टीका - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n#5मोठ्याबातम्या - शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय : उद्धव यांची फडणवीसांवर टीका\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nपाहू या आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.\n1. शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय\n'अहो ते शिवराय आहेत त्यांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय त्यांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय' असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.\nसामनाने ही मुलाखत प्रसिद्ध केली आहे. शिवस्मारकाच्या संदर्भात आपल्याशी काही चर्चा झाली नाही, असं उद्धव म्हणाले. \"फक्त सुरुवातीला जलपूजनाच्या वेळी मी गेलो होतो. नंतर तिकडे स्मारक कधी होईल, काय होईल, कसे करणार आहेत याची काही कल्पना नाही. मुळात शिवरायांच्या उंचीचे नेतृत्वच नाही. त्यांना स्मारकाची उंचीही पेलवणार नाही\", असा टोला त्यांनी लगावला.\nअरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची कमी करून महाराजांच्या हातातील तलवाराची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला होता.\nजेव्हा रायगडावर मेघडंबरी बसवण्याची परवानगी नाकारण्यात आली होती...\nदादोजी कोंडदेव नेमके कोण होते - गुरू की चाकर\nमात्र मूळ आराखड्याप्रमाणे अश्वारुढ शिवपुतळ्याची एकूण उंची कायम ठेवण्यात आली आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा तपशील प्राप्त झाला आहे. जगातील सर्वाधिक म्हणजे 210 मीटर उंचीच हे शिवस्मारक असणार आहे.\nत्यात मूळ आराखड्यात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची 121 मीटर असेल. त्यात पुतळ्याची उंची 83.2 मीटर आणि महाराजांच्या हातातील तलवारीची उंची 38 मीटर आहे. स्मारकाचा खर्च कमी करण्यासाठी पुतळ्याची उंची 7.5 मीटरने कमी करून तलवारीची लांबी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुतळ्याची उंची 75.7 मीटर आणि शिवरायांच्या हातातील तलवारीची लांबी 45.5 मीटर असेल.\n2. मेघा धाडे बिग बॉस विजेती\nप्रतिमा मथळा मेघा धाडे\nअभिनेत्री मेघा धाडे पहिल्यावहिल्या मराठी बिग बॉस स्पर्धेची विजेती ठरली आहे. पुष्कर जोग आणि मेघा धाडे यांच्यात जेतेपदासाठी चुरस होती. अखेर मेघा यांनी बाजी मारली. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.\nबिग बॉस मराठीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हे जाहीर करण्यात आलं.\nमुख्य स्पर्धकांसह तीन वाइल्ड एंट्रीसह 18 जणांनी बिग बॉस मराठीमध्ये सहभाग नोंदवला. शेवटच्या टप्प्यात आस्ताद काळे, सई लोकुर, शर्मिष्ठा राऊत, मेघा धाडे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर हे सहा स्पर्धक उरले. सहा स्पर्धकांमधूनच अंतिम विजेता ठरेल असं जाहीर करण्यात आलं.\nविजेता ठरल्याने मेघा यांना 18 लाख 60 हजार एवढ्या बक्षीस रकमेसह खोपीलीत आलिशान घर मिळणार आहे.\n3. तीन वर्षे विनावापर 'आधार' आता निराधार\nप्रतिमा मथळा आधार कार्ड तीन वर्ष न वापरल्यास ते निराधार होणार आहे.\nसलग तीन वर्ष आधारकार्डाचा वापर न केल्यास ते निष्क्रिय करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) घेतला आहे. त्यामुळे पॅनकार्ड आणि बँक खात्याला आधार जोडणी करणे बंधनकारक करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.\nआधार आणि पॅन कार्ड यांच्यावरी नाव, जन्मदिनांक, जन्मवर्ष, छायाचित्र या माहितीमध्ये तफावत आढळल्यास त्यांची जोडणी करता येणार नसल्याचंही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.\nकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी जोडणी करण्यासाठी दिलेली मुदत 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत आधार आणि पॅन क्रमांक जोडणीसाठी तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. हीच मुदत आता 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे.\nदरम्यान बँक खातं, मोबाईल सिमकार्ड, एलपीजी गॅस सिलिंडर अनुदान, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे. आधार कार्ड सक्तीचे करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, अद्याप निर्णय झालेला नाही.\nसलग तीन वर्ष आधारचा वापर न केल्यास ते निष्क्रिय करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचं प्राधिकरणाकडून पाठवण्यात आलेल्या इमेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.\n4. मृतांच्या नातेवाईकांची दगडफेक; 13 पोलीस जखमी\nसायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या सचिन जैसवार (17) या तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर घेराव घेतला. पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी त्याचा फोटो घेण्यासाठी रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखल्याच्या रागात जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला.\nया घटनेमुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात 5 पोलीस वाहनांचे नुकसान झाले तर 13 पोलीस जखमी झाले. याप्रकरणी सायन पोलिसांनी 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 'लोकमत'ने याबाबत बातमी दिली आहे.\n5. 'अॅलेक्सा'च्या निर्मित्तीत भारतीय तंत्रज्ञाचं योगदान\nअॅलेक्सा या अमेझॉनतर्फे तयार करण्यात आलेल्या 'स्मार्ट असिस्टंट' यंत्राच्या निर्मितीत भारतीय तंत्रज्ञ रोहित प्रसाद यांचा मोलाचा वाटा आहे. रोहित मूळचे झारखंडमधील रांचीचे आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.\nप्रसाद आणि त्यांचे सहकारी टोनी रेड यांनी अलेक्सा हे बहुपयोगी मशीन तयार केलं. प्रसाद यांचं शिक्षण डीएव्ही हायस्कूलमध्ये झालं. इंजिनियरिंगचं शिक्षण त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पूर्ण केलं. इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन्सचं शिक्षण घेतलेल्या प्रसाद यांनी अमेरिकेतील इलिनॉइस इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी MSचं शिक्षण पूर्ण केलं. वायरलेस अप्लीकेशनच्या लो बिट रेट स्पीच कोडिंग हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे.\n14 वर्ष त्यांनी रायथॉन कंपनीच्या बीबीएन टेक्नॉलॉजीसाठी काम केलं. 2013 पासून ते अमेझॉनमध्ये कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी अलेक्सा मशीनसाठी काम करायला सुरुवात केली.\n'सोशल मीडियाच्या काळात तुकोबांची शिकवण दाखवते योग्य दिशा'\nसंत तुकारामांचा खून झाला होता की ते सदेह वैकुंठाला गेले\nपंढरपूरच्या वारीमध्ये मनुवादी, सनातनी विचारांचीही 'दिंडी'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nअटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nकेरळ पूर : पावसाचं थैमान कायम, 'मृतांचा आकडा 324 वर'\nमंटो : आजच्या तरुण पिढीला या लेखकाविषयी आकर्षण का\nइम्रान खान यांची अखेर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड\nजेव्हा त्यांच्या धोतराला अमेरिकन महिला म्हणाली 'सेक्सी ट्राउझर'\nगोवारी म्हणजे स्वतंत्र आदिवासी जमात : 24 वर्षांच्या संघर्षाचा विजय\nचीन 'अमेरिकेविरुद्ध हल्ल्यांची तयारी' करतोय - पेंटागॉनचा इशारा\nअॅरेथा फ्रँकलिन : अमेरिकन-आफ्रिकन नागरी चळवळीचा सांगीतिक आवाज\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/04/Denabank300.html", "date_download": "2018-08-18T00:19:15Z", "digest": "sha1:UQLZUFQL46SH7ZRBRYSTXUMQHOR335VS", "length": 7969, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "देना बँकेत 300 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nदेना बँकेत 300 जागा.\nदेना बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्‍दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज करण्याची मुदत :- 09 मे, 2017\n* रिक्त पदांची संख्या :- 300\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-503.html", "date_download": "2018-08-18T00:15:42Z", "digest": "sha1:S3RZO4DCCGUZEUI3XT6YYEQBVNHJEU63", "length": 8533, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "केके रेंजप्रश्नी सुजित झावरे पाटील संरक्षण मंत्र्यांना साकडे घालणार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Parner Politics News Sujit Zaware केके रेंजप्रश्नी सुजित झावरे पाटील संरक्षण मंत्र्यांना साकडे घालणार.\nकेके रेंजप्रश्नी सुजित झावरे पाटील संरक्षण मंत्र्यांना साकडे घालणार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यासह नगर व राहुरी तालुक्यातील गावे लष्कराच्या केके रेंजमधून वगळण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांची भेट घेणार अाहेत. ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\n२७ जानेवारी २०१८ रोजी माजी आमदार (कै.) वसंतराव झावरे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला व वासुंदे येथील शेतकरी मेळाव्याला शरद पवार आले होते. यावेळी सुजित झावरे यांनी केके रेंजच्या भूसंपादनासंदर्भात निवेदन देऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली होती. गुरुवारी झावरे यांनी पवार यांची भेट घेऊन स्मरणपत्र दिले. पवार येत्या ६ मार्चला संरक्षणमंत्र्यांना भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.\nपारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील जमीन घेण्यासाठी लष्कराने जिल्हाधिकाऱ्यांना मोजमाप करण्याचे आदेश दिले असल्याने या गावातील रहिवाशांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. सन १९९४ नंतर केके रेंजचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\n१९९४ मध्ये माजी आमदार वसंतराव झावरे यांनी त्यावेळी संरक्षणमंत्री असलेले शरद पवार यांची भेट घेऊन पारनेर, राहुरी व नगर तालुक्यातील गावे केके रेंजमधून वगळण्यात यावीत, अशी मागणी ढवळपुरी, पळशी व वनकुटे गावच्या सरपंचांना बरोबर घेऊन केली होती.\nत्यामुळे काही वर्षे पारनेर तालुक्यासह नगर व राहुरी तालुक्यातील गावातील लोकांना दिलासा मिळाला होता. परंतु पुन्हा एकदा भूसंपादन प्रक्रियेला वेग आला अाहे. त्यामुळे माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांना भेटून तोडगा काढणार असल्याची माहिती सुजित झावरे यांनी दिली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nगेल्या आठवड्यात हेमलतांडा व सुतारवाडी या परिसरात लष्कराचे काही तोफगोळे कोसळले होते. यात एकजण भाजल्याने जखमी झाला. त्यामुळे केके रेंजची धास्ती स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. या प्रश्नी तातडीने तोडगा न निघाल्यास या गावातील लोकांवर विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. तोफगोळ्यांमुळे परिसराला मोठे हादरे बसून घरांना धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जाते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकेके रेंजप्रश्नी सुजित झावरे पाटील संरक्षण मंत्र्यांना साकडे घालणार. Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, March 04, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/04/1889.html", "date_download": "2018-08-18T00:19:37Z", "digest": "sha1:FOWPY4J6SA55TF3FWSOZSDQERRLMW532", "length": 8401, "nlines": 152, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "नगर परिषद प्रशासन 1889 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nनगर परिषद प्रशासन 1889 जागा.\nनगर परिषद संचालनालय, महाराष्‍ट्र शासन अंतर्गत नगर परिषद व नगर पंचायती मधील श्रेणी अ, ब व क मधील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 1889\n* अर्ज करण्यांचा अंतिम दिनांक :- 27 एप्रिल, 2018\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \" नगर परिषद प्रशासन 1889 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_7431.html", "date_download": "2018-08-18T00:48:43Z", "digest": "sha1:OYKU2CRSHFJ6BBEWLWSQE7E3T6OHRRE7", "length": 4119, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तर तू आहेस | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » तर तू आहेस » तर तू आहेस\nफक्त एक दिवस तू माझे ह्रिदय होऊन बघ,प्रत्येक स्पंदनात तू आहेस फक्त एक दिवस तू अंतर्मनात माझ्याझाकून बघ,प्रत्येक भावनेत तू आहेस फक्त एक दिवस तू अंतर्मनात माझ्याझाकून बघ,प्रत्येक भावनेत तू आहेस फक्त एक दिवस तू माझ्या खळाल्ण्यार्या हास्याची लकेर होऊन बघ,खुलणारी खळी तू आहेस फक्त एक दिवस तू माझ्या खळाल्ण्यार्या हास्याची लकेर होऊन बघ,खुलणारी खळी तू आहेस फक्त एक दिवस तू माझ्या मिटल्या पापण्यात राहून बघ,प्रत्येक स्वप्नात तू आहेस फक्त एक दिवस तू माझ्या मिटल्या पापण्यात राहून बघ,प्रत्येक स्वप्नात तू आहेस फक्त एक दिवस तू माझ्या नजरेचा किनारा होऊन बघ,प्रत्येक दिशेला तू आहेस फक्त एक दिवस तू माझ्या नजरेचा किनारा होऊन बघ,प्रत्येक दिशेला तू आहेस फक्त एक दिवस तू माझ्या विचारांचाताबा घे,संपूर्ण विचारच तू आहेस फक्त एक दिवस तू माझ्या विचारांचाताबा घे,संपूर्ण विचारच तू आहेस फक्त एक दिवस तू माझी लेखणी होऊन बघ,तिच्या प्रत्येक शब्दात तू आहेस फक्त एक दिवस तू माझी लेखणी होऊन बघ,तिच्या प्रत्येक शब्दात तू आहेस फक्त एक दिवसतरी मला माझी होऊन दे,,माझ्यात तर सतत तूचआहेस फक्त एक दिवसतरी मला माझी होऊन दे,,माझ्यात तर सतत तूचआहेस ,,,एक दिवस तू तुझा मला देऊन बघ,,माझे जीवनच तर तू आहेस\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/mahabharat-116021600018_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:01Z", "digest": "sha1:SLYEB2NVNJSL36ASIOYINMHHPXT5PHIZ", "length": 17489, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाभारतात कृष्‍णाने केलेल्या 5 फसवणुकी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाभारतात कृष्‍णाने केलेल्या 5 फसवणुकी\nपृथ्वीवर कृष्णाचा जन्म, वाईटचे सर्वनाश आणि धर्मची स्थापना करण्यासाठी झाला होता. त्यांचे मानने होते की जो व्यक्ती, सत्याच्या\nरस्त्यावर चालतो तो नेहमी विजयी होतो. पण जर तुम्हाला पापाचे सर्वनाश करायचे असेल तर त्यासाठी पाप करू नका.\nमहाभारतात सुरू ते शेवटपर्यंत कृष्णाची भूमिका मुख्य राहीली आहे. जर महाभारताचे बारीक अध्ययन केले तर धर्म आणि सत्याचा\nजागेवर फसवणूक आणि फसवणुकीचे समर्थन केले आणि पांडवांना विजय मिळवून दिले.\nकृष्णाने महाभारतात केलेले 5 धोखे\n1. भीष्माची हत्या : भीष्म एक अद्वि‍तीय तीरंदाज होते आणि अर्जुनजवळ असे ज्ञान नव्हते की तो त्यांना पराजित करू शकेल. पांडव\nआणि कृष्णाला ही बाब माहीत होती, भीष्म कधीही स्त्रियांवर वार करत नव्हते. अशात त्यांच्या ह्याच गोष्टीचा लाभ घेऊन शिखंडीलात्यांच्यासमोर युद्ध करण्यासाठी उभे केले होते. जेव्हाकी स्त्रियांना युद्ध करण्याची मनाई होती पण तिचा जन्म महिलेच्या रूपात झाला होता\nआणि ती एक योद्धा होती, म्हणून तिला युद्ध करण्यास रोक नव्हती.\n2. द्रोणाचार्याची हत्या : हे सर्वविदित आहे की द्रोणाचार्य सर्वांचे गुरू होते, त्यांना पराभूत करणे फारच कठीण होते. अशात त्यांचे वध करणेहे फार मोठे आव्हान होते. कृष्णाने त्यांच्या वधासाठी एक युक्ती केली आणि भीमकडून अश्वथामा नावाच्या हत्तीचा वध करवला. यावर पांडवांनी ओरडून म्हटले की अश्वथामा मरण पावला आणि ते एकताच द्रोणाचार्यांच्या हातातून धनुष बाण सुटला. या प्रकारे कृष्णाने चालाकीने द्रोणाचार्याचा वध झाला.\n3. जयद्रथची हत्या : जयद्रथने अभिमन्युचा वध केला होता ज्यामुळे अर्जुनने म्हटले होते की एका विशेष धनुष्याने संध्याकाळपर्यंतजयद्रथचा वध करेन अन्यथा स्वत:चे प्राण त्यागेन. सूर्यास्तच्या आधी जयद्रथला अर्जुन मारू शकला नाही आणि तो अग्नित भस्म\nहोण्याची तयारी करू लागला. तेवढ्यात कृष्णाने आपल्या हाताने झाकलेल्या सूर्याला हटवून दिले आणि जयद्रथचे समोर येता अर्जुनने\nत्याला मारले, कारण तो सकाळपासून लपून बसला होता.\n> 4. अर्जुनाचा बचाव करण्यासाठी घटोत्कचचा वापर : कृष्णाला हे माहीत होते की कर्णाचा सर्वात मोठा शत्रू, अर्जुन होता. आणि अर्जुनचत्याल मारू शकतो. अशात कृष्णाने घटोत्कचला दुर्योधनावर आक्रमण करायला सांगितले, ज्याने कर्ण आपली संपूर्ण शक्ती आपल्या\nमित्राला वाचवण्यात लावून देईल. या प्रचारे अर्जुन वाचून जाईल आणि कर्णाच्या वासवा शक्तिचे अंत होईल.\n5. कर्णाची हत्या : कर्णाची हत्या देखील एक प्रकारची फसवणूक होती. जेव्हा कर्ण, रथात वरच्या बाजूला बसला होता तेव्हा अर्जुनाने त्याच्या रथाच्या खालच्या बाजूवर वार केला आणि रथ जमिनित धसला. जेव्हा कर्ण त्याला काढण्यासाठी उतरला तेव्हा तो निशस्त्र होता, त्या वेळेस विचार करण्याचा मोका ही न देता अर्जुनाने त्याचा वध केला. या प्रकारे कर्ण, कृष्णाच्या युक्तीने कर्ण मरण पावला.\nया लोकांनी साक्षात दर्शन केले चिरंजीव हनुमानाचे\nअर्जुन कपूरने जान्हवी कपूरची माफी मागितली\nअभिनेता अर्जुन रामपालचा २० वर्षांचा संसार मोडला\nअभिनेता अर्जुन रामपाल घरात राहत नाही\nकृष्णाने का वाचवली द्रौपदीची लाज...\nयावर अधिक वाचा :\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\n\"वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\n\"आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/rape-girl-wayari-bhutnath-135755", "date_download": "2018-08-18T01:08:50Z", "digest": "sha1:TSXDH2JAL52JVRB4WTE5OFBTOEOMTVQJ", "length": 12153, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "rape on girl in Wayari Bhutnath लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार | eSakal", "raw_content": "\nलग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nमालवण - शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार, मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केदार मिलिंद झाड (रा. वायरी भुतनाथ) या तरुणाविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरा बलात्कार, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने काल रात्री दिली.\nमालवण - शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार, मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केदार मिलिंद झाड (रा. वायरी भुतनाथ) या तरुणाविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरा बलात्कार, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने काल रात्री दिली.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी - वायरी भुतनाथ येथील केदार झाड या तरुणाची एका तरुणीशी २०१६ मध्ये मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा उठवत त्याने ११ एप्रिल २०१७ ला कणकवली येथे तिच्या रूमवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे त्या तरुणीशी सातत्याने शारीरिक संबंध सुरू होते. १४ एप्रिल २०१७ ला तो तिला दिल्ली, कुलूमनाली येथे फिरण्यास घेऊन गेला. तेथेही त्याने तिच्याशी सातत्याने शारीरिक संबंध ठेवले.\n४ जून २०१७ ला त्याने आपल्या मित्रासह त्या तरुणीला सावरवाड येथील गणपती मंदिरात नेऊन कुंकू लावून, मंगळसूत्र घालून विवाह केला. त्यानंतर १६ जूनला केरळ येथे हनिमूनला नेले. त्यानंतर एप्रिल २०१८ पासून केदार याने त्या तरुणीशी बोलण्याचे टाळले. याच काळात त्याचे अन्य एका मुलीशी प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती पीडित तरुणीला मिळाली. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. यात केदारने तिला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली.\nया प्रकरणी विवाहाचे आमिष दाखवून आपल्याला धोका दिल्याप्रकरणी पीडित तरुणीने आज रात्री येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी केदार झाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील अधिक तपास करीत आहेत.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपाथर्डी - चिचोंडी येथील केशव दशरथ जऱ्हाड (वय 50) यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे....\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/manoj-bagde-body-building-akola-106549", "date_download": "2018-08-18T01:07:46Z", "digest": "sha1:HBQU5U2QRYCOR3C2N4KNAZ66T3ACMQYZ", "length": 14509, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Manoj Bagde body building in Akola वयाच्या चाळीशीत बागडेंची सुवर्ण बाजी | eSakal", "raw_content": "\nवयाच्या चाळीशीत बागडेंची सुवर्ण बाजी\nशनिवार, 31 मार्च 2018\nमनाेज बागडे यांची कारकिर्द\nआय.बी.बी.एफ.एफ. (मास्टर) मिस्टर इंडिया - २०१७ पूणे स्पर्धेत त्यांनी ५ वा क्रमांक. आय.बी.बी. एफ. (मास्टर) मिस्टर इंडिया - २०१८ मध्ये चौथा क्रमांक मिळवला. विदर्भ बॉडी बिल्डींग तसेच अकाेला बॉडी बिल्डींग अॅन्ड फिटनेस असाेसिएशन यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘जगदंब श्री - २०१७’, ‘अकाेला श्री-२०१८, ‘आय.एस.क्लासिक २०१८’ व ‘लहू श्री २०१८’ या शरीर\nअकाेला : वयाच्या चाळीशीत २० किलाे वजन कमी करुन भारतीय नागरी शरीर सौष्ठव स्पर्धेत (मिस्टर इंडिया) देशातून प्रथम क्रमांक पटकावून अकाेल्याचे मनाेज भिमराव बागडे यांनी सुवर्ण बाजी मारली. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी असून, सुवर्ण पदक पटकावणारे एकमेव खेळाडू ठरले आहेत.\nयासंदर्भात शुक्रवारी (ता.३०) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तरुण बगेरे यांनी ही माहिती दिली. मनाेज भिमराव बागडे (४४) हे अकाेला सार्वजनिक बांधकाम विभागात आरेखक या पदावर कार्यरत आहे. त्यांनी आपल्या बॉडी बिल्डींगची सुरुवात १९९६-९७ पासून केली. तीन वर्षात त्यांनी ‘कामगार श्री’, ‘अभिमन्यु श्री’ चा बहुमान मिळवला. बॉडी बिल्डींग क्षेत्रात प्रथमतः त्यांना आय.बी.बी.एफ.चे राष्ट्रीय जज मिलींद डाेंगरे यांनी बॉडी बिल्डींग क्षेत्रात आणले. परंतू, सन १९९९ पासून जवळपास १५ वर्ष त्यांनी बॉडी बिल्डींगच्या सरावास विश्रांती दिली.\nदरम्यानच्या काळात कार्यालयीन व्यस्तता व पारिवारीक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना बागडे यांचे वजन ८५ किलाे झाले हाेते. या विश्रांतीनंतर २०१३ पासून मनाेज बागडे यांनी बॉडी बिल्डींगमध्ये पुन्हा आगमन केले. तब्बल पाच वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांनी नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा शरीर सौष्ठव स्पर्धेत (मिस्टर इंडिया) महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ठ कामगीरी बजावत प्रथम कमांक पटकावून सुवर्ष पदक मिळवले. बॉडी बिल्डींग क्षेत्रात मिळालेल्या सुवर्ण पदकाचे श्रेय त्यांनी त्यांचे काेच धिरज घरडे, आहार तज्ज्ञ डॉ. प्रदीप ताेष्णीवाल यांना दिले. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता मिथलेश चौहाण यांनी याेगदान दिले. त्याच प्रमाणे या स्पर्धेसाठी अनिल काळे, सुधाकर खुमकर, तरुण बगेरे, धनंजय गावंडे, बबन नेरकर, तसेच गौरव बागडे, आंचल बागडे यांनी प्राेत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले.\nमनाेज बागडे यांची कारकिर्द\nआय.बी.बी.एफ.एफ. (मास्टर) मिस्टर इंडिया - २०१७ पूणे स्पर्धेत त्यांनी ५ वा क्रमांक. आय.बी.बी. एफ. (मास्टर) मिस्टर इंडिया - २०१८ मध्ये चौथा क्रमांक मिळवला. विदर्भ बॉडी बिल्डींग तसेच अकाेला बॉडी बिल्डींग अॅन्ड फिटनेस असाेसिएशन यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘जगदंब श्री - २०१७’, ‘अकाेला श्री-२०१८, ‘आय.एस.क्लासिक २०१८’ व ‘लहू श्री २०१८’ या शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांक पटकाविला आहे.\nशरीर सौष्ठव बनविण्यासाठी वयाची गरज नसून, सरावाची गरज आहे. आराेग्या पेक्षा काेणती माेठी धनसंपदा नाही.\n- मनाेज बागडे, सुवर्ण पदक विजेता, अ.भा. नागरी सेवा शरीर सौष्ठव स्पर्धा\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nमुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ...\nप्राप्तिकराचे संकलन 10 लाख कोटी\nगुवाहाटी : मागील आर्थिक वर्षात देशातील प्राप्तिकर संकलन 10.03 लाख कोटी रुपयांवर गेले, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली...\nपाटणा : बिहारमधील निवारागृहांतील गैरप्रकारांसदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज छापे घातले. पाटणा, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, बेगुसराय आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/morgha-abdu-godbole-bhagat-win-titles-at-malas-ravine-run-mountain-marathon-2017/", "date_download": "2018-08-18T00:56:42Z", "digest": "sha1:FDSULUH7UDL6NSTD4W7N23Z54MIDGDS7", "length": 9470, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले, अॅमानुएल आब्दू, शितल भगत यांना विजेतेपद -", "raw_content": "\nमालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले, अॅमानुएल आब्दू, शितल भगत यांना विजेतेपद\nमालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले, अॅमानुएल आब्दू, शितल भगत यांना विजेतेपद\nपुणे | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित व मालाज पुरस्कृत पाचगणी येथे पार पडलेल्या दुसऱ्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत 21कि.मी. पुरुष व महिला गटात ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले यांनी, तर 10कि.मी. पुरुष व महिला गटात अॅमानुएल आब्दू, शितल भगत यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.\nरवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित रवाईन रन माउंटन मॅरेथॉन हि स्पर्धा 21किलोमीटर, 10किलोमीटर प्रकारात पार पडली. स्पर्धेत एकूण 1200धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेला पाचगणी येथील संजीवन हायस्कुल येथून प्रारंभ झाला आणि संपूर्ण शहरातून तसेच ऐतिहासिक सेंट पिटर्स स्कुल येथून आणि ऐतिहासिक अशा भव्य वृक्ष राजीतून आणि पाचगणी व महाबळेश्वरच्या निसर्गरम्य अशा पर्वतरांगामधून, तसेच राजपुरी केव्स मार्गे पुन्हा फिरून संजीवन मैदान असा मार्ग स्पर्धकांना पूर्ण करावयाचा होता.\nहाफ मॅरेथॉन(21कि.मी.)खुल्या पुरुष गटात ज्ञानेश्वर मोर्घाने 01:14:29सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, प्रल्हाद सिंग व केनियाच्या मायकेल बीव्होत तिसरा क्रमांक पटकावला. याच महिला खुला गटात प्राजक्ता गोडबोले हिने 01:29:41सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. 10कि.मी. खुल्या पुरुष गटात केनियाच्या अॅमानुएल आब्दू याने 00:34:56सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर, महिला गटात शितल भगतने 00:44:53सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले.\nस्पर्धेत एकूण 7लाख रुपयांची पारितोषिक रक्कम देण्यात आली. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ अमिन हाजी(पाचगणी स्वच्छ सर्वेक्षण २०१८चे ब्रँड अँबॅसिडर) व आयएएस खैलाश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार):\nहाफ मॅरेथॉन 21कि.मी. पुरुष खुला गट: 1. ज्ञानेश्वर मोर्घा(01:14:29से), 2.प्रल्हाद सिंग(01:16:49से), 3.मायकेल बीव्होत(01:17:22से);\nहाफ मॅरेथॉन 21कि.मी. महिला खुला गट: 1. प्राजक्ता गोडबोले(01:29:41से), 2.जनाबाई हिरवे(01:29:42से), 3.नयन(01:49:48से);\n10कि.मी. पुरुष खुला गट: 1.अॅमानुएल आब्दू(00:34:56से), 2.आदिनाथ भोसले(00:35:44से), 3.सुशांत जेदे(00:38:05से);\n10कि.मी.महिला खुला गट: 1.शितल भगत(00:44:53से), 2.आकांक्षा शेलार(00:46:53से), 3.कविता भोईर(00:47:57से).\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T00:55:22Z", "digest": "sha1:DZFV3PNK27WMKDB5GD7QJJFFQ7UYT6MP", "length": 22645, "nlines": 105, "source_domain": "mediawatch.info", "title": "योगी भांडवलदार | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch टॉप स्टोरी योगी भांडवलदार\n‘गॉडमन टू टायकून’ या जगरनॉट ने इंग्रजीतून प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा संक्षिप्त सार\n२०१७ हे वर्ष अनेकांना आभासी जगतातून खाडकन जागं करणारं वर्ष ठरलं. प्रधान सेवकांच्या भक्तीत रमलेल्यांना नोटबंदीनं आणि मग वस्तू व सेवा करानं आणि नंतर थोतांड शेतकरी कर्जमाफीनं जागं केलं, रामराहिम आणि अनेक भोंदू बाबा बुआ यांच्या भक्तीतून त्यांच्या शोषित भक्तांनीच जागं केलं. नवीन पिढीच्या मानगुटीवरून आता राष्ट्रभक्तीचीही नशा उतरू लागलेली दिसते आहे. तशीच संक्रांत रामदेवबाबा या योगगुरुवर केव्हाही येऊ शकते हे नुकत्याच प्रकाशित “गॉडमॅन टू टायकून- दी अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव” हे पुस्तक वाचल्यावर वाटायला लागतं- नव्हे आतापर्यंत हा बाबा गजाआड कसा गेला नाही ह्याचंच आश्चर्य वाटतं. अर्थात ज्यांच्या सोबत मिळून बाबा खिचडी पकवतो आहे ते सर्व एकाच माळेचे मणी असल्याची खात्री “गुजरात फाईल्स” हे राणा अयुब या पत्रकार महिलेचं पुस्तक वाचून झाल्यावर पटते. दुसरं म्हणजे प्रधानसेवक असो वा बाबा बुवा यांच्या बाबतीत भक्तीभावाची काजळी दूर करण्याचं काम स्त्रियांनीच केलं ही आणखी एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे.\nप्रियंका पाठक नारायण यांनी २००७ मध्ये कोलंबिया जर्नालिजम स्कूल मधून २००७ मध्ये पदवी घेतली आणि मग लगेच “मिंट” साठी धर्माच्या नावावर होणाऱ्या धंद्यांवर वार्तांकन सुरू केलं ते २०१३ पर्यंत. सेतूसमुद्रन प्रकल्पाचं वार्तांकन केल्याबद्दल त्यांना २००७ चा CNN यंग जर्नालिस्ट पुरस्कार देखील मिळाला आहे. हल्ली न्यू यॉर्क टाइम्स साठी अधूनमधून लिहितात. त्यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी स्वतः रामदेव बाबासहित त्यांचे नातेवाईक, त्यांना ओळखत असंणारे, कामानिमित्त बाबाच्या संपर्कात आलेले-सोबत असलेले- आता सोबत नसलेल्या अशा शेकडोंच्या मुलाखती घेतल्यात. त्यातून आकाराला आलेलं हे पुस्तक शोधपत्रिकेचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. या पुस्तकाचं मराठी भाषांतर करून ते लगेच मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यात कुण्या प्रकाशकाने पुढाकार घेतला आहे की नाही माहीत नाही. लेखिकेनं दी वायर या youtube चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की “बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या या पुस्तकाच्या कॉपीज गायब व्हायला लागल्या आहेत.”\nलेखिकेनं सुरुवातीला रामदेवबाबाच्या कुटुंबाची आणि जन्मगावाची माहिती दिली आहे. सैद अलीपुर या हरियाणातल्या गावात रामदेवबाबाचा जन्म शेतकरी कुटुंबात १९६५ ते १९६७ च्या मध्ये केव्हातरी झाला. जन्माची तारीख कुणीच नीट सांगू शकत नाही. सैद अलीपुर एक अत्यंत मागासलेल्या महेंद्रगढ जिल्ह्यातलं गाव आहे त्यामुळं ‘बॅकवर्ड रिजन्स ग्रांट फंड स्कीम’ चं लाभार्थी आहे. देशपातळीवर हजार पुरुषांच्या मागे स्त्रीयांची संख्या २०११ मध्ये ९१९ होती तेव्हा महेंद्रगढ मध्ये ती संख्या होती ८७७. २००१ मध्ये ही संख्या ९१८ होती. ० ते ६ मुलींच्या वयोगटात हा रेशो ८१८(२००१) वरून ७७८(२०११) वर आला, ज्यावरून स्त्रीभ्रूणहत्यांचं प्रमाण वाढल्याचं लक्षात येतं. जमिनीतील पाण्याची पातळी इतकी खोल गेली आहे की शेती करणं अशक्य झालंय. रामदेवच्या रागीट बापानं रामदेवला चोरीच्या शंकेवरून बेदम मारलं होतं आणि नेहमीच मारायचे. गरिबी, भूक, मारहाण, जातीप्रथेची घट्ट मगरमीठी याला कंटाळून रामदेवनं १९८८ मध्ये घर सोडल्याचं त्याचे चुलते सांगतात. रामदेवनं थेट घरापासून ३० किमी दूर असलेलं गुरुकुल गाठलं जिथे संस्कृत व्याकरण शिकले, गाई राखल्या, आजूबाजूच्या गावांतून भिक्षा मागितली, योगाचं शिक्षण घेतलं. इथंच आचार्य बाळकृष्ण आणि रामदेवची ओळख झाली.\nबाळकृष्णचं कुटुंब नेपाळ मध्ये आजही राहत आहे आणि २०११ मध्ये सी बी आयने बालकृष्णवर २००५ साली खोटी शालेय पत्रके दाखवून भारतीय पासपोर्ट मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. बाळकृष्ण सुवेदी नं लेखिकेला सांगितलं, ‘नेपाळमध्ये वाढताना आयुर्वेदाचा विचारही मी केलेला नव्हता’. कालवा गुरुकुलातल्या शिस्तीला कंटाळून बाळकृष्ण बरेचदा गुरुकुल सोडून जंगलात भटकायचा, आयुर्वेदिक वैद्यांकडे मदतनीस म्हणून काम करायचा, आयुर्वेद शिकायचा किंवा कंखाल इथं निघून जायचा. त्याच्या वडीलांनी कंखाल इथं गोरख्याचं काम केलेलं होतं, जेव्हा तो लहान होता. तिथं करमवीर हे योग गुरू त्याला भेटले. करमवीर निष्ठावान आर्यसमाजी होते, त्यांच्याच प्रयत्नामुळं हरिद्वार विद्यापीठात योगाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यांच्याच शिफारसिमुळं बालकृष्णाला पोरबंदरच्या आर्यसमाज चालवत असलेल्या आयुर्वेदिक दवाखान्यात काम करण्याची काही काळ संधी मिळाली. तिथं काही रुग्णांना बालकृष्णच्या औषधांचा फायदा झाला आणि बालकृष्णची ख्याती पोरबंदरात एकदम पसरली. ‘हे अचानक घडलं’, बाळकृष्ण लेखिकेला सांगतो.\nदरम्यानच्या काळात रामदेव कालवा गुरुकुलातून पदवी घेऊन खानपूर गुरुकुलात जातात तिथून मग किशनगढ घासेराच्या दुसऱ्या एका आर्यसमाजी गुरुकुलात शिक्षक म्हणून रुजू होतात. तिथं एका विद्यार्थ्याला काळं निळं करून रक्तस्राव होईपर्यंत ठोकतात. रामदेवच्या अधिकृत चरित्रात सुद्धा हा प्रसंग दिला आहे. चरित्रात लिहिलंय जखमी विद्यार्थ्याकडे बघून, ‘रामदेवबाबा च्या मनात करुणा दाटून आली. त्यांना स्वतःचा खूप राग आला. पश्चाताप झाला. म्हणून त्यांनी गुरुकुल सोडलं’. पण लेखिकेला तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलंय की झगडा करून रामदेव निघून गेले.\nतिथून रामदेव बालकृष्णाकडे जातो. बाळकृष्ण रामदेवची शिफारस करमवीर कडे करतो. करमवीर रामदेवला दोन शपथा घ्यायला सांगतात. ‘ब्रम्हचर्य पालन आणि निःशुल्क सेवा’. रामदेव शपथ घेतो. इथं करमवीर रामदेव आणि बालकृष्णाला अनेक गोष्टी शिकवतात, त्यातली एक म्हणजे मोठ्या समुदायाला योगा प्रशिक्षण देणे. करमवीर यांनी जे शिक्षण आणि प्रतिष्ठा कमावली त्याचा फायदा पुढं रामदेव बाळकृष्णला आपलं बस्तान बसवताना झाला.\nकंखाल मध्ये गंगेतून निघणाऱ्या कॅनल च्या काठावर एक कृपाळू बाग आश्रम होता. या आश्रमानं देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी अनेक क्रांतिकारकांना आश्रय दिला होता. पण आता १९६८ नंतर पासून शंकर देव हे एकाकी हा आश्रम सांभाळत होते. त्यांना करमवीरनं तो ताब्यात घ्यावा, तिथल्या अडेल जुन्या भाडेकरूंना तेथून बाहेर काढावं आणि आपलं काम तिथून चालवावं असं फार वाटत होतं. करमवीरला ते सारखी तशी गळ घालायचे. रामदेवच्या म्हणण्यावरून करमवीर यांनी त्यांना १९९४ मध्ये होकार दिला.\nशंकर देव करमवीर ना म्हणाले, ‘मी तुझ्या या दोन मित्रांना ओळखत नाही, पण तुला ओळखतो. तुझ्यावर माझा भरवसा आहे.’\n५ जानेवारी १९९५ रोजी ‘दिव्य योग मंदिर ट्रस्ट’ ची स्थापना झाली. रजिस्ट्रेशन मध्ये स्वामी शंकर देव यांना ‘संरक्षक’, आचार्य रामदेव ‘अध्यक्ष’, आचार्य करमवीर ‘उपाध्यक्ष’ आणि आचार्य बाळकृष्ण यांची ‘महामंत्री’ म्हणून नोंद आहे. भाडेकरूंशी कोर्टाच्या बाहेर वाटाघाटी करून त्यांना जागा रिकामी करवून घेण्यात आली.\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nयोगी भांडवलदार-भाग २ सौजन्य- बहुजन संघर्ष 'गॉडमन टू टायकून' या जगरनॉट ने इंग्रजीतून…\nयोगी भांडवलदार (भाग ५) (सौजन्य -बहुजन संघर्ष ) (अनुवाद - प्रज्वला तट्टे) ३० नोव्हेंबर…\nयोगी भांडवलदार -भाग ७ सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे (गॉंडमन टू…\nयोगी भांडवलदार ( भाग ६) सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे हे सर्व…\nयोगी भांडवलदार (भाग ३ व ४ ) सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे फेब्रुवारी २००४…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Boy-Rapes-On-A-Goat.html", "date_download": "2018-08-18T00:21:16Z", "digest": "sha1:GS6YYSG4GNA3LGUR6MAVKEWLHEST2DPC", "length": 13375, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "श्रीमंत बनण्यासाठी गरोदर बकरीवर केला अतिप्रसंग ! दिली हि अजब-गजब कारणे ... Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / श्रीमंत बनण्यासाठी गरोदर बकरीवर केला अतिप्रसंग दिली हि अजब-गजब कारणे ...\nश्रीमंत बनण्यासाठी गरोदर बकरीवर केला अतिप्रसंग दिली हि अजब-गजब कारणे ...\nआपल्या शरीराची हवंस मिटवण्यासाठी मनुष्य किती खालच्या थराला जाऊ शकते याचे हे एक उदाहरण आहे . नायजेरियात राहणाऱ्या वासनधनाथ नावाच्या तरुणाने सर्व हद्द पार करून टाकली . या नराधमाने आपल्या शरीराची हवंस पूर्ण करण्यासाठी एका मुक्या जनावरावर लैंगिक अत्याचार केल्याचे कृत्य समोर आले आहे . हे घृणास्पद कृत्य करतांना गावातील लोकांनी त्याला पकडले . सर्वात दुर्दैवाची गोष्ट ही आहे कि तो ज्या बकरीवर बलात्कार करत होता ती गरोदर होती .\nही घटना नायजेरियातील उगा या एका छोट्याशा गावात घडली आहे आणि आरोपीचे नाव शीना रॅम्बो असे आहे . गावातील लोक रोजच्या प्रमाणे आपले काम करत होते . तेव्हा अचानक लोकांना एका बकरीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू यायला लागला . पहिल्यांदी लोकांना ते विशेष नाही वाटले त्यामुळे त्यांनी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले . पण नंतर तो आवाज हळूहळू वाढतच गेला . त्यामुळे ग्रामस्थांना त्याची जरा शंका आली . म्हणून ते बघण्यास ज्या घरातून आवाज येत होता त्या घराजवळ गेले . मग लोकांनी दाराची कडी वाजवली पण कोणीच उघडले नाही . म्हणून मग शेवटी जेव्हा काही लोक दार तोडून आत घुसले तेव्हा ते त्यांनी जे बघितले त्यावर त्यांना विश्वास बसत नव्हता . ग्रामस्थांनी बघितले कि तो नीच तरुण त्या बकरीवर लैंगिक अत्याचार करत होता . गावकऱ्यांनी त्या नराधमाला अशा अवस्थेत धरले . त्यानंतर गावकऱ्यांनी त्या तरुणास चांगलाच चोप दिला .\nजेव्हा ग्रामस्थांनी केलेल्या कृत्याचे कारण विचारले तेव्हा गरोदर प्राण्यांसोबत शरीर संबंध ठेवल्यास गुप्त धन प्राप्ती होते असे अजब कारण ह्या इसमाने दिले .\nत्यानंतर जेव्हा बकरीला घराबाहेर काढले तेव्हा समजले कि ती गरोदर आहे . त्यानंतर गावकरी आणखीनच संतप्त झाले आणि त्याची संपूर्ण गावात नग्न धिंड काढण्यात आली . या धिंडच्या दरम्यान लोक त्याला लाथा बुक्क्यांनी मारत होते . त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी त्याला पोलिसांकडे सुपूर्द केले . पोलीस त्या नराधमांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहेत .\nश्रीमंत बनण्यासाठी गरोदर बकरीवर केला अतिप्रसंग \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/argentinian-football-superstar-lionel-messi-marries-childhood-sweetheart-antonella-roccuzzo/", "date_download": "2018-08-18T00:57:13Z", "digest": "sha1:SFSFKBVQFDMSWJH3SLR2SRW5IE5GQGPI", "length": 6016, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "लिओनेल मेस्सी बालमैत्रीणीबरोबर अडकला विवाहबंधनात -", "raw_content": "\nलिओनेल मेस्सी बालमैत्रीणीबरोबर अडकला विवाहबंधनात\nलिओनेल मेस्सी बालमैत्रीणीबरोबर अडकला विवाहबंधनात\nप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी विवाहबंधनात अडकला आहे. मेस्सीने आपली बालमैत्रिण अँटोनेला रिकुज्जोसोबत विवाह केला आहे.\nअर्जेंटिनामधील सिटी सेंटर रोसारियो कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला क्रीडा तसेच सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. २५० प्रमुख पाहुण्यांमध्ये पॉप स्टार शकिरा, तिचा पती गेरार्ड पिक, मेस्सीचे बार्सिलोना एफसीचे संघ सहकारी लुईस सुआरेझ, नेमार तसेच गेरार्ड यांनीही हजेरी लावली होती.\nअर्जेंटिना देशात वेडिंग ऑफ द सेंच्यूरी असा लग्न सोहळा आयोजित होत असल्याची जोरदार चर्चा होती. मेस्सीचे सध्याचे वय ३० असून बालमैत्रीण अँटोनेला रिकुज्जो २९ वर्षांची आहे. मेस्सी १३ वर्षांचा असताना स्पेनला राहायला गेला. त्यापूर्वी त्याची ओळख अँटोनेला रिकुज्जोशी झाली होती.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%81/", "date_download": "2018-08-18T01:29:56Z", "digest": "sha1:MQCMMBBKLRHOXYDPR5A5TJSH2IGMX27E", "length": 5832, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चिकु | मराठीमाती", "raw_content": "\nअर्धा किलो गोड द्राक्षे\n१ कंडेन्स्ड मिल्क डबा\n४ थेंब केवढा इसेन्स\nसफरचंदाचे साले व बिया काढून बेताच्या आकाराचे फोडी चिराव्या.संत्री व मोसंबी यांची साली काढून गर काढा व सफरचंदाच्या फोडीवर घाला म्हणजे सफरचंद काळे पडणार नाही. चिक्कू साले बिया काढून फोडी करा. अननसच्या मधला दांडा साले व काटे काढून फोडी करा. केळ्याचे गोल काप करा. नंतर त्यात द्राक्षे घाला. गोड दही व कंडेन्सड मिल्क घालून मिश्रण कालावा.साखर घाला व फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करा.\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged अननस, केळी, चिकु, दही, द्राक्षे, पाककला, पाककृती, मोसंबी, संत्री, सफरचंद, सॅलेड on मार्च 25, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-18T00:57:31Z", "digest": "sha1:KMP6VLT6GPNZEFPAW2LY2IHGG24NZV3Y", "length": 27666, "nlines": 96, "source_domain": "mediawatch.info", "title": "नानाच्या निमित्ताने नवीन सुरुवात करूया! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं नानाच्या निमित्ताने नवीन सुरुवात करूया\nनानाच्या निमित्ताने नवीन सुरुवात करूया\nरूपेरी पडद्यावरील नायक प्रत्यक्षात क्वचितच नायकासारखे वागतात. चेहर्‍याची रंगरंगोटी करून कॅमेर्‍यासमोर वेगवेगळे भावाविष्कार साकारणार्‍या कलाकारांना खर्‍या आयुष्यातील माणसांची दु:ख भिडताहेत आणि त्यामुळे त्यांच्या हातून काही आश्‍वासक कृती घडते आहे, असंही अभावानेच आढळते. रूपेरी पडद्यावरच्या तारे-तारकांचं एक वेगळंच स्वतंत्र बेट असतं. भले त्यांचं ते जग कचकड्याचं असो, पण ते त्यातच रमलेले असतात. सामान्य माणसांच्या जगात काय घडतेय याची त्यांना खबरबातही नसते आणि असली तर काही देणे-घेणे नसते. काही कलाकार मात्र याला अपवाद आहेत. आपण ‘स्टार’ असलो तरी ज्या समाजातून आलो आहोत त्या समाजासोबत आपली काही बांधिलकी आहे, असं ते मानतात. नाना पाटेकर हा त्यापैकी एक. आनंदवनासहित वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांची मदत करणारा नाना परवा नागपुरात होता. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवांना दिलासा देण्यासाठी मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांकडून जमा केलेले १५ लाख रुपये घेऊन तो आणि मकरंद अनासपुरे आला होता. यावेळी दोघेही अगदी मनापासून बोललेत. नाना म्हणाला, ‘या वीस-पंचविशीतील तरुण मुलींचे पांढरे फटफटीत चेहरे पाहून मला बोलवत नाही. हे चेहरे आता सतत डोळ्यासमोर येतील. जावयाने आत्महत्या केल्यानंतर माझी मुलगी विधवा होऊन घरी आली असती, तर तिचं फटफटीत कपाळ बघून माझं काय झालं असतं.. कल्पनाही करवत नाही. ही या मुलींची दु:खं कल्पनेपलीकडची आहेत. एरवी माझा कंठ दाटून येत नाही, पण हे दु:ख वेगळंच आहे. मला स्वत:चीच लाज वाटते. एवढी वर्ष या विषयाकडे माझे दुर्लक्ष का झाले, माझे मलाच कळत नाही.’ मकरंद अनासपुरेही पोटतिडकीने बोलला. ‘विदर्भातील शेतकर्‍यांची अवस्था पाहिली की माझे मलाच अपराधी वाटते. सारेच बोलण्यापलीकडचे आहे. काय बोलायचे कळत नाही. शहरात १५ हजारांचा बूट, पाच हजारांचा शर्ट घेणारी लोकं आहेत. शेतकर्‍यांना मात्र हेक्टरी १,५०० रुपये मदत केली जाते. हे सगळं चित्र पाहिलं की प्रचंड अपराधी वाटतं. त्या भावनेतूनच अपराध फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही दिलेली मदत म्हणजे आभाळ फाटलं असताना ठिगळ लावण्याचा प्रकार आहे याची कल्पना आहे. मात्र आता हे प्रयत्न निरंतर चालणार. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवा, त्यांचं कुटुंब आता एकटे असणार नाहीत. आम्ही आता त्यांच्यासोबत असणार आहे. आतापर्यंत खूप नुकसान झालं आहे. ते भरून काढणं शक्य नाही, पण यापुढे ते होणार नाही यासाठी प्रय▪करणं आपल्या हाती आहे,’ असे मकरंद म्हणाला. नागपुरातील ‘जनमंच’ ही संस्था, तिचे अध्यक्ष अँड़ अनिल किलोर, संपादक व लेखक श्याम पेठकर, प्रख्यात नाट्यकर्मी हरीश इथापे, शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून झालेल्या या कार्यक्रमामुळे खूप दिवसानंतर शेतकर्‍यांच्या दु:खाची भीषणता ठसठशीतपणे महाराष्ट्रासमोर आली.अलीकडे नेत्यांपासून माध्यमांपर्यंत सर्वांसाठी ‘रुटीन’ झालेला शेतकरी आत्महत्येचा विषय यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला. नाना आणि मकरंदच्या ‘स्टार’पणामुळे का होईना पांढरपेशांची निगरगट्ट कातडी थोडी थरथरली. चंगळवादामुळे संवेदनशीलतेवर निबरपणाची पुट चढलेल्या माणसांना नानाप्रमाणेच ‘एवढी वर्ष शेतकरी किड्यामुंग्यासारखा मरतो आहे आणि मी स्वस्थ बसलो आहे. मला काहीच कसं वाटत नाही,’ हा प्रश्नही यानिमित्ताने पडला. ‘जनमंच’च्या कार्यक्रमाची ही उपलब्धी आहे. विदर्भातील पहिली शेतकरी आत्महत्या १९९४ मध्ये नोंदली गेली. तेव्हापासून ५० हजारांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. सरासरी काढली तर रोज दहा शेतकरी स्वत:ला संपवितात. एखाद्या दुष्काळात, रोगराईत, दंगलीत किंवा अगदी युद्धातही एवढी माणसं मरत नाही. या आत्महत्यांकडे तटस्थपणे पाहणार्‍या सर्वांना आपल्या माणूसपणाची लाज वाटावी, एवढं हे सगळं भयानक आहे. शेतीच्या विषयात उदासीन असलेल्या येथील व्यवस्थेमुळे अव्याहत सुरु असलेल्या या आत्महत्या म्हणजे एक प्रकारचं मूक हत्याकांडच आहे. गेले २१ वर्ष विदर्भाच्या-महाराष्ट्राच्या उरावरची ही ठसठसती जखम आहे.\nनाना पाटेकर आणि मकरंद आता आलेत, पण शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू झाल्यापासून या विषयात तळमळीने, तडफेने काम करणारे खूप लोक आहेत. नामवंत शेतकरी आंदोलक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी हजारो आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी भेट देऊन शेतकरी आत्महत्येमागचं वास्तव जाणून घेतलं. विदर्भाच्या कानाकोपर्‍यात आणि महाराष्ट्रातही जिथे संधी मिळेल तिथे विदर्भाच्या शेतीची आणि शेतकर्‍यांची दैन्यावस्था का झाली, हे वानखडे बेंबीच्या देठापासून सांगतात. ‘एका साध्या सत्यासाठी..’ या पुस्तकात त्यांनी शेतकरी आत्महत्येमागची नेमकी कारणमीमांसा केली आहे.संजीव रासपायले यांनी हे पुस्तक इंग्रजीत अनुवादित केल्यानंतर पी. साईनाथसारखा देशातला अग्रणी पत्रकार हा विषय समजून घ्यायला विदर्भात आला. नंतर त्यांच्याच प्रयत्नाने २००६ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते. हा विषय अतिशय परिणामकारकपणे महाराष्ट्राला समजावून सांगण्यात चंद्रकांत वानखडे यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांचंही योगदान मोठं आहे. १९९४ पासूनच्या प्रत्येक आत्महत्येची नोंद त्यांच्याकडे आहे. माध्यमं आणि प्रशासनाकडे हा विषय सातत्याने लावून धरण्याच्या त्यांच्या चिकाटीने जगभरातील पत्रकार व दिल्लीपासून मुंबईपर्यंत शेकडो शासकीय अधिकार्‍यांना विदर्भाच्या खेडोपाडी यावं लागलं. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार बी. टी. देशमुख, मधुकरराव किंमतकर, सोमेश्‍वर पुसतकर यांच्या सिंचन अनुशेषाच्या लढाईचंही एक वेगळं महत्त्व आहे. विजय जावंधिया, शिवसेना नेते दिवाकर रावते, आ. बच्चू कडू, गजानन अमदाबादकर, रवी तुपकर, विजय विल्हेकर, आ. वीरेंद्र जगताप अशी अनेक माणसं आपापल्या पद्धतीने व आकलनाने ‘मिशन’ म्हणून या विषयात काम करत आहेत. अमरावतीतील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकरराव वैद्य कित्येक वर्षांपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या मोफत शिक्षणाची सोय करत आहेत. शेगावचं गजानन महाराज संस्थान यासाठी कुठलाही गाजावाजा न करता आर्थिक मदत करते. विदर्भातील सर्व माध्यमं आणि पत्रकारांनीही अतिशय ताकदीने हा विषय लावून धरला. अशा पद्धतीने कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न करता काम करणार्‍यांची यादी खूप मोठी आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून राज्य व केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या. स्वामिनाथन, नरेंद्र जाधव, टाटा सामाजिक संस्थेपासून वेगवेगळे आयोग आले. त्यांचे अहवाल आले. राज्य व केंद्राचे पॅकेज आले. कर्जमुक्ती झाली. मात्र आत्महत्या थांबायला तयार नाहीत. नेमकं अमुक केलं म्हणजे आत्महत्या थांबतील, असा कुठला एक जादूई इलाज नाही. सिंचनाच्या सोयीपासून शेतमालाला भाव, शेतीला पूरक जोडधंदे, शेतीविषयक धोरणात बदल असे अनेक उपाय कार्यकर्ते व अभ्यासक सुचवितात. राज्यकर्ते मात्र काही ठोस करायला तयार नाहीत. (ज्या यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक आत्महत्या झाल्यात आणि ‘शेतकर्‍यांची दफनभूमी’ अशी विचित्र ओळख ज्या जिल्ह्याला मिळाली आहे तेथील नेत्यांनी शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी अभावानेच खिशात हात घातला आहे.) विरोधात असताना शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं भांडवल करणार्‍यांना सत्तेत बसल्यानंतर काहीच करावसं वाटत नाही, ही या विषयाची शोकांतिका आहे. खरंतर कुठलीही किचकट समस्या सरकार नावाची यंत्रणा सोडविते, हे जगात कुठेच फारसं घडत नाही. समाजालाच या विषयात पुढाकार घ्यावा लागतो. नाना पाटेकरच्या दौर्‍याने अशी सुरुवात झाली तर त्याचा दौरा सार्थकी लागला असं म्हणता येईल. ‘हा विषय एका दौर्‍याचा नाही. मी वारंवार येथे येईल. तुमच्यातला एक होऊन काम करेल,’ असे अभिवचन नानानी दिलं आहे. आपल्याकडे कुठल्याही विषयाला चालना देण्यासाठी एक करिष्माई चेहरा हवा असतो. नाना हा चेहरा नक्कीच होऊ शकतो. विदर्भात शेतकरी आत्महत्याविषयात काम करणार्‍या संस्था-संघटना, कार्यकर्ते, पत्रकार, नेते यांनी या संधीचा फायदा घेऊन ठोस कार्यक्रम निश्‍चित केला पाहिजे. नाना काही चमत्कार घडवू शकणार नाही. त्याच्या येण्याने एकदम आत्महत्या थांबतील, असेही होणार नाही,पण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आत्महत्या करणार्‍या कुटुंबांचं उर्वरित जीवन नक्कीच सुसह्य करता येईल. नाना म्हणाला त्याप्रमाणे त्या कुटुंबांना आपल्यासोबत उर्वरित समाज आहे. तो आपल्याला मरू देणार नाही, हा आत्मविश्‍वास देता येईल. केवळ आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सुटणार नाही याची नानासह या विषयात काम करणार्‍या सर्वांनाच जाण आहे. मात्र आता शेतकर्‍यांच्या दु:खाच्या करुण कहाण्या आळविण्यापेक्षा एक ठोस कार्यक्रम आखला पाहिजे. श्रेय, मानापमान याचा विचार न करता या विषयात काम करणार्‍या सर्वांनी एकत्रित येऊन अँक्शन प्लान तयार करून विदर्भातील शेतकरी आत्महत्या विदर्भच थांबवू शकतो, हे दाखवून दिलं पाहिजे.\n(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \n अविनाश दुधे महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत शासनाकडून कुठलीही नवीन नियुक्ती…\nअंधार ओकणाऱ्या मशाली अमर हबीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गळा काढणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.…\nसरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे सरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मराठा मोर्चामुळे निर्माण झालेला परिणाम…\nभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत.…\n पत्रकारिता विकायला काढली - For sale Journalisam अविनाश दुधे …\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=123&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:01Z", "digest": "sha1:RPILZIGW5RYJZS2I3RRHRVKUURS6YFGZ", "length": 14433, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nतेली समाजाला आश्‍वासनांचे गाजर\nतेली समाजाने दिल्लीतील तालकोटारा स्टेडीयममध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यावर विचार केला जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र फडणवीस हे पेशवे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर किती विश्‍वास ठेवायचा हा प्रश्‍नच आहे. एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आश्‍वासनांचे गाजर चाखायला देण्यात आले आहे, म्हणजेच बोळवण करण्यात आली आहे.\nइतर मागासवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालय व स्वतंत्र बजेट हवे, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण हवे, क्रीमीलेअरची मर्यादा वाढवावी, तेली समाजाचा अतिमागास प्रवर्गात समावेश करावा,२०११ ची जातीनिहाय जनगणना जाहीर करावी, तेली समाजाला लोकसंख्येनुसार राजकीय प्रतिनिधित्व मिळावे अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. परंतु कुठल्या सरकारने मागण्यांचा विचार केला याची माहिती घेतल्यास सर्वच सरकार फक्त मतांसाठी वापर करताना दिसतात. त्याचे ताजे उदाहरण द्यायचे असल्यास मराठा समाजाचे देता येईल. उभ्या महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मराठ्यांनी मोर्चे काढले. परंतु त्यांच्या पदरात काही पडलेच नाही. मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार केला जाईल असेच आश्‍वासन फडणवीस यांनी दिले होते. मात्र अद्याप त्याचा विचार केलेला नाही.\nअनेक जातींनी एककट्याने मोर्चा काढल्यामुळे सत्ताधारी ब्राम्हणांचे फावते. कारण आधीच आपल्याला जाती-जातीत ब्राम्हणांनी विभागली असल्याने कुणीही एकत्र येऊ नये यासाठी त्यांची कटकारस्थाने असतात. त्यातच या देशाचा शासक वर्ग हा ब्राम्हण असल्याने त्यांनी सर्वच मूलनिवासी बहुजन समाजाला गुलामगिरीच्या खाईत लोटले. त्यामुळेे आपला जाज्वल्य असा इतिहास आपण गमावून बसलो. आपण मागणी कुणाकडे करतो तर ब्राम्हणाकडे. ब्राम्हण हा घ्यायला बसलाय द्यायला नाही. खर्‍या अर्थाने या देशात अल्पसंख्य ब्राम्हण आहे. परंतु अल्पसंख्य ठरवतो कुणाला मुस्लिमांना. या देशात १५ टक्के मुस्लिमांची संख्या आहे, ब्राम्हण केवळ ३.५ टक्के आहेत. परंतु तेच देशावर राज्य करत आहेत.\nफोडा आणि झोडा ही नीती वापरून ब्राम्हण कपट नीतीने शासकवर्ग झाला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सर्व कटकारस्थाने सुरू आहेत. या देशाचा खरा मालक येथील मूलनिवासी बहुजन समाज असताना त्यांना गुलाम करून ठेवण्यात आले आहे. त्यातच आपले लोक त्यांचे पाय चाटताना दिसतात. त्यामुळेच त्यांची व्यवस्था मजबूत होताना दिसत आहे. साधा ओरखडाही पडत नाही त्यांच्या व्यवस्थेला. याचा अर्थ आपल्यालाही गुलामीत जगून घ्यायची सवय झाली आहे, त्यातच आपण आनंद मानताना दिसत आहोत.\nखर्‍या अर्थाने कमांडर असायला हवा तो मूलनिवासी बहुजन बांधव व डिमांडर असायला हवा ब्राम्हण. मात्र आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. ब्राम्हण कमांडर तर मूलनिवासी बहुजन बांधव डिमांडर झाला आहे. ही खरी शोकांतिका आहे. जर ब्राम्हणाला तुम्हांला द्यायचे आहे तर अनेक प्रश्‍न निर्माण झाले नसते. सुटलेल्या समस्या पुन्हा ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक निर्माण केल्या आहेत. त्यामुळेच या देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतीमालाला भाव नाही, त्यातच कर्जबाजारीपणामुळे त्याला आत्महत्या करावी लागते. अशा सर्व परिस्थितीला सामोरे जाताना आपण सर्वच मूलनिवासी बहुजन बांधवांनी एकत्रित लढले पाहिजे.\nविभाजित केलेल्या विविध जातीच्या तुकड्यांना जोडले पाहिजे. कारण एककट्याने लढून उपयोगाचे नाही, कारण मग कुठल्याही जातीच्या व समाजाच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली जात नाही. ओबीसींची जातनिहाय जनगणना ब्राम्हण करणारच नाहीत, केली तर या देशाची सत्ताच ओबीसींच्या ताब्यात येईल. कुणीही कितीही अडाणी असलेला व्यक्ती स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणार नाही. तेली समाजाने मोर्चा काढला, हे चांगलेच आहे. परंतु देशाचे प्रधानमंत्री याच तेली जातीतून आल्याचे सांगतात, याचा अर्थ तेसुध्दा ओबीसी आहेत. प्रधानमंत्री ओबीसी असेल तर ओबीसींच्याविरोधात निर्णय कसे काय घेतो याचा तेली समाजाने विचार करायला हवा.\nसत्तेवर आल्यानंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही, ३१४ ओबीसींना आयएएस नियुक्त्या नाकारल्या, मागासवर्गीय आयोग गुंडाळला, शिष्यवृत्ती बंद केली यासारख्या अनेक चुकीचे निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. याचा अर्थ निर्णय घेणारे मोदी नाहीत तर ब्राम्हण आहेत. हे सर्व निर्णय मोदींच्या नावे खपवले जातात. म्हणून केवळ तेलीच नव्हे तर सर्वच मूलनिवासी बहुजन बांधवांनी ब्राम्हणांची ही हातचलाखी समजून घ्यावी, त्यांच्या कुठल्याही अमिषाला बळी पडू नये. म्हणून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करताना सर्वांनी एकीने लढू या असे यानिमित्ताने आवाहन करावेसे वाटते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141006055241/view", "date_download": "2018-08-18T00:26:10Z", "digest": "sha1:DVCCUK3MS7MUHVEEWRMX5B5QZJHFBNMW", "length": 10750, "nlines": 97, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उल्लेखालंकार - लक्षण ४", "raw_content": "\nगणपतीचे प्रकार किती व कोणते\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उल्लेखालंकार|\nउल्लेखालंकार - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nकुठें कुठें हा उल्लेख, संशय अलंकाराशींही मिश्रित होतो. उदाहरणार्थ :---\n“हा सूर्य आहे का हा अग्नि आहे का हा यम आहे, असें तुझ्याविषयी शत्रूंच्या मनांत विकल्प उत्पन्न होतात; व हा बलि आहे का हा कर्ण आहे का हा शिबी आहे, असें तुझ्याविषयीं याचकांच्या मनांत विकल्प उत्पन्न होतात.”\nह्या श्लोकांत, दोन प्रकारचीं ज्ञानें आहेत; व या प्रत्येक ज्ञानांत संशय (अलंकार) आहे; आणि सबंध श्लोकांत उल्लेख अलंकार आहे.\nज्या वेळीं, कोणत्याही वस्तूविषयींच्या केवळ स्वरूपाचा उल्लेख (अनेक प्रकारांनीं) केला जातो, त्या वेळी त्याला, ‘स्वरूपोल्लेख अलंकार’ म्हणावें. हा प्रकार आम्ही पूर्वीच सांगितला आहे.\nआताम अनेक फलांचा उल्लेख केला असतां होणारा जो फलोल्लेख अलंकार, त्याचें उदाहरण :---\n“हे राजा, ‘ तूं आम्हांला दान देण्याकरतांच जन्माला आला आहेस, असें याचक समजतात; तर ‘तूं आमचें रक्षण करण्याकरताच जन्माला आला आहेस, असें भित्रे लोक समजतात; आनि ‘तू आम्हाला ठार मारण्याकरतांच जन्माला आला आहेस,’ असें (शत्रूंचे) योद्धे समजतात,”\nअनेकविध हेतूंचा उल्लेख आला असतां होणार्‍या हेतूल्लेख अलंकाराचें हें उदाहरण :---\n“हे भागीरथी, श्रीहरीच्या चरणावरील नखांच्या समागमुळें, तुला कोणी अत्यंत पुण्यशाली समजतात; तर कुणी शंकराच्या मस्तकावर तूं विराजत आहेस म्हणून तुला अत्यंत पुण्यकारक मानतात; तर, दुसरे कुणी (केवळ) तूं भागीरथी नदी आहेस ह्या वस्तुस्थितीच्या माहात्म्यामुळेंच, तुला अत्यंत पुण्यवती मानतात.”\nआतां दुसर्‍या द्दष्टीनें (प्रकारानें) उल्लेखालंकार झालेला दिसतो. तो असा :---\nज्या ठिकाणीं ग्रहींते अनेक नसून सुद्धां, विषय, आश्रय व बरोबर राहणारे (समानाधिकरण) वगैरे संबंधी पदार्थ, यांपैकीं कोणत्यातरी एका संबंधी पदार्थामुळें एका वस्तूचें अनेकत्व होतें; व त्यामुळें ती एक वस्तु अनेक प्रकारची भासते. (तोही उल्लेखालंकाराचा एक प्रकार होऊं शकतो) हा उल्लेखही दोन प्रकारचा - एक शुद्ध व दुसरा कोणत्यातरी अलंकाराशीं मिश्रित असणारा.\nह्यांपैकीं शुद्ध उल्लेखालंकाराचें हें उदाहरण :---\n“हे राजा, जन्मापासून रम्य असणारी तुझी चित्तवृत्ति विविध प्रकारची होते, ती अशी :---\nदीन लोकांच्या समूहाविषयीं ती चित्तवृत्ति दयार्द्र होते; अखिल शत्रुकुलाच्या ठिकाणीं ती निर्दय होते; काव्याचा आस्वाद घेत असतां\nती मृदु होते; आणि वादीला तर्कयुक्त उत्तर देण्याच्या बाबतींत ती कठोर होते; धर्माविषयीं ती निर्लोभी होते; व दुसर्‍यांचें दु:ख पाहून ती भयत्रस्त होते.”\nह्या ठिकाणीं दीनांचा समूह इत्यादि विषय अनेक असल्यामुळें, चित्तवृत्तीही अनेक प्रकारची झाली आहे. राजाविषयींच्या भक्तिभावाला उपस्कारक म्हणून हा उल्लेख अलंकार आहे. ह्या श्लोकांतील चित्तवृत्ति निरनिराळ्या प्रकारच्या असल्यामुळें तिला एक चित्तवृत्ति म्हणतां येणार नाहीं. तरी सुद्धां चित्तवृत्ति ह्या सामान्यस्वरूपानें तिला एक असें म्हणण्याचा कवीचा अभिप्राय आहे.\nपुष्कळ गोष्टी करुन मुख्य, महत्वाची तेवढीच न केल्यास म्हणतात. अति निष्काळजी माणसाला ही म्हण पूर्णपणें लागू आहे.\nप्रासंगिक पूजा म्हणजे काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s234988", "date_download": "2018-08-18T00:37:27Z", "digest": "sha1:2C4KMY7BGMGWBLHR2WGK3SQECKOUOWCU", "length": 9051, "nlines": 211, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "सिंह आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली ऍनीम / मांगा\nसिंह आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Nokia306\nफोन / ब्राउझर: nokian95\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी सिंह अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/employment-51-lakh-youth-need-130469", "date_download": "2018-08-18T01:05:15Z", "digest": "sha1:Z2WFYOLZPHSJC5GTU5YV6RMQJ57IVIU3", "length": 14187, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "employment 51 lakh youth need रोजगाराची ५१ लाख युवकांना गरज | eSakal", "raw_content": "\nरोजगाराची ५१ लाख युवकांना गरज\nशनिवार, 14 जुलै 2018\nसातारा - नोकरी हवी आहे, तर प्लेसमेंट कंपन्यांत बायोडाटा द्या... जॉबसाठी कंपन्यांचे दरवाजे ठोठवा... कंपन्यांच्या मेलवर बायोडाटा पाठवत राहा... यापासून आता बहुदा सुटका मिळणार आहे... कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने ‘महास्वयम्‌ ॲप’ बनविले असून, त्यावरच नोकरीसाठी इच्छुकांना बायोडाटा तयार करता येणार आहे. शिवाय, उद्योजकही ‘वॉन्टेड’ ची माहिती त्यावर देऊ शकतात. राज्यातील तब्बल ५१ लाख युवक-युवतींनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे.\nसातारा - नोकरी हवी आहे, तर प्लेसमेंट कंपन्यांत बायोडाटा द्या... जॉबसाठी कंपन्यांचे दरवाजे ठोठवा... कंपन्यांच्या मेलवर बायोडाटा पाठवत राहा... यापासून आता बहुदा सुटका मिळणार आहे... कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने ‘महास्वयम्‌ ॲप’ बनविले असून, त्यावरच नोकरीसाठी इच्छुकांना बायोडाटा तयार करता येणार आहे. शिवाय, उद्योजकही ‘वॉन्टेड’ ची माहिती त्यावर देऊ शकतात. राज्यातील तब्बल ५१ लाख युवक-युवतींनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे.\nसर्वाधिक युवा देश असलेल्या भारतात सुशिक्षित बेरोजगारांची समस्या प्रचंड वेगाने वाढत आहे. शिक्षण घेऊनही रोजगार निर्मितीबाबत माहिती उपलब्ध होत नाहीत. परिणामी ‘जॉब सर्च’मध्ये उमेदीची तीन ते चार वर्षे निघून जातात. यातून युवा पिढीत नैराश्‍य येते. शैक्षणिक गुणवत्तेनुसार नोकरी न मिळाल्याने युवाशक्‍तीचे भविष्य अंधारात जात असते. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने ‘महास्वयम्‌’ पोर्टलनंतर आता ‘महास्वयम्‌ ॲप’ निर्माण केले आहे. नोकरी इच्छुक, प्रशिक्षणार्थी, उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांना या विभागाने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.\nया तिघांची सांगड घालून नोकरी इच्छुकांसाठी नोकरीच्या संधी पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशिक्षण संस्था कोणते प्रशिक्षण, कोठे, कधी देणार आहे, याची इथ्यंभूत माहितीही या ॲपवर उपलब्ध असते. शिवाय, कंपनीधारक, उद्योजकांना भरावयाच्या रिक्‍त पदांची माहितीही त्या ॲपवर देता येत आहे. शिवाय, किती इच्छुकांनी त्यास नोंदणी केली आहे, याची\nमाहितीही उद्योजकांना मिळणार आहे. अँड्रॉइड आधारित हे मोबाइल ॲप असल्याने त्याची सुविधा नि:शुल्क उपलब्ध आहे.\nलाभार्थ्यांची नोंदणी, स्किल कॅलेंडर, प्रशिक्षण केंद्र शोधणे, त्यांचा पत्ता, संपर्क क्रमांक अशा अनेक सुविधा त्यात उपलब्ध आहेत. त्या मिळविण्यासाठी प्रत्येकवेळी लॉगिन करण्याची आवश्‍यकताही लागत नाही.\nजॉबसाठी ॲप्लाय करता येईल\nकाही विशेष सुविधांसाठी लॉगिन करणे आवश्‍यक असते. त्याचा वापर करून स्वत:चा ऑनलाइन बायोडाटा तयार करता येतो. त्यातून कंपनीमध्ये नोकरीसाठी नोंदणी करता येत आहे. तसेच कौशल्य विकास, रोजगार विभागाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्यास त्याची नोंदणीही करता येत आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली.\n७५,६२९ - नोंदणीकृत उद्योजक\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nआंदर मावळात पर्यटनामुळे वाढला रोजगार\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळात दिवसेंदिवस वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार वाढू लागला आहे. पश्‍चिम भागातील धबधब्याखाली भिजण्यासठी आणि...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1765?page=0", "date_download": "2018-08-18T00:45:31Z", "digest": "sha1:VGBQEMNATRO33RWWCUDSFNBIVHGTEP77", "length": 34039, "nlines": 94, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मंथन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nब्राह्मणांना शिव्या घाला आणि पुरोगामी व्हा\nबहुजन परिवर्तन यात्रेचा कार्यक्रम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. ती यात्रा बहुजनांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत प्रबोधन घडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. दौरा राज्यव्यापी आहे. त्याचा रत्नागिरी यात्रा हा भाग होता. यात्रेचे आगमन रत्नागिरी येथे झाल्यानंतर सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये बहुजन नेते वामन मेश्राम यांनी जे विचार मांडले, त्याबाबत काही चर्चा होणे आवश्यक आहे. ते म्हणाले, की “ब्रिटिशांची सत्ता संपून भारतीय जनतेला जे स्वातंत्र्य मिळाले ते काही खरे स्वातंत्र्य नाही. कारण ब्रिटिश गेले आणि सत्ता ब्राह्मण समाजाने ताब्यात घेतली. पक्ष कोणताही सत्तेत असला, तरी सत्तास्थानी ब्राह्मणच असतात. त्यामुळे जनता त्यांना मतदानाच्या मार्गाने सत्तेवरून दूर करू शकत नाही. त्यासाठी बहुजन समाजामध्ये मतपरिवर्तन करून, त्यांची एकजूट घडवून आणली पाहिजे आणि त्यायोगे सत्तास्थाने ताब्यात घेण्याची चळवळ निर्माण केली गेली पाहिजे.\" त्यांच्या भाषणाचा तसा आशय होता. त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विरूद्ध भाष्य केले. मात्र ते सत्ता ताब्यात असलेल्या अन्य जातींच्या विरूद्ध बोलले नाहीत. ब्राह्मणेतर समाजाचे संघटन ब्राह्मणांपासून सत्ता हिसकावून घेण्यासाठी गेली दीडशे वर्षें केले जात आहे. वामन मेश्राम हे त्या चळवळीतील तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीतील असतील.\nसाहित्याच्या वाटेला जाण्याच्या पुष्कळ आधी, म्हणजे अगदी शब्द फुटण्याच्याही आधी एक तंत्र लक्षात आले होते - मोठ्यांदा रडले, की जे हवे ते मिळते\nआवाज मोठ्ठा हवा किंवा जास्त खरे म्हणजे नरडे मोठे हवे. माणसे ओरडणाऱ्याची दखल झक मारत घेतात. नंतर लवकरच आणखी लक्षात आले, की गोंगाट, आरडाओरड केला पाहिजे असे नाही. इतरांच्या मनासारखे वागले, की बक्षीस मिळते म्हणजे दरवेळी मिळेलच असे नाही, पण बहुदा मिळते.\nक्वचित, त्या तंत्रातील हुशारी ओळखणारे कोणीतरी भेटे. मग लाभ घडत नसे. पण नुकसान तर नसे. ‘लबाड नाटक करतोय’ असे कौतुक घडे. ‘बघा, कोणाला कसे खुश करावे ते एव्हापासूनच याला माहीत’ असे सर्टिफिकेट मिळे. हे असे या शब्दांत मनात येण्याचे वय ते अर्थातच नव्हते. शब्द येण्याच्या कितीतरी आधी माणसाला हुशारी आलेली असते. पुढे त्या उपजत हुशारीत भर पडत गेली. उदाहरणार्थ, थोडासा अभ्यास केला, की परीक्षेत पास होता येते. परीक्षेत पास होत गेले, की मोठी माणसे विशेष त्रास देत नाहीत. फार तर, ‘त्या अमुक तमुकाच्या मुलासारखा नंबर काढत नाही’ म्हणून अधून मधून कुरकुरतात, आपण ते मनाला लावून घेतले नाही म्हणजे झाले.\nविज्ञानात भारतीय मागे का\nभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गेल्या दीड हजार वर्षांत अनेक शोध लागले. त्यांवर आधारित नवे तंत्रज्ञान निर्माण झाले. त्यामुळे माणसाचे जीवन सुविधापूर्ण, सुखकर आणि सुरक्षित झाले. निसर्गनियमासंबंधीच्या ज्ञानात लक्षणीय भर पडली. मानवी ज्ञानभांडार समृद्ध झाले. त्या ज्ञानावर आधारित नवे तंत्रज्ञान निर्माण झाले. त्यामुळे समाजाची प्रगती झाली. माणसाचे जीवनमान उंचावले.\nभारतीय नाव या विज्ञानसंशोधकांत अभावानेच दिसते. पाच हजार वर्षांपूर्वीची वैदिक संस्कृती त्यावेळच्या अन्य संस्कृतींच्या तुलनेत अधिक प्रगत होती. असे असताना, गेल्या दीड हजार वर्षांत भारतीयांची एवढी पीछेहाट का व्हावी भारतात बुद्धिमत्तेची उणीव होती का भारतात बुद्धिमत्तेची उणीव होती का मला तसे वाटत नाही. ‘हे सर्व शोध आमच्या त्रिकालज्ञ ऋषींनी लावले आहेत. ते वेदांत आहेत. पाश्चात्यांनी ते पळवले’ असे मानणे ही घोर आत्मवंचना, म्हणजे भारतीयांनी स्वत:चीच करून घेतलेली फसवणूक आहे.\nबहुसंख्य भारतीयांनी ऐहिकाकडे साधारणत: इसवी सन 500 पासून पाठ फिरवलेली दिसते. त्यांना परलोकाचा ध्यास लागला. इहलोक म्हणजे हे जग अशाश्वत, क्षणभंगुर किंबहुना भासमय आहे. जे काही खरे, चिरंतन, शाश्वत, आनंदमय आहे ते तिकडे वर, परलोकी असा समज सर्वत्र पसरला. तो कथा, कीर्तने, निरूपणे यांद्वारे समाजमानसात दृढ केला गेला. त्यामुळे बुद्धिमंतांचे डोळे परलोकी लागलेले कारण इहलोक भ्रामक. ‘ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या’ कारण इहलोक भ्रामक. ‘ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या’ खरे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. बाकी सारे अज्ञान असा समज सार्वत्रिक होता आणि अजूनही तो भ्रम असल्याचे जाणवते.\nमरणाला सामोरे जाण्याची वेळ कोणती - ठरवता येईल\nइच्छामरणाचा कायदा आला आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की त्यात खूप त्रुटी आहेत. मी कायद्यातील तपशिलांची चर्चा येथे करणार नाही. मला वेगळेच काही म्हणायचे आहे. मी चर्चा करणार आहे ती मनुष्याने केवळ शरीराने मरणाच्या जवळ जाण्याची तयारी केली तर काय करायचे याची नव्हे; तर मनुष्य एक व्यक्ती म्हणून जगली आणि त्याच्या व्यक्तित्वाचे महत्त्वाचे पैलू लयास जाऊ लागले तर ते कसे ओळखायचे त्यानंतर मग शरीराची ओढ कशी तोडायची त्यानंतर मग शरीराची ओढ कशी तोडायची मला मरणाला जवळ सहज कसे करता येईल याचा विचार होण्याची गरज वाटते. माझ्या त्या विचाराला चालना मिळाली मी जेव्हा बार्बरा एहानराइच ह्या अमेरिकन स्त्रीवादीची मुलाखत वाचली तेव्हा. तिचे नव्याने आलेले पुस्तक आहे, ‘नॅचरल कॉजेस’ (नैसर्गिक कारणे). त्यात ती म्हणते, की प्रत्येकाच्या आयुष्यात “असा एक काळ येतो, की वय झाले असो वा नसो, शरीर खंगले असो वा नसो, पण एखाद्या आजाराची चाहूल लागली, की त्याचे त्याला कळत जाते, “की त्याची जाण्याची वेळ आली आहे. तशा वेळी उगीच जीवन ओढत नेण्यात अर्थ नाही.” मला स्वत:कडे आणि आजूबाजूला पाहण्याची प्रेरणा त्या वाक्याने मिळाली.\nसत्शक्तीच्या जागरणासाठी तत्त्वज्ञानाचा अभ्यास\nतंत्रज्ञानाने मनुष्यजीवनावर एकविसाव्या शतकात एवढा प्रभाव टाकला आहे, की गतिमान या जगात तत्त्वज्ञानासारखे विषय संदर्भहीन झाले आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक ज्ञानशाखा या विकासाकरता आवश्यक समजल्या जातात. समाजाचा ऐहिक व्यवहार चालवण्याकरता व्यावसायिक शाखा आणि त्या संबंधातील ज्ञानशाखांची उपयुक्तता ही नेहमीच्या जीवनात जाणवणारी गोष्ट आहे. त्या तुलनेत तत्त्वज्ञानासारखा विषय मात्र कोणताही उपयोग नसलेला निरुपद्रवी किंवा रिकामटेकड्या अभ्यासकांचा विषय असा मानला जात आहे.\n माझे इतर माणसांशी नाते काय आहे माझे निसर्गाशी नाते काय आहे माझे निसर्गाशी नाते काय आहे माझी विश्वव्यापारात कोणती भूमिका आहे माझी विश्वव्यापारात कोणती भूमिका आहे असे अनेक प्रकारचे माणसाला पडलेले प्रश्‍न यातच मानवी जाणिवेच्या विकासाचे मूळ आहे. म्हणजे, माणसाने त्याच्या अस्तित्वाचा शोध घेत विचारांची जी निर्मिती केली, त्या विचारांची तर्कशुद्ध मांडणी केली, त्याचेच दुसरे नाव म्हणजे तत्त्वज्ञान होय. तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा माणसाच्या जाणिवेच्या कक्षा विस्तारत जातो, त्याने लावलेला जीवनाचा अर्थ अधिक व्यापक करतो. जीवनात केवळ गतिमानता असून उपयोगी नाही, तर जीवनाची दिशा हरवायची नसेल, जीवन निरर्थक बनायचे नसेल तर जीवनाचा अर्थ समजून घेण्याची जी प्रकि‘या आहे, ती खंडित होऊन चालणार नाही. तिच्यात स्थितिशीलता येऊन चालणार नाही. मानवी संस्कृतीच्या कालखंडात कधीतरी लावला गेलेला त्यासंबंधीचा अर्थ, तोच अंतिम आहे असे समजून, संस्कृतीच्या वाहत्या प्रवाहाला उलटे फिरवून चालणार नाही. तसे घडत असल्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्‍न तयार झाले आहेत.\nगुरूचे महत्त्व भारतीय परंपरेत अनन्यसाधारण आहे. गुरू मध्ये ब्रह्मा-विष्णू-महेश हे तिघेही सामावले आहेत. आणि ही त्रिमूर्ती म्हणजे भारतीय जीवनाचा आधारच होय. त्यांच्यामधूनच सृष्टीची उत्पत्ती - स्थिती व लय घडत असते असा समज भारतीय लोकांचा आहे. त्यामुळे गुरूचे स्थान खूपच मोठे, जवळजवळ सर्वव्यापी होते. गुरू-शिष्य संबंधांच्या अगणित कथा भारतात प्रसृत आहेत. गुरुची थोरवी अशी भारतीय अंगागांत भिनली आहे. गुरु ही जाणकार, ज्ञानी व अनुभवी व्यक्ती असे मानले जाते. त्या प्रकारचे मिथ त्या शब्दाभोवती तयार झाले आहे. हे खरेच आहे, की कोणी जाणकार माणसाने दीक्षा दिली तर ती मनात ‘फिट’ बसते. गुरुपदेशाचे तसेच महत्त्व आहे. जणू गुरू शिष्याला रहस्यमय असे काही सांगत असतो असा भाव त्या रचनेमध्ये व नातेसंबंधांमध्ये आहे. आधुनिक काळात शिक्षकांना गुरुची जागा दिली गेली. त्यामुळे शिक्षकांना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या जीवनात अनन्य स्थान असते. गुरूला व शिक्षकालाही सर्व काही कळते असेच विद्यार्थ्याला वाटत असते. गुरु अथवा शिक्षक विद्यार्थ्याला घडवतो अशी पक्की धारणाही भारतीय समाजात आहे. संगीत आणि कुस्ती, मल्लखांब यांसारखे काही क्रीडाप्रकार यांमध्ये गुरु-शिष्य परंपरा अजूनदेखील निष्ठेने जपली जाते. योग-अध्यात्म या क्षेत्रांतदेखील गुरुविना अन्य कोणी नाही अशीच शिष्याची भावना असते.\nशिक्षण आणि संस्कार या गोष्टी भारतीय जीवनात एकमेकांना जोडूनच येतात. शिकायचे म्हणजे संस्कार करून घ्यायचे तो विचार, मला वाटते, ऋषींच्या आश्रमशाळा, गुरुकुल शिक्षणपद्धत या परंपरेतून आला असावा. पण ब्रिटिश राजवट भारतात दोनशे वर्षांपूर्वी आल्यानंतर येथे औपचारिक शिक्षणपद्धत आली. शिक्षणाचा संबंध नोकरीव्यवसायाशी, अर्थार्जनाशी जोडला गेला. शाळा-कॉलेजांमध्ये विविध विषयांचे, विद्याशाखांचे ज्ञान मिळू लागले. त्यामध्ये संस्कारांचा भाग उघड नव्हता व नाहीदेखील. मूल्यशिक्षण या नावाने मुलांना वागणुकीचे काही धडे दिले जातात, पण त्यासाठी तासिका असतात. त्या विषयाच्या मार्कांची मोजदाद होते. पुण्याचा एक ट्रस्ट तर गेली कित्येक वर्षें मूल्यशिक्षणाचे प्रयोग काही शाळांतून जाणीवपूर्वक राबवून पाहत आहे, पण त्यामधून विशेष संस्कारशील मुले निर्माण झाल्याचे ऐकिवात नाही. स्वातंत्र्योत्तर काळात संस्कार हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरला जाऊ लागला आणि श्रमसंस्कारसारख्या संज्ञा तयार झाल्या. आता तर वाचनसंस्कार, खाद्यसंस्कार असे शब्द सर्रास उपयोगात आणले जातात. संस्कार या शब्दाचा अर्थ जो परंपरेने धार्मिकतेशी जोडला गेला होता तो मोकळा झाला.\nमानवी विकार व संस्कृती\n विजय तेंडुलकर यांचा दहावा स्मृतिदिन आणि जागतिक हिंसाचारविरोधी दिवस हे जवळजवळ लागून, एकापाठोपाठ एक आले. त्यामुळे त्या घटनांना औचित्य लाभले. ही आठवडाभरा पूर्वीची गोष्ट. विजय तेंडुलकर यांनी हिंसाचाराचा, विशेषत: मानवात दडलेल्या हिंसावृत्तीचा शोध घेतला. तोच त्यांनी त्यांच्या नाट्यकृती व चित्रपटकृती यांमधून मांडला. मनुष्य हादेखील प्राणी आहे. त्याने त्याच्या प्राणीज विकृती संस्कृतीच्या आवरणाखाली दाबून ठेवण्याचा परोपरीने प्रयत्न केला आहे. परंतु अडचणीचे प्रसंग उद्भवताच संस्कृतीची ती आवरणे गळून पडतात व मनुष्यदेखील हिंस्र प्राण्यासारखा उघडावाघडा व्यक्त होतो. तेंडुलकर यांनी त्यांचे ते निरीक्षण कलात्मक रीतीने मांडले. त्यामुळे ते प्रभावी रीत्या व्यक्त झाले आणि परिणामतः लोक बिथरले. त्यांनी त्यांची नाटके बंद पाडली, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले केले. तेंडुलकर त्या काळात कमालीचे शांत राहिले. त्यामुळे त्यांच्या पक्क्या चाहत्यांचा वर्ग जसा तयार झाला तसा त्यांच्याबद्दल मनात अढी बाळगून असलेला वर्गही तयार झाला. समाजात असे गट तयार झाले, की वस्तुनिष्ठता संपते. तसेच तेंडुलकरांच्या बाबतीतही घडले. त्यांच्या प्रतिपादनाचा वाद-प्रतिवाद फारसा खोलवर झाला नाही.\nकर्णबधिरांचे शिक्षण - ना दिशा ना धोरण\n‘नॅशनल कन्व्हेन्शन फॉर द एज्युकेशन ऑफ द डेफ’ या संस्थेची स्थापना दिल्ली येथे १९३५ या वर्षी झाली. संस्थेची स्थापना कर्णबधिरांना चांगल्या प्रकारचे शिक्षण व प्रशिक्षण मिळावे, विशेष शिक्षिकांचे सक्षमीकरण व्हावे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे, ऑडिओलॉजिस्ट, सोशल वर्कर्स, सायकॉलॉजिस्ट या व्यावसायिकांना परिणामकारक योगदान करता यावे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग कर्णबधिरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहजपणे मिसळता यावे यासाठी व्हावा या महान उद्देशाने झाली. तरी सुद्धा १९९२ पर्यंतच्या काळात या क्षेत्रात काही घडामोडी झाल्या नाहीत. ‘एन.सी.इ.डी.’ला त्याचे कर्तव्य करता यावे, यासाठी वैधानिक अधिकार मिळाले. पण याच वर्षी ‘एन.सी.इ.डी.’ला त्यांची कर्तव्ये काटेकोरपणे करण्यासाठी त्यांना वैधानिक अधिकार मिळावे यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. भारतीय पुनर्वास कायदा १९९५ या वर्षी अस्तित्वात आला. त्यानंतर ‘एन.सी.इ.डी.’च्या शाखा अनेक राज्यांत स्थापन होत गेल्या. महाराष्ट्रातही संस्थेची शाखा आहे. ‘एन.सी.इ.डी.’च्या वार्षिक परिषदा एकेका राज्यात आयोजित केल्या जातात.\n‘एन.सी.इ.डी.’च्या वार्षिक परिषदा ठिकठिकाणी राज्यात आयोजित केल्या जावू लागल्या. राज्याराज्यांतील व्यावसायिकांना एकत्र येवून संवाद, विचार आणि कार्यक्रमांची देवघेव करण्याची; तसेच, शोधनिबंध सादर करण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली.\nमाणूस विचार करतो म्हणजे नक्की काय करतो तो कसला विचार करतो- कशाच्या आधारे विचार करतो तो कसला विचार करतो- कशाच्या आधारे विचार करतो विचार करून त्याला काय साध्य करायचे असते विचार करून त्याला काय साध्य करायचे असते तो अनेक वेळा द्विधाच नव्हे तर त्रिधा वा त्याहूनही अधिक पर्यायांचा विचार करतो. माणूस तोच असतो, पण त्याचे एक मन म्हणते अमुक करण्यास हवे, दुसरे मन म्हणते ते अजिबात करता कामा नये तो अनेक वेळा द्विधाच नव्हे तर त्रिधा वा त्याहूनही अधिक पर्यायांचा विचार करतो. माणूस तोच असतो, पण त्याचे एक मन म्हणते अमुक करण्यास हवे, दुसरे मन म्हणते ते अजिबात करता कामा नये मन एकच पण पर्यायी विचार अनेक, तर प्रश्न हा की माणूस ‘विचार’ करतो म्हणजे नक्की काय करतो\nत्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी ‘विचार’ आणि ‘विचारसरणी’ यांतील फरकही समजून घ्यायला हवा. काही लोक विचार करतात तो विशिष्ट विचारसरणीनुसार म्हणजे विचार आणि विचारसरणी या दोन भिन्न बाबी आहेत. ‘प्रेरक ललकारी’ने ‘विचारसरणी’ हाच विषय विशेषांकासाठी निवडला आहे. म्हणून त्या प्रश्नावर मुळापासून ‘विचार’ करायला हवा.\nविचारसरणी अनेक असतात - समाजवादी, साम्यवादी, उदारमतवादी, हिंदुत्ववादी, इस्लामवादी, भांडवलवादी, पर्यावरणवादी, चंगळवादी, फॅसिझमवादी आणि अशा इतरही काही विचारसरणी दररोजच्या वर्तमानपत्रांत वा टीव्हीवर लोकांच्या वाचनात येतात किंवा कानावर पडतात. मी या लेखात त्या विचारसरणींविषयी लिहिणार नाही तर विचार व विचारसरणी यांच्या निकषांचा ऊहापोह करणार आहे.\nत्या निकषांमध्ये एक मुद्दा असतो, की ‘चूक’ काय आणि ‘बरोबर’ काय कधी कधी, दोन्ही (वा अधिक) पर्यायी विचार ‘चूक’ असू शकतात. म्हणजे ‘इकडे आड तिकडे विहीर’ किंवा ‘आगीतून फुफाट्यात सापडणे’ किंवा ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ या म्हणींमधून दोन्ही पर्यायी विचार कसे चुकीचे असू शकतात ते स्पष्ट होते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/unhalyatil-gabhavastha", "date_download": "2018-08-18T00:35:40Z", "digest": "sha1:UBOPLHQTYGE776HWRRI65DABMR3QNTKD", "length": 17432, "nlines": 234, "source_domain": "www.tinystep.in", "title": "उन्हाळ्यातील गर्भावस्थेत अश्या प्रकारे काळजी घ्या. - Tinystep", "raw_content": "\nउन्हाळ्यातील गर्भावस्थेत अश्या प्रकारे काळजी घ्या.\nगर्भावस्थेचा काळ सुखद अनुभव देणारा असला तरीही जसे जसे महिने वाढू लागतात अवघडलेपण वाढू लागते. कधी एकदा प्रसुती होते असेही वाटू लागते. त्यातून गर्भावस्थेतील तिसरी तिमाही आणि प्रसुती जर ऐन उन्हाळ्यात येणार असेल तर हे दिवस काढणे निश्चितच कठीण होते. हल्ली होणाऱ्या आया अगदी शेवटच्या दिवसापर्यंतही काम करतात किंवा काही वेळा ९व्या महिन्यात विश्रांती घेतात. की असे म्हणूया गर्भावस्थेत अॅाक्टीव्ह किंवा चालते फिरते राहण्याचा सल्ला स्त्रियांनी फारच मनावर घेतला आहे. तर ते असोच पण उन्हाळ्यातील प्रसुती किंवा गर्भावस्था ही नक्कीच होऊ घातलेल्या आईसाठी त्रासदायक ठरते.\nगर्भवती स्त्रीच्या शरीरात गर्भधारणेपासून बदल घडू लागतात. सुरुवातीच्या काळात ज्या गोष्टींचा मॉर्निंग सिकनेस किंवा कोरड्या उलट्या, थकवा, वेदना आणि क्रॅम्स किंवा स्नायू आखडण्याचा त्रास होतो तो उन्हाळ्यात हा त्रास अधिक जाणवू शकतो. तसेच गर्भावस्थेत रक्तदाबही अनियंत्रित असू शकतो. त्यामुळे गर्भावस्थेत उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तसेच उकाडा आणि हवेतील दमटपणा यामुळे आपल्याला अधिक गरम आणि अस्वस्थ वाटू शकते.\nगर्भावस्था किंवा प्रसुती वेळी कोणती काळजी घ्यावी\n१. शरीरातील पाण्याचे प्रमाण\nगर्भवती स्त्रियांनी शरीराची जपणूक करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात जास्त घाम येऊन शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण नियंत्रित राखले पाहिजे. पाण्याच्या कमतरतेमुळे मुदतपुर्व प्रसुती होण्याचा धोका असता. शरीरातील पाणी कमी झाल्याने मळमळणे, चक्कर येणे, स्नायू आखडणे आणि थकवा इत्यादी त्रास होतात. या लक्षणांपासून दूर राहण्यासाठी विशेषतः उन्हाळाच्या काळात भरपूर पाणी प्यायले पाहिजे.\nगर्भावस्थेत तिसऱ्या तिमाहीत स्त्रीच्या पायावर थोडीफार सूज येते. थोडा आराम केल्यानंतर ती बरी होते. या काळात गर्भवतीने आहारात मीठ कमी घेतले पाहिजे त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. मात्र उन्हाळ्यात शरीरावर सूज येण्याचे प्रमाण वाढू शकते. त्याने अस्वस्थता वाढते. तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शक्यतो पाय उंच करून ठेवावे. तसेच योग्य मापाचे शूज घालावेत.\nउन्हाळ्याच्या काळातील गर्भारपण थोडे त्रासदायक ठरते. अगदी साध्या साध्या गोष्टी करतानाही थकवा येणे, अतिघाम येणे असा त्रास होतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.\nअतिउष्णता असल्यास गर्भवतीच्या शरीराचे तापमानही वाढते. ते जवळपास १०५-१०६ अश फॅरेनहाईट पर्यंत असते त्यामुळे योग्य वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.\nउन्हाळ्यात गर्भवती स्त्रीला थंडावा असलेल्या आरामदायी जागेवर रहावे. शक्यतो उन्हात बाहेर पडूच नये. कारण गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत जर स्त्रीचे तापमान १०२ पेक्षा अधिक असल्यास गर्भामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. फॉलिक अॅतसिडची कमतरता भासल्याने असे दोष उत्पन्न होतात. त्यामुळे शक्यतो उन्हात जाणे टाळावेच. त्याशिवाय थंड पाण्याने अंघोळ करावी.\n५. कॅफेनचे सेवन टाळा\nगर्भवतीने आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता अधिक असते त्यामुळे पाण्याचे भरपूर सेवन करावे मात्र चहा, कॉफी यासांरखे कॅफिन असणारी पेये, एरिएटेड पेये, कोल्डqड्रक्स घेणे टाळावे.\n६. भूक न लागणे\nउन्हाळ्यामध्ये भूक मंदावणे हे सर्वसाधारण लक्षण असते. मात्र गर्भवतीच्या बाबतीत आहाराकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे ताजी फळे, फळांचे रस, काकडी सारख्या भाज्या यांचा समावेश आहारात करणे जरुरीचे असते. उन्हाळ्याच्या काळात तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळावे. तसेच थोडा थोडा आहार घ्यावा. एकाच वेळी खूप जेऊ नये त्यामुळे चयापचय क्रिया योग्य होते आणि बाळाच्या वाढीसाठी फायदा होतो. अति प्रमाणात एकाच वेळी जेवल्यास शरीरातील उष्णता वाढते.\nअतिघामामुळे पुरळ येणे, खाज सुटणे असे त्रास होतात. त्यामुळे उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने कपड्यांची निवड ही गर्भावस्थेतील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी सुती सैलसर कपडे या काळात घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गाऊन किंवा मॅक्सी सारखे ड्रेस घालता येतील. घट्ट कपडे घालणे टा‹ळावे. तसेच अंगाला व्यवस्थित पावडर लावावी. तसेच उन्हाळ्याच्या काळात प्रसुती येणार असेल तर केसही मानेपासून वर बांधावेत किंवा छोटे कापावेत. त्यामुळे घाम कमी येईल शिवाय केसाची काळजी घेणे सोपे जाईल.\n८. त्वचा कोरडी पडणे\nगर्भावस्थेमध्ये त्वचा खूप संवेदनशील असते त्यामुळे ती कोरडी पडते. उन्हामध्ये बाहेर पडताना एसपीएफ क्रीम जरुर लावावे. त्यामुळे त्वचा ओलसर राहाते आणि कोरडी पडण्यापासून बचाव होतो. त्याशिवाय गॉगलही घालावा. तसेच ओठही उन्हाळ्यात कोरडे पडतात त्यासाठी लिप बाम, तूप आदीचा वापर करावा\n९. अतिव्यायाम, कष्ट नको\nचालणे, पोहणे, योग आणि काही इतर गर्भावस्थेतील व्यायाम करावेत पण अति ताण घेऊ नका. सकाळच्या वेळात उन्हे डोक्यावर येण्याआधी पुरेसा व्यायाम करावा. खूप जास्त शारिरीक श्रम पडणारे व्यायाम करु नये. मोकळ्या हवेत फिरणे हा देखील उत्तम व्यायाम आहे त्यामुळे ताजेतवाने वाटते. पण उन्हाळ्यात मात्र उन व्हायचा आत आणि संध्याकाळी उन्हे उतरल्यावर फिरायला जावे.\nया व्यतिरिक्त गर्भवतीने भरपूर आराम केला पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्यात येणारा थकवा कमी होईल. वरील गोष्टी लक्षात ठेवल्या तर उन्हाळ्यात गर्भारपणातील त्रासापासून सुटका होण्यास मदतच मिळेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:58:45Z", "digest": "sha1:EIIVEN6YIGOXIEOZYIUMEKWEZWOVPLLU", "length": 27596, "nlines": 99, "source_domain": "mediawatch.info", "title": "विदर्भाने मुख्यमंत्र्यांना ताकद देण्याची आवश्यकता | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch राजकारण विदर्भाने मुख्यमंत्र्यांना ताकद देण्याची आवश्यकता\nविदर्भाने मुख्यमंत्र्यांना ताकद देण्याची आवश्यकता\nकोणत्याही दुखण्यामागचं मूळ कारण समजून न घेता भावनिक गुंता निर्माण करून वरवर मलमपट्टी करणे हे भारतीय समाजाचं खास वैशिष्ट्य आहे. गेली दोन दशकं केवळ महाराष्ट्रचं नाही तर देशाला अस्वस्थ करणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या विषयातही असंच झालं आहे. या विषयाची तीव्रता वाढली की कर्जमुक्ती आणि पॅकेज हे दोनच पर्याय समोर केले जातात. विरोधक कोणीही असो ते शेतकर्‍यांचा खूप उमाळा असल्याचे दाखवत सरकारवर प्रचंड दबाव आणतात. सरकारही कोणत्याही पक्षाचे असले तरी\nशेवटी ते नैतिक दडपणाखाली येते आणि कर्जमुक्ती किंवा पॅकेज असं काहीतरी देऊन मोकळं होतं. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमुक्ती देण्यास ठाम नकार देताना आत्महत्या थांबविण्यासाठी तेवढय़ाच ठोस उपाययोजनांची घोषणा केली. राजकारण्यांमध्ये लोकानुनय करण्याची स्पर्धा लागली असताना फडणवीसांनी तो मोह टाळून शेतकरी आत्महत्येच्या दुखण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास प्राथमिकता दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कर्जमुक्ती विषयात सध्या जी मंडळी रान उठवीत आहे त्यांनी २00८-0९ मध्ये तेव्हाच्या सरकारने जी कर्जमुक्ती केली त्याचे काय झाले हे समजून घेतले तरी त्यांचे डोके जाग्यावर येईल. तेव्हा सरकारने जवळपास ७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकर्‍यांना त्याचा किती फायदा झाला हे तपासलं तर शेतकरी आत्महत्यांपैकी ९५ टक्के आत्महत्या असलेल्या विदर्भ-मराठवाड्याच्या वाट्याला एकूण कर्जमाफीच्या रकमेपैकी केवळ १७ टक्के रक्कम तेव्हा आली होती. एकही आत्महत्या नसलेल्या पश्‍चिम महाराष्ट्राला मात्र ५३ टक्के रक्कम गेली. जवळपास ४ हजार कोटी रुपये त्यांच्या घशात गेले होते ही अशी फसवी कर्जमाफी विदर्भातील शेतकर्‍यांना हवी आहे का\nया विषयातील गडबड जरा समजून घेतली पाहिजे. २00८ मध्ये कर्जमाफी देण्याचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा कर्जमाफीसाठी सरकारने केलेली भरभक्कम तरतूद पाहून शरद पवार आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी त्या योजनेत एक मस्त मेख मारून ठेवली. ज्यांच्याजवळ पाच एकरापेक्षा कमी जमीन आहे अशाच शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा होईल, असा हा नियम होता. विदर्भात पाच एकरपेक्षा कमी शेती असणारे शेतकरी फारच कमी आहेत. आपल्याकडे कोरडवाहू शेती असल्याने शेती भरपूर पण उत्पन्न काहीच नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्रात सिंचनाच्या मुबलक सोयी असल्याने तेथे एक-दोन एकर मालकी असलेला शेतकरीही लाखोत उत्पन्न काढतो. तेथे ८0 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी अल्पभूधारक आहे. स्वाभाविकच कर्जमाफीचा फायदा त्यांना अधिक झाला. पश्‍चिम महाराष्ट्रात रोखीचे पिके घेण्याचं प्रमाण जास्त असल्याने कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्याही खूप मोठी आहे. याउलट विदर्भ व मराठवाड्यात ६0 लाखांच्या आसपास खातेदार शेतकरी आहेत. मात्र अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास ६0 टक्के शेतकरी वेगवेगळ्या कारणांमुळे कर्जच घेत नाही किंवा ते कर्जाला ते पात्र ठरत नाही. अशा परिस्थितीत गेल्यावेळची कर्जमाफी पश्‍चिम महाराष्ट्रासाठी लॉटरी बनून आली होती. पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांची हुशारी पाहा… तेव्हा कर्जमाफीची जी रक्कम मिळाली ती सारी रक्कम त्यांनी जिल्हा सहकारी बँकांकडे वळविली होती. त्यातून डबघाईस आलेल्या बँका जागेवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याअगोदर त्यांनीच साखर कारखानदारीला भरमसाठ कर्ज देण्यासाठी त्या बँकांना वेठीस धरून त्या बँका डुबविल्या होत्या. नंतर विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या दुखण्यावर उतारा म्हणून सरकारने जी कर्जमाफी आणली ती त्यांनी अशी उपयोगात आणली. यालाच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार म्हणतात.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही सारी वस्तुस्थिती नेमकेपणाने माहीत असल्याने त्यांनी यावेळी कर्जमाफीच्या सापळ्यात अडकणे टाळले. आता पुन्हा एकदा ते केवळ विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत असा आरडाओरड होईल. मात्र शेतकरी आत्महत्यांचं ठसठसतं दु:ख संपविण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची मुख्यमंत्र्यांना जाण आहे. त्यांचा या विषयात अभ्यासही दांडगा आहे. जोपर्यंत विदर्भातील शेतकरी पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून आहे तोपर्यंत विदर्भातील आत्महत्या थांबणे अशक्य आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या सत्ताकाळातील ८-९ महिन्यांत त्यांनी जलयुक्त शिवार, शेततळी, विदर्भातील अर्धवट सिंचन प्रकल्पांना गती देणे या विषयाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. विदर्भातील सर्वपक्षीय आमदारांनीही पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या बदमाशीला बळी न पडता या विषयात फडणवीसांना साथ दिली पाहिजे. शेतकरी विषयात कळवळा असणार्‍या सर्वांनीच या विषयातील वास्तव समजून घेतलं पाहिजे. १९९५ ते २0१३ या १८ वर्षांत महाराष्ट्रात ६0 हजार ७५0 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ९७ टक्के आत्महत्या विदर्भातील आहे. म्हणायला या आत्महत्या आहेत प्रत्यक्षात येथील विषम व्यवस्थेने घडविलेलं हे एक प्रकारचं हत्याकांडचं आहे. सरासरी रोज होणार्‍या १0 आत्महत्या, त्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून गेल्या १0 वर्षांत पॅकेजच्या माध्यमातून आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीनंतरही अमरावती विभागात सध्या ९ लाख ९७ हजार ४१0 हेक्टरचा सिंचन अनुशेष कायम आहे. विदर्भाचा तो आकडा ११ लाख ८४ हजार ८00 हेक्टर आहे. एकीकडे विदर्भाची ही स्थिती तर दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्र १५ लाख ६४ हजार ३४0 हेक्टरने सरपल्स आहे. फरक किती आहे पाहा. एका कोल्हापूर जिल्ह्याची सिंचन क्षमता २३३.१८ टक्के आहे. सांगली, पुणे, सातारा, नगर सारेच जिल्हे १00 टक्क्यांच्या वर आहे. दुसरीकडे अमरावतीत केवळ २४.४0 टक्के सिंचन होते. देशात सर्वाधिक आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचा जिल्हा अशी विचित्र ओळख असलेल्या यवतमाळची सिंचन क्षमता ३७.४३ आहे. बुलडाणा, वाशीम, अकोला हे विभागातील इतर तीन जिल्हेही २५ टक्क्यांच्या आसपास आहे. याचा अर्थ जिथे सिंचनाचा अनुशेष आहे तिथेच अधिक आत्महत्या होतात, हे वास्तव आता सर्वांना मान्य आहे. २00६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग धामणगावच्या दौर्‍यावर आले होते तेव्हा त्यांनीही हेच बोलून दाखविले होते. असे असताना सिंचन अनुशेष कमी करण्याऐवजी असलेली सिंचन क्षमता कमी करण्याची हरामखोरी मागील सरकारने करून ठेवली आहे. अमरावतीचा अप्पर वर्धा प्रकल्प त्यांचं ज्वलंत उदाहरण आहे. या प्रकल्पातील तब्बल ८९.६0 दशलक्ष घनमीटर पाणी इंडिया बुलच्या कोळशावर चालणार्‍या वीज प्रकल्पाला देण्यात आलं. आज कर्जमाफीची मागणी करणारे अमरावती जिल्ह्याचे खासदार आणि विद्यमान अनेक आमदारही या पापात सहभागी आहे. अप्पर वर्धासोबत विदर्भातील इतरही सिंचन प्रकल्पातील पाणी कोळशावर आधारित वीज प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आलं आहे. असं असताना आत्महत्या थांबणार कशा, हा प्रश्न आहे. कर्जमाफी हा त्यावरचा इलाजच नाही. गेल्या वेळी झालेल्या कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबल्या असं झालं नाही. आताही समजा कर्जमाफी केली तर आत्महत्या थांबणार नाही. आत्महत्या थांबवायच्या असतील तर दुखण्याच्या मुळावर इलाज केला पाहिजे. दुखणं नेमकं काय आहे आणि त्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत याची मुख्यमंत्र्यांना अतिशय उत्तम जाण आहे. आता अगोदरच्या सरकारने घेतलेले निर्णय फिरविणे कठीण असले तरी जे प्रकल्प अद्याप सुरूच झाले नाही त्यांच्यासाठी आरक्षित झालेलं पाणी तातडीने मोकळं करून ते सिंचनासाठी दिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी अन्नसुरक्षा, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्य सुविधा, कृषीमालाला आधारभूत भाव, कापूस पिकविणार्‍या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये इंटिग्रेटेड पार्क, ५0 हजार शेततळ्यांचं निर्माण अशा अनेक घोषणा केल्या आहेत. कृषीपंपाचा अनुशेष (एकट्या पुणे जिल्ह्यात जेवढे कृषीपंप आहेत तेवढे संपूर्ण विदर्भातही नाही, अशी स्थिती आहे.) तातडीने दूर करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे. अनुशेषग्रस्त विभागाला द्यावयाच्या विशेष निधीसाठीही ते आग्रही आहेत. हे सारेच विषय आत्महत्या थांबविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मात्र या विषयात पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते त्यांच्यासमोर भरपूर अडचणी निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. (आपल्या विभागाचे हितसंबंध कसे जपले पाहिजेत हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे) त्यामुळे विदर्भातील नेते, सामाजिक कार्यकर्ते व शेतकर्‍यांनीही देवेंद्र फडणवीसांना या विषयात ताकद दिली पाहिजे. फडणवीसांनीही पक्षपाताच्या आरोपाकडे दुर्लक्ष करून हा टॉपप्रॉयोरिटीचाच विषय ठेवला पाहिजे. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या जर ते थांबवू शकलेत तर महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचं स्थान निश्‍चितपणे वेगळं असेल.\n(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \n अविनाश दुधे महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत शासनाकडून कुठलीही नवीन नियुक्ती…\nभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत.…\nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा 'जय विदर्भ' चा…\nअंधार ओकणाऱ्या मशाली अमर हबीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गळा काढणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.…\nशेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच फलित लेखक - प्रताप भानू मेहता अनुवाद - मुग्धा कर्णिक सौजन्य…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1765?page=1", "date_download": "2018-08-18T00:46:49Z", "digest": "sha1:4EQ4MM337RLO46W7QUTQ2LRHLRYX5JCL", "length": 31337, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मंथन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमराठी भाषा आणि मराठी माणूस\nआजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती रास्त आहे. शांता शेळके यांचे ‘वडीलधारी माणसे’ हे पुस्तक अलिकडेच वाचले. त्यावेळीदेखील तसेच विचार माझ्या मनात आले, की त्या पुस्तकात आहे तशी सहजसुंदर, प्रसन्न मराठी भाषा कोठे हरवली माणसांच्या लिहिण्याबोलण्यातून मोठ्या प्रमाणात कानावर पडते ती इंग्रजाळलेली, कृत्रिम व धेडगुजरी मराठी. इंग्रजी शब्दांचा तिच्यातून इतका मारा होतो, की तिचे मराठीपण हरवून जाते. बोलण्या-लिहिण्यात एका वाक्यामध्ये पाचांपैकी तीन शब्द इंग्रजी वापरून ते फक्त मराठी विभक्ती प्रत्ययाने जोडणे हे मराठी नव्हे. शिवाय, विभक्ती-प्रत्यय कोठेही कोणताही जोडला जातो. त्यामागे असते मराठी भाषेचे अज्ञान आणि शब्दसंपत्तीचे दुर्भीक्ष्य. मराठीसारख्या अर्थसघन, समृद्ध भाषेला रोगट, अशक्त बनवण्यात वृत्तपत्रे व दूरदर्शन वाहिन्या यांनीही चोख भूमिका बजावलेली आहे. या माध्यमातून तरुणांना आकृष्ट करण्याच्या नावाखाली, ती बोलतात तसे इंग्रजाळलेले मराठी जाणीवपूर्वक वापरले जाऊ लागले, तेव्हा तशा बेगडी मराठीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मग युवा पिढीवर रसाळ, सहजसुंदर मराठीचा संस्कार होणार कोठून\nमराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती\nबदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे. परंतु तशी, संस्कृतिरक्षणाची व संवर्धनाची अनेक प्रभावी साधने - मल्टिमीडिया – उपलब्ध झाली आहेत. त्या ओघात भाषा हे साधन लोकप्रियतेच्या कसोटीवर निष्प्रभ होतानाही दिसत आहे. म्हणूनच महाविद्यालयांमध्ये अकरावी-बारावीच्या वर्गांत भाषेच्या पेपरला ‘कम्युनिकेशन स्किल’ असे नाव दिले गेले आहे. जुन्या इंग्रजीचा वा जुन्या मराठीचा भाषिक डौल लेखनात व संभाषणात राहिलेला नाही ही गोष्ट तर सर्वच सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांच्या प्रत्ययाला येत आहे. म्हणजे काय तर जे भावनाविचार सूक्ष्म रीत्या निव्वळ भाषेतून जुन्या काळात व्यक्त करता येत होते, ते तसे करणे आता जमत नाही. शक्यता अशी आहे, की मानवी ज्ञानानुभव बराच विस्तारला हे त्याचे कारण असावे. मल्टिमीडियापैकी भाषा हे साधन सखोल परिणाम करणारे आहे, कारण भाषा कष्टसाध्य असते. ते तिचे वैशिष्ट्यसुद्धा ती लिखित/मुद्रित स्वरूपात समोर येते तेव्हा प्रकर्षाने प्रत्ययाला येते. ती जेव्हा बोली स्वरूपात पुढे येते तेव्हाही ती हावभावासारख्या अन्य माध्यमाच्या साहाय्याने आलेली असते (फोनवर वा रेडिओवरसुद्धा आवाजातील चढउतारांच्या व नकलांच्या साहाय्याने) व त्या भाषेचा परिणाम वेगळा असतो. व्हिज्युअल भाषा ही नव्या काळाची गरज असू शकते; नव्हे, ती असल्याचे जाणवते. भाषेचा प्रत्यय पाच इंद्रियांच्या साहाय्याने येत असतो. व्हिज्युअल भाषेमध्ये मोबाइलसारख्या आणखी एका ‘नव्या इंद्रिया’ची आवश्यकता भासेल. त्यामुळे व्हिज्युअल भाषेचा विचार अगदी वेगळा असणार आहे. तो समाजात टोकाला कोठेतरी चालू असेलही, पण मुख्य समाज रूढीने चाललेला असतो.\nमराठी लिहीता-बोलताना माझ्या भोवताली सतत होणारा इंग्रजी शब्दांचा वापर मला अनेक वर्षे त्रास देतो आहे.\nमाझ्या लहानपणी रसाळ, अर्थपूर्ण आणि साधे पण नेटके मराठी लिहीणारे आणि बोलणारे माझ्या वडिलांच्या पिढीतले कितीतरी लोक होते. त्यातले अनेक इंग्रजीही सफाईने बोलत व लिहीत. माझ्या वडलांचे मराठीचे शिक्षक आणि वसंत कानेटकरांचे वडिल कवी गिरीश आमच्या घरी अनेकदा उतरत असत. ते आल्यानंतर साहित्याशी जवळचे किंवा दूरचे संबंध असणारे कितीतरी जण घरी येत असत. अशा अनेक वेळी चूप बसण्याच्या अटीवर मला चर्चा ऐकायची परवानगी मिळत असे. रा. ग. गडकऱ्यांच्या आणि इतरांच्या कविता एकामागून एक म्हणायची चढाओढ होत असे. कवी गिरीश, यशवंत हे कविता सुंदर गात असत.\nवामन मल्हार जोशांच्यामुळे माझ्या बहिणीचे नाव रागिणी ठेवले होते. मी त्यांना पाहिले नाही. पण त्यांच्या सोप्या भाषेत मांडलेल्या तर्कशुद्ध विचारांबद्दल वडिलांनी मला कितीदा तरी सांगितले होते.\nप्र. के. अत्र्यांचा आचरटपणा वगळला तर त्यांचे अग्रलेखही वाचनीय असत - विशेषत: नेहरूंवरची 'सूर्यास्त' ही लेखमाला वाचताना लहानापासून मोठ्याचे डोळे सहज पाणावतील अशी त्यांची लेखणी स्रवली होती. त्यांनी लिहीलेल्या 'नवयुग वाचन माले'तल्या नादमधुर आणि सरळ मराठीचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही.\nकॉलेजमध्ये मला मराठी शिकवणारे म. वा. धोंड, रा. ग. जाधव, विजयाबाई राजाध्यक्ष यांनी कधी इंग्रजीची ठिगळे लावली नाहीत. अशोक केळकरसारखा गाढा विद्वान मित्र ज्याने हार्वर्ड, येल इ. जगप्रसिद्ध विद्यापीठात अध्यापन केले तोही किती सुरेख, अर्थवाही आणि नेमके मराठी बोलत असे. अशोक जर्मन, उर्दु, फ्रेंच ह्या भाषा जाणत होता. त्यातून मराठीत अनुवाद करत होता.\nअण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण गाजले नाही. त्याची फलनिष्पत्तीदेखील अण्णांचे कार्यकर्ते व सरकार यांच्याकडून खूप उत्साहाने व्यक्त झाली नाही, त्याचे एक कारण म्हणजे अण्णांनी सरकारने आश्वासने न पाळल्यास उपोषणास पुन्हा बसण्याचा इशारा दिला आहे. सरकारला एवढ्या अल्पावधीत कोणत्याही आश्वासनांची पूर्तता करता येणार नाही. त्या परिस्थितीत अण्णांची तब्येत कशी आहे त्यांचा निर्धार किती पक्का आहे त्यांचा निर्धार किती पक्का आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील.\nमुद्दा अण्णांचे उपोषण फसले की फसले नाही हा नसून, त्या निमित्ताने सामाजिक विकृती स्पष्ट झाली हा आहे व त्याकडे हेरंब कुलकर्णी यांनी योग्य प्रकारे लक्ष वेधले आहे. हेरंब हे शिक्षक होते. त्यांनी नोकरी सोडून शिक्षणविषयक प्रश्नांकडे लक्ष वेधणे सुरू केले. त्यासाठी ते खूप भटकले, त्यांनी वेगवेगळ्या पाहण्या केल्या, लेखन केले - ते मिळेल त्या माध्यमातून लोकांसमोर मांडले. त्यांचे ते 'वन मॅन मिशन' होऊन गेले. त्यात त्यांना साने गुरुजी 'गवसले'. त्यांनी ती मांडणी लोकांसमोर केली. हेरंब यांच्या लेखनात विचारांपेक्षा भावना ओसंडून वाहते. स्वाभाविकच हेरंब हे साने गुरुजीप्रेमी वर्तुळात प्रिय झाले. पण गुरुजींनी विचारसाहित्य लिहिले आहे आणि त्यांनी त्यांचे विचार कृतीतदेखील उतरवले आहेत, याकडे मात्र गुरुजीप्रेमींचे दुर्लक्ष होते.\nसज्जनांना तपासणारी अनुदार मानसिकता\nअण्णा हजारे यांच्यावर होणाऱ्या विकृत टीकेमधून एक वेगळाच मुद्दा लक्षात आला. आम्ही सामाजिक व्यक्तींना कठोरपणे तपासतो व त्याउलट राजकारण्यांत सद्गुण शोधतो महिन्यापूर्वी झालेल्या राज ठाकरे-पवार मुलाखतीनंतर दोघे किती उमदे, किती रसिक यांबद्दलच्या पोस्ट वाहत होत्या. पण त्यांनी त्यांच्याजवळ दिसते तितकी संपत्ती कशी जमवली असेल हा प्रश्नही पडला नाही आम्हाला... गल्लीतील नगरसेवक कोटी रुपये कमावतो, पण आम्ही त्याच्या वाढदिवसाला पहिल्यांदा जातो. अण्णा मात्र विमानाने दिल्लीला गेले तर त्या सीटचा फोटोही टाकला जातो महिन्यापूर्वी झालेल्या राज ठाकरे-पवार मुलाखतीनंतर दोघे किती उमदे, किती रसिक यांबद्दलच्या पोस्ट वाहत होत्या. पण त्यांनी त्यांच्याजवळ दिसते तितकी संपत्ती कशी जमवली असेल हा प्रश्नही पडला नाही आम्हाला... गल्लीतील नगरसेवक कोटी रुपये कमावतो, पण आम्ही त्याच्या वाढदिवसाला पहिल्यांदा जातो. अण्णा मात्र विमानाने दिल्लीला गेले तर त्या सीटचा फोटोही टाकला जातो ही काय विकृती आहे ही काय विकृती आहे निम्मे राजकारणी उन्हाळ्यात परदेशात असतात. तेथे आम्ही गप्प निम्मे राजकारणी उन्हाळ्यात परदेशात असतात. तेथे आम्ही गप्प मात्र मेधा पाटकर खरेच पाण्यात उभ्या होत्या का मात्र मेधा पाटकर खरेच पाण्यात उभ्या होत्या का हा सार्वजनिक चर्चेचा विषय असतो. गो.रा. खैरनार यांच्या पत्नीने खूप वर्षांपूर्वी छापखाना काढला. त्याबाबत कर्ज फेडण्यासंबंधीची चौकशी सगळ्या महाराष्ट्राने केली. बिचारे शरद जोशी आरंभीच्या काळात ‘मते मागायला आलो, तर जोड्याने मारा’ असे एकदाच म्हणाले होते. तर ते राजकारणात आले तेव्हा लोक त्यासाठी जोडे घेऊन उभे होते हा सार्वजनिक चर्चेचा विषय असतो. गो.रा. खैरनार यांच्या पत्नीने खूप वर्षांपूर्वी छापखाना काढला. त्याबाबत कर्ज फेडण्यासंबंधीची चौकशी सगळ्या महाराष्ट्राने केली. बिचारे शरद जोशी आरंभीच्या काळात ‘मते मागायला आलो, तर जोड्याने मारा’ असे एकदाच म्हणाले होते. तर ते राजकारणात आले तेव्हा लोक त्यासाठी जोडे घेऊन उभे होते आणि पवार सोनियावर टीका करून वेगळे होतात; नंतर त्यांच्याबरोबर सरकार बनवतात; त्याला मात्र आम्ही मुत्सद्दीपणा म्हणतो. अण्णा केवळ संशयावरून संघाचे असतात, पण पवार जनसंघासोबत सरकार चालवतात, फडणवीस सरकारला मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वी पाठिंबा देतात, ते पुरोगामी आणि पवार सोनियावर टीका करून वेगळे होतात; नंतर त्यांच्याबरोबर सरकार बनवतात; त्याला मात्र आम्ही मुत्सद्दीपणा म्हणतो. अण्णा केवळ संशयावरून संघाचे असतात, पण पवार जनसंघासोबत सरकार चालवतात, फडणवीस सरकारला मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वी पाठिंबा देतात, ते पुरोगामी आणि भाजप सरकारचे दोन मंत्री घरी पाठवणारे, त्या सरकारविरुद्ध उपोषण करणारे अण्णा मात्र संघाचे आणि भाजप सरकारचे दोन मंत्री घरी पाठवणारे, त्या सरकारविरुद्ध उपोषण करणारे अण्णा मात्र संघाचे हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे आम्ही सज्जनांना तपासताना इतके अनुदार का असतो\nविनय सहस्रबुद्धे - कुमार केतकर\n(निमित्त ‘प्रभात चित्रमंडळा’च्या सुवर्ण महोत्सवाचे)\n‘प्रभात चित्रमंडळा’च्या कार्यकारिणीची मीटिंग, मंडळाला पन्नास वर्षें होत आहेत म्हणून राजकमल स्टुडिओमधील किरण शांताराम यांच्या ऑफिसात चालू होती. सेक्रेटरी संतोष पाठारे याने ‘मंडळा’चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याच्या विविध योजना सांगितल्या. हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर सल्लागारांची समिती नेमण्यात आली. तोपर्यंत मीटिंगमध्ये चहा-बिस्किटे आली होती. संतोषने आम्हा ज्येष्ठांना औपचारिकता म्हणून विचारले, ‘तुम्हीही काही कार्यक्रम सुचवा ना’ आम्ही तिघेच ज्येष्ठ होतो – सुधीर नांदगावकर, जयंत धर्माधिकारी आणि मी. किरण शांताराम हे जरी सत्तरीपार असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व सदाबहार, हसतमुख; व्यवहाराची मार्मिक दृष्टी असलेले. आम्ही तिघे औपचारिकपणे काही बोललो, पण तरी आमच्या बोलण्यात म्हणून पाच-सात मिनिटे गेली होती. मला तो काळ एकाएकी भीषण वाटू लागला. मला आत गलबलून आले. मला सुचेना. मी गप्पांत हसून-खेळून सहभागी होतो, पण आत अस्वस्थतेने गडबडून गेलो होतो. वाटले, पूर्वी बरे होते, माणसांचे आयुष्य कमी होते. संस्थांचे रौप्य महोत्सव-सुवर्ण महोत्सव, माणसांचे जन्मशताब्दी समारोह संस्थापकांच्या पश्चात साजरे होत. नवीन लोक जे त्यांच्या जागी येत ते त्यांच्या पद्धतीने, संस्थापकांचे फोटो लावून वगैरे समारंभ साजरे करत’ आम्ही तिघेच ज्येष्ठ होतो – सुधीर नांदगावकर, जयंत धर्माधिकारी आणि मी. किरण शांताराम हे जरी सत्तरीपार असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व सदाबहार, हसतमुख; व्यवहाराची मार्मिक दृष्टी असलेले. आम्ही तिघे औपचारिकपणे काही बोललो, पण तरी आमच्या बोलण्यात म्हणून पाच-सात मिनिटे गेली होती. मला तो काळ एकाएकी भीषण वाटू लागला. मला आत गलबलून आले. मला सुचेना. मी गप्पांत हसून-खेळून सहभागी होतो, पण आत अस्वस्थतेने गडबडून गेलो होतो. वाटले, पूर्वी बरे होते, माणसांचे आयुष्य कमी होते. संस्थांचे रौप्य महोत्सव-सुवर्ण महोत्सव, माणसांचे जन्मशताब्दी समारोह संस्थापकांच्या पश्चात साजरे होत. नवीन लोक जे त्यांच्या जागी येत ते त्यांच्या पद्धतीने, संस्थापकांचे फोटो लावून वगैरे समारंभ साजरे करत येथे आमची कर्तबगारी जोखण्याची वेळ आमच्यावर येऊन पडणार होती.\nगाडगेबाबांच्या... बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना\nअमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876 ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. त्या रस्त्याने जात असताना कोठल्या तरी महाराजांची वारी आणि पालखी अशी दोन दृश्ये मला पाहण्यास मिळाली. दिंडीत शंभरेकजण होती. त्यात तरूण, तरूणी, वृद्ध पुरूष, स्त्रिया व काही लहान मुले यांचा समावेश होता. सर्वांच्या डोक्यांवर पांढऱ्या रंगाच्या टोप्या होत्या. दिंडीच्या मागे जेवणाची, आराम करण्याची साधनसामग्री भरलेला ट्रॅक्टर होता एकंदरीत, ‘स्पॉन्सर्ड इव्हेंट’ वाटत होता एकंदरीत, ‘स्पॉन्सर्ड इव्हेंट’ वाटत होता चमत्कारी बाबांची चलती असल्याने तशा ठिकाणी जास्त गर्दी आढळते. ती दिंडी मागे टाकत मी पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही कडांना शेतात हरभऱ्याचे पीक दिसत होते.\nशेंडगाव जसे जसे जवळ येत होते, तसे माझे मन अधिक रोमांचित होत होते, मनात विचारांची दाटी झाली होती.\nअभिमान गीताचे सातवे कडवे\nविधानसभेतील विरोधी पक्ष, सरकार प्रत्येक गोष्ट चुकीची व बेपर्वाईने कशी करत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात किंवा त्यांच्याकडून सरकारी योजनांबद्दल फक्त संशय तरी निर्माण केला जातो. काही वेळा, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून संप-मोर्चे यांचे हत्यार उपसले जाते. कधी सभासद हौदातही उतरतात पूर्वी काँग्रेस राजवटीत शिवसेना-भाजप हे विरोधी पक्ष म्हणून असाच गोंधळ घालत. गंमतीचा भाग म्हणजे सरकारी पक्षाकडून त्याची दखल घेऊन कधी उत्तरे दिली जातात; कधी दिली जात नाहीत. त्याचेही विरोधी पक्षास काही वाटते असे जाणवत नाही. मुख्यमंत्री काही वेळा हुशारीने उत्तरे देतात तर कधी चिडून-जोराने बोलतात. ताजे उदाहरण -विरोधी पक्षांनी विशेषत: अजितदादा पवार आणि जयंत पाटील यांनी, मराठी भाषा दिनाला अभिमान गीताचे सातवे कडवे का म्हटले गेले नाही यावरून गडबड-गोंधळ विधानसभेत घातला. आम्ही प्रेक्षकांनी तो प्रकार दूरदर्शनवर पाहिला. कारण काय, तर ‘अभिमान गीता’ची कडवी सहाच मराठी भाषा दिनी विधानसभेत म्हटली गेली. त्यामुळे मराठीचा व महाराष्ट्राचा अपमान झाला. शेवटी मुख्यमंत्री चिडले. त्यांचा आवाज वाढला. त्यांनी उठून सांगितले, की याचा शोध तुम्हीच घ्या. तुम्हीच काय ते समजून घ्या. त्यांनी बाकी काहीच स्पष्टीकरण दिले नाही\nसाहित्य संमेलनाच्या अलिकडे - पलिकडे\nबडोद्याचे 91 वे संमेलन यथास्थित पार पडले. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रागतिक बोलले. संमेलन संयोजनाला सरकारकडून दरवर्षी पंचवीस लाखांऐवजी पन्नास लाखांची कमाई हे बडोदा संमेलनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीचे यश मानले जाईल ‘इव्हेंटवर असे खर्च करावे की स्थायी स्वरूपाच्या सांस्कृतिक कार्यावर’ अशा चर्चा झडत राहतील. अध्यक्षांची निवडणूक नववर्षासाठी पुन्हा जाहीर झाल्यावर मंद वाहणाऱ्या साहित्यप्रवाहात पाण्यात दगड फेकल्यावर उठतो तसा खंगळा उठेल ‘इव्हेंटवर असे खर्च करावे की स्थायी स्वरूपाच्या सांस्कृतिक कार्यावर’ अशा चर्चा झडत राहतील. अध्यक्षांची निवडणूक नववर्षासाठी पुन्हा जाहीर झाल्यावर मंद वाहणाऱ्या साहित्यप्रवाहात पाण्यात दगड फेकल्यावर उठतो तसा खंगळा उठेल अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया, संमेलन माफियांनी हायजॅक केलेली निवडणूक, महामंडळाच्या सलग्न संस्थांची दादागिरी अशा मुद्यांवर चर्चा होईल. दरम्यानच्या काळात नेमाडे यांना एखादा पत्रकार पुन्हा तोच प्रश्न ‘लाईव्ह’ विचारील आणि नेमाडे तेच ते तडकफडक उत्तर देतील किंवा.... तेही ज्ञानपीठानंतर शांतावले आहेत. शो मस्ट गो ऑन. ती माणसाची सांस्कृतिक प्रकृती.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-18T00:54:38Z", "digest": "sha1:OXJXLB364PKRQNZZZZD75KGODBTPV5CQ", "length": 26181, "nlines": 106, "source_domain": "mediawatch.info", "title": "सावरकर पुन्हा वादात! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं सावरकर पुन्हा वादात\nभारतीय स्वातंत्र्यसंग्राम चळवळीतील ज्या नेत्यांबाबत जनसामान्यांमध्ये अगदी टोकाच्या भावना आहेत. त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा अव्वल क्रमांक लागतो़. सावरकरांइतका देशभक्त, त्यागी, प्रतिभावंत, प्रचंड दूरदृष्टी असणारा नेता भारतात झाला नाही, असं एक समूह अगदी मनापासून मानतो . दुसरा समूह अगदी खालच्या पातळीवर जाऊन ‘माफीवीर’, ‘संडासवीर’, गांधी हत्येच्या कटातील एक आरोपी… अशा शब्दांमध्ये सावरकरांचा उद्धार करतात . ‘द वीक’ या प्रसिद्ध साप्ताहिकाने आपल्या ताज्या अंकात ‘A lamb lionised ‘ (शेळीचे सिंहीकरण) या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या कव्हर स्टोरीने सावरकरांच्या कर्तृत्वाबद्दलचा वाद नव्याने उफाळून आला आहे . या स्टोरीच्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासाची पाने खंगाळली जात आहेत . ‘द वीक’ च्या स्टोरीत फारसं नवीन असं काही नाही़. अंदमानच्या तुरुंगातील Jail History ticket तसेच सावरकरांच्या समकालीन कैद्यांच्या नोंदीवरुन काही वेगळे मुद्दे तेवढे मांडण्यात आले आहे . सावरकरांचे भक्त अंधारकोठडी, साखळदंड, कोलू ओढण्याची शिक्षा आदी ज्या कारणांमुळे सावरकरांचं ग्लोरीफिकेशन करतात, तसं प्रत्यक्षात काहीही घडलं नसून वस्तुस्थिती वेगळी आहे, असे या स्टोरीत नमूद करण्यात आले आहे. सावरकरांच्या अंदमानातील ९ वर्ष १० महिन्याच्या तुरुंगवासात त्यांनी व त्यांच्या पत्नीने एकूण सातवेळा ब्रिटीश सरकारकडे माफीनामे सादर केले़. सावरकरांनी कोलू वगैरे कधी ओढावा लागला नाही . साधे दोरी वळण्याचे काम त्यांना देण्यात आले होते़. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाले, हे खोटे आहे . सावरकर हे अखंड भारतवादी वगैरे नव्हते, तर पाकिस्तानसोबत शिखीस्तान या शिखांच्या स्वतंत्र्य राष्ट्रासाठी ते अनुकूल होते़. अंदमानातील सुटकेनंतर सावरकरांनी इंग्रजांसोबत कायम मित्रत्वाचे धोरण ठेवलेत. आदी अनेक गोष्टी ‘द वीक’ च्या स्टोरीत आहेत. ‘द वीक ‘ च्या या स्टोरीने सावरकरांचे समर्थक आणि विरोधकांत जोरदार जुंपली आहे . आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की, श्रद्धेच्या कोंदणात बसविलेल्या माणसांची चिकित्सा आम्हाला अजिबातच मंजूर नसते़. जी माणसं आपल्या स्वकर्तृत्वाने मोठी होतात, ती सुद्धा सर्वसामान्य माणसांसारखी हाडामासाची माणसं असतात़ त्यांना सुद्धा प्रेम, राग, लोभ, मोह, द्वेष, वासना या भावना, विकार असतात, हे समजून घेण्याची आपली तयारीच नसते़. मोठी माणसं म्हणजे आदर्शाचा पुतळा असतात . ते चुका करूच शकत नाहीत, अशी आमची भाबडी समजूत असते़. ही गोष्ट जशी सावरकरांच्या भक्तांना लागू आहे ,तशीच ती गांधी , नेहरू , पटेल , विवेकानंद , आंबेडकर , हेडगेवार , गोळवलकर, इंदिरा गांधी आणि अगदी मोदींच्याही भक्तांना लागू आहे .\nसावरकरांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्वाचा सखोल आणि तटस्थ अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात की, अंदमानच्या तुरुंगवासाअगोदरचे सावरकर आणि अंदमाननंतरचे सावरकर या दोन जणू भिन्न व्यक्ती असाव्यात, असा अंतर्बाह्य बदल त्यांच्या व्यक्तिमत्वात जाणवतो . अंदमानपूर्वीचे सावरकर हे प्रखर क्रांतिकारी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिम आणि देशातील सर्व धर्म, जातीच्या समूहांना सोबत घेऊन ब्रिटीशांना नामोहरम करण्याच्या विचारांचे आहेत. त्यांचं ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तकं वाचलं की, हिंदू-मुस्लिम एकतेबद्दल ते किती भाबडा आणि स्वप्नाळू दृष्टीकोन बाळगून होते, हे लक्षात येते़. (इतिहासाचे अभ्यासक शेषराव मोरे यांनी सावरकरांचं १८५७ च्या बंडाबद्दलचं आकलन कसं चुकीचं होतं, हे ‘१८५७ चा जिहाद’ या पुस्तकात सप्रमाण सिद्ध केलं आहे . ) अंदमानपूर्वींचं सावरकरांचं इतरही साहित्य वाचलं, तर ते आदर्श पण अवास्तव कल्पनांनी भारले होते, हे स्पष्ट जाणवितं. अंदमानच्या कोठडीतून बाहेर आल्यानंतरचे सावरकर मात्र वेगळे होते़. ते हिंदुत्वाचे समर्थक व मुसलमानांचे विरोधक झाले होते़. इंग्रजांबद्लच्या त्यांच्या दृष्टीकोनात मोठा बदल झाला होता . त्याचवेळी महात्मा गांधींची प्रत्येक कृती, विचार त्यांना भोंगळ वाटायला लागला होता .\nसावरकरांचे व्यक्तित्व आणि विचारातला हा बदल मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून समजून घेतला नाही, तर मोठी फसगत होते़. अंदमानच्या तुरुंगातील जवळपास दहा वर्ष, त्यानंतर काही काळ रत्नागिरी आणि येरवडा तुरुंगातील वास्तव्य या कालावधीत देशातील चित्र संपूर्णत: बदललं होतं. सावरकर तुरुंगवास संपवून बाहेर आले तेव्हा सामाजिक व राजकीय अवकाश महात्मा गांधी नावाच्या अवलियाने व्यापून टाकलं होतं. त्यांचा झंझावात एवढा प्रचंड होता की, या माणसाने देशावर गारुड केलं असं बोललं जातं होतं. अनेक वर्षेपर्यत वर्तमानापासून दूर असलेल्या सावरकरांना देशातील ही बदललेली परिस्थिती, जनमानसाचा बदललेला मूड याचं आकलन झालं नाही़. केवळ सावरकरांचीच ही स्थिती होती, अशातला भाग नाही़. लाला लजपत राय, बिपीनचंद्र पॉल या प्रमुख नेत्यांसह ऩ चि़ केळकर, दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे समर्थक, मोहम्मद अली जिना अशा अनेकांमध्ये एकदम जमिनीपासून उखडल्याची भावना निर्माण झाली होती . सगळं काही गांधीकेंद्रीत झाल्याने आपण बेदखल झालो आहोत, असे अनेकांना वाटायला लागले होते़. तेथून अनेकांच्या मनात गांधीद्वेषाची पेरणी झाली . सावरकर तेव्हा कुंठित अवस्थेत होते़. इंग्रजांनी माफीनामा स्वीकारुन तुरुंगातून बाहेर आणले होते़. मात्र रत्नागिरीत त्यांना स्थानबद्ध करुन ठेवले होते़. कुठल्याही प्रकारच्या राजकीय हालचाली करण्यास बंदी घातली होती . सावरकरांसाठी ही सारी बंधन प्रचंड उद्वेगजनक आणि चरफडविणारी असतील . सावरकर हा माणूस प्रतिभावंत व उर्जावान होता, यात वादच नाही़. अशा कुठल्याही माणसाला वेगवेगळी बंधन टाकून जखडून टाकले, तर त्याच्या मेंदूत नकारात्मक विचारांची साखळी तयार झाली तर नवल नाही़. सावरकर अशा प्रकारे बंधनात असताना गांधीजी सुसाट सुटले होते़. ते संपूर्ण देशभर फिरत होते़. भारतच नव्हे, तर जगभर त्यांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनी निर्माण झाली होती . येथे मानसशास्त्रीय अंगाने सावरकरांना समजून घ्यावे लागते़. दोन समान क्षमतेची माणसं. एकाला आपलं कर्तृत्व गाजविण्याची संपूर्ण मोकळीक, तर दुस-याला अनेक बंधनांनी जेरबद्ध करुन टाकलेलं. यातून सावरकरांची प्रचंड घुसमट झाली असणार . त्यात बंधन टाकणा-या इंग्रजांचंं आपण काही वाकड करु शकत नाही, या वस्तुस्थितीची जाणीव असल्याने गांधीबद्दल त्यांच्या मनात अढी निर्माण झाली . पुढे गांधीहत्येच्या कटातील सहभागात त्यांचं नाव आलं तो त्याच नकारात्मक विचारांचा परिपाक होता . हे सारं असं असलं तरी सावरकरांचे अंधश्रद्धा, रुढी-परंपरा आणि सामाजिक सुधारणांविषयक विचार क्रांतिकारी होते, हे बिलकूल नाकारता येत नाही . हिंदू समाजाची अवनती का झाली याविषयातील चिंतनातून ते आले होते़. त्यांचे ते विचार एवढे प्रबळ होते की, कट्टर हिंदुत्ववाद्यांना तेव्हाही आणि आताही ते पचनी पडत नाही़. ( गोहत्येबाबतच्या सावरकरांच्या मताबद्दल तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी ‘राजकीयदृष्टया जरी ते हिंदू राहिले तरी त्या चिंतनाने सांस्कृतिकदृष्या त्यांना मुसलमान बनवले,’ असे मत व्यक्त केले होते़. गोळवलकर त्यांची ‘प्रतिक्रियावादी हिंदू’ किंवा ‘नकारात्मक हिंदू’ अशीही संभावना करत़) सावरकरांचा कठोर बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठता आणि जडवादामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वातील दुभंगलेपण, त्यांचा गांधीव्देष, गांधीहत्येच्या कटातील कथित सहभाग हे सगळं लक्षात घेऊनही अनेक विचारवंत सावरकरांच्या प्रेमात आहेत . शेवटी काय सावरकर असो, गांधी, नेहरु, पटेल वा आंबेडकर … ते आपल्यासारखाच मातीचे पाय असणारी माणसं असतात, हे लक्षात घेऊन जर त्यांना समजून घेतलं तर कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह, अभिनिवेष, अंधभक्ती आणि विखारांपासून दूर राहता येतं.\n(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nगांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे अविनाश दुधे महाराष्ट्रात आजच्या घडीला ज्यांना तर्ककठोर, वस्तुनिष्ठ विचारवंत, लेखक…\nसावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार… सुनील तांबे २० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या प्रार्थनासभेत बॉम्बस्फोट झाला.…\nसावरकर माफीवीर तर भगतसिंग क्रांतिकारी होते डॉ. विवेक कोरडे निवडणुकीमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष…\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… सौजन्य - सुनील तांबे स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधीहत्येच्या कलंकापासून मुक्त करा,…\nएका गांधीची वेदना़… तुषार गांधी यांनी आपल्या दौऱ्यात 'गांधीहत्येमागे सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक…\nनरेंद् अ पाटील says:\nसंडासविर बायको इकडे तिकडे माफी मागत( फिरते)\n७वेळा माफी स्वत:२३ वेळा माफी मागतो.\nवरून विर म्हनतो कलंकीत हिंदू सार्या क्रांतीकाराना कलंकीत केले.स्वातंञ्य लढ्याला कलंक लावून या संडासविराने बायकोचा वापर करून सूटका करून घेतली.कलंकीत\nसुटकेची मागणी व माफीनामा ह्यातील फरक करायला\n स्वातंत्र्यवीरांची राजनीती समजायची तुमची लायकी नाही \nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1765?page=2", "date_download": "2018-08-18T00:45:38Z", "digest": "sha1:UZOAGPNWOC7PMQNVZ5UHQZU3V3IRQKVA", "length": 27603, "nlines": 102, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मंथन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्ट्रॅण्ड बुक स्टॉलच्या निमित्ताने\nमी ‘स्ट्रॅण्ड’ जनरेशनचा नाही. म्हणजे मी ज्या पिढीचे पुस्तकप्रेमी 'स्ट्रॅण्ड बुक स्टॉल'ला फार जवळ मानायचे, त्यांच्यात येत नाही. मी कॉलेजला असताना स्ट्रॅण्डला चक्कर मारत असे. कारण माझे वडील रत्नाकर मतकरी आणि आजोबा माधव मनोहर यांच्याकडून मी स्ट्रॅण्डविषयी ऐकले होते, आणि 'स्ट्रॅण्ड'चे मालक टी. एन. शानभाग यांच्याबद्दल कौतुक, आदर आणि दबदबा तर सर्वांनाच होता. माझ्या वडिलांच्या पिढीचे अनेकजण, खास करुन ज्यांची महाविद्यालये, कामाची ठिकाणे मुंबईच्या फोर्ट भागात होती, त्यांच्यातील अनेक जण त्या बुकस्टोअरमधे नित्यनेमाने जात. त्यांच्यातील अनेक जण शानभाग यांना पर्सनली ओळखत. शानभाग त्यांना हवी ती पुस्तके मागवण्यासाठी लागेल ती मदत करत.\nसाहित्य संमेलन अाणि सुसंस्कृत समाज\nलक्ष्मीकांत देशमुख यांनी बडोदा येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कणखर भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की “सरकारविरूद्ध तसेच झुंडशाहीविरूद्ध लेखक-कलावंताने नमते घेता कामा नये. खरा जातिवंत लेखक हा राजकीय लेखकच असतो; राजकीय भाष्यकारच असतो. तो त्याला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे.”\nआता नजर जळगाव विद्यापीठावर\nसोलापूर पाठोपाठ जळगावला हे घडणे अपेक्षितच होते. तेथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास बहिणाबार्इंचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी सुरू झाली आहे. सोलापूरचे वादंग ही अक्षरश: तीन महिन्यांपूर्वीची, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2017 मधील घटना.\nसरकारने सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचे जाहीर करून त्या वादावर पडदा टाकला. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून वादळ उठले हे वाचूनच वाईट वाटले होते. मुख्यमंत्र्यांनी तो वाद असा समाप्त करावा व धनगर समाजाला खूष करावे हेही योग्य वाटले नाही. मुळात सुशिक्षित मराठी समाजदेखील विचारभावनांनी अजून किती मागास आहे हेच या अशा वादांवरून जाणवते.\nचरखा चला चला के....\nकमलाकर सोनटक्के यांनी प्रसिद्ध हिंदी नाटककार असगर वजाहत यांच्या ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ या नाटकाचा विस्तृत परिचय ‘थिंक महाराष्ट्र’वर करून दिला आहे. त्यांनी या कृतीने एका विधायक सांस्कृतिक कार्याला हातभार लावला आहे.\nमी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या प्रदीप दळवी लिखित नाटकाचा तद्दन खोटेपणा समीक्षक य. दि. फडके यांनी त्यांच्या ‘नथुरामायण’पुस्तकात पुराव्यानिशी उघड केला होता. पण नाटकाला नाटकानेच उत्तर देण्याचे मोलाचे कार्य कोणी मराठी नाटककार करू शकला नाही. राजकारणाशी मराठी नाटककार विशेष निगडित नसतो आणि असला तरी तो त्याच्या राजकीय ज्ञानाचा वापर फक्त राजकीय शेरेबाजीसाठी त्याच्या नाटकातून करतो. अर्थात असगर वजाहत यांनी मराठी नाटकाला उत्तर म्हणून त्यांचे नाटक लिहिले नसणार हे निश्चित, पण आपातत:च ‘गांधी डॉट कॉम’ हा ‘नथुराम’ नाटकाला प्रतिवाद झाला आहे.\n‘नथुराम’ नाटक खोटे का तर त्या नाटककाराने त्याच्या सोयीसाठी सत्य घटना उलट्या केल्या आणि उलटे हेच सुलटे आहे असा दावा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठी नाटक पूर्णतः एकांगी झाले. नथुरामला धीरोदात्त नायक बनवण्याचा मराठी नाटककाराचा प्रयत्न इतका ढोबळ आहे, की तो अखेरीस सावरासावर करूनही लपवता येत नाही.\nहिंदी नाटकाची गोष्ट नेमकी उलट आहे. ते नाटक सत्य घटना आणि आभासी वास्तव यांचे अनोखे मिश्रण आहे. त्या नाटकात कोठेही सत्याचा वा इतिहासाचा किंचितही अपलाप केलेला नाही. तेथे कल्पित वास्तव ही शब्दयोजना चपखल बसते. माझ्या दृष्टीने ते ख-या अर्थाने 'ऐतिहासिक अनैतिहासिक' नाटक आहे.\nधर्मा पाटील या शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली, ती सुद्धा मंत्रालयात मी ती बातमी कळल्यापासून अस्वस्थ आहे. मी सर्व व्यवहार करत आहे, पण बेचैन आहे. रघुनाथदादा पाटील या शेतकरी संघटनेच्या गटनेत्याने टीव्हीवरील एका चर्चेत म्हटले, की अशी पहिली सहकुटुंब आत्महत्या वर्ध्याला पंचवीस-तीस वर्षांपूर्वी झाली, तेव्हापासून साठ-सत्तर हजार आत्महत्या घडून आल्या आहेत. त्यांनी त्या घटनेचे करुण वर्णन केले तेव्हापासून तर माझ्या मनातील अस्वस्थता खोल रुतून बसली आहे - सारखी वर येते. काय करावे - कोणा कोणाशी बोलावे - नित्य व्यवहारात त्या अस्वस्थेतेचा उल्लेख करावा का मी ती बातमी कळल्यापासून अस्वस्थ आहे. मी सर्व व्यवहार करत आहे, पण बेचैन आहे. रघुनाथदादा पाटील या शेतकरी संघटनेच्या गटनेत्याने टीव्हीवरील एका चर्चेत म्हटले, की अशी पहिली सहकुटुंब आत्महत्या वर्ध्याला पंचवीस-तीस वर्षांपूर्वी झाली, तेव्हापासून साठ-सत्तर हजार आत्महत्या घडून आल्या आहेत. त्यांनी त्या घटनेचे करुण वर्णन केले तेव्हापासून तर माझ्या मनातील अस्वस्थता खोल रुतून बसली आहे - सारखी वर येते. काय करावे - कोणा कोणाशी बोलावे - नित्य व्यवहारात त्या अस्वस्थेतेचा उल्लेख करावा का\nका करत आहेत शेतकरी आत्महत्या त्यांची दुर्दशा तर पुरातनकाळापासून, इतिहासकाळापासून ऐकत आलो आहोत. मी मराठवाड्यात भूक मुक्ती मोर्च्यात सामील होतो. ज्या गावी पदयात्रेचा मुक्काम असे तेथे रात्री ग्रामस्थांबरोबरच्या गप्पांत आत्महत्यांचा विषय हमखास निघे. तेव्हा आत्महत्या विदर्भात होत होत्या. त्यांचे लोण मराठवाड्यात आले नव्हते. लातूर जिल्हाच्या एका खेड्यात रहिवासी म्हणाले, की आमच्या मराठवाड्यात शेतकऱ्यांचे दारिद्र्य पुरातन आहे, पण म्हणून आम्ही आमचे जीव नाही दिले\nसमर्थ भारत - विचार आणि कृती\nभावी काळातील भारतीयांची प्रत्येक कृती, ही गोरगरीब, पीडित, शोषित, मागे राहिलेले अशांची प्रगती साधणारी... त्यांचे अश्रू पुसणारी असली पाहिजे, तरच ‘ग्रामराज्या’च्या म्हणजेच ग्रामीण विकासाच्या मार्गाने जाऊन हा देश ‘रामराज्य’ म्हणून समर्थपणे उभा राहू शकेल” – महात्मा गांधी\n“India’s vibrant democracy is the wonder of the world” असे ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणून गेले आहेत, पण जगातील आर्थिकदृष्ट्या समृद्ध राष्ट्रांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक वरचा लागतो आहे का अशोकस्तंभावरील चार सिंहाप्रमाणे ‘असावेत’ असे लोकशाहीचे चार ‘आधारस्तंभ’: संसद, न्यायसंस्था, नोकरशाही आणि आम जनतेचा आवाज ‘प्रसारमाध्यमे’ आहेत का अशोकस्तंभावरील चार सिंहाप्रमाणे ‘असावेत’ असे लोकशाहीचे चार ‘आधारस्तंभ’: संसद, न्यायसंस्था, नोकरशाही आणि आम जनतेचा आवाज ‘प्रसारमाध्यमे’ आहेत काआणि स्वयंसेवी क्षेत्र, अर्थात सामाजिक संस्था आणि या सर्वांचा उद्गाता – खरे तर निर्माता – असा हा भारतीय नागरिक ‘आम आदमी’ त्याची, स्थिती काय आहेआणि स्वयंसेवी क्षेत्र, अर्थात सामाजिक संस्था आणि या सर्वांचा उद्गाता – खरे तर निर्माता – असा हा भारतीय नागरिक ‘आम आदमी’ त्याची, स्थिती काय आहे तो सुखी तर देश समृद्ध.\nमानवी शरीर हे साठ लक्ष पेशींनी मिळून बनलेले आहे असे ‘शरीर-विज्ञान’ सांगते... आणि त्यातील सूक्ष्मतम (micro) पेशीसुद्धा महत्त्वाची... शरीरास पूर्णत्व देण्यासाठी. सर्व पेशी तंदुरुस्त, तर मग शरीर तंदुरुस्त. तद्वत, भारतदेशाची एक अब्जाहून अधिक जनता आहे का तंदुरुस्त\nभारताचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून देशाला लागू झाले. त्या अगोदर ते संसदेत (कायदेमंडळात) 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले. मात्र त्याचा प्रवास त्या आधीची काही दशके चालू होता. राष्ट्रीय चळवळीने सुरुवातीपासून भारताच्या संसदीय राज्यपद्धतीचा पाया घातला. अमेरिकेतील कायदेमंडळाला काँग्रेस संबोधले जाते. त्यावरून चळवळीने ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ हे नाव घेतले. लोकसभा आधारित लोकशाही, प्रजासत्ताक, नागरी स्वातंत्र्य आणि आर्थिक व सामाजिक न्याय या तत्त्वांचा परिचय चळवळीने लोकांना सुरुवातीपासूनच करून दिला. गांधीजींनी काँग्रेस संघटनेची कार्यपद्धत सुधारून ती निवडणुकीच्या तत्त्वावर 1920 सालानंतर आणली. संघटनेचे सर्व पदाधिकारी निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाऊ लागले. भारतीय काँग्रेस समितीचा अध्यक्ष असो किंवा ग्रामीण पातळीवरील काँग्रेस समितीचा प्रमुख असो, त्याला सभासदांमधूनच निवडून यावे लागत असे. प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधींची मिळून भारतीय काँग्रेसची केंद्रीय समिती गठित केली जायची. भारतीय काँग्रेस समिती लोकसभेसमान होती, तर काँग्रेसचे कार्यकारी मंडळ कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या समान होते. काँग्रेस अध्यक्ष पंतप्रधानांच्या समान होते. म्हणून लोकसभा पद्धत ब्रिटिशांच्या लोकसभेची नक्कल नाही किंवा ती भारतीयांना अपरिचितही नाही. तेथपासूनच भारताची पावले संविधानपद्धतीकडे पडू लागली होती.\nसंगणकावर आंतरजाल म्हणजे इंटरनेट अवतरले ते सुमारे वीस वर्षांपूर्वी. मुंबईतील नेहरू सेंटरने त्याच सुमाराला त्या संबंधीचे एक प्रदर्शन भरवले होते. ती सारी दुनिया नवीच होती. सर्व चमत्कार वाटायचे, पण ते माणसे घडवत होती त्यामुळे त्यांना चमत्कार कसे म्हणणार त्यामुळे त्यांना चमत्कार कसे म्हणणार मला हे नेहमीच कोडे वाटत आले आहे, की भीम पराक्रम घडवणारी माणसे आजुबाजूला दिसत असताना, लोक त्यांच्याकडे पाहत नाहीत आणि भागवत सप्ताहात विष्णूच्या अवतारांच्या काल्पनिक कथांत दिवसच्या दिवस रमून जातात मला हे नेहमीच कोडे वाटत आले आहे, की भीम पराक्रम घडवणारी माणसे आजुबाजूला दिसत असताना, लोक त्यांच्याकडे पाहत नाहीत आणि भागवत सप्ताहात विष्णूच्या अवतारांच्या काल्पनिक कथांत दिवसच्या दिवस रमून जातात ते असो. मी नेहरू सेंटरमधील प्रदर्शनात एका बूथमधील एका संगणकासमोरील तरुणास एक संदर्भ विचारला. त्याने मला एका क्षणात थेट वॉशिंग्टनच्या ‘स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट’च्या म्युझियममध्ये नेले आणि हवा तो खुलासा केला. मी त्यामुळे मोहित झालो आणि इंटरनेट कल्पनेच्या प्रेमातच पडलो. मला वाटे, अर्जुनाला झालेले विश्वरूपदर्शन मीच साक्षात अनुभवू शकतो की ते असो. मी नेहरू सेंटरमधील प्रदर्शनात एका बूथमधील एका संगणकासमोरील तरुणास एक संदर्भ विचारला. त्याने मला एका क्षणात थेट वॉशिंग्टनच्या ‘स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट’च्या म्युझियममध्ये नेले आणि हवा तो खुलासा केला. मी त्यामुळे मोहित झालो आणि इंटरनेट कल्पनेच्या प्रेमातच पडलो. मला वाटे, अर्जुनाला झालेले विश्वरूपदर्शन मीच साक्षात अनुभवू शकतो की त्यासाठी मला श्रीकृष्णासारख्या मध्यस्थाची गरज नाही. माझ्या हातातील माऊसच्या साहाय्याने माझे मीच ते दर्शन घेऊ शकतो. मग मला तो छंदच लागला. मी पार जगभर ‘भटकू लागलो’ – कोणताही विषय घेऊन. मी एका व्हर्चुअल रिअॅलिटी शोमध्ये तर रोमजवळच्या एका चर्चमध्ये जाऊन थडकलो. चर्चची इमारत चारशे वर्षांपूर्वी बांधली, त्याची वीट न् वीट चढत असल्याचे मला जाणवत गेले. योग असा, की मला मी रोमला त्या चर्चमध्ये 1972 साली गेल्याचे आठवले, परिसरातील झाडे दिसू लागली. मी थरारून गेलो. तो अनुभव अद्भुत होता. मी एका साध्या डेस्क टॉप मशीनसमोर बसलेला होतो.\nडीएसके विश्वाची पडझड: ग्लोबल सेतूचा दिलासा\n‘डीएसके विश्वा’मध्ये झालेला भूकंप हा एकूणच मराठी मनाला हादरा देणारा ठरला आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने एक हजार रुपये जमा करून त्यांना पन्नास कोटी रुपयांची मदत करावी असा एक पुढाकार मंदार जोगळेकर या तरुणाने घेतला आहे. त्याची कल्पना मोठी आहे. ती आपण समजावून घेतली पाहिजे. त्याचे उद्दिष्ट एवढे मोठे आहे, की प्रथम असंभव वाटेल, परंतु गेल्या पंचवीस वर्षांत बदलत गेलेली मराठी समाजवृत्ती आणि त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘डीएसके’ यांनी मराठी समाजामध्ये निर्माण केलेला विश्वास, यांमुळे मंदार जोगळेकर याचे उद्दिष्ट अशक्य वाटत नाही. कम्युनिकेशनच्या जगात मेसेजेस व्हायरल होतात, तर पैसे व्हायरल होऊन एकत्र का होऊ शकणार नाहीत महत्त्वाचा मुद्दा असा, की मराठी उद्योजकांमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास आणि त्यांनी आम मराठी जनतेमध्ये निर्माण केलेली विश्वासार्हता या दोन्ही गोष्टींना तडा जाता कामा नये.\n(पुरूषोत्तम क-हाडे यांनी दिनकर गांगल यांच्या ‘अध्यात्म’ लेखावर घेतलेले आक्षेप व गांगल यांनी केलेले त्याचे निराकरण)\nदिनकर गांगल यांचा अध्यात्म हा लेख वाचला. मी भगवद्गीता या विषयाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे तो लेख वाचल्यानंतर मनात विचार आले ते असे -\nक-हाडे : सुरुवातीपासूनच्या मानवी जीवनाची व धर्माची सांगड योग्य प्रकारे सांगितली आहे.\nक-हाडे : माणूस प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या गोष्टी बोलू शकतो, हे अनुमान पटत नाही. विज्ञानाने केलेली प्रगती ध्यानात घेतली तरी मनुष्य पृथ्वीच्या -हासासाठी कारण होत आहे. नद्या व हवा यांचे प्रदूषण वाढून निसर्गाचा समतोल ढळत आहे. भारताचा विचार केला तर, असंख्य लोक किडामुंगीचे जीवन जगत आहेत. अन्न निर्माण करणारा शेतकरी स्वत:चा ‘धर्म’ सोडून आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. प्रगत राष्ट्रांचे नेते एकमेकांस अणुबाँबची धमकी देत आहेत. ही तर पृथ्वीच्या विनाशाचीच नांदी दिसत आहे या परिस्थितीत कोणाची प्रतिसृष्टी दिसत आहे हे समजत नाही.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T01:27:22Z", "digest": "sha1:4JQPMMIMSDEBOWWGNQWFYE46N7ZUNPIQ", "length": 5275, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२० सप्टेंबर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: २० सप्टेंबर\n१९५४ – बालक कल्याण केंद्राची सुरुवात झाली.\n१९९७ – ’सकाळ’ व ’साप्ताहिक स्वराज्य’ या वृत्तपत्राचे संपादक व मालक नानासाहेब परुळेकर यांचा जन्म झाला.\n१७०० – तुकाराम महाराजांच्या विख्यात शिष्या संत बहिणाबाईचे निधन झाले.\n१९२५ – सुप्रसिध्द संशोधक जॉर्ज ऑगस्ट यांचे निधन झाले.\nसुप्रसिध्द हिन्दी चरित्र अभिनेता अनुपकुमार यांचे निधन झाले.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २० सप्टेंबर on सप्टेंबर 20, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/sudhir-fadake-life-work-screen-132501", "date_download": "2018-08-18T01:09:15Z", "digest": "sha1:AX63I5Z4HSWDEYNTM32UNXV24SINK7ON", "length": 10256, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sudhir fadake Life work on screen सुधीर फडके यांचे जीवनकार्य पडद्यावर | eSakal", "raw_content": "\nसुधीर फडके यांचे जीवनकार्य पडद्यावर\nरविवार, 22 जुलै 2018\nलातूर - ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘आकाशी झेप घे रे’, ‘सखी मंद झाल्या तारका’ अशी किती तरी भावगीते, भक्तिगीते अन्‌ गीत रामायण आदींतून मराठी संगीत क्षेत्रात मानाचे स्थान मिळवणारे स्वरयात्री, संवेदनक्षम कलाकार अशी ओळख निर्माण केलेले ख्यातनाम गायक-संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांचे जीवनकार्य मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.\nसाहित्यिक पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांच्यासह संगीतकार सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष सरकार साजरे करणार आहे.\nलातूर - ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘आकाशी झेप घे रे’, ‘सखी मंद झाल्या तारका’ अशी किती तरी भावगीते, भक्तिगीते अन्‌ गीत रामायण आदींतून मराठी संगीत क्षेत्रात मानाचे स्थान मिळवणारे स्वरयात्री, संवेदनक्षम कलाकार अशी ओळख निर्माण केलेले ख्यातनाम गायक-संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांचे जीवनकार्य मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.\nसाहित्यिक पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांच्यासह संगीतकार सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष सरकार साजरे करणार आहे.\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nराज्यातील शाळांत 'स्वच्छ भारत पंधरवडा'\nमुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत \"स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2016/12/Syndicatebankpost400.html", "date_download": "2018-08-18T00:17:57Z", "digest": "sha1:QWLSMJYODCNPSCDZPTV4I7CG5FPKAIYK", "length": 7782, "nlines": 143, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "सिडिकेट बँकेत 400 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nसिडिकेट बँकेत 400 जागा.\nसिडिकेट बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n- अर्ज करण्याची अंतिम मुदत ः- 28 डिसेंबर, 2016\n- रिक्त पदांची संख्या ः- 400\n0 Response to \"सिडिकेट बँकेत 400 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_257.html", "date_download": "2018-08-18T00:47:25Z", "digest": "sha1:2D3XWFQP737RIRQIAQ647IRNSNNDBZPJ", "length": 3324, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "ये माझया या जीवनात. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » ये माझया या जीवनात. » ये माझया या जीवनात.\nये माझया या जीवनात.\nआजही मी तुझयावर येऊन मरतो, तुझया आठवणीने रडू आलं तर अशरु अडवून धरतो, तोल सुटला तरी सावरुन घेतो रोज असाच मरत मरत जगतो एकटा एकटा खूप रडलोयं गं मी आता मला तुझया कुशीत डोकं ठेवून रडायचं आहे गं खूप आठवण येते गं तुझी परत ये माझया या जीवनात..............\nये माझया या जीवनात.\nRelated Tips : ये माझया या जीवनात.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/%E0%A4%B8%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-115090900013_1.html", "date_download": "2018-08-18T01:28:57Z", "digest": "sha1:JNRLGGM5EEEPA2WVMLUTP7WZXZZZFIOL", "length": 13388, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पिठोरी (दर्श) अमावस्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन 'अतिथी कोण\nविचारते. तेव्हा मुलं 'मी आहे' असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.\nही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाता. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्याराशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.\nनैवेद्याला वालाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुर्‍या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अश्या रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात.\nपुढे वाचा कहाणी पिठोरीची......\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nश्रावण सोमवार व्रत करण्याची सोपी विधी\nधर्मेंद्र-शत्रुघ्न ही जोडी तब्बल २० वर्षानंतर एकत्र\nयावर अधिक वाचा :\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nअनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\n\"वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\n\"आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-attack-laughing-animal-taras-domestic-animals-120078", "date_download": "2018-08-18T01:13:52Z", "digest": "sha1:ZLQG4HCI3GC6ODIG37LGKDNBQ44ET5AN", "length": 12589, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News attack of laughing animal Taras on domestic animals तरस सृदश्य प्राण्याने सात जनावराना केले फस्त | eSakal", "raw_content": "\nतरस सृदश्य प्राण्याने सात जनावराना केले फस्त\nमंगळवार, 29 मे 2018\nघुणकी - हातकणंगले तालुक्यातील नवे चावरे येथील चांदोली वसाहतीतील दत्ताञय गणपती पाटील यांंच्या जनावरांच्या शेडवर तरस सदृश्य प्राण्याने हल्ला केला. यात दोन वासरे, दोन शेळ्या, दोन कोकरे अशा सात जनावरे ठार झाली आहेत. या घटनेत या शेतकऱ्याचे सुमारे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मध्यराञी घडली. काही दिवसापुर्वी दोन शेतकऱ्यांच्या जनावरांचाही फडशा पाडल्याची घटना घडली होती. यामुळे शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे.\nघुणकी - हातकणंगले तालुक्यातील नवे चावरे येथील चांदोली वसाहतीतील दत्ताञय गणपती पाटील यांंच्या जनावरांच्या शेडवर तरस सदृश्य प्राण्याने हल्ला केला. यात दोन वासरे, दोन शेळ्या, दोन कोकरे अशा सात जनावरे ठार झाली आहेत. या घटनेत या शेतकऱ्याचे सुमारे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मध्यराञी घडली. काही दिवसापुर्वी दोन शेतकऱ्यांच्या जनावरांचाही फडशा पाडल्याची घटना घडली होती. यामुळे शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे.\nनवे चावरे येथील चांदोली वसाहतीत दत्ताञय पाटील यांंचा जनावरांचा गोटा आहे. या गोट्यात गायीची दोन वासरे, दोन शेळ्या, तीन कोकरे होती. आज मध्यराञी तरस सदृश्य प्राण्याने जाळीतून गोट्यात प्रवेश करुन सातही लहान जनावराना ठार मारले. विशेष म्हणजे तरस सदृश्य प्राण्याने सर्वच जनावरांच्या गळ्याला चावा घेऊन रक्त पिण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना श्री. पाटील यांंच्या सकाळी निदर्शनास आली.\nही घटना समजताच अबालवृध्दानी पाहण्यास गर्दी केली. गोट्यात मृत अवस्थेत पडलेली वासरे, शेळ्या, कोकरे पाहून उपस्थितांची मने हेलावली.\nनरंदे येथील वनविभागाचे वनरक्षक श्री. जाधव यानी भेट दिली. तलाठी आर. बी. बावणे व पोलीस पाटील दिलीप महाडिक यानी पंचनामा करुन श्री.पाटील यांचे नुकसान झाल्याचे सांगितले.\nदरम्यान शनिवारी (ता.२६) गणपती नाना पाटील यांंच्या दोन तर पंधरा दिवसापुर्वी सर्जेराव आनंदा जाधव यांंच्याही दोन शेळ्याना मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वनविभागाने सापळा लावून या प्राण्याला पकडून जंगलात सोडावे अशी मागणी होत आहे.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nअकोला - वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना काल (ता. 16) अतिवृष्टीचा फटका बसला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/smith-scored-239-runs-in-perth-test-is-the-second-highest-score-in-2017/", "date_download": "2018-08-18T00:59:15Z", "digest": "sha1:UMPA6WXEI5EMCXCEHPCLIVRL7ZOIZESW", "length": 6087, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि विराट कोहलीचा हा विक्रम मोडण्यात स्मिथला थोडक्यात अपयश -", "raw_content": "\nआणि विराट कोहलीचा हा विक्रम मोडण्यात स्मिथला थोडक्यात अपयश\nआणि विराट कोहलीचा हा विक्रम मोडण्यात स्मिथला थोडक्यात अपयश\n ॲशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने चांगली कामगिरी करताना ३९९ चेंडूत २३९ धावा केल्या. परंतु यावर्षी कसोटीत विराटने केलेल्या २४३ धावांचा विक्रम मोडण्यात त्याला अपयश आले.\nविराटने मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेल्या दिल्ली कसोटीत २४३ धावांची खेळी केली होती. यावर्षी एका कसोटी डावात सर्वोच्च धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो कूकसह अव्वल स्थानी होता.\nआज स्मिथला जेम्स अँडरसनने पायचीत बाद केले तेव्हा तो २३९ धावांवर खेळत होता. या सामन्यात स्मिथला त्रिशतक करण्याची मोठी संधी होती.\nयावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये केलेलय सर्वोच्च धावा\n२१७- शाकिब उल हसन\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE.html", "date_download": "2018-08-18T00:27:14Z", "digest": "sha1:SKAHKZJNHUPMXM442T6E7YL2SATTOYCH", "length": 9965, "nlines": 119, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "ओरल सेक्समुळे वाढते घशाच्या कॅन्सरची शक्यता - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nओरल सेक्समुळे वाढते घशाच्या कॅन्सरची शक्यता\nओरल सेक्समुळे वाढते घशाच्या कॅन्सरची शक्यता\nओरल सेक्समध्ये एचआयवी आणि एड्सची भीती भलेही नसेल, पण घशाच्या कॅन्सरची शक्यता मात्र असल्याचे अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे. एका अहवालानुसार, घशाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. त्याला ओरल सेक्सचे वाढते प्रमाणही काही अंशी जबाबदार आहे.\nया अहवालानुसार, तंबाखू आणि दारू पिणे या कारणांपेक्षाही ओरल सेक्सदरम्यान संक्रमित होणारा ह्यूमन पॅपिलोमावायरस (एचपीवी) घशाच्या कॅन्सरसाठी अधिक कारणीभूत ठरतो.\nप्रत्येक वर्षा या कॅन्सरचे सुमारे सहा हजार रूग्ण सापडतात. त्यात ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुरूषांची संख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, येत्या दहा वर्षात एचवीपीमुळे घशाचा कॅन्सर होणा-या रुग्णांची संख्या सर्वात अधिक असेल.\nतज्ज्ञांच्या मते, १९६० ते ७० च्या दरम्यान लोकांच्या सेक्स बिहेवियरमध्ये लक्षणीय बदल झाला. हा त्याचाच परिणाम आहे. आम्ही आमच्या क्लिकनिकमध्ये घशाचा कॅन्सर झालेले जे रोगी पाहिले आहेत त्यात एचवीपीमुळे घशाचा कॅन्सर होणारे रोगी अधिक असल्याचे युनिवर्सिटी ऑफ शिकागो मेडिकल सेंटरचे ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. एजरा कॉहेन यांनी सांगितले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-post-261-runs-target-against-sri-lanka/", "date_download": "2018-08-18T00:56:22Z", "digest": "sha1:O3OQ24QIY6FY7EHXAPNWVON4IFNGTQQ6", "length": 8999, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरी टी २०: भारताचे श्रीलंकेला २६१ धावांचे आव्हान, रोहितचे दमदार शतक -", "raw_content": "\nदुसरी टी २०: भारताचे श्रीलंकेला २६१ धावांचे आव्हान, रोहितचे दमदार शतक\nदुसरी टी २०: भारताचे श्रीलंकेला २६१ धावांचे आव्हान, रोहितचे दमदार शतक\n भारत विरुद्ध श्रीलंका संघात होळकर क्रिकेट स्टेडिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर २६१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात रोहित शर्माने शतकी तर के एल राहुलने अर्धशतकी खेळी केली.\nभारताने २० षटकात ५ बाद २६० धावा केल्या आहेत. याबरोबरच भारताने आंतरराष्ट्रीय टी २०मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या उभी केले आहे.\nश्रीलंका कर्णधार थिसेरा परेराने नेणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी या निर्णयाला पूर्णपणे निष्प्रभ ठरवले. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १६५ धावांची दीडशतकी भागीदारी रचली.\nरोहितने आज विक्रमी शतक करताना आंतरराष्ट्रीय टी २० मधील सर्वात जलद शतक करण्याच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रोहितने ३५ चेंडूंतच शतक पूर्ण केले होते. त्याने आज ४३ चेंडूत ११८ धावांची खेळी केली. यात त्याने १२ चौकार आणि १० षटकार मारले.हे रोहितचे आंतरराष्ट्रीय टी २० तील दुसरे शतक आहे.\nएका वेळी रोहितचा अक्रमक खेळ चालू असताना त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ देणाऱ्या के एल राहुलनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याला त्याचे आंतरराष्ट्रीय टी २० मधील दुसरे शतक पूर्ण करण्यासाठी ११ धावांची गरज असताना ८९ धावांवर नुवान प्रदीपने बाद केले. पण याचे अर्धे श्रेय यष्टीरक्षक निरोशन डिकवेल्लाला द्यावे लागेल त्याने राहुलचा उत्कृष्ट झेल पकडला.\nआज एम एस धोनीला(२८) तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. या संधीचा फायदा घेत त्यानेही आक्रमक फलंदाजी केली. त्याने राहूलला भक्कम साथ देताना दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यावर मात्र भारताच्या विकेट्स पडायला सुरुवात झाली पण तोपर्यंत भारतीय संघाने २३० धावांचा टप्पा पार केला होता.\nभारताकडून हार्दिक पंड्या(१०), मनीष पांडे(१*) आणि दिनेश कार्तिक(५*) यांनी अखेरच्या २ षटकात येऊन धावा केल्या. तर श्रेयश अय्यर शून्य धावेवर बाद झाला.\nश्रीलंकेकडून दुशमंथा चमिरा(४५/१), प्रदीप(२/६१) आणि परेरा(२/४९) यांनी बळी घेतले.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/brahmos-now-ready-submarine-109877", "date_download": "2018-08-18T01:30:48Z", "digest": "sha1:7NYGHOZLN2TSP62RL7NV4UZCMZ2JLF3O", "length": 13242, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Brahmos is now ready for the submarine 'ब्राह्मोस'ची आता पाणबुड्यांसाठी निर्मिती | eSakal", "raw_content": "\n'ब्राह्मोस'ची आता पाणबुड्यांसाठी निर्मिती\nशनिवार, 14 एप्रिल 2018\n\"डीआरडीओ' संस्था हाती घेणार प्रकल्प\nचेन्नई : \"सुखोई एमकेआय'वर स्वार होऊन लढाऊ विमानांचे बळ वाढवणारी \"ब्राह्मोस' क्षेपणास्त्रे आता पाणबुड्यांसाठी तयार केली जाणार आहेत. वजनाला हलकी; पण सारखीच मारकक्षमता असलेली नवी क्षेपणास्त्रे \"संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' (डीआरडीओ) तयार करणार आहे.\n\"डीआरडीओ' संस्था हाती घेणार प्रकल्प\nचेन्नई : \"सुखोई एमकेआय'वर स्वार होऊन लढाऊ विमानांचे बळ वाढवणारी \"ब्राह्मोस' क्षेपणास्त्रे आता पाणबुड्यांसाठी तयार केली जाणार आहेत. वजनाला हलकी; पण सारखीच मारकक्षमता असलेली नवी क्षेपणास्त्रे \"संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' (डीआरडीओ) तयार करणार आहे.\nरशिया आणि भारताच्या संयुक्त संशोधनातून तयार झालेली स्वनातीत \"ब्राह्मोस' क्रूझ क्षेपणास्त्र सध्या जमिनीवरून हवेत, युद्धनौकेवरून हवेत, जमिनीवरून जमिनीवर आणि हवेतून हवेत लक्ष्य भेदू शकते. आता या क्षेपणास्त्राचे पाण्यातील नवे रूप तयार करण्यासाठी \"डीआरडीओ'ने काम सुरू केले आहे. या वर्षीच्या नव्या प्रकल्पांमध्ये \"ब्राह्मोस'च्या वजनाने हलके रूप तयार करण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. वेग आणि लक्ष्य भेदण्याच्या क्षमतांना धक्का न लावता आता पाणबुडीतील टोरपॅडो ट्यूबमधून मारा करता येण्यासाठी नव्याने हे क्षेपणास्त्र तयार केले जाणार आहे. आता पाणबुडीमधून मारा अधिक भेदक करण्यासाठी तयार होणारे \"ब्राह्मोस' भारतीय नौदलाचे हिंदी महासागरातील बळ वाढवणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या क्षेपणास्त्राचे वजन कमी असले तरी त्याचा वेग आणि लक्ष्य भेदण्याची क्षमता कायम राहणार असल्याची माहिती \"ब्राह्मोस' प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर मिश्रा यांनी दिली. आगामी पाच वर्षांत या क्षेपणास्त्राचा वेग सहा हजार किलोमीटर प्रतितास नेण्याचा \"डीआरडीओ'चा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.\nअन्य लढाऊ विमानांसाठी प्रयोग\nगेल्या वर्षी देशाचे प्रमुख लढाऊ विमान असलेल्या \"सुखोई-एमकेआय' या विमानासह \"ब्राह्मोस'ची चाचणी करण्यात आली होती. ती यशस्वी झाल्याने भारतीय हवाई दलाच्या क्षमतांना नवी उंची प्राप्त झाली होती. वजन कमी करून अन्य विमानांसाठी त्यांच्या क्षमतेनुसार या क्षेपणास्त्राची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे सध्या केवळ \"सुखोई-एमकेआय'ला फिट्ट बसणारी सध्याची \"ब्राह्मोस' क्षेपणास्त्रे भविष्यात अन्य विमानांवरही स्वार झालेली दिसू शकणार आहेत.\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nकात्रज - वार्धक्‍याने आलेला बहिरेपणा, त्यामुळे होणारी हेटाळणी, कुटुंबातील मनस्ताप आणि बाहेर वावरताना वाटणारी असुरक्षितता आदी समस्यांनी हतबल झालेल्या...\nगाव समितीतर्फे मिटणार रस्त्यांची भांडणे\nसोलापूर - शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या...\n'जय विज्ञान'चा उद्‌घोष करणारे अटलजी\nअटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/tomorrow-rastaroko-canole-water-lasurne-109406", "date_download": "2018-08-18T01:30:36Z", "digest": "sha1:B7E6Q6LQWHSTHG5MYEIFCM5UZ73GUWRD", "length": 13161, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "tomorrow rastaroko for canole water in lasurne लासुर्ण्यामध्ये कालव्याच्या पाण्यासाठी उद्या रास्तारोको आंदोलन | eSakal", "raw_content": "\nलासुर्ण्यामध्ये कालव्याच्या पाण्यासाठी उद्या रास्तारोको आंदोलन\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nवालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, बेलवाडी परीसरातील पिके पाण्याअभावी जळू लागली असून नीरा डाव्या कालव्याच्या ४२ व ४३ क्रंमाकाच्या वितरिकेला पाणी सोडावे यासाठी लासुर्णे (ता.इंदापूर) जवळील चिखली फाटा येथे बारामती-इंदापूर राज्यमार्गावर शुक्रवार (ता.१३)रोजी रास्तारोकाे आंदोलन करण्यात येणार आहे.\nवालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, बेलवाडी परीसरातील पिके पाण्याअभावी जळू लागली असून नीरा डाव्या कालव्याच्या ४२ व ४३ क्रंमाकाच्या वितरिकेला पाणी सोडावे यासाठी लासुर्णे (ता.इंदापूर) जवळील चिखली फाटा येथे बारामती-इंदापूर राज्यमार्गावर शुक्रवार (ता.१३)रोजी रास्तारोकाे आंदोलन करण्यात येणार आहे.\n१३ मार्च रोजी धरणातुन नीरा डाव्या कालव्यामध्ये शेतीसाठी उन्हाळी हंगामाचे पाण्याचे आवर्तन सुरु केले आहे. एक महिना झाला तरीही तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळू न जावू लागली आहेत. पश्‍चिम भागामध्ये कालव्यातुन दररोज २०० क्युसेक पेक्षा जास्त पाणीचोरी व गळती होत असल्यामुळे पाणी मिळण्यास शेतकऱ्यांना उशीर होत आहे. चालू वर्षी धरणामध्ये समाधानकारक पाणी साठा असल्यामुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्याच्या भरोशावर ऊस,डाळिंब, केळी,मका,कडवळ पिके केली पिकांच्या लागवडी केल्या आहेत. मात्र धरणातुन एक महिन्यापूर्वी कालव्यामध्ये पाणी सोडून पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उद्या शुक्रवार(ता.१३) रोजी लासुर्णे जवळील चिखली फाटा येथे बारामती -इंदापूर राज्यमहामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे.या रास्तारोको मध्ये नीरा डाव्या कालव्याच्या ४२ व ४३ क्रंमाकाच्या वितरिकेवरती अवलंबून असणारे शेतकरी सहभागी होणार आहेत.\nअधिकाऱ्यावर कारवाई होणार का\nपाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी गेल्या आठवड्यामध्ये खडकवासल्याच्या पाण्याचे नियोजन केले नसल्याच्या कारणावरुन एका अधिकाऱ्यावर कारवाई केली होती. नीरा डाव्या कालव्यामतुन बेसमुार पाणी चोरी व गळती होत असल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामाचे पाणी उशीरा मिळत आहे. यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का असा प्रश्‍न शेतकरी विचारु लागले आहेत.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nबिजवडी - माण तालुक्‍यात अत्यल्प पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी धाडसाने खरीप हंगामाची पेरणी केली आहे. पिके भरण्याच्या काळात पाणी नसल्याने खरीप हंगाम...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/r-ashwin-and-ravindra-jadeja-in-line-to-play-county-cricket-in-england/", "date_download": "2018-08-18T01:00:09Z", "digest": "sha1:EGBS6C3OYKESXAXOMUVXQRVB4FSVKPDW", "length": 6655, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे दोन क्रिकेटपटू खेळू शकतात काउंटी क्रिकेट ! -", "raw_content": "\nहे दोन क्रिकेटपटू खेळू शकतात काउंटी क्रिकेट \nहे दोन क्रिकेटपटू खेळू शकतात काउंटी क्रिकेट \nसध्या गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि आर अश्विन येत्या काळात काउंटी क्रिकेट खेळू शकतात.\nक्रिकइन्फो वेबसाईटवरील एका रिपोर्टप्रमाणे आर अश्विन हा एक आदर्श खेळाडू आहे जो वूस्टरशायरकडून क्रिकेट खेळू शकतो. याच संघाचे डायरेक्टर असणारे स्टिव्ह र्होडस यांनी रवींद्र जडेजासुद्धा खेळण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती दिली. अन्य दिग्गज देशाचे खेळाडूही येथे क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असल्याचं समजत.\nयापूर्वी भारताचे अनेक दिग्गज खेळाडू काउंटी क्रिकेट खेळले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.\nभारताचा श्रीलंका दौरा ६ सप्टेंबर रोजी संपत असून जर भारतीय खेळाडू काउंटी क्रिकेटमध्ये सहभागी झाले तर त्यांना शेवटच्या तीन फेऱ्यात भाग घेता येईल.\nभूतकाळात भारतीय खेळाडूंना बीसीसीयने या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास नकार दिला होता. २०१६च्या इंग्लंड दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीने काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141017060229/view", "date_download": "2018-08-18T00:27:01Z", "digest": "sha1:UYA5TEFKJ2ZPULLKA6SMOXPA4PKDJOFP", "length": 12013, "nlines": 104, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ६", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उत्प्रेक्षा अलंकार|\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nह्या श्लोकांतील उत्प्रेक्षावाक्याचा, प्रथमान्तविशेष्यक शाब्दबोध मानणार्‍या नैय्यायिकांच्या मतें, खालीलप्रमाणें शाब्दबोध होतो :--- येथें यमुनेच्या पाण्यांत अर्धे बुडलेले व अतिशय मोठा आवाज करणारे असे बगळे हा विषय. या विषयाशीं, अंधकारानें वैरामुळें ज्यांना गिळले आहे अतएव जीं त्या निगरणक्रियेचें कर्म झालीं आहेत त्या (विषयी असलेल्या) चंद्राच्या पिल्लांचें प्रथम अभेदसंसर्गानें तादात्म्योप्रेक्षण केलें गेलें आहे. व त्यानंतर ह्या उत्प्रेक्षेंतील धर्मी असलेल्या विषयावर आक्रोश करणें ह्या धर्माची उत्प्रेक्षा केली गेली आहे. (व ही धर्मोत्प्रेक्षा ह्या श्लोकांत प्रधान आहे.) ह्या दोन उत्प्रेक्षांपैकीं पहिल्या तादात्म्योत्प्रेक्षेंत (म्ह० धर्मिस्वरूपोत्प्रेक्षेंत) बक व चंद्र (विषय व विषयी) यांना साधारण असलेला धर्म (धवलत्व हा अनुपात्त धर्म) निमित्त आहे. दुसर्‍या (म्ह०) धर्मोत्प्रेक्षेंतील, तादात्म्याहून दुसर्‍या संबंधानें (म्ह० आश्रयाश्रयिभावसंबंधाने) होणार्‍या संभावनेंत, क्रोशन ह्या उत्प्रेक्षित धर्माच्याच अधिकारणावर (म्ह० चंद्रावर) राहणारा दुसरा एखादा धर्म (उदाहरणार्थ ‘गिळला जाणें’ हा धर्म) विषयावरही (येथें बकावर) राहत असेल तरच, तो या धर्मोत्प्रेक्षेंत निमित्त म्हणून घेतां येईल; पण (या द्दष्टीनें पाहतां) ‘गिळला जाणें’ हा धर्म बगळा या विषयावर राहत नाहीं. आणि तो विषयावर राहतो असें सिद्ध केल्याशिवाय, त्याला या उत्प्रेक्षेचें निमित्त मानतां येणार नाहीं; म्हणून त्याकरतां प्रथम येथें (विषयगतत्वसिद्धये) बकावर शशिकिशोरांच्या तादात्म्याचीएक गौण व प्रधान धर्मोत्प्रेक्षेला मदत करणारी व अनुवाद्य (म्ह० पूर्वीं तयार केलेली, अतएव गौण) प्रत्प्रेक्षा केली आहे. या उत्प्रेक्षेमुळें, बक व शशिकिशोर हीं दोन्हीं अभिन्न झाली; ‘गिळणें जाणें’ हा धर्म बकावरही (विषयावर) आहे हें सिद्ध झालें; व त्याला ह्या धर्मोत्प्रेक्षेचें निमित्त होता आले. आतां ज्याप्रमाणें विशिष्टोपमेंत, उपमेय व उपमान यांच्या विशेषणांत आर्थ साद्दश्य असतें, व ह्या विशेषणाच्या विशेषणांतही आर्थ साद्दश्य मानलें जातें, ह्या प्रमाणें येथेंही समजावे. म्हणजे बक या विषयाचें अर्धमग्न हें विशेषण; व त्या विशेषणाचें, यमुनेचें पाणी हें विशेषण, त्याचप्रमाणें विषयी जी चंद्राचीं पिल्लें त्यांचें, ‘गिळणें जाणें’ हे विशेषण, व त्या विशेषणाचें, अंध;कार हें विशेषण. आतां बगळे व चंद्राचीं पिल्लें ह्या (अनुक्रमें) विषय व विषयींची ज्याप्रमाणें येथें म्ह० प्रधानधर्मोत्प्रेक्षेला मूळ असलेली तादात्म्योत्प्रेक्षा केली आहे; त्याप्रमाणें, त्या दोघांच्या विशेषणांचीही (म्ह० अर्धमज्जन व निगरण या दोहोंची) येथें तादात्म्योत्प्रेक्षा आहे. इतकेंच नव्हे पण त्याच्या दोन विशेषणांची (म्ह० यमुनाजल व ध्वान्त या दोन विशेषणांची) येथें तादात्म्योत्प्रेक्षा होते; (हें ध्यानांत ठेवावें). मात्र ह्या विशेषणांची तादात्म्योत्प्रेक्षा शब्दांनीं सांगितली नसून ती अर्थावरून समजायची आहे. अशा रीतीनें, प्रथम, विषय जें बगळे त्यांच्यावर, विषयी जीं चंद्राचीं पिल्लें त्यांची तादात्म्योत्प्रेक्षा झाल्यानंतर, तिच्या मदतीनें नंतरची मुख्य धर्मोत्प्रेक्षा तयार झाली आहे; (व ही मुख्य उत्प्रेक्षा ‘अंध:कारानें गिळलें जाणें” ह्या धर्माला निमित्त करून त्या निमित्ताच्या बळावर केली गेली आहे.)\nOptics अबिंदुक (अबिंदुक नाभि-)\nजानवे म्हणजे नेमके काय \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricketindia-australia-2017-ashton-agar-ruled-out-of-the-series-with-broken-finger/", "date_download": "2018-08-18T00:56:47Z", "digest": "sha1:Y7ATFSDD3DBLUNE2KZ3B7WV2PYSNX3VE", "length": 7018, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, हा खेळाडू मालिकेबाहेर ! -", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, हा खेळाडू मालिकेबाहेर \nऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, हा खेळाडू मालिकेबाहेर \n भारता विरुद्धची वनडे मालिका ३-० ने हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अॅशटन एगार दुखापतीमुळे मालिकेतील पुढील सामने खेळणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अशी घोषणाही केली की उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघाला दुसरा गोलंदाज देण्यात येणार नाही.\nएगार हा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. तिसऱ्या सामन्या दरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली होती. संघाचे डॉक्टर रिचर्ड यांनी सांगितले की, सामना संपल्यानंतर त्याने एक्स-रे केला ज्यात त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे असे दिसून आले. ऑस्ट्रेलियात परतल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.\nअॅशटन एगारने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ कसोटी, ४ वनडे आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावे ९ विकेट्स आहेत तर वनडेमध्ये ४ आणि टी-२० मध्ये १ विकेट आहे. आता अॅशटन एगारच्या जागी कर्णधार स्टीव्ह स्मिथला अॅडम झम्पाला संघात स्थान दयावे लागणार. गुरुवारी अर्थात २८ तारखेला मालिकेतील चौथा सामना बंगलोरच्या चिन्नस्वामी मैदानावर खेळण्यात येणार आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-news-extend-trains-running-north-india-shrirang-barne-107563", "date_download": "2018-08-18T01:29:31Z", "digest": "sha1:VNKF3YVBOXKTVBWTSS2HTDSPINYFKMFA", "length": 11569, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news Extend trains running north India Shrirang Barne उत्तर भारताकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्या वाढवा - बारणे | eSakal", "raw_content": "\nउत्तर भारताकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्या वाढवा - बारणे\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nपिंपरी - उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली. त्या वेळी उत्तर भारतीय रेल्वे प्रवासी संघटनेचे गुलाब तिवारी, रामचंद्र ठाकूर, राजेंद्र पांडे, सुभाष सिंग उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड, पुण्यात उत्तर भारतातील अनेक जण नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. सध्या पुण्यातून उत्तर भारतात थोड्याच रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे फेऱ्या वाढविण्याची मागणीने जोर धरला आहे.\nपिंपरी - उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली. त्या वेळी उत्तर भारतीय रेल्वे प्रवासी संघटनेचे गुलाब तिवारी, रामचंद्र ठाकूर, राजेंद्र पांडे, सुभाष सिंग उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड, पुण्यात उत्तर भारतातील अनेक जण नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. सध्या पुण्यातून उत्तर भारतात थोड्याच रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे फेऱ्या वाढविण्याची मागणीने जोर धरला आहे.\nसध्या पुण्यातून सुटणारी ज्ञानगंगा एक्‍स्प्रेस, पुणे गोरखपूर एक्‍स्प्रेस आठवड्यातून एकदाच सोडण्यात येतात. त्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्यांची गैरसोय होते. या गाड्या दररोज सोडल्यास प्रवाशांना फायदा होणार आहे. पुण्याहून अयोध्येला जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नाही. रेल्वे मंत्रालयाने या मार्गावरही गाडी सोडावी, अशी मागणी बारणे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nराजाभाऊ गोडसे यांचे निधन\nदेवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने...\nनदी पात्रातील रस्‍ता बंद\nपुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १८ हजार ४०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n29424", "date_download": "2018-08-18T00:39:27Z", "digest": "sha1:SPRS2IH2NAMH5N6OZMSYP37GDM6A3LA6", "length": 11711, "nlines": 296, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Clash of Legendary Titans Android खेळ APK (net.flirtlist.tiwar) ALLMOBILE द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली आरपीजी\n98% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Clash of Legendary Titans गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=127&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:43Z", "digest": "sha1:XP4H2DYEXYQN2J6VRTTF2HXCIKHUL6FL", "length": 14422, "nlines": 89, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nजवानांना वार्‍यावर सोडणारे कोडगे सरकार\nएकीकडे जवानांमुळे देशाची सुरक्षा टिकून आहे असे सांगताना दुसरीकडे मात्र याच जवानांना वार्‍यावर सोडायचे असा प्रकार केंद्रातील कोडग्या मोदी सरकारने केला आहे. भारतीय शस्त्र निर्माण कारखान्यांकडून होणारा पुरवठा अत्यंत कमी करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे.\nकेंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे भारतीय जवानांना गणवेश स्वत:च्या पैशांनी खरेदी करावा लागणार आहे. युद्ध झाल्यास तातडीने महत्त्वाची शस्त्रे आणि दारुगोळा खरेदीसाठी पैसे वाचवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nयावरून मोदी सरकारला भिकेचे डोहाळे लागले आहेत. जवानांची होणारी अवहेलना थांबवा, नाहीतर जवान बंडखोर झाल्यास तुमची सत्ताही उलथवून टाकू शकतो असा इशारा द्यावासा वाटतो.\nजवान म्हणजे कुठल्याही देशाचा जीव की प्राण. हाच जवान स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष न देता केवळ भारतभूमीच्या रक्षणासाठी ऊन, पाऊस, वादळ-वार्‍याला तोंड देत वर्षाचे १२ महिने सरहद्दीवर डोळयात तेल घालून पहारा देऊन आपल्या जीवाची बाजी लावत असतो.\nगोठलेल्या थंडीतही शत्रूला नामोहरम करण्यासाठी तो झटतो. परंतु सरकारला त्याचे काही सोयरेसुतक नाही. त्यांना गणवेश घेण्यासाठी सरकार पैसे देऊ शकत नाही यावरून सरकारची काय लायकी आहे हे दिसून येते.\nतातडीने खरेदी करावे लागणार्‍या दारुगोळ्यांसाठी ५ हजार कोटी रूपये खर्च केला गेला आहे. तर ६ हजार ७३९.८३ कोटी रूपयांचे देणे अद्याप बाकी आहे. १० (१) ऑर्डरच्या या योजनेवर आत्तापर्यंत एकूण ३१ हजार ७३९.८३ कोटी रुपये खर्च येणार आहे, असे लष्कराच्या अधिकार्‍यांकडून उंच तोंडाने सांगितले जात आहे.\nदेशाच्या सुरक्षेसाठी तडजोड करतातच कशी असा आमचा सवाल आहे. सुरक्षेसाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या घ्यायलाच हव्यात. त्याच्याशी प्रतारणा करू शकत नाही. आज जगातील अमेरिका, चीनसारखे प्रगतशील देश संरक्षणावर लाखो डॉलर्स खर्च करत असताना भारतातील सरकार मात्र कंजुसपणा करताना दिसत आहे. तुम्हांला लाज कशी वाटत नाही, जवानांची थट्टा करायला...\nजवानांच्या शवपेटी खरेदीतही घोटाळा करणारे तुमच्यासारखे तुम्हीच. यावरून सरकार व त्यांच्या अधिकार्‍यांची किव करावीशी वाटते. तुमच्या सुरक्षेसाठी आपला जीव देणारे जवान आणि त्याच जवानांसाठी गणवेश घ्यायला पैशांची तरतूद न करणे हे कोडगेपणाचे लक्षण आहे. नाहीतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना खोटे बोलण्याची सवय आहेच. कारण ज्या मुशीतून मोदी आले आहेत त्यांच्या पाचवीलाच खोटे पूजलेले आहे.\n१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी आली की, ये मेरे वतन के लोगो ऑखों में भरलो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी... हे गाणे गायले म्हणजे संपली आपली देशभक्ती. हे गाणे म्हणजे जवानांप्रती वरवरचा केवळ मुखवटा आहे. त्यामध्ये कुठलाही प्रेमळ भाव नाही.\nवरवरची सहानुभूती आहे. कारण या जवानांच्या बटालियनमध्ये सर्वच बहुजन समाजातील मुले आहेत. मात्र त्यांना ऑर्डर सोडणारे ब्राम्हण आहे. उच्चपदस्थ चरायला ब्राम्हण आणि सरहद्दीवर मरायला बहुजन अशी परिस्थिती आहे. लष्कराला सांगितले जाते की, वरिष्ठांनी दिलेल्या ऑर्डरची केवळ अंमलबजावणी करणे.\nत्याविरूध्द कुठलाही ब्र सुध्दा काढायचा नाही. त्यांना काही संवेदना नाही. त्यांना भावना नाहीत. मात्र त्यांच्या भावनांचे दमन करून आपले म्हणणे दामटायचे असा खाक्या सरकारचा दिसतो. ब्राम्हण हा भारताचा शासकवर्ग असल्याने अशी परिस्थिती ओढवली आहे. लढणे हे ब्राम्हणांचे काम नाही, त्यांचे काम केवळ काड्या करणे आहे.\nइंग्रजांच्या कालखंडात महार, मराठा, जाट, शीख अशा बटालियन बनविण्यात आल्या होत्या. कारण या जातींचा समूह हा लढाऊ असल्याचा अनुभव इंग्रजांना आला होता. १ जानेवारी १८१८ च्या भीमा-कोरेगाव रणसंग्रामात मूलनिवासी बहुजन नागवंशीय ५०० सैनिकांनी २८ हजार पैशवे सैनिकांचा खात्मा केला होता.\nम्हणून या जाती समूहाच्या बटालियन बनविण्यात आल्या होत्या. परंतु ब्राम्हणांची एकही बटालियन बनविण्यात आली नव्हती. याचा अर्थ ब्राम्हण हा कमालीचा भित्रा आणि पळपुटा आहे. थोडा दम भरला तरी धोतराची गाठ सावरत शेंडीला गाठ बांधून धूम ठोकतो.\nसमोरासमोर लढणे हे त्यांचे काम नाही, मात्र पाठीमागून वार करण्यात तो माहीर आहेत. यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. शेम... शेम... मोदी सरकार. जवानांच्या गणेवशासाठी पैशाची तरतूद न करणे म्हणजे तुमची ती बौध्दीक दिवाळखोरी आहे.\nया बौध्दीक दिवाळखोरीने देशाला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. तुम्ही आव आणता ती बौध्दीक कुवत ना आमच्या कामाची ना जवानांच्या... त्यामुळे जवानांच्या नावावर अश्रू ढाळण्याचा तुम्हांला कुठलाच अधिकार नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Marathi-story-fakir-and-god.html", "date_download": "2018-08-18T00:23:05Z", "digest": "sha1:QXCSLJCN2ARQ2SNE7M7HO2F5VUN45DDD", "length": 12015, "nlines": 46, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "कथा ५० वर्षाची तपश्चर्या नाकारलेल्या फकीराची ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अप्रतिम कथा / सकारात्मक / कथा ५० वर्षाची तपश्चर्या नाकारलेल्या फकीराची \nकथा ५० वर्षाची तपश्चर्या नाकारलेल्या फकीराची \nDecember 07, 2017 अप्रतिम कथा, सकारात्मक\nएक फकीर 50 वर्षे एकाच जागेवर बसून रोज 5 वेळेला नमाज अदा करत असे. एक दिवस आकाशवाणी झाली आणि अल्लाचा आवाज फकीराच्‍या कानी पडला,'' हे फकीरबंदे, तू 50 वर्षापासून नमाज अदा करत आहेस पण तुझी एकही नमाज अजूनपर्यंत कबूल झालेली नाही.''\nफकीराच्‍या शेजारी बसणा-या इतर सर्वांनी ही आकाशवाणी ऐकली व ते सर्वजणच दु:खी झाले. 50 वर्षाची तप:श्‍चर्या निष्‍फळ ठरली आणि फकीराची यावर प्रतिक्रिया असेल याचा विचार करत असतानाच एक आश्‍चर्यचकित घडणारी घटना तेथे घडू लागली. ज्‍या फकीराबाबत ही आकाशवाणी घडली होती तो फकीर आनंदाने नाचू लागला होता.\nतो अल्‍लाचे आभार मानत होता आणि अल्‍ला, अल्‍ला, या खुदा तेरा शुक्रिया करत आनंदाने नाचत होता. हे पाहून इतर सर्वांना वाटले या आकाशवाणीचा या फकीराच्‍या मनावर खूपच परिणाम झाला आहे. हे सर्व तो परिणामात करत आहे असे त्‍यांना वाटले. कोणीतरी त्‍या फकीराला विचारले,''बाबा, तुम्‍हाला खरे तर दु:ख व्‍हायला हवे होते. कारण तुमची 50 वर्षाची तप:श्‍चर्या आताच खुदाने नाकारली आहे.\nतरी पण तुम्‍ही इतके आनंदात कसे'' फकीर आनंदात उत्तरला,'' अरे गेली ती 50 वर्षाची तप:श्‍चर्या पण खुदाला हे तर माहित आहे की मी 50 वर्षे झाले त्‍याचे स्‍मरण करतो आहे. त्‍याला माझे या निमित्ताने का होईना स्‍मरण झाले हे काय कमी आहे. खुदाने माझी आठवण ठेवली हेच मला खूप आहे.''\nकोणतीही सेवा ही निष्‍फळ होत नाही, यथायोग्‍य वेळेस त्‍याचे फळ हे मिळतेच. सेवा करताना मनात तर मेवा मिळविण्‍याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही.\nकथा ५० वर्षाची तपश्चर्या नाकारलेल्या फकीराची \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/wimbledon-2017-google-doodle-celebrates-140th-anniversary-of-prestigious-tennis-tournament/", "date_download": "2018-08-18T00:59:10Z", "digest": "sha1:C2N6V72D2OENC6V3ZIAKLFMFC55VGYIU", "length": 5603, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: गुगलचे खास डुडल -", "raw_content": "\nविम्बल्डन: गुगलचे खास डुडल\nविम्बल्डन: गुगलचे खास डुडल\nक्रीजगतात अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी विम्बल्डन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा आज सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जगातील प्रसिद्ध सर्च इंजिन असणाऱ्या गुगलने खास डुडल बनवले आहे.\nजगातील मोठ्या खेळांच्या स्पर्धांच्या पहिल्या दिवशी आजकाल गुगल हे डुडल खास डुडल प्रसिद्ध करते. त्याला विम्बल्डन अपवाद असणे शक्यच नाही.\nया वर्षीची स्पर्धा ३ जुलै ते १६ जुलै दरम्यान रंगणार असून हे स्पर्धेचे हे १४० वे वर्ष असून व्यावसायिक टेनिसला सुरुवात झाल्यापासून ही ५० वी स्पर्धा होत आहे.\nयावेळी भारताचे रोहन बोपण्णा, लिएंडर पेस, दिवीज शरण, पुरव राजा, जीवन नेदुनचेझियान हे खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_2346.html", "date_download": "2018-08-18T00:49:30Z", "digest": "sha1:VISQR3W4K6RAKEDWUG3K7E5WVVME35S4", "length": 3968, "nlines": 54, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तुला मनवायच | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » असं फक्त प्रेम असंत » एकदा का होईना मला » तुला मनवायच » तुला मनवायच\nसखे कधी येणार तू जीवनात माझ्या......\nमला पण i lv u म्हणायचं.... कुणाला तरी आठवणीत साठवायचं ... प्रेमाचे msg पाठवायचेत ... मला पण रात्र रात्र बोलायचं माझ्या मनातले कुणाला तरी सांगायचंय ....,\nकधी ग येणार तू जीवनात माझ्या....\nमाझे पण तुझ्यावर प्रेम आहे... असे सांगायचं .. तुझा राग आलाय करत उगाच भांडायचं तू जवळ नसताना आठवणीत झुरायचं .. \"माझी सानुली\"म्हणून तुला मनवायच ..\nखूप स्वप्न बांधली उराशी हव्या नाजूक भावना तुझ्या श्वास श्वास मोजतो आहे कधी ग येणार तू जीवनात माझ्या.....\nRelated Tips : असं फक्त प्रेम असंत, एकदा का होईना मला, तुला मनवायच\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=118&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:12Z", "digest": "sha1:JOFMQPMBQLUNDJPCXZKS35X4YUI4JGDE", "length": 14353, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nदेशातल्या ११ राज्यांमध्ये चार लोकसभा आणि १० विधानसभांच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पोटनिवडणुकांऐवजी राज्यातील निवडणुका जिंकणे महत्त्वाचे असल्याचे अमित शहा म्हणाले होते. परंतु पोटनिवडणुकीतून सत्ताधारी पक्षाची ताकद दिसत असते. या वर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपाला मोठा धक्का बसला होता. याचा अर्थ भाजपचा फुगा फुटला असून हवा गुल झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रभाग गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या अलाहाबाद इथल्या फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपाला बिहारच्या अररिया लोकसभा निवडणुकीतही पराभव स्वीकारावा लागला होता.\nया जागेवर आरजेडीला पुन्हा एकदा विजय मिळाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या ऐतिहासिक विजयानंतर चार वर्षांत भाजपाच्या कामगिरी खालावत चालली आहे. भाजपाला २०१४ पासून मार्च २०१४पर्यंत २३ लोकसभा निवडणुकीतल्या फक्त चार जागांवर विजय मिळवणे शक्य झाले आहे.२०१४ पासून झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाला आतापर्यंत ५ जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसने अमृतसर लोकसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर देत घवघवीत मतांनी विजय मिळवला होता. गेल्या चार वर्षांत झालेल्या पोटनिवडणुकांत इतर पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसपाठोपाठ भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेसचा नंबर लागतो. या दोन्ही पक्षांनी गेल्या चार वर्षांतील पोटनिवडणुकांत चार-चार जागांवर विजय मिळवला आहे.\n२०१४ पासून ज्या २३ लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणुका घेण्यात आल्या, त्यातील १० जागा भाजपाकडे आधीपासून होत्या. त्या १० जागांपैकी ६ जागांवर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर ४ जागांवर विजय मिळवणं भाजपाला शक्य झाले होते.२०१५, २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये झालेल्या एकाही पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळवता आलेला नव्हता. परंतु मे २०१८ मध्ये झालेल्या महाराष्ट्रातल्या पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपानं बीड लोकसभा पोटनिवडणूक आणि गुजरातमधल्या वडोदराची जागा जिंकली होती. बीजेडीने ओडिशातल्या कंधमालमधली जागा जिंकली होती. तर एसपीने यूपीच्या मैनपुरी जागा स्वतःकडे ठेवली होती. टीआरएसने आंध्र प्रदेशमधल्या मेढक जागेवर कब्जा मिळवला होता. कैराना लोकसभा निवडणुकीत आरएलडीच्या उमेदवार तबस्सूम हुसन यांनी भाजपच्या उमेदवार मृंगांका सिंह यांच्यावर जवळजवळ ५० हजार मतांनी मात केली. गोरखपूर, फुलपूर आणि आता कैराना पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची हवा गुल झाली आहे.\nकारण वर्षभरात लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि पुन्हा एकदा निवडणुकीचा आखाडा निर्माण होईल. उत्तर प्रदेशमधून लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यासाठी उत्तर प्रदेश हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. जो उत्तर प्रदेशवर राज्य करतो तो देशावर राज्य करतो असा इतिहास आहे. त्यामुळेच गतनिवडणुकीत भाजपने एकमापी ७४ जागा जिंकून देशाची सत्ता काबीज केली होती. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावीत विजयी झाले आहेत. तर उत्तर प्रदेश नुरपूर विधानसभा क्षेत्रात समाजवादी पार्टीच्या पार्टीचे नईम हसन, केरळ चेंगन्नूर विधानसभा क्षेत्रातून सीपीएमचे साजी चेरियन, बिहारमधील जोकीहाट विधानसभा क्षेत्रातून आरजेडीचे शहनवाज, मेघालयातील अंपती विधानसभा क्षेत्रातून कॉंग्रेसचे मियानी शिरा, झारखंडच्या गोमियातून झारखंड मुक्ती मोर्चाच्या सीमादेवी, कर्नाटक राजराजेश्‍वरी नगरमधून कॉंग्रेसचे मुनीरत्न, पश्‍चिम बंगालमधून तृणमूल कॉंग्रेसचे दुलाल चंद्र दास, उत्तराखंडमधील थरालीमधून भाजपच्या मुन्नी देवी शाह, पंजाब शाहकोटमधून कॉंग्रेसचे हरदेव सिंह लाडी, महाराष्ट्राच्या पलूस कडेगावमधून कॉंग्रेसचे विश्‍वजित कदम, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे मधूकर कुकडे आघाडीवर होते. तेच जिंकण्याची शक्यता आहे.\nहे सर्व निकाल पाहता पालघर वगळता सर्वच लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी धोबीपछाड दिला आहे. तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकात भाजपचे कमळ काही फुललेले दिसत नाही. त्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण मोदी सरकारला सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश कारणीभूत आहे. फक्त फेकामफेकी करण्यात मोदी मश्गूल राहिले. त्यामुळेच भाजपला पराभवाचा सामना करावा लागत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://schoolofenvironment.org/blog.php", "date_download": "2018-08-18T00:16:10Z", "digest": "sha1:M4B2HR76ERGZZNX3ASQ32ZDGLCHMMKS5", "length": 13477, "nlines": 62, "source_domain": "schoolofenvironment.org", "title": "Samarpam Sanstha | Jalgaon", "raw_content": "\nलिमजी जलगाववाला वसुंधरा जीवनगौरव पुरस्कार\nवसुंधरा महोत्सवात यावर्षी पाहिंल्यादाच पर्यावरण साहित्य संमेलन योजण्यात आले आहे. याचेऔचित्य साधून पर्यावरण आणि निसर्गासाठी लिखाण करणारे जेष्ठ लेखक श्री. मारुती चितमपल्ली यांना लिमजी जलगाववाला वसुंधरा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे....\nलिमजी जलगाववाला वसुंधरा जीवनगौरव पुरस्कार - श्री. मारुती चितमपल्ली\nवसुंधरा महोत्सवात यावर्षी पाहिंल्यादाच पर्यावरण साहित्य संमेलन योजण्यात आले आहे. याचेऔचित्य साधून पर्यावरण आणि निसर्गासाठी लिखाण करणारे जेष्ठ लेखक श्री. मारुती चितमपल्ली यांना लिमजी जलगाववाला वसुंधरा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. श्री. मारुती चितमपल्ली यांनी २००६ मध्ये सोलापूर येथे संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. त्यांनी निसर्ग आणि वन्यजीवावर विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या प्रमुख साहित्य संपदेमध्ये रातवा, रानवाटा, निळावंती, पक्षीकोश, प्राणीकोश, सुवर्णगरुड, निसर्गवाचन, शब्दांचे धन, जंगलाच देण, मृगपक्षीशास्त्र, केशराचा पाऊस, घरट्या पलीकडे, आनंददायी बगळे, पक्षी जाय दिगंतरा, चकवा चांदण : एक वनोपनिषद अशा अनेक पुस्तकांचा प्रामुख्याने समावेश होतो.\nलिमजी जलगाववाला वसुंधरा सन्मान\nश्री शाहीर शिवाजीराव पाटील\nआपल्या भारदस्त आवाजातल्या पोवाड्याचा माध्यमातून पर्यावरणाचा आणि निसर्ग संवर्धनाचा जागर करणारे शिवाजीराव पाटील यांना वसुंधरा सन्मान २०१७ पुरस्कार देण्यात येत आहे....\nलिमजी जलगाववाला वसुंधरा सन्मान - श्री शाहीर शिवाजीराव पाटील\nआपल्या भारदस्त आवाजातल्या पोवाड्याचा माध्यमातून पर्यावरणाचा आणि निसर्ग संवर्धनाचा जागर करणारे शिवाजीराव पाटील यांना वसुंधरा सन्मान २०१७ पुरस्कार देण्यात येत आहे. ते पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पाणलोट अभियान, ग्राम स्वच्छता अभियान पर्यावरण प्रबोधन अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला असून, स्वत: अनेक गीते आणि नाटकांचे लेखन केले आहे. ' जागर पर्यावरणाचा ' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय प्रभावी असून, खेड्या-पाड्यात, शहरी भागात ते सातत्याने प्रबोधन करीत असतात. १९७१ पासून ते शाहीरी करीत आहोत, त्यांच्या या प्रबोधनात्मक कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, यामध्ये शाहीर गौरव पुरस्कार, गीताई लंबे समाजभूषण पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार, ग्राम गौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.\nलिमजी जलगाववाला वसुंधरा मित्र पुरस्कार\n२००५ पासून निसर्ग संवर्धनाच्या कार्यात सर्पमित्र म्हणून कार्य प्रारंभ करणारे बाळकृष्ण देवरे एक संवेदनशील कार्यकर्ते आहेत.....\nलिमजी जलगाववाला वसुंधरा मित्र पुरस्कार - श्री. बाळकृष्ण देवरे\n२००५ पासून निसर्ग संवर्धनाच्या कार्यात सर्पमित्र म्हणून कार्य प्रारंभ करणारे बाळकृष्ण देवरे एक संवेदनशील कार्यकर्ते आहेत. शाळा, महाविद्यालयामध्ये शिबिरे, कार्यशाळा, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण विषय जनजागृतीवर विशेषभर देणारे देवरे हे जळगाव शहरातील बेकायदा वृक्षतोडी विरोधात अतिशय जागरूक असतात. रेस्कू फोर्सच्या माध्यमातून आणि पशुवेद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पक्षी, वन्यप्राणी आणि सापांना मूळ अधिवासात ते सोडण्याचे कार्य त्यांचे अव्याहतपणे सुरु असते. दरवर्षी वन्यजीव सप्ताह, जागतिक पर्यावरणदिन आणि व्याघ्रदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो. महाराष्ट्र राज्य पहिले सर्प मित्र संमेलन संयोजनात त्यांचे योगदान महत्वपूर्ण होते.\nलिमजी जलगाववाला वसुंधरा मित्र पुरस्कार\nगेल्या ७ वर्षापासून पर्यावरण संवर्धन आणि खगोलशास्त्रात सक्र्यीपणे कार्य करणारे इम्रान इतबार तडवी यांनी आपल्या कार्याला संख्यात्मक स्वरूप देण्यासाठी अग्निपंख नावाची संस्था सुरु केली....\nलिमजी जलगाववाला वसुंधरा मित्र पुरस्कार - श्री इम्रान तडवी\nगेल्या ७ वर्षापासून पर्यावरण संवर्धन आणि खगोलशास्त्रात सक्र्यीपणे कार्य करणारे इम्रान इतबार तडवी यांनी आपल्या कार्याला संख्यात्मक स्वरूप देण्यासाठी अग्निपंख नावाची संस्था सुरु केली . त्याचप्रमाणे केंद्र शासन पुरस्कृत नेहरू युवा केंद्राचे युवा साथी म्हणून कार्य करीत असतांना ग्रामीण युवा मंडळासाठी पर्यावरण जनजागृतीचे व वृक्षारोपणाचे व्यापक कार्य केले आहे. विशेषतः पक्षी निरीक्षण, निसर्ग भ्रमण, वसुंधरा महोत्सव, पक्षी मित्र संमेलन, सातपुडा बचाव अभियान, वाघ वाचवा अशा विविध अभियानात उल्लेखनीय योगदान त्यांनी दिले आहे.\nलिमजी जलगाववाला वसुंधरा मित्र पुरस्कार\nपर्यावरण व निसर्ग अभ्यासक अजय विश्वनाथ पाटील यांना या वर्षाचा वसुंधरा मित्र पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून निसर्ग संवर्धनाच्या कार्यास प्रारंभ केला....\nलिमजी जलगाववाला वसुंधरा मित्र पुरस्कार - श्री अजय पाटील\nपर्यावरण व निसर्ग अभ्यासक अजय विश्वनाथ पाटील यांना या वर्षाचा वसुंधरा मित्र पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून निसर्ग संवर्धनाच्या कार्यास प्रारंभ केला. २०१४ मध्ये सर्वप्रथम मु.जे. महाविद्यालमध्ये नेचर क्लबची स्थापना केली. या नेचर क्लब जळगाव, जामनेर, पाचोरा, बोदवड, रावेर, चोपडा तालुक्यातील अनेक विद्यार्थी आहेत. ते आपआपल्या तालुक्यातील गावांमध्ये जाऊन जनजागृती आणि निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत असतात. आपल्या विविध उपक्रमांमध्ये वनसंवर्धन विषयक पथनाट्य वृक्षरोपण, गणेश विसर्जनावेळी निर्माल्य संकलन, निसर्ग सहली, पक्षी गणना, प्राणी गणना, अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो. २०१६ मध्ये त्यांची वाईल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरोवर स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.cehat.org/publications/1490950844", "date_download": "2018-08-18T01:27:14Z", "digest": "sha1:OBLJI7JBTJ2KVVIBQAZ7WRDG3OP4AR3Q", "length": 3603, "nlines": 76, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरिता आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा\nस्त्रियांच्या माहितीकरिता पत्रक : गर्भापताविषयी सर्वकाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-football-compitition-india-77908", "date_download": "2018-08-18T01:43:09Z", "digest": "sha1:G7TN5S4WQCDTULWFNMVB23WGKJ25PD3Q", "length": 13050, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sports news football compitition in india थॅंक्‍यू इंडिया! जणू मायदेशात खेळलो | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nवडील निवडणूक प्रचारात व्यस्त\nजॉर्ज विया हे लायबेरियाचे आहेत. ते तेथील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे सामन्यापूर्वी टीमचे वडिलांशी बोलणे होऊ शकले नाही. त्याने आईला मेसेज पाठविला. ती खूप आनंदी आहे, असे सांगून टीमने पालकांचे आभार मानले.\nनवी दिल्ली : सामन्यासाठी टनेलमधून बाहेर येत असताना आम्हाला जणू काही मायदेशात असल्यासारखेच वाटत होते. दिल्लीतील प्रेक्षकांनी भरभरून प्रोत्साहन दिले. थॅंक्‍यू इंडिया, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया अमेरिकेचा 17 वर्षांखालील संघाचा हॅट्ट्रिकवीर टीम विया याने केली. थॅंक्‍यू इंडिया अशी सुरवात करीतच त्याने ही भावना व्यक्त केली.\nटीम हा एक काळ गाजविलेले आफ्रिकी फुटबॉलपटू जॉर्ज यांचा मुलगा आहे. जॉर्ज हे बॅलन डी ओर अर्थात सर्वोत्तम फुटबॉलपटूचा किताब जिंकलेले पहिले आफ्रिकी फुटबॉलपटू आहेत. ते अमेरिकेत काही काळ होते. तेव्हा टीमचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला.\nपॅराग्वेविरुद्ध बाद फेरीत त्याने हॅट्ट्रिक नोंदविली. त्यामुळे नेहरू स्टेडियमवर तो हिरो ठरला. सामन्यानंतर त्याने सांगितले की, भारतीय आमच्याशी मित्रत्वाने वागले आहेत. त्यांच्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत.\nटीमने उत्तरार्धात नोंदविलेला वैयक्तिक दुसरा गोल स्पर्धेत सर्वोत्तम ठरण्याची दाट शक्‍यता आहे. फ्रेंच साखळीत पॅरिस सेंट जर्मेनकडून (पीएसजी) निवड झालेल्या टीमने या यशाचे श्रेय संघाला दिले. तो म्हणाला की, मला पूर्वी फार अप्रतिम गोल करता आले नव्हते. त्यामुळे ही कामगिरी स्पेशल आहे, पण अँड्य्रू कार्लटॉन आणि ख्रिस ग्लॉस्टर यांच्या पासशिवाय ती साकार होऊ शकली नसती.\nटीम पीएसजीच्या राखीव संघाबरोबर सराव करतो. त्याने मोसमाअखेरपर्यंत मुख्य संघात स्थान मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला. नेमारच्या साथीत खेळणे स्वप्नवत असेल असे तो म्हणाला.\nवडील निवडणूक प्रचारात व्यस्त\nजॉर्ज विया हे लायबेरियाचे आहेत. ते तेथील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे सामन्यापूर्वी टीमचे वडिलांशी बोलणे होऊ शकले नाही. त्याने आईला मेसेज पाठविला. ती खूप आनंदी आहे, असे सांगून टीमने पालकांचे आभार मानले.\n181 महिलांच्या सुरक्षेच्या मदतवाहिनीच्या क्रमांकाप्रमाणे बैठक करत स्वातंत्र्यदिन साजरा\nआश्वी- कोणत्याही उपक्रमाच्या सादरीकरणात आपले वेगळेपण कायम ठेवणाऱ्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डी. के. मोरे जनता विद्यालयात मुख्यमंत्री...\nपथक 800 सदस्यांचे, आशा 70 पदकांची\nनवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघनिवडीचा वाद संपला आहे; पण एवढा सगळा आटापिटा केल्यानंतरही भारतीय ऑलिंपिक संघटनेस या स्पर्धेत फार तर 70...\nपुणे: कालव्यात मोटार कोसळून कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू\nलोणी काळभोर : भरधाव सॅन्ट्रो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, फुरसुंगी (ता. हवेली) हद्दीतील जन्या मुळा-मुठा बेबी कालव्यावरील सोनार पुलाचा कठडा...\nमॅंचेस्टर युनायटेडची शानदार सलामी\nलंडन - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघातील पॉल पॉग्बाने तिसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मिळवलेले यश आणि सामन्याच्या अंतिम क्षणी लुक...\nनशीब, जिद्द आणि बरंच काही...\nदुःखद, अपमानरकारक गतकाळ विसरून आलेल्या संधीचं सोनं करणारे सॅम आणि टॉम हे करनबंधू, अल्प यशाकडंही सकारात्मकतेनं पाहणारी पी. व्ही सिंधू, आई म्हणून आपण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-18T00:53:56Z", "digest": "sha1:TP55AYNC7U2D4JHU4L43WGVALVGDGVLG", "length": 6663, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८९४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८९४ मधील जन्म\n\"इ.स. १८९४ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ४० पैकी खालील ४० पाने या वर्गात आहेत.\nआठवा एडवर्ड, युनायटेड किंग्डम\nहोजे बुस्टामांटे इ रिव्हेरो\nइ.स.च्या १८९० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१५ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/09/110.html", "date_download": "2018-08-18T00:19:30Z", "digest": "sha1:5HD5BKOWCSXCF7GHKHHLJEHZZVYY6UEE", "length": 8239, "nlines": 151, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 110 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 110 जागा.\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 110\n* अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 07 ऑक्टोबर, 2017\n* ऑनलाईन भरलेले अर्ज पाठविण्याचा दिनांक :- 17 ऑक्टोबर, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 110 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80.html", "date_download": "2018-08-18T00:28:06Z", "digest": "sha1:V32GWGWSBNFNCZXKTW5DCJPBHKFEIBCW", "length": 9351, "nlines": 117, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाने बालिकेने दृष्टी गमावली - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nडॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाने बालिकेने दृष्टी गमावली\nडॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाने बालिकेने दृष्टी गमावली\nयोग्य उपचारांअभावी, मुदतीपूर्व प्रसूती झालेल्या बाळाची दृष्टी गेल्याचा आरोप ठेवून बोरिवलीतील आकाश श्रीधरानी यांनी दोन डॉक्‍टरांविरुद्ध महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार केली आहे.\nबोरिवलीच्या क्रिस्टल रुग्णालयात, तीन वर्षांपूर्वी श्रीधरानी यांच्या पत्नीची मुदतपूर्व प्रसूती होऊन मुलगी झाली. या वेळी डॉ. शर्मिला मल्या यांनी उपचार केले. त्यानंतर आनंद नर्सिंग होमच्या डॉ. पवन सुरेखा यांनी उपचार केले. मात्र मुदतपूर्व प्रसूती होऊन जन्माला आलेल्या बाळाच्या बाबतीत जी काळजी डॉक्‍टर या नात्याने घेणे आवश्‍यक होते ती न घेतल्यामुळे \"आस्था'ची दृष्टी गेली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बोरिवली महानगर दंडाधिकारी जी. पी. शिरसाट यांनी दोन्ही डॉक्‍टरांना समन्स बजावले होते. तूर्तास दोघांनाही जामीन मंजूर झाला आहे. पुढील सुनावणी 14 सप्टेंबरला आहे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/1000-encounters-in-uttar-pradesh.html", "date_download": "2018-08-18T00:19:41Z", "digest": "sha1:UZXQUWE452MEKOUGJNEYUUSOCN5H3YRX", "length": 12812, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "१००० हुन जास्त एन्काऊंटर आणि २००० गुन्हेगार गजाआड - योगी आदित्यनाथ ह्यांची धडक मोहीम Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / गुन्हेगारी / बातमी / १००० हुन जास्त एन्काऊंटर आणि २००० गुन्हेगार गजाआड - योगी आदित्यनाथ ह्यांची धडक मोहीम\n१००० हुन जास्त एन्काऊंटर आणि २००० गुन्हेगार गजाआड - योगी आदित्यनाथ ह्यांची धडक मोहीम\nJanuary 09, 2018 गुन्हेगारी, बातमी\nउत्तर प्रदेश मध्ये सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांनी गुन्हेगारी साठी कुप्रसिद्ध असलेल्या राज्यामध्ये त्यांचा खातमा करायचे कठोर आदेश दिले आहेत. आत्ता पर्यंत २००० हुन अधिक अट्टल गुन्हेगार गजाआड गेले असून १००० हुन जास्त गुन्हेगारांना कंठस्नान घालण्यात पोलीस यशस्वी ठरले आहे. १० महिन्यापासून योगींचें सरकार सत्तेत आहे तेव्हापासून हि कारवाई सुरु झाली आहे.\nयोगी सरकार ने UPCOCA हा कायदा नुकताच मंजूर केला आहे ज्या नुसार हि कठोर पावले उचलली जात आहे. अंडरवर्ल्ड,खंडणी,मालमत्तेचा कब्जा, वेश्याव्यवसाय, अपहरण, धमकी,स्मगलिंग अश्या सर्व गुन्ह्यांना ह्यात कठोर शिक्षा आहे. योगी आदित्यनाथ ह्यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पत घेतल्यावर गुन्हेगारांना इशारा दिलेला कि हातात त्यांचे दिवस संपले म्हणून पण लोकांना वाटले कि हे एक राजकीय वक्तव्य आहे पण १० महिन्यात त्यांनी आपले म्हणणे खरे करवून दाखवले आहे\nएकूण ८९५ झटापटी मध्ये पोलिसांनी १००० हुन अधिक गुन्हेगारांना यमसदनी धाडले आहे. सर्वाधिक ३५८ ठार मेरठ जिल्ह्यात करण्यात आले आहे, नंबर २ वर १७५ च्या आकड्यासह आगरा आहे. बरेली १४९ सह तिसऱ्या स्थानी आहे. ह्या सर्व हालचाली मध्ये २१९६ गुन्हेगार गजाआड गेले आहे. २६ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांचा पण ह्यात समावेश आहे.\nपोलिसांचा पकडल्या गेलेल्या आरोपींबद्दल पण भूमिका अत्यंत कठोर असून त्यांच्यावर रासूका कलम लावण्यात येते आहे. ह्या सर्व हालचाली जो पर्यंत उत्तरप्रदेश चा क्राईम रेट कमी होत नाही तोपर्यंत चालण्याचे संकेत दिले गेले आहे. जनतेने ह्या सर्व कारवाई वर समाधान व्यक्त केले असून ह्या घटनेचे राजकारण होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होत आहे\n१००० हुन जास्त एन्काऊंटर आणि २००० गुन्हेगार गजाआड - योगी आदित्यनाथ ह्यांची धडक मोहीम Reviewed by KRIM Soft on January 09, 2018 Rating: 5\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/10/blunder-of-year-student-of-year-movie.html", "date_download": "2018-08-18T01:10:20Z", "digest": "sha1:WZQXZAURZVSVXRGWIS73TWFPLMXOM42U", "length": 17252, "nlines": 257, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): Blunder of the year ! (Student of the Year - Movie Review)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\n'हसत खेळत शिक्षण' ही संकल्पना मी तरी अनुभवली नाही आणि मला नाही वाटत माझ्या पिढीच्या इतर कुणीही अनुभवली असावी किंवा आजची पिढी अनुभवत असावी. पण करण जोहरने मात्र ती अनुभवली आहे, हे नक्की. तो शिकला आहे हे त्याला इंग्रजी छान येतं ह्यावरून कळतं आणि तो हसत खेळत(च) शिकला आहे हे त्याचा 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' पाहून कळावं. (तसं तर ते 'कुछ कुछ होता हैं' मध्येच दिसलं होतं पण तेव्हा तो लहानही होता\nसिनेमा पाहाण्याआधी (किंवा हे परीक्षणही वाचण्याआधी) मला सांगा -\n\"तुम्ही कुछ कुछ होता है, जो जीता वोही सिकंदर,दिल तो पागल हैं, मोहब्बतें, मैं हूं ना,कल हो ना हो, जाने तू या जाने ना हे सिनेमे पाहिले आहेत का \n मग 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' मध्ये आणि ह्या परीक्षणातही तुम्हाला नवीन काही मिळणार नाहीये सेव्ह युअर मनी. सेव्ह युअर टाईम.\nसुरुवात होते अत्यंत बंडल, घरी बनविल्यासारख्या अक्षरातील टायटलल्सनी.\nमग सिनेमा सुरू होतो. फर्स्ट टेक - 'जाने तू या जाने ना..' चौघे मित्र मिळून कथाकथन करत आहेत.\nपुढे सुरु होतो 'मोहब्बतें'. मस्तपैकी कॉलेज.. (त्याला 'स्कूल' म्हणायचं असतं) इतकं जबरदस्त की, मी त्या कॉलेजात गेलो असतो तर आयुष्यभर पास झालोच नसतो.\nमग थोडासा - मैं हूं ना.. थोडा 'दिल तो पागल हैं'..थोडा 'कल हो ना हो..' भरपूर 'कुछ कुछ होता है' आणि ''जो जीता वोही सिकंदर' असा सगळा ढापूगिरीचा प्रवास करत 'कभी अलविदा ना कहना..' चा शेवट कसा 'अंत' पाहातो, तसा अंत पाहून सिनेमा संपतो.\nकीर्तनाची नांदी आणि शेवटचा गजर कसा जेव्हढ्यास तेव्हढा असायला हवा ना.. जास्त लांबवूनही किंवा अगदी चटकन उरकूनही चालणारं नसतं. तसंच सिनेमाचंही असावं. पण हे करणला कसं कळणार जास्त लांबवूनही किंवा अगदी चटकन उरकूनही चालणारं नसतं. तसंच सिनेमाचंही असावं. पण हे करणला कसं कळणार तो प्रॉम्स, डिस्कोज इ. ला गेला आहे, कीर्तन तो प्रॉम्स, डिस्कोज इ. ला गेला आहे, कीर्तन जीजस क्राईस्ट.. व्हॉट इज इट लाईक\nएक लै भारी, 'आटपाट' कॉलेज (त्याला 'स्कूल म्हणायचं - हे एकदा सांगूनही समजत नाहीये माझं मलाच) असतं. (इतकं लै भारी असतं की प्रत्येक मुला/ मुलीच्या बाकावर स्वतंत्र असा टेबल लॅम्प, सेव्हन स्टार हॉटेलचा डायनिंग हॉल फिका पडेल असं कॅन्टीन, दिल्लीचा लाल किल्ला + उदयपूरचा एखादा राजवाडा + मुंबईची नॅशनल लायब्ररी + ताज महाल हॉटेल + आजपर्यंत पाहिलेली सगळी कॉलेजं X ४-५ अशी एकंदरीत इमारत) इथे असतो एक श्रीमंत बापाचा पोरगा रोहन (वरुण धवन) आणि त्याची श्रीमंत गर्लफ्रेंड शनया (आलीया भट्ट). हे दोघं मजेत राज्य करत असतात आणि मग येतो एक मध्यमवर्गीय घरातला अभिमन्यू सिंघ (सिद्धार्थ मल्होत्रा). पुढे जे काही होतं ते आजपर्यंत 'क्ष' वेळा झालेलं आहे. ते तसंच होतं आणि जाम पकवतं.\nसिनेमा बघताना/ बघितल्यावर तुम्हाला असे काही प्रश्न पडले तर तुमची सारासारविचारशक्ती शाबूत आहे -\n१. हे नक्की कुठल्या अभ्यासक्रमाचं कॉलेज आहे (स्कूल) कारण, रोहन-शनया व कं. तिथे आधीपासून Established आहेत आणि अभिमन्यू नंतर येतो पण सगळे एकत्रच\n२. त्यांना एकदाही काहीही शिकवलं जात नाही फक्त खेळत असतात नाही तर नाचत असतात नाही तर भांडत असतात.. नक्की शैक्षणिक संस्थाच आहे ना\n३. आई बाप नसलेला, काकांकडे उपऱ्यासारखा राहणारा अभिमन्यू असल्या टकाटक कॉलेजची (स्कूल) जिथे करोडपती बापांची पोरंही शिकत() जिथे करोडपती बापांची पोरंही शिकत() आहेत, फी कशी जमवतो\n४. नक्की 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' निवडायचा असतो की ' स्पोर्ट्समन ऑफ द इयर'\nनवीन चेहरे वरुण (डेव्हिडचा पोट्टा), आलिया (महेशरावांची कार्टी) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (सेंट परसेंट 'मॉडेल') दिसायला फ्रेश दिसतात. वरुण धवन लक्षात राहातो. 'आलिया' म्हणजे.. 'आलिया भोगासी..' म्हणून सहन करावी लागते. सिद्धार्थ मल्होत्रा एका क्षणासाठीही कुमारवयीन वाटत नाही आणि एखादा मॉडेल जितपत अभिनय करू शकतो, तितपतच करतो.\nछोट्याश्या भूमिकेतील 'कायोझ इराणी' (सिनेमात 'कायोझ सोडावॉटरबॉटलओपनरवाला' उर्फ 'सुडो') छाप सोडतो. त्याला अखेरीस एका दृश्यात बराच वाव मिळाला आहे. त्या एका दृश्यात तो सिनेमा खाऊन टाकतो. (शेवटी 'बोमन'चा पोरगा आहे\nकरण जोहरच्या सिनेमाची पटकथा इतकी ठिगळं जोडलेली पहिल्या प्रथमच \nसंगीत, २-३ पंजाबी गाणी काहीही समजत नाहीत, ती बहुतेक स्वानंदासाठी बनवली असावीत. राधा, रट्टा मार ही गाणी बरी जमली आहेत. (म्हणजे विशाल-शेखर अजून 'रीकव्हरेबल' आहेत.)\nऋषी कपूर, रोनित रॉय, राम कपूर व इतर मंडळी आपापलं काम चोख करतात.\nखुसखुशीत संवाद काही ठिकाणी चांगली विनोदनिर्मिती व काही ठिकाणी चांगले 'ठोसे' (Punches) देतात.\nएकूण विचार केल्यास हा 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' म्हणजे करण जोहरचं 'ब्लंडर ऑफ द इयर' आहे.\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nवळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू\nद्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या\nसुरस कथा माझ्या प्रेमाची..\n'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglis...\nतिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/swimming-suits/swimming-suits-price-list.html?utm_source=headernav&utm_medium=categorytree&utm_term=Fashion&utm_content=Swimming%20Suit", "date_download": "2018-08-18T00:31:57Z", "digest": "sha1:FNMMWISO32KKF5PKR54OIVA5BAZNSQ73", "length": 14225, "nlines": 348, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्विमिन्ग सुइट्स India मध्ये किंमत | स्विमिन्ग सुइट्स वर दर सूची 18 Aug 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्विमिन्ग सुइट्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nस्विमिन्ग सुइट्स दर India मध्ये 18 August 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 11 एकूण स्विमिन्ग सुइट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन हेड सिलिकॉन फ्लॅट स्विमिन्ग कॅप आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Naaptol, Homeshop18, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी स्विमिन्ग सुइट्स\nकिंमत स्विमिन्ग सुइट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रेन तेच प्रो फिन Rs. 2,400 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.159 येथे आपल्याला स्विमिन्ग गॉगल्स उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 11 उत्पादने\nशीर्ष 10 स्विमिन्ग सुइट्स\nहेड घिब्ली सेट स्नोर्केल मास्क अँड फिन्स स्विमिन्ग किट\nनाबाईजी जुनिअर स्विमिन्ग किट\nरेन सेवा डिस्कवरी मास्क अँड स्नोर्केल जुनिअर स्विमिन्ग किट\nरेन तेच प्रो फिन\nरेन सेवा डिस्कवरी मास्क अँड स्नोर्केल स्विमिन्ग किट\nइंटेक्स रिडे व बेबी ड्रॅगन\nहेड सिलिकॉन फ्लॅट स्विमिन्ग कॅप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T01:31:56Z", "digest": "sha1:VBVXE4HICWGOFELNQT5F7OK6S7UGGRL3", "length": 4962, "nlines": 129, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जनावर | मराठीमाती", "raw_content": "\nप्रा. न. र. फाटकांकडे त्यांचा एक विद्यार्थी आपल्या लग्नाची पत्रिका घेऊन गेला.\nफाटकांनी ती पत्रिका वाचली म्हणाले, ’म्हणजे आता तुम्ही जनावर झालात,’\nत्या पत्रिकेत, अमुक अमुक यांची कन्या ‘जना’ हिच्याबरोबर विवाह ठरला, आहे असा मजकूर होता.\nThis entry was posted in छोट्यांचे विनोद and tagged जनावर, जोक्स, लग्न, लग्नाची पत्रिका, विद्यार्थी, विनोद on फेब्रुवारी 2, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/games/?id=j4j70323", "date_download": "2018-08-18T00:39:17Z", "digest": "sha1:QVGZVLQA7FJXXYQG2WMD5FLUPC2LMQQR", "length": 10890, "nlines": 291, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "रश ओनरेईल एन ओVI जावा गेम - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nजावा गेम शैली लढा\nरश ओनरेईल एन ओVI\nरश ओनरेईल एन ओVI जावा गेम\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nरश ऑन द रोड\nफोन / ब्राउझर: Mozilla\nडेअरडेव्हिल्स रेसिंग (240x320) सॅमसंग\nफार्म उन्माद 240 * 320 पूर्ण स्पर्श\nबर्निंग टायर 3D 360x640 फुल टच स्क्रीन\nकाउंटर स्ट्राइक (320x240) (240x320)\nरश ओनरेईल एन ओVI\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nजंगल किंग एन ओVI\nजंगल किंग एन ओVI\nरश ओनरेईल एन ओVI\n76 | शूट करा\nरश ओनरेईल एन ओVI\nसांता इनचेंच एन ओVI\n332 | नाताळाचा सण\nरश ओनरेईल एन ओVI\nसांता इनचेंच एन ओVI\n161 | नाताळाचा सण\nजंगल किंग एन ओVI\nजंगल किंग एन ओVI\n169 | शूट करा\nजावा गेम जावा ऐप्स सिम्बियन खेळ अँड्रॉइड गेम\nPHONEKY: जावा गेम आणि अनुप्रयोग\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनलोड करता येतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ रश ओनरेईल एन ओVI डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-215.html", "date_download": "2018-08-18T00:22:55Z", "digest": "sha1:LGBFU56ZUOG65FT6J6X6TGRULN4FACF5", "length": 6818, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अखिल भारतीय राठौर क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी विक्रम राठोड यांची निवड - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Shivsena Ahmednagar Vikram Rathod अखिल भारतीय राठौर क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी विक्रम राठोड यांची निवड\nअखिल भारतीय राठौर क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी विक्रम राठोड यांची निवड\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अखिल भारतीय राठौर क्षत्रिय महासभेच्या हरिव्दार (उत्तराखंड) येथे झालेल्या अधिवेशनात नगरचे नगरसेवक विक्रम राठोड यांची महासभेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी निवड झाली आहे. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष रतनसिंह राठौर, महामंत्री देवीलाल राठौर, कोषाध्यक्ष चुलेश्‍वर राठौर आदींनी या निवडीचे पत्र विक्रम राठोड यांना देवून त्यांचा गौरव केला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयावेळी महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमल राठौर, महेश राठौर, दिनेशचंद्र राठौर, सुरेश राठौर, राजेश सोलंकी यांच्यासह नगरमधील सूरजबन्स राठोड समाज ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.नगरमध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुखपद भूषविणारे नगरसेवक विक्रम राठोड यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना समाजाने एकमुखाने राष्ट्रीय युवा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या पदाच्या माध्यमातून ते समाजाचे व्यापक संघटन करून युवा वर्गासाठी विधायक उपक्रम राबवतील, असा विश्‍वास महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nया निवडीबद्दल विक्रम राठोड यांचे सूरजबन्स राठोड समाज ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी मंत्री अनिलभैय्या राठोड, उपाध्यक्ष राजेंद्र राठोड, कांचन राठोड, सेक्रेटरी दुर्गाप्रसाद राठोड, खजिनदार शाम राठोड, सह सेक्रेटरी महेंद्र राठोड, गणेश राठोड, सदस्य ओमप्रकाश राठोड, रूबी राठोड, महेश राठोड, योगेश परदेशी,पंकज राठोड, शितल राठोड, सुचिता परदेशी, भावना राठोड, लता राठोड आदींनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअखिल भारतीय राठौर क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी विक्रम राठोड यांची निवड Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, March 02, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Suryavansham-for-81-years.html", "date_download": "2018-08-18T00:21:45Z", "digest": "sha1:VDQESS7EABIZBF2J5BEVIPX6SJZM7QZ7", "length": 12658, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "अजून ८१ वर्ष बघावा लागेल सूर्यवंशम सेट मॅक्स वर जाणून घ्या त्यामागचे कारण ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Bollywood / चित्रपट / अजून ८१ वर्ष बघावा लागेल सूर्यवंशम सेट मॅक्स वर जाणून घ्या त्यामागचे कारण \nअजून ८१ वर्ष बघावा लागेल सूर्यवंशम सेट मॅक्स वर जाणून घ्या त्यामागचे कारण \nप्रत्येक गल्लीत लहान मुलं रडत असतात . तेव्हा त्यांच्या कानांवर एक गोड आवाज पडतो . त्या गोड आवाजाने लहान मुलांचं रडणं बंद होऊन जात . तो आवाज असतो हिरा ठाकूरचा ज्याला त्याचे वडील काहीच किंमत देत नसतात . हे दृश्य आहे सेट मॅक्स वर सारखा सारखा दाखवला जाणारा चित्रपट सूर्यवंशम या मधील . बहुधा तुम्ही हा चित्रपट पहिलादेखील असेल . नसेल बघितला तरी चिंता करण्याचे काही कारण नाही . कारण हा चित्रपट सेट मॅक्स वर लागतंच राहणार . तुमच्या शेवटच्या क्षणी पण तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात . या चित्रपटाला तुमचे मुलं पण बघू शकतील आणि पुढे जाऊन नातवंड पण बघतील . हा चित्रपट सेट मॅक्स वर सारखा सारखा का दाखवला जातो याचे खरे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत .\nहा टीव्हीवर सर्वात जास्त वेळा दाखवला गेलेला चित्रपट आहे . पण हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा फ्लॉप गेला होता . सेट मॅक्स वर सूर्यवंशम इतक्या वेळा दाखवला गेला आहे कि आता लोक त्यावर विनोदही बनवायला लागले आहेत . सूर्यवंशम हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता . त्याच वेळेला सेट मॅक्स हे चॅनेल सुरु झाले होते .\nसेट मॅक्स या चॅनेलची मार्केटिंग हेड असणारी वैशाली यांनी खरे कारण सांगितले आहे . त्या म्हणाल्या कि , जेव्हा चॅनेल सुरु झालं तेव्हाच सूर्यवंशम या चित्रपटाचे १०० वर्षासाठीचे हक्क विकत घेतले गेले होते . कारण चॅनेलला वाटले होते कि यात अमिताभ बच्चन,अनुपम खेर, कादर खान यांसारखे दिग्गज कलाकार होते . तेव्हा चॅनेलला वाटले कि हा चित्रपट हिट जाईल . पण तसे नाही होऊ शकले . आता सेट मॅक्सने या चित्रपटाचे १०० वर्षांसाठी हक्क विकत घेतले आहे . त्यामुळे अजून ८१ वर्ष हा चित्रपट सेट मॅक्स वर दाखवतच राहतील .\nअजून ८१ वर्ष बघावा लागेल सूर्यवंशम सेट मॅक्स वर जाणून घ्या त्यामागचे कारण \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/police-bharti-sample-paper-12/", "date_download": "2018-08-18T00:21:59Z", "digest": "sha1:32P5X3MLNEB2KYORCRCPEL5CYQMLUT2N", "length": 28790, "nlines": 715, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti Sample Paper 12 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n'मिझोरम' राज्याची राजधानी कोणती\nग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य कोणते\n'तिहार जेल' कोणत्या शहरात आहे\nखालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही\nमहाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विसात सुमारे .... इतका आहे.\nनागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे\n..... या जिल्हायचे नाव पूर्वी 'कुलबा' असे होते\nमहाराष्ट्राचा पूर्व - पश्चिम विस्तार सुमारे...... इतका आहे.\n'चित्रनगरी' हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र ...\nदक्षिण भारतातील सर्वांत मोठे खोरे......\nगोदावरी नदीकाठी वसलेल्या... या शहरात शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंगजी यांची समाधी आहे.\nभारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे केव्हा सुरु झाले\nभारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता\nराज्यातील ..... विभागात सर्वांत कमी जंगले आढळतात.\nपुण्याजवळ... येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ' आहे\n'मयुरी' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे\nखालीलपैकी भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते\nकोल्हापूर शहर..... नदीच्या काठी वसले आहे.\nपैठणपासून जवळच असलेल्या जायकवाडी जलाशयाचे नाव काय\nगोंड, मुरीया व कोल या आदिवासी जमाती आढळणारे राज्य कोणते\nराज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते\nमहाभारतातील 'कुरुक्षेत्र; हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे\nखालीलपैकी सर्वाधिक लांबीची नदी कोणती\nखालीलपैकी कोणता खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो\n'हिमरू ' शालींकरिता प्रसिध्द असलेले राज्यातील ठिकाण .....कोणते\n'ट्रान्स हिमालयीन' नदी म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते\nमुंबईचे पहिले महापौर कोण \nके. आर . नारयण\nजमिनीचा धूप होण्याचे मुख्य कारण कोणते\nनवबौद्धांचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य ......\nक्षेत्रफळाच्या विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो\nभारतातील सर्वांत प्राचीन रांगा.....\nराज्यात........ येथे जहाजबांधणी केंद्र कार्यरत आहे.\nभारतातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश कोणता\nभारतातील पहिला तेलशुद्धीकरण कारखाना कोठे सुरु झाला\nभारतात सध्या किती घटक राज्य आहेत\n............या नावाने संबोधली जाणारी काळी कसदार मृदा कापसाच्या व उसाच्या पिकास उपयुक्त ठरते.\nमहाराष्ट्राची भग्यलक्ष्मी असे .... या नदीस म्हटले जाते.\nखालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते\nहिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे\nसरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे\n'पुष्कर तलाव' कोठे आहे\nभारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास मानले जाते\nभारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ....\nराज्यातील 'मधुमक्षिका पालन केंद्र' म्हणून प्रसिध्द असलेले थंड हवेचे ठिकाण.....\nमहाराष्ट्रातील दुमजली ध्वन्री एक्सप्रेस....\n'नेफा' हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे\n'हो' जमातीचे लोक भारतात कोणत्या भागात राहतात\n..... या नदीच्या खोऱ्यात ' संताची भूमी' म्हणून संबोधले जाते.\nभारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही\nखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा\nउत्तर प्रदेश - लखनऊ\n'झूम' हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे\nसंत गोरा कुंभार यांचा समाधीमुळे पावन झालेले उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण ....... नदीकाठी वसले आहे.\nभारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते\nतंबाखूचे सर्वाधिक उत्पादन करणारे भारतातील राज्य ......\nखालीलपैकी मुक्त बंदर म्हणून कोणत्या बंदरास ओळखले जाते\nभारताची राष्ट्रीय भाषा .......\nखालीलपैकी कोणता प्रदेश केन्द्रशासित प्रदेश आहे\nखालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे\nरायगड जिल्ह्यातील.... हा सागरी किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आला नाही.\nपंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत\nमहराष्ट्रातील बरासचा भू भाग .... य अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे.\nभारतातील प्रथम क्रमांकांचे न्दिहे खोरे......\nदक्षिण भारतातील सर्वांत लांब नदी कोणती\nदेशातील सहकारी चळवळीत आघाडीवर असल्लेले राज्य.....\nलोणावळा, खंडाळा, पाचगणी, माथेरान इत्यादी थंड हवेची ठिकाणे असणारे राज्य.....\nभारताची 'सिलिकॉन व्हॅली' म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे\n'आरोस बुद्रुक' हे ठिकाण.... जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.\nसिक्युरिटी प्रेसमध्ये चलनी नोटांसाठी लागणारा कागद खालील्पाकी कोठे तयार करण्यात येतो\n'अलिबाग ' हे .... जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होय.\nभारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक......होते\nभारतातील क्षेत्रफळाने सर्वांत लहान राज्य .....\nचंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते\nदेशातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न......\nशरावती नदीवरील ' जोब फॉल्स' कोणत्या राज्यात आहे\nभारतातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठे राज्य.....\nनर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रक्प कोणता\n'ग्रँड ट्रंक' हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो\nखालीलपैकी कोणत्या देशाबरोबरची भारताची सीमा प्रवेशासाठी खुली आहे\nमहाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ......\n..... या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक म्हणजे एकूण सात जिल्ह्यांना भिडलेली आहे.\nभारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरु झाले\nभारतातील पिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे\nभारतातील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिध्द असलेले ' पन्ना' हे स्थान कोणत्या राज्यात आहे\nराज्यातील.... या शहरास आपण 'विध्येचे माहेरघर' म्हणून गौरवितो\nछत्रपती शिवाजी ( प्रिन्स ऑफ वेल्स) म्युझियम कोठे आहे\nभारतात सर्वाधिक शेंगदाणा पिकविणारे राज्य कोणते\n... ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी ' दक्षिणेची गंगा' तसेच ' वृद्धगंगा ' म्हणून ओळखली जाते.\nमसाल्याच्या पदार्थ उत्पादनातील सर्वांत अग्रेसर राज्य कोणते\nरेगुर मृदा कोणत्या पिकासाठी य्प्युक्त असते\nझेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते\nखालील पैकी बरोबर जोडी ओळखा\nमध्य प्रदेश - रायपुर\nऔरंगाबाद जिल्ह्यातील..... हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र गोदावरीच्या काठी वसले आहे.\nप्रवरेकाठी वसलेल्या .... या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी' ज्ञानेश्वरी' सांगितली\nभारताचे पहिले जहाजबांधणी केंद्र कोठे आहे\n'देहू' व आळंदी' ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र...... या नदीच्या काठी वसले आहेत.\nनिकोबार व्दीपबेटात किती बेटे आहेत\nभारतातील कोणती नदी ' तांबडी नदी' म्हणून ओळखली जाते\nशून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य ....\nनाइस प्रश्न…… पोलिस भरतीसाठी अतिशय उपयुक्त….\n5 प्रश्नांची उत्तरे चुकीची दाखवली आहेत..प्लीज चेक सर\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/electricity-company-does-not-work-properly-murbad-taluka-113041", "date_download": "2018-08-18T01:32:02Z", "digest": "sha1:X4Z6RKCDDU45INHTM7HYDQOUQVOMRN4D", "length": 16355, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Electricity company does not work properly in Murbad taluka मुरबाड तालुक्यात विज कंपनीच्या गलथान कारभाराने घेतला जीव | eSakal", "raw_content": "\nमुरबाड तालुक्यात विज कंपनीच्या गलथान कारभाराने घेतला जीव\nरविवार, 29 एप्रिल 2018\nमुरबाड तालुक्यातील विज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत असुन काहीना आपला प्राणही गमवावा लागला असल्याने महावितरण विरोधी नागरीक नाराजीचा सुर काढत असल्याचे समोर येत असुन विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराचे करायचे काय असा प्रश्न मुरबाड तालुक्यातील जनतेला पडला आहे.\nसरळगांव - मुरबाड तालुक्यातील धसई गावात झाडाच्या फांद्या तोडताना उच्च दाबाची तारेचा शॉक लागुन एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मुरबाड तालुक्यातील विज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत असुन काहीना आपला प्राणही गमवावा लागला असल्याने महावितरण विरोधी नागरीक नाराजीचा सुर काढत असल्याचे समोर येत असुन विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराचे करायचे काय असा प्रश्न मुरबाड तालुक्यातील जनतेला पडला आहे. आज धसई गावात उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना या झाडावर लटकलेल्या उच्च दाबाच्या तारेचा शॉक लागुन लक्ष्मण गोल्हे यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली यामुळे परिसरात महावितरण बाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील जुने पोल, लोंबकळणाऱ्या तारा, जिर्ण रोहीत्र बदलण्यासाठी 99 लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र सर्व सामान्यापेक्षा फार्म हाउस वाल्यानाच याचा जास्त फायदा झाला असल्याच्या तक्रारी समोर येत आहे.\nपाच महिन्यांपूर्वी सासणे येथे उच्च दाबाची विद्युत वाहीणी रस्त्यावर पडली होती. या रस्त्यावरून प्रवास करीत असलेल्या एका इंजिनिअर तरुणाला शॉक लागल्याने आपला प्राण गमवावा लागला. आज धसई येथे लक्ष्मण गणपत गोल्हे हे टेलरकाम करीत असलेले गृहस्थ घराशेजारील उंबराच्या झाडांवरून गेलेल्या विद्युत वाहीणीने झाडाला करंट येत असल्याने झाडाच्या फांद्या तोडताना शाॅक लागून लक्ष्मण गोल्हे याचा जागीच मृत्यु झाला. अशा अनेक घटना तालुक्यात घडत असताना विद्युत वितरण कंपनीचा कारभार काही केल्या सुधारत नाही. त्यातच धसई शाखा अभियंताचे कार्यालय म्हणजे रामभरोसे यंत्रणा झाली असल्याचे सांगण्यात नागरिक सांगतात. चार महीन्यापुर्वी धसई कार्यालयावर शेकडो नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून या अधिका-यांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यांच्या कारभारात सुधारणा न झाल्याने गोल्हे यांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेस धसईचे शाखा अभियंता बोकेफोडे व मुरबाडचे उपकार्यकारी अभियंता दिलीप डवंगे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही नातलगानी केली आहे.\nयाबाबत जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांना विचारले असता चार महीन्यापुर्वी शेकडो नागरिकांनी मोर्चा काढला होता तरी देखील विद्युत वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा झाली नाही. या घटनेस शाखा अभियंता बोकेफोडे जबाबदार असून यांनी शासनाला बदनाम करण्याचा विडा उचलला असल्याचे दिसून येत आहे. अशा अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी शासनाकडे करणार असल्याचे सांगितले. तर महावितरण धसई शाखेचे अभियंता बोकेफोडे यांनी धसई येथील लक्ष्मण गणपत गोल्हे हे उंबराच्या झाडाची फांदी तोडत होते. त्यांनी ती तोडताना आमच्या कार्यालयाची परवानगी घेतली नसल्याने या घटनेशी आमचा सबंध येत नाही असे सांगत आरोपांचे खंडन केले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपशुसंवर्धन विभागाचे 'गुजरात कनेक्‍शन'\nबीड - बीड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या खरेदीत गुजरात कनेक्‍शन असल्याचे समोर आले असून,...\nसांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन गरजेचे - सुप्रिया सुळे\nइंदापूर/ नीरा नरसिंहपूर - ‘लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी स्तुत्य उपक्रम अप्पासाहेब जगदाळे यांनी राबविला...\nबैलाने तोरण मारण्याचा शर्यती बिदाल मध्ये उत्साहात संपन्न\nमलवडी : बिदाल (ता. माण) येथे महाराष्ट्रातील एकमेव बैलाने तोरण मारण्याच्या शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील '...\nपरभणीत 24 ऑगस्टला होणार कन्हैयाकुमारची सभा\nपरभणी : 'संविधान बचाओ, देश बचाओ' या उपक्रमाअंतर्गत दिल्लीतील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यांची परभणीत 24 ऑगस्टला तर पाथरीत 25 ऑगस्टला...\nविजेच्या धक्क्यांने चार म्हैशींचा मृत्यू\nकोल्हापूर - चार म्हैशींना गवत चरण्यासाठी सकाळी मालक घेऊन निघाले होते, अचानक वीजेची तार तुटली मागे राहीलेली म्हैस गत प्राण झाली तशा कांही पावले पुढे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/05/blog-post_2960.html", "date_download": "2018-08-18T01:07:33Z", "digest": "sha1:COWOILEML2YNVJZ2OEDCDZQBVAC53JIG", "length": 10353, "nlines": 293, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): मनमौजी (बस स्टॉप वरच्या कविता)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nमनमौजी (बस स्टॉप वरच्या कविता)\nबस स्टॉप म्हणजे समुद्रच\nइथे हर त-हेचा मासा\nकुणी आहे 'वेल सेटल्ड'\nतर कुणी आहे बेकार..\nइथे असतात 'फक्कड' पोरी\nकुणी आम्हाला \"टपोरी\" म्हणतं\nकुणी जरा मागे पडलाय\nपण तरी, उंदरांच्या शर्यतीत\nबस स्टॉप वरच्या कविता\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nमनात त्यांच्या प्रेम दाटले.... (जंगल दूत -३)\nवैनगंगेच्या तीरावरती.. (\"जंगल दूत\"- २)\nरत्न माणके कुठे सांडली\nतुझे उसासे कुणा कळावे..\nअम्बुधि लहरों के शोर में.... - भावानुवाद\nमनमौजी (बस स्टॉप वरच्या कविता)\nती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता.. - रसग्रहण...\nसर झुकाओगे तो.... - भावानुवाद\nमज आज खरी कळली कविता..\nमी न माझा राहिलो\nवठलेले झाड - २\nरुख़ से परदा उठा दे.... - भावानुवाद\nवठलेले झाड - १\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m338607", "date_download": "2018-08-18T00:37:40Z", "digest": "sha1:QFSPGURIIKEA34XRFSMJRBSHBV4K3FDC", "length": 11307, "nlines": 255, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "होसाना रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली ख्रिश्चन / पाळणा\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nफोन / ब्राउझर: Force ZX\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: P6\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nहॅलो - होसन्ना (एक दिववाना था)\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर होसाना रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/tag/residential/", "date_download": "2018-08-18T00:45:34Z", "digest": "sha1:6MFA52M53TH4NGJXNYNR3B4AGUBUWQQ4", "length": 5765, "nlines": 56, "source_domain": "thane.city", "title": "Residential | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १७ ऑगस्ट, २०१८\n-जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागाचाही विकास परिपूर्ण करण्याकडे लक्ष देणार – राजेश नार्वेकर. -ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २ सप्टेंबरला. -ठाण्यातील अनंत मराठेंनी जागवल्या अटलबिहारींच्या आठवणी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १६ ऑगस्ट, २०१८\n-टोलनाका बंद करता येत नसल्यास मुलुंडमधील टोलनाका उड्डाण पूलाच्या पुढे हलवावा – आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. -हुतात्मा कौस्तुभ राणे यांना ६ लाखांचा गौरव पुरस्कार. -पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमीच्या सणात उत्साहाचा अभाव. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १५ ऑगस्ट, २०१८\n-देशाचा ७१वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. -कासारवडवली ते वडाळा या मेट्रोचे काम 1 ऑक्टोबर पासून होणार सुरू. -खासदार श्रीकांत शिंदे यांचा वृक्षारोपण आणि जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल शासनातर्फे सत्कार. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/farmer-suicide-123574", "date_download": "2018-08-18T01:36:50Z", "digest": "sha1:MTK7QAYVREP7X2YRQEJDT52VXD7RK7UC", "length": 9658, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer suicide पारनेरला शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 14 जून 2018\nटाकळी ढोकेश्वर - कर्जबाजारीपणाला कंटाळून पळशी (ता. पारनेर) येथील कारभारी ऊर्फ संजय बाबासाहेब खटाटे (वय 41) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. खटाटे यांची पळशी येथे जिरायत जमीन असून, तीन ते चार वर्षांपासून सततची नापिकी व राष्ट्रीयीकृत बॅंकेसह सेवा संस्था व पतसंस्थांचे तीन ते चार लाख रुपये कर्ज थकले होते. या कर्जाला कंटाळून खटाटे यांनी घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.\nटाकळी ढोकेश्वर - कर्जबाजारीपणाला कंटाळून पळशी (ता. पारनेर) येथील कारभारी ऊर्फ संजय बाबासाहेब खटाटे (वय 41) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. खटाटे यांची पळशी येथे जिरायत जमीन असून, तीन ते चार वर्षांपासून सततची नापिकी व राष्ट्रीयीकृत बॅंकेसह सेवा संस्था व पतसंस्थांचे तीन ते चार लाख रुपये कर्ज थकले होते. या कर्जाला कंटाळून खटाटे यांनी घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nमुंबई - आयात केलेल्या हिऱ्यांची किंमत अधिक दाखवणाऱ्या व्यावसायिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)...\nमुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ...\nडिंभे धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला\nपारगाव - डिंभे धरण क्षेत्रात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला. गुरुवारी सकाळी धरणातील पाणीसाठा ९७ टक्‍क्‍यांपुढे गेला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-08-18T00:53:10Z", "digest": "sha1:DILZBSY3KCAFQYFFDNBTJC42GBS5YQHY", "length": 7253, "nlines": 90, "source_domain": "mediawatch.info", "title": "प्रत्येकाने वाचावं असं | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch Posts Tagged \"प्रत्येकाने वाचावं असं\"\nनिरोप दारात तुला शेवटची आंघोळ घालण्यासाठी गल्लीतल्या बायकांनी ...\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’\nबडनेराचे आमदार रवी राणा यांच्या धर्मपत्नी पूर्वाश्रमीच्या सिनेअभिनेत्री ...\nसाभार – ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७ अरविंद जगताप खरंतर हिंसेचा ...\nअजातशत्रूंची संख्या वाढत आहे\nआसाराम लोमटे यांचा लोकसत्तेतील लेख – आपण माणूस आहोत. प्राणी असलो तरी ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=29&bkid=697", "date_download": "2018-08-18T01:16:57Z", "digest": "sha1:5C6ECRTJ4GZIESTYUXVPAKDZAHOCRDJR", "length": 2011, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : आवळ्या भोपळ्याची मॊट\nName of Author : चंद्रकांत महामिने\nवीजेचे पुनरागमन अनिश्चित असतानाही बाळासाहेब प्रियेची प्रतिक्षा करावी तसे बंद टि.व्ही. कडे बघता बघता सोफ्यावर लवंडले. दाबनियमन असल्याने वीजबाई आता दोन तास येणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी टीपॉयवरचं पुस्तक त्या लवंडल्या अवस्थेतच हात लांबवून घेतले. आता वाचता वाचता डोळे मिटतील व वामकुक्षी घेता येईल या विचाराने त्यांनी अर्धवट वाचलेले पुस्तक उघडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/latest-lenovo+power-banks-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:36:35Z", "digest": "sha1:QWICU2XHMEPJBUJL5GFKRSZNRIO2QHKP", "length": 13178, "nlines": 378, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या लेनोवो पॉवर बॅंक्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest लेनोवो पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nताज्या लेनोवो पॉवर बॅंक्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये लेनोवो पॉवर बॅंक्स म्हणून 18 Aug 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 2 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक लेनोवो पॅ१३००० पॉवर बँक 13000 मह 1,599 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त लेनोवो पॉवर बॅंक्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश पॉवर बॅंक्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10लेनोवो पॉवर बॅंक्स\nलेनोवो पॅ१३००० पॉवर बँक 13000 मह\n- बॅटरी कॅपॅसिटी 13000 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 5000 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/alastair-cook-become-first-england-player-to-play-150-test/", "date_download": "2018-08-18T00:58:07Z", "digest": "sha1:3X3OBAW5HRVVJA4F63XESXS2J2GCXTCU", "length": 6907, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऍलिस्टर कूकने केला मोठा विक्रम, द्रविडलाही टाकले मागे ! -", "raw_content": "\nऍलिस्टर कूकने केला मोठा विक्रम, द्रविडलाही टाकले मागे \nऍलिस्टर कूकने केला मोठा विक्रम, द्रविडलाही टाकले मागे \n येथे सुरु असलेला तिसरा ऍशेस सामना हा इंग्लंडचा फलंदाज ऍलिस्टर कूकचा हा कारकिर्दीतील १५० वा कसोटी सामना आहे. हा सामना खेळताना त्याने पदार्पणानंतर सर्वात कमी दिवसात १५० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.\nहा विक्रम करताना त्याने भारताच्या राहुल द्रविडला मागे टाकले आहे. कूकने १५० कसोटी खेळण्यासाठी ११ वर्षे आणि २८८ दिवस घेतले. या आधी हा विक्रम द्रविडच्या नावावर होता. द्रविडने १५० कसोटी खेळण्यासाठी १४ वर्षे आणि २०० दिवस घेतले.\nयाबरोबरच कूक १५० कसोटी सामने खेळणारा जगातील आठवा आणि इंग्लंडचा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत ४५.६९ च्या सरासरीने ११६९८ धावा केल्या आहेत. यात त्याचे ३१ शतके आणि ५५ अर्धशतके सामील आहेत.\nसर्वात कमी दिवसात १५० कसोटी खेळणारे खेळाडू:\n– ऍलिस्टर कूक – ११ वर्षे २८८ दिवस\n-राहुल द्रविड – १४ वर्षे २०० दिवस\n-अॅलन बॉर्डर-१४ वर्षे २४३ दिवस\n-रिकी पॉन्टिंग – १४ वर्षे ३६५ दिवस\n– जॅक कॅलिस- १६ वर्षे २३ दिवस\n१५० कसोटी सामने खेळणारे खेळाडू\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/marathi-recipe-116030100008_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:42Z", "digest": "sha1:I6P7D3GPHOPLTRNL6DBUJTUPCRZNG3JZ", "length": 7793, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पंचभेळी वांगी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य- अर्धा किलो वांगी, 1 लांबट मुळा, 1 गाजर, मटार अर्धी वाटी, मेथी, टोमॅटो, 3 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे चिरून, बोरे.\nमसाला- किसलेले सुके खोबरे पाव वाटी, 2 चमचे काळा मसाला, एक कांद्या तळलेला, पाव चमचा मेथीदाणे, 2 चमचे धने, 1 चमचा जिरेपूड.\nकृती- सर्व मसाला किंचित भाजून वाटा. नेहमीप्रमाणे फोडणी करून हिरवी मेथी घाला. इतर भाज्या घाला. मीठ, बोरे घाला. मग पाणी व मसाला घाला. भाज्या थोड्या शिजल्यावर टोमॅटो व गूळ घाला. टोमॅटोऐवजी चिंचही घालू शकता. पोळी किंवा भाकरीबरोबर खा.\nMarathi Recipe : मिरचीचे लोणचे\nयावर अधिक वाचा :\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mls.org.in/ahaval.aspx", "date_download": "2018-08-18T00:32:17Z", "digest": "sha1:SUYAX3ZWLXWL4XA3OEITAYLJ7QLYHTBI", "length": 2731, "nlines": 64, "source_domain": "mls.org.in", "title": "Maharashtra Legislature", "raw_content": "मुख्य पान रुपरेखा संपर्क\nअभ्यास दौरा (मे २०१७)\nसन २०१६ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१८ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१७ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१७ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१७ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१६ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१६ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१६ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१५ चे तृतीय अधिवेशन\nसन २०१५ चे द्वितीय अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Do-You-Knew-That-Dhoni-Also-Has-A-Brother.html", "date_download": "2018-08-18T00:21:51Z", "digest": "sha1:SP2AKHJBPVKEAFOID5W3G3OJR7AJLZXZ", "length": 13877, "nlines": 55, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "ह्या कारणामुळे धोनी राहतो आपल्या सख्ख्या भावापासून वेगळा ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Viral / क्रिकेट / ह्या कारणामुळे धोनी राहतो आपल्या सख्ख्या भावापासून वेगळा \nह्या कारणामुळे धोनी राहतो आपल्या सख्ख्या भावापासून वेगळा \nभारतीय क्रिकेट टीमचा जबरदस्त फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी जवळपास सगळं माहिती आहे . २०१६ मध्ये एम एस धोनी या अनटोल्ड स्टोरी नावाचा चित्रपट देखील आला होता . या चित्रपटात माहीचे काही माहित नसलेल्या गोष्टी समोर आल्या . चित्रपटात धोनीच्या क्रिकेटर होण्याआधी त्याचे आयुष्य आणि त्याच्या परिवाराविषयी पहिले . परंतु खऱ्या आयुष्यात धोनीला एक भाऊ पण आहे . जे चित्रपटात दाखवले नाही आहे . कोण आहे हा धोनीचा भाऊ त्याच धोनीशी काय नातं आहे त्याच धोनीशी काय नातं आहे \nभले धोनीचं लग्न झालेलं असो तरीपण चित्रपटात त्यांच्या पहिल्या प्रेमाविषयी दाखवण्यात आलं आहे . हेदेखील दाखवण्यात आलं कि प्रेयसीच्या मृत्यूनंतर धोनी किती खचून गेले होते .\nचित्रपटात हेदेखील दाखवलं आहे कि धोनीची मोठी बहीण जयंती हिने त्यांना कशाप्रकारे साथ दिली . पण त्यांच्या भावाविषयी कुठेच नमूद नाही करण्यात आले . ह्यावर माहीच्या भावाने म्हटले कि ही निर्मात्याची पसंत आहे ह्याविषयी मी काय बोलू शकतो .\nमहेंद्रचा मोठा भाऊ आहे नरेंद्र\nनरेंद्र यांचा जन्म २२ऑक्टोबर १९७१ रोजी झाला होता . नरेंद्र हे महेंद्र पेक्षा १० वर्षांनी मोठे आहे . ते आता रांचीमध्ये राहतात .\nमहेंद्रसिंहचे मोठे भाऊ नरेंद्रसिंह धोनी हे व्यवसायाने एक राजकारणी आहेत . ते मुलायमसिंह यांच्या सपा या पक्षासाठी काम करतात . सपा च्याआधी ते भाजप या पक्षासाठी काम करत होते .\nधोनीचे भाऊ व वाहिनी\nनरेंद्रसिंह धोनी यांचे २१ नोव्हेंबर २००७ मध्ये लग्न झाले होते . सध्या ते आपल्या पत्नीसोबत राहत आहेत .\nसुरवातीच्या काही दिवस राहत होते एकत्र\nसुरवातीचे काही दिवस सर्व एकत्र राहत होते . एकत्र हसत खेळत होते . धोनीने जेव्हा खेळायला सुरु केले तेव्हा नरेंद्र त्यांच्यासोबत नव्हते . तेव्हा ते घरापासून लांब गेले होते . पण सुट्टीच्या दिवसात ते धोनीची मॅच नक्की बघतात .\n१९९१ ला झाले वेगळे\nनरेंद्रसिंह धोनी हे १९९१ साली आपल्या परिवारापासून दूर गेले . त्यांना साधे सरळ जीवन जगायला आवडते . ते त्यांच्या पत्नी व मुलांसोबत रांचीमध्ये राहतात . धोनी आणि त्याच्या मोठ्या भावाचे संबंध हे चांगलेच आहे आणि मोठ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटून वेळ देतात परंतु दोघांचे जीवनाचे मार्ग वेगळे आहे \nह्या कारणामुळे धोनी राहतो आपल्या सख्ख्या भावापासून वेगळा \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-220.html", "date_download": "2018-08-18T00:24:28Z", "digest": "sha1:QNHKSOYIVLDJB6DDKIF4RW4YTGX3QD4X", "length": 5570, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "माजी आ.राठोड यांचा कोणताच व्यवसाय नाही तर एवढी संपत्ती आली कोठून ? - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News माजी आ.राठोड यांचा कोणताच व्यवसाय नाही तर एवढी संपत्ती आली कोठून \nमाजी आ.राठोड यांचा कोणताच व्यवसाय नाही तर एवढी संपत्ती आली कोठून \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी खासदार दिलीप गांधी यांच्यावर सडाडून टिका केल्याने आज भाजप पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी आ.अनिल राठोड यांच्यावर टिका करत कोणताच व्यवसाय नसताना एवढी संपत्ती आली कोठून असा सवाल ही करण्यात आला आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nमाझी एलईडीची कंपनी आहेच, तो आमचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. त्यावर आम्ही पोट भरतोय तुम्हीही पावभाजीच्याच गाडीवरून आमदार झालात. तुम्ही लोढा हाईट्समध्ये दमदाटी करून जागा बळकावली आहे. तुमचा कोणताच व्यवसाय नाही तर एवढी संपत्ती आली कोठून तुम्हीही तुमचे व्यवसाय जाहीर करावेत असे आव्हान नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी माजी आमदार राठोड यांना केले आहे.\nशिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी खासदार दिलीप गांधी यांच्यावर सडाडून टिका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत घेऊन राठोड यांचे पाळेमूळे उखडून टाकली. यावेळी भाजप शहरजिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले, मंडलाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, किशोर बोरा आदी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमाजी आ.राठोड यांचा कोणताच व्यवसाय नाही तर एवढी संपत्ती आली कोठून \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v29635", "date_download": "2018-08-18T00:37:25Z", "digest": "sha1:LCDP3QNKGYGNP2YHHZRHPXLDJSXC3RA3", "length": 7987, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "BB Ki Vines - Sorry Dad व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर BB Ki Vines - Sorry Dad व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/karnataka-congress-mla-siddu-nyama-gowda-dies-road-accident-near-tulasigeri-119796", "date_download": "2018-08-18T01:14:53Z", "digest": "sha1:54I75CZT5BU4TNCTHTHCWI5UHEZ4GD2T", "length": 11051, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Karnataka Congress MLA Siddu Nyama Gowda dies in road accident near Tulasigeri कर्नाटकात काँग्रेस आमदाराचा अपघातात मृत्यू | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकात काँग्रेस आमदाराचा अपघातात मृत्यू\nसोमवार, 28 मे 2018\nसिद्धू न्यामागौडा यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे, की पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जामखंडीचे आमदार सिद्धु न्यामागौडा यांच्या अपघाती मृत्यूचे खूप दुःख आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.\nबंगळूर : कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामागौडा यांचे रविवारी रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला. गोव्याहून बागलकोटकडे येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामागौडा हे बागलकोटकडे येत असताना तुलसीगिरी येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ते 63 वर्षांचे होते. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते जामखंडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या श्रीकांत कुलकर्णी यांचा 2795 मतांनी पराभव केला होता.\nसिद्धू न्यामागौडा यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे, की पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जामखंडीचे आमदार सिद्धु न्यामागौडा यांच्या अपघाती मृत्यूचे खूप दुःख आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nAtal Bihari Vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा\nदौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा...\nशेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा - राजू शेट्टी\nआळेफाटा - ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळी अन्याय करण्याची सरकारची मानसिकता असेल तर शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/power-presentation-ncp-success-politics-131406", "date_download": "2018-08-18T01:14:30Z", "digest": "sha1:ZKH4QNYBON7PF5WXV2UR6D7PLR3ZDHX5", "length": 13240, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "power presentation NCP Success politics शक्ती प्रदर्शनात राष्ट्रवादी यशस्वी | eSakal", "raw_content": "\nशक्ती प्रदर्शनात राष्ट्रवादी यशस्वी\nबुधवार, 18 जुलै 2018\nनागपूर - 'संविधान बचाव, देश बचाव' या घोषणेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीने नागपुरात यशस्वी शक्तिप्रदर्शन केले. हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये मनुस्मृती व ईव्हीएमचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.\nनागपूर - 'संविधान बचाव, देश बचाव' या घोषणेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीने नागपुरात यशस्वी शक्तिप्रदर्शन केले. हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये मनुस्मृती व ईव्हीएमचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीतर्फे \"संविधान बचाव, देश बचाव' मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा अचानकपणे रद्द झाला. त्यांच्या अनुपस्थितीमध्येही नागपुरात विदर्भातून हजारो महिला नागपुरात दाखल झाल्या होत्या. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष व माजी मंत्री फौजिया खान यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ प्रामुख्याने उपस्थित होते.\nविदर्भात संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पावसाळा व शेतीचा हंगाम असताना नागपुरात हा भव्य मेळावा यशस्वी होईल काय अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी हा मेळावा यशस्वी करून दाखविला. उपस्थितीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून महिला कार्यकर्त्या नागपुरात दाखल झाल्या होत्या.\nया वेळी अजित पवार यांनी केंद्र सरकार व मनुवादी मानसिकतेवर कडाडून हल्ला केला. संभाजी भिडे सारखा माणूस आंब्याने मुले होतात, असे म्हणतो. हा स्त्रीत्वाचा अपमान आहे. भिडे मागे उभी असलेली शक्ती कोणती आहे असा सवाल पवार यांनी केला. या शक्तीच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे. मनू श्रेष्ठ म्हणणाऱ्यांना या राज्यात राहण्याचा अधिकार नाही. या मनूवादी मानसिकतेच्या विरोधात लढण्याची याकाळात गरज आहे. यासाठी महिला शक्तीने एकत्र येण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/tourists-andar-maval-waterfall-takve-budruk-pune-129870", "date_download": "2018-08-18T01:14:42Z", "digest": "sha1:7OV4DIL7O23RK2O6SKZTN6OND4PONZLI", "length": 12574, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "tourists like Andar Maval waterfall at takve budruk pune पर्यटकांना आंदर मावळ धबधब्याची भुरळ | eSakal", "raw_content": "\nपर्यटकांना आंदर मावळ धबधब्याची भुरळ\nबुधवार, 11 जुलै 2018\nनिसर्ग सौंदर्याने नटलेले आंदर मावळ पर्यटकांना आकर्षित करीत आहे. धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे.\nटाकवे बुद्रुक - निसर्ग सौंदर्याने नटलेले आंदर मावळ पर्यटकांना आकर्षित करीत आहे. धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांसाठी अस्सल मावळी थाटातील घरगुती पद्धतीचे जेवण, गरमागरम चहा, वडापाव, वाफळलेल्या शेंगा, मक्याचे कणीस, चायनीज सेंटर पर्यटकांच्या स्वागताला सजली आहे. खेडोपाडी धबधब्याच्या लगत अनेक लहान मोठ्या हातगाड्या लावुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.\nपुणे-मुंबई महामार्गावरून कान्हे फाटयातील रेल्वे फाटक ओलांडून पुढे गेले की इंद्रायणी नदी वाहते. फळणे फाटयावरून डावीकडे खांडीला आणि उजवीकडे सावळ्याला जाणारा मार्ग पर्यटकांना घेऊन पुढे जात आहे. माऊ, गभालेवाडी, वडेश्वर, शिदेवाडी, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहूली, लालवाडी, बेंदेवाडी, कुसूर, खांडी ला धबधबे आणि हिरवीगार वनराई न्याहाळत जाता येते, तसेच भोयरे मार्गे जाताना कोंडिवडे जवळील आंद्रा नदीचे पात्र पाहून पुढे कल्हाट, कशाळ, किवळे, पारीठेवाडी, इंगळूण, मानकुली, कुणे, अनसुटे, माळेगाव खुर्द व बुद्रुक, पिंपरी, तळपेवाडी, सावळा आणि वाड्या वस्त्याच्या लगतचे धबधबे पाहता येतात. खांडीच्या पुढे चार किलोमीटर अंतरावर टाटा पाॅवरचा वीजनिर्मिती प्रकल्पासह कर्जत तालुक्यातील विहंगम दृश्य पाहता येते. नागमोडी वळणाचा रस्ता असल्याने वाहने चालवताना काळजी घ्यावी, कुटूंबासमवेत वनडे ट्रीपसाठी उत्तम पर्याय आहे. सध्या भात लावणी असल्याने पारंपरिक शेतीची लावणी, बैलजोडी कडून चिखलणी मुलांना दाखवत, काळया मातीशी नातं किती घट्ट ठेवता येते हे दाखवता येईल.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nआंदर मावळात पर्यटनामुळे वाढला रोजगार\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळात दिवसेंदिवस वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार वाढू लागला आहे. पश्‍चिम भागातील धबधब्याखाली भिजण्यासठी आणि...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/full-list-30-players-nominated-2017-ballon-dor-prize-2/", "date_download": "2018-08-18T01:00:36Z", "digest": "sha1:S3ZEWMNWTXIHFAIKZFPU3ACSQ5XV2RL4", "length": 8257, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बॅलोन दोर पुरस्कारासाठी ३० नामांकित खेळाडूंची यादी जाहीर -", "raw_content": "\nबॅलोन दोर पुरस्कारासाठी ३० नामांकित खेळाडूंची यादी जाहीर\nबॅलोन दोर पुरस्कारासाठी ३० नामांकित खेळाडूंची यादी जाहीर\nबॅलेन दोर पुरस्कारासाठी नामांकित ३० फुटबाॅल प्लेयर्सची घोषणा आज झाली. मागील ९ वर्षांपासुन यावर दबदबा असलेल्या लियोनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो बरोबर नेमार ज्युनियरने सुद्धा आपली दावेदारी मजबुत केली आहे.\nसलग दोन वर्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या रियल मद्रिदच्या खळाडूंचा या पुरस्काराच्या यादीत दबदबा कायम राहिला आहे. रोनाल्डो बरोबर बेन्झीमा, इस्को, रॅमॉस, मार्सेलो, माॅड्रीक, क्रुस अश्या ७ फुटबॉलपटुंचा या यादीत समावेश आहे. बार्सिलोना संघातील मेस्सी आणि लुईस सुआरेझ बरोबरच पॅरिस सेंट जर्मेन संघाचा नवीन खेळाडू नेमार जुनियर, मबाप्पे आणि कवानी यांचा देखील या यादीत समावेश आहे.\nचॅम्पियन्स ट्रॉफीचा उपविजेता संघ जुवेंटस संघातील खेळाडू पाउलो डिबाला आणि गोलकीपर बुफाॅन हे देखील या यादीत सामील झाले आहेत. तर मागील वर्षी या पुरस्स्काराच्या शर्यतीत नंबर ३ वर असलेला अथलेटिको माद्रिदचा अन्टेनिओ ग्रिझमन देखील पुन्हा या शर्यतीत आहे.\n२००७ मध्ये ब्राझीलियन खेळाडू काका याने बॅलेन दोर पुरास्कार मिळवाल होता. त्यानंतर या पुरस्कारात लियोनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा दबदबा राहिला आहे. बॅलेन दोर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या सर्व ३० खेळाडूंच्या यादीचे ट्विट.\nकाय आहे बॅलेन दोर\n# हा पुरस्कार १९५६ पासुन वर्षातील सर्वोत्तम फुटबाॅलरला दिला जातो.\n# आधी हा पुरस्कार फीफाच्या वर्ल्ड प्लेयर ऑफ दी इयर पासुन वेगळा होता पण २०१० साली दोन्ही पुरस्कार एकत्र करुन ‘फिफा बॅलन दोर’ झाला.\n# हे केवळ ५ वर्ष टिकले आणि २०१६ पासून परत बॅलेन दोर पुरस्कार फीफा पासून विभक्त झाले.\n# वर्ल्ड गव्हर्निंग बॉडीने ‘दी बेस्ट’ या पुरस्काराची घोषणा केली.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1009.html", "date_download": "2018-08-18T00:23:44Z", "digest": "sha1:M4IEBFD7PWRTSHOAQWAPN5Q3XU4A3SM5", "length": 5884, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "केडगाव दगडफेक प्रकरण - कारवाईच्या भीतीने शिवसैनिक सैरभैर ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nकेडगाव दगडफेक प्रकरण - कारवाईच्या भीतीने शिवसैनिक सैरभैर \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर ७ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने धरपकड करून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या धडक कारवाईबाबत पोलिसांनी बाळगलेल्या गोपनीयतेमुळे शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली असून, कारवाईच्या भीतीने शिवसैनिक सैरभैर झाले आहेत.\nकेडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणानंतर झालेल्या तोडफोडप्रकरणातील शिवसैनिकांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शोधमोहीम राबवून धरपकड सुरू केली आहे. नगरसेवक सचिन जाधव, दीपक सर्जेराव कावळे, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, रावसाहेब नारायण भाकरे, विठ्ठल नानाभाऊ सातपुते, सुशांत गिरीधर म्हस्के, राजेंद्र मोहनराव पठारे यांना पोलिसांनी काल दुपारी ताब्यात घेण्यात आले आहे. या धरपकड मोहिमेत आरोपींना थेट घरातूनच ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले आहे, अशी विश्‍वसनीय सूंत्राकडून माहिती मिळाली आहे.\n7 एप्रिल रोजी दोन शिवसैनिकांनी हत्या झाल्यानंतर केडगाव भागात तुफान दगडफेक झाली होती. या हल्ल्यात पोलीस अधीकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळसह मारहाण झाली होती. या हल्ल्यात शिवसैनिकांचा समावेश असलेल्या 600 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी 9 शिवसैनिक तब्बल महिनाभरानंतर सोमवारी (दि. 7) रोजी पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर राहून अटक करुन घेतली होती.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकेडगाव दगडफेक प्रकरण - कारवाईच्या भीतीने शिवसैनिक सैरभैर \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-806.html", "date_download": "2018-08-18T00:22:49Z", "digest": "sha1:WCMTDGRKC4XKHRC3APPMU647COITQUXY", "length": 5689, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आ.राहुल जगतापांमुळे ३३ गावांचा जलयुक्तमध्ये समावेश. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Politics News Rahul Jagtap Shrigonda आ.राहुल जगतापांमुळे ३३ गावांचा जलयुक्तमध्ये समावेश.\nआ.राहुल जगतापांमुळे ३३ गावांचा जलयुक्तमध्ये समावेश.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आ. राहुल जगताप यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नगर तालुक्यातील ३३ गावांचा सन २०१८ - १९ च्या जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाला आहे. जलयुक्तच्या कामांमुळे या लाभधारक गावांमध्ये मोठया प्रमाणात पाणी आडवण्याचे काम होणार आही, अशी माहिती राष्ट्रवादीचे नगर तालुका उपाध्यक्ष शरद बडे यांनी दिली.\nअधिक माहिती देताना बडे यांनी सांगितले की, नगर तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात बांध-बंदिस्ती , डीपसीसीटी, बंधारा, तलावातील गाळ काढण्याची कामे केली जाणार आहेत.\nनगर तालुक्यातील नगर मंडळ अंतर्गत निंबोडी , बुऱ्हाणनगर, वारूळवाडी, आगडगाव, बाळेवाडी, भातोडी, पारगाव, देवगाव, खांडके, माथणी, मेहेकरी, पारेवाडी, दशमीगव्हाण, कोल्हेवाडी, सांडवे, टाकळीकाझी, भिंगार, नागरदेवळे, शहापूर,रतडगाव, जांब, बाराबाभळी, सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा, तर जेऊर मंडळातील नागापूर, वडगावगुप्ता, निंबळक, इसळक, देहरे, कोळपे आखाडा विळद, खारे कर्जुने, शिंगवेनाईक, इस्लामूर, नांदगाव या गावांचा प्रामुख्याने जलयुक्तमध्ये समावेश करण्यात आला असून, लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे बडे यांनी सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/vajan-kami-aslyas-rajonivurti-hou-shkakte", "date_download": "2018-08-18T00:37:29Z", "digest": "sha1:XKF27EDJNCC2PNIRKBPVCAT7JHD65YM6", "length": 10017, "nlines": 217, "source_domain": "www.tinystep.in", "title": "वजन खूप कमी असल्यास रजोनिवृत्ती होऊ शकते . . . - Tinystep", "raw_content": "\nवजन खूप कमी असल्यास रजोनिवृत्ती होऊ शकते . . .\nवजन कमी होण्याचा आणि रजोनिवृत्तीचा काही संबंध असतो का असा प्रश्न काहींना पडतो पण ह्या संदर्भात असे संशोधन आले आहे की, ज्या स्त्रियांचे वजन खूप कमी असते त्यांना ह्या समस्येचा सामना करावा लागतो. आणि हे संशोधन ‘ह्य़ुमन रिप्रॉडक्शन’ ह्या प्रतिष्ठित नियतकालिकात ह्याबाबत माहिती देण्यात आली आहे. तेव्हा ह्या संशोधनाविषयी नेमके जाणून घेऊ.\n१) तरुणवयापासून ते वयाच्या तिशीपर्यंत ज्या स्त्रियांचे वजन सामान्य वजनापेक्षा खूपच कमी असते अशा स्त्रियांना वेळेच्या अगोदरच रजोनिवृत्तीची समस्या येऊ शकते. आणि ह्याचे कारण असे सांगितले आहे की, जर तुमचे वजन १८ ते ३० ह्या वयात तीन पेक्षा अधिक वेळा २० पौंड पेक्षा कमी होत असेल तर ही समस्या येऊ शकते.\n२) अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाच्या माजी पोस्ट डॉक्टरल रिसर्च सहकारी कॅथलीन सझेगा यांनी सांगितले, की ‘हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार आणि विविध आजारांमुळे दहा टक्के महिलांना वेळेआधी रजोनिवृत्तीचा सामना महिलांना करावा लागतो.\n३) ह्याबाबत १९८९ मध्ये आरोग्य अभ्यासमध्ये सहभागी झालेल्या २५ ते ४२ या वयोगटांतील रजोनिवृत्ती न आलेल्या ७८,७५९ महिलांचा संशोधकांनी शरीर वस्तुमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स), आणि वजन वितरणानुसार अभ्यास केला. त्यानंतर या महिलांचा २०११ पर्यंत अभ्यास करण्यात आला त्यापैकी २८०४ महिलांनी वेळेआधीच रजोनिवृत्ती आल्याचे सांगितले. आणि हा अभ्यास आता प्रसिद्ध करण्यात आला आहे.\n४) ज्या स्त्रियांचे १८ व्या वर्षी सामान्यांपेक्षा वजन कमी होते आणि त्यांचे १७.५ किलो/प्रति चौरस मीटर इतके असते त्यांना वेळेच्या आधीच रजोनिवृत्तीचा ५० टक्के धोका आहे. आणि वयाच्या ३५ व्या वर्षी ज्यांचे वजन १८.५ किलो/प्रति चौरस मीटर होते त्यांना वेळेआधी रजोनिवृत्तीचा ५९ टक्के धोका असल्याचे दिसून आले आहे.\nपण ह्यामध्ये त्या संशोधकांनी असे सांगितले की, ह्यात अजूनही संशोधन चालूच आहे तेव्हा अजून नवीन निष्कर्ष मिळू शकतात. पण वजनाचा परिणाम रजोनिवृत्तीवर होत असतो.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141031060746/view", "date_download": "2018-08-18T00:25:54Z", "digest": "sha1:LTS6CQJRP4RDDOF64DQW2JHSKDZ747Z3", "length": 10320, "nlines": 88, "source_domain": "www.transliteral.org", "title": "व्यतिरेक अलंकार - लक्षण २", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|व्यतिरेक अलंकार|\nव्यतिरेक अलंकार - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nया ठिकाणीं, उपमेयाचा उत्कर्ष व उपमानाचा अपकर्ष हीं दोन्हींही शब्दांनीं सांगितलीं आहेत. येथील उपमा (साद्दश्य) श्रौती आहे. याच श्लोकांत ‘कथमिनुदुरिवाननं तवेदं, द्युतिभेदं न दधाति यत्कदापि’ (तुझें तोंड चंद्रसारखे कसें तोंड तर कांतींत फरक कधींच दाखवीत नाहीं.) असा फरक केला तर, दोहोंपैकीं एक (म्हणजे उपमानाचा अपकर्ष) सांगितला नसल्याचें हें उदाहरण; आणि ‘द्युतिभेदं खलु यो दधाति नित्यम्’ (जो चंद्र कांतींत नित्य फरक दाखवितो) असें केलें तर, दोहोंपैकीं एक (म्हणजे उपमेयाचा उत्कर्ष) सांगितला नसल्यानें हें उदाहरण होईल, व श्रौतीच उपमा कायम राहील. ‘कथमिन्दुरिवाननं मृगाक्ष्या भवितुं युक्तमिदं विदन्तु सन्त:’ (चंद्राप्रमाणें ह्या मृगनयनेचें तोंड असणें कसें काय योग्य आहे याचा शहाण्यांनींच विचार करावा.) असा फरक केला तर, व्यतिरेकाचे दोनही हेतु न सांगितल्याचें हे उदाहरण होईल; व श्रौती उपमा मात्र यांत कायमच राहील. वरील दोन हेतूंपैकीं जो सांगितला नसेल, त्याची आक्षेपानेमं प्रतीति होते; पण अजिबात कुणाचीही प्रतीति होत नाहीं, असें मात्र केव्हांच होत नाहीं; कारण उपमेयोत्कर्ष व उपमानापकर्ष हें व्यतिरेकाचें स्वरूपच आहे. (त्यामुळें जेथें व्यतिरेक होतो, तेथें हे दोन्हीही हेतु प्रतीत होणाराच); व वैधर्म्याचें ज्ञान हें ह्या हेतूंचें कारण असल्यानें, त्याच्य (वैधर्म्याच्या) ज्ञानावांचून त्या दोन हेतूंचेंही ज्ञान होणार नाहीं. (तेव्हा वैधर्म्यरुप व्यतिरेक प्रतीत झाला कीं, व्यतिरेकाच्या हेतूंचेंही ज्ञान होणारच, असें समजावें)\n“नायिकेचे डोळे खंजन पक्ष्यांच्या अंगाच्या ठेवणीचें भाग्य भले धारण करोत; (डोळे खंजन पक्ष्याच्या आकाराचे भले असोत;) पण या सुनयनेचें सुंदर तोंड क्षणिकशोभायुक्त कमळासारखें आहे, असें कसें (म्हणता येईल) \nया ठिकाणीं, उपमेयाचा उत्कर्ष व उपमानाचा अपकर्ष हीं दोन्हींही सांगितली आहेत. येथील उपमा आर्थीं आहे. ह्याच श्लोकांत, ‘वदन तु कथं समानशोभं सुद्दशो भंगुरसंपदाम्बुजेन,’ (या सुंदरीच्या तोंडाला., क्षणिक शोभेच्या कमळाशीं समान शोभा असलेलें, असें कसें म्हणता येईल ) असा एकदा फरक केला, आणि ‘शाश्वतसंपदम्बुजेन’ (सतत टिकणार्‍या शोभेनें युक्त असें तोंड कमळासारखें कसें ) असा एकदा फरक केला, आणि ‘शाश्वतसंपदम्बुजेन’ (सतत टिकणार्‍या शोभेनें युक्त असें तोंड कमळासारखें कसें ) आस पुन्हां फरक केला तर, अनुक्रमें, दोन हेतूंपैकीं एकदा एक (म्हणजे उपमानाचा अपकर्ष) च सांगणें, व नंतर एकच (म्हणजें उपमेयाचा उत्कर्ष) सांगणें यांचीं हीं उदाहरणें होतील. ह्यांतील ही उपमा आर्थीच. ‘सद्दशं कथमाननं मृगाक्ष्या भविता हन्त निशाधिनायकेन’ (चंद्रासारखें ह्या मृगनयनेचें तोंड कसें होईल ) आस पुन्हां फरक केला तर, अनुक्रमें, दोन हेतूंपैकीं एकदा एक (म्हणजे उपमानाचा अपकर्ष) च सांगणें, व नंतर एकच (म्हणजें उपमेयाचा उत्कर्ष) सांगणें यांचीं हीं उदाहरणें होतील. ह्यांतील ही उपमा आर्थीच. ‘सद्दशं कथमाननं मृगाक्ष्या भविता हन्त निशाधिनायकेन’ (चंद्रासारखें ह्या मृगनयनेचें तोंड कसें होईल ) असा फरक केल्यास, दोघांचेंही कथन नसल्याचें हें उदाहरण होईल. (वरील सर्व फरक दुसर्‍या अर्धांत केले व पूर्वार्ध कायम ठेवला तर,) यांतील पूर्वार्धांत निदर्शनाच आहे. (असो.)\nबँकेचा तरता गुंतवणूक लेखा\nबैंक निवेश अस्थाया लेखा\nबँकेचा तरता गुंतवणूक लेखा\nसोळा मासिक श्राद्धें कोणती \nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/yesterdays-victory-at-wimbledon-means-that-roger-federer-has-reached-qf-stage-of-a-g-slam-for-the-50th-time-next-best-jimmy-connors-41/", "date_download": "2018-08-18T01:00:44Z", "digest": "sha1:WI3KOALBTMVXY7PFN7W4INH4MSJ7PNBH", "length": 5468, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: रॉजर फेडररने केला हा खास विश्वविक्रम -", "raw_content": "\nविम्बल्डन: रॉजर फेडररने केला हा खास विश्वविक्रम\nविम्बल्डन: रॉजर फेडररने केला हा खास विश्वविक्रम\n१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने काल आणखी एका खास विश्वविक्रमाला गवसणी घातली. काल हा खेळाडूने विक्रमी ५०व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.\nयाबरोबर सर्वाधिक ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याचं अर्धशतक पूर्ण केलं. फेडरर नंतर सर्वाधिक उपांत्यपूर्व फेरी खेळण्याचा विश्वविक्रम जिमी कॉनर्स यांच्या नावावर आहे. त्यांनी ४१ उपांत्यपूर्व फेरीत खेळल्या आहेत.\nसार्वधिक उपांत्यपूर्व फेरी खेळणारे खेळाडू\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/dhananjay-munde-suresh-dhas-disturbance-politics-130246", "date_download": "2018-08-18T01:21:24Z", "digest": "sha1:EFCZGZTS6DE76K2C6LYWK722WZU7ANCX", "length": 11335, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhananjay Munde Suresh Dhas Disturbance politics धनंजय मुंडे-सुरेश धस यांच्यात चकमक | eSakal", "raw_content": "\nधनंजय मुंडे-सुरेश धस यांच्यात चकमक\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nनागपूर - एकमेकांच्या पक्ष कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिखलफेक केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व भाजपचे सुरेश धस यांच्यात परिषदेत चांगलीच शाब्दिक चकमक रंगली. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मध्यस्थी करीत दोघांनाही विषयाला धरून बोलण्याच्या सूचना केल्या.\nनागपूर - एकमेकांच्या पक्ष कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिखलफेक केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व भाजपचे सुरेश धस यांच्यात परिषदेत चांगलीच शाब्दिक चकमक रंगली. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मध्यस्थी करीत दोघांनाही विषयाला धरून बोलण्याच्या सूचना केल्या.\nपरिषदेत धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथ पंथी डवरी समाजाच्या पाच जणांच्या हत्येवरून कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेतही धस यांनी सोशल मीडियातील संदेशावरून राष्ट्रवादीला लक्ष्य केले. धस यांनी काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे घेत सोशल मीडियातून मुख्यमंत्री, मंत्र्यांना लक्ष्य केले जात असून, अनेकांची फेसबुकवर फेक अकाउंट असल्याचेही निदर्शनास आणून दिले. यावर धनंजय मुंडे संतापले. भाजपचे कार्यकर्तेही खालच्या पातळीवर फेसबुक आदी सोशल मीडियावर \"पोस्ट' टाकतात. तुम्ही नावे घेणार असाल तर मीही घेतो, असे नमूद करीत मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नावे घेता येईल, असा इशाराच दिला. पंतप्रधान हे गौरी लंकेश यांच्या हत्येच्या समर्थन करणाऱ्यांना \"ट्रोल' करतात, असे मुंडे यांनी नमूद करताच सत्ताधारी चिडले अन्‌ परिषदेत गोंधळ झाला.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/manjari-railway-gate-close-two-years-132648", "date_download": "2018-08-18T01:22:40Z", "digest": "sha1:GK4J33HOPWUPOT4LIHV4MKI6QTDA5U6F", "length": 13018, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "manjari railway gate close for two years मांजरी रेल्वेगेट राहणार दोन वर्षे बंद | eSakal", "raw_content": "\nमांजरी रेल्वेगेट राहणार दोन वर्षे बंद\nरविवार, 22 जुलै 2018\nगेली अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या मांजरी-वाघोली जिल्हा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची भूगर्भ तपासणी पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्ष कामासाठी येथील रेल्वे फाटक शुक्रवार (ता. 27) पासून पुढील दोन वर्षासाठी बंद राहणार असून येथून होणाऱ्या वाहतूकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.\nमांजरी - गेली अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या मांजरी-वाघोली जिल्हा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची भूगर्भ तपासणी पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्ष कामासाठी येथील रेल्वे फाटक शुक्रवार (ता. 27) पासून पुढील दोन वर्षासाठी बंद राहणार असून येथून होणाऱ्या वाहतूकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.\nमुळा-मुठा नदीवर झालेला पूल, रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण यामुळे सोलापूर-नगर महामार्गाला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून गेली काही वर्षात या जिल्हा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली होती. कामगार, विद्यार्थी व सार्वजनिक वाहतुकीसाठीही हा रस्ता चांगला पर्याय ठरला आहे. अवजड वाहनांचे प्रमाणाही या रस्त्यावर मोठे आहे. मात्र, रेल्वेच्या वाढलेल्या वारंवारतेमुळे येथील गेट क्रमांक 3 ए वारंवार बंद होत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे कामगार, विद्यार्थी व दैनंदिन कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना नियोजित वेळेत इच्छित ठिकाणी पोहचणे अवघड होत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकणच्या पुलाचे काम मार्गी लागले असून त्याची निविदाही मंजूर झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम करण्यासाठी रेल्वेगेट दोन वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे.\n\"मांजरी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची निविदा मंजूर झाली असून ठेकेददारास काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येथील रेल्वेगेट जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने दोन वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे. येथून सध्या होत असलेल्या वाहतूकीसाठी अवजड वाहने वगळता हलक्या वाहनांसाठी हडपसर साडेसतरानळी केशवनगर मांजरी व सोलापूर महामार्गावरील द्राक्ष संशोधन केंद्रासमोरील भापकरमळा मार्गे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील दोन वर्षे या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एन. देशपांडे यांनी केले आहे.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nAtal Bihari Vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा\nदौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Shivsena-Leader-Uddhav-Thakrey-Get-Angry-On-Goverment.html", "date_download": "2018-08-18T00:20:22Z", "digest": "sha1:Y4BFQMKH7HATPMHIGPHHULTSJ3GYXH5J", "length": 21465, "nlines": 46, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल - उद्धव ठाकरे Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / राजकीय / शिवसेना / धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल - उद्धव ठाकरे\nधर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल - उद्धव ठाकरे\nJanuary 30, 2018 राजकीय, शिवसेना\nआता नुकत्याच काही दिवसांपूर्वी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण गाजत आहे . या घडलेल्या प्रकरणावरून सामना या वृत्तपत्राद्वारे शिवसेनाप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे . शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी धर्मा पाटील मंत्रालयात गेले होते . पण आपल्या मागणीकडे सरकार लक्ष देत नाही आहे हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मंत्रालायात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता . त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले . पण २८ जानेवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि सततच्या दुर्लक्षामुळे धर्मा पाटील हे वैतागून गेले होते . या घटनेमुळे उद्धव ठाकरे खूप संतापले आहेत . त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे .\nफक्त भाषण दिल्याने सामान्य जनतेच्या जीवनाश्यक गरजेच्या गोष्टींचा प्रश्न सुटणार नाही आहे . धर्मा पाटील यांच्या हत्येसाठी हेच लोक जवाबदार आहेत . ही घडलेली घटना अतिशय दुःखद आहे . तुम्ही फक्त पक्षाकडे नाही तर राज्याकडेही लक्ष द्या . धर्मा पाटलांची भडकलेली चिता ही तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल . धर्मा पाटील यांना मृत्यूला सामोरे जावे लागले . याचे कारण एकच आहे कि राज्यात त्यांचे कुणी ऐकणारे नव्हते . भाषांकर्त्यांना भक्त हो ला हो करणारे लोक पाहिजेत . त्यामुळे सत्य बोलणाऱ्यांची या राज्यात किंमतच नाही आहे .\nकाय आहे आजचे सामना संपादकीय \nधर्माजी पाटील यांची प्राणज्योत मालवली आहे, पण त्या विझलेल्या जिवाने महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या मनात जगण्या-लढण्याची ठिणगी पेटवली आहे. धर्मा पाटील हे धुळ्य़ातले सधन शेतकरी. ८४ वर्षांचा हा वृद्ध शेतकरी मुंबईत मंत्रालयाच्या दारात न्याय मागण्यासाठी येतो व न्याय नाकारला जातो तेव्हा त्याच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करतो, राज्य उत्तम चालल्याचे हे लक्षण नाही. राज्यात व देशात ‘अच्छे दिन’ आले व सर्वत्र आबादी आबाद आहे असे चित्र रंगवणाऱ्या थापेबाज टोळीने धर्मा पाटील यांची हत्या केली आहे. धर्मा पाटील यांची सुपीक शेतजमीन ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारने संपादित केली, पण त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. पाच एकर जमिनीच्या बदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीत आंब्याची 600 झाडे होती. त्यात विहीर होती, ठिबक सिंचन, विजेचे पंप होते, पण या पाच एकर बागायती शेतीला फक्त पाच लाखांचा मोबदला ही तर शेतकऱ्यांची निर्घृण थट्टाच म्हणायला हवी. एका बाजूला धर्मा पाटील यांना फक्त चार लाख रुपये नुकसानभरपाई मिळते. मात्र दुसरीकडे त्याच गटातील ७४ गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्याला साधारण दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. कुठे धर्मा पाटलांचे चार लाख आणि कुठे हे दोन कोटी या प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी धर्मा पाटील तीन महिन्यांपासून सरकारदरबारी खेटे मारीत होते.\nजिल्ह्य़ातील सरकारी यंत्रणेने त्यांचा आवाज ऐकला नाही तेव्हा ते मंत्रालयात पोहोचले. तिथेही निराशा पदरी पडली तेव्हा त्यांनी त्याच मंत्रालयाच्या दारात विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर १५ लाखांची मदत घेऊन सरकार धर्मा पाटलांच्या दारात उभे राहिले तेव्हा त्या कुटुंबाने ती १५ लाखांची ‘लाच’ सरकारच्या तोंडावर फेकली. ‘‘तुमची भीक नको, जमिनीचा योग्य मोबदला धर्मा पाटील मागत होते’’ असे उत्तर या कुटुंबाने दिले. प्रकल्प आणि विकासाच्या नावाखाली जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने ‘एजंट’ नेमले आहेत व ज्या जमिनीचे सौदे ‘एजंट’ करतील त्यांना दोन कोटी रुपये मिळतील नाहीतर धर्मा पाटील यांच्यासारख्यांच्या हातात फक्त चार लाख रुपये टेकवले जातील असा हा कारभार आहे. त्यामुळे धर्मा पाटील यांच्या हत्येस सरकारी यंत्रणाच जबाबदार आहेत आणि संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांच्यावर धर्मा पाटलांच्या मृत्यूबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी कोणी करीत असेल तर ते चुकीचे नाही. आजचा विरोधी पक्ष ही मागणी करीत आहे, पण हेच लोक महाराष्ट्रात १५ वर्षे सत्तेवर होते व त्यांच्या काळात विदर्भ-मराठवाड्य़ातील १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या काळातील सर्व मुख्यमंत्री व सरकारांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे.\nधर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या पायरीवर आत्महत्या केली त्या पायरीसमोर छत्रपती शिवरायांची भव्य तसबीर आहे. शिवरायांचे नाव घेऊन जे लोक राज्य करतात ते शिवरायांच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शिवराय हे रयतेचे राजे होते. त्यांच्या काळात एखादा शेतकरी न्याय मागण्यासाठी दरबारात आला असता व अन्याय दूर न झाल्याने त्याने विष प्राशन केले असते तर छत्रपतींनी दरबारातील सरदार, वतनदारांचा कडेलोट केला असता. ८४ वर्षांचे धर्मा पाटील मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनाबाहेर पोहोचले होते. मुख्यमंत्री त्यावेळी ‘दावोस’ येथे परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी लवाजमा घेऊन गेले होते, पण त्यांच्या स्वदेशात तेव्हा शेतकरी आत्महत्या करीत होते. अशावेळी ही परदेशी गुंतवणूक काय चाटायची आहे भाषणबाजीने रोटी, कपडा आणि निवाऱयाचा प्रश्न सुटणार नाही. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली आहे. जे घडले ते विदारक आहे. याला राज्य करणे म्हणता येत नाही. मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका. धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचे राज्य आहे. धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकील. धर्मा पाटील यांना मृत्यूस कवटाळावे लागले. कारण अधर्माच्या राज्यात त्यांचे ऐकणारे कुणी नव्हते. भाषण माफियांना डोलणारी व टाळ्य़ा वाजवणारी माणसे हवी आहेत. त्यामुळे ‘धर्मा’ पाटलांचे सत्य कोण ऐकणार\nधर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल - उद्धव ठाकरे Reviewed by marathifeed on January 30, 2018 Rating: 5\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/hrabacov/", "date_download": "2018-08-18T00:46:22Z", "digest": "sha1:QZNO3CIASJAKRKCLS2SE3U3VUAOAHKLA", "length": 9497, "nlines": 273, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "हर्बाकोव्ह | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nKrkonoše वाफ शनिवार व रविवार, स्टीम लोकोमोटिव्ह 310.0134\n\"Krakonošova उन्हाळ्यात संध्याकाळी,\" चेंडू आणि Vrchlabí जवळ दोन्ही पर्यटकांसाठी काढण्याची लिंक Rokytnice त्यांचा Jizerou - Kunčice - - अजस्त्र पर्वत Martinice - Jilemnice मित्र क्लब रेल्वे बोहिमिआचा रहिवासी नंदनवन लिबेरेक प्रदेश राज्यपाल च्या विद्यमाने अंतर्गत पुढील वर्षी आवडत्या सत्र Vrchlabí मध्ये स्टीम रेल्वे धावा आयोजित आणि Rokytnice दिशा पासून. 310.0 इंजिन मालिका आहे [...]\nफ्लडेड ड्रेरी जेलीमेनस, हार्कोव\nवरून काढलेली खोदकाम जेलीमेनसिस, हर्कोकोव्ह. जिमीमेनस (जर्मन स्टार्कनेबच) सिमिली जिल्ह्यात एक उप-क्रोकोएचे शहर आहे. हे शहर \"गेट फॉर जॅयन्ट पर्वत\" या स्पर्धेसाठी स्पर्धा करणार्या शहरांपैकी एक आहे. हे शहर ज्युनिस्ट पर्वत व पॉड्रकोनोशीच्या पश्चिम भागाच्या मध्यभागी असलेले एक पाणलोट क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचे नैसर्गिक केंद्र आहे. हे जवळजवळ 5 500 मध्ये राहते. मनोरंजक आहे शहर केंद्र ग्राउंड प्लॅन, दिशेला [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-raj-thackeray-why-narendra-modi-afraid-pappu-rahul-gandhi-79062", "date_download": "2018-08-18T01:45:06Z", "digest": "sha1:KB7KJ3A7SKA35EWH2YITELPWCBX273NX", "length": 14058, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news raj thackeray why narendra modi afraid of pappu rahul gandhi? याच 'पप्पू'ला घाबरून मोदी गुजरातला का जाताहेत- राज ठाकरे | eSakal", "raw_content": "\nयाच 'पप्पू'ला घाबरून मोदी गुजरातला का जाताहेत- राज ठाकरे\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nआतापर्यंत जी विरोधी पक्षांची सरकारे येतात त्यांनी शत्रूंची गरजच पडत नाही. ते स्वतःसाठीच खड्डा खोदून ठेवतात. तसेच हे मोदी सरकार करत आहे.\nमुंबई : भाजपच्या नेत्यांनी आधीपासून राहुल गांधींना लक्ष्य करून 'पप्पू पप्पू' म्हणून चिडवले. तेच राहुल गांधी आज गुजरातमध्ये जाऊन 'झप्पू' होत आहेत. राहुल यांच्या सभेला लोकांची जेवढी गर्दी होत आहे त्याला घाबरून मोदी नऊ-नऊ वेळा गुजरातमध्ये जात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.\nज्या राहुल गांधींना तुम्ही आतापर्यंत अपमानित करत होता. तीच व्यक्ती आज गुजरातमध्ये जात आहे तेव्हा तुम्हाला एवढी भीती का वाटत आहे, असा राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला.\nइंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्यानंतर विरोधी पक्षाचे सरकार आले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत जी विरोधी पक्षांची सरकारे येतात त्यांनी शत्रूंची गरजच पडत नाही. ते स्वतःसाठीच खड्डा खोदून ठेवतात. तसेच हे मोदी सरकार करत आहे. राजीव गांधींच्या नंतर या देशात पहिल्यांदाच एवढे मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळवून केंद्रातील सरकार सत्तेत आले आहे. मात्र, तरीही नोटाबंदी आणि जीएसटीसारखे जीवघेणे निर्णय मोदी सरकार घेत आहे, अशा शब्दांत राज यांनी मोदी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.\nराज ठाकरे म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री असताना देशाला हलाखीच्या आर्थिक स्थितीतून सावरले. मात्र, मोदी सरकार पुन्हा आर्थिक स्थिती बिघडवत आहे.\nदिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कसा फेरफार केला जातो याचे प्रात्यक्षिक देण्यास तयार होते. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांना प्रात्यक्षिक देण्याची संधीच दिली नाही. किरीट सोमय्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. मग एवढ्या वर्षांत कधीच भाजपला एवढी मते मिळाली नाहीत, आणि आता कशी मिळत आहेत. याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे.\nसोशल मीडियावर मोदी सरकारविरोधात टीका होत असल्याबद्दल बोलताना राज म्हणाले, सोशल मीडिया वापरून मोदी सरकार सत्तेत आले. त्यावेळी सोशल मीडियावर काहीही केलं तरी चालत होतं. आता तोच सोशल मीडिया आता त्यांच्याविरोधात जात आहे तेव्हा मात्र सरकारविरोधात कोणी लिहिले तर त्याच्याविरोधात लगेच गुन्हे दाखल केले जातात. मला मोदींनी गुजरातमधील केवळ ठराविक गोष्टी दाखवल्या, सांगितल्या. त्यामुळे तेच देशाचा विकास करू शकतील असे सुरवातीला मला वाटले. मात्र, आता तीन वर्षे झाली तरी ते केवळ खोटंच बोलत आहेत.\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://wordplanet.org/mar/29/1.htm", "date_download": "2018-08-18T01:03:34Z", "digest": "sha1:UKRZDEGZ7CK5HUAIVBZU2PFSSTPUL66Y", "length": 7517, "nlines": 36, "source_domain": "wordplanet.org", "title": " पवित्र शास्त्रवचने: योएल / Joel 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nअध्याय : 1 2 3\nयोएल - अध्याय 1\n1 पथूएलचा मुलगा योएल ह्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला:\n2 नेत्यांनो, हा संदेश ऐका ह्या देशात राहणाऱ्या सर्व लोकानो, माझे ऐका ह्या देशात राहणाऱ्या सर्व लोकानो, माझे ऐका तुमच्या आयुष्यात पूर्वी, असे काही घडले आहे का तुमच्या आयुष्यात पूर्वी, असे काही घडले आहे का नाही. तुमच्या वडिलांच्या काळात असे काही घडले का नाही. तुमच्या वडिलांच्या काळात असे काही घडले का\n3 तुम्ही तुमच्या मुलांना ह्या गोष्टी सांगाल. तुमची मुले, त्यांच्या मुलांना व तुमची नातवंडे त्यांच्या पुढच्या पिढीला ह्या गोष्टी सांगतील.\n4 जे नाकतोड्याने खाल्ले व जे कुसरूडाने सोडले, ते घुल्याने खाल्ले.\n5 मद्यप्यांनो, जागे व्हा व रडा सर्व दारूड्यांनो, रडा कारण तुमचे गोड मद्य संपले आहे. पन्हा तुम्हाला त्याची चव चाखता येणार नाही.\n6 माझ्या राष्ट्राबरोबर लढण्यासाठी एक मोठा व शक्तिशाली देश येत आहे. त्यांचे सैनिक अगणित आहेत. ते टोळ (शत्रू-सैनिक) तुमचा नाश करण्यास समर्थ आहेत. त्यांचे दात सिंहाच्या दाताप्रमाणे आहेत\n7 माझ्या द्राक्षवेलीवरची सर्व द्राक्षे ते ‘टोळ’ खातील. चांगल्या द्राक्षवेली जळाल्या व मेल्या माझी झाडे, ते, सोलून खातील. त्या झाडांच्या फांद्या पांढऱ्या पडून त्यांचा नाश होईल.\n8 एखाद्या तरुण वाग्दत्त वधूचा भावी पती मारला गेल्यावर ती जशी रडते, तसे रडा\n9 याजकांनो, परमेश्वराच्या सेवकांनो, शोक करा का कारण परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पणे व पेयार्पणे होणार नाहीत.\n10 शेतांचा नाश झाला आहे. भूमीसुध्दा रडत आहे. का कारण धान्याचा नाश झाला आहे, नवे मद्य सुकून गेले आहे आणि जैतुनाचे तेल नाहीसे झाले आहे.\n11 शेतकऱ्यांनो, दु:खी व्हा द्राक्षमळेवाल्यांनो, मोठ्याने रडा कारण शेतातील पीक नाहीसे झाले आहे.\n12 वेली सुकून गेल्या आहेत, अंजिराचे झाड वठत आहे, डाळींब, खजूर, सफस्चंद अशी सर्वच बागेतील झाड सुकत आहेत आणि लोकांमधील आनंद लोपला आहे.\n13 याजकांनो, शोकप्रदर्शक कपडे चढवून मोठ्याने रडा. वेदीच्या सेवकांनो, मोठ्याने शोक करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकानो, शोकप्रदर्शक कपडे घालूनच तुम्ही झोपाल. का कारण परमेश्वराच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे होणार नाहीत.\n14 ‘उपवासाची एक विशिष्ट वेळ असेल’, असे लोकांना सांगा. खास सभेसाठी लोकांना एकत्र बोलवा. देशात राहणाऱ्या लोकांना व नेत्यांना एकत्र गोळा करा. त्यांना प्रभूच्या, तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात आणा, व परमेश्वराची प्रार्थना करा.\n कारण परमेश्वराचा खास दिवस जवळच आहे. त्या वेळी, सर्वशक्तिमान परमेश्वराची शिक्षा हल्ल्याप्रमाणे अचानक येईल.\n16 आमचे अन्न तुटले आहे. आमच्या परमेश्वराच्या मंदिरातून आनंद व सुख निघून गेले आहे.\n17 आम्ही बियाणे पेरले पण ते मातीतच सुकून मरून गेले. आमची झाडे वाळली व मेली आहेत. आमची धान्याची कोठारे रिकामी झाली आणि कोसळत आहेत.\n18 प्राणी भुकेन व्याकूळ होऊन कण्हत आहेत. गुरांचे कळप गांगरून जाऊन, इतस्तत: भटकत आहेत. त्यांना खाण्यास चारा नाही. मेंढ्या मरत आहेत.\n19 हे परमेश्वरा, मी तुझा मदतीसाठी धावा करतो. आगीने आमच्या हिरव्या रानांचे वाळवंटात रूपांतर केले आहे.\n20 हिंस्र पशूसुध्दा तहानेने व्याकूळ झालेले आहेत आणि ते तुझ्या मदतीसाठी आक्रोश करत आहेत. झरे आटले आहेत-कोठेही पाणी नाही. आगीने आमच्या हिरव्या रानांचे वाळवंट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/pakistan-against-india-again-complaint-15395", "date_download": "2018-08-18T01:40:12Z", "digest": "sha1:RKKKBQWZSNZUYUQ7J3SNJTWKYKSYORAW", "length": 11530, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan against India again complaint पाकची भारताविरोधात पुन्हा एकदा कागाळी | eSakal", "raw_content": "\nपाकची भारताविरोधात पुन्हा एकदा कागाळी\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nइस्लामाबाद - पाकिस्तानने आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमधील कायमस्वरूपी सदस्य देशांच्या राजदूतांना एकत्र बोलावत जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती सांगत भारताविरोधात कागाळी केली. तसेच, जम्मू-काश्‍मीरमध्ये सार्वमत घेण्याचे या देशांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, असेही आवाहन पाकिस्तानने केले आहे.\nइस्लामाबाद - पाकिस्तानने आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमधील कायमस्वरूपी सदस्य देशांच्या राजदूतांना एकत्र बोलावत जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती सांगत भारताविरोधात कागाळी केली. तसेच, जम्मू-काश्‍मीरमध्ये सार्वमत घेण्याचे या देशांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, असेही आवाहन पाकिस्तानने केले आहे.\nजम्मू-काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष सल्लागार सईद तारिक फातेमी यांनी चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांच्या राजदूतांना सांगितले. काश्‍मीरमध्ये मानवाधिकारांची स्थिती ढासळत असून, भारताकडून सातत्याने होणारा शस्त्रसंधीचा भंग आणि सीमारेषेवरील गोळीबार यामुळे नागरिक अडचणीत आल्याचा दावाही पाकिस्तानने या वेळी केला. भारताकडून पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया होत असल्याचा कांगावाही पाकिस्तानने या देशांच्या राजदूतांसमोर केला. जम्मू-काश्‍मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावे, असे राष्ट्रसंघाच्या ठरावात मान्य केले असल्याने हे आश्‍वासन पूर्ण करावे, असे फातेमी यांनी आवाहन केले.\nभविष्यदर्शी, आधुनिक आणि घटनात्मक राष्ट्रवाद, की वांशिक कल्पनांच्या सहाय्याने तयार होणाऱ्या सामूहिक अस्मितेचा राष्ट्रवाद या दोन ध्रुवांवर अद्यापही...\nअर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी वाजपेयींची आठ महत्त्वाची पाऊले\nपुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण,...\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nAtal Bihari Vajpayee: पाकिस्तानने जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nलाहोरः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी पाकिस्तानने जागविल्या. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा...\nकापड दुकानातील तरुणाची 'एटीएस'कडून चौकशी\nऔरंगाबाद - नालासोपारा प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शहरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/dhoni-now-399-dismissals-in-odis/", "date_download": "2018-08-18T00:59:35Z", "digest": "sha1:PPZAYT5H5R7JIL7IPJJDK54GXI2YFXOO", "length": 5975, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "उद्या धोनीला एक अनोखा विक्रम करण्याची संधी! -", "raw_content": "\nउद्या धोनीला एक अनोखा विक्रम करण्याची संधी\nउद्या धोनीला एक अनोखा विक्रम करण्याची संधी\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून उद्या एक खास विक्रम होऊ शकतो. त्याने जर आज यष्टींमागे १ फलंदाजांना बाद केले तर तो वनडेत ४०० विकेट्स यष्टींमागे घेणारा चौथा खेळाडू बनणार आहे.\nधोनीने ३१५ सामन्यात आजपर्यंत ३९९ खेळाडूंना यष्टींमागे बाद केले आहे. या यादीत अव्वल स्थानी कुमार संगकारा असून त्याने ४०४ सामन्यात ४८२ खेळाडूंना बाद केले आहे तर दुसऱ्या स्थानावरील ऍडम गिलख्रिस्टने २८७ सामन्यात ४७२ फलंदाजांना तर तिसऱ्या क्रमांकावरील मार्क बाऊचरने २९५ सामन्यात ४२४ फलंदाजांना बाद केले आहे.\nधोनीने ३९८ मधील २९४ झेल घेतले असून १०५ फलंदाजांना यष्टिचित केले आहे. यष्टिचित करण्यात धोनी अव्वल असून तो सोडून आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला ९९ पेक्षा जास्त खेळाडूंना यष्टिचित करता आले नाही.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/yuvraj-talked-about-his-life-after-cricket/", "date_download": "2018-08-18T00:59:29Z", "digest": "sha1:A5SHCEIJYDMZL3LH2UKDP3FMXI24YSDT", "length": 6738, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "निवृत्तीनंतर या गोष्टी करणार युवराज! -", "raw_content": "\nनिवृत्तीनंतर या गोष्टी करणार युवराज\nनिवृत्तीनंतर या गोष्टी करणार युवराज\nभारताचा लढवय्या क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या निवृत्तीनंतरच्या योजनांबाबत खुलासा केला आहे. त्याने हा खुलासा करताना तो समालोचन मात्र करणार नाही हे स्पष्ट केले आहे.\nस्पोर्ट्सस्टार लाईव्हशी बोलताना युवराजने निवृत्तीनंतर त्याचे आयुष्य कसे असेल याबद्दल सांगितले. तो म्हणाला, ” समालोचन हे माझे क्षेत्र नाही. कॅन्सरग्रस्तांसाठी म्हणजेच युवी कॅन फौंडेशनसाठी पुढे मी काम करेल. मला तरुण मुलांना पाठिंबा द्यायला आवडतो. आत्ताच्या नवीन पिढीशी संवाद साधायला आवडते. प्रशिक्षण देणेही माझ्या मनात आहे. मला वंचित मुलांना शोधून त्यांच्या खेळाकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे आहे. खेळाप्रमाणेच शिक्षणही महत्वाचे आहे. तुम्हाला दोन्ही गोष्टींवर लक्ष देणे महत्वाचे आहे. खेळ हा शिक्षणामध्ये अडथळा व्हायला नको.”\nयाबरोबरच युवराजने अजून काही वर्ष क्रिकेट खेळणार असल्याचे संकेत दिले आहे. तसेच तो अजूनही २ ते ३ आयपीएल खेळणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.\nयुवराज सध्या पंजाबकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत असून त्याचा संघ साखळी फेरीतून जवळपास बाहेर पडल्यात जमा आहे. तसेच युवराज जून २०१७ पासून भारतीय संघाबाहेर आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jayavi.wordpress.com/2013/06/30/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE/?shared=email&msg=fail", "date_download": "2018-08-18T00:16:24Z", "digest": "sha1:SSCWLBVWT5EFBVBILN7XXX3EYHFRM35C", "length": 11846, "nlines": 148, "source_domain": "jayavi.wordpress.com", "title": "आजचा दिवस माझा | माझी मी-अशी मी", "raw_content": "\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nमाझं विश्वं….. माझ्या शब्दात \nजून 30, 2013 जयश्री द्वारा\n“आजचा दिवस माझा” अप्रतिम सिनेमा \nकितीतरी दिवसात इतका सुरेख सिनेमा बघितला.\nसचिन खेडेकर ……..तुस्सी फिर से छा गये बॉस \nसिनेमातले काही काही Scenes केवळ अप्रतिम \nपीडी (ऋषिकेश जोशी) आपल्या मुलाशी बोलतो ते संभाषण सुरवातीला चिडलेला मुलगा बाबांचं बोलणं ऐकून कसा हळुहळु निवळत जातो ते केवळ पडद्यावरच बघायला हवं.\nमुख्यमंत्री बनल्यानंतर विमानतळापासून तर सिनेमात शेवटपर्यंत सचिनचा रुबाब…… खासच…… कमालीचा देखणा दिसतो सचिन. अंध गायकाचा आपल्याकडून झालेला अपमान …..त्यानंतरची होणारी तगमग बघून आपण सुद्धा अस्वस्थ होतो.\nअश्विनी भावेनी सुद्धा फार सुरेख बजावलीये भूमिका. सही दिसते नवर्‍याच्या पदाला साजेसा आब, समजूतदारपणा अतिशय बेमालूम साकारलाय \nसुहास परांजपे, तिचा झालेला नवरा, लिना भागवत, महेश मांजरेकर, आनंद इंगळे, एकापेक्षा एक.\nइतक्या रात्री मंत्रालयात बोलावलंय हे कळल्यानंतरच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अगदी बघण्यालायक.\nसुहास परांजपे जेव्हा आनंद इंगळेंशी नवर्‍याबद्दल खोटं बोलते तो scene तर एकदम झकास जमलाय ….\nऋषिकेश जोशी अविस्मरणीय भूमिका ….एकदम संयत आणि वास्तविक.\nPosted in चित्रपट, मराठी | Tagged मराठी चित्रपट | 4 प्रतिक्रिया\non जुलै 2, 2013 at 7:07 सकाळी | उत्तर महेंद्र\non जुलै 2, 2013 at 11:31 सकाळी | उत्तर जयश्री\nनक्की बघ आणि कसा वाटला ते सांग 🙂\nसचिन खेडेकर यांच्या आतापर्यंतच्या जवळ जवळ सर्वच भूमिका जबरदस्त आहेत . याआधीची मराठी चित्रपट ” मी शिवाजीराजे भोसले बोलतोय “, आणि हिंदी चित्रपट “छोडो कल की बातें” मधील भूमिका एकदम अप्रतिम होती. आजचा दिवस माझा चित्रपटाचा शेवट मस्त होता. तसं थीम/कल्पनाही गंभीरच होती म्हणा. एखाद्या नेत्याला फील होणं म्हणजे खरच गंभीर कल्पना.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nनेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी कायम ओढ ह्या ओढीतूनच जे काय करते त्याचं छोटंसं टिपण म्हणजे हा माझा ब्लॉग \nगप्पा करायला, भटकायला, वाचन करायला, खेळायला, खादाडायला..... जे जे काही म्हणून देवाने आणि निसर्गाने, मानवाने रसिकतेने तयार केलंय त्याचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडतं.\n“स्टार माझ्या”च्या “ब्लॉग माझा-३” स्पर्धेतलं बक्षिस\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nJanhavi Ukhalkar on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on एकांत पन्नाशीनंतरचा\nchudaman patil on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on शिक्षक दिनाच्या शुभेच्छा …\nनवरस - ऐकणार का\n« मे ऑगस्ट »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T01:31:22Z", "digest": "sha1:YUG4JDOFKNZRYCKMPV5HNUW6KLBYJBOU", "length": 6511, "nlines": 145, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सायकल | मराठीमाती", "raw_content": "\nजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन.\n१८१९ : सायकलचा पेटंट देण्यात आला.\n१९४५ : युनायटेड नेशन्सची स्थापना.\n१९७५ : तत्कालीन भारतीय राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी जारी केली.\n१९८२ : एअर इंडियाचे पहिले बोइंग विमान गौरीशंकर येथे कोसळले.\n१९५८ : पुणे महापालिकेचा कारभार मराठी भाषेतून करण्याचा ठराव मंजुर.\n१८२४ : लॉर्ड केल्व्हिन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.\n१८३८ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, आद्य बंगाली कादंबरीकार.\n१८८८ : बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक.\n१९४४ : प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.\n२००१ : वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.\n२००४ : यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन, ठळ्क घटना, दिनविशेष, नारायण श्रीपाद राजहंस, प्रफुल्लचंद्र रे, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बालगंधर्व, मृत्यू, यश जोहर, लॉर्ड केल्व्हिन, व.पु. काळे, वसंत पुरुषोत्तम काळे, सायकल, २६ जून on जुन 26, 2013 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://jayavi.wordpress.com/2018/04/05/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A5%80/?shared=email&msg=fail", "date_download": "2018-08-18T00:16:28Z", "digest": "sha1:WOX36D37BLIHPE2Q2DLXBZ4AANX5Z55Q", "length": 10217, "nlines": 133, "source_domain": "jayavi.wordpress.com", "title": "आम्ही दोघी | माझी मी-अशी मी", "raw_content": "\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nमाझं विश्वं….. माझ्या शब्दात \nएप्रिल 5, 2018 जयश्री द्वारा\nअतिशय सुरेख, नेटका सिनेमा \nप्रिया बापट – सिनेमाची नायिका. तिचीच कथा. तिनेच सांगितलेली. तिच्याच दृष्टीकोनातून. आई लहानपणीच देवाघरी गेलेली. वडीलांच्या व्यवहारी स्वभावामुळे त्यांच्यापेक्षाही व्यवहारी बनलेली. शाळेतली अवखळ, कॉलेजातली अल्लड पण स्पष्टवक्ती आणि नंतरची जिद्दी, भयंकर मनस्वी, स्वत:ची पक्की मतं असलेली प्रिया दिसण्यातून, वागण्यातून, अभिनयातून इतकी सहज आपल्या मनात शिरते ना…. की आपणही नकळत तिच्यासारखाच विचार करायला लागतो. प्रत्येक फ्रेम मधे प्रिया फार सुरेख दिसते.\nमुक्ता बर्वे – प्रियाच्या गोष्टीत मुक्ताचं अचानक, अनाहुत आगमन. अतिशय साधारण वेशभूषा, मोजकेच डायलॉग्ज…. पण मुक्ता एक अजब रसायन आहे. तिचं फ्रेममधे येणंच सुखद असतं. डोळेच काय हिचं गात्रं न्‌ गात्रं अभिनय करतं. तिचं बघणं, हसणं, बोलणं…. काय म्हणावं ह्या मुलीला… आपण तर बाबा हिच्या प्रेमात \nकिरण करमरकर – समर्थ, सशक्त अभिनय… पुन्हा एकदा \nभूषण प्रधान – मस्त … Adorable \nकथा – गौरी देशपांडे. सिनेमा बघून झाल्यावर प्रिया आणि मुक्ताच्या बरोबरीनं आपण गौरीच्या प्रेमातही पडतोच पडतो.\nPosted in अशी मी, चित्रपट, मराठी | Tagged चित्रपट, जयश्री अंबासकर, मराठी | टिपणी करा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nनेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी कायम ओढ ह्या ओढीतूनच जे काय करते त्याचं छोटंसं टिपण म्हणजे हा माझा ब्लॉग \nगप्पा करायला, भटकायला, वाचन करायला, खेळायला, खादाडायला..... जे जे काही म्हणून देवाने आणि निसर्गाने, मानवाने रसिकतेने तयार केलंय त्याचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडतं.\n“स्टार माझ्या”च्या “ब्लॉग माझा-३” स्पर्धेतलं बक्षिस\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nJanhavi Ukhalkar on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on एकांत पन्नाशीनंतरचा\nchudaman patil on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on शिक्षक दिनाच्या शुभेच्छा …\nनवरस - ऐकणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T00:54:51Z", "digest": "sha1:C3QP6ZYQSDHO3MZ7EJMCRJZFW6NGIMNC", "length": 32258, "nlines": 104, "source_domain": "mediawatch.info", "title": "शेतकऱ्यांच्या राजकीय पर्यायाची घाई | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त शेतकऱ्यांच्या राजकीय पर्यायाची घाई\nशेतकऱ्यांच्या राजकीय पर्यायाची घाई\nशेतकऱ्यांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांची ओळख पुसल्या गेली आणि सशक्त शेतकरी आंदोलनाचा राजकीय प्रवेश चळवळीच्या मुळावर आला हे का आणि कशामुळे घडले याचा विचार आणि विश्लेषण न करता निवडणुका नजरेच्या टप्प्यात आल्या म्हणून घाईने राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का आणि यशापयशाचे शेतकरी चळवळीवर आणि एकूणच राजकारणावर काय परिणाम होवू शकतो याचा विचार केला पाहिजे.\nसार्वत्रिक निवडणुका जवळ येवू लागल्या तशा राजकीय हालचालींना वेग येवू लागला आहे. राजकीय पक्ष तयारीला लागलेत तसेच समाजातील इतर घटकही निवडणुकीत उतरण्याची चाचपणी करू लागले आहेत. त्यात शेतकरी समुदायाचे प्रतिनिधी कामाला लागलेले दिसतात. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व कॉंग्रेसकडे होते आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ कॉंग्रेस ही शेतकऱ्यांची प्रतिनिधी समजल्या गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेसने शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतल्याने त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व आले. स्वातंत्र्यानंतर प्रमुख असलेली कृषीअर्थव्यवस्था औद्योगिक अर्थव्यवस्थेत रुपांतरीत करण्याचा प्रयत्न जसजसा वाढत गेला तसतसे कॉंग्रेसची शेतकरी ओळख कमी झाली. दरम्यान शेतकऱ्यांचा तोंडावळा असलेले आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार करणारे लोकदल किंवा शेतकरी कामगार पक्षासारखे पक्ष निर्माण झालेत , वाढलेत आणि लयालाही चाललेत. शेतकरी आंदोलनांनी आणि चळवळीनी जोर पकडला तशी शेतकरी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत होवून निवडणुकीच्या राजकारणाचे प्रयोगही झालेत. या प्रयोगांना यश कमी आणि अपयश जास्त आल्याचा अनुभव फार जुना नाही. शेतकऱ्यांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांची ओळख पुसल्या गेली आणि सशक्त शेतकरी आंदोलनाचा राजकीय प्रवेश चळवळीच्या मुळावर आला हे का आणि कशामुळे घडले याचा विचार आणि विश्लेषण न करता निवडणुका नजरेच्या टप्प्यात आल्या म्हणून घाईने राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का आणि यशापयशाच्या प्रयत्नाचे शेतकरी चळवळीवर आणि एकूणच राजकारणावर काय परिणाम होवू शकतो याचा विचार केला पाहिजे.\nशेतीवर अवलंबून असणारा समुदाय आजही ६० टक्क्याच्या वर आहे आणि सर्वाधिक समस्यांना याच समुदायाला तोंड द्यावे लागत आहे. याची दोन कारणे आहेत. आजवर शेतकऱ्याला शेतकरी म्हणून मतदान करता आलेले नाही. दारिद्र्यामुळे एकमेकांच्या ताटातले ओढून घेण्याच्या प्रयत्नाने या समुदायाच्या ऐक्यात बाधा आली आहे. ही ती दोन कारणे. लोकसंख्या मोठी पण ऐक्या अभावी प्रभाव शून्य. शेतीचा अभिमान वाटावा अशी समृद्धी शेतीत पैदा होण्या ऐवजी दारिद्र्याचीच निर्मिती होते. या दारिद्र्यातून बाहेर पडण्याची प्रत्येकाची धडपड असते. अशी धडपड असेल तर शेतकरी समुदाय शेतकरी म्हणून मतदान करणे कठीण आहे. शेतकऱ्यांचे राजकीय पक्ष निर्माण झाले नाहीत आणि जे झालेत ते टिकले नाहीत त्याचे हे कारण आहे. शेतकऱ्याला शेतकरी म्हणून राहण्याची इच्छा नसेल तर शेतकऱ्यांचा राजकीय पक्ष निर्माण होणे आणि वाढणे अशक्य आहे. दारिद्र्याची भूमी भेदाभेदासाठी भुसभुशीत असते. एक या बाजूने उभा राहिला की दुसरा त्या बाजूने उभा राहतो. विचार आणि आर्थिक हित या बाबी गौण ठरतात. कॉंग्रेसला सबल राजकीय पर्याय नव्हता तेव्हाही कॉंग्रेस विरोधात भरपूर मतदान व्हायचे. याचे कारण गावातील एक गट एका बाजूने उभा राहिला की दुसरा गट दुसऱ्या बाजूने उभा राहायचा. आज शेतकरी हिताचा विचार करणारा कोणताही पक्ष नसताना शेतकरी सर्व पक्षात विभागला गेला आहे याचे कारण शेतकऱ्याच्या मनात शेतकरी हिताचा राजकीय विचार कधी नसतोच. शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्र आलेला शेतकरी राजकीय मुद्द्यावर एकत्र ठेवण्यात कायम अपयश आले याचे कारण शेतकरी म्हणून राजकीय वाटचाल कशी असली पाहिजे यात कधी स्पष्टता आली नाही.\nशरद जोशीच्या नेतृत्वाखाली चळवळ उभी राहिली तेव्हा शेतकऱ्यांना सांगण्यात आले की त्यांनी फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यायचे आहे. चळवळीत येताना आपले राजकीय जोडे बाहेर ठेवून यायचे. चळवळीच्या परिघाबाहेर आपापले राजकारण करायचे. कोणत्याही शेतकरी चळवळीची सुरुवात राजकीय जाहीरनाम्याने झाली नाही पण शेवट मात्र राजकीय जाहीरनाम्याने होत आला. शेतकरी चळवळीचा राजकीय शक्ती म्हणून राजकारणात प्रस्थापित होण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा फुट अपरिहार्य ठरली. चळवळीचा उपयोग राजकारणासाठी केल्या जात आहे या कारणावरून शेतकरी संघटना फुटल्या आहेत आणि फुटीर संघटनांनी आपले वेगळे राजकीय गट निर्मिले आहेत शेतकऱ्यांची एकसंघ चळवळ काही काळ उभी राहणे शक्य आहे , पण शेतकऱ्यांची एकसंघ राजकीय आघाडी निर्माण होत नाही. अशी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न चळवळीत मात्र फुट पाडतो हा अनुभव लक्षात घेतला तर नव्याने राजकीय पर्याय निर्माण करण्याच्या प्रयत्नांच्या पदरी यापेक्षा काही वेगळे पडेल हे मानायला आधार सापडत नाही.\n“राजकारण” केल्याचा आरोप होईल म्हणून आम्हाला राजकारणाशी देणेघेणे नाही , फक्त शेतकरी हित आम्हाला हवे असे म्हणायचे आणि अशा संघटना-चळवळीतून निर्माण झालेल्या शक्तीचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न करायचा याचा परिणाम ‘ताकाला जायचे पण गाडगे लपवायचे’ असा समज होण्यात झाला. राजकीय प्रक्रिया आणि प्रयत्नाच्या परिणामी शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार आहेत आणि अशी राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी शेतकरी चळवळ आहे अशी भूमिका घेवून कोणताच नेता आजवर उभा राहिला नाही. इथे फक्त आपले प्रश्न सोडवायचे आहेत आणि बाकी राजकारण इतर पक्षात जावून करायचे आहे हा समज शेतकरी चळवळीनी देखील पक्का केला. शेतकरी म्हणून चळवळीत काम करायचे पण राजकारणात मात्र तो राजकीय कार्यकर्ता बनतो शेतकरी कार्यकर्ता राहात नाही. राजकीय कार्यकर्ता बनण्याची भूमिका वैचारिक किंवा आर्थिक नसतेच. तो त्या पक्षात म्हणून मी या पक्षात. चळवळ शेतकरी म्हणून करायची आणि राजकारण मात्र शेतकरी विरुद्ध शेतकरी त्यामुळे चळवळ वेगळी आणि राजकारण वेगळे ही जी कृत्रिम विभागणी झाली त्यातून शेतकरी हा आकार-उकार नसलेला बटाट्याचे पोतेच राहिला. राजकीय ताकद कधी बनलाच नाही. लोकसंख्येने मोठा, मतदार म्हणून संख्याही सर्वाधिक पण राजकीय प्रभाव मात्र शून्य. शेतीमालासाठी ग्राहकाला जास्त पैसे मोजावे लागले तर खुर्ची जावू शकते ही भीती प्रत्येक राजकीय पक्षात आहे. शेतीमालाचे भाव रसातळाला जावून शेतकरी उध्वस्त झाला, कितीही शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले तरी तो कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या खुर्चीला धोका आहे असे वाटत नाही. कारण शेतकरी हा कधी शेतकरी म्हणून मतदानच करीत नाही. शेतकऱ्यांचा राजकीय पक्ष असणे महत्वाचे नाही. शेतकऱ्यांची राजकीय समज आणि शक्ती असणे महत्वाची. ग्राहकांचा तरी कुठे पक्ष असतो. मतदार म्हणून जागरूक हीच त्याची शक्ती असते. शेतकऱ्यात अशी जागरूकता निर्माण करण्याचे , आपली चळवळ ही आर्थिक न्याय मागणारी राजकीय चळवळ आहे हे शेतकऱ्याच्या मनावर बिम्बविण्याचे प्रयत्न न झाल्याने शेतकऱ्यांची राजकीय ताकद कधी निर्माण झाली नाही. ज्यांना राजकीय पर्याय उभा करायचा आहे त्यांना मुळापासून प्रारंभ करावा लागणार आहे. आली निवडणूक आणि बांधा शेतकऱ्याची मोट यातून राजकीय पर्याय उभा राहात नसतो.\nनागरीकरण वाढले, मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर बऱ्याच मतदार संघातील शेतकऱ्यांचे प्राबल्य कमी झाले असले तरी शेतकरी समुदायाची मतदार म्हणून असलेली ताकद आणि संख्या मोठी आहे. परिणामी शेतकऱ्यांची राजकीय ताकद नसली तरी शेतकऱ्यांच्या असंतोषाचे राजकीय परिणाम होवू शकतात. ध्यानीमनी नसतांना अटलबिहारी सरकारचा २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेला पराभव हा शेतकरी आणि ग्रामीण भागातील असंतोषाचा परिणाम होता. आज मोदी सरकारच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. नागरी भागात मोदी सरकार साठी सारे आलबेल नसले तरी फार मोठे आव्हान आहे असेही नाही. मोदी सरकार समोरचे आव्हान आणि संकट शेतीशी निगडीत ग्रामीण असंतोषाचे आहे. निवडणुकीत जे काही वेगळे परिणाम दिसतील ते या असंतोषाच्या परिणामी दिसतील. ज्यांची ज्यांची राजकीय पर्याय उभी करण्याची आकांक्षा आणि क्षमता आहे त्यांनी पहिले येत्या निवडणुकीत ग्रामीण असंतोषाचा परिणाम सौम्य होईल अशी कोणतीही कृती न करण्याचे पथ्य पाळलेच पाहिजे. शेतकऱ्यांच्या राजकीय ताकदीतून परिवर्तन केव्हाही वांछनीय असले तरी निव्वळ असंतोषातून घडणाऱ्या परिणामाचे महत्व कमी नाही. नुसत्या असंतोषातून परिवर्तन घडले तर त्या परिवर्तनाचा विधायक उपयोग होत नाही हे अटलबिहारी सरकारच्या पराभवानंतर दिसून आले. यासाठी असंतोष राजकीय ताकदीत रुपांतरीत करण्याची गरज आहे. या राजकीय ताकदीचा जन्म होण्या आधीच तिला चेहरा देण्याची गरज नाही. राजकीय पर्याय उभा करू इच्छिणाऱ्यांनी आजच्या ग्रामीण असंतोषाला राजकीय शक्ती बनविण्याचा कार्यक्रम योजला पाहिजे. स्वत:चा राजकीय पक्ष न बनविता किंवा स्वत: निवडणुकीला उभे न राहता शेतकरी हिताला प्राधान्य देणारे प्रचलित पक्षातील किंवा पक्षाबाहेरचे अपक्ष उमेदवार शेतकरी मतदारांच्या बळावर निवडून आणण्याचा प्रयोग केला पाहिजे. पक्ष काढला नाही तरी शेतकऱ्यांचा जाहीरनामा काढता येतो. या जाहीरनाम्याच्या आधारे निवडणुकीत राजकीय भूमिका शक्य आहे. पक्षाच्या किंवा पक्षाबाहेरच्या उमेदवाराला पाठींबा हा बहुसंख्य ग्रामसभांच्या ठरावाच्या आधारे झाला पाहिजे. पर्याय देवू इच्छिणाऱ्या शेतकरी नेत्यांना पक्ष स्थापन न करता अशा ग्रामसभांच्या ठरावाच्या आधारे अपक्ष म्हणून निवडणूक लढविता येईल.\nशेतकरी मतदारांच्या आधारावर कोणाला निवडून आणता येते हे दाखवून देणे शेतकऱ्यांची राजकीय शक्ती प्रकट करण्याचा मार्ग आहे. अशा शक्तीचे प्रकटीकरण सत्तापक्षाच्या विरोधात राहूनच होते याचा विसर पडता कामा नये. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे पहिले सरकार आले त्या निवडणुकीत शरद जोशींनी सत्ताधारी कॉंग्रेसला समर्थन दिले होते आणि त्याच्या परिणामी शेतकरी संघटनेची न भरून निघणारी हानी झाली हा अनुभव विसरता कामा नये. शरद जोशींच्या निर्णयाचा त्यावेळी मी समर्थक होतो. शेती आणि शेतकरी विषयक धोरणा बाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात फारसा फरक नसतो हे खरे असले तरी लढाऊ संघटनांनी सत्तापक्षाला समर्थन देण्याचा प्रयोग मतदारांच्या फारसा पचनी पडत नाही हा त्यावेळचा अनुभव आहे. एकदा शेतकऱ्यांची राजकीय शक्ती प्रकट झाली की पर्यायाच्या रुपात तिची बांधणी भविष्यात शक्य होणार आहे. अशा बांधणीला निवडणुकीच्या तोंडावर नाही तर निवडणूक संपल्यावर प्रारंभ केला पाहिजे. पर्याय उभा राह्यचा असेल आणि त्याला फळ यायचे असेल तर पर्याय बांधणीच्या पंचवार्षिक कार्याक्रमातूनच ते शक्य होणार आहे. घाईत पर्याय उभा राहणार नाही आणि त्यासाठीचे प्रयत्न पायावर कुऱ्हाड मारून घेणारे ठरण्याचा धोका आहे. आत्मघाता पासून शेतकरी नेत्यांनी स्वत:ला आणि शेतकरी चळवळीला वाचविले पाहिजे.\nसुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nअंधार ओकणाऱ्या मशाली अमर हबीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गळा काढणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.…\nशेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच फलित लेखक - प्रताप भानू मेहता अनुवाद - मुग्धा कर्णिक सौजन्य…\nभारतीय शेती आणि संस्कृतीचा इतिहास भुजंग रामराव बोबडे इतिहास या शब्दाचाअर्थ ‘असे घडेल’ असा आहे.…\nभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत.…\nविचारधारा आणि कार्यकर्ता दोघांनाही एक्सपायरी डेट असते मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७ सुधाकर जाधव --------------------------------------- विचाराचे…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.cehat.org/publications/subjectwise/6/Poster%20Presented", "date_download": "2018-08-18T01:26:04Z", "digest": "sha1:2I74J5PEGNREUTH6FXYUTRFJGVF73MDF", "length": 3559, "nlines": 76, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरिता आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका-mr\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)-mr\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका-hi\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई) -hi\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया-hi\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती-mr\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष-mr\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार-mr\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे-mr\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक-mr\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा-mr\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा-mr\nस्त्रियांच्या माहितीकरिता पत्रक : गर्भापताविषयी सर्वकाही-mr\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/02/police.html", "date_download": "2018-08-18T00:18:10Z", "digest": "sha1:SIKXWCGUHLILNQRMIYVPASGGFAQK2FU2", "length": 7877, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "पालीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर 38 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nपालीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर 38 जागा.\nपालीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर 38 जागा.\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"पालीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर 38 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/kusumbhi-devi-temple-lucknow-117062600010_1.html", "date_download": "2018-08-18T01:08:43Z", "digest": "sha1:KDPMGAUZFLSWPNYFO2CXDBUWGAA6FCOK", "length": 9546, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लव-कुश यांनी स्थापन केलेले कुसुंभी माता मंदिर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलव-कुश यांनी स्थापन केलेले कुसुंभी माता मंदिर\nलखनौतील उन्नाजवळ नबाबगंज भागात असलेले माता कुसुंभी मंदिर रामायण काळाशी नाते सांगणारे आहे. है पौराणिक मंदिर अतिशय रमणीय स्थळी वसलेले असून वर्षभर येथे भाविकांची गर्दी असते. मातेचे हे सिद्धपीठ मानले जाते व येथे येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असाही विश्वास आहे. येथील पवित्र सरोवरात स्नान करून तेथेच प्रसाद शिजवून एकमेकांना वाटण्याची प्रथा आहे. नवरात्रीत येथे मोठी जत्रा भरते.\nमंदिराची का अशी सांगितली जाते की, रामाने सीतात्याग केल्यावर तिला वनात सोडण्याचा हुकुम लक्ष्मणाला दिला. लक्ष्मण रथातून सीतेला घेऊन जात असताना तिला तहान लागली तेव्हा पाणी आणण्यासाठी लक्ष्मण एक विहिरी जवळ गेला. पाणी काढताना प्रथम मला बाहेर काढ मग पाणीर भर असा आवाज लक्ष्मणाला ऐकू आला. लक्ष्मणाने येथून देवीची मूर्ती बाहेर काढली व वडाच्या झाडाखाली ठेवली. नंतर तो पाणी घेऊन आला व सीतेलाही त्याने सारी हकीकत सांगितली. तेव्हा सीतेने ती गर्भवती असल्याचे लक्ष्मणाला सांगितले.\nनंतर वाल्मीकींनी सीतेला त्यांच्या आश्रमात नेऊन तिचे व जन्माला आलेल्या लव-कुश या जुळ्या भावंडांचे संगोपन केले. नैमिष्यारण्यात रामाचा अश्वमेध यज्ञाच्या घोडा आला तेव्हा लव-कुशनी त्याला अडविले. सीतेला या ठिकाणी आल्यावर देवीच्या मूर्तींची आठवण झाली व तिने कुशाला या देवीच्या मूर्तींची स्थापना करण्यास सांगितले. त्यावरून तिला देवी कुशहरी असे नाव पडले. ही मूर्ती 7 फूट उंचावर स्थापली गेल्याने तिला सहज स्पर्श करता येत नाही. या देवीला काळ्या बांगड्या वाहण्याची प्रथा आहे.\n#webviral झारखंड बीजेपी चीफ च्या मुलाने 11 वर्षाच्या मुलीशी केलं लग्न\nरावणाने शिवाला येथे केले होते मस्तक अर्पण\nMansarovar : शोभा मानसरोवराची\nआकाशाला साद घालणारी हिमालयाची हिमशिखरं\nयावर अधिक वाचा :\nकुसुंभी माता मंदिर उन्ना\n‘गोल्ड’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई\nअक्षय कुमारचा ‘गोल्ड’ या इतिहासातील एका सुवर्णकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने ...\nकतरिना आणि आलिया यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे ऐकिवात आले होते. मात्र आलियाने असा ...\nअटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश ...\nभारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी ...\n'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...\nसलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज\nसलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_4873.html", "date_download": "2018-08-18T00:48:24Z", "digest": "sha1:4GOIUKTXRGTPNK2FUOQZ5NRVIWJP3MJT", "length": 3381, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "बरोबर ना | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » बरोबर ना.. » बरोबर ना\n\"प्रेम हे तेव्हा आहे जेव्हा प्रियकर प्रेयसी कडे किस मागतो, व प्रेयसी आपले डोळे बंद करून त्याला किस करायला परवानगी देते .................. पण ... ... प्रियकर तिच्या ओठांवर किस न करता कपाळावर किस करून म्हणतो ,\" आपल्याकडे अजून पूर्ण आयुष्य पडले आहे \" तात्पर्य :- प्रेमाचा व विश्वासाचा पूल फक्त आणि फक्त मानसिक संबधाने बांधला जातो बरोबर ना.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/haryana-steelars-vs-u-mumba/", "date_download": "2018-08-18T00:58:23Z", "digest": "sha1:Y3LQREGBEI33ALOSAG6BPKSDSVEF4PUJ", "length": 9258, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हरयाणा स्टीलर्स करणार का पराभवाची परतफेड? -", "raw_content": "\nहरयाणा स्टीलर्स करणार का पराभवाची परतफेड\nहरयाणा स्टीलर्स करणार का पराभवाची परतफेड\nप्रो कबड्डीमध्ये आज पहिला सामना यु मुंबा आणि हरियाणा स्टीलर्स या दोन तोलामोलाच्या संघात आहे. या मोसमाच्या सुरुवातीला हे दोन संघ आपसात भिडले होते. त्या सामन्यात यु मुंबा संघाने एका गुणांच्या फरकाने निसटता विजय मिळवला होता.\nहरियाणा संघाच्या डिफेन्सने पूर्ण मोसमात कमालीचे सातत्य दाखवले आहे. या संघाचे दोन्ही कॉर्नर मोहीत चिल्लर आणि सुरिंदर नाडा हे या मोसमात खूप चांगल्या लयीत आहेत. सुरिंदर नाडा या मोसमाच्या यशस्वी डिफेंडर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मोहित चिल्लर प्रो कबड्डी इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी डिफेंडर आहे. या संघासाठी या संघाचे रेडर्स चिंतेची बाब बनले आहेत. विकास कंडोला वगळता अन्य कोणत्याही रेडरला या मोसमात छाप पाडता आली नाही. वजीर सिंग आणि दीपक दहीया यांनी मोक्याच्या वेळी गुण मिळवले आहेत पण त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही.\nरेडींग डिपार्टमेंट मधील काही चुकांमुळे या संघाने हातातले सामने बरोबरीत सोडवण्यात समाधान मानावे लागले आहे. मागील दबंग दिल्ली विरुद्धच्या सामन्यात या संघाने शेवटच्या मिनिटात रेडींगच्या जोरावर सामना जिंकला. त्यामुळे या संघाचे रेडर्स आत्मविश्वासाने या सामन्यात उतरतील. ही एक बाबी या संघाच्या दृष्टीने चांगली आहे.\nयु मुंबाची स्थिती हरयाणा स्टीलर्सच्या बरोबर विरोधी आहे. या संघाला डिफेन्समधील कमजोरीचा फटका सहन करावा लागत आहे. या संघातील रेडर्स सध्या उत्तम कामगिरी करत आहेत पण डिफेन्समध्ये एखादा अनुभवी डिफेंडर नसल्याने मोक्याच्या वेळी डिफेंडर्स चुका करत आहेत. त्यामुळे हा संघ सामन्यात वर्चस्व स्थापन करून शेवटच्या काही मिनिटात सामना गमावत आहे. अनुप कुमार,काशीलिंग आडके,श्रीकांत जाधव यांनी मागील काही सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. हरियाणा आणि मुंबा यांच्यात झालेल्या मागील सामन्यात अनुप कुमारने निर्णायक कामगिरी केली होती. त्याच्याकडून आजच्या सामन्यात देखील तशीच अपेक्षा यु मुंबाचे पाठीराखे करत असणार.\nहरयाणा स्टीलर्सने सहा सामन्यात तीन विजय,दोन सामने बरोबरीत सोडवले आहेत तर फक्त एक सामना गमावला आहे. तो सामना त्यांनी यु मुंबाविरुद्धच गमावला होता. या सामन्यात हरियाणा स्टीलर्स त्या सामन्यातील पराभवाची परतफेड करतो कीं हा सामना जिंकून यु मुंबा संघ विजयी लयीत परततो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_7226.html", "date_download": "2018-08-18T00:48:04Z", "digest": "sha1:PUTC2F3JNJGGNRUVRPVC36AMF7HZ7CPJ", "length": 4120, "nlines": 60, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "होतो तुझ्याच पाशी. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » होतो तुझ्याच पाशी. » होतो तुझ्याच पाशी.\nकितीही दूर गेलो तरी होतो तुझ्याच पाशी...\nआणि माझ्याविना तू तरी राहशील कशी ...\nपण आज तू भेटणार म्हणून डोळ्यात आसवं दाटली...\nकशी असशील , काय बोलशील .. हजारो प्रश्न आहेत ..\nतुला पाहण्यासाठी मन, डोळे सगळेच आसुसले आहेत...\nखात्री आहे माझ प्रेम त्या पाणीदार डोळ्यात अजूनही टच्च भरलेलं असेल..\nनेहमी सारखा आजही गालावरच्या खलीने तुला सजवलेलं असेल ...\nवेळे आधीच येऊन आज मी तुझी वाट पाहणार आहे...\nबावरलेली येशील तेव्हा तुला अलगद मिठीत घेणार आहे ..\nलाजून मान खाली घालशील तेव्हा तूझा हात हातात घेऊन...\nसखे तुला लग्नाची मागणी घालणार आहे .. आज मी तुला एवढ्यासाठीच भेटणार आहे...\nRelated Tips : होतो तुझ्याच पाशी.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w787939", "date_download": "2018-08-18T00:36:58Z", "digest": "sha1:FWMV3OG4D6THOMYGU2CBCMTFGO3UUTGP", "length": 10349, "nlines": 260, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "सी ब्रिज वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nब्रिज क्रॉसिंग द सी\nब्रिज मिडल द सी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर सी ब्रिज वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/First-Same-Marriage-of-maharashtra.html", "date_download": "2018-08-18T00:20:24Z", "digest": "sha1:KLOPQPUMTKYBB52X4J6BUHZXCUTKRH3I", "length": 12823, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "यवतमाळ येथे पार पडला महाराष्ट्रातील पहिला समलैंगिक विवाह… Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / यवतमाळ येथे पार पडला महाराष्ट्रातील पहिला समलैंगिक विवाह…\nयवतमाळ येथे पार पडला महाराष्ट्रातील पहिला समलैंगिक विवाह…\nसध्या आपण रोज नवे नवे काही ऐकत असतो त्यातच एक अशी धक्कादायक बातमी कानावर धडकली आहे कि यवतमाळ येथे नुकताच पार पडलेला एक विवाह सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. खरे तर विवाह घडणे हि सामान्य गोष्ट आहे पण हा एक वेगळाच विवाह आहे. परदेशात होणारे समलैंगिक विवाह आपणास माहिती आहेत, पण यवतमाळ येथे असा हा महाराष्ट्रातील पहिलाच समलैंगिक विवाह संपन्न झाला आहे. माहितीनुसार यवतमाळ शहरातील प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्याचा मुलगा आपापल्या इंडोनेशिया येथील एका मित्राशी विवाहबद्ध झाला आहे. हा विवाहसोहळा यवतमाळमधील एका नामांकित हॉटेलमध्ये हा पार पडला.\n30 डिसेंबरच्या रात्री यवतमाळ येथील स्टेट बँक चौकातील हॉटेलच्या परिसरात हा विवाह थाटामाटात पार पडला. विशेष म्हणजे देश विदेशातील निवडक ६०-७० वऱ्हाडी मंडळींसाठी मेजवानी सुद्धा देण्यात आली. या लग्नातील वधु आणि वर हे दोघेही पुरुषच आहेत. यवतमाळ येथील ऋषी नामक हा तरुण गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्निया(अमेरिका) मध्ये एका नामांकित कंपनीत महत्वाच्या पदावर कार्यरत आहे. त्याला तेथील ग्रीन कार्डही मिळालेले आहेत आणि तो तिथलाच रहिवासी आहे. तेथे मुक्कामी असतांना ऋषीला चीनमधील एका व्हीन नामक तरुणावर प्रेम झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आईवडिल यवतमाळ येथे राहत असल्याने लग्नही यवतमाळ येथेच करण्याचे ठरवले.\nतसे तर ह्या सोहळ्याचे सर्वच आयोजन गुपित ठेवण्यात आले होते पण व्हाट्सएपवर या जोडप्याचा फोटो वायरल झाल्याने शहरात ही बातमी पसरली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात या लग्नाची चर्चा सुरू झाली. लग्नाविषयी कळल्यानंतर यवतमाळकरांनी तर तोंडात बोटे घातली होती. हे नवविवाहित जोडपे मात्र आपल्या हनिमूनला निघून गेले आहे.\nघरून विरोध असून पण हे लग्न निर्विघ्न पार पडले, नवीन जोडप्यास शुभेच्छा \nयवतमाळ येथे पार पडला महाराष्ट्रातील पहिला समलैंगिक विवाह… Reviewed by KRIM Soft on January 12, 2018 Rating: 5\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.medlifefoundation.org/paramshanti-vrudhashram-taloja/", "date_download": "2018-08-18T01:11:16Z", "digest": "sha1:JACSYBV67C6CBSQ4E7SALQBFTP3PLR3U", "length": 9564, "nlines": 52, "source_domain": "www.medlifefoundation.org", "title": "Paramshanti Vrudhashram Taloja – Medlife Foundation", "raw_content": "\nमेडलाईफ फाऊंडेशन, बहाळ व आमचे सर्व सहकारी आयोजित\nपरमशांतीधाम वृद्धाश्रम ट्रस्ट, (एम.आय.डी.सी., टेकनोवा कंपनी समोर, पो. कोयनावेळे, ता. पनवेल) हे सन १९८७ साली निराधार व आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल असलेल्या वयोवृद्धांकरिता आधार म्हणून या वृद्धाश्रमाची स्थापना खोपोलीच्या श्री गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या आबानंदगिरी महाराजांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सदर वृद्धाश्रमाची पायाभरणी केली या ठिकाणी मेडलाईफ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकार्यांनी दिनांक : 8 जानेवारी २०१७ ,वार : रविवारी या दिवशी भेट दिली.\nसर्व प्रथम वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक अभय वाघ व विक्रम मोहिते यांनी आम्हाला पूर्ण वृद्धाश्रम दाखवून व तिकडे होणाऱ्या दैनंदिन दिनचर्ये बद्दल माहिती देऊन, वृद्धाश्रमात भविष्यकाळात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमा बद्दल थोडक्यात माहिती दिली.\nकार्यक्रमाची सुरुवात गौरव जैन यांनी करून सर्वाचे स्वागत केले. व उपस्थित असलेले मेडलाईफ फाउंडेशन संस्थेचे संस्थापक भुषण शिरुडे यांनी संस्थेबद्दल माहिती दिली त्यानंतर आभानंदगिरी महाराज व अर्पिता घोष यांचा सत्कार करण्यात आला. आभानंदगिरी महाराजांनी वृद्धाश्रमाबद्दल सर्वाना माहिती दिली त्यांनतर महेश सर यांनी आयुष्य कसे जगावे या विषयवार मार्गदर्शन केले.\nअभय वाघ यांच्या बोलण्या वरून व वृद्धाश्रमातील एकंदरीत वातावरणा पाहता आम्हाला अंदाज आला की या वृद्धांना तिकडे सर्व काही मिळते पण त्यांना आपुलकीचा हात मिळत नाही व त्यांचे मनोरंजन होत नसल्याचे समजले. त्या वर आमच्या मेडलाईफच्या टीम ने ठरवले की आज यांचे मनोरंजन करायचे आणि त्यांच्या चेहऱ्या वर हसू फुलवायचे आणि त्यांना बोलतं करायचे.\nमग सगळ्यांच्या विचारातरंगत असे ठरले की चित्र काढायला सांगुया काहींनी ड्रॉईंग पेपर्स आणि रंग पेटी आणल्या व त्यांना चित्र रेखटायला सांगितले … वृद्धांनी त्यांना जमेल तसे चित्र काढायला सुरवात केली. काहींनी घरं काढली… काहींनी निसर्ग चित्र काढलं… एका आजोबांनी संगीताची वाद्य काढली त्यांना संगीताची खूप आवड…..तर अजून एका आजोबांनी ते नदीकाठी बसून रीेलॅक्स करतानाचे चित्र रेखाटले….तर एका आजीने गणपतीचे चित्र काढले…सगळे आजी आजोबा चित्र काढताना जणू त्याचे बालपण आठवत असल्याची जाणीव आम्हां सर्वाना करन देत होते… आणि का नाही वाटणार म्हातारपण हे दुसरा बालपण असतं….\nआमचे परममित्र युवा सेनेचे उपशाखा अधिकारी, नेरुळ येथील मयुर दिपक डोंगरेकर यांनी वृद्धांसाठी जेवणाची सोय केली होती. वृद्धांना आम्ही सर्वानी जेवण वाढले. व त्यांच्या सोबत आम्ही हि जेवण ग्रहण केले.\nत्या नंतर आम्ही पासिंग पास हा खेळ खेळलो त्याना गोल करून बसवलं आणि गाणी लावून खेळ चालू केला..त्या खेळा मद्ये एक आजोबा पहिल्यांदा आऊट झाले त्यांनी त्याची गाणे गायची इच्छा व्यक्त केली….व गाणं गायला सुरवात केली…. (मे शायर तो नही….) असा बोलून त्यांनी जी सुरवात केली आणि पूर्ण गाणं म्हंटलं…ते आजोबा एका अपघाता मद्ये आंधळे झाले होते…त्याच्या कडून असा गाणं कोणी अपेक्षित हि नव्हता केला….त्याच्या साठी सगळ्या आजी आजोबानी व आमच्या टीम ने जोरदार टाळ्या वाजवून त्याचा उस्ताह वाढवला… तर एका आजीने नाच केला…एका आजोबांनी ढोलकी वाजवून दाखवली…तर एका आजोबांनी शेर बोलून दाखवला.\nमेडलाईफ फाउंडेशन,बहाळ या सेवाभावी संस्थेच्या सर्व तरुण युवकांना सेवा करण्याचा योग परमशांतीधाम या वृद्धाश्रमात आला हे आम्ही आमचे भाग्य समाजतो तसेच आजी आजोबा सोबत आम्ही मनोरंजन केले. त्याच्या सोबत भरपूर खेळलोे व् हा दिवस सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवाप्रती संवेदना जाग्या असल्याची कबुली देत सत्कारणी लागला याच खूप समाधान वाटतय.\nयापुढे अशीच सामाजिक बंधीलकी जपून अखंड आयुष्यात जितके जास्तीत जास्त चांगले कार्य आमच्या हातून करता येईल तितके करायचा मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ व् आमचे सर्व पदाधिकारी अहोरात्र प्रयत्न करत राहतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/shekhar-gupta-article-pranab-mukherjee-79758", "date_download": "2018-08-18T01:42:57Z", "digest": "sha1:7UXNHQIKG2DHD7S2P3DQRX24KHQVOW6T", "length": 31180, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "shekhar gupta article pranab mukherjee दादा, प्रवचन देऊ नका! | eSakal", "raw_content": "\nदादा, प्रवचन देऊ नका\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nप्रणव मुखर्जी हे भारताच्या सार्वजनिक जीवनातील ‘भीष्म पितामह’ आहेत. त्यांनी शब्दबद्ध केलेल्या राजकीय आठवणींचा तिसरा खंड स्व-प्रतिमावर्धक आणि बरेच काही दडवणारा आहे. त्यात त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी विसंगत असलेली शेरेबाजीही आढळते. प्रणव मुखर्जी यांच्या पाच दशकांच्या सार्वजनिक जीवनाचा इतिहास हेच सांगतो, की त्यांच्याशी वादविवाद करण्याचे धाडस दाखवणारी एकही व्यक्ती वादात जिंकलेली नाही.\nराजकीय इतिहास आणि उत्क्रांती, संविधानातील बारकावे आणि राज्यशकट हाकण्याच्या कलेतील ‘शिरस्ता’ याबाबतचे प्रणव मुखर्जी यांचे ज्ञान असामान्यच आहे. त्याला जोड मिळाली आहे, ती इतक्‍या दशकांत त्यांनी विणलेल्या संपर्क जाळ्याची आणि सद्‌भावनांची. ‘द कोॲलेशन इयर्स’ या प्रणव मुखर्जी यांच्या ताज्या ग्रंथाबाबत वादाचा मुद्दा उपस्थित करताना उपरोक्त सर्व बाबींची मला पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या राजकीय स्मरणाच्या मालिकेबाबत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘ती लिहिली जाणे’ ही होय. या यादीतील ताजे नाव म्हणजे बराक ओबामा. परंतु अशी परंपरा भारतात जन्मालाच आलेली नाही. आपले सर्वाधिक साहित्यिक नेते असलेल्या नेहरुंनी सत्तेवर येण्यापूर्वीच लिखाण केले होते. सत्तेवर असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतरच्या एकाही सर्वोच्च नेत्याने कागदावर अक्षरे लिहिलेली नाहीत.\nपी. व्ही. नरसिंह राव आणि आय. के. गुजराल यांचाच काय तो अपवाद. काही जणांकडे वाढत्या वयामुळे तेवढा वेळ आणि ऊर्जा नव्हती, तर अन्य काही जणांकडे त्यासाठी आवश्‍यक विद्वत्ता, टिपणे अथवा सांगण्यासारखी कथाच नव्हती. फक्त एका व्यक्तीकडे हे तिन्ही गुणविशेष आढळतात, ती म्हणजे डॉ. मनमोहनसिंग हे होत. मात्र ते तसा प्रयत्न करण्याबाबत सध्या तरी अतिसावध दिसतात. आपल्याकडील सार्वजनिक क्षेत्रातील बहुतेक महनीय व्यक्ती ठोस स्वरूपाचे लेखन करण्यास कचरतात. कारण घराणेशाही स्वरूपाच्या या क्षेत्रात त्यांचे अश्‍व (बहुधा अपत्ये) शर्यतीत असतात. म्हणूनच मुखर्जी अथवा प्रणवदा किंवा फक्त दादा अशा नावांनी संबोधले जाणाऱ्या आपल्या या माजी राष्ट्रपतींनी लिहिलेल्या आठवणींचे तीन खंड प्रकाशित होणे आणि राष्ट्रपती भवनातील कारकिर्दीबाबतचा चौथा खंड येण्याच्या मार्गावर असणे निश्‍चितच प्रशंसनीय आहे.\nआपले राजकीय क्षेत्र खुले होण्यास सुरवात झाली तेव्हापासून म्हणजे १९८४ च्या अखेरपासूनच्या (इंदिरा गांधी यांची हत्या) राजकीय इतिहासाचे दस्तऐवजीकरण म्हणून हे लिखाण निश्‍चितच अमूल्य आहे. घडामोडींचा कालानुक्रम आणि संदर्भाचा काटेकोरपणा ही प्रणवदांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे भारतीय राजकारण आणि शासन यांत स्वारस्य असलेल्या कुणासाठीही हे ग्रंथ म्हणजे खजिनाच आहेत. परंतु जेवढे सांगितले त्यापेक्षा अधिक दडवल्यामुळे तसेच महत्त्वाच्या वळण बिंदूबाबत तपशीलवार विवेचन करण्याऐवजी नोकरशाहीच्या सांकेतिक भाषेचा क्‍लिष्ट संज्ञांचा वापर केल्यामुळे त्यातील दोषही ठळकपणे उघडे पडतात.\nपहिल्या दोन खंडांबाबत असे होणे आपण समजू शकतो. कारण ते राष्ट्रपती भवनात असतानाच त्यांचे प्रकाशन झाले होते. काही संवेदनशील मुद्यांवर लिहिणे अथवा ‘बिटवीन द लाइन्स’ सूचित करणे हा त्या सर्वोच्च प्रतिष्ठेच्या पदाचा मर्यादाभंग ठरला असता, हे कारण पटण्यासारखे आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी आपल्याऐवजी राजीव गांधी यांची निवड कशी लबाडीने करण्यात आली, याचे त्यांनी अत्यंत प्रभावी व सूक्ष्म विवेचन केले आहे. त्यांच्या चमकदार शैलीचे हे चांगले उदाहरण आहे. अर्थात तिसऱ्या खंडाबाबत मात्र ‘मर्यादा’ हे कारण देता येणार नाही.\nही आमची पहिली आणि अगदी सौम्य स्वरूपाची तक्रार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सत्ताकाळातील अनेक वादग्रस्त प्रकरणे आणि निर्णयाबाबत लिहिताना त्यांनी केलेले स्वसमर्थन तसेच काही सहकाऱ्यांवर ठेवलेला अप्रत्यक्ष ठपका, हाच आमचा अधिक व्यापक आणि कठोर मुद्दा आहे. त्यांच्याकडून आम्हाला अधिक स्पष्टता आणि प्रांजळपणाची अपेक्षा होती. प्रणवदा यांचा समावेश असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळातील वळणबिंदूबाबत अधिक स्पष्टता असणे आम्हाला आवडले असते. त्यासंदर्भात काही निवडक मुद्दे सोनिया गांधी यांनी त्यांच्याऐवजी मनमोहनसिंग यांची निवड का केली आणि त्यांनी कसे मिळते-जुळते घेतले त्यांनी अर्थमंत्रिपद पहिल्यांदा का नाकारले आणि नंतर पाच वर्षांनी का स्वीकारले, तसेच त्याचा बट्ट्याबोळ का केला त्यांनी अर्थमंत्रिपद पहिल्यांदा का नाकारले आणि नंतर पाच वर्षांनी का स्वीकारले, तसेच त्याचा बट्ट्याबोळ का केला राष्ट्रपतिपदासाठी हमीद अन्सारी यांचे नामनिर्देशन करण्यास सोनिया गांधी यांनी पसंती दिली असती, मात्र तसे होऊ न देता आपले नाव पुढे करण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांना कसे भाग पाडले राष्ट्रपतिपदासाठी हमीद अन्सारी यांचे नामनिर्देशन करण्यास सोनिया गांधी यांनी पसंती दिली असती, मात्र तसे होऊ न देता आपले नाव पुढे करण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांना कसे भाग पाडले अर्थ मंत्रालयात पूर्वलक्षी प्रभावाने (वोडाफोन) केलेल्या करविषयक सुधारणेच्या घातक परंपरेचे समर्थन त्यांना करता येईल का\nत्यांनी या सर्व मुद्द्यांचा उल्लेख केला असला, तरी ऊहापोह करणे मात्र टाळले आहे. ते असा दावा करतात, की आपल्याला अर्थ मंत्रालय नको हे त्यांनी २००४ मध्येच सोनिया यांना सांगितले होते. मग ते पद त्यांनी २००९ मध्ये का स्वीकारले ‘‘आर्थिक मुद्याबाबत मनमोहनसिंग आणि माझी मते भिन्न होती,’’ असे कारण २००४ मध्ये अर्थमंत्रिपद नाकारण्याबाबत त्यांनी दिले आहे. आपला अर्थविषयक दृष्टिकोन मनमोहनसिंग आणि त्याहूनही पी. चिदंबरम यांच्यापेक्षा भिन्न होता, अशी ठोस विधाने त्यांनी ग्रंथात केली आहेत. मनमोहनसिंग आणि चिदंबरम यांच्याशी मूलभूत मुद्यांवरून मतभेद असल्यामुळे २००४ मध्ये आपण अर्थमंत्रिपद नाकारले, असे प्रणवदा सांगतात. परंतु पाच वर्षांनंतर हेच खाते आनंदाने (अनिच्छा असल्याचे त्यांच्या पुस्तकात आढळत नाही) स्वीकारतात आणि चिदंबरम यांचे उत्तराधिकारी बनतात. हे त्रासदायक आहे. कारण अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अनर्थकारक ठरली. विकास ठप्प झाला, नंतर घसरणीला लागला आणि आतापर्यंत त्यातून खऱ्या अर्थाने सावरलेला नाहीच. त्यांनी सुरू अथवा पाठपुरावा केलेले सर्व उपक्रम (वित्तीय स्थैर्य आणि विकास मंडळ, वित्तीय क्षेत्रातील कायदेविषयक सुधारणा आयोग, प्रत्यक्ष करसंहिता) अपूर्णच राहिले. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे तत्कालीन गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्याशी आपले तीव्र मतभेद असल्याचे त्यांनी उघड केले आहे. अर्थ मंत्रालयात सर्वोच्च नियामक आणण्याची त्यांची इच्छा असल्याचे स्पष्ट होते. त्याद्वारे भारताच्या चलनविषयक आणि आर्थिक नियामक संस्थामधील शक्तिसंतुलनात बदल घडवून आणायचा होता. परंतु हा बदल मनमोहनसिंग यांना मान्य नव्हता, असे त्यांचे म्हणणे आहे. तरीही त्यांनी हे धोरण रेटले. त्यामुळे या तमाम उपक्रमात आलेले अपयश ‘नेत्रदीपक’ असल्याबद्दल आश्‍चर्य वाटायला नको.\nया कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडींबाबत बोलणे ते टाळतात. त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे ‘टू जी’ गैरव्यवहाराबाबत अर्थ खाते आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यातील विलक्षण संवाद. त्यांनी तब्बल २७८ पानांच्या पुस्तकात बाबा रामदेव यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. अर्थमंत्री असताना अन्य सहकारी मंत्र्यासह बाबा रामदेव यांना भेटण्यासाठी दिल्ली विमानतळावर जाणे आणि काळ्या पैशाच्या मुद्यांबाबत करार करणे, हे त्यांचे सर्वांत मोठे चुकीचे पाऊल होते. याबाबत तरी त्यांना मनमोहनसिंग किंवा चिदंबरम यांना दोष देता येणार नाही. वरवर पाहता त्यांची राजकीय कारकीर्द चमकदार आणि यशस्वी वाटते. पण त्यांच्या संस्मरणाचा खोलवर ठाव घेतला असता वेगळेच चित्र दिसते. रास्त हक्क म्हणून अपेक्षित असलेली पदे त्यांना अनेकदा नाकारण्यात आली. इंदिरा यांच्या हत्येनंतर गांधी कुटुंबाच्या अंतस्थ मंडळींनी त्यांना पंतप्रधानपद मिळू दिले नाही. त्यानंतर २००४ मध्ये त्यांना हवे असलेले गृहमंत्रिपद सोनिया यांचा विश्‍वास नसल्यामुळे मिळाले नाही.\nप्रणवदांचे राष्ट्रपतिपद २००७ मध्ये हुकले आणि २०१२ मध्येही तशीच वेळ आल्यावर त्यांनी आपल्या भात्यातील सर्व अस्त्रे व सद्‌भावनांचा वापर केला. त्यामुळे सोनिया यांच्यासमोर अन्य पर्याय राहिला नाही. यापैकी कोणतीही गोष्ट त्यांनी निःसंदिग्धपणे उलगडून सांगितलेली नाही. मात्र काही विधानांवरून दादाही माणूसच असल्याचे आपल्याला कळते. सोनिया गांधी मनमोहनसिंग यांना राष्ट्रपतिपदासाठी पसंती देतील आणि आपल्याला पंतप्रधान करतील, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे २ जून २०१२ रोजी सोनिया यांच्यासह झालेल्या बैठकीतून ते बाहेर पडले होते. असे खमंग तुकडे अनेक ठिकाणी आढळतात. ‘माझ्या राष्ट्रपतिपदाच्या नामनिर्देशनासाठी एम. जे. अकबर कसून प्रयत्न करत होते. (अर्थात भाजपमध्ये) असे त्यांनी लिहिले आहे. अकबर यांनी २७ मे २०१२ रोजी प्रणवदा यांची भेट घेतली. लालकृष्ण अडवानी आणि जसवंतसिंह यांच्याशी आपली अनौपचारिक चर्चा झाली आहे. त्या दोघांचाही मुखर्जी यांना पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले होते, असा प्रणवदा यांचा दावा आहे. आपण भाजपमधूनही पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी काँग्रेसमधील सहकाऱ्यांना सांगितले होते, अथवा नाही हे कोणालाही ठाऊक नाही. याबाबत काँग्रेसमधून कशी प्रतिक्रिया उमटली असती, याचा अंदाज आपण बांधू शकतो. पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची आपण भेट घेतली, तेही सोनिया यांना मान्य नसताना. त्यामुळे त्या संतप्त झाल्या होत्या, हेही मुखर्जी यांनी सांगितले आहे.\nप्रणवदा सातत्याने प्रवचनकार अथवा उपदेशकर्त्याचा सूर लावतात आणि आपण ‘संघटनेचा माणूस’ असल्याचे वारंवार सांगतात. त्यामुळे हे २००२ मध्ये काँग्रेसला साजेसे वर्तन होते का, असा प्रश्‍न विचारणे रास्त ठरेल. एक ज्येष्ठ सहकारी ‘वोडाफोन’च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यासह आपल्या घरी आले होते, असे ते सांगतात. मात्र ‘त्या’ सहकाऱ्याचे नाव त्यांनी उघड केलेले नाही. मागील पाच वर्षांत एकाही अर्थमंत्र्याला तो निर्णय रद्द करता आलेला नाही, असे त्यांनी अभिमानपूर्वक नमूद केलेले आहे. परंतु ती रक्कम परत मिळवण्याचे प्रयत्न कोणीही केलेले नाहीत आणि त्यामुळे उद्विग्न होऊन वोडाफोन भारतातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. अर्थात आपली पसंती ‘नियंत्रित राजवटी’ला असल्याचे त्यांनीच सांगितले नाही का ज्यांनी १९९१ मध्ये ही व्यवस्था मोडीत काढली ते पंतप्रधान असताना आपण हा खटाटोप कशासाठी केला, याचे उत्तर मात्र प्रणवदा देत नाहीत. त्याचा छडा लावण्यासाठी आपल्याला एखाद्या कमी पक्षपाती चरित्रकाराची गरज आहे.\n(अनुवाद : विजय बनसोडे)\nपी. व्ही. नरसिंह राव\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?q=gamble", "date_download": "2018-08-18T00:37:04Z", "digest": "sha1:JPLWFEFKTVJC4HKFZTEPTGGERZ76DD2U", "length": 4746, "nlines": 79, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - gamble अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"gamble\"\nथेट वॉलपेपरमध्ये शोधा, Android अॅप्स किंवा अँड्रॉइड गेम\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा किंवा GIF अॅनिमेशन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Casino थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-nine-inter-state-dacoits-arrested-belgaum-106457", "date_download": "2018-08-18T01:19:32Z", "digest": "sha1:JTFOWGWERXC6BSTNUH5EH2JW3XALHETP", "length": 11315, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Nine inter-state dacoits arrested in Belgaum नऊ आंतरराज्य दरोडेखोरांना बेळगावात अटक | eSakal", "raw_content": "\nनऊ आंतरराज्य दरोडेखोरांना बेळगावात अटक\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nबेळगाव - दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत.\nबेळगाव - दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत.\nया टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा येथे तर 28 रोजी होन्नावर तालुक्यातील कर्की येथे दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून तीक्ष्ण हत्यारे, चटणीची पूड व अन्य काही लोखंडी साहित्य सोबत घेऊन ही टोळी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होती. याची माहिती पोलीस निरीक्षक एस सी पाटील यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह येथे जाऊन व्यवस्थित सापळा रचला. यामुळे सर्व संशयित त्यांच्या जाळ्यात अडकले.\nया टोळीकडून 7 मोबाईल, काही सोन्याचे दागिने चाकू, कोयते, लोखंडी रॉड व काही रोख रक्कम जप्त केली आहे. दरोड्यासाठी वापरण्यात आलेले क्रुझर वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी महानिंग नांदगावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या सर्वांना न्यायालयासमोर उभे करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/arja-128182", "date_download": "2018-08-18T01:19:20Z", "digest": "sha1:V7JSQLW452FHN7IF7U7ID2KM5BB4VBW5", "length": 11946, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "arja \"आयटीआय' प्रवेशासाठी अडीच हजार अर्ज | eSakal", "raw_content": "\n\"आयटीआय' प्रवेशासाठी अडीच हजार अर्ज\nबुधवार, 4 जुलै 2018\n\"आयटीआय' प्रवेशासाठी अडीच हजार अर्ज\n\"आयटीआय' प्रवेशासाठी अडीच हजार अर्ज\nजळगावः दहावी झाल्यानंतर ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी \"आयटीआय'चा पर्याय निवडतात. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभाग संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेला सात जूनपासून सुरवात झाली. आज प्रवेश अर्ज निश्‍चितीच्या शेवटच्या दिवशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक आणि दोन वर्षांचे कोर्स मिळून असलेल्या 878 जागांसाठी सुमारे 2 हजार 550 अर्ज निश्‍चित झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठीची चुरस वाढली आहे.\n\"आयटीआय'ची प्रवेशप्रक्रिया दोन वर्षांपासून ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया घेण्यात येत आहे. यात दहावी परीक्षेचा निकाल यंदा चांगला लागला असून, बहुतांश विद्यार्थ्यांना 70 ते 80 टक्‍के गुण मिळाले आहेत. यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा एकप्रकारे कस लागणार आहे. वेगवेगळ्या 22 \"ट्रेड'साठी अर्ज ऑनलाइन जमा असून अर्ज तपासणीसाठी विद्यार्थ्यांच्या \"शासकीय आयटीआय'मध्ये रांगा लागलेल्या पाहण्यास मिळाल्या. गुरुवारी (5 जुलै) प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्षाच्या कोर्सचे आठ \"ट्रेड' असून, यात 14 तुकड्यांमधून 303 जागा आहेत ; तर दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात 14 \"ट्रेड' मधून 29 तुकड्यांमध्ये 569 जागा, अशा 878 जागा यंदा \"आयटीआय'साठी आहेत. गतवर्षी खुल्या प्रवर्गात 80 टक्‍क्‍यांवर प्रवेश बंद झाले होते. यामुळे यंदाचा निकाल पाहता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धाच राहणार आहे.\nप्रवेशास पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी गुरुवारी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर 5 ते 6 जुलैदरम्यान गुणवत्ता यादीबाबत हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहे. यानंतर 10 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tumchaneta.com/full-view.php?id=5", "date_download": "2018-08-18T00:17:22Z", "digest": "sha1:V3XKWDOU4CLWZQKSNDT7I2SLNWA6OR7R", "length": 19989, "nlines": 154, "source_domain": "www.tumchaneta.com", "title": "Tumchaneta", "raw_content": "\nNCP / राष्ट्रवादी कॉंग्रेस\nParty Name : NCP / राष्ट्रवादी कॉंग्रेस\nबांधवानो, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना प्राधान्य हे तर आपल्या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्ये राहिले आहे. त्याच बरोबर सर्वसामान्यांचा दैनंदिन मूलभूत गरजा, आबालवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी सुविधा,नवतरुणांना योग्य दिशा,नवोदित उभरत्या स्थानिक खेळाडू, कलावंत आणि होतकरूंना प्रोत्साहन,शाळांमधील विद्यार्थ्यांना व्यायाम व मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण, तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांपासून महिलाभगिणींपर्यंत व तरुण-तरुणींपासून बालविद्यार्थ्यांपर्यंत विविध गुणदर्शन व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन व त्याचबरोबर पाल्य आणि पालकांच्यातील समन्वय आणि आरोग्य व आहार विषयक परिसंवाद, मार्गदर्शन शिबिरे, वार्षिक व राष्ट्रीय सण-उत्सव, तसेच दरवर्षी पंढरीच्या वारकरी भक्तगणांसाठी स्नेहभोजन त्यांचा साठीच्या सेवा-सुविधा आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा आम्ही आजवर नेहमीच यशस्वी प्रयत्न केलेला आहे, हे आपणही जाणता आहातच.\nनाव : नितीन मधुकर कदम\nपार्टीचे नाव : NCP / राष्ट्रवादी कॉंग्रेस\nप्रभाग क्रमांक : 35 / ३५\nनिवडून आलेले वर्षे :\nकार्यालयीन संपर्क : 9011902525\nबांधवानो, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना प्राधान्य हे तर आपल्या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्ये राहिले आहे. त्याच बरोबर सर्वसामान्यांचा दैनंदिन मूलभूत गरजा, आबालवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी सुविधा,नवतरुणांना योग्य दिशा,नवोदित उभरत्या स्थानिक खेळाडू, कलावंत आणि होतकरूंना प्रोत्साहन,शाळांमधील विद्यार्थ्यांना व्यायाम व मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण, तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांपासून महिलाभगिणींपर्यंत व तरुण-तरुणींपासून बालविद्यार्थ्यांपर्यंत विविध गुणदर्शन व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन व त्याचबरोबर पाल्य आणि पालकांच्यातील समन्वय आणि आरोग्य व आहार विषयक परिसंवाद, मार्गदर्शन शिबिरे, वार्षिक व राष्ट्रीय सण-उत्सव, तसेच दरवर्षी पंढरीच्या वारकरी भक्तगणांसाठी स्नेहभोजन त्यांचा साठीच्या सेवा-सुविधा आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा आम्ही आजवर नेहमीच यशस्वी प्रयत्न केलेला आहे, हे आपणही जाणता आहातच.\nस्वच्छता करणे गरजेचे आहे\nरस्ते व मोकाट जनावरे\nसुज्ञ व जागरूक नागरिकहो,\nरस्ते, पाणी, कचरा, ज्येष्ठांसाठी बागा, कम्युनिटी हॉल यांसारख्या समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत का मग कोणाकडे व कसे जायचे\nआपल्या भागातील नेते आपल्याला भेटायला व मदत करायला उत्सुक आहेत.\nआम्ही One9Zero9 ने TumchaNeta.com च्या माध्यमातून मदत करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नेत्यांची माहिती व त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी online सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांची माहिती लवकरच आम्ही आपणासाठी उपलब्ध करणार आहोत.\nआपण आपल्या समस्या अगदी आज १९ सप्टेंबर २०१७ पासून मांडू शकता. तुमच्या मनात कुणा ठराविक नेत्याचे नाव असेल तर तेही तुम्ही देऊ शकता.\nआपले फक्त पहिले नाव व तुमच्या समस्या आम्ही नेत्यापर्यंत पोचवणार आहोत. आपली इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल याची आम्ही खात्री देतो. या द्वारे आपण आपले प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी आपल्या नेत्यापर्यंत पोचवू शकता.\nही सोय विनामूल्य आहे. तरी आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर कराल अशी अपेक्षा आहे. चला, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आजच पहिले पाउल टाकूया\nसुज्ञ व जागरूक नागरिकहो,\nरस्ते, पाणी, कचरा, ज्येष्ठांसाठी बागा, कम्युनिटी हॉल यांसारख्या समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत का मग कोणाकडे व कसे जायचे\nआपल्या भागातील नेते आपल्याला भेटायला व मदत करायला उत्सुक आहेत.\nआम्ही One9Zero9 ने TumchaNeta.com च्या माध्यमातून मदत करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नेत्यांची माहिती व त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी online सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांची माहिती लवकरच आम्ही आपणासाठी उपलब्ध करणार आहोत.\nआपण आपल्या समस्या अगदी आज १९ सप्टेंबर २०१७ पासून मांडू शकता. तुमच्या मनात कुणा ठराविक नेत्याचे नाव असेल तर तेही तुम्ही देऊ शकता.\nआपले फक्त पहिले नाव व तुमच्या समस्या आम्ही नेत्यापर्यंत पोचवणार आहोत. आपली इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल याची आम्ही खात्री देतो. या द्वारे आपण आपले प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी आपल्या नेत्यापर्यंत पोचवू शकता.\nही सोय विनामूल्य आहे. तरी आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर कराल अशी अपेक्षा आहे. चला, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आजच पहिले पाउल टाकूया\nसुज्ञ व जागरूक नागरिकहो,\nरस्ते, पाणी, कचरा, ज्येष्ठांसाठी बागा, कम्युनिटी हॉल यांसारख्या समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत का मग कोणाकडे व कसे जायचे\nआपल्या भागातील नेते आपल्याला भेटायला व मदत करायला उत्सुक आहेत.\nआम्ही One9Zero9 ने TumchaNeta.com च्या माध्यमातून मदत करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नेत्यांची माहिती व त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी online सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांची माहिती लवकरच आम्ही आपणासाठी उपलब्ध करणार आहोत.\nआपण आपल्या समस्या अगदी आज १९ सप्टेंबर २०१७ पासून मांडू शकता. तुमच्या मनात कुणा ठराविक नेत्याचे नाव असेल तर तेही तुम्ही देऊ शकता.\nआपले फक्त पहिले नाव व तुमच्या समस्या आम्ही नेत्यापर्यंत पोचवणार आहोत. आपली इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल याची आम्ही खात्री देतो. या द्वारे आपण आपले प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी आपल्या नेत्यापर्यंत पोचवू शकता.\nही सोय विनामूल्य आहे. तरी आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर कराल अशी अपेक्षा आहे. चला, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आजच पहिले पाउल टाकूया\nसुज्ञ व जागरूक नागरिकहो,\nरस्ते, पाणी, कचरा, ज्येष्ठांसाठी बागा, कम्युनिटी हॉल यांसारख्या समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत का मग कोणाकडे व कसे जायचे\nआपल्या भागातील नेते आपल्याला भेटायला व मदत करायला उत्सुक आहेत.\nआम्ही One9Zero9 ने TumchaNeta.com च्या माध्यमातून मदत करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नेत्यांची माहिती व त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी online सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांची माहिती लवकरच आम्ही आपणासाठी उपलब्ध करणार आहोत.\nआपण आपल्या समस्या अगदी आज १९ सप्टेंबर २०१७ पासून मांडू शकता. तुमच्या मनात कुणा ठराविक नेत्याचे नाव असेल तर तेही तुम्ही देऊ शकता.\nआपले फक्त पहिले नाव व तुमच्या समस्या आम्ही नेत्यापर्यंत पोचवणार आहोत. आपली इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल याची आम्ही खात्री देतो. या द्वारे आपण आपले प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी आपल्या नेत्यापर्यंत पोचवू शकता.\nही सोय विनामूल्य आहे. तरी आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर कराल अशी अपेक्षा आहे. चला, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आजच पहिले पाउल टाकूया\nसुज्ञ व जागरूक नागरिकहो,\nरस्ते, पाणी, कचरा, ज्येष्ठांसाठी बागा, कम्युनिटी हॉल यांसारख्या समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत का मग कोणाकडे व कसे जायचे\nआपल्या भागातील नेते आपल्याला भेटायला व मदत करायला उत्सुक आहेत.\nआम्ही One9Zero9 ने TumchaNeta.com च्या माध्यमातून मदत करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नेत्यांची माहिती व त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी online सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांची माहिती लवकरच आम्ही आपणासाठी उपलब्ध करणार आहोत.\nआपण आपल्या समस्या अगदी आज १९ सप्टेंबर २०१७ पासून मांडू शकता. तुमच्या मनात कुणा ठराविक नेत्याचे नाव असेल तर तेही तुम्ही देऊ शकता.\nआपले फक्त पहिले नाव व तुमच्या समस्या आम्ही नेत्यापर्यंत पोचवणार आहोत. आपली इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल याची आम्ही खात्री देतो. या द्वारे आपण आपले प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी आपल्या नेत्यापर्यंत पोचवू शकता.\nही सोय विनामूल्य आहे. तरी आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर कराल अशी अपेक्षा आहे. चला, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आजच पहिले पाउल टाकूया\nतुमच्या नेत्याचे कार्य, त्याच्यापुढे तुम्ही मांडलेल्या तक्रारींचं निवारण, त्यांची दूरदृष्टी, त्याच्याशी थेट संवाद साधण्याची संधी.....\nआपल्या समस्येची नोंदणी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garbhanalika-aani-garbhashaychya-samasya", "date_download": "2018-08-18T00:33:14Z", "digest": "sha1:CXWCWH5NCA2RX6BUYPP6EYZUQ4I55R4X", "length": 21904, "nlines": 236, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भनलिका आणि गर्भाशयाचे उपचार कसे करता येतील - Tinystep", "raw_content": "\nगर्भनलिका आणि गर्भाशयाचे उपचार कसे करता येतील\nप्रजनन होण्यासाठी स्त्री व पुरुष दोघांच्याही शरीराची जडणघडण, रचना इतर संप्रेरके व स्त्री संप्रेरकेही योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. तसेच, स्त्री प्रजनन संस्थेतील अवयवांची रचना (Anatormy)अनुकूल असली पाहिजे. तसेच या स्त्री-पुरुष यांचा संकर म्हणजे स्त्रीबीज व शुक्राणूचे फलन होण्यासाठीची अनुकूल परिस्थिती असणे गरजेचे आहे.\n१) Hormones (संप्रेरके) मानवी शरीरामध्ये लाळग्रंथी, अश्रूग्रंथी, जठरग्रंथी, स्थनग्रंथी अशा बाह्यप्रकारे स्राव करणार्‍या ग्रंथी आहेत; परंतु सरळ रक्‍तामध्ये आपला स्राव मिसळून इच्छित अवयव व संस्थेवर अपेक्षितपणे परिणाम घडविणार्‍या काही ग्रंथी आहेत. त्या मुख्यत्वे शरीरातील रक्‍ताभिसरणाद्वारे संपूर्ण शरीरातील अवयव व विविध संस्थांवर आपले नियंत्रण ठेवत असतात.\n२) आपल्या शरीरातील बाह्य ग्रंथी या ज्या-त्या संस्थेपुरतेच काम करीत असतात. उदाहरणार्थ, लाळेचे काम हे अन्‍नात मिसळून तेथेच अन्‍नातील कर्बोदकाचे पचन करून त्याचे साखरेच विघटन करणे हे आपल्या मुखातच करणे, असे आहे. त्याचा विपरित रिणाम दूर असलेल्या कोणत्याच अवयवावर किंवा अवयवापर्यंत पोहोचणे अशक्य असते. ज्या-त्या विभागापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित असते; परंतु या आंत्रग्रंथीच्या (Endocrine) स्रवाचा हा परिणाम सर्वदूर सर्व संस्थांवर कमी-अधिक प्रमाणावर होत असतो.\n३) आपल्याला माहिती असलेल्या अशा मुख्य ग्रंथी म्हणजे थायरॉईजमधील थायरॉईडचे संप्रेरके, स्वादूपिंड याचे इन्सुलिन संप्रेरके, तसेच अगदी पॅराथायरॉईड ग्रंथी, सुप्रारिनल ग्रंथी तसेच पिचुटरी ग्रंथी, स्त्री बिजांड कोश तसेच वृषण यातूनसुद्धा संप्रेरके तयार होतात. ते सरळ रक्‍ताभिसरणामध्ये मिसळली जातात व त्यांचे कार्य विशिष्ट अशा अवयवाप्रमाणे शरीरातील विशिष्ट अशा इतर संस्थांवर होताना आढळते. त्याच्यावर एक-दुसर्‍या ग्रंथीच्या कार्यामध्ये समन्वय असतो व त्याचा एकच मास्टर असतो, तो म्हणजे मोठा मेंदू.\n४) मोठ्या मेेेंदूवरील ताण-तणाव, सुखद संवेदना यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या आंत्र संप्रेरक (Endocrine) ग्रंथीवर परिणाम होत असतो व त्याचेच फलित म्हणजे चयापचय (Metabolism) होय व या ग्रंथीचे सर्व कार्य म्हणजे, एक सूत्रबद्धपणे सुरू असलेला ऑर्केस्ट्राच असावा, असे असते. प्रत्यक्ष वाद्याचे व तालाचे एकानंतर एक, एकाबरोबर एक, अशी एक लयबद्ध अदाकारी सुरू असते.\n५) एक वाद्य दुसर्‍या वाद्याला पूरक व त्यावर असलेले नियंत्रण, की ज्यामुळे संपूर्ण संगीत हे ऐकण्यास योग्य व्हावे, असे असते. तसेच काही हे हॉर्मोन्स (Endocrine) संप्रेरकांच्या बाबतीत तालमय, एक दुसर्‍यास समर्पक असा वाद्यवृदांच्या कार्यासारखा चालू असतो व त्यातून एक सुमधूरपणे एकसारखी धून अव्याहतपणे चालू राहते.\n६) या संप्रेरकाबाबत लिहिताना अफाट मर्यादा आहेत. उदा. स्त्रीबीजातून निर्माण होणार्‍या Oestrogen या संप्रेरकाचे गर्भाशयाच्या उती (अस्तर) (Endometrium) वर, तर परिणाम होतच असतो; परंतु त्याच्या स्तरामुळे पिच्युरी व Hypothalamun वर पूरक व विरुद्ध परिणाम होत असतो. हे तर त्याचे सरळ परिणाम आहेतच; परंतु त्याचे अप्रत्यक्ष परिणाम ७) आपल्या हृदयापासून रक्‍तवाहिन्या व हाडाच्या रचनेपर्यंत होत असतात.\nयांच्या सर्व गोष्टी इतक्या क्‍लिष्ट आहे की, त्या अशा लेखाद्वारे समजावून सांगण्याच्या पलीकडील आहेत. अगदी एमबीबीएसचा कोर्स साडेचार वर्षे झाल्यावरसुद्धा याचे आकलन होणे कठीण असते व त्याचा एक दुसर्‍याशी असलेला संबंध व समन्वय, तसेच कार्य समजून घेणे फारच अवघड आहे. तरीही मला जे इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर झालेले जे काही थोडेअधिक आकलन आहे, ते इथे मांडण्याचा हा एक प्रयत्न.\n८) तर प्रजनन संस्थेवर प्रजननाच्या आंत्रग्रंथीबरोबरच इतर आंत्रग्रंथींच्या स्रावाचा म्हणजे Thyaroid pancrcare Suprarend ग्रंथीच्या स्रावाचा (संप्रेरकाचा) अप्रत्यक्षपणे परिणाम होतच असल्यामुळे त्याची तपासणी करून TSH T3, T4, Insuline, Prolaction level तसेच इतर ग्रंथींच्या संप्रेरकाचे रक्‍तातील प्रमाण योग्य आहे, हे पाहावे लागते व त्यात फरक आढळल्यास त्यावर योग्य तो उपाय करावा लागतो.\n९) स्त्री संप्रेरकांच्या बाबतीत सांगायचेच झाले तर, इतर संप्रेरकांचा त्या संस्थेबरोबरच प्रजनन संस्थेवर परिणाम होत असतो व त्याचेच पर्यवसान हे योग्य ती स्त्रीबीज निर्माण होण्यामध्ये होते. गर्भाशयाच्या एक्स-रे म्हणजेच H.S.G.(Hustrosaphingo graphy) करता येते. यात केवळ निदान होते, उपचार करता येत नाही. सर्वसामान्य लोकांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ते म्हणजे जीवनामध्ये सर्व गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत. उदा. लग्‍न ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वप्रथम पत्रिका पाहतो, त्या स्थळाची चौकशी करतो, नंतर फोटो पाहतो. चौकशी व पत्रिका म्हणजे वंधत्व निवारणाच्या प्रक्रियेतील इतिहास पडताळणी व रक्‍त तपासणीचा निष्कर्ष आहे, असे समजू या. आपण चौकशी व पत्रिका बघून लग्‍न करीत नाही, तर मग फोटो पाहतो. ते म्हणजे सोनोग्राफी, एक्स-रे व एमआर समजू या. फोटोत छान दिसणारी व्यक्‍ती प्रत्यक्षात वेगळी असू शकते. म्हणजेच फोटोला मर्यादा आहेत. तसेच काहीसे सोनोग्राफी व एक्स-रेमध्ये असते. म्हणून प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यास जातो, तेव्हा काही तरी फोटोमध्ये न दिसलेले व्यंग आपल्या निदर्शनास येते. तसेच काहीसे प्रत्यक्ष पाहणी म्हणजे पोट उघडून पाहणे किंवा Hystrolaproscopy गर्भाशयाचे अंतरंग व पोटाचे आतला भाग तपासणी (दुर्बीण शस्त्रक्रिया) प्रत्यक्ष पाहणी किंवा अवलोकन करणे होय. तर या अवलोकनाद्वारे आपल्याला गर्भधारणेवर होणार्‍या अडथळ्यांचा अंदाज बांधता येतो.\nदुर्बीण शस्त्रक्रियासुद्धा दोन प्रकारांमध्ये मोडते.\n1) Dignostic Hysterolaproscopy म्हणजे परिस्थितीचे अवलोकन करणे.\n१०) तर थोडक्यात प्रजनन होण्यासाठी स्त्री व पुरुष दोघांच्याही शरीराची जडणघडण रचना इतर संप्रेरके व स्त्री संप्रेरके ही योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. तसेच स्त्री प्रजनन संस्थेतील अवयवांची रचना (Anatormy)अनुकूल असली पाहिजे. तसेच या स्त्री-पुरुष यांचा संकर म्हणजे स्त्रीबीज व शुक्राणूचे फलन होण्यासाठीची अनुकूल परिस्थिती असणे गरजेचे आहे.\nआपण इतर आंत्रग्रंथीचा उपयुक्‍त व विपरीत परिणाम कसा होऊ शकतो, हे पाहिले आहे. स्त्री संप्रेरकाबाबतची चर्चा ही सखोल करण्यासाठी ती पुढील लेखात पाहू. फक्‍त आता जनन मार्ग व प्रजनन संस्थेतील गर्भधारणा होण्यास मज्जाव करणारी कारणे पाहू या. शुक्राणूचे विर्यस्खलनादरम्यान स्त्रीच्या जननमार्गात विसर्जन झालेले असते. गर्भाशयाच्या पोकळीतून शुक्राणूंना गर्भनलिकेत प्रवेश करायचा असतो. हा मार्ग व्यवस्थित आहे का, हे पाहण्याची पद्धत दोन प्रकारे करता येते.\n११) गर्भाशय व गर्भनलिकेमधील मार्ग व्यवस्थित आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी अर्थात अवलोकनामध्ये सापडलेल्या त्रुटींवर मात करण्यासाठी केलेले शस्त्रक्रियारूपी उपचार होत, तर या दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय, गर्भनलिका, बाजूचे अवयव हे गर्भधारणेस अनुकूल आहेत किंवा कसे हे पाहून गर्भनलिकेमध्ये एक सूक्ष्म वायर टाकून आतील बंद असलेली नलिका दुरुस्त करता येते. तसेच पूर्वीच्या ऑपरेशनमुळे गर्भाशय, गर्भनलिका व स्त्रीबिजांड चिकटली असल्यास दूर करता येते. काही वेळेला गर्भनलिकेवर T.B. ट्युबरक्युलॉसीसचा विकार जडलेला असतो. त्याचे निदान करता येते, तर गर्भनलिका व गर्भाशयाचे विविध विकार व त्यावर उपचार शस्त्रक्रियेने आज सुलभ केलेले आहेत.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34094", "date_download": "2018-08-18T00:39:03Z", "digest": "sha1:M5K6TIVBFKGJFJLD5J5DIHKV2ETXCTGD", "length": 8225, "nlines": 223, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "31 DIY Last Minute Halloween Costume Ideas व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर 31 DIY Last Minute Halloween Costume Ideas व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shivsena-power-aaditya-thackeray-politics-124869", "date_download": "2018-08-18T01:06:17Z", "digest": "sha1:B5EAORSAFDXFYGJ2FOD3WCLAZCSJIP6Z", "length": 11691, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena power aaditya thackeray politics एकहाती सत्तेसाठी सज्ज राहा - आदित्य | eSakal", "raw_content": "\nएकहाती सत्तेसाठी सज्ज राहा - आदित्य\nबुधवार, 20 जून 2018\nमुंबई - आजपर्यंत युतीच्या राजकारणात शिवसेनेनं मोठं मन दाखविले त्यामुळे, राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला संधी मिळाली नाही. त्यामुळे आता \"सगळीकडे भगवा' या निर्धाराने महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची शपथ युवा सेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांनी आज घेतली. शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.\nमुंबई - आजपर्यंत युतीच्या राजकारणात शिवसेनेनं मोठं मन दाखविले त्यामुळे, राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला संधी मिळाली नाही. त्यामुळे आता \"सगळीकडे भगवा' या निर्धाराने महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची शपथ युवा सेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांनी आज घेतली. शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.\nशिवसेनेला आता यापुढे सर्वत्रच स्वबळावर लढायचे आहे. स्वबळानेच महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणायची आहे. असे स्पष्ट करताना आदित्य ठाकरे म्हणाले, की आपल्याला केवळ मतं जिंकायची नाहीत, तर सामान्य जनतेची मनंदेखील जिंकायची आहेत. तन आणि मन लावून शिवसैनिक सतत लढत असतात. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची शपथ मी या मंचावरून घेतो आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मी कायम तुम्हा सगळ्यांसोबत आहोत.''\nडहाणूला जी पोटनिवडणूक झाली तेव्हा सगळ्यांना असे वाटले होते, की आपण ऐनवेळी अर्ज मागे घेणार. मात्र तसे घडले नाही आपण त्वेषाने लढलो. साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरणाऱ्यांचा विजय झाला. पण अडीच लाख मते आपण मिळवू शकलो. आजपर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचा कधीही उमेदवार नव्हता. त्यामुळे यापुढे जिथे शिवसेनेला कधीही संधी मिळाली नाही, त्या ठिकाणी स्वबळाच्या निर्णयाने संधी मिळणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nराजाभाऊ गोडसे यांचे निधन\nदेवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/watch-movies-tilak-life-youtube-134861", "date_download": "2018-08-18T01:06:55Z", "digest": "sha1:XKDWRZLNBJNB5CUMDWH54JPX3B5MWRQP", "length": 11954, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Watch movies on Tilak life on YouTube टिळकांच्या जीवनावरील चित्रपट पाहा यू-ट्यूबवर | eSakal", "raw_content": "\nटिळकांच्या जीवनावरील चित्रपट पाहा यू-ट्यूबवर\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nपुणे - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच...’ हा लोकमान्य टिळक यांचा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच बुधवारी (ता. १) त्यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्य माय बर्थराइट’ हा चित्रपट रसिकांना यू-ट्यूबवर सकाळी सात वाजल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तसेच, रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक विनय धुमाळे यांनी दिली.\nपुणे - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच...’ हा लोकमान्य टिळक यांचा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच बुधवारी (ता. १) त्यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्य माय बर्थराइट’ हा चित्रपट रसिकांना यू-ट्यूबवर सकाळी सात वाजल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तसेच, रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक विनय धुमाळे यांनी दिली.\nहा चित्रपट लोकसभा टीव्हीवरही रात्री अकरा वाजता दाखविण्यात येणार आहे. दोन तास २२ मिनिटांच्या या चित्रपटात टिळकांच्या जीवनातील विविधांगी पैलू पाहता येतील. अमित शंकर यांनी टिळकांची भूमिका साकारली असून, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विनोद नागपाल, नागेश भोसले आणि यशवर्धन बाळ यांच्या भूमिका आहेत.\nयाबाबत धुमाळे म्हणाले, ‘‘हा चित्रपट बुधवारपासून यू-ट्यूबवर पाहावयास उपलब्ध असेल. हा चित्रपट देशभरातील रसिकांना पाहता यावा, यासाठी २९ डिसेंबरपर्यंत हा चित्रपट देशभरातील २५ ठिकाणी दाखविण्यात येणार आहे. चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेत असून, तो प्रत्येकाला पाहता यावा म्हणून यू-ट्यूबवर प्रदर्शित केला जाणार आहे.’’\nझेंडा ऊँचा रहे हमारा...\nपुणे - शहरात विविध शाळा, संघटना, पक्ष व संस्थांच्या वतीने ध्वजवंदन करून बुधवारी (ता. १५) ७१वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी...\nविशाल भारद्वाज दिग्दर्शित 'पटाखा'चा ट्रेलर प्रदर्शित\nपुणे : विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'पटाखा' या चित्रपटाचा ट्रेलर काल (ता.15) प्रदर्शित झाला. सध्या रसिकांमध्ये ट्रेलर व्हायरल झाला आहे. पटाखा चित्रपटाचे...\nपुणेरी पोहे अन्‌ पुरणपोळी...वाजपेयींचा आवडता मेनू\nपुणे : ओलं खोबर पेरलेले पोहे अन्‌ साजूक तुपाची धार असलेली पुरणपोळी, हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुणे दौऱ्यातील आवडता मेनू असायचा. पुण्यात...\nAtal Bihari Vajpayee: 'त्या'मुळे वाजपेयी राहिले अविवाहीत\nनवी दिल्लीः विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याने अविवाहीत राहिलो, असा खुलासा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला...\nIndependence Day : राज्य शासनाला शहीदांचा विसर\nसोलापूर - युध्दात व सिमेवर देशसेवा करताना शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या वीरपत्नींना अथवा त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-abdul-sattar-khandeshi-thaska-130504", "date_download": "2018-08-18T01:07:08Z", "digest": "sha1:F65MKQ7QK4MEBNBHRDSWABQ6N7MGHKY2", "length": 15500, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon abdul sattar khandeshi thaska मराठवाड्याच्या हिसक्‍याला दाखविला खानदेशी ठसका! | eSakal", "raw_content": "\nमराठवाड्याच्या हिसक्‍याला दाखविला खानदेशी ठसका\nशनिवार, 14 जुलै 2018\nजळगाव ः \"खानदेशी ठसका' भल्या-भल्यांना उमजू देत नाही, असे बोलले जाते. राजकारणातही आता त्याचा प्रत्यय दिसून आला. जळगाव महापालिका निवडणुकीतील कॉंग्रेसच्या यशासाठी मराठवाड्यातील जालन्याचे आमदार अब्दुल सत्तार जोशात येथे आले. मात्र, अंतर्गत राजकारणातील स्थानिक नेत्यांनी त्यांच्या हिसक्‍याला तेवढ्याच ठसक्‍यात उत्तर देत \"शह' दिल्याचे सांगितले जात आहे.\nजळगाव ः \"खानदेशी ठसका' भल्या-भल्यांना उमजू देत नाही, असे बोलले जाते. राजकारणातही आता त्याचा प्रत्यय दिसून आला. जळगाव महापालिका निवडणुकीतील कॉंग्रेसच्या यशासाठी मराठवाड्यातील जालन्याचे आमदार अब्दुल सत्तार जोशात येथे आले. मात्र, अंतर्गत राजकारणातील स्थानिक नेत्यांनी त्यांच्या हिसक्‍याला तेवढ्याच ठसक्‍यात उत्तर देत \"शह' दिल्याचे सांगितले जात आहे.\nजळगाव पालिकेत गेल्या 25 वर्षांपासून कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नाही. अगदी केंद्रात व राज्यात सत्ता असतानाही कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्याकडे फारसे लक्षही दिले नाही. आता विरोधी पक्षात असताना कॉंग्रेसच्या नेत्यांचे डोळे उघडले. महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नियोजनाची सभा घेत नाही; परंतु जळगावात प्रथमच अशोक चव्हाण यांनी नियोजनाची सभाही घेतली. त्यांनी जळगावच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र प्रभारी म्हणून आमदार सत्तार यांची नियुक्तीही केली. त्यानुसार सत्तार जळगावात आले, कार्यकर्त्यांच्या पहिल्याच सभेत त्यांनी सर्वांना जिंकून घेतले. नेता म्हणून व्यासपीठावर बसायचे असेल, तर अगोदर नगरसेवक निवडून आणा, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे मराठवाड्याच्या या हिसक्‍याने स्थानिक नेते हबकले तर नवल नाही.\nमराठवाड्यातून आलेल्या या नेत्याच्या तंत्रामुळे कॉंग्रेसमध्ये अंतर्गत घबराट निर्माण झाली. जळगावच्या निवडणुकीतील रणांगणाची जाण असलेल्या स्थानिक नेत्यांना आपल्या घरातील उमेदवार उतरविणे तर शक्‍य नव्हतेच. परंतु उमेदवाराचे नाव सुचवून जबाबदारी घेणेही तेवढे सोपे नव्हते. त्यामुळे \"नागपूर' येथे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत आपणच नातेवाइक उतरविल्यास चुकीचा संदेश जाईल, असा घोषा लावला अन्‌ प्रदेशाध्यक्षांनीही त्याला सहमती दिली अन्‌ स्थानिक नेत्यांनी घरचा उमेदवार देण्याची मूठ सोडवून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आमदार सत्तार यांना पहिला \"ठसका' त्यांनी दाखविला. त्यानंतर या नेत्यांनी उमेदवारीसाठी कोणाचेही नाव सुचविले नाही, राष्ट्रवादीशी चर्चावर चर्चा केली मात्र दिले केवळ सतरा उमेदवार.\nस्थानिक नेत्यांनी घरचे उमेदवार द्यावेत, यासाठी सत्तार यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडूनही सहमती मिळविली होती. विशेष म्हणजे नेते सुचवतील त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्व जबाबदारी स्वीकारण्याचीही त्यांची तयारी होती. मात्र, स्थानिक नेत्यांनी हा विषय अलगद बाजूला केल्यामुळे आमदार सत्तार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातील खानदेशी नेत्यांच्या पहिल्या ठसक्‍यातच गारद झालेले आमदार सत्तार तेवढ्याच जोमाने प्रचारासाठी येणार काय आणि त्यांना स्थानिक नेते साथ देणार काय आणि त्यांना स्थानिक नेते साथ देणार काय याचीच प्रतिक्षा आहे. त्यावरच कॉंग्रेस यावेळी भोपळा फोडणार काय याचीच प्रतिक्षा आहे. त्यावरच कॉंग्रेस यावेळी भोपळा फोडणार काय\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nपालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव\nपुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या...\nकात्रज - वार्धक्‍याने आलेला बहिरेपणा, त्यामुळे होणारी हेटाळणी, कुटुंबातील मनस्ताप आणि बाहेर वावरताना वाटणारी असुरक्षितता आदी समस्यांनी हतबल झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T00:45:37Z", "digest": "sha1:ZQ37VDGI6PVKFVXIOPG4BFTR7GUYPYGM", "length": 8354, "nlines": 275, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "एक संघ पियानो मेलोडी जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nघरएक संघ पियानो मेलोडी\nएक संघ पियानो मेलोडी\nमागील पोस्ट ग्रँड चोरी ऑटो जीटीए 6 PS4 प्लेस्टेशन 4\nपुढील लेख अॅलन वॉकर - फेड - पियानो मेलोडी\nमाझ्याशी संपर्क साधण्यासाठी, संपर्क फॉर्म वापरा\nउत्तर द्या उत्तर रद्द\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nईमेलद्वारे नवीन पोस्ट मला सूचित करा\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2766", "date_download": "2018-08-18T00:44:52Z", "digest": "sha1:MAH6YLFD5RG54P4R4TDAXM3L3R4IWR6S", "length": 27251, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "यशोगाथा : चवीने खाणार त्याला यशो देणार! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nयशोगाथा : चवीने खाणार त्याला यशो देणार\nएक मराठमोळी दातांची डॉक्टर, तिची प्रॅक्टिस सांभाळून चक्क केटरिंगचा व्यवसाय करते आणि तोही या श्रेणीतील प्रतिष्ठीत उद्योगपतींच्या घरून तिच्या पदार्थांना मागणी येते आणि तोही या श्रेणीतील प्रतिष्ठीत उद्योगपतींच्या घरून तिच्या पदार्थांना मागणी येते डॉक्टरकी आणि केटरिंग हे व्यवसाय दोन टोकांवर तितक्याच समर्थपणे पेलणाऱ्या त्या जिगरबाज स्त्रीचे नाव यशोधरा धनंजय पेंडसे ऊर्फ यशो असे आहे. ती मूळची कोल्हापूरची. आई संगीत विषय घेऊन एम.ए. झालेली, वडील यशस्वी वकील, आजोबा(आईचे वडील) कोल्हापुरातील पहिले एम.डी., एक पणजोबा बॅरिस्टर केशवराव देशपांडे हे गांधीजींचे अनुयायी- त्यांनी त्यांच्या वकिलीवर देशासाठी पाणी सोडले होते. दुसरे पणजोबा वामनराव पाटकर बडोदा संस्थानाचे सरन्यायाधीश... ही गाडी अशीच पुढे-पुढे (आणि मागे मागेही) जात राहिली.\nयशोच्या रक्तातील पाककौशल्याचे जीन्स ही देणगी तिला आजीकडून (वडिलांची आई) मिळाली. ती मोदक, पुरणपोळ्या यांसारखे आव्हानात्मक पदार्थही दहाव्या-अकराव्या वर्षांपासून करू लागली. पुरणपोळ्याही कशा तर ओठांनी तोडाव्यात अशा तिची आईही सासूच्या हाताखाली शिकून त्या विद्येचे क्लास घेण्याइतकी तरबेज झाली. तिच्या लहानपणी, म्हणजे साधारण पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या घरी रात्रीच्या जेवणात फ्रेंच किश (quiche), इटालियन पास्ता, सूप, डेझर्ट असा थाट असे. दुपारी मात्र कांदा-खोबऱ्याचे वाटण लावलेले टिपिकल सारस्वती जेवण. यशो माहेरची सारस्वत- यशोधरा सबनीस. त्या काळी त्यांच्या घरी ‘लाईफ’, ‘वूमन अँड होम’, ‘गुड हाऊसकीपिंग’ अशी, पाककौशल्याला वाहिलेली विदेशी मासिके येत. तिचे वडील काही गोष्टींत आग्रही होते आणि ते त्यांची त्या संबंधीची ठाम मते वारंवार बोलून दाखवत. उदाहरणार्थ, ते यशोला नेहमी सांगत, “भले, तू लग्न कोट्यधीशाशी कर, पण तेथील नोकर माणसांकडून उत्तम जेवण बनवून घेण्यासाठी तुला ते फिल करता यायला हवं.” यशोच्या केटरिंगच्या व्यवसायाचे बीज असे, तिच्या लहानपणीच्या सुग्रास वातावरणात पेरले गेले.\nतरीही यशोच्या मनात ती शाळा-कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून मेडिसिन हेच करिअर पक्के होते; तिची मेडिकलची अॅडमिशन अवघ्या एका मार्काने हुकली. तेव्हा वैफल्यग्रस्त होऊन, त्या मुलीने चक्क एक वर्ष बॅडमिंटन खेळण्यात घालवले. घालवले का म्हणायचे कारण त्यातही नैपुण्य तिने एवढे प्राप्त केले, की महाराष्ट्राच्या टीममध्ये तिची निवड झाली. पण नंतर वडिलांनी तिला जागे केल्यावर तिने दंतवैद्यक शाखेसाठी अर्ज भरला. तिने मुंबईच्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये पाच वर्षांचे शिक्षण पूर्ण करून, 1982 साली डिग्री मिळवली. लगेच, 1983 मध्ये शुभमंगल आणि 1985 पासून दंतवैद्यकीच्या व्यवसायाचा शुभारंभ... तेव्हापासून तिने तो व्यवसाय जपला आहे. दंतवैद्यकीत जम बसला, तरी यशोला पाककलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. यशोचे प्रयोग दुपारच्या मोकळ्या वेळी सुरू झाले. तिच्या हाताची चव, तिचा उरक आणि पदार्थाची विविधता यांची कीर्ती पसरू लागली आणि ऑर्डरी देण्या-घेण्यासाठी तिच्या घराबाहेर गाड्या थांबू लागल्या.\nमोठमोठे उद्योगपती यशोला कसली कसली ऑर्डर देतात, हा माझ्या जिभेच्या टोकावरील प्रश्न मी तिला विचारून टाकला आणि त्यानंतर चॉकलेट मुस, अस्पारॅगस मुस, डबल चॉकलेट गनाश केक...अशी नावे ऐकताना माझा बर्फ होत गेला एका अत्यंत प्रतिष्ठीत उद्योगपतीला म्हणे यशोच्या हातचे चॉकलेट मुस हे डेझर्ट अत्यंत आवडते. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या ऑर्डरमध्ये तो पदार्थ असतोच असतो. मंगेशकरांची तिसरी पिढीही यशोचे स्टार्टर्स व डिप्स यांच्या प्रेमात आहे. रचना खडीकर-शहा व वैजनाथ हृदयनाथ मंगेशकर यांच्या माध्यमातून ती आशा व लता यांच्यापर्यंत पोचली. लतादीदींनी फोनवरून दिलेली जेवणाची ऑर्डर आणि वेगवेगळ्या रेसिपीजवर आशातार्इंशी झालेल्या पोटभर गप्पा हे यशोने मनाच्या कुपीत जपून ठेवलेले अविस्मरणीय क्षण\nमला यशोचे मेनुकार्ड मनातल्या मनात वाचतानाही धाप लागली. त्यांतील क्रेप्स (स्टफ) इं पॅपरिका सॉस, मेक्सिकन सेव्हन लेअर्स डिश विथ नचो चिप्स (mexican seven layers dish with nacho chips), बर्मीय खाँसुये (burmese khowsuey), ग्रीक सॅलेड विथ फेटा चीज या तिच्या काही सिग्नेचर डिशेस. मी ते क्रेप्स करण्याची बेसिक कृती धीर करून विचारली, पण मी ते ऐकत असतानाच ती डिश करून बघण्याचा विचार मनातून काढून टाकला होता. पदार्थाचे साहित्य आणि कृती ऐकताना मला सगळ्यात महत्त्वाची वाटलेली (खरे तर समजलेली) गोष्ट म्हणजे ती हे सॉसेस - म्हणजे पॅपरिका सॉस, बर्गन्डि सॉस इत्यादी- एकदम बनवून डीप फ्रिजरमध्ये टाकत नाही तर ऑर्डरप्रमाणे त्या त्या दिवशी ताजे ताजे बनवते. त्याने चवीत फरक पडतोच. साधे आले-लसूण-मिरचीच्या गोळ्यांचेच उदाहरण घ्या ना ती पेस्ट फ्रिजमधील वापरण्याऐवजी आयत्या वेळी नुसती कुटून जरी टाकली तरी चव पॉर्इंट फाइव्हने वर सरकतेच\nमला स्तब्ध करणारा आणखी एक मुद्दा म्हणजे यशो स्वतःच्या ओट्यावर पाच जणांपासून शंभर माणसांपर्यंतच्या ऑर्डरचा स्वयंपाक करते. त्यासाठी तिने तिला सासू-सासऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याचा आवर्जून उल्लेख केला. अर्थात चिरणे, कापणे, मागचे आवरणे अशा मदतीसाठी तिच्याकडे दोन बायका आहेत (त्याही गेल्या दहा-बारा वर्षें टिकवलेल्या), पण शेवटचा हात यशोचा. त्या सहा हातांबरोबर आणखी दोन हात अत्यंत आवडीने व सफाईने काम निपटत असतात. त्या आधारवडाचे नाव धनंजय पेंडसे.\nकेटरिंगमध्ये पत्नीचा जम बसताना पाहून, कोणताही स्वाभिमान न बाळगता स्वतःचा मार्ग बदलून, तिला साथ देऊन एकत्रितपणे व्यवसाय फुलवणाऱ्या धनंजय यांना मानायलाच हवे धनंजय यांनी स्वतःची मोहोर आता दहा-बारा पदार्थांवर उमटवली आहे. मुख्य म्हणजे त्यांनी स्वतःकडे डेकोरेशन, पॅकिंग; तसेच, घरातील स्टॉक तपासून त्यानुसार सामान भरणे ही कामे घेतल्यामुळे यशोचा भार कमी झाला आहे. त्या चार जणांचा चमू चायनीज, फ्रेंच, इटालियन, बर्मीज, थाई, काँटिनेंटल, लेबनिज आणि अर्थातच भारतीय (यात अळूचे फदफदे आणि वालाचे बिरडे पण आले) जेवण बनवण्यात वाकबगार आहे. यशोने या रेसिपी शिकण्यासाठी कोठलाही क्लास लावलेला नाही. ग्रंथ हेच तिचे गुरू. तिच्यापाशी पाककलेच्या दीडदोनशे पुस्तकांचा खजिना आहे. तिने थोरामोठ्यांकडे जेवण पाठवण्यासाठी उत्तमोत्तम कटलरीदेखील जमवली आहे (उघड आहे - प्रसिद्ध आणि मोठ्मोठ्या व्यक्तींच्या घरी थोडेच चिनी मातीच्या भांड्यांतून जेवण पाठवणार धनंजय यांनी स्वतःची मोहोर आता दहा-बारा पदार्थांवर उमटवली आहे. मुख्य म्हणजे त्यांनी स्वतःकडे डेकोरेशन, पॅकिंग; तसेच, घरातील स्टॉक तपासून त्यानुसार सामान भरणे ही कामे घेतल्यामुळे यशोचा भार कमी झाला आहे. त्या चार जणांचा चमू चायनीज, फ्रेंच, इटालियन, बर्मीज, थाई, काँटिनेंटल, लेबनिज आणि अर्थातच भारतीय (यात अळूचे फदफदे आणि वालाचे बिरडे पण आले) जेवण बनवण्यात वाकबगार आहे. यशोने या रेसिपी शिकण्यासाठी कोठलाही क्लास लावलेला नाही. ग्रंथ हेच तिचे गुरू. तिच्यापाशी पाककलेच्या दीडदोनशे पुस्तकांचा खजिना आहे. तिने थोरामोठ्यांकडे जेवण पाठवण्यासाठी उत्तमोत्तम कटलरीदेखील जमवली आहे (उघड आहे - प्रसिद्ध आणि मोठ्मोठ्या व्यक्तींच्या घरी थोडेच चिनी मातीच्या भांड्यांतून जेवण पाठवणार\nव्यवसायात कसोटीचे क्षण अनेक. त्यातूनच तिला धडे मिळत गेले. एकदा सकाळी दवाखान्यात पेशंट तपासत असताना एक ऑर्डर आली (अशा वेळी ती फक्त नंबर टिपून घेते आणि मग सावकाश बोलते). ग्राहकाला त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता चॉकलेट मुस केक हवा होता. यशो ती गोष्ट पुढील पेशंट्सच्या नादात पार विसरली आणि सायंकाळी पाच वाजता फोन आला, ‘केक न्यायला ड्रायव्हरला पाठवू का’ अक्षरशः आणीबाणीची वेळ. यशोने विनंती करून फक्त एक तासाची मुदत मागून घेतली आणि पती-पत्नींनी युद्धपातळीवर हालचाली करून काम फत्ते केले. त्या दिवसापासून, धनंजयची चॉकलेट मुस केक ही खासीयत झाली आहे. एकदा तिने एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची फर्माईशी ऑर्डर खूप मेहनत घेऊन बनवली आणि त्या दोन तयार डिश दोन हातांत घेऊन किचनच्या बाहेर येत असताना अचानक तिचा पाय घसरला, पण तिने ‘आधी लगीन कोंढाण्याचं’ या न्यायाने हातातील वस्तूंना जराही धक्का लागू दिला नाही. त्या प्रयत्नात तिच्या गुडघ्याची वाटी मात्र तुटली’ अक्षरशः आणीबाणीची वेळ. यशोने विनंती करून फक्त एक तासाची मुदत मागून घेतली आणि पती-पत्नींनी युद्धपातळीवर हालचाली करून काम फत्ते केले. त्या दिवसापासून, धनंजयची चॉकलेट मुस केक ही खासीयत झाली आहे. एकदा तिने एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची फर्माईशी ऑर्डर खूप मेहनत घेऊन बनवली आणि त्या दोन तयार डिश दोन हातांत घेऊन किचनच्या बाहेर येत असताना अचानक तिचा पाय घसरला, पण तिने ‘आधी लगीन कोंढाण्याचं’ या न्यायाने हातातील वस्तूंना जराही धक्का लागू दिला नाही. त्या प्रयत्नात तिच्या गुडघ्याची वाटी मात्र तुटली एक घाव आणि पाच तुकडे एक घाव आणि पाच तुकडे तिला मोठ्या ऑपरेशनला सामोरे जावे लागले. त्या गोष्टीला जेमतेम पंधरा दिवस होतात न होतात तोच बाईसाहेबांचे दोन्ही व्यवसाय पूर्ववत सुरू\nयशोकडे व्यवसायासाठी आवश्यक अशी रत्नपारखी नजर उपजत आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा उत्तम दर्जाचा कच्चा माल जगाच्या पाठीवर कोठे मिळतो याची नोंद तिच्या मेंदूच्या संगणकात पक्की आहे. ती म्हणाली, ‘टर्कीचं मसाला मार्केट ही माझी फिरण्याची अत्यंत आवडीची जागा. तेथील वेगवेगळ्या मसाल्यांचे, केशराचे, कुसकूसचे (तिथला भात) आणि जेवणात घालण्याच्या फुलांचे ढीग पाहताना- तो गंध भरून घेताना वेड लागायचे बाकी असते.’\nबोलता बोलता, मला यशोच्या मॉडेलिंग या तिसऱ्या करिअरविषयी कळले. तिच्या त्या वेगळ्या वाटेची सुरुवात योगायोगाने झाली. तिच्या एका मैत्रिणीने ‘नेव्ही क्वीन काँटेस्ट’साठी तिचा फॉर्म परस्पर भरून टाकला. यशो केवळ एक वेगळा अनुभव घ्यावा म्हणून स्पर्धेला गेली व डोक्यावर मुकुट चढवूनच परतली त्या यशापाठोपाठ मॉडेलिंगच्या ऑफर चालत आल्या. तिचा चेहरा त्यांपैकी विमल साडी, झंडू बाम, सर्फ... अशा एक-दोन नव्हे तर तब्बल पंचवीस उत्पादनांच्या जाहिरातींत झळकला. तिला ‘इव्हज विकली’, ‘फेमिना’ या नियतकालिकांत ‘ब्युटी विथ ब्रेन’ असे घोषवाक्य देऊन गौरवले गेले आहे. एअर इंडियाने भारतातील विविध प्रांतांच्या नववधूंच्या चित्रांचे एक कॅलेंडर 1989 मध्ये काढले होते. त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान यशोला मिळाला. तिने सलग दहा वर्षें तशा प्रकाशझोतात राहिल्यानंतर, घर व दंतवैद्यकी यांकडे जास्त लक्ष देण्यासाठी त्या क्षेत्रात तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तिच्या चेहऱ्यावरील ग्लॅमरच्या खुणा पन्नाशीच्या तळ्यात-मळ्यात असतानाही सहज नजरेत भरतात.\nयशो एका प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय शाळेतील शंभर मुलांच्या न्याहारी आणि दुपारच्या जेवणाची सोय पाहते.\n'चवीने खाणार त्याला यशो देणार' अशी प्रसिद्धी हे तिचे स्वकष्टार्जित संचित आहे. तिच्या पाठचे दोन भाऊही तिच्या पावलांवर पाऊल टाकत मार्गक्रमण करत आहेत. मधील भाऊ डॉक्टर आहे, तर धाकट्याने कोल्हापुरात अस्सल कोल्हापुरी जेवणासाठी हॉटेल काढले आहे. तिचा मोठा मुलगा भारतातील पहिला आणि एकमेव व्यावसायिक रग्बी खेळाडू आहे. तो गेले सहा वर्षे जपानमध्ये व्यावसायिक रग्बी खेळतो आहे. तर धाकटा 'IHM दादर केटरिंग कॉलेज'मधून पदवी मिळवून स्पेनमध्ये Culinary Science मध्ये उच्च शिक्षण घेत आहे.\nसंपदा वागळे 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये कामाला होत्या. त्यांनी तेथे सव्वीस वर्ष सेवा केल्यावर मार्च 2001 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी 'आचार्य अत्रे कट्टा' या मुक्त व्यासपीठाची शाखा ठाणे येथे सुरू केली. साहित्याचे पंढरपूर अशी उपाधी लाभलेल्या त्या कट्ट्यावर आजवर साडेआठशेपेक्षा जास्त कार्यक्रम सादर झाले आहेत. संपदा यांनी 'लोकसत्ता' आणि 'महाराष्ट्र टाईम्स' या वृत्तपत्रातून सहा वर्ष सदरलेखन केले. त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी 'आमचा कट्टा आमची माणसं' या पुस्तकाचे संपादन केले आहे.\nयशोगाथा : चवीने खाणार त्याला यशो देणार\nसंदर्भ: स्त्री उद्योजक, उद्योजक, खाद्यपदार्थ\nउद्योजक गौरी चितळे : क्षमता आणि जिद्द यांचा समन्वय\nसंदर्भ: उद्योजक, कुक्कूटपालन, मत्‍स्यव्‍यवसाय, सुधागड तालुका, मेढे गाव, स्त्री उद्योजक\nसंदर्भ: स्त्री उद्योजक, उद्योजक\nअंध भावेश भाटिया यांची सकारात्मक दृष्टी\nसंदर्भ: उद्योजक, अंध व्‍यक्‍ती\nसांगोल्‍यातील रूपनर बंधू - कर्तबगारीची रूपे\nसंदर्भ: उद्योजक, मेडशिंगी गाव\nहिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/jalyukta-shivar-village-tanker-free-water-storage-112200", "date_download": "2018-08-18T01:29:57Z", "digest": "sha1:QFIARIGXB5VVQLDFV6T3BYN5MG5SBUYZ", "length": 13826, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalyukta shivar village tanker free water storage ‘जलयुक्त’मुळे अनेक गावे झाली टॅंकरमुक्त | eSakal", "raw_content": "\n‘जलयुक्त’मुळे अनेक गावे झाली टॅंकरमुक्त\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nमलवडी - जलयुक्त शिवार अभियान ही जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद लाभलेली महाराष्ट्र शासनाची नावीन्यपूर्ण योजना आहे. त्यामुळे जलसंधारण, जलसंवर्धन व जलसाक्षरतेबाबत महाराष्ट्रातील जनता सजग झाली. आघाडी शासनाच्या काळात जलयुक्त गाव म्हणून ही योजना सुरू झाली. त्यानंतर भाजपचे सरकार आल्यावर या योजनेला शासन निर्णय म्हणून मान्यता मिळाली व जलयुक्त शिवार अभियान असे या योजनेस नाव देण्यात आले.\nगावागावांत पिण्यासाठी, जनावरांसाठी व शेतीसाठी उपलब्ध असणारे पाणी व आवश्‍यक असणारे पाणी यामधील तफावत भरून काढण्यासाठी विविध माध्यमातून उपाययोजना करणे व गावाला पाणीदार करणे ही या योजनेमागची मूळ संकल्पना आहे.\nमलवडी - जलयुक्त शिवार अभियान ही जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद लाभलेली महाराष्ट्र शासनाची नावीन्यपूर्ण योजना आहे. त्यामुळे जलसंधारण, जलसंवर्धन व जलसाक्षरतेबाबत महाराष्ट्रातील जनता सजग झाली. आघाडी शासनाच्या काळात जलयुक्त गाव म्हणून ही योजना सुरू झाली. त्यानंतर भाजपचे सरकार आल्यावर या योजनेला शासन निर्णय म्हणून मान्यता मिळाली व जलयुक्त शिवार अभियान असे या योजनेस नाव देण्यात आले.\nगावागावांत पिण्यासाठी, जनावरांसाठी व शेतीसाठी उपलब्ध असणारे पाणी व आवश्‍यक असणारे पाणी यामधील तफावत भरून काढण्यासाठी विविध माध्यमातून उपाययोजना करणे व गावाला पाणीदार करणे ही या योजनेमागची मूळ संकल्पना आहे.\nकेंद्राच्या व राज्याच्या जलसंधारणाच्या सर्व शासकीय योजना एकत्र करण्यात आल्या. ‘माथा ते पायथा’या तत्त्वानुसार सलग समतल चर, खोल सलग समतल चर, बांधबंदिस्ती, माती नालबांध यासोबतच सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणे आदी कामे या योजनेत करण्यात आली. शासनाने या योजनेसाठी सढळ हस्ते निधी दिला. विविध कंपन्या, संस्था, वैयक्तिक लोकांनी या योजनेत तन, मन, धनाने सहभाग घेतला. पहिल्या वर्षी माणमधील २४, दुसऱ्या वर्षी ४६, तर आता ३६ गावांचा समावेश या अभियानात आहे. माणमधील पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी, गोडसेवाडी या गावांनी एकत्रित राबविलेले चार गाव जलयुक्त शिवार अभियान राज्यासाठी आदर्श ठरले. त्यात ग्रामस्थ, मुंबईकर मंडळींनी एकत्रित उल्लेखनीय काम केले. त्यांना चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, प्रशासनाचे भरीव सहकार्य मिळाले. या अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये माणमध्ये १४९७, १६-१७ मध्ये १०२३ कामे पूर्ण झाल्यामुळे काही गावे टॅंकरमुक्त होण्यास मदत झाली तर काहींचा टॅंकरचा कालावधी कमी झाला.\nजलयुक्त शिवार अभियानात प्रशासनाच्या सहकार्याने लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू झाली. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ राज्यात रुजली. त्यात माण तालुका अग्रेसर ठरला.\n- प्रभाकर देशमुख, माजी जलसंधारण सचिव\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141029205324/view", "date_download": "2018-08-18T00:25:19Z", "digest": "sha1:Q7UE6CEUM3CFPEJN6BPUQRAHFLK4WNRW", "length": 7622, "nlines": 91, "source_domain": "www.transliteral.org", "title": "प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ३", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|प्रतिवस्तूपमा अलंकार|\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nह्या स्मरणालंकारांत, प्रतिवस्तूपमेच्या लक्षणाची अतिव्याप्ति होऊं नये म्हणून, ‘दोन वाक्यार्थांत आलेलें साद्दश्य’ असें लक्षणांत विशेषन घातलें आहे. वरील स्मरणालंकारांत, साद्दश्य शब्दवाच्य नसून आर्थ आहे, (आणि प्रतिवस्तूपमेतही साद्दश्य आर्थच असते, या द्दष्टीनें या दोन्ही अलंकारांत साम्य असलें) तरी तें साद्दश्य स्मरणालंकारांत पदार्थगत असतें, (प्रतिवस्तूपमेंतल्याप्रमाणें) वाक्यार्थगत नसतें. (हा या दोहोंत फरक) कारण स्मरणाचा म्ह० स्मरणांत सूचित होणार्‍या साद्दश्याचा, वाक्यार्थांशी कांहीं संबंध नसतो. बाकीच्या पदांची साभिप्रायता वर सांगितलीच आहे.\nवरील प्रतिव्स्तूपमेच्या लक्षणांतील आर्थ, साधारणधर्मक, (वरैरे इतर) पदांचें तात्पर्य (साभिप्रायता) वर सांगितलेंच आहे.\n“उदार ह्रदयाच्या लोकांमध्यें श्रेष्ठ असा पुरुष, विपत्तींत सांपडला तरी अपूर्व उदारता पसरवितो. (उदा०) अग्नींत पडलेला ऊद चोहोंकडे अपूर्व सुगंध दरवळवितो.”\nयेथें पसरविणें (विस्तार) दरळविणें (प्रकटविणें) हे दोन दिसणारे धर्म वस्तुत: एकच आहेत, असा वक्त्याचा अभिप्राय आहे.\nअथवा हें दुसरें उदाहरण :---\n“जगाला सुंदर वाटणार्‍या श्रेष्ठ गुणांनीं युक्त अशा शुद्ध अंत:करणाच्या पुरुषांचा राग सुद्धां सुंदर असतो. जगांत चोहोकडे दरवळणार्‍या सुगंधानें भरलेल्या उदाचा कठिणपणा सुद्धां अत्यंत रम्य असतो.”\nस्थानांतर करणारी प्रजोत्पादक कोशिका, ही सकेसल किंवा आदिजीवासारखी असते. उदा. नेचे, शैवले, शेवाळी, काही कवक इ.\nअशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-18T00:54:42Z", "digest": "sha1:SORMWUWM4ZCOMUPV2J3GW6HK2HQXVGK5", "length": 20570, "nlines": 101, "source_domain": "mediawatch.info", "title": "‘शहा’णे होतील? | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त ‘शहा’णे होतील\n(सौजन्य -बेळगाव ‘तरुण भारत’ )\n*कर्नाटकात भारतीय जनता पक्ष अक्षरशः तोंडावर आपटला आणि देशात एकच हलकल्लोळ माजला. भाजपला बहुमत मिळणार नाही हे आकडे सांगत होते. पण, भाजप मानायला तयार नव्हता. आकडय़ांच्या डब्यात वाकडे बोट कोंबून सत्तेचे लोणी लुटण्याची अमित शहांची रणनीती गोवा, मणिपूर किंवा मेघालयाप्रमाणे कर्नाटकात यशस्वी झाली नाही. याचे कारण सर्वोच्च न्यायालयाने तातडीने बहुमत स्पष्ट करण्याचे आदेश येडियुराप्पांना दिले. घोडेबाजार यशस्वी होण्यापूर्वीच उठला. आता याला कितीही नैतिक मुलामा चोपडण्याचा आणि सर्वात मोठा आणि सर्वात छोटा पक्ष अशी उलटी आणि सुलटी उतरंड दाखवण्याचा प्रयत्न झाला तरी निरर्थकच.*\nकाँग्रेसने जे इतिहासात केले त्याला त्यांच्याचप्रमाणे उत्तर देण्यासाठीच जणू मोदी आणि शहा या जोडीचा अवतार झाला आहे अशा अविर्भावात भाजपचे एकूण एक नेते होते. भाजपच्या एका मुखपत्राने तर कहर केला. समाज माध्यमांवर बेनामी पद्धतीने फिरणाऱया एका संदेशाला मथळा बनवले. ज्यामध्ये कनिष्ठ जातीतील कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्यास दोन्ही पक्षातील लिंगायत आमदार तयार नाहीत. ऐनवेळी सभागृहात ते येडियुराप्पा यांच्या बाजूने मतदान करतील असा त्या वृत्ताचा आशय होता. त्याच्या हवाल्याने समाज माध्यमांवर अनेकांनी कल्पनेचे झेंडे अटकेपार फडकवले प्रत्यक्षात सभागृहात केलेल्या भावनिक भाषणानंतर येडियुराप्पा यांनी बहुमत घेऊन परत येईन असे सांगून हात जोडले. पण, त्यानंतरही ही 2019 ची सुरुवात आहे. अटलजींच्या राजीनाम्याप्रमाणे देशात वातावरण व्हावे म्हणून ही खेळी करण्यात आली असले संदेश फिरू लागले. जणू देशातील संस्था आता संसदीय पद्धतींच्या ऐवजी अशा सोशल मीडियावरूनच चालविल्या जाणार आहेत अशा थाटात प्रपोगंडा हा सुरू राहिला. प्रपोगंडा करून निर्माण केलेले वातावरण आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात जमीन अस्मानचा फरक असतो. काही काळ लोक अशा प्रकारांना भुलतात. मात्र सदा सर्वकाळ नाही हे भाजपने आता लक्षात घेतले पाहिजे. बहुतांश राज्यातील जनता आपल्याला पूर्ण बहुमत न देता कुबडय़ा शोधायला का लावते याचाही बोध या निमित्ताने घेता आला तर ते भाजपच्या हिताचेच ठरेल. या देशाने अनेक लाटा निर्माण झालेल्या पाहिल्या आहेत. नेहरूंचा नव्या स्वप्नांवर आरूढ झालेला काळ, इंदिराजींचा वादळी आणि एकतर्फी काळ अनुभवला आहे. राजीव गांधींना मिळालेले पाशवी बहुमत आणि 19 महिन्यात बदललेला नूर पाहिला आहे. नरसिंहरावांची विद्वत्ता पाहिली आणि त्यांनी खालच्या थराला जाऊन सत्ता वाचवण्यासाठी केलेली धडपडही पाहिली आहे. मनमोहनसिंगांचा उदयाचा काळही पाहिला आणि सत्ता टिकविण्यासाठी सीबीआयचा मनमुराद वापरही पाहिला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातले वादळही पाहिले आहे आणि मोदींची लाटही पाहिली आहे. या सगळय़ांचा विचार केला तर कोणत्याही लाटेला आणि कोणत्याही व्यक्तीला या देशावर सदासर्वकाळ वर्चस्व ठेवता आलेले नाही, हे भाजपने ध्यानात घेतले पाहिजे. देशातील अमूक इतकी राज्ये आणि अमूक इतका जीडीपी असणारा भाग आपल्या वर्चस्वाखाली आहे हे पसरवतानाच त्या राज्यात जनतेने तितकाच तगडा विरोधी पक्षही जन्माला घातलेला आहे याचा भाजपला आपल्या विजयाच्या उन्मादात विसर पडतो आहे. त्यामुळेच गुजरातसारख्या हक्काच्या राज्यातही नव्याने उदयाला आलेली पोरं पक्षाच्या अवतारी पुरुषांना दम लागेस्तोवर चोरटय़ा धावा काढायला लावताना दिसत आहेत. मोदींच्या करिष्म्यावर आपण संपूर्ण भारत पादाक्रांत केला. आता प्रत्येक राज्यात त्यांनाच उतरवू आणि जिंकू असेच भाजपचे धोरण आहे. त्यामुळेच कर्नाटकात येडियुराप्पा चेहरा असले तरी भाजपच्या प्रचारात जीव आला तो मोदींच्या सभांचा झंझावात सुरू झाल्यानंतरच. तोपर्यंत भाजपवर सिद्धरामय्या वरचढ झालेलेच दिसत होते. मठ आणि मठाधीशांना आपल्या बाजूने वळवून भाजपने जुगाड यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिले नाही. काँग्रेसने गोवा, मणिपूर, मेघालयाच्या अनुभवातून बोध घेत कर्नाटकात जनता दलाच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देऊ केला आणि दक्षिणेचे व्दार ताब्यात घेण्याचा भाजपचा मनसुबा उधळला जातो आहे असे वातावरण निर्माण झाले. तोच राज्यपालांनी आपल्या विवेकबुद्धीने येडियुराप्पांना संधी देण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे म्हणा किंवा आमदार फोडण्यात भाजप अपयशी ठरल्यामुळे म्हणा, येडींना अवघ्या दोन दिवसात सत्ताभ्रष्ट व्हावे लागले. अत्यल्पांशकालीन मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव दुसऱया क्रमांकावर कोरले. हा भाजपचा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा मुखभंग आहे. यातून बोध घेऊन नेते ‘शहा’णे व्हावेत अशी देशातील जनतेची अपेक्षा आहे. काँग्रेसच्या काळातील घोटाळे, चुकीच्या कारभाराला कंटाळून ज्या जनतेने सत्तांतर केले आणि काँग्रेसला शिक्षा दिली ती काँग्रेस सुधारत असताना भाजप मात्र पूर्वीच्या सत्ताधाऱयांनी ज्या अमर्यादपणे सत्ता वापरली तशी वापरण्याचा आणि आपल्या कृतीचे समर्थन करत, काँग्रेसने केले होते तेव्हा प्रत्यक्षात सभागृहात केलेल्या भावनिक भाषणानंतर येडियुराप्पा यांनी बहुमत घेऊन परत येईन असे सांगून हात जोडले. पण, त्यानंतरही ही 2019 ची सुरुवात आहे. अटलजींच्या राजीनाम्याप्रमाणे देशात वातावरण व्हावे म्हणून ही खेळी करण्यात आली असले संदेश फिरू लागले. जणू देशातील संस्था आता संसदीय पद्धतींच्या ऐवजी अशा सोशल मीडियावरूनच चालविल्या जाणार आहेत अशा थाटात प्रपोगंडा हा सुरू राहिला. प्रपोगंडा करून निर्माण केलेले वातावरण आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात जमीन अस्मानचा फरक असतो. काही काळ लोक अशा प्रकारांना भुलतात. मात्र सदा सर्वकाळ नाही हे भाजपने आता लक्षात घेतले पाहिजे. बहुतांश राज्यातील जनता आपल्याला पूर्ण बहुमत न देता कुबडय़ा शोधायला का लावते याचाही बोध या निमित्ताने घेता आला तर ते भाजपच्या हिताचेच ठरेल. या देशाने अनेक लाटा निर्माण झालेल्या पाहिल्या आहेत. नेहरूंचा नव्या स्वप्नांवर आरूढ झालेला काळ, इंदिराजींचा वादळी आणि एकतर्फी काळ अनुभवला आहे. राजीव गांधींना मिळालेले पाशवी बहुमत आणि 19 महिन्यात बदललेला नूर पाहिला आहे. नरसिंहरावांची विद्वत्ता पाहिली आणि त्यांनी खालच्या थराला जाऊन सत्ता वाचवण्यासाठी केलेली धडपडही पाहिली आहे. मनमोहनसिंगांचा उदयाचा काळही पाहिला आणि सत्ता टिकविण्यासाठी सीबीआयचा मनमुराद वापरही पाहिला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातले वादळही पाहिले आहे आणि मोदींची लाटही पाहिली आहे. या सगळय़ांचा विचार केला तर कोणत्याही लाटेला आणि कोणत्याही व्यक्तीला या देशावर सदासर्वकाळ वर्चस्व ठेवता आलेले नाही, हे भाजपने ध्यानात घेतले पाहिजे. देशातील अमूक इतकी राज्ये आणि अमूक इतका जीडीपी असणारा भाग आपल्या वर्चस्वाखाली आहे हे पसरवतानाच त्या राज्यात जनतेने तितकाच तगडा विरोधी पक्षही जन्माला घातलेला आहे याचा भाजपला आपल्या विजयाच्या उन्मादात विसर पडतो आहे. त्यामुळेच गुजरातसारख्या हक्काच्या राज्यातही नव्याने उदयाला आलेली पोरं पक्षाच्या अवतारी पुरुषांना दम लागेस्तोवर चोरटय़ा धावा काढायला लावताना दिसत आहेत. मोदींच्या करिष्म्यावर आपण संपूर्ण भारत पादाक्रांत केला. आता प्रत्येक राज्यात त्यांनाच उतरवू आणि जिंकू असेच भाजपचे धोरण आहे. त्यामुळेच कर्नाटकात येडियुराप्पा चेहरा असले तरी भाजपच्या प्रचारात जीव आला तो मोदींच्या सभांचा झंझावात सुरू झाल्यानंतरच. तोपर्यंत भाजपवर सिद्धरामय्या वरचढ झालेलेच दिसत होते. मठ आणि मठाधीशांना आपल्या बाजूने वळवून भाजपने जुगाड यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिले नाही. काँग्रेसने गोवा, मणिपूर, मेघालयाच्या अनुभवातून बोध घेत कर्नाटकात जनता दलाच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देऊ केला आणि दक्षिणेचे व्दार ताब्यात घेण्याचा भाजपचा मनसुबा उधळला जातो आहे असे वातावरण निर्माण झाले. तोच राज्यपालांनी आपल्या विवेकबुद्धीने येडियुराप्पांना संधी देण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे म्हणा किंवा आमदार फोडण्यात भाजप अपयशी ठरल्यामुळे म्हणा, येडींना अवघ्या दोन दिवसात सत्ताभ्रष्ट व्हावे लागले. अत्यल्पांशकालीन मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव दुसऱया क्रमांकावर कोरले. हा भाजपचा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा मुखभंग आहे. यातून बोध घेऊन नेते ‘शहा’णे व्हावेत अशी देशातील जनतेची अपेक्षा आहे. काँग्रेसच्या काळातील घोटाळे, चुकीच्या कारभाराला कंटाळून ज्या जनतेने सत्तांतर केले आणि काँग्रेसला शिक्षा दिली ती काँग्रेस सुधारत असताना भाजप मात्र पूर्वीच्या सत्ताधाऱयांनी ज्या अमर्यादपणे सत्ता वापरली तशी वापरण्याचा आणि आपल्या कृतीचे समर्थन करत, काँग्रेसने केले होते तेव्हा असे विचारण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसते आहे. पण, त्यांना याचसाठी बदलले आहे हे ते सोयीस्कररित्या विसरत आहेत. सत्तेने काँग्रेसला भ्रष्ट केले आता ती भाजपच्या मेंदूवर राज्य करत आहे हेच यातून दिसते. काँग्रेसवर अंकुश म्हणून हिंदूमहासभा, जनसंघ, भाजप या शक्तींना अत्यंत क्षीण असतानाही जनतेने सात दशके जगवले. तेव्हाच्या नेत्यांच्या तत्त्वाच्या राजकारणामुळे भाजपला जनाधार मिळाला. हे विसरून आमच्या आक्रमक शैलीमुळे पराभवाला दूर लोटून आम्ही जेते बनलो अशा अविर्भावात देशातील सत्ताधारी आणि त्यांचे भक्त असतील तर त्यांचा मुखभंग यापुढे वारंवार ठरलेलाच आहे.\n(सौजन्य -बेळगाव ‘तरुण भारत’ )\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nकाँग्रेसकडे हरण्यासारखं आता काहीच नाही ओजस मोरे कर्नाटकात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याबद्दल अभिनंदन\nदेशाचा मूड नक्कीच बदलतो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा इतिहास तपासला तर…\nभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत.…\nकाँग्रेसची स्थिती यापेक्षा वाईट होणार इतिहास आणि वर्तमानातील घडामोडींचं नेमकं आकलन असणारे जे मोजके लेखक…\nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा 'जय विदर्भ' चा…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=116&bkid=488", "date_download": "2018-08-18T01:13:26Z", "digest": "sha1:JAPMU4XUXSCRFTRKLUYHDDA5VL2UBQRW", "length": 2270, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : गढीतील खजाना\nमध्यरात्रीच्या सुमाराला एक भयानक किंकाळी भयाण शांतता चिरीत गेली. गाढ झोपेत असलेल्यांचीही ह्रदये थरारली सर्वांचाच थरकाप उडाला. एकेकाची झोप खाडखाड उडत गेली. ताडकन उठून बसलेल्या सूरजने पलंगावर बसल्या बसल्याच कानोसा घेतला. चंद्रा, कुणाचातरी छुपा हल्ला आहे. तू आतच रहा. हे दार बंद करुन घे. मी बाहेर जाऊन बघतॊ. सूरज स्वतःशीच बोलला, पण ते चंद्रेश्वरीला ऎकू जाण्यासाठी तितक्याच थंडपणाने त्याने धनुष्य आणि बाणांचा भाता उचलला. सुरा कमरेला अडकवला आणि शय्यागृहातून बाहेर पडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m338891", "date_download": "2018-08-18T00:38:29Z", "digest": "sha1:7YTPYK7WW6FOTYCKSWYWPCC7ARBOJHL5", "length": 11585, "nlines": 259, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "माझा देश रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nफोन / ब्राउझर: Force ZX\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: P6\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nपादचारी - मनुष्य रस्ता ऑन कंट्री रोड\nदेश आरएमएक्स - 362\nतीन जीवा देश आणि अमेरिकन रॉक आणि रोल\nरॉक माय वर्ल्ड लिटल कंट्री गर्ल\nरॉक माय वर्ल्ड (लिट्ल कन्ट्री गर्ल)\nरॉक माय वर्ल्ड (लिट्ल कन्ट्री गर्ल)\nरॉक माय वर्ल्ड (लिट्ल कन्ट्री गर्ल)\nकंट्री बॉय सॉंग (पराक्रम) अर्ल डिबल्स जूनियर.)\nदेव, देश आणि राजा\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर माझा देश रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v35108&cid=697371&crate=1", "date_download": "2018-08-18T00:38:01Z", "digest": "sha1:ZFGTEIGWMO4IDMYM5ZAK6SDQ7HHQKJPL", "length": 8345, "nlines": 222, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Khuda Bhi Jab - T-Series Acoustics - Tony Kakkar - Neha Kakkar⁠⁠⁠⁠ व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Khuda Bhi Jab - T-Series Acoustics - Tony Kakkar - Neha Kakkar⁠⁠⁠⁠ व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2018-08-18T00:57:03Z", "digest": "sha1:HWOT2MGSBU3XOBFCOHJXNYMOTNTO24CE", "length": 29908, "nlines": 98, "source_domain": "mediawatch.info", "title": "वादग्रस्त पण कमिटेड! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त वादग्रस्त पण कमिटेड\nमहाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत शासनाकडून कुठलीही नवीन नियुक्ती वा नेमणूक झाली किंवा एखाद्याला पुरस्कार जाहीर झाला की सर्वप्रथम त्याच्या कर्तृत्वाऐवजी त्याची ‘कुंडली’ तपासण्याची प्रथा सुरू झाली आहे. निखळ कर्तृत्वाच्या जोरावर एखाद्याला सन्मानित केले जाऊ शकते, एखाद्याचं ज्ञान, त्याचा अनुभव लक्षात घेऊन त्याची नेमणूक होऊ शकते, यावर सध्या कोणाचाच विश्‍वास नाही. त्यामुळे नवीन कुठल्याही नियुक्त्या व पुरस्कार जाहीर झालेत किंवा संबंधिताची जात, पात, संघटना, विचारधारा, गोत्र सारं काही तपासलं जाते. सध्या जुनी गोत्र मागे पडली आहेत. आता संघवाला, समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, सेवासंघवाला, बामसेफवाला असे वेगवेगळे नवनवीन गोत्र तयार झाले आहेत. या गोत्रवाल्यांचे कुठल्या घटनेकडे, कुठल्या व्यक्तीकडे कसे पाहायचे याचे खास तयार केलेले स्वत:चे असे चष्मे आहेत. सर्वसामान्य जनतेनेही त्यांच्या या चष्म्यानेच प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी, असा त्यांचा आग्रह असतो. त्यांनी तो आग्रह धरणे स्वाभाविकही आहे. त्यांनी आपापले कळप तयार केले आहेत. ते कळप त्यांना अधिक मजबूत, आक्रमक करायचेत. त्यामुळे तटस्थ, विवेकबुद्धीने, निरक्षीर विवेकाने वागणारी माणसं या कुठल्याही गोत्राला नको असतात. कृत्रिम गोष्टींचा अभिमान व अभिनिवेश बाळगून असणार्‍या या गोत्रांच्या ठेकेदारांजवळ सत्ता व अधिकार आलेत की ते स्वाभाविकच आपल्या कळपातील माणसांची ठिकठिकाणी वर्णी लावतात. आता हे एवढं स्वाभाविक झालं आहे की त्याचं कोणाला कसलंही नवल वाटत नाही. हे असंच असतं असं वाटावं, एवढी या प्रकाराची सवय झाली आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात हेच झालं आणि आता भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात तर अगदी ठरवून ठिकठिकाणी आपली माणसं पेरली जात आहेत.\nवसंतराव नाईक स्वावलंबन शेती मिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेल्या किशोर तिवारींच्या नियुक्तीकडे याच दृष्टिकोनातून पाहायला हवे. किशोर तिवारींच्या नेमणुकीनंतर या तिवारींचं कर्तृत्व काय, त्यांना शेती, आत्महत्या वगैरे विषयातील काय कळते, त्यांना शेती, आत्महत्या वगैरे विषयातील काय कळते आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे. आपल्याकडे काही विषयात अतिशय मजेशीर आग्रह आहे. शेती, आत्महत्या वगैरे विषयात ठराविक लोकांनीच, काही राजकीय पक्षाच्या लोकांनीच बोलावं… इतरांनी तोंड उघडलं की, यांना शेतीतलं काय कळतं, कापूस, भूईमूग जमिनीखाली पिकतो की वर, हेही यांना माहीत नाही, असं उपहासानं सांगितलं जातं. वरच्या जातीच्या, सुस्थापित मंडळींना कितीही तळमळ असली, कळवळा असला तरी शेतीबद्दल आणि तेथे राबणार्‍या माणसांबद्दल बोलण्याचाच अधिकारच नाही, असंच आपण ठरवून टाकलं आहे. असो आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे. आपल्याकडे काही विषयात अतिशय मजेशीर आग्रह आहे. शेती, आत्महत्या वगैरे विषयात ठराविक लोकांनीच, काही राजकीय पक्षाच्या लोकांनीच बोलावं… इतरांनी तोंड उघडलं की, यांना शेतीतलं काय कळतं, कापूस, भूईमूग जमिनीखाली पिकतो की वर, हेही यांना माहीत नाही, असं उपहासानं सांगितलं जातं. वरच्या जातीच्या, सुस्थापित मंडळींना कितीही तळमळ असली, कळवळा असला तरी शेतीबद्दल आणि तेथे राबणार्‍या माणसांबद्दल बोलण्याचाच अधिकारच नाही, असंच आपण ठरवून टाकलं आहे. असो… तर हे किशोर तिवारी तसे संघगोत्राचे. त्यांच्या घराण्यातील तीन पिढय़ा संघ-जनसंघाशी संबंधित आहे. स्वत: किशोर तिवारींनी ते कधी लपवून ठेवलं नाही. भूतकाळात भारतीय जनता पक्ष व प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या नेत्यांना भरपूर फटाके लावूनही किशोर तिवारींना हा मिशनचा लाल दिवा मिळाला तो घराण्याच्या पूर्वपिठिकेमुळेच. अर्थात किशोर तिवारी संघाचे आहेत म्हणून त्यांचं या विषयातील काम अजिबात छोटं ठरत नाही. साधारण २०-२२ वर्षांपूर्वी हे नाव अचानक प्रकाशात आलं. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात तिवारी कुटुंब बर्‍यापैकी परिचित होतं. मात्र बाहेर ते फारसे कोणाला माहीत नव्हते. ९३-९४ च्या दरम्यान कधीतरी उच्चशिक्षित किशोर तिवारी यांनी मल्टिनॅशनल कंपनीतील पाच आकडी भक्कम पगाराची नोकरी सोडून विदर्भ जनआंदोलन समिती स्थापन केली. केळापूर, झरी जामणी, घाटंजी आदी आदिवासीबहुल तालुक्यातील तेंदूपत्ता गोळा करणार्‍या मजुरांना वाढीव मजुरी मिळावी, तेंदूपत्ता उत्पादक व्यापार्‍यांकडून त्यांचं होत असलेलं शोषण थांबावं यासाठी तिवारी लढायला लागले. या विषयात यवतमाळातील वर्तमानपत्रांच्या कार्यालयात येणार्‍या त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रसिद्धिपत्रकामुळे त्यांच्याकडे पहिल्यांदा माध्यमांचं लक्ष जायला सुरुवात झाली.\nकाही दिवसातच किशोर तिवारींनी शेतकरी आत्महत्येच्या विषयात हात घातला. तेव्हा शेतकरी आत्महत्यांना नुकतीच सुरुवात झाली होती. काही दिवसातच एकापाठोपाठ एक शेतकरी आत्महत्या करायला लागलेत. माध्यमांसाठी हा प्रकार नवीन होता. तिवारी मात्र अतिशय चिकाटीने प्रत्येक आत्महत्येचं डॉक्युमेंटेशन करायला लागले. रोज घडणार्‍या आत्महत्यांचे आकडे व नाव, गाव फोटोसह सर्व तपशील ते वर्तमानपत्रांना पुरवायला लागले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या जोरावर वर्तमानपत्रे हा विषय लावून धरायला लागलेत. सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमांपुरता हा विषय र्मयादित होता. काही दिवसातच इतर जिल्ह्यातही आत्महत्या वाढायला लागल्यात. हा विषय चिंतेचा व्हायला लागला. किशोर तिवारी मग यवतमाळपुरते र्मयादित राहिले नाही. त्यांनी हा विषय राज्यपातळीवर नेला. राज्यातील प्रत्येक वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांच्या फॅक्सवर रोज सायंकाळी विदर्भातील आत्महत्येचा करुण कहाण्या उमटायला लागल्यात. तिवारी तेथेच थांबले नाही. आत्महत्या होत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांची कार्यालयं, राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, सचिव, केंद्रातील महाराष्ट्राचे मंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्राचे सचिव, पंतप्रधान कार्यालय अशा सर्व ठिकाणी त्यांचे फॅक्स जाऊन धडकायला लागले. त्या काळात तर आम्ही पत्रकार रोज किती फॅक्स रोल लागतात, हे त्यांना गमतीने विचारायचो. तिवारींचं माहीत नाही पण तिवारींच्या फॅक्सच्या मार्‍यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी चांगलेच हैराण झाले. तिवारींच्या सततच्या फॅक्समुळे अनेक कार्यालयात रोज फॅक्सचे रोल संपायचे. यातला विनोद जाऊ द्या, पण तिवारी ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा फॉलोअप घेतात त्याला तोड नाही. त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे. अतिशय अस्खलित इंग्रजी ते बोलतात. विषयाचा अभ्यास आहे. जाण आहे. त्यामुळे अनेक शासकीय अधिकार्‍यांची त्यांच्यासमोर तारांबळ उडते.\nशेतकरी आत्महत्येच्या विषय अतिशय अभ्यासपूर्ण व गांभीर्याने जगासमोर नेण्यात अनेकांचा मोठा वाटा आहे. चंद्रकांत वानखडे, विजय जावंधिया, गजानन अमदाबादकर, विजय विल्हेकर, रवी तुपकर अशी अनेक माणसं ठिकठिकाणी या विषयात पोटतिडकीने काम करत आहे. मात्र शासन आणि माध्यमांना हलविण्यात तिवारींचं योगदान मोठं आहे. इंग्रजीचा योग्य वापर आणि तंत्रज्ञानाची उत्तम समज या जोरावर हा विषय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम किशोर तिवारींनी केलं. देशातील सर्व आघाडीच्या वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी यवतमाळ, अमरावती, वध्र्याच्या खेड्यापाड्यात आलेत ते किशोर तिवारींमुळे. परदेशातीलही शेकडो पत्रकार विदर्भात येऊन गेलेत ते तिवारींच्या पाठपुराव्यामुळेच. माध्यमांना या विषयातील कुठलेही डिटेल्स हवे असतील तर एकमेव नाव समोर येते ते किशोर तिवारींचं. राज्य व केंद्र स्तरावरील सचिव दर्जाचे अनेक अधिकारी, अनेक आयोग, कमिट्यांना विदर्भात वारंवार यावं लागले त्यामागेही तिवारींचा फॉलोअप कारणीभूत आहे. २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विदर्भाच्या दौर्‍यावर आले होते त्यामागे पी. साईनाथ, चंद्रकांत वानखडे, जयदीप हर्डीकर यांच्याप्रमाणेच किशोर तिवारी यांच्या प्रयत्नाचाही मोठा वाटा आहे. १९९४ पासून विदर्भात झालेल्या जवळपास प्रत्येक शेतकरी आत्महत्येची इत्थंभूत माहिती त्यांच्याजवळ आहे. आपल्याकडे कोणत्याही विषयाची तात्त्विक मांडणी खूप होते. कारणांवरही तळमळीने बोलले जाते, पण यासोबत डॉक्युमेंटेशन व पाठपुरावाही खूप महत्त्वाचा असतो. ते काम किशोर तिवारींच्या खाती जमा झालं आहे. याबद्दल त्यांना १०० टक्के गुण देतानाच त्यांच्याबद्दलचे काही आक्षेपही नोंदवले पाहिजेत. तिवारी हे शेतकरी आत्महत्या या विषयाची आक्रस्ताळी व अतिरंजीत मांडणी करतात, हा त्यांच्यावर आरोप आहे. क्रिकेटच्या स्कोअरप्रमाणे आत्महत्यांचे आकडे मांडून तिवारींनी सवंग प्रसिद्धी मिळविली, असेही आरोप त्यांच्यावर होतात. तेंदूपत्ता मजुरांच्या आंदोलनाच्या विषयातही ते अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. शिवाजीराव मोघे, वामन कासावार, माणिकराव ठाकरे व यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे इतरही प्रमुख नेते त्यांच्याबद्दल फारसं चांगलं बोलत नाही. तिवारींनी त्यांच्या तोंडाला चांगलाच फेस आणला होता, त्यामुळे त्यांचा वैताग आपण समजू शकतो. अर्थात तिवारी वादग्रस्त आहेच, हे नाकबूल करता येत नाही. ते हुशार आहेत, पण काहीसे विक्षिप्त वाटावेत असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. स्वत:वर कायम खूश राहणारी जी माणसं असतात त्यामध्ये त्यांचा समावेश आहे. अनेक जिनिअस माणसांचा हा प्रॉब्लेम आहे. तिवारी बोलतातही खूप. आतापर्यंत विरोधात असल्याने हे चालून गेलं. आता शासनाचा एक भाग झाल्यानंतर ते कृती काय करतात, हे पाहणं रंजक ठरेल. तिवारींपेक्षा अधिक समतोल व गांभीर्याने शेतकर्‍यांचा विषय लावून धरणार्‍या माणसाची नेमणूक व्हायला हवी होती, असा एक सूर आहे. मात्र प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सरकारला, समूहाला आपल्या गोत्रातील माणसं हवी असतात. त्यानुसार तिवारी यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांची विषय मांडणीची अतिरंजीत पद्धत सोडली तर त्यांच्या कमिटमेंटबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. त्यांना विषयाची उत्तम जाण आहे. शेतकरी आत्महत्या का करतात, याची नेमकी कारणं त्यांना माहिती आहे. त्यामुळे आता आता शासकीय यंत्रणेतील एक महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाल्यानंतर तिवारींनी उपाययोजनांना हात घातला पाहिजे. शेतकर्‍यांना वाजवी दरात बी-बियाणे, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शंभर टक्के कर्जपुरवठा, बियाणे, खते, कीटकनाशक खरेदीत कृषी केंद्रांकडून होणारी शेतकर्‍यांची लूट, पेरणीनंतर सातत्याने होणारा खंडित वीजपुरवठा, सिंचनाच्या अपुर्‍या सोयी या विषयात लक्ष घालून सुधारणा घडवून आणण्याचा प्रय▪तिवारींनी केला पाहिजे. त्यात जर ते पन्नास टक्के जरी यशस्वी ठरले तर स्वावलंबन मिशन आणि किशोर तिवारीचं अध्यक्षपदही सार्थकी लागलं असं म्हणता येईल.\n(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत.…\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या अविनाश दुधे परवा बलात्काराच्या आरोपाखाली आसारामबापूला जन्मठेप झाली .…\nनीतिमत्तेच्या ठेकेदारांनो… भाबडेपणा व भारावले जाऊन एखाद्याला क्षणात डोक्यावर घ्यायचं आणि नीतिमत्ता…\nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा 'जय विदर्भ' चा…\n पत्रकारिता विकायला काढली - For sale Journalisam अविनाश दुधे …\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/ai/", "date_download": "2018-08-18T00:46:35Z", "digest": "sha1:47RWAGQ6P4FXBH2IVFOHAG4UBRXXMRNC", "length": 9441, "nlines": 273, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "एआय | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nव्हिडिओ निर्माता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता\nआम्ही लवकरच पूर्णतः एक नवीन प्रकल्प प्रकाशित करू जो सध्या पूर्ण होण्यापूर्वीच आहे. अॅनिमेटेड व्हिडिओ आणि अॅनिमेशन तयार करणे, एका सोप्या परिस्थितीवर आधारित, प्रगत मशीन शिकण्याच्या मदतीने हा प्रकल्प पहा. मशीन शिकण्याची मशीन शिकणे हे कृत्रिम बुद्धीमत्तेचे एक उपसंच आहे, जो एल्गोरिदम आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहे जे संगणक प्रणालीला 'शिका' करण्यास परवानगी देतात. मध्ये शिकत करून [...]\nकृत्रिम बुद्धिमत्ता (AI कृत्रिम बुद्धिमत्ता इंग्रजी AI) वर मशीन बुद्धिमान वर्तन लक्षणे दाखविणार्या निर्मिती वागण्याचा विज्ञान एक शाखा आहे. \"बुद्धिमान वर्तन\" ची व्याख्या सर्वात मानक बुद्धिमान मानवी कारण वापरते म्हणून, चर्चा अजून काम चालू आहे. ही संकल्पना प्रथम 1955 मध्ये जॉन कुसुमाग्रज आले. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन अत्यंत तांत्रिक आणि विशेष आहे, शिवाय, वाटून जाते [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/02/Anushkas-Upcoming-Movie.html", "date_download": "2018-08-18T00:19:46Z", "digest": "sha1:GKS76UCX6J2LZKBAG7MMRGWZLTW6YWG6", "length": 12288, "nlines": 51, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "लग्नांनंतर हे काम करवून घेत आहे विराट अनुष्का कडून ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Bollywood / चित्रपट / लग्नांनंतर हे काम करवून घेत आहे विराट अनुष्का कडून \nलग्नांनंतर हे काम करवून घेत आहे विराट अनुष्का कडून \nतुम्हाला माहिती आहे का कि लग्नांनानंतर अनुष्का शर्मा आता काय करते आहे ती आता आपल्या नवीन चित्रपटासाठी मेहनत करते आहे . काही दिवसांपूर्वीच अनुष्काचे विराट कोहलीशी लग्न झाले . लग्नानंतर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये व्यस्त झाली आहे . ती आता शिलाईचे काम शिकत आहे . त्यासाठी ती प्रशिक्षणदेखील घेत आहे .\nअभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच तुम्हाला शाहरुख खानसोबत दिसणार आहे . चित्रपटाचं नाव झिरो आहे . यामध्ये तिने तिचा पुढील चित्रपट सुई धागा या चित्रपटाची पण तयारी सुरु केली आहे .\nया चित्रपटात अनुष्का शर्मा व्यतिरक्त वरूण धवनची पण यात मुख्य भूमिका आहे . दम लगा के हैशा चे दिग्दर्शक शरद कटारिया दिग्दर्शित करणार आहे . या चित्रपटाचे निर्माता मनीष शर्मा आहे . मनीष शर्मा यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे .\nमनीष शर्माने सांगितली खास गोष्ट\nआम्हाला असे पात्र हवे होते जे हुशार ,मजबूत आणि शांत असूनही आपली बाजू मांडता आली पाहिजे . हे सर्व गन अनुष्कामध्ये आहेत .\nपुढे मनीष शर्मा म्हणाले कि , दर्शक अशा पात्रांना शोधतात ज्या पात्रांशी ते जोडले गेले आहेत . ते चित्रपटाच्या कथेशी स्वतःला जोडतात . त्यामुळे कलाकाराने पण तितकेच आपला जीव ओतून काम केले पाहिजे . सुई धागा हा चित्रपट यावर्षी २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे .\nहे आहे विराट अनुष्काचं आयुष्य\nविराट अनुष्का यांची जोडी खूप चांगली दिसते . दोघांनी इटलीमध्ये लग्न केले होते . त्यानंतर भारतात आल्यावर त्यांनी दोन रिसेप्शन दिले होते . त्यानंतर ते हनिमूनला गेले होते .\nलग्नांनंतर हे काम करवून घेत आहे विराट अनुष्का कडून \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/expensive-round-neck+tops-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:39:58Z", "digest": "sha1:FH7UF2XF6LZ4TLVQQNTVSJY5CCAXBFXB", "length": 20108, "nlines": 538, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग राऊंड नेक टॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive राऊंड नेक टॉप्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 4,194 पर्यंत ह्या 18 Aug 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग टॉप्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग राऊंड नेक टॉप India मध्ये कुर्तीज सासूल शॉर्ट सलिव्ह फ्लोरल प्रिंट वूमन s टॉप SKUPDbeJsb Rs. 303 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी राऊंड नेक टॉप्स < / strong>\n7 राऊंड नेक टॉप्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 2,516. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 4,194 येथे आपल्याला गॅस सासूल फुल्ल सलिव्ह पोलका प्रिंट वूमन स टॉप SKUPDeRHQU उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2079 उत्पादने\nहाके स & कृष्णा\nडेबेनहॅम्स सासूल क्लब वूमेन्स\nदाबावे रस & 2000\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10राऊंड नेक टॉप्स\nगॅस सासूल फुल्ल सलिव्ह पोलका प्रिंट वूमन स टॉप\nसुपरद्री सासूल सलीवेळेस सेल्फ डेसिग्न वूमन स टॉप\nडेबेनहॅम्स जॉन रोच सासूल शॉर्ट सलिव्ह फ्लोरल प्रिंट वूमन s टॉप\nसुपरद्री सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप\nसुपरद्री सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप\nप्रियदर्शिनी राव फॉर स्टयलिस्ट पार्टी फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nफ्रेंच काँनेक्टिव सासूल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nवेरो मोडा सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nमार्क्स & स्पेंसर सासूल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nफ्रेंच काँनेक्टिव सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप\nसुपरद्री सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nग्लॅम डॉल्झ वूमन s पोळी गेऊर्जेतते रेगुलर फिट टॉप\nकार्यः फॉर्मल फुल्ल सलिव्ह चेकेरेड वूमन s टॉप\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों सासूल शॉर्ट सलिव्ह सेल्फ डेसिग्न वूमन s टॉप\nनोंद सासूल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nनोंद पार्टी फुल्ल सलिव्ह सेल्फ डेसिग्न वूमन स टॉप\nनायके स्पोर्ट्स सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nवेरो मोडा सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nरेमे पार्टी शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन स टॉप\nअत्तुएंडो पार्टी सलीवेळेस ऍनिमल प्रिंट वूमन स टॉप\nअत्तुएंडो पार्टी सलीवेळेस ऍनिमल प्रिंट वूमन s टॉप\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों सासूल 3 4 सलिव्ह स्त्रीपीडा वूमन s टॉप\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/02/blog-post_24.html", "date_download": "2018-08-18T01:06:31Z", "digest": "sha1:Q2X5BUB4HLDCDQPQQF7ES3GRTHALUEV5", "length": 20232, "nlines": 229, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): भिस्त आणि शिस्त ह्यांचा समतोल हवा", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nभिस्त आणि शिस्त ह्यांचा समतोल हवा\nहा लेख आधीच लिहिला होता. पण प्रकाशित केला नाही कारण सामन्याच्या निकालावर माझा पुढील उत्साह अवलंबून असणार होता. पाकिस्तानसोबतच्या सामन्यानंतर मला वेळ मिळाला नाही, आज मिळाला आहे, म्हणून प्रकाशित करतो आहे. ह्यानंतर संयुक्त अरब अमिरातीसोबतच्या सामन्यापूर्वी भारत-पाक व भारत- द. आफ्रिका ह्या सामन्यांवर लिहून बॅकलॉग भरून काढण्याचा विचार आहे.\n# क्रिकेट हा माझा धर्म आहे आणि कसोटी, वनडे व ट्वेंटी२० हे देव. विश्वचषक हा एक सोहळा. हा साजरा करायलाच हवा पण माझं धर्मपालन एका मर्यादेपर्यंत आहे. जोपर्यंत खेळात भारत आहे, तोपर्यंत मी जीव ओवाळतो, त्यानंतर मात्र माझा जीव घुसमटतो. ही एक शृंखला सुरु करतो आहे, जी ह्या विश्वचषकातील भारताच्या प्रवासावर पूर्णपणे अवलंबून आहे. तो जितका चालेल, तितकीच माझी शृंखला. #\n~ ~ भिस्त आणि शिस्त ह्यांचा समतोल हवा ~ ~\nफार पूर्वीपासून भारताची भिस्त कायम फलंदाजीवरच राहिलेली आहे. पण ह्या विश्वचषक संघातले बहुतेक भारतीय फलंदाज चांगल्या गोलंदाजीसमोर तितकीच चांगली फलंदाजी करण्यापेक्षा तिच्यासमोर त्रेधा उडण्यासाठीच जाणले गेलेले आहेत. विराट कोहलीवर भारत सगळ्यात जास्त अवलंबून दिसतो. पण ह्याच कोहलीला इंग्लंडमध्ये ऑफ स्टंपबाहेरील स्विंग गोलंदाजीने नाचवलं होतं. कोहली फलंदाजीला आल्यावर इंगलंडचे स्लीपमधील क्षेत्ररक्षक लाल सिग्नल पडल्यावर त्याच्या उतरत्या काउंटरवर नजर लावून उभ्या राहिलेल्या मोटारसायकलस्वारांप्रमाणे असत. पहिली संधी मिळताच त्याचं सोनं करून त्याला प्रत्येक वेळी पॅव्हेलियनमध्ये त्वरित माघारी पाठवत. आखूड टप्प्याचे चेंडू खेळण्याची शिखर धवनची कुवत आणि मुद्राभिनय करण्याची सलमान, कतरिना वगैरेंची कुवत सारखीच आहे, हे आता सर्वश्रुत झालंय. रोहित शर्मा म्हणजे मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनसारखा आहे. दोघांना नियमितपणे मेगा ब्लॉक असतात आणि दोघेही नियमितपणे अनियमित असतात. रैना व धोनी हाणामारीच्या षटकांत उपयुक्त आहेत. जाडेजा हा फलंदाज आहे की गोलंदाज की दोन्हीत कामचलाऊ, हे त्याचं त्यालाही समजत नसावं. त्याच्या नावावर तीन त्रिशतकं असणं मला हास्यास्पदच वाटतं. राहता राहिला रहाणे. अजिंक्य रहाणे ह्या विश्वचषकात कसा खेळतो, ह्यावर भारताचा ह्या स्पर्धेतीलच नव्हे तर त्यानंतरचाही प्रवास अवलंबून आहे. द्रविडनंतर एक अत्यंत भरवश्याचं तंत्र असलेला रहाणेशिवाय दुसरा खेळाडू अजून तरी दृष्टीपथात आलेला नाही. कसोटीत चेतेश्वर पुजाराला बरेच जण 'नेक्स्ट द्रविड' म्हणतात. मात्र त्याच्या बॅट आणि पॅडमधली विस्तीर्ण मोकळी जागा चेंडूने वारंवार हेरली आहे आणि तो वनडेसाठी अजून तरी तितकासा उपयुक्त वाटलेला नाही कारण वनडेसाठी आवश्यक मोठे फटके व धावा पळण्यातली चपळाई त्याच्यात नाही. असंही ह्या संघातही तो नाहीच. त्यामुळे मला तरी रहाणेमध्येच पुढचा द्रविड दिसतो आहे. तो खरोखर आहे की मला भास होतो आहे, हे ही स्पर्धा ठरवेल.\nह्या विश्वचषकात सहभागी संघांत सगळ्यात बेभरवश्याची गोलंदाजी कुणाची असेल तर ती भारताची. खरं तर 'बेभरवश्याची' नाहीच. उलटपक्षी 'भरवश्याचीच'. भरवसा हाच की, हे कुठलीच अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. भारत कधीच स्वत:च्या गोलंदाजीसाठी जाणला गेला नाही. संघात काही चांगले गोलंदाज असत, मात्र अशी गोलंदाजांची फळी जी हमखास सामना जिंकून देईल, कधीच भारताकडे नव्हती. गेल्या काही महिन्यांत भारतीय जलदगती गोलंदाजांनी स्वत:च्या खेळामुळे जे चित्र निर्माण केलं आहे ते उरात धडकी भरवणारं आहे, भारताच्याच भुवनेश्वर कुमार वगळता सगळेच जण बहुतेकदा सामना सुरु होऊन संपेपर्यंत अचूक टप्प्याच्या शोधातच दिसतात. भुवनेश्वरलासुद्धा त्याच्या वेगाच्या मर्यादा आहेत आणि त्यात तो सध्या १००% तंदुरुस्तही नाही. इशांत शर्माचं दुखापतग्रस्त होऊन विश्वचषकातून बाहेर पडणं, हे भारतासाठी चांगलं आहे की वाईट ह्याचा विचार करावा लागणे आणि गेले काही महिने तो भारतीय गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणवला गेला असणे हे नैराश्यजनक आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा अश्विन सांभाळत असला, तरी ते 'सांभाळणे' आहे की नुसतंच 'खांदा देणं' आहे, कुणास ठाऊक भुवनेश्वर कुमार वगळता सगळेच जण बहुतेकदा सामना सुरु होऊन संपेपर्यंत अचूक टप्प्याच्या शोधातच दिसतात. भुवनेश्वरलासुद्धा त्याच्या वेगाच्या मर्यादा आहेत आणि त्यात तो सध्या १००% तंदुरुस्तही नाही. इशांत शर्माचं दुखापतग्रस्त होऊन विश्वचषकातून बाहेर पडणं, हे भारतासाठी चांगलं आहे की वाईट ह्याचा विचार करावा लागणे आणि गेले काही महिने तो भारतीय गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणवला गेला असणे हे नैराश्यजनक आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा अश्विन सांभाळत असला, तरी ते 'सांभाळणे' आहे की नुसतंच 'खांदा देणं' आहे, कुणास ठाऊक उपखंडाबाहेरील अश्विनची गोलंदाजी इतकी बोथट असते की त्या टोकावर एखादा चेंडू टप्पा घेऊ शकेल. जाडेजा, रैना, रोहित शर्मा, बिन्नी हे सगळे मिळून माझ्या मते एक पाचवा गोलंदाज आहे.\nभारताच्या गोलंदाजीची अशी अवस्था असताना गोलंदाजीत दादा संघ राहिलेल्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेशी पहिले दोन सामने खेळायचे आहेत. ही सुरुवात अत्यंत कठीण जाणार आहे निश्चितच. गेल्या तीन महिन्यात ऑस्ट्रेलियात ह्या संघाने जवळजवळ प्रत्येक सामना हरलेला आहे. त्यातही विश्वचषकापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसोबतच्या तिरंगी स्पर्धेत तर ह्या संघाच्या मर्यादा अधिकच उघड्या पडल्या आहेत.\nपाकिस्तानला भारतासोबत आजतागायत एकही विश्वचषक सामना जिंकता आलेला नाही, ही सांख्यिकी जर त्यांना बदलायची असेल, तर त्यांना ह्या वेळी खूपच चांगली संधी आहे; असं म्हणावं लागेल. कारण कदाचित भारताचा हा संघ आत्तापर्यंतचा सगळ्यात दुबळा डिफेंडिंग चॅम्पियन असावा.\nएकंदरीतच अभ्यास पूर्ण न करता परीक्षेला बसणाऱ्या पोरासारखा भारतीय संघ ह्या विश्वचषकासाठी दाखल होतो आहे असं मला वाटतंय. अर्थात, ह्या संघातील काही खेळाडूंत चमत्कार करवून आणण्याची क्षमता आहे आणि त्यांच्या त्या क्षमतेच्या जोरावर ते संपूर्ण संघाचं मनोबल दुप्पट, चौपटही करू शकतात आणि संघप्रदर्शन उंचावू शकतात. एक निस्सीम भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून माझी इच्छाही असंच काही व्हावं, अशी आहे आणि विश्वचषकापूर्वी भारतीय संघालाही हीच शुभेच्छा आहे. महत्वाच्या खेळाडूंवर प्रत्येकच संघ अवलंबून असतो. पण त्या खेळाडूंना इतर खेळाडू कितपत शिस्तीने साथ देतात ह्यावर संघाचं दीर्घकालीन यशापयश अवलंबून असतं. त्यामुळेच आता जी काही उपलब्ध साधनं आहेत, त्यांचा शिस्तबद्ध वापर करणं हेच महत्वाचं आहे. कुणावर किती भिस्त असावी आणि कुणी कितपत शिस्त पाळावी, ह्याचा सारासारविचार व पालन करायला हवे आहे.\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nभिस्त आणि शिस्त ह्यांचा समतोल हवा\nबालकी सांगतात म्हणून...... (शमिताभ - Movie Review ...\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-18T00:57:19Z", "digest": "sha1:BMY45JC5KKALB6JD4DH5JC3T6AMS3TWB", "length": 25756, "nlines": 121, "source_domain": "mediawatch.info", "title": "कॉर्पोरेट लॉबी छोटे हॉस्पिटल गिळतेय | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त कॉर्पोरेट लॉबी छोटे हॉस्पिटल गिळतेय\nकॉर्पोरेट लॉबी छोटे हॉस्पिटल गिळतेय\n– डॉ सचिन लांडगे\nहॉटेल टाकण्यासाठी तुम्ही आचारी असण्याची गरज नाही, तसंच हॉस्पिटल टाकण्यासाठी पण तुम्ही डॉक्टर असण्याची गरज नसते..\nही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते.. पण मोठया मोठया उद्योगपतींना हे चांगलंच माहिती होतं.. मग त्यांनी टोलेजंग कॉर्पोरेट हॉस्पिटल्स टाकली आणि त्याचा “मनी मेकिंग बिझनेस” बनवायला सुरुवात केली.. तिकडे जाणारा आधीचा श्रीमंत क्लास तर होताच, पण त्यात नुकताच उदयास आलेला नवमध्यमवर्ग जास्त कॅच केला गेला.. जागतिकीकरणा मुळे सुबत्ता येत होती त्याचा फायदा उचलला.. सोबत कॅशलेस मेडिक्लेम कंपन्यांचं जाळं वाढवायला पद्धतशीर सुरुवात केली गेली.. आजारांच्या आणि मरणाच्या भीतीचं मार्केटिंग केलं जाऊ लागलं.. आपल्याला लक्षात येत असेलच की 1992 पासून खूप गोष्टी कमालीच्या बदलत गेल्यात..\nमोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचा डोलारा सांभाळायचा तर मग मेंटेनन्स पण झेपला पाहिजे, त्यासाठी पेशन्ट इनपुट जास्त पाहिजे.. मग त्यासाठी सगळे मार्केटिंग स्किल्स वापरले गेले.. कॉर्पोरेट् हॉस्पिटलचे पॅम्प्लेट्स गावोगावी वाटले जाऊ लागले.. पेशन्ट कॅचमेण्टसाठी फ्री कॅम्प ठेवले जाऊ लागले, गरज नसताना (प्रिकॉशन म्हणून) तपासण्या सजेस्ट केल्या जाऊ लागल्या.. लोकंही “जरा सगळ्या बॉडीचं चेकप करा बरं” म्हणून भुलू लागले.. PRO गावंशहरातल्या डॉक्टर्सचे उंबरे झिजवू लागले.. कमिशनचं आमिष देऊ लागले..\nआता वाडीवस्तीवरचा पेशन्ट पण डायरेक्ट पुण्यामुंबईला जाऊ लागला आणि “म्हातारीच्या इलाजासाठी वावर इकलं, पण नीटच करून आणली” हे अभिमानाने सांगू लागला..\nजेवढा तुमच्याकडं पैसा जास्ती, तेवढं मोठं हॉस्पिटल निवडलं जाऊ लागलं.. आणि जेवढं मोठं हॉस्पिटल तेवढा अभिमान जास्ती वाटू लागला.. काहींना तर छोट्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची लाज वाटू लागली.. त्यात इन्शुरन्स असेल तर बोलायलाच नको..\nकमी पैशात सर्व उपचार हवेत तर ऍडजस्ट केलं पाहिजे, हे विसरून, “तुमच्याकडे ऍडमिट होतोय तर उपकार करतोय”, ही भावना वाढीस लागली.. त्यातूनच पेशंटचं काही बरंवाईट झालं तर मारणं धमकावणं नित्याचं झालं..\nमग कॉर्पोरेट लॉबीनं फार्मा कंपन्यांना आणि सरकारला हाताशी धरलं.. सरकारातून आपल्या पथ्यावरचे कायदे आणि नियम करून घ्यायला सुरुवात केली..\nConsumer Protection Act नं तर खूप परिस्थिती चिघळवली.. डॉक्टरांनी क्लीनिकल जजमेंटची साथ सोडली, आणि सगळं एव्हीडन्स बेस्ड होऊ लागलं.. तपासण्यांना महत्व आलं.. मग उपचाराचा खर्च वाढला.. त्याचा परिणाम म्हणून, समाजाचा डॉक्टरांवर संशय वाढला आणि डॉक्टरांचा समाजावरचा विश्वास कमी झाला..\nपण अजूनही छोट्या आणि मध्यम आकाराच्या हॉस्पिटल्स मधून खात्रीशीर आणि रास्त भावात सेवा मिळतच् होती.. मग आला CEA.. Clinical Establishments Act.. त्यानं तर मध्यम आणि छोट्या हॉस्पिटल्सचं कंबरडंच मोडलं.. हॉस्पिटल कसं असावं याचे युरोपातल्या धर्तीवर बनविलेले नियम लागू केले गेले.. तिथले ‘स्टँर्डडस’ जसेच्या तसे लागू केले गेले.. तिथली ट्रीटमेंट कॉस्टिंग आणि इथली परिस्थिती याचा विचारच केला गेला नाही..\nकायद्याप्रमाणे सगळे नॉर्मस् पाळायचे म्हणलं तर छोट्या हॉस्पिटलना अजिबात शक्य नाही, किंवा मग उपचाराचा खर्च तरी अव्वाच्यासव्वा वाढतो.. मग समाजासाठी पुन्हा डॉक्टरच रडारवर..\nअलीकडे छोट्या आणि मध्यम हॉस्पिटल्ससाठी प्रॅक्टिस करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.. स्वतःचं हॉस्पिटल टाकायची हिम्मतच बहुतांश जण करत नाहीत.. मग काय, व्हा कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन.. आणि डावही तोच आहे..\nकॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स हे फक्त प्यादे म्हणून वापरले जातात , तिथे कन्सल्टंट म्हणून राहायचे असेल तर मंथली टार्गेट कंप्लिट करावे लागते.. हॉस्पिटलला किती बिझनेस करून दिला, यावर त्या डॉक्टरचे तिथले भवितव्य अवलंबून राहते.. बिलिंग डॉक्टरांच्या हातात नसतंच.. लोकांना वाटतं तिथं डॉक्टरच लुटतात, पण ते मॅनेजमेंट कडून लुटले जात असतात..\nपण तरीही तिथे जॉईन राहण्याशिवाय कित्येक स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांकडे पर्यायच् नसतो.. कारण स्वतःचं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल काढणं हे बहुतांश डॉक्टरांना परवडणारं नसतं..\nही सगळी सिस्टिम खरंतर आपणच जन्माला घातली आहे.. छोटे दवाखाने, छोटे नर्सिंग होम, फॅमिली डॉक्टर या सगळ्या संकल्पनांचा बळी देऊन..\nत्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला – सरकार नवनवीन कायदे आणतंय की ज्याची पूर्तता करणे वैयक्तिकरित्या डॉक्टरला बहुतेक वेळा शक्यच् होत नाही.. त्यामुळे छोटी हॉस्पिटल्स बंद पडत चालली आहेत.. त्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले – त्यामुळे वैयक्तिक हॉस्पिटल्स काढण्यापासून डॉक्टर्स पळ काढायला लागले आहेत..\nMediclaim वाले तर छोट्या हॉस्पिटलवाल्यांना कॅशलेससाठी दारात पण उभे राहू देत नाहीत, कॅशलेससाठी आता NABH accredition कंपल्सरी होत चाललंय.. की जे छोट्या हॉस्पिटल्सना शक्य होणार नाही.. त्यामुळे छोटे हॉस्पिटल्स अजूनच् खचत जाणार आहेत..\nमोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरही भरपूर प्रमाणात आणि कमी पगारात उपलब्ध व्हायला हवेतच.. यासाठी सरकारचं खाजगी वैद्यकीय शिक्षणाबद्दलचं धोरण त्यासाठी कॉर्पोरेट लॉबीच्या पथ्यावरच पडलं..\nसमाजात डॉक्टर्सची संख्या कमी आहे म्हणून सरकारी कॉलेजेस वाढविण्यापेक्षा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचं कुरण चरायला मोकळं केलं गेलं, आणि डॉक्टरांचं भरमसाठ उत्पादन सुरू झालं.. आणि त्यातून अमाप पैसा ओतून जे डॉक्टर झाले, ते एक तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन झाले किंवा आपापली टोलेजंग हॉस्पिटल्स टाकून झालेल्या खर्चाची वसुली करायला लागले..\nMBBS साठी पन्नास लाख डोनेशन आणि पुढे PG साठी एक ते दोन कोटी डोनेशन देऊन शिक्षण घेतलेला, चारपाच गुंठ्यांच्या हॉस्पिटलसाठी दीड कोटी आणि बिल्डिंगसाठी एक कोटी मोजलेल्या, आणि सर्व सोयीनींयुक्त हॉस्पिटल टाकलेल्या डॉक्टरला “तू समाजाची सेवा कर” असं तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणणार आहात.. त्याला काय सबसिडाईझड् मिळालंय किंवा मिळतंय की त्यानं समाजाची सेवा करावी.. त्याला काय सबसिडाईझड् मिळालंय किंवा मिळतंय की त्यानं समाजाची सेवा करावी.. कोणी चालू केली ही खाजगी मेडिकल कॉलेजेसची दुकानदारी कोणी चालू केली ही खाजगी मेडिकल कॉलेजेसची दुकानदारी समाज तेंव्हा चूप का होता समाज तेंव्हा चूप का होता डॉक्टरांची संख्या कमी आहे म्हणून सरकारी सीट्स वाढविण्यापेक्षा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला परमिशन देण्यामागे समाजाचं भलं करण्याचा एक टक्का तरी हेतू दिसतो का कोणाला\nकमर्शिअल रेटने वीज पाणी वापरायचं, सरकारकडे व्यावसायिक कर भरायचे, पण पेशंटच्या बिलात मात्र कमर्शियलायझेशन करायचं नाही.. सगळ्या मशीनरी महाग आणि त्यातही किमतीच्या जवळपास दीड पट टॅक्स भरायचे, पण बिलात मात्र कमर्शियलायझेशन करायचं नाही..\nलोकांना वाटतं डॉक्टर खोऱ्याने ओढतात.. पण खोरे असण्याचे दिवस गेलेत..\nप्रत्येक स्पेशालिटीत शंभरात दहाबारा जणच् चांगलं कमवित असतात, आणि समाजाच्या डोळ्यासमोर तेच येतात.. आणि मग जनरलाईझ्ड स्टेटमेंट होते की डॉक्टर लोक खोऱ्याने ओढतात म्हणून..\nखरंतर निम्म्याहून अधिक जण हॉस्पिटलचा मेंटेनन्स आणि इन्कम याची सांगड घालायला झगडत असतात..\nसरकार दरबारी कुठलीच कामं बिना पैसे देता होत नाहीत.. टेबलावरचा कागद पण हालत नाही.. अक्षरशः एकही परवानगी किंवा सर्टिफिकेट बिना पैसे देता मिळत नाही.. उलट डॉक्टर म्हणलं की चार पैसे जास्तच मागतात पालिकेत.. आणि वर, “तुम्हाला काय कमी आहे राव” असं दात काढून म्हणतात.. तरीही डॉक्टरनी “सेवा”च करायची..\nडॉक्टर हा सुद्धा या समाजाचाच भाग आहे.. समाजाची मानसिकता आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी डॉक्टरांत पण प्रतिबिंबित होतातच.. डॉक्टरांची नैतिकता घसरणे, दुष्प्रवृत्ती वाढीस लागणे हे त्याचंच फलित आहे.. समाज मात्र यासाठी डॉक्टरांना एकतर्फी जबाबदार धरतो, आणि स्वतःच्या जबाबदारीतुन अंग काढून घेतो..\nअलीकडच्या काळात पेशन्ट फक्त चांगली ट्रीटमेंट दिल्याने खुश होत नाहीत, त्यांना पाहिजे त्या सोयी हॉस्पिटलमध्ये पुरवता पुरवता आधीच नाकी नऊ येतंय.. त्यात ट्रेनड् स्टाफ मिळत नाही, NABH मिळत नाही, कॅशलेस फॅसिलिटी मिळत नाही, रेफरल चार्जेस द्यायचे नाहीत, आणि वर स्वतःची जाहिरातही करायची नाही.. मग छोट्या हॉस्पिटल्सनी ह्या मल्टीस्पेशालिटी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्स समोर कशी तग धरायची सांगा..\nयेणारा काळ हा पूर्णपणे मल्टीस्पेशालिटी कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचा असणार आहे.. पण तोपर्यंत मेडिकल फिल्डचं बरंच चारित्र्यहनन झालेलं असेल.. आणि छोट्या हॉस्पिटल्सचा पूर्णपणे बळी गेलेला असेल..\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nजेनेरिक औषधांचे वास्तव आणि धोके.. - डॉ सचिन लांडगे \"जेनेरिक औषधं स्वस्त पडतात आणि आपल्या…\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल… संतोष अरसोड मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपल्या निष्णात हातांनी…\nयोगी भांडवलदार-भाग २ सौजन्य- बहुजन संघर्ष 'गॉडमन टू टायकून' या जगरनॉट ने इंग्रजीतून…\n साभार - 'मीडिया वॉच' दिवाळी अंक २०१७ अरविंद जगताप खरंतर…\nयोगी भांडवलदार ( भाग ६) सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे हे सर्व…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/why-mutton-is-so-costly.html", "date_download": "2018-08-18T00:22:05Z", "digest": "sha1:H62LVNCKIXVWO45LO3SWBAKVQHTR2DJT", "length": 12034, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "मटण ४०० रु. प्रती किलो, मग १० किलोचा बोकड १८०० ते २००० पर्यंतच का कटिंगसाठी विकत घेतात ? Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / खाना खजाना / पशुपालन / मटण ४०० रु. प्रती किलो, मग १० किलोचा बोकड १८०० ते २००० पर्यंतच का कटिंगसाठी विकत घेतात \nमटण ४०० रु. प्रती किलो, मग १० किलोचा बोकड १८०० ते २००० पर्यंतच का कटिंगसाठी विकत घेतात \nMarch 26, 2018 खाना खजाना, पशुपालन\nनॉनव्हेज म्हंटले कि डोळ्यासमोर येते ते बोकडाचे मटण खव्वय्ये लोकांसाठी अगदी जीव कि प्राण .. पण हे मटण आता आता तब्बल ४०० ते ४४० रुपयाने बाजारा मध्ये मिळते. पण १० किलोचा एक बोकड मात्र विकला जातो तो फक्त १८०० ते २००० रुपयांना खव्वय्ये लोकांसाठी अगदी जीव कि प्राण .. पण हे मटण आता आता तब्बल ४०० ते ४४० रुपयाने बाजारा मध्ये मिळते. पण १० किलोचा एक बोकड मात्र विकला जातो तो फक्त १८०० ते २००० रुपयांना म्हणजे साधारण २०० रुपये किलोला मग दुप्पट किंमतीने का बर हे मटण विकले जाते हा प्रश्न सर्वांनाच असेल. काही खाटिकांशी चर्चा केल्यावर आम्हाला जे उत्तर मिळाले ते आम्ही तुम्हाला उत्तर देतो.\nजेव्हा कोणी पण खाटिकाला बोकड विकतात तेव्हा आदल्या दिवशी त्याला विकणारे खाऊन-पिऊन गुटगुटीत करतात. शक्यतो बोकड हा वजनावर विकला जातो, खाटीक लोकांच्या म्हणण्यानुसार २-३ किलो हे चाऱ्याचे वजन निघते.\nजे बोकडामध्ये रक्त निघते त्याला नेहमीच गिर्हाईक मिळत नाही आणि सहसा ते वायाच जाते. जी चमडी निघते ती पण ४०-५० रुपये किलोने मात्र विकले जाते. बोकडाची मुंडी हि साधारण १ किलोची असते ती काही ४०० रुपये किलोने जात नाही. त्या पाया, फुफ्फुस, वजरी ह्या सर्व गोष्टी देखील कमी किंमती मध्ये जाते. ह्या सर्वांचे गणित जर आखले तर १० किलोच्या बोकड असेल तर ४-५ किलोच मटण निघते.\nशक्यतो बोकड हा १५ किलोचा असतो ज्या योगे हे मटण वाढते आणि त्या हिशोबाने खाटीकाला पैसे मिळतात. म्हणजे सर्व नफा-नुकसानाचे गणित आपण आखले तर एका १८००-२००० चा बोकड त्यांना ७००-८०० रुपये नफा मिळतो.\nमटण ४०० रु. प्रती किलो, मग १० किलोचा बोकड १८०० ते २००० पर्यंतच का कटिंगसाठी विकत घेतात \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-3003.html", "date_download": "2018-08-18T00:24:02Z", "digest": "sha1:WYRFRRQO65QPJSTCMWTLAO6X4ODUV5RD", "length": 6625, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Sangamner आंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू.\nआंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील कर्जुले पठार येथील अमित शांताराम गुंजाळ (वय १९) हा महाविद्यालयीन तरुण आंघोळीसाठी गेला असता शेततळ्यातील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास लक्षात आली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयाबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताराम गुंजाळ यांचा मुलगा अमित हा साकूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी तो गावातीलच विकास पुरुषोत्तम पोखरकर यांच्या शेततळ्यात आंघोळीसाठी गेला होता. त्यावेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.\nत्याचवेळी त्याचे चुलते रोहिदास गुंजाळ हे त्या ठिकाणाहून जात असता त्यांना अमितचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती पोलीस पाटील यांना कळवली. त्यांनी घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट यांना माहिती दिली.\nत्यानंतर निघोट यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी, सहाय्यक फौजदार कैलास परांडे, पोलिस नाईक राजेंद्र लांघी, संतोष खैरे, चालक संतोष फड घटनास्थळी आले. नागरिकांच्या मदतीने अमितचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला व रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.\nजिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी कुटीर रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी रोहिदास गुंजाळ यांनी दिलेली खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास परांडे करीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/08/ibps-4102.html", "date_download": "2018-08-18T00:19:58Z", "digest": "sha1:WNRLTQFSMHP4Z4UJMZBSSWPWSCZMKQP2", "length": 7934, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "IBPS मार्फत 4102 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nIBPS मार्फत 4102 जागा.\nIBPS मार्फत 4102 जागा.\nप्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी IBPS मार्फत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्‍यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :-\n' अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑगस्ट, ते 04 सप्टेंबर, 2018\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%88._%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2018-08-18T00:51:56Z", "digest": "sha1:WITD73UUM42ZLDG745LD6VGOQD252UXZ", "length": 19942, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिचर्ड ई. टेलर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव रिचर्ड ई. टेलर\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nरिचर्ड ई. टेलर (२ नोव्हेंबर, इ.स. १९२९ – २२ फेब्रुवारी, इ.स. २०१८) हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म कॅनडातील एका छोटय़ाशा गावात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला. युद्धानंतर त्यांचे मेडिसीन हाट नावाचे अल्बर्टातील गाव जैविक व रासायनिक युद्धतंत्राचे संशोधन केंद्र बनले होते. १९४५ मध्ये अणुबॉम्बचा वापर झाला त्या वेळी टेलर यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. विज्ञान व गणितात त्यांची गती पाहून शिक्षकांनी त्यांना अल्बर्टा विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला, तेथे त्यांना भौतिकशास्त्रात एमएस करता आले. १९९२ मध्ये ते स्टॅनफर्डला आले , हाय एनर्जी फिजिक्स लॅबमध्ये काम करू लागले. फ्रान्समधील ओरसे येथील त्वरणकाच्या उभारणीसाठी त्यांनी स्वत:ची पीएच.डी. तीन वर्षे लांबणीवर टाकली होती. १९६१ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया येथे लॉरेन्स रॅडिएशन लॅब येथे काम केले, पण नंतर ते परत स्टॅनफर्ड लिनियर अ‍ॅक्सिलरेटर सेंटर येथे परत आले.\n४ संदर्भ आणि नोंदी\nनॅशनल अ‍ॅक्सिलरेटर लॅबोरेटरी या दोन किलोमीटर लांबीच्या रेषीय त्वरणक यंत्राच्या मदतीने त्यांनी बरेच प्रयोग केले होते. अणूतील अनेक उपकण कालांतराने शोधले गेले, त्यात क्वार्क या कणाचा शोध लागला नसता तर आपण गॉड पार्टिकल (हिग्ज बोसॉन) पर्यंतची वाटचाल करू शकलो नसतो.[१] या क्वार्क कणाचा शोध घेण्याच्या कामगिरीसाठी टेलर, जेरोम फ्रिडमन व हेन्री केण्डॉल यांना नोबेल मिळाले होते.\nअमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थांचे ते मानद सदस्य होते.\n↑ लोकसत्ता टीम (24 फेब्रुवारी 2018). \"रिचर्ड एडवर्ड टेलर\". Loksatta (Marathi मजकूर). 13-03-2018 रोजी पाहिले. \"क्वार्क या कणाचा शोध लागला नसता तर आपण गॉड पार्टिकल (हिग्ज बोसॉन) पर्यंतची वाटचाल करू शकलो नसतो. या क्वार्क कणाचा शोध घेण्याच्या कामगिरीसाठी टेलर, जेरोम फ्रिडमन व हेन्री केण्डॉल यांना नोबेल मिळाले होते.\"\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील रिचर्ड ई. टेलर यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nअ · अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम · फिलिप वॉरेन अँडरसन · आंद्रे-मरी अँपियर · अब्दुस सलाम · अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह · अभय अष्टेकर · लुइस वॉल्टर अल्वारेझ ·\nआ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·\nॲ · एडवर्ड ॲपलटन\nए · लियो एसाकी\nऑ · फ्रँक ऑपनहाइमर\nओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम\nक · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग\nग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक\nच · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह\nज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की\nझ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके\nट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर\nड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर\nत · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ\nथ · जॉर्ज पेजेट थॉमसन\nन · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन\nप · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक\nफ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग\nब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक\nम · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर\nय · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू\nर · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन\nल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स\nव · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा\nश · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर\nस · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट\nह · रसेल अ‍ॅलन हल्से · थियोडोर डब्ल्यु. हान्श · वर्नर हायझेनबर्ग · आर्थर आर. फोन हिप्पेल · जेरार्ड एट हॉफ्ट · गुस्ताफ हेर्ट्झ · गुस्ताव लुडविग हेर्ट्झ · कार्ल हेर्मान ·\nइ.स. १९२९ मधील जन्म\nइ.स. २०१८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१८ रोजी २१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-08-18T00:57:22Z", "digest": "sha1:HQC3VRG2V7YLSSSZETUVE3BBGKV4RRWY", "length": 30512, "nlines": 100, "source_domain": "mediawatch.info", "title": "नीतिमत्तेच्या ठेकेदारांनो… | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं नीतिमत्तेच्या ठेकेदारांनो…\nभाबडेपणा व भारावले जाऊन एखाद्याला क्षणात डोक्यावर घ्यायचं आणि नीतिमत्ता आणि चारित्र्याच्या पोकळ आणि पोचट कल्पनांना धक्का बसला की, तेवढय़ाच जोरात त्याला खाली आपटायचं, हा भारतीय माणसांचा आवडता खेळ आहे. ‘सैराट’ चा दिग्दर्शक नागराज मंजुळे हा खेळ सध्या अनुभवतो आहे. मात्र नागराजच्या कर्तृत्वाचं मोजमाप त्याच्या कलाकृतीवरूनच केलं पाहिजे. त्याचे आतापर्यंतचे सिनेमे पाहिलेत, तर त्याची अस्सल संवेदनशीलता लक्षात येते. संवेदनशीलता अशी गोष्ट आहे की त्यांचं ढोंग नाही आणता येत. आणि तसंही नागराजने कुठल्याही सिनेमात नीतिमत्तेचे डोस लोकांना पाजले नाहीत. सभोवतीच्या अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांना आपल्या अनुभवातून त्याने वाचा फोडलीय. आपला सलाम त्यालाच आहे. नागराजचे वैयक्तिक आयुष्य केवळ त्याचे आहे. तेथे डोकावण्याचा कोणालाही हक्क नाही.\nभाबडेपणा व भारावले जाऊन एखाद्याला क्षणात डोक्यावर\nघ्यायचं आणि नीतिमत्ता आणि चारित्र्याच्या पोकळ आणि पोचट कल्पनांना धक्का बसला की, तेवढय़ाच जोरात त्याला खाली आपटायचं, हा भारतीय माणसांचा आवडता खेळ आहे. ‘सैराट’चा दिग्दर्शक नागराज मंजुळे हा खेळ सध्या अनुभवतो आहे. ‘सैराट’ महाराष्ट्रभर सुसाट चालत असताना, मराठी चित्रपटाच्या उत्पन्नांचे सारे रेकॉर्ड मोडित निघत असताना नागराजची माजी बायको लोकांकडे धुणीभांड्याचं काम करते. संघर्षाच्या काळात साथ दिलेल्या बायकोला काही वर्षांपूर्वी नागराजने जबरदस्तीने दूर केले, या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात. कालपर्यंत डोक्यावर घेऊन मिरवलेला नागराज एका क्षणात अनेकांना ‘खलनायक’ वाटायला लागला. त्याचं एवढय़ा वर्षांचं कर्तृत्व लगेचच कवडीमोल ठरविण्याचा प्रय▪सुरू झाला. या प्रकरणातील काहीही माहिती नसताना लोक त्याला ढोंगी ठरवून मोकळे झालेत. रुपेरी पडद्यावर वेदना आणि संवेदना भेदकपणे मांडणारा नागराज नकली आहे, हे सांगणेही सुरू झाले. ‘सैराट’चं यश डोळ्यात खुपणार्‍यांना तर संधीच मिळाली. त्यांनी सोशल मीडियावर नागराजला नीतिमत्तेचे धडे दिलेत. खरंतर या प्रकरणात नेमकं काय घडलं, हे नागराज आणि त्याच्या माजी बायकोलाच माहीत असणार. मात्र आपल्या बुडाखाली काय चालू आहे, हे न पाहता लोकांच्या भानगडीत नाक खुपसण्याची हौस असलेले निष्कर्ष काढून मोकळे झालेत.\nअर्थात असे प्रकार नवीन नाहीत. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांच्या पूर्व आयुष्यातील प्रकरणं उकरून काढून त्याची चिरफाड करणे, हा जगभरातील माध्यमांचा आणि सामान्य माणसांचाही आवडता विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तारूढ होताच त्यांचं लग्न झालं होतं, हे माध्यमांनी शोधून काढलं. त्यानंतर देशाला ‘अच्छे दिन’ द्यायला निघालेले मोदी आता पंतप्रधान झाल्यानंतर बायकोला ‘अच्छे दिन’ का देत नाहीत, तिला पंतप्रधान निवासात का आणत नाहीत, असे प्रश्न विचारले गेलेत.मोदी आणि स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर चिखलफेकही झाली. सार्वजनिक आयुष्यात राहताना मोदींनी आपले लग्न लपवायला नको होते, ही गोष्ट खरी आहे. मात्र लग्न होऊनही मोदी बायकोसोबत का राहत नाहीत, ते संसार का करत नाही, संसार करायचा नव्हता, तर लग्न का केले हे सारे प्रश्न अगदी स्वाभाविक असले तरी तो मोदींचा खासगी विषय आहे. त्याची उचापत करण्याचे कोणालाही काही कारण नाही. वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी पडद्याआड ठेवण्याचं स्वातंत्र्य केवळ मोदींनाच नव्हे, तर ते सामान्य माणसालाही असलंच पाहिजे. ज्या गोष्टीचा सार्वजनिक जीवनासोबत, देश आणि समाजहितासोबत कुठलाही संबंध येत नाही, त्या गोष्टीबाबत जाहीर वाच्यता न करण्याच्या अधिकाराचा आपण आदर केला पाहिजे. राजकारणी, फिल्मस्टार, क्रीडापटू आणि इतरही क्षेत्रातील मान्यवरांच्या आयुष्यातील घडामोडींबाबत औत्सुक्य असणं समजून घेता येतं. मात्र त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय हे माहीत नसताना एकदम धर्मगुरूच्या भूमिकेत जाऊन संस्कार आणि नीतिमत्तेचे धडे देण्याचा उतावीळपणा टाळला पाहिजे.\nनामवंत क्रिकेटपटू अझरुद्दीन याच्या आयुष्यावर ‘अझहर’ हा सिनेमा परवा प्रदर्शित झाला. त्या सिनेमात त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसोबतच चित्रपट अभिनेत्री संगीता बिजलानीसोबतच त्याचं प्रेमप्रकरण, बायको नौरिनला सोडून तिच्यासोबत लग्न करण्याचा त्याचा निर्णय, हे सारे नाट्य आले आहे. अझहरने हा निर्णय जेव्हा घेतला होता, तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीकेची झोड उठली होती. संघर्षाच्या काळात साथ दिलेल्या बायकोला सोडून हा माणूस असं कसं करू शकतो, असे प्रश्न विचारले गेले होते. असाच काहीसा प्रकार आमिर खानबाबतही घडला होता. ‘लगान’च्या काळात किरण रावच्या प्रेमात पडल्यानंतर जिच्यासोबत प्रेमविवाह केला होता त्या रिना दत्ता या पहिल्या बायकोला सोडून आमिर किरणसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ‘संस्कारी’ मने कळवळली होती. अमिताभ-रेखाच्या प्रेमात पडणं, सैफअली खानने अमृता सिंगला सोडून अध्र्या वयाच्या करिना कपूरसोबत लग्न करणे अशा अनेक प्रकरणात त्यांच्या वाट्याला नीतिमत्तेच्या ठेकेदारांचे भरपूर शिव्याशाप आले आहेत. ही अशी प्रकरणं हजारो उदाहरणं देता येतील एवढी आहेत. महाराष्ट्रातील लाडके लेखक, नाटककार आचार्य अत्रे अभिनेत्री वनमालाबाईच्या प्रेमात पडले होते तेव्हा मध्यमवर्गीय पापभिरू माणसांनी आज नागराजला जशी नावं ठेवली होती तशीच नावं त्यांना ठेवली होती. अर्थात हे असं काही पुरुषच करतात, असं नाही. अनेक विवाहित महिलाही आपला नवरा, मुलं सोडून दुसर्‍या पुरुषाच्या प्रेमात पडून लग्न करतात. पहिल्या पिढीतील नामवंत अभिनेत्री देविकाराणी आपले पती नामवंत चित्रपट दिग्दर्शक हिमांशू रॉय यांना सोडून स्वेतोस्लॅव्ह रोरेच या रशियन चित्रकारासोबत विवाहबद्ध झाल्या होत्या. व्ही. शांताराम यांच्या दुसर्‍या पत्नी अभिनेत्री जयश्री आपल्या नवर्‍याला सोडून शांताराम यांच्याकडे आल्या होत्या. असं असताना शांताराम यांनी ‘झनक झनक पायल बाजे’ची अभिनेत्री संध्यासोबत तिसरा विवाह केलाच होता. गेल्या पिढीतील अभिनेत्री योगिता बालीने नवरा किशोर कुमारला सोडून मिथुन चक्रवतीसोबत विवाह केला होता. अर्थात नामवंताच्याच आयुष्यात अशी प्रकरणे घडतात असे नाही. आपल्या आजूबाजूला जरा बारकाईने पाहिले तर सामान्य माणसांच्याही आयुष्यात सर्रास असे प्रकरण घडताना आढळतात.\nविवाहसंस्थेच्या प्रारंभापासून ही अशी प्रकरणे घडतच आहेत. याचं कारण विवाहसंस्था हा प्रकारच कृत्रिम आहे. स्त्रियांना वैयक्तिक संपत्ती समजून त्यांना बांधून ठेवण्यासाठी या संस्थेची निर्मिती झाली आहे. आपल्या संपत्तीचा हक्काचा वारस जन्माला घालण्यासाठी विवाहसंस्था निर्माण करण्यात आली आहे. धार्मिक संस्काराच्या माध्यमातून एक हक्काचा गुलाम आणण्यासाठी ही संस्था आहे. विवाहसंस्थेचा उदोउदो पुरुषांनी केला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांनीही पुढे विवाहसंस्थेची पाठराखण केली. मुळात लग्नसंस्थेने दोन स्त्री-पुरुष नवरा-बायको म्हणून एकत्रित येत असले तरी आयुष्यभर एकमेकांसोबत बांधून घेणे हा त्यांचा मूळ पिंडच नाही. वर्षानुवर्षाच्या संस्कारातून ते एकमेकांसोबत एकनिष्ठ राहण्याचा अयशस्वी प्रय▪करत असले तरी ज्या जनावरांपासून उत्क्रांत होतं ते मानव झाले त्यात एकनिष्ठता वगैरे प्रकार कुठे नसतो. एकापेक्षा अधिक नराकडे, मादीकडे आकर्षित होणे हा जनावरांचा पिंड आहे. हजारो वर्षांच्या सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेत मनुष्य अधिकाधिक संस्कारित व्हायचा प्रय▪करतो आहे. पण त्याची मूळ प्रवृत्ती वेळोवळी उफाळून येते. तो किंवा ती एकापेक्षा अधिक व्यक्तींकडे आकर्षित होतातच. त्यातून हे असे प्रकार घडतात. मानवाच्या उत्क्रांतीचा आणि विवाहसंस्थेचा उगम कसा झाला याचा खोलात जाऊन अभ्यास केला, तर माणसं अशी का वागतात, याचे अगदी समाधानकारक उत्तर मिळते. मात्र हे असे प्रकार घडलेत की, संस्कृती व नीतिमत्तेच्या ठेकेदारांचं अवघं भूमंडळ थरथरून जातं. ते पार हडबडून जातात. मात्र स्त्री-पुरुषांवर कितीही बंधने टाकलीत, संस्काराच्या कितीही कॅसेट वाजविल्यात तरी हे प्रकार थांबविणं आपल्या हातात नाहीच, ही असहायता त्यांना अधिक अस्वस्थ करून जाते.\nमुळात स्त्री-पुरुष संबंधाला खूप आयाम आहेत. बरेचदा लग्नाच्या वयात नवरा-बायको दोघांनाही काहीच समज नसते. घरच्या वडिलधार्‍यांनी ते लावून दिलं असतं. एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी, वृत्ती-प्रवृत्ती जुळतात की नाही, याचा काहीच विचार नसतो. लग्नानंतर त्या दोघांपैकी एकजण कोणी प्रतिभावंत, कलावंत, लेखक, क्रीडापटू, राजकारणी असं काही असला की त्याचं वा तिचं विश्‍व संपूर्णत: वेगळं होऊन जातं. त्याची व तिची विचार करण्याची पद्धत बदलते. त्याची वा तिची उंची वाढत जाते.बाहेर तो वा ती फुलत असताना, बहरत असताना घरात मात्र अनेकदा त्याची वा तिची किंमत नसते. तिथे सामान्य संसारी चष्म्यातूनच त्यांची चिरफाड सुरू असते. अशा स्थितीत त्याच्या वा तिच्या ऊज्रेला, कल्पनाशक्तीला साद देणारा दुसरा कोणी भेटला ते वेडावल्यागत त्या दुसर्‍याकडे, दुसरीकडे झेपावले जातात. हे सगळं घडत असताना नवरा-बायकोतला एकजण संसारात आहे तिथेच अडकून असतो. हे अनेकदा स्त्रियांबाबत होते. त्यांच्यासाठी घर, मुलं, नातेवाईक या प्राथमिकता असतात. दुसरीकडे तो आपल्या विश्‍वात गुंग असतो. अशातच दरी वाढत जाते आणि एकमेकांसोबत आपलं आता जमत नाही, हे लक्षात येते. जे समजदार आहेत ते समजुतीने एकमेकांपासून दूर होतात. काही नाईलाजाने जुळवून घेतात. काही दूर झाल्यानंतरही एकमेकांचे वाभाडे काढत राहतात. मात्र त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं असतं हे त्या दोघांनाच माहीत असते. नागराजच्याही आयुष्यात थोड्याफार फरकाने असंच काहीसं घडलं असणारं किंवा त्याची कहाणी संपूर्णत: वेगळी असणार. मात्र जे काय असेल ते त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्या खासगीपणाचा सन्मान आपण केलाच पाहिजे. त्याच्या कर्तृत्वाचं मोजमाप त्याच्या कलाकृतीवरूनच केलं पाहिजे. त्याचे आतापर्यंतचे सिनेमे पाहिलेत, तर त्याची अस्सल संवेदनशीलता लक्षात येते. संवदेनशीलता अशी गोष्ट आहे की त्यांचं ढोंग नाही आणता येत. आणि तसंही नागराजने कुठल्याही सिनेमात नीतिमत्तेचे डोस लोकांना पाजले नाहीत. सभोवतीच्या अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांना आपल्या अनुभवातून त्याने वाचा फोडलीय. आपला सलाम त्यालाच आहे. नागराजचे वैयक्तिक आयुष्य केवळ त्याचे आहे. तेथे डोकावण्याचा कोणालाही हक्क नाही.\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली अविनाश दुधे जॉर्ज फर्नाडिस या लढवय्या नेत्याचा काल वाढदिवस होता…\nदेशाचा मूड नक्कीच बदलतो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा इतिहास तपासला तर…\n अविनाश दुधे महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत शासनाकडून कुठलीही नवीन नियुक्ती…\nसरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे सरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मराठा मोर्चामुळे निर्माण झालेला परिणाम…\nवाळू हातातून निसटतेय… सौजन्य - दैनिक सकाळ शेखर गुप्ता ‘सार्वकालीन मित्र’ असलेला…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?q=gujarati", "date_download": "2018-08-18T00:38:21Z", "digest": "sha1:OR747VAED7FJAH2X7TBVZVDSD5BDTG65", "length": 5686, "nlines": 138, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - gujarati एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"gujarati\"\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Hey Ram Hey Ram व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/aadhar-card-compulsory-purchase-fertilizer-122706", "date_download": "2018-08-18T01:18:16Z", "digest": "sha1:IY7CZ53AIRCS76LSPRYSB7SOBAZA5NJH", "length": 13370, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "aadhar card compulsory for the purchase of fertilizer खत खरेदीसाठी आता आधार कार्डाची सक्ती | eSakal", "raw_content": "\nखत खरेदीसाठी आता आधार कार्डाची सक्ती\nरविवार, 10 जून 2018\nयवतमाळ - रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपासून आधार कार्ड क्रमांकाची सक्ती करण्यात आली आहे. यंदाही शेतकऱ्यांना पॉस मशीनवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतरच केंद्र शासनाकडून खत उत्पादक कंपन्यांना सबसिडी मिळणार आहे.\nयवतमाळ - रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपासून आधार कार्ड क्रमांकाची सक्ती करण्यात आली आहे. यंदाही शेतकऱ्यांना पॉस मशीनवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतरच केंद्र शासनाकडून खत उत्पादक कंपन्यांना सबसिडी मिळणार आहे.\nकृषी केंद्र चालकांना पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. रासायनिक खतांची विक्री करताना खरेदीदार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, खताचा प्रकार, परिमाण आदी बाबींची पॉस मशीनवर नोंदणी होत आहे. खते विक्री केंद्रांना जेवढे खत वितरित करण्यात आले. त्यानुसार सरकारकडून खत उत्पादक कंपन्यांना सबसिडी देण्यात येत होती. मात्र, आता शेतकऱ्यांनी किरकोळ खत विक्रेत्यांकडून पॉस मशीनवरील नोंदीप्रमाणे जेवढे खत खरेदी केले. त्या परिमाणानुसारच कंपन्यांना खताची ’सबसिडी’ मिळणार आहे. खत विक्रेत्यांना सदर मशीनमध्ये स्वत:चा युझर आयडी क्रमांक, पिन क्रमांक, आधार क्रमांक नोंदवून मशीन दररोज कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे. खत विक्रेत्याच्या सुलभतेसाठी त्यास इतर दोन व्यक्तीमार्फतसुद्घा खत विक्री करणे शक्‍य होणार आहे. खरेदीदार शेतकऱ्यास त्याचा आधार क्रमांक मशीनमध्ये नोंदवून स्वत:च्या अंगठ्याचा ठसा पॉस मशीनवर स्कॅन करावा लागणार आहे. तथापि, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी इतर व्यक्ती शेतकऱ्याच्या वतीने मशीनवर खत खरेदी करू शकेल. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांकासह त्या व्यक्तीचा आधार क्रमांक व अंगठ्याचा ठसा पॉस मशीनवर स्कॅन करणे आवश्‍यक आहे.\nसदर प्रणालीमुळे शेतकरी कोणते खत किती प्रमाणात खरेदी करतात. याची माहिती तालुका व जिल्हा पातळीवर संकलन करणे शक्‍य होणार आहे. या माहितीच्या आधारे रासायनिक खताचा हेक्‍टरी वापर, शिफारसीप्रमाणे वापर होतो की नाही. एकच शेतकरी आवश्‍यकतेपेक्षा जादा खरेदी करतात काय, आदींच्या मात्रेवर नजर ठेवता येणार आहे.\nभविष्यात शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, सातबारा, जमिनीची आरोग्य पत्रिका आदी बाबी एकमेकांशी ऑनलाइन संलग्न करून शेतकरीनिहाय जमिनीची प्रत, पीकपद्धती, जमिनीची आरोग्य पत्रिकाद्वारे संतुलित खत वापरास मदत होणार आहे.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nपालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव\nपुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/illegal-place-encroachment-crime-government-confussion-133300", "date_download": "2018-08-18T01:17:51Z", "digest": "sha1:3QAMCPXOKQQ2RBKUFUIPQ5XMDXVRFQIR", "length": 14253, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "illegal place encroachment crime government confussion अनधिकृत स्थळांवरून सरकार गोंधळात | eSakal", "raw_content": "\nअनधिकृत स्थळांवरून सरकार गोंधळात\nबुधवार, 25 जुलै 2018\nनागपूर - उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, १९६० पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत निर्णयासाठी नुकतीच मुख्य सचिवांनी घेतलेली बैठक वांझोटी ठरल्याने सरकारच गोंधळात असल्याचे चित्र आहे. सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे महापालिकाही जुन्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत संभ्रमात आहे.\nशहरात एकूण १५२१ अनधिकृत धार्मिक स्थळे असून त्‍यांची वर्गवारी करण्यात आली आहे. यात नियमित करता येतील अशी १८ धार्मिक स्थळे ‘अ’ वर्गात आहेत तर इतर १५०३ अनधिकृत धार्मिक स्थळांचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला.\nनागपूर - उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, १९६० पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत निर्णयासाठी नुकतीच मुख्य सचिवांनी घेतलेली बैठक वांझोटी ठरल्याने सरकारच गोंधळात असल्याचे चित्र आहे. सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे महापालिकाही जुन्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत संभ्रमात आहे.\nशहरात एकूण १५२१ अनधिकृत धार्मिक स्थळे असून त्‍यांची वर्गवारी करण्यात आली आहे. यात नियमित करता येतील अशी १८ धार्मिक स्थळे ‘अ’ वर्गात आहेत तर इतर १५०३ अनधिकृत धार्मिक स्थळांचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला.\nजुनी मंदिरे, मशीद असून मंदिर समिती किंवा हिंदुत्ववादी संघटनांनी पाडण्यास विरोध केला होता. त्यामुळे सरकारने महापालिकेला १९६० पूर्वीच्या धार्मिक स्थळांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने या ‘ब’ वर्गातील १५०३ धार्मिक स्थळातील १९६० पूर्वीच्या १७५ धार्मिक स्थळांची यादी तयार केली.\nही यादी तयार करून सरकारकडे पाठविण्यात आली होती. या १९६० पूर्वीचे शासकीय जागेवर, रस्त्याच्या काठावर असलेले धार्मिक स्थळे पाडण्याबाबत सरकारची समिती निर्णय घेणार होती, असे सूत्राने नमूद केले. त्यासाठी महापालिकेने शहरातील १९३ धार्मिक स्थळांची यादी पाठविली. मात्र, दीड ते दोन वर्षांनंतरही सरकारने यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. विशेष म्हणजे सरकारनेच यावर नागरिकांची सुनावणी घेणे अपेक्षित होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.\nपावसाळी अधिवेशनानिमित्त सरकार नागपुरात आले होते. अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्य सचिवांनी दोन बैठका घेतल्या. दोन्ही बैठका वांझोट्या ठरल्याने सरकारच गोंधळात असल्याचे अधोरेखित झाले.\nमुख्य सचिवांच्या बैठकीत १९६० पूर्वीच्या १९३ पैकी ११५ धार्मिक स्थळांपैकी सुनावणी करण्यासाठी सात-आठ स्थळांची निवड करण्याची जबाबदारी महापालिकेला देण्यात आल्याचे समजते. मुळात ही सुनावणी घेण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या समितीची आहे. मात्र, महापालिकेवर जबाबदारी ढकलून सरकारने हात झटकल्याची चर्चा अधिकाऱ्यांत रंगली आहे.\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nपारशी नववर्षाचे उत्साहात स्वागत\nपुणे - घराघरांमध्ये केलेली आकर्षक सजावट...नवीन कपडे...गोड जेवण अन्‌ सकाळपासून सुरू झालेला शुभेच्छांचा वर्षाव अशा चैतन्यमय वातावरणात शुक्रवारी पारशी...\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nमुंबई - आयात केलेल्या हिऱ्यांची किंमत अधिक दाखवणाऱ्या व्यावसायिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)...\nमुंबई - राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AD/", "date_download": "2018-08-18T00:55:46Z", "digest": "sha1:GFMNWYDGN2MAMSL7364JQU5QFE6O4GN6", "length": 22154, "nlines": 102, "source_domain": "mediawatch.info", "title": "योगी भांडवलदार -भाग ७ | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त योगी भांडवलदार -भाग ७\nयोगी भांडवलदार -भाग ७\nसौजन्य – बहुजन संघर्ष\nअनुवाद – प्रज्वला तट्टे\n(गॉंडमन टू टायकून या पुस्तकावरून साभार)\nरामभरत हा पतंजलीच्या सर्व आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवणारा रामदेवचा भाऊ काही कमी दबंग नाही. १६ जून २०१० मध्ये टोयोटा इंनोव्हा त्यानं दोन पादचाऱ्यांच्या अंगावर घातली. गाडीचा टायर बर्स्ट झाल्यामुळं हे झालं असं सांगून केस दाबली गेली. १८ ऑक्टोबर २०१३ मध्ये राम भरतनं नितीन त्यागी नावाच्या एका माजी कर्मचऱ्याची पतंजली योगपीठ दोन मध्ये बंद करून खूप पिटाई केली. राम भरत म्हणे त्यानं पैसे आणि २५लाखाचा माल चोरला. त्यागीच्या आज्यानं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी नितीनला सोडवून राम भरत ला लॉकअप मध्ये टाकलं. तिथून राम भरत पळाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे रामदेवनं पत्रकार परिषद घेऊन केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांवर आपल्याला बदनाम करत असल्याचा दावा केला. “माझा भाऊ फरार नसून पोलिसांनी त्याला बोलावलेलंच नाही”, असं सांगितलं. उत्तराखंड हाय कोर्टात २४ डिसेंम्बर २०१४ ला म्हणजे केंद्रात भाजप सत्तेत आल्यावर, सर्व साक्षी पलटल्या आणि केस बंद झाली. मे २०१५ मध्ये स्थानिक ट्रक वाहक/मालक आणि पतंजली कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. CCTV कॅमेऱ्यात रामभरत आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हाणामारी करण्यासाठी उद्यूक्त करताना पकडला गेला. त्यासाठी त्याला चौदा दिवस पोलीस कस्टडीत राहावं लागलं. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत पतंजलीची खाजगी सुरक्षा कंपनी- भारत सेना सुरक्षा बल-असल्याचं उघड झालं.एक तलवार, काही हेल्मेट आणि चौदा भाले सापडले. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वीटी अग्रवाल यांनी कडक कारवाई केली. रामदेवनं नेहमीप्रमाणं सरकार त्याच्या विरुद्ध कारस्थान करत असल्याचा कांगावा केला, जेव्हा की यावेळी केंद्रात सरकार भाजपचं होतं. हरिद्वार कोर्टात केस चालू आहे…\n४ मे २०१७ रोजी पतंजलीनं १०,५६१ कोटी ₹ नफा दाखवला. त्यापेक्षा अधिक फक्त हिंदुस्थान लिव्हरचा ३०,७८२कोटी ₹ आहे. म्हणजे पतंजली क्रमांक दोन वर आली आहे. मे २०१८ पर्यंत नफा २०,०००कोटी ₹ करण्याची घोषणा रामदेवनं केलीच आहे. पतंजली इतर कंपन्यांच्या त्या सर्व उत्पादनांच्या स्पर्धेत उतरली आहे ज्यांची उत्पादनं अव्वल होती. जसं डाबरचं मध, कोलगेटचं टूथपेस्ट, नेस्लेचे नूडल्स, अमूल-गोवर्धनचं तूप. या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा माल केमिकल मिश्रित असून आणि ‘पतंजलीचा माल तो शुद्ध’ असा प्रचार रामदेव करतो. मल्टिनॅशनल कंपन्या राष्ट्रद्रोही आहेत म्हणून सांगतो. कोलगेटच्या शेजारी पतंजली पेस्ट ठेवलेली दिसली की ग्राहक साहजिकच पतंजली उचलतो. कारण कोलगेट उचलली की ग्राहकाला राष्ट्रद्रोह करत असल्यासारखं वाटतं. अनेक उत्पादनं स्वस्त आहेत म्हणून सुद्धा खपतात. रामदेव काही उत्पादनांच्या किंमती कमी ठेवू शकतो कारण तो त्याच्या कामगारांना कमीत कमी पगार देतो. पतंजलीत आठवड्याचे सहा दिवस आणि बारा तास काम करणारा मजूर महिन्याचे फक्त सहा हजार कमवू शकतो. स्वतःचेच चॅनल असंल्यामुळं रामदेवला प्रचारावर फक्त २-३% रक्कम खर्च करावी लागते. इतर कंपन्यांचा प्रचारावर १२-१८% खर्च होतो. शिवाय त्या कंपन्या बर्यापैकी सरकारी नियम पाळतात.\nरामदेवनं तर सर्व नियम धाब्यावर बसवलेले असतात. मार्च २०१३ ला दिल्लीत ‘राष्ट्र निर्माण बैठक’ झाली. त्यात रामदेवनं सांगितलं, “हमें तो परमिशन मिलतीही नहीं है बिना परमिशन के ही काम कर रहे हैं बिना परमिशन के ही काम कर रहे हैं टाटा को अगर सात साल लगेंगे, तो बाबा को तो सत्तर साल लग जायेंगे टाटा को अगर सात साल लगेंगे, तो बाबा को तो सत्तर साल लग जायेंगे तब तक तो मैं मर जाऊंगा तब तक तो मैं मर जाऊंगा” १५ नोव्हेंबर२०१५ ला बाजारात आणलेल्या नूडल्स मध्ये लेड या धातूची मात्रा परवानगीपेक्षा अधिक होती. इंडियन एक्सप्रेस मधे दोनच दिवसांनी बातमी आली की फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस ऑथोरिटी ऑफ इंडिया ने नूडल्सच्या पाकिटावर दिलेला १००१४०१२०००२६६ हा लायसन्स क्रमांक चुकीचा आहे असा इशारा दिला आहे. पतंजली नूडल्सला परवानगी मिळाली कशी हे FSSAI चे अध्यक्ष आशिष बहुगुणा यांना माहीतच नव्हतं” १५ नोव्हेंबर२०१५ ला बाजारात आणलेल्या नूडल्स मध्ये लेड या धातूची मात्रा परवानगीपेक्षा अधिक होती. इंडियन एक्सप्रेस मधे दोनच दिवसांनी बातमी आली की फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस ऑथोरिटी ऑफ इंडिया ने नूडल्सच्या पाकिटावर दिलेला १००१४०१२०००२६६ हा लायसन्स क्रमांक चुकीचा आहे असा इशारा दिला आहे. पतंजली नूडल्सला परवानगी मिळाली कशी हे FSSAI चे अध्यक्ष आशिष बहुगुणा यांना माहीतच नव्हतं ७डिसेंम्बर रोजी हरियाणाच्या निर्वाना गावचे विनोद कुमार यांनी विकत घेतलेल्या पतंजली नूडल्स पाकिटात जिवंत आणि मेलेल्या अळ्या निघाल्या.\nडिसेंम्बर २०१६ ला हरिद्वार डिस्ट्रिक्ट कोर्टानं पतंजली आयुर्वेदावर दुसऱ्यांची उत्पादनं आपल्या नावावर खपवल्याबद्दल ११लाखाचा दंड ठोकला. कोर्टानं पतंजली आयुर्वेदावर दुसऱ्यांची उत्पादनं आपल्या नावावर खपवल्याबद्दल आणि उत्पादनांबाबत खोटी माहिती देणारा प्रचार केल्याचं सिध्द झालं म्हणून ११लाखाचा दंड ठोठावला. इंडियन एक्सप्रेसनं आर टी आय अंतर्गत फूड अँड ड्रग अडमिनिस्ट्रेशन ऑफ हरियाणानं माहिती दिली की ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांनी पतंजली घी ची चाचणी केली तेव्हा ते निम्न दर्जाचं आणि आरोग्यास घातक असल्याचं सिध्द झालं. १८ एप्रिल २०१७ला इंडियन एक्सप्रेसनं तशी बातमी सुद्धा दिली. मे २०१५मध्ये नेस्ले च्या मॅगी संदर्भात असं घडलं तेव्हा नेस्लेनं ३२०कोटी रुपयांची बाजारातली मॅगी परत मागवली आणि ग्राहकांची माफी मागितली होती. पण अशी अपेक्षा रामदेवकडून करता येणं अशक्य आहे. हा पतंजलीविरुद्ध चा मल्टिनॅशनल कंपन्यांचा डाव आहे, आमची उत्पादनं एकमेवद्वितीय असल्यामुळं त्यांची चाचणी करणारी यंत्रणाच सरकारकडे नाही असं सोईस्कर उत्तर रामदेवकडे तयारच असतं. कारण आता तर राज्य आणि केंद्रात भाजप असल्यामुळं सरकार विरोधात आहे असंही म्हणता येत नाही. २४ एप्रिल २०१७ ला इकॉनॉमिक टाइम्सनं प्रसिध्द केलेल्या बातमीनुसार भारतभर विखुरलेल्या डिफेन्सच्या ३९०१ कॅन्टीन मधून पतंजली आमला जूस विकायला बंदी घातली कारण ते आरोग्यास घातक सिद्ध झालं. ऍडव्हरटायसिंग स्टँडर्डस कौन्सिल ऑफ इंडियानं ही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्या म्हणून रामदेवला दणका दिला आहेच. पण प्रश्न रामदेववर लागलेल्या आरोपांना रामदेव प्रतिसाद कसा देतो याचा आहे. उत्पादनांचा दर्जा न सुधरवता आपण आपली कंपनी राष्ट्रहितासाठीच कशी चालवतो आहे हे सांगतो. ‘मी जमिनीवर झोपतो, मी फकीर आहे……. सर्व नफा सेवाकार्यासाठी जातो. माझ्या नावावर काहीच नाही……बहुराष्ट्रीय कंपन्यांवर विश्वास ठेवू नका. त्या मला बदनाम करतात कारण त्यांना पतंजलीचं यश बघवत नाही.’ असं नेहमीचं पालुपद रामदेव लावतो.\nराष्ट्रभक्ती आणि साधुत्व खपवून इतका नफा कमावण्याचा मंत्र आता श्री श्री रविशंकर आणि सद्गुरू जग्गी वासुदेव देखील जपू लागले आहेत. त्यांनीही आपापली उत्पादनं बाजारात आणली आहेत. यांनाही सश्रद्ध हिंदूंच्या मार्केटवर आपला जम बसवायचा आहे.\nआणि हो, तिकडे रामदेवला हरियाणातले लोक बाबा रामदेव नं म्हणता ‘लाला’ रामदेव म्हणायला लागली आहेत. हरियाणवी बोली भाषेत लाला म्हणजे व्यापारी, दलाल\n(या लेखमालेतील अगोदरचे ६ भाग याच पोर्टलवर अन्यत्र उपलब्ध आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nयोगी भांडवलदार ( भाग ६) सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे हे सर्व…\nयोगी भांडवलदार (भाग ५) (सौजन्य -बहुजन संघर्ष ) (अनुवाद - प्रज्वला तट्टे) ३० नोव्हेंबर…\nयोगी भांडवलदार (भाग ३ व ४ ) सौजन्य - बहुजन संघर्ष अनुवाद - प्रज्वला तट्टे फेब्रुवारी २००४…\nयोगी भांडवलदार-भाग २ सौजन्य- बहुजन संघर्ष 'गॉडमन टू टायकून' या जगरनॉट ने इंग्रजीतून…\nयोगी भांडवलदार सौजन्य- बहुजन संघर्ष 'गॉडमन टू टायकून' या जगरनॉट ने इंग्रजीतून…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/district-change-322-teachers-time-22365", "date_download": "2018-08-18T01:41:42Z", "digest": "sha1:CVE2BQ3ACQVL4DMXEAE5NS32P5MOABFO", "length": 14620, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "district change 322 teachers on time जिल्हाबदलीची ३२२ शिक्षकांवर वेळ | eSakal", "raw_content": "\nजिल्हाबदलीची ३२२ शिक्षकांवर वेळ\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nअतिरिक्त शिक्षकांची यादी तयार, सीईओंकडे पाठविला अहवाल\nबीड - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बिंदुनामावली नव्याने तपासण्यात आली आहे. त्यानुसार मागासवर्गीय कक्षाने विविध प्रवर्गाचे तब्बल ४९२ शिक्षक अतिरिक्त ठरविले आहेत. शासनाने जिल्ह्याला वाढीव पदे देतानाच अतिरिक्त शिक्षकांचे बिंदुनामावलीनुसार समायोजन करावे, असे म्हटले होते. त्यामुळे प्रशासनाला आंतरजिल्हा बदलीने आलेल्या मात्र आता अतिरिक्त ठरणाऱ्या ३२२ शिक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठवावे लागणार आहे.\nअतिरिक्त शिक्षकांची यादी तयार, सीईओंकडे पाठविला अहवाल\nबीड - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बिंदुनामावली नव्याने तपासण्यात आली आहे. त्यानुसार मागासवर्गीय कक्षाने विविध प्रवर्गाचे तब्बल ४९२ शिक्षक अतिरिक्त ठरविले आहेत. शासनाने जिल्ह्याला वाढीव पदे देतानाच अतिरिक्त शिक्षकांचे बिंदुनामावलीनुसार समायोजन करावे, असे म्हटले होते. त्यामुळे प्रशासनाला आंतरजिल्हा बदलीने आलेल्या मात्र आता अतिरिक्त ठरणाऱ्या ३२२ शिक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठवावे लागणार आहे.\nदरम्यान बिंदुनामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या ३२२ आंतरजिल्हा बदली शिक्षकांची यादी तयार असून ही यादी तसेच त्यांचे समायोजन इतर जिल्ह्यांत करण्याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाने सीईओ नामदेव ननावरे यांच्याकडे सादर केला आहे.\nजिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली आणि वस्तीशाळा शिक्षकांच्या बेकायदा नियुक्‍त्यांमुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र शासनाने ७९३ वाढीव पदांना मान्यता दिल्यावर काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र बिंदुनामावली तयार करून त्यानुसार समायोजन करण्याचे आदेश त्यावेळी दिले होते. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाला बिंदुनामावली तयार करण्यास तब्बल वर्षभराचा कालावधी लागला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागासवर्गीय कक्षाने ही बिंदुनामावली तपासून दिली. या तपासणीनुसार जिल्ह्यात आजघडीला सर्व प्रवर्गांची मिळून शिक्षकांची एकूण ९ हजार १३८ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ८ हजार ९८८ कार्यरत पदे असून ६५० पदे रिक्त आहेत, तर ४९२ पदे अतिरिक्त ठरली आहेत.\nअतिरिक्त ठरलेल्या पदांमध्ये मूळ शिक्षकांची ५ पदे, वस्तीशाळा शिक्षकांची १६५ पदे तर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या ३२२ पदांचा समावेश आहे. शिक्षकांची पदे बऱ्यापैकी रिक्त असली तरी ज्या प्रवर्गाचे शिक्षक पाहिजेत त्यापैकी अधिक शिक्षक कार्यरत आहेत.\nअतिरिक्त ठरलेल्या मूळ शिक्षकांना तसेच अतिरिक्त ठरलेल्या वस्तीशाळा शिक्षकांना समायोजनासाठी परजिल्ह्यात पाठविण्यापासून दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याबाबत उशिराने निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व बिंदुनामावलीनुसार अतिरिक्त ठरविलेल्या ३२२ शिक्षकांच्या प्रवर्गाचा आढावा घेतल्यास यामध्ये विमुक्त जाती-अ प्रवर्गातील ४६, भटक्‍या जमाती-क प्रवर्गातील ५६, भटक्‍या जमाती-ड प्रवर्गातील १९९ तर खुल्या प्रवर्गातील २१ शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे सदर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ३२२ शिक्षकांवर पुन्हा जिल्हा बदलीची वेळ आली आहे.\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nधारणी (जि. अमरावती) : धारणीपासून 15 किलोमीटर अंतरावरील साद्राबाडी या गावात शुक्रवारी (ता. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के...\nराज्यातील शाळांत 'स्वच्छ भारत पंधरवडा'\nमुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत \"स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-dive-ghat-and-tourist-56762", "date_download": "2018-08-18T01:45:31Z", "digest": "sha1:HASHZO6IRY73AUMIZ4SXSSC5NTPLRUVW", "length": 13456, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dive ghat and tourist हिरवागार दिवेघाट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी | eSakal", "raw_content": "\nहिरवागार दिवेघाट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी\nरविवार, 2 जुलै 2017\nपुणेः पावसामुळे दिवेघाटात हिरवाई पसरली आहे. पावसात भिजण्याचा आनंद घेण्याबरोबरच थंडगार हवा अनुभवण्यासाठी, घाटसौंदर्य तसेच ऐतिहासिक मस्तानी तलावाचे विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी पर्यटकांनी दिवेघाट चांगलाच फुलून गेला आहे.\nपुणेः पावसामुळे दिवेघाटात हिरवाई पसरली आहे. पावसात भिजण्याचा आनंद घेण्याबरोबरच थंडगार हवा अनुभवण्यासाठी, घाटसौंदर्य तसेच ऐतिहासिक मस्तानी तलावाचे विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी पर्यटकांनी दिवेघाट चांगलाच फुलून गेला आहे.\nबाजीराव- मस्तानीच्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या ऐतिहासिक मस्तानी तलावाचे सान्निध्य लाभलेला दिवेघाट पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरला आहे. हिरव्यागार वातावरणात हा तलाव अधिक आकर्षक दिसत आहे. घाटरस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या हिरव्या झाडीतून नागमोडी रस्त्याने प्रवास करताना मनोहर दृश्‍य दिसते. याच्या जोडीला उंच घाटातला अंगाला झोंबणारा थंडगार वारा प्रवाशांना उल्हसित करतो. एरवीही शहरातील धकाधकीच्या दैनंदिनीत त्रस्त झालेलेही कुटुंबकबिल्यासह गावाकडे जाताना आवर्जून घाटात थांबून घाटनिसर्गाचा आनंद घेत आहेत. सासवडकडे जाताना घाटाच्या शेवटच्या वळणावर पर्यटकांची दिवसभर गर्दी दिसून येते. या उंचीवरून खाली दऱ्यांच्या कुशीत विसावलेल्या, हिरव्या झाडीत चमकणाऱ्या ऐतिहासिक चंदेरी मस्तानी तलावाचे विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी व या पार्श्‍वभूमीवर छायाचित्रे काढून घेण्यासाठी गर्दी होत आहे. कट्ट्यांवर बसून मक्‍याची कणसे, पॉपकॉर्न, भडंग खाण्याचा आनंदही लुटला जात आहे. जेजुरी, सासवड, मोरगाव, पंढरपूर, नारायणपूर, केतकावळ्याचा बालाजी येथे देवदर्शनासाठी निघालेले भाविकही घाटात थांबून निसर्गाचा आनंद घेत आहेत. प्रेमीयुगले या गर्दीपासून थोड्या अंतरावरील दरीकडील बाजूला थांबून निसर्ग अनुभवत आहेत. घाटात न थांबणाऱ्या एसटी बसमधील प्रवासीही खिडकीतून मस्तानी तलाव, खोल दऱ्यांची भेदकता पाहता यावी म्हणून प्रयत्न करताना दिसतात. या घाटाचे चांगले सुशोभीकरण केले, डागडुजी केली, स्वच्छता ठेवली तर पर्यटक अधिक संख्येने घाटात येतील, अशी अपेक्षा पुरंदर हवेली शिवसेनेचे अध्यक्ष संदीप मोडक, माजी पंचायत समिती सदस्या नंदाताई मोडक, उरुळी देवाचीच्या माजी सरपंच नीता भाडळे, कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी व्यक्त केली.\nआंदर मावळात पर्यटनामुळे वाढला रोजगार\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळात दिवसेंदिवस वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार वाढू लागला आहे. पश्‍चिम भागातील धबधब्याखाली भिजण्यासठी आणि...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nडिंभे धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला\nपारगाव - डिंभे धरण क्षेत्रात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला. गुरुवारी सकाळी धरणातील पाणीसाठा ९७ टक्‍क्‍यांपुढे गेला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून...\nसुळे डाव्या कालव्यास बारा वर्षात केदा आहेर यांच्या प्रयत्नातून पुरपाणी\nखामखेडा (नाशिक) - सुळे डाव्या कालव्याने गेल्या पंधरवड्यापासून ४५ किमीच्या टप्प्यातील पाणी द्र्हाने ता. बागलाण येथील दरी शिवार धरणात येत असल्याने...\nलोकसहभागातून बांधलेला बंधारा तुडूंब भरला; ग्रामस्थांनी केले बंधाऱ्याचे जलपूजन\nसटाणा : बागलाण तालुक्यात काल गुरुवार (ता. १६) ला झालेल्या जोरदार पावसामुळे औंदाणे (ता. बागलाण) व परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून हत्ती नदीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T01:26:48Z", "digest": "sha1:3T3NNSR5W4O2IAJC2CC5RZDN4KHTXGAU", "length": 5864, "nlines": 158, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कावळा | मराठीमाती", "raw_content": "\nचिव चिव चिव रे\nतिकडे तू कोण रे\nघरटा मोडून तू का जाशी\nनाही गं बाई मुळीच नाही\nमऊ गवत देईन तुशी\nमाझा घरटा पाहिलास बाई\nनाही गं बाई मुळीच नाही\nतुझा माझा संबंध काही\nमाझा घरटा नेलास बाबा\nनाही गं बाई चिमणुताई\nतुझा घरटा कोण नेई\nआता बाई पाहू कुठे\nचिमणीला मग पोपट बोले\nका गं तुझे डोळे ओले\nकाय सांगू बाबा तुला\nघरटा माझा कोणी नेला\nमाझ्या घरट्यात येतेस बाई\nपिंजरा किती छान माझा\nसगळा शीण जाईल तुझा\nजळो तुझा पिंजरा मेला\nत्याचे नाव नको मला\nचिमणी उडून गेली राना\nThis entry was posted in मराठी कविता and tagged कावळा, कोंबडी, पोपट, बाई, बालकवी on जानेवारी 17, 2012 by सहाय्यक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/02/benefits-of-coconut-oil.html", "date_download": "2018-08-18T00:23:07Z", "digest": "sha1:43UNPHRWUSZ35ECR5VAIRWO7XQFAJFFV", "length": 12092, "nlines": 47, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "जाणून घ्या काय आहेत मधुमेहासाठी नारळाच्या तेलाचे फायदे ? Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Health / आरोग्य / आरोग्यविषयक / जाणून घ्या काय आहेत मधुमेहासाठी नारळाच्या तेलाचे फायदे \nजाणून घ्या काय आहेत मधुमेहासाठी नारळाच्या तेलाचे फायदे \nमधुमेहाच्या रोग्यांसाठी नारळाचे तेल खूप फायदेमंद आहे .नारळाच्या तेलात काही खास वसा अणू असतात ज्यांना मिडीयम फॅटी ऍसिड असे पण ओळखले जातात . हे आपल्या कोशिकांना इन्सुलिनशिवाय आहारात मदत करतात . अशाने तुम्हाला इंसुलीशिवाय पण ऊर्जा मिळत राहते आणि तुमच्या कोशिकांना आहार पण मिळत राहतो . नारळाचं तेल आपल्या पॅनक्रियाज ला पण स्वस्थ बनवतात आणि इन्सुलिन तयार करण्यासाठी प्रेरित करतात .ज्या रुग्णांचे शरीर ग्लुकोज रेसिस्टंट असतात त्यांच्या शरीरात नारळाचे तेल इन्सुलिनचा वापर करून ऊर्जा तयार करण्यासाठी मदत करतात . याचा टाईप २ च्या डायबेटिजच्या रुग्णांना खूप फायदा होतो .\nनारळाच्या तेलाची एक खासियत आहे कि ते पित्तामध्ये न मिसळता सरळ आपल्या लिव्हरमध्ये पोहोचतात . त्यानंतर ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये पोहचून म्हणजेच आपल्या रक्तप्रवाहात मिसळून कॅटोन बॉडीजच्या रूपात कोशिकांपर्यंत पोहचून ऊर्जेची भरपाई करतात .\nवर दिलेल्या उपचारांव्यतिरिक्त दैनंदिन व्यायाम करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे . रोज किमान ४५ मिनिटे पायी चालले पाहिजे . त्यामुळे आपल्या शरीरातील शुगरचे स्तर नियंत्रित राहील .\nतुम्हाला शुद्ध नारळाचे तेल वापरायचे असल्यास तुम्ही लाकडी घाण्यावरचेच तेल वापरा, लाकडी घाण्यावरचे शुद्ध,केमिकल विरहित नारळाचे तेल विकत घेण्यासाठी विश्वसनीय ठिकाण \nआनंद सावली,बॉडी मास्टर जिम समोर,पम्पिंग स्टेशन रोड,गंगापूर रोड नाशिक\nजाणून घ्या काय आहेत मधुमेहासाठी नारळाच्या तेलाचे फायदे \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1111.html", "date_download": "2018-08-18T00:23:31Z", "digest": "sha1:4OHJPBBECW4C4ENCVEZORQBRD6J6GZA5", "length": 4911, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात संताप. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar News डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात संताप.\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात संताप.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद महामार्गावरील एका रुग्णालयात महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. हे रुग्णालय महामार्गाजवळच असल्यामुळे या परिसरात रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नातेवाईकांची गर्दी व शहरात झालेल्या परिक्षेमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी यामुळे सदर परिसरातील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.\nनातेवाईकांचे आक्रमक रुप पाहून रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिस प्रशासनास माहिती कळविली. यावेळी रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्यास बराच कालावधी लागला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात संताप. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, May 11, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-402.html", "date_download": "2018-08-18T00:24:45Z", "digest": "sha1:RBDNBWWTAZOPMRTXIS6U5XBY7MDHWCAV", "length": 6229, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दगडफेक प्रकरण जगताप,गिरवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Crime News दगडफेक प्रकरण जगताप,गिरवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.\nदगडफेक प्रकरण जगताप,गिरवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलिस अधिक्षक कार्यालय दगडफेक प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी विकी जगताप व ओंकार गिरवले यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमंगले यांचेसमोर सुनावणी होऊन जगताप व गिरवलेंचा अर्ज फेटाळण्यात आला.\nअटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल\nकेडगाव उपशहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. दरम्यान आ. संग्राम जगताप यांना सायंकाळी पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून दगडफेक केली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी विकी दादासाहेब जगताप व ओंकार कैलास गिरवले यांनी अर्ज दाखल केला होता. यावर सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. अनिल डी. ढगे यांनी युक्तीवाद केला.\nसीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपीचा समावेश.\nहा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून यामध्ये सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपीचा तेथे समावेश असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे आरोपींना तपासकामी पोलिस कोठडी मिळणे आवश्यक आहे. तर आरोपींच्यावतीने ॲड. जय भोसले यांनी प्रखर युक्तीवाद करताना सरकार पक्षाचे मुद्दे खोडून काढले. या प्रकरणी दाखल फिर्यादीमध्ये विकी जगताप, ओंकार गिरवले यांची नावे नसल्याचे नमूद केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून सदरचा अर्ज फेटाळला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nदगडफेक प्रकरण जगताप,गिरवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, May 04, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/blood-donation-at-shirdi-117061300001_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:36Z", "digest": "sha1:WU5U6VNNAT6VECYXXPUKTSCVWMR5RMMK", "length": 9546, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रक्तदान करा, साई बाबाचे दर्शन घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरक्तदान करा, साई बाबाचे दर्शन घ्या\nशिर्डीच्या साईबाबा संस्थाननं ही अनोखी योजना सुरु केली आहे. यात रक्तदान केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब शिर्डीच्या साईंचं दर्शन मिळणार आहे. इथल्या रक्तदान युनिटमध्ये यापुढं रक्तदान केल्यास व्हीआयपी पास मोफत दिला जाणार आहे. यामुळं रक्तदानाकडं भाविकांचा ओढा वाढेल आणि या रक्ताचा फायदा गरजूंना होईल असं विश्वस्तांना वाटतं.\nसाईबाबांच्या चरणी येऊन कोणतंही दान करण्यापेक्षा रक्तदान करण्याची ही आयडीया भक्तांनाही आवडली आहे. भक्तांच्या चालण्यातून वीजेची निर्मिती आणि फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती अशा भन्नाट योजनाही संस्थानानं आखल्या आहेत.\nवन नाईट स्टॅड म्हणजे लग्न नव्हे\nजेईई अॅडव्हान्स: पुण्याचा अक्षत चुघ दुसरा\nशेतकरी संप : येवला 18 जणांवर गुन्हे दाखल\nसरकारने शेतकर्‍यांचा सहानभुतीपूर्वक विचार करावा : अण्णा हजारे\nयावर अधिक वाचा :\nसाई बाबाचे दर्शन घ्या\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/maharashtra-farmers-protest-against-government-says-ajit-navale-108798", "date_download": "2018-08-18T01:26:39Z", "digest": "sha1:OFMQJA3YE6U46ZWTTJWPL4PI27EPFII7", "length": 14895, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra Farmers to protest against Government, says Ajit Navale एक जूनपासून शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार: अजित नवले | eSakal", "raw_content": "\nएक जूनपासून शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार: अजित नवले\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nपुणे : 'विविध प्रश्नांसाठी हजारो शेतकरी पुन्हा एकदा एक जून रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयांना शेतकरी घेराव घालून तीव्र आंदोलन करणार आहेत. नुकत्याच नाशिक ते मुंबईदरम्यान काढलेल्या लॉग मार्चमधून मान्य झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या उर्वरित प्रश्नांसाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील. अखिल भारतीय किसान सभेने हे आंदोलन आयोजित केले आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देशभरातील दहा कोटी नागरिकांच्या आणि महाराष्ट्रातून सुमारे वीस लाख नागरिकांच्या सह्या गोळा करण्यात येणार आहे', अशी माहिती सभेचे सचिव डॉ.\nपुणे : 'विविध प्रश्नांसाठी हजारो शेतकरी पुन्हा एकदा एक जून रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयांना शेतकरी घेराव घालून तीव्र आंदोलन करणार आहेत. नुकत्याच नाशिक ते मुंबईदरम्यान काढलेल्या लॉग मार्चमधून मान्य झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या उर्वरित प्रश्नांसाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील. अखिल भारतीय किसान सभेने हे आंदोलन आयोजित केले आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देशभरातील दहा कोटी नागरिकांच्या आणि महाराष्ट्रातून सुमारे वीस लाख नागरिकांच्या सह्या गोळा करण्यात येणार आहे', अशी माहिती सभेचे सचिव डॉ. अजित नवले यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.\nया आंदोलनात दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सरकारी कार्यालयांना घेराव घालण्यात येणार आहे. त्यात शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनादरम्यान गोळा केलेल्या सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सभेकडून देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे. सभेची नुकतीच बैठक झाली. त्यात सरकारने लॉग मार्चमध्ये आश्वासने देऊनही त्या मागण्या एक महिना उलटला तरी पूर्ण न केल्याने आंदोलन करण्याचा इशारा सभेने दिला आहे.\nडॉ. नवले म्हणाले, \"एक जून 2017 ला सभेने शेतकऱ्यांचा देशव्यापी संप पुकारला होता. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. तसेच, सहा ते 12 मार्च रोजी राज्यातील शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई दरम्यान लॉंग मार्च काढला होता. या मार्चचे देशभरात पडसाद उमटले होते. मार्चमध्ये पायी चालून शेतकऱ्यानी आपल्या संघर्षाला व्यापक धार दिली. त्यात सरकारकडे विविध मागण्या करण्यात आला होत्या. त्यातील काही मागण्या एक महिना उलटूनही पूर्ण झालेल्या नाहीत. हे आंदोलन करणार आहोत.''\n\"आंदोलनाची आग भडकू नये याची दक्षता सरकारने घ्यावी. नियत साफ नसलेले लोक सध्या सत्तेत आहेत,\" अशी टीका डॉ. नवले यांनी केली.\nडॉ. ज्ञानेश्वर मोटे, डॉ. अजित अभ्यंकर आणि सोमनाथ निर्मळ यावेळी उपस्थित होते.\nस्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात.\nशेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि वीजबिल मुक्त करावे.\nशेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी द्यावी.\nस्वस्त दरात शेती साहित्य उपलब्ध करून द्या.\nवनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कसत असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करावी.\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cook-falls-5-short-of-12000-test-runs/", "date_download": "2018-08-18T00:58:01Z", "digest": "sha1:TTB6KZVCPBQCJX6MDLE2JW4G6GK5R3S6", "length": 5849, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि ५ धावांनी हुकला कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम -", "raw_content": "\nआणि ५ धावांनी हुकला कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम\nआणि ५ धावांनी हुकला कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम\n इंग्लंडचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार ऍलिस्टर कुकच्या नावावर आज एक खास विक्रम केवळ ५ धावांमुळे झाला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये १२ हजार धावा करणारा ६वा खेळाडू बनण्यासाठी त्याला ५ धावा कमी पडल्या.\nकूकने या सामन्यापूर्वी १५१ कसोटी सामन्यात ११९५६ धावा केल्या होत्या. त्याला १२ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी केवळ ४४ धावांची गरज होती परंतु तो आज ३९ धावांवर बाद झाल्यामुळे त्याला या विक्रमासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.\nकसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (१५९२१), रिकी पॉन्टिंग (१३३७८), जॅक कॅलिस (१३२८९), राहुल द्रविड (१३२८८) आणि कुमार संगकारा (१२४००) यांना १२ हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1121.html", "date_download": "2018-08-18T00:22:37Z", "digest": "sha1:3KBPFGMCIYPQEQ3VYSRIONQQ4HJYE5OM", "length": 5341, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर बायपासवर कार चालकाला लुटणारे गजाआड. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनगर बायपासवर कार चालकाला लुटणारे गजाआड.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर बायपासवर शेंडी गावाजवळ एका कार चालकाला पाच लाख रुपयांना लुटणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. बुधवारी सायंकाळी लुटीची घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना पकडले.\nआदेश मच्छिंद्र वाघ, बाळासाहेब बन्सी मोरे, रमेश नानाभाऊ आव्हाड, किरण पोपट खरमाळे, सोन्या बाळासाहेब आढाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, हे आरोपी नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जनी गावातील आहेत. पुणे येथील कैलास ज्ञानोबाराय कांबळे हे बायपासने शेंडी गावाजवळून जात होते.\nकांबळे यांनी स्पीड ब्रेकरजवळ गाडीचा वेग कमी केल्यानंतर दुसरी ओमनी व्हॅन येऊन त्यांच्या गाडीला अडवी लावली. 'गाडीला कट का मारला', असे म्हणून आरोपींनी कांबळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडीतील कांबळे यांचा भाचा व वडिलांना आरोपींना मारहाण केली.\nकांबळे यांच्याकडील पाच लाख रुपयांची रक्कम, एक मोबाइल हिसकावून नेला. कांबळे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला ही माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. गोरे यांनी तपास करून गुरुवारी पाच ही आरोपींना जेरबंद केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n40756", "date_download": "2018-08-18T00:38:45Z", "digest": "sha1:CKSHDC6JZM53P3NBSNW4KOVYTXUGO63N", "length": 11329, "nlines": 285, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Sonic Dash 2: Sonic Boom Android खेळ APK (com.sega.sonicboomandroid) SEGA द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली प्लॅटफॉर्म\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Sonic Dash 2: Sonic Boom गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118020200009_1.html", "date_download": "2018-08-18T01:11:03Z", "digest": "sha1:XQRJYKPPLJ443OVREJACGB2STTIVIY2X", "length": 9263, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आमचे आई बाप म्हातारे होतात...! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआमचे आई बाप म्हातारे होतात...\nवर्षे अशीच सरतात, आमचे संसार फुलू लागतात\nआणि बघता बघता, आमचे आई बाप म्हातारे होतात...\nहौसमजा, जेवणखाण, त्यांच आतां कमी होत चाललय\nपण फोनवर सांगतात, आमच अगदी उत्तम चाललय\nअंगाला सैल होणारे कपडे, गुपचूप घट्ट करून घेतात\nवर्षे अशीच सरतात, बघता बघतां,\nआमचे आई बाप म्हातारे होतात...\nकोणी समवयस्क “गेल्या”च्या बातमीने हताश होतात,\nस्वत:च्या पथ्य पाण्यांत, आणखीन थोडी वाढ करतात\nवर्षे अशीच सरतात, बघता बघतां,\nआमचे आई बाप म्हातारे होतात...\nआधार कार्ड, पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात,\nइन्कम टॅक्सच्या भीतीने कावरे बावरे होतात\nमॅच्युर झालेली एफडी नातवासाठी रिन्यू करतात\nवर्षे अशीच सरतात, बघता बघतां,\nआमचे आई बाप म्हातारे होतात...\nपाठदुखी, कंबर दुखीच्या तक्रारी एकमेकांकडे करतात\nअॅलोपाथीच्या साइड इफेक्टची वर्णने करतात\nआयुर्वेदावरचे लेख वाचतात, होमिओपॅथीच्या गोळ्या खातात\nवर्षे अशीच सरतात, बघता बघतां,\nआमचे आई बाप म्हातारे होतात...\nकालनिर्णयची पान उलटत येणाऱ्या सणांची वाट बघतात\nएरवी न होणाऱ्या पारंपारिक पदार्थांची जय्यत तयारी करतात\nआवडीने जेवणाऱ्या नातवाकडे भरल्या डोळ्याने पहातात\nवर्षे अशीच सरतात, बघता बघतां,\nआमचे आई बाप म्हातारे होतात...\nमाहित आहे हे सगळ, आता लवकरच संपणार\nजाणून आहोंत, हे दोघेंही आता एका पाठोपाठ जाणार\nकधीतरी तो अटळ प्रसंग येणार,काळ असाच पळत रहाणार\nवर्षे अशीच सरत रहाणार,\nबघता बघतां आम्ही देखील असेच, आमच्या मुलांचे म्हातारे आई बाप होणार....\nतुझा पगारच कमी आहे ...\nरजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...\nअसा अचानक मध्येच कसा आलास ..\nसासूने (वैतागुन) केलेली कविता\nयावर अधिक वाचा :\n‘गोल्ड’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई\nअक्षय कुमारचा ‘गोल्ड’ या इतिहासातील एका सुवर्णकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने ...\nकतरिना आणि आलिया यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे ऐकिवात आले होते. मात्र आलियाने असा ...\nअटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश ...\nभारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी ...\n'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...\nसलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज\nसलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71230213142/view", "date_download": "2018-08-18T00:25:52Z", "digest": "sha1:CCPW5YHQVK56ETXFFEEQWOOQN4XOFBFY", "length": 12841, "nlines": 201, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - रामनाम भजन करी सतत मानवा ...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - रामनाम भजन करी सतत मानवा ...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nरामनाम भजन करी सतत मानवा ॥स०क०॥धृ०॥\nएकबाणि तो प्रभू, एकवचनि तो ॥\nएकपत्‍नि राघवेश स्मर त्यजी भवा ॥भजन०॥१॥\nतारिली शिळा, करी पुनित शबरिला ॥\nमारुनिया ताटिकेस अभय दे जिवा ॥ भजन०॥२॥\nदासमारुती प्रभु वालि मर्दिती ॥\nकिष्किंधे स्थापितसे शीघ्र सुग्रिवा ॥भजन०॥३॥\nदशमुखासही प्रभु मारि अहि-महि ॥\nबिभिषणास लंकापुरि स्थापि तेधवा ॥भजन०॥४॥\nरूप साजिरे प्रभु ध्यान गोजिरे ॥\nहे रामा कृष्णातरि बैस येधवा ॥५॥\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/ceny/", "date_download": "2018-08-18T00:44:58Z", "digest": "sha1:PKDH7R5XR4MESJFW6Y6YHPQAHKQ4WUAU", "length": 12305, "nlines": 293, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "किंमती जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nरोलिंग स्टोन्स प्राग तिकीट\nएक अविस्मरणीय कामगिरी अनुभव प्रागमधील प्रसिद्ध रोल रोलिंग स्टोन्सच्या बुधवारीच्या मैफलीच्या आयोजकांची संख्या पन्नास हजारहून अधिक आहे. Letnany विमानतळ येथे रोलिंग स्टोन्स बुधवारी मैफिली काहीही थोपवणे नाही काही तिकीट मालक, तक्रार करतात की कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला आरएफआयडी ब्रेसलेट पोस्टाने खोडला गेला नाही. लोक वैध तिकीट आहेत पण ब्रेसलेट मिळत नाही, अर्थातच, [...]\nŠpindlerův Mlýn (जर्मन Spindlermühle) Krkonoše पर्वत एक महत्वाचा पर्यटन आणि स्की रिसॉर्ट आहे सिटी Spindleruv Mlyn अंदाजे 1200 रहिवासी आहे आणि 2006 हेक्टर क्षेत्र (1400've मध्ये जवळजवळ 7690,91 होते). द्वितीय / 295 रस्ता शहर केंद्रात संपतो, त्यानंतर स्पिन्डलरॉव बोडा वर पर्वतावरील रस्ता लॅब्स्का धरणाची नदी एल्बे नदीच्या काठावरील एक जलसाठा आहे [...]\nहॉरिनी रोक्टीनास नेड जेजेरो, लिसा हॉरा, हॉर्नियल डोमकेय, स्की आणि स्की रिसॉर्ट\nरोकीटनीस नेड जेसेरू (जर्मन रॉक्लिट्झ) हे पाश्चात्य जाइंट माउंटन्स मधील एक शहर व माउंटन रिजॉर्ट आहे. पर्वत massifs गार्ड (782 मीटर) भूत च्या पर्वत (1022 मीटर) आणि Lysa hora (1344 मीटर) दरम्यान आणि नदी Jizera डाव्या (पूर्व) बँक बाजूने एक वाढवलेला दरी Huťský प्रवाहात, लिबेरेक प्रदेश, Semily जिल्ह्यात. हे जवळजवळ 2 700 मध्ये राहते. शहर [...]\nPříchovice, रूट, राक्षस पर्वत\nPříchovice (जर्मन Stephansruh किंवा Prichowitz) एक गाव, गाव Kořenov जिल्हा Jablonec त्यांचा Nisou भाग आहे. कोएरिनोव्हच्या दक्षिण-पश्चिम भागापेक्षा ते जवळचे आहे. तेथे नोंदणीकृत 3 पत्ते आहेत 279 रहिवासी कायमचे येथे राहतात Příchovice मूलतः लोअर Příchovice, Příchovice वरच्या पडीक, Moravia, Libštát, Potočná, नोव्हा झोपडी, Tesařov आणि वसाहतींचा आणि भाग यांचा समावेश [...]\nउच्च मिका (जर्मन ओर्बे Schüsselbauden) Krkonoše पर्वत सर्वाधिक पर्वत गाव आहे. प्रशासकीय पृष्ठ Vítkovice अंतर्गत येतो ते 1000 मीटरच्या उंचावर Medvedina च्या ढालांवर बांधलेले होते. हे व्हिट्कोविसच्या उत्तरेस आणि स्किपंडलरॉयेव्ह म्लिनच्या पश्चिमेस स्थित आहे. येथे पहिली पर्वत झोपडी 1642 मध्ये बांधली गेली होती. त्यांच्या अस्तित्वात च्या सुरूवातीस ते येथे वास्तव्य [...]\nबर्फ पुरावे आधी Rokytnice 31.12.2016 काही दिवस अनेक शॉट्स .......\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://apkpure.com/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-maharashtra-textbook-old/std1.com.std1", "date_download": "2018-08-18T00:47:47Z", "digest": "sha1:3XOQTVVST6NJDAPYWO2FJ7OLO7F3HKA2", "length": 7741, "nlines": 255, "source_domain": "apkpure.com", "title": "इयत्ता पहिली for Android - APK Download", "raw_content": "\nप्रिय शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,\nआज तंत्रज्ञानाचे युग आहे. त्याचीच प्रचीती आपल्याला शाळाशाळांतूनही येते आहे. आता सर्वच शाळा डीजीटल होत आहेत. पालकही स्मार्ट फोन वापरत आहेत. याच फोनचा अध्ययन - अध्यापनात वापर व्हावा यासाठी आम्ही इयत्तानिहाय पाठ्यपुस्तकांचे अॅप बनविले आहेत.\nमहाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारतीने) सर्व इयत्तांच्या पाठयपुस्तकांचे\nया लिंक वर Pdf version यापूर्वीच उपलब्ध करून दिलेले आहे.\nशिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी, शिकविण्यासाठी, मूल्यमापनासाठी, प्रशिक्षण काळात अभ्यास करण्यासाठी याचा खूप उपयोग होणार आहे.\nविद्यार्थ्यांना घरी स्वाध्याय सोडविण्यासाठी तसेच शाळेत टॅब असतील तर तिथे अभ्यासासाठी याचा खूप उपयोग होणार आहे.\nमुलांना आता सगळी पुस्तके रोज रोज पाठीवरून घरी आणण्याची गरज नाही. पुस्तके शाळेतच ठेवली तरी चालतील. घरी आपल्या पालकांच्या स्मार्टफोन वरून मुले या अॅपच्या माध्यमातून पाठ्यपुस्तक सहज पाहू शकतील. यातून मुलांचे दप्तराचे ओझे कमी होईल यात शंकाच नाही.\nपालकांना अभ्यास घेताना या अॅपचा मोठ्याप्रमाणात उपयोग होणार आहे.\nतसेच विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींना तर हे अॅप म्हणजे माहितीचा खजिनाच असणार आहे.\nमुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीने, सहज हाताळता येईल अशा पद्धतीने हे अॅप तयार केले आहे.\nइयत्ता पहिली 2.0 Update\nदप्तरमुक्त शाळा करण्यासाठी ...ई - बुक\nइयत्ता पहिली 2.0 (2)\nSimilar to इयत्ता पहिली\nइयत्ता दुसरी पाठ्यपुस्तके - Maharashtra Textbook 2\n७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र +\nMarathishala पहिला उकार शब्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/04/13.html", "date_download": "2018-08-18T00:17:22Z", "digest": "sha1:AAYVJKUJHHSZKIA7QUECWHWP7ULJKZJ4", "length": 8481, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "ब्रहन्मुंबई महानगरपालिका भट्टीचालक पदाच्या 13 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » MUNICIPAL CORPORATION » Nokari » ब्रहन्मुंबई महानगरपालिका भट्टीचालक पदाच्या 13 जागा.\nब्रहन्मुंबई महानगरपालिका भट्टीचालक पदाच्या 13 जागा.\nब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर भटटीचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज 02 मे ते 15 मे, 2017 या कालावधीत सादर करावेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 13\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"ब्रहन्मुंबई महानगरपालिका भट्टीचालक पदाच्या 13 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141017061711/view", "date_download": "2018-08-18T00:27:32Z", "digest": "sha1:NZI4FCTZYP4FT3RQZ26X2IIO7UQPRWTE", "length": 14740, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण २५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उत्प्रेक्षा अलंकार|\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण २५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nह्या श्लोकांत मन ह्या विषयावर, प्रियकराला पाहणें ह्या क्रियारूप धर्माची उत्प्रेक्षा केली आहे. ह्या उत्प्रेक्षेला निमित्त म्हणून शरीराच्या आंतल्या भागांतून बाहेर येणें ह्या मनाच्या धर्माची अपेक्षा आहे. परंतु बाहेर येणें हा धर्म केवळ माणकाच्या ठिकाणींच संभवतो, मनाच्या ठिकाणीं संभवत नाहीं; म्हणून ‘हें मन नव्हे पण माणिक आहे,’ अशी अपहनुति करून, ‘बाहेर असणें’ हा माणकाच धर्म मनाच्या ठिकाणीं आरोपित केला आहे. बिंब - प्रतिबिंबभाव हा साधारण धर्माचा उपाय म्हणून आलेला, ‘कलिंदजानीर०’ इत्यादि श्लोकांत दाखविलाच आहे.\n“माधुर्याची परिसीमा, साहित्यरूपी समुद्राचें मंथन करून उत्पन्न झालेली, आणि आस्वाद घेणारांना अत्यंत आनंद देणारी, अशी कविता, ह्या पृथ्वीवर जणु कांहीं सुधा (अमृत) आहे.”\nह्या श्लोकांत, विषय असलेल्या कवितेच्या ठिकाणीं, माधुर्य व पिण्याला योग्य असणें हे दोन धर्म, वाच्यार्थानें संभवत नाहीं; म्हणून लक्षणेनें (उपचरानें) त्यांचा अर्थ निराळा केला; म्ह० पिणें याचा अर्थ ऐकणें, या मधुर याचा अर्थ आस्वाद घेण्यास योग्य असा घेतला; आणि मग, त्या दोन्ही धर्मांना कविता व सुधा यांचे साधारणधर्म बनविले.\nयेथें मुख्यार्थाशीं लक्ष्यार्थाचा अभेद लक्षणेनें केला असल्यानें, साधारणधर्म बनविता आला. (लक्षणेंत मुख्यार्थाचा बाध होऊन केवळ लक्ष्यार्थच हातीं येतो. “मग कविता व सुधा ह्या दोहोंना साधारण असा धर्म म्ह० साधारणधर्म, येथें दाखविणें कसें शक्य आहे ” अशी शंका, यावर येथें असें उत्तर दिलें आहे कीं, लक्षणा केल्यावर मुख्यार्थाचा संपूर्ण बाध होत नाहीं. तर त्या लक्ष्यार्थाचा मुख्यार्थाशीं अभेद होतो असें काव्यप्रकाशकारांनीं स्पष्टपणें सांगितलें आहे. त्याप्रमाणें मुख्यार्थ व लक्ष्यार्थ एक होऊन त्यांतून एक साधारणधर्म निर्माण झाला आहे; व अभेद हा परस्पर होत असल्यानें, कुणाचा अभेद कुणाशीं असाही प्रश्न उपस्थित होत नाहीं.)\nकेवळ अभेदाध्यवसायानें तयार केलेल्या साधारणधर्मरूपी निमित्ताचें उदाहरण, पूर्वीं हेतूत्प्रेक्षेचें उदाहरण म्हणून आलेल्या ‘व्यागुञ्जनमधुकरपुञ्जमञ्जुगीताम०’ या श्लोकाचें देता येंईल. या श्लोकांत खालपट शाखा असणें, व खाली मान वांकविणें या दोन धर्मांचा अभेदाध्यवसाय केला आहे. व त्रपेला (लज्जेला) हेतु करून केलेल्या उत्प्रेक्षेचें निमित्त म्हणून आलेल्या मान वांकविणें ह्या धर्माला, नीचशाखत्व ह्या धर्मांशीं अभिन्न करून, या अभेदाध्यवसायानेंच उभयांना साधारण धर्म केले आहे.\nअशारीतीनें सर्व ठिकाणीं हेतूच्या व फलाच्या उत्प्रेक्षेमध्यें ज्या धर्मावर म्ह० विषयरूप धर्मावर, हेतु अथवा फल म्हणून एखाद्या पदार्थाची, विषयीची, उत्प्रेक्षा केली जाते, तो धर्म या अभेदाध्यवसायाच्या युक्तीनें, साधारण धर्म बनतो व उत्प्रेक्षेला निमित्त होतो, असें आम्ही पूर्वीं अनेकवार सांगितलें आहे.\nह्याचप्रमाणें कुठें एकादा धर्म वाक्यांत शब्दानें सांगितला असूनही तो, विषय व विषयी यांना साधारण नसल्यामुळें, किंवा तो सुंदर वाट्त नसल्यामुळे, (स्वत:) प्रत्यक्ष उत्प्रेक्षेला उभी करण्यास समर्थ होत नसला तरी, त्या उत्प्रेक्षेला उभी करण्यास समर्थ अशा दुसर्‍या एका धर्माला उत्पन्न करतो; व अशारीतीनें त्या दुसर्‍या धर्माला तुत्प्रेक्षेकरता अनुकूल करणारा तो पहिला उपात्त धर्म, उत्प्रेक्षेला अप्रत्यक्षपणें उपयोगी पडतोच. उदाहरणार्थ, पूर्वीं उत्प्रेक्षेचें उदाहरण म्हणून दिलेला ‘द्यौरञ्जनकालीभि:’ इत्यादि श्लोक. ह्या श्लोकांत ‘मेघपंक्तीने झाकून जाणें’ हा आकाशाचा धर्म शब्दानें सांगितला आहे. पण तो धर्म जगत् या विषयावर डोळ्यावांचून असलेल्या प्राण्यांची सृष्टइ, अशी जी उत्प्रेक्षा केली आहे तिला (जगत् या विषयाहून तो निराळ्या ठिकाणीं राहत असल्याकारणानें,) कारण होत नाहीं, तरी सुद्धां तो धर्म दुसर्‍या एका धर्माला उभा करतो, व तो दुसरा धर्म उत्प्रेक्षेला निमित्त होतो. “गाढ अंध:काराच्या योगानें डोळ्यानें पाहण्याचें सर्व सामर्थ्य नाहीसें होणें” हा तो दुसरा उत्थापित धर्म, उत्प्रेक्षेचे निमित्त होतो. या निमित्तभूत धर्माला उभा करीत असल्यामुळें, तो पहिला धर्म उपयोगी आहे.\nउत्प्रेक्षेंतील विषय जेथें शब्दानें सांगितलेला असतो, तेथील उत्प्रेक्षेचा प्रकार पूर्वीं आम्ही सांगितलेलाच आहे; पण कुठें विषय शब्दानें सांगितलेला नसतो; तर त्याचा विषयीनें अपहनव केलेला असतो.\n“आपल्या अमृतमय किरणांनी सर्व जगाच्या मध्यभागाला संपूर्णपणें भरून टाकणारा हा चंद्र, ह्या हरिणाक्षीच्या मुखाच्या मिषानें, जणु कांहीं उदय पावत आहे.”\nयेथें रसगंगाधरांतील उत्प्रेक्षा प्रकरण समाप्त झालें.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/1st-victory-for-mumbai-ranji-trophy-team-in-ranji-trophy-2017-18/", "date_download": "2018-08-18T00:58:15Z", "digest": "sha1:LSM2RJI6HHQPNMOYAAFUHTGEURECKY4S", "length": 6686, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रणजी ट्रॉफी: मुंबईचा मोसमातील पहिलाच विजय; शॉ, लाडची चमकदार कामगिरी -", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी: मुंबईचा मोसमातील पहिलाच विजय; शॉ, लाडची चमकदार कामगिरी\nरणजी ट्रॉफी: मुंबईचा मोसमातील पहिलाच विजय; शॉ, लाडची चमकदार कामगिरी\n ओडिसा विरुद्ध मुंबई संघात सुरु असलेल्या सामन्यात आज अखेरच्या दिवशी मुंबईने ओडिसा संघावर १२१ धावांनी विजय मिळवला. या विजयात धवल कुलकर्णी आणि आकाश पारकर या मुंबईकर गोलंदाजांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.\nकाल दिवसाखेर दिवसाखेर ओडिशा संघाची धावसंख्या ४ बाद ९३ अशी होती. त्यात १९८ धावांची आज भर घालून संपूर्ण संघ बाद झाला. शंतनू मिश्रा या खेळाडूने ओडिशाकडून खेळताना सर्वाधिक अर्थात ४९ धावांची खेळी दुसऱ्या डावात केली.\nमुंबईचा हा रणजी इतिहासातील हा ४९९ वा सामना होता. मुंबई संघाचा ५०० वा सामना बडोदा संघाविरुद्ध ९ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी युवा फलंदाज पृथ्वी शॉ आपला १८वा वाढदिवस साजरा करणार आहे.\nमुंबई पहिला डाव: सर्वबाद- २८९ धावा\nओडिसा पहिला डाव: सर्वबाद- १४५ धावा\nमुंबई दुसरा डाव: ९ बाद २६८ घोषित\nओडिशा दुसरा डाव: सर्वबाद २९१ धावा\nमुंबईने ओडिशावर १२१ धावांनी विजय मिळवला.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/03/blog-post_3.html", "date_download": "2018-08-18T01:06:00Z", "digest": "sha1:V74CBIVAWABYTVQJURDDD5V2SYCISC5V", "length": 29355, "nlines": 250, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): कोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nकोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)\nपहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी बदडून काढलेली आणि दुसऱ्या सराव सामन्यात अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाचेही पूर्ण १० बळी घेता आले नाहीत, भारतीय गोलंदाजीची गेल्या काही महिन्यांतली कामगिरी पाहता, सराव सामन्यांमधली ही किमया आश्चर्यकारक नक्कीच नव्हती. हे दोन्ही सराव सामने भारतासमोर विश्वचषक स्पर्धेत पुढे काय वाढून ठेवलं आहे, ह्याची कल्पना देणारे होते. सराव सामन्यांतून कसलाही जास्तीचा आत्मविश्वास न मिळवता आणि त्याऐवजी एक जोरदार 'फॅक्ट चेक' घेऊनच साखळी फेरीतील पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आला. कुठल्याही सामान्य भारतीय क्रिकेटरसिकाप्रमाणे 'एव्हढा सामना जिंका, नंतर सगळे हरलात तरी चालेल' हीच भावना माझ्या मनात सामन्यापूर्वी होती.\nपण सामना संपल्यानंतर त्या सामन्यावर लिहिण्यासाठी योजून ठेवलेले शब्द जल्लोषाच्या गदारोळात माझेच मला मिळेनासे झाले. भारतभर दिवाळी साजरी होत होती आणि फटाक्याच्या आवाजाने भेदरलेली निष्पाप गरीब पाखरं जशी 'धडाम्' झाल्याबरोबर फांद्यां-फांद्यांतून फुर्रकन् उडून जातात, तसंच काहीसं माझ्या शब्दांचं झालं होतं.\nह्या सामन्यापूर्वी विश्वचषकातील पाकविरुद्धच्या '५ - ०' ह्या विजयी सांख्यिकीला मिरवून भारतीय क्रिकेटरसिकांनी खूप गमजा मारल्या होत्या. त्यावेळी माझ्या मनात मात्र सतत राजकुमारचा 'वक़्त'मधला गाजलेला 'जिनके अपने घर शीशे के होते हैं, वोह दूसरों के घरों पे पत्थर फेंका नहीं करतें..' हा डायलॉग घुमत होता.\nनाणेफेक जिंकून धोनीने साहजिकच प्रथम फलंदाजी स्वीकारली. सातफुटी मोहम्मद इरफान आणि सोहेल खानच्या पहिल्या २-२ षटकांना रोहित-धवन जोडीने सुयोग्य सन्मान दिला. ह्या सावध सुरूवातीनंतर दोघांनीही काही आश्वासक फटके मारले आणि गुदगुल्यांची जाणीव होत असतानाच रोहित शर्मामधला 'रोहित शर्मा' जागा झाला आणि तो क्षणभर विसरला की ही खेळपट्टी भारतातली नसून ऑस्ट्रेलियातली आहे. पुरेसा अंदाज न घेता, योग्य दिशेने पाय न हलवता त्याने मारलेला मरतुकडा पुल मिड-ऑनला मिसबाहच्या हातात जाऊन विसावला. खाटकासमोर बकऱ्याने स्वत:च मान ठेवावी आणि खाटकाला तेव्हाच झोप अनावर व्हावी, तसं काहीसं चित्र ह्यानंतर पाहायला मिळालं.\nढिल्या पडलेल्या पाक गोलंदाजीसमोर कोहली, रैना आणि धवनने भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेलं. कोहलीची ही शतकी खेळी त्याच्या व भारतीय क्रिकेटरसिकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहील. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ह्यापेक्षा अनेक नेत्रदीपक शतकं झळकावली आहेत. त्या मानाने ही खेळी तशी सामान्यच. पण विश्वचषकात पाकिस्तानसमोर भारताकडून पहिलं शतक त्याने केलं आणि जो संघ सामना सुरु होण्यापूर्वीपासूनच निकालाच्या अनिश्चित सावटाखाली वाटत होता, त्याला सुस्थितीत नेण्यात एक महत्वाची भूमिका बजावणं, त्याने करून दाखवलं. रैनाने साकारलेली खेळी तितकीच महत्वाची होती. त्याच्या समायोचित फटकेबाजीने धावसंख्येला एक आकार दिला. कदाचित तो आकार बराच विशाल होऊ शकला असता पण अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी धडाधडा कोसळली आणि किमान ३०-३५ धावा कमी झाल्या. बरोब्बर ३०० वर धावसंख्या पोहोचली.\nइथून पुढचा सामना कमकुवत फलंदाजी विरुद्ध कमकुवत गोलंदाजीचा होता. ही दोन गरीबींमधली भाग्यवान तुलना होती. त्यात गोलंदाजी कमी गरीब ठरली. सलामीला युनुस खान येणं पाहुन मला ९० च्या दशकात ऋषी कपूरने हीरोच्या भूमिकेत काम केल्याची आठवण झाली. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या गरीबीची ही परिसीमा असावी. ही फलंदाजीची फळी युनुस आणि मिसबाह ह्यांच्या अनुभवावरच अवलंबून आहे. त्यातील एक नको तितक्या लौकर आल्याने वाया गेला आणि दुसरा नेहमीच नको तितक्या उशीरा येऊन वाया जात असतो. शहजाद व हॅरिस सोहेलच्या भागीदारीने काही काळ आशा दाखवली होती, पण दोघांनाही अननुभव नडला आणि पुन्हा एकदा मिसबाहच्या डोक्यावर असा भार आला की जो पेलणे अशक्यच होते. आफ्रिदीची धडपड आणि विझणाऱ्या वातीची फडफड सारखीच. तो येईपर्यंत पाकिस्तानचा पराभव जवळजवळ अटळ झालाच होता.\nउमेश यादवने पहिल्या स्पेलमध्ये जितकी वाईट गोलंदाजी केली, तितकीच वाईट गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्येही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण त्याला नशीबाने साथ दिली नाही आणि दोन विकेट्स त्याच्या गळ्यात पडल्याच \nदबावाखाली पाकने असंख्य चुका केल्या आणि त्या चुकांमुळे भारताच्या बऱ्याच चुका झाकल्या गेल्या. चुकांच्या तुलनांचं पारडं पाककडे झुकलं आणि त्यांना त्याची किंमत पराभवाने मोजायला लागली. पाकसोबतचा हा विजय गुदगुल्या करणारा होता, पण त्याच वेळी लगेच पुढचा सामना समोर दिसायला लागला.\nपाकनंतर गाठ होती दक्षिण आफ्रिकेशी. तिथे गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हींत काही दैत्य फुरफुरणारे बाहू घेउन बसले होते. स्टेन-मॉर्कल-फिलेंडरचा तेज तर्रार मारा, डीव्हिलियर्स-आमला-मिलर-डी कॉक ची भक्कम फलंदाजी आणि ११ चित्त्यांचं चौफेर क्षेत्ररक्षण ह्यासमोर ताठ उभं राहण्यासाठी सैरभैर पाकिस्तानवर मिळवलेला विजय कितपत आत्मविश्वास देणार, हे पाहायचं होतं.\nपुन्हा एकदा नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजी घेतली.\nअपेक्षेप्रमाणे स्टेनच्या पहिल्या षटकात चेंडू बंदुकीच्या गोळीसारखा वाटला. रोहित-धवन बऱ्यापैकी शांतपणे खेळत आहेत असं वाटत असतानाच डीव्हिलियर्सच्या अंगात अर्जुन शिरला आणि त्याने मिड ऑनवरून थेट फेक करून रोहितला माघारी पाठवलं. एका झटक्यात भारतीयांना जाणीव झाली की आपण पाकसोबत खेळत नसून आफ्रिकेशी दोन हात करतो आहोत. पण धवन बहुतेक सचिनकडून आशीर्वाद घेउनच उतरला होता. कारण कधी नाही इतका आश्वासक वाटत होता. खेळायला येतानाच तो शतकाचा पोस्ट डेटेड चेक खिश्यात घेउन आला होता, जो त्याने पस्तिसाव्या षटकात एनकॅश केला. तोपर्यंत कोहली त्याचा शतकी चेक जसाच्या तसा परत घेउन गेला होता. रहाणेच्या नेत्रदीपक फटकेबाजीने मात्र खर्या अर्थाने पर्वणी दिली. तोडफोड, चिरफाड करणाऱ्या फटकेबाज फलंदाजांचं एक बेसुमार पीक सगळीकडे आलं आहे. त्यात एखादाच रहाणेसारखा असतो की ज्याचे चौकार, षटकार पोटात गोळा आणणारे नसतात तर मोरपीस फिरवल्यासारखे असतात. रहाणे खेळतो तेव्हा सभोवताली वसंत असतो. हा वसंत २२ तारखेला पूर्ण बहरला होता आणि आफ्रिकेचे गोलंदाज मोरपिसाच्या हळुवार स्पर्शात हरवून राहिले असताना त्याने धावफलकावर हिरवळ फुलवली.\nपरंपरा अबाधित राखत अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी ढेपाळली आणि ३०८ धावांचं लक्ष्य त्यांनी आफ्रिकेला दिलं. आमला, डी कॉक, ड्यू प्लेसीस, डी व्हिलियर्स, ड्युमिनी, मिलर ह्या फलंदाजीसाठी खरं तर कुठलंच लक्ष्य अवघड नाही. पण कधी नव्हे इतक्या अचूक भारतीय गोलंदाजीने व चपळ क्षेत्ररक्षणाने धावा क्रूड तेलापेक्षा महाग केल्या. ह्या सामन्याने सट्टेबाजांचे अंदाज पूर्णपणे चुकवले असावेत. तब्बल १३० धावांनी भारत आफ्रिकेला धूळ चारेल, हे भाकीत जर सामन्यापूर्वी कुणी वर्तवलं असतं तर स्वत: भारतीय खेळाडूंनीही त्याला वेड्यात काढलं असतं. पण असंच झालं आणि केवळ १७७ धावांत आफ्रिकेचा संपूर्ण संघ तंबूत खाली माना घालून परतला.\nदोन तगड्या संघांना अगदी एकतर्फी हरवल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीशी 'गाठ होती' असं म्हणणं खरं तर अतिशयोक्ती वाटावी. हा सामना डावखुऱ्यांनी उजव्या हाताने आणि उजव्या हाताच्यांनी डावखुरं खेळूनही जिंकू, असा फाजील आत्मविश्वास घेउन भारत ह्या सामन्यात येतो की काय, अशी भीती वाटत होती. सुदैवाने भारताला धोनीच्या रुपात असा कर्णधार लाभला आहे की ज्याच्या पायात सिमेंटचे बूट असावेत आणि डोक्यात चलाख मेंदूसोबत थोडासा बर्फही. (पायात सिमेंटचे बूट नक्कीच असावेत, हे त्याची फलंदाजीही सांगतेच \nनाणेफेक अमिरातीचा कर्णधार मोहम्मद तौकीरने जिंकली आणि संपूर्ण दिवसात तेव्हढी एकच घटना अमिरातीसाठी सकारात्मक ठरली. दुसऱ्याच षटकात डावाला जे खिंडार पडलं, ते शेवटपर्यंत बुजलंच नाही आणि प्रत्येक येणारा नवीन फलंदाज आधीच बुजलेला वाटत होता. उमेश यादवकडे भन्नाट वेग आहे, ह्याची जाणीव प्रथमच कुणा फलंदाजांना झाली होती आणि आपण चेंडूला उंचीही देऊ शकतो ह्याची जाणीव अनेक दिवसानंतर अश्विनला झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन सन्मानजनक धावसंख्या उभारून भारतीय फलंदाजांवर दबाव टाकून आपण लिंबू-टिंबू नाही आहोत असं छातीठोकपणे सांगायचं अरबी स्वप्न यादव-अश्विनने धुळीस मिळवलं. स्पर्धेत प्रथमच एक नवखा संघ, एका नवख्या संघासारखा खेळला आणि १०२ धावांत गाशा गुंडाळून शहाण्यासारखा लगेच गोलंदाजीसाठी उतरला. हे लक्ष्य जर भारताला कठीण गेलं असतं, तर ती फलंदाजी कसली \nएकूणात पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघाने केवळ क्रिकेटरसिक, पंडित व समीक्षकांनाच नव्हे तर स्वत:लाही चकित केलं असावं. स्पर्धेपूर्वी धडपडत वाटचाल करणारा हा संघ स्पर्धेत दाखल होताच अचानक राजहंसाच्या डौलात चालायला लागला आहे. वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्याप्रमाणे स्वैर, सैरभैर वाटणारी गोलंदाजी अचानक स्वत:च हवा बनून फलंदाजीच्या फळ्या पाचोळ्यासारख्या विखरू लागली आहे. लेझीम किंवा आंधळी कोशिंबीर खेळणारे फलंदाज अचानक 'दीवार' मधल्या अमिताभसारखे ताडताड् पावलं टाकायला लागले आहेत. सगळंच कसं स्वप्नवत वाटतंय १९८३ चा असो की २०११ चा चषक जिंकणारा भारतीय संघ असो, दोन्ही संघ साखळी फेरीत जरासे धडपडतच होते. 'लांबी रेस का घोडा शुरू में पीछे पीछे दौडता है..' हे इफ़्तिक़ारच्या 'डावर'ने म्हटलेलं जर इथे लागू केलं, तर मनात शंकेची पाल चुकचुकते आहे की have they really picked up at the right time की जरा लौकरच आहे \nयेणारे सामने काय ते ठरवतीलच. एक मात्र निश्चित हाच आत्मविश्वास व हीच कामगिरी कायम ठेवली तर ह्या वर्षी भारतात दोनदा दिवाळी साजरी होईल एक मार्चच्या शेवटी आणि दुसरी नोव्हेंबरमध्ये तोपर्यंत 'कोई ताज़ा हवा चली हैं अभी' असं म्हणून ह्या आनंददायी हवापालटाचा मज़ा घेऊ \nह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015'\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nकोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%AB", "date_download": "2018-08-18T00:52:38Z", "digest": "sha1:WI6RTWDXGM7J6C72CZ7NLGBE7VZMW3VM", "length": 5906, "nlines": 222, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७४५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे\nवर्षे: १७४२ - १७४३ - १७४४ - १७४५ - १७४६ - १७४७ - १७४८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १६ - थोरले माधवराव पेशवे\nजुलै १९ - राणोजी शिंदे, ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे स्थापक.\nइ.स.च्या १७४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २०१८ रोजी २०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/heating-pads-belts/heating-pads-belts-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:36:09Z", "digest": "sha1:E53LBFZX6ESPV7KLWA3NGPIKH3P33Y2H", "length": 19953, "nlines": 511, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हेअटींग पॅड्स & बेल्ट्स India मध्ये किंमत | हेअटींग पॅड्स & बेल्ट्स वर दर सूची 18 Aug 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहेअटींग पॅड्स & बेल्ट्स Indiaकिंमत\nहेअटींग पॅड्स & बेल्ट्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहेअटींग पॅड्स & बेल्ट्स दर India मध्ये 18 August 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 99 एकूण हेअटींग पॅड्स & बेल्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन जसबी ह्०५ इलेक्ट्रिक हेअटींग बेल्ट लार्गे विथ वाईस्ट बेल्ट हेअटींग पॅड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Naaptol, Homeshop18, Maniacstore सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी हेअटींग पॅड्स & बेल्ट्स\nकिंमत हेअटींग पॅड्स & बेल्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ब्रूनतों हेटसिन्क विटाळ हेअटींग पॅड Rs. 6,800 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.160 येथे आपल्याला सोया इम्पल्स हपवग हेअटींग पॅड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 99 उत्पादने\nदाबावे रस & 2000\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10 हेअटींग पॅड्स & बेल्ट्स\nताज्या हेअटींग पॅड्स & बेल्ट्स\nसाबार हब्९५० हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ Dry\nहिक्स ऑर्थोपायडीच हीट बेल्ट हेअटींग पॅड\nओरिझोन हँ२स्माल हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ Dry\nऍक्टिवेहेत रेगुलर सिझे हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ 2 m\nकस हेअल्थचारे इलेक्ट्रिक हेअटींग पॅड\nसिग्मा इलेकट्रॉथर्मल होत वॉटर गेलं हेअटींग पॅड\nजसबी ह्०५ इलेक्ट्रिक हेअटींग बेल्ट लार्गे विथ वाईस्ट बेल्ट हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ 200 cm\nइसि करे ब्स१०११ रेगुलर हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ 1.8 m\nजसबी ह्०३ ऑर्थोपेडिक लार्गे हेअटींग बेल्ट विथ वाईस्ट बेल्ट हेअटींग पॅड\nजसबी ह्०८ फोल्डबळे ऑर्थोपेडिक कणी & शूदेर हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ 180 mm\nजसबी ह्११ प्रोफेशनल कणी इलेक्ट्रिक हेअटींग पॅड\nइसि करे ब्स१०१० हेअटींग पॅड\nअपेक्स एफ्फेक्टिव्ह हेअटींग पॅड\nआसाम अकप्रेमसुरे इलेक्ट्रिक हेअटींग पॅड\nदर मोरेपेन तम 40 हेअटींग पॅड\nपैनेझी बॅक वॉर्मर हेअटींग पॅड\nओरिझोन हँ लार्गे हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ Dry\nहोमी डेलीघाट हद्धप०३ हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ Dry\nEquinox EQ हात 03 हेअटींग पॅड\nपायोनियर प्स्प३कॅ२ हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ Dry\nव्हेक्टर क्सप्रेस हेअटींग पॅड\n- कॉर्ड लेंग्थ 1.5 m\nवर्क्ट दल 434 हेअटींग पॅड\nबेरीमेड बम हगब्१ हेअटींग पॅड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://jayavi.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-18T00:16:22Z", "digest": "sha1:LC577UDQTSPOT6DRFQLL463Y4RNZLSZ4", "length": 9633, "nlines": 121, "source_domain": "jayavi.wordpress.com", "title": "मराठी चित्रपट | माझी मी-अशी मी", "raw_content": "\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nमाझं विश्वं….. माझ्या शब्दात \nPosts Tagged ‘मराठी चित्रपट’\n“आजचा दिवस माझा” अप्रतिम सिनेमा \nकितीतरी दिवसात इतका सुरेख सिनेमा बघितला.\nसचिन खेडेकर ……..तुस्सी फिर से छा गये बॉस \nसिनेमातले काही काही Scenes केवळ अप्रतिम \nपीडी (ऋषिकेश जोशी) आपल्या मुलाशी बोलतो ते संभाषण सुरवातीला चिडलेला मुलगा बाबांचं बोलणं ऐकून कसा हळुहळु निवळत जातो ते केवळ पडद्यावरच बघायला हवं.\nमुख्यमंत्री बनल्यानंतर विमानतळापासून तर सिनेमात शेवटपर्यंत सचिनचा रुबाब…… खासच…… कमालीचा देखणा दिसतो सचिन. अंध गायकाचा आपल्याकडून झालेला अपमान …..त्यानंतरची होणारी तगमग बघून आपण सुद्धा अस्वस्थ होतो.\nअश्विनी भावेनी सुद्धा फार सुरेख बजावलीये भूमिका. सही दिसते नवर्‍याच्या पदाला साजेसा आब, समजूतदारपणा अतिशय बेमालूम साकारलाय \nसुहास परांजपे, तिचा झालेला नवरा, लिना भागवत, महेश मांजरेकर, आनंद इंगळे, एकापेक्षा एक.\nइतक्या रात्री मंत्रालयात बोलावलंय हे कळल्यानंतरच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अगदी बघण्यालायक.\nसुहास परांजपे जेव्हा आनंद इंगळेंशी नवर्‍याबद्दल खोटं बोलते तो scene तर एकदम झकास जमलाय ….\nऋषिकेश जोशी अविस्मरणीय भूमिका ….एकदम संयत आणि वास्तविक.\nनेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी कायम ओढ ह्या ओढीतूनच जे काय करते त्याचं छोटंसं टिपण म्हणजे हा माझा ब्लॉग \nगप्पा करायला, भटकायला, वाचन करायला, खेळायला, खादाडायला..... जे जे काही म्हणून देवाने आणि निसर्गाने, मानवाने रसिकतेने तयार केलंय त्याचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडतं.\n“स्टार माझ्या”च्या “ब्लॉग माझा-३” स्पर्धेतलं बक्षिस\nमाझं विश्व …… माझ्या शब्दात \nJanhavi Ukhalkar on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on एकांत पन्नाशीनंतरचा\nchudaman patil on एकांत पन्नाशीनंतरचा\nजयश्री on शिक्षक दिनाच्या शुभेच्छा …\nनवरस - ऐकणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_23.html", "date_download": "2018-08-18T00:48:41Z", "digest": "sha1:5X3V4K7MJRMVJDCKQ4DGCLPIE776DJJC", "length": 3646, "nlines": 54, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मला खरेच कळत नाही .... | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » मला खरेच कळत नाही .... » मला खरेच कळत नाही ....\nमला खरेच कळत नाही ....\nमला खरेच कळत नाही तिचे हे सारखे रुसणे डोळ्यांत आसवे आणून माझ्याशी सारखे भांडणे....\nमला खरेच कळत नाही माझी काय चुकीअसते हरून जातो तिला मनवताना मग तीच जवळ घेते .....\nमाझे डोळ्यांत पाणी पाहून वेडाआहेस का म्हणते .... तुझे प्रेम असेच हवे मला निरंतर म्हणूनच तर नेहमी तुलामी जाणवून देते ....\nमला खरेच कळत नाही काय ह्या प्रेमात नेहमी असेच दुखणे असते ......\nमला खरेच कळत नाही ..........\nमला खरेच कळत नाही ....\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/funeral-mobile-light-128428", "date_download": "2018-08-18T01:11:34Z", "digest": "sha1:FRKDP5V7L7LZ4HYJAVZN5YKDPDYXQQGI", "length": 14234, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Funeral in Mobile Light मोबाईलच्या उजेडात करावे लागतात अंत्यसंस्कार! | eSakal", "raw_content": "\nमोबाईलच्या उजेडात करावे लागतात अंत्यसंस्कार\nगुरुवार, 5 जुलै 2018\nऔरंगाबाद - कचरा, पाणी, बंद पथदिव्यांमुळे शहरातील नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यात आता एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरात सुमारे चाळीसहून अधिक स्मशानभूमी व तेवढेच कब्रस्तान आहेत.\nया ठिकाणी असलेला अंधार, रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत असून, अनेक ठिकाणी रात्री मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत असल्याने महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.\nऔरंगाबाद - कचरा, पाणी, बंद पथदिव्यांमुळे शहरातील नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यात आता एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरात सुमारे चाळीसहून अधिक स्मशानभूमी व तेवढेच कब्रस्तान आहेत.\nया ठिकाणी असलेला अंधार, रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत असून, अनेक ठिकाणी रात्री मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत असल्याने महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.\nमहापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू केली होती. शिवसेनेची सत्ता असतानादेखील दीड-दोन वर्षांतच या योजनेचा बोजवारा उडाला. यंदा पुन्हा महापौरांनी या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मात्र ही योजना निविदा प्रक्रियेत अडकली आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमींना अवकळा आली आहे. विशेषतः शहर परिसरात असलेल्या मुकुंदवाडी, नारेगाव, चिकलठाणा, सातारा देवळाई, पडेगाव भागातील स्मशानभूमीतील ५० टक्के पथदिवे बंद आहेत. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची वाट लागलेली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले कुटुंबीय व नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी स्मशानभूमीमध्ये प्राधान्याने एलईडी दिवे बसवावेत, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.\nदशनाम गोसावी समाजासाठी नारेगाव येथे स्मशानभूमी आहे. या ठिकाणी विविध कामे करण्यासाठी गेल्या वर्षी १९ लाख ९९ हजार ११५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा योगेश बन, किरण गिरी, बंडू पुरी, कृष्णा गिरी, विठ्ठल पुरी, धीरेंद्र पुरी यांनी दिला.\nशहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र नव्या भागात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारासाठी दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरून मृतदेह घेऊन यावे लागत आहे.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nराजाभाऊ गोडसे यांचे निधन\nदेवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-article-editorial-135310", "date_download": "2018-08-18T01:10:55Z", "digest": "sha1:N73XZMGMOE5QBDMFRTEBIWJMBRARXB5R", "length": 25777, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune edition article editorial माहिती अधिकाराच्या अडथळ्यांची शर्यत | eSakal", "raw_content": "\nमाहिती अधिकाराच्या अडथळ्यांची शर्यत\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमाहिती आयुक्तांची स्वायत्तता आकुंचित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसू आले. तसे झाले तर कायद्याच्या मूळ हेतूलाच तडा जाईल. म्हणूनच याबाबत नागरिकांनी जागरूक राहण्याची आवश्‍यकता आहे.\nकेंद्र सरकारने 19 जुलै 2018 रोजी नागरी संघटनांचा वाढता विरोध लक्षात घेऊन माहिती अधिकार (दुरुस्ती) विधेयक, 2018 मागे घेतले. त्यानिमित्ताने माहिती अधिकार कायद्याची अडथळ्यांची शर्यत अद्यापही संपलेली नाही, हे लक्षात आले. केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्याच्या दुरुस्ती विधेयकात सुचवलेले बदल धूर्तपणाचे व दूरगामी अनिष्ट परिणाम करणारे होते. माहिती आयुक्तांची स्वायत्तता संपुष्टात आणून, माहिती देण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून, ती निष्प्रभ करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. अर्थात, हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता. ऑगस्ट 2006 मध्ये तत्कालीन मंत्रिमंडळाने फाइलमधील टिप्पणी, निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याचे मत इत्यादी माहिती अधिकारातून वगळण्याला मान्यता देणारा प्रस्ताव मंजूर केला होता. नागरी संघटनांच्या विरोधामुळे तो तत्कालीन सरकारला मागे घ्यावा लागला होता.\nकायद्यात दुरुस्ती करण्याचा दुसरा प्रयत्न 2013 मध्ये करण्यात आला. केंद्रीय माहिती आयोगाने राजकीय पक्षांची माहिती, माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला. डाव्या पक्षांसह सर्व पक्षांनी या निर्णयाला विरोध केला. संसदेच्या तत्कालीन स्थायी समितीने या विरोधाला प्रतिसाद देऊन राजकीय पक्षांना कायद्याच्या कक्षेतून वगळण्यासाठी दुरुस्ती विधेयकही तयार केले होते. सुदैवाने 14 वी लोकसभा विसर्जित झाल्यामुळे हे विधेयक बारगळले. केंद्र सरकारने अलीकडे आणलेले दुरुस्ती विधेयक म्हणजे याच मालिकेतील तिसरा प्रयत्न होता. त्यामुळे या दुरुस्ती विधेयकाची कायदेशीर चिकित्सा करणे आवश्‍यक ठरते.\nमाहिती अधिकार कायद्यातील केंद्र शासनाला आक्षेपार्ह वाटणाऱ्या तरतुदी अशा ः माहिती अधिकार कायद्यातील कलम 13 (1) व (2) केंद्रातील माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, तर कलम 16(1) व (2) राज्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ याविषयी आहे. हा कार्यकाळ पद धारण केल्यापासून 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत, असा निश्‍चित करण्यात आला आहे. तर माहिती अधिकार कायद्यातील कलम 13 (5) व 16 (5) अनुक्रमे केंद्रीय माहिती आयोग व राज्य माहिती आयोग यामधील मुख्य माहिती आयुक्त व अन्य माहिती आयुक्त यांचा दर्जा, वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व शर्ती या विषयी आहे. यामध्ये केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त व अन्य आयुक्त यांचा दर्जा अनुक्रमे मुख्य निवडणुक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांच्या बरोबरीचा मानला आहे. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांचा दर्जा निवडणूक आयुक्तांचा आहे व अन्य माहिती आयुक्तांचा दर्जा मुख्य सचिवांबरोबरीचा मानला आहे. केंद्र सरकारचे आक्षेप कशासाठी माहिती अधिकार कायद्यानुसार मुख्य माहिती आयुक्तांचा दर्जा मुख्य निवडणुक आयुक्तांच्या बरोबरीचा ठेवण्यात आला आहे. तर अन्य माहिती आयुक्तांचा दर्जा निवडणूक आयुक्तांबरोबरीचा आहे.\nकेंद्र सरकारच्या मते निवडणूक आयोग व माहिती आयोग यांच्या कामाचे स्वरूप पूर्णत: भिन्न आहे. त्यांच्या मते निवडणूक आयोगाची स्थापना संविधानातील अनुच्छेद 324 (1) नुसार करण्यात आली आहे. म्हणजेच निवडणूक आयोग \"संवैधानिक संस्था' आहे. दुसरीकडे केंद्रीय व राज्य माहिती आयोग यांची निर्मिती माहिती अधिकार कायद्याद्वारे करण्यात आल्यामुळे, या \"वैधानिक संस्था' आहेत. त्यामुळे संवैधानिक संस्था व वैधानिक संस्था यांच्या प्रमुखाचा दर्जा, तसेच त्यांचे वेतन, भत्ते व अन्य सेवाशर्ती एकच असू शकणार नाहीत, असे केंद्राचे म्हणणे आहे.\nदर्जा, वेतन, भत्ते व अन्य सेवाशर्ती याबाबतीत माहिती आयुक्त एकीकडे निवडणूक आयुक्तांशी समकक्ष झाले आहेत; तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या समकक्ष झाले आहेत. कारण वरील मुद्द्यांच्या बाबतीत निवडणूक आयुक्त, सर्वोच्च न्यायालयातील न्यायधीशांच्या समकक्ष मानले जातात. त्यामुळे केंद्र सरकार माहिती आयुक्तांचा दर्जा, वेतन, भत्ते व अन्य सेवा शर्ती याबाबतीत स्वतंत्र विचार इच्छिते; तसेच संवैधानिक पदांच्या तुलनेत त्यांचा दर्जा निम्न करू इच्छिते. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य स्तरावरील माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, वेतन व भत्ते तसेच सेवेच्या इतर शर्ती ठरवण्याचा अधिकार केंद्राकडे असावा, असा बदल प्रस्तावित दुरुस्ती विधेयकात केला होता.\nपण विधेयकाकडे चिकित्सकपणे पाहायला हवे. वैधानिक आहे म्हणून माहिती आयोगाला केंद्र सरकार संवैधानिक संस्थेपेक्षा निम्न दर्जाची मानू इच्छिते. खरे तर माहिती मिळण्याचा नागरिकांचा अधिकार संवैधानिक हक्क आहे. राज्यघटनेत \"भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य' हा अधिकार सामावलेला आहे. न्यायालयांनी विविध न्यायनिर्णयातही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे माहितीचा अधिकार मूलभूत मानला जातो. या संवैधानिक अधिकाराची अंमलबजावणी करणाऱ्या माहिती आयोगाला केवळ \"वैधानिक' कसे म्हणता येईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की संविधानाच्या अनुच्छेद 19 (1) मधील \"भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्या'त माहितीच्या अधिकाराबरोबरच मतदानाचा अधिकारही सामावलेला आहे. अशा वेळी मतदानाच्या अधिकाराची अंमलबजावणी\nकरणाऱ्या निवडणूक आयोगाला \"संवैधानिक दर्जा' आणि माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी करणाऱ्या माहिती आयोगाला मात्र वैधानिक दर्जा म्हणून निम्न मानून भेदभावाची वागणूक सरकार देऊ इच्छिते. खरे तर दोन्ही आयोग समान पातळीवर आहेत.\nकेंद्र सरकारला स्वत:च केलेल्या कायद्याचा विसर पडला आहे. \"द फायनान्स ऍक्‍ट', 2017 नुसार केंद्र सरकारने एकूण 19 \"वैधानिक' संस्थांमधील अध्यक्ष, सदस्य इत्यादींच्या वेतनात 2017 मध्ये भरघोस वाढ केली आहे. या वाढीमुळे त्यांचे वेतन सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या समकक्ष झाले आहे. यामध्ये राष्ट्रीय हरित प्राधिकरण, राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग इत्यादींसारख्या वैधानिक संस्थांचा समावेश केला आहे. माहिती आयोगाला लावलेले निकष केंद्र सरकारने या वैधानिक संस्थांना लावलेले दिसत नाहीत. हा भेदभाव आहे. याबरोबरच केंद्र सरकारला संघराज्य प्रणालीचाही विसर पडला आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार राज्यातील माहिती आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यांचा आहे. राज्यातील मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांची नेमणूकही या दुरुस्ती विधेयकानुसार केंद्र सरकार करू इच्छिते. यासाठी केंद्र सरकारने दिलेला तर्क संविधानाने घालून दिलेल्या कार्यविभागणीच्या विरोधात जाणारा आहे. केंद्राचे राज्य सरकारच्या अधिकारावरील हे अतिक्रमण आहे.\nकेंद्र सरकारला त्यांच्याच Pre-legislative Consultation Policy,2014 चाही विसर पडला आहे. या धोरणानुसार केंद्राने जनतेवर परिणाम करणारी विधेयके जनतेसमोर ठेवून त्यांची मते विचारात घेणे बंधनकारक आहे. माहिती अधिकार कायदा शासकीय कारभारात लोकांचा सहभाग, त्यांचे मत व चर्चा यांना महत्त्व देतो. या दृष्टीने तो संविधान निर्मितीनंतरचा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. कायद्याच्या उद्देशपत्रिकेमध्ये देखील लोकशाहीच्या आदर्शांची परमोच्चता कायम राखण्यासाठी, शासकीय कारभारात पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी हा कायदा आणला असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही सरकारने कायद्याच्या मूळ तत्त्वांचे उल्लंघन केले. हे दुरुस्ती विधेयक सादर करताना त्यांनी याबाबत जनतेची, तज्ज्ञांची मते मागवली नाहीत.\nनागरी संघटना व राज्य सरकार यांच्याशीही कोणती चर्चा केलेली दिसत नाही. थोडक्‍यात Pre-legislative Consultation Policy,2014 चे उल्लंघन झाले आहे. एकूणच, हे दुरुस्ती विधेयक मंजूर झाले असते, तर माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, वेतन यांसारख्या बाबी स्वत:च्या हाती ठेवून सरकारविरोधी निर्णय देणाऱ्या आयुक्तांचा कालावधी कधीही संपुष्टात आणता आला असता अथवा त्यांच्यावर अंकुश ठेवता आला असता. कायद्याच्या गाभ्यालाच धक्का लावणाऱ्या अशा प्रयत्नांबाबत नागरिकांनी जागरूक राहायला हवे. जागरूक लोकशक्तीच अशा प्रयत्नांना प्रतिकार करू शकते.\n- विवेक जाधवर, (माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक व सहायक प्राध्यापक)\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nराजाभाऊ गोडसे यांचे निधन\nदेवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/blog-post.html", "date_download": "2018-08-18T00:19:52Z", "digest": "sha1:CFMKUQSULPTKIUPVI26K2KNLD63XUQT6", "length": 11198, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा कसे फसवतात - 'घरबसल्या लिखाणकाम करून आठवड्याला कमवा ७००० ते १२५०० !' Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अर्थविषयक / गुन्हेगारी / बघा कसे फसवतात - 'घरबसल्या लिखाणकाम करून आठवड्याला कमवा ७००० ते १२५०० \nबघा कसे फसवतात - 'घरबसल्या लिखाणकाम करून आठवड्याला कमवा ७००० ते १२५०० \nMarch 21, 2018 अर्थविषयक, गुन्हेगारी\nपेपर मधील छोट्या जाहिरातींमध्ये एक जाहिरात सर्वच पेपरांमध्ये वाचावयास मिळते. ती म्हणजे \" घरबसल्या लिखाणकाम करून आठवड्याला कमवा ७००० ते १२५००.\nरिटायर झालेल्या व्यक्ती, बेरोजगार, गृहिणी हे या लोकांचे टार्गेट असते.\nमला एक सांगा, आजच्या कॉम्पुटर च्या युगात कशाला लागते हो लिखाण काम पण इथेच तर खरी मेख आहे. भेटायला गेल्यावर ते आपल्याला एक गीचमीड आणि अतिशय बारीक टाईप असलेले इंग्रजी पुस्तक देतात. आणि सांगतात, ह्यातील अमुक अमुक इतकी पाने आठवड्यात लिहून पूर्ण करून आणा. अमुक इतक्या चूका झाल्या तर तमुक पैसे कापणार आणि उरलेले तुम्हाला देणार. ( खरेतर काहीच देणार नाही) आणि त्यासाठी डिपॉझिट म्हणून पंधराशे जमा करावे. लिखाण कधीच वेळेत पूर्ण होत नाही. ( ते होत नसतेच) आणि मग तुम्हाला जाणवते की तुम्ही फसले गेला आहेत. तुम्ही त्यांच्या नियमानुसार तुमचे डिपॉझिट ही परत मागू शकत नाही.\nआसल्या जाहिराती पासून सावध राहा. अश्या जाहिराती म्हणजे म्हणजे केवळ तुमच्या भावनेशी खेळ असतो. हे लक्षात ठेवा.\nबघा कसे फसवतात - 'घरबसल्या लिखाणकाम करून आठवड्याला कमवा ७००० ते १२५०० \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/06/nandurbarPost29.html", "date_download": "2018-08-18T00:17:37Z", "digest": "sha1:YLPR4ZEVU2JKVXPBWVGLFDCTW2K4WUUB", "length": 8528, "nlines": 151, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "नंदुरबार जिल्हा परिषद येथे वैद्यकीय अधिका-याच्या 29 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » नंदुरबार जिल्हा परिषद येथे वैद्यकीय अधिका-याच्या 29 जागा.\nनंदुरबार जिल्हा परिषद येथे वैद्यकीय अधिका-याच्या 29 जागा.\nजिल्हा निवड समिती नंदूरबार अंतर्गत वैद्यकीय अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्जासह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.\n* प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक :- 03/07/2017\n* अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक :- 01/07/2017\n* रिक्त पदांची संख्या :- 29\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \" नंदुरबार जिल्हा परिषद येथे वैद्यकीय अधिका-याच्या 29 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kohli-brand-value-increase-one-day-5-crore/", "date_download": "2018-08-18T01:00:27Z", "digest": "sha1:5FTQR2J2FU5TWRTTMC62CITYJOBCJ5JF", "length": 8192, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट आहे सर्वात महागडा भारतीय सेलिब्रिटी... -", "raw_content": "\nविराट आहे सर्वात महागडा भारतीय सेलिब्रिटी…\nविराट आहे सर्वात महागडा भारतीय सेलिब्रिटी…\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या शिखरावर आहे. मैदानावरील खेळाबरोबरच विराट बऱ्याचश्या कंपन्यांबरोबर नवनवीन करार करत आहे. धरमशाला कसोटीमध्ये भारताला विजय मिळाल्यानंतर आयसीसीचा नंबर १ संघाचा कर्णधार म्हणून १ लाख अमेरिकन डॉलरचा चेकही विराटला मिळाला. तर काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून विराटला पद्मश्री पुरस्कार मिळाला. सध्या चर्चा आहे ती विराटच्या एका दिवसाच्या मानधनाची.\nहे खरं आहे कि भारतीय कर्णधार हा टीव्हीवरील जाहिरातीमध्ये कायम झळकत असतो. जबदस्त कामगिरी करत असल्यामुळे विराटची ब्रँड किंमतही मोठी आहे. सध्या विराट दिवसाला ५ कोटी याप्रमाणे एका जाहिरातीचे पैसे घेतो. भारतात कोणत्याही सेलिब्रिटीला दिलेल्या फीपेक्षा ही खूप मोठी रक्कम आहे. याचबरोबर जगातील सर्वात महागड्या सेलिब्रिटीमध्ये विराटचाही समावेश झाला आहे.\nगेल्यावर्षीपर्यंत विराटची फी आजच्या फीच्या अर्धी होती. एक दिवसाला अंदाजे विराट गेल्या वर्षी अंदाजे २.५ ते ३ कोटी रुपये घेत असे. असं सांगितलं जातंय कि विराट येत्या एप्रिल महिन्यापासून ही फी घेणं सुरु करणार आहे. ह्या फी बरोबर विराट पाहिलं शूट पेप्सीको कंपनी बरोबर करेल.\nकंपनीने ह्या बातम्या नाकारल्या:\nविराटचं जाहिराती आणि अन्य मॅनेजमेंट पाहणाऱ्या कॉर्नरस्टोन स्पोर्टने ह्या सर्व बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. पेप्सीको कंपनी बरोबर चर्चा सुरु असल्याच्या बातमीला मात्र त्यांनी दुजोरा दिला.\nप्यूमा बरोबर केला होता सर्वात मोठा करार:\nगेल्याच महिन्यात स्पोर्ट्स कंपनी प्यूमा बरोबर कोहलीने ८ वर्षांसाठी तब्बल ११० कोटी रुपयांचा करार केला आहे तर सध्या तो ऑडी लग्जरी कार, एमआरएफ टायर, टिसॉट वॉच, जिओनी फोन, बूस्ट मिल्क ड्रिंक, कोलगेट टूथपेस्ट यांच्याबरोबरही काम करत आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%86/", "date_download": "2018-08-18T00:52:53Z", "digest": "sha1:LLKX364YQM34FGJTI3C4HZFWEKJOXZW5", "length": 80257, "nlines": 154, "source_domain": "mediawatch.info", "title": "शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार, हा सत्यापलाप! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार, हा सत्यापलाप\nशाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार, हा सत्यापलाप\nइतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसांना फार हौस असते. यात आपल्याला ज्याचा चांगला अनुभव आला आणि फायदा झाला ते इतरांना सां गावं असा सद्भाव मनात असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर काही सांगावं हे ठीकच म्हणायचं. पण ते सांगतानाही आपला अनुभव तर्कसंगत होता का, जो फायदा झाला त्यातील कार्यकारण भावाची सत्यता खरीच आहे कां, हे मुद्दे महत्त्वाचे असतातच. ते तपासून मगच ती माहिती इतरांना देणे हा झाला ज्ञानप्रसार. सत्यता न पडताळता एखाद्या गोष्टीचा श्रध्दात्मक आग्रह धरून सांगत रहाणे म्हणजे अंधश्रध्देचाच प्रसार.\nधार्मिक-अध्यात्मिक कल्पनांच्या विश्वात असे अनेकदा चालतेच. प्रश्न येतो जेव्हा रोजचे आवश्यक व्यवहार, निसर्गाचे व्यवहार या क्षेत्रात असल्या अंधविश्वासांतून स्फुरलेल्या कल्पना थयथयाट करू लागतात तेव्हा. आज हा थयथयाट माणसाच्या आहाराबाबतही होऊ लागला आहे.\nमाणसाने काय खावे, कसे खावे, कां खावे याचा विचार मानवी नागर-अनागर संस्कृतींच्या प्रत्येक टप्प्यावर होत गेला. जे उपलब्ध आहे, जसे हवामान आहे, जशी प्रकृती आहे त्यानुसार विविध प्रदेशांतल्या विविध लोकांनी आहाराच्या पध्दती ठरवल्या. अन्नग्रहणाचे सामाजिक, कौटुंबिक संकेत, रीती ठरवल्या. आज जग जवळ आल्यानंतर एकमेकांच्या आहारपध्दतीही थोड्याबहुत स्वीकारल्या गेल्या. अन्नघटकांत अनेक प्रकारची धान्ये, कडधान्ये, फळेमुळे, पानेफुले असा शाकाहार, मत्स्याहार, मांसाहार, दही-दूध-लोणी-तूप-छेना-चीक असा प्राणिज आहार अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश होत गेला.\nजगातील कुठल्याही धर्मात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा असे सांगण्यात आलेले नव्हते. प्रत्येक धर्मात काही अन्नपदार्थ वर्ज्य आहेत. काही विशिष्ट काळासाठी काही आहार्य वस्तू वर्ज्य आहेत. जैन धर्मात मात्र अशाक आहार पूर्णतः वर्ज्य मानण्यात आला आहे. आणि त्यातील कट्टरभाव वाढत आहे.\nपण आजकाल जगभरातच सर्वत्र, मूळ धर्मांचा भेदाभेद न रहाता शुध्द शाकाहारी बनण्या-बनवण्याचा थोडी कट्टरतेची झांक असलेला आधुनिक विचार बळावण्याचे प्रयत्न होत आहेत. मांसाहाराविरुध्द धर्मयुध्द पुकारल्यासारखी प्रचारकी भाषा वापरली जाते आहे. मानवी करुणाबुध्दीला भावुक आवाहन केले जाते आहे. भावुकतेच्या आहारी जाऊन अनेक मांसाहारी लोक नाहक अपराधी भावनेने ग्रस्त होत आहेत.\nव्यक्तिगत आवडनिवड म्हणून कुणी शाकाहारी रहायचे ठरवले तर तो मुद्दा मान्यच करता येईल. अशा व्यक्ती कुणी मांसाहार करण्याचा आग्रहच केला तर नम्रपणे मला आवडत नाही, चालत नाही अशी उत्तरे देऊन मांसाहार टाळतात. क्वचित थोडी चव घेऊन आवडलं नाही म्हणून बाजूस सारतात. अशा उदाहरणांचा सन्मान वैयक्तिक आवड म्हणून राखलाच पाहिजे.\nहिंदू धर्मात ब्राह्मण्याचे पावित्र्य जपण्याच्या काही निकषांमध्ये अशाक आहाराला अभक्ष्य ठरवण्यात आले असले तरीही आधुनिक जगात पाऊल ठेवलेले जन्मजातीने ब्राह्मण असलेले अनेक लोक हे निकष मानत नाहीत. मांस-मासे-अंडी अभक्ष्य मानत नाहीत.\nब्राह्मण्याचे निकष बदललेल्या जगात तर्कसंगत विचार करून त्यानुसार आहार बदललेली तिसरी पिढी तरी भारतात आहेच.\nपरंतु त्याचवेळ शाकाहारासंबंधी आग्रही प्रतिपादनाला आता एखाद्या आक्रमक धर्मपंथाची कळा येऊ लागली आहे. जैन धर्मीय तर त्यात आहेतच, पण भारतीय परिघाबाहेर, जागतिक स्तरावरही शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या गटांनी अनेक अवास्तव मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या मुद्द्यांचा कठोर प्रतिवाद करण्याची गरज आहे. कारण या वादामुळे मानवजातीचे विभाजन आणखी एका अंगाने होऊ लागले आहे., एवढेच नव्हे तर मानवी प्रगतीचा एकुणात अधिक्षेप करणाऱ्या एका अविचारालाही या मंडळींच्या आक्रस्ताळेपणामुळे जोर येतो. जगातील अनेक माणसे, लहान मुले एका श्रेष्ठ प्रथिनयुक्त आहाराला मुकतात, आरोग्य समस्यांच्या विळख्यात नाहक अडकतात.\nफार खोलात जाऊन विचार न करणाऱ्या लोकांची दिशाभूल बाबा, बुवा फेथहीलर्स कशा प्रकारे विज्ञानाच्या परिभाषेचा दुरुपयोग करून करतात हे तर सहजच पाहायला मिळते. हा सारा खेळ प्रसिध्दी आणि पैशाचा असतो. यांच्या जोडीला इतरही अनेकांचे पडाव पडले आहे. ज्यांनाज्यांना आपले काही विशिष्ट दुकान चालवायचे आहे, प्रस्थापित सत्यांना विरोध दर्शवून आपले ठाणे प्रस्थापित करायचे आहे अशा जगभरातील विविध गटांत कोणकोण आहेत यात आहेत पृथ्वीच्या रक्षणाचे काही ठेकेदार, प्राणिप्रेमाचे ठेकेदार, पर्यायी आरोग्य नीती, पर्यायी विकासनीती, रिव्हर्स एंजिनिअरिंगची भाषा बोलणारे आधुनिक महंत- अशा अनेकांची मांदियाळी त्यात पाहायला मिळते. या सर्वांचीच दुकाने भोळसट बहुसंख्येमुळे आणि या बहुसंख्येच्या बहुत्वाला भिऊन असलेल्या सत्तेच्या दुकानदारांमुळे तशी तेजीत चालतात. सर्वांचेच ध्येय पैसा असते असेही नाही. कुणाला प्रसिध्दीचे वलय हवे असते, कुणाला काटेरी मुकुट… जसे ध्येय तसा मोबदला बरोबर मिळतो. पैसा हवा असेल त्यांना फंड्स आणि काटेरी मुकुटाच्या प्रेमात असलेल्यांना पारितोषिके. कधीकधीतरी दोन्हीही मिळतात. सभा-संमेलने, प्रकाशने, बिझनेस कम्-प्लेज्झर-ज्यादा अशा परिषदा हे एक पैसा मिळवण्याचे शूचिर्भूत साधन या गटांना चांगलेच अवगत झाले आहे.\nअसल्या गटांमधलाच एक अत्याधिक बोंबाबोंब गट आहे शाकाहारवाद्यांचा. हे बोलके शाकाहारवादी कोणत्या प्रकारची विज्ञान परिभाषा वापरतात आणि दिशाभूल कशी केली जाते हे पाहाण्यासारखे आहे.\nमाणसाची शरीररचना मांसाहार करण्यासाठी योग्य नाही, माणसाची पचनसंस्था, दातांची रचना हे मांसाहाराच्या दृष्टीने निर्माण झालेले नाही हा त्यांचा सर्वात लाडका युक्तीवाद. शरीररचनेचा वैज्ञानिक विचार केल्याचे वरकरणी दर्शवून चालवलेले हे एक चकचकीत खोटे नाणे आहे.\nशरीरशास्त्राची वैज्ञानिक माहिती असलेला कोणताही तज्ज्ञ असे विधान करणार नाही. तर्कनिष्ठा गहाण पाडणाऱ्या एखाद्या प्रणालीच्या पगड्याखाली असलेली माणसेच असली विधाने करतात. अनिमल लिबरेशन फ्रंट नावाच्या एका दुकानाचे घोषवाक्यच आहे की ‘वी आर नॉट बॉर्न टु ईट मीट’. आपण मांस खाण्यासाठी जन्मलेलो नाही. बऱ्याच शाकाहारवादी माणसांचे म्हणणे असते की मांस हे आपले स्वाभाविक, निसर्गसंमत अन्नच नाही.\n मानवाला इतर जीवांपेक्षा वेगळी बुध्दी निसर्गतःच मिळाली. एकाच खाद्य वस्तूवर विविध संस्कार करून ती खाण्यायोग्य करण्याची बुध्दी माणसाकडेच आहे. आणि त्या निसर्गदत्त बुध्दीचाच वापर करून मानवजात तगून राहिली. जे काही दात, दाढा, सुळे निसर्गतः मिळाल्या त्यांचे आताचे स्वरूप हे त्यांच्या वापरामुळे उत्क्रांत होत आले आहे. माणूस आपल्या भंवतालातील प्रत्येक निसर्गदत्त सजीव वस्तूमध्ये परिवर्तन-संस्कार करून ती खाऊ, पचवू शकतो. उष्ण कटिबंधातील मामसे अनेक शाक-अशाक वस्तू जल, अग्नी, शस्त्रसंस्कार, विविध रसांचा- तिखट, खारट, आंबट, गोड, प्रसंगी कडू, तुरट चवींचा वापर करून खातात. मांस, मांसे, अंडी वगैरेंप्रमाणेच धान्ये कडधान्ये, भाज्या, फळे मुळे. फुले खातानाही त्यांवर काही संस्कार करूनच खावे लागते. निवडणे, सोलणे, धुणे, बिजवणे, चिरणे, कुटणे, शिजवणे, तळणे, भाजणे हे संस्कार या सर्व शाक-अशाक द्रव्यांवर करावेच लागतात. शीत कटिबंधांतील माणसं कमी-जास्त प्रमाणात तेच संस्कार करतात. अतीशीत प्रदेशांतील एस्किमो आदि जमातींतील माणसे बर्फाळ हवेशी टक्कर देत जगताना कच्चे मांस, कच्ची चरबीही खाऊन त्यातून निर्माण होणारी ऊर्जा वापरतात.\nदुसरे असे की माणसाची आतडी साधारण शुध्द शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा कमी लांब असतात. पूर्णपणे मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा थोडी अधिक लांब असतात. पूर्ण शाकाहारी प्राण्यांच्या शरीरात असतात तशी तीन-चार जठरांची रचना माणसांत नसते. रवंथ करण्यासाठी योग्य अशी रचनाही माणसाच्या अन्नपचनसंस्थेत नसते. माणूस हा शाका तसेच मांस असे दोन्ही प्रकारांतले अन्न घेऊ शकतो., ( तरीही “चार जठरं” ही रचना सर्वच शाकाहारी प्राण्याना असतेच असं नाही. पण इतर अवयव तत्सदृश कार्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ अपेंडिक्स – काही शाकाहारी प्राण्यांमध्ये वनस्पतीज सेल्युलोजच्या पचनासाठी लांब अपेंडिक्स असतात, ज्यात जीवाणूंद्वारे सेल्युलोजचे पचन होते. मानवांमध्ये फक्त मोठ्या आतड्यात हे कार्य काही प्रमाणात होते.)\nदातांच्या उत्क्रांतीवर एक नजर टाकल्यास लक्षात येईल की मानवाची दंतरचना सुद्धा शाक-अशाक दोन्ही प्रकारच्या अन्नासाठी उपयुक्त आहे. शिवाय भाषा/धर्म इत्यादीच्या कल्पना पूर्णत्वास जाण्याआधी सुद्धा मनुष्यप्राणी शिकारी आणि अन्न गोळा करणारा होता – ह्यामध्ये मांसासाठी शिकार करणे एआणि वनस्पतिज अन्न ‘गोळा’ करणे हेच अध्याहृत आहे.\nअशाक आहार घेणे किंवा मांसाहार करणे याचा अर्थ कुणीही शुध्द अशाक आहार घेत नाही. शाकायुक्त आहारातच प्राणिज पदार्थांची किंवा पशुपक्ष्यांचे मांस, जलचर, उभयचर यांचे मांस यांची जोड दिलेली असते. भात, भाकरी, पोळी, पाव, भाज्या, उसळी, कोशिंबिरी यांच्या जोडीला मांसाहार घेतला जातो. छान मजेत पचवतो माणूस सगळं. दातांनी, सुळ्यांनी तोडतो, किंबहुना सुळे हे मांस तोडून काढण्यासाठीच उत्क्रांत झाले आहेत आपल्या मानवेतर पूर्वजांमध्ये सुळे बऱ्याचदा मोठाले होते असे दिसून आले आहे. तर माणूस अन्न चावतो, दाढांखाली रगडतो आणि त्याचं जठर, आतडी आणि इतर सहाय्यक इंद्रिये आपापले पचवण्याचे काम यथास्थित करीत असतात.\nसंस्कृतींच्या युगप्रवासात पाककला प्रगत झाली याला कारण होती माणसाची निसर्गदत्त बुध्दी, निसर्गदत्त शरीररचना-म्हणजे पचनसंस्था आणि काय आवडतंय, काय नावडतंय हे कळवणारी रसना. शरीराला काय अहिताचं आहे हे कळवण्यासाठी आजारी पडणारं शरीर आणि त्यापासून बोध घेऊन आहारात बदल करण्यास सुचवणारी अक्कल हे सारं निसर्गदत्तच होतं. मग ते निसर्गसंमत नसण्याचा प्रश्नच कुठे येतो.\nदुसरा मुद्दा पुढे केला जातो तो क्रौर्याचा. तर्कनिष्ठेला, अनुभवसिध्द ज्ञानाला खुंटीला टांगून केवळ आपलीच भावना श्रेष्ठ मानणारांनी अशाक आहार घेणारांना क्रूर ठरवून स्वतःच्या माथ्यावर संवेदनशीलतेचा किरिट ठोकून बसवला तरीही असले खुळचट मत मनावर घेण्याची गरज नाही.\nअनेक लोक आपण संवेदनशील, भावनाप्रधान असल्याचा उपयोग शस्त्रासारखा करतात. आपल्यासारखे नसलेले इतर लोक खालच्या प्रतीचे आहेत हे दाखवण्यासाठी, नैतिकदृष्ट्या आपण श्रेष्ठ आहोत म्हणून आपल्या मताला प्राधान्याने सर्वसंमती मिळालीच पाहिजे हे ठसवण्यासाठी या भावनाप्रधानतेचा वापर होत असतो. पण बुध्दीनिष्ठ परिशीलनातून स्पष्ट झालेले सत्य कळले तर असल्या भावनाप्रधान श्रध्दांना आदर देण्याची गरज उरत नाही. किंबहुना असल्या उद्योगांना सज्जनता म्हणून थोडाही आदर दाखवल्यास त्यांच्या शस्त्रांना धार चढते. काही काळानंतर त्यातूनच भावना दुखावण्याचे राजकारण सुरू होते.\nअशाक आहार म्हणजे जीवहत्या, मांसाहार म्हणजे क्रौर्य असे मानण्याच्या भ्रामक समजुतीवर या भावनांचा डोलारा आधारित आहे. शाका म्हणजे सजीव नाहीत असे मानणे हे मध्ययुगातील अडाणी माणसाचे मत असू शकते.\nखरे तर धान्य खाणे म्हणजे भ्रूणहत्याच. जीवनशक्ती निद्रिस्त असलेल्या भ्रूणासारख्या बिया दोन दगडांत भरडल्या दळल्या जातात, उकळत्या पाण्यात रटरटताना, गरम कढईत पडताना त्यांच्या वेदनां ध्वनी उमटत नाही म्हणून त्यांना वेदनाच होत नाहीत असे गृहीत धरणे सोयिस्कर पडते एवढेच. ऊब मिळते आहे, पाण्याचा ओलावा जाणवतो आहे अशा जाणीवेने गहू, कडधान्ये अंकुरायला लागतात, वाढण्याचे स्वप्न त्या बीजांना पडू लागते. त्यांची जीजिविषा अशी जागवून त्यांना फोडणीत परतून खाणे ही क्रूर जीवहत्या नाही कोवळी रोपे उपटून त्यांची पाने चिरणे, फळ जून झालेले नसताना अगदी कोवळेच पाहून चिरणे ही काय क्रूरता नाही कोवळी रोपे उपटून त्यांची पाने चिरणे, फळ जून झालेले नसताना अगदी कोवळेच पाहून चिरणे ही काय क्रूरता नाही या सर्व निर्विवादपणे जीवहत्याच आहेत. आणि शुध्द शाकाहारी म्हणवून घेणाऱ्या माणसांना त्या करणं भाग आहे. कारण अजूनही माणूस दगडमातीसारखे निर्जीव पदार्थ, रसायने, धातू खाऊन जिवंत रहाण्याइतका प्रगत झालेला नाही. भावनांचेच भांडवल करायचे तर मग या जीवहत्यांचाही विचार जरूर करावा (आणि मग प्रायोपवेशन-संथारा वगैरे करून आत्महनन करून मोकळे व्हावे. मोक्षच. कसे या सर्व निर्विवादपणे जीवहत्याच आहेत. आणि शुध्द शाकाहारी म्हणवून घेणाऱ्या माणसांना त्या करणं भाग आहे. कारण अजूनही माणूस दगडमातीसारखे निर्जीव पदार्थ, रसायने, धातू खाऊन जिवंत रहाण्याइतका प्रगत झालेला नाही. भावनांचेच भांडवल करायचे तर मग या जीवहत्यांचाही विचार जरूर करावा (आणि मग प्रायोपवेशन-संथारा वगैरे करून आत्महनन करून मोकळे व्हावे. मोक्षच. कसे\nनिसर्गचक्र चालताना त्यात ज्या प्रमाणात साहचर्य आहे, तितक्याच प्रमाणात क्रौर्यही आहे. अर्थात साहचर्य, क्रौर्य ही विशेषणे माणसाने दिलेली आहेत. खरे तर तो एक अटळ असा सृष्टीक्रम आहे. प्रत्येक जीव त्याच्यात्याच्या गुणसूत्रांनुसार, जनुकांनुसार जगतो. त्यात नैतिकतेच्या तत्वांचा प्रश्न नसतो. जगणे हीच एक नैतिकता असते. अन्नाच्या बाबतीत माणूसही याच नैतिकतेचे तत्व पाळत आला आहे.\nस्वग्रहसंवर्धनाच्या नव्या जाणीवांमुळे आपण जीववैविध्य नष्ट होऊ नये म्हणून खाद्य जीव, अखाद्य जीव असा फरक करू लागलो आहोत. यात पशुपक्ष्यांच्या जोडीने वनस्पतीही येऊ शकतात. मांसाहार प्रिय असलेल्या व्यक्ती दुर्मिळ झालेल्या जीवांची शिकार करून खातात असेही नाही. असला आततायीपणा करणाऱ्या व्यक्तींचे वर्गीकरण शाकाहारी किंवा मांसाहारी असे न होता निर्बुध्द, लोभी, लालची एवढेच करता येईल. शाकाहारी तसेच मांसाहारी असलेल्या अनेक व्यक्ती दुर्मिळ जीवसृष्टीच्या अवयवांच्या काळ्या बाजारात तसेच अनेक काळ्या व्यवहारांतही असतात. तेव्हा काहीच फरक होत नाही. त्याच बरोबर आस्थेने आपला परिसर, आपली सृष्टी, आपला समाज निरोगी रहावा म्हणून तळमळीने काम करणारांत शाकाहारी नि मांसाहारी दोन्ही आवडीनिवडींची माणसे असतात. सुष्टत्वाचे आणि दुष्टत्वाचे नमुने कोण काय आहार घेतो यावरही अवलंबून नसतात. शाकाहार म्हणजे सात्विक आहार आणि मांसाहार म्हणजे तामसी आहार असा एक लोकप्रिय गैरसमज आहे. ही आयुर्वेदिक संकल्पना आहे आणि ती आधुनिक विज्ञानाच्या कसोटीस उतरत नाही.\nवनस्पतींची जीवहत्या सात्विक आणि प्राणीजीवहत्या तामसी हा एक लटका भेद नाहकच करून ठेवला आहे.\nपशुपक्ष्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा जीवनरस म्हणजे रक्त आपल्याच रक्ताच्या रंगाचे असल्यामुळे कींव वाटणे किंवा घृणा वाटणे या दोन भावना उचल खाण्याचे प्रमाण जास्त असते. भाजी कापल्यावर, फळे चिरल्यावर वाहणारा वनस्पतींचा जीवनरस अशी भावना चेतवत नाही याचे कारण जीव म्हणून त्यांचे आपल्याशी गुणसाधर्म्य नसते. एका पूर्ण वेगळ्या प्रकारातील सजीवांची संज्ञा जाणून घेण्याची आपली कुवत नसते. शिवाय पावित्र्यासंबंधी आंधळे गैरसमज असल्याने स्त्रीचे पाळीचे रक्तही अपवित्र मानणाऱ्या समाजात- मांसाहारी व्यक्तींमध्ये अनेकदा हकनाक न्यूनगंड किंवा अपराधी भावना निर्माण झालेली पाहायला मिळते. संभ्रम निर्माण होतो. असल्या संभ्रमित दुबळेपणाचा फायदा भोंदूबुवा-स्वामी-बापू घेतात तसेच प्रचारकी शाकाहारवादीही घेतात.\nशाकाहारवाद्यांचा क्रौर्यासंबंधीचा हा प्राथमिक खुळचटपणा निकाली काढायला फारसा त्रास पडत नाही. प्रश्न येतो, जेव्हा ते अशाक आहारातील पोषक द्रव्यांचा अभाव, अपद्रव्ये वगैरे संदर्भात बोलू लागतात, आणि शाकाहारातील पोषक द्रव्यांची(च) श्रेष्ठता पटवून देऊ लागतात तेव्हा.\nशाकाहाराच्या प्रचाराचे व्रत घेतलेल्या संस्था आजकाल सॅच्युरेटेड फॅट्स, पॉलिअनसॅच्युरेटेड, कोलेस्टेरॉल, ओमेगा ६, ओमेगा३, अँटिऑक्सिड्ट्स या अन्नघटकांसंबंधीने मांसाहारासंदर्भात बेधडक विधाने करत असतात. आरोग्य हा त्यांचा आणखी एक लाडका मुद्दा. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, आतड्यांचे विकार, कर्करोग अशा अनेक रोगांना सामोऱ्या जाणाऱ्या लोकांना आधीच धसका बसलेला असतो. त्यात अशी दणकावून केलेली, आकडेफेक विधाने ऐकल्यावर अपेक्षित परिणाम त्यांच्यावर होतोच. शुध्द शाकाहारी लोकांचे आयुर्मान मांसाहार घेणाऱ्या लोकांपेक्षा किमान नऊ वर्षांनीतरी अधिक असते असा एकजात खोटा प्रचार केला जातो.\nमेरीलॅण्ड विद्यापीठातील पेडिएट्रिक्स, मेडिसीन आणि फिझिऑलजीचे प्राध्यापक डॉ. अॅलिसिओ फॅसॅनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन सायंटिफिक अमेरिकनच्या ऑगस्ट २००९च्या अंकामध्ये प्रसिध्द झाले आहे. शेतीची कला अवगत झाल्यानंतर माणसाचा फळे, मुळे, पशुपक्ष्यांचे मांस हा प्राथमिक आहार बदलला. हे अन्न शोधण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली. एका ठिकाणी राहून निश्चिंतपणे अन्न मिळवण्याचे शेतीतंत्र अवगत होताच धान्यबियांचे आहारातील प्रमाण वाढले. त्यानंतरच माणसाला गहू, बार्ली, राय या धान्यांतील ग्लुटेन या प्रथिनामुळे त्यापूर्वी होत नसलेले आतड्याचे विकार होऊ लागले असे त्यांचे निरीक्षण आहे. आतड्यांच्या विकारांनी जगातील खूप मोठी लोकसंख्या त्रस्त आहे. ग्लुटेनयुक्त आहार कमी करावा असे सुचवताना ग्लुटेनच्या दुष्परिणामांवर उत्तर शोधण्यासाठी त्यांचे पुढील संशोधन सुरू आहे. ही सारी शाकाहारात मोडणारीच धान्ये असूनही त्यांचे दुष्परिणाम आहेत, म्हणून काही कुणी गहू खायचं सोडून देणार नाही. शिजवण्याच्या सर्वोत्तम पध्दती कोणत्या ते शोधायच्या कामाला माणूस लागेल. त्यातील दोष कसे कमी करावेत ते शोधण्यासाठी अनेकांची बुध्दी कामाला लागेल.\nमाणसाने विकसित केलेल्या किंवा वापरात आणलेल्या अनेक आहारद्रव्यांमध्ये, अन्नसंस्कारंमध्ये दोषकर आणि दोषशामक असे विशेष असतातच. आयुर्वेदाने तर अनेक प्रकारच्या मांसांचे, भाज्यांचे, धान्ये, फळे-मुळे यांचे व्यक्तिशः गुणावगुणवर्णन केले आहे. पथ्यकर काय, कुपथ्यकर काय याचा तपशीलवार अभ्यास करून निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. त्याबद्दल लोकांना माहिती देण्याऐवजी एकांगी प्रचार करण्याने कुणाचे कल्याण साध्य होते काहीजणांची स्वतःबद्दलची श्रेष्ठत्वाची भावना गोंजारली जाण्यापलिकडे यातून काहीही साध्य होत नाही.\nशाकाहारी लोक अधिक निरोगी रहातात या दाव्याची शहानिश कुणी केली आहे कां निरोगीपणाच्या कारणांचा अभ्यास करायचा तर त्यात आहाराव्यतिरिक्त कित्येक मुद्दे लक्षात घेऊन संशोधन करावे लागेल. त्यात जीवशैली, आहार-विहार, देशस्थान, हवामान, जलस्रोत, व्यसने किंवा त्यांचा अभाव, अन्नाचा दर्जा, अभाव, वैपुल्य असे कितीतरी मुद्दे- वेरिएबल्स असतील.\nमांसाहार केल्याने आरोग्यास बाध येतो असे सुचवले जाते. आधीच म्हटल्याप्रमाणे, मांसाहारी लोक काही शुध्द मांसाहारी नसतात. शाकाहाराला ते मांसाहाराची जोड देतात. मांसामधून जी आठ अमायनो आम्ले मिळतात, जीवनसत्वे मिळतात, लोह, जस्त, कॅल्शियम ही द्रव्ये मिळतात ती सारी आरोग्याला मारक आहेत असा एक गैर निष्कर्ष यातून काढला जातो. इथे बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. पार्श्वभूमी अशी : आपल्या शरीरातली प्रथिने एकूण २३ अमायनो अम्लांची बनलेली असतात. त्यापैकी काही अशी आहेत की आपला शरीर इतर अमायनो आम्लांपासून तयार करू शकतं. पण दहा आम्ले अशी आहेत की ती शरीर तयार करू शकत नाही – ती आहारातूनच घ्यावी लागतात. त्यांना essential amino acids म्हणतात. ह्यातली बहुतेक मांसाहारातून सहज उपलब्ध असतात. ही ती आठ acids असावीत. जर हीच अभिप्रेत असतील, तर ती आरोग्याला हानिकारक आहेत हा समाज निर्बुद्धपणाचाच नाही, तर धोकादायक आहे Essential amino acids ही शाकाहारातून सुद्धा मिळू शकतात, नाही असं मुळीच नाही.\nआपल्या शरीराला रोज (सरासरी) विविध amino acids वेगवेगळ्या मात्रेमध्ये आवश्यक असतात. कुठलाही अन्नपदार्थ हे सगळी अचूक प्रमाणात देऊ शकत नाही. म्हणूनच आहारात वैविध्य असणे आवश्यक आहे. ह्यामध्ये शाकाहार-मांसाहार संतुलन आणि दैनंदिन वैविध्य दोन्ही अंतर्भूत आहेत.\nशाकाहार प्रवर्तकांनी काहीही म्हटलं तरी दूध हे खऱ्या अर्थाने प्राणिज अन्न आहे\nशुध्द शाकाहारामुळे आरोग्यप्राप्ती होते हे अनभ्यस्त, असत्य विधान प्रचारकी थाटाला शोभेसे आहे. आरोग्यशास्त्र आणि पोषणमूल्यांचा अभ्यास करणाऱ्या अधिकांश तज्ज्ञांनी या प्रचाराला आक्षेप घेतला आहे.\nआजकाल धर्माधिष्ठित शाकाहार प्रचाराला फॅशनचीही साथ मिळाली आहे. फॅशनचे हेतू थोडे परस्परविरोधी वाटावेत असे दुहेरी असतात. एक म्हणजे चारचौघात वेगळेपणाने उठून दिसण्याची गरज वाटून फॅशन सुरू होते आणि मग एक नवा ट्रेन्ड आपणही स्वीकारला आहे, आपण काही मागासलेले नाही हे दाखवण्याची गरज वाटून फॅशन रुळते. अनेक प्रश्नांवर लोक चालू फॅशनच्या चौकटीत बसणारी मते चटकन् स्वीकारतात. असल्या फॅशनकेंद्री मनमानी मतांचा पराभव करणे सोपे नसते. कारण केवळ बुध्दीनिष्ठा ग्राह्य धरून सत्य आणि सत्यच स्वीकारण्याचे धैर्य दाखवणारे नेहमीच अल्पमतात असतात.\nआता आपण आरोग्यकारक घटकांचे काही तपशील पाहू.\nशाकाहारवादी प्रचारक असे सांगतात की बी१२ हे जीवनसत्व शाकाहारी आहारातून मिळू शकते. काही शैवाले, सोयाबीन्स आंबवून मिळणारे टेंपी, यीस्ट नावाचे कवक यातून बी१२ हे जीवनसत्व लाभते हा त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. हे जीवनसत्व जरी त्या वनस्पतींमध्ये असले तरीही त्या गोष्टी आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला उपलब्ध होत नाहीत, हे मात्र सांगितले जात नाही- किंवा ते त्यांनाच माहीत नसावे. स्पिरुलिना, टेंपी वगैरेंना आहारात समाविष्ट करून वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आणि त्यात ते घटक परिणामकारक ठरत नसल्याचे सिध्द झाले आहे. यीस्टमध्ये तर नैसर्गिक स्वरुपातील बी१२ नसतेच. ते केवळ बाहेरील घटकांबरोबर संयोग पावल्यानंतरच तयार होते. मांसाहाराला पर्याय म्हणून सुचवण्यात आलेल्या सोयाबीनची तिसरीच कथा आहे. सोयाबीनची उत्पादने करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती काहीही असोल, सोयाबीन हे काही फारसे श्रेष्ठ धान्य नाही. त्यातील प्रथिनघटक पचवण्यास सोपे नाहीत. शिवाय सोयाबीनच्या सेवनामुळे विशिष्ट वयोगटातील स्त्रियांना थायरॉइड ग्रंथींचे विकार सुरू होतात हे सिध्द झालेले आहे.\nकाही प्रचारक तज्ज्ञ सांगतात आतड्यांतील बॅक्टेरियाच बी१२ तयार करतात. तसे तर आहेच पण तेथे तयार झालेले बी१२ शरीराला नीटसे लाभत नाही त्याचे काय… बी१२ मिळवण्यासाठी ते जठरातील पचनप्रक्रियेत यावे लागते. देशाच्या काही प्रदेशातील शाकाहारी लोकांमध्ये बी१२ जीवनसत्वाची कमतरता आढळून येत नाही म्हणून कदाचित् असा निष्कर्ष काढला गेला. पण याच प्रदेशात कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे तेथील शाकाहारात कीटकांची सूक्ष्म अंडी असू शकतात, ज्यातून त्यांची प्रथिनांची गरज काही प्रमाणांत भागत असावी, कीटक आणि त्यांची अंडी ही भविष्यातील प्रथिनांचा पुरवठा असू शकतात अशा एका वैज्ञानिक निष्कर्षाची आठवण इथे स्वाभाविकपणे होते. शरीराला सहजपणे शोषून घेता येईळ असे बी१२ जीवनसत्व केवळ प्राणिज पदार्थांतूनच मिळू शकते हे सत्य आहे. लिवर, अंडी यातून ती सर्वात जास्त मिळतात. दुग्धजन्य पदार्थांतून थोड्या कमी प्रमाणात मिळतात. काही शाकाहारी लोक दूध आणि अंडीही आहारातून वगळतात. अंडी खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते याचाही जो अवाजवी बाऊ करून ठेवला आहे त्यामुळे अनेकजण अंडीही खात नाहीत. परिणामी बी१२ची कमतरता आणि त्यातून पुढे अॅनिमिया जडणे ठरलेलेच.\nआजकाल आधुनिक वैद्यकामुळे बी१२च्या पूरक गोळ्या उपलब्ध आहेत म्हणून ठीक, न पेक्षा हट्टाग्रही शाकाहारींच्या प्राणाशी गाठ होती. खरे म्हणजे बी१२च्या कमतरतेचा एकच मुद्दा शाकाहाराच्या आरोग्यप्रदतेच्या मुद्द्याचा खात्मा करू शकतो. पण मुद्दे तरीही संपत नाहीत.\nओमेगा ३ आणि ओमेगा ६ ही फॅटी अॅसिड्स म्हणजे लिनोलिनिक आणि लिनोलेइक ही पॉली अनसॅच्युरेटेड मेदाम्ले आहारातूनच आपल्याला मिळतात. शरीर स्वतः ती तयार करू शकत नाही. ओमेगा३ अत्यल्प प्रमाणात पालेभाज्या आणि धान्ये यातून मिळत असले तरी प्रामुख्याने त्याचा पुरवठा मासे आणि अंडी यातूनच होतो. ओमेगा६ हे बव्हंशी भाज्यांमधून मिळते आणि अल्प प्रमाणात काही प्राण्यांच्या चरबीतून मिळते. शाकाहारी लोकांची समजूत पटवण्यासाठी शाकाहाराचे प्रचारक सांगतात की आपले शरीर ओमेगा ६पासून ओमेगा ३ गरज पडेल तसे रुपांतरित करू शकते. असे होऊ शकत नाही असे मेरिलँड विद्यापीठाच्या संशोधक डॉ. मेरी एनिग यांनी सप्रयोग सिध्द केले आहे. ओमेगा६ मेदाम्ले थोड्या वेगळ्या मेदाम्लांची निर्मिती करतात, तसेच ओमेगा ३चेही आहे. पण ओमेगा ६ चे ओमेगा ३ किंवा उलट होऊ शकत नाही. मेंदूची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली रहावी म्हणून ओमेगा३ प्रकारातील मेदाम्ले अत्यावश्यक असतात.\nभाज्यांतून मिळणारी ओमेगा ६ प्रकारातील मेदाम्ले अत्याधिक प्रमाणात पोटात गेल्याने नुकसानच होते. त्यांचे शरीरातील प्रमाण वाढल्यास ओमेगा३ वापरणे शरीराला कठीण होऊन बसते. ओमेगा ३ कमी पडल्यास कर्करोगाची शक्यता वाढते आणि एकंदरीत रोगप्रतिकारकशक्तीही खालावते.\nमेदाम्ले, बी१२ जीवनसत्व यांबाबत जशी अर्धसत्ये सांगितली जातात तशीच अ जीवनसत्वाबद्दलही सांगितली जातात. अ जीवनसत्व हे शाकाहारातून भरपूर मिळते असा लोकप्रिय समज आहे. प्रचारकांकडूनच तो अधोरेखित होत आला आहे. वनस्पतींमध्ये असलेल्या बिटा-कॅरोटिनचे रुपांतर करून शरीर अ जीवनसत्व मिळवून शकते हे सत्य आहे. पण ते रुपांतर करण्यासाठी साथीला चरबी किंवा तैलद्रव्ये खावी लागतात. शिवाय हे रुपांतर काही तेवढेसे सोपे नाही. जे काही बिटा-कॅरोटीन पोटात जाईल त्याच्या दोन टक्के अ जीवनसत्व शरीराला मिळते. शिवाय लहान मुले, वृध्द माणसे, थायरॉइड, गॉलब्लॅडरच्या विकारांनी ग्रस्त लोकांना तितक्याही चांगल्या प्रमाणात हे रुपांतर करता येत नाही. शरीराला सहज मिळेल असे अ जीवनसत्व केवळ प्राणिज पदार्थांतून मिळते. ताजे लोणी, तूप किंवा इतर प्राणिज चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनानंतरच बिटा-कॅरोटिनपासून अ जीवनसत्व मिळवता येते. अ जीवनसत्व आहारात पुरेशा प्रमाणात असेल तरच आहारात आलेली प्रथिने किंवा खनिजद्रव्ये यांचा फायदा शरीराला घेता येतो.\nमांसाहारी लोकांमध्ये हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, स्थूलपणा, हाडांचा ठिसूळपणा अशा सतरा रोगांचा प्रादुर्भाव अत्याधिक प्रमाणात असतो असे छातीठोकपणे सांगितले जाते.\nगंमत अशी आहे की यातील बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव विसाव्या शतकात अधिक होऊ लागला. त्यापूर्वीचा इतिहास, मानववंशाचा इतिहास साऱ्याकडे डोळेझाक करून हा प्रचार केला जातो. जगभरातील अनेक जुने वंश भरपूर मांसाशन करणारे आहेत हे लक्षात घेतले जात नाही.\nमांसाहार त्याज्य आहे हे सिध्द करण्याच्या दृष्टीने अनेक अभ्यासप्रकल्प हाती घेतले गेले. हा प्रकल्प शाकाहारवादाकडे झुकणाऱ्या शास्त्रज्ञांकडे असूनही त्यांच्या निरीक्षणांचे निष्कर्ष अपेक्षेच्या उलट निघाले. डॉ. एच्. ए. कान, डॉ. डी ए स्नोडेन यांच्या अभ्यासांतून शाकाहारी लोकांना दीर्घायुष्य असल्याचा मुद्दा निकाली निघाला. अखेर वैज्ञानिक सत्याशी प्रतारणा करू न शकलेल्या या शास्त्रज्ञांनी तसे मोकळेपणाने मान्य केले. पण तरीही शेवटी शक्य तो मांसाहार करू नये असेच सांगून तर्कनिष्ठेशी प्रतारणा केली.\nशाकाहार घेणे महत्त्वाचे आहेच. आपण सारेच प्रायः शाकाहार घेतो. कर्बोदके मिळवण्यासाठी धान्ये, पचनसंस्था स्वच्छ ठेवण्यासाठी तंतुमय भाज्या यांना पर्याय नाहीच. परंतु तेवढ्याने पुरत नाही हेही मान्य करावे लागते.\nप्राचीन मानव प्रामुख्याने शाकाहारी होते हा दावा तर फारच फसवा आहे. आदिमानवांच्या आहारात फळेमुळे होती असे आग्रहाने सांगितले जाते. त्यांच्या आहारात अगदी कमी चरबीचे मांस थोडेफार होते, पण तो मुख्यत्वे शाकाहारीच होता म्हणून तो इतका निरोगी होता असे सांगितले जाते. हे दावे मनगढन्त म्हणावेत इतक्या कमी माहितीच्या आधारावर आधारित आहेत. अजूनही शिल्लक असलेल्या ठिकठिकाणच्या आदिम जमातींचे निरीक्षण केले तरीही त्यातील तथ्यांशाचा अभाव समजतो. काही ठिकाणी शिकारीचे मांस मिळेनासे झाले, पाळीव प्राण्यांचे मांस परवडेनासे झाले… एकूणच अन्न न परवडल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्राण्यांची प्रचंड प्रमाणात शिकार झाल्यामुळे काही प्राणी नामशेष झालेले असताना प्राचीन मानव शाकाहारी होता असे म्हणणे हास्यास्पद आहे.\nआणखी एक गैरलागू मुद्दा पुढे केला जातो, तो म्हणजे मांसाहारामुळे आपल्या शरीरात हार्मोन्स, घातक कीटकनाशके, घातक रसायने जातात. प्राणी मारले जाताना त्यांच्यात जी स्ट्रेस हार्मोन्स जातात ती शरीराला चांगली नसतात असेही सांगितले जाते. यात तथ्य असेलही. नेमके हेच शाकाहार, धान्याहाराच्या बाबतीतही होते. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी, अधिक अन्न उत्पादनासाठी जे आधुनिक मार्ग स्वीकारणे आपल्याला भाग पडले आहे, त्याचीच ही परिणति आहे. परिस्थितीशरण माणसाला या गोष्टींचा सामना सध्याच्या कालखंडात करणं भाग आहे. नंतर त्यात बदल होईलही. उदाहरणार्थ जेनेटिकली मोडिफाईड अन्नामुळे कीटकनाशकांचा वापर तर नक्कीच कमी होईल. माणूस नवे प्रश्न निर्माण करतो आणि नवी उत्तरे शोधतो हे तर वैशिष्ट्य आहे.\nआहाराच्या पोषक मूल्यांसंबंधी सर्व मुद्दे मांडून झाले की शाकाहारवादी आजकालचे अव्वल नंबरचे चलनी नाणे वाजवू लागतात. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजसाठी मांसाहार जबाबदार आहेत असे सांगितले जाऊ लागले आहे. भावनिकतेच्या आहारी जाऊन पर्यावरणासाठी काम करणारे काही किशोरबुध्दी कार्यकर्ते अनेकदा असल्या प्रचारातील सत्याची पडताळणी करायला तयार नसतात.\nपण यासंबंधातील नेमका मुद्दा काय आहे तो पहावाच लागेल. खरे म्हणजे या मुद्द्यात नेमकेपणा नाहीच. जगातील गरीबी, मिथेनचे उत्सर्जन अशा दोन मुद्द्यांचा घोळ घालून तयार केलेला हा मुद्दा आहे. खाण्यासाठी जनावरे जगवायचे तर त्यांच्यासाठी जे काही धान्य, गवत तयार करावे लागते ते उगवण्याच्या जागेत जगभरातील अर्धपोटी, उपाशीपोटी जनतेसाठी धान्य उगवता येईल असा एक मुद्दा असतो. त्याच्या जोडीला गुरांच्या वाढत्या संख्येमुळे तयार होणारा मिथेन हा वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे असेही सांगितले जाते.\nया वरवर छानछान वाटणाऱ्या युक्तीवादाच्या अंतरंगात जरा डोकावून पहा. गवतांमधले वैविध्य किंवा गुरांसाठी वाढवली जाणारी विशिष्ट धान्ये न वाढवता केवळ काही विशिष्ट धान्येच वाढू दिली तर जीववैविध्याची हानी होते याचा यात विचार आहे का गुरांमुळे मिथेन वाढतो म्हणून गुरेच नष्ट करायची आहेत का गुरांमुळे मिथेन वाढतो म्हणून गुरेच नष्ट करायची आहेत का गुरांच्या वाढीसाठी पाण्याची नासाडी होते म्हणून गुरांची वाढ नको गुरांच्या वाढीसाठी पाण्याची नासाडी होते म्हणून गुरांची वाढ नको आपण त्यांच्या दुधाचा, मांसाचा वापर करतो म्हणून त्यांना जगवतो हे सत्य आहे. (आज पुरेसा उपयोग करून घेता येणार नाही म्हणून भारतातील अक शेतकऱ्यांनी नव्या गायींची, बैलांची वीण वाढवणे बंद केले आहे. भारतीय गोमाता नि गोपित्यांची संख्या कमी होत जाऊन प्राणिसंग्रहालयांमध्येच ते पहायला मिळतील अशी स्थिती ओढवेलही लवकरच.)\nनेमके काय करायचे अशी या पृथ्वीच्या शाकाहारवादी रक्षणकर्त्यांची सूचना आहे गुरांचे अन्न, गुरांची विष्ठा, गुरांचे मूत्र याच्याशी संबंधित असलेल्या जीवाणूंचे अन्नसाखळीमध्ये पर्यावरणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हा बागुलबुवा पूर्णतः अशास्त्रीय पायावर उभा करण्यात आला आहे. खरे म्हणजे हा मुद्दा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे आणि अनेक अभ्यासकांनी त्याचा यथास्थित समाचार घेतलेला आहे. काही सत्ये प्रचारातून वगळली जातातच.\nसत्य एवढेच आहे, की प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे आणि सत्याधारित आऱोग्यविचार लक्षात घेऊन आपापला आहार ठेवावा. अगदीच आवडत नसेल तर कुणीही कुणावरही काही खाण्याची सक्ती करू नये. तशीच आपल्याला आवडत नाही म्हणून दुसऱ्याने खाऊ नये अशी सक्तीही करू नये. आपल्या आडीनिवडीला तात्विक रंग चढवू नयेत. गेंड्याच्या पाठीसारख्या धारणा ठेवून इतरांवर अनैतिकतेचे हेत्वारोप करू नयेत. दूध हे गायीचे रक्तच आहे वगैरे फालतू दाव्यांचे फालतूपण अनेकजण ओळखतात. मांसाहाराला हीन, क्रूर लेखण्याचा प्रकार याच फालतूपणाचे भावंड आहे.\nअन्नविषयक आवडनिवड ही पूर्णतः व्यक्तिसापेक्ष आहे हे शाकाहारवादी कट्टरांनी लक्षात घ्यायला हवे.\nस्वतःची जी काही खाद्यसंस्कृती आहे किंवा तत्वे आहेत ती आपल्यापुरती जपावीत. ती इतर लोकांवर काय आपल्या अजाण मुलांवरही लादण्याचा प्रयत्न करू नये. शाकाहारी जैन धर्मीय स्वतंत्र गृहसंस्था करून रहाण्याचा प्रयत्न करतात तोवर ठीक आहे. पण मिश्र गृहसंस्थांत जागा घेऊन ते इतरांना हाकलून काढू पाहातात तेव्हा तो दुराचार ठरतो. आपल्या पर्युषणपर्वात इतरांनीही शाकाहार करावा- म्हणजे केवळ वनस्पतीजीवांची हत्या करावी- म्हणून मासळीबाजार, कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे हाही दुराचारच.\nआरोग्यरक्षणासाठी मितभुक्, हितभुक् आणि अशाकभुक् रहावे असा आयुर्वेदानेच उपदेश दिला आहे हे भारतीय संस्कृती मूळ शाकाहारी आहे असा खोटा दावा करणाऱ्या भुक्कड लोकांनी लक्षात घ्यावे.\nमितभुक् म्हणजे आहार कमी असावा. खादाडपणा करू नये. भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत. खाण्याच्या दोन वेळांतही किती कालांतर असावे तेही आयुर्वेदाने सांगितले आहे. दोन तासांच्या आत पुन्हा खाऊ नये आणि सहातासांपेक्षा जास्त काळ न खाता राहू नये. आधुनिक वैद्यकाने, पोषणाहारशास्त्रानेही हाच सल्ला दिला आहे.\nहितभुक् म्हणजे आवडणारे अन्नपदार्थ खावेत, कारण जे आवडतात ते घटक सहसा तुमच्या पचनसंस्थेला सहन होणारे असतात. ज्या घटकांमुळे किळस किंवा घृणा वाटेल, वास नकोसा वाटेल ते जबरदस्तीने खाऊ नयेत, खायला लावू नये.\nआणि या लेखासाठी सुसंदर्भित म्हणजे- अशाकभुक्- आहारात अशाक म्हणजे प्राणिज, प्राणिजन्य पदार्थ असावेत. फार जास्त प्रमाणात शाका खाऊ नयेत.\nशाकाहार म्हणजे काहीतरी नैतिक आचरण आहे असे म्हणणे, शाकाहार हा पोषणाच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहार आहे असे सांगणे हा सत्यापलाप आहे. आणि सत्यापलाप हा सर्वात मोठा दुराचार आहे.\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \n कोणत्याही आहाराचा गंड किंवा श्रेष्ठत्व बाळगण्यापेक्षा इतरांच्या जगण्यावर अजाणतेपणीही मर्यादा…\nविचारधारांवर कडवी निष्ठा असूच नये 'मीडिया वॉच' दिवाळी अंक २०१७ मुग्धा कर्णिक एखादा…\nहिंदू धर्म खतरेमे है … पण कुणामुळे - चंद्रकांत झटाले …\nशेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच फलित लेखक - प्रताप भानू मेहता अनुवाद - मुग्धा कर्णिक सौजन्य…\nगोळवलकरांना नाकारण्याची हिंमत संघात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची कोणत्याही काळातील भाषणं वा त्यांचं लेखन…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/07/ssc-54953-post.html", "date_download": "2018-08-18T00:20:03Z", "digest": "sha1:D3PUOZAYBMTGEPIK4THH766NUI3SQFWM", "length": 9980, "nlines": 155, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "(SSC) 54953 Post स्टाफ सिलेक्शन कमिशन-( मुदतवाढ) | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\n(SSC) 54953 Post स्टाफ सिलेक्शन कमिशन-( मुदतवाढ)\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या संरक्षण दलातील ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे मुदतवाढ देण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर २०१८ वाढविण्यात आली आहे.\nकॉस्न्टेबल (जनरल ड्युटी) पदाच्या एकूण ५४९५३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २३ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nअर्ज शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय संवर्गातील उमेदवारांना १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ माजी सैनिकांना उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 17 ऑगस्ट २०१८ आहे\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर २०१८ आहे.\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1601.html", "date_download": "2018-08-18T00:25:15Z", "digest": "sha1:LSDZ4GREWIQ5YBR6AXPUHO2APHKNMSNP", "length": 6926, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विखे,काळे,कोल्हे या दिग्गज मातब्बरांवर आ.बाळासाहेब थोरातांचा निशाणा. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News Special Story विखे,काळे,कोल्हे या दिग्गज मातब्बरांवर आ.बाळासाहेब थोरातांचा निशाणा.\nविखे,काळे,कोल्हे या दिग्गज मातब्बरांवर आ.बाळासाहेब थोरातांचा निशाणा.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पुणतांबा गाव विखे, काळे, कोल्हे या दिग्गज नेत्यांच्या कार्यक्षेत्रात येते. गावाची दुरवस्था बघून विकासाच्या बाबतीत या गावात बदल का झाला नाही, याबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही, अशी टिपणी करून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी या मातब्बरांना अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या आहेत.\nदरम्यान, गटबाजीचे दाखले देऊन ‘आम्हाला कोणी वाली नाही’, असा सूर उमटल्यावर ‘पुणतांबेकरांनो एकत्र व्हा, म्हणजे सर्व ‘वाली’ इकडे धावत येतील’, असा सल्ला देत त्यांनी या मातब्बरांवर निशाणाही साधला.पुणतांबा येथे राजवर्धन थोरात युवा फाउंंडेशनची शाखा सुरू होत असल्याने आधीच परिसरात दबक्या आवाजात कुजबुज सुरू होती.\nविखे, कोल्हेंच्या प्रभावक्षेत्रात आ. थोरात काय बोलणार याचीही उत्सुकता होती. गंमत म्हणजे दोन दिवसांपूर्वी येथे ना. राधाकृष्ण विखे यांनी एक जंगी कार्यक्रम घेतला. त्याच्या दुसर्याच दिवशी आ. थोरात दाखल झाले होते.मात्र हा दौरा पुर्वनियोजित होता, असा थोरात समर्थकांचा दावा होता. आ.थोरात यांच्या हस्ते राजवर्धन युवा फौंडेशनच्या फलकाचे अनावरण झाल्यानंतर बाबासाहेब चव्हाण यांच्या वस्तीवर आयोजित बैठक झाली.\nआ. थोरात म्हणाले, 17 हजार लोकसंख्या असलेले पुणतांबा ऐतिहासिक व धार्मिक परंपरा असलेले गाव आहे. शेतकरी संपाची सुरुवात करणार्या या गावाचा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक झाला. मात्र गावातील रस्त्यांची अवस्था बघून मी थक्क झालो.\nयावेळी भाषणांमधून काहींनी पुणतांब्याला कोणी ‘वाली’ नाही, अशी भावना व्यक्त केली होती. तो धागा पकडून पुणतांबा येथील राजकीय स्थितीचा संदर्भ देत आ.थोरात यांनी पुणतांबेकर आपल्या विकासाच्या प्रश्नावर एक झाले तर राजकारणातले सर्व ‘वाली’ इकडे धावत येतील, अशी कोपरखळी मारली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nविखे,काळे,कोल्हे या दिग्गज मातब्बरांवर आ.बाळासाहेब थोरातांचा निशाणा. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, May 15, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/stilettos/latest-stilettos-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:35:17Z", "digest": "sha1:ZXVSGYOJPKC5T3G4TVAEIQMWQV6PCAZM", "length": 17298, "nlines": 483, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या स्टीलत्तोस 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये स्टीलत्तोस म्हणून 18 Aug 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 514 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक रुसू फॅशन रेड फौक्स लाथेर डेसिग्नेर सँडल्स SKUPD9BpAv 313 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त स्टीलत्तोस गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश स्टीलत्तोस संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 514 उत्पादने\nला ब्रीझ रेड सासूल शोलेस\nपार्टी गर्ल ब्लॅक सँडल्स\nबेले गॅम्बल ब्राउन स्टीलत्तो सँडल्स\nसोले प्रोविडेंड ब्लॅक हिलेड सँडल्स\nशूज तौच ब्लॅक मध्यम हिल Sandal\nडॉ भाई वूमन s स्मार्ट सासूल हिलेड सँडल्स\nसोले प्रोविडेंड ब्लॅक बॉलेरिनास\nगेट ग्लॅमर ब्लू ट्रेण्ड्य सासूल शोलेस\nब्लू पाररोत ब्लू कित्तेक सँडल्स\nसिंधी फूटवेअर ब्लॅक बॉलेरिनास\n- हिल शाप Flat\nसोले प्रोविडेंड बेरीज बॉलेरिनास\n- हिल शाप Flat\nवल्क N सत्याला येल्लोव फ्लॅट\nस्टुडिओ 9 व्हाईट Sandal\nसॉल्ट N पेप्पर व्हाईट बॉलेरिनास\nसिंधी फूटवेअर व्हाईट मेष Sandal\nदु मॉस व्हाईट फोम क्लिनर पॅक ऑफ 2\nसोले प्रोविडेंड ट्रेण्ड्य व्हाईट हिलेड स्लिप वन्स\nदु मॉस व्हाईट निबूक & सेउदे स्प्रे पॅक ऑफ 2\nदु मॉस व्हाईट शु डिओड्रंट पॅक ऑफ 2\nत्रुफळे कॉलेक्टिव व्हाईट जेली Sandal\nसोले प्रोविडेंड टॅन हिलेड सँडल्स\nसिंधी फूटवेअर व्हाईट मेष Sandal\nबेले गॅम्बल रेड बॉलेरिनास\n- हिल शाप Flat\nस्टुडिओ 9 रेड फ्लॅट सँडल्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/technology/", "date_download": "2018-08-18T00:53:54Z", "digest": "sha1:4BD23CNSKMCN42H4KEG2JVKAVEEIWFQP", "length": 9842, "nlines": 125, "source_domain": "mediawatch.info", "title": "तंत्रज्ञान | Media Watch", "raw_content": "\nसावधान… सोशल मीडिया तुमच्यावर ‘नजर’ ठेवून आहे\nकॅलिफोर्नियातील ‘आय.टी.संपन्न’ बे एरियात ...\nसोशल मीडियातील अभिव्यक्तीची जीवघेणी मरमर\nपरवा नागपुरात सात तरुण मुलांचा मोबाईलमध्ये ...\nमनोवेधक मंगळ ग्रहावरची अभिमानास्पद झेप\nसावधान… सोशल मीडिया तुमच्यावर ‘नजर’ ठेवून आहे\nकॅलिफोर्नियातील ‘आय.टी.संपन्न’ बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क ...\nसौजन्य -लोकसत्ता loksatta.com या पक्षाने विरोधी बाकांवरून ‘कलम ६६ अ’ला विरोध ...\nसोशल मीडियातील अभिव्यक्तीची जीवघेणी मरमर\nपरवा नागपुरात सात तरुण मुलांचा मोबाईलमध्ये सेल्फी (स्वत:चे छायाचित्र ...\nमाध्यमांची रणनीती : प्रवाहातली आणि भोवऱ्यातली\nआपण टीव्ही बघायला सुरुवात कशी केली, पहिल्यांदा काय पाहिलं हे आठवायचा ...\nमनोवेधक मंगळ ग्रहावरची अभिमानास्पद झेप\nभारत होतोय नोमोफोबियाचा शिकार\nबातमी क्रमांक १ बंगळुरू – एका महाविद्यालयात प्राध्यापक ...\nइस्रोचं अभिमानास्पद यश आणि इस्रोप्रमुखांचा देवभोळेपणा\nअंतराळ म्हणजे स्वर्ग आणि अंतराळविश्‍व म्हणजे आपल्या ३३ कोटी ...\nसरकार किंवा शासन नावाची यंत्रणा मोठी गमतीशीर असते. देशातील जनतेला ...\nभारतीयांना नवजीवन बहाल करणारा मान्सून\nभारतातील १ अब्ज २५ लाख लोक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या ...\nदंतकथेचा विषय झालेली १६0 वर्षांची भारतीय रेल्वे\n१६ एप्रिल १८५३ ला मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे भारतात धावली.भारताची ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1105.html", "date_download": "2018-08-18T00:22:07Z", "digest": "sha1:SWK2OLI3PVDMAKNHXC5WUXO4TYYE5NHN", "length": 5485, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आरोपी पकडण्यास गेलेल्या महिला पोलिसास मारहाण. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nआरोपी पकडण्यास गेलेल्या महिला पोलिसास मारहाण.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद महामार्गावरील पोखर्डी शिवारात आरोपीस पकडण्या साठी गेलेल्या एमआयडीसी पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत पती-पत्नीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच अटक वाचविण्यासाठी विषारी औषध पेवून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. ९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहाराच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी पोखर्डी शिवारात गेले असता गुन्ह्यातील आरोपी नारायण गंगाधर घामुर्डे याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याची पत्नी संगिता नारायण घामुर्डे यांनी सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ व मारहाण केली.\nतसेच नारायण यास अटक करू नये यासाठी संगिता हिने रोगर नावाचे विषारी औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत तीचा हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी गायत्री धनवडे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स. पो. नि. विनोद चव्हाण हे करीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/shivsena-attack-eknath-khadase.html", "date_download": "2018-08-18T00:22:59Z", "digest": "sha1:EXIYA2K4ARDGNNEJ4KJAXQK2RLM7VGJH", "length": 12957, "nlines": 46, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "चुलीवरील तापलेल्या तव्यावर वाटाणे जसे ताड ताड उडतात तसे खडसे उडत आहेत - शिवसेना ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / बातमी / राजकीय / चुलीवरील तापलेल्या तव्यावर वाटाणे जसे ताड ताड उडतात तसे खडसे उडत आहेत - शिवसेना \nचुलीवरील तापलेल्या तव्यावर वाटाणे जसे ताड ताड उडतात तसे खडसे उडत आहेत - शिवसेना \nभारतीय जनता पार्टीमधे ४० वर्ष नेते म्हणून वावरणारे आणि पक्ष वाढिसाठी आपले आयुष्य वेचनारे एकनाथ खडसे ह्यांची सध्या जी ससेहोळपट राजकारणामधे होत आहे त्यावर जहरी टिका आज शिवसेनेच्या सामना ह्या मुखपत्रातून करण्यात आली आणि खड़सेना आरसा दाखवायचेच काम जणू करण्यात आले \nकाय म्हणत आहे सामना \nमुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना ‘खतम’ करण्यासाठी ज्या सत्तेचा गैरवापर केला तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे आणि उपेक्षा, मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे. ते कधी काँग्रेसच्या तर कधी राष्ट्रवादीच्या शेजेवर चढून जुन्या जमान्यातील चारित्र्य, निष्ठा वगैरेंवर बोलत असतात. मीच हरिश्चंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत देऊन लाल दिव्याच्या पालखीत बसवावे असे त्यांना वाटत असले तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरले आहे काय या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत. अशोक चव्हाण व अजित पवार यांची त्यांना ‘खुली’ ऑफर आहे. पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच.\nतसेच ह्या संपादकीय मध्ये शिवसेना नेते संजय राऊत ह्यांनी ३ आठवड्यापूर्वी खडसे भाजप सोडतील ह्या विधानाची पण दाखल घेतली आहे.\n'तीनच आठवड्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जळगावच्या पत्रकार परिषदेत एक सहज विधान केले होते की, ‘‘खडसे यांची सध्याची मानसिक अवस्था पाहता ते फार काळ भाजपात राहतील असे वाटत नाही.’’ यावर खडसे हे भलतेच उखडले होते व मी आजन्म भाजपातच राहणार असे ओरडून सांगत होते. तेच खडसे'\nआता लक्ष नाथभाऊंच्या प्रतिक्रियेकडे लागले आहे, नेमके असे काय घडले कि शिवसेनेमध्ये नाथाभाऊ येणार अशी चर्चा असतांनाच नेमका हा अग्रलेख कसा आला आणि त्यांचे भाजपा मध्ये का असे झाले ह्या गोष्टींचे उत्तर काळच देईल \nचुलीवरील तापलेल्या तव्यावर वाटाणे जसे ताड ताड उडतात तसे खडसे उडत आहेत - शिवसेना \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/religious-feelings-have-been-preserved-surgery-111658", "date_download": "2018-08-18T01:33:53Z", "digest": "sha1:XOJYYRWZMFWRGLFVWUPPZXCFBRGPIP7J", "length": 13712, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Religious feelings have been preserved in surgery धार्मिक भावना जपत केली अवघड शस्त्रक्रिया | eSakal", "raw_content": "\nधार्मिक भावना जपत केली अवघड शस्त्रक्रिया\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथातील एका रुग्णाच्या धार्मिक भावना जपत शासकीय कर्करोग रुग्णालयात त्याच्या जिभेवर नऊ तासांची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान पंथाच्या नियमानुसार रक्त चढवायचे नव्हते, हे आव्हान डॉक्‍टरांनी पेलले.\nऔरंगाबाद - ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथातील एका रुग्णाच्या धार्मिक भावना जपत शासकीय कर्करोग रुग्णालयात त्याच्या जिभेवर नऊ तासांची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान पंथाच्या नियमानुसार रक्त चढवायचे नव्हते, हे आव्हान डॉक्‍टरांनी पेलले.\nजिभेचा कर्करोग झालेल्या एका ४५ वर्षीय रुग्णाला मुंबईहून औरंगाबादेत उपचारासाठी संदर्भित करण्यात आले होते. त्याचा कर्करोग दुसऱ्या टप्प्यातील असल्याने जीभ काढून टाकून त्या ठिकाणी हाताची त्वचा लावण्याची शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी जबडा आणि मानेत असलेल्या अनेक सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांना कौशल्यपूर्णरीत्या हाताळावे लागले. साधारणत: या शस्त्रक्रियेत अचानक कोणतीही वाहिनी दुखावली गेली तर रक्तस्राव होतो. अशावेळी रुग्णाला बाहेरून रक्त द्यावे लागते; मात्र या रुग्णाने त्याच्या धार्मिक नियमानुसार अन्य व्यक्तीचे रक्त चढवू नये, असे डॉक्‍टरांना स्पष्टच सांगितले. कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अजय बोरगावकर यांनी हे आव्हान पेलले आणि रुग्णाचे धार्मिक स्वातंत्र्य जपत रक्तसंक्रमणाशिवाय ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांना डॉ. केतिका पोटे, डॉ. संजीव कुमार, डॉ. सोनल पाचोरे, डॉ. रमाकांत आलापुरे आणि डॉ. जुनैद यांची मदत मिळाली. यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. संगीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.\nकाेण आहेत ‘यहोवाचे साक्षीदार’\nहा एक ख्रिस्ती धर्मातील विशेष पंथ आहे. या पंथाच्या व्यक्ती जवळपास २६ मार्गदर्शक तत्त्वांचे कट्टरतेने पालन करतात. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही स्थितीत या व्यक्तीला बाहेरचे घटक किंवा रक्त देऊ नये, कोणतेही प्रत्यारोपण करू नये असा नियम आहे. मृत्यू ओढावत असला तरीही हा नियम पाळलाच पाहिजे, असे सांगितले जाते.\nजिभेच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करताना रक्त द्यावेच लागते; मात्र रुग्णाला त्याच्या धार्मिक नियमानुसार बाहेरचे घटक वर्ज्य होते. त्यामुळे रक्तस्राव होऊ न देता शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान होते. नऊ तासांत ते आम्ही पेलल्याने आता रुग्ण बरा झाला असून, त्याचा फॉलोअप घेत आहोत.\nपारशी नववर्षाचे उत्साहात स्वागत\nपुणे - घराघरांमध्ये केलेली आकर्षक सजावट...नवीन कपडे...गोड जेवण अन्‌ सकाळपासून सुरू झालेला शुभेच्छांचा वर्षाव अशा चैतन्यमय वातावरणात शुक्रवारी पारशी...\nलहानपणीच्या अत्याचारामुळे गर्भाशयाच्या विकाराचा धोका\nवॉशिंग्टन : लहानपणी अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना गर्भाशयासंबंधी होणारे विकार होण्याची शक्‍यता असते, असा निष्कर्ष गर्भाशयासंबंधी होणारे विकार (...\nसर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका - देवयानी फरांदे\nनाशिक - महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची तयारी केली जात आहे. ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी, धार्मिक...\nमॉरिशसमध्ये मराठी भाषिकांनी साजरा केला नागपंचमीचा सण\nनवी सांगवी (पुणे) - मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशन, कला व संस्कृती मंत्रालयाखाली संलग्न असलेले मराठी कल्चरल सेंटर व मराठी स्पिकिंग युनियन यांच्या संयुक्त...\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे आज (बुधवार) कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/next-movement-maratha-kranti-morcha-134082", "date_download": "2018-08-18T01:16:23Z", "digest": "sha1:ILJXJFL7JHPTMA6EMHJI6BY45ZUYZDBY", "length": 11955, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "The next movement of the Maratha Kranti Morcha मराठा क्रांती मोर्चाचे पुढील आंदोलन जाहिर | eSakal", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चाचे पुढील आंदोलन जाहिर\nशनिवार, 28 जुलै 2018\nसकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा महामुंबई यांची मिटिंग शिवाजी मंदीर दादर येथे आज घेण्यात आली. सदर बैठकीमधे खालील ठराव घेवून पुढील आंदोलन जाहीर करण्यात आले.\n- २५ जुलै बंद दरम्यान दाखल केलेल्या खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत.\n- कळंबोली येथे महिला वर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. व त्यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे.\nसकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा महामुंबई यांची मिटिंग शिवाजी मंदीर दादर येथे आज घेण्यात आली. सदर बैठकीमधे खालील ठराव घेवून पुढील आंदोलन जाहीर करण्यात आले.\n- २५ जुलै बंद दरम्यान दाखल केलेल्या खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत.\n- कळंबोली येथे महिला वर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. व त्यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे.\n- मुख्यमंत्री यांनी आंदोलकांना चर्चेसाठी केलेल्या आवाहनाला सकल मराठा समाज च्या वतीने कोणीही नेता, समन्वयक यांनी चर्चेला जायचे नाही. (चर्चेला जाणाऱ्यांना समाज धडा शिकवेल कारण मुख्यमंत्री यांना सर्व मागण्या माहित आहेत. त्यावर ठोस निर्णय घ्यावेत. उगीच आंदोलकांमधे फुट पाडू नये.)\n- मुख्यमंत्री व महसुलमंत्री यांनी मराठा समाजाविषयी जातीवाचक बोलुन समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल व बंद दरम्यान झालेल्या हिंशेची जबाबदारी स्वीकारून समाजाची जाहिर माफी मागून राजीनामा द्यावा.\n- दोन दिवसात सदर मागण्यांवर कारवाई झाली नाही तर मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र भरात १ ऑगस्ट २०१८ पासून जेल भरो आंदोलन सुरु होईल. असे ठराव घेवून पुढील आंदोलनासाठी मराठा समाजाने सज्ज व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज महामुंबई च्या वतीने करण्यात आले.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-08-18T00:52:39Z", "digest": "sha1:SR2CSVI6MFBUZH7EF4J36J6FEX4U44EP", "length": 3646, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेटी - विकिपीडिया", "raw_content": "\nसर्च फॉर एक्स्ट्रॉटेरेस्टेरीयल इन्टलिजन्स (Search for Extra-Terrestrial Intelligence) अंतराळातल्या इतर ग्रहांवर जीवसृष्टी शोधणारी संस्था.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1210.html", "date_download": "2018-08-18T00:24:57Z", "digest": "sha1:DRMMUKAMKCVX36XISUJY66TJEZN4SYHJ", "length": 9028, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विडी कामगारांना जीएसटीचा फटका पन्नास टक्के रोजगार बुडाला असताना, बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Social News विडी कामगारांना जीएसटीचा फटका पन्नास टक्के रोजगार बुडाला असताना, बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता\nविडी कामगारांना जीएसटीचा फटका पन्नास टक्के रोजगार बुडाला असताना, बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटीमुळे विडी कामगारांच्या रोजगारावर संकट आले असताना विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटी कमी करुन 5 टक्के जीएसटी आकारण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा व नगर विडी कामगार संघटनेच्या (आयटक, इंटक) वतीने करण्यात आली.\nया मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखरे यांना देण्यात आले. यावेळी कॉ.शंकर न्यालपेल्ली, शंकरराव मंगलारप, कॉ.कारभारी उगले, कॉ.सुधीर टोकेकर, व्यंकटेश बोगा, चंद्रकांत मुनगेल, कविता मच्चा, शारदा बोगा, सरोजनी दिकोंडा, लिलाबाई भारताल, ईश्‍वरी सुंकी आदिंसह विडी कामगार महिला उपस्थित होत्या.\n1 जुलै पासून देशात जीसटी ही एकच कर प्रणाली लागू करण्यात आली. विडी विक्रीवर 28 टक्के जीएसटी लागू करण्यात आलेले आहे. यापुर्वी महाराष्ट्रात विडी विक्रीवर साडे बारा टक्के व्हॅट लागू होता. जीएसटीमुळे 15.50 टक्के ज्यादा भरावे लागत असून, याचा परिणाम विडी विक्रीवर झालेला आहे. मर्यादेपेक्षा जास्त कर लादल्याने छोटे दुकानदार, व्यापारी विडीवर रक्कम गुंतविण्यास तयार नाही. विडी विक्री होत नसल्याने विडी कारखानदारांनी विडी कामगारांच्या कामात सुमारे पन्नास टक्के पर्यंन्त कपात केली आहे.\nयामुळे विडी कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहे. हीच परिस्थिती राहिल्यास विडी उद्योगातील छोटे कारखानदार हा धंदा बंद करणार आहेत. यामुळे विडी कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळून उपासमारीची वेळ येणार आहे. विडी कामगारांना एक हजार विडी बनविल्यानंतर 156 रु. मिळतात तर एक हजार विडीवर 168 रुपये जीएसटी कर लावला जातो. विडी कामगारांच्या मजुरीपेक्षा अधिक कराची रक्कम असून, विडी वरील 28 टक्के जीएसटी हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.\nविडी कामगार हे दुर्बल घटकातील असून, यामध्ये 90 टक्के महिला आहेत. तसेच विडी ओढणारे देखील सर्वसामान्य नागरिक, कामगार व शेतमजुर आहेत. विडी व्यवसायावर विडी कामगारांचे रोजगार अवलंबून आहे. हे रोजगार बुडाल्यास सध्याच्या परिस्थितीत विडी कामगारांना पर्यायी रोजगार मिळणे देखील कठिण असून, त्यांचा संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे.\nयाबाबत केंद्र व राज्य सरकारने विचार करुन विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटी कमी करुन 5 टक्के करावी. तेलंगणा सरकारने विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटी रद्द होण्यासाठी विधान सभेत ठराव मंजुर करुन केंद्र सरकारला पाठविले असून, याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाकडे शिफारस करावी. तसेच विडीला लागणारे तेंदूपत्त व तंबाखू वरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nविडी कामगारांना जीएसटीचा फटका पन्नास टक्के रोजगार बुडाला असताना, बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, May 12, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/tag/play-area/", "date_download": "2018-08-18T00:45:15Z", "digest": "sha1:XEU7OCC575MUVTIRVDEWMNDJQWZOBYJI", "length": 5388, "nlines": 52, "source_domain": "thane.city", "title": "Play Area | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १७ ऑगस्ट, २०१८\n-जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागाचाही विकास परिपूर्ण करण्याकडे लक्ष देणार – राजेश नार्वेकर. -ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २ सप्टेंबरला. -ठाण्यातील अनंत मराठेंनी जागवल्या अटलबिहारींच्या आठवणी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १६ ऑगस्ट, २०१८\n-टोलनाका बंद करता येत नसल्यास मुलुंडमधील टोलनाका उड्डाण पूलाच्या पुढे हलवावा – आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. -हुतात्मा कौस्तुभ राणे यांना ६ लाखांचा गौरव पुरस्कार. -पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमीच्या सणात उत्साहाचा अभाव. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १५ ऑगस्ट, २०१८\n-देशाचा ७१वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. -कासारवडवली ते वडाळा या मेट्रोचे काम 1 ऑक्टोबर पासून होणार सुरू. -खासदार श्रीकांत शिंदे यांचा वृक्षारोपण आणि जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल शासनातर्फे सत्कार. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-511.html", "date_download": "2018-08-18T00:22:33Z", "digest": "sha1:6WAUDDBNX5YBGGLNNDNM6KUVDGJYSYDV", "length": 4860, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जामखेड हत्याकांडातील मास्टरमाइंडला अटक ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Jaamkhed जामखेड हत्याकांडातील मास्टरमाइंडला अटक \nजामखेड हत्याकांडातील मास्टरमाइंडला अटक \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी उल्हास मानेला आज सकाळी पोलिसांनी सापळा रचून कर्जत तालुक्यातील एका शेतात अटक केली,या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या नऊ झाली आहे.\nगेल्या आठवड्यात शनिवारी जामखेडमध्ये योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोन तरुणांची हत्या झाली,\nत्या नंतर तो फरार झाला होता, पोलिसांनी ९ पथके विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवली होती.\nहत्याकांडानंतर माने फरार होता. मात्र नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचं आढळून आल्यानं सापळा रचून त्याला अटक करण्यात आले.\nगुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता.\nदुहेरी हत्याकांडाचा तपास लागण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. आज आरोपी मानेला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून या घटनेचा उलगडा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. माने याला न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nजामखेड हत्याकांडातील मास्टरमाइंडला अटक \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/friendship-day-marathi/friendship-day-117080500019_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:04Z", "digest": "sha1:LLZVLFKW65GXCRBGWNBFOFIEYOJYR2BB", "length": 7421, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मैत्रिणी माझ्या किती किती गोड... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमैत्रिणी माझ्या किती किती गोड...\nआनंद देऊन जाई कशा\nकधीच येऊ देणार नाही\nमाझ्या सर्व सखीं साठी....\nFriendship Day : जुनं सारं जपताना नव्याशी जमवून घेतलं\nFriendship Day : घट्ट मैत्रीचा फंडा...\nमैत्री असते फक्त 'विश्वास'\nफ्रेंडशिप डे: मैत्रीवर महान लोकांचे 13 विचार\nफ्रेंडशीपही जिंदगी है यार....\nयावर अधिक वाचा :\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Love-Bite.html", "date_download": "2018-08-18T00:21:11Z", "digest": "sha1:EEHVTK655IPYJXLNZOOKNU6BO5PIUSMK", "length": 13735, "nlines": 57, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "लव्ह बाइट्सने होऊ शकतात घातक जाणून घ्या त्याविषयीची तथ्ये ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / आरोग्य / आरोग्यविषयक / लव्ह बाइट्सने होऊ शकतात घातक जाणून घ्या त्याविषयीची तथ्ये \nलव्ह बाइट्सने होऊ शकतात घातक जाणून घ्या त्याविषयीची तथ्ये \nJanuary 15, 2018 आरोग्य, आरोग्यविषयक\nपाहीलेच्या काळात लोक लपूनछपून प्रेम करायचे . जोडपे आपले नातेसंबंधाविषयी कोणाशी चर्चा करत नव्हते . पण आता काळ बदलला आहे . आता उघडपणे प्रेम केले जाते . लव्ह बाईट पण सर्रासपणे केले जाते . म्हणून तर आज बरेच अशे लोक दिसतात ज्यांच्या मानेवर ही प्रेमाची निशाणी दिसते . पण खूप कमी लोकांना माहित आहे कि लव्ह बाईट हे माणसासाठी किती हानिकारक ठरू शकत . आज आम्ही याचंही निगडित काही तथ्ये सांगणार आहोत .\nजनावरांपासून झाली आहे लव्ह बाइट्सची उत्पत्ती\nमानसोपचारतज्ञ् हॅवलॉक एलॊल्स यांच्यानुसार स्तनधारी नर संबंध बनवताना मादीच्या मानेवर चावा घेत होते . याच जनावरांपासून लव्ह बाइट्सची उत्पत्ती झाली होती .\nलव्ह बाइट्सने होऊ शकतो गजकर्ण\nबऱ्याचदा ओठांजवळ होणाऱ्या गजकर्णाचे कारण लव्ह बाइट्स असू शकत . त्यामुळे ते न कारण जास्त योग्य राहील .\nहे ताबडतोब नीट होत नाही\nजर तुम्हाला या प्रेमाच्या निशाणीला ताबडतोब शरीरावरुन हटवायचे आहे तर ते शक्य नाही आहे . थोड्या दिवसांनी ते आपोआप गायब होऊन जातात . जर तुम्हाला ते लवकर घालवायचे असेल तर त्यावर बर्फ चोळावे .\nलव्ह बाइट्सच्या दरम्यान हे होते\nलव्ह बाइट्सच्या दरम्यान रक्ताच्या छोट्या छोट्या धमन्या असतात त्या फाटून जातात . तेच नंतर निशाणाचे रूप घेतात . जर ते निशाण एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहत असेल तर डॉक्टरला दाखवायला हवे .\nएका महिलेला झाला होता लकवा\nलव्ह बाइट्स करणं बऱ्याचदा गंभीर होऊ शकत . २०११ मध्ये याच कारणामुळे एका महिलेला लकवा झाला होता .\nलव्ह बाइट्सने गेला आहे जीव\nमेक्सिकोमध्ये 17 वर्षांच्या ज्युलियो मॅकीला तिच्या 24 वर्षांच्याप्रेमिकेने लव्ह बाईट दिले होते . काही दिवसांनी त्याची तब्येत बिघडायला लागली म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले . तेथे आढळून आले की 'लव्ह बाइटमुळे रक्ताचे क्लस्टर रक्ताभिसरणाद्वारे त्याच्या मेंदूत गेले होते. काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला .\nहोऊ शकतो कायमस्वरूपी निशाण\nजर आपली त्वचा संवेदनशील असेल आणि लव्ह बाईट खोल असेल तर तो आपल्या त्वचेवर कायमस्वरूपी निशाण सोडू शकतो .\nकामसूत्रामध्ये देखील आहे उल्लेख\nलव्ह बाईट हि खूप जुनी संकल्पना आहे . याचा उल्लेख संस्कृतमध्ये लिहिलेल्या कामसूत्र या पुस्तकातही मिळतो .\nलव्ह बाइट्सने होऊ शकतात घातक जाणून घ्या त्याविषयीची तथ्ये \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virender-sehwag-reveals-virat-kohlis-weakness-during-his-initial-days/", "date_download": "2018-08-18T00:58:26Z", "digest": "sha1:S763TVFXFAWAB3XB4SLKF4LBYFO2XL7A", "length": 7575, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सेहवागने केला विराटबद्दल अविश्वसनीय असा खुलासा -", "raw_content": "\nसेहवागने केला विराटबद्दल अविश्वसनीय असा खुलासा\nसेहवागने केला विराटबद्दल अविश्वसनीय असा खुलासा\nभारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक खुलासा केला आहे. सेहवागने विराटबाबतची जुनी आठवण सांगून विराटाच्या जुन्या दिवसांना उजाळा दिला आहे. तसेच त्याने स्वतःमध्ये किती बदल केलं आहे हेही स्पष्ट केले आहे.\nसेहवाग म्हणतो पूर्वी जेव्हा विराट दिल्ली संघात रणजी खेळायचा तेव्हा त्याला एकेरी धावा करणे जमत नसायचे. त्यामुळे सेहवागने आत्ता विराटचे कौतुक केले आहे की विराटने आपले कच्चे दुवे ओळखून त्यात सुधारणा करत यशाला गवसणी घातली आहे आहे.\nजेव्हा कोहली माझ्या किंवा गौती बरोबर खेळायचा तेव्हा त्याला एकेरी दुहेरी घेता येत नसत. त्यावेळी आम्ही ड्रेसिंग रूममध्ये त्याला एकेरी दुहेरी धावा कशा काढतात याची चर्चा करायचो. तो अनुभवातून खूप शिकला आहे. त्याच्याकडे अतिशय तल्लख बुद्धी आहे आणि क्षमता आहे जिच्या जोरावर तो चौकार मारतो आणि एकेरी दुहेरी धावाही घेतो.\nविराटने मर्यादित षटकांच्या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. सध्याच्या घडीला विराटला लवकर बाद करायलाच समोरचा संघ पहिले प्राधान्य देताना दिसतो.\nविराट टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ३ ऱ्या क्रमांकावर आहे. तसेच त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारात जवळ जवळ ५०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये ३० शतके आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये १७ शतके आहेत.\nविराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेत भारत १-० असा पुढे आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-st-controller-nitin-maid-106322", "date_download": "2018-08-18T01:31:39Z", "digest": "sha1:EUQ5O3E732MLT5TJWRIYJNR24RCPBERF", "length": 11010, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news st controller nitin maid नाशिक विभाग एसटी नियंत्रकपदी नितीन मैंद | eSakal", "raw_content": "\nनाशिक विभाग एसटी नियंत्रकपदी नितीन मैंद\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nनाशिक - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील 15 विभाग नियंत्रकांच्या बदल्या केल्या आहेत. यामिनी जोशी यांच्याकडे पुणे विभागाची, तर नगरचे नितीन मैंद यांच्याकडे नाशिक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nनाशिक - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील 15 विभाग नियंत्रकांच्या बदल्या केल्या आहेत. यामिनी जोशी यांच्याकडे पुणे विभागाची, तर नगरचे नितीन मैंद यांच्याकडे नाशिक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nबदली करण्यात आलेल्या विभाग नियंत्रकांकडे देण्यात आलेले विभाग असे - पुण्याचे श्रीनिवास जोशी- मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवशाही बससेवा कक्ष, यवतमाळचे अशोक वरठे- नागपूर, रत्नागिरीच्या अनघा बारटक्के- रायगड, सिंधुदुर्गचे चेतन हासबनीस- पुण्याची द्वितीय आवेदन समिती, जळगावच्या चेतना खिरवाडकर- वर्धा, औरंगाबादचे राजेंद्र पाटील- चंद्रपूर, बुलडाण्याचे अनिल म्हेत्तर- रत्नागिरी, धुळेचे राजेंद्र देवरे- जळगाव, साताराच्या अमृता ताम्हणकर- सांगली, सांगलीचे शैलेंद्र चव्हाण- ठाणे, जालनाचे प्रशांत भुसारी- औरंगाबाद, रायगडचे विजय गिते-नगर, अकोलाचे रोहन पलंगे- कोल्हापूर. यामधील चव्हाण, मैंद, भुसारी, गिते, पलंगे, श्रीमती ताम्हणकर यांची विनंती बदली करण्यात आली आहे. हासबनीस यांना उपमहाव्यवस्थापक पदाच्या बदल्यात बदली देण्यात आली आहे.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nनदी पात्रातील रस्‍ता बंद\nपुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १८ हजार ४०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी...\nपीएच.डी. नंतर संशोधनासाठी फेलोशिप\nपुणे - पीएचडी झाल्यानंतरही पुढे आणखी संशोधन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता ‘पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप’ची संधी उपलब्ध करून दिली आहे....\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Movie-On-Balasaheb-Thakrey22.html", "date_download": "2018-08-18T00:20:31Z", "digest": "sha1:DFYGZKOEYOWKIHGR3LHYJ5TVV2C2NYGA", "length": 12822, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट - टिझर रिलीज ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Bollywood / चित्रपट / बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट - टिझर रिलीज \nबाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट - टिझर रिलीज \nशिवसेनेचे माननीय खासदार संजयजी राऊत हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर एक चरित्रपट बनवत आहेत . या बातमीवर सर्वांची नजर होती कि आता बाळासाहेबांची भूमिका कोण करणार . पण आता ती भूमिका निश्चित झाली आहे . बाळासाहेबांची भूमिका बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि गुणवान कलाकार नावामुद्दीन सिद्दीकी करण्याचे नक्की झाले आहे . या चित्रपटाचे नाव ठाकरे असे ठेवण्यात आले आहे . चित्रपटाचा टिझर नुकताच अमिताभ बच्चन यांच्या हस्ते रिलीज करण्यात आला आहे . या टीझरच्या प्रसंगी उद्धवजी ठाकरे,संजयजी राऊत इत्यादी दिग्गज मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतील प्रसिद्ध कलाकार सचिनजी खेडेकर यांनी केले होते . नवबुद्दीन सिद्दीकी हे कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने ते या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकले .\nतरीपण त्यांनी एका विडिओ क्लिप द्वारे आपले मनोगत व्यक्त केले होते . ते म्हणाले कि, प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न आहे कि त्यांनी बाळासाहेबांची भूमिका करावी . ही भूमिका माझ्या वाट्याला आली हे मी माझे खूप मोठे भाग्य समजतो . ज्यावेळेला या भूमिकेसाठी माझी निवड झाली त्यावेळेला सर्वांना खूप मोठा प्रश्न पडला होता कि मी मराठीत बोलू शकेल कि नाही . तेव्हा मी म्हणालो कि बाळासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहे . त्यांची आवडती मराठी भाषा तितकेच प्रेम देईल . हे मनोगत त्यांनी शुद्ध मराठीतून दिले . तेव्हा सर्वांच्या माना उंचावल्या .\nअमिताभ बच्चन बच्चन यांनी आपले मनोगत व्यक्त केले . ते म्हणाले कि ठाकरे कुटुंबियांशी माझे आपुलकीचे नाते आहे . मी स्वतःला या कुटुंबाचा एक सदस्यच समजतो . या चित्रपटाशी संबंधित कुठल्याही प्रकारचीमदत लागल्यास मी तयार आहे . हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शित करण्यात येणार आहे . खाली या चित्रपटाचा टिझर देण्यात आला आहे .\nबाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट - टिझर रिलीज \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/03/parsarbharati.html", "date_download": "2018-08-18T00:19:25Z", "digest": "sha1:2BHGHWDQG4I5C7G2U35ERVAIE53QHIUP", "length": 8221, "nlines": 152, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "प्रसारभारती मुंबई मध्ये 05 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » प्रसारभारती मुंबई मध्ये 05 जागा.\nप्रसारभारती मुंबई मध्ये 05 जागा.\nप्रसारभारती मुंबईच्या आस्थापनेवर मार्केटिंग मॅनेजर आणि मार्केटिंग एज्युकेटीव्ह पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 15 मार्च, 2017\n* रिक्त पदांची संख्या :- 05\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"प्रसारभारती मुंबई मध्ये 05 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/free/", "date_download": "2018-08-18T00:46:52Z", "digest": "sha1:IWRFXBGU2HE2HPBF7M2JAV3YJITGAOJH", "length": 10349, "nlines": 278, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "मोफत | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nविनामूल्य MP3 सेल्टिक संगीत डाउनलोड डाऊनलोड करा\nफ्री एमपीएक्सएक्सएक्स सेल्टिक संगीत डाऊनलोड - व्यावसायिक आणि अव्यावसायी वापरासाठी हा दुवा क्लिक करून तो विनामूल्य डाउनलोड करा आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये, वैयक्तिक आणि व्यावसायिक व्हिडीओमध्ये, अमर्यादितपणे आणि स्त्रोताशिवाय. आमच्या YouTube चॅनेलसाठी साइन अप करा आणि आपल्या प्रोजेक्टसाठी आमचे नवीनतम संगीत आणि व्हिडिओ मिळवा [...]\nफायरप्लेस फ्री एमएक्सएक्सएक्सएक्स संगीत डाउनलोड\nफायरफॉक्स फ्री एमएक्सएक्सएक्सएक्स म्युझिक डाऊनलोड - व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक वापरासाठी हा दुवा क्लिक करून तो विनामूल्य डाउनलोड करा आपण संगीत विनामूल्य वापरू शकता, उदाहरणार्थ, आपल्या YouTube व्हिडिओंमध्ये, वैयक्तिक आणि व्यावसायिक व्हिडीओमध्ये, अमर्यादितपणे आणि स्त्रोताशिवाय. आमच्या YouTube चॅनेलसाठी साइन अप करा आणि आमच्या नवीनतम संगीत आणि व्हिडिओ मिळवा [...]\nफ्री फ्लाईट एक्स XXX डाउनलोड\nखूप मोठे अंतर खूप मोठे अंतर 5 5 आगामी क्रिया FPS खुल्या जागतिक विकसित स्टुडिओ Ubisoft मंट्रियाल आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज प्लॅटफॉर्म, 4 प्लेस्टेशन, Xbox एक आणि प्लेस्टेशन 4 समर्थन Ubisoft प्रकाशित आहे प्रो, Xbox आणि Xbox एक एक एक्स सह सामान्यतः मालिका खूप मोठे अंतर कृती सहाव्या भाग. गेमची रिलीझ [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/environment-problem-goa-companies-closed-106557", "date_download": "2018-08-18T01:26:00Z", "digest": "sha1:OJ53GXBIBXK5V2VN46EW7S2WVH5CWPZ2", "length": 17390, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "environment problem in Goa, companies closed गोव्यातील उद्योगांवर बंदीची टांगती तलवार | eSakal", "raw_content": "\nगोव्यातील उद्योगांवर बंदीची टांगती तलवार\nशनिवार, 31 मार्च 2018\nरस्त्याच्या कडेला गॅरेज थाटणाऱ्यासह सर्व उद्योग या कायद्याच्या कक्षेत येतात आणि यातून कोणालाही सूट देण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला नाही, असेही लवादाने या संदर्भात आपल्या निवाड्यात म्हटले आहे. त्यामुळे मंडळाने अखेर या नोटिसा पाठविल्या आणि कारवाई सुरू केली आहे.\nपणजी (गोवा) : खाणकाम, कोळसा वाहतूक, खनिज वाहतूक आणि आता राज्यातील अनेक उद्योगांवर बंदीची तलवार लटकू लागली आहे. या उद्योगांनी वायू व जल (प्रदूषणाचा प्रतिबंध आणि नियंत्रण) कायद्यानुसार परवाने घेतले नसल्यास ते उद्योग असे परवाने घेईपर्यंत बंद ठेवावेत असा आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे.\nराष्ट्रीय हरीत लवादाने देशभरातील सर्वच उद्योगांनी संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवाना घेणे 2014 मध्ये सक्तीचे केले होते. त्यानंतर हा विषय सर्वोच्च न्यायालयातही पोचला होता, तेथे लवादाचा आदेश कायम करण्यात आला होता. त्याशिवाय सांडपाणी प्रक्रीया सुविधा नसलेल्या उद्योगांनी एकतर तशी सुविधा उभारावी वा उद्योग बंद करावेत असा आदेश न्यायालयाने दिला होता. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तालुका पातळीवर असे परवाने देण्यासाठी अर्ज भरून घेण्यासाठी शिबिरेही राबविली होती मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. तरीही मंडळाने नोटीसा पाठवत राहणे सुरु केले होते. त्यातून काही उद्योगांनी परवाने घेतले मात्र अनेकांनी तसे घेतलेले नाहीत.\nदेशभरातील परवाने असलेल्या आणि परवाने नसलेल्या उद्योगांची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संकलीत करणे सुरु केले आहे. हे मंडळ आपल्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करत आहे. परवाने नसलेल्या उद्योगांवर कारवाई करा असे केंद्रीय मंडळाने राज्याच्या मंडळाला जानेवारीत पत्र पाठवले होते. मात्र राज्याच्या मंडळाने ते फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आल्यावर केंद्रीय मंडळाने दोन स्मरणपत्रेही पाठवली. आता तिसरे स्मरणपत्र पाठवून उद्योगांची तपशीलवार माहिती द्या, असे केंद्रीय मंडळाने राज्याच्या मंडळाला बजावले आहे. यापूर्वी मंडळाने 2014 मध्ये 2632 उद्योग बंद का करू नयेत अशा विचारणा करणाऱ्या नोटीसा पाठविल्या होत्या. त्यावरून मोठा गोंधळ राज्यभरात झाला होता.\nएखाद्या उद्योगातून कोणतेही सांडपाणी अथवा प्रदूषित वायू तयार होत नसल्यास, तो उद्योग सुरू करण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वायू व जलप्रदूषण प्रतिबंध कायद्याखाली पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक मानले जात होते. या समजाला मोठा धक्का या निर्णयाने बसला आहे. परंपरागतरीत्या सुरू असलेले अनेक उद्योग या कायद्याच्या कक्षेत या आदेशाने आले आहेत, असे केंद्रीय वन पर्यावरण व तापमान बदल मंत्रालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळविले आहे.\nराष्ट्रीय हरीत लवादाने दोन प्रकरणात गोव्यातील अधिकाऱ्यांना दंड ठोठावला आहे. त्यामुळे याही प्रकरणात आदेशाचे पालन केले नाही तर लवादाच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व सदस्य सचिव यांच्यावर येऊ शकतो, याची कल्पना असल्याने मंडळाने आदेशाच्या कार्यवाहीसाठी यंत्रणा सज्ज केली आहे.\nरस्त्याच्या कडेला गॅरेज थाटणाऱ्यासह सर्व उद्योग या कायद्याच्या कक्षेत येतात आणि यातून कोणालाही सूट देण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला नाही, असेही लवादाने या संदर्भात आपल्या निवाड्यात म्हटले आहे. त्यामुळे मंडळाने अखेर या नोटिसा पाठविल्या आणि कारवाई सुरू केली आहे.\n53 उद्योगांना बंदचा आदेश\nराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार राज्यात 7 हजार 124 उद्योग, व्यवसाय आहेत. त्यापैकी 66 उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे 7 हजार 45 उद्योग सुरु आहेत. त्यापैकी केवळ निम्म्या म्हणजे 3 हजार 661 उद्योगांनी मंडळाकडून वायू व जल (प्रदूषणाचा प्रतिबंध आणि नियंत्रण) कायद्यानुसार परवाने घेतले आहेत. 125 उद्योगांना मंडळाने नोटीसा बजावल्या आहेत. 53 उद्योग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 17 उद्योगांविरोधात न्यायालयात खटले दाखल केले आहेत. या उद्योगांत हॉटेल्स, उपहारगृहे, मंगल कार्यालये आणि इस्पितळांचा समावेश आहे.\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nइगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणात रस्सीखेच\nसातारा - केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ या मोहिमेंतर्गत गावातील स्वच्छताविषयक उपक्रम, तसेच सुविधांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://wordplanet.org/mar/33/1.htm", "date_download": "2018-08-18T01:03:15Z", "digest": "sha1:X325UEMWXLMUASNW53XTLLUJEC335DQM", "length": 7210, "nlines": 32, "source_domain": "wordplanet.org", "title": " पवित्र शास्त्रवचने: मीखा / Micah 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nमीखा - अध्याय 1\n1 मीखाला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. योथाम, आहाज व हिज्कीया यांच्या काळात हे घडले. हे सर्व यहूदाचे राजे होते. मीखा मोरेशेथचा होता. मीखाने शोमरोन व यरुशलेम यांच्याविषयी पुढील दृष्टांन्त पाहिले.\n2 सर्व लोकांनो ऐका जग आणि त्यावरील प्रत्येकाने, ऐका जग आणि त्यावरील प्रत्येकाने, ऐका माझा प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून येईल. तुमच्याविरुध्दचा साक्षीदार म्हणून तो येईल.\n3 पाहा परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे. पृथ्वीवरील उच्चस्थाने तुडविण्यासाठी तो येत आहे.\n4 विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील. दऱ्या दुभंगतील आणि उंच टेकड्यावरुन वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे वाहू लागतील.\n ह्याला कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएल राष्ट्राची दुष्कर्मे आहेत.याकोबने पाप करण्याचे कारण काय त्याला कारणीभूत आहे शोमरोन. यहूदात उच्चस्थान कोठे आहे त्याला कारणीभूत आहे शोमरोन. यहूदात उच्चस्थान कोठे आहे\n6 म्हणून मी शोमरोनला भूमीवरील खडकांच्या ढिगाप्रमाणे करीन. ती द्राक्ष लागवडीच्या जागेप्रमाणे होईल. शोमरोनचे चिरे मी दरीत ढकलून देईल. आणि तिथे पायांखेरीज काहीही शिल्लक ठेवणार नाही.\n7 तिच्या सर्व मूर्तीचे तुकडे तुकडे केले जातील. तिच्या वेश्येची संपत्ती (मूर्ती) आगीमध्ये भस्मसात होईल. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या पुतळ्यांचा मी नाश करीन. का कारण शोमरोनने माझ्याशी विश्वासघात करुन सर्व धन मिळविले.म्हणून माझ्याशी एकनिष्ठ नसलेल्या लोकांमार्फत तिची संपत्ती घेतली जाईल\n8 घडणाऱ्या गोष्टींबद्दल मला फार दु:ख होईल. मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन. आणि शहामृगाप्रमाणे ओरडीन.\n9 शोमरोनची जखम भरुन येऊ शकत नाही. तिचा आजार (पाप) यहूदापर्यंत पसरला आहे. तो माझ्या माणसांच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. तो पार यरुशलेमपर्यंत पसरला आहे.\n10 गथमध्ये हे सांगू नका. अंकोत ओरडू नका. बेथ-अफ्रामध्ये धुळीत लोळा.\n11 शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन आपल्या वाटेने फिरता. सअनानवासी बाहेर पडणार नाहीत. बेथ-एसलामधील लोक शोक करतील. आणि त्या शोकाचे कारण (आधार) तुम्ही असाल.\n12 मारोथमधील लोक सुवार्तेची वाट पाहता पाहता दुर्बल होतील. का कारण संकट परमेश्वराकडून खाली यरुशलेमच्या वेशीपर्यंत आले आहे.\n13 लाखीशच्या महिले, गाडी चपळ घोडा जुंप. सियोनच्या पापाला लाखीशमध्ये सुरवात झाली. का कारण तू इस्राएलच्या पापांत सामील झालीस.\n14 म्हणून तू गथांतल्या मोरेशथला निरोपाचे नजराणे दिले पाहिजेस. अकजीबची घरे इस्राएलच्या राजाला फसवतील.\n15 मोरेशमध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुमच्या विरुध्द एका व्यक्तीला मी आणीन. तो तुमच्या मालकीच्या वस्तू घेईल. इस्राएलचे वैभव (परमेश्वर) अदुल्लामला येईल.\n16 म्हणून केसा कापा, मुंडन करा.का कारण तुम्हाला प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन कराल. गरुडा प्रमाण तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन घ्या आणि दु:ख प्रगट करा. का कारण तुम्हाला प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन कराल. गरुडा प्रमाण तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन घ्या आणि दु:ख प्रगट करा. का कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T01:29:48Z", "digest": "sha1:7LJNQ5XYRE2C6U4AV3VWUW7XR7SKNNWI", "length": 5629, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "तांदळाची खीर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: तांदळाची खीर\nआपल्याकडे श्राद्ध पक्षाला तांदळाची खीर करण्याची पद्धत आहे. आपल्याला जेवढी खीर करायची असेल त्यावर प्रमाण ठरवावे.\nअर्धी वाटी बासमती कणी ३ कप\nतांदळाची कणी स्वच्छ धुवून एक ते सव्वा कप दूध घालून भात शिजवून घ्यावा.भात गरम आहे तोवरच तो डावेने घोटून घ्यावा. नंतर त्यात उरलेले दूध, साखर, वेलदोड्याची पूड घालावी. जरा वेळ उकळले व दाटसर खीर झाली की उतरवावी. वरून बदामाचे काप, बेदाणा व केशर घालावे.\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged तांदळाची खीर, दूध, पाककला, पाककृती, बदाम, साखर on एप्रिल 27, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w791535", "date_download": "2018-08-18T00:37:19Z", "digest": "sha1:7INDILOWAUOBZEAXQOPNAEJLMSK6D3L3", "length": 10606, "nlines": 260, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "लम्बोर्घिनी हुरॅकन वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवॉलपेपर शैली कार / वाहतूक\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nछान ऑडी कार एचडी\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर लम्बोर्घिनी हुरॅकन वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2018/03/blog-post_88.html", "date_download": "2018-08-18T01:10:00Z", "digest": "sha1:NBZC33QAYTFW7P7S4DVKVUPADEOXSISY", "length": 10098, "nlines": 233, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nऔरंगाबादमध्ये ४ मार्चला झालेल्या मुशायऱ्यातलं माझं सादरीकरण. एकूण ३ गझला सादर केल्या होत्या. पूर्ण कार्यक्रमाच्या सलग रेकॉर्डिंगमधून तिन्ही गझला एकत्र करून, जोडून एक अतिशय व्यावसायिक, सफाईदार असं काम श्री. स्वप्नील उपाध्ये ह्यांनी केलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन व त्यांना अनेक धन्यवादही \nसादर केलेल्या गझला -\n१. तू गेल्यावर मला स्वत:चे व्यसन लागले\n२. आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती\n३. तसा मी स्वत:च्या घरी राहतो\nहा माणूस स्वत: एक उत्तम गझलकार तर आहेच पण कवितेचा एक धडपड्या, मेहनती आणि अत्यंत श्रद्धाळू कार्यकर्तासुद्धा आहे. सदर मुशायरा आणि त्याआधी झालेली गझल कार्यशाळा, हे ह्याच्याच मेहनतीचं चीज. (गेल्या अनेक वर्षांत प्रथमच औरंगाबादमध्ये गझल कार्यशाळा घेतली गेली, हे विशेष.)\nआपापले अभिप्राय अवश्य नोंदवा \nआपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nतसा मी स्वत:च्या घरी राहतो\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_2441.html", "date_download": "2018-08-18T00:49:01Z", "digest": "sha1:Z3XX5NFN2ILTVBAGYXQK6U2Y5EJYHASA", "length": 3456, "nlines": 59, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "पहिलं प्रेम.....! | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » पहिलं प्रेम. » पहिलं प्रेम.....\nती मला पहिल्यांदा माझ्या\nती माझ्या मनात बसली\nत्यानंतर ती मला रोज दिसायची\nमाझ्याकडे रोज चोरून पहायची\nप्रत्येकवेळी बिचारी एकटीच असायची\nनेहमी आपल्याच तंद्रीत वावरायची\nतिच्या प्रत्येक गोष्टीचा दिवाना होतो मी खरंच पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो मी.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/baherche-padarth-nahi-mhana-tyla-paryaya", "date_download": "2018-08-18T00:35:05Z", "digest": "sha1:JKHANTUXKBGGPZ6PIM66UI6SGC66J4CZ", "length": 18793, "nlines": 253, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलांना बाहेरच्या पदार्थाना नाही म्हणा आणि हे पर्याय द्या - Tinystep", "raw_content": "\nमुलांना बाहेरच्या पदार्थाना नाही म्हणा आणि हे पर्याय द्या\nमुलांनी जेवावे आणि पोषक पदार्थ खावेत यासाठी तमाम आया आटापिटा करतात. त्यातच मुलांना बाहेरच्या पदार्थांचे विशेष आकर्षण असते. अर्थात मुलेच का मोठ्यांनाही बाहेरच्या पदार्थांचे आकर्षण वाटतेच. एक तर हे पदार्थ दिसायलाही आकर्षक असतात त्यात ते चटकदार असतात. शिवाय टीव्हीवरील जाहिराती ह्या सर्व गोष्टींना खतपाणीच घालत असतात. टीव्हीवर लहानग्यांना भुरळ पाडणाऱ्या पदार्थांच्या जाहिराती ह्या त्यांच्या वयोगटातील किंवा थोड्या मोठा वयातील मुले करतात. त्यामुळे आपल्या घरातील बच्चे कंपनीला ते पदार्थ योग्यच असल्याची खात्री होते. त्यामुळे माध्यमांनी कल्लोळ माजवलेल्या या जमान्यात पालकांपुढे मुलांना या बाहेरील पदार्थांना पर्यायी पदार्थ कोणते द्यावे याची चिंता सतावत असते.\nजाहिरातबाजीच्या काळात चॉकलेटचा मुलांच्या आहारातील प्रमाण वाढले आहे. मुलांना आवडते म्हणून किंवा त्यांच्या पोटात काहीतरी जावे यासाठी पालक त्यांना चॉकलेटयुक्त पदार्थ देत रहातात. उदा. दूध प्यावे म्हणून चॉकलेट पावडर किंवा तत्सम पावडर, केक, बिस्किट.\nमुलांना सतत वेफर्स, फरसाण किंवा तत्सम पदार्थ देणे. मुलांनी काही तरी खाल्ले पाहिजे हे पालकांना एक काम वाटते त्यामुळे मुलांच्या आवडीचे पदार्थ, पॅकबंद ज्यूस देण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी लहान लहान मुलेही वेफर्स, कोल्ड qड्रक आवडीने पिताना दिसतात पण ते घरातीलपदार्थ त्यांना नकोसे होतात. मग पालकही काहीतरी खातेय ना मग द्या आवडते ते असे म्हणून वेळ मारून नेतात.\nया सर्वांचा मुलांच्या आरोग्यावर खूप लहान वयातच परिणाम होताना दिसतो. हल्ली लहान वयातील स्थूलतेचे प्रमाण आणि त्या अनुषंगाने होणारे आरोग्याचे त्रास यावर अनेकदा चर्चा होते. कल्पनाशक्तीला ताण देऊन दर घरीच काही हटके पदार्थ बनवले तर मुलांनाही ते नक्कीच आकर्षित करतील आणि अर्थातच आवडतीलही.\nमुळात जंक फूड कडे मुलांचा ओढा असतो कारण ती सहज उपलब्ध होतात आणि खायला फार कष्ट करावे लागत नाहीत. अशा वेळी कोणते पदार्थ घरात करता येतील किंवा ठेवता येतील.\nताजी आणि मोसमी फळे हा उत्तम आहार आहे. त्यासाठी मुलांना बाजारात नेऊन त्यांना हवी ती फळे आणायला प्रोत्साहन द्यावे. घरात आल्यावर त्यांचा हात पोहोचेल अशा ठिकाणी ती ठेवावी.\nमुलांना चीज खूप प्रिय आहे. दुग्धजन्य पदार्थ असल्याने तो मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास पोषक आहे. हल्ली कमी फॅट असणारे चीजही मिळते. कुकी कटरने फळांचे विविध आकारातील तुकडे करून आणि चीजचेही तुकडे करून एका टुथपीक ला लावून द्यावे. मुले खुष होऊन खातील.\nहा पोषक प्रकार लहान मुलांना नक्कीच आवडेल. घरच्या घरी करण्यासही सोपा प्रकार आहे. स्ट्रॉबेरी, आंबा, केळ अशी फळे आणि गोड दही यांचा वापर करुन स्मुदी बनवता येतील.\nदह्यामध्ये पचनाला मदत करणारे चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे मुलांना दही खायला द्यावे. त्यात विविध फळे घालून कँडी सारखेही बनवता येईल.\nबटाट्याचे पातळ काप करून तळण्याऐवजी ते बटर लावून बेक केले तरीही उत्तम चमचमीत स्नॅक्स तयार होतो.\nविविध प्रकारचे सँडवीच अगदी विकत मिळतात तशीच पण पोषक घटक वापरून घरी मुलांना करुन देता येईल. त्यात चीज, पीनट बटर, भाज्या यांचा वापर करता येईल.\nपोळीचे तुकडे करून ते तेलावर कुरकुरीत परतवून त्यावर मीठ मसाला घालून वेफर्स म्हणून देऊ शकता.\nपोळीवर विविध भाज्यांचे मिश्रण आणि थोड्या घरातच शिजवून परतवलेल्या नूडल्स घालून फ्रॅकी करता येईल. कणकेच्या पोळीचा वापर केल्याने मैदा पोटात जाणार नाही. चीज चाही प्रमाणित वापर करता येईल.\nहल्ली गव्हाचा पास्ता मिळतो. तो आणून घरीच भाज्या आणि मलई घालून पांढऱ्या सॉसचा पास्ता करु शकतो.\nमुलांना तेलकट चटकदार खायला आवडते तर घरीच गव्हाचे पीठ, बेसन आणि मेथीच्या भाजीची पाने वापरून मठरी करु शकतो. तळून करावी लागली तरीही घरीच उत्तम दर्जाच्या तेलात तळल्याने त्याचा त्रास होणार नाही.\nमुलांना या दोन्ही गोष्टी आत्यंतिक आवडीच्या असतात. या दोन्ही गोष्टी घरीच गव्हाच्या पीठाचा वापर करुन तयार करु शकतो. अगदी बाजारातील चव आली नाही तरीही विविध पदार्थ, सुकामेवा, फ्लेवर्स वापरून केक तयार करता येतात. काही प्रकारची बिस्कीटेही घरी बनवता येतील.\nघरी पोळीवर लोणी लावून भाज्या टाकून तसे त्यावर खिसलेले चीझ टाकून पिझ्झा बनवून देऊ शकतो. हा बाहेरील पिझ्झा पेक्षा नक्कीच आरोग्यदायी असेल.\nया पदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या पुऱ्या, चिवडे करून देता येतील. तसेच घरच्या घरी पाणीपुरी, भेळ आदी पदार्थही करता येतील.\nवरील विविध पदार्थ मुलांना द्यावेतच पण काही गोष्टींचे पथ्य आईवडिलांनीही पाळायला हवे.\nअनेकदा पालक मुलांना हे खाल्लेस तर अमूक करता येईल असे आमिष दाखवून मुलांना एखादा पदार्थ खायला लावतात. प्रत्येक चवी माहिती करुन घेतल्या पाहिजेतच पण त्यासाठी आमिष नको. कदाचित आमिषापोटी मुले खातील पण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आमिषाची सवय लागेल. त्यामुळे वाढलेला पदार्थ खाऊन पाहाण्याची सवय मुलांना लावावी.\nहाताने घेऊ द्या. -\nमुलांना पोषक पदार्थ जसे सुकामेवा वगैरे हाताने घेऊन खाऊ द्या. ते घेतील आणि खातच बसतील म्हणून हाताशी येणारच नाहीत अशा ठिकाणी ठेवू नका. त्यापेक्षा मुलांना किती प्रमाणात आणि किती वेळा खायचे ते समजावून सांगा आणि अतिप्रमाणात खाल्ल्यास होणारा त्रासाची कल्पना द्या.\nनको ते पदार्थ आणूच नये-\nजे पदार्थ मुलांच्या दृष्टीने अनारोग्यकारी आहेत ते पदार्थ घरातच आणू नयेत आणि मुलांच्या समोर मोठ्यांनी खाऊही नयेत.\nमुले खात नाहीत म्हणून प्रयत्न सोडू नका. मुलांच्या आवडी निवडी बदलत असतात त्यामुळे एखादा पदार्थ ते आज खातील आणि उद्या खाणारही नाहीत. त्यामुळे धीराने परिस्थिती हाताळा. अन्यथा मुले खातच नाहीत म्हणून त्यांना आवडीचे पदार्थ देण्याकडे कल वाढतो.\nटीव्हीवरील जाहिरातींचा परिणाम होतोच त्यामुळे जेवताना टीव्ही बघण्यावर हळू हळू निर्बंध आणावेत.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w794184", "date_download": "2018-08-18T00:38:24Z", "digest": "sha1:LOCH6KD5AHJJY2O4I2L6QRWJVZMOB5VN", "length": 6362, "nlines": 135, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआपण देखील प्रयत्न करू शकता:\nपूर्व दिशेने चंद्रकिरण आणि वृषभ नक्षत्र मंडळाच्या संयोगाने.\nपीपॉक इन अपोपाका, फ्लो\nख्रिसमस ऍपल आइस लोगो\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_7047.html", "date_download": "2018-08-18T00:49:33Z", "digest": "sha1:KFJTZAIAC2TWCXMTAJXWQ2FFZXZ5IHW4", "length": 4366, "nlines": 63, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तुझ्याच साठी मागतो.. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » तुझ्याच साठी मागतो. » तुझ्याच साठी मागतो..\nतुझ्या मुलेच तर माझ्या कवितेला जोड आहे,\nम्हणूनच कि काय मला तुम्हा दोघींची इतकी ओढ आहे...♥♥\nखर तर तू आणि कविता दोघी एकाच माळेचे मणी,\nविसरू नाही देत मला तुम्ही दोघीही जणी...♥♥\nतूच आहेस कविता माझी, अन कवितेतही तूच असतेस,\nतू जवळ नसतेस तेव्हा तीच जवळ येऊन बसते...♥♥\nअशाच घट्ट राहू देत तुमच्या प्रेमळ भेटी गाठी,\nतू माझ्या कविते बरोबर अन मी तुम्हा दोघांसाठी...♥♥\nमाझ्यावर कविता नको करूस असे देखील बोलतेस तू,\nकवितेत येऊन माझ्या प्रेमाचे सारे राज खोलतेस तू...♥♥\nकितीही नाही बोललीस तरी माझ्या कवितेला माहित आहे,\nअखेर माझ्या सोबत तीही तुझीच वाट पाहीत आहे...♥♥\nश्वास आहे ती माझा म्हणूनच कविता करून जगतो,\nकाही नको मला देवाकडे, सार तुझ्याच साठी मागतो...♥♥\nRelated Tips : तुझ्याच साठी मागतो.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/browse/german-english/german-words-starting-with-d", "date_download": "2018-08-18T00:59:57Z", "digest": "sha1:SUM4TI6GJT27PLTSWLAINADQE4FOK6LL", "length": 4876, "nlines": 160, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "अंग्रेजी अनुवाद | जर्मन d से शुरु होने वाले शब्द - कोलिन्स शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेजी अनुवाद | जर्मन d से शुरु होने वाले शब्द - कोलिन्स शब्दकोश\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118020800014_1.html", "date_download": "2018-08-18T01:11:28Z", "digest": "sha1:QBYIIN7ISDOXCID3GBJQ5D6QKJ3CNM33", "length": 6649, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रपोज डे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला\nप्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला\nप्रपोज करा आपल्यातील निष्ठेला\nप्रपोज करा आपल्यातील प्रामाणिक पणाला\nप्रपोज करा आपल्यातील कर्मठ सेवावृत्तीला\nप्रपोज करा आपल्यातील व्यापक दृष्टिकोनाला\nप्रपोज करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला\nप्रपोज करा आपल्यातील भरकटलेल्या माणुसकीला.\nअडानी पालकाचं शिक्षकाला मराठी मिश्रित इंग्रजी पत्र \n\"जिंदगी के साथ भी\"... \"जिंदगी के बाद भी\"...\nआमचे आई बाप म्हातारे होतात...\nतुझा पगारच कमी आहे ...\nयावर अधिक वाचा :\nसलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज\nसलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...\nआणि दुःख confuse होतं....\nत्रासाने भरलेल्या खोक्यावर मी \"आनंद\"असं लिहिते ...आणि दुःख confuse होतं\nअभिनेता इरफाने गोरमींट वेब सिरिज सोडली\nबॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खान ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’या आजाराने ग्रस्त असून ...\nआजोबांचा शतकामहोत्सवी वाढदिवस होता. केक कापला, टाळ्या झाल्या. सगळं हॅपी हॅपी झालं. पण ...\nबॅडमिंटन पटू सायना नेहवालचीही आता बायोपिक येणार आहे. या सिनेमात सायनाची भूमिका श्रद्धा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/djs-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-18T00:45:19Z", "digest": "sha1:GZEK3EA7NPWKAEB6Y4X6UY4FT7CPD6VZ", "length": 25534, "nlines": 356, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "डीजी प्रेत | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nजब्लोनेक नाड जेजरू हे शहर लिब्रेक विभागातील सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे जवळजवळ 1 700 मध्ये राहते. जवळच्या जब्लोनेक नेड निसो (ज्याला आधी जब्लोनेक नाड जेझारू असे नाव पडले) असल्याने, सेस्की जॅब्लोनक किंवा जाब्लोनकेकचे नाव देखील वापरण्यात आले होते. XablX पासून या नगरपालिका द्वारे जब्लोनेक नाड जेजरूचे नाव वापरले जाते. 1916 हे [...] मध्ये आहे\nJizerou वरील देखावा झुरणे उच्च वेळी\nदेखावा वर्षांत बांधले Jizerou 21.01.2018 उंच झुरणे कधीतरी आज दुपारी ..... पर्यटक टॉवर, एक लाकडी गॅलरी एक गार्ड टॉवर सदृश, येथे 2008 मालमत्ता, श्री फ्रान्सिस Hubař वर 2009 आहे. देखावा टॉवर गावात Roprachtice Semilsko आणि एकदा टॉवर triangulation उभा राहिला जेथे ठिकाणी व्यापक दृश्ये साइटवर आहे. [...]\nराउडनिनेस इन ज्यंट पर्वत, क्रिज्लिस, जेस्टेबी, रेझक\nआसपासच्या राक्षस Křížlice मध्ये Roudnice पासून शॉट्स, hawks आणि माँटेज. राक्षस पर्वत (जर्मन मध्ये Riesengebirge, पोलिश Karkonosze) geomorphological युनिट आणि झेक आणि चेक आश्रयाच्या सर्वाधिक पर्वत आहेत. तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जायंट पर्वत सर्वात उंच पर्वत Sněžka (1603 मीटर) आहे. अफवा मते राक्षस कल्पित आत्मा Krakonoš रक्षण करील. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. आजचे Krkonoše च्या व्यापक पर्वतरांगा प्राचीन मध्ये वर्णन करण्यात आले [...]\nसनसेट आणि फँटम 4\nट्रॉस्की कॅसलचे अवशेष सिमुली लिबरेकिया जिल्ह्यातील ट्रॉस्कोविस गावात, याच नाव डोंगराच्या सर्वात वर (समुद्र पातळीवरूनचे 488 मीटर) स्थित आहेत. हे राष्ट्राच्या मालकीचे आहे (नॅशनल हेरिटेज इन्स्टिट्यूटद्वारे प्रशासित) आणि सार्वजनिकसाठी प्रवेशयोग्य आहे डेब्री हे बोहेमियन पॅराडाइजचे प्रतीक आहे आणि चेक गणराज्य मधील सर्वात प्रसिद्ध किल्लेंपैकी एक आहे. डोंगराच्या वरच्या भागांमध्ये संरक्षित क्षेत्र आहे [...]\nJablonec त्यांचा Jizerou गावात लिबेरेक प्रदेशात Semily जिल्हा स्थित आहे. हे जवळजवळ 1 700 मध्ये राहते. तो Jablonec त्यांचा Nisou जवळ स्थित असल्याने (पूर्वी देखील जर्मन Jablonec म्हणतात) कधी कधी नाव चेक Jablonec किंवा Jabloneček वापरले जाते. नाव Jablonec त्यांचा Jizerou 1916 पासून या गावात वापरते. 1492 हे [...] मध्ये आहे\nहाजे नाद जेजेरो, लूकोव, वरीलपैकी तलाव\nगावात Haje त्यांचा Jizerou लिबेरेक प्रदेश, नगरे, गावे यांच्यात दुवा मध्यभागी Semily Semily जिल्हा स्थित आहे Jilemnice, नदी Jizera काठावर (ग्रोव्ह डाव्या तीरावर, उजवीकडे इतर भाग). येथे 682 रहिवासी राहतात. तत्पूर्वी, 1. 3 2001, 637 रहिवासी कायमस्वरूपी गावात नोंदवले गेले, त्यापैकी 302 डोल्नी सिटोवा गावात, [...]\nजवळच्या सभोवताली बाबा आणि पन्ना एक्सएनएक्सएक्सच्या टॉवर्सची दृष्टी आणि दृष्टीकोन जवळ ट्रॉस्की कॅसलचे अवशेष. ट्रॉस्की कॅसलचे अवशेष सिमली लिब्रेक विभागातील ट्रॉस्कोकोइस गावात, याच नाव डोंगराच्या सर्वात वर (समुद्र स्तराच्या वरून 11.07.2016 मीटर) वसलेले आहेत. हे राज्याच्या मालकीचे आहे (राष्ट्रीय स्मारक संस्थेद्वारे प्रशासित) आणि सार्वजनिकसाठी प्रवेशयोग्य आहे डेब्री हे चेक [5] चे प्रतीक आहे.\nबोहेमिया (Isergebirge जर्मन, पोलिश भयानक Izerskie, व्यवसाय देखील Jizerky म्हणतात) geomorphological युनिट उत्तरेकडील डोंगर आणि चेक आहेत. डोंगरावरील पर्वतरांगेचे नाव जिझरा नदीचे नाव होते, जे स्प्रिंगच्या पर्वतराजी पर्वतावरून पहायला मिळते. हे पूर्वी जाइंट पर्वत च्या पश्चिम टीप म्हणून ओळखले जात होते. त्याची खारा भाग पोलंड मध्ये स्थित आहे, जेथे सर्वाधिक [...]\nचेक नंदनवन आणि Trosky\nट्रॉस्की कॅसलचे अवशेष सिमुली लिबरेकिया जिल्ह्यातील ट्रॉस्कोविस गावात, याच नाव डोंगराच्या सर्वात वर (समुद्र पातळीवरूनचे 488 मीटर) स्थित आहेत. हे राष्ट्राच्या मालकीचे आहे (नॅशनल हेरिटेज इन्स्टिट्यूटद्वारे प्रशासित) आणि सार्वजनिकसाठी प्रवेशयोग्य आहे डेब्री हे बोहेमियन पॅराडाइजचे प्रतीक आहे आणि चेक गणराज्य मधील सर्वात प्रसिद्ध किल्लेंपैकी एक आहे. डोंगराच्या वरच्या भागांमध्ये संरक्षित क्षेत्र आहे [...]\nस्क्लेनेरिसच्या जब्लोनेक नेड जेजरू\nजब्लोनेक नाड जेजरू हे शहर लिब्रेक विभागातील सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे जवळजवळ 1 700 मध्ये राहते. जवळच्या जब्लोनेक नेड निसो (ज्याला आधी जब्लोनेक नाड जेझारू असे नाव पडले) असल्याने, सेस्की जॅब्लोनक किंवा जाब्लोनकेकचे नाव देखील वापरण्यात आले होते. XablX पासून या नगरपालिका द्वारे जब्लोनेक नाड जेजरूचे नाव वापरले जाते. 1916 हे [...] मध्ये आहे\nएक उंची पासून Prachovské खडक\nवरुन प्राचोवस्के खडक Prachovské रॉक्स वायव्य Jicin, निसर्ग राखीव, पीएलए चेक नंदनवन च्या भाग आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ कि 5 करण्यासाठी 7 बद्दल म्हाणाला, विविध आकार रॉक गट वाळूचा खडक थव्याचा आहेत. ते दुय्यम काळात उद्भवले आणि समुद्राच्या काठावर सडले होते. Geomorphologically Prachovské खडक संपूर्ण Jičínská अपलॅंड भाग आहेत, अपलॅंड podcelku Turnovská, [...]\nCastle कॉस्ट बोहेमियन नंदनवन\nहाड कॅडेस्ट्रल Podkost मध्ये चेक नंदनवन मध्ये स्थित एक गॉथिक किल्लेवजा वाडा, नगरपालिका Libošovice भाग, जिल्हा Jicin, मध्य बोहेमिया आणि ह्रडेक क्रालोव प्रदेश सीमेपासून अवघ्या काही मीटर आहे. ही चेक गणराज्यची कनिस्सी डल बोर्गोची खासगी संपत्ती आहे. हे काही वर्षांपूर्वी Bartchen पासून 1349 बेनेज यांनी बांधले होते. आमच्या कास्टपैकी काहीपैकी एक नाही म्हणून [...]\nडीजेआई फाँटम 4 रेझक, जायंट पर्वत\nरेझक (जायंट पर्वत) - क्राकोनोसे पर्वत मध्ये स्थानिक नाव, जब्लोनेक नाद जेजेरुओच्या शहरासाठी योग्य असलेली एक सेटलमेंट. जायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. [...] मते\nPrachovské रॉक्स वायव्य Jicin, निसर्ग राखीव, पीएलए चेक नंदनवन च्या भाग आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ कि 5 करण्यासाठी 7 बद्दल म्हाणाला, विविध आकार रॉक गट वाळूचा खडक थव्याचा आहेत. ते दुय्यम काळात उद्भवले आणि समुद्राच्या काठावर सडले होते. Geomorphologically Prachovské खडक संपूर्ण Jičínská अपलॅंड, अपलॅंड podcelku Turnovská, जिल्हा Vyskeřská पठारी प्रदेशापर्यंत आणि भाग आहेत [...]\nदेखावा स्टेपानेक राक्षस पर्वत\nŠtěpánka (जर्मन Stephanshöhe) Příchovický रिज वर पश्चिम राक्षस स्टार (959 मीटर) वर neogothic दगड टॉवर आहे. कोएरनॉव, कोएरनॉव, जिला जब्लोनेक नेड निसोऊ जवळ कॅडस्ट्रल एरिया पेरीकोव्हिस येथे स्थित आहे. टेहळणी बुरूज 24 उच्च, 1847 आणि 1892 दरम्यान तयार केलेला आहे. प्रिन्स कॅमिल रोहन यांनी बांधकाम सुरू केले तेव्हा शाही [...]\nकिल्लेवजा वाडा खाली Apolena रॉक फील्ड, meadows आणि वाळूचा खडक टॉवर आश्चर्यकारक दृश्य Trosky 70 वर्षे योग्य बोहिमिआचा रहिवासी नंदनवन च्या हृदय स्थित आहे स्थापन केला प्रत्येक पर्यटक नाश. तेव्हापासून, तथापि, माजी जमिनी सिंहाचा भाग एक राक्षस विवर sandpits Střelečská गिळून अवशेष आणि एक दृश्य एक वनस्पती च्या भव्य बांधकाम झाकून [...]\nवरूनबेन्को आणि जायंट पर्वत\nबेनेको (एक्सएक्सएक्स) हे सेमीफिल्डच्या पूर्वोत्तर भागात, जेलीमेनसिसमध्ये स्थित एक क्रोकोयेचे गाव आहे. यामध्ये आठ भाग आहेत (बेनेको, डोलनी स्टेपनीस, हॉर्न स्टेपनीस, मर्कलॉव्ह, रिच्लॉव्ह, स्टेपॅनिका ल्हाता, जाकॉटी आणि झेलि). प्रचलित आर्थिक हालचालींनुसार लाभ क्षेत्राच्या गुरुत्वाकर्षणाचा केंद्र वेळोवेळी बदलला आहे. सेटलमेंटचे मूळ ऐतिहासिक केंद्र हॉरिबी स्प्रॅन्निश होते - एक हवेली [...]\nZaly (हायड्लबर्ग, जर्मनी) Benecko च्या 1,5 किमी पूर्व बद्दल राक्षस पर्वत मध्यम भाग मध्ये Zala गेल्या येउन वळण स्थित एक पर्वत आहे. माउंटन जायंट पर्वत राष्ट्रीय उद्यान च्या प्रदेशावर स्थित आहे. Zaly दोन शिखरांमध्ये बाबींचा समावेश होतो:. मागील Zaly (जर्मन Hinterer हॅम्बुर्ग) - दोन शिखरे उच्च उंची 1036 मीटर आहे आणि समन्वय 50 ° 39'54 \"चे येथे एस [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://wordplanet.org/mar/19/1.htm", "date_download": "2018-08-18T01:03:19Z", "digest": "sha1:ZPEMH3ZTEOZ4LUNQBPEVCHPCBT4DAT7I", "length": 3091, "nlines": 22, "source_domain": "wordplanet.org", "title": " पवित्र शास्त्रवचने: स्तोत्रसंहिता / Psalms 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nस्तोत्रसंहिता - अध्याय 1\n1 1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावरविश्वास न ठे वणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.\n2 चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते तो त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.\n3 त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो तो जे काही करतो ते यशस्वी होते.\n4 परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.\n5 न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.\n कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो आणि वाईटाचे निर्दालन करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d56751", "date_download": "2018-08-18T00:38:42Z", "digest": "sha1:FFSKKDBL5UP6XLJJ3HZSVLRNYWXJWN5Z", "length": 10444, "nlines": 276, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Camera Magic Android अॅप APK (com.mobdt.lanhaicamera) Mobile Develop Team द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली छायाचित्रण\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Camera Magic अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/allan-donald-surprised-for-the-exclusion-of-bhuvneshwar-kumar-in-the-centurion-test/", "date_download": "2018-08-18T00:57:41Z", "digest": "sha1:B2TYM3FTFB7EJDCZLTK67X4FOKJ4QQLT", "length": 6699, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भुवीला संधी नाही, काय चेष्टा आहे; माजी क्रिकेटपटू संघ निवडीवर चांगलाच नाराज -", "raw_content": "\nभुवीला संधी नाही, काय चेष्टा आहे; माजी क्रिकेटपटू संघ निवडीवर चांगलाच नाराज\nभुवीला संधी नाही, काय चेष्टा आहे; माजी क्रिकेटपटू संघ निवडीवर चांगलाच नाराज\n भारतीय संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघातून बाहेर ठेवल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज अॅलन डोनाल्डने जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही भुवीला बाहेर ठेवून चेष्टा करत आहात काय असेही त्याने म्हटले आहे.\nकेपटाउन टेस्टमध्ये भुवनेश्वरने जबदस्त गोलंदाजी केली होती. तरीही त्याला सेंचुरियन टेस्टमध्ये संधी देण्यात आली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह अनेक मोठ्या क्रिकेट पंडितांसाठी हा निर्णय मोठा धक्का होता. केपटाउन टेस्टमध्ये भुवीने आघाडीच्या फलंदाजांना तर बाद केलेच होते तसेच फलंदाजीतही योगदान दिले होते.\nअॅलन डोनाल्ड यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त करताना ही चेष्टा तर नाही ना\nभुवीला संघातून बाहेर ठेवणे म्हणजे व्हेरनॉन फिलेण्डरला दक्षिण आफ्रिकेने संघाबाहेर ठेवणे असे आहे असेही ते पुढे म्हणाले.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-610.html", "date_download": "2018-08-18T00:24:37Z", "digest": "sha1:MW2VZGLDJN2K25IYFI25X6YKARHAQZBN", "length": 3806, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर मध्ये चारिञ्याच्या संशयावरुन पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Ahmednagar News Crime News नगर मध्ये चारिञ्याच्या संशयावरुन पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या.\nनगर मध्ये चारिञ्याच्या संशयावरुन पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर मधील विळद भागातील गवळी वाडा परिसरात चारिञ्याच्या संशयावरुन पती कडून पत्नीची हत्या करण्यात आली आहे. पत्नीला मारल्यानंतर आरोपी पती स्वता एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.\nपती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद \nस्वाती प्रवीण गडाप्पे (वय ३३) हिच्या डोक्यात आज पहाटे दगड घालून निर्घृणपणे पतीने हत्या केली आहे. प्रवीण गडाप्पे असे या आरोपी पतीचे नाव आहे.पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे आपल्या पतीला सोडून पत्नी नगरला माहेरी आली होती. तिला भेटायलाच आरोपी नगरमध्ये आला होता.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगर मध्ये चारिञ्याच्या संशयावरुन पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या. Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, May 06, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Nice-Marathi-Story-of-old-man-women.html", "date_download": "2018-08-18T00:20:51Z", "digest": "sha1:GWV5OKAAFWLJ7LHUZ6ZBDSHKKHAXQUGP", "length": 14887, "nlines": 68, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "एक सुंदर अनुभव वयस्कर पती-पत्नीचा, नक्की वाचा ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अप्रतिम कथा / एक सुंदर अनुभव वयस्कर पती-पत्नीचा, नक्की वाचा \nएक सुंदर अनुभव वयस्कर पती-पत्नीचा, नक्की वाचा \nचष्मा साफ करता करता एक वयस्कर काका आपल्या बायकोला म्हणाले : अगं,आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.\nकाकू : हो ना पण बरोबर 5 वाजून 55 मिनिटांनी मी पाण्याचा ग्लास घेवून दरवाजात यायची आणि तुम्ही पोहचायचे.\nकाका : मी तीस वर्षे नोकरी केली पण मला आजपर्यंत हे समजलं नाही की , मी यायचो त्यामुळे तू पाणी आणायचीस की तू पाणी आणायचीस त्यामुळे मी लवकर यायचो.\nकाकू : हो . आणि अजून एक आठवतं की तुम्ही रिटायर व्हायच्या आधी तुम्हाला डायबीटीज नव्हता व मी तुमची आवडती खीर बनवायचे तेव्हा तुम्ही म्हणायचे की आज दुपारीच वाटलं होतं की आज खीर खायला मिळाली तर काय मजा येईल.\nकाका : हो ना .. अगदी. ऑफिस मधनं निघतांना मी जो ही विचार करायचो घरी आल्यावर बघतो तर तू तेच बनवलेलं असायचं.\nकाकू : आणि तुम्हाला आठवतं पहिल्या डिलीवरीच्यी वेळी मी माहेरी गेले होते तेव्हा मला कळा सुरू झाल्या होत्या. मला वाटलं हे जर माझ्याजवळ असते तर पहिल्या डिलीवरीच्यी वेळी मी माहेरी गेले होते तेव्हा मला कळा सुरू झाल्या होत्या. मला वाटलं हे जर माझ्याजवळ असते तर आणि काय आश्चर्य तासाभरात तर स्वप्नवत तुम्ही माझ्या जवळ होतात.\nकाका : हो त्या दिवशी मनात विचार आला होता की तुला जाऊन जरा बघूयात.\nकाकू : आणि तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून कवितेच्या दोन ओळी बोलायचे.\nकाका : हो आणि तू लाजून पापण्या मिटवायचीस व मी त्या कवितेला तुझा 'लाइक' मिळाला असं समजायचो.\nबायको : एकदा दुपारी चहा करतांना मला भाजलं होतं त्याच दिवशी सायंकाळी तुम्ही बर्नोलची ट्यूब अापल्या खिशातनं काढून बोलले याला कपाटात ठेव.\nकाका : हो..आदल्या दिवशीच मी बघितलं होतं की ट्यूब संपलीय. काय सांगता येतं कधी गरज पडेल ते हा विचार करून मी ट्यूब आणली होती.\nकाकू : तुम्ही म्हणायचे की आज ऑफिस संपल्यावर तू तिथंच ये सिनेमा बघूयात आणि जेवण पण बाहेरच करूयात.\nकाका : आणि जेव्हा तू यायचीस तर मी जो विचार केलेला असायचा तू अगदी तीच साडी घालून यायचीस.\nकाका काकूजवळ जावून तिचा हात हातात घेत बोलले : हो , आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते पण आपण होतो.\nकाकू : आज मुलगा आणि सून सोबत तर असतात पण गप्पा नाही तर व्हाट्सएप असतं. आपुलकी नाही तर टैग असतं. केमिस्ट्री नव्हे तर कॉमेंट असते. लव नाही तर लाइक असते. गोड थट्टामस्करीच्या ऐवजी अनफ़्रेन्ड असतं. त्यांना मुलं नकोत तर कैन्डीक्रश सागा, टेम्पल रन आणि सबवे सर्फर्स पाहिजे.\nकाका : जाऊ दे गं सोड हे सगळं. आपण आता व्हायब्रेट मोडवर आहोत. आपल्या बॅटरीची पण 1 च लाइन उरली आहे.\nकाकू : चहा बनवायला.\nकाका : अरे... मी म्हणणारच होतो की चहा बनव म्हणून.\nबायको : माहिती आहे. मी अजूनही कवरेज क्षेत्रात आहे आणि मेसेजेस पण येतात.\nकाका : बरं झालं आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.\nखरंच आतापर्यंत बरंच काही निसटून गेलंय व बरंच काही निसटून जाईल.\nबहुतेक आपली ही शेवटची पिढी असेल की जिला प्रेम, स्नेह, आपलेपणा ,सदाचार आणि सन्मानाचा प्रसाद वर्तमान पीढीला वाटावा लागेल. गरजेचं पण आहे.\nएक सुंदर अनुभव वयस्कर पती-पत्नीचा, नक्की वाचा \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_2128.html", "date_download": "2018-08-18T00:50:13Z", "digest": "sha1:7SWCNT4X247UGVBK6CTGSYJJYESBRPTU", "length": 4024, "nlines": 51, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "तुला अश्रूंमध्ये | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » अश्रूंची » एक अश्रू » तुला अश्रूंमध्ये » तुला अश्रूंमध्ये\nतुला नको असलातरी मला शेवटचं भेटायचं आहे\nतू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायचा आहे . ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांत आणायचं नाही पाणी पण माहिती आहे . भेटल्यावर अश्रुन्शिवाय बोलणार नाही कुणी खूप काहीबोलायच आहे खूप काही सांगायचं आहे . मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे तुझा शेवटचा चित्र मनात रंगवायचा आहे . हा चेहरा परत दिसणार नाही म्हणून मनालासमजवायच आहे जाता जाता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे . एकदामिठीत घेऊन तुला अश्रूंमध्ये चिंब भिजायचा आहे...\nRelated Tips : अश्रूंची, एक अश्रू, तुला अश्रूंमध्ये\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1409.html", "date_download": "2018-08-18T00:24:10Z", "digest": "sha1:IEAL4HL3QG25FAALQ55OIW2EZMSWJ66O", "length": 4554, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंदा - दौंड एसटीचे चाक निखळून पडले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nश्रीगोंदा - दौंड एसटीचे चाक निखळून पडले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- धावत्या एसटीचं चाक निखळून मोठी दुर्घटना होता होता टळली. आज सकाळी सहा वाजता श्रीगोंद्यावरुन दौंडला जाताना सांगवी गावाजवळ एसटीचं चाक निखळलं. वाहकाच्या बाजूचं चाक गळून पडलं. तर दुसरं चाक अडकलेलं होतं.\nश्रीगोंदा आगाराच्या या बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी होते. जुनाट नट निखळल्याने चाक गळून पडलं. काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या टँकर चालकाने चाक गळून पडल्याची माहिती दिली. मागच्या एकाच चाकावर एसटी जवळपास दोन ते तीन किमी धावल्याची माहिती प्रवाशांनी दिली.\nयानंतर काही नागरिकांनी हे चाक बारामती एसटीत पाठवून दिलं. त्यानंतर एसटीला चाक बसवण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र नट नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. जीव वाचल्याचा प्रवाशांना आनंद झाला, मात्र भररस्त्यात थांबून मनस्ताप सहन करावा लागला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/1243-2/", "date_download": "2018-08-18T00:53:27Z", "digest": "sha1:6U7N5V677DDIBVJH4FSOPQ3F6SF7S75E", "length": 9863, "nlines": 122, "source_domain": "mediawatch.info", "title": "| Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं\nतुम्हांला सुरमई माहीत आहे का \nचवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही \nपण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल \n तुम्हाला तर सगळंच माहीत आहे;\nतिचं ताजेपण ओळखण्याची कला,\nआता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही ;\nतिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते,\nतिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते,\nकिंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.\nपण माफ करा, तुम्हांला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे\nअसं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे;\nतुम्हांला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही,\nतुम्हांला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही,\nतुम्हांला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहीत नाही,\nआणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर\nतुम्हांला नक्कीच माहीत नाही\nसुरमईची फक्‍त चव माहीत आहे,\nआणि जे सुरमईच्या बाबतीत\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nसंविधानाने आपल्याला काय दिलं अमेय तिरोडकर ब-याचदा होतं काय, आपण ही जी फेसबुकवर, ट्विटरवर…\nबापू , आम्ही करंटे आहोत प्रिय बापू, काल शनिवारी तुमच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशाने…\nसंतांना सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा पत्ताच नव्हता लेखक- मुग्धा कर्णिक ईश्वराच्या आराधनेत कवने रचणारी सगळी संतकवीकवयित्री मंडळी…\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा - संदीप वासलेकर मी ३० वर्षांपूर्वी ऑक्‍सफर्डमधून पदवी घेऊन परतलो,…\nडीपी के मोहताज रिश्तों की दुनिया.. 'मीडिया वॉच' दिवाळी अंक २०१६ माणिक मुंढे जग केवढं झपाट्यानं…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/highest-individual-scores-by-captains-in-odis/", "date_download": "2018-08-18T00:56:36Z", "digest": "sha1:QOCXVXZ6AQUHTHECF5JR625JMMOHGZKK", "length": 6417, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वनडेत द्विशतक करणारा रोहित शर्मा केवळ दुसरा कर्णधार -", "raw_content": "\nवनडेत द्विशतक करणारा रोहित शर्मा केवळ दुसरा कर्णधार\nवनडेत द्विशतक करणारा रोहित शर्मा केवळ दुसरा कर्णधार\nभारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मोहाली वनडेत धमाकेदार द्विशतक करताना अनेक विक्रम केले. त्यात एक खास विक्रम म्हणजे वनडेत द्विशतक करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.\nत्याने आज मोहाली वनडेत १५३ चेंडूत २०८ धावा करताना १२ षटकार आणि १३ चौकार खेचले आहे. श्रीलंका वनडे मालिकेसाठी त्याने त्याला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सोपवले गेले आहे. पहिल्या वनडेत तो २ धावांवर तो बाद झाला होता. त्या पराभवाची परतफेड आज रोहितने दुसऱ्या वनडेत केली आहे.\nयापूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये वनडेत कर्णधार म्हणून द्विशतक करणाऱ्याचा पहिला मान भारतीय संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागला मिळतो. त्याने इंदोर येथे झालेल्या वनडेत विंडीजविरुद्ध २१९ धावांची खेळी केली होती.\nवनडेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू\n२१९ वीरेंद्र सेहवाग विरुद्ध विंडीज\n२०८* रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका\n१८९ सनाथ जयसूर्या विरुद्ध भारत\n१८६* सचिन तेंडुलकर विरुद्ध न्यूझीलँड\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tumchaneta.com/index.php", "date_download": "2018-08-18T00:17:07Z", "digest": "sha1:5BYJSVI2NNJZUJQAEY2RQVUNEYWOGSSW", "length": 11356, "nlines": 97, "source_domain": "www.tumchaneta.com", "title": "Tumchaneta", "raw_content": "\nसुज्ञ व जागरूक नागरिकहो,\nरस्ते, पाणी, कचरा, ज्येष्ठांसाठी बागा, कम्युनिटी हॉल यांसारख्या समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत का मग कोणाकडे व कसे जायचे\nआपल्या भागातील नेते आपल्याला भेटायला व मदत करायला उत्सुक आहेत.\nआम्ही One9Zero9 ने TumchaNeta.com च्या माध्यमातून मदत करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नेत्यांची माहिती व त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी online सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांची माहिती लवकरच आम्ही आपणासाठी उपलब्ध करणार आहोत.\nआपण आपल्या समस्या अगदी आज १९ सप्टेंबर २०१७ पासून मांडू शकता. तुमच्या मनात कुणा ठराविक नेत्याचे नाव असेल तर तेही तुम्ही देऊ शकता.\nआपले फक्त पहिले नाव व तुमच्या समस्या आम्ही नेत्यापर्यंत पोचवणार आहोत. आपली इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल याची आम्ही खात्री देतो. या द्वारे आपण आपले प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी आपल्या नेत्यापर्यंत पोचवू शकता.\nही सोय विनामूल्य आहे. तरी आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर कराल अशी अपेक्षा आहे. चला, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आजच पहिले पाउल टाकूया\nसुज्ञ व जागरूक नागरिकहो,\nरस्ते, पाणी, कचरा, ज्येष्ठांसाठी बागा, कम्युनिटी हॉल यांसारख्या समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत का मग कोणाकडे व कसे जायचे\nआपल्या भागातील नेते आपल्याला भेटायला व मदत करायला उत्सुक आहेत.\nआम्ही One9Zero9 ने TumchaNeta.com च्या माध्यमातून मदत करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नेत्यांची माहिती व त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी online सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांची माहिती लवकरच आम्ही आपणासाठी उपलब्ध करणार आहोत.\nआपण आपल्या समस्या अगदी आज १९ सप्टेंबर २०१७ पासून मांडू शकता. तुमच्या मनात कुणा ठराविक नेत्याचे नाव असेल तर तेही तुम्ही देऊ शकता.\nआपले फक्त पहिले नाव व तुमच्या समस्या आम्ही नेत्यापर्यंत पोचवणार आहोत. आपली इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल याची आम्ही खात्री देतो. या द्वारे आपण आपले प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी आपल्या नेत्यापर्यंत पोचवू शकता.\nही सोय विनामूल्य आहे. तरी आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर कराल अशी अपेक्षा आहे. चला, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आजच पहिले पाउल टाकूया\nसुज्ञ व जागरूक नागरिकहो,\nरस्ते, पाणी, कचरा, ज्येष्ठांसाठी बागा, कम्युनिटी हॉल यांसारख्या समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत का मग कोणाकडे व कसे जायचे\nआपल्या भागातील नेते आपल्याला भेटायला व मदत करायला उत्सुक आहेत.\nआम्ही One9Zero9 ने TumchaNeta.com च्या माध्यमातून मदत करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नेत्यांची माहिती व त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी online सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांची माहिती लवकरच आम्ही आपणासाठी उपलब्ध करणार आहोत.\nआपण आपल्या समस्या अगदी आज १९ सप्टेंबर २०१७ पासून मांडू शकता. तुमच्या मनात कुणा ठराविक नेत्याचे नाव असेल तर तेही तुम्ही देऊ शकता.\nआपले फक्त पहिले नाव व तुमच्या समस्या आम्ही नेत्यापर्यंत पोचवणार आहोत. आपली इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल याची आम्ही खात्री देतो. या द्वारे आपण आपले प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी आपल्या नेत्यापर्यंत पोचवू शकता.\nही सोय विनामूल्य आहे. तरी आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर कराल अशी अपेक्षा आहे. चला, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आजच पहिले पाउल टाकूया\nसुज्ञ व जागरूक नागरिकहो,\nरस्ते, पाणी, कचरा, ज्येष्ठांसाठी बागा, कम्युनिटी हॉल यांसारख्या समस्या तुम्हाला भेडसावत नाहीत का मग कोणाकडे व कसे जायचे\nआपल्या भागातील नेते आपल्याला भेटायला व मदत करायला उत्सुक आहेत.\nआम्ही One9Zero9 ने TumchaNeta.com च्या माध्यमातून मदत करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नेत्यांची माहिती व त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी online सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांची माहिती लवकरच आम्ही आपणासाठी उपलब्ध करणार आहोत.\nआपण आपल्या समस्या अगदी आज १९ सप्टेंबर २०१७ पासून मांडू शकता. तुमच्या मनात कुणा ठराविक नेत्याचे नाव असेल तर तेही तुम्ही देऊ शकता.\nआपले फक्त पहिले नाव व तुमच्या समस्या आम्ही नेत्यापर्यंत पोचवणार आहोत. आपली इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल याची आम्ही खात्री देतो. या द्वारे आपण आपले प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी आपल्या नेत्यापर्यंत पोचवू शकता.\nही सोय विनामूल्य आहे. तरी आपण या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर कराल अशी अपेक्षा आहे. चला, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आजच पहिले पाउल टाकूया\nतुमच्या नेत्याचे कार्य, त्याच्यापुढे तुम्ही मांडलेल्या तक्रारींचं निवारण, त्यांची दूरदृष्टी, त्याच्याशी थेट संवाद साधण्याची संधी.....\nआपल्या समस्येची नोंदणी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_634.html", "date_download": "2018-08-18T00:50:15Z", "digest": "sha1:DKLYBFQ7QFOHKN2AEM3XCSNMRDIEVFNA", "length": 4646, "nlines": 60, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "कधीच नाही पहाणार. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » कधीच नाही पहाणार. » कधीच नाही पहाणार.\nकसे सांगू तुला माझ्या मनीचीव्यथा तु नसताना झालीय माझी काय दशा...\nकसे सांगू तुला माझे चुकले नव्हते नियतीपण कधी कधी सर्वांनाच झुकाविते...\nकसे सांगू तुला तीपरीक्षाच असेल कुणाचा किती विश्वास देव पाहत नसेल\nकसे सांगू तुला प्रेम मिळविणे कठीण मिळालेच तर टिकविणे त्याहून हि कठीण...\nकसे सांगू तुला तु कितीअनमोल हजारो जन्मात माझ्या चुकणार नाहीत मोल..\nकसे सागु तुला मन किती उदास तु नाहीस तरी तुलाचपाहण्याची आस...\nकसे सांगू तुला हृदय किती रडतेय तुझ्या हृदयाला विचार त्याला सर्व कळतेय...\nकसे सांगू तुला श्वास आता थांबतोय हळू हळू आता अखेरचा होऊ पाहतोय..\nकसे सांगू तुला जीव आता जातोय क्षणभराचा विलंब हा देह सोडू पाहतोय..\nकसे सांगू तुला मीमीनाही राहणार तुझ्यावाचून माझे अस्तित्वच नाही उरणार...\nकसे सांगू तुला काहीतरी बोल नाहीतर तु मला कधीच नाही पहाणार. कधीच नाही पहाणार.\nRelated Tips : कधीच नाही पहाणार.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/521-test-wickets-for-jimmy-anderson/", "date_download": "2018-08-18T01:00:25Z", "digest": "sha1:JHM3NKO3I54VIFZWS4NMAMLITUIC3UAM", "length": 7641, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेम्स अँडरसनने मोडला कोर्टनी वॉल्शचा विक्रम, आता ग्लेन मॅकग्राच्या विक्रमाच्या बरोबरीकडे वाटचाल -", "raw_content": "\nजेम्स अँडरसनने मोडला कोर्टनी वॉल्शचा विक्रम, आता ग्लेन मॅकग्राच्या विक्रमाच्या बरोबरीकडे वाटचाल\nजेम्स अँडरसनने मोडला कोर्टनी वॉल्शचा विक्रम, आता ग्लेन मॅकग्राच्या विक्रमाच्या बरोबरीकडे वाटचाल\n ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडच्या जेम्स अँडरसनने कोर्टनी वॉल्श यांच्या कसोटी क्रिकेटमधील ५१९ विकेट्सचा विक्रम मोडला आहे. त्याने आज दुसऱ्या दिवशी दोन विकेट्स घेत कसोटीत ५२१विकेट्सचा टप्पा गाठला.\nत्याने १३३ कसोटी सामन्यात २७.३८च्या सरासरीने २४८ डावात ही कामगिरी केली आहे.\nकोर्टनी वॉल्श यांनी विंडीजकडून खेळताना १३२ सामन्यात २४.४४च्या सरासरीने ५१९ विकेट्स घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाजमध्ये ज्यांनी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत त्यात अँडरसनच्या पुढे आता केवळ ग्लेन मॅकग्रा आहे. त्याने १२४ सामन्यात ५६३ विकेट्स घेतल्या आहेत.\nॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडच्या जेम्स अँडरसनने कोर्टनी वॉल्श यांच्या कसोटी क्रिकेटमधील ५१९ विकेट्सचा विक्रम मोडला आहे. त्याने आज दुसऱ्या दिवशी दोन विकेट्स घेत कसोटीत ५२१विकेट्सचा टप्पा गाठला. #Ashes pic.twitter.com/BsdwvH2rA3\nकसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता जेम्स अँडरसन ५व्या स्थानावर पोहचला आहे. पहिल्या ५ खेळाडूंमध्ये आता ३ फिरकी आणि २ वेगवान गोलंदाज आहेत.\nकसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज\n८००- मुथय्या मुरलीधरन (सामने- १३३)\n७०८-शेण वॉर्न (सामने- १४५)\n६१९- अनिल कुंबळे (सामने- १३२)\n५६३- ग्लेन मॅकग्रा (सामने- १२४)\n५२१- जेम्स अँडरसन (सामने- १३३)\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-704.html", "date_download": "2018-08-18T00:15:39Z", "digest": "sha1:TTGQCKWYZAH6LYNUPRPR5CW4AHCMLBUU", "length": 4580, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कोपरगावचा अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद तडीपार - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News कोपरगावचा अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद तडीपार\nकोपरगावचा अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद तडीपार\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव येथील नगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद याला नगर जिल्हा तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला, निफाड तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काल बजावला, अशी माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी पत्रकारांना दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nडॉ. पाटील म्हणाले, सय्यद याच्यावर विविध पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात दंगे घडविणे, एका वृत्तपत्राचे कार्यालय फोडणे आदीचा त्यात समावेश आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी रात्री ९ वाजता आदेश बजावला आहे. २४ तासात हद्दीबाहेर जायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/05/blog-post_08.html", "date_download": "2018-08-18T01:08:52Z", "digest": "sha1:6F7JIJVZA4VUNVEGBLH2E3ZYFAGDWF2G", "length": 11431, "nlines": 290, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): कविता... कविता... कविता...", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nअहो असतं तरी काय\nकुणी म्हणालं, \"दुधावरची साय\nकी बोट घालून दुमडायला लागणारी\nखोटं खोटंच लिहा की\nमग मीही बसलो ठरवून\nकी काढायचंच काही तरी लिहून\nकुसुमाग्रजांच्या कवितेतेतून घेतली 'अनंत आशा'\nकेशवसुतांची चोरली जराशी वजनदार भाषा\nउगाच लिहिलं काही-बाही, जे कुणालाच कळलं नाही\nवरून म्हटलं - \"का बरं ग्रेसांनी लिहिलं नाही\n'र' ला 'र' आणि 'ट' ला 'ट' जोडला\nआणि पाडगांवकरी सहजतेचा आव आणला\nआणि बालकवींचा साज मानला\nवृत्तांच्या साच्यातून काढल्या दोन-दोन ओळी\nआणि माधवरावांच्या पायी वाहिल्या\nरदीफांच्या शेपट्या जोडून नाचवले काफिये\nआणि भटांच्या गोडव्या गायल्या \nखंडीभर लिहिलं.. लिहीतच राहिलो\nकवितांचा रतीब घालतच राहिलो\nवाह-वाह करणारे भाट बरेच भेटले\nपोकळ स्तुतीने हुरळतच राहिलो\nआणि एक दिवस आलं काही तरी उफाळून..\nमनातल्या मनात थोड्या वेळासाठी\nती पहिली कविता आली\nयमक स्वत:च जुळले होते..\nशब्द वृत्तात खेळले होते\nतिचा साज होता वेगळाच..\nअन रुबाब होता आगळाच..\nएक तो दिवस आहे आणि एक आजचा..\nदुधावरती साय आपसूकच जमते\nमाझ्या हातून कविता स्वत:लाच लिहिते..\nमाझ्या हातून कविता स्वत:लाच लिहिते....\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nमी तर माझा मजेत आहे\nनभाच्या कडांना छटा केशराच्या..\n'कून फाया कून..' - स्वैर भावानुवाद/ प्रेरणा\nमृत्युला चकवून काही क्षण जगावे..\nएक होता कवी गचाळ \nमाझी 'प्रायोरिटी' - माझी जन्मठेप..\nसुखाच्या मल्मली वेषात... (उधारीचं हसू आणून....)\nप्रगल्भ विषयाची प्रगल्भ मांडणी - 'काकस्पर्श' Kaksp...\nम्हणूनच ही जिंकण्याची जिद्द आहे..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/atletico-de-kolkata-defeat-delhi-dynamos-and-register-their-second-straight-win-in-the-indian-super-league/", "date_download": "2018-08-18T00:58:28Z", "digest": "sha1:DQUI3K7FKZSBHSAFEM2TWS7QMN2TDE3V", "length": 10437, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL: दिल्लीला हरवून एटीकेचा सलग दुसरा विजय -", "raw_content": "\nISL: दिल्लीला हरवून एटीकेचा सलग दुसरा विजय\nISL: दिल्लीला हरवून एटीकेचा सलग दुसरा विजय\nमार्की खेळाडू रॉबी किनचा सदाबहार गोल\nकोलकाता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या एटीकेने चौथ्या मोसमात फॉर्म गवसताच टॉप गिअर टाकण्यास सुरवात केली आहे. मार्की खेळाडू रॉबी किन याच्या सदाबहार गोलच्या जोरावर एटीकेने दिल्ली डायनॅमोजला 1-0 असे हरविले. उत्तरार्धात किनने नेत्रदिपक गोल आणि मग नेत्रसुखद जल्लोष केला.\nसुरवातीपासून अथक चाली रचणाऱ्या एटीकेच्या प्रयत्नांना 12 मिनिटे कमी असताना यश आले. बिपीन सिंगने हेडींग केलेला चेंडू किनच्या दिशेने आला. या चेंडूवर नियंत्रण मिळविणे कठिण होते, पण किनने आपले तमाम कौशल्य आणि अनुभव पणास लावला.\nशारिरीक संतुलन साधत त्याने चेंडू नेटमध्ये मारला. त्यानंतर कोलांटउड्या घेत त्याने खास शैलीत जल्लोष केला. मग उभे राहून त्याने प्रेक्षकांना नमस्कार करीत भावपूर्ण अभिवादन केले. त्यावेळी प्रेक्षकांत उपस्थित असलेला माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली याच्यासह सर्वांनी त्याला दाद दिली.\nएटीकेचा हा सलग दुसरा विजय आहे. टेडी शेरींगहॅम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाने दोन विजय, दोन बरोबरी व दोन पराभव अशी कामगिरी केली. या संघाने आठ गुणांसह सातवा क्रमांक गाठला. त्यांनी एक क्रमांक प्रगती केली.\nकेरळा ब्लास्टर्स सात गुणांसह आठव्या स्थानावर आहे. दिल्लीचे तळातील स्थान कायम राहिले. दिल्लीला सलग पाचवा पराभव पत्करावा लागला. सलामीला मिळालेल्या विजयासह तीन गुण मिळविल्यानंतर त्यांना भर घालता आलेली नाही. त्यांचा गोलफरक उणे 10 आहे.\nतत्पूर्वी, पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत सुटला. पाचव्या मिनिटाला रॉबी किनने चाल रचली. त्याने डावीकडून आगेकूच करीत नेटसमोर असलेल्या जयेश राणेला पास दिला. जयेशने हेडींग केले, पण चेंडू थोडक्यात बाहेर गेला. सातव्या मिनिटाला एटीकेला कॉर्नर मिळाला.\nत्यावर रायन टेलरने चांगली किक मारली, पण दिल्लीच्या रॉइल्सन रॉड्रीग्जने हेडींग करून चेंडू दूर घालविला. एटीकेने वेगवान खेळ सुरु केल्यामुळे दिल्लीने चेंडूवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला. 12व्या मिनिटाला एटीकेच्या प्रबीर दासने आगेकूच केली होती.\nत्याने तिरकस मारलेला चेंडू दिल्लीच्या प्रतिक चौधरी याच्या दंडाला लागला, पण पंचांना हे दिसले नसावे. त्यामुळे एटीकेची संभाव्य पेनल्टी हुकल्याची खंत स्थानिक प्रेक्षकांना वाटली.\n16व्या मिनिटाला दिल्लीच्या रोमीओ फर्नांडीसने घोडदौड केली होती. त्याने मारलेला चेंडू एटीकेच्या बचावपटूला लागून बाहेर गेला. त्यामुळे दिल्लीला कॉर्नर मिळाला. प्रीतम कोटलने त्यावर हेडींग केले, पण एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार याने झेप टाकत हाताने चेंडू नेटवरून घालविला.\n40व्या मिनिटाला एटीकेला सर्वोत्तम संधी मिळाली होती. कॉनर थॉमसने रचलेल्या चालीवर रॉबी किनने झिक्यूइन्हाला पास दिला. झिक्यूइन्हाने बॉक्समध्ये धाव घेत चेंडू मारला, पण तो अचूकता साधू शकला नाही.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/start-date-for-2017-senior-national-kabaddi-championships-confirmed/", "date_download": "2018-08-18T00:58:31Z", "digest": "sha1:AVFAFODCUOQIIOM4AWLN7YRLQYOXUQAE", "length": 7738, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कबड्डीच्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या उदघाटनाची तारीख जाहीर -", "raw_content": "\nकबड्डीच्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या उदघाटनाची तारीख जाहीर\nकबड्डीच्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या उदघाटनाची तारीख जाहीर\nकबड्डीच्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या उदघाटनाची तारीख जाहीर झाली आहे. ३१ डिसेंबरपासून ही स्पर्धा गाचीबोवली इनडोअर स्टेडियम हैद्राबाद येथे होणार आहे.\nभारतीय कबड्डी संघ गेल्याच आठवड्यात गोरगन, इराण येथे झालेली एशियन कबड्डी चॅम्पियनशिप पुरुष आणि महिला गटात जिंकून आला आहे. भारताने या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोनवेळा पराभूत केले.\nराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या राज्याकडून भाग घेताना प्रो कबड्डी आणि राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडू खेळताना दिसतील.\nगेले ३-४ महिने लीग सामने खेळलेल्या खेळाडूंना आता राष्ट्रीय स्पर्धेचे वेध लागणार आहे. कबड्डी खेळात सध्या मोठ्या प्रमाणावर तरुण खेळाडू भाग घेत आहेत आणि प्रो कबड्डीच्या कामगिरीवर अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे.\nया स्पर्धेत तरुण खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर आपली कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. जे खेळाडू प्रो कबड्डीमध्ये विरोधी संघात दिसले त्यातील अनेक खेळाडू एकाच संघांकडून खेळताना दिसणार आहे.\nज्या स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे ते गाचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये एकावेळी ५ हजार प्रेक्षक बसू शकतात. या स्टेडियमवर आजपर्यत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य स्थरावरील स्पर्धा झाल्या आहेत.\nकबड्डीची सध्या देशात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर प्रो कबड्डीबरोबर अन्य स्पर्धाही पाहतात. त्यामुळे पुन्हा एकदा कबड्डीप्रेमींसाठी ही स्पर्धा मोठी पर्वणीच ठरणार आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_3034.html", "date_download": "2018-08-18T00:48:06Z", "digest": "sha1:IOCPMNT4426XCS3C5QO2A7745PQTWFLB", "length": 4776, "nlines": 56, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "भास तर नाही ना | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » असल्याचा भास होतोय » खुप उणीव भासते » भास आहेत हे » भास तर नाही ना » भास तर नाही ना\nभास तर नाही ना\n हे स्वप्नं तर नाही ना माझ्या जीवनात तुझे येणे, हा भास तर नाही ना \nसंकटे, निराशा आणि त्रास जीवनात आजवर ह्यांचाच होता सहवास वाटू लागले होते, हीचकटू सत्ये; म्हणजे जीवनाचा प्रवास.....\nस्वतःला समजावले होते..\"एकला चलोरे \" हाचजीवनाचा मार्ग बाकी सर्व केवळ वल्गना परी कथेतील रम्य कल्पना\nअशा निराशेच्या खायीत कोल्माड्ताना ऐकू आलीतुझी..... हळूच घातलेली साद मला. थोडे मागे वळून पहिले..... आणिवळणच मिळाले जणू जीवनाला\nह्या वळणावर जीवनाच्या नाही निराशेचा काटेरी मार्ग आशांच्या पुष्पमालाअन स्वप्नांचे कुंजवन आहे. तुझी प्रत्येक साद हि जणू...... कुंजवानातील वेणू नाद आहे.\nदिशाहीन एका जीवनाला असा अमृताचा मार्ग मिळणे..... स्वप्नवतच आहे ना \n हे स्वप्नं तर नाही ना...... माझ्या जीवनात तुझे येणे.... हा भास तर नाही ना \nभास तर नाही ना\nRelated Tips : असल्याचा भास होतोय, खुप उणीव भासते, भास आहेत हे, भास तर नाही ना\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/after-establishing-our-roots-in-india-and-trinbago-knight-shahrukh-khan-is-thrilled-to-make-cape-town-our-new-home-2/", "date_download": "2018-08-18T00:57:27Z", "digest": "sha1:ADFRILTH3YJQAOKLTKYAMB5YUXI6MYEV", "length": 6754, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा शाहरुखने दिल्या त्याच्या नवीन टी२० संघाला खास शुभेच्छा ! -", "raw_content": "\nपहा शाहरुखने दिल्या त्याच्या नवीन टी२० संघाला खास शुभेच्छा \nपहा शाहरुखने दिल्या त्याच्या नवीन टी२० संघाला खास शुभेच्छा \nबॉलीवूड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने क्रिकेटच्या वेगवेगळ्या खंडात चालणाऱ्या लीगमधील ३ टीम खरेदी केल्या आहेत हे आता सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन गोष्ट राहिली नाही.\nइंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स, कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाईट रायडर्स आणि टी२० ग्लोबल लीगमधील केप टाउन नाईट रायडर्स हे ते तीन संघ.\nतर या संघाच्या अधिकृत लोगोचे अनावरण झाले आहे. याबरोबर शाहरुख खानने एक खास संदेशही दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून केप टाउन नाईट रायडर्स खात्यावरून ही शाहरुख खानने हा संदेश दिला आहे.\nशाहरुख म्हणतो, ” हॅलो दक्षिण आफ्रिका आणि हॅलो केप टाउन नाईट रायडर्स परिवाराकडून मी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे अभिनंदन करतो. त्यांनी टी२० ग्लोबल लीग सारख्या लीगची सुरुवात केली. नाईट रायडर्स परिवाराला या लीगमध्ये सामील करून घेतल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.”\n“आम्ही या प्रवासाचे सहयात्री होण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही कोलकाता आणि त्रिनिनाद आणि टोबॅकोमधील सर्व चाहत्यांचे आभारी आहोत. केप टाउन आपणांकडूनही आम्हास असच प्रेम मिळेल. ”\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_5299.html", "date_download": "2018-08-18T00:46:16Z", "digest": "sha1:KEBB3PTFFDGGZM2WJMBTYSUG4PSJ6LK7", "length": 3621, "nlines": 53, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "धर्म देखिल तूच आहेस | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » ती- तूच ठराव » तूच सांग ना » धर्म देखिल तूच आहेस » फक्त तूच आहेस » धर्म देखिल तूच आहेस\nधर्म देखिल तूच आहेस\nप्रेम माझे तू आहेस , प्रेयसी ही तूच आहेस , साथ माझी तू आहेस , वेड माझे तूच आहेस ...\nतूच माझे बोल , माझी कविता तूच आहेस , तूच माझे शब्द , वाक्य माझे तूच आहेस ...\nरात्र माझी तू आहेस , दिवस माझा तू आहेस , तूच इन्द्रधनुष्य माझा , पावसातही तूच आहेस ...\nदेव माझा तू आहेस , धर्म देखिल तूच आहेस ,\nधर्म देखिल तूच आहेस\nRelated Tips : ती- तूच ठराव, तूच सांग ना, धर्म देखिल तूच आहेस, फक्त तूच आहेस\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/politics-26.html", "date_download": "2018-08-18T00:24:33Z", "digest": "sha1:PMPNYYFN4BPOVPETIURODKOZXWYWSDOT", "length": 8837, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राजकारण - पंकजा मुंडे यांच्या दबावतंत्राला मुख्यमंत्र्यासह भाजप नेते झुकले ? - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Politics News Special Story राजकारण - पंकजा मुंडे यांच्या दबावतंत्राला मुख्यमंत्र्यासह भाजप नेते झुकले \nराजकारण - पंकजा मुंडे यांच्या दबावतंत्राला मुख्यमंत्र्यासह भाजप नेते झुकले \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री राम शिंदे, आ. मोनिका राजळे, आ. शिवाजी कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांची नावे कार्यक्रम पत्रीकेत होती.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nखासदार दिलीप गांधी यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नव्हते तर ना. पंकजा मुंडे यांना टाळून आयोजकांनी मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम घेतल्याने मुंडे कार्यक्रमाला येणारच नाहीत, असे मुंडे समर्थक अगोदरपासूनच ठामपणे सांगत होते. त्यातच ऍड. प्रताप ढाकणे यांनी काही दिवसापूर्वी निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने त्यांच्याकडे नगर दक्षिण मतदार संघाचे उमेदवार म्हणून पाहिले जाते.\nऍड. ढाकणे सचिव असलेल्या एकलव्य शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या बबनराव ढाकणे जीवनगौरव समारंभाच्या खाजगी कार्यक्रमाकडे ऍड. ढाकणे यांची भविष्यातील राजकीय नांदी म्हणून पाहिले गेले. यासर्व घडामोडींत ना. मुंडेंना व खा. गांधींना टाळून मुख्यमंत्री कार्यक्रमाला येतील काय असाही प्रश्‍न उपस्थित केला जात होता.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nऍड. प्रताप ढाकणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने मैत्रीचे संबंध आहेत. मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे प्रमुख असतात त्यांना राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे एकलव्य शिक्षण संस्थेच्या खाजगी कार्यक्रमाला मुख्यमंत्री नक्की येथील अशी आयोजकांना खात्री होती. त्यात फडणवीस मुंबईवरून विमानाने औरंगाबादला व मोटारीने पाथर्डीला असा शासकीय दौरा शनिवारी रात्री आला अन्‌ मुख्यमंत्री येतीलच यावर शिक्कामोर्तब झाले.\nआयोजकांसह प्रशासनानेही गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेली कार्यक्रमाची व मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याची तयारी पूर्ण केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तीन-चार दिवसापासून शहरात तळ ठोकून होता. आज रविवारी सकाळी शहराला पोलिसांनी वेढल्याने पोलीस छावणीचे रूप आले होते.\nमात्र ऐनवेळी मुख्यमंत्री नागपूर येथे रामनवमीनिमित्त आरएसएसच्या कार्यक्रमाला गेल्याने पाथर्डीचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. मात्र कार्यक्रम पत्रिकेत असलेल्या नावापैकी एकही भाजपचा नेता कार्यक्रमाकडे फिरकला नसल्याने पंकजा मुंडे यांच्या दबावतंत्राला मुख्यमंत्र्यासह इतर भाजप नेते झुकल्याची चर्चा तालुक्‍यात आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराजकारण - पंकजा मुंडे यांच्या दबावतंत्राला मुख्यमंत्र्यासह भाजप नेते झुकले \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/paani-foundation-work-takrarwadi-113377", "date_download": "2018-08-18T01:37:39Z", "digest": "sha1:AWSOL3AQC675YTIHDUCNKER4OZS6XZYA", "length": 11929, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Paani foundation work in Takrarwadi 'पानी फाऊंडेशन'च्या कामामध्ये 'सैराट'मधील 'मंग्या'चे श्रमदान | eSakal", "raw_content": "\n'पानी फाऊंडेशन'च्या कामामध्ये 'सैराट'मधील 'मंग्या'चे श्रमदान\nमंगळवार, 1 मे 2018\nभिगवण : गतवर्षी वाॅटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षीस मिळविलेल्या तक्रारवाडी (ता. इंदापूर) या गावाने याही वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. परिसरातील सामाजिक संस्था, सेलेब्रिटी यांना पानी फाऊंडेशनच्या कामामध्ये सहभागी करुन घेण्यात येत आहे. सैराट फेम मंग्या उर्फ धनंजय ननवरे यांनी तक्रारवाडी गावास भेट देत येथे श्रमदान केले.\nभिगवण : गतवर्षी वाॅटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षीस मिळविलेल्या तक्रारवाडी (ता. इंदापूर) या गावाने याही वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. परिसरातील सामाजिक संस्था, सेलेब्रिटी यांना पानी फाऊंडेशनच्या कामामध्ये सहभागी करुन घेण्यात येत आहे. सैराट फेम मंग्या उर्फ धनंजय ननवरे यांनी तक्रारवाडी गावास भेट देत येथे श्रमदान केले.\nतक्रारवाडी (ता.इंदापुर) गावाने गतवर्षी वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला होता. चालू वर्षी गावातील तरुणांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला ग्रामपंचायत सदस्य विलास गडगर, बलभीम पिसाळ, अंकुश वाघ, शिवाजी थोरात,ऋषिकेश काळंगे, प्रवीण गडकर, चेतन वाघ, अभिनव वाघ, आदींनी पाणी फाऊंडेशनच्या कामाची धुरा सांभाळली आहे. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सैराट फेम मंग्या उर्फ धनंजय ननवरे यांनी तक्रारवाडी गावास भेट देत श्रमदान केले.\nयेथील सायकल क्लब व नेचर फाउंडेशनच्या सदस्यांनीही श्रमदानांमध्ये सहभाग घेतला. यावेळी सायकल क्लबच्या वतीने संजय चौधरी, संपत बंडगर, रियाज शेख, डॉ.जयप्रकाश खरड, अर्जुन तोड़कर, केशव भापकर, नितिन चितळकर व अकबर तांबोळी यांनी सायकलवर येवून येऊन श्रमदान केले. एल बी एस प्रकारातील एक दगडी बंधारा बांधला. पाणी फाऊंडेशनच्या कामामध्ये अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच शोभाताई वाघ यांनी केले आहे.\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nAtal Bihari Vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा\nदौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा...\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात दोन दिवसांत २.४ टीएमसी (७.८९ टक्के) वाढ...\nअकोला - वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना काल (ता. 16) अतिवृष्टीचा फटका बसला....\nडिंभे धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला\nपारगाव - डिंभे धरण क्षेत्रात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला. गुरुवारी सकाळी धरणातील पाणीसाठा ९७ टक्‍क्‍यांपुढे गेला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2701.html", "date_download": "2018-08-18T00:23:22Z", "digest": "sha1:SMP7IO6434LPHNXT4EDT4GPVORJ4LIS4", "length": 6408, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सैन्यदलातील सुभेदाराकडून सात कोटी रूपयांचा गंडा. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Crime News सैन्यदलातील सुभेदाराकडून सात कोटी रूपयांचा गंडा.\nसैन्यदलातील सुभेदाराकडून सात कोटी रूपयांचा गंडा.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सैन्यदलात नोकरीचे अमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातील ३०० जणांना सात कोटी रूपयांचा गंडा घालणा-या वाळकी (ता. नगर) येथील सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख (इंजिनिअरिंग रेजिमेंट, तवांग) याने नगरमधील अनेकांना नोकरीच्या अमिषाने गंडा घातल्याचे समजते.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nशेख हा सैन्यदलात सुभेदार पदावर कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन त्याने एजंटामार्फत उत्तर महाराष्ट्रातील ३०० तरूणांकडून पैसे घेऊन त्यांना लष्करात नोकरी देण्याचे अमिष दाखविले. पैसे घेऊनही नोकरी मिळत नसल्याने दोन महिन्यापूर्वी पाचोरा (जि. जळगाव) परिसरातील तरूण वाळकी येथे आले होते.\nयावेळी शेख याने या मुलांची समजूत घालून थोड्याच दिवसांत तुम्हाला नियुक्तीपत्र मिळेल असे सांगितले होत. या तरूणांना मात्र नियुक्तीपत्र न मिळाल्याने त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात शेख याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पाचोरा पोलीसांनी तीन दिवसांपूर्वी वाळकी येथे येऊन शेख याच्यासह त्याची पत्नी व मुलाला ताब्यात घेतले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nशेख याने वाळकी येथील १५ तरूणांना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. शेख याचा भंडाफोड झाल्यानंतर वाळकीच्या तरूणांनी त्याच्याकडून पैसे वसूल केले. बाहेरील जिल्ह्यातील मुलांचे पैसे मात्र अडकले. नगर तालुक्यातील विविध गावातील तरूणांकडून त्याने नोकरीच्या अमिषाने पैसे घेतले असल्याची माहिती समजते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-beaten-doctor-pimpri-105050", "date_download": "2018-08-18T01:27:27Z", "digest": "sha1:4UUNHQ5GYYFPSE2IM7ZR4UDNEGDMBKHZ", "length": 10700, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news beaten doctor in pimpri पिंपरी: मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण | eSakal", "raw_content": "\nपिंपरी: मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण\nशनिवार, 24 मार्च 2018\nकेतन अशोक गायकवाड (वय २६ रा. एच. कॉलनी, पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. पिंपरीचे पोलिस निरीक्षक गुन्हे मसजी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील एका रुग्णालयात केतन यांचा मृत्यू झाला.\nपिंपरी : तरुण रुग्ण दगावल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या चुकीच्या वर्तनामुळे संतापलेल्या मयत तरुणाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. ही घटना पिंपरीतील एका रुग्णालयात घडली.\nकेतन अशोक गायकवाड (वय २६ रा. एच. कॉलनी, पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. पिंपरीचे पोलिस निरीक्षक गुन्हे मसजी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील एका रुग्णालयात केतन यांचा मृत्यू झाला. बोलणाऱ्या रूग्णाचा अचानक मृत्यू कसा झाला याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरकडे विचारणा केली. मात्र डॉक्टरने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे मयताच्या नातेवाईक महिला परिचारिकांने डॉक्टरने काय उपचार केले हे पाहण्यासाठी कागदपत्र बघण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका डॉक्टरने त्या महिलेचा हात पिरगळला. ही घटना पाहताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली.\nसुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून डॉक्टरला नातेवाईकांपासून वाचवले. याबाबत शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत त्या रुग्णालयात चांगलाच गोंधळ चालला होता. नातेवाईक व डॉक्टर या दोन्हींकडूनही काहीच तक्रार आली नसल्याचे पोलिस निरीक्षक मसाजी काळे यांनी सांगितले.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपाथर्डी - चिचोंडी येथील केशव दशरथ जऱ्हाड (वय 50) यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/106765", "date_download": "2018-08-18T01:27:51Z", "digest": "sha1:XNWLQWQKWUTBQKI3ROOQ4YSFTWKA6G7T", "length": 12350, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "पिकांसाठी 3200 कोटींचे कर्ज देणार | eSakal", "raw_content": "\nपिकांसाठी 3200 कोटींचे कर्ज देणार\nपिकांसाठी 3200 कोटींचे कर्ज देणार\nरविवार, 1 एप्रिल 2018\nजळगाव ः जिल्हा प्रशासनाने आज सर्व बॅंकांचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांची बैठक घेऊन सहा हजार 209 कोटी रुपयांचे कर्ज देण्याबाबतचा आराखडा तयार केला आहे. त्या पिकांसाठी 3 हजार 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले आहे.\nजळगाव ः जिल्हा प्रशासनाने आज सर्व बॅंकांचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांची बैठक घेऊन सहा हजार 209 कोटी रुपयांचे कर्ज देण्याबाबतचा आराखडा तयार केला आहे. त्या पिकांसाठी 3 हजार 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले आहे.\nवार्षिक कर्ज योजनेचा जिल्ह्याचा 2018 -19 चा आराखडा आज जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. जिल्हा अग्रणी बॅंकेचे समन्वयक पी. पी. गिलाणकर, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था विशाल जाधवर, नाबार्डचे जी. एम. सोमवंशी, विवेक पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख, विविध बॅंकांचे प्रतिनिधी प्रवीण मुळे, प्रदीप व्यवहारे, संजय लोणारे, दिनेश चौधरी, अजय शर्मा, गुलशनकुमार सिंग आदी उपस्थित होते.\nगरजूंना स्वतःच्या पायावर उभे करा..\nकृषी अकृषिक क्षेत्रातील विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून बॅंकांनी गरजूंना अर्थसाहाय्य करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करावी. कर्जे वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी मिळून पूर्ण करून जिल्ह्यातील गरजूंना व शेतकऱ्यांना वेळेवर अर्थसाहाय्य मिळेल याचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.\nअसा आहे नियोजन आराखडा\nपीक कर्जाकरीता उद्दिष्ट 3200 कोटी\nअन्य स्वरूपाच्या कृषी कर्जांसाठी उद्दिष्ट 1036 कोटी 42 लाख\nकृषी क्षेत्रासाठी उद्दिष्ट 4236 कोटी 42 लाख\nअकृषिक क्षेत्रासाठी 942 कोटी 5 हजार रुपये,\nअन्य प्राधान्य क्षेत्रासाठी उद्दिष्ट 935 कोटी 38 लाख\nअन्य क्षेत्रांसाठी 195 कोटी 15 लाख\nएकूण नियोजित आराखडा 6209 कोटी\nधारणी (जि. अमरावती) : धारणीपासून 15 किलोमीटर अंतरावरील साद्राबाडी या गावात शुक्रवारी (ता. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के...\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही...\nकेरळातील पावसामुळे रेल्वे रद्द, प्रवाशांची गैरसोय\nकणकवली - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्‍स्प्रेस, ओखा एक्‍स्प्रेस, गरीबरथ या गाड्या रद्द करण्यात आल्या. या एक्‍स्प्रेस रद्द झाल्याची घोषणा...\nमिरज - कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने\nमिरज - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गतीने सुरु झाले आहे. जयसिंगपूरपर्यंत खांब उभे झाले आहेत. पुढे कोल्हापूरपर्यंत काम...\nअखेर एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ स्विकारले\nमुंबई : अघोषित संप करून एसटी प्रशासनाला खिंडीत गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनाचे पैसे स्वीकारले आहेत. मात्र, वेतनवाढीचा तिढा कायम ठेवत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141006055432/view", "date_download": "2018-08-18T00:27:12Z", "digest": "sha1:FDX5JAI2WWYJ6FULLRLGAGDXKUANC56B", "length": 9641, "nlines": 94, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उल्लेखालंकार - लक्षण ७", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उल्लेखालंकार|\nउल्लेखालंकार - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nपरंतु वर सांगितलेल्या दोन्हीही प्रकारांत, वर्ण्य विषयावर भासमान होणारे जे अनेक प्रकार त्यांच्या समुदायालाच उल्लेखालंकार म्हणावें, असेंही दुसरे कांहीं लोक म्हणतात.\nआतां उल्लेखालंकाराच्या ध्वनीचें उदाहरण हें :---\n“त्रिविध तापानें अत्यंत पीडित झालेले, ज्यांनीं कोटयवधि पापें केलीं आहेत असे, रोगामुळें जे अत्यंत जर्जर झाले आहेत व संसार दु:खामुळें ए खंगून गेले आहेत असे हे सर्व लोक, जिच्यावर लाटा हेलकावे खात आहेत अशा गंगेला पाहून सुखी होतात.”\nह्या श्लोकाच्या पूर्वार्धांत सांगितलेल्या गंगेला पाहणारे चार प्रकारचे लोक सुखी होतात, असें म्हटल्यानें, क्रमश: तापाचा, पापाचा, रोगाचा, व संसार दु:खाचा नाश करणारी ही गंगा आहे, अशी गंगेविषयी होणारी जीं चार ज्ञानें तीं सूचित केलीं गेलीं आहेत. हा शुद्ध उल्लेखाचा ध्वनि.\nआतां मिश्रित उल्लेखाचा ध्वनि असा :---\n“हसर्‍या तोंडाच्या त्या सुंदर स्त्रीला पाहून चकोर पक्षी व भुंगें अत्यंत आनंद पावले.”\nह्या श्लोकांत, सुंदर स्त्रीला पाहणारे जे चकोर व भुंगे त्यांना होणारे भ्रांतिरूप ज्ञान, व्यंग्य आहे. या भ्रांतिज्ञानाशीं मिश्रित झाला आहे. कुणी म्हणतील कीं, ‘ह्या श्लोकांत भ्रांतीचाच चमत्कार प्रतीत होतो, तेव्हां येथील उल्लेखालंकाराला काढून टाकतां येणें शक्य आहे.’ पण तस म्हणतां येणार नाहीं. कारण (चकोर, भ्रमर वगैरे) अनेक ग्रहीते व त्यांना होणारीं अनेक ज्ञानें यामुळें होणारा, भ्रांतीहून निराळा असा, जो उल्लेखालंकार त्याचा विषय अजिबात निराळा असल्यामुळें, व त्या अलंकाराचा ह्या ठिकाणीं चमत्कार होत असल्यामुळें, येथें उल्लेख अलंकाराचा निराळा ध्वनि मानणें भाग आहे.\nउल्लेखाच्या दुसर्‍या प्रकारच्या ध्वनीचें उदाहरण हें :---\n“हे राजा, तुझी कीर्ति आकाशांत पसरली असतां, ती अखिल जगाला प्रकाशित करते; रात्रिविकासी कमलांना प्रफुल्लित करते; व ती (कीर्ति) पृथ्वीवर पसरली असतां, सगरसुतांच्या प्रयत्नाला निष्फळ करून टाकते.” (म्ह० सागर निर्माण करणें हें कीर्तीमुळें व्यर्थ झाले :--- सागराचें कार्य कीर्तीनें केल्यामुळें.)\nह्या ठिकाणीं एकाच कीर्तीमध्यें आश्रयाच्या भेदामुलें चांदणें, सागर इत्यादि रूपानें अनेकविधत्व आलें आहे व त्यामुळें उल्लेखालंकराचा येथें ध्वनि झाला आहे. हा उल्लेखालंकार येथील रूपकालंकाराशीं मिश्रित झाला आहे.\nयेथें रसगंगाधरांतील. उल्लेखालंकाराचें प्रकरण समाप्त झालें.\nपु. ( अव . वाघे . ) खंडोबास वाहिलेला पुरुष ; खंडोबाचा भक्त , उपासक . वाघे मुरळ्या भजन करिती - देप ९३ . ३ . [ का . वग्गे = भक्त ]\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:55:54Z", "digest": "sha1:GQZMAPWMVSXOFKOPVHZIWIBXP27PDGJO", "length": 31201, "nlines": 108, "source_domain": "mediawatch.info", "title": "विचारांनी जीवन लखलखीत झाले | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त विचारांनी जीवन लखलखीत झाले\nविचारांनी जीवन लखलखीत झाले\nजन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर घरातल्या ज्या काही बाबी पहिल्यांदा पाहिल्या असतील त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या प्रतिमांचा समावेश ठळक असेल. कारण घरातल्या अन्य वस्तूंत त्याच दर्शनी, रंगीत व उठून दिसणाऱ्या होत्या. हे दोघेही महान होते. पण मानव होते. देव नव्हते. त्यांचा काहीएक विचार होता. कार्य होते. त्यामुळे आमचे म्हणजे माझ्या आई-वडिलांचे व त्यांच्या पिढीतील दलित समुदायाचे आयुष्य अंतर्बाह्य बदलले होते. एक अस्मिता, नवचैतन्य जगण्यात आले होते. पण विचार न कळत्या वयात या दोहोंच्या प्रतिमा अन्य मित्रांच्या घरातील देवांप्रमाणेच मला होत्या. त्यात आई-वडिल या दोहोंच्या प्रतिमांना नियमित हार घालायचे, अगरबत्ती, मेणबत्ती लावायचे व त्रिसरण-पंचशील घ्यायचे. मला हात जोडायला व नमस्कार करायला सांगायचे. माझ्या मुलांना सांभाळ अशी करुणा आई भाकायची. त्यामुळे देवांच्या पलीकडे विचारांचा काही भाग या प्रतिमांत आहे, याचा उमज पडणे कठीण होते. आम्ही बौद्ध झालो तरी माझ्या आईच्या अंगात ‘साती आसरा’ यायच्या. मांड भरला जायचा. त्यावेळी साती आसरांची (मोठ्या बायांची) भजने होत. मी त्यात तल्लीन होई. टाळ वाजवी. भजने म्हणत असे. पुढे सप्ताहात कीर्तने ऐकायला आवर्जून जाई. आंबेडकर-बुद्ध जयंती व कीर्तने दोन्ही मला आवडे.\nअक्षरओळख व पॅँथरची वावटळ समांतर सुरु झाली. आमची वस्ती गदगदू लागली. धुमसू लागली. सभा-भाषणांतून नवे विचार कानावर पडू लागले. पत्रे-पत्रके-नियत-अनियतकालिके हातात पडू लागली. गल्ली-चौकांत सामाजिक-राजकीय घडामोडींविषयी चर्चा झडू लागल्या. चर्चा करणाऱ्यांच्या घोळक्यात उभे राहून मोठ्या माणसांचे बोलणे ऐकणे हे वेगळेच वाटत होते. चौथीला बाबासाहेब-बुद्धाबद्दल थोडे थोडे वाचायला मिळू लागले व अधिक अधिक समजू लागले. सहावीला वीज चमकावी तसा या वाचनातून निरीश्वरवादाचा साक्षात्कार झाला. हे जग कोणी निर्माण केलेले नसून ते विकसित झालेले आहे. जगात ईश्वर नावाची कोणतीही शक्ती नसून तिच्यावर विसंबणे म्हणजे परावलंबी होणे. अनुभवाला येणाऱ्या व विज्ञानाने सिद्ध होणाऱ्याच बाबींवर विश्वास ठेवायचा. ईश्वर व त्यावर आधारित धर्माने आपला विकास रोखला. आपल्या कैक पिढ्यांवर अस्पृश्यतेचे जिणे लादले. देव-कर्मकांड-उच्चनीचतेचे हिंदूधर्माचे हे जोखड झुगारुन बाबासाहेबांनी नीती व वैज्ञानिकतेवर आधारित बौद्ध धर्म आपल्याला दिला. ज्यात करुणा, मैत्री असे बरेच काही महान आहे. आणि हे महानपण प्रदान करणारा बुद्ध स्वतः माणूस आहे. …अहाहा किती भाग्यवान आहोत आपण किती भाग्यवान आहोत आपण इतरांकडे नसलेले असे काही मौलिक वैभव आपल्याला सापडले याची ती प्रचिती रोम न रोम थरारवणारी होती.\nया रोमांचित अवस्थेत त्या शालेय जीवनातच सामाजिक हालचाली सुरु झाल्या. अंगात येण्यावरुन, मोठ्या बायांच्या भजनावरुन मुंबईत घरात व गावी गेल्यावर गावात भांडणे सुरु झाली. या भूमिकेने तप्त झालेल्या समविचारी मुलांचे आमचे गट तयार झाले. त्यांनी गावी तसेच मुंबईतील वस्तीत नवे जागरण सुरु केले. फुले, शाहू आदि पुरोगामी विचारांचा मागोवा सुरु झाला. दलितांवरील अत्याचाराचा विरोध म्हणून स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार, शाळेत गेलोच तर राष्ट्रगीत न म्हणणे, काळ्या फिती लावणे हे भूषणावह वाटू लागले. बुद्धाला आपले केस कापून आलेल्या पैश्यातून खिर देणाऱ्या सुकेशिनीच्या डोक्यावरुन बुद्ध हात फिरवतो व तिच्या पाठीवरुन पुन्हा तिचे सुंदर लांबसडक केस सळसळू लागतात, या आमच्या पुस्तकातील धड्यावरुन मी शाळेत गदारोळ केला. हिंदू देवता चमत्कार करतात. आमचा बुद्ध चमत्कार करत नाही. तेव्हा त्याची यातून बदनामी होते व बौद्ध मुलांवर आपलाही बुद्ध चमत्कार करणारा एकप्रकारे देव आहे, असा संस्कार होतो. हे थांबले पाहिजे. ..वगैरे.\nपॅंथरच्या या भराच्या काळात व्हॉल्टेअरची जयंती, पॅंथर हे नाव ज्यावरुन घेतले ती ब्लॅक पॅँथर ही आंतरराष्ट्रीय परिमाणेही मिळाली. पण ज्या वेगाने पॅंथर भरात आली त्याच वेगात तिचे पतनही सुरु झाले. या ढासळण्याचा व आमची मॉडेल्स असलेल्या नेत्यांच्या नैतिक व राजकीय घसरगुंडीचा आमच्यावर विपरित परिणाम होऊ लागला. आमच्या आस्थांवर आघात झाले. त्यातूनच नव्या विचारांचा शोध सुरु झाला. कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, उच्चवर्णीय (मुख्यतः ब्राम्हण) यांच्याविषयी तिटकारा व संशय वातावरणात भरगच्च होता. तरीही नेते वा आपल्यातले अन्य कार्यकर्ते सांगतात म्हणून या मंडळींपासून दूर न राहता त्यांना भेटून, त्यांचे साहित्य वाचून स्वतः पारखले पाहिजे असे वाटू लागले. तसे प्रयत्न सुरु झाले.\nया क्रमात भाऊ फाटकांची भेट झाली. मी ८ वी ते १० वी जिथे शिकलो त्या चेंबूर हायस्कूलचे ते माजी शिक्षक. मी तिथे जाण्याआधीच ते निवृत्त झालेले. पण त्यांचा उल्लेख व एखादी आठवण कानावर होती. त्यांच्याविषयी वाचलेही होते. त्यामुळे त्यांच्याविषयी उत्सुकता होतीच. मी ज्या मुक्तानंद हायस्कूलमध्ये पुढे शिक्षक झालो, तेथील आमच्या पर्यवेक्षिका रजनी लिमये या भाऊंच्या कन्या. त्यांच्यामार्फत भाऊंची भेट झाली. भाऊ कम्युनिस्ट. त्यामुळे उत्सुकता असली, नवे समजून घेण्याची आस असली तरी संशय होताच. प्रत्यक्ष भेट काही समजुतींना तडा देणारी ठरली. आम्हा आंबेडकरी संस्कारातील मंडळींना सर्वसाधारणपणे उच्चवर्णीय पुरोगाम्यांकडून चुचकारणे, जादाचा आदर व आधारही देणे होते. तसे इथे काहीही नव्हते. (या भेटीचे सविस्तर वर्णन उद्बोधक असले तरी आता विस्तारभयास्तव ते टाळतो.) भाऊंच्या या पहिल्याच भेटीत आपल्या विचारांतल्या रोमँटिकतेचे वस्त्रहरण होते आहे व वस्तुनिष्ठता दृश्यमान होत आहे हे जाणवले. अर्थात पहिल्या भेटीतच संशय फिटला असे काही झाले नाही. तो संपायला वेळ गेला. भाऊंच्या अभ्यासमंडळातून व कामातील सान्निध्यातून बुद्ध, आंबेडकर, गांधी, मार्क्स यांचे ऐतिहासिक योगदान व मतभेदांचे संदर्भ तसेच आजच्या काळातील त्यांची परस्पर पूरकता (समन्वय नव्हे) अधिक उलगडायला मदत झाली. भाऊंमुळेच स्त्री मुक्ती संघटनेची व पुढे लाल निशाण पक्षाची गाठ पडली. आमच्या वस्तीत संघटनेचे काम सुरु झाले. आक्षेप, आरोप, संशय यांचे प्रहार प्रस्थापित विचारांच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांकडून झाले. जवळच्या मित्रांकडूनही काही काळ असहकार व त्यामुळे एकाकीपण वाट्याला आले. ज्यांच्यात काम होते त्या सामान्य लोकांतून हा अनुभव नव्हता. उलट साथ होती. त्यामुळे सावरायला मदत झाली.\n‘आपल्या वस्तीत येणाऱ्या स्त्री मुक्ती संघटनेच्या या उच्चवर्णीय मुलींपैकी तुझ्याशी लग्न करुन राहणार आहे का या झोपडपट्टीत कोणी’ या प्रश्नाला ‘त्या माझ्या सहकारी आहेत. त्या त्यांचा स्तर सोडून आपल्या वस्तीत येत आहेत, याचे आपण स्वागत करायला हवे. लग्न करण्यातूनच त्यांची निष्ठा जोखणे बरोबर नाही.’ असे उत्तर मी देत असे. पुढे यातल्याच एका मुलीबरोबर माझे आंतरजातीय लग्न झाले. ती झोपटपट्टीतच राहिली. तो प्रश्नही संपला. माझ्या डाव्या-पुरोगाम्यांशी असलेल्या सहकार्यातून आमच्या घरात व नातेवाईकांत एक नाराजी होती. तथापि, या आंतरजातीय लग्नाबाबत ‘आपल्यातलीच केली असतीस तर बरं झालं असतं’ एवढेच घरच्यांकडून बोलले गेले. बाकी सगळे उत्तम झाले. पत्नीने तिच्या वागण्यातून त्यांना, नातेवाईकांना, शेजारपाजारच्यांना व गावातल्यांनाही अक्षरशः जिंकून घेतले. आणि त्यामुळे या सगळ्यांशी असलेल्या माझ्या संबंधातही अधिक जवळीक तयार झाली.\nतीव्रता तयार झाली ती मी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता होणार त्यावेळी. मी एम. ए. फर्स्ट क्लास झालो. प्राध्यापक म्हणून नोकरी करुन स्थिर व बरे आयुष्य वाट्याला यायच्या काळात ही अवदसा का आठवली ही वंचनेतच आयुष्य काढलेल्या आई-वडिलांची तडफड होती. नातेवाईक, मित्र, समाजातले कार्यकर्ते यांनाही आपल्यातला एक होतकरू युवक या डाव्यांनी गटवला याची चीड आली होती. पत्नी नोकरी करणार होती, घरच्या जबाबदाऱ्या सोडणार नव्हतो हे आश्वासन त्यांना तसे पचत नव्हते. मी नोकरी सोडली. पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. पत्नी तिचे शिक्षण पूर्ण करुन दोन वर्षांनी नोकरीला लागली. हा काळ कठीण गेला. पण चळवळीतील सहकाऱ्यांच्या आधाराने तो निभला.\nडाव्या-पुरोगामी वर्तुळात वावर, कष्टकऱ्यांच्या तसेच स्त्री-पुरुष समतेच्या सांस्कृतिक चळवळींत सहभाग, अलीकडे संविधानातल्या मूल्यांच्या प्रसाराला प्राधान्य, त्याचवेळी ज्या आंबेडकरी विभागातून आलो त्याच्याशी मुंबईपासून गावच्या भावकीपर्यंत जैव नाते, यासंबंधातल्या विषयांवर लेखन व बोलणे असे काही माझ्याबाबत सांगता येते. जे आजही चालू आहे. अलीकडे विचारांचा मागोवा अधिक घेत असतो. पण तोही व्यवहाराशी नाते जोडत. त्यामुळे ते कळायला मदत होते व उपयोगीही ठरते.\nएकूण पुरोगामी-आंबेडकरी चळवळीतले अंतराय संपले नसले तरी देशातील लोकशाही विरोधी, अराजकी, कट्टरपंथी शक्तींच्या चढाईच्या माहोलामुळे डाव्या, पुरोगामी, आंबेडकरी, गांधीवादी विचारांच्या दावेदारांमध्ये संवाद वाढू लागला आहे. त्यात अधिक सौहार्द येणे व एकजुटीच्या व्यवहाराला गती मिळणे यासाठी शक्य ते प्रयत्न हे सध्याचे माझे व्यवधान आहे.\nमला जे अनुभवाला आले त्यापासून चळवळीतली पुढची पिढी पूर्ण अनभिज्ञ नाही. तिलाही हे ताणतणाव जाणवतात. तीही जुन्याची वाहक आहे. पण दिशाहिनता व व्हॉट्सअपी-फेसबुकी कृतिहिन बेजबाबदारपणा वाढला आहे.\nघरच्या म्हणजे आमच्या मुलांच्या पिढीबद्दल बोलायचे तर मध्यवर्गीय घरात वाढलेली व भोवताली दमदार पुरोगामी चळवळ नसलेल्या काळात वाढलेली ही मुले आमच्यापासून बरीचशी अलिप्त आहेत. त्यांची जगण्याची व्याख्या व उद्दिष्ट आमच्याशी मेळ खात नाही. याला अपवाद असू शकतात. पण सर्वसाधारणपणे असे दिसते. व्यक्तिशः माझ्या घरचे काय माझा मुलगा झोपडपट्टीत केवळ जन्माला आला. सहा महिन्यांतच आम्ही आधी भाड्याने व नंतर स्वतःच्या सेल्फ कंटेन्ट घरात मिश्र वसाहतीत स्थलांतरित झालो. माझ्या वाट्याला आलेला जवळपास सगळाच बौद्ध सभोवताल, सतत ‘जयभीम’चा उच्चार, जवळ बुद्धविहार, आंबेडकर-बुद्ध जयंतीचा, ६ डिसेंबरचा माहोल माझ्या मुलाला मिळाला नाही. त्यापासून तो पूर्ण अलिप्त वातावरणात वाढला. त्याची शाळाही या वातावरणाचा मागमूस नसलेली. घरातील बाबासाहेब-बुद्धाच्या प्रतिमा, आमचे सार्वजनिक जीवनातले वावरणे, तशा प्रकारचे लोक घरी येणे यामुळे आमच्या विचारांचे जे काही शिंतोडे त्याच्यावर उडाले असतील त्यामुळे तो बाय डिफॉल्ट निरीश्वरवादी-सांप्रदायिकताविरोधी आहे एवढेच. बाकी आमच्या कामा-भूमिकांबाबत त्याला काही औत्सुक्य आहे असे दिसत नाही. असो.\nकोवळ्या वयात एका टप्प्यावर जी विचारांची वीज चमकली तिने जगण्याची वाट उजागर केली. पुढे कृतीतून अधिकाधिक परिपोषित होत गेलेल्या विचारांच्या लकाकण्याने अख्खे जीवन लखलखीत झाले.\n(सौजन्य -ललकारी, मार्च २०१८)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \n - अमर हबीब माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही…\nआंबेडकर आणि मी : ‘तृतीयपंथीयांना आज… —— दिशा पिंकी शेख. जोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत…\nलाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर… लक्ष्मण माने मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांर्हून अधिक काळ…\nडॉ. आंबेडकर विरुद्ध वांशिक मुलनिवासिवाद … सौजन्य - डॉ. संजय दाभाडे , पुणे .... बहुसंख्य आंबेडकरी…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/fotografie/", "date_download": "2018-08-18T00:46:42Z", "digest": "sha1:WF43JQMBQJOGZMPDJ3KWBQB3LPCNHYUN", "length": 11501, "nlines": 288, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "फोटो | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nआपण वैयक्तिक ठिकाणी मार्गदर्शन करत आहात\nÚjezd ​​pod Troskami I / 35 रस्ता वर सिमिली डिस्ट्रिक्ट जवळ, जिसीन जिल्ह्यातील उत्तर-पश्चिम भाग मध्ये स्थित आहे. गाव प्रसिद्ध ट्रॉस्की कॅसलच्या खाली आहे, जे जवळच आहे आणि बोहेमियन पॅराडाईसचे एक महत्त्वपूर्ण महत्त्वाचे स्थान आहे, जे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. चर्च गावासाठी एक सामान्य इमारत आहे. 1874 कडून जॉन बाप्टिस्ट [...] वर प्रथम लेखी अहवाल\nबेनेको लुक आउट टॉवर Žalý फोटोग्राफी\nबेनेवे हे सिमली जिल्ह्यातील उत्तर-पूर्व भागामधील जेलीमनीका येथे स्थित एक क्रोकोयेचे गाव आहे. यामध्ये आठ भाग आहेत (बेनेको, डोलनी स्टेपनीस, हॉर्न स्टेपनीस, मर्कलॉव्ह, रिच्लॉव्ह, स्टेपॅनिका ल्हाता, जाकॉटी आणि झेलि). हे जवळजवळ 1 100 मध्ये राहते. प्रचलित आर्थिक हालचालींनुसार लाभ क्षेत्राच्या गुरुत्वाकर्षणाचा केंद्र वेळोवेळी बदलला आहे. सेटलमेंटचे मूळ ऐतिहासिक केंद्र हॉरिबी स्पेशस होते - [...]\nजब्लोनेक नाड जेजरू हे शहर लिब्रेक विभागातील सेमिली जिल्ह्यात स्थित आहे. हे जवळजवळ 1 700 मध्ये राहते. जवळच्या जब्लोनेक नेड निसो (ज्याला आधी जब्लोनेक नाड जेझारू असे नाव पडले) असल्याने, सेस्की जॅब्लोनक किंवा जाब्लोनकेकचे नाव देखील वापरण्यात आले होते. XablX पासून या नगरपालिका द्वारे जब्लोनेक नाड जेजरूचे नाव वापरले जाते. 1916 हे [...] मध्ये आहे\nराक्षस समावेश विस्तीर्ण सर्व सीनाय पर्वत आधीच Sudetenland, कदाचित किंवा बाल्कन मूळ (शेळी पर्वत म्हणून अनुवादित) (सर्वात सामान्यपणे डोंगरावर डुक्कर म्हणून अनुवादित) सेल्टिक मूळ नाव आहे म्हणून वर्णन पुरातन वास्तू उपस्थित होते. टॉलेमी (बद्दल 85-165), आजच्या Sudetenland नावे Sudetayle (ओर पर्वत) आणि Askiburgion (विशेषत: पर्वत वापरले शहर Askiburgium विध्वंस जवळ, कदाचित [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?q=Megan", "date_download": "2018-08-18T00:39:54Z", "digest": "sha1:4A6DZBII3EAMAU4XAVRRFKT5FRZIDAIC", "length": 7482, "nlines": 138, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Megan HD वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nयासाठी शोध परिणाम: \"Megan\"\nएचडी लँडस्केप वॉलपेपर मध्ये शोधा >\nGIF अॅनिमेशनमध्ये शोधा >\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nमेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, सौंदर्य मेगन, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, लाल मध्ये मेगॉन, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, कोल्हा, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स, मेगन फॉक्स Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर मेगन फॉक्स वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/police-bharti-2016-sample-paper-14/", "date_download": "2018-08-18T00:21:57Z", "digest": "sha1:WYPJSZ6PYBNJKFQAJ2FYI34ZPRDQCMNK", "length": 31052, "nlines": 825, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti 2016 Sample Paper 14 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nमहाराष्ट्राचा पूर्व - पश्चिम विस्तार सुमारे.......इतका आहे\n......या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक म्हणजे एकूण सात जिल्ह्यांना भिडलेली आहे.\nसंत गोरा कुंभार यांचा सामाशीमुळे पावन झालेले उस्मानाबाद जिह्यातील तेर हे ठिकाण .......नदीकाठी आहे.\nमहाराष्ट्रतील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते\nभारतातील सर्वांत लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती\nराज्यातील मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिध्द असलेले थंड हवेचे ठिकाण.....\nराष्ट्रीय पंचांगाला कधी मान्यता दिली गेली\nशून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य ...........\nसर्वसामान्य निरोगी व्यक्तिला रोज किती कॅलरिजची जरुरी असते\n...... या नदीच्या खोरास ' संताची भूमी' म्हणून संबोधले जाते.\n'देवी' या रोगावर परिणामकारक ल्स कोणी शोधून काढली\nऔरंगाबाद जिल्ह्यातील .... हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र गोदावरीच्या काठी वसले आहे.\nपैठणपासून जवळच असलेल्या जायकवाडी जलाशयाचे नाव........\nसमाजसुधारक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार .....\nमहाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी .............\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हंटले जाते\nभारतातील सर्वाधिक लोकसंक्या असलेली आदिवासी जमत कोणती\nमहाराष्ट्रात हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकतो\nतापी सिंचन विकास महामंळाचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे\nभारतातील सर्वांत मोठा जिल्हा कोणता\nजगातील पहिली टेस्ट ट्यूब केव्हा व कोठे जन्मास आली\nपोलिओ प्रतिबंधक ल्स कोणी शोधून काढली\nदक्षिण भारतातील सर्वांत लांब नदी कोणती\nमहाराष्ट्र राज्यातील अतिशय महत्त्वाचे बंदर कोणते\nमहाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते\nसर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या ह्दयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात\nमहाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिध्द आहे\nमानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते \nभारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते\nऔद्योगिक सर्वांत जास्त मागासलेला जिल्हा कोणता\nराज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते\nमहाराष्ट्रातील दुमजली धावणारी एक्सप्रेस......\nतेलंगणा राज्याची राजधानी .......\n'चित्रनगरी ' हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र...........\nभारतातील पहिला रेल्वेमार्ग मुंबई ते ठाणे येथे .............मध्ये सुरु झाला.\nचंदनाचे सर्वाधिक उत्पादन ........\nराज्यातील ..........शहरास आपण 'विद्येचे माहेरघर' म्हणून गौरवितो.\nमहाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिक्कुचे सर्वांत जास्त उत्पादन होते\nह्दयरोपण शस्त्रक्रिया भारतात प्रथम कोणी केली\nडॉ. पी. के. सेन\nमहाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र .........\nअलिबाग कशासाठी प्रसिध्द आहे\nहिमरू शालींकरिता प्रसिध्द असलेले राज्यातील ठिकाण ....\nमहाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ.......\nराज्यातील.......विभागात सर्वांत कमी जंगले आढळतात.\n.... हे राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी 'दक्षिणेची गंगा तसेच 'वृद्धगंगा' म्हणून ओळखली जाते.\nप्रवरेसाठी वसलेल्या ..... या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ' ज्ञानेश्वरी सांगितली\nनवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ..........\nपोस्टाची कार्डे व पाकिटे छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे\nदेशातील सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य.........\nमहराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे....... इतका आहे.\nमहाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो\nमराठवाड्यात किती ज्योतिलिंग आहेत\nकर्नाटक राज्याची राजधानी ........\n...........य जिल्ह्याचे नाव पूर्वी 'कुलाबा' असे होते.\nगोदावरी नदीकाठी वसलेल्या.......या शहरात शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंगजी याची समाधी आहे.\nमुंबई चे पहिले महपौर कोण\nएस पी . सिन्हा\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात\n'पेन्सिलीन' चा शोध कोणी लावला\nस्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक.............\nकोल्हापूर शहर ..... नदीच्या काठी वसले आहे.\nभारतातील पहिले नियोजित शहर कोणते\n'आरोस बुद्रुक हे ठिकाण.............जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा ची स्थापना कधी झाली\nडॉ. एम, एस. स्वामीनाथन\nकोणत्या रक्तगटाने रक्त हे सर्वाना लागू पडतो\nराज्यात.............येथे जहाजबांधणी केंद्र कार्यरत आहे.\nदेहू व आळंदी दि वारकरी संप्रदायची तीर्थक्षेत्र ....... या नदीच्या काठी वसली आहेत.\nहोमगार्ड संघटनेची स्थापना कधी व कुठे झाली\nरायगड जिल्ह्यातील....... हा सागरी किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आला नाही.\nमहाराष्ट्र राज्य वीज मंडलची स्थापना........\nगोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ ची स्थापना कधी व कुठे झाली\nभारताच्या एकीकरणा चे थोर शिल्पकार......\nपुण्याजवळ.....येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे\nमहाराष्ट्राची राजभाषा मराठी ही कोणत्या वर्षी झाली\nखर्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे\nअलिबाग हे ...........जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होय\n........... या नावाने संबोधली जाणारी काळी कसदार मृदा कापसाच्या व उसाच्या पिकास उपयुक्त ठरते\nछत्रपती शिवाजी (प्रिन्स ऑफ वेल्स) म्युझियम कोठे आहे\nमहाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे\nभीमा नदीचा उगम ........ या जिल्ह्यात झाला.\nश्रीनगर कोणत्या निद्यचा काठी वसले आहे\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे\nगोदावरी नदीचे उगम ....... जिल्ह्यात झाला.\nअखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे\nरंगीत लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे\nमहाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो\nभारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते\nताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे\nमत्स्य उत्पादन महाराष्ट्राचा भारतात..... क्रमांक लागतो.\nभारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत\nमहारष्ट्रातील बरासचा भू - भाग ....... या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे.\nमहाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे.......या नदीस म्हटले जाते\n२२/1/२०१६ चा पेपर आलेला आहे,, MPSC चा आहे\nमाझा स्कोर ९९ झाला आहे thanx\nखूपच छान.. सराव सुरु ठेवा प्रत्येक आठवड्याला नवीन पेपर येतच राहतात…\nQantity नाही पण quality, जबरदस्त imp प्रश्न\nमाझा स्कोर 87 झाला आहे thanx\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v2943", "date_download": "2018-08-18T00:37:23Z", "digest": "sha1:AAQXBXAUGWS5SGHUBLRHU6J55WY26GZ2", "length": 7837, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "tom and jerry tales pat peeve व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर tom and jerry tales pat peeve व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/How-Whats-app-Help-You-to-guess-nature.html", "date_download": "2018-08-18T00:21:58Z", "digest": "sha1:QN6W7URRUZX2LOXAX76MDYBEPAYXQQ5E", "length": 11074, "nlines": 57, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा कसा वॉट्स अप वरुन माणसाचा स्वभाव कळतो ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / महितीपूर्ण लेख / बघा कसा वॉट्स अप वरुन माणसाचा स्वभाव कळतो \nबघा कसा वॉट्स अप वरुन माणसाचा स्वभाव कळतो \nDecember 26, 2017 महितीपूर्ण लेख\n१.ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो.\n२.वारंवार डीपी बदलणारे चंचल स्वभावाचे असतात.珞\n३.छोटे स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात.\n४.नेहमी स्टेटस बदलणारे हौशी असतात.鸞\n५.सतत काही न काही शेअर करणारे दिलदार मनाचे असतात.\n६.कधीच कुणाला लाईक न करणारे गर्विष्ठ असतात.\n७.प्रत्येक पोस्ट ला आवर्जून प्रतिक्रिया देणारे रसिक आणि दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करणारे असतात.☺\n८.इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे राजकारणी असतात.\n९.फोटो किंवा पोस्टदिसताच ओपन करणारे अधीर स्वभावाचे असतात.\n१०.जुन्याच पोस्ट परत परत टाकणारे धांदरट असतात.邏\n११.दुसऱ्याच्या पोस्टकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच पोस्ट पुढे ढकलण्यात पटाईत असणाऱ्या व्यक्ती वर्चस्व गाजवणाऱ्या असतात.\n१२.मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे संकुचित वृत्तीचे असतात.\n१३.कधीच काहीच शेअर न करणारे कंजूष असतात.\n१४. मोठे मेसेज न वाचणारे आळशी असतात.\n१५.वेगवेगळे वॉट्स अप ग्रुप बनवणारे महत्वाकांक्षी असतात.\n*१६.कामापुरते वॉट्सअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी होतात.*螺\nआता तुम्ही ह्यातले कोण ते तुमचं तुम्ही जाणा...\nबघा कसा वॉट्स अप वरुन माणसाचा स्वभाव कळतो \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sassoon-hospital-patient-friendly-pune-106888", "date_download": "2018-08-18T01:28:16Z", "digest": "sha1:BPZG3P3YY25SXGXBSQWQDORKF5L6N3CG", "length": 15185, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sassoon Hospital Patient-Friendly pune ससून रुग्णालय \"पेशंट-फ्रेंडली' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपुणे - \"\"सिटी स्कॅन काढण्यासाठी बेसमेंटमध्ये जा.. \"एक्‍स-रे'साठी \"बी-विंग'मध्ये जा''... अपघातानंतर किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही जर रुग्णांबरोबर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलात तर ही वाक्‍य सहजपणे सांगितली जातात... या सगळ्या धावपळीमध्ये सुरवातीच्या उपचाराचा महत्त्वाचा वेळ क्षणाक्षणाने निसटत असतो... पण आता किमान ससून रुग्णालयात असे चित्र तुम्हाला दिसणार नाही. कारण \"ससून' आता \"पेशंट-फ्रेंडली' झाले असून, \"सीटी-स्कॅन', \"एमआरआय' आणि \"एक्‍स-रे' अशी सर्व अद्ययावत उपकरणे आता \"कॅज्युअल्टी'मध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.\nपुणे - \"\"सिटी स्कॅन काढण्यासाठी बेसमेंटमध्ये जा.. \"एक्‍स-रे'साठी \"बी-विंग'मध्ये जा''... अपघातानंतर किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही जर रुग्णांबरोबर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलात तर ही वाक्‍य सहजपणे सांगितली जातात... या सगळ्या धावपळीमध्ये सुरवातीच्या उपचाराचा महत्त्वाचा वेळ क्षणाक्षणाने निसटत असतो... पण आता किमान ससून रुग्णालयात असे चित्र तुम्हाला दिसणार नाही. कारण \"ससून' आता \"पेशंट-फ्रेंडली' झाले असून, \"सीटी-स्कॅन', \"एमआरआय' आणि \"एक्‍स-रे' अशी सर्व अद्ययावत उपकरणे आता \"कॅज्युअल्टी'मध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.\nरुग्णाच्या आजाराच्या अचूक निदानासाठी डॉक्‍टर \"एमआरआय', \"सिटी स्कॅन', \"एक्‍स रे', \"सोनोग्राफी' या आणि अशा वैद्यकीय चाचणी करण्याचा सल्ला देत असल्याचे आपण अनुभवले आहे. नियोजित शस्त्रक्रिया किंवा उपचार करताना आपली धावपळ होत नाही; पण अपघातात गंभीर जखमी रुग्णावर तातडीने उपचार करताना किंवा \"कॅज्युअलटी'मध्ये आलेल्या बेशुद्ध रुग्णाला नेमके काय झाले आहे, याच्या निदानासाठी अद्ययावत वैद्यकीय उपकरणांची गरज असते. हॉस्पिटलच्या रचनेत ही उपकरणे वेगवेगळ्या कारणांमुळे \"कॅज्युअल्टी'पासून दूर असतात. सध्या ससून रुग्णालयांमध्येही हाच अनुभव आपल्याला येतो; पण या पारंपरिक रचनेत बदल करत, ससून रुग्णालयाने \"हायटेक कॅज्युअल्टी' निर्माण केली आहे. त्यातून \"कॅज्युअल्टी'मध्येच अद्ययावत वैद्यकीय उपकरणे बसविण्यात आली आहेत.\n\"\"राज्यातील पहिली \"हायटेक कॅज्युअल्टी' ससून रुग्णालयात विकसित करण्यात आली आहे. रुग्णकेंद्री व्यवस्थेच्या दृष्टीने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. यासाठी आर. एम. धारिवाल ट्रस्टतर्फे मोलाचे सहकार्य केले आहे,''\nडॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय\nरुग्णांना असा होणार फायदा\n- अवघ्या तीन मिनिटांमध्ये रुग्णाच्या आजाराचे नेमके निदान होऊन उपचार सुरू होतील.\n- वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये फिरवावे लागणार नाही.\n- उपचारांमधील वेळ वाचणार आहे.\n- डोक्‍याला जबरी मार बसलेल्या रुग्णावर तातडीने उपचार शक्‍य\nअशी झाली कॅज्युअल्टी हायटेक\n- सिटी स्कॅन, एक्‍स-रे, सोनोग्राफी एकाच ठिकाणी\n- रुग्ण आल्यानंतर प्राथमिक तपासणीपासून ते उपचारापर्यंतची जबाबदारी निश्‍चित\n- अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज उपकरणांची व्यवस्था\n- पाच खाटांचे आयसीयू आणि ट्रॉमा ऑपरेशन थिएटर\n- कॅज्युअल्टीमध्ये दिवसभरात येणारे रुग्ण - 400\n- बाह्य रुग्ण विभागातील रुग्ण - 2000\n- रुग्णालयात दाखल रुग्ण - 150\nआईने दिले मुलाला मूत्रपिंड\nपुणे - सलग वीस वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराशी लढणाऱ्या तरुणाला त्याच्या आईने मूत्रपिंड दान केले. त्यामुळे तरुणाला जीवदान मिळाले आहे. हडपसर येथील...\nचिमुकलीवर अत्याचार; एकास मरेपर्यंत जन्मठेप\nनगर - रेल्वेस्थानक परिसरात तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा न्यायालयाने...\n#HealthIssues ‘सबका विकास’ सोडल्यानेच ससूनची इमारत अधांतरी\nपुणे - ‘सबका साथ सबका विकास’ची हाक देणाऱ्या राज्य सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून फक्त आपल्या जिल्ह्याचा जोमाने विकास सुरू असल्याचे दिसून आले...\nबाळ, बाळंतीणीची नको आता चिंता\nपुणे - प्रसूतीसाठी गर्भवतीला महापालिकेच्या रुग्णालयात आणलंय अन्‌ प्रसूती गुंतागुंतीची असेल तर नातेवाइकांच्या हृदयाचे ठोके चुकणारच...पण आता चिंता सोडा...\nऔषधे खल्लास ; सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांचाही आक्रोश\nपुणे : रुग्णाच्या जखमेवर लावायला पट्ट्या नाहीत की, इंजेक्‍शन टोचायला सिरिंग्ज नाहीत... अँटिबायोटिक्‍स, पेनकिलर तर फार दूरची गोष्ट... हा आक्रोश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2707.html", "date_download": "2018-08-18T00:23:59Z", "digest": "sha1:KMB3XBHHAUMT22I5CYCD536OXABMKMCD", "length": 7129, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिर्डी - बसस्थानकावर बेवारस बॅगमुळे घबराट - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Shirdi शिर्डी - बसस्थानकावर बेवारस बॅगमुळे घबराट\nशिर्डी - बसस्थानकावर बेवारस बॅगमुळे घबराट\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी बसस्थानकावर बेवारस बॅग आढळल्याने घबराट पसरली होती. अवघ्या पाचच मिनिटात श्वान 'वर्धन' व पथकाने भेट देऊन तेथे पाहणी केली. तपासणी केल्यावर बॅग लखनऊ येथील साईभक्ताची असल्याचे समजले. चौकशी केल्यानंतर संबंधिताच्या शिर्डी येथील नातेवाइकांच्या ताब्यात ती बॅग देण्यात आली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत अधिक माहिती अशी की,नगर येथील कुरिअर स्फोटानंतर शिर्डी शहरातही बॉम्ब शोधक पथक दक्ष असून रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापासून विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. २४ मार्च रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान शिर्डी बसस्थानकावर बेवारस बॅग असल्याची माहिती स्थानक प्रमुख ठकाजी जगताप यांनी पथकाला दिली.\nया बेवारस बॅगमुळे काही काळ बसस्थानक परिसरात घबराट पसरली होती. अवघ्या पाचच मिनिटात श्वान 'वर्धन' व पथकाने बसस्थानकावर भेट देऊन पाहणी केली. बॅगची तपासणी केली त्यात स्त्री व पुरुष यांचे कपडे व महिलेचे छोटे पाकीट मिळून आले. त्यात ३ हजार रु. रोख रक्कम मिळून आली. तपासणी केल्यावर बॅग लखनऊ येथील साईभक्ताची असल्याचे समजले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nचौकशी केल्यानंतर संबंधिताच्या शिर्डी येथील नातेवाइकांच्या ताब्यात ही बॅग देण्यात आल्याचे सांगितले. या कारवाईत बॉम्ब शोधक पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास घनवट, महमद शेख, संदीप पाठक, शाम गुजर, सतीश कुटे यांनी भाग घेतला.\nजिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील साईमंदिर, रेल्वेस्थानक, विमानतळ व सर्व परिसरावर श्वान 'जम्बो' आणि 'वर्धन' यांच्या सहाय्याने काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. विविध ठिकाणी पथकाने सुरक्षेबाबत फलक व फोन नंबर उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना याचा फायदा होत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-6066.html", "date_download": "2018-08-18T00:23:57Z", "digest": "sha1:EOQQHDQREYVBH7LQHCFAKBYDIB3P43TF", "length": 5663, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहुरीतील वाळू तस्करांच्या घरात आढळली स्फोटके. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Rahuri राहुरीतील वाळू तस्करांच्या घरात आढळली स्फोटके.\nराहुरीतील वाळू तस्करांच्या घरात आढळली स्फोटके.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे तडीपार करण्यात आलेल्या वाळू तस्कर माळी बंधूंच्या अटकेसाठी पोलिस प्रशासनाने किशोर माळी याच्या घराची झाडाझडती घेतली असता, घरामध्ये स्फोटक दारूगोळा सदृश पदार्थ आढळून आले आहे.\nदारू सद‍ृश स्फोटक पदार्थ सापडले \nपोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असताना पसार झालेल्या माळी बंधूंना पकडण्यासाठी श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक वाघचौरे व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे पथक राहुरी भागात तैनात असून दोघांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने सामूहिकरित्या किशोर माळीच्या घरावर छापा टाकला. यावेळी बारागाव नांदूर येथील तरुणांसह टाकलेल्या छाप्यात पोलिसांना त्याच्या घरात दारू सद‍ृश स्फोटक पदार्थ सापडले आहेत.\nतिघांनाही जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश\nराहुरीतील बारागाव नांदूर येथील सुभाष साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी, गौतम साहेबराव माळी या तिघा भावांवर साधारण 25 ते 30 वाळू तस्करीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पुढाकार घेतला होता. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तिघांनाही जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश जारी केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/rss-mss/page/2/", "date_download": "2018-08-18T00:57:45Z", "digest": "sha1:HOUIFUUINDUBAK46MC6PIY22TBGFZES6", "length": 9216, "nlines": 115, "source_domain": "mediawatch.info", "title": "ताजे वृत्त | Media Watch", "raw_content": "\nLatest ताजे वृत्त News\nकॉर्पोरेट लॉबी छोटे हॉस्पिटल गिळतेय\n– डॉ सचिन लांडगे हॉटेल टाकण्यासाठी तुम्ही आचारी असण्याची गरज नाही, ...\nहरवलेल्या भावना..मी एक स्त्री.\nविनित वर्तक…. फेसबुक मध्ये एक स्त्री म्हणून एक अकौंट काढावं आणि एक छानसा ...\nशेतकऱ्यांच्या राजकीय पर्यायाची घाई\nसुधाकर जाधव शेतकऱ्यांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांची ओळख ...\nसंतांना सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा पत्ताच नव्हता\nलेखक- मुग्धा कर्णिक ईश्वराच्या आराधनेत कवने रचणारी सगळी संतकवीकवयित्री ...\nसौजन्य- बहुजन संघर्ष ‘गॉडमन टू टायकून’ या जगरनॉट ने इंग्रजीतून प्रकाशित ...\nनिरोप दारात तुला शेवटची आंघोळ घालण्यासाठी गल्लीतल्या बायकांनी ...\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’\nबडनेराचे आमदार रवी राणा यांच्या धर्मपत्नी पूर्वाश्रमीच्या सिनेअभिनेत्री ...\nसरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे\nसरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मराठा मोर्चामुळे निर्माण झालेला ...\nराजकीय नेते, मांत्रिक आणि महाराज\nबिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़. नरेंद्र मोदी ...\nसौजन्य लोकसत्ता शरद बेडेकर स्मृतिपुराणे हे पुरोहित रचित ग्रंथ आहेत. ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/user/1831", "date_download": "2018-08-18T00:46:03Z", "digest": "sha1:TWS6MZ2DI6OMAUX75QNPBZGPHA5BY3D4", "length": 2632, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "झुंजार पेडणेकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nझुंजार घनःशाम पेडणेकर हे मालवण तालुक्‍यातील मसुरे गावचे रहिवासी. त्‍यांनी डिप्‍लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरीगची पदवी मिळवली आहे. ते मुणगे गावच्‍या ज्‍युनिअर कॉलेजमध्‍ये शिक्षक म्‍हणून काम करतात. सोबत दैनिक प्रहारचे मसुरे येथील प्रतिनिधी म्‍हणून ते कार्यरत आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/tag/morning-walk/", "date_download": "2018-08-18T00:45:17Z", "digest": "sha1:PTC257WS2C3DRJ2YFAV7ELCKX6JTAHJY", "length": 5777, "nlines": 56, "source_domain": "thane.city", "title": "Morning Walk | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १७ ऑगस्ट, २०१८\n-जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागाचाही विकास परिपूर्ण करण्याकडे लक्ष देणार – राजेश नार्वेकर. -ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २ सप्टेंबरला. -ठाण्यातील अनंत मराठेंनी जागवल्या अटलबिहारींच्या आठवणी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १६ ऑगस्ट, २०१८\n-टोलनाका बंद करता येत नसल्यास मुलुंडमधील टोलनाका उड्डाण पूलाच्या पुढे हलवावा – आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. -हुतात्मा कौस्तुभ राणे यांना ६ लाखांचा गौरव पुरस्कार. -पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमीच्या सणात उत्साहाचा अभाव. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १५ ऑगस्ट, २०१८\n-देशाचा ७१वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. -कासारवडवली ते वडाळा या मेट्रोचे काम 1 ऑक्टोबर पासून होणार सुरू. -खासदार श्रीकांत शिंदे यांचा वृक्षारोपण आणि जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल शासनातर्फे सत्कार. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/04/149.html", "date_download": "2018-08-18T00:18:23Z", "digest": "sha1:UE2FMVLUGTCER6G2ZWRR4GJK3KSDSFT4", "length": 8087, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "गोवा शिपयार्ड लि. मध्ये 149 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nगोवा शिपयार्ड लि. मध्ये 149 जागा.\nगोवा शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 15 मे , 2017\n* रिक्त पदांची संख्या :- 149\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"गोवा शिपयार्ड लि. मध्ये 149 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2018-08-18T00:27:27Z", "digest": "sha1:4OICJPURNKG5RGF7TFRGLMF7KMWJOUNE", "length": 16071, "nlines": 145, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "त्वचेचे प्रकार - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nस्वतःच्या त्वचेच्या प्रकाराची माहिती असणे म्हणजेच आपली त्वचा कशी जाणवते, कशी दिसते हे जाणणे होय. ब-याच वेळा अनेकजण आपल्या त्वचेची गटवारी करताना गोंधळून जातात. आपली त्वचा नेमकी कुठल्या प्रकारातली आहे हे अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात. पण त्वचेचे नेमके प्रकार किती आहेत याची माहिती असणे त्यासाठी गरजेचे आहे. आपली त्वचा वेगवेगळ्या प्रकारातली असू शकते. त्याप्रकारावरूनच त्वचेवर वापरण्याची प्रसाधने ठरवता येतात. ज्या समस्या आहेत त्यांचे निदान करता येते. आपल्या त्वचेच्या गुणवत्तेनुसार पुरुषांची त्वचा महिलांच्या तुलनेत २०% जास्त जाड असते. पुरुषांची त्वचा जास्त तेलकटही असते तसेच रक्त पुरवठा जास्त प्रमाणात असतो. पुरुषांच्या त्वचेत घाम उत्सर्जित करण्याची प्रवृत्तीही महिलांपेक्षा अधिक प्रमाणात असते.\nत्वचेचे मुळतः पाच प्रकार असतात.\nसर्वसामान्य त्वचेचा पृष्ठभाग हा मऊ, गुळगूळीत असतो. या प्रकारच्या त्वचेत तेल व आर्द्रतेचा समतोल अचूक असतो. यामुळेच अशी त्वचा जास्त आर्द्र किंवा जास्त शुष्कही नसते.\nत्वचेचे रक्षण करणारी छिद्रे लहान असतात व पुर्णतः त्वचेचा वर्ण एकसारखाच असतो. सर्वसामान्य त्वचा स्वच्छ, साफ असते व त्यावर डाग वाढत नाही. त्वचेवरील छिद्रे बारीक व सर्व जागी समान असतात. हे चांगले आरोग्य असल्याचे व साधारण उपचारांचीगरज असल्याचे दर्शवते.\nशुष्क (कोरडी) त्वचा ही पूर्णतः सुकलेली असते व त्या त्वचेची पातळ थर निघण्याची प्रवृत्ती अधिक असते. या त्वचेमध्ये सुरकुत्या आणि रेषा लवकर पडण्याची शक्यता अधिक असते. शरिरातील त्वचेमध्ये आर्द्रता कायम ठेवणारे ग्रंथी यासाठी असमर्थ असल्यामुळे ती अशाप्रकारे कोरडी होत जाते. अशी त्वचा असलेल्या व्यक्तींना हिवाळ्यात त्वचेच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवतात. तसेच त्यांची त्वचा तेलकट आणि सर्वसामान्य त्वचा असलेल्या व्यक्तींपेक्षा लवकर वृद्ध होत असते. नित्यनेमाने संरक्षण अपरिहार्य व महत्त्वाचे असते. अशा त्वचेला दिवसा मॉइस्चरायजर व रात्रीसाठी चांगली क्रीम (लेप) वापरणे आवश्यक आहे.\nनावाप्रमाणेच ही त्वचा तेलकट व गुळगूळीत असते. याप्रकारच्या त्वचेच्या अशा अस्तित्वाचे कारण त्वचेचा पृष्ठभाग तेलयुक्त बनवणारे स्त्राव संपुष्टात येणे हे आहे. त्वचेचा पृष्ठभाग जास्त तेलयुक्त असल्याने त्यावर वातावरणातील धुळ व माती जास्त प्रमाणात त्वचेवर चिकटते. याप्रकारच्या त्वचेचे आवरण काळसर, पांढरट, डाग किंवा पुटकुळ्या असलेले असू शकते. अशी त्वचा साफ व स्वच्छ राहू शकत नाही. अशा त्वचेला वारंवार स्वच्छ ठेवण्याची आवश्यक्ता असते.\nसंयोजित त्वचा ही अगदी सामान्य असते. नावाप्रमाणेच अशा त्वचेमध्ये तेलकट व कोरडेपणा हे दोन्ही प्रकार दिसून येतात चेहरा व त्या जवळील भाग तेलकट असतो तर शरिराचा इतर भाग मात्र शुष्क म्हणजेच कोरडा असतो. सर्वसाधारणतः कपाळ, नाक आणि हनुवटी कडील भाग चमकदार असतो तर गाल व त्याजवळील भाग आणि तोंडाकडील भाग कोरड्या स्वरुपाचा असतो. हा चमकदार मध्यभाग टि झोन (T-Zone) या नावाने ओळखला जातो. चेहरा व त्याजवळील भागावर त्या त्वचेच्या प्रकारानुसार त्या त्वचेवर उपचार केले पाहिजेत. त्वचेची निगा राखणारी उत्पादने विशेषतः संयोजित त्वचेसाठीच बनवलेले असतात.\nसंवेदनशील त्वचा ही अतिशय संवेदनशील असते व बदलत्या वातावरणाचा लगेचच तिच्यावर प्रभाव पडत जातो. त्वचेच्या या प्रकारानुसार साबण, सुवासिक अत्तरे, ब्लिचिंग, वॅक्सिंग, दाढीचा साबण इत्यादी पासून त्वचेला नुकसान होऊ शकते. तसेच गरज नसतानाही त्वचेची रासायनिक उत्पादने वापरल्यानेही त्वचेला अपाय होऊ शकतो.\nकोड येणे/चट्ट्यांवर उपचार (व्हिटीलीगो)\nऔषधांचा प्रादुर्भाव (ऍलर्जी/साईड इफेक्टस)\nत्वचा रोग किंवा त्वचेचे विकार\nत्वचेची काळजी - लहान मुलांसाठी\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/shardul-thakur-got-jersey-no-10/", "date_download": "2018-08-18T00:59:45Z", "digest": "sha1:OWCRP5YBKFS4M4LU6U3M7OWE754C6JZA", "length": 7594, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Breaking: सचिनची जर्सी नंबर १० यापुढे हा खेळाडू घालणार -", "raw_content": "\nBreaking: सचिनची जर्सी नंबर १० यापुढे हा खेळाडू घालणार\nBreaking: सचिनची जर्सी नंबर १० यापुढे हा खेळाडू घालणार\n येथे सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात मुंबईकर शार्दूल ठाकूरला जर्सी नंबर १० देण्यात आला आहे. एकावेळी ह्या क्रमांकाची जर्सी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर घालत असे.\nही जर्सी भारतीय क्रिकेटमधून कायमची निवृत्त करण्यात यावी म्हणून सचिन फॅन्सने पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कॅम्पेन देखील केले होते. आज शार्दूल ठाकूर जेव्हा भारताकडून पहिलच षटक टाकायला आला तेव्हा त्याने जर्सी क्रमांक १० घातलेला दिसला. विशेष म्हणजे शार्दूलला दुसऱ्याच षटकात यश मिळाले असून त्याने प्रतिभावान खेळाडू निरोशन डिकवेलला बाद केले.\n१० क्रमांकाची जर्सी ही खास करून संघातील महत्वाच्या खेळाडूला दिली जाते. सचिनच्या क्रिकेट निवृत्तीनंतर ह्या क्रमांकाची जर्सी कोणत्याही खेळाडूने वापरली नव्हती. यामुळे मात्र शार्दूलवर सोशल माध्यमांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. शार्दूल ठाकूर आणि सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेटचा श्रीगणेशा मुंबई रणजी संघातूनच केला आहे.\nशार्दूल ठाकूर हा मुंबईकर खेळाडू नोव्हेंबर २०१२ पासून मुंबई रणजी संघाचा सदस्य आहे. तब्बल ४९ प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या २५ वर्षीय शार्दूलने प्रथम श्रेणीमध्ये १६९ बळी घेतले आहे.\nभारताकडून २०१७मध्ये वनडेमध्ये केवळ कुलदीप यादव या खेळाडूने पदार्पण केले होते तेव्हा त्याचा वनडे कॅप नंबर होता २१७. शार्दूल ठाकूर आता भारताचा २१८ वा वनडे खेळाडू आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?cat=410004", "date_download": "2018-08-18T00:39:59Z", "digest": "sha1:QLGM7ALQXTKTEXF6JHXAJEMZJAHX3G2X", "length": 9164, "nlines": 163, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - PSY रिंगटोन", "raw_content": "\nया आठवड्याचे सर्वोत्तम PSY रिंगटोन प्रदर्शित केले जात आहेत:\nओपेट्ना गंगमन स्टाइल एंडिंग\nगंगमम स्टाइल (सेक्सी लेडी - केव्लज रीमिक्स)\n165 | नृत्य / क्लब\n23 | नृत्य / क्लब\nएसएमएस - गंगनाम स्टाइल (टिम इस्माग रीमिक्स)\nपिपल मास्ट ट्रस्ट म्हणून (लुका बूली\nस्त्री गंगमन स्टाइल रीमिक्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nगंगमॅम, ओपेट्ना गंगमन स्टाइल एंडिंग, Psy - Gangnam रिंगटोन, गंगमन स्टाइल, गंगमन स्टाइल, गंगमन स्टाइल, गंगमन स्टाइल, गंगमन स्टाइल, गंगमम स्टाइल (सेक्सी लेडी - केव्लज रीमिक्स), गंगमन स्टाइल, गंगमन स्टाइल, एसएमएस - गंगनाम स्टाइल (टिम इस्माग रीमिक्स), पिपल मास्ट ट्रस्ट म्हणून (लुका बूली), गंगमन शैली रीमिक्स, गंगमन स्टाइल, गंगमन स्टाइल, गंगमन स्टाइल (एससीएस), जेंटलमन, गंगमन पेटी स्टाइल, Oppa चिककी शैली, गंगमन स्टाइल, गंगमन स्टाइल, स्त्री गंगमन स्टाइल रीमिक्स, गंगमन स्टाइल Mobile Ringtones विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर गंगमन स्टाइल रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/22-rules-for-Patriotism.html", "date_download": "2018-08-18T00:21:05Z", "digest": "sha1:2BYYCQACBZY7MGAPEBYVQZUEZHAYNE2Q", "length": 12438, "nlines": 64, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "खरे राष्ट्रप्रेमी असाल तर हे २२ नियम तुम्ही पाळलेच पाहिजे ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / प्रेरणादायी / खरे राष्ट्रप्रेमी असाल तर हे २२ नियम तुम्ही पाळलेच पाहिजे \nखरे राष्ट्रप्रेमी असाल तर हे २२ नियम तुम्ही पाळलेच पाहिजे \nराष्ट्रप्रेम हे फक्त whatsapp वर किंवा Facebook वर व्यक्त करुन आपला सहभाग नोंदवुन आपण खरे भारतीय आहोत अशी पावती देणे नव्हे तर ते कृतीतुन व वागण्यातुन दिसले पाहीजे.\nत्यात पुढील किती गोष्टी तुम्ही अवलंबतात ते सांगा.\n1. मी भ्रष्टाचार करत नाही.\n2. रोज मी माझे 15 मिनटे देशासाठी देतो.\n3. मी वाहतुकीचे नियम काटेकोर पाळतो.Ambulance ला रस्ता करुन देतो.\n4. मी प्रामाणिकपणे माझे काम करतो\n5. मी आर्थिकदृष्टया सशक्त आहे म्हणुन मी सवलत असुनही फायदा घेत नाही\n6. Reservation आहे म्हणुन मला ती नोकरी नकोय मला ते काम करण्यासाठी काबिल बनायचयं.\n7. मी गरीब शेतकर्यांशी वस्तु घेताना भाव किंवा घासघीस करत नाही.\n8. शहीद सैन्याच्या कुटूंबासाठी मदतीचा हात पुढे करतो.\n9. मी रस्त्यावर थुंकत किंवा कचरा टाकत नाही.\n10. देशाचे जलस्तर स्वच्छ ठेवतो.\n12.दान देवालया ऐवजी हाँस्पीटल मध्ये करतो.\n13.अनाथालय किंवा वृध्दाश्रमात वर्षात एकदा जातो.व मदतीचा हात पुढे करतो.\n14.मी जातीयवाद किंवा धर्मवाद करत नाही.\n15.मी दंगलीत सहभागी होत नाही.\n16.मी सार्वजनिक व सरकारी वस्तुंचे नुकसान करत नाही.\n17.हक्कासाठी मी संविधानाचे पालन करुन व जनतेला त्रास न होता अंदोलन करतो.\n18.मी भारतभुमीत आयुष्यात 5 वृक्ष लावलेत किंवा लावेन व जगवेन.\n19. विदेशी पेक्षा स्वदेशीला महत्व देतो.\n20.पाश्चिमात्य संस्कृती/सणांपेक्षा भारतीय संस्कृती सण साजरे करतो.\n21.मी माझ्या भावी पिढीला पाश्चिमात्य शिक्षणाबरोबर भारतीय वैदिक शिक्षण पण देत आहे.\n22. मी स्वातंत्रदिनी व प्रजासत्ताकदिनी सुट्टीचा दिवस न मानता सकाळी लवकर उठुुन ध्वजारोहणासाठी जवळील शाळेत जाऊन ध्वजास मानवंदना देतो. जर हे करत असाल तर तुम्ही खरे देशभक्त आहात. \nखरे राष्ट्रप्रेमी असाल तर हे २२ नियम तुम्ही पाळलेच पाहिजे \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2016/02/blog-post.html", "date_download": "2018-08-18T01:10:31Z", "digest": "sha1:JMM3JM7N4AMHHMWWZZPPEC5YHKUK7DHW", "length": 20054, "nlines": 249, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): बल्लीमाराँसे दरिबेतलक", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nचोरों की दिल्ली, हीरों की दिल्ली\nबाजारों की दिल्ली, दीवारों की दिल्ली\nबेचनेवाली दिल्ली, खरीदनेवाली दिल्ली\nछोले कुलचों की दिल्ली, चीला पराठों की दिल्ली\nबड़ी बड़ी सडकों की दिल्ली, भरी भरी गलियों की दिल्ली\nसरकारों की दिल्ली, बेकारों की दिल्ली\nखानेवालों की दिल्ली, पीनेवालों की दिल्ली\nदिलवालों की दिल्ली, बवालों की दिल्ली\nबेगानों की दिल्ली, दीवानों की दिल्ली\nबल्लीमारान की दिल्ली, झंडे वालान की दिल्ली\nग़ालिब की गज़लों की दिल्ली, साहिर की नज्मों की दिल्ली\nज़फर की दिल्ली, जवाहर की दिल्ली\nझांसीवालीयों की दिल्ली, निर्भयाओं की दिल्ली\nसाइकल रिक्शों की दिल्ली, रोल्स रॉईसों की दिल्ली\nइतिहास की दिल्ली, आज की दिल्ली\nखूबसूरत दिल्ली, बदसूरत दिल्ली\nइस की दिल्ली, उस की दिल्ली\nतब की दिल्ली, सब की दिल्ली\nअब की दिल्ली, कब की दिल्ली\n- अशी सगळी दिल्ली तर मी अजून पाहिलेली नाही. पण दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईला एका माळेत का गुंफतात हे मला समजलंय. ह्यांच्याबद्दल तुम्ही उदासीन (Neutral) असू शकत नाही. ही शहरं तुमच्या अंगावर येतात, डोळ्यांत भरतात, उर दडपवतात, तुम्हाला हादरवतात, मोहवतात, बरंच काही करतात. त्यांचा प्रभाव तुम्ही टाळू शकत नाही. ही शहरं भाग पाडतात तुम्हाला, त्यांच्याबद्दल एक मत बनवण्यासाठी. कोणतंही. प्रिय किंवा अप्रिय. पण तुम्ही उदासीन राहू शकत नाही.\nदिल्लीची तुलना मुंबईशी करणं, माझ्यासाठी अपरिहार्य आहे. ही तुलना करताना मला जाणवतं की दोन्ही शहरं काही बाबतींत एकमेकांपेक्षा सरस आहेत. दिल्लीची हवा 'थंड व कोरडी' ते 'उष्ण व कोरडी'पर्यंत बदलते. तर मुंबईची हवा 'उष्ण व दमट'पासून 'उष्ण व दमट'पर्यंत(च) बदलते, हा सगळ्यात महत्वाचा व झटक्यात जाणवणारा फरक रस्त्यांचं म्हणायचं तर दिल्लीचे रस्ते म्हणजे डेल स्टेनचा रन अप आणि मुंबईचे रस्ते म्हणजे आशिष नेहराचा, इतका फरक आहे. दिल्लीकडे भरपूर जमीन आहे, मुंबईकडे असलेली जमीनही समुद्र बुजवून बनवलेली आहे. कदाचित मोठमोठे रस्ते असणं म्हणूनच दिल्लीला परवडणारं आहे आणि टोलेजंग इमारती असणं हे मुंबईसाठी आवश्यक.\nअर्थात ही सगळी तुलना नव्या दिल्लीशी. पुरानी दिल्ली हे सगळं प्रकरणच वेगळं असावं. मी फक्त चांदनी चौक, क़ुतुब मिनार वगैरे भाग पाहिला. त्यावरून तरी असंच वाटतं. मी मुंबईतल्या बैठ्या चाळी, झोपडपट्ट्यांतून, बाजारांतून खूप फिरलोय. पण लाल किल्ला ते चांदनी चौक आणि मग तिथून दरीबा कलान, बल्लीमारान, जामा मशीद वगैरे भाग फिरताना जे जाणवलं ते फार वेगळंच काही तरी होतं. हा सगळा भाग मुस्लीम बहुल. इथल्या छोट्या छोट्या गल्ल्यांत शहरांतल्या जुन्या बाजारांत असते तशीच प्रचंड गर्दी, कचरा, दाटीवाटी आणि गोंधळ गच्च भरलेली कपडे, दागिने व हर तऱ्हेच्या चीजवस्तूंची दुकानं. त्यांच्या मधल्या चिंचोळ्या बोळांतून तोबा गर्दी आणि अशक्य वाटत असतानाही प्रत्येक ठिकाणाहून पुढे शिरणाऱ्या सायकल रिक्शा गच्च भरलेली कपडे, दागिने व हर तऱ्हेच्या चीजवस्तूंची दुकानं. त्यांच्या मधल्या चिंचोळ्या बोळांतून तोबा गर्दी आणि अशक्य वाटत असतानाही प्रत्येक ठिकाणाहून पुढे शिरणाऱ्या सायकल रिक्शा आम्हीही एका सायकल रिक्शातच होतो. त्यामुळे 'खरेदी' नामक बायकांच्या अत्यंत कंटाळवाण्या व खर्चिक टाईमपासपासून माझी सुटका झाली. आम्ही दोघंही, खरं तर आम्ही अडीच, कारण सव्वा वर्षांचा मुलगाही होता, तर आम्ही अडीचही जण डोळे फाडून चोहो बाजूंना न्याहाळत होतो. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या एकमेकांना गर्दीत माणसांचे माणसांना धक्के लागावेत, तश्या निर्विकारपणे एकमेकांना खेटत, घासत होत्या. डोक्यावर वायरींचे इतके दाट जाळं होतं, की त्यांतून एखादी माशीसुद्धा पार होऊ शकणार नाही. प्रत्येक साईजच्या वायरी इथून तिथे आणि तिथून इथे झुलत होत्या. माझा एक हात कॅमेरा पकडून होता, दुसरा हात मुलाला आणि बारीक लक्ष सगळीकडे होतं. हे वेगळ्या प्रकारचं लक्ष होतं. कोण कुठून कसा येईल आणि आमच्या पाकीट, पर्स, कॅमेरा, गळ्यातल्यावर हात टाकेल किंवा आमच्याच नकळत लंपास करेल, ह्याचा नेम नव्हता. खासकरून 'गली परांठेवाली' नामक अत्यंत ओव्हररेटेड खाऊगल्लीत पायी फिरत असताना तर मी खूपच लक्ष ठेवून होतो. 'गली परांठेवाली'मध्ये आम्ही दोन ठीकठाक पराठे खाल्ले आणि एक अक्षरश: थुकरट लस्सी प्यायलो. ह्यापेक्षा उत्तम पराठा आणि लस्सी करोल बागेत मिळते आणि ती शांतपणे खाता/पिताही येते, असं आपलं माझं वैयक्तिक मत.\nएकंदरीतच हा सगळा भाग निश्चिंतपणे फिरावं असा वाटलाच नाही. डोक्यावर लटकणाऱ्या वायरींच्या धोक्याप्रमाणे सतत एक अनिश्चितता तुमच्या मागावर आहे असंच वाटत राहतं. बल्ली मारान भागातच गालिबची हवेली आहे. ती बाहेरून किंवा दुरून का होईना पाहावी अशी इच्छा होती. पण त्या चिंचोळ्या गल्ल्यांतून नेमका त्याच दिवशी कसलासा मोर्चा होता त्यामुळे ना गालिबच्या हवेलीकडे जाता आलं ना जामा मशीदीपर्यंत. (त्या मोर्च्याचीसुद्धा एक वेगळीच गंमत होती. मोर्च्याचा बॅनर घेऊन आघाडीला दोघे जण चालत होते. तो रस्ता (गल्ली) इतका लहान होता की तो बॅनर त्यांना सरळ उघडणेही शक्य नव्हते. त्यामुळे ते दोघे एकामागे एक 'Sideways' चालत होते. म्हणजे मोर्च्याला समांतर त्यांचा बॅनर होता ) एका अर्थी बरंही झालं की आम्ही अजून फिरलो नाही. कारण परत लाल किल्ल्याकडे आणून सोडल्यावर रिक्शावाल्याने पैश्यांसाठी हुज्जत घालायला सुरुवात केली. Lesson learnt. एक तर सायकल रिक्शा करूच नका किंवा केलीच तर कुठे कुठे जायचंय ते आधीच सांगून 'वेळेची बोली नाही' हे स्पष्ट करून घेऊन भाडं ठरवा. Well.. तरीही हे चोट्टे काही न काही करून गंडवतीलच ) एका अर्थी बरंही झालं की आम्ही अजून फिरलो नाही. कारण परत लाल किल्ल्याकडे आणून सोडल्यावर रिक्शावाल्याने पैश्यांसाठी हुज्जत घालायला सुरुवात केली. Lesson learnt. एक तर सायकल रिक्शा करूच नका किंवा केलीच तर कुठे कुठे जायचंय ते आधीच सांगून 'वेळेची बोली नाही' हे स्पष्ट करून घेऊन भाडं ठरवा. Well.. तरीही हे चोट्टे काही न काही करून गंडवतीलच नकोच. सायकल रिक्शा करूच नका नकोच. सायकल रिक्शा करूच नका पायी फिरा. कुणी तरी ओळखीचा लोकल माहितगार माणूस शोधा आणि त्याला बरोबर घ्या, तेच बेस्ट \nपुरानी दिल्ली हा गजबजाट आवडण्यासारखा नाहीच. गुलजार म्हणतो 'तुझसे मिलना पुरानी दिल्ली में..' पण परिस्थिती अशी आहे की इथे 'किसी से मिलना..' म्हणजे फक्त 'देखना'च शक्य आहे 'बल्लीमाराँसे दरिबेतलक' इथे आहे फक्त गजबजलेली अनिश्चितता, तीही मुबलक कचऱ्यासह. 'स्वच्छ भारत अभियान' मुळे असेल, पण हा कचरा दर काही अंतरावर गोळा करून एक ढिगारा केलेला असतो, इतकीच काय ती सोय \nमाझ्यासाठी धारावी, क्रॉफर्ड मार्केट, रानडे रोड, फॅशन स्ट्रीटच बरी \nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nसमथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग \nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/tag/jaro/", "date_download": "2018-08-18T00:44:46Z", "digest": "sha1:WBTDVLISWGP5I4PYBSQ57ERD33C2AIVN", "length": 13670, "nlines": 293, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "वसंत ऋतु | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nरौडनिनेस क्रोकोनीझ स्प्रिंग 2018\nराउडनीस द मस्ट द ज्युनिंट पर्वत Roudnice एक खेडे आहे, Semily च्या जिल्ह्यातील Krkonoše गावात Jestřabí भाग Krkonoše पर्वत मध्ये जेस्ट्राबीचे हे दक्षिण पूर्व भाग आहे. तेथे नोंदणीकृत 2 पत्ते आहेत 80 रहिवासी कायमचे येथे राहतात Roudnice Kröknoše पर्वत मध्ये Roudnice च्या कॅडस्ट्राल क्षेत्रात 47 km2,19 क्षेत्र सह lies. Roudnice परत वर lies [...]\nआपण वैयक्तिक ठिकाणी मार्गदर्शन करत आहात\nजायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. अफवा मते, Krkonoše पर्वत पौराणिक Krakonoš आत्मा रक्षण. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. [...]\nवरुन पेसकी नाड जेजरू\nपेझेकी नाद जेजरो 06.04.2018 च्या उंचीवरून पहा. Paseky त्यांचा Jizerou डोंगरावर उजव्या बाजूला Jizerský खाणीवर Jizera सीमेवर Semily जिल्हा पश्चिम राक्षस पर्वत लिबेरेक प्रदेशात गावात आहे. 252 रहिवासी येथे राहतात; कॉटेज आणि इतर इमारती अनेक आज सुट्टी मुक्काम आज सर्व्ह. खेडेगावाच्या उत्तरेकडील भाग Krkonoše राष्ट्रीय उद्यान मालकीचा, दक्षिणेकडील भाग [...]\nराउडनिनेस इन ज्यंट पर्वत, क्रिज्लिस, जेस्टेबी, रेझक\nआसपासच्या राक्षस Křížlice मध्ये Roudnice पासून शॉट्स, hawks आणि माँटेज. राक्षस पर्वत (जर्मन मध्ये Riesengebirge, पोलिश Karkonosze) geomorphological युनिट आणि झेक आणि चेक आश्रयाच्या सर्वाधिक पर्वत आहेत. तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जायंट पर्वत सर्वात उंच पर्वत Sněžka (1603 मीटर) आहे. अफवा मते राक्षस कल्पित आत्मा Krakonoš रक्षण करील. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. आजचे Krkonoše च्या व्यापक पर्वतरांगा प्राचीन मध्ये वर्णन करण्यात आले [...]\nजांट पर्वत मध्ये वसंत 2017\nरेझका आणि रूदनीस जवळ 2017K मधील क्राकोनेस पर्वत मध्ये वसंत 4 जायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. अफवा मते, Krkonoše पर्वत पौराणिक Krakonos आत्मा रक्षण. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. आजच्या जाइंट माउंटन्ससह मोठ्या पर्वतरांगा, सुदैटनँड म्हणून प्राचीन काळामध्ये वर्णन केले गेले [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1412.html", "date_download": "2018-08-18T00:25:13Z", "digest": "sha1:7HBKNR2GCLQYJ7U6CGN2IFU3HNR2ZME2", "length": 6842, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकांच्या सोयीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा - आ. वैभव पिचड. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Akole Sangamner Vaibhav Pichad राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकांच्या सोयीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा - आ. वैभव पिचड.\nराजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकांच्या सोयीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा - आ. वैभव पिचड.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील आदिवासी लोकांचे अहमदनगर येथे काही काम असल्यास दोनशे ते अडीशे किलोमीटर अंतर जावे लागते. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होतात. म्हणून राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकांच्या सोयीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा अशी आग्रही मागणी अकोले तालुक्याचे आमदार वैभवराव पिचड यांनी केली.\nसंगमनेर येथे जिल्हा कृती समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु असून हे उपोषण आज ४१ दिवशीही सुरु आहे. या जिल्हा कृती समितीला आ.वैभव पिचड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा कृती समितीच्या स्वाक्षरी नोंदणी वहीवर आपला अभिप्राय देत स्वाक्षरी करत संगमनेर जिल्ह्याला जाहिर पाठिंबा दिला.\nआ.पिचड म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तालुक्यांचा जर अभ्यास केला तर संगमनेर हा सर्वांत मोठे क्षेत्रफळ असणारा तालुका असून त्यानंतर अकोले तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. जिल्ह्याचे विभाजन झाल्यास संगमनेर व अकोले तालुक्यातून आणखी एकएक तालुक्याची निर्मिती करण्यात येणार आहे. संगमनेर जिल्ह्यासह इतरही तालुके जिल्हा करण्याची मागणी करत असले तरी संगमनेर हे अकोले तालुक्यासह आजूबाजूच्या सर्वच तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे.\nत्यामुळे नगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास संगमनेरच जिल्हा करावा अशी मागणी आ.पिचड यांनी यावेळी केली. यावेळी संगमनेर जिल्हा कृती समितीचे अमोल खताळ, राजेश चौधरी, शरद नाना थोरात, राजेंद्र देशमुख, अमर कतारी, प्रशांत वामन, लक्ष्मीकांत दसरे, नरेश माळवे, कपिल पवार, शौकत जहागिरदार, शाम कर्पे, रऊफ शेख, पप्पु कानकाटे, मनिष माळवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकांच्या सोयीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा - आ. वैभव पिचड. Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, May 14, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-703.html", "date_download": "2018-08-18T00:22:39Z", "digest": "sha1:2UJ64UPLYGR7GPOKHEVB6SMKENXZ47ZS", "length": 7213, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आमदार कर्डिलेंचा व मुरकुटेंचा झटका गडाखांना माहित नाही का ? - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Newasa Politics News आमदार कर्डिलेंचा व मुरकुटेंचा झटका गडाखांना माहित नाही का \nआमदार कर्डिलेंचा व मुरकुटेंचा झटका गडाखांना माहित नाही का \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गडाखांच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांनी तालुक्‍यातील तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यांवर राजकारण करून आमदार कर्डिले यांना डिवचू नये. आमदार कर्डिलेंचा व मुरकुटेंचा झटका गडाखांना माहित नाही का अशी बोचरी टीका बंधारा कृती समिती अध्यक्ष दत्तात्रय घोलप यांनी केली आहे.\nआ. कर्डिले व मुरकुटे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडतात.\nघोलप म्हणाले की, मागील पंचवार्षिकमध्ये नेवासा तालुक्‍यातील बंधारे कोरडे राहण्याचे श्रेय माजी आमदार शंकरराव गडाख यांना मतदानाच्या रूपाने तालुक्‍याने दिले. राहुरी तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी शिवाजी कर्डिले व नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे हे दोघेही एकत्रितपणे मंत्र्यांकडे जाऊन प्रत्येक बैठकीमध्ये मुळा धरणाच्या पाणी वाटपावर ठामपणे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडत आहेत.\nपाणी प्रश्नावर बोलण्याची त्यांची लायकी नाही.\nया पंचवार्षिकमध्ये प्रत्येक वर्षी मुळा धरणावरील सर्वच बंधारे खालून वरपर्यंत (टेल टू हेड) भरले जात आहेत. परंतु शंकरराव गडाखांचा गॉगल (चष्मा) घातलेले शेतकरी संघटनेचे तथाकथित नेते त्रिंबक भदगले यांनी नेवासा तालुक्‍याच्या पाणी प्रश्नावर बोलण्याची त्यांची लायकी नसतांना पत्रके काढून आ. शिवाजी कर्डिले, आ.बाळासाहेब मुरकुटे, नेवासा व राहुरी तालुक्‍यातील भरलेल्या बंधाऱ्यांना नजर लावीत आहेत.\nनेत्याचे अपयश तालुक्‍याला दाखवण्याची गरज नाही.\nनेवासा तालुक्‍यातील मुळा व प्रवरा नदीवरील सर्व बंधारे गेले चारही वर्ष भरले जात आहेत. या भरलेल्या बंधाऱ्यांचे पाणी पूजन मोठ्या उत्साहाने स्थानिक शेतकरी करत असताना प्रत्येकवेळी गडाखांच्या पोपटांनी पत्रके काढून आपल्या नेत्याचे अपयश तालुक्‍याला दाखवण्याची गरज नाही. पण त्रिंबक भदगले यांना भरलेले बंधारे गडाखांच्या काळ्या काचांचा चष्मा घातल्यामुळे दिसत नाहीत व पत्रके काढून ते आमच्या आमदार मुरकुटे व आमदार कर्डिलेंनाही त्यामध्ये नावे ठेवीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआमदार कर्डिलेंचा व मुरकुटेंचा झटका गडाखांना माहित नाही का \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-mandai-vegetable-road-126003", "date_download": "2018-08-18T01:18:29Z", "digest": "sha1:DVKUCEQSWETKAPFS62SS4T4DHYHELT62", "length": 12281, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune mandai vegetable road #PuneMandai वारज्यात रस्त्यावरच भाजी मंडई | eSakal", "raw_content": "\n#PuneMandai वारज्यात रस्त्यावरच भाजी मंडई\nसोमवार, 25 जून 2018\nपुणे - महापालिकेच्या हद्दीत गाव समाविष्ट होऊन वीस वर्षे उलटूनही अद्याप केवळ कागदावरच मंडईचे आरक्षण आहे. प्रत्यक्षात मंडई नसल्यामुळे वारजे माळवाडीत रस्त्यावरच मंडई भरत आहे. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.\nएनडीए रस्त्यावरील मुख्य पीएमपी बसस्थानकाच्या अलीकडील रस्त्यावर जुनी भाजी मंडई आहे. महापालिका दिवसाला पन्नास रुपये शुल्क भाजी विक्रेत्यांना आकारत आहे.\nया विक्रेत्यांना ओळखपत्र दिले आहे. मंडईचे आरक्षण असूनही भूसंपादनाअभावी मंडईचे काम सुरू झालेले नाही. शौचालयांची व्यवस्था नसल्यामुळे महिला भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.\nपुणे - महापालिकेच्या हद्दीत गाव समाविष्ट होऊन वीस वर्षे उलटूनही अद्याप केवळ कागदावरच मंडईचे आरक्षण आहे. प्रत्यक्षात मंडई नसल्यामुळे वारजे माळवाडीत रस्त्यावरच मंडई भरत आहे. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.\nएनडीए रस्त्यावरील मुख्य पीएमपी बसस्थानकाच्या अलीकडील रस्त्यावर जुनी भाजी मंडई आहे. महापालिका दिवसाला पन्नास रुपये शुल्क भाजी विक्रेत्यांना आकारत आहे.\nया विक्रेत्यांना ओळखपत्र दिले आहे. मंडईचे आरक्षण असूनही भूसंपादनाअभावी मंडईचे काम सुरू झालेले नाही. शौचालयांची व्यवस्था नसल्यामुळे महिला भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.\nटीडीआर, एफएसआयद्वारे जमिनी ताब्यात घेऊन लवकरात लवकर भाजी मंडई उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.\n- सचिन दोडके, नगरसेवक\nमहापालिकाने भाजी मंडई उभारताना सध्या मंडई आहे त्याच्या मागील जागेतच उभारावी. दुसऱ्या ठिकाणी मंडई उभारल्यास त्याचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्‍यता आहे.\n- मनीषा पाटणकर, भाजी विक्रेत्या\nरस्त्यावरच मंडई असल्याने भाजी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी लावलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा होतो. या वाहनचालकांविरोधात कारवाई केली जात नाही.\n- राजश्री धांडे, गृहिणी\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nनदी पात्रातील रस्‍ता बंद\nपुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १८ हजार ४०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/Lysa-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T00:45:54Z", "digest": "sha1:4BYZYVZGBPZEUTX42NMDQJPKMS64ITL4", "length": 16691, "nlines": 313, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "ल्यासा होरा जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहेमियन नंदनवन", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nरोकीटनीस नेड जेजरू, लिसा हॉरा, स्कायरेला हॉर्नी डोमकी, स्ट्रॉज़्निक\nRokytnice आणि त्याच्या आसपासच्या वसंत ऋतु दृश्य वरून. Rokytnice त्यांचा Jizerou (जर्मन मध्ये Rochlitz) एक शहर व पश्चिम पर्वत मध्ये डोंगरावर रिसॉर्ट आहे. पर्वत massifs दरम्यान Huťský प्रवाह एक वाढवलेला खोऱ्यात लिबेरेक प्रदेश, Semily जिल्ह्यात गार्ड (782 मीटर) भूत च्या पर्वत (1022 मीटर) आणि Lysa hora (1344 मीटर) आहे आणि डाव्या बाजूने (पूर्व) [...]\nपॅनोरमा राक्षस, राक्षस पर्वत, Paseky त्यांचा Jizerou\nपेसेकिया नाद जेजेरु हे सिमी या जिल्ह्यात जिनेरा शहराच्या सीमेवर असलेल्या जिझरा पर्वतच्या सीमेवर असलेल्या पाश्चात्य जायंट पर्वत रांगेत राहतात. 252 रहिवासी येथे राहतात; कॉटेज आणि इतर इमारती अनेक आज सुट्टी मुक्काम आज सर्व्ह. नगरपालिकेचा उत्तरी भाग क्रोकोनी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे, दक्षिणेकडील भाग जेजरा पर्वत संरक्षण संरक्षित लँडस्केप क्षेत्रासह मुख्य बंदोबस्त आहे. [...]\nरोकीटनीस नेड जेसेरो लुसा होराचे पॅनोरामा\nRokytnice त्यांचा Jizerou (जर्मन मध्ये Rochlitz) एक शहर व पश्चिम पर्वत मध्ये डोंगरावर रिसॉर्ट आहे. पर्वत massifs गार्ड (782 मीटर) भूत च्या पर्वत (1022 मीटर) आणि Lysa hora (1344 मीटर) दरम्यान आणि नदी Jizera डाव्या (पूर्व) बँक बाजूने एक वाढवलेला दरी Huťský प्रवाहात, लिबेरेक प्रदेश, Semily जिल्ह्यात. हे जवळजवळ 2 700 मध्ये राहते. [...]\nRokytnice त्यांचा Jizerou मध्ये देखावा रॉक कॉन्स्टेबल\nटेहळणी रॉक Rokytnice त्यांचा Jizerou, 778 मीटर गार्ड हिल येथे अधिकारी जे गेल्या शत्रू स्वारी करण्यापूर्वी शेजारील गावे चेतावनी करणे होते रक्षक हिल्स, एक आहे (येथे एका पोलिसाने म्हणतात). या आग केंद्रीय बोहेमिया मध्ये, प्रदेश Kozákov द्वारे प्राप्त करण्यासाठी आम्ही पर्वत आहे संदेश आहे. द रॉक पीस लुकआउट स्ट्रॅझ्निक उंचीवर वसलेला आहे [...]\nविटकोविस गाव (जर्मन विटकोविझ) सिमिली जिल्ह्यात स्थित आहे, लिबेरेक प्रदेश. हे जकारीका खोर्यासह जायंट पर्वत मध्ये आहे 28 पर्यंत 8 2006 वर 426 द्वारा लोकसंख्या होती. गावाचे पहिले लेखी उल्लेख 1606 येते. 1 मध्ये 17 च्या अर्धा ग्लासमेकर्सच्या प्रेसिल्ला कुटुंबातील काचेच्या दुकानात येथे काम केले. गावात एक कॅडमॉस्टल [...]\nEMBA स्पोल च्या ro Krkonose पर्वत सीमेवर चेक कंपनी आहे. वर्ष 1882 करण्यासाठी Paseky त्यांचा Jizerou मध्ये डांबर पेपर इतिहासाच्या प्रारंभापासून, तेथे असताना Rösslerovými भाऊ Jablonec प्रदेशात काच उद्योगासाठी हाताने तयार केलेला पांढरा पुठ्ठा पॅकेजिंग उत्पादनांसाठी एक कारखान्याची स्थापना केली होती. विस्तार द्वारे दर्शविले संपूर्ण पुढील जीवन टप्प्यासाठी कंपनीच्या [...]\nपेसेकिया नाद जेजेरु हे सिमिरी जिल्ह्यात लिबररेक प्रदेशात, जिझरा पर्वतराजीच्या सीमेवर असलेल्या पश्चिम जायंट पर्वत मध्ये, जिझरा खानच्या उजव्या बाजूस, एक डोंगराळ गाव आहे. 252 रहिवासी येथे राहतात; कॉटेज आणि इतर इमारती अनेक आज सुट्टी मुक्काम आज सर्व्ह. नगरपालिकेचा उत्तरी भाग क्रोकोनेस्च राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे, दक्षिणेकडील भाग, संरक्षित लँडस्केप एरियामध्ये मुख्य वस्तूंसह [...]\nराक्षस, Lysa hora, पोलंड\nद ज्युनिंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भूगोलवैज्ञानिक आहेत आणि चेक आणि हाईलँड्स मधील सर्वात उंच पर्वतरांग तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. अफवा मते, Krkonoše पर्वत पौराणिक Krakonos आत्मा रक्षण. हे सर्वात लोकप्रिय माउंटन रिसॉर्ट्सपैकी एक आहे [...]\nहॉरिनी रोक्टीनास नेड जेजेरो, लिसा हॉरा, हॉर्नियल डोमकेय, स्की आणि स्की रिसॉर्ट\nरोकीटनीस नेड जेसेरू (जर्मन रॉक्लिट्झ) हे पाश्चात्य जाइंट माउंटन्स मधील एक शहर व माउंटन रिजॉर्ट आहे. पर्वत massifs गार्ड (782 मीटर) भूत च्या पर्वत (1022 मीटर) आणि Lysa hora (1344 मीटर) दरम्यान आणि नदी Jizera डाव्या (पूर्व) बँक बाजूने एक वाढवलेला दरी Huťský प्रवाहात, लिबेरेक प्रदेश, Semily जिल्ह्यात. हे जवळजवळ 2 700 मध्ये राहते. शहर [...]\nबर्फ पुरावे आधी Rokytnice 31.12.2016 काही दिवस अनेक शॉट्स .......\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2601.html", "date_download": "2018-08-18T00:24:18Z", "digest": "sha1:5OFXZOG3YR532TTUEMGZZRNGFRVHWJNP", "length": 6759, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "महापालिकेतील युतीच्या कारभाराने नगर शहराची प्रतिष्ठा धुळीला ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News महापालिकेतील युतीच्या कारभाराने नगर शहराची प्रतिष्ठा धुळीला \nमहापालिकेतील युतीच्या कारभाराने नगर शहराची प्रतिष्ठा धुळीला \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महापालिकेतील सेना-भाजपा कारभाराने शहराची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. \" असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.विनायकराव देशमुख यांनी केले. अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्र.32 मधील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री. विशाल कोतकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी श्री.देशमुख बोलत होते.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअध्यक्षस्थानी शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप हे होते. यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले,\" आ.जगताप व संदीप कोतकर यांनी महापौर पद भुषविले होते. त्यांच्या काळात केडगाव मध्ये मोठी विकासकामे झाली. सध्याचे सत्ताधारी मात्र केडगाव कडे दुर्लक्ष करीत आहेत.\nसंघटनेच्या कामासाठी मी राज्यभर फिरतो. आतापर्यंत अहमदनगरची वेगळी ओळख होती. नगरचा किल्ला, आनंदरूषीजींची समाधी, साईबाबा, अवतार मेहेरबाबा, अण्णा हजारे यांच्या नावाने नगर ओळखले जात असे. मागील काही दिवसात मात्र \" छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदल अश्लाघ्य बोलणारया भाजपा पुढारयाचे नगर\" अशी कुकिर्ती नगर शहराची झाली आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया निवडणुकीच्या निमित्ताने अशा प्रवुत्तीला धडा शिकवावा, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. यावेळी आ.संग्राम जगताप, माजी उपमहापौर सौ.सुवर्णा कोतकर, प्रा.माणिक विधाते, सुनील कोतकर, निखील वारे,बाळासाहेब पवार, बाळासाहेब भंडारी, यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमहापालिकेतील युतीच्या कारभाराने नगर शहराची प्रतिष्ठा धुळीला \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.cehat.org/publications/1490943751", "date_download": "2018-08-18T01:27:28Z", "digest": "sha1:XUO7XFOKA25HFXVIUJPZ6NBEL7VXGIMS", "length": 3588, "nlines": 76, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरिता आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा\nस्त्रियांच्या माहितीकरिता पत्रक : गर्भापताविषयी सर्वकाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Dhoni-Has-Destroyed-This-Players-Carieer.html", "date_download": "2018-08-18T00:21:21Z", "digest": "sha1:HMMKFV54N4TFNFADG6BPQ5DZTKSEAMJE", "length": 13233, "nlines": 47, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "महेंद्रसिंह धोनीने या खेळाडूंचे करियर संपवून टाकले नाही तर आज भारतीय क्रिकेटमध्ये राहिले असते मोठे नाव ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / क्रिकेट / क्रीडा / महेंद्रसिंह धोनीने या खेळाडूंचे करियर संपवून टाकले नाही तर आज भारतीय क्रिकेटमध्ये राहिले असते मोठे नाव \nमहेंद्रसिंह धोनीने या खेळाडूंचे करियर संपवून टाकले नाही तर आज भारतीय क्रिकेटमध्ये राहिले असते मोठे नाव \nJanuary 13, 2018 क्रिकेट, क्रीडा\nभारतीय क्रिकेटमध्ये असं नेहमी होत आलं आहे कि एखाद्या खेळाडूंमध्ये चांगली खेळण्याची क्षमता असूनही त्याला संधी दिली जात नाही . अनेकदा असे घडते की खेळाडूला राष्ट्रीय संघात निवडला जाते . रंतु शेवटच्या अकरामध्ये त्याला स्थान दिले जात नाही. बऱ्याचदा असे ३-४ मालिकांमध्ये घडते . त्यामुळे खेळाडू निराश होऊन जातो आणि मग जेव्हा त्याला संधी दिली जाते तेव्हा तो चांगली खेळी देत नाही . असे आरोप बऱ्याचशा कर्णधारांवर लागले आहेत . आज आपण बोलणार आहोत भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्याबद्दल . त्यांनी या खेळाडूंच्या करियरचा खेळखंडोबा केला .\nरॉबिन उथप्पा यांना भारतीय टीमचे पूर्व कोच चॅपेल यांनी सामील केले होते . उथप्पा हा एक उत्कृष्ट ओपनिंग खेळाडू आहे, त्याने भारतीय संघासाठी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत.उथप्पाने वन डे मध्ये एकूण ४६ मॅचेस खेळल्या आहेत . तो भारतीय संघासाठी उत्तम यष्टिरक्षक ठरू शकला असता परंतु धोनीच्या उपस्थितीमुळे त्याला भारतीय संघात समाविष्ट नाही करण्यात आले .\nकाही काळापूर्वी असे वाटत होते कि धोनीनंतर केदार जाधव त्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो . या बाबतीत तीळ मात्र शंका नाही कि केदार जाधव हा एक उत्तम फलंदाज आहे पण धोनीने टेस्ट क्रिकेट सोडल्यानंतर त्याची जागा रिद्धिमान साहा याला मिळाली . जाधव यांना टीमसाठी एक उत्तम फिनिशर बनण्याची इच्छा होती .\nनमन ओझा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स वहैद्राबादसा चांगली खेळी खेळला आहे. नमन ओझा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स वहैदाबादसाठी चांगली खेळी खेळला आहे. ते एक उत्तम यष्टीरक्षक आहेत . पण धोनीमुळे त्यांना भारतीय क्रिकेट टीममध्ये सामील नाही केलं गेलं आणि त्याच्याऐवजी रिद्धिमान साहा याला टीममध्ये सामील करून घेतलं .\nमहेंद्रसिंह धोनीने या खेळाडूंचे करियर संपवून टाकले नाही तर आज भारतीय क्रिकेटमध्ये राहिले असते मोठे नाव \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=95&bkid=357", "date_download": "2018-08-18T01:16:59Z", "digest": "sha1:WB22COS7X6H6GFKMFMIBGFVJKMH7DPMW", "length": 2364, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\n’सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे’ असे म्हणतात. सुख हे महाग आहे. ते कधीतरी, काही काळच वाट्याला येतं आणि तेही अगदी गुंजभर. कारण महाग आहे ना म्हणून सोन्याच्या भावानं मिळत आणि दुःख मात्र पसा पसा पर्वताएवढं. जीवनात दुःखाचे डोंगर उभे राह्तात. त्यांना पार करुन आयुष्य जगायला लागतं. जे वाट्याला येईल, त्याला सामोरं जायला लागतं. संकटांशी सामना करावा लागतो. कधीतरी सुख आपल्या वाट्याला येणार आहे ह्या आशेवर माणूस जगत असतो आणि ते वाट्याला आले तर त्याला तो अत्तराच्या कुपी सारखे जपत राहतो ते उडून जाईल निसटुन जाईल म्हणुन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Top-9-Bollywood-Controversies-Of-2017.html", "date_download": "2018-08-18T00:21:28Z", "digest": "sha1:MI7VF4EOZDZNSNONIQYD6IODT54NNBAB", "length": 19996, "nlines": 60, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा २०१७ मध्ये घडलेले १० वादग्रस्त प्रसंग ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Bollywood / चित्रपट / बघा २०१७ मध्ये घडलेले १० वादग्रस्त प्रसंग \nबघा २०१७ मध्ये घडलेले १० वादग्रस्त प्रसंग \nबॉलिवूडमधील लोक नेहमीच कुठल्या न कुठल्या वादात सापडत असतात . मग ते तो चित्रपट असो किंवा अन्य काही असो . बॉलिवूडमधील गोष्टी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो . आज आपण बघणार आहोत २०१७ मधील विवादित गोष्टींबद्दल .\nहा चित्रपट संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता . ह्या चित्रपटाचे मुख्य वादात अडकण्याचे कारण होते ते म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यातील प्रणय प्रसंग . राजपूत घराण्यांनी याचा प्रखर विरोध केला . राजपुतांनी सांगितले आहे कि काही दृश्य काढल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ नाही देणार . इतकेच नाही तर तेथील राजपूत घराण्यातील लोकांनी त्या चित्रपटाचे सेट जाळले आणि भन्साळींना मारहाण देखील केली . त्यानंतर रणवीर सिंह,शाहिद कपूर आणि दीपिका पदुकोन यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली . पोस्टरमधील दीपिकाचे नाक कापून टाकले . हा बॉलिवूडचा विवाद राष्ट्रीय मुद्दा बनला . अनेक राजकीय नेत्यांनी यात उडी घेतली. त्यामुळे डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणारा चित्रपट आता लांबणीवर पडला आहे .\n२. सोनू निगम आणि अजान\nसोनू निगमने सकाळी सकाळी उठून ट्विट केले होते कि अजानच्या कर्कश्श आवाजाने त्याची झोपमोड होत आहे . त्यामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला होता. त्याने नंतर असा दावा केला की तो फक्त मुस्लिम धर्माविषयी नाही बोलत आहे तर सगळ्याच धर्माविषयी बोलत आहे . कोलकात्यातील एका पदाधिकाऱ्याने १० लाखाचे बक्षीस जाहीर केले होते कि जो कोणी सोनू निगमचे मुंडन करून त्याला चपलाहार घालेल त्याला १० लाखाचे बक्षीस देण्यात येईल . या वक्तव्याच्या विरोधात सोनू निगमने स्वतःच मुंडन करून घेतले होते .\n३. हृतिक रोशन वि. कंगना राणावत\nहे प्रेमप्रकरण चुकीचे आहे . हे आजच्या काळातील गलिछ कायदेयुद्ध ठरले . दोघांनी क्रिश ३ च्या सेटवर डेटिंग करायला सुरु केले आणि नंतर परत वेगळे झाले . नंतर परत एकत्र आले .दोघांना ओळखीच्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली . त्यांच्यावर आरोप केलेल्या मेल्सची एक मालिकाच प्रसिद्ध करण्यात आली होती . शेवटी, कंगनांनी सर्व बंधने तोडली आणि आवाज उठवला . त्यासाठी ती आप कि अदालत मध्ये आली होती .\n४. लिपस्टिक अंडर माय बुरखा\nलंकृत श्रीवास्तवची 'लेडी ओरिएंटेड' चित्रपट सीबीएफसीसाठी खूप अवघड झाला होता , जी त्यांनी कथित वादग्रस्त सामग्री, लैंगिक दृश्ये आणि वाईट भाषा यासाठी प्रमाणित करण्यास नकार दिला. खूप मोठ्या लढाईनंतर अखेर चित्रपट प्रदर्शित झाला .\n५. रईस वि. काबील\nहे दोन चित्रपट २०१७ मधील सर्वात मोठे एकाच दिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट होते . दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलण्यास नकार दिला होता . राकेश रोशन यांनी डिस्ट्रीब्यूटर्सवर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वासघात केल्याबद्दल आणि 50-50 पडद्यावर 60:40 चे बदलण्याचा आणण्याचा आरोप केला आहे.हृतिकने शाहरुख खानसाठी दिगिरीचे पत्र लिहून परिस्थिती शांत केली.शेवटी बॉक्स ऑफिसवर रईसने काबिलपेक्षा १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती .\n६. प्रियांका चोप्रा भेटी मोदींना\nप्रियंका चोप्रा हिने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले आहे, म्हणूनच बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियांकाची भेट घेतली होती . त्या बैठकीदरम्यान तिने मोदींना पाय उघडे होते . त्यामुळे तिच्यावर हल्ला झाला होता . पंतप्रधानांशी बोलताना प्रोटोकॉल मोडून पंतप्रधानांचा अपमान केल्यामुळे सोशल मीडियावरून तिच्यावर खूप टीका कारणात आली . नंतर तिच्या आई मधू चोप्रा यांनी स्पष्ट केले की प्रियांका हि बेवॉचच्या प्रमोशन मध्ये व्यस्त होती आणि हि बैठक अचानक ठरल्याने तिला कपडे बदलण्यास वेळ नव्हता मिळाला .\n७. अक्षयकुमार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला .\nअक्षयकुमारला रुस्तम या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला . पण बऱ्याच लोकांनी याचा विरोध केला होता. त्यांचे मित्र आणि चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांनी पण त्याचा विरोध केला होता .अक्षयने नंतर प्रतिक्रिया दिली, \"मी 26 वर्षांनंतर हा पुरस्कार जिंकला आहे. पण तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुम्ही हा पुरस्कार परत घेऊ शकतात .\n८. रणबीर कपूर आणि महिरा खान\nदुबईतील ग्लोबल शिक्षक पुरस्कार उद्यानामध्ये दोघांनी एकत्र येऊन लोकांचे लक्ष वेधून घेतले.\nनंतर न्यू यॉर्कच्या रस्त्यांवरून एकत्र चालतांना त्यांचे फोटो , त्यांच्या हातात सिगारेट ओढणे वारंवार होत होते आणि अशी अफवा पसरली होती कि हे दोघं एकमेकांना डेट करत आहे त्यामुळे माहिरा गोत्यात आली होती . तेव्हा रणबीर महिराच्या मदतीसाठी धावून आला . त्यांनी तिच्यासाठी एक पब्लिक स्टेटमेंट पण दिला होता . काही आठवड्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी सांगितले कि ती खूप आतून खचून गेली होती .\n९. करण जोहर वि. काजोल\nमागील वर्षीच्या दिवाळीत करण जोहरच्या ऐ दिल ऐ मुश्कीलने शिवायचे शिंग तोडल्याने बॉलिवूडमधील एक घट्ट मैत्री पण तुटली . हे सर्व तेव्हा सुरु झाले जेव्हा अजयने करणवर आरोप केला होता कि त्याने चित्रपट मोडण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते . संपूर्णपणे 2017 मध्ये खूपच गोंधळ झाला, पण काजोलने आपली शांतता टिकवून ठेवली. काजोल आणि करण जोहर हे नुकतेच भेटले होते आणि त्यांनी त्यांच्यातील मतभेद दूर केले .\nबघा २०१७ मध्ये घडलेले १० वादग्रस्त प्रसंग \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/search?updated-max=2018-07-21T06:33:00-07:00&max-results=10", "date_download": "2018-08-18T00:19:46Z", "digest": "sha1:KG4XVROSUUO4JUCIANWWRA6LPISYPP2R", "length": 11212, "nlines": 173, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर 203 जागा राष्ट्रीय आरोग्य अभियान , पालघर आस्थापनेवर विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांक...\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर आस्थापनेवर विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत...\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली 357 जागा.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोलीच्या आस्थापनेवर विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण...\nMaharashtra Duyyam Seva Post-547 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा - 2018\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा - 2018 * रिक्त पदांची संख्या :- 547 * अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 27 जुलै, 20...\nNATIONAL RURAL HEALTH MISSION POST-723 सार्वजनिक आरोग्य विभागात 723 जागां - मुदतवाढ\nसार्वजनिक आरोग्य विभागात 723 जागां - मुदतवाढ सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी संवर्गातील रि...\nMECL खनिज संशोधन निगम लिमिटेड (एमईसीएल) मध्ये विविध पदांच्या 245 जागा\nखनिज संशोधन निगम लिमिटेड (एमईसीएल) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 245 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनला...\nPublic Health Department सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ७२३ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व जिल्ह्याच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताध...\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-211.html", "date_download": "2018-08-18T00:22:14Z", "digest": "sha1:ZYBUVWROG5RXC5DO4QTG6F2V2GIKFW67", "length": 8873, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चारा छावणीचालक संस्थांवर गुन्हे दाखल,कारवाईने उडाली अनेकांची झोप ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking चारा छावणीचालक संस्थांवर गुन्हे दाखल,कारवाईने उडाली अनेकांची झोप \nचारा छावणीचालक संस्थांवर गुन्हे दाखल,कारवाईने उडाली अनेकांची झोप \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चारा छावणी गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा प्रशासनाने 383 चारा छावण्यांच्या चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी जिल्ह्यात 2012-13-14 मधील चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nया चारा छावणीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील गोरख आनंदा घाडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधिशांच्या संयुक्त न्यायपीठासमोर 23 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 13 वेळेस सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी 3 मार्च रोजी होणार आहे.\nजिल्ह्यामध्ये 2012 ते 2014 अशी सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे 426 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. यापैकी काही चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळली होती. जनावरांची संख्या, चारा उपलब्धता व अन्य विविध मुद्यांच्या अनुषंगाने अनियमितता आढळलेल्या चारा छावण्यांना दंडसुद्धा करण्यात आला होता.\nजिल्ह्यामध्ये अशा एकूण 426 छावण्या असल्या तरी त्यापैकी काही छावणीचालकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. फेब्रुवारीच्या प्रथम सप्ताहात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंडळाधिकाऱ्यांमार्फत छावणीचालकांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्याची सुरुवात झाली.\n23 फेब्रुवारीपर्यंत 7 तालुक्‍यांमध्ये 383 चारा छावणी चालविणाऱ्या संस्थांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने गुन्हे नोंदवले आहेत. सर्वात जास्त 130 गुन्हे हे कर्जत तालुक्‍यामध्ये नोंदवले गेले आहे. उर्वरित चारा छावणी चालविणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे काम तालुका दंडाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.\nतालुकानिहाय दाखल करण्यात आलेले गुन्हे\nनगर-59, पारनेर-36, पाथर्डी-32, कर्जत -130, श्रीगोंदा-81, जामखेड-5, नेवासा-9, शेवगाव-31\nअशा एकूण 383 चारा छावण्या संस्थांवर गुन्हे दाखल केले असून, उर्वरित गुन्हे दाखल करण्याचे काम तालुका दंडाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.\nकारवाईने उडाली अनेकांची झोप\nचारा छावणी गैरव्यवहार प्रकरणी चारा छावण्यांच्या चालकांविरुद्ध कलम 188 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कलमानुसार सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. चारा छावणी घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या या कारवाईमुळे अनेकांची झोप उडाली आहे.\nगुन्हा दाखल न झालेल्या तालुकानिहाय संस्था\nनगर-12, पारनेर-5, शेवगाव-2, कर्जत-2, जामखेड-22 अशा 43 चारा छावणी संस्थांवर गुन्हे दाखल झालेले नाही. ते गुन्हे दाखल करण्याचे काम तालुका दंडाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nचारा छावणीचालक संस्थांवर गुन्हे दाखल,कारवाईने उडाली अनेकांची झोप \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/hya-vanaspaticha-ras-ghya-health-tips-in-marathi", "date_download": "2018-08-18T00:37:54Z", "digest": "sha1:UIVRQRMCV3N33GUV6ICXM4ZAHB4QCRE4", "length": 10347, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "ह्या सहजपणे मिळणाऱ्या वनस्पतीचा रस प्या - Tinystep", "raw_content": "\nह्या सहजपणे मिळणाऱ्या वनस्पतीचा रस प्या\nपालकामध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असलेला पालक सुपर फूड आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. पालकांची भाजी अथवा पराठे बनवले जातात. मात्र पालकाचे संपूर्ण फायदे मिळवायचे असल्यास त्याचा जूस प्यावा.\nपालकामध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असलेला पालक सुपर फूड आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. पालकांची भाजी अथवा पराठे बनवले जातात. मात्र पालकाचे संपूर्ण फायदे मिळवायचे असल्यास त्याचा जूस प्यावा.\nहे आहेत पालकाचा रस पिण्याचे फायदे\nपालकामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो.\nपालकामध्ये व्हिटामिनचे प्रमाण अधिक असते. पालकाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात.\nपाचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम पालकाचा रस करते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पालकाचा रस प्यायल्याने फायदा होतो.\nत्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास पालकाचा रस प्यावा. पालकाचा रस प्यायल्याने त्वचा उजळते. केसांसाठी पालकाचे सेवन चांगले.\nगर्भवती महिलांनाही पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पालकाचा रस प्यायल्याने गर्भवती महिलांच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.\nपालकामध्ये असलेले कॅरोटीन आणि क्लोरोफिल कॅन्सरपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय पालकाचा रस प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.\nपालकाचा रस बनवण्याची कृती\nपालकाचा रस बनवण्यासाठी पालक आणि पुदिन्याची पाने धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर यात पाणी, भाजलेले जिरे, काळे मीठ आणि लिंबू मिसळून प्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/user/5973", "date_download": "2018-08-18T00:46:37Z", "digest": "sha1:JXM7OPDM5XYPKSI5OM3QAGQF5BGDNLNY", "length": 3300, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सुरेश कुलकर्णी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुरेश यशवंत कुलकर्णी हे मुंबईमधील कुर्ला भागातील रहिवासी आहेत. त्यांनी एम. कॉम, जी. डी. सी. अॅंड अे. चे शिक्षण घेतले आहे. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे विभागीय लेखाकर आहेत. त्यांना कथा, काव्यलेखनाचा छंद आहे. त्यांचे काव्यवाचन, भाषण, निवेदन आकाशवाणीवर प्रसारित झाले आहे. ते काव्यंजन या नावे स्वतःच्या कवितांच्या वाचनाचा कार्यक्रमही सादर करतात. कुलकर्णी यांचा माझी काव्य गंगा नावाचा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला आहे व पिंपळपान नावाचा दुसरा काव्यसंग्रह एप्रिल 2018 मध्ये प्रकशित होत आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-704_7.html", "date_download": "2018-08-18T00:23:43Z", "digest": "sha1:YD4QCV2N6PEA66DVQQGUQWYRPPFFJIGZ", "length": 5131, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "माजी सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमाजी सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जबाजी छबु अमोलिक ऊर्फ अण्णा (वय 75) यांनी आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटनाशनिवारी उघडकीस आली. त्यांच्या मागे एक मुलगा, सून, चार मुली असा परिवार आहे.\nअल्पशिक्षित व अननुभवी असूनही त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने साडेतीन वर्षे चांगला कारभार सांभाळला होता. दिवंगत सरपंच भागवत खंडागळे यांच्या कलानाट्य मंडळाचे ते सदस्य होते. त्याकाळी त्यांनी एका नाटकात सरपंचाची भूमिका केली होती. पुढे 2002 मध्ये ते बेलापूरसारख्या मोठ्या गावाचे खरेखुरे सरपंच झाले होते.\nआजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास\nएक मेच्या ग्रामसभेत त्यांनी ग्रामपंचायतीकडे विविध कामांच्या मागणीचा हक्क सांगताना नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीचे कर भरण्याचे कळकळीचे आवाहनही केले होते. गेल्या काही वर्षापासून ते आजारी होते. आजाराला कंटाळून त्यांनी खटकाळी गावठाण येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप अमोलिक यांचे ते वडील होत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/birsi-gondiya-camp-nagpur-2014-police-bharti-paper/", "date_download": "2018-08-18T00:15:45Z", "digest": "sha1:XYQOWLHBX4YEJWB2ZOYINMAQR65FTS7R", "length": 26457, "nlines": 664, "source_domain": "govexam.in", "title": "BIRSI Gondiya camp Nagpur -2014 Police Bharti Paper - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nररामायण : वाल्मिकी : : महाभारत : \nअलीकडेच मान्यता मिळालेले नवीन राज्य कोणते\nजिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो\n'भारतरत्न' हा मन मिळवणारा पहिला खेळाडू कोण\nडॉ. बाबासाहेब आंबडेकर विमानतळ कोणत्या शहरात आहे\nएका साडीची किंमत १९०० रु आहे व त्यावर ११ % सूट आहे तर साडी किती रुपयाला पडेल\nभारताचा भौगोलिक मध्य कोणत्या शहरात आहे\n'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे लेखक कोण\n'केसाने गळा कापणे' याचा अर्थ काय\n८ मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो\nराज्यघटनेतील कोणत्या कलमात केंद्राची भाषा हिंदी आणि लिपी देवनागरी असेल असे सागितले आहे\nया वाक्याचा काळ ओळखा, \" मी अभ्यास करत आहे.\"\nऑलम्पिक पदक मिळवणारा खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे\n४० रुपयाचे २० % म्हणजे किती\nकमवा व शिका ही योजना प्रथम कोणी सुरु केली\nपोलीस स्तृतीदिन कधी पाळला जातो\nसध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत\nपाकिस्तान या देशाची राजधानी कोणती\n'गलगंड' हा आजार कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो\n'बहिष्कृत भारत' या पत्राचे संस्थापक संपादक कोण होते\n'कोरडी' हे खालील पैकी कशासाठी प्रसिध्द आहे\nनुकतीच पार पडलेले लोकसभेची निवडणूक कितव्या लोकसभेकरीता पार पाडली\nहैद्राबाद या शहरात खालीलपैकी कोणती संस्था आहे\nभारत हा ............देश आहे.\nक्रिया सांगणारा शब्द म्हणजे काय\n६०००० चे २० टक्के म्हणजे किती\nलोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती असावे\nदहशतवादा संबंधी काम करणारा महाराष्ट्र पोलिसांचा विभाग कोणता\nगंगा : हिमालय : : कृष्णा : \nध्येयासाठी प्राणाची आहुती देणारे कोण\nसत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली\nपंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी सबंधित आहेत\nमराठी भाषेचे लेखन आपण ..... लिपीत करतो.\nनियोजित जैतापूर अणुउर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे\nभारतातील हिऱ्यांसाठी प्रसिध्द असलेले ठिकाण कोणते\n१० किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम\n२० वी फिफा विश्व चषक स्पर्धा २०१४ ही कुठे झाली आहे\n'चढाई ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता\nएका प्रकारच्या १ डझन खुर्च्याची खरेदी किंमत ३८४० रु. आहे, तर प्रत्येक खुर्चीची किंमत किती\n'कुसुमाग्रज' हे कोणाचे टोपणनाव आहे\nमहाराष्ट्राचे पठार हे कोणत्या खडकापासून बनले आहे\n'अॅपल' कंपनीचे दिवंगत संस्थापक म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल\nज्याला कोणीही शत्रू नाही असला काय म्हणतात\nऑपरेशन ग्रीन हंट कशाशी सबंधित आहे\nभारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो\nसंगणकात या पैकी कोणता स्टोरेज डिव्हाईस येत नाही \n१७, २१, २६, ३२, ३९, ४७, \nभारतीय राज्यघटनेत किती भाषांचा समावेश करण्यात आला आहे\n प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल\n५०० पैकी ४४० गुण म्हणजे किती टक्के गुण\n९ या अंकांचे वर्गमूळ कोणते\n२०१३ चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ....... येथे बौद्ध धर्म स्वीकारला.\nमेहेंद्र धोनीने अनुक्रमे ७०,२०,८०, १० धावा काढल्या तर त्याच्या धावांची सरासरी किती\nसारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत\nहेमलकसा हा प्रकल्प / संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे\nश्री गोपीनाथ मुंडे हे कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री होते\nफँड्री हे खालील पैकी काय आहे\nसंगणकाची क्षमता / स्मृती ही कोणत्या एककात मोजतात\nभारत चीन युद्ध किती साली झाले\nजर डॉक्टरांनी तुम्हाला १० गोळ्या दर एक तासाने एक घ्याला सांगितल्या तर सर्व गोळ्या संपण्याकरीता किती वेळ लागेल\n'WHO' हे संस्था कशाशी संबंधित आहे\nभारतीय सैन्याचे सर्वोच्य कमांडर कोण असतात\nAMERICAN या शब्दासाठी एका सांकेतिक भाषेत ४९३१६८३५ वापरले असेल तर त्याच ACEMRI हा शब्द कसा लिहला जाईल\nघटनेचे ३७० कलम हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे\nमहाराष्ट्राचे गृहमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.\nखालील पैकी ११५ चा वर्ग किती\nया वाक्यातील क्रियापद ओळखा 'गणेश नुकताच घराबाहेर पडला.'\nबाळशास्त्र जांभेकरांच्या समाजसुधारणा चळवळीतील सहकारी ...... यांनी इ.स. १८४१ मध्ये ‘ प्रभाकर’ नावाचे वृत्तपत्र सुरु केले.\nविशाल पेक्षा मोठा आहे, पण गणेश राम पेस्खा लहान आहे. गणेश जर संजय पेक्षा मोठा आहे, तर सर्वात मोठा कोण\nपंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या शपथविधीला खालील पैकी कोण उपस्थित होते\nजे संस्कृत शब्द मराठी भाषेत काही फरक न येता जसेच्या तसे आले त्यांना .................शब्द म्हणतात.\nसर्वात जास्त लघुकेंद्रे असलेला महाराष्ट्रातील जिल्हा........\nA हा B पेक्षा उंच, M हा A पेक्षा उंच,G हा M पेक्षा उंच, Y हा सर्वात उंच, तर उंचीच्या तुलनेत मध्य स्थानी कोण असेल\nभारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण \nमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते\nशुद्ध सोने म्हणजे .......... कॅरेटचे असते.\nभारतातील प्रसिध्द पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे\nकोणता रक्तगट इतर सर्व गटांच्या व्यक्तींना रक्त देऊ शकतो\n'त्रिशंकू' या शब्दाचा नेमका अर्थ कोणता\nधड ना इकडे ना तिकडे\n'मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या' या वाक्यातील कर्म ओळखा\nमहाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री कोण आहेत\n'वसुंधरा' या शब्दाचा अर्थ कोणता\n'त्याला' हे काय आहे\n५० वर्षे पूर्ण केल्यानंतर आपण काय संज्ञा वापरतो\n'SEZ' चे विस्तारित रूप काय आहे\nमहाराष्ट्र राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक कोण आहेत\nबुटीबोरी औद्योगिक वसाहत यापैकी कुठे आहे\n'आंतरराष्ट्रीय नाणे निधी' या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते\nखालील पैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान आहे\n'लोक बिरादरी' हे काय आहे\n१५ ×१५ = २२५ तर १.५ × ०.१५ = \nकृपया कृषी सेवक भरतीचे पेपर असतील तर ते ऍड करा\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n35507&cid=652839&crate=1", "date_download": "2018-08-18T00:36:51Z", "digest": "sha1:2W4K6RPDOOA2NHUIPDWEYVQ25XAP4WYR", "length": 9567, "nlines": 271, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Pro Cheat for Clash of Clans Android खेळ APK (com.clashcnapp.cheatclashofclans) Clash CN App द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Pro Cheat for Clash of Clans गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/dr-deepak-sawant-statement-government-113348", "date_download": "2018-08-18T01:39:09Z", "digest": "sha1:LGXLVG3RITUTWHEWOR2CXQETY6IMOAJ6", "length": 16855, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr. Deepak Sawant statement on Government योजना राबविण्यात शासनाला यश: डॉ. दीपक सावंत | eSakal", "raw_content": "\nयोजना राबविण्यात शासनाला यश: डॉ. दीपक सावंत\nमंगळवार, 1 मे 2018\nजलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील वर्षात 193 गावांमध्ये दोन हजार 493 कामे पूर्ण झाली. यांतर्गत सुमारे दहा कोटी रूपयांचा निधी खर्च झाला. यंदा 2018-19 या वर्षांमध्ये 255 गावांचा समावेश या योजनेत केला आहे. कोरडवाहू शेतीपूरक, संरक्षित पाणी वापरासाठी मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत सात हजार 510 शेततळी निर्माण करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेतून यावर्षी चार हजार 962 गरोदर मातांना लाभ देण्यात आलेला आहे. माता व बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत मार्च 2018 अखेर 83 हजार 468 गरोदर मातांना आणि 71 हजार 196 बालकांना संपूर्णपणे संरक्षित केले आहे.\nऔरंगाबाद : विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य, जलयुक्त शिवार, ऑनलाइन सातबारा यासह ऑरिक, इको टास्क बटालियन, स्वच्छ भारत अभियान, गुणवत्तापूर्ण तपास यांचा अंतर्भाव आहे. या योजना राबविण्यात शासनाला यश आले आहे. या पुढेही या योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, अशी माहिती औरंगाबादचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.\nपोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात जनतेला उद्देशून केलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते.\nडॉ. सावंत म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी अशी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ही कर्जमाफी योजना अतिशय पादरर्शकपणे राबविली. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1 लाख 48 हजार शेतकऱ्यांना 468 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेला सातबारा आजपासून ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. प्रवाशांमध्ये वाहतुक नियमांबाबत जागृती व्हावी यासाठी 23 एप्रिल ते पाच मेपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे.\nराष्ट्राच्या संरक्षणासाठी धारातिर्थी पडलेल्या सैन्य दलातील जवानांच्या वीरपत्नींना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेंतर्गत सर्व प्रकारच्या राज्य परिवहन बसमधून आजीवन मोफत प्रवासासाठी विशेष सवलत देण्यात येत आहे. एक जानेवारीपासून शहिद सैनिकांच्या वीर पत्नीस 25 लाख रुपये, पाच एकर जमीन आणि इतर लाभ देण्यात येत आहेत. वीर पत्नींना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भात, वीरपत्नी, त्यांच्या अपत्यांना महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्याचे सुरक्षा कवच उपलब्धतेसाठी शासन सकारात्मक आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. सावंत म्हणाले.\nजलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील वर्षात 193 गावांमध्ये दोन हजार 493 कामे पूर्ण झाली. यांतर्गत सुमारे दहा कोटी रूपयांचा निधी खर्च झाला. यंदा 2018-19 या वर्षांमध्ये 255 गावांचा समावेश या योजनेत केला आहे. कोरडवाहू शेतीपूरक, संरक्षित पाणी वापरासाठी मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत सात हजार 510 शेततळी निर्माण करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेतून यावर्षी चार हजार 962 गरोदर मातांना लाभ देण्यात आलेला आहे. माता व बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत मार्च 2018 अखेर 83 हजार 468 गरोदर मातांना आणि 71 हजार 196 बालकांना संपूर्णपणे संरक्षित केले आहे.\nजिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत महत्त्वाची अशी भूमिका पार पाडणारा दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्प आहे. यातील ऑरिक -बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडले आहे. 3 हजार 200 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या प्रकल्पातून 3 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पात 6 हजार 400 कोटी रूपयांच्या पायाभुत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 62 गावांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्पामधील 1 हजार 459 खरेदीखते पूर्ण झाली आहेत. 905 हेक्टर जमिनीचे भूसंपादन झालेले आहे. या महामार्गामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठ्याप्रमाणात चालना मिळून आर्थिक सुबत्ता निर्माण होण्यास मदत होईल.\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nराजाभाऊ गोडसे यांचे निधन\nदेवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/story/", "date_download": "2018-08-18T00:54:02Z", "digest": "sha1:SIN3OTR6EXD2MS2FZHNTRSMDKQT4SE32", "length": 8959, "nlines": 115, "source_domain": "mediawatch.info", "title": "अर्थ /व्यवहार | Media Watch", "raw_content": "\nLatest अर्थ /व्यवहार News\nआम्ही अर्थभान कसे विसरलो\nभारताची जागतिकीकरणाची सुरुवातच मुळात अगतिकतेतून सुरू झाली होती. भारताला ...\nदेशातील भ्रष्ट राजकारणी, अट्टल गुन्हेगार आणि धनाढय़ांचे लाडके वकील ...\nसासू-सुनेची तीच कटू कहाणी\nपारवेकर घराणं हे यवतमाळ जिल्ह्यातील तालेवार घराणं आहे. या घराण्याजवळ ...\nमहात्मा गांधींची अनोखी प्रेमकहाणी\n‘इंडिया टुडे’ या या देशातील लोकप्रिय साप्ताहिकाने आपल्या ...\nकधीकाळी भारतातील गोवळकोंडा खाणीत सापडलेल्या ‘प्रिन्सी’ ...\nचटका लावणार्‍या अजरामर प्रेमकथा\nलैला-मजनू, हिर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, सोहनी-महीवाल हे जगभरातील ...\nइतिहासातील काही व्यक्तिमत्त्वं अशी आहेत, ज्यांच्याबद्दल भारतीयांना ...\nटाटा उद्योगसमूहाचा नवा कर्णधार\nनावामागे ‘टाटा’ नसलेला दुसरा माणूस 144 वर्षाचा गौरवशाली इतिहास असलेल्या ...\nपंडित नेहरू-एडविनाची उत्कट प्रेमकहाणी\nलॉर्ड माऊंटबॅटन, एडविना व पंडित नेहरू.भापद्मजा नायडूरताचे पहिले ...\nअलीकडेच एका वृत्तवाहिनीवर ‘गुमनाम गांधी’ असा एक कार्यक्रम ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2018-08-18T00:54:16Z", "digest": "sha1:NXKVXNAM2UYN2FGZBYFWSITOX2DAJERO", "length": 5414, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२२० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२०० चे - १२१० चे - १२२० चे - १२३० चे - १२४० चे\nवर्षे: १२१७ - १२१८ - १२१९ - १२२० - १२२१ - १२२२ - १२२३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल १ - गो-सागा, जपानी सम्राट.\nइ.स.च्या १२२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n35507&cid=654614&rep=1", "date_download": "2018-08-18T00:39:56Z", "digest": "sha1:YIQE73UALFNLD73ZXXLLYEKENZBR53P2", "length": 9560, "nlines": 271, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Pro Cheat for Clash of Clans Android खेळ APK (com.clashcnapp.cheatclashofclans) Clash CN App द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Pro Cheat for Clash of Clans गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Why-Is-13-Number-Unlucky.html", "date_download": "2018-08-18T00:22:44Z", "digest": "sha1:UGCWP2VR4ZJ7KOYZZAO5K5WCQKA3EWWL", "length": 14976, "nlines": 45, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा १३ नंबर तुमचे किती नुकसान करू शकतो ! वाचा मोठे रहस्य ... Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अंकशास्त्र / रहस्य / बघा १३ नंबर तुमचे किती नुकसान करू शकतो वाचा मोठे रहस्य ...\nबघा १३ नंबर तुमचे किती नुकसान करू शकतो वाचा मोठे रहस्य ...\nDecember 19, 2017 अंकशास्त्र, रहस्य\nआपल्या भारत देशात आज पण काही अंधविश्वास प्रचलित आहेत . अशी अनेक अंधविश्वासाच्या गोष्टी आहेत ज्याने समाजाला जखडून ठेवला आहे . त्याच्यापासून समाजाला मुक्त करण खूप अवघड काम आहे . आजच्या काळात सुद्धा घराबाहेर जाताना जर मागून टोकण,रस्त्याने जाताना काली मांजर आडवी जाण जर असं काही झालं तर तर मग त्यांचा लाखोंचा नुकसान झालं तरी चालेल तरीपण ते पुढे नाही जाणार . ह्यांच्याहीपेक्षा वेगळी शुभ-अशुभची धारणा आहे ती म्हणजे १३ या अंकाची .\nभारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये अनेक इमारतींमध्ये १३वा मजला नाही आहे . १३ हा अंक फक्त भारतातच नाही तर बाहेर अनेक देशात अशुभ मानला जातो . मिळालेल्या माहितीनुसार १३ तारीख आणि शुक्रवार हा योग्य जर एकत्र जुळून आला तर अमेरिकेत खूप आर्थिक नुकसान होते . मानसोपचार तज्ज्ञांनी १३ अंकाच्या या भीतीला ट्रिस्काइडेकाफोबिया या थर्टीन डिजिट फोबिया असे नाव दिले आहे . या भीतीमुळे लोकांचा आत्मविश्वास कमी होतो . हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण १३ तारखेला पश्चिमी देशांमध्ये सर्वात जास्त अपघात होतात . मानसोपचारतज्ञ् असे सांगतात कि यामागे फोबिया चा हात आहे . १३ या अंकाला अशुभ मानण्याची सुरुवात सर्वात पहिले कोड ऑफ़ हम्मूराबी यांनी केली होती . यांच्या कायद्यामध्ये १३ या अंकाचा कुठेच उल्लेख नाही आहे . त्याच हेच कारण होत कि ते १३ या अंकाला अशुभ मानत होते . इतिहासकारांचे असे म्हणणे आहे कि १३ हा अंक त्यांच्याकडून चुकून सुटला होता .\nजर आपण १३ या अंकाला गणिताच्या दृष्टीने पहिले तर हा अंक कमी सहायक आणि असुविधाजनक म्हटलं जातो . याउलट त्याआधी येणार १२ हा अंक अतिशय उत्तम मानला जातो . या आधारावर १२ तासांचा दिवस असतो ,वर्षात १२ महिने असतात . १३ हि अपरिमेय आणि अविभाज्य संख्या आहे . हे पण एक कारण असू शकत कि १३ हा अंक कमी उपयोगी असल्याने याला अशुभ मानले जाते .\nधर्माची गोष्ट करायची झाली तर पश्चिमी देशांमध्ये १३ या अंकाला अशुभ मानण्याचे एक महत्वाचे कारण आहे . ख्रिश्चन धर्माच्या बायबलमध्ये एक गोष्ट आहे . त्यांच्यानुसार जेव्हा जिजस ला बंदिगृहामध्ये नेलं होत त्याच्या एक दिवस आधी सामूहिक भोजन दिल गेलं होत . या सामूहिक भोजनामध्ये जुडास नावाचा एक व्यक्ती पण उपस्थित होता . तो या सामूहिक भोजनाचा १३ व पाहुणा होता . त्यानेच जिजसला फसवलं आणि पकडून दिल . या सामूहिक भोजनाचा चित्र The Last Supper खूप प्रसिद्ध आहे .\nएक गोष्ट अशी पण आहे कि एकदा देवतांच्या भोजनाचा आयोजन होत . त्यामध्ये लोकी जो अंधाराचा आणि वाईटाचा देवता आहे तो तिथला १३ पाहुणा होता . तेव्हा त्याने १२ च्या १२ देवतांना मारून निघून गेला होता . टेरा कार्डच्या अनुसार १३ या अंकाचा अर्थ मृत्यू हा असतो लोक हाच अर्थ घेतात पण येथे हे तात्पर्य असलं तरी त्याचा अर्थ मृत्यू असतोच असं नाही . येथे मृत्यू चा अर्थ आहे अवघड परिस्थितीच आगमन होणं हा आहे .\nबघा १३ नंबर तुमचे किती नुकसान करू शकतो \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=109&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:18Z", "digest": "sha1:5VWW3WJM35HL6P3T3XWJZARYDLNILX3V", "length": 14655, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nबहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून काढण्यात आलेली परिवर्तन यात्रा पोलिसांच्या मदतीने रोखण्याचे काम मुंबईत देवेंद्र फडणवीस सरकारने केले. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. शेम..शेम.. एवढ्या निचांक पातळीचे राजकारण त्यांनी केले आहे.\nविश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कलम क्र्र. १९ नुसार आपल्याला संघटना बनविणे व त्या संघटनेचा प्रचार व प्रसार करण्याचा मौलिक अधिकार दिला आहे. या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयही गदा आणू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाकडेही पॉवर नाही. मात्र वाहतूक कोंडी होईल असे तकलादू कारण देऊन परिवर्तन यात्रा अडवण्यात आली. आणीबाणी आणि युध्दजन्य परिस्थिती असल्यासच प्रचार व प्रसार करण्यास स्थगिती दिली जाते. अन्यथा कुठल्याही दिवशी प्रचार व प्रसार करता येऊ शकतो. परंतु मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या सांगण्यावरून परिवर्तन यात्रेला थांबवण्याचा प्रकार केला. संविधानाच्या चौकटीत राहून कायदा-सुव्यवस्थेचे पालन करत निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु फडणवीस त्यामध्ये नापास झाले. परिणामी राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली, म्हणून त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केली आहे.\nपरिवर्तन यात्रा ही ४२ दिवस चालणार आहे. एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, अल्पसंख्याकमध्ये मुस्लिम, जैन, बुध्दीस्ट, शीख, इसाई यासारख्या सर्व जातीसमूहांना घेऊन ही पविर्तन यात्रा निघाली आहे. औरंगाबादमध्ये दंगल घडवून या परिवर्तन यात्रेला ब्रेक लावण्याचा प्रयत्न पेशवा फडणवीसाने केला. परंतु आपले उद्दीष्ट व उद्देश घेऊन निघालेल्या परिवर्तन यात्रेला रोखू शकत नाही म्हणून भीतीपोटी अखेर आपल्याच अखत्यारित असलेल्या गृहखात्याला हाताशी धरून त्यांनी मुंबईत परिवर्तन यात्रा रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.\nया परिवर्तन यात्रेने उभ्या महाराष्ट्रात परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ६ महिन्याची मोठी परिवर्तन यात्रा सार्‍या देशभरात काढण्यात येणार आहे. या परिवर्तन यात्रेमुळे सारा बहुजन समाज जागृत होत असल्याने पेशवा ब्राम्हण फडणवीसाच्या बुडाला आग लागली. त्यामुळे आपले जानवे आणि शेंडी शाबूत ठेवू शकत नाही याची जाणीव फडणवीसला झाली आणि परिवर्तन यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला.\nसर्व बहुजन समाज एकत्र आला तर आपण कुठल्याकुठे पाचोळ्यासारखे उडून जाऊ याची माहिती शेंडीवाल्याला आहे, म्हणून बहुजनांमध्येच भांडणे लावण्याचा प्रकार ते नेहमी करत आले आहेत. बहुजनांमध्ये भांडणे लावायची आणि सत्तेचे लोणी गटकन मिटकावचे अशी विकृती या शेंडीवाल्यांकडे आहे. कारण त्या शेंडीतच विकृतीची बीजे रोवली गेली आहेत. येथील बहुजन समाजाला ६ हजार जातीत विभागून फोडा आणि राज करा या नीतीचे जनकच ब्राम्हण आहेत. त्यामुळे इंग्रजांपेक्षा ते तीन हजार पटीने खतरनाक आहेत. या कपट नीतीमुळेच देशाचे वाटोळे झाले आहेे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\n१ जानेवारी २०१८ च्या भीमा-कोरेगाव दंगलीमागील सूत्रधार मनोहर कुलकर्णी, मिलींद एकबोटे, आनंद दवे यांच्याविरोधात कडक कारवाई करावी, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणावा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, मुस्लिमांना सच्चर कमिशनच्या शिफारशी लागू कराव्यात, लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे.\nत्यातच प्रचार व प्रसाराचे मौलिक अधिकाराचे उल्लंघन केल्याने जेलभरो आंदोलनाचा निर्णय वामन मेश्राम यांना घ्यावा लागला. त्यांच्या एका शब्दावर उभ्या महाराष्ट्रात जेलभरो आंदोलनाचे पडसाद उमटले. तर देशातील अनेक राज्यातून आम्हाला आदेश कधी देताय याची विचारणा होऊ लागली. याचा अर्थ देशातील समस्त बहुजन समाजाचे नेतृत्व करण्यासाठी वामन मेश्राम यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणूनच आज बामसेफचा दबदबा सार्‍या देशात वाढला आहे.\nबहुजन समाज जागृत होत असल्याने त्यांना या आंदोलनापासून तोडायचे कसे यासाठीच परिवर्तन यात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. परंतु ही परिवर्तन यात्रा रोखून उलट आणखी फायदा झाला आहे. ज्यांना माहीत नव्हते त्या लोकांना आपण गुलाम असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे आज काही अंशी दुर असलेला आमचा मूलनिवासी बांधव केव्हा ना केव्हा तरी या आंदोलनात जरुर सहभागी होईल. परिणामी या जेलभरो आंदोलनातून जनआंदोलन उभे राहू शकेल, असा आमचा ठाम विश्‍वास आहे. याद राखा नागवंशीयांच्या शेपटीवर पाय दिला आहात. तुम्हाला डसल्याशिवाय सोडणार नाही. एवढे ध्यानात ठेवा आणि आपले चंबूगबाळे आवरा, असा इशारा देत आहोत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2018-08-18T00:53:20Z", "digest": "sha1:TUL6W7QSNIBOHX2PNEHCO6SI5TQ4LDSF", "length": 6173, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंधन - विकिपीडिया", "raw_content": "\nइंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने अथवा बदलण्याने हालचाल अथवा उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी उर्जा मिळते. इंधन हे त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे व प्रक्रियेने उर्जा मुक्त करते. हवी तेंव्हा उर्जा साठवून हवी तेंव्हा उपलब्ध करता येणे हे चांगल्या इंधनाचे लक्षण आहे. याचे उदाहरण म्हणजे पेट्रोल व डीझेल ही द्रवरूप इंधने तसेक कोळसा हे घनरूप इंधन. इंधनामध्ये इंधनाची उष्णतामान, ज्वलनउष्मा यातील कार्यक्षमता महत्त्वाची असते.\nइंधनाचे तीन प्रकार आहेत. घन, द्रव आणि वायू.\nघन इंधने – लाकूड, कोळसा, दगडी कोळसा\nद्रव इंधने– खनिज तेल, अशुद्ध तेल\nवायूरूप इंधने– द्रविकृत पेट्रोलियम वायू, नैसर्गिक वायू, सी.एन.जी., मिथेन वायू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी २३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tower-pcs/top-10-tower-pcs-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:34:30Z", "digest": "sha1:URTJXR6B3EAH7SNULXYGPLK4OORK5MD3", "length": 14601, "nlines": 336, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 तोवर पसिस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 तोवर पसिस Indiaकिंमत\nशीर्ष 10 तोवर पसिस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 तोवर पसिस म्हणून 18 Aug 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग तोवर पसिस India मध्ये आस्सेम्ब्लेड हद्द लग डेव्हीड W R वायफाय स्लिम विथ इंटेल चोरे इ५ 650 प्रोसेसर 3 20 गज 4 म्ब कैचे गब रॅम 500 हार्ड डिस्क फ्री डॉस Rs. 10,799 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nशीर्ष 10 तोवर पसिस\nआस्सेम्ब्लेड हद्द लग डेव्हीड W R वायफाय स्लिम विथ इंटेल चोरे इ५ 650 प्रोसेसर 3 20 गज 4 म्ब कैचे गब रॅम 500 हार्ड डिस्क फ्री डॉस\nझूनीस पिकं विथ इंटेल चोरे 2 दौ प्रोसेसर 4 गब रॅम 160 हार्ड डिस्क विंडोवस 7 उलटीमते\nहँ 20 कॅ२०५ही 19 5 इंच ऑल इन वने डेस्कटॉप सिलेरून ज३०६० ४गब १त्ब डॉस इंटिग्रेटेड ग्राफिक्स ब्लॅक\nपुंता पुन्त४५७५ विथ वायफाय मिनी तोवर विथ कॉरे२दौ 4 गब रॅम 500 हार्ड डिस्क फ्री डॉस\nमल्लू चोरे इ३ प्रोसेसर ४गब रॅम ५००गब हार्ड डिस्क ड्राईव्ह डेव्हीड र्व विथ वायफाय आस्सेम्ब्लेड डेस्कटॉप\nहँ 20 कॅ२१९ईं 19 5 इंच ऑल इन वने डेस्कटॉप पेन्टियम ज३७१० ४गब १त्ब विंडोवस 10 इंटिग्रेटेड ग्राफिक्स ब्लॅक\nइंटेक्स इंटेक्स आस्सेम्ब्लेड इंटेल ड्युअल चोरे 2 ९घझ १६०गब हद्द २गबीरं डेव्हीड वरित्रे वायफाय ४५०म्बप्स मिक्रोटॉवर विथ गब रॅम 160 हार्ड डिस्क फ्री डॉस\nझेब्रॉनिक कॅ५५३२२ विथ कॅ२ड 2 गब रॅम 160 हार्ड डिस्क विंडोवस क्सप\nगांडीव चोरे 2 दौ ग्३१ मोथेरबोर्ड ४गब द्र२ रॅम १त्ब सात हद्द डेव्हीड र्व 20\nझेब्रॉनिकस आस्सेम्ब्लेड पिकं विथ चोरे 2 दौ ड्युअल 4 गब रॅम 250 हार्ड डिस्क वायफाय मिनी तोवर 0 फ्री डॉस\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/tuljabhavani-sliver-ornaments-108561", "date_download": "2018-08-18T01:36:26Z", "digest": "sha1:2ONKX4SE23GUFPYMT32ZRNWOPWNHWSU5", "length": 11055, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "tuljabhavani sliver ornaments तुळजाभवानीला चांदीची अंबारी, सिंह आणि पाटा अर्पण | eSakal", "raw_content": "\nतुळजाभवानीला चांदीची अंबारी, सिंह आणि पाटा अर्पण\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nतुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या छबिना मिरवणुकीसाठी पुण्यातील विजय उंडाळे आणि श्री. टोळगे कुंटूबियांकडून चांदीची अंबारी, चांदाचा सिंह आणि पाटा अर्पण करण्यात आला. तुळजाभवानी मंदिराला अर्पण करण्यात आलेल्या या वस्तूंचे १९ किलो ५६० ग्रॅम एवढे वजन आहे.\nतुळजाभवानी मंदिर समितीचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री. उंडाळे आणि श्री. टोळगे कुटुंबियांकडून दिलेल्या चांदीच्या या अंबारीतून मंगळवारपासून (ता. १०) छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिरात छबिना वाहनाची यामुळे भर पडली आहे.\nतुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या छबिना मिरवणुकीसाठी पुण्यातील विजय उंडाळे आणि श्री. टोळगे कुंटूबियांकडून चांदीची अंबारी, चांदाचा सिंह आणि पाटा अर्पण करण्यात आला. तुळजाभवानी मंदिराला अर्पण करण्यात आलेल्या या वस्तूंचे १९ किलो ५६० ग्रॅम एवढे वजन आहे.\nतुळजाभवानी मंदिर समितीचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री. उंडाळे आणि श्री. टोळगे कुटुंबियांकडून दिलेल्या चांदीच्या या अंबारीतून मंगळवारपासून (ता. १०) छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिरात छबिना वाहनाची यामुळे भर पडली आहे.\nयावेळी महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा उपस्थित होते. श्री. उंडाळे आणि श्री. टोळगे कुटुंबियांनी रविवारी रात्री कालाष्टमीनिमित्त या वस्तू अर्पण केल्या आहेत.\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nपारशी नववर्षाचे उत्साहात स्वागत\nपुणे - घराघरांमध्ये केलेली आकर्षक सजावट...नवीन कपडे...गोड जेवण अन्‌ सकाळपासून सुरू झालेला शुभेच्छांचा वर्षाव अशा चैतन्यमय वातावरणात शुक्रवारी पारशी...\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात दोन दिवसांत २.४ टीएमसी (७.८९ टक्के) वाढ...\nअकोला - वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना काल (ता. 16) अतिवृष्टीचा फटका बसला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/agricultural-irrigation-enquiry-report-110027", "date_download": "2018-08-18T01:38:55Z", "digest": "sha1:Y4ICNKUONZLOMW2EETHC2EHZP3KWXN3P", "length": 14175, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Agricultural irrigation enquiry report छत्तीस चारीचे चौकशी अहवालाबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडा | eSakal", "raw_content": "\nछत्तीस चारीचे चौकशी अहवालाबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडा\nरविवार, 15 एप्रिल 2018\nछत्तीस चारीच्या कामाबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडावी व दोषीविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक संतोष सोनवणे व शेतकऱ्यांनी केली आहे.\nभिगवण - इंदापुर व बारामती तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी महत्वपुर्ण असलेल्या छस्तीस चारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन या कामाची अनेकवेळा चौकशी झाली. परंतु चौकशीचे पुढे काय झाले चौकशीमध्ये कोणी दोषी आढळले काय चौकशीमध्ये कोणी दोषी आढळले काय या प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. छत्तीस चारीच्या कामाबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडावी व दोषीविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक संतोष सोनवणे व शेतकऱ्यांनी केली आहे.\nयाबाबत संतोष सोनवणे व शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचेकडे निवेदनाद्वारे छस्तीस चारीबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडण्याची व दोषींवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे. इंदापुर तालुक्यातील मदनवाडी व बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी, पारवडी आदी गावांसाठी 36 चारीच्या कामास शासनाने मंजुरी दिली होती. काम निकृष्ट दजार्चे झाल्याच्या तक्रारावरुन आत्तापर्यत विविध स्तरावरील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामाची पाच वेळा चौकशी झाली आहे. चौकशीसाठी अधिकारी येतात चौकशी करतात शेतकऱ्यांशी चर्चा करतात व ठराविक दिवसानंतर चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले जाते. छस्तीस चारीचे काम हे मागील दोन वर्षापासुन चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. विविध चौकशांचे पुढे होते काय असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. सध्या छस्तीस चारीच्या विविध समित्यांच्या माध्यमातून झालेल्या चौकशीची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर ठेवावी अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.\nयाबाबत संतोष सोनवणे म्हणाले, छस्तीस चारीचे काम पुर्ण होऊन शेतामध्ये पाणी येईल अशी आशा मागील तीस वषार्पासुन येथील शेतकरी बाळगुन आहे. निकृष्ट कामामुळे येथील शेतकऱ्यांना कधीच पाणी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. छत्तीस चारीच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आहे. या कामाची चौकशी अनेकदा करण्यात आली आहे परंतु त्याबाबत नेमकी काय कार्यवाही केली याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही माहीती नाही. चौकशी अहवालाबाबतची व कार्यवाहीबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nधडपड - शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण करण्याची\nसातारा - शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी युवकाने शेअर फार्मिंगच्या (गटशेती) माध्यमातून खातवळ येथे ४० एकरांत करार शेती करण्याचे...\nमुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/solapur-police-bharti-paper-2014/", "date_download": "2018-08-18T00:21:26Z", "digest": "sha1:JZYTFNVPHNF4ZK3CW7B3W6SXJUILY33S", "length": 34822, "nlines": 687, "source_domain": "govexam.in", "title": "Solapur Police Bharti Paper 2014 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n1. २४३२* × २* = ६०८१२* फुलीच्या (*) जागी समान अंक आहे . तर तो अंक कोणता \n2. पाऊस सुरु झाला तेव्हा मीना घरी आली, या वाक्याचा प्रकार कोणता\n4. पुढीलपैकी चुकीची जोशी कोणती\nजाणून घेण्याची इच्छा असणारा - जिज्ञासू\nकिल्ल्याच्या भोवतालची भिंत - खंदक\nकाळोख्या रात्रीचा पंधरवडा - कृष्ण पक्ष\nहट्टीपणा करणारा - दुराग्रही\n5. संघराज्यच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही\n6. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९८८ च्या मानवी हक्क पुरस्काराचे मानकारी.........हे होते.\n7. खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता\n8. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास ............दिवस लागतात.\n9. वंदेमातरम् हे गीत .............. यांच्या आनंदमठ या कांद्बारीतून घेण्यात आले आहे.\n10. खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांच्या कामांमध्ये मोडत नाही \nपोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे\nसराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे\nगुन्हेगारांना योग्य ते शासन करणे.\n11. घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे\n12. रेडीओ : आवाज : दूरदर्शन : \n13. खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात \n14. पोलिसाने चोर पकडला, या वाक्यातील प्रयोग ओळखा\n15. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत\nए. पी. जे अब्दुल कलाम\n16. महाराष्ट्र सरकारने समंत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वे जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तिला ............. इतक्या शिक्षेची तरतूद केली आहे.\nकिमान १ वर्ष कमाल ६ वर्ष\nकिमान ६ २ वर्ष, कमला १० वर्ष\nकिमान ६ महिने, कमाल ७ वर्ष\nकिमान ६ महिने, कमाल १० वर्ष\n17. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो\n18. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २ :१ आहे. ४ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ९ :४ होते. तर आईचे आजचे वय किती वर्ष आहे\n19. भारताच्या पहिल्या मंगळ यानाचे नाव काय आहे\n20. ...........व......... हे महाराष्ट्राचे दोन प्रमुख स्वाभाविक विभाग आहेत.\n21. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे ...............\n22. .............. यांना भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते.\n23. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. द्राविडी प्राणायाम करणे:\nकठीण मार्ग सोडून सोप्या मार्गाने जाणे\nसोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे\n24. 'चांदणे' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता\n25. राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे.\n26. खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा\n27. खालीलपैकी प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे\n28. सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ कोयना नदीवर बाधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास............... म्हणून ओळखले जाते.\n29. खालील गटाशी जुळणारे पद ओळखा\n30. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार ..........ला आहेत.\n31. खालील पैकी कोणत्या राज्याने बलात्कार , अत्याचार, अॅसीड हल्ला सारख्या भीषण प्रसंगाला तोंड घाव्या लागलेल्या दुर्दैवी महिलांना २ ऑक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरु केली आहे\n32. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते\n33. 'कलाकृती' या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता\n35. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खात या प्रकारात मोडत नाही\n36. एका रांगेत मीना उभी आहे. तिच्यामागे ९ व पुढे ११ मुळी उभ्या आहेत, तर मागून तिसऱ्या असलेल्या मुलीचा पुढून कितवा क्रमांक येईल\n37. भारतात .......... क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते.\n38. देशाच्या अर्थसंकल्पावर दोन पक्षांत एकमत न झाल्याने कोणत्या देशात आर्थिक पेच प्रसंग निर्माण झाला होता\n39. ..................हा सार्वजनिक उद्योग आपले अंदाजपत्रक संसदेत स्वतंत्ररीत्या मांडतो.\n40. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तीनही जिह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत\n42. नुकतेच निधन पावलेले पॉल वॉकर हे प्रसिध्द.................होते.\n43. प्रमोद हा पूर्वेला ६ कि.मी. जातो नंतर तो दक्षिणेस ८ कि. मी. जातो. तर तो मूळ स्थानापासून किती लांब आहे\n44. सचिन तेंडूलकर २०० वा क्रिकेटचा सामना कोणत्या मैदानावर खेळला\n45. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेचे भारताला ... हा रोग मुक्त झाल्याचे घोषित केले आहे\n46. एका वस्तूंची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे, तर नफा अगर तोटा किती\n47. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात ............ येथे आहे.\n48. भारतातील कोणत्या राज्यात गरीबीचे प्रमाण सर्वात कमी आहे\n49. पुढील भारतीय नृत्यांपैकी कोणते शास्त्रीय नृत्य आहे\n50. Y हा x पेक्षा लहान आहे. x हा Z पेक्षा मोठा आहे. या तिघांमध्ये सार्वत लहान कोण आहे\n51. भारतातील भूदान चळवळीचे जनक ..........हे होते.\n52. एका नावेत सरासरी २२ किलोग्राम वजनाची २५ मुले बसली, नावाड्याश सर्वाचे सरसरी वजन २४ किलोग्राम झाले. तर नावाड्याचे वजन किती\n53. खालीलपैकी ...............या ठिकाणी डाळिंब फळाचे संशोधन केंद्र आहे.\n54. 'कमवा आणि शिका' ही संकल्पना मूळ कोणाची\n55. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे\n56. आधार नोंदणीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो\n57. एका विद्यार्थी वसतीगृहातील २० विद्यार्थ्यांना १० दिवसांचा खर्च ५,००० रुपये होतो. तर त्याच वसतीगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसांचा खर्च किती होईल\n58. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो\n59. राज्यातील महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले पारस हे ठिकाण कोणत्या जिह्यात आहे\n60. महाराष्ट्राचा पोलीस खात्यातील सार्वोच्य पद कोणते\n61. तो आणि मी मिळून येऊ. अधोरेखित शब्दाची जात ओळखा\n62. लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास...... वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.\n63. एकासांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात. तर RIGHT हा शब्द कसा लिहाल\n64. मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो\n65. खालील पैकी कोणत्या खेळाडूला ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देऊन गौरविले\n66. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे ................सेल्सिअस इतके असते.\n67. 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ३ येईल\n68. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.\n69. एकही दिवस काम बंद न करता एप्रिल महिन्यात एका कारखान्यात ३९०० सायकली तयार होतात, तर दोन आठवड्यात कारखान्यात किती सायकली तयार होतील\n70. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत\n71. साहस हे जीवनासाठी मिथासारखे आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा\n72. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर ............... हे होय.\n73. महाराष्ट्राच्या ...... या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत.\n74. महाराष्ट्रील ..............हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा पराक्र होय.\n75. सन १८५७ च्या युद्धाच्या वेळी ................हा भारताचा गव्हर्नर जनरल होता.\n76. ७, ८,४,0,३ हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान विषम संख्येतील दशक स्थानाचा अंक कोणता\n77. 'आजी' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा क्रमांक निवडा\n78. मा. उच्च न्यायालयाच्या कोल्हपुर खंडपीठासाठी कोणत्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे\nन्या. चंद्र प्रकाश वोहरा\nन्या. धनंजय चंद्र चूड\nन्या. सुभाष चंद्र चूड\n79. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही\n80. भारतीय घटनेनुसार ......... सार्वभौम आहे.\n81. बँकदर म्हणजे असा दर कि ज्या दराने.............\nव्यापारी बँका आपल्या ग्राहकांना कर्ज देतात\nजागतिक बँकेकडून आपल्या देशास कर्ज मिळते.\nरिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते\nसहकारी बँका आपल्या ग्राहकांना कर्ज देतात\n82. भारतीय बनावटीच्या पहिल्या अत्याधुनिक हलक्या हेलीकॉफ्टरचे नाव काय\n83. भारताचे सर्वात मोठ्या अशा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून ................या महिलेची नियुक्ती झाली आहे.\n84. ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते\n85. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक नोद्विण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे\n86. ४८ मधून कोणती संख्या वजाकरावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ५ येईल\n87. भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील ....... हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो.\n88. खालीलपैकी कोणाची गणना राष्ट्रसभेच्या तीन प्रमुख जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही\n89. खालीलपैकी शुध्द शब्दाचा क्रमांक निवडा\n90. खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते\n91. वातावरणाचा दाब........ वर अवलंबून असतो.\nअ) उंची ब) तापमान क)पृथ्वीचे परीभ्रमण ड) चंद्राचे गुरुत्वाकर्षण\nफक्त अ, ब, क,\nफक्त ब व क\nफक्त अ व ब\nअ ते ड सर्व\n92. आजसरिता ही रेखापेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे. ६ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्षे होते, तर सरिताचे आजचे व्य किती\n93. जर रामपूर = ३२ , रामनाथ २४, नवनाथ = ४५ तर, नवपुर = \n94. अंकांच्या स्थानांची आदलाबदल केल्यास खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान होईल\n३९, ४७, ५६, ३८, ६६, ७४\n95. पी. व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाची खेळाडू आहे\n96. ...............यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो.\n97. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट ...... यावरून ठरतो.\n98. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी ........... सभासद असतात.\n99. 'सदाचार' या शब्दाला संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा\n100. सरपंचाच्या गैरहजेरीत ............ हा त्यांचे काम पाहतो.\n1857 साली भारताचा governer लॉर्ड kanig होता\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/looking-to-support-sports-in-general-as-tamil-thalaivas-owner-says-sachin-tendulkar/", "date_download": "2018-08-18T00:59:05Z", "digest": "sha1:6G4RWYBRERUEV7YEVKOIJQB2MM3TPQZP", "length": 7494, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते तमिल थलाइवाच्या जर्सीचे अनावरण -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते तमिल थलाइवाच्या जर्सीचे अनावरण\nप्रो कबड्डी: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते तमिल थलाइवाच्या जर्सीचे अनावरण\nप्रो कबड्डी ५ मोसमातील चार नव्या संघांपैकी एक असणाऱ्या तमिल थलाइवाच्या जर्सीचे अनावरण काल चेन्नई येथे झाले. यावेळी संघमालक सचिन तेंडुलकर आणि संघाचे ब्रँड ऐम्बैसडर असणारे कमल हसन उपस्थित होते.\nयावेळी तामिळ चित्रपट इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार अल्लू अर्जुन, राम चरण तेजा, फिल्म निर्माते अल्लू अरविंद आणि उद्योगपती निम्मागड्डा उपस्थित होते.\nयावेळी सामाजिक संदेश देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला, “जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही भारतात आहे. त्यात लठ्ठपणाचा विचार केला तर आपला जगात तिसरा क्रमांक लागतो. यामुळे हे प्रमाण चांगले नाही. ”\n“त्यामुळे प्रत्येकाने कोणतातरी खेळ खेळावा. तो जरी व्यावसायिक नसेल तरी खेळावा. मी येथे फक्त कबड्डी खेळाला पाठिंबा देण्यासाठी आलो नसून मी भारतातील खेळाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. ”\nसचिन पुढे म्हणतो, “आपण जीवनात कधीतरी कबड्डी नक्की खेळलेलं असतो. मी पाठीमागे कबड्डीचे सामने पाहायला गेलो होतो. त्यावेळी मी जे काही वातावरण पहिले त्यामुळे मला पुन्हा या खेळाबद्दल प्रेम निर्माण झाले. ”\nयावेळी सचिनने तमिल थलाइवाचे ब्रँड ऐम्बैसडर असणाऱ्या कमल हसन यांचे आभार मानले. या संघाचे सचिन बरोबर अल्लू अर्जुन, राम चरण तेजा, फिल्म निर्माते अल्लू अरविंद हे सहमालक आहेत.\nप्रो कबड्डीच्या ५व्या मोसमाला २८ जुलै पासून सुरुवात होत आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?q=tony", "date_download": "2018-08-18T00:37:31Z", "digest": "sha1:UGSSNCNLQTJNRY3EIUHSRZRMVXQC7J4V", "length": 5981, "nlines": 133, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - tony एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"tony\"\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Hanju - Unplugged - Tony Kakkar व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1005.html", "date_download": "2018-08-18T00:23:18Z", "digest": "sha1:GSRGL6WJ57XN7HZEXQD2Z2USYNTK7KHJ", "length": 7517, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "समृद्ध गाव करण्यासाठी प्रयत्नशील राहणार: वैभव पुरनाळे - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Shevgaon Social News समृद्ध गाव करण्यासाठी प्रयत्नशील राहणार: वैभव पुरनाळे\nसमृद्ध गाव करण्यासाठी प्रयत्नशील राहणार: वैभव पुरनाळे\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- समृद्ध देश घडविण्यासाठी समृद्ध गाव असणे प्रथम गरजेचे आहे.त्याच मुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी,संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील समृद्ध गाव बनविण्यासाठी पदाचा सदुपयोग करेल.असे प्रतिपादन भगूर (ता.शेवगाव) गावचे लोकनियुक्त युवा सरपंच वैभव प्रदिपराव पुरनाळे यांनी केले. आत्मनिर्धार फाऊंडेशन व नातेवाईक,मित्र परिवारा तर्फे आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते.हा सत्कार वैभव यांच्या आजी सौ.अंजना जिवडे व आई-वडील सौ.विमल पुरनाळे व श्री.प्रदिपराव पुरनाळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला.\nयावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सरपंच पदाचा कार्यभार हाती घेतल्या पासून गावातील अनेक सार्वजनिक व वैयक्तिक कामं पूर्णत्वास नेली आहेत तर काही चालू आहेत.येत्या काही दिवसात जलसंधारण व कृषीविषयक योजनां संदर्भातील विषयावरही आम्ही काम करणार आहोत.'घेतला वसा टाकणार' नाही या उक्ती प्रमाणेच लोकनियुक्त सरपंच पदाचे सर्व अधिकार वापरून 'लोककल्याणा'साठी सदैव तत्पर राहील.\nया सत्कार समारंभाचे आयोजक तथा आत्मनिर्धार फाऊंडेशन चे समन्वयक संतोष शिंदे म्हणाले, वैभव यांनी 'अभिनव युवा प्रतिष्ठाण' च्या माध्यमातून भगूर व शेवगाव परिसरात तरुण मित्रांचे मोठे संघटन उभारून विविध सामाजिक कार्यक्रम राबवले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊनच भगूरकरांनी वैभवला आपला कौल दिला.राजकारणात वैभव सारख्या सुशिक्षित व सामाजिक जाण असणाऱ्या तरुणांची खरी गरज आहे.असेच तरुण सुस्त व बेशिस्त झालेल्या प्रशासनाकडून लोकोपयोगी कामं करून घेऊ शकतात.\nयाप्रसंगी कुसुम पुरनाळे,कमल शिंदे,रेखा शिंदे,वर्षा मोकाटे, वृषाली कोल्हे,विद्या म्हस्के, डॉ.बी.एम.शिंदे,गोवर्धन म्हस्के,दिगंबर उकिर्डे,सिद्धेश्वर कर्डिले,अमोल शिंदे,किरण पडोळे,राजेंद्र शिंदे,निखिल म्हस्के, अमोल गाडगे,एकनाथ जिवडे,अनिल जिवडे,दत्ता गणगे,किरण काळे,वैभव जिवडे,शेतकरी संघटनेचे युवा नेते संदिप गेरंगे,सचिन म्हस्के आदी उपस्थित होते.संतोष शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले.तर किरण पडोळे यांनी यांनी आभार मानले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-802.html", "date_download": "2018-08-18T00:22:05Z", "digest": "sha1:UHDBIN6RYJHFG3AHNBZQEWDLKUG3OFA3", "length": 5531, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवणारा ताब्यात - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीस फुस लावून पळवणारा ताब्यात\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळून नेणाऱ्या शेषराव मोहन नेहरकर (वय २३ वर्षे, रा. निंबेनांदूर, ता. शेवगाव) या आरोपीस पिडीत मुलीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड येथून ताब्यात घेतले आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२ मे २०१६ रोजी अज्ञात आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून घेऊन गेला होता. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्ह्याचा तपास न लागल्याने तो अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे दि. १४ जुलै २०१७ रोजी पुढील तपासकामी वर्ग करण्यात आला होता.\nसोमवार दि.७ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सुचनाप्रमाणे पोहेकॉ. राजेंद्र वाघ, एकनाथ आव्हाड, सुनिल पवार, पोना. भरत डंगोरे, गणेश डहाळे, मपोना रिना म्हस्के, मोनाली घुटे यांनी आरोपी व पिडीत मुलीचा नगर व लगतच्या जिल्ह्यात शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी हा पिडीत मुलीसह जामखेड शहरात तपनेश्वर गल्ली येथे असल्याचे बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून आरोपी शेषराव नेहरकर यास पिडीत मुलीसह ताब्यात घेऊन पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/woman-who-had-been-bed-ridden-stood-her-feet-135238", "date_download": "2018-08-18T01:20:09Z", "digest": "sha1:7DWVL3ROYYQJ7BAVTYE3TKHGYQT56GS5", "length": 14819, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "The woman who had been bed-ridden stood on her feet अंथरुणाला खिळलेली महिला तिच्या पायवर उभी राहिली | eSakal", "raw_content": "\nअंथरुणाला खिळलेली महिला तिच्या पायवर उभी राहिली\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nनिरगुडसर : उपचाराअभावी गेल्या सहा महिन्यापासुन अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय-65) या महिलेला उपचारनिधी व ग्रामस्थांची लोकवर्गणी असे एकुण 1 लाख 56 हजार रुपये जमा करुन महिलेवर उपचार केले. त्यामुळे साधे बसता सुद्धा येत नसलेली महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहीली असुन घरातील कामे करु लागली आहे.\nनिरगुडसर : उपचाराअभावी गेल्या सहा महिन्यापासुन अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय-65) या महिलेला उपचारनिधी व ग्रामस्थांची लोकवर्गणी असे एकुण 1 लाख 56 हजार रुपये जमा करुन महिलेवर उपचार केले. त्यामुळे साधे बसता सुद्धा येत नसलेली महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहीली असुन घरातील कामे करु लागली आहे.\nनिरगुडसर येथील सुमन बबन वाघ यांच्या खुब्यात फॅक्चर होऊन त्या गेल्या सहा महिन्यापासून अंथरुणाला खिल्या होत्या. त्यांना स्वत:ची कामे करण्यास सुद्धा मोठी पराकाष्ठा करावी लागत होती. परंतु त्यांच्या कुटुंबासाठी खरडत खरडत जाऊन त्या थोडासा का होईना स्वंयपाक करत होत्या. अशावेळी त्यांना प्रत्येक दिवशी मोठ्या कसोटीला सामोरे जाव लागत होते. याप्रकाराची माहीती निरगुडसर गावातील माजी उपसरपंच रामदास वळसेपाटील यांना कळल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर संबंधित महिलेचे पती बबन वाघ यांच्यासमवेत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांची भेट घेऊन सर्व माहीती दिली त्यानुसार वळसेपाटील यांच्या प्रयत्नातुन मुख्यमंत्री निधीतुन 75 हजार व सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातुन 25 हजार असा एकुण 1 लाख रुपयांचा निधी मिळवुन दिला व उर्वरित कमी पडलेली 56 हजार रुपयांची रक्कम रामदास वळसेपाटील यांनी स्वत:कडील 22 हजार रुपये व बाकी गावातुन उभी करुन भोसरी येथील साईनाथ हॅास्पिटलमध्ये उपचार केले. यावेळी डॅा. सुहास कांबळे यांनी मोठे सहकार्य केले.\nबाळासाहेब येवले, प्रकाश कटारीया, सुरेश टाव्हरे, संदीप वळसे पाटील, हनुमंत टाव्हरे, अनिल टाव्हरे, चंद्रकांत वळसे पाटील, नारायण गोरे, सुनिल वळसेसर, गोरक्षनाथ टाव्हरे, निलेश टाव्हरे, सचिन वाळुंज, दिलीप वळसे पाटील, अनिल वळसे पाटील, नवनाथ टाव्हरे, डॅा. अतुल साबळे, जनार्दन मिंडे, मिलिंद वळसे पाटील, कैलास सुडके, बाळशिराम टाव्हरे, बाबा टाव्हरे, दिगंबर सुडके, जालिंदर टाव्हरे यांच्यासह निरगुडसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरु विदयालयातील संतोष टाव्हरे यांच्या 1994/95 च्या दहावी बॅचच्या ग्रुपने लोकवर्गणीतुन पैशाची उभारणी करुन त्या महिलेवर उपचार करण्यात आले.\nमाझ्यासाठी ती माऊलीसारखीच धावुन आली.\nसुमन वाघ म्हणाल्या की, भोसरी येथील साईनाथ हॅास्पिटल येथे गेल्या 15 दिवस उपचारासाठी होते, माझ्या कपड्यासह जेवणाची व्यवस्था चंदा रामदास वळसे पाटील यांनी केली. दिवसातुन तीन-तीन वेळा हॅास्पिटलमध्ये येऊन माझी काळजी घेतली, त्यावेळी माझ्याबरोबर कुटुंबातील काळजी घेण्यास कोणी नव्हते. त्यावेळी एकप्रकारे ती माझ्यासाठी माऊलीसारखीच धावुन आली.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nशेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा - राजू शेट्टी\nआळेफाटा - ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळी अन्याय करण्याची सरकारची मानसिकता असेल तर शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी...\nआदित्यमुळे राज्यभरातील दिव्यांगांना न्याय\nनागपूर : केंद्राने कायदा संमत करून राज्याने त्याची अंमलबजावणी केली नाही. याचा फटका राज्यातील दोन टक्के दिव्यांगांना दोन वर्षे बसला. रामटेकमधील आदित्य...\nअटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर...\nकेरळमधील पुरात 174 जणांचा मृत्यू\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे आलेल्या पुरात आत्तापर्यंत सुमारे 174 जणांचा मृत्यू झाला. तर 8...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AA", "date_download": "2018-08-18T00:53:58Z", "digest": "sha1:QCZ7YOX63DIUT2CRMZFDGV5XRVRTBCNA", "length": 5334, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८९४ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\nसाचा:इ.स.च्या १९ व्या शतक\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८९४ मधील मृत्यू‎ (७ प)\n► इ.स. १८९४ मधील खेळ‎ (१ प)\n► इ.स. १८९४ मधील जन्म‎ (४० प)\n\"इ.स. १८९४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1521.html", "date_download": "2018-08-18T00:24:31Z", "digest": "sha1:JWLWUHZC5IQWIO6GF4UINSDZNUFURSCR", "length": 3767, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सूनबाई सुवर्णाताई कोतकरचा फोन झाला,पण पोलिसांत जायला सांगितल ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Crime News सूनबाई सुवर्णाताई कोतकरचा फोन झाला,पण पोलिसांत जायला सांगितल \nसूनबाई सुवर्णाताई कोतकरचा फोन झाला,पण पोलिसांत जायला सांगितल \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव हत्याकांडापूर्वी सूनबाई सुवर्णाताई कोतकर यांच्याशी फोन कॉल झाल्याची कबुली भानुदास कोतकरने पोलिसांना दिली आहे. संजय कोतकरने रवी खोल्लमला धमकी दिल्याची माहिती मला दिली गेली. त्यावर मी, तुम्ही कोणताही निर्णय न घेता पोलिसांत तक्रार करा’ असा सल्ला दिल्याची माहिती भानुदास कोतकरने पोलिसांना दिली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसूनबाई सुवर्णाताई कोतकरचा फोन झाला,पण पोलिसांत जायला सांगितल \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-306.html", "date_download": "2018-08-18T00:24:30Z", "digest": "sha1:3TWMV5LDQ57DDSHIF7R7FEZOVXMEKLJL", "length": 7138, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "संभाजी भिडेच्या अटकेसाठी राहुरीतील तरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Maharashtra Rahuri संभाजी भिडेच्या अटकेसाठी राहुरीतील तरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न\nसंभाजी भिडेच्या अटकेसाठी राहुरीतील तरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांना अटक करावी, या मागणीसाठी बुधवारी मंत्रालयासमोर एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.\nतो तरुण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचा.\nगणेश पवार असे या तरुणाचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत गणेश दुपारी एकच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आला. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घोषणा देत त्याने अंगावर राॅकेल ओतून घेतले. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघितला आणि त्यांनी तातडीने गणेशला ताब्यात घेतले.\nगणेश पवार रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता \nमंत्रालयात दुपारी दोननंतर प्रवेशपत्रे दिली जातात. प्रवेशपत्र काढण्यासाठी येथे मोठी रांग असताना हा प्रकार घडला. गोंधळानंतर येथे मोठी गर्दी झाली होती. पवार हा आनंदराज आंबेडकर अध्यक्ष असलेल्या रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी दोन गटांत झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. हिंसाचारात वाहनांची तोडफोड तसेच वाहने पेटवून देण्यात आली होती.\nसंभाजी भिडेना अद्याप अटक नाहीच \nदंगल घडवणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकबोटे यांना अटक झाली होती. त्यांना जामीनही मिळाला आहे. मात्र, संभाजी भिडे गुरुजी यांना अद्याप अटक झालेली नाही. तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसंभाजी भिडेच्या अटकेसाठी राहुरीतील तरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, May 03, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T00:56:19Z", "digest": "sha1:Z5MNQPDGC6KX24DSAVC7OTQ7QKFHO3J4", "length": 15676, "nlines": 108, "source_domain": "mediawatch.info", "title": "झारखंडचा ‘मादी’बाजार | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त झारखंडचा ‘मादी’बाजार\nरोजच्या गदारोळात काही सत्ये झाकोळून जावीत अशी सर्वच राजकारण्यांची इच्छा असते.\nयुनायटेड नेशन्सच्या unodc (मादक पदार्थ आणि गुन्हे विषयीचे कार्यालय) यांचे वतीने जाहीर केलेल्या अहवालानुसार आपल्या देशातील महिलांची नवी गुलामगिरी (स्लेव्हरी), कुमारिका – कोवळ्या मुलींची विक्री याचा देशातील केंद्रबिंदू आता झारखंडकडे सरकला आहे.\nत्यातही धनबाद, बोकारो आणि हजारीबाग हे मुख्य पुरवठादार जिल्हे आहेत आणि मुंडा, संथाल व ओरावो या आदिवासी जमातीतील बायका मुली प्रामुख्याने खरीद फरोक्त केल्या जातात.\nझारखंड सीआयडीनुसार २००६ मध्ये २६ जिल्ह्यात ह्युमन ट्राफिकिंगच्या ७ केसेसची कागदोपत्री नोंद झाली होती तर २०१७ मध्ये हाच आकडा १४७ वर गेला आहे. unodc साठी काम करणाऱ्या NGO नुसार हाच आकडा ४२००० आहे हे हिमनगाचे टोक आहे, हिमनग केव्हढा असावा याची यावरून कल्पना यावी.\nगिरडीह, पलामु, डुम्का, पाकुर, पश्चिम सिंहभूम( छाईबसा) येथून तर किराणा मालाच्या मोबदल्यात मुलगी विकत घेता येते.\nकोडर्मा, गढवा येथून अवघ्या काही साडी पोलक्याच्या बदल्यात एक मुलगा विकत मिळतो. उत्तर प्रदेशातील कार्पेट इंडस्ट्रीत इथलीच मुले कामास आहेत.\nगोपीनाथ घोष विरुद्ध झारखंड राज्य सरकार या पीआयएलच्या सुनावणीत २२० प्लेसमेंट एजन्सीज चौकशीच्या जाळ्यात अडकल्यात, ज्याद्वारे गुरगाव, नॉईडा आणि दिल्लीत झारखंडमधील मुलं मुली जॉब प्लेसमेंटच्या नावाखाली नेऊन एब्युज केली जात. बकाल झारखंडमधील गरीबी आणि दैन्य यासाठी प्लस पॉइंट ठरला आहे.\n२०१६ च्या ह्युमन ट्राफिकिंग स्टडीजच्या अहवालानुसार झारखंड, छत्तीसगडमधील मुली येत्या दशकात देशातील प्रत्येक कुंटणखाण्यात न दिसल्या तर नवल वाटावे अशी परिस्थिती होईल.\nवयोवृद्ध लिंगपिसाट वरांना बाशिंग बांधून घ्यायचे असेल तरीही येथील मुली अवघ्या काही हजारात उपलब्ध होतात. पंजाब, हरियाणा, राजस्थान मध्ये अशा काही केसेस मागील चार वर्षात उघडकीस आल्या आहेत.\n‘बचपन बचाओ’ अभियानातदेखील ही दोन राज्ये फेल गेली आहेत.\nसाठी उलटलेली संथाल महिला दोनशे रुपयात मिळते आणि सहा वर्षाची मुंडा मुलगी दोन हजारात मिळते. ‘बाई’चा हा ‘मादी’बाजार ‘रेट’च्या दृष्टीने खूप खंगतो आहे पण ‘चमडीबाजार’मध्ये यामुळेच तेजी टिकून आहे माझा देश तेजीत आहे \nगौरवर्णीय उत्तर भारतीय पुरुषांना तेलकट कांतीच्या आणि टणक अंगाच्या सावळ्या मुली स्वस्तात मिळाल्यावर त्यांचा चवीने आस्वाद घेतला जातो. इथे ‘बागानवाडी’ जोपासली जाते जिथे चक्क एकाच कुटुंबातले नातलग, मित्र, पुरुष मंडळी सवडीनुसार ‘न्हाऊन’ जातात. त्या मुलीचे काय हाल होतात याचे सोयरसुतक नसते. ब्रिटीशांनी कामाठीपुरा वसवताना ब्रिटीश चाकरमाने आणि ब्रिटीश सैनिक यांच्या देहसुखासाठी जो क्रायटेरिया वापरला होता तोच मुद्दा ‘प्रमाण’ म्हणून उत्तर भारतीय पुरुषांनी वापरला आहे. देश स्वतंत्र झालाय पण या ‘क्षेत्रात’ आपण ‘जैसे थे’ही राहिलो नसून आणखी मागे गेलो आहोत हे कबूल करायला कुणाची आता हरकत नसावी…\nकाही राज्यांना विकास आणि प्रगतीची लक्षणीय ‘सूज’ आली आहे आम्ही त्याच्या उन्मादाचे ढोल बडवण्यात मश्गुल आहोत आणि आमचीच काही राज्ये माणुसकीच्या रसातळाला जात आहेत त्याची साधी नोंद देखील कुणी घेण्यास तयार नाही. कदाचित नव्या भारताचे हेच सूत्र असावे. सगळीकडे कशी चकाचक शायनिंग करून हवीय जेणेकरून असली किड त्या आड सहज झाकता यावी.\n(झारखंड सीआयडीची आकडेवारी आणि जातनिहाय उल्लेखासाठीचा संदर्भ – ‘सिच्युएशनल रिपोर्ट ऑन ह्युमन ट्राफिकिंग ईन झारखंड’च्या अहवालातून घेतला आहे)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nयह पलाश के फूलने का समय है साभार - मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७ राही श्रुती गणेश…\nभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा 'जय विदर्भ' चा…\nसेक्स इंडस्ट्री आणि राजकीय आर्थिक व्यवस्था सौजन्य- -संजीव चांदोरकर स्त्री पुरुष संबंधातील शारीरीक संबंध हा एक…\nकाँग्रेसकडे हरण्यासारखं आता काहीच नाही ओजस मोरे कर्नाटकात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याबद्दल अभिनंदन\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे संतोष अरसोड आकांक्षेला वयाचं बंधन नसतं. मनात प्रचंड आत्मविश्वास असला…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_8376.html", "date_download": "2018-08-18T00:49:44Z", "digest": "sha1:BNILS56RJAZ65AXYO6QSOS4HREO5AN2Y", "length": 4484, "nlines": 63, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मला भेटशील का. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » मला भेटशील का. » मला भेटशील का.\nफक्त तू वेळ असेल तुला तर एकदाच मला भेटशील का....\nदोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का...\nपूर्वी तू माझ्याशी खुप काही बोलायचीस वेळ नसला तरी\nमाझ्यासाठी खुप वेळ काढायचीस तासन तास माझ्याशी\nखुप गप्पा मारायचीस नसले विषय तरी नविन विषय काढायचीस...\nकाही ही बोलूंन मला खुप खुप हसवायचीस माझा फ़ोन एंगेज असला की\nखुप खुप रागवायचीस आता कशाला आमची गरज पडेल\nअसं म्हणून सारख चिडवायचीस, माझा चेहरा पडला तर\nखुप नाराज व्हायचीस मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचीस...\nआज ही मला तुझा प्रत्येक क्षणी भास होतो का गं अशी वागतेस\nका देतेस त्रास नाही पुन्हा भेटणार एकदा बंद पडल्यावर माझा श्वास\nशेवटचं एकदाच भेट मला पुन्हा नाही देणार त्रास... वेळ असेल तुला तर\nएकदाच मला भेटशील का दोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का...\nशेवटचं एकदाच मला भेटशील का...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/jalna-news-decoit-arrested-jalna-105252", "date_download": "2018-08-18T01:37:53Z", "digest": "sha1:FI7WBFPMLOG5WJUAHFBD2OJRWIYCZLRJ", "length": 11927, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jalna news decoit arrested in jalna जालना : सात दरोडेखोर जेरबंद | eSakal", "raw_content": "\nजालना : सात दरोडेखोर जेरबंद\nरविवार, 25 मार्च 2018\nजालना : जालना एमआयडीसी येथील शिला व पंकज इंटरप्रयाजेस कंपनीवर दरोडा टाकलेल्या टोळीला जालना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता.24) मुंबई घाटकोपर येथून जेरबंद केले आहे. या दरोडेखोराकडून 13 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमालसह एक आयशर जप्त केला आहे.\nजालना : जालना एमआयडीसी येथील शिला व पंकज इंटरप्रयाजेस कंपनीवर दरोडा टाकलेल्या टोळीला जालना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता.24) मुंबई घाटकोपर येथून जेरबंद केले आहे. या दरोडेखोराकडून 13 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमालसह एक आयशर जप्त केला आहे.\nशहरातील एमआयडीसी येथील शिला व पंकज इंटरप्रायजेस कंपनीवर मंगळवारी (ता.20) मध्यरात्री दोन सुरक्षा रक्षकाना मारहाण करुण कही इसमानी 13 लाख 87 हजार रूपयांचा दरोडा टाकला होता. या प्रकरणी चंदनझीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी तपासाचे सूत्र हलवले आणि मुंबई येथील त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून या दरोड्यातील संशयित आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सुनील इंगले, पोलिस कर्मचारी शेख रज्जाक, विश्वनाथ भिसे, संतोष सावंत, प्रशात देशमुख, कैलास जाळव, समाधान तेलंग, वैभव खोकले, रंजीत वैराले यांची टीम मुंबई घाटकोपर येथे गेली.\nस्थानिक गुन्हे शाखेच्या या टीमने अब्दुला जमीरुउल्लाअन्सारी, अब्दुल सईम यूनुस, असलम अली अकरम, अब्दुल सलीम खान, महमंद इम्रन, निजायोद्दीन , अकबर आबेद खान, इरशाद अहेमद हबीउल्ला (सर्व राहणार उत्तरप्रदेश) या सात संशयित दरोडेखोराणा अटक केली. त्यांच्याकडून दरोड्यातील 13 लाख 87 हजार रूपयांच्या मुद्देमालासह एक आईशर जप्त केला आहे. या आरोपींचा इतर गुन्हेही उघड़किस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपाथर्डी - चिचोंडी येथील केशव दशरथ जऱ्हाड (वय 50) यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-08-18T00:52:18Z", "digest": "sha1:OKSV3KHNLGBOOSCEORTC67LLOTLCSYMM", "length": 11976, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात ट्युनिसिया - विकिपीडिया", "raw_content": "\nट्युनिसिया देश १९६० सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९८० चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ७ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी ४ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये, २ बॉक्सिंगमध्ये तर उर्वरित पदक जलतरणात मिळाले आहे.\n१९६० Rome ० ० ० ०\n१९६४ Tokyo ० १ १ २\n१९७२ Munich ० १ ० १\n१९८० Moscow सहभागी नाही\n१९८८ Seoul ० ० ० ०\n१९९६ Atlanta ० ० १ १\n२००० Sydney ० ० ० ०\n२००४ Athens ० ० ० ०\n२००८ Beijing १ ० ० १\nअ‍ॅथलेटिक्स १ २ १ ४\nबॉक्सिंग ० ० २ २\nजलतरण १ ० ० १\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nऑलिंपिक खेळात आफ्रिकेतील देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०१३ रोजी २३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/9-magical-people-in-the-world.html", "date_download": "2018-08-18T00:22:20Z", "digest": "sha1:U5OPXWS4O4E5EP2QISCEZJDEMZXY54BC", "length": 15612, "nlines": 60, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "जगातील हे ९ व्यक्ती आहेत विज्ञानासाठी पण खूप मोठे रहस्य ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / जगातील हे ९ व्यक्ती आहेत विज्ञानासाठी पण खूप मोठे रहस्य \nजगातील हे ९ व्यक्ती आहेत विज्ञानासाठी पण खूप मोठे रहस्य \nसोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खोटीच असेल असं नाही . बऱ्याचदा आपल्या व्हाट्सअप आणि फेसबुकवर असे काही फोटो विडिओ येतात कि आपल्याला वाटते कि हे शक्य नाही . आज आपण अशाच काही व्यक्तींबद्दल बघणार आहोत ज्यांचे पराक्रम पाहिल्यावर कोणाला सहसा विश्वास बसत नाही . पण हे सत्य आहे . चला मग बघूया या १० अजब गजब माणसांबद्दल ......\nअसे म्हटले जाते कि हा व्यक्ती संपूर्ण आयुष्य धावू शकतो . त्याने सलग ३ दिवस आणि ३ रात्री धावण्याचा जागतिक विक्रम केला आहे . विशेष म्हणजे तो धावताना तो जेवण नास्ता सारखी कामे सहज करू शकतो .\nहा व्यक्ती गेल्या ४५ वर्षांपासून जागा आहे . एवढ्या वर्षात तो कधीच झोपलेला नाही . त्यामागे गोष्ट अशी आहे कि साल ९७३ मध्ये ते एकदा आजारी पडले होते . तेव्हापासून त्यांना कधीच झोपच लागत नाही . एवढं असूनही हा घटनेचा त्यांच्या शरीरावर कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही . ते एकदम तंदुरुस्त आहेत . संशोधकांसाठी ते एक अभ्यासाचे विषय ठरले आहेत .\nया व्यक्तीची जीभ ही जगातील सर्वात लांब जीभ आहे म्हटले जाते . त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक मध्ये देखील करण्यात आली आहे .\nमिषेची कंबर जन्मतः इतकी बारीक नव्हती . तिची कंबर अवघी १६ इंच इतकी कमी आहे . इतक्या बारीक कम्बरेमुळे २०१३ साली ती संपूर्ण जगाच्या चर्चेचा विषय ठरली होती . मिशेलच्या म्हणण्यानुसार सलग ३ वर्षे टाईट कॉर्सेट घालून झोपल्याने तिची ही अवस्था झाली आहे . तिची अजून एक इंच कमी करण्याची इच्छा आहे . पण डॉक्टरांचे म्हणणे आहे कि असे केल्याने तिच्या पाठीचा कणा आणि बरगड्या मोडण्याची शक्यता आहे .\nयांचे के हे जगातील सर्वात लांब केस आहे . गेल्या ५०० वर्षांपासून ते आपल्या डोक्याला कपडा बांधत होते . त्यांनी आपले घनदाट केस जगापासून लपवून ठेवले होते . पण जेव्हा त्यांनी कपडा काढून जगाला दाखवले तेव्हा त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली . २२ फूट लांब त्यांचे केस होते . वयाच्या २५ व्य वर्षी हेयर कट फोबिया झाला होता . त्यानंतर तिन्ही कधीच केस नाही कापले .\nह्या महिलेने चक्क ५ जागतिक विक्रम नोंदवले आहेत . आपले संपूर्ण शरीर टेनिस रॅकेटमधून बाहेर काढणे , एका बॉक्समध्ये बसून त्याच्यातच कपडे बदलणे यांसारखे अजब विक्रम तिच्या नावावर आहेत .\nआपल्या पिळदार शरीरयष्टीमुळे हा व्यक्ती साऱ्या जंगलाच्या चर्चेचा विषय ठरला आहे . स्किनपासून बोनपर्यंत सगळीकडे फक्त मसल्स दिसतात . विशेष म्हणजे त्याच्या शरीरात फॅटचे प्रमाण फक्त ३टक्के आहे .\nहिची नोंद गिनीज बुकमध्ये सर्वात लांब पायाची व्यक्ती म्हणून झाली आहे . ती रशियाची माजी बास्केटबॉल खेलाडू आहे . तिच्या पायाची उंची ४. ३३ फूट आहे . सर्वात उंच मॉडेल आणि सर्वात लांब पाय असलेली असे दोन विक्रम नोंदवले आहेत .\nया व्यक्ती जगातील सर्वात केसाळ मनुष्य म्हणून ओळखला जातो . याच्या शरीराच्या ९६% भागांवर घनदाट केस आहेत . तळपाय आणि तळहात सोडले तर संपूर्ण शरीरावर केसच केस आहेत . याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे .\nजगातील हे ९ व्यक्ती आहेत विज्ञानासाठी पण खूप मोठे रहस्य \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2016/12/indian-army-249.html", "date_download": "2018-08-18T00:18:12Z", "digest": "sha1:LZVXSOPYSW4SF3PHZC6NLE4HAX5DJWOW", "length": 7794, "nlines": 173, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "INDIAN ARMY 249 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T01:29:44Z", "digest": "sha1:K434JJX4ROCF6ESUJSYTHI7CJI6WXMZR", "length": 6697, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "राष्ट्र | मराठीमाती", "raw_content": "\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे प्रतिपादन\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेतल्या आपल्या पहिल्या भाषणात प्रतिपादन केले की, दहशतवादाविरोधातील लढा हे चौथे महायुद्ध आहे. त्यांनी प्रथम देशाच्या सर्वोच्च स्थानी निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. त्यांनी ग्वाही सुद्धा दिली की ते राष्ट्रहिताचाच विचार करतील व याचा विसर कधीही पडू देणार नाही.\nमुखर्जी यांनी आपल्या भाषणात काही ठळक मुद्दे मांडले. ते म्हणाले की, सर्वांना शांततेची महती माहीत आहे पण युद्धाचा धोका अजूनही टळलेला नाही. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला जे युद्द झाले, त्याला आपण शीतयुद्ध जरी म्हटले तरी, त्याचे चटके आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत जाणवले आहे. आता दहशतवादाचे चौथे महायुद्ध पेटले आहे. यात सीमेवरील हल्ले आपले सैनिक परतवत आहेत, देशांतर्गत पोलिस शत्रूंचा नायनाट करीत आहेत आणि नागरिकही तेवढेच महत्त्वाचे काम करीत आहेत. दहशतवादी हल्ल्यांनंतर नागरिकांनी शांत राहून जी प्रगल्भता दाखविली आहे, त्याला तोड नाही.\nThis entry was posted in घडामोडी and tagged दहशतवादविरोध, प्रणव मुखर्जी, महायुद्ध, राष्ट्र, राष्ट्रपती on जुलै 26, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n11377", "date_download": "2018-08-18T00:39:45Z", "digest": "sha1:KOFJ46C4A77JDM3MXB6KLSME7XB6QV6F", "length": 9440, "nlines": 250, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Naruto Ninja Council Android खेळ APK - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली मूव्ही\nरेटिंग आणि पुनरावलोकने (11)\n92%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 11 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Hot1\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Naruto Ninja Council गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/15-rules-to-treat-your-child.html", "date_download": "2018-08-18T00:20:07Z", "digest": "sha1:7YQMFQXNUY5PHCKBDQ7T6RQRQOADAUP5", "length": 12205, "nlines": 55, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "आनंदी पालक-पाल्य नात्यासाठी ह्या १५ नियमांचे पालन करा ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / बालविशेष / सकारात्मक / आनंदी पालक-पाल्य नात्यासाठी ह्या १५ नियमांचे पालन करा \nआनंदी पालक-पाल्य नात्यासाठी ह्या १५ नियमांचे पालन करा \nDecember 22, 2017 बालविशेष, सकारात्मक\n१. मुलांनी चूक केली असेल तर त्यांना एकदम न रागवता समजावून सांगा तसेच माफ करा आणि त्यांनी चांगल काम केलेलं असेल तर त्यांचे नक्की काैतुक करा.\n२. रात्री शक्यतो मुलांसोबतच बसून जेव्हा आणि सोबत गप्पा देखील मारा.\n३. मुलांच्या आईशी वडिलांनी त्यांच्या समोर प्रेमाने आणि नीट वागावे.\n४. रोज एक चांगल्या सवई बद्दल अथवा कामाबद्दल त्यांच्याशी बोला आणि त्यांना त्या साठी प्रेरित करा.\n५. घरात मुलांसमोर आदळ आपट करू नका.\n६. मुलांना सारखे घालून पाडून बोलू नका नाहीतर मुलं तुम्हाला दुर्लक्षित करू लागतील.\n७. मुलांसाठी नेहमी वेळ काढा, तुमच्या कडे वेळच नाही असे चित्र नका निर्माण होऊ देऊ.\n८. मुलांना फक्त भविष्याचा आधार म्हणून बघू नका.\n९. मुलांसमोर व्यसन करू नका, त्याने त्या प्रति त्यांच्या मध्ये आकर्षण निर्माण होऊ लागते.\n१०. नवीन गोष्ट घेण्याच्या निर्णय प्रक्रिये मध्ये मुलांना सामावून घ्या आणि त्या गोष्टी बद्दल त्यांना माहिती देखील द्या.\n११. नवनवीन छंदांबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. पालक हेच मुलांचे पहिले गुरु, ते उत्तम भेटले तर मुलांना आयुष्यात नक्कीच सन्मार्ग सापडतो\n१२. मुलांना सतत मारल्याने त्याचे दुरोगामी वाईट परिणाम दिसायला लागतात. मुले खोटे बोलायला लागतात. शक्यतो मारणे टाळावेच.\n१३ मुलांना मूर्ख,गाढव अश्या शब्दांनी कधीच हाक ना मारू.\n१४ तू जर अस केलस तर मी सोडून जाईन , तुला एकट सोडून देईल अस मुलांशी कधीही बोलू नये\n१५ मुलांना चुकी केल्यावर सॉरी बोलायला शिकवावे आणि चांगले काम केले कि त्यांची प्रशंसा करावी. त्यांची गरज समजून घ्यावी.\nआनंदी पालक-पाल्य नात्यासाठी ह्या १५ नियमांचे पालन करा \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/04/116.html", "date_download": "2018-08-18T00:18:41Z", "digest": "sha1:DGRO45RS7GOCN7EXTFVRQQ7UAPTR6LOI", "length": 8287, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 116 जाागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nबृहन्मुंबई महानगरपालिका येथे 116 जाागा.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेतील अग्नीशामक विभागामध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यासह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलाविण्यात येत आहे.\n* प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक :- 24 एप्रिल, 2017\n* रिक्त पदाची संख्या :- 116\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 116 जाागा. \"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82/page/2/", "date_download": "2018-08-18T00:57:42Z", "digest": "sha1:AH6T4RM3NQJ7U62A6NEOKE7VC3NS6SFI", "length": 9514, "nlines": 115, "source_domain": "mediawatch.info", "title": "प्रत्येकाने वाचावं असं | Media Watch", "raw_content": "\nLatest प्रत्येकाने वाचावं असं News\nअकेलेपन का अंदमान भोगते आडवाणी\nलेख एक वर्षापूर्वीचा – पण वारंवार वाचावा असा रवीश कुमारचा लालकृष्ण ...\nजेव्हा आपलंच माणूस अनोळखी होतं … तेव्हा… शांतपणे माघार घ्यावी……. जेव्हा ...\nशाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे\nलेखक – विजय चोरमारे सव्वीस जूनला राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. फुले-शाहू-आंबेडकर-विठ्ठल ...\nमनूचा मासा , भिडेंचा झिंगा\nसौजन्य – साप्ताहिक चित्रलेखा लेखक – ज्ञानेश महाराव मनू नावाचे कुणी ...\nसंघाची पापं खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे\nअमेय तिरोडकर तुम्ही नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ वाचलंय का\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली\nअविनाश दुधे जॉर्ज फर्नाडिस या लढवय्या नेत्याचा काल वाढदिवस होता . एकेकाळी ...\nचातक, पावशा, कावळ्याचे घरटे ……\n.-मारुती चितमपल्ली तब्बल चार दशकांचा काळ मी जंगलात घालवला. त्यामुळे स्वाभाविकपणे ...\nकोब्रापोस्ट – भारतीय प्रसारमाध्यमांचा पर्दाफाश\n-तीर्थराज सामंत पुष्प शर्मा या धाडसी पत्रकाराने, कोब्रा पोस्ट या वेबपोर्टलसाठी ...\nकर्नाटकच्या राजकारणात मीडियाचं ओंगळवाणं वर्तन\nअमेय तिरोडकर कर्नाटकमध्ये असं काय वेगळं झालं जे आधी कधी झालं नव्हतं\nलेखक – मंदार काळे ग्रीक साम्राज्यातून ’ग्लॅडिएटर्स’चा खेळ भरात ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/04/tata-memorial-hospital-parel-mumbai-234.html", "date_download": "2018-08-18T00:19:28Z", "digest": "sha1:PIO5N2CCT4IM7KPNWSOARSQJWF53TMKH", "length": 7622, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "TATA MEMORIAL HOSPITAL, PAREL, MUMBAI 234 Post. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-901.html", "date_download": "2018-08-18T00:22:41Z", "digest": "sha1:OLJ2E2LUSA6GXMJ4FYB223VRZJAWOMNJ", "length": 9252, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कर्जत तालुक्‍यात जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Karjat कर्जत तालुक्‍यात जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून\nकर्जत तालुक्‍यात जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लोणी काळभोर -वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून मेव्हण्याच्या सांगण्यावरून कट रचून भावाने आपल्या दोन मुलांच्या सहाय्याने सख्ख्या भावाचा पाणी धरण्याचे खोरे, लाकडी दांडके व टिकावाने मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना भांबोरा, यमाईनगर (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे घडली. हनुमंत कोंडीबा चव्हाण (वय 55) असे खून झोलल्याचे नाव आहे.\nराहूल हनुमंत चव्हाण (वय 27, रा. भांबोरा, यमाईनगर, ता. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी अहमदनगर पोलीसांकडे वर्ग केला आहे. रमेश कोंडीबा चव्हाण, किरण रमेश चव्हाण, गणेश रमेश चव्हाण (सर्व रा. भांबोरा यमाईनगर) व सुनील रामदास पवार (रा. घुगलवडगांव, ता. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.\nहनुमंत व रमेश चव्हाण या दोघांनी 7 ते 8 वर्षांपूर्वी बहीण भामाबाई सर्जेराव शितोळे (रा. भांबोरा) यांच्याकडून प्रत्येकी अर्धा एकर शेती विकत घेतली होती. त्यानंतर 5 ते 6 वर्षांपूर्वी पैशांची गरज असल्याने हनुमंत चव्हाण यांनी भाऊ रमेशचा मेव्हणा सुनील रामदास पवार यांस तीन लाख रुपयांना शेती विकली होती. पवार याने ही जमीन त्यांची बहिण व रमेश चव्हाण याची बायको हिच्या नावे खरेदीखताने घेतली होती.\nहा व्यवहार होताना हनुमंत चव्हाण यांच्याकडे पैसे आल्यानंतर तीन लाख रुपये घेऊन जमीन परत द्यायची ठरले होते. 4 ते 5 महिन्यांपूर्वी हनुमंत चव्हाण यांचेकडे उसाचे पैसे आल्याने 3 लाख रुपये जमवून जमीन परत घेण्याकरिता सुनील पवार याच्याकडे गेले; परंतु पवार याने जमीन परत देण्यास नकार दिला.\n6 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून दोन्ही भावांत वाद झाला. त्यावेळी हनुमंत हे रमेश यांस “आपण जमिनीची मोजणी करू’, असे म्हणत होते; परंतु रमेश याने त्यांचे काहीच ऐकून न घेता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्याने अचानक हातात पाणी धरण्याचे खोरे त्यांचा मुलगा किरण याने लाकडी दांडके व गणेश याने लोखंडी टिकाव घेऊन हनुमंत यांच्या अंगावर धावून आले.\nत्यांच्यात बाचाबाची सुरू झाली म्हणून हनुमंत यांची राहुल व महेंद्र ही दोन मुले भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी रमेश याने भाऊ हनुमंत यांना पकडले होते. किरण हा लाकडी दांडक्‍याने मारहाण करत होता. तेवढ्यात गणेश याने त्याचे हातातील लोखंडी टिकाव डोक्‍यात जोरात मारला. जखमी हनुमंत चव्हाण यांना उपचारासाठी तात्काळ दौंड येथील पिरॅमिड रुग्णालयात व पुढील औषधोपचारासाठी त्यांच्या मुलांनी आज ससून रुग्णालयात नेण्याचे ठरवले.\nरुग्णवाहिकेतून पुणे येथे निघाले असता त्यांनी यवत टोलनाका ओलांडून पुढे आले असता हनुमंत यांचा श्वासोश्वास व शरीराची हालचाल मंदावल्याचे जाणवले म्हणून त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेले असता तेथील डॉक्‍टरांनी ते मृत झाले असल्याचे घोषित केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=95&bkid=365", "date_download": "2018-08-18T01:15:43Z", "digest": "sha1:NUBCSXIS2O77JNOMJDXORZ2FBQCM743N", "length": 2277, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\n\"फुलसरां\" एम. ए. ला डॉ. शं. दा. पेंडसे यांच्याकडून ज्ञानेश्वरी शिकत असतांनाच हे नाव आपल्या पहिल्या कवितासंग्रहाला द्यायचे म्हणून मी कवितेच्या वहीवर सुंदर अक्षरात लिहून ठेवले होते. पण पहिल्या व दुसऱ्या संग्रहालाही मी हे नाव देऊ शकले नाही. तो योग या तिसऱ्या काव्यसंग्रहाव्दारे साधला जात आहे. फुले व फुलांच्या हाराचे पदर मोजता येतील पण त्यातील सुवास मोजता येणार नाही. गीतेच्या अनुषंगाने ज्ञानेश्वरांचे हे उद्गार आहेत. या शब्दाने मला मोहिनी घातली मी त्याच्या प्रेमात पडले ती कायमचीच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/big-crime-to-want-to-get-married-says-imran-khan/", "date_download": "2018-08-18T00:56:25Z", "digest": "sha1:T6CVYPEDPWERFQSW7FVVJNPIVUGX3UBQ", "length": 8801, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "लग्नाची इच्छा व्यक्त करणे भारताला पाकिस्तानची गुप्त माहिती पुरवण्यापेक्षा मोठा गुन्हा आहे का? - इम्रान खान -", "raw_content": "\nलग्नाची इच्छा व्यक्त करणे भारताला पाकिस्तानची गुप्त माहिती पुरवण्यापेक्षा मोठा गुन्हा आहे का\nलग्नाची इच्छा व्यक्त करणे भारताला पाकिस्तानची गुप्त माहिती पुरवण्यापेक्षा मोठा गुन्हा आहे का\nपाकिस्तानचे माजी कर्णधार आणि राजकीय क्षेत्रातील मोठे प्रस्थ इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नावरून उठलेले वादळ शांत व्हायचे नाव घेत नाही. त्यांनी यापूर्वीच आपल्या तिसऱ्या लग्नाच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच मीडियामध्ये येत असलेल्या चुकीच्या वृत्तांवरही टीका केली आहे.\nइम्रान खान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ” मी ३ दिवसांपासून विचार करतोय की मी बँक लुटली आहे की मी पैशांचा काही काळाबाजार केला आहे मी पाकिस्तानची कोणती गुप्त माहिती भारताला पुरवली आहे का मी पाकिस्तानची कोणती गुप्त माहिती भारताला पुरवली आहे का मी यातलं काहीही केलं नाही. मी यापेक्षा मोठा गुन्हा केला आहे तो म्हणजे मी तिसरं लग्न करायची इच्छा व्यक्त केली आहे. “\nतब्बल ६ ट्विट करून इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातील ५व्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ” मला शरीफ यांचे वैयक्तिक जीवन गेले ४० वर्ष माहित आहे परंतु मी कोणत्याही खालच्या पातळीवर जाऊन यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. “\nइम्रान खान हे पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार आहेत. त्यांनी पाकिस्तानकडून ८८ कसोटी आणि १७५ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत ३८०७ धावा आणि ३६२ विकेट्स घेतल्या आहेत तर वनडेत ३७०९ धावा आणि १८२ विकेट्स घेतल्या आहेत. ते पाकिस्तानचे दिग्गज माजी क्रिकेटपटूंपैकी एक समजले जातात.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kuldeep-yadav-and-yuzvendra-chahal-answered-rohit-s-funny-question-in-interview/", "date_download": "2018-08-18T00:56:30Z", "digest": "sha1:PRCUHFP4TM2DGNQIP6XOAIIGIK44IRAR", "length": 7572, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुलींना बघून काय प्रतिक्रिया देतात भारताचे हे दोन युवा फिरकीपटू -", "raw_content": "\nमुलींना बघून काय प्रतिक्रिया देतात भारताचे हे दोन युवा फिरकीपटू\nमुलींना बघून काय प्रतिक्रिया देतात भारताचे हे दोन युवा फिरकीपटू\nआज बीसीसीआयने एक विडिओ पोस्ट केला आहे ज्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने भारतीय युवा गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव याची मुलाखत घेतली आहे.\nया मुलाखतीत रोहितने त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की “तुमचा चाहता वर्ग मोठा आहे. या चाहत्या वर्गाला तुम्ही कसे सामोरे जाता विशेषतः महिला वर्गाला\nया प्रश्नाचे उत्तर देताना युवा फिरकी गोलंदाज चहल म्हणाला की “तसा तर मी खूप बोलतो पण जेव्हा एखादी मुलगी समोर येते तेव्हा माझा आवाज निघत नाही. मी जर ५-६ वर्षांपासून कोणाला ओळखत असेल तर त्यांच्याशी बोलायला सोपं जात. बाकी वेळेस जर पहिल्यांदाच माझ्यासमोर कोणी आले तर मी फक्त स्मितहास्य देऊन पुढे जातो.”\nरोहितच्या याच प्रश्नावर कुलदीप यादव म्हणाला की, “माझ्यासाठी ही समस्या नाही. कारण साधारणपणे मी जास्त बोलतच नाही. जर मी कोणाला ओळखत असेल तर माझी थोडीफार बातचीत होते. नाहीतर मी सुद्धा चहल सारखेच करतो. मी सुद्धा खूप लाजाळू आहे. मी कधी जास्त मुलींच्या आजूबाजूला नसतो. अगदी शाळेत असल्यापासूनच माझ लक्ष सरावावरच जास्त होत. पण या गोष्टी मी हाताळू शकतो ते इतकही अवघड नाहीये.”\nनुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया वनडे मालिकेत या दोन्हीही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. युजवेंद्र चहलने ५ सामन्यांच्या मालिकेत ४ सामन्यात ६ बळी घेतले तर कुलदीप यादवने एका हॅट्ट्रिक घेत ७ बळी घेतले आहेत.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?q=Life", "date_download": "2018-08-18T00:39:06Z", "digest": "sha1:VOX3D3MYO37F76FJVN6W5K2YQFLZUSHQ", "length": 6178, "nlines": 129, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Life अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Life\"\nSearch in Themes, Android अॅप्स किंवा अँड्रॉइड गेम\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा किंवा GIF अॅनिमेशन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Hellfire Skeleton अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=131&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:07Z", "digest": "sha1:QYAPICYGW2KVCU5KDBLKM34P776Y3XQ7", "length": 14357, "nlines": 89, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nपाकिस्तान नव्हे तर सुशिक्षित हिंदूंचाच देशाला जास्त धोका अशी किडे वळवळणार्‍या विकृतीची गरळ मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याने ओकली आहे. भिडेच्या (कू) मेंदूतून वळवळणार्‍या या किड्यांना वेळीच ठेचायला हवे. कारण ही विकृती असल्याने ठेचावीच लागेल. खरं तर भारताला भिडे-किडे यांच्यापासून फार मोठा धोका आहे.\nभिडे नामक किड्याचा समाचार घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. अरे भिड्या कोणाला हे सांगतोस तुझ्यासारखे वळवळणारे किडेच या देशाला मोठा धोका आहे. देशाचे दुश्मन या पुस्तकात महान सत्यशोधक विचारवंत दिनकरराव जवळकर यांनी भिडे विकृतीविषयी लिखाण केले आहे.\nया लिखाणात त्यांनी भटमान्य टिळक ते आत्ताचे भिडे-किडेपर्यंत कसे देशाचे दुश्मन आहेत याचे सखोल विश्‍लेषण केले आहे. टिळक हा बहुजन समाजाचा कसा शत्रू आहे त्याचाच चेलेचपाटे असलेला भिडे जी गरळ ओकतोय ती गरळ त्यानेच प्यावी.\nजवळकर यांनी टिळकाला निच म्हटले. निच ही काही शिवी नाही. तर यथोचित असे वर्णन आहे. सर्पाला सर्प म्हणायचे नाही तर काय म्हणायचे असा प्रश्‍न उपस्थित करुन भटांना विनवून सांगणे आणि सर्पाशी समेट करणे हा एकजीनसी मुर्खपणा आहे, असे जवळकर यांनी देशाचे दुश्मन या पुस्तकात म्हटले आहे.\nसुशिक्षित हिंदूंचाच देशाला जास्त धोका, अशी मखलाशी करणार्‍या (भि) किड्याला आम्ही सांगू इच्छितो की, हिंदू म्हणून ज्यांची तुम्ही संभावना करता ते या देशातील मूलनिवासी बहुजन आहेत. खरं म्हणजे या देशावर त्यांचाच मालकी हक्क आहे.\nकारण भिड्या तुझ्यासारख्या पिलावळीचा डिएनए हा युरेशियन लोकांशी जुळतो. तसे २१ मे २००१ रोजी अमेरिकेतील उटावा विद्यापीठातील डॉ.मायकल बामशाद यांनी भारतातील ब्राह्मणांच्या डिएनएचे संशोधन केले त्यावेळी हे डिएनए युरेशियन लोकांशी जुळत असल्याचे सांगत या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियामध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती.\nत्यामुळे (भि) किड्याचा या मातीशी संबंध नसताना जी काही गरळ ओकली आहे त्याला जागा दाखविलीच पाहिजे. भिड्या तुझ्यासारख्या पिलावळींचा या मातीशी तिळमात्र संबंध नाही. तु परकीय देशातला आहेस. त्यामुळे आमच्या येथील बांधवांना नको ते सल्ले देऊ नकोस नाहीतर हे वळवळणारे किडे ठेचायला येथील समाज मागे पुढे पाहणार नाही.\nकारण येथील मूलनिवासी बहुजन समाज हा रक्तातच लढवय्या आहे. भिड्या तुझी पिलावळ ही भित्री आहे. त्यामुळे काड्या घालणे एवढेच तुमचे काम आहे. काड्या घातल्याशिवाय तुम्हाला स्वस्थ बसता येत नाही. म्हणून नको ती काडी टाकून बहुजन समाजामध्ये आग लावण्याचा प्रयत्न (भि) किड्यासारखी लोक करताना दिसतात.\nहिंदूंचाच या देशाला धोका असल्याचे भिडे सांगत आहे. हिंदू कोण हे भिड्याला चांगलेच माहिती आहे. आमच्या येथील मूलनिवासी बहुजन समाजाला हिंदू अशी शिवी देऊन भिड्या-किड्याची पिलावळ स्वतः मात्र नामानिराळी राहताना दिसत आहे.\nदेशाचे दुश्मन या पुस्तकात भिड्या तुझ्या पिलावळींचा दिनकरराव जवळकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘ब्राह्मण ही चीज अशी आहे की, ती भेदाशिवाय जगत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. हे म्हणणे आजही तंतोतंत लागू पडते.\nत्याचबरोबर दारुच्या पिंपात अखंड डुंबणार्‍या दारुड्याप्रमाणे बरळणारे, दुसरे भटाळ बाटगे, ‘टिळक-चिपळूणकराशिवाय सापडणार नाहीत.’ याच अवलादीचा भिडे आहे. कळकटलेले कंकर, टिळकी छाप दारुने धुंद झाल्यामुळे भिड्याने विकृतीचे किडे ओकले आहेत.\nभिड्याच्या विकृतीतून किडे वळवळताना बहुजन समाजातील मुलांना नादी लावण्याचे काम केले जात आहे. धारकरी या गोंडस नावाखाली मुलांना वेडी केली जात आहे. भिड्या तुझे धारकरी असले तरी हे नामदेव-तुकोबारायांचे वारकरी व शिवरायांचे मावळे आहेत हे विसरु नको.\nकारण तुच या देशातला नाहीस तर या मातीशी नाळ सांगणारी मुले तुझी धारकरी कशी असतील म्हणून अन्याय विरुद्ध प्रहार करतो तो धारकरी नसून वारकरी आहे. स्वराज्य निर्माण करणारा शिवरायांचा मावळा आहे. तुझं संभाजी भिडे हे बनावट नाव आहे.\nकारण नसानसातच तुमच्या अवलादीमध्ये बनावटी भरलेली आहे. म्हणून बनावट नाव धारण केले आहेस. मनोहर कुलकर्णी हे खरे नाव आहे. शिवरायांचे नाव घेत असला तरी तुला शिवरायांचा इतिहास चांगलाच ठावूक आहे. कारण याच शिवरायांनी तुझ्याच नावाशी साधर्म्य असलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण उभा कापला होता.\nतुझे सुद्धा नाव कुलकर्णी आहे. त्याच पिलावळीतला तु आहेस. त्यामुळे भलते सलते आरोप करणे आता सोडून दे. कारण बहुजन समाज जागृत होताना दिसत आहे. त्यामुळे भिड्या वळवळणार्‍या किड्यांना आवर, नाही तर बहुजन समाज तुझ्या विकृतीला ठेचल्याशिवाय राहणार नाही. एवढे ध्यानात असू दे\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/gauri-lankesh-murder-case-two-suspects-identified-sit-releases-sketches-77337", "date_download": "2018-08-18T01:44:27Z", "digest": "sha1:YSE23BZ7YPVCZ45YTR4JGSFRCFGGTADN", "length": 11953, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gauri Lankesh murder case: Two suspects identified, SIT releases sketches गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध | eSakal", "raw_content": "\nगौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nगौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी नुकतीच दिली होती. गौरी लंकेश यांनी प्रस्थापित उजव्या विचारसरणीच्या विरोधात आवाज उठविला होता. त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी पाच सप्टेंबर रोजी रात्री घराबाहेर गोळ्या घालून हत्या केली होती.\nबंगळूर - वरिष्ठ कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज (शनिवार) दोन संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली.\nएसआयटीचे प्रमुख बी. के. सिंह यांनी सांगितले, की मारेकऱ्यांबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही रेखाचित्रे बनविण्यात आली आहेत. नागरिकांकडून सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. नागरिकांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मदत करावी. दोन मारेकऱ्यांची रेखाचित्रे आम्ही प्रसिद्ध करत आहोत. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 250 जणांची चौकशी करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या तीन रेखाचित्रांपैकी दोन मारेकऱ्यांची रेखाचित्रे आहेत. अनेक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीतून ही रेखाचित्रे बनविण्यात आली आहेत.\nगौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी नुकतीच दिली होती. गौरी लंकेश यांनी प्रस्थापित उजव्या विचारसरणीच्या विरोधात आवाज उठविला होता. त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी पाच सप्टेंबर रोजी रात्री घराबाहेर गोळ्या घालून हत्या केली होती. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांबद्दल माहिती देणाऱ्याला कर्नाटक सरकारने 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nमहाराष्ट्राला गरज आणखी पावसाची ; दक्षिणेत सर्वाधिक\nनवी दिल्ली : पावसाच्या दमदार, परंतु विस्कळित हजेरीमुळे देशभरातील प्रमुख 91 जलाशयांमध्ये चार टक्‍क्‍यांनी पाणीसाठा वाढला असला तरी महाराष्ट्रासह...\nपरभणीत 24 ऑगस्टला होणार कन्हैयाकुमारची सभा\nपरभणी : 'संविधान बचाओ, देश बचाओ' या उपक्रमाअंतर्गत दिल्लीतील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यांची परभणीत 24 ऑगस्टला तर पाथरीत 25 ऑगस्टला...\nडॉ. प्रकाश शहापूरकर यांना घाळी समाजभूषण\nगडहिंग्लज - येथील डॉ. घाळी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा घाळी स्मृती समाजभूषण पुरस्कार यंदा गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/Inspirable-DM-Drives-for-driver.html", "date_download": "2018-08-18T00:20:37Z", "digest": "sha1:4T3CKM26P6VGR6A7UQCYKLZIDEJARJKI", "length": 12975, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा का ड्रायव्हर आपल्या जागेवर बसवून दिवसभर स्वतः गाडी चालवली ह्या जिल्हाधिकाऱ्याने ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / प्रेरणादायी / बघा का ड्रायव्हर आपल्या जागेवर बसवून दिवसभर स्वतः गाडी चालवली ह्या जिल्हाधिकाऱ्याने \nबघा का ड्रायव्हर आपल्या जागेवर बसवून दिवसभर स्वतः गाडी चालवली ह्या जिल्हाधिकाऱ्याने \nMarch 25, 2018 प्रेरणादायी\nकलेक्टरची गाडी चालवणारा ड्रायव्हर दिगंबर याने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल कि त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी कुठला कलेक्टर स्वतः ड्रायव्हर बनून सन्मानित करेल. ही घटना घडली आहे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील . घडले असे कि श्रीकांत हे अकोला जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर आहेत . त्यांचा ड्रायव्हर दिगंबर आहे . तो दिगंबरचा सरकारी नोकरीचा शेवटचा दिवस होता . तो घरी बसलेला असताना अचानक श्रीकांत साहेब त्याच्या घरी आले . स्वतः डेप्युटी कलेक्टर गाडी चालवून आले होते . त्यांना बघून दिगंबर आणि त्याच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला .\nइतकेच नाही तर श्रीकांत साहेब त्याला म्हणाले कि आज तुझ्या निवृत्तीचा दिवस आहे . यामुळे आज मी गाडी चालवणार आणि तू साहेबासारखा मागे बस . दिगंबर म्हणाला साहेब माझी इतकी लायकी नाही आहे . तेव्हा कलेक्टर साहेब त्याला म्हणाले कि तू इतक्या वर्ष एवढ्या कलेक्टरची सेवा केली . आज तुझ्या सरकारी नोकरीच्या शेवटच्या दिवशी मला तुझा ड्रायव्हर बनायचे आहे . तेव्हा दिगंबर म्हणाला कि मला इतका सन्मान नका देऊ . पण कलेक्टर साहेब काही ऐकायला तयार नव्हते .\nशेवटी त्यांनी दिगंबरला मागे बसवून स्वतः गाडी चालवत ऑफिसाला नेले . कलेक्टर साहेबांनी खास दिगंबरसाठी लाल दिव्याची सरकारी गाडीला गुलाब पुष्पांनी सजवून आणले होते . लोकांनी जेव्हा हे दृश्य पहिले तेव्हा खूप आश्चर्य वाटले . गाडीतून उतरताच कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना अभिवादन केले आणि म्हणाले कि आपले दिगंबर हे सरकारी नोकरीतून आज निवृत्त होत आहे . आज त्यांचा नोकरीचा शेवटचा दिवस आहे . यानंतर दिगंबर म्हणाले कि मी आत्तापर्यंत १८ कलेक्टरांकडे गाडी चालवली आहे . पण आज श्रीकांत साहेबांनी जो सन्मान मला आज दिला आहे तो मी आयुष्यभर नाही विसरू शकणार .\nबघा का ड्रायव्हर आपल्या जागेवर बसवून दिवसभर स्वतः गाडी चालवली ह्या जिल्हाधिकाऱ्याने \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:56:47Z", "digest": "sha1:PHMWPTTAIN5O3YPVT55E64U34JLDIUK2", "length": 10178, "nlines": 114, "source_domain": "mediawatch.info", "title": "स्वतःशी खरं वागून पहा! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त स्वतःशी खरं वागून पहा\nस्वतःशी खरं वागून पहा\nपरिचयाचा भंवताल सोडून देण्याचं भय वाटतं तुला\nपरिचयाच्या या भंवतालात आहे एक पांघरलेला अज्ञान भाव\nतुला सुरक्षित वाटणारा आणि समाधानात गुरफटवणारा\nतू नाकारून टाकतोस विवेकाचा स्वर\nकारण तुला बंदिस्त करणाऱ्या भंवतालाच्या कुंपणाने\nआंधळं केलेलं असतं तुला\nस्वतःशी खरं वागून पहा\n“सत्याला झाकून टाकलंस आणि जमिनीत गाडून टाकलंस,\nतर ते वाढीला लागेल जोमाने, आणि गोळा करील अशी विस्फोटक शक्ती\nकी जेव्हा ते फुटून बाहेर येईल, तेव्हा वाटेत येणाऱ्या साऱ्या भंवतालाच्या उडवील चिंधड्या.”\nम्हणालेला एमिल झोला… १८४०मध्ये जन्मलेला आणि १९०२मध्ये मेलेला\nमिळवायला हवी तुला शक्ती\nस्वतःला सकारात्म सत्याने वेढून घेण्याची.\nशक्ती, सत्य आणि विश्वास स्वतःतच मिळवणं\nहीच आहे किल्ली बंदिस्त करणारा भंवताल खुला करण्याची\nकुणीच नाही ठरवणार तुझ्या अस्तित्वाचे कंगोरे\nकुणीच नाही सांगणार तुला- काय विचार करावा, काय कृती… काय उक्ती…\nकुणीच नाही करणार तुझं जगणं नियंत्रित\nदुसरं कुणीही नाही… फक्त तू स्वतःच.\n(मुग्धा कर्णिक यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nबापूंचे नथुरामास पत्र लेखक- डॉ. विनय काटे प्रिय नथुराम, तुला \"प्रिय\" म्हणतोय म्हणून…\nहरवलेल्या भावना..मी एक स्त्री. विनित वर्तक.... फेसबुक मध्ये एक स्त्री म्हणून एक अकौंट काढावं…\nतुझं माझं नातं भाडोत्री असतं तर बरं झालं असतं… राकेश शिर्के कविता ही कवीमनाच्या अनेकानेक आंदोलनांवर जन्म घेत असते.…\nकविता निरोप दारात तुला शेवटची आंघोळ घालण्यासाठी गल्लीतल्या बायकांनी घोळका…\nपुरुष नावाच्या पशुंनो…. काश्मिरमधील कथुआ येथे असिफा नावाच्या ८ वर्षीय मुलीवर मंदिरात पोलीस…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=122&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:22Z", "digest": "sha1:B43DPLX7PAV7QZLCEWJIROYH5JA6HK47", "length": 14623, "nlines": 78, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nपरिवर्तन यात्रेचा वणवा पेटला.....\nबहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रात २४ एप्रिलपासून वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली परिवर्तन यात्रेचा समारोप आज रविवारी पुणे येथे होत आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत, ३६७ तालुक्यात या परिवर्तन यात्रेने महाराष्ट्राचा कानाकोपरा कानाकोपरा ढवळून काढण्यात आला. मूलनिवासी बहुजन समाजाला ब्राम्हणांच्या गुलामगिरीतून बाहेर काढणे हा प्रमुख हेतू या परिवर्तन यात्रेमागे होता. त्यामुळे गेली ४२ दिवस अखंडपणे फुले-शाहू-आंबेडकरी विचारप्रवाहाची वीण अधिक घट्ट करण्यात आली.\n१ जानेवारी १८१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे झालेल्या रणसंग्रामात २८ हजार पेशवा ब्राह्मणांचा पराभव करुन ५०० मूलनिवासी नागवंशीय शुरविरांनी विजय प्राप्त केला होता. पेशवाईला गाडून पुन्हा एकदा आपल्या महापुरुषांचा तेजस्वी इतिहास जागा केला होता. हा तेजस्वी आणि क्रांतीकारी इतिहास पोहोचविण्याचे काम देशभरात भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे देशातील अनेक जाती समूह जागृत झाले. जागृती झाल्यामुळेच ब्राह्मणांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी भीमा-कोरेगावच्या द्विशाताब्दी कार्यक्रमात दंगल घडवून आणली. खरा इतिहास मूलनिवासी बहुजनांना कळू नये म्हणून ब्राह्मणांचे हे कारस्थान होेते. आजही पेशवाई डोके वर काढून आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. नुकताच २० मार्च २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात दिलेला निकाल हा पेशवाई बळकट करण्याची पायरी आहे. त्यामुळे या पेशवाईचे षड्यंत्र उघडे करायला हवे. यासाठीच या परिवर्तन यात्रेचा उद्देश होता. मूलनिवासी बहुजन समाजातील अनु.जाती, जमाती, भटके विमुक्त, मराठा, ओबीसी, बलुतेदार, एसबीसी, मुस्लीम, ख्रिश्‍चन, बौद्ध, लिंगायत, शिख, जैन, धर्मपरिवर्तीत या सर्वांच्या हक्क व अधिकारावर गदा आणण्यात आलेली आहे. परिणामी या देशाचा मूलनिवासी बहुजन बांधव देशोधडीला लागला आहे.\nन्यायपालिका, कार्यपालिका, संसद आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांवर आज पेशवा ब्राह्मणांचे निरंकुश वर्चस्व आहे. त्यामुळे देशात लोकतंत्र नसून ब्राम्हणतंत्र असल्याचे वामन मेश्राम साहेबांनी आपल्या ठिकठिकणच्या भाषणात सांगितले होते. ही ब्राह्मणी व्यवस्था कायम उखडून फेकण्यासाठी, सन्मानाने जीवन जगण्यासाठी व माणुसकीची आणि समतेची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी ब्राम्हणांनी विभाजित केलेल्या जातींना जोडावे लागेल. त्यांना जागृत करावे लागेल. जागवलेल्या लोकांना जोडावे लागेल. जोडून शक्ती निर्माण करायला हवी. संघटित शक्तीच्या आधारे लढाई लढायला हवी आणि त्या शक्तीचा विवेकपूर्ण पध्दतीने उपयोग करायला हवा. संघटित होऊन आपण धनदांडगे असलेल्या ब्राम्हणांचा मुकाबला करू शकतो असा आत्मविश्‍वास मेश्राम साहेबांनी जागविला.\nया परिवर्तन यात्रेत आपल्या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला गेला. त्याचबरोबर विविध मागण्याही करण्यात आल्या. त्यातील भीमा-कोरेगाव दंगलीचा सूत्रधार मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे या दोघांना फाशी झाली पाहिजे, ऍट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा यासाठी स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा करावी. ब.मो.पुरंदरेचा महाराष्ट्र भूषण काढून घ्यावा, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, महिलांवरील वाढता अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, मुस्लीम समुदायाला सच्चर कमिशनच्या शिफरशी लागू कराव्यात. यासारख्या प्रमुख मागण्या परिवर्तन यात्रेत करण्यात आल्या. महाराष्ट्रातील परिवर्तन यात्रेत अनेक मुद्यांना स्पर्श केला गेला. त्यात भिडे आणि एकबोटेद्वारा भीमा-कोरेगावचा जो चुकीचा इतिहास सांगितला जात आहे त्याची सत्य बाजू मांडण्याचे काम करण्यात आले. शूरवीर नागवंशीयांच्या जाज्वल्य असा इतिहास सांगितला गेला. त्यातच रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची पेशवा ब्राम्हणांनी कशी हत्या केली यावर पुराव्यानिशी प्रकाशझोत टाकण्यात आला. महाराष्ट्रापुरतीच परिवर्तन यात्रा मर्यादित नसून ही यात्रा संपूर्ण देशभरात काढली जाणार आहे. पुढची यात्रा ही सहा महिन्यांची आहे. कारण केवळ महाराष्ट्रात परिवर्तन करून चालणार नाही तर देशात परिवर्तन करणे गरजेचे आहे. उभा महाराष्ट्र परिवर्तन यात्रेच्या ठिणगीने पेटला, त्या ठिणगीचा आता सार्‍या भारतभर वणवा हाईल, या वणव्यात ब्राम्हणी विषमतावादी विचारधारा जळून खाक होईल यात शंका नाही.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Actor-Sanjay-Mishra-Work-At-Dhaba.html", "date_download": "2018-08-18T00:21:07Z", "digest": "sha1:ODILL7O6PN6GYBBRR4K2KMB5OIIASMPC", "length": 16089, "nlines": 48, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "पोटासाठी ढाब्यावर टेबल पुसणारा झाला अभिनेता, सोडले होते सर्व पण एका निर्णयाने झाला स्टार ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Bollywood / अभिनेता / चित्रपट / व्यक्तीमत्व / पोटासाठी ढाब्यावर टेबल पुसणारा झाला अभिनेता, सोडले होते सर्व पण एका निर्णयाने झाला स्टार \nपोटासाठी ढाब्यावर टेबल पुसणारा झाला अभिनेता, सोडले होते सर्व पण एका निर्णयाने झाला स्टार \nDecember 19, 2017 Bollywood, अभिनेता, चित्रपट, व्यक्तीमत्व\nरेडीफ वेबसाईटला संजय मिश्रा ह्यांनी दिलेल्या मुलाखतीचे मराठी अनुवाद मराठी अपडेटची खास भेट ..\nजीवनात जिद्द असेल काही करायची उमग असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. पोटातील आग आणि मनातील जिद्द माणसाला स्वस्थ बसू देत नाही.जर तुम्ही ध्येयाने प्रेरित झालेला असाल तर अयशस्वी होण्याचा प्रश्नच येत नाही.जो प्रयत्न करतो त्याच्या मागे परमेश्वर देखील उभा राहतो. त्याची जिद्द,प्रयत्न.सचोटी पाहून त्याच्या नियतिहि प्रेमात पडते. आणि अशीच जिद्द असलेली अफलातून व्यक्ती म्हणजे चतुरस्त्र कलाकार संजय मिश्रा \nपोटासाठी ढाब्यावर टेबल पुसणारा,भाज्या आणि ओम्लेट बनवणारा हा आचारी कम वेटर ते एक यशस्वी अभिनेता हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुंबई मध्ये रोज हजारो लोक कलाकार बनण्यासाठी येतात, हि नुसती गर्दी नसते तर ह्यात अनेक दर्जेदार कलाकार देखील असतात पण ते ह्या स्पर्धेच्या दुष्ट चक्रामध्ये जास्त काळ टिकू नाही शकत \n९० च्या दशकात संजय मिश्रांनी चित्रपटसृष्टीत काम सुरु केले. पण सुरुवातीच्या काळात त्यांचा चित्रपटसृष्टीत म्हणावा तसा जम बसला नाही. त्यामुळे त्यांना अभिनयातून मिळणारे उत्पन्न देखील तुटपुंजे होते. पण वडिलांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाच्या जीवावर ते परिस्थितीशी लढत होते . जेव्हा पण त्यांना हताश वाटे ते वडिलांशी सल्ला मसलत करत आणि परत जोमाने कामाला लागत. त्या काळी त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले,पण म्हणतात न नियतीच्या मनात काही भलतेच असते,अशातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.\nवडिलांच्या निधनाने त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली.ते नैराश्याने ग्रासल्याने ऋषिकेशला निघून गेले, तिथे त्यांनी एका धाब्यावर नोकरी सुरु केली.नेहमी ते स्वताला एकटे समजायचे. पण मनातून ते फक्त अभिनेताच होते,त्यांच्यातील अभिनेता त्यांना स्वस्थ बसू देईना विशेष असे की, यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामे केली होती. पण, त्यांना फारसे यश न मिळाल्याने कदाचीत ढाब्यावर काम करताना त्यांना कुणी ओळखले नसावे. कधी कधी ते स्वत:ही त्यांची ओळख लपवत असत. ढाब्यावर ते भाज्या आणि ऑमलेट बनवत.\nदरम्यान, परमेश्वराने त्यांची ओळखली त्यावेळी रोहित शेट्टी हे ‘ऑल द बेस्ट’ चित्रपटासाठी काम करत होते. त्यांना चांगल्या कलाकाराची आवश्यकता होती. कलाकारांबाबत विचार करताना अचानक त्यांना संजय मिश्रा यांची आठवण आली. रोहित शेट्टींनी संजयचे काम पाहिले होते. तसेच, एकत्र कामही केले होते. त्यांनी संजयचा शोध घेतला. तसेच, संजयला चित्रपटाबाबतही सांगितले. पण मनाने खचलेल्या संजय मिश्रा ह्यांनी आता परत चित्रपटसृष्टीत जायचे नाही हा निर्धार केलेल्या संजयनी रोहितची ऑफर नाकारली.\nरोहितनेही संजयच्या नकाराचे कारण शोधून त्यांचे मनपरिवर्तन केले आणि त्यांना मनावलेच. अखेर रोहितच्या मनधरणी नंतर संजय पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी तयार झाले. त्यांचा अभिनय आणि चित्रपटसृष्टीत परतन्याचा निर्णय आयुष्याला कलाटनी देऊन गेला. चित्रपटसृष्टीत परतल्यावर संजयने कधीच मागे वळून पाहिले नाही.\nसंजय मिश्रा ह्यांनी २००९ मध्ये लग्न केले आज त्यांचा सुखी परिवार आहे \nपोटासाठी ढाब्यावर टेबल पुसणारा झाला अभिनेता, सोडले होते सर्व पण एका निर्णयाने झाला स्टार \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/top-5-this-five-maharashtrian-players-are-under-eye-of-everyone-on-ipl-auction-2018/", "date_download": "2018-08-18T00:57:19Z", "digest": "sha1:47ZM76WJFB47HNPPQAZC3WUQFB3FXP4V", "length": 12981, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप ५: ह्या ५ मराठी खेळाडूंवर असणार आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष -", "raw_content": "\nटॉप ५: ह्या ५ मराठी खेळाडूंवर असणार आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष\nटॉप ५: ह्या ५ मराठी खेळाडूंवर असणार आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष\nआयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच आयपीएल लिलावासाठी खेळाडूंची त्यांच्या बेस प्राईससह यादी जाहीर झाली. हा लिलाव येत्या २७ आणि २८ तारखेला बंगळुरूमध्ये होणार असून या लिलावात एकूण ५७८ खेळाडूंवर बोली लागणार आहे.\nया यादीत २४४ कॅप खेळाडू, ३३२ अनकॅप खेळाडू आणि २ सहयोगी देशांचे खेळाडूंचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल संघांनी त्यांचे कोणते खेळाडू कायम ठेवले आहेत हे जाहीर केले. यात अनेक अनपेक्षित नावेही बघायला मिळाली .\nत्यामुळे आता लिलावासाठी आर अश्विन, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ अशा अनेक मोठ्या खेळाडूंचा पर्याय फ्रॅन्चायझींसमोर उपलब्ध असणार आहे. यात यादीत अनेक महाराष्ट्रीयन खेळाडूंचाही समावेश आहे.\nया पाच महाराष्ट्रीयन खेळाडूंवर असेल आयपीएल लिलावात लक्ष:\nधवल कुलकर्णी (५० लाख): जलदगती गोलंदाज असलेला धवल कुलकर्णीची यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली झाली आहे. सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफी स्पर्धेतही त्याच्याकडून चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे. तसेच त्याने रणजी स्पर्धेतही मुंबईकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती.\nधवल मागच्या वर्षी गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता. तसेच तो त्याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान संघाकडूनही खेळला आहे.\nराहुल त्रिपाठी (२० लाख): मागील वर्षी रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीवर यावर्षीच्या लिलावात सर्वांचेच लक्ष असेल. आयपीएलच्या १० व्या मोसमात पुण्याच्या संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात राहुलचा मोलाचा वाटा होता. त्याने १४ सामन्यात ३९१ धावा केल्या होत्या.\nतसेच त्याने यावर्षीच्या रणजी मोसमात पहिल्या दोन सामन्यांसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधापदही सांभाळले होते. महाराष्ट्राकडून खेळताना त्याने चांगली कामगिरीही केली.\nकेदार जाधव (२०० लाख) : भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळत होता. त्याची कामगिरी मागच्या आयपीएलमध्ये विशेष अशी नसली तरी त्याने भारताकडून खेळताना या वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे.\nभारतीय संघात केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरच त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. त्याचमुळे आयपीएल लिलावात केदारवर लक्ष असेल.\nतसेच त्याला सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.\nपृथ्वी शॉ (२० लाख): न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात पृथ्वी शॉ भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने या स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिले आहेत. त्याने साखळी फेरीत झालेल्या तीन पैकी पहिल्या दोनही सामन्यात अर्धशतकी खेळी केली तर तिसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजीला यावेच लागले नाही.\nत्याच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.\nपृथ्वीसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील यावर्षीचा मोसमही खास राहिला. त्याने मुंबईकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वानीच कौतुक केले आहे.\nअजिंक्य राहणे (२०० लाख): मागील वर्षी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळलेल्या अजिंक्य रहाणेला यावर्षी त्याचा पूर्वीचा संघ राजस्थान रॉयल्स संघात कायम ठेवेल असे वाटले होते परंतु त्यांनी फक्त स्टिव्ह स्मिथला कायम केले.\nत्यामुळे आता आयपीएल मुख्य लिलावात अजिंक्य रहाणे कोणत्या संघात जाणार की राजस्थान रॉयल्स संघ राईट टू मॅच कार्ड वापरून त्याला परत संघात घेणार का हे पाहावे लागेल.\nसध्या रहाणे भारतीय संघाबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. मात्र त्याला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या दोन्ही कसोटीत संधी देण्यात आली नव्हती.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-education-agriculture-rural-development-culture-114370", "date_download": "2018-08-18T01:17:02Z", "digest": "sha1:PPR4HMXNLJMXBDAIV6HHM5K54ASWOUHN", "length": 24681, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news education agriculture rural development culture शिक्षण, शेती अन ग्रामविकासात संस्कृती संवर्धन मंडळाची साथ | eSakal", "raw_content": "\nशिक्षण, शेती अन ग्रामविकासात संस्कृती संवर्धन मंडळाची साथ\nरविवार, 6 मे 2018\nनांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा सर्वदूर नावलौकिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने शैक्षणिक कार्यासोबतच शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. लोकसहभागातून जलसंधारणाच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.\nनांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा सर्वदूर नावलौकिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने शैक्षणिक कार्यासोबतच शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. लोकसहभागातून जलसंधारणाच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.\nसगरोळी (जि. नांदेड) हे महाराष्ट्र आणि तेलगंणा या दोन राज्यांच्या सीमेवरील गाव. गावशिवारात एका बाजूने डोंगर तर दुसऱ्या बाजूने मांजरा नदी वाहते. दुर्गम भागात शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागत असे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेतून के. ना. ऊर्फ बाबासाहेब देशमुख यांनी १९५९ मध्ये स्वतःची शंभर एकर जमीन आणि गावकऱ्यांनी १०० एकर जमीन संस्कृती संवर्धन मंडळाच्या नावे करून सगरोळी येथे शिक्षण संस्था सुरू केली. प्रारंभीच्या काळात एका झोपडीत प्राथमिक शिक्षणाचे रोपटे लावलेल्या या संस्थेचा गेल्या ५९ वर्षांत वटवृक्षात रूपांतर झाले. संस्थेचे हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. समाजातील अनाथ, निराधार, निराश्रीत मुलांचे ‘आनंद बालग्राम`च्या माध्यमातून संगोपन केले जाते. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी सेंद्रिय शेती तसेच विविध शेतीविषयक प्रयोग सुरू केले. सध्या संस्कृती संवर्धन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रमोद देशमुख, संचालक रोहित देशमुख यांनी या भागातील शेती आणि शेतकरी तसेच गावांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.\n१९९२-९३ पासून पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम तसेच गावात उपलब्ध नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून गावे पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण करण्यासोबतच शाश्वत ग्राम विकासाठी मंडळाने नाबार्ड सोबत विविध उपक्रम सुरू केले.\nदुष्काळ निवारणासाठी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील संस्थांना एकत्रित करून जलसंधारणाच्या कामांवर भर. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, सगरोळी, आदमपूर, काटकळंबा, बिजेवाडी, खानापूर, काठेवाडी, नरंगल, रामपूर, कंधार या ठिकाणी डोह पध्दतीने नैसर्गिकरित्या नाल्याची दुरुस्ती तसेच निजामकालीन तलावातील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य.\nसगरोळी येथील सहा किलोमीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम. यासाठी मंडळाने ५० टक्के आणि शेतकऱ्यांनी ५० टक्के खर्चाचा वाटा उचलला. हा नाला २० फूट रुंद आणि एक फूट खोल करण्यात आला. नाल्यामध्ये १५० मीटर अंतरानंतर २० मीटरचा बांध ठेवल्यामुळे डोहनिर्मिती झाली. प्रत्येक १५० मीटर अंतरावरील डोहामध्ये सुमारे सात लाख ५० हजार लिटर पाणीसाठवण क्षमता तयार झाली.\nनाला खोलीकरण, रुंदीकरणामुळे सगरोळी गावातील २०० ते ३०० एकर पडीक जमीन लागवडीखाली आली.\nकाठेवाडी, काटकळंबा या गावातील प्रत्येकी एक किलोमीटर आणि आदमपूर येथील सात किलोमीटर असे एकूण चार गावातील १५ किलोमीटर नाल्याचे पुनरुज्जीवन डोह पद्धतीने करण्यात आले.\nगाव तलावांची वाढली क्षमता\nकंधार येथील जलतुंग तलावाचे २५० एकर साठवण क्षेत्र आहे. या तलावातून गतवर्षी ४५ हजार ब्रास गाळ काढण्यात आला. त्यामुळे १२ कोटी ७३ लाख ५० हजार लिटर पाणीसाठा निर्माण होणार आहे.\nखानापूर तलावातून १६ हजार ब्रास, नरंगल तलावातून ५ हजार ब्रास, बिलोली तलावातून ४ हजार ब्रास, बीजेवाडी तलावातून १० हजार ब्रास गाळ काढण्यात आला.\nसगरोळी तलावातून २००७, २०१२ आणि २०१५ या वर्षी गाळ काढण्यात आला. लोक सहभागातून गाळ शेतामध्ये मिसळण्यात आल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढत आहे. यावर्षीही जिल्ह्यातील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात मंडळाचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.\nमंडळामार्फत माथा ते पायथा जलसंधारणाची कामे केली जात आहेत. सलग समतल खोल चर, अनघड दगडी बांध, नाला खोलीकरण, बंधाऱ्यातील गाळ काढणे आदी उपाययोजनांवर भर दिलेला आहे.\nजलसंधारणाची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने केली जातात. यामुळे अपेक्षित फायदा होत आहे. सगरोळी परिसरातील पाणी टंचाई असणारी तीस गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीत बदल केले. यामुळे हळदीसह अन्य नगदी पिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळले.\nसगरोळी गावाच्या ५० वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरी मांजरा नदी पात्रात आहेत. नदी पात्रातून केला जाणारा बेसुमार वाळू उपसा आणि कमी पाऊस यामुळे विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसे. या विहिरीजवळ भूमिगत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आल्यामुळे पात्रातून वाहून जाणारे पाणी अडले. परिणामी विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे.\nमहिला कौशल्य विकास कार्यक्रम\nस्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन. संस्थेने कार्यक्षेत्रातील गावात ६०० बचत गट स्थापन केले असून ९००० महिला संस्थेच्या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत.\nकौशल्य विकास कार्यक्रमांतर्गंत ग्रामीण भागातील युवक, युवतींना कृषी अवजारे निर्मिती, शिवणकाम, अन्नप्रक्रिया, इलेक्ट्रीशियन आदी व्यवसायांचे प्रशिक्षण.\nशेती आणि शेतकरी विकासासाठी विविध उपक्रम\nसंस्कृती संवर्धन मंडळाने २०१२ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. नांदेड जिल्ह्यातील आठ तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या ‘केव्हिके` मार्फत शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी २५ हजारांवर शेतकरी ‘केव्हिके`ला भेटी देतात.\nदरवर्षी सुमारे ८ ते १० हजार माती नमुन्यांचे परीक्षण करून शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप.\nशेतकऱ्यांना विविध पिकांच्या सुधारित जातीचे बियाणे, भाजीपाला रोपे, चारा पिकांचे ठोंबांची उपलब्धता.\nशेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून बीजप्रक्रिया तसेच स्वच्छता, प्रतवारी युनिटची उभारणी.\nविविध पिकांबाबत माहिती देण्यासाठी २२ व्हाॅट्‌सअप ग्रुपची स्थापना.‘केव्हिके` पोर्टलच्या माध्यमातून आठवड्याला नांदेड जिल्ह्यातील १ लाख ३० हजार शेतकऱ्यांना कृषी संदेश पाठविले जातात.\nसत्तर गावातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन.\nविविध गावांमध्ये पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन. दरवर्षी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन.\nरेशीम शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, हायड्रोपोनिक चारा निर्मिती, अझोला, गांडूळ खत, निंबोळी अर्क, खत निर्मिती आदी विषयाचे प्रशिक्षण.\nपिकांच्या देशी जातींचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र जीन बॅंक उपक्रम.\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाच्या वारसांना शेळीपालन व्यवसायासाठी मदत.\nवरताळा(ता. मुखेड) हे गाव रेशीम ग्राम करण्यात येत आहे.\nनैसर्गिक संसाधनातून ग्रामविकासावर भर\nमंडळाची गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाची संकल्पना आहे. बालाघाट डोंगररांगातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी मंडळामार्फत प्रयत्न केले जातात. ‘केव्हिके`च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन कृषी तंत्रज्ञान पोचविले जाते. विविध गावांमध्ये जलसंधारणावर भर दिला आहे.\n- रोहित देशमुख : ९१५८९८७७८७ ( संचालक, संस्कृती संवर्धन मंडळ)\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nइगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/google-doodle-birth-anniversary-singer-k-l-saigal-109015", "date_download": "2018-08-18T01:35:35Z", "digest": "sha1:JBU32LHEXOWD2GHO3G6PJIOLND6SFSAK", "length": 11802, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "google doodle on birth anniversary of singer k l saigal के. एल. सेहगल यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक गुगल डुडल | eSakal", "raw_content": "\nके. एल. सेहगल यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक गुगल डुडल\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nसेहगल यांनी अनेक अजरामर, अविस्मरणीय गाणी भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. इक बंगला बने न्यारा, जब दिल ही टूट गया, जल जाने दो इस दुनिया को, बाबुल मोरा, दिल से तेरी निगाह.. ही व अशी बरीच गाणी प्रेक्षकांच्या मनात आजही आहेत.\nनवी दिल्ली : गानसम्राट व अभिनयातही आपली छाप उमटवणारे कलाकार के. एल. सेहगल यांची आज 114 वी जयंती. त्यानिमित्त त्यांचे आकर्षक डुडल तयार करून गुगलने त्यांना अभिवादन केले आहे. गुगल नेहमीच अशा महान व्यक्तींना डुडलद्वारे मानवंदना देते. आज त्यांनी सेहगल यांच्या गायकीचा मागोवा घेतला आहे.\n11 एप्रिल 1904 साली सेहगल यांचा जन्म जम्मूत झाला. त्यांची आईही उत्तम गायिका असल्याने बालपणपासूनच त्यांनी आईकडून गायनाचे धडे गिरवले. भजन-किर्तनासोबतच त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यांचे मन शाळेत व शिक्षणात फारसे रमले नाही. त्यांनी लहान वयातच नोकरी करायला सुरवात केली. काही दिवस मुरादाबादला तर, त्यानंतर काही दिवस कानपूरमध्ये चामड्याच्या व्यावसायिकाकडे काम करता करता त्यांनी संगीताचे पुढील शिक्षण घतले.\nसेहगल यांनी अनेक अजरामर, अविस्मरणीय गाणी भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. इक बंगला बने न्यारा, जब दिल ही टूट गया, जल जाने दो इस दुनिया को, बाबुल मोरा, दिल से तेरी निगाह.. ही व अशी बरीच गाणी प्रेक्षकांच्या मनात आजही आहेत.\nसेहगल यांनी गायनासोबतच अभिनयातही ठसा उमटवला. 1931-32 साली त्यांनी चित्रपटसृष्टील पाऊल ठेवले व नंतर मागे वळून बघितलेच नाही. हिंदीबराबरच बंगाली, तमीळ अशा विविध भाषांमध्येही त्यांनी चित्रपट केले व ते गाजले. त्यांनी एकूण 36 सिनेमांमध्ये काम केले व अभिनयातही यशाचे शिखर गाठले. त्यांचे प्रेसिडेंट, माय सिस्टर, जिंदगी, चांदीदास, भक्त सूरदास आणि तानसेन आदी चित्रपट प्रचंड गाजले होते.\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nराज्यातील शाळांत 'स्वच्छ भारत पंधरवडा'\nमुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत \"स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/tribal-society-superstition-customs-will-not-follow-tradition-110521", "date_download": "2018-08-18T01:35:47Z", "digest": "sha1:2SCJ3PFIJD5IT3BGFO3665SDL7355JPA", "length": 12236, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "tribal society superstition Customs will not follow the tradition रूढी, परंपरा पाळणार नाही | eSakal", "raw_content": "\nरूढी, परंपरा पाळणार नाही\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nएटापल्ली, (जि. गडचिरोली) - चुकीच्या रूढी, परंपरा व अंधश्रद्धा यामुळे आदिवासी समाजाचे अधःपतन झाले आहे. त्यामुळे यापुढे जुन्या चालीरिती न पाळण्याचा ठराव घेऊन एटापल्लीसह पाच तालुक्‍यांतील ग्रामसभांनी सामूहिक शपथ घेतली. या वेळी त्या संदर्भातील ठरावाचे जाहीर वाचन करण्यात आले.\nएटापल्ली, (जि. गडचिरोली) - चुकीच्या रूढी, परंपरा व अंधश्रद्धा यामुळे आदिवासी समाजाचे अधःपतन झाले आहे. त्यामुळे यापुढे जुन्या चालीरिती न पाळण्याचा ठराव घेऊन एटापल्लीसह पाच तालुक्‍यांतील ग्रामसभांनी सामूहिक शपथ घेतली. या वेळी त्या संदर्भातील ठरावाचे जाहीर वाचन करण्यात आले.\nअहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली अशा पाच तालुक्‍यांतील ग्रामसभा प्रतिनिधी मंडळ सभा नुकतीच पार पडली. या वेळी गोंड, माडिया व इतर आदिवासी समाज यापुढे सामाजिक रूढी, परंपरांचे पालन, पूजन तसेच लग्न व श्राद्ध विधी करणार नाही, अशी शपथ घेण्यात आली. गोंडी धर्म परंपरा आदिवासी समाज रचनेत तंतोतंत बसत आहे. त्यामुळे इतर धर्मातील रूढी, परंपरा स्वीकारण्याची गरज नसल्याचे ग्रामसभा प्रतिनिधी ऍड. लालसू नोगोटी यांनी या वेळी सांगितले.\nअंत्यविधी व श्राद्ध याबाबतही आदिवासी समाजाने निसर्गपूजन व नैसर्गिक विधीचेच पालन केले पाहिजे, असे मत ग्रामसभा प्रतिनिधी सैनू गोटा यांनी व्यक्त केले.\nगडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम तालुक्‍यातील अनेक गावांत आजही आरोग्याच्या पुरेशा सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे महिलांचे बाळंतपण, कुपोषण तसेच विविध प्रकारचे आजार दुरुस्त करण्यासाठी मांत्रिक व गावपुजाऱ्यांची मदत घेतली जाते. गेल्या आठवड्यातच भामरागडमधील नारगुंडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एकाची हत्या झाली होती. नरबळीचे प्रकारही नक्षलग्रस्त भागात घडले आहेत.\nकळंब परिसरात शेतीचे नुकसान\nमहाळुंगे पडवळ - डिंभे धरणातून घोड नदीत सोडलेल्या पाण्यामुळे घोड नदी दुथडी वाहत आहे. कळंब येथे पाणी शेतात शिरल्यामुळे ऊस पीक जलमय झाले असून,...\nमध्यस्थविरहित विक्री व्यवस्था उभी करणारे ‘बोकड प्रदर्शन’\nशेतीची बाजारव्यवस्था मध्यस्थांच्या हातात अाहे. यात शेतकऱ्यालाच अधिक फटका सहन करावा लागतो. मात्र, प्रचलित पद्धतीला छेद देताना अकोला येथे कार्यरत...\nमुढाळेत कृषी प्रदर्शन, कृषीकन्यांकडुन अधुनिकतेचे धडे\nवडगाव निंबाळकर - मुढाळे (बारामती) परिसरातील शेतकऱ्यांना अधुनिक शेती पद्धतीसह निर्यातक्षम मालाची प्रतवरी व पॅकिंगबाबत माहिती व्हावी यासाठी बारामती...\nशिक्षणाधिकारी वंजारींचा मनमानी कारभार\nनागपूर - सायकल खरेदी करणाऱ्या लाभार्थ्यांना डीबीटीची रक्कम 15 दिवसांत देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी दिले होते....\nगुंजवण्यात पाणवठ्यात आढळले कीटकनाशक\nगुंजवणे - गुंजवणे (ता. वेल्हे) येथील दलित वस्तीतील पाणवठ्यात कृषी कीटकनाशक मिसळल्याचे आढळून आले. तसेच, पाण्यावरील तवंग व त्याचा वास ग्रामस्थांना पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A5%87/", "date_download": "2018-08-18T00:55:37Z", "digest": "sha1:7MCTPLIKF5TYIYXOW2QFPWQZSK3IJIR5", "length": 26223, "nlines": 106, "source_domain": "mediawatch.info", "title": "गांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch Uncategorized गांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे\nगांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे\nमहाराष्ट्रात आजच्या घडीला ज्यांना तर्ककठोर, वस्तुनिष्ठ विचारवंत, लेखक म्हणता येईल अशांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही. जी काही दोन-चार नावं आहेत त्यामध्ये अंदमानात नुकत्याच पार पडलेल्या विश्‍व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांचा क्रमांक निश्‍चितपणे लागतो. गेल्या काही वर्षांत अथक परिश्रम घेऊन केलेल्या संशोधनपर लेखनाने त्यांनी हे स्थान मिळविले आहे. संशोधनातून, अभ्यासातून, पुरावे व संदर्भातून जे काही समोर येईल ते निर्भयपणे मांडायचे. हे मांडताना वेगवेगळे समूह, राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, जात, पंथ, धर्माचे दबावगट यांना काय वाटतं समाजात रूढ असलेल्या संकल्पनांना धक्का बसतो काय, अशा बाबींचा विचार न करता अप्रिय असलं तरी सत्य लोकांसमोर मांडायचं या पद्धतीने शेषराव मोरे लेखन करत आले आहेत. या विषयात रुढार्थाने गुरू नसले तरी अभ्यास आणि संशोधनाच्या विषयात मोरेंनी ज्यांना आदर्श मानले त्या नरहर कुरुंदकरांच्या पावलावर त्यांनी पाऊल ठेवले म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. गेल्या काही वर्षांतील ‘काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला समाजात रूढ असलेल्या संकल्पनांना धक्का बसतो काय, अशा बाबींचा विचार न करता अप्रिय असलं तरी सत्य लोकांसमोर मांडायचं या पद्धतीने शेषराव मोरे लेखन करत आले आहेत. या विषयात रुढार्थाने गुरू नसले तरी अभ्यास आणि संशोधनाच्या विषयात मोरेंनी ज्यांना आदर्श मानले त्या नरहर कुरुंदकरांच्या पावलावर त्यांनी पाऊल ठेवले म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. गेल्या काही वर्षांतील ‘काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’,’काश्मीर एक शापित नंदनवन,’ ‘१८५७ चा जिहाद,’ ‘मुस्लिम मनाचा शोध’ अशा शेषरावांच्या अनेक पुस्तकांनी वर्षानुवर्षे रूढ असलेल्या अनेक धारणांना जबरदस्त धक्का दिला. त्यांच्या या पुस्तकांची विचारवंत व संशोधकांमध्ये मोठी चर्चा झाली. प्रतिवाद झालेत. काहींनी त्यांच्या निष्कर्षांबद्दल मतभेदही दर्शविले. मात्र अशा मतभेदानंतरही शेषराव मोरे हे अस्सल, तर्कनिष्ठ संशोधक आहेत याबाबत जवळपास एकमत आहे. त्यामुळे अंदमानातील विश्‍व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर अनेकांना मनापासून आनंद झाला. नांदेडसारख्या काहीशा आडवळणाच्या शहरात राहिल्याने प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या शेषरावांच्या लेखनकामाची, सखोल अभ्यासाची, संशोधनाची यानिमित्ताने चर्चा झाली, याचा आनंद मोठा आहे.\nशेषराव मोरे यांचा लौकिक सावरकरप्रेमी आणि सावरकरवादी असा आहे. स्वत: मोरे ते नाकारत नाहीत. सावरकरांचे विचार बाजूला ठेवून देशाला एकही पाऊल पुढे टाकता येणार नाही, हे मोरेंचे ठाम मत आहे. सावरकरांसारखा सर्वंकष विचार करणारा नेता दुसरा नाही, हे ते अनेक वर्षांपासून आग्रहाने सांगत आहेत. अंदमानातील साहित्य संमेलनानिमित्त वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी सावरकरांची वेगवेगळ्या विषयातील मते सविस्तरपणे मांडलीत. सावरकरांचे मोठेपण, महानता याबाबत एकवाक्यता नसली तरी शेषराव मोरेंचं सावरकर प्रेम समजून घेता येतं. विश्‍व साहित्य संमेलनाच्या उद््घाटनपर भाषणात मात्र त्यांनी आपल्या सावरकर प्रेमाचा अतिरेक करताना एका वादग्रस्त मुद्याला हात घातला. ‘महात्मा गांधी यांच्या हत्येत सावरकरांचा हात होता असे जर कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसात तक्रार केली पाहिजे आणि संबंधितांविरुद्ध खटला दाखल केला पाहिजे,’ असे ते म्हणाले. ‘न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असल्याने सावरकरांवरील हा कलंक दूर झाला पाहिजे,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. एक सावरकरप्रेमी म्हणून मोरे यांच्या भावना समजून घेता येतात. मात्र त्यांच्याबद्दल पुरेसा आदर ठेवून सांगावेसे वाटते की, इतर सर्व विषयांत तर्ककठोर भूमिका घेणारे शेषराव मोरे सावरकरांच्या विषयात अशी भूमिका घ्यायला तयार नाहीत. सावरकरांना त्यांनी श्रद्धेच्या कोंदणात नेऊन बसवले आहे. गांधीहत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असतानाही सावरकरांचे विरोधक त्यांची बदनामी करण्यासाठी हा मुद्दा वारंवार उकरून काढतात, असे मोरे म्हणतात. मात्र गांधीहत्या विषयातील सावरकरांच्या भूमिकेबाबत इतर विषयांप्रमाणे खोलात जायला मोरे तयार नाहीत. गांधीहत्या प्रकरणात सावरकरांच्या भूमिकेची चिकित्सा करण्याची त्यांची अजिबात तयारी नाही.\nन्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असली तरी सावरकरांना गांधी हत्येच्या कटाची माहिती होती आणि गांधींचा खून करणारे नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना सावरकर अनेकदा भेटत होते, याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. शेषरावांसारख्या तर्कनिष्ठ विचारवंताने ते उडवून लावावेत हे त्यांच्या लौकिकाला शोभत नाही. गांधीहत्या आणि गांधीहत्येच्या खटल्याबाबतची असंख्य पुस्तके व न्यायालयाची अधिकृत कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यातून नथुराम गोडसे व नारायण आपटे वारंवार सावरकरांना भेटत होते, ही बाब स्पष्ट झाली आहे. गांधीहत्येच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने गांधीहत्येच्या १३ दिवस आधी नथुराम व आपटे सावरकरांना भेटले होते. त्या भेटीत सावरकरांनी यशस्वी होऊन या…, असा आशीर्वाद गोडसे व आपटेंना दिला होता, ही बाब न्यायालयासमोर सांगितली होती. पुढे सावरकरांचे अंगरक्षक आप्पाराव कासार आणि सचिव दामले यांनी कपूर आयोगासमोर बडगेच्या या साक्षीला दुजोरा दिला होता. न्यायालयात बडगेच्या साक्षीला पुष्टी न मिळाल्याने आणि कासार व दामलेंची न्यायालयासमोर उलटतपासणी न झाल्याने केवळ तांत्रिक कारणाने सावरकर निर्दोष सुटलेत. देशातील त्यावेळची फाळणीनंतरची नाजूक परिस्थितीही सावरकरांना निर्दोष ठरविण्यात कारणीभूत ठरली. गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी गांधीहत्येचे झालेले एकूण सात प्रयत्न, गांधीहत्या होण्याअगोदरचा घटनाक्रम, गांधीहत्येचा खटला, कपूर आयोगाचा अहवाल, गांधीहत्येच्या प्रयत्नांमागची मानसिकता याबाबत सविस्तर प्रकाश टाकणारं ‘लेट्स किल गांधी’ हे अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी गांधीहत्या प्रकरणातील सावरकरांच्या भूमिकेबाबत पुराव्यासह विवेचन केले आहे. काही महिन्यांपूर्वी ‘आम्ही सारे’ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका शिबिरात बोलतानाही तुषार गांधी यांनी गांधीहत्येच्या षडयंत्रातून सावरकरांचे नाव वगळणे अशक्य असल्याचे मत नोंदविले होते. गांधीहत्येच्या कटात अनेक व्यक्ती, संस्था, ग्वाल्हेर व अल्वारच्या राजघराण्यांचा हात होता आणि त्या सर्वांना को-आर्डिनेट करण्याचे काम सावरकरांनी केले असा ठोस आरोप तुषार गांधींनी त्या व्याख्यानात केला होता. (या विषयात अधिक उत्सुकता असणार्‍यांनी ‘लेट्स किल गांधी’ हे पुस्तक आणि कपूर आयोगाचा अहवाल नक्की वाचावा.)\nपुरावे आणि संदर्भाशिवाय काहीही न बोलणार्‍या शेषराव मोरेंसारख्या परखड संशोधकाने सावरकरांच्या प्रेमापोटी तेव्हाचा घटनाक्रम आणि पुरावे नाकारणे हे अतिशय खेदजनक आहे. इतिहासातील इतर व्यक्तिरेखांना कठोर कसोटी लावणारे शेषराव मोरे हे सावरकर चुकूच शकत नाही, असे मानतात हे अचंबित करणारे आहे. मुळात सावरकरही इतरांसारखेच माणूस होते. राग, मत्सर, संताप, असूया या भावनांपासून त्यांचीही सुटका नव्हती, हे लक्षात घेण्याची शेषरावांची तयारी दिसत नाही. सावरकरांचा प्रखर बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, धर्माची कठोर चिकित्सा, समाजसुधारणांचा आग्रह या गोष्टी जशा नाकारता येत नाहीत त्याचप्रमाणे त्यांनी गांधींबद्दल असलेला आकस आणि गांधींच्या मारेकर्‍यांसोबत असलेले त्यांचे संबंधही नाकारता येत नाही, ही गोष्ट शेषरावांसह प्रत्येकच सावरकरप्रेमींनी समजून घेण्याची गरज आहे. (अंदमानातील जन्मठेपेची शिक्षा भोगण्यापूर्वीचे सावरकर आणि अंदमानातून बाहेर आलेले सावरकर या दोन भिन्न मानसिकतेच्या व्यक्ती होत्या, हे सावरकरांचा निरपेक्ष अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात. या अंगानेही जरा सावरकरांचं मनोविश्लेषण झालं पाहिजे.) गांधीहत्येच्या प्रयत्नातील सावरकरांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग हा त्यांच्या सार्‍या कर्तृत्वावर पाणी फेरते ही बोच शेषरावांसहीत तमाम सावरकरप्रेमींना असणे समजू शकते. त्यातून सावरकरांचा गांधीहत्येत हात होता असे म्हणणार्‍यांची तक्रार पोलिसात करा, असे शेषराव मोरे म्हणत असतील. मात्र असे केल्याने सत्य झाकोळून टाकता येत नाही. लपविता तर येतच नाही, हे किमान शेषरावांना तरी सांगण्याची गरज नाही.\n(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nबरे झाले, शेषराव बरळ‍ले. - डॉ. कुमार सप्तर्षी असे म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या…\n भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चळवळीतील ज्या नेत्यांबाबत जनसामान्यांमध्ये अगदी टोकाच्या भावना आहेत.…\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… सौजन्य - सुनील तांबे स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधीहत्येच्या कलंकापासून मुक्त करा,…\nसावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार… सुनील तांबे २० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या प्रार्थनासभेत बॉम्बस्फोट झाला.…\nभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत.…\nलेट्स किल गांधी हे पुस्तक कुठे विकत मिळेल \nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/report-icc-champions-trophy-2017-kohli-didn-t-want-ashwin-in-squad/", "date_download": "2018-08-18T00:56:54Z", "digest": "sha1:CIVUPMA56KQO3LBDIMHKGZPC6WLZPBMX", "length": 8174, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोहलीला नको होता अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी स्कॉडमध्ये? -", "raw_content": "\nकोहलीला नको होता अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी स्कॉडमध्ये\nकोहलीला नको होता अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी स्कॉडमध्ये\nइंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सध्या जबदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या अश्विनचा पहिल्या दोन सामन्यात समावेश न केल्यामुळे क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा होती. आज अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली असली तरी त्याचा समावेश का करण्यात आला नाही याच कारण पुढे आलं आहे.\nDNA वृत्तपत्रातील रिपोर्ट्नुसार भारताचा कर्णधार विराट कोहली अश्विनला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्कॉडमध्ये घेण्यात विशेष इच्छूक नव्हता. त्याऐवजी त्याला संघात युजवेंद्र चहल किंवा शहाबाद नदीम यापैकी एकाला संघात घेण्यात इच्छुक होता.\nवृत्तानुसार नदीमच्या नावावर जरी निवड समितीमध्ये चर्चा झाली नसली नसली तरी चहलला इंग्लडला जाण्याची काही संधी आहे का यावर उहापोह झाला. १०५ एकदिवसीय सामन्यात १४५ बळी घेणाऱ्या अश्विनला निवड समितीने संधी देत इंग्लडला रवाना होणाऱ्या स्कॉडमध्ये त्याचा समावेश केला.\nअश्विनचा समावेश न करण्याचं कारण देताना कोहलीने असं म्हटलं , ” अश्विन एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. तो एक व्यावसायिक खेळाडू आहे. त्याला गेल्या सामन्यात संघ निवड करताना का घेतले नाही हे माहित आहे. त्याने मला याबद्दल पाठिंबाच दिला. हेच माझं आणि त्याच नातं आहे. ”\nकोहलीने याबद्दल विस्ताराने बोलताना म्हटले होते की आमच्यात मैदानावरील काही तांत्रिक गोष्टींबद्दल मतभेद आहेत परंतु संघात त्याची निवड होण्याबद्दल ते अजिबात नाहीत.\nDNA वृत्तपत्रातीलच एका बातमी नुसार संघातील १० खेळाडू हे कुंबळे प्रशिक्षक नसावा ह्या मताचे होते तर अश्विन एकटा कुंबळे प्रशिक्षक असावा म्हणून त्याच्या बाजूने उभा राहिला.\nअश्विनबद्दलच ही चर्चा नसून गोलंदाजीमध्ये अचूकता असणाऱ्या मोहमंद शमीच्या जागी उमेश यादवला संधी दिल्याचीही मोठी चर्चा आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rahane-scored-20th-fifty/", "date_download": "2018-08-18T00:56:57Z", "digest": "sha1:X6RQED4RBPWUJYHGU7B5DKMSYB4KNESX", "length": 6095, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अजिंक्य रहाणेचे वनडे कारकिर्दीतील २०वे अर्धशतक ! -", "raw_content": "\nअजिंक्य रहाणेचे वनडे कारकिर्दीतील २०वे अर्धशतक \nअजिंक्य रहाणेचे वनडे कारकिर्दीतील २०वे अर्धशतक \nकोलकाता | येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेने वनडे कारकिर्दीतील २०वे अर्धशतक साजरे केले आहे. अजिंक्य रहाणे या मालिकेत चांगली कामगिरी करून संघात आपले स्थान कायम राखण्याचे प्रयत्न करत आहे.\nरहाणेने ८१ आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात ३४च्या सरासरीने २६२१ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ३ शतके लगावले आहेत. रहाणेने भारताचा तिसरा सलामीवीर फलंदाज आहे. धवन काही कारणास्तव संघात सामील नाही म्हणूनच रहाणेला संधी देण्यात आली आहे.\nभारताची आता स्थिती २ बाद १२१ अशी आहे. भारतचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ७ धावत तंबूत परतला. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रहाणे खेळत आहेत. कोलकाताच्या मैदानावर जर भारताला विजय मिळवायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारणे अनिवार्य आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2016/12/bsf-157.html", "date_download": "2018-08-18T00:19:32Z", "digest": "sha1:OHBPSGCGEWIN5W5G44BGOMKMZJ2WQXXC", "length": 7837, "nlines": 142, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "सिमा सुरक्षा दल BSF मध्ये 157 जागा | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nसिमा सुरक्षा दल BSF मध्ये 157 जागा\nसिमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्यपा रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्‍यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\nअर्ज पाठविण्याची अंतिम मुदत ः- 02 जानेवारी, 2017\nरिक्त पदांची संख्या ः- 157\n0 Response to \" सिमा सुरक्षा दल BSF मध्ये 157 जागा\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141031074132/view", "date_download": "2018-08-18T00:26:13Z", "digest": "sha1:WTZ7GCD3FFQRQVBPCSWDYXMA2VDIBVF6", "length": 20866, "nlines": 92, "source_domain": "www.transliteral.org", "title": "व्यतिरेक अलंकार - लक्षण ७", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|व्यतिरेक अलंकार|\nव्यतिरेक अलंकार - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nआतां अलंकारसर्वस्वकारांचीच री ओढणारे (त्यांच्याच अभिप्रायाचा अनुवाद करणारे) जे कुवलयानंदकर त्यांनीं, न्यूनगुण उपमेय असतांना होणार्‍या व्यतिरेकाचें :---\n तू नव्या पालवीनें तांबडा आहेस (रक्त :--- १ तांबडा व २ प्रेमी) व मीही प्रशंसनीय अशा माझ्या प्रियेच्या गुणांवर प्रेम करणारा आहे. तुझ्याकडे भुंगें येतात; (शिलीमुख :--- (१) भुंगे २ बाण) व माझ्याकडेही मदनाच्या धनुष्यांतून सुटलेले बाण येतात; प्रियेनें मारलेल्या लाथेनें तुला आनंद होतो तसा मलाही होतो. आपलें दोघांचें सगळेच सारखें आहे - फक्त (तूं) अ - शोक = (म्ह० शोकरहित) आहेस, व मला विधात्यानें सशोक (म्हणजे शोकयुक्त,) केलें आहे.” हें उदाहरण देऊन,\n“या ठिकाणीं (वक्ता) सशोक असल्यानें, अशोकाहून त्याचा (म्ह० उपमेयाचा) अपकर्ष शेवटीं प्रतीत होतो” असें म्हटलें आहे; तेंही चिंत्य आहे (चूक आहे.). प्रेमलीलांना अनुकूल म्हणून एखाद्या स्त्रीच्या अंगावरचे दागिनें काढून टाकणें, हें जसें तिच्या विशेष प्रकारच्या शोभेला कारण होतें; त्याप्रमाणें प्रस्तुत श्लोकांत, उपमा अलंकार काढून टाकणें हेंच फक्त, प्रस्तुत श्लोकांतील (विप्रलंभशॄंगार) रसाला अनुकूल नसल्यने< रमणीय़ नाहीं. ‘उपमा नसणें’ ह्याला असमालंकार म्हणून स्वतंत्र निराळा अलंकार प्राचीन आलंकारिक मानींत, नाहीं, त्याचें तरी कारण हेंच पण, तसें नसेल (म्ह० ‘उपमा नसणें’ ह्याला असमालंकार म्हणून स्वतंत्र निराळा अलंकार प्राचीन आलंकारिक मानीत नाहींत, त्याचें तरी कारण हेंच पण, तसें नसेल (म्ह० ‘उपमा नसणें’ ह्याला स्वतंत्रपणें रमणीय न मानले) तर तुम्हांलाही ‘उपमा नसणें’ ह्याला (त्याच्या रमणीयत्वामुळें) दुसरा एक अलंकार म्हणून स्वीकार करण्याची वेळ येईल. उदा० :---\n“मानवन, देव व दानव यांनीं भरलेल्या ह्या सार्‍या त्रिभुवनांतही, हे राजा ज्याच्याशीं तुझी तुलना करतां येईल, असा कुणीही पुढें होणार नाहीं, आज नाहीं, व पूर्वींही झाला नाहीं.” (येथें असमालंकार मानण्याचा प्रसंग येईल.)\nम्हणूनच (म्ह० अशा ठिकाणीं एकादा निराळा अलंकार मानण्याचें कारण नसल्यामुळें) सह्रदयांचे धुरंधर ध्वनिकार (आनंदवर्धनाचार्य) यांनीं, “चांगल्या कवीनें रसाला अनुकूल होईल अशा रीतीनें, कुठें अलंकार काव्यांत घालावें व कुठें काढून टाकावें” असें म्हणून ‘रक्तस्त्वं०’ हा श्लोक, ‘साद्दश्य दूर करणें’ ह्या प्रकाराचें उदाहरण म्हणून, दिला आहे. आणि याच कारणकरतां मम्मटभट्टांनीही “उपमेयाचें उपमानाहून केवळ आधिक्य (जास्त गुण असणें) म्हणजेच व्यतिरेक” असें म्हणलें आहे, व व्यतिरेकांत उपमेयाचें न्यूनत्वही चालतें ह्या मताचें खंडन केलें आहे. (व्यतिरेकांत उपमेयाचे न्यूनत्व काढून टाकलें आहे.). यावरून सिद्ध झालें कीं, उपमानाहून उपमेयाचें आधिक्या (उत्कर्ष) असेल तरच, व्यतिरेकालंकार होतो; अपकर्ष असेल तर व्यतिरेक ह्ते नाहीं. आतां न्यूनत्व असूनही व्यतिरेक होतो असा आग्रहच असेल तर अशा व्यतिरेकाचें हे उदाहरण द्यावें :---\n“केवळ पृथ्वीचें रक्षण करणारा व दोन डोळ्याचा असा तूं हे राजा सार्‍या त्रैलोक्यचें रक्षण करण्याचें व्रत घेतलेल्या व हजार डोळ्यांच्या इन्द्राशीं तुलना कसा पावशील सार्‍या त्रैलोक्यचें रक्षण करण्याचें व्रत घेतलेल्या व हजार डोळ्यांच्या इन्द्राशीं तुलना कसा पावशील \nयेथें रक्षण करणें व डोळे या दोन बाबतींतच तूं इंद्रहून कमी आहेस, बाकीच्या धर्मांचे बाबतींत इंद्रासारखाच आहेस, अशा प्रतीतीनें उत्पन्न होणार्‍या विशेष चमत्कारामुळें, येथे (व्यतिरेक) अलंकार झाला आहे. तेव्हां अशा तर्‍हेचा उपमेयाचा अपकर्ष व्यतिरेकाच्या लक्षणांत घालावा. आतां कुवल्यानंदकारांनीं उपमेयाचा उत्कर्ष व अपकर्ष ह्या दोन्हीवरही शेवट न होणार्‍या (दोन्हीही नसण्यांत शेवट होणार्‍या) वतिरेकाचें उदाहरण म्हणून :---\n“ज्याची मूठ बळकट आहे ( १ जो कृपण आहे. व २ ज्या तरवारीची मूठ मजबूत आहे), जो आपल्या पैशाच्या खजिन्यावर (नेहमी) बसलेला असतो. (१ जो आपला खजिना मांडीखालीं घालून बसतो. २ जी तरवार म्यानेंत असते,) जो स्वभावानें दुष्ट असतो (तरवारीकडे :--- जीं ज्यात्याच काळी असते) अशा कृपणाचा व (अशा) तरवारीचा केवळ आकारांतच (म्ह० आकृतींतच) व कृपण ह्यांतील ‘प’ मध्ये अकार आहे तर कृपाण ह्यांतील ‘पा’ त आकार आहे, या बाबतींत भेद आहे.” हा श्लोक दिला आहे.\n(यावर आमचे कुवलयानंदकरांना म्हणणें असें कीं) हे उदाहरण देण्यांत अपाण फारसे सूक्ष्म द्दष्टीनें पाहिलेलें (दिसत) नाहीं. कसें तें बघा :--- ह्या ठिकाणीं उपमनाहून उपमेयाचा उत्कर्ष असणारा व्यतिरेक दोहोंतही शेवट न होणारा (अनुभयपर्यवसायी) आहे, का सर्वस्वकारांनीं सांगितलेल्या पद्धतीप्रमाणें अपकर्षरूप व्यतिरेक येथें अनुभयपर्यवसायी आहे पहिला पक्ष (म्ह० उत्कर्षरूप व्यतिरेक हा अनुभयपर्यवसायी असणें) शक्य नाहीं; कारण उपमेयाच्या उत्कर्षाला कारण असा धर्मच या श्लोकांत प्रतीत होत नाहीं. तुम्ही म्हणाल. “श्लोषाच्या योगानें - ‘आकार’ ह्या शब्दांतून आकार हा अर्थ व दीर्घ ‘आ’ ह्या आक्षराची उपस्थिति येथें होतेच; (मग उत्कर्ष दाखविणारा धर्म नाहीं असें कसें म्हणतां पहिला पक्ष (म्ह० उत्कर्षरूप व्यतिरेक हा अनुभयपर्यवसायी असणें) शक्य नाहीं; कारण उपमेयाच्या उत्कर्षाला कारण असा धर्मच या श्लोकांत प्रतीत होत नाहीं. तुम्ही म्हणाल. “श्लोषाच्या योगानें - ‘आकार’ ह्या शब्दांतून आकार हा अर्थ व दीर्घ ‘आ’ ह्या आक्षराची उपस्थिति येथें होतेच; (मग उत्कर्ष दाखविणारा धर्म नाहीं असें कसें म्हणतां )” पण, असें म्हणतां येणार नाहीं; :--- कारण ‘आ’ हे अक्षर (‘अ’ पेक्षां आधिक असल्यानें त्यानें युक्त असणार्‍या धर्मीचा तें उत्कर्ष दाखवीत असले तरी,) या श्लोकांत उपमानांत असल्यानें, (म्ह० कृपाण ह्या उपमानांतच ‘आ’ चे आधिक्य असल्यानें) तो ‘आ’ कार उपमेयाचा उत्कर्ष दाखवूं सकत नाहीं. शिवाय (आकृति हा आकाराचा अर्थ घेऊन तो आकार उपमेयांत म्ह० कृपणांत मोठा असल्यानें येथें त्या धर्मानें उपमेयाचा उत्कर्ष दाखविला आहे. असें म्हणाल तर) ‘आ’ कार व आकार ह्या दोन अर्थांचें, ह्या ठिकाणीं श्लेषमूलक अभेदाध्यवसान केले असल्यानें, एकरूप (अभिन्न) झालेले ते दोन्हीही अर्थ (धर्म) उपमेय व उपमान ह्यांना साधारण आहेत; (मग त्यापैकीं फक्त उपमेयांतच आकाररूपी अर्थ (धर्म) आहे असें कसें म्हणतां येईल )” पण, असें म्हणतां येणार नाहीं; :--- कारण ‘आ’ हे अक्षर (‘अ’ पेक्षां आधिक असल्यानें त्यानें युक्त असणार्‍या धर्मीचा तें उत्कर्ष दाखवीत असले तरी,) या श्लोकांत उपमानांत असल्यानें, (म्ह० कृपाण ह्या उपमानांतच ‘आ’ चे आधिक्य असल्यानें) तो ‘आ’ कार उपमेयाचा उत्कर्ष दाखवूं सकत नाहीं. शिवाय (आकृति हा आकाराचा अर्थ घेऊन तो आकार उपमेयांत म्ह० कृपणांत मोठा असल्यानें येथें त्या धर्मानें उपमेयाचा उत्कर्ष दाखविला आहे. असें म्हणाल तर) ‘आ’ कार व आकार ह्या दोन अर्थांचें, ह्या ठिकाणीं श्लेषमूलक अभेदाध्यवसान केले असल्यानें, एकरूप (अभिन्न) झालेले ते दोन्हीही अर्थ (धर्म) उपमेय व उपमान ह्यांना साधारण आहेत; (मग त्यापैकीं फक्त उपमेयांतच आकाररूपी अर्थ (धर्म) आहे असें कसें म्हणतां येईल ) आणि श्लेषमूलक अभेदाध्यवसान मानायचें नसेल तर, श्लेषमूलक उपमेचा लोप होण्याची वेळ येईल; कारण ‘चंद्रबिम्बमिव नगरं सकलकलम्’ (हें नगर चंद्राप्रमाणें सकलकल [(१) कलकलाटानें युक्त व (२) चंद्र सकलकलांनीं युक्त आहे.] या श्लोकांतही कलकलेनें युक्त असणें व सकलकलांनीं युक्त असणें हे दोन्ही धर्म वास्तविक निराळे आहेत. (तेव्हां त्यांना अभेदाध्यवसायानें) एक करून त्यांचा साधारणर्धम बनविल्याशिवाय येथें उपमा होऊंच शकत नाहीं). “सकलकलम् ० या ठिकाणीं दोन भिन्न धर्म एक करून उपमा करण्यावरच कवीचा भर आहे; पण प्रकृत ‘द्दषतर ०’ यांत भेद असा शब्द असल्यानें, दोन धर्मांचा निराळेपणा दाखाविण्यावर कवीचा भर आहे,” अशी (ही) भ्रान्ती करुन घेऊ नये; कारण उपमा (साद्दश्य) तोडून टाकणार्‍या व्यतिरेकावर येथें कवीचा भर असता तर ‘आकार’ ह्या शब्दावरील श्लेष निरर्थकच झाला असता; आणि मग (कवीला व्यतिरेक करायचा असता तर) त्यानें, कृपण व कृपाण याचा भेद दीर्घ ‘आ’ या अक्षरामुळेंच होतो, असें म्हटलें असतें. ह्या ठिकाणीं श्लेष व्यतिरेकाला अनुकूल नाहीं, इतकेंच नव्हे तर उलट प्रतिकूल आहे. हा श्लेष उपमेला मात्र अनुकूल आहे. दीर्घ अक्षररुपी निराळेपणा उपमेला प्रतिकूल असला तरी, श्लेषमूलक अभेदाध्यवसायानें त्याचें (अक्षरत्वाचें) व आकृति या अर्थाचें ऐक्य (अभे) केल्यानें, तो (आकारभेद) उपमेय व उपमान या दोहोनाही साधारण धर्म झाला आहे. आणि ‘आकृतिभेद’ हा तर उपमेय व उपमान या दोहोंनाही साधारण धर्म झाला आहे. आणि ‘आकारभेद’ हा तर उपमेय व उपमान या दोहोंतही आहे. (मग निराळेपणा दाखविणारा धर्म राहिला कुठें ) आणि श्लेषमूलक अभेदाध्यवसान मानायचें नसेल तर, श्लेषमूलक उपमेचा लोप होण्याची वेळ येईल; कारण ‘चंद्रबिम्बमिव नगरं सकलकलम्’ (हें नगर चंद्राप्रमाणें सकलकल [(१) कलकलाटानें युक्त व (२) चंद्र सकलकलांनीं युक्त आहे.] या श्लोकांतही कलकलेनें युक्त असणें व सकलकलांनीं युक्त असणें हे दोन्ही धर्म वास्तविक निराळे आहेत. (तेव्हां त्यांना अभेदाध्यवसायानें) एक करून त्यांचा साधारणर्धम बनविल्याशिवाय येथें उपमा होऊंच शकत नाहीं). “सकलकलम् ० या ठिकाणीं दोन भिन्न धर्म एक करून उपमा करण्यावरच कवीचा भर आहे; पण प्रकृत ‘द्दषतर ०’ यांत भेद असा शब्द असल्यानें, दोन धर्मांचा निराळेपणा दाखाविण्यावर कवीचा भर आहे,” अशी (ही) भ्रान्ती करुन घेऊ नये; कारण उपमा (साद्दश्य) तोडून टाकणार्‍या व्यतिरेकावर येथें कवीचा भर असता तर ‘आकार’ ह्या शब्दावरील श्लेष निरर्थकच झाला असता; आणि मग (कवीला व्यतिरेक करायचा असता तर) त्यानें, कृपण व कृपाण याचा भेद दीर्घ ‘आ’ या अक्षरामुळेंच होतो, असें म्हटलें असतें. ह्या ठिकाणीं श्लेष व्यतिरेकाला अनुकूल नाहीं, इतकेंच नव्हे तर उलट प्रतिकूल आहे. हा श्लेष उपमेला मात्र अनुकूल आहे. दीर्घ अक्षररुपी निराळेपणा उपमेला प्रतिकूल असला तरी, श्लेषमूलक अभेदाध्यवसायानें त्याचें (अक्षरत्वाचें) व आकृति या अर्थाचें ऐक्य (अभे) केल्यानें, तो (आकारभेद) उपमेय व उपमान या दोहोनाही साधारण धर्म झाला आहे. आणि ‘आकृतिभेद’ हा तर उपमेय व उपमान या दोहोंनाही साधारण धर्म झाला आहे. आणि ‘आकारभेद’ हा तर उपमेय व उपमान या दोहोंतही आहे. (मग निराळेपणा दाखविणारा धर्म राहिला कुठें ) (खरें म्हणजे) ह्या श्लोकांत कवीचा आशय हा आहे कीं :--- कृपण मनुष्य व कृपाण (तलवार) या दोहोंत सारखेपणा आहे; कारण दोहोंतही ‘द्दढतरनिबद्ध ०’ वगैरे धर्म (सारखेच) आहेत. फक्त अक्षराच्या बाबतींत फरक आहे; पण तो आकाराचा भेद या स्वरूपाचा असल्यानें उपमेला मुळींच विरुद्ध नाहीं, हें सह्रदयांनीं ध्यानांत घ्यावें.\nश्रीयंत्र स्थापना व मुहूर्त याबद्दल माहिती द्यावी.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v22276", "date_download": "2018-08-18T00:37:42Z", "digest": "sha1:CHSVLG3TROQRBVN2DTC7KNPEVVVR2ZO6", "length": 6842, "nlines": 183, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Funny Hot woman व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (6)\n100%रेटिंग मूल्य. या व्हिडिओवर 6 पुनरावलोकने लिहिली आहेत.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia303\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Funny Hot woman व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-sakal-maharashtra-shruti-bhutada-134335", "date_download": "2018-08-18T01:15:32Z", "digest": "sha1:B4QIYBXE2H2ETHMG4VLM3P2PO6L74SXF", "length": 12843, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sakal for Maharashtra shruti bhutada #SakalForMaharashtra उद्योजकतेसाठी फॅशन डिझायनिंग उपयुक्‍त | eSakal", "raw_content": "\n#SakalForMaharashtra उद्योजकतेसाठी फॅशन डिझायनिंग उपयुक्‍त\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nबहुतांश विद्यार्थी करीअरचे पारंपारीक मार्ग निवडतात. मग नंतर रोजगार मिळविण्यासाठी धडपड करतात. वास्तविक पाहता बदलत्या जगात जीवनशैली महत्वाची मानली जाऊ लागली आहे. अर्थात फॅशन डिझाईनींग क्षेत्राचेही महत्व वाढले आहे. दुदैवाने या क्षेत्राला पोषक अशी व्यवस्था अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. उद्योजकता विकास घडवायचा असेल तर या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.\nबहुतांश विद्यार्थी करीअरचे पारंपारीक मार्ग निवडतात. मग नंतर रोजगार मिळविण्यासाठी धडपड करतात. वास्तविक पाहता बदलत्या जगात जीवनशैली महत्वाची मानली जाऊ लागली आहे. अर्थात फॅशन डिझाईनींग क्षेत्राचेही महत्व वाढले आहे. दुदैवाने या क्षेत्राला पोषक अशी व्यवस्था अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. उद्योजकता विकास घडवायचा असेल तर या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.\nराज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. शिक्षणात नक्‍कीच आरक्षण द्यावे. परंतु शिक्षण घेतांना प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला पुढील परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविणे महत्वाचे ठरेल. विद्यार्थी सक्षम झाला तर त्याला पुढे जाऊन नोकरीत आरक्षणाची गरज भासणार नाही. प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे असेही नाही. उद्योगांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी अन्य काहींच्या हातांना काम देता येऊ शकते.\nविद्यार्थिनी, महिलांसाठी अत्यंत सुरक्षित असे फॅशन डिझायनिंगचे क्षेत्र आहे. घर बसल्या काम करतांना चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. शासनाच्या विविध योजनादेखील उपलब्ध आहेत. या माध्यमातून उद्योजकता विकास घडविता येऊ शकतो. शिक्षणातून घडणाऱ्या नवउद्योजकांनी सुरू केलेले उद्योग तग धरू शकतील, याची व्यवस्था करण्याचीही गरज आहे. सद्य स्थितीत चीनी उत्पादने बाजारपेठेत फोफावता आहेत.\nभारतीय उत्पादनाच्या विक्रीवर थेट परीणाम होत असून, उद्योगांवर विशेषत: फॅशन क्षेत्राशी निगडीत उद्योगांवर परीणाम होतो आहे. यावरही तोडगा काढणे महत्वाचे ठरेल. सामाजिक प्रश्‍नाच्या सोडवणूकीसाठी \"सकाळ'च्या उपक्रमात सहभागी होतांना महिला, युवतींना या क्षेत्रातील करीअरच्या संधीविषयी मार्गदर्शन करण्याचा मानस आहे.\nसंचालिका, सॅव्ही वूमन कॉलेज.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला घटस्फोट\nपुणे - भारतात विवाह झालेल्या मात्र, परदेशात स्थायिक झालेल्या एका जोडप्याने नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटस्फोट घेतला. नोकरीनिमित्त पती...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1108.html", "date_download": "2018-08-18T00:23:48Z", "digest": "sha1:SB3R6N5PBV76M6T2HEUZ7ITBMUAB4HK7", "length": 4805, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर शहरातील ट्राफिक जामचा पालकमंत्री राम शिंदेना फटका. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनगर शहरातील ट्राफिक जामचा पालकमंत्री राम शिंदेना फटका.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सीईटीची पेपर सुटल्यावर नगर शहरात काल सायंकाळी पाच वाजता मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आली. यामुळे नगर-औरंगाबाद, नगर-मनमाड आणि शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.आयुर्वेद महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना बराच वेळ अडकून पडावे लागले.\nपालकमंत्री राम शिंदे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आयुर्वेद कॉलेजच्या परिसरात अडकले. माञ वाहतूक कोंडी सुटत नसल्याने पोलीस ताफ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयापासून खुशकीच्या मार्गाने ते कसेबसे रवाना झाले. पालकमंञ्यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करताना सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागली. या परिसरात सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/pavankar-murder-case-vivek-palatkar-confuse-police-crime-126281", "date_download": "2018-08-18T01:04:48Z", "digest": "sha1:UV65CM3NMIWHBUUC2VZLUVVUYO66UEO6", "length": 11187, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pavankar murder case vivek palatkar confuse police crime विवेक करतोय पोलिसांची दिशाभूल | eSakal", "raw_content": "\nविवेक करतोय पोलिसांची दिशाभूल\nमंगळवार, 26 जून 2018\nनंदनवन - जावई आणि बहिणीसह पाच जणांचा खून करणारा विवेक पालटकर पोलिसांची वारंवार दिशाभूल करीत असून एकच रडगाणे तो वारंवार गात असल्याची माहिती आहे. हत्याकांडाच्या घटनाक्रमाची रंगीत तालीम घेतानाही त्याने पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, विवेकच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्‍वास नसून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.\nविवेक पालटकरने स्वतःच्या मुलासह बहिणीचे कुटुंब नेस्तनाबूद केले. त्यानंतर तो रेल्वेने दिल्लीत पळून गेला. लुधियानातून गुन्हे शाखेने त्याला हुडकून काढले.\nनंदनवन - जावई आणि बहिणीसह पाच जणांचा खून करणारा विवेक पालटकर पोलिसांची वारंवार दिशाभूल करीत असून एकच रडगाणे तो वारंवार गात असल्याची माहिती आहे. हत्याकांडाच्या घटनाक्रमाची रंगीत तालीम घेतानाही त्याने पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, विवेकच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्‍वास नसून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.\nविवेक पालटकरने स्वतःच्या मुलासह बहिणीचे कुटुंब नेस्तनाबूद केले. त्यानंतर तो रेल्वेने दिल्लीत पळून गेला. लुधियानातून गुन्हे शाखेने त्याला हुडकून काढले.\nसब्बलने एकच वार केला आणि जावई कमलाकर, भाची वेदांती आणि मुलगा कृष्णा या तिघांचाही मृत्यू झाला. त्यांचा आवाज ऐकून बहीण अर्चना उठली. त्यामुळे तिच्याही डोक्‍यात सब्बल घातली. तिचासुद्धा एकाच फटक्‍यात जीव गेला.\nसासू मीराबाई आवाजाने हॉलमधून बेडरूमकडे येताना दिसल्यानंतर त्यांच्याही डोक्‍यात सब्बल घालून मुडदा पाडला, असा घटनाक्रम विवेक सांगतोय. त्यामुळे पाच खून करेपर्यंत कुणालाही ओरडण्याचा आवाज येऊ नये, यावर पोलिसांचा विश्‍वास नाही.\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nपाथर्डी - चिचोंडी येथील केशव दशरथ जऱ्हाड (वय 50) यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे....\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-500-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2018-08-18T00:28:33Z", "digest": "sha1:ISBOTQGR2FSWAL5ZNEZKADLNO64ZSOXE", "length": 10671, "nlines": 120, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "पालिकेत खासगी एजन्सीचे 500 सुरक्षारक्षक भरणार - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपालिकेत खासगी एजन्सीचे 500 सुरक्षारक्षक भरणार\nपालिकेत खासगी एजन्सीचे 500 सुरक्षारक्षक भरणार\nमहापालिका मुख्यालय, रुग्णालये व पालिकेच्या विभागनिहाय कार्यालयांना असणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन 500 सुरक्षारक्षक खासगी एजन्सीमार्फत भरणार आहे. डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळेही रुग्णालयांना सुरक्षाव्यवस्थेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.\nमुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात महापालिका मुख्यालयही दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. त्यामुळे उच्च न्यायालयानेही पालिकेला आपली सुरक्षाव्यवस्था भक्कम करण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवात दहशतवादी पुन्हा मुंबईत घुसल्याचा इशारा गुप्तचरांनी दिल्यामुळे पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.\nगेल्या 5 वर्षांत पालिकेने सुरक्षारक्षकांची भरती न केल्याने सुमारे 500 जागा रिक्त असून त्या एक ऑक्‍टोबरपासून भरल्या जाणार आहेत. यामध्ये 300 पुरुष व 200 महिला सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. \"क्रिस्टल' या खासगी एजन्सीला सुरवातीला एक वर्षांसाठी हे काम देण्यात येणार आहे. त्यांचे काम समाधानकारक वाटल्यास मुदतवाढ देण्यात येईल. यासाठी आठ कोटी 61 लाख रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.\nकेईएम रुग्णालयात डॉक्‍टरांवर झालेल्या हल्ल्यामुळे \"मार्ड'ने संप केला होता. सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याची मागणी संघटनेने केली होती. त्या वेळी प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यात येत असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/08/12.html", "date_download": "2018-08-18T00:17:44Z", "digest": "sha1:4L3CCXRWWUWB4U4HQQ6WEVZBAI4WGKC4", "length": 9184, "nlines": 155, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सिंधुदुर्ग येथे 12 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सिंधुदुर्ग येथे 12 जागा.\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सिंधुदुर्ग येथे 12 जागा.\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंर्गत राष्ट्रीय ग्रामीण पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण कार्यक्रमाची अमलबजावणी व क्षेत्र बळकटीकरणासाठी वरिष्‍ठ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सिंधुदुर्गच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्‍यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 31 अॉगस्ट, 2017\n* रिक्त पदाची संख्या :- 12\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n1 Response to \" पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सिंधुदुर्ग येथे 12 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://wordplanet.org/mar/59/1.htm", "date_download": "2018-08-18T01:03:40Z", "digest": "sha1:32LV4ARNDP3K6MRUMISSRT2LSZ3EXDYG", "length": 9871, "nlines": 43, "source_domain": "wordplanet.org", "title": " पवित्र शास्त्रवचने: याकोब - James 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nयाकोब - अध्याय 1\n1 देवाचा आणि प्रभु येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून, देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर विखुरलेले आहेत त्यांना सलाम\n2 माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वत:ला अत्यंत सुदैवी समजा,\n3 कारण तुम्हांला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे धीर निर्माण होतो.\n4 आणि त्या धीराला परिपूर्ण काम करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे व्हावे.\n5 म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल.\n6 पण त्याने विश्वासाने मागितले पाहिजे व संशय धरू नये. कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातील लाटेसारखा आहे.\n7 अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्याला काही प्राप्त होईल.\n8 कारण तो द्विधा आहे आणि तो जे करतो त्या सर्वांत तो अस्थिर आहे.\n9 गरिबीत असलेल्या बंधूने, देवाने त्याला आध्यात्मिक संपत्ती दिलेली आहे याविषयी अभिमान बाळगावा.\n10 आणि श्रीमंत बंधूने देवाने त्याला दीनतेत आणले याचा अभिमान बाळगावा. कारण तो एखाद्या रानफुलासारख नाहीसा होतो.\n11 सूर्य त्याच्या प्रखर उष्णतेसह वर येतो आणि झुडपे वाळून जातात. मोहोर गळून पडतो व त्याचा लोभसवाणा पेहराव नाहीसा होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात असताना नाहीसा होईल.\n12 धन्य तो पुरूष जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल, तेव्हा त्याला विजेत्याचा मुगूट मिळेल. तो मुगुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे.\n13 कोणीही, जेव्हा तो परीक्षेत पडतो, तेव्हा असे म्हणू नये की, “हे संकट देवाने माझ्यावर आणले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.\n14 तर प्रत्येक जण त्याच्या स्वत:च्या इच्छेनुसार मोहात पडतो. तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो.\n15 मनात वासना निर्माण झाली की, तिच्या पोटी पापाचा जन्म होतो व पापाची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा ते मरणाला जन्म देते.\n16 माझ्या प्रिय बंधूंनो, स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नका.\n17 प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी वरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही, अशा पित्यापासून ती देणगी येते.\n18 सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण “प्रथम फळ” व्हावे यासाठी त्याने असे केले.\n19 माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा: प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागावण्यात मंद असावा.\n20 कारण मनुष्याच्या रागामुळे देव ज्या नीतीमत्त्वाची अपेक्षा करतो ते निर्माण होत नाही.\n21 म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगऴ गोष्टींपासून पूर्णपणे स्वत:ची सुटका करून घ्या. आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंत:करणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्विकारा.\n22 देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वत:ची फसवणूक करता.\n23 जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले नैसर्गिक तोंड पाहणाऱ्यासारखा आहे.\n24 तो मनुष्या स्वत:कडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो.\n25 पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत, त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो, सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.\n26 जर एखादा मनुष्य स्वत:ला धार्मिक समजतो आणि तरी स्वत:च्या जिभेवर ताबा ठेवीत नाही, तर तो स्वत:ला फसवितो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे.\n27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वत:ला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो. अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?q=Indian", "date_download": "2018-08-18T00:39:32Z", "digest": "sha1:6IIJDK2LP3BHA4JV3J7FBIYCGNJI5KDK", "length": 6142, "nlines": 132, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Indian एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"Indian\"\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Award Winning Short Film - Proud To Be An Indian - Are We Indians Really Weird- व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-18T01:27:04Z", "digest": "sha1:M7DR3ALV2ZQWQWZCXDMCYIWPBXS5CAII", "length": 7770, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "हापूस | मराठीमाती", "raw_content": "\nएक हापूस ६०० रुपये\nएक हापूस ६०० रुपये\nआंब्यांचा सिझन सुरू व्हायला खूप अवकाश आहे. त्याआधीच आंब्याची चव चाखू पाहणार्‍यांना मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक डझन हापूस आंबा चक्क सात हजार रुपयांना विकल घ्यावा लागला. याचा अर्थ एका हापूसमागे मोजावे लागले ६०० रुपये एवढा दर असूनही हापूसच्या पहिल्या चार पेट्यांची विक्री झाली. पुण्यात तर हापूस थेट ‘लिलाव’ पद्धतीने विकण्यात आला. हा ‘राजा’ मात्र गोरगरीबांच्या खिशाला सध्या तरी परवडणार नाही.\nआंब्याचा सिझन खरे तर एप्रिलपासून सुरू होतो, पण अनेकांना सिझनपूर्व आंबा खाण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी एपीएमसीने खास पुण्यात लिलाव आयोजित केला होता. येथे ४० आंब्यांची पहिली पेटी ११ हजार १११ रुपयांना विकली गेली. रावसाहेब कुंजीर यांनी ती खरेदी करून बोली जिंकली.\nपुण्यातील द्राक्ष व आंब्याचे व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी सांगितले की, आंब्याची बोली लावून ‘मुहूर्त’ करणे व चढ्या भावाने तो खरेदी करणे यामागे प्रसिद्धीचा स्टंट असतो. कधी तर नुकसान सहन करूनही आंबा विकण्याची वेळ येते. या वर्षी आंब्याची आवक अतिशय कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत. कोकणातील प्रसिद्ध ‘देसाई बंधू आंबेवाले’चे मुख्य कार्यकारी अमर देसाई म्हणाले, गेल्या वर्षी सिझनच्या सुरुवातीला एक डझन आंब्याचा भाव चार हजार ५०० रुपये एवढा होता. या महागड्या आंब्याची पेटी खरेदी करणे हे सध्याच्या काळात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. हवाहवासा वाटणार्‍या हापूसचा घमघमाट अनुभवण्यासाठी आणखी काही दिवस मुंबईकरांना वाट पाहावी लागेल.\nThis entry was posted in घडामोडी and tagged आंबा, पुणे, महागाई, मुंबई, हापूस on फेब्रुवारी 8, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-403.html", "date_download": "2018-08-18T00:22:16Z", "digest": "sha1:Y4QYFAOL2AJU5OSRCVGVUAHSC4CY7HMS", "length": 5653, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सत्तेसाठी शिवसेनेचे नगरसेवक खा.दिलीप गांधींच्या दारात ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nसत्तेसाठी शिवसेनेचे नगरसेवक खा.दिलीप गांधींच्या दारात \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय गणिते बदलली आहेत. उपमहापौर निवडणुकीत भाजपचा पाठिंबा मिळावा म्हणून शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी शुक्रवारी सायंकाळी खा. दिलीप गांधी यांच्या कार्यालयात जाऊन भाजप नगरसेवकांशी चर्चा केली. या बैठकीत काहीही निर्णय झाला नाही.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nया बैठकीस भाजपचे दत्ता कावरे वगळता सर्व नगरसेवक उपस्थित होते तसेच मूळचे मनसेचे मात्र आता भाजपामध्ये प्रवेश केलेले नगरसेवक किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी व अपक्ष नगरसेवक स्वप्निल शिंदे उपस्थित होते. या बैठकीला खा. गांधी उपस्थित नव्हते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nशिवसेनेचे अनिल बोरूडे, संभाजी कदम, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, गणेश कवडे, सचिन जाधव, संजय शेंडगे यांनी भाजप नगरसेवकांशी पाठिंब्याबाबत चर्चा केली. भाजपचे तटस्थ राहणे विरोधकांच्या पथ्यावर पडणार असल्याचे यावेळी शिवसेनेकडून भाजपला सांगण्यात आले. सुमारे दोन चाललेल्या या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसत्तेसाठी शिवसेनेचे नगरसेवक खा.दिलीप गांधींच्या दारात \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-504.html", "date_download": "2018-08-18T00:24:35Z", "digest": "sha1:SCTQ6HLSWZBQ7NK7CC3GL2Y2C52BODRD", "length": 8345, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "प्रभारी अधिकार्‍यांच्या जीवावर जिल्हा विभाजन करणार कसे - डॉ.सुजय विखे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nप्रभारी अधिकार्‍यांच्या जीवावर जिल्हा विभाजन करणार कसे - डॉ.सुजय विखे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पालकमंत्र्याच्या जामखेड तालुक्यातच प्रभारी अधिकार्‍यांचे राज्य कार्यरत असताना सुध्दा जिल्हा विभाजनाचे स्वप्न दाखवलेच कसे जाते असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. के. के. रेंजचा प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.भामरे याच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.\nतालुक्यातील ढवळपुरी येथे पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे फोंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. विखे यांनी नगर दक्षिणेच्या खुंटलेल्या विकासाच्या प्रक्रियेवर नेमकेपणाने बोट ठेवून लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेवर कडक शब्दात टिका केली.\nपाणी पुरवठा योजनांचा खेळखंडोबा कोणी केला \nगेली अनेक वर्षे तुम्ही ज्यांना मतदान करता त्यांना जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे याकडे लक्ष वेधून डॉ.सुजय विखे म्हणाले की, तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा खेळखंडोबा कोणी केला योजनेचे पाईप कोणाच्या घरात गेले याची चौकशी होण्याची मागणी विखे यांनी केली.\nनिवडणुकीतील विजय हा विकासासाठी\nढवळपुरी ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला विजय हा विकासासाठी मिळालेला आहे. या गावाने पद्मभूषण खासदार साहेबांवर सातत्याने प्रेम केले तेच प्रेम माझ्यावरही आज व्यक्त होत असल्याचा आनंद मोठा आहे. सामान्य माणसासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणी करिता तालुक्यात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.\nआज जिल्ह्यातील प्रशासन योजनांच्या अंमलबजावणीत ठप्प आहे. पालकमंत्र्याचा तालुकाच प्रभारी झाला असल्याने गुन्हेगारीने परिसीमा गाठली असल्याचा आरोप डॉ.विखे यांनी केला. याप्रसंगी सभापती राहूल झावरे, पुप्षाताई वराळ, डॉ.राजेश भनगडे, डॉ.भास्करराव शिरोळे, दिनेश बाबर, शांताराम कुटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकाठी घेवूनच आता खेळणार \nडॉ.सुजय विखे पाटील यांचा धनगर समाजाच्या वतीने पारंपरिक सत्कार करण्यात आला. बांधलेल्या फेट्यावर मी खूप खूष आहे. लग्नातला फेटा पाच मिनिटात उतरवला होता.पण हा फेटा वेगळ्या प्रेमाचा असल्याचे सांगत त्यांनी फेटा डोक्यावर ठेवूनच भाषण केले. आणि तुम्‍ही काठी घेवूनच आता खेळणार असल्‍याचे ते म्‍हणाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nप्रभारी अधिकार्‍यांच्या जीवावर जिल्हा विभाजन करणार कसे - डॉ.सुजय विखे. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, May 05, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-18T00:56:10Z", "digest": "sha1:YUCCSMYNFUX2NB2MR37ZWKYFGBBOSYEU", "length": 16441, "nlines": 100, "source_domain": "mediawatch.info", "title": "ग्लॅडिएटर्स | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं ग्लॅडिएटर्स\nलेखक – मंदार काळे\nग्रीक साम्राज्यातून ’ग्लॅडिएटर्स’चा खेळ भरात होता. रिंगणातल्या एका माणसाने दुसर्‍याला भोसकल्यावर उडालेले रक्ताच्या कारंजे पाहून, एकाने दुसर्‍याचा उखडून पाहिलेला हात वा पाय पाहून, एकाने दुसर्‍याचा शिरच्छेद करून रक्त-गळते त्याचे शिर मिरवणार्‍याला पाहून प्रेक्षकांतून आनंदमिश्रित आनंदाचे चीत्कार उमटत असत. लढाऊंपैकी एखादा हतवीर्य होऊन जमिनीवर पडला नि प्रतिस्पर्धी त्याच्या छाताडावर पाय देऊन उभा राहिला, आणि सम्राटाकडे ’जिवंत ठेवू की मारू’ असा प्रश्न असलेल्या डोळ्यांनी पाहू लागला, की आपणच न्यायाधीश असल्याप्रमाणॆ हे प्रेक्षक ’किल हिम, किल हिम’ चा गजर सुरू करत असत. सम्राटाने अंगठा उचलून पराभूताला जिवंत सोडण्याची आज्ञा केली की या प्रेक्षकांतून नाराजीचे सूर उमटत.\nवास्तविक पाहता रिंगणात लढणार्‍या त्या दोघांशीही या प्रेक्षकांपैकी बहुतेकांचे काही देणे-घेणे, सोयर-सुतक नसे. पण प्रत्येकाच्या मनात आदिम हिंसा असते. सर्वसामान्यांच्या, दुबळ्यांच्या मनातील हिंसेचे विरेचन व्हायला वाव नसतो. मग ते अशा परोक्ष भावे किंवा साक्षीभावाने तिचा निचरा करीत असत. जो मारला गेला, पराभूत झाला, ज्याच्या रक्ताची कारंजी अथवा पाट वाहिले त्याच्याशी यांचे काही वैर नसेच. पण तरीही त्याच्या त्या वेदनेत त्यांना आपला आसुरी आनंद गवसत असे. बहुतेकांची त्याच्याशी पुसटशी ओळखदेखील नसे मग वैर तर सोडूनच द्या. तरीही त्यांच्या मनातील हिंसा, कल्पित भावनेने त्याच्यावरचा आपला विजय नेणीवेतून साजरा करत असे.\nकदाचित त्या झुंजीचा निकाल नेमका उलट लागला असता, पराभूत हा विजयी खेळाडूला भारी पडला असता तरी ही झुंड त्याच त्वेषाने ’किल हिम, किल हिम’ ओरडली असती, सम्राटाने पराभूताला जीवदान दिल्यावर तितकीच नाराज झाली असती ही शक्यताच जास्त असे. कारण मृत्युची झुंज खेळणार्‍या दोघांसाठी तो अस्तित्वाचा प्रश्न असला तरी प्रेक्षकांच्या दृष्टीने तो केवळ एक खेळ होता. त्या खेळासाठी आज आपण जशी कोंबड्यांची, बोकडांची, बैलांची झुंज लावतो तशी माणसांच्या झुंजी लावून आपल्या करमणुकीसाठी त्यांच्यातील काहींचा जीव गेला तरी त्यांची हरकत नसे.\nआजही आपला ज्याचा कधीही संबंध आलेला नाही, येण्याचा संभव नाही आणि म्हणून त्याच्या आपल्या वैराचे कोणतेही प्रत्यक्ष कारण उपस्थित नाही अशा हजारो मैल दूर असणार्‍या कुणाला तरी कुणीतरी तरी संपवले याचा आनंद घरबसल्या आपल्या मनात उमटतो की नाही या अस्थानी वैरासाठी आपण काही काल्पनिक, उसनी कारणे शोधतो की नाही या अस्थानी वैरासाठी आपण काही काल्पनिक, उसनी कारणे शोधतो की नाही मुळात कुणाच्या तरी वेदनेने, मृत्यूने आपण आनंदीत होतो ही आपल्या मनातील विकृती आहे हे मान्य करत नाही.\nराजकारणाच्या झुंजीतही ’किल हिम किल हिम’ ओरडणार्‍या झुंजीचेही असेच असते. आज एक ग्लॅडिएटर यशस्वी होतो म्हणून त्याला चीअर करणारे बाजू पलटली, प्रतिस्पर्ध्याने त्याचे रक्त काढायला सुरुवात केली, त्याचे बळ घटते आहे असे दिसले की बाजू बदलून ’किल हिम, किल हिम म्हणताना दिसतील यात शंका नाही. कारण मुळात भित्र्यांचा हा जमाव काय विजेत्याच्या बाजूला, त्याच्या मर्जीत राहून त्याच्या गैरमर्जीपासून बचाव करत असतो. आणि यातून येणार्‍या अपराधगंडाला गाडून टाकण्यासाठी त्या पराभूताच्या पराभवात आपलाही विजय शोधून, जणू आपणच त्याचा पराभव केला असे स्वत:ला बजावून आपला नसलेला विजय आपला म्हणून साजरा करत असते. त्यायोगे आपण भित्रे नव्हे तर शूर आहोत, विजयी आहोत हे सिद्ध करण्याची धडपड करत असते. अशा जमावाचा आवाज नेहमी कर्णकटू मोठा असतो. ऐकणार्‍याला त्या कोलाहलात स्पष्ट विचार करता येऊ नये,या विजयाचा आपला संबंध नाही याची उकल करता येऊ नये, अशी त्यांची इच्छा असते.\nतेव्हा बाजू पलटली की ’किल हिम, किल हिम’ म्हणणार्‍या बोटांची टोके आपल्याकडेही वळू शकतात हे विजयी खेळाडूने कधीच विसरता कामा नये. आपला विजय साजरा करू पाहणार्‍या झुंडीला ’आपले’ मानण्याची चूक करू नये. त्याचा विजय हा झुंडीला आपला विजय वाटत असला तरी त्याचा पराजय आणि/किंवा मृत्यु मात्र पोरकाच असतो.\nलेखक – मंदार काळे\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nबापूंचे नथुरामास पत्र लेखक- डॉ. विनय काटे प्रिय नथुराम, तुला \"प्रिय\" म्हणतोय म्हणून…\nसोप्पंय- सगळं खापर उदारमतवाद्यांवर प्रताप भानू मेहता अनुवाद - मुग्धा कर्णिक काहीही वाईट झालं…\n साभार - 'मीडिया वॉच' दिवाळी अंक २०१७ अरविंद जगताप खरंतर…\nसंभाजीराजांची हत्त्या आणि गुढी पाडवा संभाजी महाराजांचा शहिद दिन तारखेनुसार का पाळला जात नाही संभाजी महाराजांचा शहिद दिन तारखेनुसार का पाळला जात नाही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे लेखक- विजय चोरमारे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?st=1&q=Intel+Logo", "date_download": "2018-08-18T00:39:25Z", "digest": "sha1:SS6L6IAMIS4QAHO52QKCXSZPOOH7FYEU", "length": 10003, "nlines": 160, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - नवीन आणि लोकप्रिय Intel Logo HD वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nयासाठी शोध परिणाम: \"Intel Logo\"\nएचडी लँडस्केप वॉलपेपर मध्ये शोधा >\nGIF अॅनिमेशनमध्ये शोधा >\nप्रोसेसर सीपीयू इंटेल कोर ब्ल्यू ब्लॅक लोगो 32984 720x1280\nख्रिसमस ऍपल आइस लोगो\nडिस्ने गुरुत्व फॉल्स लोगो\nGears आणि ब्रश स्टील ऍपल लोगो\nविंडोज वेक्टर पृष्ठभूमि पैटर्न - 26146 720x1280\nविंडोज 10 तांत्रिक पूर्वावलोकन विंडोज 10 लोगो मायक्रोसॉफ्ट 9 7543 720x1280\nविंडोज 7 सिस्टम ओस लोगो स्टील ब्लॅक 26297 720x1280\nविंडोज 7 लोगो ब्लू ऑरेंज ब्लॅक 30 9 01 720x1280\nविंडोज 7 ब्लू ब्लॅक लोगो लाइट 27551 720x1280\nसॅमसंग कंपनी लोगो ब्लू व्हाइट 30 995 720x1280\nब्रॅण्ड प्रोसेसर इंटेल कोर 26218 720x1280\nऍपल आणि हॉर्स 3\nसफरचंद आणि घोडा 1\nआयफोन 4 ऍपल लोगो वॉलपेपर सेट 4 11\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nइंटेल लोगो, प्रोसेसर सीपीयू इंटेल कोर ब्ल्यू ब्लॅक लोगो 32984 720x1280, ख्रिसमस ऍपल आइस लोगो, गूढ प्रवास, कल्पना, फायर ऍपल, एचपी डार्क लोगो, डिस्ने गुरुत्व फॉल्स लोगो, ऍपल कॉस्मिक, यांत्रिक ग्लास ऍपल, ग्लास फाइबर 01, कार्बन फायबर ऍपल, पर्पल ग्लास, Gears आणि ब्रश स्टील ऍपल लोगो, गोल्डन एम्बोस्ड ऍपल, भिन्न चार्जर्स लोगो, विंडोज वेक्टर पृष्ठभूमि पैटर्न - 26146 720x1280, विंडोज 10 तांत्रिक पूर्वावलोकन विंडोज 10 लोगो मायक्रोसॉफ्ट 9 7543 720x1280, विंडोज 7 सिस्टम ओस लोगो स्टील ब्लॅक 26297 720x1280, विंडोज 7 लोगो ब्लू ऑरेंज ब्लॅक 30 9 01 720x1280, विंडोज 7 ब्लू ब्लॅक लोगो लाइट 27551 720x1280, सॅमसंग कंपनी लोगो ब्लू व्हाइट 30 995 720x1280, ब्रॅण्ड प्रोसेसर इंटेल कोर 26218 720x1280, थोडे लाल सफरचंद, ग्रेफाइट आणि निळा, ऍपल आणि हॉर्स 3, सफरचंद आणि घोडा 1, आयफोन 4 ऍपल लोगो वॉलपेपर सेट 4 11, हक्सर जीवन, स्टारबक्स वुड लोगो Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर स्टारबक्स वुड लोगो वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://samarthsugar.com/2015-04-09-05-50-50/crushing-report.html?start=200", "date_download": "2018-08-18T00:46:14Z", "digest": "sha1:GIKQKXUXAKSQGPXLLDC67TXE2XDHF5UQ", "length": 6076, "nlines": 137, "source_domain": "samarthsugar.com", "title": "Crushing Report", "raw_content": "\nप्रेसमड विक्री २०१७ - २०१८\nविधान मंडळातील उकृष्ट भाषणाचा पुरस्कारा निमित्त मा. राजेश टोपे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ\nवास्तुपूजन व श्री गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २२/०८/२०१८\nसन २०१७-२०१८ गळीत हंगाम सांगता कार्यक्रम\nविधान मंडळातील उकृष्ट भाषणाचा पुरस्कार\nकै. अंकुशरावजी टोपे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे जाहीर निमंत्रण\nकर्मयोगी अंकुशराव टोपे ६००००१ पोत्याची पूजा\nकारखाना संबंधित वृत्तपत्राच्या बातम्या .\nमा. आ . राजेशभैय्या टोपे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n'सर्वोत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन' व तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता'' पुरस्कार\nसन २०१७-१८ चा गळीत हंगाम शुभारंभ, गुरुवार दि. ०२/११/२०१७\nकर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याचे इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन\n'सागर' 'समर्थ' मध्ये १५ हजार हेक्टरवर उस लागवड\nसमर्थ साखर कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप\nवाचा आजचा सकाळ✍✍ ऊसाच्या पिकाला प्रगत तंत्रज्ञानाची जोड ः एकरी उत्पादनात वाढ बातमीदार लक्ष्मीकांत कुलकर्णी\nपरिपत्रक : दि १७ / १० / २०१७\nपरिपत्रक दि ०१ /०७ / २०१७\nऊस विकास शेतकरी मेळावा\nऊस पिक किड नियंत्रण परिसंवाद\nऊस रोपांच्या सहाय्याने बेणेमळा लागवड योजना\nऊस लागवड प्रोत्साहन योजना २०१६ – २०१७\nदुष्काळी परिस्थितीत खोडवा व्यवस्थापन\nऊस उत्पादकांना कारखान्याकडून कंपोष्ट खात ,प्रेसमड व समर्थ गांडुळखात ( व्हर्मी कंपोष्ट ) माफक दरात उपलब्ध\nऊस पिकासाठी ठिबक सिंचन संच योजना २०१५ – २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Sanath-Jaysurya-faceing-problem.html", "date_download": "2018-08-18T00:21:41Z", "digest": "sha1:TKUQKW74D5Y7RWX5QQGMJZZXTFXE652W", "length": 13891, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "ज्याच्या नावाने गोलन्दाजाचे पाय थरथर कापायचे त्याच जयसूर्याची परिस्थिती झाली आहे अशी ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / क्रिकेट / बातमी / ज्याच्या नावाने गोलन्दाजाचे पाय थरथर कापायचे त्याच जयसूर्याची परिस्थिती झाली आहे अशी \nज्याच्या नावाने गोलन्दाजाचे पाय थरथर कापायचे त्याच जयसूर्याची परिस्थिती झाली आहे अशी \nएक वेळ होती तेव्हा श्रीलंकेचा फलंदाज सनाथ जयसूर्या यांची गणती जगातील वेगवान फलंदाजांमध्ये केली जाते . जयसूर्यासमोर चांगले चांगले गोलंदाज गारद होऊन जायचे . जयसूर्या इतके खतरनाक फलंदाज होते कि जगातील कोणताही गोलंदाज त्यांच्यासमोर टिकाव धरू शकत नव्हता . पण आज त्यांच्याविषयी अशी धक्कादायक बातमी आली आहे कि सर्वांना आश्चर्य वाटेल . जगातील वेगवान गोलंदाजांना पळवणारा जयसूर्या ला आज चक्क कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे . जयसूर्या इतके लाचार झाले आहेत कि कुबड्यांशिवाय ते एक पाऊल पण पुढे नाही सरकवु शकत .\nएकेकाळी श्रीलंकेचे तुफान फलंदाज जयसूर्या ४०० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळणारे जगातील पहिले फलंदाज आहेत . जयसूर्याची गणती जगातील वेगवान फलंदाजांमध्ये केली जाते . जयसूर्याने २६ डिसेंबर १९८९ मध्ये मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपला एकदिवसीय करियर सुरु केलं . त्यांनतर आपल्या तुफान फलंदाजीमुळे जगभरात प्रसिद्ध झाले .\nश्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार सनाथ जयसूर्या आता चालण्यास पूर्णपणे असमर्थ आहे . तो आता कुबड्यांच्या आधाराविना एक पाऊल पण नाही चालू शकत . मिळालेल्या बातमीनुसार जयसूर्याला गुडघ्याचा आजार झाला आहे ज्याचं लवकरात लवकर ऑपरेशन करणं गरजेचं आहे . क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर जयसूर्याची श्रीलंकेच्या क्रिकेट समितीच्या निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी दोनदा निवड केली गेली . या दरम्यान तो अनेक वादांमध्ये अडकला . अध्यक्ष असताना त्याने श्रीलंकेच्या टीममध्ये बरेच बदल केले . त्यामुळे खेळाडूंना आपली जागा नक्की नसल्याची भीती वाटायला लागली .\nश्रीलंकन क्रिकेट टीमच्या निवड समितीवर अध्यक्ष असल्याच्या दरम्यान खेळाडूंच्या खेळावर परिणाम व्हायला लागला . त्यामुळे श्रीलंकेचा संघ आज कठीण काळातून जात आहे . त्यामुळे २०१७ ला श्रीलंकेच्या क्रिकेट टीमला दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला . त्यामुळे जयसूर्याने आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला . अशी बातमी आली आली आहे कि जयसूर्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे . जयसूर्याचे वय आता ४८ वर्षे आहे .\nज्याच्या नावाने गोलन्दाजाचे पाय थरथर कापायचे त्याच जयसूर्याची परिस्थिती झाली आहे अशी \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dhule.gov.in/mr/", "date_download": "2018-08-18T01:10:41Z", "digest": "sha1:6WDFXIIRF5S5TOE325XS3L4HRWUZ3ERH", "length": 10031, "nlines": 197, "source_domain": "dhule.gov.in", "title": "धुळे जिल्हा , महाराष्ट्र शासन | सौर आणि पवन उर्जेचे मोठे प्रकल्प", "raw_content": "\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nतेथे कोणतेही कार्यक्रम नाहीत\nभूमी अभिलेख - ७/१२ पहाणे\nश्री. राहुल रेखावार जिल्हाधिकारी\nपूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा धुळे जिल्हा होय. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वत रांग पोहोचलेली आहे. याशिवाय गाळणा डोंगराच्या टेकड्या आहेत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. अधिक वाचा …\nक्षेत्र: ७,१९५,चौ. कि. लोकसंख्या: २०,५०,८६२,\nभाषा : मराठी गावे: ६७८\nपुरुष :१०,५४,०३१ स्त्री :९,९६,८३१\nशिरपूर उपविभाग पोलिस पाटील पद भरती\nधुळे उपविभाग पोलिस पाटील पद भरती\nमुलाखत – विधी अधिकारी ( कंत्राटी )\nअव्वल कारकून संवर्गाची ज्येष्ठता यादी.\nअनधिकृत धार्मिक स्थळांवर कार्यवाहीबाबत\nमंडळ अधिकारी संवर्गाची जेष्ठता यादी\nकापुस बोंड अळीमुळे बाधित शेतक-यांना वितरीत केलेल्या अनुदानाची यादी\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा – २०१८-१९\nभूसंपादन अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदला प्राधान्य यादी\nशिरपूर उपविभाग पोलिस पाटील पद भरती\nधुळे उपविभाग पोलिस पाटील पद भरती\nमुलाखत – विधी अधिकारी ( कंत्राटी )\nअव्वल कारकून संवर्गाची ज्येष्ठता यादी.\nअनधिकृत धार्मिक स्थळांवर कार्यवाहीबाबत\nमंडळ अधिकारी संवर्गाची जेष्ठता यादी\nभूसंपादन अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदला प्राधान्य यादी\nमंडळ अधिकारी संवर्गाची जेष्ठता यादी\nअ.का.संवर्गाची जेष्ठता यादी – ०१/०१/१९८२ ते ३१/१२/२०१४\nस्थानिक सुट्ट्या – २०१८\nआपले सरकार सेवा केंद्रे\nसन २०१७-१८ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशापेंक्षा कमी असलेल्या गावांची यादी.\nप्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही\nनागरिकांसाठी मदत केंद्र : १५५३००\nबाल मदत केंद्र : १०९८\nमहिला हेल्पलाइन : १०९१\nगुन्हा प्रतिबंध : १०९०\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/police-bharti-2016-sample-paper-16/", "date_download": "2018-08-18T00:20:44Z", "digest": "sha1:6MDCST2TIYWEFK7ZPNEZ72AGRIPIWUOT", "length": 22356, "nlines": 768, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti 2016 Sample Paper 16 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nजर चिमणी – घरटे तर ससा –\nखालील विसंगत पर्याय कोणता\nमहेशची आई शीतलची सासू आहे. हार्दीक हा शीतलचा मुलगा आहे. हार्दीक व महेश यांच्यात नाते कोणते\nयोद्धा – तलवार तर पत्रकार......\nकेंद्रशासनात राष्ट्रपती तसे राज्यशासनात.......\nरोगी – डॉक्टर तसे कैदी..........\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nखालील विसंगत पर्याय कोणता\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nएका सांकेतिक भाषेमध्ये गरबा रमणे म्हणजे दांडीया खेळणे आणि रास रमणे म्हणजे खेळ खेळणे तर\nया भाषेत खेळण्यासाठी कोणता शब्द वापरतात\nगौरीच्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण\nजसे मंदिर – देवता तसे ---------\nप्रौढ मनुष्य – बालक\nडोळे व चष्मा ---------\nराधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण\nखालील विसंगत पर्याय कोणता\nगणपती – पार्वती तर हनुमान.....\nमोर – लांडोर जे नाते आहे तसे --------------\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nएका सांकेतील भाषेत मनो म्हणजे RST तर ABC = \nवेदांतच्या वडिलांचे वडील व आई हे जयश्रीचे सासू- सासरे आहेत. दिनेश हा त्यांचाच मुलगा आहे. तर दिनेश वेदांतचा कोण आहे\nरविचे सासरे हे त्याच्या मुलाच्या आईचे वडील आहेत. त्याच्या एकुलत्या एक मुलीचे व रविचे नाते काय\nलाकडाची मोळी तर भाजीची........................\nसंगणकाद्वारे व्यवहार ई- कामर्स तर संग्नीय पत्रव्यवहार\nखालील विसंगत पर्याय कोणता\nखालील विसंगत पर्याय कोणता\nप्रणिताच्या बहिणीच्या नंदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलाचे नाव प्रफुल्ल आहे तर प्रणिता व प्रफुल्लयांचे नाते काय\nजसे मार्च – फेब्रुवारी तसे नोव्हेंबर.......\nमाकड – मदारी यांच्यात जसे नाते आहे तसे -------\nखालील विसंगत पर्याय कोणता\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nभारत : रुपया तर जपान :\nगटात न बसणारा शब्द ओळखा\nगोरजच्या आईच्या वडिलाच्या मुलांचा मुलगा हा गोरजचा कोण असेल \nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nराधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल \nमहेशच्या बहिणीच्या भौजीचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यातील नाते कोणते\nकापूस – कपडा तसे रेशम ..................\nखालील विसंगत पर्याय कोणता\nखालील विसंगत पर्याय कोणता\nवसुंधरा धरणी तसे सरिता.........\nऋचा ही ब्रिजची मुलगी आहे. ब्रिजच्या सासऱ्याचा मुलगा महेश आहे तर महेश हा ऋचाचा कोण असेल \nखालील अंकमालीकेत १ हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे.\nसाखरचे पोते तर गुळाची...........\nमिनिटे – सेकंद तर आठवडा............\nखालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा\nवडिलांचे मुलाशी नाते -------------- तसे\nटेबल –खुर्ची तर चौकट......\nरुंद – अरुंद तर लांब.......\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nखालील अंक मालिकेत P हे अक्षर किती वेळा आले आहे. पण ज्याचा पुढील जागेवर O व मागील जागेवर Q असावे.\nजसे साप – मुंगुस तसे-------\nन्यायधिय न्याय तर डॉक्टर.........\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nदिनदर्शिका – कालमापन तर घडयाळ......\nएका सांकेतील भाषेत BOY = 25122 तर DOG=\nशरीर – प्राण तसे.........\nखालील अक्षर मालिकेत कोणते अक्षर उजवीकडून नवव्या ठिकाणी आहे.\nया अंकमालीकेत x हे अक्षर किती वेळा आले आहे ज्याचा मागील Y असावे.\nखालील अक्षर मालीकेत M हे अक्षर किती वेळा आले आहे.\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nपुस्तक – वाचन तर पेन\nखालील विसंगत पर्याय कोणता\nउष्ण : शीतल तर सौम्य -------------\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nतुमच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची भावजय हि तुमच्या मुलाची कोण असेल\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nखालील अक्षरमालिकेत वगळलेले अक्षर कोणते\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nऋषीकेश हा हार्दीकच्या आत्याचा मुलग आहे तर हर्दीकची आई व ऋषीकेशची आई यांचे नाते कोणते\nबहीण – भाऊजी तसे........... – दादा\nजर CWD एका सांकेतिक भाषेत EUF असे लिहिले जाते तर त्याभाषेत DVF ला कसे लिहिले जाईल\nखालील विसंगत पर्याय कोणता\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nसाप – मुंगुस तर उंदीर......\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nअश्रू – डोळे तसे रसना.......\nश्रवणयंत्र व कान यांच्यासारख्याच संबंध चष्मा........\nरात्रीचे संध्याकाळाशी जसे नाते आहे तसे -----------\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nखालीलपैकी विसंगत पर्याय कोणता\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/review-election-23339", "date_download": "2018-08-18T01:40:39Z", "digest": "sha1:2F2QDLLXT27HY6GM42LF2SMGGFBJHSAE", "length": 14087, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "review election शिट्टी वाजली अन्‌ निकाल लागला...! | eSakal", "raw_content": "\nशिट्टी वाजली अन्‌ निकाल लागला...\nगुरुवार, 29 डिसेंबर 2016\nसार्वत्रिक निवडणुका या लोकशाहीचे एक महत्त्वाचे अंग आहे. त्यातच महापालिका निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. पूर्वी या निकालासाठी पहाटेपर्यंत मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी असायची. सकाळी सुरू झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवसांपर्यंत सुरू राहायची. काळ बदलला आणि अर्धा ते एक तासात निकाल समजू लागला. ही किमया इलेक्‍ट्रॉनिक यंत्राने (मशिन) केली असून आता मशिनची शिट्टी वाजते आणि निकाल लागतो.\nसार्वत्रिक निवडणुका या लोकशाहीचे एक महत्त्वाचे अंग आहे. त्यातच महापालिका निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. पूर्वी या निकालासाठी पहाटेपर्यंत मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी असायची. सकाळी सुरू झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवसांपर्यंत सुरू राहायची. काळ बदलला आणि अर्धा ते एक तासात निकाल समजू लागला. ही किमया इलेक्‍ट्रॉनिक यंत्राने (मशिन) केली असून आता मशिनची शिट्टी वाजते आणि निकाल लागतो.\nपुणे महापालिका निवडणुकीचा इतिहास मोठा रंजक आहे. सन 1852 मध्ये पहिली महापालिका निवडणूक झाली. सन 1950 मध्ये नगरपालिकेची महापालिका झाली होती. मतदान करण्याच्या अधिकारातही बदल झाला. या निवडणुकीत मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. तरी मतपत्रिका आणि मतमोजणीच्या पद्धतीत कोणताही बदल झाला नव्हता. पारंपरिक पद्धतीने या दोन्ही गोष्टी सुरू होत्या. अगदी 2006 पर्यंत हे चित्र होते. सन 2007 च्या महापालिका निवडणुकांमध्ये प्रथम मशिनचा वापर केला गेला आणि मतदान आणि मतमोजणीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला.\nपूर्वी शहरातील पाच टक्के लोकांनाच मतदान करण्याचा अधिकार होता. हळूहळू त्यात बदल होत गेला आणि मतदारांची संख्या वाढत गेली. मतदानासाठी 21 वर्षांची वयाची अट शिथिल करून 18 करण्यात आली. शहरांचा विस्तार झाला. लोकसंख्याही झपाट्याने वाढली. तशी वॉर्डांची आणि सभासदांची संख्याही वाढत गेली.\nमतदान आणि मतमोजणीसाठी आज मशिन आले. एवढेच नव्हे, तर नकाराधिकाराचा वापर करता येईल, अशा सोयी उपलब्ध झाल्या आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर नऊ वाजेपर्यंत काय ट्रेंड आहे, हे समजू लागले. त्यातून उमेदवार, मतदारांबरोबरच प्रशासकीय यंत्रणेवरील ताणही कमी झाला. पूर्वी वॉर्ड पद्धतीने होणाऱ्या निवडणुका दोन, तीन आणि आता चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका घेणे सोपे झाले.\nयापूर्वी 2002 मध्ये तीन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी मशिनचा वापर करण्यात आला नव्हता. या निवडणुकीचा अंतिम निकाल लागेपर्यंत पहाट झाली होती.\nफेरमतमोजणीची मागणी झाल्यानंतर मतमोजणी करण्यासाठी पुन्हा किती काळ लागेल हे सांगता येत नसे. आज मशिनमुळे अधिक पारदर्शक पद्धतीने मतमोजणी होण्यास सुरवात झाली आहे. हा सकारात्मक बदल सर्वच राजकीय पक्षांनी स्वीकारल्यामुळे लोकशाहीचा हा सर्वांत मोठा उत्सव विनासायास पार पडत आहे.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z141006055121/view", "date_download": "2018-08-18T00:26:31Z", "digest": "sha1:JKBDRST3FPB35J67QCL372QPLUPVFDEM", "length": 8653, "nlines": 91, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उल्लेखालंकार - लक्षण २", "raw_content": "\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उल्लेखालंकार|\nउल्लेखालंकार - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n“मनुष्यांनीं, उत्तम गति प्राप्त करून देणारी म्हणून, देवांनीं, ही आमची नदी म्हणून, सर्व सिद्धांच्या समूहांनीं, ही फार मोठी सिद्धि देणारी आहे म्हणून, आणि आसक्तिरहित अशा मुनींनीं, ही श्रीहरीची तनु म्हणून, जिचा आश्रय केला जातो, अशी ही शंतनूची अंगना (म्ह० भागीरथी) माझ्या शरीराचें कल्याण करो.”\nह्या ठिकाणीं, गंगेचा लाभ व्हावा हें एक निमित्त व तिची आवड हें दुसरें निमित्त, या दोन निमित्तांनीं अनेक ग्रहीत्यांना उत्तम गति प्राप्त करून देणारी वगैरे अनेक प्रकारचीं ज्ञानें झाल्यानें उल्लेखालंकार झाला आहे; व तो गंगोविषयींच्या (कवीच्या) भक्तिभावाला उपस्कारक झाला आहे. वरील श्लोकांतील उल्लेखालंकार शुद्ध आहे. (असें समजावें.) कारण त्याच्याशीं रूपक वगैरे अलंकारांचें मिश्रण झालेलें नाहीं.\nपण हा उल्लेखालंकार इतर अलंकारांशीं मिश्रित असाही आढळतो. उदाहरणार्थ :---\n“हे सुंदरी, मंदहास्यानें युक्त अशा तुझ्या मुखाकडे पाहून भुंगे, ‘हें कमळ आहे’ अशा भ्रांतीनें अत्यंत आनंदित होतात; आणि हें सखि, पूर्णिमेच्या चंद्राची भ्रांति झाल्यामुळें, चकोर पक्षी, खूप वेळ, आपल्या चोंचा हालवितात.”\nह्या ठिकाणीं एकेकट्या होणार्‍या भ्रांतिज्ञानाशीं (म्ह० भ्रांतिमान् अलंकाराशीं ) अनेक ज्ञने अनेकांना झाल्यामुळें होणारा (समुदायात्मक उल्लेखालंकार मिश्रित झाला आहे.\n“हिला सर्व लोक स्त्री म्हणून खुशाल म्हणोत; पण मला तर वाटतें कीं, ही तरुणांची मूर्तिमंत तपश्चर्याच फळाला आली आहे.”\nह्या ठिकाणीं, वनिता ह्या विषयाचा वनितात्व हा धर्म, दुसर्‍याला जरी संमत असला तरी, मला मात्र मात्र संमत नाहीं या स्वरूपानें, निषेध्य म्हणून सांगितला असल्यामुळें, अपहुनुति अलंकार झाला आहे व त्याच्याशीं उल्लेखालंकार मिश्रित झाला आहे.\nn. एक यादव राजकुमार, जो कृष्ण एवं त्रिवक्रा के पुत्रों में से एक था यह नारद का शिष्य था, एवं इसने ‘सात्वत तंत्र’ नामक ग्रंथ की रचना की थी, जिसमें स्त्रियों, शूद्र एवं गुलाम लोगों के लिए विविध प्रकार का उपदेश दिया गया है [भा. १०.९०.३४] \nहिंदू धर्मियांत मुलांचे किंवा मुलींचे कान कां टोचतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1730", "date_download": "2018-08-18T00:29:33Z", "digest": "sha1:BFB462GWJPS2X2MQEOOEEBJHKWM4MD6E", "length": 7329, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n‘ताजमहालचे नाव बदलून राममहाल करा’\nभाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचे वादग्रस्त विधान\nलखनऊ : वादग्रस्त विधाने करून नेहमीच चर्चेच्या प्रकाशझोतात राहणारे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी आता ताजमहालचे नाव बदलण्यात यावे, असे विवादास्पद वक्तव्य केले आहे. ताजमहालाचे नाव बदलून राममहाल किंवा कृष्णमहाल केले जावे असे, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिंह यांनी म्हटले आहे.\n‘जर कोणी भारतातील साधन संसाधनांचा, इथल्या मातीचा वापर करुन स्मारक उभारले असेल, तर ते देशाचे आहे. त्या स्मारकाला कोणी स्वत:च नाव देत असेल, तर ते योग्य नाही,’ असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले. यावेळी त्यांना ताजमहालचे नाव बदलण्यात यावे का असा प्रश्‍न विचारण्यात आला.\nया प्रश्‍नाला उत्तर देताना, ताजमहालचे नाव बदलून ते राममहाल किंवा कृष्णमहाल करायला पाहिजे. माझ्या हातात असते तर मी ताजमहालचे नाव बदलून राष्ट्रभक्त महाल केले असते,असेही सिंह म्हणाले.\nसुरेंद्र सिंह नेहमीच विवादास्पद वक्तव्ये करून कायम चर्चेत असतात. अधिकार्‍यांपेक्षा देहविक्रय करणार्‍या महिला जास्त चारित्र्यवान असतात, असे वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.\n‘वेश्या पैसे घेऊन किमान काम तरी करतात, त्यांना पैसे दिल्यावर त्या स्टेजवर नाचतात. मात्र अधिकारी पैसे घेऊनही काम करतील, याची हमी देता येत नाही’, असेही ते म्हणाले होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80,-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%80.html", "date_download": "2018-08-18T00:25:37Z", "digest": "sha1:POPC46LVDHP27FC2QYS7BXGQDQVCGMU7", "length": 10515, "nlines": 118, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "डेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nडेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली\nडेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली\nबोपोडी, पुणे-मुंबई रस्ता या भागामध्ये डेंगी, मलेरिया व चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या भागातील अनेक नागरिक या आजारामुळे त्रस्त आहेत. या भागातील काही डॉक्‍टर व औषध विक्रेत्यांनाही या आजाराने ग्रासले असल्याची माहिती समोर आली आहे.\nबोपोडीत गेल्या महिनाभरात डेंगी, मलेरिया व चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची वृत्ती वाढली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वाभाविकच डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे गेल्या महिनाभरापासून या भागातील सर्व रुग्णालये व औषधविक्रीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मात्र, काही डॉक्‍टर व औषध विक्रेत्यांनाही डेंगी व चिकुनगुनियाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.\nयाबाबत औंध क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी जयंत भोसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, बोपोडी व या भागातील पुणे-मुंबई रस्त्यावर औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे; तसेच साफसफाई सुरू करण्यात येणार आहे. मात्र, डेंगीचे डास स्वच्छ पाण्यामध्ये वाढत असल्यामुळे नागरिकांनीही थोडी काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:53:30Z", "digest": "sha1:SWDQXAPFJJSERCXHHOHUKLXDKTNDRZ4V", "length": 53710, "nlines": 106, "source_domain": "mediawatch.info", "title": "लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगू! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगू\nलाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगू\nमी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांर्हून अधिक काळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काढले आहेत. धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, सेक्युलर, अशा मित्रांच्या खांद्याला खांदा लावून मी २५-३० वर्षे काम केले. अलीकडे जेव्हा मी व माझ्या भटक्या विमुक्त समाजातील सहकाऱ्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा निर्णय केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. अनेकांच्या नजरा विस्फारल्या. काहींना आता लक्ष्मणचं हे काय नवंच खूळ, असं वाटत होतं; तर काही मित्र कुत्सितपणे म्हणत होते, आता काय लक्ष्मण ‘नमो तत्स.’ मी म्हणायचो ‘जसं होईल तसं’. एक कम्युनिस्ट नेते कैक वर्षांचे माझे मित्र. ते मित्र मला म्हणत होते, ‘काय होणार तुझ्या या धर्मांतरानं आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल’ तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, ‘होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं’ तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, ‘होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा आणि जे आधी धर्मांतरित झाले त्यांच्याबद्दल म्हणाल तर मी दोनच गोष्टी तुम्हांला विचारतो. एक महार मला असा दाखवा जो मेलेली ढोरं ओढतो आणि मेलेल्या ढोराचं मांस खातो. मी त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देतो आणि असा महार दाखवा की ज्याला सांगावं लागतंय की पोरगं शाळेत घालं. त्यालाही एक लाख रुपये देतो.’ या प्रश्नाचं उत्तर मी काही गंमत म्हणून दिलं नव्हतं. धम्मचक्र प्रवर्तन अभियानामध्ये भंडाऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी प्रत्येक सभेत विचारत होतो, एक महार असा दाखवा जो मेलेल्या ढोराचं मांस खातो व मेलेले ढोर ओढतो. त्याला एक लाख रुपये बक्षीस देतो. आजतागायत असा महार मला भेटलेला नाही.\nकाय अर्थ या घटनेचा कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता. (मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. ‘मुक्ती कोन पथे कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता. (मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. ‘मुक्ती कोन पथे’ या नावानं बाबासाहेबांंचं भाषण प्रसिद्ध आहे). १९३६ साली ते म्हणाले, ‘सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते. मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते’ या नावानं बाबासाहेबांंचं भाषण प्रसिद्ध आहे). १९३६ साली ते म्हणाले, ‘सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते. मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; तीही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; तीही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा या रोषाचे कारण एकच आहे; ते हेच की अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तरी कलहाला सुरुवात होत,े ही गोष्ट निविर्वाद आहे.’\nमी अगदी लहान होतो, तेव्हा मी पाहिलं आहे, गावोगाव महारवाड्यांवर बहिष्कार चालू होते. माणसांना गावात येऊ दिले जात नव्हते, पाणवठे बंद होते, पिठाची गिरणी बंद होती, किराणामालाची दुकाने बंद होती. गावोगावच्या महारांनी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या दलित जनतेने बाबासाहेबांकडून धम्म दिक्षा घेतली होती. तराळकी, येस्करकी नाकारली होती. निरोप्याचे काम नाकारले होते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली निहित कर्तव्यं गावगाड्यात करावी लागणारी सर्व कामं मग, लाकूड फोडणे असेल, ढोर ओढणे असेल, सांगावा सांगणे असेल, हे सारे नाकारले होते. हे एका अर्थाने मोठे बंडच होते. शेकडो वर्षांपासून घरातील देव्हाऱ्यात पूजलेल्या ३३ कोटी देवांच्या प्रतिमा एका रात्रीत नदीत भिरकावून दिल्या. मरीआई लक्ष्मीआईची मंदिरं ओस पडली. सारे गंडे-दोरे, गळ्यातल्या माळा, डोक्यावरचे केस सर्व काढून फेकून दिले. गावागावात, वस्तीवस्तीत बुद्धवंदना निनादू लागली. सर्व आखाडे, देवळे, विठ्ठलमंदिरांचे बुद्ध विहारात रूपांतर होऊ लागले. त्यांच्या नावापुढील जात व धर्म जाऊन ‘बौद्ध’ असे लिहिले गेले. मुलांची, घरांची, गावांची, रस्त्यांची, संस्थांची नावे बदलली. सर्व समाज तरारून उठला. सापाने कात टाकावी, तशी कात टाकून सळसळून उभा राहिला. एक नवी अस्मिता घेऊन हा समाज अन्याय, अत्याचार, जूलूम याच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिला. चाणी, बोटी, पड, हाडकी, हाडोळा ही गुलामीची सारी प्रतिके या समाजाने भिरकावून दिली. बुद्धकालीन इतिहास व बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब सर्वत्र दिसू लागले. माझी पिढी या सर्व घटनांची साक्षीदार आहे. बौद्ध स्थापत्यकला नवीन घरांवर विराजमान होऊ लागली. बुद्ध जयंती धूमधडाक्यात साजरी होऊ लागली. सामूहिकरीत्या लोक दारू सोडू लागले. जत्राखेत्रांवर होणारा प्रचंड खर्च, कोंबड्या-बकऱ्या बळी देणे, अंगात येणे या विरुद्धचे काहूर उसळू लागले. लग्नविधी, नामकरणविधी, अत्यंंविधी बदलले, लग्न-मरणातला बँड गेला. डफडं गेलं. हालगी गेली. गावाची चाकरी-सेवा गेली. समाज गावगाड्यातून बाहेर पडला. अंगारे-धुपारे-बुवा-बाबा मागीर् लागले. पोतराजांनी अंगावरली आईची वस्त्रं धडप्यात गुंडाळून नदीला सोडली. आपल्या मनुष्यत्वाचा शोध सुरू झाला. गुलामगिरीच्या आभूषणांना चूड लागली. लोकांनी खेडी सोडा, शहरांकडे चला हा मंत्र स्वीकारला. आणि लोक गावगाड्याच्या नरकातून, या गुलामगिरीच्या जोखडांमधून बाहेर पडले. ईश्वराच्या जोखडातून बाहेर पडले. कर्मकांडाच्या लफड्यातून बाहेर पडले. कालपर्यंत अंगात येणारी मरीआई कायमची नदीत विसजिर्त केली म्हणून काही आईचा कोप झाला नाही. कुणीही प्लेग, पटकी, कॉलरा या रोगांनी मेले नाहीत. कोणालाही हाग-वक झाली नाही. गपगुमान अंगातले देव पळून गेले. लोक दास्यातून मुक्त होऊ लागले.\nशिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र मनोमनी या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले. युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात साऱ्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ.रेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणाऱ्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज ‘वाडावो माय भाकर येस्कराला’ हे इतिहासजमा झाले आहे. आय.ए.एस. आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.,या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्माण आहेत आणि दोन नंबरला पूवीर्चे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वत्तेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे. सर्वाधिक ब्राह्माण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो. साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणाऱ्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले. लोक विनोदाने म्हणतात, ‘ब्राह्माणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली’ ब्राह्माणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले. आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही. दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गदीर् दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून ‘आब-ए-जमजम’ आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.\nखेडी सोडून शहराकडे चला, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. अंधार युगातील अंध:कार कूप ठरण्याची भीती ओळखून बाबासाहेबांनी खेड्याला केंदबिंदू न ठरवता व्यक्तीला विकासाचा केंदबिंदू ठरवले होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये फार छानपणे बाबासाहेबांचा खेड्यासंबंधीचा विचार मांडला आहे. पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात,\nअ). जोपर्यंत अस्पृश्य लोक हे खेड्याच्या बाहेर रहातात, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही, त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या मानाने कमी आहे, तोपर्यंत ते अस्पृश्यच रहाणार. हिंदूंचा जुलूम व जाच चालूच रहाणार व स्वतंत्र, संपूर्ण जीवन जगण्याला ते असमर्थच रहाणार.\nब). स्वराज्य म्हणजे हिंदू राज्यच होईल. त्यावेळी स्पृश्य हिंदूंकडून होणारा जुलूम व जाच अधिकच तीव्र होईल. त्यापासून दलितवर्गाचे चांगल्यारीतीने संरक्षण व्हावे.\nक). दलितवर्गातील मानवाचा पूर्ण विकास व्हावा. त्यांना आथिर्क व सामाजिक संरक्षण मिळावे, अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून या परिषदेचे पूर्ण विचारांती असे ठाम मत झाले आहे की, भारतात प्रचलित असलेल्या ग्रामपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला पाहिजे. कारण गेली कित्येक वर्षे स्पृश्य हिंदंूकडून दलितवर्गाला सोसाव्या लागणाऱ्या दु:खाला ही ग्रामपद्धतीच कारणीभूत झालेली आहे. खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासाहेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत, ‘खेडापाड्यातून रहाणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सार्मथ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. खेड्यात रहाणाऱ्या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते, ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही.\nगेल्या ५० वर्षांत दोन जातींनी खेडी सोडली. एक बौद्ध व दुसरे ब्राह्माण. दोघे शहरांमध्ये येऊन राहिले. पूर्वास्पृश्य असलेल्या दलितांना शेतीच्या उत्पादनव्यवस्थेत काही स्थान नव्हते. तर ब्राह्माण कुळ कायद्यामुळे व ४८च्या गांधी हत्येनंतर खेड्यांमधून शहरांकडे धावले. जातींची बहुसंख्या आणि जातींची अल्पसंख्या ही परिस्थिती भयावह आहे. घटनेमध्ये एक माणूस, एक मूल्य हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला असला, तो घटनेने स्वीकारला असला, घटनेने स्वातंत्र्य-बंधुता-न्याय ही तत्त्वे स्वीकारली असली, तरी वास्तवामध्ये हिंदू नावाची काही गोष्टच नसते. तेथे जाती असतात आणि जातीच राजकारणाचे रूप घेऊन अल्पसंख्य, बहुसंख्य ठरवित असतात. त्यामुळे जातीने अल्पसंख्य व जातीने बहुसंख्य हेच सूत्र सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या फेरवाटपात महत्त्वाचे ठरते आहे. या स्थितीचा अल्पसंख्य जातींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते. या देशात जात बदलताच येत नाही असे रोज सांगितले जाते. परंतु आधीच्या बौद्धांनी हे सिद्ध केले आहे की जात बदलता येते; तिचे वास्तवही बदलता येते. आता ज्यांनी धर्म बदलला नाही, त्यांची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूवीर्च्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूवीर्च्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे मातंग समाजात एखाद-दुसरा अपवाद सोडला तर कुणीही आय.एस.आय. अधिकारी नाही. अपवादानेच एखाद-दुसरा आय.पी.एस.अधिकारी असेल. तीच परिस्थिती बाकीच्या स्पर्धापरीक्षांची आहे. ज्या ठिकाणी पूवीर्च्या महारांनी गावगाडा सोडला, गावाची सेवा-चाकरी सोडली, ती सारी कामे ही मातंगांच्यावर लादली गेली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे एक-दोन टक्के तरी शिक्षण असेल की नाही, याची चिंता केली पाहिजे. सबंध मातंग, चर्मकार, ढोर या सगळ्यांच्या शिक्षणाचा व त्यांना ५० वर्षांत काय मिळाले याचा स्वतंत्र अभ्यास होण्याची गरज आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर, कलेक्टर, कमिशनर, या समाजाच्या प्रशासन यंत्रणांमध्ये काय प्रमाण या समाजाचं आहे, याचाही तपशीलवार अभ्यास होण्याची गरज आहे.\nआज अन्याय, अत्याचार सर्वाधिक होत आहेत ते मातंगांवर सर्व गावगाड्यांतल्या कामाचं स्वरूप उदा. डफडे वाजवणे एवढी गोष्ट लक्षात घेतली तरी काय जाणवते डफडे वाजविण्याचा पारंपरिक धंदा हा मातंगांच्या गळ्यात मारला आहे. मातंग समाज स्वत:ला हिंदू धमीर्यच समजतो. त्यांनी हिंदूंच्या सण, उत्सव, लग्नात डफडे वाजविलेच पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. त्याने डफडे वाजवले तरीही आणि नाही डफडे वाजवले तरीही त्याला काही मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जाता येत नाही. आणि गेला तर मार बसतोच. वरात घोड्यावरून काढल्यास, चांगले कपडे घातल्यास, चांगले रहाणीमान केल्यास, शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास, सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरल्यास, सवर्णांची लहान-मोठी कामे न केल्यास जनावरांसारखा मार खावाच लागतो. अगदी अलीकडेच, म्हणजे या महिन्या-दोन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील साकेगाव येथील सुनील आव्हाड याने पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्यामुळे गावातील जातीयवादी गावगुंडानी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून वेशीवर बांधून बेदम मारहाण केली. त्याच्या घरावर हल्ला करून कुडाची भिंत तोडली. त्याचा लहान भाऊ, वडील यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कोतळी गाव येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा गटनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने, पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्याने नीना अढायके या मातंग तरुणास बेदम मारले. त्याचा मुलगा व पत्नी यांनाही मारले. या दोन्ही घटनांमध्ये अन्याय करणारे पोलिस पाटील, सरपंच तसेच इतर अनेक लोक आहेत. या अगदी अलीकडच्या घटना आहेत. रोज कुठेना कुठे अशा घटना घडतच असतात. सर्वांची नोंद होतेच असेही नाही.\nडफडे वाजवायचे की वाजवायचे नाही, हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण असे स्वातंत्र्य मातंगांना आहे काय सोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच-सहा महिन्यांपूवीर् अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते सोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच-सहा महिन्यांपूवीर् अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार जोवर हे सारे हिंदू राहतील, तोपयंत त्यांच्यावर असाच अन्याय होत राहील. तीच परिस्थिती भटक्या विमुक्तांची. दलितांचा बहिष्कृत भारत; आमचा तर उद्ध्वस्त भारत. आमच्या तर मनुष्यत्वालाच अर्थ नाही. स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली; पण आमच्या शिक्षणाचे प्रमाण ०.०६ टक्के आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या कोणत्याही सुविधांचा आम्हांला स्पर्श झालेला नाही. एका जागेला हा समाजतीन दिवसांपेक्षा जास्त रहातच नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणात यांना कुणी विचारत नाही. अल्पसंख्य असणे हा यांचा गुन्हा आहे. जोवर ती माणसे लमाण, कैकाडी, माकडवाला, वडार रहातील तोपर्यंत लोकशाहीपर्यंत पोहचूच शकत नाही. लोकशाहीमध्ये त्यांचा प्रतिनिधी नसेल तर ६० वर्षांत काय स्थिती झाली आपण पहातोच आहोत. त्यामुळे जाती नष्ट करायला पर्याय नाही. ज्यांनी जात नष्ट केली, ते पुढे गेले. ते बौद्ध असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत. ज्यांनी जात सोडली नाही, जातीची मानसिकता सोडली नाही, वर्णव्यवस्थेची गुलामगिरी सोडली नाही ते वेगाने मागे पडतायत. मग ते मराठे असोत, माळी असोत, कुणबी असोत. ब्राह्माणेतरांमध्ये सर्व गरीब गट वेगाने मागे जात आहेत. या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यानंतरच मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारलेला आहे. सवलती मिळोत किंवा न मिळोत; आम्हाला आमच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. कारण जे पायावर उभे राहिले तेच पुढे गेलेले आहेत. लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगणे आणि अस्मितेच्या शोधात निघणे हे मला अत्यंत गरजेचे वाटते.\n(लेखक नामवंत सामजिक कार्यकर्ते व लेखक आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nधर्माचे धोकादायक राज्य. डॉ. विश्वंभर चौधरी. गांधी होण्याला खूप कष्ट पडतात; मात्र एक…\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच… संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का’ हा लेखसंग्रह संपादक…\nहिंदू धर्म खतरेमे है … पण कुणामुळे - चंद्रकांत झटाले …\n - अमर हबीब माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही…\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही… - पु.ल.देशपांडे* (’एक शुन्य मी’ या पुस्तकातून) भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1732", "date_download": "2018-08-18T00:29:17Z", "digest": "sha1:5FWBJN7I47IEM6FIMULLFYRD4K4TEDWA", "length": 7661, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसंसदेतील अनुपस्थितीबाबत मोदींविरोधात ‘आप’ने दंड थोपटले\nआपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी दिल्ली न्यायालयात दाखल केली याचिका\nनवी दिल्ली : सतत संसदेत अनुपस्थितीत राहिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘आप’ने दंड थोपटले आहेत. आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत स्वतः याबाबत टि्वट केले आहे. संसदेमध्ये त्यांची उपस्थिती सुनिश्‍चित करण्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावेत असेही त्यांनी या याचिकेत म्हटले आहे.\nसंजय सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर संसदीय कार्यवाहीबाबत गायब होण्याचा आरोप लावला आहे. दरम्यान, माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात विधानसभेत उपस्थिती लावण्यासाठी याचिका दाखल केली होती.\nया पार्श्‍वभूमीवर संजय सिंह यांनी देखील प्रधानमंत्री मोदी यांचे विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केजरीवाल यांच्या विरोधात न्यायालयाने विधानसभेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. आमदारांना ७५ टक्के उपस्थित राहणे गरजेचे आहे. ५० टक्क्यापेक्षा कमी हजेरी भरल्यास मुख्यमंत्री, मंत्री व आमदारांवर काम नाही तर दाम नाही. अशी व्यवस्था लागू करायला पाहिजे.\n‘प्रधानमंत्र्यांनी प्रत्येक दिवशी संसदेत उपस्थित राहून एक चांगले उदाहरण देशासमोर ठेवले पाहिजे. परंतु मोदी संसदेत कमी उपस्थित राहतात आणि विदेशात मोठ्या प्रमाणात फिरतात हे देशासाठी घातक आहे. त्यासाठीच ही याचिका दाखल केली आहे.\nसंजय सिंह, राज्यसभा सदस्य, आम आदमी पार्टी\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=126&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:09Z", "digest": "sha1:ZWHKD7ZIQOQJN5FZ6SBL4I5OTKDDARKW", "length": 14865, "nlines": 90, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसोशल मीडिया चांगला की घातक\nव्हॉट्सऍप ग्रुपचा ‘डीपी’ बदलल्याने गु्रपमधील सदस्यांनीच युवकाची हत्या केल्याची घटना हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणात एकाच कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लव जौहर असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.\nयावरून आजची पिढी कुठल्या दिशेला चालली आहे, याचे वास्तव चित्रण समोर आले आहे. ज्या वयात संस्काराचे व शिक्षणाचे धडे गिरवायचे त्याच वयात अशा प्रकारचे कृत्य करून कारावासात जायचे याला काय म्हणावे\nडिजीटल क्रांती झाल्यापासून जगातील प्रत्येक कोपर्‍यातील एखादी घटना तत्काळ आपल्याला समजते. सोशल मीडियाने तर कमालच केली आहे. परंतु डिजीटल क्रांतीला अशा प्रकारच्या घटना काळिमा फासतात. कारण डिजीटल क्रांतीमधून आपण काय शिकलो याचे उत्तर नकारार्थी येते.\nनाहीतर हत्येसारख्या घटना घडल्याच नसत्या. कुठलीही क्रांती ही चांगली असते. त्यातून चांगल्या गोष्टी घेण्याऐवजी नको त्या गोष्टीकडे युवक आकर्षित होताना दिसत आहेत. व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्ट्राग्राम, गुगल, ट्विटर यासारखी सोशल मीडिया आपल्याला नवीन संकल्पनांना जन्म देते.\nत्यातून चांगल्या बाबी घ्यायला हव्यात. आज जगभरात चीननंतर भारतात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. इतक्या जलदगतीने हे वाढताना दिसत आहे. पूर्वी एखादा संदेश पाठवायचा झाला तर तार पाठवावी लागत असे. ती तार पोहचण्यासाठी किमान चार दिवस लागत असत. परंतु आजच्या जमान्यात येथे घडलेल्या एखादी घटना क्षणात जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचते.\nयाचा अर्थ डिजीटल माध्यमांची ही क्रांती आहे. परंतु याच माध्यमांचा आज गैरवापर होताना दिसत आहे.फेसबुक, व्हॉट्सऍपच्या माध्यमातून नको ते मेसेज पाठवले जात आहेत. मुलींना अश्‍लील मेसेज पाठवून त्यांची छेड काढण्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. याचा अर्थ आपले आई-वडील आपल्यावर संस्कार करायला विसरले असा होतो का तर याचे उत्तर नाही.\nआई-वडीलांना दोष देण्यात उपयोगाचे नाही. तर आपल्या विकृत मेंदूतून आलेल्या चुकीच्या कल्पनांमुळे दिवसेंदिवस अत्याचार वाढताना दिसत आहेत. फेसुबक, व्हॉट्सऍपवर वाद होतात. ते वाद वैचारिक नसतात. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीप्रमाणे वाद उथळ असतात. त्या वादांना ना बूड ना शेंडा...\nघटनेत कलम क्र. १९ नुसार आपले विचार मांडण्याचा व त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु काही लोक समोरच्या व्यक्तीचा न ऐकता दहपशाही करताना दिसतात. जशी आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, तसा दुसर्‍यालाही त्याचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.\nकुणीही कुणाच्या विचारांची पायमल्ली करता कामा नये. परंतु याच्या उलट-सुलट प्रतिक्रिया येतात आणि अरेला कारे होते आणि हरियाणासारखी घटना घडते. आपल्याला अभिव्यक्त व्हायचे असेल तर सोशल मीडियासारखा प्रभावी माध्यम नाही. याचा अर्थ कुठल्याही प्रकारे अभिव्यक्त होता कामा नये.\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्यालाच आपण स्वैराचार समजतो तिथेच घात होतो. प्रत्येकाचे मत सारखे असेलच असे नाही. कारण प्रत्येकाची विचारक्षमता त्याचा मेंदू आदेश देईल त्याप्रमाणे काम करते. शरीरावर विचारांचे नियंत्रण असते. विचार हे मेंदूतून येतात.\nपरंतु विचार येण्यासाठी वाचन करावे लागते. वाचनासाठी पुस्तके असावी लागतात. आपले विचार सकस आणि सकारात्मक बनवायचे असतील तर वाचन फारच गरजेचे आहे. मात्र आजचे युवक वाचतात कमी, त्यामुळे त्यांची वैचारिक क्षमता प्रबळ होताना दिसत नाही.\nपरिणामी सोशल मीडियाचा गैरवापर करून हत्येसारख्या घटना वाढीस लागताना दिसतात. आजच्या युवकांची विचारशक्ती निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी वाचनालये उभारावी लागतील. वाचनालयात कुठली पुस्तके ठेवता यावरही सारे अवलंबून आहे.\nनाहीतर ज्या पुस्तकातून वैचारिक भूक भागू शकणार नाही अशी पुस्तके वाचायला दिलीत तर बट्टयाबोळ झाला म्हणून समजा. ब्राम्हणी विचारधारेची असलेल्या पुस्तकांना टाळली पाहिजे. कारण त्यामध्ये दिशाहीन लेखन असते आणि ब्राम्हणांच्या गुलामगिरीचे जोखड आणखी मजबूत बनते.\nम्हणून बहुजन महापुरूषांच्या प्रभाव असलेली पुस्तके वाचायला द्यायला हवीत. या पुस्तकांमध्येच शिक्षण कशाला म्हणतात, याची चर्चा असते. मार्मिक विश्‍लेषण केले जाते. खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतात ते शिक्षण... अशी व्याख्या राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी केली आहे.\nमग आजचे शिक्षण फुलेंच्या कसोटीवर टिकणार आहे का तर याचे उत्तर आपल्याला नकारार्थी मिळेल. ब्राम्हणी शिक्षणामुळेच देशाची वाट लागली आहे. त्यामुळेच अश्‍लीलतेने कळस गाठला आहे. याला थोपवायचे असेल तर ही ब्राम्हणी व्यवस्थाच उखडून फेकण्याची गरज निर्माण झाली आहे.\nसोशल मीडिया चांगला की घातक याचा विचार केल्यास तो चांगला आहे. परंतु त्याचा वापर कसा करतो, आपला दृष्टीकोन कसा आहे, यावर सारे अवलंबून आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-18T00:55:31Z", "digest": "sha1:YGGSDMFCPWWNHBQ7ASGQ5HLYFKEWRFY3", "length": 21344, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "बापूंचे नथुरामास पत्र | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त बापूंचे नथुरामास पत्र\nलेखक- डॉ. विनय काटे\nतुला “प्रिय” म्हणतोय म्हणून आश्चर्य अजिबात वाटून घेऊ नकोस कारण मला तुझाच काय कुणाचाही द्वेष करता येत नाही. हवं तर ह्याला माझी अगतिकता समज किंवा माझा ढोंगीपणा, पण द्वेषाच्या भावनेवर मात करायला खूप कष्ट घेतलेत मी. ज्यांनी आपल्या देशावर राज्य केलं त्या ब्रिटिशांच्या २३ पोलिसांना जेव्हा चौरी-चौरा मध्ये “असहकार आंदोलन” मध्ये जिवंत जाळले गेले तेव्हा मी ते आंदोलनच मागे घेतलं आणि प्रायश्चित्त केलं. माझा लढा ब्रिटिश राज्याविरुद्ध होता, ब्रिटिशांविरुद्ध नव्हताच मुळी\n३० जानेवारी १९४८ ला जेव्हा तू माझ्या छातीत ३ गोळ्या झाडून मोकळा झालास त्यादिवशी तुझं आणि माझं नाव कायमचं जोडलं गेलं इतिहासात. पण माझ्या देहाला मारून तू माझा विचार संपवू शकत नाहीस, हे तुला कुणी समजावून कसं सांगितलं नाही याचं खरंच खूप दुःख वाटतं, अगदी तुझ्या गोळ्यांनी दिलेल्या वेदनेपेक्षा जास्त आणि माझा विचार तरी माझा एकट्याचा कुठे होता अरे आणि माझा विचार तरी माझा एकट्याचा कुठे होता अरे महावीर, बुद्ध आणि येशूची अहिंसा घेऊन मी हृदयात घेऊन चालत होतो. ते तिघेही मेले पण त्यांचे विचार हजारो वर्षे संपले नाहीत, मग माझ्या मरणाने असा कोणता मोठा आघात तू त्या चिरंतन विचारांवर करणार होतास महावीर, बुद्ध आणि येशूची अहिंसा घेऊन मी हृदयात घेऊन चालत होतो. ते तिघेही मेले पण त्यांचे विचार हजारो वर्षे संपले नाहीत, मग माझ्या मरणाने असा कोणता मोठा आघात तू त्या चिरंतन विचारांवर करणार होतास तुझी फाशी दुसऱ्या शिक्षेत बदलावी म्हणून माझ्या मुलांनी सरकारकडे याचना केली पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तसं झालं असतं तर कदाचित तू अमेरिकेतल्या मार्टिन ला आणि आफ्रिकेतल्या नेल्सनला पाहू शकला असतास त्या बुद्ध, महावीर, येशूच्या अहिंसेने क्रांती घडवताना. तेवढं आयुष्य नक्कीच शिल्लक होतं तुझं\nतुझ्यावर खटला चालवताना म्हणे कोर्टाने तुला आठवडाभर तुझी बाजू मांडायची संधी दिली. तशीच माझी बाजू मांडायची संधी जर तू जर मला दिली असतीस तर मी खात्रीने सांगतो की तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी यथाशक्ती देऊ शकलो असतो, तुझ्या प्रत्येक शंकेच निरसन मी करू शकलो असतो आणि कदाचित तुझ्यातल्या उर्जेला एका विधायक मार्गाने व्यक्त व्हायला मार्गही देऊ शकलो असतो. बरं झालं अंगुलीमालकडे तेव्हा बॅरेटाची रिव्हॉल्वर नव्हती, नाहीतर तो बुद्ध एकही प्रश्न विचारायच्या आधीच संपला असता माझ्यासारखा आणि तो अंगुलीमाल कायमचा खुनीच राहिला असता. तंत्रज्ञानातील प्रगती अविचारी माणसाचा घात करते ती अशी\nमला कळले की तुला म्हणे एक हिंदुराष्ट्र निर्माण करायचे होते. पण मला अजून समजले नाही की मला मारून तू हे तुझे ध्येय साध्य कसे करणार होतास ना मी कुठल्या पक्षात होतो, ना मी कुठल्या धर्माची धुरा वाहत होतो. आणि हिंदू धर्माच बोलशील तर मी तर आजन्म हिंदू म्हणून जगलो. फरक फक्त एवढाच आहे की मी ज्या हिंदू धर्मात जगलो त्यात मला दुसऱ्या धर्मांच्या लोकांप्रती द्वेष नाही तर प्रेम करायची शिकवण मिळाली होती, त्यांच्याशी शांततापूर्ण सहजीवनात जगायची कला शिकवली होती. तुझ्या कल्पनेतला हिंदू धर्म मला तरी अकल्पित आणि भयानक वाटतो बाबा\nमला अजूनही एका गोष्टीचं खूप वाईट वाटत तुझ्या बाबतीत, ते म्हणजे तुझ्या एकटे पडण्याचं. मला मरून कित्येक दशके झाली तरी जगभरातील लोक मला त्यांच्या आयुष्याचा भाग मानतात, माझ्या नावाने तिकिटे छापतात, रस्ते बांधतात. पण तुला मात्र खूप उपेक्षा सहन करावी लागली, जन्मभर आणि जन्मानंतर पण ज्यांनी तुला मला मारण्यासाठी तयार केलं त्यांनी तू त्यात यशस्वी झाल्यावरसुद्धा तुझं पालकत्वच नाकारलं ज्यांनी तुला मला मारण्यासाठी तयार केलं त्यांनी तू त्यात यशस्वी झाल्यावरसुद्धा तुझं पालकत्वच नाकारलं तू कदाचित तेव्हा समजून घेतलं असशील की संघटना वाचावी म्हणून ते हा त्याग करतायत, पण आज त्या घटनेला 70 वर्षे होत आली तरीही ते तुझा संबंधच नाकारतात त्यांच्याशी. आणि उलटपक्षी माझा चरखा घेऊन फोटो काढतात आणि जगभर भाषणे देताना माझाच उल्लेख करतात. तुझा वापर करून नंतर तुला इतकं वाऱ्यावर टाकून दिलेलं मलासुद्धा पाहवत नाही. जन्मलेल्या मुलांना सुद्धा कोणी नथुराम असं नाव ठेवत नाही आजकाल. कसं सहन करतोस रे हे सगळं\nएका मर्त्य मानवाने, दुसऱ्या मर्त्य मानवाला जीवे मारून जगात कुठला विचार संपलाय आजवर मला माहित आहे की तुझ्या गोळ्यांनी मला मरण आले तरी माझा विचार संपलेला नाहीये, आणि माझ्या खुनाची शिक्षा म्हणून तुला फासावर चढवून तुझा विचार पण अजून संपलेला नाहीये. येशूला मारताना तो त्याच्या मारेकऱ्यांसाठी देवाकडे क्षमायाचना करत होता, मला तेवढा तरी वेळ द्यायचा होतास तू की मी तुला माफ करण्यासाठी मी चार शब्द तरी बोलू शकलो असतो. कदाचित विनोबाला सांगू शकलो असतो की या मुलाला थोडं प्रेम द्या, ज्ञान द्या आणि सोबत ठेवा स्वतःच्या. तुझेही आयुष्य बदलले असते त्याने आणि तुला अमूलाग्र बदललेला पाहून येणाऱ्या काळातली मुलेही तुझ्यासारखी वाट चुकली नसती. कदाचित पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी यांच्या डोक्यात गोळ्या उतारणारे हात कधी तयारच झाले नसते. तुझा आततायी विचार तुझ्याचकरवी मारायची ताकद माझ्या विचारांत नक्कीच होती, पण दुर्दैव की तुला ती संधी द्यायला मी शिल्लक नव्हतो.\nनथुरामा, तुझी अवस्था पाहून खरंच खूप दुःख वाटते रे. घड्याळाचे काटे जर उलटे फिरवता आले असते तर तुलाही नेलं असतं माझ्या सोबत आफ्रिकेला, भारतदर्शनाला, इंग्लंडला आणि नोआखाली ला सुद्धा. दाखवलं असतं तुला या जगातलं द्वेष आणि प्रेमाचं चिरंतन द्वंद्व. ओळख करून दिली असती तुला प्रेमातून निपजणाऱ्या आनंदाची, सुखाची, शांततेची आणि मानवतेची जी या द्वेषाच्या वणव्याला विझवून टाकायची शाश्वत शक्ती ठेवून असते. कदाचित तुझ्यामधून एखादा विनोबा, एखादा नेल्सन, एखादा मार्टिन सुद्धा निर्माण करू शकलो असतो. पण आता सगळंच तुझ्या आणि माझ्या हाताबाहेर गेलंय. मला अनुसरणे हे नेहमीच खूप अवघड आहे हे मला माहित आहे, तुला अनुसरणे मात्र आजकाल खूप सोपं झालंय. इतकं सोपं झालंय की मला आदर्श मानणारेही आता तुझ्या शैलीत विरोधकांचे आवाज बंद करतायत\nनथुरामा, कालाय तस्मै नमः \nलेखक- डॉ. विनय काटे\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nकविता निरोप दारात तुला शेवटची आंघोळ घालण्यासाठी गल्लीतल्या बायकांनी घोळका…\nस्वतःशी खरं वागून पहा परिचयाचा भंवताल सोडून देण्याचं भय वाटतं तुला परिचयाच्या या भंवतालात…\nतुझं माझं नातं भाडोत्री असतं तर बरं झालं असतं… राकेश शिर्के कविता ही कवीमनाच्या अनेकानेक आंदोलनांवर जन्म घेत असते.…\nदंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला… सिस्टरीन बाई पोलिओ,गव्हार आणि धनुर्वातबरोबरच ... एक थेंब बुद्ध ,एक…\nएकवार पंखावरूनी फिरो तुझा हात…. श्रीमती मानसी पटवर्धन... दादरच्या खांडके बिल्डिंग मध्ये घडलेल्या एका…\nवाह विनय सर, अगदी याच शब्दांत हे सगळं मांडव अस अनेक दिवसांपासून वाटतं होत.. बापू असते तर खरंच असेच व्यक्त झाले असते,या पत्रातून तुम्ही खऱ्या अर्थाने बापूना मांडल.. अगदी सहज सोपं शब्दातून, लिखाण शैलीतून बापूंना तुम्ही रेखाटलं,या पत्रातून बापू सहज समजून जातात.. हे पत्र कायम माझ्या संग्रही ठेवेल… तुम्हाला,तुमच्या शब्दांना,आणि तुमच्या लेखणीला सलाम….\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1733", "date_download": "2018-08-18T00:29:12Z", "digest": "sha1:NEAG2OQOCTEJCDUOWRIYELTLTP6MA3F7", "length": 8815, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n६४ टक्के बालकांना बालकामगार कायद्याची माहितीच नाही\nअल्पवयीन बालकांना कुठल्याही कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरीही अनेक ठिकाणी बालकामगारांना कामावर ठेवले जाते.\nपुणे : अल्पवयीन बालकांना कुठल्याही कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरीही अनेक ठिकाणी बालकामगारांना कामावर ठेवले जाते. मात्र, पुण्यातील १३ ते १७ या वयोगटातील ६४ टक्के बालकांना बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याबाबतची कुठलीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे .\nजागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त बालहक्क कृती गट (आर्क) यांच्या वतीने पुणे शहरातील येरवडा, विश्रांतवाडी, औंध, बिबवेवाडी व इतर वस्त्यांमधील मुलांसह बाल कामगार विषयावर चर्चा करून एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये बालकांसाठी असलेल्या अनेक बाबींची त्यांना माहिती नसल्याचे आढळून आले.\nबालसंरक्षण हक्क म्हणजे काय हे सांगता येईल का. असा प्रश्‍न विचारला असता केवळ ३७ टक्के बालकांना बालसंरक्षण कायद्याबाबत माहिती होती़. ६३ टक्के बालकांना स्वत:च्या संरक्षणासंबंधी कायदेशीर तरतुदीबाबत माहितीच नसल्याचे दिसून आले.\n७१ टक्के बालकांनी बालमजूर किंवा मजुरी करताना पाहिले असल्याचे सांगितले तर ८४ टक्के मुलांनी बालमजुरी अयोग्य असल्याचे सांगितले़.१२ टक्के बालकांना बालमजुरी योग्य असल्याचे वाटते़\nबालकामगार कायद्याबाबत माहिती आहे का असे विचारले असता ६४ टक्के बालकांना बालमजुरी कायदा अस्तित्वात असल्याची माहिती नाही. केवळ २२ टक्के मुलांना बालमजुरी कायद्याबाबत माहिती होती तर १४ टक्के बालके काहीच सांगू शकले नाहीत़ एकूण ७८ टक्के बालकांमध्ये बालहक्क कायद्याबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.\nआर्कतर्फे करण्यात आलेले हे सर्वेक्षण कामगार उपायुक्तांना मंगळवारी सर्व बालकांसह जाऊन देण्यात येणार असल्याचे आर्कचे समन्वयक सुशांत सोनोने यांनी सांगितले़ यामध्ये न्यू व्हिजन, आयएससी, होप, केक़े़पीक़े़पी., निर्माण, स्वाधार आणि आयडेंटी फौंडेशन यांनी सहभाग घेतला होता़ त्यात १३ ते १७ वयोगटातील १७१ मुलांनी भाग घेतला.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87.html", "date_download": "2018-08-18T00:26:10Z", "digest": "sha1:ESZLSGLYLBMDTMIQRBPRFI5HPLHKI7RR", "length": 9971, "nlines": 150, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "गंधोपचारासाठी वापरली जाणारी सुगंधी तेले - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nगंधोपचारासाठी वापरली जाणारी सुगंधी तेले\nगंधोपचारासाठी वापरली जाणारी सुगंधी तेले\nसुगंधी तेलांचे त्यांच्या गुणधर्मांनुसार आणि उपयुक्ततेनुसार वेगवेगळ्या प्रकारांमधे विभाजन केले जाते.\nटॉप नोटस, मिड्ल नोटस आणि बेस नोटस\nगंधोपचारासाठी वापरली जाणारी सुगंधी तेले\nह्या प्रकारचे तेल त्वरीत हवेत विरघळणारे असते. त्याचप्रमाणे शरीर आणि मनाला उभारी देणारेही असते.\nउदाहरणार्थ: तुळस, क्लॅरी सेज.\nह्या प्रकारच्या तेलांचा सुगंध त्यामानाने कमी असतो. परंतु त्याचा जास्त उपयोग शरीर कार्यासाठी होतो. जसे की पचनशक्ती, मासिकपाळी इत्यादि.\nह्या प्रकारच्या तेलांना सहसा थोडा उग्र आणि थोडा सौम्य गंध असतो. ज्यामुळे शरिराला एक छान आराम मिळतो.\nसर्वसाधारण व्याधींच्या उपचारांमध्ये वापरण्यात येणारी उपयुक्त तेले:\nही तेले ठराविक प्रमाणात मसाज, स्नान ह्या साठी शरीर आणि इतर त्वचेसाठी वापरली जातात.\nही तेले पुढील गोष्टींसाठीही वापरली जातात:\nहात आणि पायाची स्वच्छता\nगंधोपचारासाठी वापरली जाणारी सुगंधी तेले\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2018/01/30.html", "date_download": "2018-08-18T00:19:13Z", "digest": "sha1:Y4GY2DOKC2BH5TKIHHJIKTC7VUMO3PZ7", "length": 8457, "nlines": 151, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई 30 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nपोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई 30 जागा.\nपोलीस आयुक्त कार्यालय, मुंबईच्या आस्थापनेवर रिक्त असलेली विधी अधिकारी संवर्गातील पदे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत : 31 जानेवारी, 2018\n* रिक्त पदांची संख्या : 30\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \" पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई 30 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1736", "date_download": "2018-08-18T00:29:15Z", "digest": "sha1:IZXQKXJYJCDE4XF6PNKTPF4IRVQ2ZYFI", "length": 9255, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nनिधी गोळा केला १ हजार ३४ कोटी, कोषाध्यक्षाचे नाव देण्यास मात्र टाळाटाळ\nलोकांच्या व निवडणूक आयोगाच्या डोळ्यात माती फेकण्याचे काम भाजपकडून सुरुच\nनवी दिल्ली : देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष असलेला व साधन सुचितेचा आव आणणार्‍या भाजपाने २०१६-१७ या वर्षात १ हजार ३४ कोटी रुपयांचा निधी गोळा केला. मात्र कोषाध्यक्षांचे नाव देण्यात टाळाटाळ केली जात आहे. केवळ निवडणूक आयोगाच्याच नव्हे तर लोकांच्या डोळ्यात माती फेकण्याचे काम भाजपकडून सुरु आहे.\nनिवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या रिटर्न फाईलमध्ये २०१६-१७ या वर्षात भाजपने १ हजार ३४ कोटी रुपयांचा निधी गोळा केला. येणारे उत्पन्न या वर्षासाठी भाजपला चांगले गेले. त्यांच्या या निधीत गतवर्षापेक्षा ८१ टक्क्याने वाढ झाली.\nविशेष म्हणजे अन्य राजकीय पक्षांनी गोळा केलेल्या निधीपेक्षा भाजपचा निधी २ पटापेक्षा जास्त आहे. मात्र हा निधी गोळा करणारा व्यक्ती कोण आहे त्याबाबत कुठलीही माहिती दिली गेलेली नाही. लोकांना नाहीच मात्र निवडणूक आयोगालाही माहिती देण्यात आलेली नाही.\nनिवडणूक आयोग केवळ निवडणुका घेत नसून आयोगामार्फत राजकीय पक्षांचे लेखापरीक्षणही केले जाते. भाजपाने गेल्या काही वर्षात आपल्या कोषाध्यक्षाचे नाव जाहीर केलेले नाही.\n२०१६-१७ च्या ऑडीटमध्ये कोषाध्यक्षाच्या नावाच्या समोर एक अस्पष्ट हस्ताक्षर आहे. त्याचबरोबर पार्टीच्या अधिकृत वेबसाईटवर राष्ट्रीय कोषाध्यक्षाचे नाव असलेले पान खाली ठेवण्यात आलेले आहे.\nभाजपाचे शेवटचे कोषाध्यक्ष २०१४ पर्यंत पियूष गोयल होते. ते केंद्रीय मंत्री झाल्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती केली गेली याचा खुलासा भाजपने केलेले नाही. भाजपच्या अंतर्गत निवडणुकीत कोषाध्यक्ष नियुक्त केले जातात.\nत्याचबरोबर उत्पन्न आणि खर्च यावर कोषाध्यक्षाने लक्ष ठेवणे गरजेचे असते. परंतु केंद्रीय सत्तेवर असलेल्या भाजपाने निधी गोळा करणार्‍या कोषाध्यक्षाचे नाव देण्यास टाळाटाळ केली आहे.\nदरम्यान, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी या विषयी म्हणाले, भाजपाने निवडणूक आयोगाला पाठविलेले जमा खर्चाचे विवरण पत्र चुकीचे आहे. याबाबत निवडणूक आयोगाने हे विवरण पत्र स्वीकारण्याऐवजी भाजपला नोटीस पाठवायला पाहिजे होती. कोषाध्यक्ष कोण आहे याची विचारणा करायला हवी होती.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/decide-responsibility-organizers-says-high-court-135070", "date_download": "2018-08-18T01:24:20Z", "digest": "sha1:U46FF2YQZC4XIKBLY2WVWMVH3DDT2AL5", "length": 12907, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Decide responsibility for organizers says High Court आयोजकांवर जबाबदारी निश्‍चित करा : हायकोर्ट | eSakal", "raw_content": "\nआयोजकांवर जबाबदारी निश्‍चित करा : हायकोर्ट\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nमुंबई - गिरगाव चौपाटी येथे 2016 मध्ये झालेल्या \"मेक इन इंडिया' कार्यक्रमादरम्यान लागलेल्या आगीप्रकरणी आयोजकांवर जबाबदारी निश्‍चित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार याबाबत माहिती देण्यासाठी राज्य सरकारला तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच, आगीमुळे चौपाटीचे झालेले नुकसानही विचारात घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.\nमुंबई - गिरगाव चौपाटी येथे 2016 मध्ये झालेल्या \"मेक इन इंडिया' कार्यक्रमादरम्यान लागलेल्या आगीप्रकरणी आयोजकांवर जबाबदारी निश्‍चित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार याबाबत माहिती देण्यासाठी राज्य सरकारला तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच, आगीमुळे चौपाटीचे झालेले नुकसानही विचारात घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.\nन्या. अभय ओक आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याने दिलेला अहवाल खंडपीठाने नियुक्त केलेल्या समितीच्या वकिलाने सादर केला. कार्यक्रमासाठी उभारलेल्या स्टेजपासून जवळ ज्वालाग्राही पदार्थ ठेवले होते. त्यामुळेच ही आग लागल्याचे या अहवालात नमूद केले आहे. राज्य सरकारने या अहवालानुसार संबंधित आयोजकांवर काय कारवाई करणार, याची निश्‍चिती करावी, असे न्या. ओक यांनी सांगितले. या आगीमुळे चौपाटीचे झालेले नुकसानही विचारात घेणे आवश्‍यक आहे, असेही मत खंडपीठाने व्यक्त केले.\nमुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. कार्यक्रमस्थळी आग लागल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, याबाबत कल्पना असूनही अग्निसुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे. अग्निशामक दलाने कार्यक्रमाच्या वेळी एलपीजी सिलिंडर न वापरण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही कार्यक्रम स्थळी 15 गॅस सिलिंडर आढळले होते. कार्यक्रम सुरू असताना दारूकामाचा वापर होणार होता, त्यासाठी हे सिलिंडर वापरण्यात येणार होते. भडका उडाल्यामुळे अल्पावधीतच आग सर्वत्र पसरून नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद आहे.\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nमागितला \"स्टेट कोटा', दिला \"एनआरआय'\nतेल्हारा (जि. अकोला) - वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेतील घोळ पुढे येत आहेत. असाच एक प्रकार...\nपाटणा : बिहारमधील निवारागृहांतील गैरप्रकारांसदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज छापे घातले. पाटणा, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, बेगुसराय आणि...\nगोवा : धावत्या वाहनाने घेतला अचानक पेट\nगोवा : दक्षिण गोव्यातील झुआरी पुलाजवळ एका वाहनाने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत वाहन चालकांना प्रसंगवधान ओळखून वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवून...\nसिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा शिवसेनेकडे असतील - प्रदीप बोरकर\nसावंतवाडी - जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याबाबत कुठेही दुमत नाही, त्यांनी पाठीवरून हात फिरवल्यानंतर आम्ही कोणतेही काम करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82/page/3/", "date_download": "2018-08-18T00:57:48Z", "digest": "sha1:LKREEOTU4Y2JOQPO634R3MUDSAGHCM23", "length": 9388, "nlines": 114, "source_domain": "mediawatch.info", "title": "प्रत्येकाने वाचावं असं | Media Watch", "raw_content": "\nLatest प्रत्येकाने वाचावं असं News\nसावरकर माफीवीर तर भगतसिंग क्रांतिकारी होते\nडॉ. विवेक कोरडे निवडणुकीमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष रामाला ...\nमुकुंद कुळे यमुनाबाई वाईकर आणि शृंगारिक लावणी, म्हणजे सोन्यातलं जडावकाम. ...\nसुरमई तुम्हांला सुरमई माहीत आहे का बरोब्बर चवदार रसरशीत सुरमई कुणाला ...\nजाणतो मराठी, मानतो मराठी\n– प्रा.हरी नरके (सौजन्य – दैनिक पुढारी, कोल्हापूर, रविवार, बहार, ...\nगुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’\n© सुमित्र माडगूळकर पंचवटी च्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध ...\nपेट्रोल दरवाढीचे तर्क आणि तथ्य\nआनंद भंडारे सुरूवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो. भाजप विरोधक असलो तरीसुद्धा ...\nरविषकुमार: विकाऊ पत्रकारांच्या गर्दीतील आशेचा किरण\nमोहसीन शेख गेल्या काही दिवसात रविषकुमारला जीवे मारण्याच्या _धमक्या ...\nआसारामसारख्या भोंदूच्या स्त्रिया शिकार का होतात\nअविनाश दुधे बलात्कारी आसारामला परमेश्‍वर मानणार्‍या लाखो भाबड्या ...\nअविनाश दुधे अखेर आसाराम बलात्कारीच पाच वर्षापूवी आसारामबापूला बलात्कारच्या ...\nयोगी आदित्यनाथच्या अन्यायाचा बळी\nमुग्धा कर्णिक आदित्यनाथ बिश्तच्या दुष्टपणाचा, अन्यायाचा एक बळी. एक ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1737", "date_download": "2018-08-18T00:29:08Z", "digest": "sha1:5A7UCKEBV3SHJQSMIUPCLUVKEFS2KJUR", "length": 8683, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nगौरी लंकेश हत्येप्रकरणी महाराष्ट्रातून आणखी एकाला अटक\nवरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकच्या एसआयटी पोलिसांनी महाराष्ट्रातून आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या आहे.\nबंगळुरू : वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकच्या एसआयटी पोलिसांनी महाराष्ट्रातून आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या आहे. मुसक्या आवळण्यात आलेल्या व्यक्तीने गोळ्या झाडल्या असाव्यात अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.\nया व्यक्तीला कोणत्या शहरातून ताब्यात घेतले हे सांगण्यास कर्नाटक एसआयटीने नकार दिला. मात्र, ही व्यक्ती मराठी भाषिक असून ५ फूट १ इंच उंचीची आहे. त्याच्याकडून पिस्तूल मिळाले नसल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली.\nगौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्यात आली होती. त्यात गोळ्या झाडणारी व्यक्ती ही अटक केलेल्या व्यक्तीसारखी दिसत असल्याचे समोर आले आहे. श्रीरंगपटना येथील अनिलकुमारने दिलेल्या माहितीनुसार चार संशयितांचे रेखाचित्र बनवण्यात आले होते.\nअनिलकुमारला कोर्टात हजर करण्यात आले असून सीपीसी कलम ६४ अंतर्गत त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल कुमारने दिलेल्या जबाबीनुसार, परिवर्तनवादी चळवळीचे के.एस.भगवान यांच्याही हत्येचा कट रचण्यात आला होता.\nदरम्यान, एसआयटीने गौरी लंकेश हत्याप्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी नवीनकुमारने प्रविण उर्फ सुजीत कुमारसह गौरी लंकेशच्या हत्येचा कट रचला असल्याची कबुली दिली आहे.\nभगवान यांच्या हत्येच्या कटात पुण्यातील अमोल काळे, सिंधुदूर्गातील अमित देगवेकर आणि विजयपुरातील मनोहर यदावे यांचाही सहभाग होता. अमोल काळेचा सहकारी निहाल उर्फ दादा हा सध्या बेपत्ता असून त्याचा गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणाशी संबंध असल्याची शंका आहे.\nत्याशिवाय मोहन गौडा या संशयिताचा शोध एसआयटी घेत आहे. मोहन गौडानेच नवीन कुमारला सुजित कुमारशी ओळख करुन दिली आणि गौरी लंकेशची हत्या करायची असल्याचे नवीन कुमारला सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_5554.html", "date_download": "2018-08-18T00:47:27Z", "digest": "sha1:W2DQIN5U7UPERH7TRFSVYJQB2YCF357R", "length": 3610, "nlines": 61, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "फ़क्त तुझ्यासाठी. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » फ़क्त तुझ्यासाठी. » फ़क्त तुझ्यासाठी.\nतुझी वाट पाहतांना दिवस संपतात\nपणं वाट पाहणं संपत नाही\nआयुष्यावरीलं तुझी छाप पुसुन टाकणं\nका रे मला जमत नाही\nका तुझा सहवास दरवळत राहतो आजही\nझालेल्या जखमा बुजता बुजता पुन्हा वाहायला लागतात\nका ती वेदना नको असतांनाही हवीहवीशी वाटत\nका तुझी आठवणं नको असतांनाही येतचं राहते\nका पुन्हा पुन्हा मला तुझ्याचंकडे खेचुन नेते\nRelated Tips : फ़क्त तुझ्यासाठी.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1739", "date_download": "2018-08-18T00:29:04Z", "digest": "sha1:SX7H4LC3NQD3LEZ4DUAPOTU7XB67K7MH", "length": 8237, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nपीएनबी घोटाळ्यावरुन आरबीआयच्या माजी गर्व्हनरांनी केंद्राला फटकारले\nकरदात्या जनतेला सरकारने उत्तर द्यायलाच हवे- वाय.वी.रेड्डी\nकोल्हापूर : ११ हजार कोटींचा पीएनबीला चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीला धारेवर धरतानाच या घोटाळ्यावर आरबीआयचे माजी गर्व्हनर वाय.वी.रेड्डी केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे.\nया प्रकरणी करदात्या जनतेला सरकारने उत्तर द्यायला हवे, असेही त्यांनी बजावले आहे. बँकांना सुरक्षित कशी ठेवायची या विषयावर रेड्डी यांनी एका कार्यक्रमात हे भाष्य केले.\nदेशात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मोठ मोठे घोटाळे होत आहेत. यामुळे हजारो कोटींचा चुना लागत आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होत आहे. ही देशाची फसवणूक आहे. या फसवणुकीबद्दल रेड्डी यांनी चिंता व्यक्त केली. ज्यांनी चिंता करायला हवी ते बँकेचे मालक आहेत.\nतर त्या बँकांचे मालक सरकार आहे. परंतु सरकारही हा विषय गांभिर्याने घेताना दिसत नाही. बँकांमध्ये होणार्‍या घोटाळ्यांची नुकसान भरपाई सर्वसामान्य करदाता करत असतो. पीएनबीचा घोटाळा एवढा मोठा आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेवरील विश्‍वासही उडाला आहे.\nबँकांवर जनतेचा विश्‍वास कायम ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेची जबाबदारी होती. परंतु ही जबाबदारी रिझर्व्ह बँकेने झटकली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आपली पर्यवेक्षण व्यवस्थेची समिक्षा करायला हवी.\nसरकार उचलत असलेली पावले व सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांमुळे आरबीआयवर अधिक विश्‍वास वाढू शकेल. सीबीआयने बँकांमध्ये होणार्‍या घोटाळ्यांविरोधात पावले उचलली आहेत.\nत्या घोटाळ्यातील खर्‍या आरोपींविरोधात तक्रार व्हायला हवी. त्या आरोपींना सजा मिळेल का या प्रश्‍नांचे उत्तर नसल्याचे सांगत बँकींग प्रणालीची विश्‍वासार्हता गमावली असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_1471.html", "date_download": "2018-08-18T00:48:31Z", "digest": "sha1:C3TXOKVAJDIJQBOR5KLNMUQN6XISAVPY", "length": 4443, "nlines": 66, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "जीव दंगला गुंगला रंगला. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » जीव दंगला गुंगला रंगला. » जीव दंगला गुंगला रंगला.\nजीव दंगला गुंगला रंगला.\nजीव दंगला गुंगला रंगला असा पीरमाची आस तू\nजीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू\nपैलतीर नेशील साथ मला देशील काळीज माझा तू\nसुख भरतीला आलं नभ धरतीला आलं पुनावाचा चांद तू\nजीव दंगला गुंगला रंगला असा पीरमाची आस तू\nजीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू\nचांद सुगंधा येईल रात उसासा देईल सारी धरती तुझी\nखुलं आभाळ ढगाळ त्याला रुढीचा ईटाळ माझ्या लाख सजणा\nहि काकाणाची तोड माळ तू\nखुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन\nतुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ\nजीव दंगला गुंगला रंगला असा पीरमाची आस तू\nजीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू\nस्वर: हरिहरन आणि श्रेया घोशाल\nसंगीत : अजय अतुल.\nजीव दंगला गुंगला रंगला.\nRelated Tips : जीव दंगला गुंगला रंगला.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_8369.html", "date_download": "2018-08-18T00:48:34Z", "digest": "sha1:QFXCBNV6Y45V5EJ6HUURQ5JLTQSZ237Z", "length": 3249, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "सोडुन का जातं. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » सोडुन का जातं. » सोडुन का जातं.\nकुणाला कुणी असं सोडुन का जातं रेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं रेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं मनाशी मनं आधी जुळवायची कशाला मनाशी मनं आधी जुळवायची कशाला जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा- या मनास काट्यांतच मग खुडावं लागतं... कुणाला कुणी असं सोडुन का जातं \n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/internet-and-satellite-existed-mahabharata-era-claims-tripura-cm-biplab-deb-110590", "date_download": "2018-08-18T01:39:47Z", "digest": "sha1:62B6SBENA7MWYZCSUV53LUHKYTN3E4AB", "length": 11837, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Internet and satellite existed since Mahabharata era, claims Tripura CM Biplab Deb महाभारत काळातही अस्तित्वात होते इंटरनेट: मुख्यमंत्री विप्लव देव | eSakal", "raw_content": "\nमहाभारत काळातही अस्तित्वात होते इंटरनेट: मुख्यमंत्री विप्लव देव\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nत्रिपुरा: गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्रिपुरामधील भाजपचे तरूण मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी संबोधित केले. त्यावेळी 'महाभारत काळात इंटरनेट अस्तित्वात होते आणि त्याकाळातील लोक इंटरनेटचा वापर करत होते,' असा दावा त्यांनी केला आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.\n'महाभारत काळात युद्धात काय होत आहे हे संजय धृतराष्ट्राला सांगत होते. याचा अर्थ त्याकाळातही टेक्नॉलॉजी होती. इंटरनेट होते. म्हणजे त्याकाळातही या देशात इंटरनेट अस्तित्वात होते,' असा दावा देव यावेळी बोलाताना म्हणाले\nत्रिपुरा: गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्रिपुरामधील भाजपचे तरूण मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी संबोधित केले. त्यावेळी 'महाभारत काळात इंटरनेट अस्तित्वात होते आणि त्याकाळातील लोक इंटरनेटचा वापर करत होते,' असा दावा त्यांनी केला आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.\n'महाभारत काळात युद्धात काय होत आहे हे संजय धृतराष्ट्राला सांगत होते. याचा अर्थ त्याकाळातही टेक्नॉलॉजी होती. इंटरनेट होते. म्हणजे त्याकाळातही या देशात इंटरनेट अस्तित्वात होते,' असा दावा देव यावेळी बोलाताना म्हणाले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'डिजिटल इंडिया' योजनेचे कौतुक करताना देव यांनी हा दावा केला. मोदी स्वत: सोशल मीडियावर असतात आणि तुमचा सोशल मीडिया अपडेट का नाही याची ते इतरांनाही विचारणा करतात,' असेही त्यांनी सांगितले.आणि त्यामुळेच मोदी सत्तेत आल्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर सुरू करणे सर्वांना गरजेचे वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-502.html", "date_download": "2018-08-18T00:23:03Z", "digest": "sha1:V3HBX5WFOKOD6JUL6B653ZWHYICZHCHC", "length": 5257, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "वाहनाची धडक बसून शालेय विद्यार्थिनी ठार - अहमदनगरLive24", "raw_content": "\nवाहनाची धडक बसून शालेय विद्यार्थिनी ठार\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अज्ञात वाहनाची धडक बसून शालेय विद्यार्थिनी जागीच ठार झाली. हा अपघात पुणतांबेफाटा ते झगडेफाटा रस्त्यावरील पवार वस्तीनजीक शनिवारी सकाळी सहा वाजता झाला. संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीत शिकणारी श्रुती रामनाथ कांदळकर (१५) ही विद्यार्थिनी पहाटे सायकलवर फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपवार वस्तीनजीक भरधाव वाहनाची तिला जोराची धडक बसली. डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव होऊन श्रुतीचा करुण अंत झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन फसार झाला. अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत श्रुतीने श्वास सोडला होता.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nती खेळ व अभ्यासात अतिशय हुशार होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली. धर्मा भास्कर कांदळकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक दौलत जाधव करत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-603.html", "date_download": "2018-08-18T00:24:49Z", "digest": "sha1:5MKS25OUM5CAOSMMIFJY5VKILTK7XDEV", "length": 6795, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणार ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Politics News पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणार \nपोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एकीकडे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना अटक करण्यात आली, तर दुसरीकडे पोलिसांवर दगडफेेक करणाऱ्या एकाही शिवसेना कार्यकर्त्यावर कारवाई झालेली नाही. उलट, त्यांच्या विरोधात लावलेले कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) वगळण्यात आले. पोलिसांच्या या पक्षपातीपणाबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.\nकारवाई तर दूरच उलट कलम हटवले.\nकेडगाव दुहेरी हत्याकांडानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांवर, तसेच परिसरातील नागरिकांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. हत्याकांडात मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या मृतदेहासही पोलिसांना हात लावू दिला नाही. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसेना कार्यकत्यांवर गुन्हा दाखल केला. सदोष मनुष्यवधा प्रयत्न केल्याचे कलमही त्यांच्या विरोधात लावण्यात आले. परंतु शिवसेना कार्यकत्यांवर कारवाई तर दूरच उलट त्यांच्या विराेधातील ३०८ कलम हटवण्यात आले.\nतोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे\nपोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना मात्र तत्काळ अटक करण्यात आली. पोलिसांनी तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे, त्यात तोडफोड करताना जे दिसतील त्यांच्यावर कारवाई करावी, परंतु जे घटनास्थळी नव्हते, त्यांच्यावरही पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले.\nराष्ट्रवादी देखील न्यायालयात दाद मागणार \nपोलिसांच्या या पक्षपातीपणाबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये सध्या तीव्र असंतोष दिसून येत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी शांत राहण्याचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत राष्ट्रवादी देखील न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-kankavali-nagarpanchayat-election-101503", "date_download": "2018-08-18T01:10:31Z", "digest": "sha1:OW5FEL3F7A6OL4DOD24LIT2CXP4Z7KSO", "length": 13843, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election कणकवली नगरपंचायतीमध्ये आचारसंहितेनंतर राजकीय हालचाली गतिमान | eSakal", "raw_content": "\nकणकवली नगरपंचायतीमध्ये आचारसंहितेनंतर राजकीय हालचाली गतिमान\nबुधवार, 7 मार्च 2018\nकणकवली - कणकवली नगरपंचायतीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शहरातील सर्वच पक्षांतील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. यात ‘एकच लक्ष भाजपचा नगराध्यक्ष’ असा नारा देत भाजपकडून युवा नेते संदेश पारकर यांचे प्रचार कॅम्पेन सुरू केले आहे. दुसरीकडे गाव आघाडीकडूनही प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चितीचे काम सुरू केले आहे. तर स्वाभिमान पक्षानेही मतदार संपर्क अभियानाची गती वाढवली आहे.\nकणकवली - कणकवली नगरपंचायतीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शहरातील सर्वच पक्षांतील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. यात ‘एकच लक्ष भाजपचा नगराध्यक्ष’ असा नारा देत भाजपकडून युवा नेते संदेश पारकर यांचे प्रचार कॅम्पेन सुरू केले आहे. दुसरीकडे गाव आघाडीकडूनही प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चितीचे काम सुरू केले आहे. तर स्वाभिमान पक्षानेही मतदार संपर्क अभियानाची गती वाढवली आहे.\nअंतिम मतदार यादी निश्‍चित होत नसल्याने नगरपंचायतीची आचारसंहिता रखडली होती. सोमवारी रात्री निवडणूकीची अधिसूचना जाहीर झाली, त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदार गाठीभेटींना वेग दिला आहे. तर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांची उद्‌घाटने व इतर कार्यक्रम बंद झाले आहेत.\nआगामी विधानसभेत आपली ताकद दाखविण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार आहे. त्याला टक्‍कर देण्यासाठी काही दिवसापूर्वी शिवसेना आणि भाजप नेत्यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली. यात युती करून निवडणुका लढविण्याबाबत एकमत झाले आहे. मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावरच लढविण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.\nशहराच्या सत्ता परीघामध्ये शहरातील प्रमुख मानकरी मंडळींना अल्प प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले आहे. पुतळोजी राणे हे इथल्या राणे वतनदार कुटुंबातून कनकनगरीचे सरपंच झाले होते. त्यानंतर शहरातील सरपंच अथवा नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातीलच नगराध्यक्ष असावा. तसेच सर्वच प्रभागातून शहरातील स्थानिकांना संधी मिळायला हवी अशी भूमिका घेऊन शहर विकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे. या आघाडीकडूनही प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चिती सुरू केली आहे.\nनिवडणुकीत शहर आघाडी देखील उतरणार असल्याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसणार आहे. त्यावरही मात करण्यासाठी सध्या स्वाभिमानसह भाजप आणि शिवसेना पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nराणीच्या बागेत जिराफ, झेब्राही\nमुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/folk-dance-occasion-vetal-maharaj-festival-sangavi-pune-105757", "date_download": "2018-08-18T01:36:00Z", "digest": "sha1:WURMYKX5MO4GC2BQ4NT2QI6V4UX4VZDO", "length": 11054, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "folk dance on the occasion of vetal maharaj festival in sangavi pune जुनी सांगवीतील वेताळ महाराज उत्सवात लावणीने रंगत | eSakal", "raw_content": "\nजुनी सांगवीतील वेताळ महाराज उत्सवात लावणीने रंगत\nमंगळवार, 27 मार्च 2018\nजुनी सांगवी (पुणे) : टी.व्ही व मोबाईलच्या जमान्यात गावच्या ऊरूस यात्रेतुन लोप पावत चाललेली लोककला जुनी सांगवी येथील ग्रामदैवत वेताळ महाराज उत्सवातुन सांगवीकरांना अनुभवयास मिळाली.\nजुनी सांगवी (पुणे) : टी.व्ही व मोबाईलच्या जमान्यात गावच्या ऊरूस यात्रेतुन लोप पावत चाललेली लोककला जुनी सांगवी येथील ग्रामदैवत वेताळ महाराज उत्सवातुन सांगवीकरांना अनुभवयास मिळाली.\nयात्रेच्या शेवटच्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी जुनी सांगवीत \"लोकरंग महाराष्ट्राचे, या प्रसिद्ध नर्तक फिरोज मुजावर व त्यांच्या सहकार्यांना पाचारण करण्यात आले होते. विस्मरणात गेलेली गण गवळण, बतावणीची ठसकेदार कॉमेडी, देवीचा जोगवा व वाघ्या मुरळीची पारंपारिक गाणी..सोबत ठसकेबाज लावण्यांनी सांगवीकरांना ठेका धरायला भाग पाडले. तर लावणीने यात्रेच्या शेवटच्या दिवशी उत्सवात रंगत आणली. या रावजी बसा भावजी, प्रितीच झुळ झुळ पाणी, बाई मी लाडाची कैरी पाडाची, येवु कशी कशी मी नांदायला अशा लावण्या फिरोज मुजावर व सहकाऱ्यांनी सादर केल्या. यावेळी त्यांच्याद्वारे अभिनयातून साकारलेले साई लिला दर्शन व स्वामी समर्थ अवतार दर्शन कलाकृतीस सांगवीकरांनी भरभरून दाद दिली.\nतर पिकल्या पानाचा देठं की हो हिरावा, चोरीचा मामला या मराठी गाण्यांवर तरूणाईस ठेका धरायला भाग पाडले. कार्यक्रमादरम्यान सिने कलावंत फिरोज मुजावर यांचा सांगवीकर व उत्सव समितीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nAtal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींना पुणेकरांची श्रद्धांजली\nपुणे - पुण्याबरोबरील ऋणानुबंध जतन करणारे माजी पंतप्रधान अटलबिहरी वाजपेयी यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांनी शुक्रवारी श्रद्धांजली...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nमुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/730-2/", "date_download": "2018-08-18T00:56:49Z", "digest": "sha1:5MLCSKRGUS3JMZBLXNYZTYLYNNW6ELRO", "length": 23966, "nlines": 100, "source_domain": "mediawatch.info", "title": "बापू , आम्ही करंटे आहोत ! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं बापू , आम्ही करंटे आहोत \nबापू , आम्ही करंटे आहोत \nकाल शनिवारी तुमच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशाने आदराने तुमचं स्मरण केलं. तुम्ही गेल्यापासून देशाच्या कानाकोप-यात़़. दिल्लीच्या राजघाटापासून अगदी अंदमान-निकोबारमधल्या दुर्गम बेटांवरसुद्धा २ आॅक्टोबर व ३० जानेवारी या दोन दिवशी तुम्हाला अभिवादन केलं जातं. असं कौतुकाने सांगितलं जातं की, या देशात असं शहर नाही, गाव नाही; जिथे तुमच्या नावाचा चौक वा पुतळा नाही़. तुमच्या स्मृतिदिनी अशा सा-या पुतळ्यांना, प्रतिमांना आम्ही वंदन करतो . पण, बापू, तुमचं हे कौतुक येथेच संपतं. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे नावाच्या मानवी जनावराने तुमचं भौतिक अस्तित्व संपविल्यापासून आम्ही तुम्हाला पुतळा व प्रतिमेत बंदिस्त करून टाकलं, ते कायमचं त्या दिवसापासून आम्ही तुमची तत्त्वंसुद्धा तुमच्या प्रतिमेसारखीच खुंटीला टांगून ठेवली आहे . तसंही बापू, या देशाला मोठ्या माणसांना प्रतिमेत बंदिस्त करून त्याला देवत्त्व बहाल करण्याची सवय आहे . त्याला देव केलं की, आम्ही तर साधी माणसं आहोत, आम्हाला त्यांच्यासारखं वागणं कसं जमणार, असं समर्थन करण्याची सोय आम्ही करून घेतो़. बापू, तुम्हाला तर प्रतिमेत बंदिस्त करून ठेवण्याची आमची खूपच गरज होती़. कारण तुमचं कुठलंच तत्त्व आमच्या सोयीचं नाही़. तुम्ही सत्याचा आग्रह धरा, असं सांगता . तुम्ही सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करायला सांगता़. तुम्ही आवश्यक तेवढाच पैशाचा संचय करा, असंही सांगता. चारित्र्य जोपासण्याचा आग्रह करता . संयम बाळगण्याचा उपदेश करता . सत्ता ही सर्वोच्च नाही़ तिच्यापासूर दूर रहा, असं काहीबाही सांगता . बापू , यातील एकही गोष्ट आमच्या सोयीची नाही़. तुम्ही आयुष्यभर तुमच्या आतील आवाजासोबत प्रामाणिक राहिले़ आम्ही आम्हाला जेव्हापासून समजायला लागलं, तेव्हापासून तो आवाज दाबण्यातच धन्यता मानणारे आहोत .\nबापू, तुम्ही गेल्यानंतर तुमचा विचार या देशात रूजणार नाही, याची आपल्या राज्यकर्त्यांसह आम्ही सर्वांनीच काळजी घेतली . त्यामुळेच तुम्ही सगळीकडेच आहात पण कुठेच नाही, अशी स्थिती आहे . विडंबना बघा़ या देशातील प्रत्येक राजकीय पक्ष व सामाजिक संस्था – संघटनांचे पदाधिकारी सार्वजनिक जीवनात तुमच्या नावाचा महिमा गात असतात. मात्र, प्रत्यक्षात तुम्ही कोणालाच नको आहे . समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी, संघवाले, काँग्रेसवाले़.. . सारेच तुमच्या विचारांना मोडित काढायला निघाले आहेत . समाजवादी वरवर तुमच्याबद्दल प्रेम दाखवितात़ प्रत्यक्षात तुमच्या विचारांची पोथी वाचण्याशिवाय ठोस त्यांनी काही केलं नाही़ . अंगावर खादीचा कुर्ता चढवून ढोंगीपणे वागण्यात त्यांच्यापैकी अनेकांनी आयुष्य घालविलं. साम्यवादांना तुम्ही कधी चाललाच नाही़. त्यांची सारी श्रद्धास्थानं रशिया, चीनमध्ये असल्याने तुमचं मोठेपण ते मान्य करतील, याची शक्यताच नाही़. आंबेडकरवाद्यांनाही तुमच्याबद्दल आक्षेच आहेच . पुणे करारामुळे बाबासाहेबांना माघार घ्यावी लागली हे शल्य अद्याप त्यांना विसरता येत नाही़. संघवाल्यांना तर तुमची कायम अ‍ॅलर्जी राहिली आहे . या देशात ज्या काही समस्या आहेत, त्याला गांधी नावाचा खलपुरूष जबाबदार आहे, असंच ते मानतात . यामुळेच त्यांनी कायम तुमची हेटाळणी करण्यातच धन्यता मानली आहे . जग तुम्हाला मानते म्हटल्यानंतर संघाच्या सकाळच्या प्रार्थनेत नाईलाजाने त्यांनी तुमच्या नावाचा समावेश केला . पण त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचा द्वेष कायम आहे़ (गमतीची गोष्ट अशी बापू, त्यांचा कट्टर स्वयंसेवक पंंतप्रधानपदावर पोहोचल्यानंतर त्यांना कार्यालयात सर्वप्रथम तुमचीच प्रतिमा ठेवावी लागली . हेडगेवार, गोळवलकरांना जागा देण्याची हिंमत ते करु शकले नाहीत़) काँग्रेसवाल्यांबद्दल काय सांगायचं… तुमच्या नावाचा सर्वाधिक फायदा त्यांनी करून घेतला . मात्र तुमच्या तत्त्वांचा सर्वात मोठा पराभव कोणी केला असेल तर तो त्यांनीच केला़. डोक्यावर गांधी टोपी चढवून तुमच्या सा-या विचारांची ऐसीतैशी करून वर गांधी बाप्पा की जय म्हणण्याचा निर्ल्लज्यपणा त्यांनाच साधू शकतो .\nतसंही बापू, कोणाकोणाला दोष द्यायचा अनेकदा असं वाटतं की, या देशाला तुम्ही कळलेच नाही़. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या आमच्या पिढीसमोर खरा गांधी कोणी मांडलाच नाही़’ ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ असच आम्हाला शिकविण्यात आलं . आमच्यापुढे पराभूत, थकलेला गांधीच मांडण्यात आला . बापू, प्रामाणिकपणे तुम्हाला समजून घेतल्यानंतर लक्षात येतं, तुम्ही कधीच थकले नव्हता़. पराभूत झाले नव्हता . आफ्रिकेतील तुमच्या संघर्षापासून चंपारण, दांडी, असहकार, करो या मरो आंदोलनापर्यंत आणि अगदी शेवटी नौखालीच्या दिवसापर्यंतच तुमचं आयुष्य तपासलं, तर ठिकठिकाणी संघर्षच दिसून येतो . गांधी हताश होऊन बसले आहेत, असं कुठेही दिसत नाही़. मात्र, आमच्या पिढीसमोर काठी टेकवत जाणारा, आधार घेऊनच चालणारा हतबल गांधीच मांडण्यात आला . बापू, वाईट याचं वाटतं की, तुमचा मोहनलाल करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा प्रवास आम्ही समजूनच घेतला नाही . एका अगदी सामान्य माणसाचा महात्मा कसा होतो, हे या देशाने समजून घेतलं असतं, तर स्वातंत्र्यानंतरचा इतिहास काही वेगळा राहिला असता . खर सांगायच ना बापू, भारताबाहेरील जगाला तुम्ही जेवढे कळले ना, तेवढे आम्हाला नाही समजले़. आम्हाला तुम्हाला समजून घेण्यासाठी तो रिचर्ड अ‍ॅटनबरो नावाचा परदेशी माणूसच कामी आला . तुमच्यावर परदेशी माणसांनी किती भरभरून लिहलंय . तुम्ही असामान्य आहात, अद्वितीय आहात, हे त्यांनी केव्हाच ओळखलं होतं. जगाला तुमचं मोठेपण समजणार नाही, हे सुद्धा त्यांच्यापैकी काहींच्या तेव्हाच लक्षात आलं होतं. उगाचच नाही़. आईन्स्टाईन म्हणून गेला की, गांधी नावाचा हाडामासाचा माणूस या जगात होऊन गेला, यावर भविष्यात कोणी विश्वास ठेवणार नाही़.\nबापू, आम्ही खरच करंटे आहोत़ जग आम्हाला महात्मा गांधीचा देश म्हणून ओळखतो, पण आम्ही तुमच्या विचारांशी, त्या विचाराच्या ताकदीशी अपरिचित . जगातील अनेक माणसं तुमच्या वाटेवर चालून इतिहास घडवितात, तेव्हा आम्हाला तुमच्या विचारांची ताकद कळते, खरं तर जगात तिथे कुठे असमानता, मानवता, हुकुमशाहीविरूद्ध लढा सुरू असतो, जिथे कुठे माणसाला माणसासारखी वागणूक मिळत नाही, तिथे तुम्हाला समोर ठेवूनच लढा लढला जातो . मार्टिन ल्यूथर किंग असो वा नेल्सन मंडेला़ तुमच्या मार्गाने जाऊनच त्यांनी इतिहासाच्या पानात आपल नाव कोरलंय . सर्वशक्तीमान अमेरिकेचा अध्यक्ष बराक ओबामा जेव्हा सांगतोय की, गांधी हे माझ प्रेरणास्थान आहे, तेव्हा ते केवळ पोकळ शब्द नसतात़. त्याला समृद्ध करून गेलेली ती अनुभूती असते़. बापू, जगात कुठेही मोठी समस्या निर्माण झाली की, शेवटी तुमचाच विचार मार्ग दाखवितो, हे आता अनेकदा सिद्ध झालं आहे . बापू, हा देश तुमच्या विचारांसोबत वेळोवेळी कृतघ्र झाला असला, आम्ही सर्वांनी तुमच्या तत्त्वांना दडपण्याचा प्रयत्न केला, तरी तुमचा विचार शाश्वत आहे . तो कधीच संपू शकत नाही, हे आता उशिरा का होईना आम्हाला पटायला लागलं आहे. सत्य, अहिंसा ही तुमची मूल्यं कुठल्याही काळात तेवढीच महत्त्वाची आहेत, हे सुद्धा लक्षात यायला लागलं आहे . तुमच्या विचारांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे, हे सुद्धा समजत आहे . बापू, उशीर खूप झाला आहे़ पण . . . तुमच्या मार्गावर चालत राहिल्यास़़. ‘नई सुबह आयेंगी़.’, हा विश्वास आता निश्चितपणे निर्माण झाला आहे .\n(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nपुरुष नावाच्या पशुंनो…. काश्मिरमधील कथुआ येथे असिफा नावाच्या ८ वर्षीय मुलीवर मंदिरात पोलीस…\nसुरमई तुम्हांला सुरमई माहीत आहे का बरोब्बर\nसंघाची पापं खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे अमेय तिरोडकर तुम्ही नेहरूंचं 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' वाचलंय का\nटीव्ही 9 नंबर 1 आले कसे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर वृत्तवाहिन्यांनी ज्या…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.cehat.org/publications/1490868335", "date_download": "2018-08-18T01:26:36Z", "digest": "sha1:V4Q6RFOT5VPGIPR4MDJN5QQEOX6WIJH4", "length": 3522, "nlines": 76, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरिता आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा\nवैद्यकीय गर्भपात कायदा : महाराष्ट्रातील सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_5707.html", "date_download": "2018-08-18T00:46:05Z", "digest": "sha1:J5PPGHYP4NZGZDV7UEP4SEGXAHVL4WHV", "length": 4355, "nlines": 65, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "कुणीतरी आठवण काढतंय. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » कुणीतरी आठवण काढतंय. » कुणीतरी आठवण काढतंय.\nहसता हसता डोळे अलगद येतीलही भरून,\nबोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन,\nकावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही,\nकुणीतरी आठवण काढतयं, बाकी काही नाही.........\nमोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल,\nजुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल,\nदिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास,\nपावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास,\nघाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही,\nकुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही........... .\nजेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका,\nघरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता\nचेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे,\nबोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे,\nसांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही,\n\"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही..........\nRelated Tips : कुणीतरी आठवण काढतंय.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/category/krushi-sevek-paper/page/3/", "date_download": "2018-08-18T00:21:04Z", "digest": "sha1:SODXMEXYIZ4FGATPAYTO3JQ3KQ7T7WB5", "length": 15369, "nlines": 594, "source_domain": "govexam.in", "title": "Krushi Sevek Paper Archives - Page 3 of 5 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 6 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 6\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 6\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 5 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 5\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 5\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 4 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 4\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 4\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 3 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 3\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 3\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रांनो, खास आपल्या सरावासाठी कृषीसेवक सराव पेपर 2 चा पेपर देत आहो आम्ही रोज नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद\nLeaderboard: कृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 2\nकृषीसेवक प्रॅक्टिस पेपर - 2\nGovNokri.in व GovExam.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…\nहा पेपर सोडवण्यासाठी आपण लॉगीन असणे आवश्यक आहे येथे क्लिक करून लॉगीन करा. You must sign in or sign up to start the quiz.\nपेपर सोडवण्यास लागलेला वेळ :\nआपले नाव TOP LIST मध्ये समाविष्ट करण्यासाठी खालील माहिती भरा...\nआपण सोडवलेले प्रश्न आणि बरोबर उत्तरे बघण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_282.html", "date_download": "2018-08-18T00:46:29Z", "digest": "sha1:ONYNRZ54G2CUF5BGMTJAZOARYN2O4AHR", "length": 3167, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "कोणाचे हृदय तोडु नये.. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » कोणाचे हृदय तोडु नये.. » कोणाचे हृदय तोडु नये..\nकोणाचे हृदय तोडु नये..\nपुस्तकात लिहिले आहे कीनियम तोडू नये, उद्यानात लिहिले आहे कीफुल तोडू नये, पण सगळ्यात महत्त्वाचे तरहृदय आहे तेव्हा कोणी का नाहीलिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये....\nकोणाचे हृदय तोडु नये..\nRelated Tips : कोणाचे हृदय तोडु नये..\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.tripoto.com/trip/first-sunrise-of-year-2016-from-top-of-maharashtra-58c10fe7bb23f", "date_download": "2018-08-18T01:24:12Z", "digest": "sha1:F52FMBR3U5W763AC2K3HEVRNWAEW2IKG", "length": 19159, "nlines": 186, "source_domain": "www.tripoto.com", "title": "First Sunrise of Year 2016 from Top of Maharashtra - Tripoto", "raw_content": "\n(ता . अकोले, जि . अहमदनगर )\n\"अरे वैभव , बरं झालं फोन केलास ; मी करणारच होतो 31st चा काय plan आहे कळसुबाई ला येशील का कळसुबाई ला येशील का\" - सौरभ .\nसाल २०१६ या नवीन वर्षा च स्वागत - आणि Mumbai Travellers ची 4th Anniversary, असा दुहेरी योग.\nFinally - ऑफिस मध्ये शिफ्ट वगरे सगळा manage करून सौरभ ला होकार कळवला. आता नवीन वर्षाच्या पाहिल्या ब्राम्हमुहुर्ता नंतर होणाऱ्या नारायणाच्या दर्शनाचे वेध लागले होते.\n … ५४०७ फुट (१६४६ मीटर ) उंच असलेलं, हे महाराष्ट्रातील अत्युच शिखर, ईगतपुरी - भंडारदरा या मार्गावर असलेल्या 'बारी' या गावाजवळ आहे.\n१० नाही, २० नाही तर आम्ही तब्बल १०६ लोकांनी 31st च्या रात्री हा महाकाय सर केला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुर्य - नारायणाच्या आगमनाचे दर्शन घेतले.\nअर्थातच पुर्व नियोजनासाठी सौरभ आणि जोगी जी यांचा आधीच बारीला मुक्काम होता, आणि साहजिकच इकडील सर्व व्यवस्थेचा भार हा करीष्मा आणि मयूर शिंदे ऊर्फ मामा यांच्या खांद्यावर होता. आज पर्यंत फक्त Phone आणि mails वर communication झालेल्या करीष्मा आणि जोगी यांना मी प्रथमच भेटणार होतो, त्यामुळे ती एक आगळी - वेगळी उत्सुकता माझ्या मनात रमत होती.\nतर …. ३१ तारखेला संध्याकाळी जवळपास आम्हा १०० लोकांचा लवाजमा कसाऱ्या हून बारी कडे रवाना झाला.\n अशी प्रथा च ३१-डीसेंबर २०११ पासून सुरु झाली. पुढे जाऊन या प्रथेच परंपरेत नक्की रुपांतर होईल या बद्दल शंकाच नाही.\n'विराज खोरजुवेकर ' एक आगळ - वेगळं नैसर्गिक व्यक्तिमत्व, या माणसा मुळेच माझी आणि Mumbai Travellers ची ओळख झाली. गेल्या तीन - साडेतीन वर्षात MT बरोबर अनेक इवेन्ट स झाल्या. अगदी पाहिल्या दिवसा पासुन इथे परकं असं कधी वाटलंच नाही. पुढे याच प्रवासात - वैभव खैरे , कौस्तुभ सावंत , किरण माळवी आणि काही भन्नाट Travellers यांच्याशी ओळख आणि मैत्री झाली.\nकळसु आई चा आशीर्वाद आणि मुंबईकरांच भरभरून प्रेम लाभलेल्या Mumbai Travellers ला पुढील वाटचाली साठी - आम्हा पुणेकारांच्या भरभरून शुभेच्छा \nशेवटची Batch घेऊन मी बारी ला पोहोचलो. आमच्या आधी आलेली मंडळी विश्राम घेऊन जेवणात मग्न झाली होती. आम्हीही मग जेवणं आटोपली.… गोरक्षच्या घरास आज जणू काही सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते… घटीका जवळ आली होती …. count down begin … आणि बरोबर १२ च्या ठोक्याला १०६ travellers चा एकच निनाद … \"Haaapppy New Year \" … मग काय … Crazy introduction round …. Cake cutting …. शुभेच्छांची देवाणघेवाण … एक आनंदाई वातावरण .… 'इलाही … मेरा जी आये -आये … \" या travellers song ने आम्ही कार्यक्रमाची सांगता केली व इंदोरे गावाकडून येणाऱ्या नवीन मार्गाने आम्ही Trekking ला सुरवात केली .\nआमच्या पैकी बऱ्याच मंडळींचा हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच ट्रेक होता - 'First Trek आणि महाराष्ट्राचा Everest' असा किताब त्यांना बहाल करुन …. दत्ता , अमोल कदम … यांच्या टीम ने छेडलेल्या मराठी गाण्यांच्या मैफिलीत आम्ही आगेकुच करत होतो.\nकिर्र - अंधार … डोंगराच्या कातळावरून होणारा शिस्तबद्ध ट्रेक आणि प्रत्येकाच्या हातातील टॉर्च या सर्वांच्या संयोगामुळे झालेल्या रांगत्या दीपमाळेच विलोभनीय दृष्य :-) … वा … वाह … क्या बात \nपहिल्या थांब्यावर सौरभ ने सांगीतलेली कळसुबाई ची कथा कानात साठवून आमची पाऊले पुन्हा शिखराच्या दिशेने झपझप चालू लागली. आकाशातील जळ्मटं हळू-हळू वीरत होती आणि बोचरी थंडी अंगाला आता वाऱ्याच्या झुळकेने शहारे आणत होती.\nनजर उंचावली … आगदी थोड्या अंतरावर पिवळ्या , लाल , पांढऱ्या रंगाने रंगवलेलं लहानश्या शिखरावरील कळसू आई च छोटंसं देऊळ, ब्रह्म-मुहूर्तावर भास्कराने उधळलेल्या केशरी भंडाऱ्यात उजळून निघालं होतं . याच कळसू आई च्या आशीर्वादाने नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाच्या दर्शनाचा योग सिद्ध झाला होता.\nसन १८६० मध्ये Arch DiCken Gale या इंग्रजाने भर रात्री कळसुबाई शिखर सर करून सूर्योदय पहिला होता आणि इथल्या अचाट नैसर्गिक सौंदर्याने त्याचं भान हरपलं होतं आणि म्हणूनच या पट्ठ्या ने कळसुबाई चा उल्लेख - 'King of Deccan Hills' असा केला असावा.\n नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर \nअशी मनोमन प्रार्थना करून रविराजांच दर्शन घेतलं या अभुतपुर्व दर्शनाने, रात्राभराचे जागरण आणि ट्रेक यामुळे आलेला शीण कुठच्या-कुठ पळून गेला.\nशिखरावर चढुन गेल्यावर शिखरमाथा आगदीच लहान असल्याचं लक्षात येतं, डावीकडे जेमतेम १०' X ८' आकारच दगडी बांधनीच कळसुबाईच मंदिर आहे. दरवाजा अगदीच कमी उंचीचा असुन देवळात जाताना बसुनच जावं लागतं, देवीची शेंदरी मूर्ती साडेतीन फुट उंचीची आहे. मंदिराला घुमटाकार कळस असुन या गाभाऱ्यात एक लाकडी काठी आहे, नवस फेडण्यासाठी म्हणून लावलेले लाल वस्त्रांचे तुकडे आणि हिरव्या बांगड्या या काठीला लटकवलेल्या दिसतात. मंदिरासमोर ध्वज लावण्याचा ओटा आहे. शिखरावरून चहुबाजुंचे नैसर्गिक सौंदर्य मनाला वेड लावुन जाते.\nउत्तरेस नाशिक परिसरातील - रामशेज, डेहेर यांच्या मागोमाग सप्तशृंगी, मार्कांड्या, धोडप, चांदवड … तसेच हरिहरगड, ब्रम्हगिरी, अंजनेरी, घरगड व त्रिंगल वाडी या रांगा दिसतात. उत्तर-पुर्व दिशेस - बितनगड, औंढा, विश्रामगड (पट्टा), कवणी. दक्षिणेला - रतनगड, अलंग-मदन-कुलंग आणि दक्षिण-पश्चिमेस घनचक्कर व हरिश्चंद्रगड नजरेने टिपता येतात.\nभंडारदरा आणि घाटघर धरणाचे back water शिखरावरून न्याहाळताना जणू काही आपण Google Map scroll करत आहोत असा भास होतो.\nशिखराच्या पायथ्याशी एक विहीर आहे आणि पाणी काढण्यासाठी एक पोहरा देखील आहे. ईथेच आम्ही आमच्या डोई -खांद्या वरचं ओझं हलकं केलं आणि म्यागी व चहा वर ताव मारला. :-) … आत्माराम शांत \nआता शिडी च्या मार्गाने आमचा परतीचा प्रवास सुरु झाला होता.\nखाली दृष्टी जाताच नजर फिरेल अशा एका अरुंद घाळीवर तब्बल १८० पायऱ्यांचा लांबलचक शिडी चा टप्पा पार पडला होता. आता उजवीकडे वळसा घेऊन खाली जाणारा हा टप्पा अमंल कठिण होता. पुढे गेल्यावर अजुन एक १२-१५ फुटांचा शिडी चा मार्ग देखील पार पडला. कळसुबाईच पायथ्या नजिकच मंदिर अजुन अर्धा तास लांबणीवर होतं. पावलं आता जड भासु लागली होती, वेग सुद्धा बऱ्यापैकी मंदावला होता. दजर-दरमजल करत मंदिरा जवळ पोहोचलो.\nमंदिर एकदम ऐसपैस, आवारात भला मोठा पिंपळ वृक्षं असुन बसण्यासाठी मोठा पार आहे. अजुनही काही बडे वृक्ष या आवारात आहेत. इथेच थोडा वेळ विसावलो. वाऱ्याची झुळूक आता हवी -हवीशी वाटत होती, अंगावरच स्वेटर तर केव्हाच दूर झाल होतं.\n दोन्ही खोल्यांमध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या, जेवणं उरकत होती. कसाऱ्याला जाण्यासाठी आमच्या गाड्या आधिच येऊन उभ्या ठाकल्या होत्या. १०-१० च्या ब्याचने सर्वांचा निरोप घेत आणि … \"मिलते है यार… फिर किसी ट्रेक पे \" असं एकमेकांना वचन देऊन प्रत्येक जण मार्गस्थ होत होता.\nआठवणीचं गाठोड घेऊन मी ही निघालो.… गाठोडं कसलं शिदोरीच म्हणावी लागेल\nया संपूर्ण प्रवासात… सौरभ, मामा, जोगी, करिश्मा, अर्जुन पाजी, देवेंद्र, दत्ता, अमोल, स्वप्ना, हिमालय, वर्षा, शुभम, चिन्मय, हर्षित कहि MBA व CA चे विध्यार्थी यांच्या बरोबर झालेली चर्चा, विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण … काहि विनोदी क्षण, जोगी च झालेलं आधार कार्ड :p यांना उजाळा देत होतो….\nपरंतु … Event Successful झाल्याचा सौरभच्या डोळ्यातील आनंद व राम-पहाऱ्यातलं प्रभाकरच रूप मात्र नजरे समोर अजुन सुद्धा तसंच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/entire-list-of-cricketers-who-have-been-bestowed-with-the-padma-awards-for-their-excellence-in-the-field/", "date_download": "2018-08-18T00:59:51Z", "digest": "sha1:4A3SVB56TOL6DN7DIG7XYQTE6MDYCY2M", "length": 6248, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "संपूर्ण यादी: आजपर्यंत या ९ क्रिकेटपटूंना मिळाला पद्मभूषण पुरस्कार, धोनी १०वा क्रिकेटपटू -", "raw_content": "\nसंपूर्ण यादी: आजपर्यंत या ९ क्रिकेटपटूंना मिळाला पद्मभूषण पुरस्कार, धोनी १०वा क्रिकेटपटू\nसंपूर्ण यादी: आजपर्यंत या ९ क्रिकेटपटूंना मिळाला पद्मभूषण पुरस्कार, धोनी १०वा क्रिकेटपटू\nदिल्ली: काल पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला पदमभूषण हा देशाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला.\nसप्टेंबर महिन्यात बीसीसीआयने धोनीच्या नावाची यासाठी शिफारस केली होती.\nहे पुरस्कार एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहेत.\nयापूर्वी लिटिल ब्लास्टर सुनील गावसकर, कपिल देव, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, प्रोफेसर डीबी देवधर, सीके नायडू, लाला अमरनाथ, विनू मंकड, विजय आनंद यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.\n१९९१: प्रोफेसर डीबी देवधर\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-st-workers-strike-77707", "date_download": "2018-08-18T01:42:31Z", "digest": "sha1:Q3QO7M3IQMIPWE53GHDSDQIDNKG25AJC", "length": 10180, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad news ST workers strike औरंगाबाद : एसटी कामगार संपाला सुरवात | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद : एसटी कामगार संपाला सुरवात\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nसंपाच्या अनुषंगाने काल दुपारपासूनच रात्रीच्या गाड्या नाकरण्यास सुरवात करण्यात आली होती. बहुतांश म्हणजे 90 टक्के पेक्षा अधिक कामगार संपात सहभागी झाले आहेत.\nऔरंगाबाद : एसटी कामगार संपाला सोमवारी (१६) रात्री बारावाजे पासून सुरुवात झाली आहे. जे कर्मचारी ड्युटीवर राहणार असे सांगत होते तेही एस. टी. डेपो कडे फिरकले नाहीत, त्यामुळे रात्रीचे जवळपास सर्व शेड्युल रद्द करावे लागले.\nसंपाच्या अनुषंगाने काल दुपारपासूनच रात्रीच्या गाड्या नाकरण्यास सुरवात करण्यात आली होती. बहुतांश म्हणजे 90 टक्के पेक्षा अधिक कामगार संपात सहभागी झाले आहेत. कॅडक्टर ड्रायवर यांनी गाड्या चालवण्यास नकार दिला, त्याच प्रमाणे चिकलठाणा कार्यशाळा व विभागीय कार्यशाळेतील कामगारांनीही संपात सहभाग घेतला आहे.\nसंप सुरू झाल्याने प्रवाशी गायब झाले आहेत. दुसरीकडे खाजगी बसगाड्या, काळी पिवळी व अन्य वाहन धारकांनी प्रवंशाची लुट सुरू केली आहे. रात्री 46 शेड्युल रद्द करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख स्वप्नील धनाड पाटील यांनी दिली.\nएसटी वेतनवाढीचा तिढा कायम\nमुंबई - वेतनवाढीसाठी अघोषित संप करून एसटी प्रशासनाला खिंडीत गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनाचे...\nकचरा प्रश्‍नावर महापौरांना प्रतिवादी का करू नये\nऔरंगाबाद - शहरातील कचराप्रश्नी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एकत्र सुनावणी झाली. कांचनवाडीच्या याचिकेत महापौरांना...\nवाजपेयींचा चिपळूण दौरा अजूनही स्मरणात\nचिपळूण - देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी १९७० मध्ये चिपळुणात आले होते. येथील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मैदानावर त्यांची ऐतिहासिक सभा झाली...\nकापड दुकानातील तरुणाची 'एटीएस'कडून चौकशी\nऔरंगाबाद - नालासोपारा प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शहरातील...\nहिंगोली : पावसामुळे पिकांना जीवदान\nहिंगोली : हिंगोली शहरासह जिल्हाभरात बुधवारी (ता. 16) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे औंढा नागनाथ ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-08-18T00:53:19Z", "digest": "sha1:TI523CPPXZBPEPPISBIGDFFJKPPQYZJ4", "length": 5476, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिव्ह तेल - विकिपीडिया", "raw_content": "\nबाटलीत भरलेले इटालियन ऑलिव्ह तेल\nऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते.\nऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे.[१] स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला जातो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/gift-sets/expensive-unbranded+gift-sets-price-list.html", "date_download": "2018-08-18T00:35:44Z", "digest": "sha1:LYATJITBA5AWHJYLVN6IC4WM3I53MMPW", "length": 13484, "nlines": 332, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग उंब्रन्डेड गिफ्ट सेट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive उंब्रन्डेड गिफ्ट सेट्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive उंब्रन्डेड गिफ्ट सेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 10,199 पर्यंत ह्या 18 Aug 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग गिफ्ट सेट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग उंब्रन्डेड गिफ्ट सेट्स India मध्ये हॅप्पिली उन्माररिएड ठेका देशी शराब फ्रिज मॅग्नेट Rs. 199 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी उंब्रन्डेड गिफ्ट सेट्स < / strong>\n2 उंब्रन्डेड गिफ्ट सेट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 6,119. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 10,199 येथे आपल्याला एलिए साब ले पर्फुम गिफ्ट सेट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nशीर्ष 10उंब्रन्डेड गिफ्ट सेट्स\nएलिए साब ले पर्फुम गिफ्ट सेट\nहेर्मास पॅरिस टेरे D हर्मीस गिफ्ट सेट\nएस्पिरीट एस्प्रित हॉरीझॉन मन ३०मल एडिट गिफ्ट सेट शॉवर गेलं गिफ्ट सेट\nपुरेनातूरल्स गिफ्ट सेट कॉम्बो सेट\nजॉनसोन्स बेबी गिफ्ट बॉक्स\nहॅप्पिली उन्माररिएड ठेका देशी शराब फ्रिज मॅग्नेट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/07/blog-post_10.html", "date_download": "2018-08-18T01:08:54Z", "digest": "sha1:ZOQ47EZOPXH2IA57HV2NXWIRNOAR3NOF", "length": 11148, "nlines": 273, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): सांग कधी तू अश्या पावसाला अनुभवले का?", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nसांग कधी तू अश्या पावसाला अनुभवले का\nमनात मी कुठलेसे गाणे सहजच गुणगुणतो\nमाझ्या येथे अंगणात मग पाउस रुणझुणतो\nलाघववेळी मोहक वेडा सुगंध दरवळता\nपारिजात जो विझून गेला हसून मिणमिणतो\nपुन्हा जुनीशी बेचैनी मग नवीन अंकुरते\nअशीच अर्धी राहुन गेली कविता मोहरते\nझुळुकीसोबत पाठवलेले शब्द तुझे मिळता\nहवीहवीशी गोड वेदना स्वत:स रंगवते\nडोळ्यामधल्या पाण्यासोबत अशीच तू ये ना\nकितीक मोती ओवुन झाले माळुन तू घे ना\nसप्तरंग प्रेमाचे माझे नभपटली सजता\nहळवी फुंकर देऊन थोडे उडवुन तू ने ना\nनकळत निसटुन गेलेला क्षण अवचित सापडतो\nरंग गुलाबी दरवळणारा उधळुन मोहवतो\nफूलपाखरू नाजुकसे ते तळहाती बसता\nजणु ओठांचा अमृतप्याला गाली ओघळतो\nसांग कधी तू अश्या पावसाला अनुभवले का\nकेवळ माझ्या अंगणात हे गंध पसरले का\nपुन्हा पुन्हा माझ्या दु:खाने उदास मी हसता\nगार हवेचा स्पर्श बदलता तुला समजले का \nकधी धुमसत, कधी भिरभिरत, कधी कोसळत...\nत्याला आता माझ्या कौतुक शब्दांनी\nतू असा, तू तसा, हे सांगायला\nमनात एक ढग उमलावा लागतो,\nमी तर सारे सूर्यच नाकारून बसलोय\nआणि साऱ्या बाष्पाचे झालेत कधीच हिमकण\nमात्र तू बरसलास की चिंब भिजायला\nअजून आवडत मला, स्पष्टच सांगतो\n'लाईक' च करतो मी, तुझी एकच सर आली तरी,\nमाझ्या कौतुक शब्दांना तुझ्या सरीची सर नाही रे..\nतेव्हा रसप तू बरसत रहा , पसरत रहा\nथेंब न थेंब असाच ह्या हिमनगावर\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nकिती जरी वाटलं तरी..\nमीच आहे माझं पहिलं प्रेम...\n.. नाही जमले तुला..\nऋणानुबंधाची हळवीशी सवे आठवण नेऊ..\nबावऱ्या राधेचा सावळा कान्हा..\n'हाहाहाहा' हसू नका ही दु:खाची स्टोरी \nनव्या ग्लासातली जुनी 'कॉकटेल' (Cocktail - Movie Re...\nसांग कधी तू अश्या पावसाला अनुभवले का\nबनूनी तुझा मी हरी सावळा\nतुला कधीच जाणवलं नसेल ना..\nभरकटलेल्या मनाचा शोध सुरू आहे..........\nकसे शक्य नाही नभाला झुकवणे \nएक उनाड दिवस तू कधी तरी जगशील..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://fbdownloader.info/videos/194981327690889", "date_download": "2018-08-18T00:18:42Z", "digest": "sha1:RLKHYBJPKLHYLT3CUEUTGGN5YN4LGGRH", "length": 13748, "nlines": 122, "source_domain": "fbdownloader.info", "title": "Download facebook video NCP Sangli posted on 05/23/2017", "raw_content": "\nज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ आणि निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक भीष्मराज बाम यांचे १२ मे रोजी दुखःद निधन झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने बाम यांच्या आठवणी जगविण्यासाठी मुंबई येथे आज स्मृतिसभा संपन्न झाली. स्वच्छ, पारदर्शक कारभार करणारा पोलीस अधिकारी कसा असावा असा आदर्श त्यांनी प्रशासनासमोर ठेवला. माझ्यावर जेव्हा गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली गेली होती तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांचे काम मला जवळून पाहता आले. या अधिकाऱ्यांना मी सेवेत असताना पाहिले, सेवेच्या नंतर पाहिले. महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याकरता अनेकांनी पराकाष्ठा केली पण आपल्या कामातील क्षेत्रापासून काही वेगळेपणा दाखवण्याची खबरदारी जे घेत होते त्यात बाम यांचा उल्लेख करावाच लागेल.\nबाम यांची पार्श्वभूमी थोडी गमतीशीर होती ते मूळचे हैद्राबादचे होते. त्यांचा तसा महाराष्ट्राशी संबंध नव्हता. वडिलांचा स्टॉक मार्केटचा धंदा होता आणि त्या धंद्यात मोठे नुकसान झाले होते, अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी त्या परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण घेतलंही. त्यानंतर स्टॉक मार्केटचाच धंदा करावा का असा प्रश्न त्यांच्या मनात होता. पण त्यात त्यांचे मन रमले नाही. शेवटी ते महाराष्ट्राचे डीवायएसपी झाले. सकाळी सहा वाजता उठायचं, दिवसभराचा कठीण कार्यक्रम पार पाडायचा. कामातून संध्याकाळपर्यंत काही सुटका व्हायची नाही. वैतागून ते दर आठवड्याला घरी पत्र लिहायचे की मी आता हे सोडणार आहे. मात्र ते काही सोडून परत आले नाहीत. त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली.\nबाम यांना क्रीडा क्षेत्रातबाबत प्रचंड आस्था होती. थोड्याबहुत प्रमाणात माझाही संबंध क्रीडा क्षेत्राशी होता. देशातील बहुतेक खेळांच्या संघटनेची जबाबदारी माझ्यावर होती. जगाच्या क्रिकेटची जबाबदारी सुद्धा माझ्याकडे होती. त्यामुळे खेळाडूंची मानसिकता तयार करण्यासाठी, कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगळ्या शिक्षणाची आवश्यकता होती, याचा विचार आम्ही करत असू तेव्हा बाम यांचे नाव पुढे येत असे. बाम यांनी अनेक कर्तृत्ववान खेळाडूंना घडवले. मग शूटिंग असो, क्रिकेट असो, टेनिस असो. या सर्व खेळाडूंना उत्तम संस्कार देण्याची जबाबदारी सुद्धा बाम यांनी पार पाडली. मला आठवतंय की एकदा राहुल द्रविड याने मला फोन केला होता की मला तुम्हाला भेटायचे आहे. मी राहुलला बोलावून घेतले. त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने कर्णधारपद सोडण्याची इच्छा माझ्यासमोर दर्शवली. दक्षिण आफ्रिकेची चॅम्पियन्स ट्रॉफी समोर असताना भारतीय टीमचा कर्णधार पद सोडायचा विचार करत होता. एवढ्या लवकर नवीन कर्णधार शोधणे म्हणजे आमच्यासमोर मोठी अडचण होती. मी तेव्हा सचिनला बोलावून घेतलं. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. कर्णधारपदाची जबाबदारी कोणावर टाकायची याबाबत त्याचे मत जाणून घेतले. सचिनने सांगितले की माझ्या शिक्षकाने मला उत्तम शिकवले. त्यांनी जे शिकवले त्यात कष्ट घेण्याची भूमिका मी सातत्याने केली. पण मला आत्मविश्वास देण्याचे काम बाम यांनी केले. त्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. पण ज्याला बाम यांचे शिक्षण मिळाले नाही तरी त्याचा आत्मविश्वास चांगला आहे असा एक माझा सहकारी दिसतोय त्याचं नाव धोनी... त्याचा तुम्ही विचार करा, असं त्यावेळी सचिनने सुचवले. धोनी त्यावेळी चांगला चर्चेत होता पण आजच्यासारखे त्याचे तेव्हा नाव नव्हते. मी त्यावर थोडी साशंकता व्यक्त केली. त्यावर सचिन म्हणाला की मला बाम साहेबांनी शिकवलं, माझी मानसिक तयारी उत्तम करून घेतली. धोनीला बाम यांचे शिक्षण मिळाले नसले तरी तो ज्या परिस्थितीतून आला आहे, त्या परिस्थितीने त्याला प्रचंड आत्मविश्वास दिलेला आहे, त्याला संधी देऊन बघा. सचिनची शिफारस मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितली आणि भारतीय टीमला पर्यायाने देशाला अत्यंत उत्कृष्ट असा कर्णधार मिळाला. क्रीडा क्षेत्रात भारताने जे काही वैभव कमवले त्यात बाम यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी स्वतः बद्दल काहीच मागितले नाही. खेळाचा दर्जा खेळाडूंना योग्य सोय मिळाली पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रात भारताचा जो काही नावलौकिक वाढला, त्यात बाम यांचे योगदान अंत्यंत महत्त्वाचे आहे. अशा आदर्श व्यक्तीस मी माझी आदरांजली अर्पण करतो.\nराज्यात काय सुरू आहे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे का\nराज्यात काय सुरू आहे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे का - चित्रा वाघ आज सांगलीत आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा Chitra Wagh यांनी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राज्यात ...\nराष्ट्रवादी महिला वाळवा तालुक्याच्या वतीने मराठा धनगर मुस्लिम आणि इतर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी इस्लामपूर तहसील कार्यालयावरती टाळ वाजवून मोर्चा\nसांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या प्रचार सभेतून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/latur-police-bharti-paper-2014-2/", "date_download": "2018-08-18T00:21:20Z", "digest": "sha1:K6EAQKXBCTWB5OTXWI7DSPP5VCSHZWVA", "length": 28182, "nlines": 668, "source_domain": "govexam.in", "title": "Parbhani Police Bharti Paper 2014 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nयेणाऱ्या पोलीस भरती २०१६ लेखी परीक्षेच्या सरावा साठी GovExam.in वर आम्ही सर्व पोलीस भरतीचे जुने पेपर्स उपलब्ध करून देणार आहोत, या अंतर्गत परभणी २०१४ लेखी परीक्षेचा पेपर देत आहोत. तरी सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा..धन्यवाद \nमहाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे किती\nनवीन लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली\nपरभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली\nसिराज - उल- मुल्क\nमहाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख कोण आहेत\nनदी : सरीता : : समुद्र : \n'तो परीक्षेत उत्तीर्ण झाला.' वाक्याचा प्रकार ओळखा\nभारताचे नवे केंद्रीय गृहमंत्री कोण\nजिंतूर येथील जैन मंदिरे कोणत्या टेकडीवर आहेत\nकुलदीप पवार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत\nरिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण\nभारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते\n१. ताडोबा अ. कोल्हापूर\n२. पेंच ब. अमरावती\n३. मेळघाट क. नागपूर\n४. चांदोली ड. चंद्रपूर\n१-ड, २-क, ३- ब, ४- अ\nसिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत\n९१८ × २३ = \nतीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश\nऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे\nनवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारकोण आहेत\nश्री. एम. के. नारायण\nश्री. एस. के. सिन्हा\nमराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी सुरु झाला\nसांकेतिक लिपीत ' GROW' हा शब्द EPMU असा लिहिला जातो तर 'LAMP' हा शब्द कसा लिहाल\n'मनाचे श्लोक' कोणी लिहिले\nपरभणी जिल्हातील नद्यांची एकूण अंदाजे किती कि. मी. आहे\nआई बाप / स्त्रीपुरुष / पतीपत्नी\nसेलू - परभणी मार्गावरील रेल्वे सेवा कोणत्या वर्षी वाहतुकीला खुली करण्यात आली\nसोने : दागिने :: लाकूड : \nउष्ण : शितल :: सौम्य : \nमहाराष्ट्रात कुंभमेला कोठे भरतो\nलोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे\n'किती मोठा तलाव आहे हा' या वाक्याचा प्रकार ओळखा\nखालील प्रश्नामध्ये विसंगत पर्याय ओळखा\nखालीलपैकी कोणती संघटना केंद्रीय पोलीस दल नाही\n............. ही भारताने नुकतीच ' व्हिसा' व 'मास्टर कार्ड' च्या तोडीस देशी पेमेंट गेट वे यंत्रणा सुरु केली आहे\nखालील प्रश्नामध्ये विसंगत पर्याय ओळखा\n१. गुजरात अ) जयललिता\n२. पश्चिम बंगाल ब) वसुंधरा राजे\n३. तामिळनाडू क) आनंदीबेन पटेल\n४. राजस्थान ड) ममता बॅनर्जी\n१-ड, २- ब, ३- क,४- अ\nनीता ही प्राचीच्या भावाची बायको आहे तर नीताच्या मुलाची प्राची कोण\n२०१३ चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणला देण्यात आला\nशहाजी महाराजांचे मराठवाड्यातील मुळचे गांव कोणते\nआंध्रप्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले\n'सुसंवाद' या शब्दाचा विरुध्द शब्द सांगा\nखालीलपैकी कोणत्या ठिकाणी हुतात्मा स्मारक नाही\nनामदेव ढसाळ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत\nविम्बल्डन स्पर्धा कोणत्या खेळाशी निगडीत आहे\n२०१४ चा फुटबॉल विश्वचषक कोणत्या देशात झाला आहे\nराज्य शासनाची 'मनोधैर्य' योजना ही कशाशी निगडीत आहे\nलैंगिक अत्याचार पिडीत महिला\nसीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण\n' बी. रघुनाथ या लेखकांचे पूर्ण नाव काय\nवाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा\nअ. आई १) मेघ\nब. घर २) गगन\nड. आकाश ४) जननी\nअ-४, ब-२, क-५, ड- ३\n'त्रिधारा क्षेत्र' येथे कोणत्या तीन नद्यांचा संगम आहेत\nइडा, पूर्णा , वान\nसंयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे\n'तळे' या शब्दांचे अनेक वचन करा\nग्रे- हाऊडस हे पोलिसांचे पाठक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे\nम्हणी व त्यांचा अर्थ ' खायला काळ भुईला भार'\nभारतीय संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे\nखालील ३४ ते ३६ प्रश्ना मध्ये समासाचा योग्य प्रकट निवडा\n ' अर्ध्या हळकुंडाणे पिवळे होणे'\nथोडया यशाने हुरळून जाणे\n'चंचल' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा\n२०१४ चा T - २० क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला\nपरभणी निजाम शासनाने पहिले कृषी संशोधन केंद्र १९१८ अली कोणत्या नावाने सुरु केले\nनुकतास युक्रेन या देशाचा कोणता भाग रशियात विलीन झाला आहे\nमहात्मा : गांधी :: टिळक : \nराज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते\n'पान' या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा\nखालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यातून वाहत नाही\n'पसायदान' चे लेखक किंवा रचनाकार कोण\n२०११ च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती\n'अंगाचा तिळपापड होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा\nकोणता प्रकल्प मराठवाडयातील पहिला जलसिंचन व जलविद्युत प्रकल्प होय\n१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात तर ८ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील \nभारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे\nखालील प्रश्नामध्ये विसंगत पर्याय ओळखा\nसेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे\nमहाराष्ट्र राज्याचे पोलीस प्रमुख कोण आहेत\nनवीन मतांचा पुरस्कार करणारा\nउप विभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो\nमहाराष्ट्र इंटेलिजंन्स अॅकॅडमी (MIA) कोणत्या शहरात आहे\nथंड हवेचे ठिकाण व जिल्हा यांच्या योग्य जोड्या लावा.\nअ. महाबळेश्वर १. अमरावती\nब. म्हैसमाळ २. सातारा\nक. पन्हाळा ३. औरंगाबाद\nड. चिखलदरा ४. कोल्हापूर\nअ- २, ब-३,क-४, ड-१\nअ-४, ब-३, क- २, ड-१\nमन : + राज्य या शब्दाचा योग्य संधी पर्याय निवडा\nखालील प्रश्नामध्ये विसंगत पर्याय ओळखा\nआय. पी. एस. (I.P.S) अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते\nपरभणी जिल्हाचे पालकमंत्री कोण आहेत\nपरभणी जिल्हाच्या सर्व भागात कोणत्या नावाचा 'बेसाल्ट' खडक आढळतो\nखालीलपैकी कनिष्ठ अधिकारी कोण\nखालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही\nमहाराष्ट्रात लॉं ( कायदा) युनिव्हर्सिटीची स्थापना कोठे करण्यात येणार आहे\nपरभणी जिल्हात कोणता महसूल उप विभाग नव्याने सुरु झाला आहे\nसांकेतिक लिपीत CAT हा शब्द ECV असा लिहिला जातो तर LION हा सभ्द कसा लिहाल\n१,८, २७, ६४, १२५, \n.............. यांनी समर्थ रामदासांच्या' दासबोध' या ग्रंथांचे उर्दूत भाषांतर केले आहे\nसय्यद शाह तुराबुल हक\n'युवक' या शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय सांगा\nखालीलपैकी कोणत्या नदीला ' दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते \nकर्नाटक : बंगळूर :: मध्यप्रदेश : \n१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात तर ८ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील \nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Last-White-rhinoceros-in-sudan.html", "date_download": "2018-08-18T00:21:14Z", "digest": "sha1:XQD5B25WC7VS2DKTV73S7ZQX6WCBWXH2", "length": 12478, "nlines": 45, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "४० पार्क रेंजर्सच्या सेक्युरिटी मध्ये राहतो हा जगातील एकमेव गेंडा . पूर्ण प्रकार वाचून धक्का बसेल Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / पर्यावरण / महितीपूर्ण लेख / ४० पार्क रेंजर्सच्या सेक्युरिटी मध्ये राहतो हा जगातील एकमेव गेंडा . पूर्ण प्रकार वाचून धक्का बसेल\n४० पार्क रेंजर्सच्या सेक्युरिटी मध्ये राहतो हा जगातील एकमेव गेंडा . पूर्ण प्रकार वाचून धक्का बसेल\nJanuary 06, 2018 पर्यावरण, महितीपूर्ण लेख\nआपण नेहमी वाचतो कि जगामध्ये अनेक प्राणी,पक्षी आणि झाडे आहेत जी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अथवा झाली आहेत. त्यापैकीच एक म्हणजेच दुर्मिळ पांढरा गेंडा. अश्याच एका जगातील एकमेव पांढरा नर गेंड्याच्या सुरक्षेची जिम्मेदारी आहे एका देश्याच्या सुरक्षा रक्षक गटाकडे. सध्या या पांढऱ्या गेंड्याचे फोटो ट्विटर,फेसबुक वर सगळ्यात जास्त ट्रेंडिंग होत आहे.\nतर चला जाणून घेऊया काय आहे पूर्ण किस्सा ..\nहा आहे जगातील एकमेव नर पांढरा गेंडा. याच्या सोबत अजून २ मादा पांढरे गेंडे आहेत ज्यांच्या सोबत या गेंड्याला २००९ मध्ये सुदान मधील एका अभयारण्यातून आणेले आहे . हे अभयारण्य पूर्ण ९०००० एकर मध्ये पसरलेलं आहे .. त्यामध्ये १०० काळे गेंडे आहेत. पण पांढरे गेंडे फक्त ३ त्यामध्ये पण २ फिमेल आणि एकमेव मेल गेंडा आणि तोही वयस्कर .. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे . पृथ्वी तालावर या गेंड्याचं अस्तित्व तब्बल ५० मिलिअन वर्षांपासूनच आहे म्हणजे डायनोसोरच्या काळापासून, पण आता वेळ हि आलीये कि जगात फक्त एकाच गेंडा शिल्लक आहे तोही मरणाच्या वाटेवर.\nत्यामुळे या गेंड्याच्या सेक्युरिटी साठी २४ तास ४० पार्क रेंजर्सची फौज नेहमी तैनात असते. आपण अपेक्षा करूया कि आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण पूरक प्रयत्न ह्यांच्या मदतीने हा प्राणी लोकसंख्येचा शतकी एकदा गाठेल .\nअसेच अनेक माहितीपूर्ण रोचक लेख वाचायला मराठी अपडेट ह्या लाडक्या वेबसाईट सोबत राहा\n४० पार्क रेंजर्सच्या सेक्युरिटी मध्ये राहतो हा जगातील एकमेव गेंडा . पूर्ण प्रकार वाचून धक्का बसेल Reviewed by Mr. NosyPost on January 06, 2018 Rating: 5\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97.html", "date_download": "2018-08-18T00:24:36Z", "digest": "sha1:ACNZ2KMAWVMUTHCEOVOGK5CMUJWXHW2L", "length": 16650, "nlines": 158, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "आयुर्वेदीक दृष्टीकोनातुन कर्करोग - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपेशींच्या पातळीवर बदल घडवून आणणारे घटक\nकर्करोग- कॅन्सर ही एक स्थिती आहे, शरीरात वेगवेगळया पेशींची अमर्याद वाढ होणे. कर्करोग हा परिणाम झालेल्या पेशींचा परिपक्व होण्याचा काळ वेगवेगळा असतो. त्यांची अमर्याद वाढ होते. आयुर्वेदिक डॉक्टर असल्याच्या नात्याने माझ्या दृष्टिकोनातून मला माहिती आहे की कोणते घटक शरीरातील पेशींची अमर्याद वाढ थांबवतील, त्यांचा गुणकार थांबवून नाश करतील. तेव्हा मी जर यावर विचार केला तर एका विशिष्ठ व्यक्तीच्या स्थितीचा निष्कर्ष मी काढू शकेन.\nआपण कर्करोग पूर्णपणे बरा करू शकत नाही पण अनेक स्थितीवर आपण नियंत्रण ठेवू शकतो ज्या विशेष घातक नसतात. अस्थी किंवा स्नायूंचा कर्करोग फार घातक असतो. त्यात आपण काही विशेष करू शकत नाहे. पण मज्जापेशी मधील कर्करोग, लसिंकपेशींचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग ही कर्करोगाची अशी स्थिती आहे ज्यात दिलेल्या उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतो, जो रक्ताच्या कर्करोगात मिळत नाही. पण आयुर्वेदिक डॉक्टरने केलेले निदान हे कर्करोगांचेच असणे गरजेचे नाही. मी २४ वेगवेगळ्या स्थिती सांगू शकतो. यामध्ये कर्करोगाशी साधर्म्य असणारी लक्षणे आढळून येतात. माझ्याकडे ती व्यक्ती कर्करोगाचा रूग्ण म्हणून येते. मी त्याची तपासणी करून निदान करतो आणि माझ्या निदानाप्रमाणे उपचार करतो. यात वेगवेगळे दृष्टिकोन असतात आणि त्यामुळे निष्कर्ष देखील वेगवेगळे असतात, त्याचप्रमाणे हे दोन्ही निष्कर्ष तितकेच महत्त्वाचे किंवा वैध असतात. जरी या पध्दती वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकमेकींना पूरक नसाव्यात असे नाही. म्हणून CML या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रक्ताच्या कर्करोगावर एखाद्या विशिष्ठ शास्त्रीय पध्दतीने उपचार करणे अशक्य असते पण दुसऱ्या पध्दतीने त्यावर उपचार करणे शक्य असते.\nहोमियोपॅथीमध्ये सुध्दा यावर काही सांगण्यासारखे असू शकते. कारण मानवाचे शरीर वेगवेगळ्या मार्गाने समजून घेता येण्यासारखे आहे. तुम्ही तुमच्या शरीराकडे जर एका विशिष्ठ दृष्टीकोनातून पाहिले तर तुम्ही वजन, शिथीलता, व्हाल्यूम हे बघता पण जर तुम्ही केमिस्ट अशाला तर तुमचा दृष्टीकोन वेगळा असेल आणि प्रत्येक जण आपआपल्या ठिकाणी बरोबर असतो. कारण या सगळयाची गोळाबेरीज खरी असते जर तुम्ही विभागणीच्या किंवा तुकडयाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते अयोग्य ठरते.\nआयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण पेशींची चयापचय क्रिया पाहू. ग्रहण केलेल्या अन्नाचे पचनाद्वारे तीन पातळ्यांवर रूपांतर होते ते सूक्ष्म स्थितीत होते. यामुळे ते दूषित पदार्थ विरहित असते. या घटकांचा ढीग जो हा बदल घडवून आणतो त्याला आहार परिणामकारक भव: असे म्हणतात. यातील प्रत्येकाची पचनक्रियेत एक नक्की भूमिका असते. यातील एकट्याचे किंवा एकत्रितपणे जर कार्य बिघडले तर त्याचा परिणाम अंतर्गत रोग होण्यात होतो. एकटयाचे किंवा एकत्रितपणे कार्य बिघडल्यास ते पचनाच्या कार्यात अडथळा आणतात त्यामुळे रस निर्माण न होता आम निर्माण होते. आम हा अतिविषारी, दाट, थंड आणि जड पदार्थ असतो.\nहा पोषक नसून दूषित करणारा आणि बिघडणारा आहे. जडपणा आणि घनतेमुळे तो वात दाबून टाकतो, पित्त वाढवतो आणि दूषित कफ निर्माण करतो. जरी हा अन्ननलिकेतून सुटण्यात यशस्वी झाला तरी तो एखाद्या पेशीमध्ये किंवा अवयवाच्या पोकळीत शिरू शकत नाही. याप्रकारे तो पेशींना भ्रष्ट करतो जे त्याला पोषक असते, आणि अपचनामुळे त्रिदोषांमध्ये असमतोल निर्माण होतो.\nएच आय व्ही शोध प्रबंध\nएच. आय. व्ही. व आयुर्वेद\nस्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग\nआयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या कस्टर्डचे मूल्यांकन\nदी ऑर्गन क्लोमा - अ फ्रेश ऍथर\nवैद्य विलास नानल आयुर्वेद प्रतिष्ठान\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nआयुर्वेदाद्वारे केसांची निगा राखणे\nसौंदर्यासाठी काही आयुर्वेदिक उपचारपध्दती\nवृध्दांचे स्वास्थ्य व आयुर्वेद\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n7685", "date_download": "2018-08-18T00:37:50Z", "digest": "sha1:VIHAWROO7DCZ5COQSM2K7KFF7LL53EZK", "length": 10826, "nlines": 266, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Guerrilla War Android खेळ APK (group.werdoes.app.nes201312424405) - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Guerrilla War गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\nहे गेम स्थापित केल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी अतिरिक्त डेटाची आवश्यकता आहे\nहा खेळ जुन्या रेट्रो एनईएस, एसएएन, जीबीए, एन 64 किंवा पीएसएक्स रॉम आहे जो आपण आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर चालवू शकता / चालवू शकता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/03/Paowergrid.html", "date_download": "2018-08-18T00:19:08Z", "digest": "sha1:WLELZGDCECJCRLGWPX22VWSK7YCSNQUC", "length": 8162, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "पावरग्रीड कापोरेशन ऑफ इंडिया 152 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » Uncategories » पावरग्रीड कापोरेशन ऑफ इंडिया 152 जागा.\nपावरग्रीड कापोरेशन ऑफ इंडिया 152 जागा.\nपावरग्रीड कापोरेशन ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* रिक्त पदांची संख्या :- 152\n* अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 31 मार्च, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"पावरग्रीड कापोरेशन ऑफ इंडिया 152 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82", "date_download": "2018-08-18T00:51:42Z", "digest": "sha1:BLIEW5FNT5NE3FKPGPSNYAQ26WLMIHGO", "length": 13646, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फुलपाखरू - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतात सापडणारे ब्लू टाईगर फुलपाखरू\nफुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचे पंख असलेला एक कीटक आहे.कीटकांना डोके,पोट आणि छाती हे अवयव असतात. फुलपाखराला याजोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे मिशानी वास घेतात तर पायाने चव ओळखतात. [१]\n२ फुलपाखराला उडता यावे यासाठी त्याला मोठे पंख असतात आणि फुलपाखरू वजनाने हलके असते. तयाचे डोळे फुलांचे पोत आणि रंग पाहू शकतात जे मानवी डोळ्याला सामान्यपणे दिसू शकत नाहीत. त्याला एक बारीक पण लांब सोंड असते ज्यामुळे ते फुलातील मध घेऊ शकते. [१]\n६ हे सुद्धा पहा\nफुलपाखराला उडता यावे यासाठी त्याला मोठे पंख असतात आणि फुलपाखरू वजनाने हलके असते. तयाचे डोळे फुलांचे पोत आणि रंग पाहू शकतात जे मानवी डोळ्याला सामान्यपणे दिसू शकत नाहीत. त्याला एक बारीक पण लांब सोंड असते ज्यामुळे ते फुलातील मध घेऊ शकते. [१][संपादन]\nफुलपाखरांचे आयुष्य हे थोड्या आठवड्याचे असते. मोनारक जातीच्या फुलपाखराचे आयुष्य मात्र चार ते पाच आठवडे इतके असू शकते.[१]\nफुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोष व फुलपाखरू या अवस्था असतात.\nअंडे/ अंडी - विशिष्ट जातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवर अंडी घालतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. काही फुलपाखरे ही एका वेळी एक अंडे घालतात तर काही समुहाने अंडी घालतात. ही अंडी पानांच्या मागे किंवा पानांच्या बेचक्यात अशी घातलेली असतात. जेणेकरून ती कोणत्याही परिस्थितीत भक्ष्य होऊ नयेत. यांचा रंग पानांशी मिळताजुळता असतो. यांचा आकार खूप लहान म्हणजे अगदी मोहरीच्या दाण्याएव्हढा असतो.\nअळी किंवा सुरवंट-अंडे अथवा अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास अळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडतो. सुरवंट खूप खादाड असतो. कोवळ्या पानांचा, कळ्यांचा, फुलांचा, कोवळ्याड्याचा फडशा पाडायला तो सुरुवात करतो. परंतु सगळे सुरवंट शाकाहारी नसतात. काही मावा किडीवर तर काही मुंग्यांचे लार्व्हा खातात.ही अवस्था साधारण १५ ते २० दिवस असते. सुरवंटाचा आकार मोठा होतो. या अवस्थेत तो ३ ते ४ वेळा वरचे आवरण काढून टाकतो. यांचेही रंग आसपासच्या वातावरणातील रंगांशी मिळतेजुळते असतात. काही मांसल तर काही केसाळ असतात.\nकोष - अळीची वाढ पूर्ण झाली की ती एखादी सुरक्षित जागा शोधते आणि त्या जागी स्थिर होते. कोष करताना ती तिची त्वचा, पाय आणि मुख हे अवयव गळून पडतात. त्यानंतर अळी स्वतःभोवती कोष तयार करते. काही कोष झाडांवर तर काही जमिनीच्या आत असतात. कोषामध्ये राहण्याचा काळ हा सहा दिवस ते काही महिने असा असू शकतो. हा काळ सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो.\nफुलपाखरू - कोषात असतानाच अळीचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. तास ते दीड तासात त्या पंखांची हालचाल सुरू होते. यामुळे पंख कोरडे होण्याची आणि ते सरळ करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू आपली झेप घेऊन जीवनास सिद्ध होते.\nबिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखपाराची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत.\nरात्रीच्यावेळी उडणारे तपकिरी रंगाचे फुलपाखरू अथवा नुसतेच पाखरू\nरात्रीच्यावेळी उडणारे गडद तपकिरी आणि काळ्या रंगाचे फुलपाखरू अथवा नुसतेच पाखरू\nकॉमन मॉरमॉन फुलपाखराचा सुरवंट\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/smita-patil-wish-to-have-makeup.html", "date_download": "2018-08-18T00:22:27Z", "digest": "sha1:HX3ZZ2JYUHJJDT5QFW2S5QYSNF4MPKBL", "length": 12702, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "स्मिता पाटील ह्यांची अशी अजब इच्छा जी पूर्ण झाली त्यांच्या मृत्यूमुळे ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Bollywood / अजब गजब किस्से / चित्रपट / स्मिता पाटील ह्यांची अशी अजब इच्छा जी पूर्ण झाली त्यांच्या मृत्यूमुळे \nस्मिता पाटील ह्यांची अशी अजब इच्छा जी पूर्ण झाली त्यांच्या मृत्यूमुळे \nप्रत्येक चित्रपट अभिनेत्याचा आपला एक अंदाज असतो. आणि अंदाज म्हंटला कि जे प्रमुख नावे डोळ्यासमोर येतात त्यात एक नाव आहे ते म्हणजे अभिनेता राजकुमार त्यांचे अंदाज त्याकाळी सर्वच जण कॉपी करत असत, अश्याच त्यांच्या एका अंदाज पाहून फिल्म अभिनेत्री स्मिता पाटील ह्यांना धक्का बसला आणि ती गोष्ट त्यांना इतकी आवडली कि त्यांनी पण तसेच करायचे ठरवले.\nतर असे झाले कि राजकुमार हे त्यांच्या एका चित्रपटाची शूटिंग करत होते आणि ब्रेकच्या मध्ये ते मेकअप रूम मध्ये गेले आणि मेकअप करणे सुरु केले. त्याचवेळी अभिनेत्री स्मिता पाटील देखील त्यांच्या मेकअप रुम मध्ये दाखल झाली पण राजकुमार ह्यांना मेकअप करतांना बघून स्मिता पाटील आश्चर्य चकित झाल्या आणि गोष्टच तशी समोर घडत होती कारण राजकुमार झोपून मेकअप करत होते. ते पाहून स्मिता पाटील ह्यांना खूप विषेश वाटले. त्यांनी पण निश्चय केला कि मी पण असाच मेकअप करवून घेईल. त्यांनी परत आल्यावर त्यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत ह्यांच्याशी ह्याबाबत चर्चा केली.\nस्मिता पाटील ह्यांच्या ह्या हट्टापुढे थोडे त्रस्त झाले आणि स्मिताजींना समजावत बोलले कि असे झोपून मेकअप केल्याने मेकअप नीट बसत नाही आणि राजकुमार ह्यांचा अंदाज वेगळा आहे त्याच्याशी बरोबरी करु नको, स्मिता पाटील ह्यांनी समजुदार पणे त्यांचे म्हणने ऐकले पण एकदा तरी माझा झोपून मेकअप करवून घेईल. आणि असे झाले देखील स्मिता पाटील ह्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा दीपक सावंत ह्यांनी त्यांच्या झोपलेल्या मृतदेहाचा नववधू सारखा मेकअप केला आणि त्यांची हि इच्छा पूर्ण केली.\n१३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१व्या वर्षी स्मिता पाटील ह्यांची प्राणज्योत मावळली\nस्मिता पाटील ह्यांची अशी अजब इच्छा जी पूर्ण झाली त्यांच्या मृत्यूमुळे \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/11/specialist-doctors-required-on-contract.html", "date_download": "2018-08-18T00:17:24Z", "digest": "sha1:P2KIP4GSCCNADN3V2IRUT74TCGFPFKBD", "length": 7997, "nlines": 150, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "Specialist Doctors required on Contract basic in Osmanabad 10 Post. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nराष्‍ट्रीय आरोग्य अभियान जि. प. उस्मानाबाद अंतर्गत विविध रिक्त पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/search/label/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%82%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%20%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82", "date_download": "2018-08-18T00:50:30Z", "digest": "sha1:CTVDUBYMMQZF6M4AJTHFY4VYWNTGXEZV", "length": 25975, "nlines": 282, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "इतकं प्रेम मी केलं | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: इतकं प्रेम मी केलं | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nइतकं प्रेम मी केलं\nअग वेडे खरे प्रेम\nअग वेडे खरे प्रेम खरच\nदेणे घेणे त्याच्या हिशोबात\nलाख दु:ख येवू देत\nपण जीव देवून बघ\nप्रेम भेटते क्वचित कुणाला\nसांगू काय मी अधिक तुला\nकधी उशिरा कधी लवकर\nकाळ मोजत बसू नकोस\nअन वाया घालवू नकोस\nभेटेल जेव्हा तुझा सखा\nनिसटून त्या देऊ नकोस\nअसतील इथे काही लुटारू\nम्हणुन मागे फिरू नकोस\nलाव निकष कर परीक्षा\nपण हातून घालवू नकोस\nअग वेडे खरे प्रेम\nअग वेडे खरे प्रेम खरच काही मागत नसते देणे घेणे त्याच्या हिशोबात मुळीसुद्धा नसते प्रेमासाठी फक्त एकदाच प्रेम करून बघ लाख दु:ख येवू देत पण ज...\nइतकं प्रेम मी केलं\nइतकं प्रेम मी केलं\nRelated Tips : असं प्रेम करावं, इतकं प्रेम मी केलं, काय नसत प्रेमात, खूप प्रेम करतो\nतु प्रेम आहेस माझं\nतु प्रेम आहेस माझं,\nतु प्रेम आहेस माझं,\nचिंब भिजावं असं वाटण्यासारखं..\nतु प्रेम आहेस माझं,\nमाझ्या भावनांना भरती आणणारं ..\nतु प्रेम आहेस माझं,\nमाझ्या प्रेमाला अमर करणारं..\nतु प्रेम आहेस माझं,\nनाजूक, सुंदर, हवहवसं वाटणारं..\nतु प्रेम आहेस माझं,\nमाझ्या आयुष्याला सप्तरंगांनी भरणारं ..\nतु प्रेम आहेस माझं,\nतु प्रेम आहेस माझं.....\nतु प्रेम आहेस माझं\nतु प्रेम आहेस माझं, वाळवंटातल्या हिरवळीसारखं, मनाला शांत करणारं.. तु प्रेम आहेस माझं, पहिल्या पावसासारखं, चिंब भिजावं असं वाटण्यासारखं.. ...\nइतकं प्रेम मी केलं\nइतकं प्रेम मी केलं\nRelated Tips : असंही असतं प्रेम, इतकं प्रेम मी केलं, काय नसत प्रेमात, तु प्रेम आहेस माझं\nपहिलं प्रेम कसं विसरायचं\n आज सुध्दा तुझी उणीव भासतेय.\nप्रेम ..... पहिल्या नजरेचं\nप्रेम ..... शेवटच्या श्वासाचं\nप्रेम ..... फुललेल्या कळीचं\nप्रेम ..... जुळलेल्या जीवांचं\nप्रेम ..... पहिल्याचं प्रेमाचं\nप्रेम ..... अखेरीच्या भेटीचं\nप्रेम ..... रेशमी अतुट बंधाचं\nप्रेम ..... तुटलेल्या गाठीचं\nप्रेम ..... चुकलेल्या वाटांचं\nप्रेम ..... वाटेवर चुकलेल्यांचं\nप्रेम ..... वाक्यावर शब्दांचं\nप्रेम ..... शब्दाविना वाक्यांचं\nप्रेम ..... तरुण रात्रीचं\nप्रेम ..... उमललेल्या दिवसांचं\nप्रेम ..... त्याचं आणि तिचं\nप्रेम ..... जसं माझ तुझ्यावरचं \n आज सुध्दा तुझी उणीव भासतेय.\nपहिलं प्रेम कसं विसरायचं\n आज सुध्दा तुझी उणीव भासतेय. प्रेम ..... पहिल्या नजरेचं प्रेम ..... शेवटच्या श्वासाचं प्रेम ..... फुललेल्या कळीचं प्रेम .......\nइतकं प्रेम मी केलं\nइतकं प्रेम मी केलं\nRelated Tips : असंही असतं प्रेम, इतकं प्रेम मी केलं, पहिलं प्रेम कसं विसरायचं\nतुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण आज मला खुप आठवतो..\nतुझ्यासाठी वेडा होणारा तो माझामन मला खुप हसवतो..\nतुझ ते माझ्या कड़े पाहण हळूच काहीतरी इशारे करण\nमाझ्याकड़े बघून हसण.. अचानक नजर फिरवून लाजन\nअस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी. तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी.\nतुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी.. ♥♥तुझ्यावर प्रेम करण्यासाठी♥♥.......\nतुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण आज मला खुप आठवतो.. तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझामन मला खुप हसवतो.. तुझ ते माझ्या कड़े पाहण हळूच काह...\nइतकं प्रेम मी केलं\nइतकं प्रेम मी केलं\nRelated Tips : इच्छा, इतकं प्रेम मी केलं, का आवडतेस इतकी, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी\nएक अधुरी खरी प्रेमकथा\nमित्र मैत्रिणीँन मध्ये मिळून मिसळून राहणारा मुलगा होता,\nतो नेहमी खुश असायचा ईतरांना खुश ठेवायचा\nतो 1-4-2011 काँलेजला जात असताना,\nएक मुलगी त्याला दिसली.....\nआणि तो तिला पाहताचं एकटक पाहतचं राहीला,\nआणि नकळत तिच्या प्रेमात पडला,\nमग काय तो नेहमी तिचीचं स्वप्न तिचाचं विचार करु लागला,\nफक्त काहीही करुन तिला मिळवायचं हेचं त्याच्या डोळ्या समोरचं उदिष्ट होतं,\nईकडे तिकडे वेड्यासारखा तिला शोधू लागला,\nदेवाकडे प्रार्थना करु लागला आणि देवानेही त्याचं गर्हाण ऐकलं.....\nआणि चक्क दुस-याचं दिवशी ती मुलगी त्याला त्याच्याचं काँलेजमध्ये दिसली,\nहा परत तिला एकटक पाहतचं राहीला,\nआणि ती तो पर्यन्त तेथून निघूनही गेली,\nमग याने त्याच्या मित्रांन जवळ विचारपुस केली तर,\nती ही त्याच काँलेजमध्ये ला शिकत होती,\nकाय योगायोग आहे ना.....\nमग पुढे असेचं दिवस जात राहीले,\nआणि दोघांत मैत्री झाली,\nमग ते Msg Call ने बोलू लागले,\nआणि हळूहळू एकमेकांच्या जिवाभावाचे झाले.....\nमग याने एक दिवस ठरवलं की तिला प्रपोज करायचं,\nआणि २५-१-२०११ या दिवशी प्रपोज केलं,\nतर तिने त्याला नकार दिला,\nआणि माझा अगोदरचं एक Bf आहे हे खोटं कारण सांगितलं,\nआणि मला तुझ्यात अजिबात Intrest नाही असे सांगितले.....\nमग तो खुप दुःखी झाला आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रूं वाहू लागले,\nत्या समजलेचं नाही अशा क्षणी काय करायचे,\nतो तसाचं काँलेजातून घरी निघून आला,\nकदाचित मी वाईट मुलगा आहे म्हणुन तिने मला नकार दिला,\nअसा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.....\nमग तिने त्याच्याशी Msg Call ने बोलने बंद केले,\nपण नंतर अचानक कुणास ठाऊक तिने त्याला पुन्हा ५-०५-२०११ स्वतः Call केला,\nआणि झाले गेले सगळे विसरुन एकमेकांनशी बोलू लागले,\nयेवढे सर्वकाही होवूनही तरीही त्या मुलीने मैत्रीचे नाते न तोडता,\nत्याला आपल्यात काहीचं झाले नाही असे उत्तर दिले.....\nआणि पुन्हा ते दोघे Msg Call वर बोलू लागले,\nपुढे ते दोघे ऐकमेकांच्या अधिकाधिक जवळ आले,\nआणि ऐकमेकांनशिवाय करमत नाही हे त्यांना जाणवू लागले,\nमग याने पुन्हा ठरवले की हिला परत प्रपोज करायचे,\nआणि त्याने 11-5-2013 या दिवशी तिला पुन्हा दुस-यांदा प्रपोज केले,\nतर तिने होकारर्थी उत्तर दिले.....\nआणि अचानक पुन्हा त्याच्या डोळ्यातून,\nआनंदाश्रूंचा पाऊस पडू लागला,\nमग तिने त्याला घट्ट मिठी मारली,\nआणि Shon@ मी तुला कधीचं सोडणार नाही असे वचन दिले.....\nमग दोघेही रोज एकमेकांना भेटत असे,\nCall करुन तासनतास बोलत असे,\nदिवस रात्र फक्त एकामेकांनचाचं विचार करत असे,\nकधी तो भेटायला वेळेवर नाही आला,\nतर ती त्याच्या खुप चिडायची आणि भांड भांड भांडायची.....\nअसा कसा रे तु लवकर यायचं कळत नाही का तुला,\nमी केव्हापासून वाट पाहते तुझी,\nमग तो तिला प्रेमाने जवळ घेवून,\n\"चुकलं गं Pillu माझं...\nमाफ कर ना मला असे बोलायचा,\nआणि ती ही त्याला एक स्मित हास्य देवून माफ करायची.....\nअसेचं नेहमी या दोघानचे,\nभांडणे रुसणे रागावणे मनावणे चालू असायचे,\nआणि एकामेकांनवर तो किँवा ती आपल्याला कधीचं सोडून जाणार नाही,\nअसा पुर्णपणे विश्वास होता,\nदोघांचे प्रेमसंबंध अगदी घट्ट झाले होते.....\nआणि त्यानी लग्ना बंधनात अडकण्याचे ठरवले,\nपण तीने अजुन मला शिक्षण पुर्ण करायचे आहे म्हणुन,\nसध्या लग्नच्या भानगडीत मला अडकायचे नाही असे सांगितले,\nपुढे ते असेच एकमेकांना भेटत राहीले.....\nआणि अचानक एक दिवस ती त्याला म्हणाली, \"अरे पाहायला पाहुणे आले होते,\nमी त्यांना पसंद पडले आणि तो मुलगाही मला खुप आवडला, मी ही त्यांना मला मुलगा पसंद आहे असे सांगितले,\nहे ऐकताचं महेशला काय करावं काहीचं कळत नव्हत, कारण जिच्यावर आपण जिवापाड प्रेम केलं तिचं आज म्हणते\nमाझं लग्न ठरलयं मला विसरुन जा म्हणुन.....\n3 वर्षाचे प्रेम एका क्षणात विसरणे कधीचं सोपे नसते, त्याने तिला खुप समजावण्याचा प्रयत्न केला,\nपण ती काही केल्या एकायला तयार नव्हती, कारण ज्या मुलाला तिने पसंद केलं,\nत्या मुलाचं घराणं अतिशय श्रीमंत होतं, आणि महेश मध्यमवर्गीय घराण्यातला.....\nमहेशला प्रेमात धोका देवूनही तिचे मन भरले नाही म्हणुन,\nतीने तिच्या होणा-या नव-याची आणि महेशची भेट घालून दिली,\nत्याच्यात आणि तिच्यात काय काय झाले ते पुर्ण स्पष्टपणे सांगितले,\nमहेश मात्र तिला आणि तिच्या होणा-या नव-याला पाहतचं राहीला.....\nमहेश आजही तिची वाट पाहतोय, आयुष्यात तो पुर्णपणे तुटून गेलाय,\nआणि आता फक्त त्याच्या आई बाबांनसाठी, तिच्या आठवणीत रोज रडत रडत जगतोय.....\nमित्रांनो आणि मैत्रिणीँनो : मला नेहमी हाचं प्रश्न पडतो की,\nमुली नेहमी प्रेम करायला, गरीब मुलगा निवडतात,\nआणि लग्न करायला मात्र, त्यांना श्रीमंतचं मुलगा हवा असतो.....\nमुलीँनसाठी पैसाचं सर्वस्व झाला आहे का प्रेम फक्त टाईमपासासाठीचं राहीलं आहे का \nख-या प्रेमाची तुलना पैशांशी करायची का पैशांनपेक्षा प्रेम श्वेष्ट नाही का \nएक अधुरी खरी प्रेमकथा\nमित्र मैत्रिणीँन मध्ये मिळून मिसळून राहणारा मुलगा होता, तो नेहमी खुश असायचा ईतरांना खुश ठेवायचा असेचं, तो 1-4-2011 काँलेजला जात अ...\nइतकं प्रेम मी केलं\nइतकं प्रेम मी केलं\nRelated Tips : अधुरे प्रेम, असं फक्त प्रेम असंत, इतकं प्रेम मी केलं, एक अधुरी खरी प्रेमकथा\nइतकं प्रेम मी केलं\nतुझ्यासाठी काही पण असे सारेच बोलतात\nपण मी तसे बोलणार नाही चंद्र तारे तोडून आणीन\nअशी भाषा कधी मी वापरणार नाही\nइतकच म्हणेन मी तुझ्या सुखाशिवाय मनात\nकाहीच असणार नाही तुझ्या वेदना ओंजळीत घेईन\nदुखातही तुझी साथ कधी सोडणार नाही\nप्रेमासाठी काही पण हे तुला दाखवल्याशिवाय\nमी रहाणार नाही तुझ्यावर इतकं केलय प्रेम\nकि माझ्यावरही कधी इतकं प्रेम मी केलं नाही.\nइतकं प्रेम मी केलं\nतुझ्यासाठी काही पण असे सारेच बोलतात पण मी तसे बोलणार नाही चंद्र तारे तोडून आणीन अशी भाषा कधी मी वापरणार नाही इतकच म्हणेन मी तुझ्या सुखाश...\nइतकं प्रेम मी केलं\nइतकं प्रेम मी केलं\nRelated Tips : असं फक्त प्रेम असंत, आपले प्रेम शोधणारे, इतकं प्रेम मी केलं\nभांडून सुधा जिचा राग येत नाही ते प्रेम आहे\nसकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे\nमंदिरा मध्ये दर्शन करताना जी जवळ असल्याचा भास होतो ते प्रेमआहे\nजिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे\nजिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे\nस्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता ते प्रेम आहे\nजिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही\nकुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते ते प्रेम आहे\nजिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते\nहि कविता वाचताना प्रेतेक ओळीला जिची आठवण आली ते प्रेम आहे\nमाझे तुझ्यावर प्रेम आहे . तुझी वाट पहातो, तुझा होकार कळव, तुझा होकार कळव ......\nभांडून सुधा जिचा राग येत नाही ते प्रेम आहे सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे \nइतकं प्रेम मी केलं\nइतकं प्रेम मी केलं\nRelated Tips : इतकं प्रेम मी केलं, ते प्रेम आहे, दूरावा म्हणजे प्रेम, प्रेम करणं सोपं नसतं\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/06/blog-post_1439.html", "date_download": "2018-08-18T00:49:24Z", "digest": "sha1:3Z3OSDGLGGA7RASAKKPB5WIOI4XIPHYA", "length": 3588, "nlines": 61, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "कधी पटतच नाही. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » कधी पटतच नाही. » कधी पटतच नाही.\nतुझे माझे कधी पटतच नाही,\nतरीपण तू नसला तर मला करमत नाही,\nदिव्याच्या वातीने जळतो तो पतंग,\nतरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही,\nतसच तुझे माझे कधी पटतच नाही,\nतरीपण तू नसलास की मला करमत नाही\nएक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस\nमला दिवस वाटत नाही\nमाझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे\nका तुला दिसत नाही,\nसवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते जगण\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-08-18T00:54:21Z", "digest": "sha1:JLDAOPWA6MX2PENT2KZU2MXVVUXTDDCM", "length": 15389, "nlines": 259, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आशियाई खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nआशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली खेळवली गेली. आजवर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे व एकूण ४६ देशांनी आपले खेळाडू पाठवले आहेत परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर सहभाग बंदी घालण्यात आली. सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.\n४ एकही पदक न मिळालेले देश\nबॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, वॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, असे विविध खेळ या स्पर्धेत खेळले जातात.\nआशियाच्या नकाशावर यजमान देश व शहरे\n१९५१ I नवी दिल्ली, भारत मार्च ४ - ११ ११ ४८९ ६ ५७ [१]\n१९५४ II मनिला, फिलिपिन्स मे १ – ९ १९ ९७० ८ ७६ [२]\n१९५८ III तोक्यो, जपान मे २८ – जून १ 16 1,820 13 97 [३]\n1962 IV जकार्ता, इंडोनेशिया ऑगस्ट २४ – सप्टेंबर ४ 12 1,460 13 88 [४]\n1966 V बँकॉक, थायलंड डिसेंबर ९ - डिसेंबर २० 16 1,945 14 143 [५]\n1970 VI बँकॉक, थायलंड ऑगस्ट २४ - सप्टेंबर ४ 16 2,400 13 135 [६]\n1974 VII तेहरान, इराण सप्टेंबर १ - सप्टेंबर १६ 19 3,010 16 202 [७]\n1978 VIII बँकॉक, थायलंड डिसेंबर ९ - डिसेंबर २० 19 3,842 19 201 [८]\n1982 IX नवी दिल्ली, भारत नोव्हेंबर १९ - डिसेंबर ४ 23 3,411 21 147 [९]\n1986 X सोल, दक्षिण कोरिया सप्टेंबर २० - ऑक्टोबर ५ 27 4,839 25 270 [१०]\n1990 XI बीजिंग, चीन सप्टेंबर २२ - ऑक्टोबर ७ 36 6,122 29 310 [११]\n१९९४ XII हिरोशिमा, जपान ऑक्टोबर २ - ऑक्टोबर १६ 42 6,828 34 337 [१२]\n१९९८ XIII बँकॉक, थायलंड डिसेंबर ६ - डिसेंबर २० ४१ ६,५५४ ३६ ३७६ [१३]\n२००२ XIV बुसान, दक्षिण कोरिया सप्टेंबर २९ - ऑक्टोबर १४ ४४ ७,७११ ३८ ४१९ [१४]\n२००६ XV दोहा, कतार डिसेंबर १ - डिसेंबर १५ ४५ 9,520 ३९ 424 [१५]\n२०१० XVI ग्वांग्झू, चीन नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर २७ ४५ 9,704 ४२ ४७६ [१६]\n२०१४ XVII इंचॉन, दक्षिण कोरिया सप्टेंबर १९ - ऑक्टोबर ४\n२०१८ XVIII जाकार्ता, इंडोनेशिया ऑगस्ट १८ - सप्टेंबर ९ या वर्षीची स्पर्धा\nअफगाणिस्तान 15 0 3 4 7\nबांगलादेश 7 1 4 4 9\nब्रुनेई 6 0 0 4 4\nकंबोडिया 7 0 2 3 5\nकिर्गिझस्तान 5 3 15 22 40\nपॅलेस्टाईन 6 0 0 1 1\nसौदी अरेबिया 6 21 8 19 48\nताजिकिस्तान 5 3 2 11 16\nतुर्कमेनिस्तान 5 3 6 5 14\nसंयुक्त अरब अमिराती 6 3 11 9 23\nउझबेकिस्तान 5 54 82 91 227\nयमनचे प्रजासत्ताक 4 0 0 2 2\n^ २०१०मध्ये राजकीय लुडीबुडीमुळे कुवेतला निलंबित करण्यात आले होते.[१७]\nएकही पदक न मिळालेले देश[संपादन]\n↑ \"१९५१ नवी दिल्ली आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९५४ मनिला आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९५८ तोक्यो आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९६२ जकार्ता आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९६६ बँगकॉक आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९७० बँगकॉक आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९७४ तेहरान आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९७८ बँगकॉक आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९८२ दिल्ली आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९८६ सोल आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९९४ हिरोशिमा आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"१९९८ बँगकॉक आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"२००२ बुसान आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"२००६ दोहा आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n↑ \"२०१० ग्वांग्झू आशियाई खेळ\". ओसीए. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले.\n१९५१ नवी दिल्ली • १९५४ मनिला • १९५८ तोक्यो • १९६२ जकार्ता • १९६६ बॅंकॉक • १९७० बॅंकॉक • १९७४ तेहरान • १९७८ बॅंकॉक • १९८२ नवी दिल्ली • १९८६ सोल • १९९० बीजिंग • १९९४ हिरोशिमा • १९९८ बॅंकॉक • २००२ बुसान • २००६ दोहा • २०१० क्वांगचौ • २०१४ इंचॉन • २०१८ जकार्ता\nलेखन त्रुटी असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१८ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=114&bkid=619", "date_download": "2018-08-18T01:15:50Z", "digest": "sha1:73USN3W6E2FYCZD7DH2JKCOIVPU2RETV", "length": 1916, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : सौ विजया राजाध्यक्ष\n’तन अंधारे’ ही कादंबरी आहे गोव्याच्या निसर्गरम्य व मुक्त वातावरणात विहरणाऱ्या तीन पात्रांची: किरण, सॅम आणि मॄदुल. किरण गरीब, लावण्यमयी पण निसर्गतःच निंफोमॅनिऍक. किरणच्या या अतिकामवासनेचा सवंग साधन म्हणून लेखिकेने कुठेही वापर केलेला नाही, उलट संयम, सूचकता व काव्यात्म्ता या गुणांनी तिने कादंबरीला अलंकृत व सुसंस्कृत केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/lokshahir-annabhau-sathe-theater-134651", "date_download": "2018-08-18T01:04:35Z", "digest": "sha1:XLPF4PVQGLQH3D5UKN37CNNC2FZU65YD", "length": 12784, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lokshahir Annabhau Sathe theater दीड वर्षानंतर उघडणार पददा | eSakal", "raw_content": "\nदीड वर्षानंतर उघडणार पददा\nमंगळवार, 31 जुलै 2018\nयेरवडा - येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे उद्‌घाटन दीड वर्षापूर्वी झाले होते; मात्र उद्‌घाटनानंतर बंदच असलेल्या या नाट्यगृहाच्या रंगमंचाचा पडदा आता लवकरच उघडणार आहे. या नाट्यगृहाचा ताबा नुकताच महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. त्यामुळे परिसरातील रसिक प्रेक्षकांना कला, संगीत आणि नाटकांची पर्वणी मिळणार आहे.\nयेरवडा - येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे उद्‌घाटन दीड वर्षापूर्वी झाले होते; मात्र उद्‌घाटनानंतर बंदच असलेल्या या नाट्यगृहाच्या रंगमंचाचा पडदा आता लवकरच उघडणार आहे. या नाट्यगृहाचा ताबा नुकताच महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. त्यामुळे परिसरातील रसिक प्रेक्षकांना कला, संगीत आणि नाटकांची पर्वणी मिळणार आहे.\nशहराच्या पूर्व भागात पुणे महापालिकेने दहा कोटी रुपये खर्च करून पहिलेच अण्णा भाऊ साठे नाट्यगृह उभारले आहे. अथेन्स येथील स्थापत्य शास्त्राचा आधार घेऊन साडेतीन हजार चौरस मीटर जागेत नाट्यगृहाची उभारणी केली आहे. नाट्यगृहात सुमारे साडेसहाशे आसनक्षमता आहे. दीड वर्षांपूर्वी नाट्यगृहाचे काम अर्धवट असतानाच महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते २५ डिसेंबरला याचे उद्‌घाटन करण्यात आले होते. मात्र दीड वर्षानंतरही नाट्यगृहाच्या रंगमंचाचा पडदा अद्याप उघडला गेला नव्हता. त्यामुळे रसिक प्रेक्षकांसह नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. नाट्यगृहाचे काम अधर्वट असताना उद्‌घाटन का केले, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत होते.\nअथेन्स स्थापत्य शास्त्रकलेचा लुक\nग्रीक देशातील अथेन्समधील स्थापत्यशास्त्राचा आधार घेऊन नाट्यगृहाची आकर्षक बाह्यरचना केली आहे. विशिष्ट स्वरूपाच्या काचा, अत्याधुनिक पद्धतीचे रंगमंच, ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यात आली आहे. नाट्यगृहाच्या आवारात अण्णा भाऊ साठे यांचा आठ फुटी पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा आहे. नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूस अण्णा भाऊ साठे यांच्या रशियाच्या दौऱ्यातील घटनाक्रम म्युरल्सच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. मात्र अद्याप त्या तयार करण्यात आल्या नाहीत. आठ ते दहा दिवसांत नाट्यगृह सुरू होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nनदी पात्रातील रस्‍ता बंद\nपुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १८ हजार ४०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी...\nपीएच.डी. नंतर संशोधनासाठी फेलोशिप\nपुणे - पीएचडी झाल्यानंतरही पुढे आणखी संशोधन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता ‘पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप’ची संधी उपलब्ध करून दिली आहे....\nपुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरेशा नाहीत. याशिवाय संसर्गजन्य आजाराची साथ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1741", "date_download": "2018-08-18T00:29:10Z", "digest": "sha1:O6K5LSL73EBPN72HCKCPBDMQY6IBLKOJ", "length": 7838, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nस्वयंभू बोगस दाती महाराजावर बलात्काराचा आरोप\nया प्रकरणी त्या शिष्याने पोलिसात तक्रारही दिली आहे. त्यानुसार बलात्कार व शोषण या अंतर्गत पोलिसाने गुन्हे दाखल केले आहेत.\nनवी दिल्ली : स्वयंभू बोगस दाती महाराजावर त्याच्याच शिष्याने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्या शिष्याने पोलिसात तक्रारही दिली आहे. त्यानुसार बलात्कार व शोषण या अंतर्गत पोलिसाने गुन्हे दाखल केले आहेत.\nआसाराम आणि गुरुमित रामरहिम याच्यानंतर आता दाती महाराजावर आपल्याच शिष्याने बलात्काराचा आरोप केला आहे. दाती महाराजाचा दक्षिण दिल्ली फतेहपूर बेरीमध्ये शनीधाम मंदीरात आश्रम होता. या आश्रमात दाती महाराज गेल्या दोन वर्षापासून त्या शिष्यावर बलात्कार करत होता.\nकेवळ एवढ्यावरच तो थांबला नसून याबाबत कोणालाही सांगू नको, अशातर्‍हेची धमकीही त्या शिष्याला देत असे. अन्य महिलांचेही दाती महाराजाने लैंगिक शोषण केले असावे, अशीही तक्रार शिष्याने केली आहे. दाती महाराजाच्या प्रसिद्धीमुळे मी घाबरले होते.\nत्यामुळेच गेली दोन वर्ष तक्रार केली नव्हती, असे त्या पीडित शिष्याने सांगितले. दाती महाराज देशभरात हिंदू देवता शनीदेवावर दुष्प्रभाव कसा झाला त्यासाठी त्याने कर्मकांडाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली. त्याचबरोबर विविध चॅनेलवर जोतीष संबंधित कार्यक्रमही त्याने सादर केले होते.\nदाती महाराजाचा जन्म १० जुलै १९५० मध्ये राजस्थानमधील अलवर येथे झाला होता आणि ७ वर्षातच तो तथाकथित संत बनला होता. दाती महाराजाच्या अगोदर आसाराम, गुरमित रामरहिम, नारायण साई, विरेंद्र देव दिक्षित, नित्यानंद यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2012/07/blog-post_900.html", "date_download": "2018-08-18T00:49:46Z", "digest": "sha1:AYNHDFXUHO4CS3AW6HIJEP2TZGQ3BRDU", "length": 3777, "nlines": 61, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "सुख पुरत नाही मला . | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » सुख पुरत नाही मला . » सुख पुरत नाही मला .\nसुख पुरत नाही मला .\nगेला रडत भक्त देवाकडे... बोलला...\nहे एवढसं सुख पुरत नाही मला ...\nदुखः मात्र तू सागरासम भरून दिले...\nतो सुखात रंगलेला... हसून बोलला...\nअरे खरतर दुखः मूठभर असत...\nकाही क्षणभर मुठीत राहत...\nमूठ उघडली की जात ते निसटून... विरून...\nसुख मात्र कायम असत...\nमग ते किती छोटस का असे ना...\nसागरसम येते भरती ओहोटी इतकाच काय तो फरक...\nअशा या विराट रूपाने शेष नागावर स्वार समुद्राचा का आसरा घेतला...\nभक्ताला त्या एका क्षणात समजल... नतमस्तक तो झाला या लीलेला...\nसुख पुरत नाही मला .\nRelated Tips : सुख पुरत नाही मला .\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6.html", "date_download": "2018-08-18T00:28:22Z", "digest": "sha1:E3O5HTJZ6FVK6JZLS7WKN7MRYHESP6TF", "length": 14098, "nlines": 134, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "रुग्ण हक्काची सनद फाइलबंद - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nरुग्ण हक्काची सनद फाइलबंद\nरुग्ण हक्काची सनद फाइलबंद\nखासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट होते. उपचारासाठीच्या खर्चाचा रुग्णाला अंदाज न देणे, उपाचारासाठीचा अंदाज आणि प्रत्यक्ष खर्च यात तफावत अशा पिळवणूक करणाऱ्या जाचाला पायबंद होण्यासाठी रुग्णांच्या हक्कांची राज्यात नियमावली तयार करण्यात आली. मात्र, सहा वर्षांपूर्वी सरकार दरबारी ही सनद फाइलबंद आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील 72 टक्के नागरिक खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सरकार पातळीवरची ही उदासीनता प्रकर्षाने जाणवते.\nजुलै 2006 मध्ये रुग्ण हक्कांना मान्यता देणारी नियमावली तयार करण्यात आली होती. ती तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. विमल मुंदडा यांना सादर करण्यात आली. याशिवाय खासगी सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांनाही याची माहिती व्हावी यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनकडे ही नियमावली पाठविण्यात आली. रुग्णांचे हक्क असावेत की नाही, या संदर्भातील मते जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर माहिती सादर करण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशनने रुग्ण हक्‍काची सनद मान्यही केली. डॉक्‍टरांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा सरकारने काही दिवसांपूर्वी बनविला. मात्र, रुग्ण वाऱ्यावरच आहेत.\nरुग्ण हक्काच्या या सनदीवर स्वाक्षरी करण्यासासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना जनआरोग्य अभियानतर्फे पेन भेट म्हणून पाठवला होता. खासगी आरोग्य सेवेत गुणवत्तेचा उत्तम दर्जा राखला जावा आणि रुग्ण हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्‍ट (सुधारित) या कायद्याअंतर्गत रुग्ण हक्कांची सनद तयार करण्यात आली. त्याचा पाठपुरावा गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. रुग्णाने अथवा रुग्णांच्या आप्तेष्टांनी मागणी केल्यास दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्‍टरला भरती असलेल्या खासगी दवाखान्यात बोलावून सल्ला घेण्याचा हक्क आहे. त्यासाठी आवश्‍यक कागदपत्र डॉक्‍टरकडून रुग्णांना मिळण्याचा हक्क आहे, अशी अनेक कलमे यात अंतर्भूत आहेत.\nया विषयावर अलीकडेच नागपुरात देशभरातील जनआरोग्य अभियानाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात रुग्ण हक्काच्या नियमावलीला तातडीने मान्यता द्यावी, असा ठराव संमत झाला. या ठरावाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.\nजीवनरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा हक्क\nडॉक्‍टरांकडून पक्के निदान जाणून घेण्याचा हक्क\nउपचाराचे स्वरूप, उपचारामुळे होऊ शकणारे दुष्परिणाम\nउपचारासाठी संमती, नाकारण्याचा अधिकार\nगोपनीयतेचा व खासगीपणाचा हक्क\nभेदभावरहित उपचार मिळण्याचा हक्क\nएचआयव्ही बाधित रुग्णाशी भेदभाव नको\nउपचारामध्ये बदल केल्यास खर्चाच्या बदलाची माहिती\nरुग्ण किंवा आप्तेष्टांना इनडोअर केसपेपरची प्रत तत्काळ मिळावी\nरुग्णावर संशोधन होणार असल्यास नैतिक तत्त्वे पाळावीत\n\"डॉक्‍टरांवरील हल्ल्याविरोधात कायदा करणारे सरकार रुग्ण हक्क सनदीबाबत उदासीन आहेत. तीन आरोग्यमंत्री बदलले. त्यांनी या सनदीची प्रशंसा केली. मात्र, अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करण्यासाठी ते टाळाटाळ होत आहे.'' -डॉ. अनंत फडके, जनआरोग्य अभियान, पुणे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_2610.html", "date_download": "2018-08-18T00:50:56Z", "digest": "sha1:542P2XNMEURA4AO43KLL7ELZHTI4QH5W", "length": 4111, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "मला पसंद आहे | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » अनपेक्षित भेट » आपलस करून जात » एक जीव आहोत आपण » मला पसंद आहे » मला पसंद आहे\nमाझ्यापेक्षा तुझ्यात रमूनजाने मला पसंद आहे... तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच आनंद आहे...[♥] तुला हसवण्यापेक्षातुला रडवणे मला पसंद आहे... मिट्टीत घेवून तुलासमजावण्यात एक वेगळाच आनंद आहे...[♥] तुझ्या होकाराला नकार देणे मला पसंद आहे... तुला रागवलेलीपाहण्यात एक वेगळाच आनंद आहे...[♥] माझ्यापेक्षा तुला सुखी ठेवणे मला पसंद आहे... तुझ्या सुखात आपले सुख समजण्यात एक वेगळाच आनंद आहे...[♥] तुझ्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहणेमला पसंद आहे... वाहणारे अश्रू थांबवण्यात एक वेगळाचआनंद आहे....[♥]\nRelated Tips : अनपेक्षित भेट, आपलस करून जात, एक जीव आहोत आपण, मला पसंद आहे\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=104&bkid=434", "date_download": "2018-08-18T01:12:43Z", "digest": "sha1:KHDP4VQIFLPB5BOCLF7LEMQS3HDTFW4P", "length": 3126, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : जगदीश अभ्यंकर\nअतिवृष्टी, पूर, महापूर म्हटले की पटकन डोळ्यासमोर उत्तर भारतातील आक्राळ- विक्राळ रुप धारण केलेल्या गंगा-जमुना, ब्रह्मपुत्रा, पुनपुन, घागरा आदी नद्या दिसू लागतात. महापुरांचे वरदान (की शाप) या नद्यांनाच मिळालंय असं वाटतं. आपल्याकडील मांजरा, पूर्णा, शिवना, गोदावरी या नद्यांना महापूर ही काय चीज आहे हे जणू माहीतच नसावं, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं, परंतु हे खरं नव्हे. आपल्याकडील नद्यांना महापूर अगदीच अपरिचित आहेत., असं नाही. खरी वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या काही वर्षापासून पाऊस सतत कमी होतोय (की शाप) या नद्यांनाच मिळालंय असं वाटतं. आपल्याकडील मांजरा, पूर्णा, शिवना, गोदावरी या नद्यांना महापूर ही काय चीज आहे हे जणू माहीतच नसावं, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं, परंतु हे खरं नव्हे. आपल्याकडील नद्यांना महापूर अगदीच अपरिचित आहेत., असं नाही. खरी वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या काही वर्षापासून पाऊस सतत कमी होतोय त्यामुळे दुष्काळ पडतोय. आपल्या मराठवाड्याची प्रमुख गोदावरी ही जीवनदायिनी नदीसुध्दा बालपण हरवून बसावं तशी महापूर हरवून बसलीय की, काय असं वाटतं; पण याच गोदावरीनं अगदी आतापर्यंत दरवर्षी येणारे महापूर अंगाखांद्यावर खेळ्वून दाखविले आहेत, हे किती जणांना माहीत आहे त्यामुळे दुष्काळ पडतोय. आपल्या मराठवाड्याची प्रमुख गोदावरी ही जीवनदायिनी नदीसुध्दा बालपण हरवून बसावं तशी महापूर हरवून बसलीय की, काय असं वाटतं; पण याच गोदावरीनं अगदी आतापर्यंत दरवर्षी येणारे महापूर अंगाखांद्यावर खेळ्वून दाखविले आहेत, हे किती जणांना माहीत आहे अशा या गोदावरीच्या काठावरच माझं गाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-08-18T00:52:14Z", "digest": "sha1:UU7X7RIXELA7SXCO5RFGPK5ZHLVLG5ZY", "length": 24502, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लक्ष्मण देशपांडे - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. लक्ष्मण देशपांडे (डिसेंबर ५, इ.स. १९४३ - फेब्रुवारी २२, इ.स. २००९) एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे.\nलक्षमण देशपांडे लहानप गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्‍स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.\nप्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी \"वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. प्रतिकार हे त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. 'मौलाना आझाद-पुर्नमूल्यांकन' या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अक्षरनाद या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.\nप्रा. लक्ष्मण देशपांडे यांना मिळालेले काही पुरस्कार[संपादन]\n२००३ : महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार.\n२००४ : विष्णुदास भावे पुरस्कार.\nयाशिवाय छत्रपती शाहू महाराज, बेंडे स्मृती, राम श्रीधर, अल्फा टीव्ही, पुरुषोत्तम करंडक, वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठान, सयाजीराव महाराज यांच्या नावाचे पुरस्कार.\nअखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार.\nएकपात्री नाटककार लक्ष्मण देशपांडे यांचे निधन\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९४३ मधील जन्म\nइ.स. २००९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०१८ रोजी २१:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/goat-swayamvar-in-shimla-118020600010_1.html", "date_download": "2018-08-18T01:11:18Z", "digest": "sha1:OBKBHPM4J7HAIOKWVUICSUBHW6E6IYFJ", "length": 10469, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चक्क बकर्‍यांचे स्वयंवर! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसिमला : हल्ली हौसेपोटी अनेक लोक पशुपक्ष्यांचेही काही कार्यक्रम आयोजित करीत असतात. आपल्याकडे गायीचे डोहाळे जेवण होत असते तर पाश्‍चात्य देशांमध्ये कुत्र्या-मांजरांचे फॅशन शो होत असतात. मात्र, कधी बकर्‍यांचे स्वयंवरही होऊ शकते, याची आपण कल्पना केली नसेल. उत्तराखंडमध्ये असे एक स्वयंवर झाले आहे. टिहरी जिल्ह्यातील पंतवाडी नावाच्या गावात हे अनोखे स्वयंवर पार पडले. अर्थातच आता हे स्वयंवर चर्चेचा विषय बनले आहे\nया स्वयंवरात आसपासच्या परिसरातील अनेक बकर्‍या सहभागी झाल्या होत्या. त्यांची वेगळी वेशभूषा करून त्यांना चांगले सजवलेही होते. या बकर्‍यांची नावेही चांगली आधुनिक होती. दीपिका, प्रियांका, करिना, कंगना आणि कॅटरिना अशी नावे असलेल्या या बकर्‍यांनी आपापले जोडीदार या स्वयंवरात पसंत केले दीपिकाने या स्वयंवरात आपला जोडीदार म्हणून बैसाखू नावाच्या बकर्‍याला निवडले तर प्रियांकाने टुकनू आणि कॅटरिनाने चंदूची निवड केली दीपिकाने या स्वयंवरात आपला जोडीदार म्हणून बैसाखू नावाच्या बकर्‍याला निवडले तर प्रियांकाने टुकनू आणि कॅटरिनाने चंदूची निवड केली गोट व्हिलेज आणि ग्रीन पिपल किसान विकास समितीने या स्वयंवराचे आयोजन केले होते.\nलग्न करणार्‍या दोघात तिसर्‍याचा हस्तक्षेप नको\nधक्कादायक : मुलीची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा बलत्कार\nमोराला करायचा होता विमान प्रवास\nराजस्थान : रामदेवबाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल\n‘एक्झाम वॉरिअर्स’ पुस्तकातून मोदी विद्यार्थ्यांच्या भेटीला\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1746", "date_download": "2018-08-18T00:28:13Z", "digest": "sha1:6E5L6TUEVS3HNX3A7D76L2ALAFL4JUKA", "length": 7340, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआप’ सरकारचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न\nअरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर आरोप\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचे कामकाज बंद पाडण्यासाठी केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री कार्यालयाने (पीएमओ) लेफ्टनंट गव्हर्नर, भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आणि सीबीआय, ईडी, प्राप्तिकर व दिल्ली पोलिसांना ‘मोकळे’ सोडून दिले आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.\nचार महिन्यांपासून दिल्ली सरकारच्या अधिकार्‍यांनी ‘आप’च्या मंत्र्यांच्या बैठकांवर बहिष्कार घातला असून हे बहिष्काराचे आंदोलन पुढेही सुरूच ठेवण्याची धमकी दिली गेल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.\nअधिकार्‍यांचे हे आंदोलन पीएमओकडून घडवले जात असून लेफ्टनंट जनरल (अनिल बैजल) हे त्याचे समन्वयक आहेत, असे केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाले.\nमुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय गुप्तचर खात्याने ‘आप’चे मंत्री व त्यांच्या नातेवाइकांवर फेब्रुवारी २०१५ पासून १४ खटले दाखल केले आहेत. परंतु, अजून एकाही प्रकरणात अटक झालेली नाही.\nमाझ्याविरुद्ध, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले व मला हे माहीत करून घ्यायचे आहे की या सगळ्या गुन्ह्यांबाबत पुढे काय झाले आहे उद्देश एकच आहे तो हा की ‘आप’च्या सरकारचे कामकाज बंद पाडणे. बदनाम करून ‘आप’ नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-08-18T00:53:33Z", "digest": "sha1:FSHPDTPBVSF7OTOT2SDJ2WWB4VYKVVON", "length": 17604, "nlines": 465, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माँत्रियाल - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ३६५ चौ. किमी (१४१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७६४ फूट (२३३ मी)\n- घनता ४,५१७ /चौ. किमी (११,७०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nमाँत्रियाल हे कॅनडाच्या क्वेबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोराँटोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. मॉन्ट्रियॉल हे पॅरिस खालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. येथील शासकीय भाषा देखील फ्रेंच हीच आहे.\nमॉन्ट्रियॉल शहर क्वेबेक प्रांताच्या नैऋत्य भागात सेंट लॉरेन्स व ओटावा ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे.\nमॉन्ट्रियॉलमधील हवामान शीतल आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कठोर असतात.\nमॉन्ट्रियॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °से (°फॅ)\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nविक्रमी किमान °से (°फॅ)\nसरासरी वर्षाव मिमी (इंच)\nसरासरी पर्जन्य मिमी (इंच)\nसरासरी हिमवर्षा सेमी (इंच)\nसरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.2 mm)\nसरासरी पावसाळी दिवस (≥ 0.2 mm)\nसरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.2 cm)\nस्रोत: कॅनडा पर्यावरण [१]\nमाँत्रियाल शहराला दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा पुरवतात. माँत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुख्यत्वे मालवाहतूकीसाठी वापरला जातो तर पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी वापरला जातो.\nमॅकगिल विद्यापीठ हे कॅनडा व जगामधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ मॉन्ट्रियॉलमध्ये आहे.\nआईस हॉकी हा मॉन्ट्रियॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा माँत्रियाल कॅनेडियन्स हा येथील प्रमुख संघ आहे. फॉर्म्युला १ खेळामधील कॅनेडियन ग्रांप्री शर्यत मॉन्ट्रियॉलमध्ये १९६१ सालापासून (काही वर्षांचा अपवाद वगळता) खेळवली जात आहे. तसेच ए.टी.पी. व डब्ल्यू.टी.ए.मधील कॅनडा मास्टर्स ही टेनिस स्पर्धा दरवर्षी टोराँटो व मॉन्ट्रियॉलमध्ये आलटून पालटून खेळवल्या जातात.\n१९७६ सालच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे मॉन्ट्रियॉल हे यजमान शहर होते.\nसान साल्व्हाडोर - २००१[४]\n↑ \"Window of Shanghai\". Humanities and Social Sciences Library. McGill University. 2008. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २४ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). 2008-06-25 रोजी पाहिले.\nविकिव्हॉयेज वरील माँत्रियाल पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nउन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे\n2016: रियो दि जानेरो\n[१] पहिल्या महायुद्धामुळे रद्द; [२] दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द\nउन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/shirdi-sai-baba-paduka-to-chennai-117110700007_1.html", "date_download": "2018-08-18T01:10:01Z", "digest": "sha1:VHGKPNZJTAUU537Q53MWICNTV2EYQXKN", "length": 10296, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साईबाबांच्या पादुका चेन्नईकडे रवाना | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाईबाबांच्या पादुका चेन्नईकडे रवाना\nसाईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्ताने साईबाबांच्या पादुका शिर्डी बाहेर नेण्यास विरोध करीत छत्रपती शासन व ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केले. मात्र, त्यास न जुमानता साईबाबा संस्थानने चेन्नईकडे पादुका रवाना केल्या आहेत. त्यामुळे संस्थान\nग्रामस्थांच्या विरोधापुढे झुकले नाही. तर साईबाबांचा पादुका न नेण्याचा कौल डावलल्याने श्रद्धाळूंनी या चेन्नई दौर्‍यानिमित्ताने चिंता व्यक्त केली आहे.\nदरम्यान, नगरसेवक शिवाजी गोंदकर यांनी मध्यस्थी करीत उपोषणकर्त्यांची समजूत घातली. त्यांनी सांगितले की, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी संदेशाद्वारे कळविले आहे की, चेन्नईत होणार्‍या कार्यक्रमासाठी तेथील भाविकांनी मोठा खर्च केला आहे.\nतिथे साईबाबांच्या पादुका दर्शनासाठी येणार असल्याचा प्रचार व प्रसार झालेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चेन्नई दौरा होऊ द्यावा, अशी विनंती केली आहे असे सांगून उपोषण सोडण्यास सांगितले.\nसाई शिर्डी आता रात्री पूर्ण बंद\nमहामेट्रोच्या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक\nराज ठाकरे यांच्या भाषणानंतर आली चिमुकली , बोलली ......\nटेक्सास : चर्चमध्ये दहशतवादी हल्ल्या, 26 ठार\nअबब, पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड\nयावर अधिक वाचा :\nसाईबाबांच्या पादुका चेन्नईकडे रवाना\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/1140-2/", "date_download": "2018-08-18T00:55:02Z", "digest": "sha1:IQFRJYNVC6NDD224S4WGNXXPOEJYGATW", "length": 13249, "nlines": 176, "source_domain": "mediawatch.info", "title": "काळाबरोबर झेपावणारे हिंस्र पशू | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch विशेष वृत्त काळाबरोबर झेपावणारे हिंस्र पशू\nकाळाबरोबर झेपावणारे हिंस्र पशू\nचांगल्या- विशेषतः गुणी, प्रतिभावंत माणसांना समाज धड जगू देत नाही या थीमवर लिहिलेली ही कविता आहे. त्याने गेतलेली काही नावं तुमच्या ओळखीची नसतील कदाचित. पण तिथे आपल्या भंवतालातील माणसांची नाव घालू शकतो. अशक्य असतं माणूस होणं तसं… अवघड तर नक्कीच.\nकाळाबरोबर झेपावणारे हिंस्र पशू\nव्हॅन गॉहला रंगांच्या पैशासाठी भावाला लिहावं लागलं होतं\nहेमिंग्वेला त्याची शॉटगन वापरून पाहावी लागली होती\nडॉक्टरकी शिकलेला सेलीन झाला होता कफल्लक\nमाणूस होणं अशक्यच तसं…\nव्हिलॉनला पॅरीसमधून हाकलून दिलं होतं चोर ठरवून\nफॉल्कनर पडायच्या त्याच्या शहराच्या गटारात पिऊन\nमाणूस होणं अशक्यच तसं…\nबरौजने आपल्या बायकोला बुंदुकीने गोळी घातली\nमेलरने आपल्या बायकोला भोसकून मारलं\nमाणूस होणं अशक्यच तसं…\nमॉपासाँ वल्ह्याच्या नावेतच बेभान झाला वेडा\nदोस्तोयव्स्की भिंतीसमोर गोळी घालण्यासाठी केला गेला खडा\nक्रेनला बोटीच्या मागे प्रॉपेलरवर ढकललं गेलं.\nसिल्वियाचं मस्तक भट्टीत भाजलं गेलं बटाट्यासारखं\nहॅरी क्रॉस्बीने झेप घेतली त्या अंधाऱ्या सूर्यात*\nलोर्साची हत्या केली स्पॅनिश पायदळाने\nआर्टॉड बसून राहत होता वेड्यांच्या निवाऱ्यात बाकड्यावर एका\nचॅटर्टनने घोट घेतला उंदराच्या विषाचा\nशेक्सपिअर वाङ्मयचौर्य करायचा म्हणे\nबीथोवेन बहिरेपणाशी लढायला एक कर्णा लावून बसे\nनित्झ्शे पुरापुरा वेडा झाला\nमाणूस असणं अशक्यच तसं…\nथोरवीला पोहोचलेले हे वेडे पिसाळलेले कुत्रे\nपोहोचवत राहिले थोडाथोडा उजेड आमच्यापर्यंत…\n* ब्लॅक सन प्रेस ही प्रकाशन कंपनी हॅरी क्रॉस्बीने काढली होती. खूप मोठमोठ्या लेखकांची पुस्तके त्याने केली. आणि शेवटी काय कारण कळेना पण आत्महत्या केली.\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nआमचा कांबळे नितीन चंदनशिवे आमचा कांबळे लईईई हुशार कधीच न्हाय रडला नुसताच…\nसंतांना सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा पत्ताच नव्हता लेखक- मुग्धा कर्णिक ईश्वराच्या आराधनेत कवने रचणारी सगळी संतकवीकवयित्री मंडळी…\nडीपी के मोहताज रिश्तों की दुनिया.. 'मीडिया वॉच' दिवाळी अंक २०१६ माणिक मुंढे जग केवढं झपाट्यानं…\nकविता निरोप दारात तुला शेवटची आंघोळ घालण्यासाठी गल्लीतल्या बायकांनी घोळका…\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा - संदीप वासलेकर मी ३० वर्षांपूर्वी ऑक्‍सफर्डमधून पदवी घेऊन परतलो,…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1747", "date_download": "2018-08-18T00:28:02Z", "digest": "sha1:P5HX7V3CEZOXXOLGWQMLOBFFB7CIJGZ6", "length": 8400, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसात राज्यातील २७ कोटी नागरिक सर्वात जास्त गरीब\nएकीकडे देशात करोडपती, अब्जाधिशांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे गरिबीही वाढत असल्याचे दिसून येत आहे.\nनवी दिल्ली : एकीकडे देशात करोडपती, अब्जाधिशांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे गरिबीही वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या सात राज्यातील २७ कोटी नागरिक अत्यंत गरिबीत जीवन जगत असल्याचे जागतिक बँकेच्या ताज्या अहवालतून समोर आले आहे. या अहवालानुसार देशातील ८० टक्के गरीब जनता खेड्यात राहते.\nजागतिक बँकेच्या अहवालानुसार देशातील दर पाच व्यक्तींपैकी एक व्यक्ती गरिबीच्या श्रेणीत येतो. सन २०१२ पर्यंतसाठी जारी केलेल्या या अहवालानुसार सन २००४ मध्ये यांची संख्या ही ३८.९ टक्के होती. तर २०११ मध्ये हीच आकडेवारी २१.२ टक्क्यांवर आलेली आहे.\nदेशातील अनु जाती, जमातीचे लोक सर्वात जास्त गरीब असल्याचे समोर आले आहे. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगढ आणि ओडिशात या राज्यांत सर्वात जास्त गरीब लोक राहतात. या राज्यांमध्ये देशातील ६२ टक्के गरीब लोक राहतात. तसे पाहिले तर या राज्यांमध्ये देशातील ४५ टक्के लोक राहतात.\nअहवालानुसार सन २०१२ पर्यंत देशातील ६ कोटी गरीब लोक उत्तरप्रदेशात राहत होते. बिहारमध्ये ३.६ कोटी, मध्यप्रदेशात २.४ कोटी, झारखंडमध्ये १.३ कोटी आणि राजस्थानमध्ये १ कोटी लोक दारिद्र रेषेखाली जीवन जगत होते.\nअहवालातील आकडेवारीनुसार देशातील २५ टक्के गरीब जनता ग्रामीण भागात तर १४ टक्के शहरी भागात राहतात. यातील २७ टक्के जनता ही वाड्या वस्त्यांमध्ये, १९ टक्के मोठ्या गावांमध्ये, १७ टक्के लहान शहरांमध्ये आणि ६ टक्के मोठ्या शहरांमध्ये राहत होते.\nजागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार बहुतांश गरीब लोक हे मजुरी करून जीवन जगतात तर ३४ टक्के लोक शेतमजुरीचे काम करतात. ३० टक्के लोक आपल्या शेतात काम करतात आणि १७ टक्के लोक हे इतर कामात मजुरी करतात.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1415.html", "date_download": "2018-08-18T00:24:59Z", "digest": "sha1:RQMFCSPYAVEU3PHARX4RXI7JFMAAXGGF", "length": 5023, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे गंठन लांबवले - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Sangamner महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे गंठन लांबवले\nमहिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे गंठन लांबवले\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर बसस्थानकातील एस.टी.बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील साडे चार तोळे सोन्याचे गंठनासह सोन्याचे कानातील रिंगा व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केल्याची घटना रविवार दि. १३ मे रोजी भर दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली. एकूण ९१ हजार ८०० रुपये किंमतीचा हा सर्व मुद्देमाल आहे.\nयाबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शैलेजा रविंद्र क्षिरसागर (रा.लोणी धामणी,ता.आंबेगाव, जि.पुणे) ही महिला संगमनेर याठिकाणी काही कामानिमित्त आली होती. काम आटोपल्यानंतर पुन्हा त्या लोणी धामणीला जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकामध्ये रविवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास आल्या आणि एस.टी.बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीचे साडे चार तोळे सोन्याचे गंठन, १ हजार रुपये किंमतीचे कानातील अर्धा ग्रॅम सोन्याच्या रिंगा व ८०० रुपये रोख असा एकूण ९१ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-706.html", "date_download": "2018-08-18T00:23:35Z", "digest": "sha1:KCNFJZ54JZFCM2HNLO6QPFA5WSHYK5ZS", "length": 6773, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विठ्ठलराव लंघे नेवासा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार ? - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Newasa Politics News Special Story विठ्ठलराव लंघे नेवासा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार \nविठ्ठलराव लंघे नेवासा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भविष्यात मोठी संधी मिळाली, तर आणखी विकास कामे करू, असे वक्‍तव्य विठ्ठल लंघे यांनी करून आपण नेवासा मतदारसंघातून येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत यामुळे माजी आमदार व विद्यमान आमदार यांना पर्याय म्हणून लंघे यांचा तालुक्‍यातील जनता स्वीकार करेल काय हे येणारा काळच ठरवेल. भविष्यात काय घडामोडी होतील हे जरी सांगता येणार नसले तरी लंघे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरल्यास लढत रंगतदार होईल हे मात्र नक्की\nविधानसभा निवडणूक लढविण्यास आपणही इच्छुक\nजिल्हा परिषद सदस्य असताना व अध्यक्ष झाल्यानंतर नेवासा तालुक्‍यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भरभरून निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्‍यात मोठी विकास कामे उभी राहिली. परंतु, येणाऱ्या काळामध्ये चांगली संधी मिळाली तर, मोठी विकास कामे करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी केले. लंघे यांनी यावेळी एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास आपणही इच्छुक असल्याचे सुतोवाच केले. याचीच चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये सुरू होती.\nसंधी मिळाली तर ते संधीचे सोने करतील \nपंडित कोठुळे म्हणाले, विठ्ठलराव लंघे यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या काळात आम्हाला कधीच निधी कमी पडून दिला नाही. आम्हाला कधी कोणत्या आमदार, खासदारांची उणीव भासून दिली नाही. यामुळे भविष्यात विठ्ठलराव लंघे यांना संधी मिळाली तर ते संधीचे सोने करतील व तालुक्‍यातील जनतेला न्याय मिळेल. यासाठी आपण त्यांच्या मागे मोठी ताकद उभी करणार आहोत. आपण सर्वांनी यासाठी पुढे येऊन साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nविठ्ठलराव लंघे नेवासा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1748", "date_download": "2018-08-18T00:16:11Z", "digest": "sha1:BXTUVOL7YJZLQK2OW3NEJVPIPDXOIDYL", "length": 8650, "nlines": 92, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेकडून या ६ बँकांवर निर्बंध \nखालावलेल्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया प्रलंबित राहणार\nमुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आणखी सहा बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आर्थिक निर्बंध (पीसीए) घातले जाण्याची शक्यता आहे. या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), युनियन बँक ऑफ इंडिया आणि सिंडिकेट बँक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.\nआरबीआयकडून निर्बंध आणले गेले तर आर्थिक स्थिती खालावलेल्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन करण्याची केंद्रीय अर्थ मंत्रालयाची योजना प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. तसेच, या बँकांकडून कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात.\nअर्थ मंत्रालयाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या सहा बँका सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक त्यांना कोणतीही सवलत देण्यास तयार नसल्याचे वृत्त आहे.\nपुढील महिन्याभरात जर आरबीआयने या बँकांना पीसीए श्रेणीत टाकले तर निर्बंध घालण्यात येणार्‍या बँकांची संख्या १७ वर पोहोचणार आहे. यापूर्वी गेल्या महिन्यातच अलाहाबाद बँकेला आरबीआयने या श्रेणीमध्ये टाकले आहे.\nदेना बँकेलाही नवी कर्जे देण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्या बँकांवर निर्बंध घातले जातात, त्यांच्या शाखांची संख्या न वाढवता तोट्यातील शाखा बंद करण्यावर भर दिला जातो. या शिवाय त्यांचा लाभांशही रोखला जाण्याची शक्यता असते.\nबँकेच्या कर्जवितरणावरही बंदी घातली जाते. अनेक अटी आणि शर्ती घातल्यानंतरच त्यांचा कर्जवितरणाचा मार्ग मोकळा होतो. त्यातच गरज पडल्यास रिझर्व्ह बँकेतर्फे संबंधित बँकेच्या लेखापरीक्षणाची आणि पुनर्रचनेचेही आदेश दिले जाऊ शकतात.\nसध्या कोणत्या बँकांवर आहेत निर्बंध-\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया\nओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स\nयुनायटेड बँक ऑफ इंडिया\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=104&bkid=437", "date_download": "2018-08-18T01:15:03Z", "digest": "sha1:B4PN4XQN7QMVLPT2ZNHEK2LKBISPNM5C", "length": 2714, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : पर्यावरण जाणीव जागृती रक्षण\nName of Author : जगदीश अभ्यंकर\nपर्यावरण वरील पुस्तक वाचकांना, विद्यार्थ्यांना सादर करताना अत्यानंद होत आहे. या ग्रंथातील लेख, पर्यावरण, प्रदुषण इ. विषयाबाबतचे आहेत. \"ज्या पृथ्वीवर आपण रहातो ती पृथ्वी फक्त एकट्या मानवजातीच्याच मालकीची नाही तर ही पृथ्वी इतर हजारो विविध प्रकारच्या प्राणीमात्रांची आहे. वृक्षवेलींची आहे. पशू-पक्षांचीही आहे. सर्व जीवित प्राणीमात्रांनी या वसुंधरेवर निसर्गाने घालून दिलेल्या तत्वानुसार गुण्यागोविंदाने राहावे ही मूळ कल्पना आहे. अपेक्षाही हीच आहे. परंतु मानवप्राणी तसा रहातो का \"सृष्टीने घालून दिलेल्या मार्गाला, कल्पनेला मानवाने मोडीत काढले आहे. मनुष्य नावाच्या प्राण्याला सृष्टीने बुध्दी हे एक जादा दान दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_9316.html", "date_download": "2018-08-18T00:46:24Z", "digest": "sha1:UNBJ5C4MJY73FPXJLW5VCIC7LXX5PZ3J", "length": 3459, "nlines": 50, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "दुस-याला हसवायचं | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » अशी काही हसतेस तू » दुस-याला हसवायचं » फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं » दुस-याला हसवायचं\nचालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायचदु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे आतुन रडतानाही दुस-याला हसवायचं...\nRelated Tips : अशी काही हसतेस तू, दुस-याला हसवायचं, फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=1749", "date_download": "2018-08-18T00:16:00Z", "digest": "sha1:B4C7EW2XHMZBYB3YPWFB5YZ7IEFD7XDA", "length": 7224, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभिडेंनी आंबा खाल्ला असता तर त्यांच्यासारखेच सँपल तयार झाले असते’\nनितेश राणे यांनी उडविली खिल्ली, कोकणच्या आंब्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र\nमुंबई: भिडे यांनी माझ्या शेतातला आंबा खाल्ला की अपत्यप्राप्ती होते असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार सोशल मीडियावर सोमवारपासूनच सुरु आहे. अशात नितेश राणे यांनीही एक ट्विट करून भिडेंवर टीका केली आहे.\nभिडे यांनी त्यांच्या शेतातला आंबे खाल्ले नाही ते बरे झाले नाहीतर त्यांच्यासारखेच सँपल आणखी तयार झाले असते अशा शब्दात नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे.\n आंब्यांना उगाच बदनाम करतो आहे.. आमच्या कोकणाची शान आहे.. हे लक्षात ठेवा मग तोंड वाजवा असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. या ट्विटवर अनेकांनी भिडेंनी टीकाही केली आणि काही नेटकर्‍यांनी भिडेंवर टीका केल्याप्रकरणी नितेश राणेंनाही सुनावले आहे.\nसंभाजी भिडे यांनी नाशिक येथील एका सभेत बोलताना माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असा दावा केला. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.\nयाप्रकरणी भिडेंनी महिलांचा अपमान केला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तर अनेक नेटकर्‍यांनीही भिडे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=2", "date_download": "2018-08-18T00:45:11Z", "digest": "sha1:R3YNTMICW2IX47UOB2ZA6ZTSPAKRNWHS", "length": 28483, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगणेश देवींची चिताऱ्याची रंगपाटी\n‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ या प्रकल्पात गणेश देवी आणि त्यांच्या टीमने केलेले काम विलक्षण आहे. गंमत अशी, की त्या प्रकल्पामध्ये रंग व भाषा ह्यांचादेखील आढावा घेतला गेला आहे. अर्थात, प्रत्येक भाषेत कोणत्या रंगाला काय म्हणतात हे नमूद होत गेले आहे. त्यांनी ह्या ग्रंथात महाराष्ट्रातील बोलल्या जाणाऱ्या त्रेपन्न भाषा नोंदल्या आहेत. माझ्या लक्षात असे आले, की अरे, हे तर महाराष्ट्राची “पॅ’लिट्” आहे म्हणजेच मराठीत चिताऱ्याची रंगपाटी म्हणजेच मराठीत चिताऱ्याची रंगपाटी मला अचानकपणे मिळालेला रंग ह्या विषयाचा तो छान खजिना आहे\nमी त्या प्रकल्पाचे मराठी संपादक अरुण जाखडे ह्यांना इमेलने ती गोष्ट कळवली. दुर्दैवाने, त्यांनी त्याबद्दल उत्तर पाठवले नाही; किंवा काही विचारणा केली नाही. शेवटी, मी गणेश देवी यांच्याशी गुगलमार्फत संपर्क साधला. त्यांनी आमच्या फोनवरील प्रथम संभाषणातच ‘आपण एकत्र ह्या विषयावर काम करू शकू’ असे मला सुचवले. त्यामुळे माझा उत्साह वाढला होता. आम्ही ते मुंबईत आले असता एकत्र भेटून जेवण घेतले.\nती भेट घाईत झाली, परंतु मी माझे मित्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुद्रण तज्ञ आणि रंगतंत्रज्ञान तज्ञ किरण प्रयागी यांना बरोबर घेऊन गेलो होतो. आम्ही दोघे व देवी, आमच्या बोलण्यात असे ठरले, की त्यांनी जमवलेल्या रंग या शब्दावर आधारित आपल्या कल्पनेप्रमाणे रंगछटा तयार कराव्या; त्या निव्वळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारताची तशा प्रकारची माहिती संकलित करून “पॅ’लिट्”चा ग्रंथ तयार करावा कल्पना अशी, की प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांकरता पुस्तिका तयार कराव्यात\nराजेंद्र काकडे हे उत्तर सोलापूर तालुक्यात जमशापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळत विविध छंद जोपासले. त्यांपैकी साबणावर विविध प्रतिमा साकारणे, चरित्रचित्रे रेखाटणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे हे त्यांचे आवडते काम आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे एकशेआठ पानी चरित्र चित्ररूपात पीयूसी पेपरवर मार्करच्या साहाय्याने साकारले आहे. त्यांनी गणपतीच्या विविध आकारांतील एकशेवीस चित्राकृती साबणावर रेखाटल्या आहेत. काकडे त्यांना या अनोख्या छंदाची प्रेरणा सह्याद्री वाहिनीवरील 'बालचित्रवाणी' या कार्यक्रमातून मिळाल्याचे सांगतात.\nजीनियस दिग्दर्शक प्रवीण काळोखे\nप्रवाहापेक्षा वेगळी नाटके करणे व कलावंतांना घडवणे असे काम निष्ठापूर्वक नाशिकमध्ये करणारे ‘जीनियस’ संस्थेचे प्रमुख प्रवीण काळोखे. प्रवीणचा जन्म नाशिकजवळच्या चणकापूरचा. वडील इरिगेशन खात्यात नोकरीला तर आई गृहिणी. प्रवीणचे वडील बबनराव सुकदेव काळोखे हे स्वतः १९७० च्या काळात नाटकातून प्रमुख भूमिका करत. प्रवीणचे आप्पा आजोबा बासरी, डफ वाजवत, कीर्तनात-भजनात साथ-संगत करत. ते प्रवीणलाही सोबत घेऊन जात. प्रवीणच्या आईला वाचनाची तर आत्याला गाण्याची आवड. त्यामुळे त्याच्या घरातच लहानपणापासून गाणी, नाटक, चित्रपट, नभोनाट्य यांबद्दल जिव्हाळ्याने बोलणे होई. प्रवीणला नाटकात काम करण्याची संधी वयाच्या चौथ्‍या वर्षी मिळाली ती गिरणा धरणाच्या कॉलनीच्या गणेशोत्सवात. प्रवीणचे धोतर रंगमंचावर सुटले तरी तो दवंडी पूर्ण करूनच रंगमंचाच्या खाली आला. छोट्या दवंडीवाल्याचे कौतुक झाले आणि प्रवीणच्या आयुष्यात तिसरी घंटा वाजली\nतबला वादक रुपक पवार\nरूपक पवार ह्यांना ‘तबला रूपक’ ह्या नावाने कोणी हाक जरी मारली तरी चालेल असे तेच हसत हसत पण नम्रपणे सांगतात. इतके ते तबला या वाद्याशी एकरूप झालेले आहेत\nपवारांचे मूळ गाव मापरवाडी. ते मूळ घराणे वाई तालुक्यातील (जिल्हा सातारा). मात्र रूपक यांचा जन्म डोंबिवलीत झाला. ते तेथेच लहानाचे मोठे झाले व तेथूनच त्यांची तबला क्षेत्रातील सुरुवातही झाली. त्यांचे शिशू वर्ग ते दहावीपर्यंतचे शिक्षण डोंबिवली पूर्व येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत झाले. त्यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना ताबडतोब चांगला जॉब मिळाला, पण त्यांनी फक्त एक महिन्यात ‘जॉब’ सोडला.\nतबलावादन हे त्यांना वारसा हक्काने मिळालेले संचित आहे. त्यांचे तबला गुरू त्यांचे वडील पंडित सदाशिव पवार. तबलावादनाची आवड वा छंद या व्यतिरिक्त कोणतीही व्यावसायिक संधी नसताना त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय निव्वळ आत्मिक शक्तीच्या जोरावर घेतला. त्यानंतर त्यांचे संधी मिळेल तेव्हा आणि मिळेल तोपर्यंत फक्त तबलावादन हे सत्र सुरू झाले.\nत्यांना नोकरी सोडल्याबरोबर काही दिवसांतच परदेशगमनाची (फ्रान्स) सुवर्णसंधी चालून आली. ते तेथूनच पुढे ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वीत्झर्लंड असे प्रदेश तबलावादनाच्या माध्यमातून पादाक्रांत करत गेले. त्यानंतर त्यांना भारतभर तबलावादनाची संधी मिळत राहिलेली आहे.\nमृदूंग-तबल्याची साथ - अपंगत्वावर मात\nअपंगत्वावर मात करत मृदुंग आणि तबला यांमध्ये पारंगत असलेले मोतीराम बजागे.\nमोतीराम बजागे हे भिवंडी तालुक्यातील किरवली या छोट्याशा खेडेगावात राहतात. ते जन्मापासून अंध असल्यामुळे शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यामुळे ते घरातच असत. ते घरातील डबे वाजवायचे, ते त्यांना आवडायचे. ती सवय त्यांच्या इतकी अंगवळणी पडली, की डबे वाजवताना ते वेगळी धून पकडू लागले. त्यांचा जन्म १९७४ चा. त्यांचे वय फक्त बेचाळीस आहे. त्यांना डबे वाजवण्याचा छंद वयाच्या सातव्या वर्षांपासून जडला. ते डबे वाजवत असताना त्यांच्या घराशेजारची मुले त्यांच्या जवळ बसू लागली. मुले त्यात रमून जात. मुले म्हणत, “दादा, तू खूप चांगला वाजवतोस.”\nसौंदर्यपूर्ण शब्दांत शिल्पकलेचा शोध\nदृश्यकलेविषयी आणि त्यातही शिल्पकलेविषयी मराठीत लिखाण कमी झालेले आहे, त्यामुळे ‘प्रतिभावंत शिल्पकार’ हे दीपक घारे यांनी लिहिलेले शिल्पकलेविषयीचे पुस्तक म्हणजे त्या विषयातील मोलाची भर आहे. घारे मराठीतील दृश्यकलेचे अभ्यासक आहेत.\nशिल्पकला म्हटली, की भारतीय लोकांसमोर देव-देवतांच्या मूर्ती किंवा गावोगावी दिसणारी स्मारकशिल्पे - अश्वारूढ शिवाजी महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर अशा लोकप्रिय ऐतिहासिक व्यक्ती यांच्या मूर्ती डोळ्यांसमोर येतात. त्यात गेल्या दशकातील नवीन भर म्हणजे मायावती त्यांनी त्यांच्या पक्षाची निशाणी असलेल्या हत्तीच्या अनेक मूर्ती उत्तरप्रदेशात उभारल्या आहेत.\nघारे यांचे पुस्तक वाचकांना त्या पलीकडील मोठ्या विश्वात घेऊन जाते. मात्र ते त्यांना केवळ अभिजात शिल्पकला म्हणजे काय याबाबत माहिती देत नाही वा त्याबाबत तात्त्विक चर्चा करत नाही. तर मराठी भाषिक वाचक शिल्पकलेच्या अस्सल गुणांशी, त्या कलेच्या विकासक्रमाशी अपरिचित आहे हे ध्यानी ठेवून घारे यांनी युरोपातील रेनेसान्सच्या काळापासून विसाव्या शतकापर्यंत पाश्चात्य देशांत झालेली शिल्पकलेची निर्मिती-त्यातील अभिजात सौंदर्य- कलाकारांच्या प्रतिभेच्या जाणिवा यांसह काही निवडक कलाकारांची ओळख करून दिली आहे व त्याबरोबर त्यांच्या जगप्रसिद्ध कलाकृतींद्वारे शिल्पकला कशी बघावी, तिचा आस्वाद कसा घ्यावा हे समर्पकपणे सांगितले आहे.\nअभिनेता विवेक अर्थात गणेश भास्कर अभ्यंकर\nमराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नट विवेक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘अभिनेता विवेक’ या नावाचे एक पुस्तक भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन संकलित केले आहे. त्या कामी त्यांना प्रभाकर भिडे, रविप्रकाश कुळकर्णी व प्रकाश चांदे या मंडळींचे संपादकीय साहाय्य लाभले. त्यांनी अनेक मंडळींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या आठवणींतून; तसेच, तत्कालिन वर्तमानपत्रांच्या कात्रणांतून विवेक यांचा आयुष्यक्रम रेखाटला आहे. विवेक यांनी १९४४ पासून १९८१ पर्यंत शहात्तर चित्रपटांत काम केले. त्यांचे १९५३ साली आलेले ‘देवबाप्पा’ (दिग्दर्शक राम गबाले) आणि ‘वहिनींच्या बांगड्या’ (दिग्दर्शक शांताराम आठवले) हे चित्रपट खूपच गाजले. त्यानंतर लगेच, १९५४ साली आलेल्या ‘पोस्टातील मुलगी’ (दिग्दर्शक राम गबाले) या चित्रपटामुळे विवेक यांचे नाव मराठी मध्यमवर्गीय घराघरांत पोचले. विवेक यांचे ‘सुहासिनी’ व ‘देवघर’ (दिग्दर्शक राजा परांजपे), ‘दिसतं तसं नसतं’ (दिग्दर्शक दिनकर द. पाटील), ‘माझं घर माझी माणसं’ (दिग्दर्शक राजा ठाकूर), ‘पतिव्रता व कलंकशोभा’, ‘नसती उठाठेव’, ‘थांब लक्ष्मी, कुंकू लावते’ (दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी), अवघाची संसार (दिग्दर्शक अनंत माने), ‘ओवाळिते भाऊराया’ (दिग्दर्शक दत्ता केशव), ‘नाव मोठं लक्षण खोटं’ (दिग्दर्शक मुरलीधर कापडी) हे काही चित्रपट लोकप्रिय झाले.\nकोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे. कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते आणि त्यामध्ये कातळशिल्पे कोरली जातात. त्यांना उठाव कमी असतो. पावसाळा संपल्यावर गेले तर शिल्पे खास उठून दिसतात. कारण त्याच्या बाजूला गवत उगवलेले असते. कातळशिल्पांमध्ये मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी व पक्षी यांच्या आकृती दिसतात. काही भौमितिक रचना दिसतात. वीजवाहक मनोरे आणि त्यांच्या तारा जशा दिसतील तशी काही रचना तेथे भासते. कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाट्याजवळ गावडेवाडी, तसेच ऐन निवळी फाटा, भू, भालावल, देवीहसोळ, वेळणेश्वर या ठिकाणी कातळशिल्पे खोदलेली दिसतात. परंतु कोकणात अनेक ठिकाणी त्यांचा आढळ आहे. कातळशिल्पांचे प्रयोजन काय होते ती कोणी आणि का खोदली ती कोणी आणि का खोदली हे अजून न उलगडलेले कोडे आहे. कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे दोनशे मीटर इतक्या त्रिज्येमध्ये खोल दगडी विहीर आढळते. हा नियम नव्हे, परंतु तशी ती बऱ्याच ठिकाणी आढळते. ही शिल्पे खोदणाऱ्या लोकांसाठी ती सोय केली असावी.\nलेखक-दिग्‍दर्शक - अभिजित झुंजारराव\nअभिनेता म्हणून मिळालेल्या प्लॅटफॉर्मचा आदर करून नाट्य दिग्दर्शन व अभिनय... या दोन्ही प्रकारच्या कलाविष्कारातून गगनी उंच झेपावताना पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे असलेले अभिजित झुंजारराव\nअभिजित झुंजारराव मूळचे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील नेवाळपाडा या गावातील. त्यांचे वडील जयवंत झुंजारराव. ते कामानिमित्ताने कल्याण येथे स्थायिक झाले. अभिजित यांना कॉलेजपर्यंत नाटकाची फारशी आवड निर्माण झाली नव्हती. पण नाटक त्यांच्या रक्तातच होते. अभिजित यांचे वडील जयवंत त्यांच्या ‘मरावीमं’मधील नोकरी करता करता तेथे होणाऱ्या नाटकांत काम करायचे. त्यांनी अभिजित यांना त्या क्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त केले आणि अभिजित यांना नाट्य क्षेत्राची आवड निर्माण झाली. अभिजित लहानपणापासून स्वभावाने लाजरे होते. त्यांना एकदा नाटक बघत असताना त्यांनीही तसा एखादा प्रयोग करून बघावा असे वाटून गेले. त्यावेळी त्यांचे ग्रॅज्युएशन नुकते पूर्ण झालेले होते. त्यांनी सोसायटीमधील समान आवड असणाऱ्या मुलांची ‘टीम’ बनवून त्यांचा नाट्यप्रवास चालू केला.\nचंद्रपूरचे अवलिया कलाकार मनोहर सप्रे\nविदर्भातील नांदोरा गावात जन्मलेले (४ जानेवारी १९३३) मनोहर सप्रे चंद्रपुरकर झालेले आहेत. ते नांदोरा, अकोला अशा ठिकाणी शिक्षण घेत घेत चंद्रपूरला येऊन पोचले, तेव्हा त्यांच्याजवळ दुहेरी एम.ए. (राज्यशास्त्र व तत्त्वज्ञान) अशा पदव्या होत्या. त्यांना चंद्रपुरातील एका महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी लागली. चंद्रपुरातील वास्तव्य, तेथील दैनंदिन गरजा भागवूनही पैसा शिलकी राहायचा. ते म्हणाले, “आयुष्य सुरू होते, पण मजेत नव्हते. तशा जगण्यात ‘क्वालिटी’ वाटत नव्हती. एकाकी एकाकी असे वाटत राहायचे.”\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=3", "date_download": "2018-08-18T00:45:16Z", "digest": "sha1:YMXEMWRTMOTVK6TIVGQCS5NGAOTECD66", "length": 25411, "nlines": 126, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nझोडगे गावचे माणकेश्वर मंदिर\nयादव घराण्याचे राज्य महाराष्ट्रदेशी नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत होते. तो काळ संपन्न, समृद्ध आणि कलाप्रेमी असा मानला जातो. राजांनी त्यांच्या राजवटीत देखणी, शिल्पसमृद्ध मंदिरे बांधली. तसेच, एक सुंदर माणकेश्वर मंदिर उभे आहे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या झोडगे या गावी. ते गाव नाशकातील मालेगावपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्‍वरचे ते मंदिर सुंदर असूनसुद्धा दुर्लक्षित राहिले आहे. माणकेश्वर मंदिराची रचना ही बरीचशी सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिरासारखी आहे.\nरफीवेडे डॉ. प्रभू आहुजा\nठाण्‍याजवळ उल्हासनगर येथे ‘शिवनेरी’ नावाचे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल आहुजा डॉक्टर दांपत्य चालवतात. कोणी म्हणेल, त्यात काय नवीन आहे आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर असतात. पण आहुजा पतिपत्नी व त्यांचा दवाखाना थोडा वेगळा आहे. डॉक्टर आहुजा हे गायक मोहम्मद रफी यांचे चाहते आहेत. किती चाहते आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर असतात. पण आहुजा पतिपत्नी व त्यांचा दवाखाना थोडा वेगळा आहे. डॉक्टर आहुजा हे गायक मोहम्मद रफी यांचे चाहते आहेत. किती चाहते तर 'रफीवेडे' हाच शब्द त्यांना चपखल लागू पडेल. त्यांच्याजवळ मोहम्मद रफी यांची संपूर्ण माहिती, त्‍यांचे प्रत्येक गाणे, गझल, गैरफिल्मी गीत संग्रहित आहे.\nमाणकेश्वर मंदिराचे सुंदर नक्षिकाम\nमाणकेश्वर गाव उस्मानाबाद जिल्ह्याच्या बार्शी – भूम रस्त्यावर आहे. गाव भूम तालुक्यात आहे. ते बार्शीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्‍वर गावाची लोकसंख्या चार-पाच हजार. तो कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. आजुबाजूचा परिसर सपाट जमिनीचा असून, जमीन काळी ते हलक्या स्वरूपाची आहे. ज्वारी, बाजरी, तूर, कापूस अशी हंगामी व पावसाळी पिके.\nमाणकेश्‍वर गावची शिव-सटवाईची मंदिरे प्रसिद्ध आहेत. दोन्‍ही देवतांची मंदिरे शेजारी आहेत. त्‍यामुळेे त्‍यांचा उल्‍लेख एकत्रितपणे 'शिव-सटवाई' असा केला जातो. त्‍यापैकी शिवमंदिर हे माणकेश्‍वर मंदिर या नावाने प्रचलित आहे. ते भूमिजा शैलीतील आहे. लोक त्यांच्या घरच्या लहान मुलांचे जावळ (केस) काढण्यासाठी शेजारी असलेल्‍या सटवाई देवीला सतत येत असतात. सटवाई ही ग्रामस्थ देवी. शेंदूर लावलेले लंबुळाकार असे तिचे रूप असते. तिची मूल जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी ‘सष्टी’ पुजण्याचा प्रघात आहे. त्या दिवशी सटवाई मुलाचे भाग्य त्याच्या कपाळावर लिहिते असा समज आहे. सटवाईच्या भोवती दोन किंवा तीन फूट फंच दगड रचून केलेला आडोसा असतो (बांधकाम केलेले नसत).\nबहुगुणी सिनेमावाले नानासाहेब सरपोतदार\nनरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार हे भारतीय चित्रपटसृष्टीचे आरंभकाळातील एक शिल्पकार होते. नानासाहेबांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ते नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, पण त्यांचे मन शिक्षणात रमले नाही. ते वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’त जाऊन राहिले. त्यावेळी त्यांचे वय तेरा वर्षांचे होते. त्यांनी तेथे ‘वत्सलाहरण’, ‘सैरंध्री’, ‘दामाजी’ या नाटकांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका केल्या. ते आईच्या आग्रहाखातर इंदूरला एका नातेवाईकाकडे गेले. तेथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. ते २१ ऑक्टोबर १९१९ रोजी, नव्यानेच स्थापन झालेल्या बाबुराव पेंटर यांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त दाखल झाले. तेथे त्यांनी ‘सैरंध्री’ हा पहिला चित्रपट लिहिला. ‘सैरंध्री’ने चांगले यश संपादन केले.\nनव्या जुन्या (महिला वर्गासाठी विनोदपूर्ण बोधप्रद नाटिका)\n'नव्या जुन्या' हे नाटक इचलकरंजी येथील अद्वितीय व अविस्मरणीय समाजसेविका यशोदामाई वारखंडकर ‘हरे राम’ यांच्या चरणी सादर समर्पण.\nप्रस्‍तुत पुस्तकाच्या उपशीर्षकात ‘नाटिका’ असा उल्लेख केला असला तरी प्रत्यक्षात ते तीन अंकी नाटक आहे. नाटिका/एकांकिका व नाटक यांत फरक केवळ लांबीचा असतो असे नाही तर साधारणपणे एकांकिका ही थोड्या काळात घडलेल्या घटना मांडणारी असते. कधी कधी, हा काल फार थोडा – काही तासांचा असू शकतो तर काही वेळेला घटना एका दिवसात घडलेल्या असतील. नाटकात साधारणपणे मंचावर दाखवला जाणारा खेळ जास्त लांबीचा तर असतोच, पण घडणाऱ्या घटनाही बहुधा दीर्घ काळात घडतात. प्रस्तुत नाटकात दुसरा अंक व पहिला अंक यांत दीड महिन्यांचा काळ लोटला आहे. नाटकात एक पुरुष नोकर वगळला तर सारी स्त्री पात्रे आहेत. नाटक प्रसिद्ध झाले १९४० साली. त्यावेळेस स्त्रियांच्या भूमिका स्त्रिया करू लागल्या होत्या, तरीपण पुरुष- स्त्रियांची एकत्र नाटके स्थानिक पातळीवर सहज होत नसावीत. प्रयोगास सुकर व्हावे म्हणून त्यातील सर्व पात्रे स्त्रियांच्या रूपात निर्मिली असावीत.\nमधुकर मुरलीधर जाधव 20/12/2016\nजेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आहे तेथे ‘जलसा’ नाही असे क्वचित कधी घडले असेल. सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा’चा त्याच कालखंडात उदय झाला. ते सिन्नर तालुक्याचे भूषण ठरले. सिन्नर तालुका हा आंबेडकरांच्या चळवळीतील एक बालेकिल्ला होता. आंबेडकरांनी सिन्नरला तीनदा भेटी दिल्या आहेत. महसूल ‘जादा जुडी आकारणी’ (ब्रिटीश सरकारने महसूलावर केलेली जादा आकारणी.) विरुद्धच्या चळवळीची सुरुवात सिन्नरच्याच सभेत १६ ऑगस्ट १९४१ रोजी झाली. आंबेडकरांनी सिन्नरमधील ‘जाधव विरुद्ध देशमुख’ ही केस खास लोकाग्रहास्तव लढवली होती. लोकांनी आंबेडकरांना बघण्यास त्यावेळी इतकी गर्दी केली होती, की सिन्नरच्या जुन्या कोर्टाच्या (नृसिंह मंदिराजवळ) काचेचे तावदान फोडले गेले होते. बाबासाहेब आंबेडकर सिन्नर येथे मनमाडच्या सभेला जाताना थांबले होते. लोककवी वामनदादा कर्डक हेही सिन्नर तालुक्यातील देसवंडी या गावचे. असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा सिन्नर तालुका आणि सिन्नरचा क्रांतिकारक जलसा.\nसिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा मंडळा’त जे कलावंत होते त्यातील एक नोकरी करणारा, एक-दोन अक्षरओळख असलेले आणि बाकीचे अक्षरशत्रू होते, पण सर्वांना कलेची जबरदस्त ओढ आणि आंबेडकरांच्या विचारांवरील पक्की निष्ठा. सुंदर लयबद्ध आवाजाची देणगी असलेला तो जलसा संच थोड्या अवधीत लोकप्रिय झाला. त्यांनी काव्य, संवाद, फार्स यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.\nनलिनी तर्खड - मूकपटाच्या काळातील नायिका : यशापयशाची सापशिडी\nनलिनी तर्खड मध्यप्रदेशातील माळवा पट्टयातून आल्या. त्या पदवीधर होत्या. खानदानी आकर्षक चेहरा ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांचा आवाजही चांगला होता, परंतु त्यांनी गायनाची तालीम घेतलेली नव्हती. दिग्दर्शक मोहन भावनानी त्यांना मुंबईला सिनेमात काम करण्यासाठी १९३०च्या सुमारास घेऊन आले. त्यांनी त्यांच्या ‘वसंतसेना’ या मुकपटात नलिनीला दुसऱ्या नायिकेची भूमिका दिली. मुख्य ‘वसंतसेना’ इनाक्षी रामा रावने रंगवली होती.\nजे.के. नंदा ‘वसंतसेना’मध्ये नलिनी बरोबर भूमिका करत होता. ते नलिनी यांच्या शालीन वागण्या-बोलण्यामुळे प्रभावित झाले. त्यांना लाहोरच्या ओरिएण्टल पिक्चर्स निर्मित ‘पवित्रगंगा’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळताच त्यांनी नलिनी तर्खड यांना त्यात नायिकेची भूमिका दिली.\nनीळकंठ श्रीखंडे - भारताच्या अभियांत्रिकी विश्वातील कर्तृत्व\nमुंबईचे ज्येष्ठ अभियंता, कन्सल्टिंग इंजिनीयर नीळकंठ श्रीखंडे हे भारताच्या अभियांत्रिकी विश्वातील कर्तृत्ववान व जबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या न्यायी, शांत, विनम्र व मितभाषी स्वभावाने अनेक चांगली माणसे जोडली. ते वयाच्या सत्‍त्‍याऐंशीव्या वर्षीही उत्साहाने व हिरिरीने नव्या गोष्टींना सहज सामोरे जातात. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व सांगीतिक क्षेत्रांतही भरीव कार्य केले आहे. त्यामुळे त्या माणसात यंत्र आणि संस्कृती एकत्र नांदते असे म्हणतात. नीळकंठ श्रीखंडे यांनी डिझाइन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, उड्डाणपूल, निवासी आणि औद्योगिक इमारती यांच्या उभारणीची अडीच हजारांहून अधिक कामे गेली पासष्ट वर्षें करून, अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचा वेगळा ठसा उमटवला आहे. तर मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात रसिकतेचे मानदंड नकळत निर्माण करून ठेवले आहेत.\nबाबा डिके - पुरुषोत्तम इंदूरचे\nबाबा या नावाने ओळखली जाणारी कोठलीही व्यक्ती ही सुमार असूच शकत नाही बाबा सत्ता गाजवणारा, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवूनही त्यांच्यावर धाक जमवणाराच असला पाहिजे. व्यक्तीचे कोठलेही प्रश्न सोडवणारी व्यक्ती ही बाबा असते. बाबा नावाच्या व्यक्तीबद्दल संबंधितांना प्रेम तर असतेच, पण त्यांचे काही चुकले तर त्याबद्दल शिक्षा मिळेल याची भीतीही असते. तशी एक व्यक्ती म्हणजे माझे जन्मदाता, माझे बाबा तर होतेच; पण मला वयाच्या विसाव्या वर्षी तसे दुसरे एक बाबा लाभले. ते म्हणजे बाबा डिके. मी ‘नाट्यभारती’त नाटकात कामे करू लागलो तेव्हा मी त्यांना बाबासाहेब असे म्हणत असे. त्यातील साहेब हा शब्द त्यांच्याबद्दल धाकाचा प्रतीक होता. पण साहेब केव्हा हटला आणि इतरांप्रमाणे, मीही त्यांना फक्त बाबा केव्हा म्हणू लागलो ते माझे मलाच कळले नाही. नुसते बाबा म्हणणे हे प्रेमाचे प्रतीक झाले. आणि बाबा डिके प्रेमळच होते.\nमनश्री सोमण - अंधारवाटेवरील दीपस्तंभ\nजन्मत: अंध असलेल्या मनश्री सोमणची बोटे हार्मोनियम-सिंथेसायझरवर सराईतासारखी चालतात ती त्या जोडीला गाऊ लागली, की ऐकणारा मनुष्य मंत्रमुग्ध होऊन जातो. गाणे हा मनश्रीचा श्वास आहे. ती कला हे तिचे वैशिष्ट्य तर आहेच, मात्र ती आत्मसात करताना मनश्रीने स्वतःच्या अंपगत्वावर केलेली मात आदर्शवत आहे. तिचा दुर्दम्य आत्मविश्वास तिला वयाच्‍या चोवीसाव्‍या वर्षातच मोठेपण प्राप्त करून देणारा ठरला आहे.\nमनश्री इतरही काही शारीरिक व्यंगे घेऊन जन्माला आली. मात्र तिच्या ठायी असलेल्या तल्लख बुद्धिमत्ता, हुशारी व नवीन शिकण्याची आवड अशा गुणांनी त्या उणिवा भरून काढल्या आहेत. तिने सातव्या इयत्तेत असतानाच ‘बालश्री’ पुरस्कारापर्यंत गरुडझेप घेतली\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2018-08-18T00:53:08Z", "digest": "sha1:FCX3XXPXDDSCSTKFNZ5AZXZDCKB6FVQY", "length": 7343, "nlines": 257, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १९ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १९ वे शतक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे\n१८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे\nस्वतःतील वर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण २७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २७ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८३०‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८३१‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८३२‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८३३‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८३४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८३५‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८३६‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८३९‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८४०‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८४१‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८४२‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८४४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १८४७‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १८०० चे दशक‎ (४ क, १ प)\n► इ.स.चे १८१० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १८२० चे दशक‎ (४ क, १ प)\n► इ.स.चे १८३० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८४० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे १८५० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८६० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८७० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८८० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १८९० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे‎ (४० क, १०० प)\n► इ.स.च्या १९ व्या शतकातील जन्म‎ (९ क)\n► इ.स.च्या १९ व्या शतकातील मृत्यू‎ (९ क)\n► इ.स. १८२९‎ (२ क, १ प)\n\"इ.स.चे १९ वे शतक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १९ वे शतक\nइ.स.चे २ रे सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=5", "date_download": "2018-08-18T00:45:19Z", "digest": "sha1:UMCJMAOAT3KUM35KPTBBOF3NGYB4SNWH", "length": 22878, "nlines": 125, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशांतिलाल विठ्ठलसा भांडगे यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या येवले शहरात एका पारंपरिक विणकर कुटुंबात १९४४ मध्ये झाला. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नववीपर्यंत येवला येथेच पूर्ण केले. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी घरात परंपरेनुसार मागावरील धोट्या हाती घेतला.\nदरम्यान, वस्त्रोद्योग मंत्रालयाने (भारत सरकार) विणकरांच्या जागा भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली. शांतिलाल यांनी तेथे अर्ज केला. मुलाखतीस बोलावणे आले. मुलाखत झाली. त्यांनी दोन दिवस मुंबईत थांबून, त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न, ‘मुंबई पाहून’ घेतली.\nव्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा धडपड मंच\nप्रभाकर झळके नाशिक जिल्ह्याच्या येवले गावात राहतात. ते व्यंगचित्रकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. पण ते जादूचे प्रयोग करतात, विनोदावर आधारित कार्यक्रम करतात, प्रवचन करतात आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गावात ‘धडपड मंच’ निर्माण केला आहे. त्या मंचातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.\nझळके यांना काम करताना प्रसिद्धीची हाव नाही, आर्थिक हपापलेपण नाही, राजकीय वर्तुळातील माणसांशी परिचय असल्याचे कौतुक आहे, पण त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. समाजोपयोगी कामे करणे हा त्यांचा सहजधर्म आहे. ते येवल्यातील शाळेतून चित्रकला शिक्षक म्हणून निवृत्त झाले. झळकेसर एकोणऐंशी वर्षांचे आहेत. त्यांच्या नावाचा येवल्यात दबदबा आहे. त्यांना तेथील सामाजिक जीवनात आदराचे स्थान आहे.\nराहुल पगारे - चित्रकला शिक्षकाचे सामाजिक भान\nनाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ठानगाव येथील ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’तील राहुल पगारे हा तरुण शिक्षक प्रयोगशील आहे. ठाणगाव सिन्नरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे. ठाणगाव हे चार-पाच हजार लोकवस्तीचे गाव. तेथील ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’ची स्थापना १९६६ साली गावकऱ्यांच्या व ‘रयत शिक्षण संस्थे’च्या (सातारा) पुढाकाराने झाली.\nराहुल तिसरीत असतानाच त्याने चित्रकलेची सुरुवात केली. तेव्हा त्याच्या चित्राला पहिले बक्षीस मिळाले होते. त्यातून त्याची चित्रकलेची आवड वाढत गेली. राहुलने ‘नाशिक कलानिकेतन चित्रकला महाविद्यालया’तून शिक्षण घेतले. त्यांचे गुरू प्रफुल्ल सावंतसर. राहुल त्‍याची चित्रे ऑईल पेंट, पोस्टर व वॉटर कलर यांमध्ये रंगवतो. त्याने पोर्ट्रेट एक हजारांच्या पुढे बनवली आहेत. रेखाचित्रे काढण्‍यातही त्‍याचा हातखंडा आहे. प्रसिद्ध लेखक-अभिनेते-दिग्‍दर्शक गिरीश कर्नाड सिन्‍नर शहरातील गोंदेश्वराच्या मंदिरात शूटिंगसाठी आले होते. तेव्हा राहुलने कर्नाड यांचे पोर्टेट फक्त दोन तासांत काढून त्यांना भेट दिले. कर्नाड म्हणाले, “हे पोस्टर मी माझ्या घरात लावीन.” राहुल त्या एका वाक्याने भारावून गेला.\nगौळणी-विरहिणी - मराठी संतसाहित्‍यप्रकार\n‘गौळणी’, ‘विरहिणी’ हा मराठी संतवाङ्मयातील महत्त्वाचा प्रकार आहे. वारकरी संप्रदायातील साहित्य ओवी आणि अभंग या छंदांतून प्रामुख्याने लिहिण्यात आले आहे. उत्स्फूर्त रचनेला त्या माध्यमाचा चांगला उपयोग होतो. शिवाय पाठांतर सुलभताही आहे. वारकरी संप्रदायातील बरेचसे वाङ्मय स्फुट स्वरूपात आहे. त्यात बालक्रीडा, गाऱ्हाणी, काला, अभंग, गौळण, जोहार, भारुडे, आरत्या असे विविध प्रकार येतात. त्यांतून विषयानुरूप आणि प्रसंगानुरूप भाव-भावना व्यक्त होतात. तरी परमेश्वर प्राप्तीच्या ओढीने निर्माण झालेली आर्तता करूण रसातून प्रत्ययाला येते. त्यांत जिव्हाळा, प्रेम यांतून भक्तिरस प्रकट होतो. या भावभावना व्यक्त करण्यासाठी संतांनी गौळणी, विरहिणी यांचा आधार घेतला आहे.\nसंतांनी प्रसंगोपात माता-बालक, पती-पत्नी, कधी प्रियकर-प्रेयसी अशा वेगवेगळ्या भूमिका स्वीकारलेल्या दिसतात. ज्ञानदेव महाराज तसेच नामदेव, एकनाथांसह संत तुकाराम, कबीर, निळोबा यांसारख्या श्रेष्ठ अनुभवी संतांनी विरहिणी-गौळणी-कृष्णकथा या वस्तुनिष्ठ भूमिकेतून सांगितल्या असल्या तरी त्यांचे खरे माहात्म्य त्यांच्या आत्मानुभूतीच्या उत्स्फूर्त उद्गारात आहे. ऐक्याचे त्यांना आलेले गूढ अनुभव व्यक्त करण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या भूमिका स्वीकारलेल्या दिसतात.\nपॉप बॉयज् क्रू - नृत्यातून समाजसेवा\n‘पॉप बॉयज् क्रू’ हा डान्स ग्रूप ठाण्यामध्ये बाळकुम या छोट्या गावामधील एकत्र आलेल्या व समान वैचारिक पातळी असलेल्या; तसेच, नृत्यकलेची व समाजसेवेची आवड असलेल्या युवकांचा आहे.\nत्या ग्रूपचे कोअर मेंबर व प्रशिक्षक अमित पाटील, निलेश पाटील, भूपेंद्र पाटील, राज धिंगाने व सागर मोरे हे आहेत. ते युवक एकिकडे टीव्हीवरील रिअॅलिटी शो पाहात असत. दुसरीकडे समाजामध्ये अनेक समस्या चालू असल्‍याचे त्‍यांच्‍या पाहण्‍यात येई. त्‍यासंदर्भातील विचारातून त्‍यांनी नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन व जनजागृती साधण्याचा विचार केला. त्यांच्या ग्रूपमध्ये अक्रोबेटिक, फ्री स्टाइल, बॉलिवूड टाइप व कन्टेप्रररी या फॉर्मवर नृत्य केले जाते. भूपेंद्र पाटील, निलेश पाटील, राज धिंगाने, सागर मोरे हे चौघे ग्रूपला प्रशिक्षण देतात. ‘पॉप बॉयज् क्रू’ प्रमाणेच मुलींसाठी ‘पॉप गर्ल्स क्रू’, लहान मुलांसाठी ‘लिटल पॉप बॉयज् क्रू’ व महिलांसाठी ‘पॉप बॉयज् लेडीज’ असे ग्रूप आहेत.\nगोंदण : आदिम कलेचा वारसा\nमानवी त्वचेवरील ‘गोंदण’. ‘गोंदण’ हा आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यातून सांस्कृतिक ओळख पटते. शिवाय ते सौंदर्याचे लक्षण आहे, ते औषध आहे. ते मनोसामाजिक, सामाजिक-सांस्कृतिक संकल्पना या दृष्टीने संवाद साधण्याचे माध्यमही आहे - ती आदिवासींची संस्कृती अंकित करणारी ‘व्हिज्युअल भाषा’ आहे.\nज्या काळात कला किंवा कलाकार ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, त्या काळात आदिवासी लोकांनी कलेचा व सौंदर्याचा उत्तम नमुना म्हणून गोंदणकलेची जगाला देणगी दिली\n‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो\nकीर्तन ही महाराष्ट्राची एक विशेष सांस्कृतिक परंपरा आहे. कीर्तनसंस्थेचे विशेषत: महाराष्ट्रातील स्‍थान लोकहितकारी संस्थेचे आहे. तिचे महत्त्व प्राचीन शिक्षणपरंपरेतील लोकांना तर वाटतेच, परंतु अर्वाचीन शिक्षणपरंपरेतील कित्येक लोकांनीही तिचे महत्त्व वर्णले आहे.\nडॉ. भांडारकर, ‘नाट्यकथार्णव’कर्ते शंकरराव रानडे, वामनराव मोडक, हरिपंत पंडित, रावबहादूर काळे इत्यादी काही विद्वान लोक तर विशेष प्रसंगी स्वत: कीर्तनकार बनून लोकशिक्षणाचे काम करत असत. न्यायमूर्ती तेलंग, न्या. रानडे, यांसारखी मंडळी देखील कीर्तनसंस्थेची पुरस्कर्ती होती.\nलोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, रावबहादूर चिंतामणराव वैद्य, शिवरामपंत परांजपे, कृष्णाजीपंत खाडिलकर, नरसोपंत केळकर व औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे तर वेळोवेळी कीर्तनसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.\nराजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय\nपुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून भारतीय संस्कृतीचे वैभव पाहायला मिळते. दिनकर केळकर यांनी इतिहासाचा व संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन व्हावा आणि पुढील पिढ्यांना त्याचा लाभ घेता यावा, इतिहासाची प्रत्यक्ष वस्तूंतून ओळख व्हावी या दृष्टिकोनातून जुन्या-पुराण्या वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली. त्या प्रयत्नांतून ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ आकारास आले. संग्रहालयात आजमितीला एकवीस हजार प्राचीन वस्तूंचा ठेवा जमा झाला आहे. दिनकर केळकर यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेऊन, चिकाटीने एकेक वस्तू जोडत संग्रहालयाचा डोलारा उभा केला आहे.\nसविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले आहे. असे असूनही त्या पुस्तकातील दादर परिसरातील स्थळांबद्दलची काही माहिती माझ्यासाठी नवीन होती. जसे वीर कोतवाल उद्यानाच्या जागेवर पूर्वी एक तलाव होता किंवा चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळची भगवान बुद्धांची मूर्ती ही थायलंडच्या भिक्खूंनी दिलेली आहे वगैरे. अरुण साधू यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, “सविताने या पुस्तकात नव्याने मुंबईत येणाऱ्यांना ‘मुंबईत नेमके काय पाहायचे, तेथे कसे पोचायचे’ हे माहितगार वाटाड्याप्रमाणे सांगताना, अस्सल मुंबईकरांचे देखील कुतूहल जागृत होईल अशी वर्णने केली आहेत.”\nमरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख\nमुंबई शहराची ओळख दर्शवणाऱ्या अनेक जागा आहेत. त्यांपैकी सर्वांच्या पसंतीस उतरणारी स्वत:च्या सौंदर्याने पाहणाऱ्याचे मन मोहून घेणारी जागा म्हणून ‘मरीन ड्राइव्ह’कडे निर्देश करावा लागेल.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-811.html", "date_download": "2018-08-18T00:25:17Z", "digest": "sha1:QS5YDP5EQRPLZMH67TQK2B6G67IEXCAG", "length": 6307, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "वहाडने नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी स्वकर्तृत्वावर एकही विकासकाम केले नाही! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Kopargaon Politics News Vijay Vahadane वहाडने नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी स्वकर्तृत्वावर एकही विकासकाम केले नाही\nवहाडने नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी स्वकर्तृत्वावर एकही विकासकाम केले नाही\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय वहाडणे हे पूर्वी मंजूर होऊन सुरू असलेल्या कामांचे श्रेय लाटण्यातच दंग आहेत, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी सोमवारी हॉटेल स्पॅन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. जाधव म्हणाले, वहाडने हे नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी स्वकर्तृत्वावर एकही विकासकाम केलेले नाही.\nआता त्यात कोणी खोडा घालू नये. \nसध्या सर्व कामे फक्त माजी नगराध्यक्ष ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेली चालू आहेत. माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले, शहराला पिण्यासाठी रोज पाणी तसेच एमआयडीसी व कोपरगाव जिल्हा व्हावा असे वाटत असेल, तर निळवंडे धरणातून कोपरगावला येणाऱ्या पाण्याला कोणीही विरोध करू नये. आमदार कोल्हे यांनी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावठा करून त्यासाठी २७६ कोटीदेखील मंजूर करून आणले आहेत. आता त्यात कोणी खोडा घालू नये.\nहा मुरूम व हे पैसे गेले तरी कोठे \nशिवसेना गटनेते योगेश बागुल म्हणाले, ५ मे रोजी दोन हजार सहाशे ब्रास मुरुमाचे नगरपालिकेतून १३ लाख रुपयांचे बिल निघाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुमाचा वापर नेमक्या कुठल्या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आला याचा नगराध्यक्षांनी खुलासा करावा. शहरात एकाही ठिकाणी मुरुमाने खड्डे बुजवल्याचे दिसत नाही. मग, हा मुरूम व हे पैसे गेले तरी कोठे असा प्रश्न बागुल यांनी केला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nवहाडने नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी स्वकर्तृत्वावर एकही विकासकाम केले नाही\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/one-womens-dead-body-found-phonda-panji-goa-136034", "date_download": "2018-08-18T01:07:34Z", "digest": "sha1:UONWH3V5FU5UI2EMXO3RR7OH74LS5B4J", "length": 10323, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "One Womens dead body found at phonda panji goa फोंडा येथे अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला | eSakal", "raw_content": "\nफोंडा येथे अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nतो कुजल्याने त्याची दुर्गंधी बसस्थानकाच्या परिसरात येऊ लागल्याने या मृतदेहाचा छडा लागला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला\nगोवा - फोंडा येथील कदंब बसस्थानकाच्या आवारात निर्जनस्थळी आज सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अडगळीत त्यावर पानापाचोळा टाकून झाकण्यात आला होता. तो कुजल्याने त्याची दुर्गंधी बसस्थानकाच्या परिसरात येऊ लागल्याने या मृतदेहाचा छडा लागला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला मात्र तो ओळखण्यापलिकडे आहे. हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांनी सांगितले. राज्यातील पोलिस ठाण्यावर महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली आहे का याचा तपास फोंडा पोलिस करत आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Facts-About-Atalbihari-Vajpeyi.html", "date_download": "2018-08-18T00:22:42Z", "digest": "sha1:XM5OF2WY5RAA2KNFKFXV6JBQ7V3OBSZQ", "length": 12811, "nlines": 56, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "अटलजींबद्दल ह्या १५ गोष्टी तुम्हाला नक्की महित नसतील ! - अटल बिहारी वाजपेयी वाढदिवस विशेष Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / दिनविशेष / राजकारण / अटलजींबद्दल ह्या १५ गोष्टी तुम्हाला नक्की महित नसतील - अटल बिहारी वाजपेयी वाढदिवस विशेष\nअटलजींबद्दल ह्या १५ गोष्टी तुम्हाला नक्की महित नसतील - अटल बिहारी वाजपेयी वाढदिवस विशेष\nDecember 25, 2017 दिनविशेष, राजकारण\nआज २५ डिसेंबर. भारताचे माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे . भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना तुम्ही एक पंतप्रधान,उत्कृष्ट वक्ता आणि एक राजनेता म्हणून तुम्हाला माहिती आहे . पण त्यांच्या जीवनाशी निगडित अशा पण काही गोष्टी आहेत ज्या कोणाला माहित नाही . जाणून घ्या त्यांच्या जीवनाशी निगडित काही रोचक गोष्टी .\n१. भारत देशातील सर्वात मोठा सन्मान असलेला भारतरत्नाने त्यांना सन्मानित केले आहे .\n२. लहानपणापासून इंग्रजांच्या कायद्याविरुद्ध लढल्याने अनेक वेळा त्यांना तुरुंगात जावे लागले .\n३. भारत छोडो या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता .\n४. संघाची पत्रिका चालवण्यासाठी त्यांनी कायद्याचे शिक्षण सोडले होते .\n५. श्याम प्रसाद यांच्याबरोबर काश्मीरमध्ये आमरण उपोषणास बसले होते .\n६. त्यांच्या जवळची लोक त्यांना बापजी या नावाने हाक मारत होते .\n७. ते १० वेळा लोकसभा आणि २ वेळा राज्यसभेचे संसद बनले होते .\n८. त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात फक्त एकदाच निवडणूक हरले आहेत .\n९. संयुक्त राष्ट्रमध्ये हिंदीत भाषण करणारे ते पहिले भारतीय होते .\n१०. त्यांच्या कठीण परिश्रमाने भारताला एक अणुशक्ती बनवले .\n११. चार राज्यातून संसद बनलेले ते एकमात्र राजनेता आहे .\n१२. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते कि अटलजी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील .\n१३. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्यांना राजकारणातील भीष्म पिता म्हणून संबोधले होते .\n१४. राजकारणात राहुंदेखील त्यांना साहित्यात विशेष रुची होती .\n१५. अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्रीच्या रूपात कार्यकाळ पूर्ण करणारे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षातील पहिले पंतप्रधान होते .\nअटलजींबद्दल ह्या १५ गोष्टी तुम्हाला नक्की महित नसतील \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Stories-Of-Pula-Deshpande_48.html", "date_download": "2018-08-18T00:20:09Z", "digest": "sha1:ZJYE6EF75HYK2UJZBSO3F4Z4LH2BQMRK", "length": 16339, "nlines": 48, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "अमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / पु. ल . देशपांडे / अमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग\nअमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग\n\"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. `ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा' केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला.\nसाकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-\nतुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी\nनाही तरी गोष्टी बोलू नये\nअशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते.\nगुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म.\nमातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो...\"\nपु.लंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं. \"शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान' म्हणणारा, स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार, खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा, त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्रभूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला.\"\nअमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग Reviewed by marathifeed on December 14, 2017 Rating: 5\nपु. ल . देशपांडे\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ireland-afghanistan-awarded-test-status-by-international-cricket-council/", "date_download": "2018-08-18T00:56:39Z", "digest": "sha1:4GGV7AAEBKABATAVS2NDVS4HVSCW3ORF", "length": 6851, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयर्लंड, अफगाणिस्तान संघांना कसोटी क्रिकेटचा दर्जा -", "raw_content": "\nआयर्लंड, अफगाणिस्तान संघांना कसोटी क्रिकेटचा दर्जा\nआयर्लंड, अफगाणिस्तान संघांना कसोटी क्रिकेटचा दर्जा\nआज आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोशिएशनने आयर्लंड, अफगाणिस्तान संघांना पूर्णवेळ सदस्यत्वाचा तसेच कसोटी क्रिकेटचा खेळणाऱ्या संघांचा दर्जा दिला. आयसीसीच्या लंडन येथे सुरु असलेल्या बैठकीत अगदी शेवटच्या क्षणी हा घेण्यात आला.\nया दोनही संघांना कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळविण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यात दोनही देशांच्या बाजूने मतदान झाल्यामुळे आता आयसीसीच्या कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या १० वरून १२ झाली आहे.\nह्या दोन देशांना आयसीसीकडून एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट प्रकारात याआधीच मान्यता मिळाली होती. यांनी पूर्णवेळ सदस्य असलेल्या संघांविरुद्ध कायमच चांगला खेळ केला आहे.\nसध्या जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असणाऱ्या आयर्लंड संघाने २०११ ला विश्वचषकात इंग्लंडला तर २०१५ विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केले होते.\nतर सध्या १० क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानने वेस्ट इंडिज सोबत एकदिवसीय आणि टी२० मालिका बरोबरीत सोडविली.\nआयसीसीने यापूर्वी तब्बल १७ वर्षांपूर्वी २००० साली बांग्लादेश संघाला कसोटी दर्जा दिला होता.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-315.html", "date_download": "2018-08-18T00:24:16Z", "digest": "sha1:NCDGD5ZSCKCZ6ZAIL2T6ZLMWYKWDRRJG", "length": 7896, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे : ना. राधाकृष्ण विखे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे : ना. राधाकृष्ण विखे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजांना कायद्यानुसार मिळालेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे.\nअहमदनगर येथे महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात विविध संस्था, संघटनांची बाजू ऐकून घेतली. विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील एका सविस्तर निवेदनाच्या माध्यमातून आयोगापुढे आपली भूमिका मांडली.\nमराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज\nआयोगासमोर बोलताना विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज व्यक्त करताना समाजातील विविध प्रश्नांचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवकांपुढे असलेली आर्थिक, सामाजिक आव्हाने विचारात घेता शासनाने तातडीने आरक्षणाचा निर्णय करण्याची मागणी त्यांनी केली.\nतोवर सरकारची प्रामाणिकता स्पष्ट होणार नाही\nविधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत आपण सरकारकडे पाठपुरावा केला. मराठा संघटनांनी काढलेल्या मोर्चांमुळे सरकारने आता आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणीबाबत हालचाली सुरू केल्या असल्या तरी जोवर निर्णय होत नाही, तोवर सरकारची प्रामाणिकता स्पष्ट होणार नाही, याकडे विखे पाटील यांनी आयोगाच्या सदस्यांचे लक्ष वेधले.\nसकारात्मक सर्वेक्षण होईल की नाही, अशी शंका\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र सर्वेक्षणाचे काम संघाशी निगडीत संस्थांना देण्याचा निर्णय झाला. संघाची मूळ विचारधाराच आरक्षण विरोधी असल्याने या निर्णयाला आपण यापुर्वीच विरोध केला आहे. मुळातच ज्यांची आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट नाही, त्यांच्याकडून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक सर्वेक्षण होईल की नाही, अशी शंका विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोगापुढे उपस्थित केली. हे सर्वेक्षण टाटा इ्स्टिटट्यूट, गोखले इ्स्टिटटय़ूट सारख्या नामवंत संस्थाच्या माध्यमातून होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/harbhajan-singh-backs-zaheer-khan-s-as-team-indias-bowling-coach/", "date_download": "2018-08-18T00:57:16Z", "digest": "sha1:D7R26FOTNC3SEVQYC4DTP4X5FDSMMHBF", "length": 6719, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "झहीर खान भारताचा चांगला गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतो - हरभजन सिंग -", "raw_content": "\nझहीर खान भारताचा चांगला गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतो – हरभजन सिंग\nझहीर खान भारताचा चांगला गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतो – हरभजन सिंग\nभारताच्या सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला हरभजन सिंगने मंगळवारी झहीर खानचे नाव भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक सुचविले. त्याच्या मते झहीर खान भारताचा चांगला गोलंदाजी प्रशिक्षक शकतो. झहीर खान जो की हरभजनचा माजी संघसहकारी होता आणि आयपीएलमध्ये दिल्लीचा कर्णधारही होता. त्याला पाठिंबा देताना भज्जीने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर केला.\nभज्जीने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे, “झहीर खान हा माझ्या मते वेगवान भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे”.\nसध्या भारताचा मुख प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगार आहेत. वेगवान भारताचा गोलंदाजी प्रशिक्षकाची जागा मोकळी आहे. झहीर खान जो २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने आंतररराष्ट्रीय कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये ३११ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८२ विकेट्स घेतल्या आहेत. आता पाहुयात बीसीसीआय कोणाला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडतंय.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_3271.html", "date_download": "2018-08-18T00:45:48Z", "digest": "sha1:NYCQM27PTYQSHFZOJ2QPVL3HHBPRWOB3", "length": 4502, "nlines": 70, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "त्या अनमोल क्षणांना | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » आठव जरा ते क्षण » एका क्षणात होत » क्षणांसाठी » त्या अनमोल क्षणांना » त्या अनमोल क्षणांना\nनाही विसरू शकत मी\nतुझ्या सहवासातील त्या अनमोल क्षणांना.....\nपानगळ कधीचं झालेली तुझ्या जाण्याने.....\nबघत पान विरहीत वृक्षाला.....\nतु नसतोस शाल बनायला.....\nतुझी आठवण येते नकळत,\nआपसुकचं उब जाणवते तुझ्या मिठीची.....\nचांदण्या हसतात चंद्र खुणावतो,\nखेळूया का रे चांदण्या मोजण्याचाखेळ.....\nतरी मी तिथेचं पाचोळ्यांशी खेळत.....\nतुझ्या आठवणींशी गप्पा मारत,\nनाही विसरू शकत मीतुला.....\nतुझ्या सहवासातील त्या अनमोल क्षणांना...\nतुझ्या सहवासातील त्या अनमोल क्षणांना...\nRelated Tips : आठव जरा ते क्षण, एका क्षणात होत, क्षणांसाठी, त्या अनमोल क्षणांना\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/smaranshakti-114072100012_1.html", "date_download": "2018-08-18T01:28:17Z", "digest": "sha1:4AKZYDNHWH4DFOD6H2HZH4JO6EPG6IMY", "length": 7307, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय\nप्रतिदिन अक्रोडाचे सेवन करावे.\nरोज मधाचा उपयोग कुठल्याही प्रकारात केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\nपिंपळाच्या पानाचे पिकलेले 5 फळं रोज खाल्ल्याने देखील स्मरणशक्ती वाढते.\nआठवड्यातून एक वेळा भोपळ्याची भाजी खाल्ल्याने स्मरणशक्तीत नक्कीच वाढ होते.\nजेवणाअगोदर एक सफरचंद साल न काढता सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\nबीटरूटचा 2 कप रस दिवसातून दोन वेळा घेतल्याने स्मृतीत वाढ होते.\nतीक्ष्ण बुद्धी हवीय असल्यास हे पदार्थ खा\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी वनौषधींचा करा वापर\nकमजोर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा या 4 टिप्सचा वापर\nऑफिसमध्ये कमी प्रकाशात काम केल्याने तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=8", "date_download": "2018-08-18T00:45:23Z", "digest": "sha1:UNJRYROR3XS7N6T4RJEZZNTGI6UORL46", "length": 19591, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुनीलची अपंगत्वावर मूर्तिकलेद्वारे मात\nरत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील सुनील मुकनाक या तरुणाने त्याच्या अपंगत्वामुळे खचून न जाता, त्याशी धैर्याने सामना करत ‘गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा’ उभारली आहे. त्याची जिद्द व परिश्रम हे सुदृढ व्यक्तिमत्त्वाला लाजवणारे आहेत. त्याचे जीवन त्याने त्याला पोलिओ झाल्याचा बाऊ न करता जिद्दीने सुखी केले आहे. सुनील त्या कार्यशाळेत फक्त सुबक गणेशमूर्तींना नव्हे तर त्याच्या स्वततःच्या आयुष्यालाही आकार देत आहे.\nसुनील मुकनाकचे वास्तव्य गुहागरमधील काळसुर कौंढर जोयसेवाडी येथील दुर्गम भागात आहे. सुनीलचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्याने जन्मानंतर फक्त एक वर्ष मोकळा श्वास घेतला. तो एक वर्षाचा असताना त्याला पोलिओचा आजार झाला आणि त्यााला अपंगत्व आले. त्याचे दोन्ही पाय विकलांग झाले. मात्र कुटुंबातील सदस्यांनी सुनीलला आधार देत त्याची जगण्याची उमेद वाढवली. सुनील दोन्ही पायांनी अधू आहे. तो हातांवर अथवा कुबड्या घेऊन चालतो.\nरंगीत लाकडी खेळण्यांची सावंतवाडीतील परंपरा\nसावंतवाडी हे साडेतीनशे वर्षांची परंपरा असणारे कोकण विभागातील एकेकाळचे लहानसे संस्थान. तेथील सावंत भोसले राजघराण्याने सदैव अध्यात्म, कला आणि शिक्षण या क्षेत्रांना राजाश्रय दिला. त्यामुळे ते संस्थान अभिजात सांस्कृतिक वारसा जोपासत जागतिक स्तरावर पोचले. तेथील कलावस्तू या केवळ सुंदर व आकर्षक नव्हत्या तर जीवनव्यवहारातही त्यांचा वापर होई. त्यामुळे त्या वस्तू सातत्याने निर्माण झाल्या व त्याबरोबर त्यांचे देखणे व आकर्षक रूप जोपासले गेले. सावंतवाडीच्या कलावंतांच्या हातात जणू जादुई कौशल्य होते. त्या कलावस्तू परंपरागत पद्धतीने उत्पादित करणारी काही नामवंत घराणी होती. सुतार, चितारी, मयपांचाळ, पुराणिक, जिनगर या कुटुंबपरंपरेतून, त्या त्या कलाकार समुहाच्या कौटुंबिक वारशाने संबंधित कला जोपासली गेली होती. त्यात काही वेळा, कौटुंबिक वारशाचा हट्ट व दुराग्रहही असे, पण त्यामुळेच त्या कलावस्तू मूळ रूपात टिकून राहिल्या.\nतालवेड्यांचे ‘रिधम इव्होल्युशन’: ढोलाची नवी ओळख\nढोल-ताश्यांची पारंपरिक ओळख बदलून त्याला वेगळी उंची मिळवून देण्यासाठी पुण्यातील पंधरा तालवेडे ‘रिधम इव्होल्युशन’ या प्लॅटफॉर्मवर एकत्र आले आहेत. ढोल-ताश्यांच्या सर्व भागांचा पुरेपूर वापर करत ते इतर चर्मवाद्यांतील नाद आणि ठेके ढोल-ताश्यांवर वाजवून पाहत आहेत. त्यांना त्यांच्या या प्रयोगशीलतेतून आणि नावीन्याच्या ध्यासातून संगीतातील नवे दालन खुले होण्याची शक्यता वाटते.\nपूर्णतावादी चतुरस्र व्यासंगी द. ग. गोडसे\nमंगेश विठ्ठल र… 11/06/2015\nदत्तात्रय गणेश गोडसे किंवा द. ग. गोडसे म्हटले तरी ज्यांना त्यांची अपुरी, चुकतमाकत ओळख पटेल, त्यांना चित्रकार गोडसे म्हटले तरी पुरी, पक्की ओळख पटल्यासारखे वाटेल त्यासाठी त्यांची चित्रे पाहिलेली असावीत असे मुळीच नाही. ती तशी दुर्लभच. गोडसे हा चित्रे प्रदर्शनात न मांडणारा चित्रकार. पुस्तकांच्या मुखपृष्ठांतून त्यांच्या चित्रकलेची चुणूक वाचकांपर्यंत पोचलेली असते. त्यांची इतर चित्रकारिता ही मानून घेण्याची गोष्ट समजत असावेत, किंवा कुण्या एका काळची\nअफलातून चित्रकार शशिकांत धोत्रे\nशशिकांत धोत्रेवर तयार करण्यात आलेली शोर्ट डॉक्युमेंटरी पहा\nचित्र म्हटले म्हणजे कॅनव्हास व वॉटर, अॅक्रलिक किंवा तत्सम रंगांचे माध्यम... मात्र शशिकांत धोत्रे याची गट्टी जमली ती पेन्सिलशी. त्याने पेन्सिलच लहानपणापासून हाती धरल्याने त्याच्या चित्रांचे प्रमुख साधन ते बनले. त्याला वॉटर कलरसारख्या 'नव्या' माध्यमाची ओळख होऊ लागली असली तरी त्याची स्वतःची ओळख कायम झाली ती मात्र, कागद आणि पेन्सिल यांच्यामुळेच. चित्रे काढण्याची त्याची ती शैली कलारसिकांत परिचित आहे. शशिकांतला चित्रकलेची पार्श्वभूमी नाही वा त्याने औपचारिक कलाशिक्षणदेखील घेतलेले नाही. ब्लॅक पेपर व कलर पेन्सिल हाच त्याचा कलाप्राण राहिला आहे.\nधनंजय पारखे - चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता\nसोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी येथे राहणारे धनंजय व सुनीता पारखे हे कुटूंब सर्वसामान्य जीवनात स्वत:मधील असामान्यत्व जपणारे, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्यापुरते न पाहता आजुबाजूच्या समाजालाही कवटाळू बघणारे आहे.\nधनंजय अरुण पारखे यांचा जन्म 28 मे 1976 चा. कुर्डूवाडी इथला. त्‍यांच्‍या वडिलांचे नाव अरुण बाबुराव पारखे. वय चौ-याहत्तर वर्षे. ते रेल्वे वर्कशॉप, कुर्डुवाडीमधून सर्व्हिस पूर्ण करून निवृत्त झाले. आई निर्मलाबाई ही गृहिणी.\nधनंजय पारखे यांचे शिक्षण अकरावीनंतर चित्रकलेच्या ए.टी.डी या दोन वर्षांच्या कोर्सचे एक वर्ष पूर्ण, दुसरे वर्षं अपूर्ण. सध्या व्यवसाय वॉलपेंटिंग. पत्नी सुनीता आणि दोन अपत्ये - धनश्री आणि ओम हे कुटुंब. धनंजय पारखे यांची व्यावहारिक ओळख एवढीच. पण त्यांच्या व्यक्तित्त्वाला काही अनोखे पैलू आहेत. म.म. देशपांडे यांच्या कवितेप्रमाणे,\nकुंडलिक मोहोरकरचा जन्म अकलूजचा. कुटुंब पाच जणांचे. आई, वडील, कुंडलिक-त्याचे दोन भाऊ आणि बहीण. त्याचे वडील पांडुरंग ढोल, तबला बेंजो पथकात आणि लावण्यांच्या फडात वाजवायचे. आई सुमन घरकाम करायची. घरी दारिद्र्य, वडिलांना दारू पिण्याचा नाद. त्यामुळे दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल असायचे. कुंडलिकला शाळेत घातले होते, पण फी-गणवेश-पुस्तकांसाठी पैसे नसायचे.\nकुंडलिकने तो सात वर्षांचा असताना बेंजो पथकात हजेरी लावली. त्यासाठी त्याला शाळा सोडावी लागली. कुंडलिक म्हणतो, “दोन पैसे घरात आले तर घर सावरले जाणार होते. शाळा सोडून बेंजो पथकात हजेरी लावण्याचा निर्णय घेतला तेव्हा आईला बरे वाटले. घरात मीच मोठा; मला ती जबाबदारी उचलणे गरजेचेच होते.”\nराम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव तासे असे होते. त्यांच्या घराण्याची वृती जोसपणाची (जोशी) असल्यामुळे कालातरांने तासे हे लुप्त होऊन जोशी हे आडनाव कायम झाले.\nत्यांचे पूर्ण नाव रामचंद्र जगन्नाथ जोशी. राम यांचे वडील जगन्नाथ व त्यांचे बंधू अनंत हे दोघेही वेदशास्त्रसंप्पन होते. त्यांना समाजात मानमान्यता होती, राम यांचा थोरला भाऊ मुदगल भट हा कथा-कीर्तने करी, पुराणेही सांगे. तो त्याची परंपराप्राप्त भिक्षुकीही चालवी. वडील वारल्यावर धाकट्या भावाचा सांभाळ करणे त्यांच्याकडे आले. राम जोशी व्युत्पन्न कवी होते. त्यांच्या मराठी स्फुट सुभाषितांचा संग्रह व रघुवंशाच्या धर्तीवर रचलेले यदुवंश नामक एकोणीस सर्गांचे महाकाव्य उपलब्ध आहे.\nसुहास मस्केची लावणी चहाच्या ठेल्यावर\nसुहास मस्के यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा गावचा. त्यांचे वडील संभाजी तहसीलदार कार्यालयात लिपीक म्हणून काम करत, तर आई गृहिणी. सुहास यांना दोन भाऊ -सुधीर आणि सुनील. पाच जणांचे मध्यमवर्गीय कुटुंब. घरात शिक्षणाला पोषक वातावरण. सुहास यांनी कलाशाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले.\nसुहास म्हणतात, \"वडिलांच्या बदली होत. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण भूम तालुक्यात झाले. पुढे बारावी बार्शीत केली आणि पदवी शिक्षण परांड्यात केले. आमच्या वडिलांना आणि आईला वाटायचे, मुलांनी खूप शिकावे. चांगली नोकरी करावी. पदवी मिळाली पण नोकरीचा पत्ता नाही.\"\nअमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्‍यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात घेतला होता. त्याचा हा अनुवाद.)\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/farming-lava-bird.html", "date_download": "2018-08-18T00:21:55Z", "digest": "sha1:UFNQUHX2MQ6KQKIVSXXXHNV3FWKYND2I", "length": 16872, "nlines": 47, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १० लाख रुपये .. वाचा आणि दुसऱ्यांना सांगा Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / पशुपालन / महितीपूर्ण लेख / लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १० लाख रुपये .. वाचा आणि दुसऱ्यांना सांगा\nलावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १० लाख रुपये .. वाचा आणि दुसऱ्यांना सांगा\nJanuary 03, 2018 पशुपालन, महितीपूर्ण लेख\nजसे जसे जग बदलत आहे तसे तसे पैसे कमवायचा अनेक नवनवीन संधी बाजारात उपलब्ध होते आहे. परंतु त्यात योग्य पर्याय निवडणे हे अत्यंत गरजेचे असते. असाच एक योग्य पर्याय म्हणजे लावा पक्षी. जापानीज़ लावा हा एक कुक्कुट या संवर्गातील पक्षी आहे. ह्या पक्षाचे मास खाण्यास अत्यंत पौष्टिक असते तसेच त्यामध्ये प्रथिने, खनिजे, लोह ह्या सारखी अनेक जीवनसत्व भरपूर असतात. कन्याकुमारी ह्या तामिळनाडु राज्यातील जिल्हयात मोठया प्रमाणात लहान शेतकरी लावा फार्मिगं करतात.\n२५० स्क्वेयर फुट जागेत १००० पक्षी राहु शकतात. लावा पालन करणे हे अत्यंत सोपे असते. अत्यंत कमी कालावधीत आणि कमी खर्चात, हा पूरक व्यवसाय तुम्ही करू शकतात. शेतीसाठी हा व्यवसाय उत्तम पूरक व्यवसाय ठरतो. शिवाय या पक्षाला कुठल्याही रोगप्रतिकारक लसीची गरज नाही. त्यामुळे लसिकरणाचा खर्च शुन्य आहे. शिवाय शक्यतो पशु वैद्यकीय डॉक्टरची पण गरज पडत नाही. कोंबड़ीला लागणारे खाद्य या पक्षाला लागते. एक महिन्यात १५० ग्रॅम वजनाचे पक्षी विक्रीसाठी तयार होतात. पक्षाची एक जोड़ी १२०-१३० रुपयाला तर ठोक मध्ये साधारण ५० रुपये प्रति पक्षी याप्रमाणे दर मिळतात.\n२०१३ पर्यंत हा पक्षी पाळण्यावर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने बंदी घातली होती. ६ डिसेंबर २०१३ रोजी या “जापनीज़ क्वेल्स” म्हणजेच जापानी लावावरील बंदी उठवून त्याला पोल्ट्री फ़ार्मिंगसाठी मान्यता देण्यात आली.\nभंडारा जिल्ह्यात अभिषेक पवार आणि सचिन घारगडे या दोन मित्रांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेत खुर्शीपार येथील शेतात लावा फार्मिंग सुरु केले आणि केवळ सव्वा वर्षात आज ते नागपुर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, या जिल्ह्यात लावा पुरवठा करणारे एकमेव पुरवठादार झाले आहेत. भंडारा शहरापापासून वरठी रोडवर १० किलोमीटर अंतरावर असणारे खुर्शीपार गाव. याच गावात अभिषेक आणि सचिन हे दोघे मित्र पदवी आणि कृषि पदविका धारक तरुण, वडिलोपार्जित शेती करतात. मात्र काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास दोघांचाही मनात घोळत होता.\nअभिषेकच्या पशु वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या मावस भावाने त्याला लावा पक्षी पालनाबाबत मार्गदर्शन केले. यातून प्रेरणा घेत अभिषेक पवार याने त्याच्या शेतात १५०० चौरस फुट जागेवर जाळी लावून शेड तयार केले. छत्तीसगडमधील दुर्ग येथून एक दिवसाचे १००० लावा पिल्ले त्यांनी विकत आणले. त्यासाठी १२ हजार रुपये खर्च आला. आणलेल्या १००० पिल्लांपैकी ५०० पिल्ले १५ दिवसातच दगावाले. यातून सावरत एकेक अनुभव घेत त्यांनी ५०० पक्षाना वाचवले. एक महिन्यात हे पक्षी १५० ग्रॅम वजनाचे झाले. विक्रीसाठी तयार झालेले पक्षी विकण्यासाठी त्यांनी बाजरपेठेच्या शोधात नागपुर गाठले.\nआतापर्यंत यांनी 30 हजार पक्षी विकलेत आणि त्यातून १५ लाख रुपयांचा नफ़ा झाला आहे. केवळ सव्वा वर्षात त्यांनी लावा पालनातून येथपर्यंत मजल मारली आहे. आज गोंदिया, चंद्रपुर, नागपुर, गडचिरोली आणि भंडारा या पाचही जिल्ह्यात त्यांचे लावा पक्षी विक्रीसाठी जातात. याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या पक्षाची पिल्ले दुर्ग, पुणे आणि हैद्रराबाद येथे मिळत असल्यामुळे पक्षी आणायला त्रास होतो. एक दिवसाचे पक्षी आणले तर त्यांचे रस्त्यातच दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात हॅचरी सुरु करण्याचा मानस अभिषेक पवार यांनी व्यक्त केला. जिल्हयातील इतर तरुणांनाही मार्गदर्शक ठरेल, अशा प्रकारचा कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून अभिषेक आणि सचिन यांनी आर्थिक उन्नतीची कास धरली आहे\nस्रोत : महाराष्ट्र सरकार कुक्कुट पालन मंडळ\nलावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १० लाख रुपये .. वाचा आणि दुसऱ्यांना सांगा Reviewed by Mr. NosyPost on January 03, 2018 Rating: 5\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2018-08-18T00:53:40Z", "digest": "sha1:N6YTXMJ3NS4T64SXQCYA3XOYY3ICDW2W", "length": 12959, "nlines": 318, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २००४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे\nवर्षे: २००१ - २००२ - २००३ - २००४ - २००५ - २००६ - २००७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ४ - मिखाइल साकाश्विली जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nजानेवारी ४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.\nफेब्रुवारी १ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.\nफेब्रुवारी २७ - फिलिपाईन्समध्ये अबु सयफ या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले ११६ ठार.\nमार्च १ - मोहम्मद बह्र अल-उलुम इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nमार्च २ - इराकवरील अमेरिकन आक्रमण - अल कायदाने अशुराचा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.\nमार्च २ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की इ.स. १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हतीच.\nएप्रिल १ - गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.\nएप्रिल २० - युटिका, ईलिनॉय शहरात एफ.३ टोर्नेडो. ८ ठार.\nएप्रिल २० - इराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.\nमे ९ - एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठाखाली ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात चेच्न्याच्या राष्ट्राध्यक्ष अखमद काडिरोव्हचा मृत्यू.\nमे २२ - अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील हलाम या गावात एफ.४ टोर्नेडो. ४ कि.मी. रुंदी असलेल्या या टोर्नेडोने सगळे गाव नेस्तनाबूद केले. आधीच धोक्याची सूचना मिळाल्यामुळे फक्त एक नागरिक ठार.\nमे २२ - भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा शपथविधी\nमे २३ - पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळाचा काही भाग कोसळला. ५ ठार. ३ जखमी.\nजून ७ - शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.\nजून २१ - स्पेसशिपवन या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.\nजुलै ३ - थायलंडची राजधानी बँगकॉकची भुयारी रेल्वे सुरू.\nजुलै ११ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.\nजुलै १२ - पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी.\nजुलै १७ - भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार.\nऑगस्ट १ - पेराग्वेची राजधानी ऍसन्शनमधील सुपरमार्केटमध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी.\nफेब्रुवारी २३ - विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.\nफेब्रुवारी २३ - सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.\nएप्रिल १७ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.\nएप्रिल १८ - रतु सर कामिसेसे मारा, फिजीचा प्रथम पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष.\nमे १७ - कमिला तय्यबजी, वकील, समाजसेविका.\nजून १७ - इंदुमती परीख, सामाजिक कार्यकर्त्या.\nजून ५ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nजून २६ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.\nजुलै ५ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.\nजुलै ६ - थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै १९ - झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.\nऑगस्ट १५ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.\nसप्टेंबर १८ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक.\nऑक्टोबर ५ - रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.\nडिसेंबर २१ - औतारसिंग पेंटल, भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.\nडिसेंबर २८ - जेरी ऑर्बाख, अमेरिकन अभिनेता.\nइ.स.च्या २००० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/Reality-of-manya-surve-with-balasaheb-thakre.html", "date_download": "2018-08-18T00:21:26Z", "digest": "sha1:S4FQGYRQ3DFO5RQ7SWUUNLPS2FVRY3PI", "length": 12790, "nlines": 47, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "छे छे गाडी चालवणारा ड्रायव्हर मन्या सुर्वे नाहीच ! जाणून घ्या वास्तव ... Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अंडरवर्ल्ड / महितीपूर्ण लेख / छे छे गाडी चालवणारा ड्रायव्हर मन्या सुर्वे नाहीच जाणून घ्या वास्तव ...\nछे छे गाडी चालवणारा ड्रायव्हर मन्या सुर्वे नाहीच जाणून घ्या वास्तव ...\nMarch 24, 2018 अंडरवर्ल्ड, महितीपूर्ण लेख\nखूप दिवसांपासून फेसबुकवर हा फोटो शेयर होत आहे ज्यामध्ये एका जीप वर छगन भुजबळ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काही व्यक्ती एका रॅली मध्ये आहेत असे दृश्य आहे. त्या फोटोत गाडी चालवणारा ड्रायव्हर हा कुख्यात गुंड मन्या सुर्वे असल्याचे जवळपास सर्वच लोक मानत आहेत पण ह्या फोटोचे सत्य काहीतरी वेगळेच आहे.\n१९८५ साली छगन भुजबळ पहिल्यांदी महापौर झाले तेव्हा निघालेली हि रॅली असून त्या वेळी शिवसेनेचे एक शाखा प्रमुख हि जीप चालवत होते असे खात्रीशीर वृत्त आहे. पण सदर व्यक्तीचे नाव लवकरच कळेल असे देखील काही जुन्या शिवसैनिकांनी सांगितले आहे.\nमन्या सुर्वेचा मृत्यू १९८२ चा तर भुजबळ महापौर झाले १९८५ साली \nम्हणजे मन्या सुर्वेचा मृत्यू झाल्यावर तब्बल ३ वर्षांनी हा फोटो काढला होता त्यामुळे ह्या फोटो मन्या सुर्वे असण्याचे तसेहि काही कारण नाही. परंतु संबंधित व्यक्ती आणि मन्या सुर्वे ह्यांच्या दिसण्यात बऱ्यापैकी साम्य असल्याने लोकांना गैरसमज होणे साहजिकच आहे .\nकोण होता मन्या सुर्वे \nमनोहर सुर्वे ( मन्या भाई ) :- हा फोटो ज्यावेळी मन्या सुर्वे ला अटक झाली त्यावेळचा खरा फोटो आहे.\nतुम्ही आता Shoot out at wadala चित्रपट पाहता तो या वाघाच्या आयुष्यावर आहे. मी हे नाही म्हणत कि तो चांगला होता. तो वाईट माणूस असेल सुद्धा पण मला फक्त इतकच म्हणायचं आहे कि जर तो त्यावेळी अजून थोडे दिवस जगला असता तर आज परिस्तिथी वेगळी असती. आज जो आपल्या देशाविरुद्ध पाकिस्तान मधून घातक कारवाया करतोय. जो आपल्या देशात ९३ साली बॉम्बस्फोट करून गेला... ज्याला पकडण्यात आज आपल्या देशाला अपयश येत आहे तो हरामखोर दाउद आज या जगात नसता... कारण मन्या सुर्वे ने त्याला १९८२ साली मारले असते. मन्या ने दाउद च्या भावाचा खून केला होता.\nछे छे गाडी चालवणारा ड्रायव्हर मन्या सुर्वे नाहीच \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pregnancytips.in/", "date_download": "2018-08-18T00:20:44Z", "digest": "sha1:MIIHAP5Y2TDTV6NU34BHHXRZ5IPHDAMH", "length": 1991, "nlines": 54, "source_domain": "www.pregnancytips.in", "title": "PregnancyTips.in » Home", "raw_content": "\nसी- सेक्शन प्रसूतीबाबत (सिझेरियन) – समज आणि सत्य\nप्रसूती नंतर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.\nऍम्नीऑटिक फ्लुइड चे गर्भातल्या बाळासाठी महत्व\nनवमातांच्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठीचे काही साधे उपाय\nसंभोगाबाबत काही विचित्र गैरसमज\nआल्याचे गर्भधारणे संदर्भात आणि इतर औषधी फायदे\nविविध पालेभाज्यांचे आहारातील महत्व\nसॅनिटरी नॅपकिन विषयी . १\nवाढता स्थूलपणा गरोदर राहण्यास ठरू शकतो अडथळा\nबाळाचा गर्भ ते अर्भक प्रवास ( व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/claiming-corporation-development-worth-300-crores-134851", "date_download": "2018-08-18T01:24:45Z", "digest": "sha1:JFSOEYLDKQ3CMTGSOLAN5C5C52XNHCII", "length": 13068, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Claiming that the corporation development worth 300 crores महापालिका 300 कोटींच्या विकसन शुल्कावर करणार दावा | eSakal", "raw_content": "\nमहापालिका 300 कोटींच्या विकसन शुल्कावर करणार दावा\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने समाविष्ट गावांतून वसूल केलेले सुमारे 300 कोटी रुपये विकसन शुल्क महापालिकेला मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. यासंदर्भात आयुक्त सौरभ राव पीएमआरडीएला पत्र पाठविणार आहेत.\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने समाविष्ट गावांतून वसूल केलेले सुमारे 300 कोटी रुपये विकसन शुल्क महापालिकेला मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. यासंदर्भात आयुक्त सौरभ राव पीएमआरडीएला पत्र पाठविणार आहेत.\nमहापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात समाविष्ट गावांचा विकास आराखडा आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक पार पडली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस टिळक, राव, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह शहर सुधारणा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. गेल्या आठवड्यात शहर सुधारणा समितीच्या बैठकीत या गावांतील विकास आराखड्यावर चर्चा झाली होती. नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यानुसार महापौरांनी याविषयावर बैठक घ्यावी, अशी मागणी मेंगडे यांनी केली होती.\nमहापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. या गावांत अवैध बांधकामांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वापराच्या जागांवरही अतिक्रमणे होऊ लागली आहेत, अशा मुद्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या गावांतील विकासकामांचे नियोजन कसे केले आहे, त्यासाठी आर्थिक तरतूद किती केली, असे प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले.\nया गावांतून पीएमआरडीएने सुमारे 300 कोटी रुपये विकसन शुल्क वसूल केले आहे. हे शुल्क महापालिकेला मिळावे, अशी मागणी पीएमआरडीएकडे केली जाईल. त्यातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होईल अशी माहिती राव यांनी दिली. अंदाजपत्रकात समाविष्ट गावांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यापैकी 42 कोटी रुपये आस्थापनेवर खर्च होणार आहेत. उर्वरित पैसा हा विकासकामांसाठी वापरला जाणार आहे. समाविष्ट गावांसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांचे नियंत्रण असेल.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_7969.html", "date_download": "2018-08-18T00:46:40Z", "digest": "sha1:27KH7M37774GBPJELUMFVNKUXMPV237W", "length": 3855, "nlines": 57, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "फक्त तुलाच पाहायला आवडत | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » आठवण » आवडते मला » आवडते मी तुला » फक्त तुलाच पाहायला आवडत » फक्त तुलाच पाहायला आवडत\nफक्त तुलाच पाहायला आवडत\nआजही मला, एकटचबसायला आवडत...\nमन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...\nकधी कधी हसायला, कधी कधी रडायला आवडत...\nअन कवितांच्या शब्दात, फक्त तुलाच शोधायलाआवडत...\nमाझ्या काही शब्दांन मुळे, हरवल मीतुला, आज त्या शब्दांना आठवून,\nस्वतःच स्वतःवर रागवायला आवडत... अन तू नसतानाही,\nह्या आठवणींच्याविश्वात, फक्त तुलाच पाहायला आवडत...\nफक्त तुलाच पाहायला आवडत....\nफक्त तुलाच पाहायला आवडत\nRelated Tips : आठवण, आवडते मला, आवडते मी तुला, फक्त तुलाच पाहायला आवडत\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_9196.html", "date_download": "2018-08-18T00:48:14Z", "digest": "sha1:264XIY4XUMJ2TJ63PD2ZTVRRW5X3F3MU", "length": 3804, "nlines": 54, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "हे प्रेम असते | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » अजुन काय हवे असते » कवीता असते डोळ्यात » कोणीतरी एकच असते » हे प्रेम असते » हे प्रेम असते\nन सांगता कळणारे, अन कळून हि न सांगता येणारे असे हे प्रेम असते...♥♥\nडोळ्यात नेहमी दिसणारे, पण वाचता न येणारे असे हे प्रेम असते...♥♥\nकाळजीतून कळणारे, पण कळूनही न वळणारे असे हे प्रेम असते...♥♥\nकधी कधी बोलून हि न मिळणारे, अन कधी कधीन बोलतास आपलेसे करणारे असे हे प्रेम असते...♥♥\nजीवाला जीव लावणारे, अन कधी कधीजीवासाठी जीव हि देणारे असे हे प्रेम असते...♥♥\nRelated Tips : अजुन काय हवे असते, कवीता असते डोळ्यात, कोणीतरी एकच असते, हे प्रेम असते\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/video-detail.php?id=36", "date_download": "2018-08-18T00:27:55Z", "digest": "sha1:SAMUZUUKGYM4XYL2YOVT67JHSFGP5UMK", "length": 4479, "nlines": 76, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nBhima Koregon येथील हिंसाचार कोणी घडविला...\nभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी प्रवीण दादा गायकवाड़ यांचे परखड मत ...\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/user/6160", "date_download": "2018-08-18T00:46:23Z", "digest": "sha1:I2HG2FGIRXVXGC4TDNKAW4I3VYYZXKMR", "length": 3032, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मोहन शिरसाट | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमोहन शिरसाट हे वाशिम जिल्ह्यातील 'राणी लक्ष्मीबाई कन्या शाळे'त शिक्षक म्हणून कार्यरत अाहे. त्यांची ओळख कवी अाणि लेखक अशी त्यांनी दैनिक 'लोकसत्ता'मध्ये १९९७ ते २००२ या काळात पत्रकारिता केली. त्यांना नागपूरच्या विदर्भ साहित्य संघातर्फे 'कवी उ. रा. गिरी काव्य पुरस्कार' २००४ साली मिळाला. त्यांनी 'वाशिम जिल्ह्याचा इतिहास' हा ग्रंथ लिहिला अाहे. त्यांचा 'नाही फिरलो माघारी' हा कवितासंग्रह 'ग्रंथाली'कडून प्रकाशित करण्यात अाला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/again-postponed-decision-promotion-judges-117503", "date_download": "2018-08-18T01:05:40Z", "digest": "sha1:5UZLBD7SUJNZ7JOKR7EIYI2AETCUH56U", "length": 12509, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Again postponed the decision of the promotion of judges न्यायाधीशांच्या पदोन्नतीचा निर्णय पुन्हा पुढे ढकलला | eSakal", "raw_content": "\nन्यायाधीशांच्या पदोन्नतीचा निर्णय पुन्हा पुढे ढकलला\nशनिवार, 19 मे 2018\nनवी दिल्ली : न्यायाधीशांच्या पदोन्नतीचा निर्णय आजही कॉलेजियमने पुढे ढकलला आहे. उत्तराखंड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या नावांप्रमाणेच अन्य न्यायालयांतील न्यायाधीशांची नावे पदोन्नतीसाठी सुचविण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय केला जावा असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मांडले आहे.\nनवी दिल्ली : न्यायाधीशांच्या पदोन्नतीचा निर्णय आजही कॉलेजियमने पुढे ढकलला आहे. उत्तराखंड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या नावांप्रमाणेच अन्य न्यायालयांतील न्यायाधीशांची नावे पदोन्नतीसाठी सुचविण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय केला जावा असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मांडले आहे.\nसोळा मे रोजी झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीतील ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, यामध्ये उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांची नावे पदोन्नतीसाठी सुचविण्यापूर्वी त्याबाबत विचारमंथन होणे आवश्‍यक असल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या बैठकीस सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह अन्य चार ज्येष्ठ न्यायाधीशदेखील उपस्थित होते.\nयामध्ये न्या. जे. चेलामेश्‍वर, न्या. रंजन गोगोई, न्या. एम. बी. लोकूर आणि न्या. कुरिअन जोसेफ यांचाही समावेश होता. तासाभरापेक्षाही अधिककाळ ही बैठक चालली. मागील पाच दिवसांतील ही दुसरी बैठक होती अशी माहिती सूत्रांनी दिली.\nन्या. जे. चेलमेश्‍वर यांचा आज शेवटचा कार्य दिवस होता. ते 22 जून रोजी निवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे शनिवारपासून न्यायालयाच्या उन्हाळी सुट्यांही सुरू होत आहेत. याआधी 11 मे रोजीही कॉलेजियमची बैठक झाली होती, तेव्हाही या बैठकीमध्ये जोसेफ यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. केंद्राने मात्र त्यांचे नाव याआधीच फेटाळून लावले आहे.\nव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला घटस्फोट\nपुणे - भारतात विवाह झालेल्या मात्र, परदेशात स्थायिक झालेल्या एका जोडप्याने नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटस्फोट घेतला. नोकरीनिमित्त पती...\nपाटणा : बिहारमधील निवारागृहांतील गैरप्रकारांसदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज छापे घातले. पाटणा, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, बेगुसराय आणि...\nमहाराष्ट्राला गरज आणखी पावसाची ; दक्षिणेत सर्वाधिक\nनवी दिल्ली : पावसाच्या दमदार, परंतु विस्कळित हजेरीमुळे देशभरातील प्रमुख 91 जलाशयांमध्ये चार टक्‍क्‍यांनी पाणीसाठा वाढला असला तरी महाराष्ट्रासह...\nसर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका - देवयानी फरांदे\nनाशिक - महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची तयारी केली जात आहे. ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी, धार्मिक...\nकचरा प्रश्‍नावर महापौरांना प्रतिवादी का करू नये\nऔरंगाबाद - शहरातील कचराप्रश्नी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एकत्र सुनावणी झाली. कांचनवाडीच्या याचिकेत महापौरांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-univercity-namkaransohda-136875", "date_download": "2018-08-18T01:05:28Z", "digest": "sha1:Y526OE6O2RS2L4I4VJZ6RLACWVRRTXUR", "length": 11684, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon univercity namkaransohda उमवि नामविस्ताराचा सोहळा अखेर स्थगित | eSakal", "raw_content": "\nउमवि नामविस्ताराचा सोहळा अखेर स्थगित\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nजळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित नामविस्ताराचा सोहळा अखेर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबरोबरच रद्द झाला आहे. असे असले तरी शनिवारपासून (ता. 11) विद्यापीठ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नावाने ओळखले जाणार आहे. तर लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नामविस्तार आनंद सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nजळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित नामविस्ताराचा सोहळा अखेर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबरोबरच रद्द झाला आहे. असे असले तरी शनिवारपासून (ता. 11) विद्यापीठ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नावाने ओळखले जाणार आहे. तर लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नामविस्तार आनंद सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nअनेक वर्षांच्या मागणीनंतर नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विद्यापीठाच्या नामविस्तारास मंजुरी देण्यात येऊन, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तशी घोषणाही केली. दोन दिवसांपूर्वीच याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा 11 तारखेलाच होणार होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्‍चित होत नसल्याने हा सोहळा तूर्तास रद्द करण्यात आला आहे.\nअसे असले तरी शनिवारपासून विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे नामकरण होणार असून या नव्या नावाने विद्यापीठ ओळखले जाणार आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा सोहळा तूर्तास रद्द झाला असला तरी तो लवकरच आयोजित केला जाणार आहे. त्यावेळी होणारा जाहीर कार्यक्रम उमवि नामविस्तार \"आनंद' सोहळा म्हणून साजरा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nकर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास\nप्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी...\nराज्यातील दूध भुकटी उद्योग संकटात\nदोन लाख टन भुकटी पडून : शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच सोलापूर - दूध व दुग्धजन्य...\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/police-bharti-paper-19/", "date_download": "2018-08-18T00:20:41Z", "digest": "sha1:NXXOM2SHDZBL5BYDFPHJN2YSMKLLWTHV", "length": 31664, "nlines": 669, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti Paper 19 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nबर्म्युडा ट्रँगल ....... महासागरात आहे.\nलॅप जमतीचे लोक ................. हवामानाच्या प्रदेशात राहतात.\nसर्वात जास्त बेटे असणारा महासागर ............\nसंसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे आवश्यक असते\nमेषशीला, दंतुरकिनारे , लोंबत्या दऱ्या ही भूरूपे बनविणारा कारक ............\nमुळशी धरणाचे पाणी वळवून सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ..... गावाजवळ वीजनिर्मितसाठी नेले आहे.\nपुढीलपैकी ........ ही जोडी चूक आहे.\nसोलापूर – विजयापूर – हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ..... आहे.\nसागरजलाची क्षारता दर हजारी ....... असते.\nरायगड जिल्ह्यात........ येथे कागदाची गिरणी आहे.\nविषुववृत्तीय प्रदेशात दररोज पडणारा पाऊस ..... प्रकारचा असतो.\nवेळेनुसार दोन रेखावृत्तांमधील अंतर........... मिनीटे असते\nआर्टेशियन विहिरींचा शोध सर्वप्रथम ....... मध्ये लागला.\nभारतातील माळ्यांचा शेतीतील.................हे प्रमुख पीक आहे.\nघटक राज्यांना वित्तीय वाटणी..... च्या शिफारशीनुसार केली जाते.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया\nकमी तापमानात हिमनदीची गती ..... असते.\n........हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे.\nवातावरणाच्या ..... थरात बाष्प आढळत नाही.\nऑस्ट्रेलियातील.......................... मेंढ्यांची लोकर प्रसिध्द आहे.\n........ महत्वाची शेती उत्पादने महाराष्ट्रातून इतर राज्यांकडे निर्यात केली जातात.\n........... हे भूमध्यसागरी प्रदेशातील वैशिष्टयपूर्ण झाड आहे.\nदोन भरतीमध्ये ............... एवढे अंतर असते.\n८ तास १२ मिनीटे\n१२ तास २४ मिनीटे\nमिलिबार हे परिणाम ........... वापरतात.\nएखाद्या ठिकाणची उंची मोजण्यासाठी\nएखाद्या ठिकाणी पडलेला पाऊस मोजण्यासाठी\nतांदुळाच्या उत्पादनात भारताचा जगात................. क्रमांक लागतो.\nरब्बी ज्वारी लागवडी खालील क्षेत्रात राज्यात....... जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे.\n............. या खनिजाच्या उत्पादनात महराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे.\nविषुववृत्तावरील कमी भाराच्या प्रदेशाला ..... म्हणतात.\nकुंडलाकारसरोवराची निर्मिती .... कारकामुळे होते.\nमहराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा प्रकल्प ....... आहे.\nजगातील सर्वात मोठी प्रवाळ खंडकांची रांग .......... नावाने ओळखली जाते.\nमहाराष्ट्रात तापी नदीचा प्रवाह ................... के. मीटर लांब आहे.\nजगातील सर्व प्रमुख वाळवंटे खंडाच्या ....... भागात आढळतात.\nजगातील सर्वांत जास्त कॉफी पिकवणारा नैसर्गिक प्रदेश ..............आहे\nपुढीलपैकी कोणती जोधी चूक आहे\nश्रीलंकेतील ‘ वेदाज’ लोक ........... नैसर्गिक प्रदेशात राहतात.\nहिमालय व आल्प्स पर्वताची निर्मिती ....... समुद्रास तळभाग उंचावून झाली.\nदेशातील पहिली तेलविहिर ...... येथे १८८२ मध्ये खोदण्यात आली\nभूमिगत पाण्यामुळे तारार होणारे विविध आकार........... देशात पहावयास मिळतात.\nमोटारीच्या सुट्या भागांची निर्मिती करण्याचा कारखाना ............... येथे आहे.\nबगदाद हे शहर ......... नदीकिनारी वसले आहे.\nमहाराष्ट्रात विविध प्रकराची फळे पिकविणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या जिल्ह्याचे नाव.....\nभीमा व गोदावरीची खोरी ...... या रांगेने विभागली गेली आहेत.\nग्रेट बेरीअर रीफ ही प्रवाळ बेटांचीरांग............. खंडात आढळते.\nमहाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यात धुळे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी................\n................... जिल्ह्यात जांभा मृदा प्रामुख्याने आढळते.\nसर्वांत जास्त तुषार सिंचन संच असलेला जिल्हा.....\nटुंड्रा प्रदेशातील लोक उन्हाळ्यात राहत असलेल्या तबुंना................म्हणतात.\nकेळी हे ............. शेती प्रकारातील पीक आहे.\nसागरजलाला भरती ओहोटी येण्याचे प्रमुख कारण .............\nमहाराष्ट्रात ........... राष्ट्रीय उद्याने आहेत.\nदख्खनच्या पठारावरील बहुसंख्य प्रदेश.......... खडकांनी बनलेला आहे.\n............. प्रदेशांना जगाचे धान्याचे कोठार असे म्हणतात.\nधूलिककणांची निर्मिती ................. मुळे होते.\nसह्याद्री पर्वतावर ......... प्रकारचा पाऊस पडतो.\nकायनाईट व सिलीमिनाईट साठे असलेला जिल्हा.........\nसमुद्रकिनारी समांतर अशा वाळूंच्या संचयनाला ..................म्हणतात.\nऑस्ट्रेलियातील मूळ रहीवाशांना ..... म्हणतात.\nभीमा व गोदावरी नद्यांची खोरी ..... डोंगर रांगेने विभागली गेली आहेत.\n........................ विद्युत केंद्रामुळे मराठवाड्याची औष्णिक उन्नती होत आहे.\nपॅसिफिक महासागरातील क्युरोसिवो प्रवाह कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळून वाहतो त्याचे नाव........\nप्रत्येक अष्टमीस येणाऱ्या भरतीला ..... म्हणतात.\nविषुववृत्तीय प्रदेशात हिमरेषा ........... मित्र उंचीवर आढळते.\n.......... मुळे उर्मी चिन्हांची निर्मिती होते.\nनाशिकजवळील एकलहरे हे ......... विद्युतनिर्मिती केंद्र आहे.\nबारखण टेकड्यांची निर्मिती ............... मुळे होते\nप्राणहिता नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने ......... प्रकारची मृदा आढळते.\nमिश्र तांबडी व काळी मृदा\nमेळघाटच्या व्याघ्र प्रक्प ...... जिल्ह्यात वसलेला आहे.\nबेग्वेला समुद्रप्रवाह वाहणारा खंड ......\nदक्षिण आफ्रिकेतील एक भटकी जमात\nसहारा वाळवंटा जवळून जाणारा समुद्प्रवाह ................\nमहाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात जास्त क्षेत्र ............. जिल्ह्यात आहे.\nमुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी ............ या नव्या बंदराची उभारणी करण्यात आली आहे.\nभारतातील ताग पिकवणारा प्रमुख प्रदेश .............. या नदीच्या खोऱ्यात आहे.\nया डोंगरारांची मोठया प्रमाणावर धूप झालेली आहे.\nया डोंगररांगा समांतर लाव्हा थरांनी बनलेल्या आहेत.\nया डोंगररांगा उघडया बोडक्या आहेत.\nया डोंगररांगा अतिशय प्राचीन आहेत.\nप. महाराष्ट्रात बॉक्साईट उत्पादनात अग्रेसर जिल्हा..................\nभारताने दक्षिण अंटार्क्टिकावर स्थापन केलेल्या प्रयोगाचे नाव.............. आहे.\nमहाराष्ट्र पठारावर काळ्या मृदेची निर्मिती...... या मूळ खडकापासून झाली आहे.\nवाळूकागिरीची किंवा स्थलातरीत टेकड्यांची निर्मिती करणारा कारक.......\nपूर्व महाराष्ट्रात पर्जन्यमान बरेच असूनही पानझडी प्रकारची अरण्ये आढळतात कारण.......................\nया अरण्यात सदाहरित वृक्षजातीचे प्रमाण कमी.\nउन्हाळ्यात हवा तसेच जमिनीतील आर्द्रता अतिशय कमी त्यमुळे झाडांची पाने गळून जातात.\nया भागातील जमीन अतिशय निकृष्ट आहे.\nमानवी हस्तक्षेप मोठा आहे.\nउष्ण पाण्याचे झरे ............ आढळतात.\nसुप्रसिद्ध पांडवलेणी ........... शहराजवळ आहेत.\nसह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी होत जाते कारण..............\nबहुतेक प्रदेश सपाट आहे.\nप्रदेश पर्जन्य छायेचा आहे.\nप्रदेश सतत अवर्षणग्रस्त असतो\nप्रदेशात दाट व उंच जंगले नाहीत.\nदर हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन .............. प्रकारच्या शेतीतून मिळते.\nउत्तर अॅटलांटिक महासागरातील समुद्रप्रवाहमुळे निर्माण झालेल्या वर्तुळकृती थंड जलाशयाला ............ म्हणतात\nसमुद्रप्रवाहाची निर्मिती होण्याचे कारण.....\nसमुद्र पाण्याच्या तपमनातील भिन्नता\nव्हेल्ड, डाऊन्स, कँपोज अशी नावे ...... नैसर्गिक प्रदेशातील गवताळ मैदानांना आहेत.\n................. हा जगातील सर्वात दाट लोकसंख्येचा प्रदेश आहे.\nदूधगंगा ही योजना ........... जिल्ह्याला वरदान ठरली.\n............... प्रदेश घनदाट जंगलांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.\nगडचिरोली जिल्ह्यात ..... येथे सरकारी लाकूड कटाई गिरणी आहे.\nमहाराष्ट्रातील लघुपाटबंधारे योजेनेअंतर्गत सर्व प्रकल्प पूर्ण करणारा महाराष्ट्रातील जिल्हा...........\nहरिकेन प्रकारची वाढले....... समुद्रावर निर्माण होतात.\nकलकारी वाळवंटात राहणाऱ्या लोकांना ..... म्हणतात.\nउत्तर आफ्रिकेत (सहारा वाळवंट) वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे नाव...............\nकुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या ....... नदीच्या उपनद्या आहेत.\nहिमनग आदळल्यामुळे...... जहाजाला ३) अॅटलांटिक महासागरात १९१२साली जलसमाधी मिळाली.\nम्यानमार देशातील मोटपापा ज्वालामुखी ......... प्रकारचा ज्वालामुखी आहे.\nराष्ट्रीय महामार्ग क्र. सहा हा राज्यातून ............... असा जातो.\nधुळे- जळगाव – अमरावती- नागपूर – भंडारा\nमुंबई – पनवेल—चिपळूण- कुडाळ\nपुणे- इंदापूर – सोलापूर\nमुंबई- ठाणे- नाशिक – धुळे\nनागार्जुनसागर धरण ............ नदीवर बांधले आहे.\nमहाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने 6 आहेत 1)ताडोबा 2)पेंच 3)संजय गांधी 4)गुगामल 5)नवेगाव बांध 6)चांदोली new 25 may 2008 la manjuri\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/thin-hair-remedies-117102700017_1.html", "date_download": "2018-08-18T01:09:32Z", "digest": "sha1:5Y5KEKOTS7MONEIEEU2PSGSETTJL2NLI", "length": 9432, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या सहा कारणांमुळे केस होतात पातळ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया सहा कारणांमुळे केस होतात पातळ\nकेस लाँग असो वा शॉर्ट, दाट असले तर सुंदर दिसतात. परंतू हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढतच चालली आहे. केस दाट करण्यासाठी महिला महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात तरी फरक दिसून येत नाही. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय.\nजर आपण केसांमध्ये सतत तेल चोपडत असाल तर स्कॅल्पचे पोर्स बंद होऊन जातात आणि त्यांची ग्रोथ थांबते. बंद पोर्समध्ये साठणारे तेल आणि घाणीमुळे केस कमजोर होऊन जातात.\nशैम्पू करताना आपण केसांना रगडून-रगडून धुवुत असाल तर ही सवय सोडा. याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. शैम्पू करताना हलक्या हाताने मसाज करा.\nओले केस विंचरण्याने केस तुटतात. ओल्या केसांना बोटांनी मोकळे करा नंतर नरम टॉवेलने पुसा. केस वाळल्यावर कंगव्याने केस विंचरा.\nजर आपण केसांवर ‍हीटिंग टूल जसे स्ट्रेटनर, कलर्स आणि नियमित ड्रायर वापरत असाल तर आपले केस पातळ होऊ लागतात. हीटचा प्रयोग कमी करून बघा आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल.\nताण घेणे सोडा. स्ट्रेस लेवल अधिक असल्यास केस पातळ होऊ लागतात. खूश राहण्याचा प्रयत्न करा मग बघा याचा परिणाम आपल्या केसांवरही दिसून येईल.\nकेस मजबूत होण्यासाठी हेल्थी आणि बॅलेस डाइट गरजेची आहे. आपल्या आहारात भरपूर आयरन आणि प्रोटिनचा समावेश करा. दुबळं दिसण्याच्या क्रेझमुळे क्रॅश डाइट करणे योग्य नाही.\nदाट केसांसाठी बेसन हेअर मास्क\nऑफिसमध्ये नेहमी रहा 'कूल'\nउन्हाळ्यात काळजी घ्या 'लुक'ची \nकेवळ एक वर्ष वापरायला हवी लिपस्टिक\nयावर अधिक वाचा :\nपुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार\nकेरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...\nदक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी\nजगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...\nपैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...\nरेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा\nप्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...\nजिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट\nकेरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/user/6161", "date_download": "2018-08-18T00:48:13Z", "digest": "sha1:3SYNSLIJSHK2ONGLBQFPID5TIQ4576M7", "length": 3428, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रमेश पडवळ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरमेश पडवळ दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत अाहेत. त्यांना पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याचा चौदा वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे ‘नाशिक तपोभूमी’ हे नाशिकचा इतिहास उलगडणारे पुस्तक 2015 साली प्रसिद्ध झाले आहे. पुरातत्त्व व इतिहास हे त्यांच्या लिखाणातील मुख्य विषय आहेत. त्यांनी आतापर्यंत नाशिकच्या पाचशेहून अधिक गावांची भटकंती केली असून, महाराष्ट्र टाइम्समधील ‘वेशीवरच्या पाऊलखुणा’ या सदरात त्यांचे 110 लेख प्रसिद्ध झाले आहेत. रमेश प्रत्येक रविवारी गोदावरी परिक्रम, हेरिटेज वॉक व गोदाकाठची गावे या उपक्रमांतून लोकांना वारसा स्थळांची भेट घडवतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://tortlay.com/?auction_cat=books&lang=mr", "date_download": "2018-08-18T00:17:52Z", "digest": "sha1:GZGXKHKPR3BOQPTIC4AL3NRFASBWJLTY", "length": 4318, "nlines": 69, "source_domain": "tortlay.com", "title": "Books Archives - តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव", "raw_content": "\nតថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव > लिलाव > पुस्तके\nमुलभूत भाषा सेट करा\nवापरले फ्रीज – विक्रीसाठी: राष्ट्रीय एन-B282M\n100मिली बजेट रोलर REJUVINATOR, क्लिनर पेपर गोलाकार मशीन फोल्डर inseterter\n3Samsung दीर्घिका S4 i9500 क्ष साफ एलसीडी गार्ड शिल्ड स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nप्रकरण व्हिनाइल स्टिकर्स सेट\nMophie रस पॅक अधिक आयफोन 4s / 4 बॅटरी केस – (2,000mAh) – किरमिजी\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nइंटेल कोर i7-4770K तुरुंग-कोर प्रोसेसर डेस्कटॉप (3.5 जीएचझेड, 8 एमबी कॅशे, इंटेल एचडी)\nनवीन आयफोन 7 अधिक सर्व रंग 256GB\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nकार्ल A1 DT638 प्रीमियम पेपर ट्रिमरमधील\nलक्झरी स्वतः युरोपियन चांदी चार्म महिला दागिने फुले चष्मा ब्रेसलेट\n9Samsung दीर्घिका S4 एच प्रीमियम समासाच्या ग्लास स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nकॉपीराइट © 2015 តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-9-biker-arrested-106489", "date_download": "2018-08-18T01:25:23Z", "digest": "sha1:BUFI7DLBEY4N5CAPJLYIKCPXWVICJCKB", "length": 9912, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news 9 biker arrested नऊ दुचाकीस्वारांना अटक | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 31 मार्च 2018\nमुंबई - दुचाकींची शर्यत खेळणाऱ्या नऊ तरुणांना गावदेवी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी त्यांची दुचाकी पोलिस शिपायाच्या अंगावर घालून त्याला जखमी केले. अटक केलेल्या आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.\nमुंबई - दुचाकींची शर्यत खेळणाऱ्या नऊ तरुणांना गावदेवी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी त्यांची दुचाकी पोलिस शिपायाच्या अंगावर घालून त्याला जखमी केले. अटक केलेल्या आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.\nतक्रारदार पोलिस शिपाई दिलीप साळुंखे हे पेडर रोड येथे गस्त घालताना काही जण भरधाव दुचाकींवरून तेथे येत असल्याची माहिती त्यांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार साळुंखे कॅडबरी जंक्‍शन येथे दुचाकीसह उभे होते. चार-पाच तरुण विनाहेल्मेट भरधाव दुचाकीवरून येत असल्याचे पाहिल्यावर त्यांनी हात करून थांबण्यास सांगितले; पण त्यांनी न थांबता तेथून पळ काढला. त्यानंतर साळुंखे यांनी दुचाकीवरून पाठलाग करून कॅडबरी जंक्‍शनच्या पुढे जाऊन त्या तरुणांना ताब्यात घेतले.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपाथर्डी - चिचोंडी येथील केशव दशरथ जऱ्हाड (वय 50) यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/udayan-raje-bhosale-118020500008_1.html", "date_download": "2018-08-18T01:11:38Z", "digest": "sha1:5TX7RZPUG356YI2ISLL3U3UJXHYIMXAX", "length": 12471, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मला महाराज म्हणू नका; ते फक्त एकच : उदयनराजे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमला महाराज म्हणू नका; ते फक्त एकच : उदयनराजे\nमहाराज फक्त एकच होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी आपण सगळे छाटछूट आहोत. त्यामुळे यापुढे कुणीही मला महाराज म्हणू\nनका, असे आवाहन सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.\nसातार्‍यात छत्रपती शिवाजीराजे भोसले संग्रहालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाची खासदार उदयनराजे यांनी नुकतीच पाहणी केली. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या संग्रहालयाचे बांधकाम निधीअभावी बंद पडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी उदयनराजेंनी पुरातत्त्व खाते, सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व संबंधित अधिकार्‍यांना बोलावून घेतले व त्यांना काही सूचना केल्या. अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी आपल्या खास स्टाइलने संवाद साधला.\nसर्वसामान्यांसह अनेक अधिकारीही उदयनराजेंना 'महाराज' म्हणून संबोधतात. त्याबद्दल उदयनराजेंनी यावेळी नाराजी व्यक्त केली. मला कुणीही महाराज म्हणू\nनये, असे ते म्हणाले. अरबी सुद्रात शिवस्मारक होणे केवळ अशक्य आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलीकडेच एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्याबद्दलही उदयनराजे यांनी रोकठोक मत मांडले. राज ठाकरे कोणत्यासंदर्भात म्हणाले ते मला माहीत नाही. पण, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होऊ शकतो, तर शिवस्मारक का होऊ शकत नाही आपण सगळे शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे जगत आहोत. शिवाजी महाराज हे एक वेगळ्या उंचीचे व्यक्तिमत्तव होते. जगात अनेक राजे होऊनगेले, पण जाती-धर्मापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी जे केले, ते कुणाला जमले नाही. छोट्याशा आयुष्यात तीनशे-साडेतीनशे किल्ले बांधण्याची अशक्यप्राय गोष्ट त्यांनी करून दाखवली. हा एकच राजा असा आहे, ज्याला लोकांनी देव्हार्‍यात स्थान दिले आहे. त्यांच्यासाठी आपण एक स्मारक उभे करू शकत नाही. हा केवळ बुद्धीने नव्हे तर हृदयापासून विचार करण्याचा मुद्दा आहे, असे ते म्हणाले.\nपुढची किमान दहा वर्षे विरोधक सत्तेवर येणार नाहीत\nशिवसेनेची भाजपवर जोरदार टीका काश्मिरातून सत्तेतून बाहेर पडा\nजादू टोना केला म्हणून भारताने वर्ल्डकप जिंकला\nत्र्यंबकेश्वर येथे इंदौर येथील बालिका अत्याचाराच्या सखोल चौकशीची मागणी\nराजस्थान : रामदेवबाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w18w793507", "date_download": "2018-08-18T00:38:59Z", "digest": "sha1:KDAWHXAEL2UIPXUDM4WZ77NR2DOEZFGR", "length": 10921, "nlines": 266, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "ऍपल लोगो वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: iPhone\nबीएमडब्ल्यू एम 6 रेस कार\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nगुलाबी सोनी Vaio लोगो\nसंगणक इंटरनेट ईमेल लीव्हर गियर्स\nगियर ऑफ वर्ल्ड 4\nख्रिसमस ट्री ऑन कंप्यूटर कीबोर्ड\nमॉनिटर कीबोर्ड माउस स्पीकर\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर ऍपल लोगो वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bjp-first-list-july-4-says-chandrakant-patil-127129", "date_download": "2018-08-18T01:11:47Z", "digest": "sha1:X2XQ2PLZ4AMGT3SMK4AKEACPM2BHB2A7", "length": 13417, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP first list on July 4 says Chandrakant Patil भाजपची पहिली यादी 4 जुलैला : चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nभाजपची पहिली यादी 4 जुलैला : चंद्रकांत पाटील\nशुक्रवार, 29 जून 2018\nमहापालिकेचा राज्य सरकारकडून कशाप्रकारे मदत करून विकास होईल. तसेच महापालिकेत काय करणार या दोन मुद्यांवर पक्षाचा वचननामा करून निवडणूक लढवली जाईल. मुलाखतीनंतरच उमेदवारी निश्‍चित होईल.\nसांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखती 1 आणि 2 जुलै रोजी होतील. 4 जुलै रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीतून पक्षात येणाऱ्यांना मुलाखतीतूनच जावे लागेल. ऐनवेळी कोणी आले तर लवचिकता दाखवली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आमराईतील ऑफिसर्स क्‍लबमध्ये आज झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, \"निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज प्रमुख कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. तीनशेहून अधिक इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत. मुलाखती 1 आणि 2 जुलै रोजी घेतल्या जातील. भाजप लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मुलाखतीत निवडणूक लढवत आहात यासह इतर प्रश्‍न विचारले जातील. 4 जुलै रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाईल आणि अर्ज भरले जातील.\nते म्हणाले, \"महापालिकेचा राज्य सरकारकडून कशाप्रकारे मदत करून विकास होईल. तसेच महापालिकेत काय करणार या दोन मुद्यांवर पक्षाचा वचननामा करून निवडणूक लढवली जाईल. मुलाखतीनंतरच उमेदवारी निश्‍चित होईल. 1 आणि 2 तारखेच्या मुलाखतीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीतून आलेल्यांना देखील मुलाखत द्यावी लागेल. ऐनवेळी कोणी पक्षात आले तर लवचिकता दाखवली जाईल. कोणी उमेदवारी निश्‍चित झाल्याचा प्रचार करत असले तरी पक्षच अंतिम निर्णय घेईल. युतीबाबत शिवसेना, रिपाई आणि समविचारी पक्षांशी चर्चा केली जाईल.''\nखासदार संजय पाटील अनुपस्थित\nकोअर कमिटीच्या आजच्या बैठकीत आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होती. परंतु खासदार संजय पाटील यांची अनुपस्थिती खटकली. याबाबत विचारल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी काही कारणास्तव ते आले नसल्याचे सांगितले.\n1 जुलै रोजी सांगलीत कच्छी जैन भवनमध्ये दहा प्रभागातील मुलाखती सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत होतील. तर दोन जुलै रोजी मिरजेतील पटवर्धन हॉलमध्ये मुलाखती होतील.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Dekh-Bhai-Dekh-Is-Coming-Back.html", "date_download": "2018-08-18T00:22:09Z", "digest": "sha1:LIMVJKPI4WAGQYR4CAFZYAYQISHUTYX2", "length": 12661, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "ह्या लोकप्रिय टीव्ही सिरीयल वर येणार आहे सिनेमा आणि त्यात असतील हे मेगास्टार ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Bollywood / चित्रपट / ह्या लोकप्रिय टीव्ही सिरीयल वर येणार आहे सिनेमा आणि त्यात असतील हे मेगास्टार \nह्या लोकप्रिय टीव्ही सिरीयल वर येणार आहे सिनेमा आणि त्यात असतील हे मेगास्टार \n९० च्या दशकातील अशा बऱ्याचशा मालिका आहेत ज्या आपण आजही विसरलो नाही आहोत . अशाच काही मालिकांपैकी एक आहे ती म्हणजे देख भाई देख . आनंद महिंद्र यांनी निर्मिती केलेली ही मालिका भारतातील सर्वात प्रसिद्ध मालिकांपैकी एक होती . एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या या मालिकेने लोकांना खूप हसवले होते . जेव्हा या मालिकेचं नाव घेतलं जात तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हसू उमटते . तुम्ही जर आज पण मुंबईतील दिवान कुटुंबाची मज्जा मिस करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत .\nया भन्नाट विनोदी मालिकेचा एक भाग असणारे कलाकार शेखर सुमन या मालिकेला चित्रपटाच्या रूपात मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी करत आहेत . इंडियन एक्सप्रेस या वार्तमानपत्राला मुलाखत देताना त्यांनी स्वतः हा खुलासा केला आहे . मुलाखतीदरम्यान शेखर सुमन यांनी सांगितले कि मी खरंतर मूव्हर्स अँड शेखर ला परत आणण्याची तयारी करत आहे आणि देख भाई देख या मालिकेला चित्रपटाच्या रूपात मोठ्या पडद्यावर आणण्याची योजना आम्ही बनवत आहोत . या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद महेंद्रूच करणार आहेत . फक्त एक दुर्भाग्याची गोष्ट आहे कि या चित्रपटाचे मुख्य पात्रे दादाजी आणि नवीन निश्चल आता आपल्या सोबत नसतील .\nपुढे बोलताना ते म्हणाले कि मूव्हर्स अँड शेखरला परत आणण्यासाठी त्यांनी त्यांची बरीचशी काम स्थगित केली आहेत . मूव्हर्स अँड शेखर हा एक वेब शो बरोबरच एक लाईव्ह शो पण आहे . आनंदमहेंद्रू या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावून लोकांना हसवण्याची मोठी तयारी करत आहेत . जी मजा देख भाई देख या मालिकेत होती तीच मजा सिनेमात असेल कि नाही हे बघण्यासारखे असणार आहे . मग तुम्ही तयार आहात ना \nह्या लोकप्रिय टीव्ही सिरीयल वर येणार आहे सिनेमा आणि त्यात असतील हे मेगास्टार \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1504.html", "date_download": "2018-08-18T00:24:26Z", "digest": "sha1:XZ7LK664ATCKCBQOQBQGG64RJGVSPGHR", "length": 9187, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पूर्ण ताकदीने विधानसभा लढविण्याची नागवडे कुटुंबाची तयारी - राजेंद्र नागवडे - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Politics News Rajendra Nagawade पूर्ण ताकदीने विधानसभा लढविण्याची नागवडे कुटुंबाची तयारी - राजेंद्र नागवडे\nपूर्ण ताकदीने विधानसभा लढविण्याची नागवडे कुटुंबाची तयारी - राजेंद्र नागवडे\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे. नागवडे किंवा आ. जगताप कुटुंबातील उमेदवार असेल. यावेळी पूर्ण ताकदीने विधानसभा लढविण्याची नागवडे कुटुंबाची तयारी आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे मिळून जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य होईल, अशी माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.\nमागील विधानसभा निवडणुकीत नागवडे कुटुंबाने राहुल जगतापांना आमदार करण्यात मोलाचे योगदान दिले. यावेळीही एकत्र राहून निर्णय घेऊ. मात्र, आता आमची बारी, असा सूचक इशारा देत 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी विधानसभा उमेदवारीवर अप्रत्यक्ष दावेदारी सांगितली. नगरपालिका व विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे जेष्ठ मंडळी घेतील तो निर्णय मान्य करू, असेही ते म्हणाले.\nतुळशीदास मंगल कार्यालयात नागवडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती अरुण पाचपुते होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवजीराव नागवडे, संपतराव म्हस्के, जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, अप्पासाहेब शिंदे, नगराध्यक्ष मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष अर्चना गोरे, सुरेखा लकडे, अंजली रोडे, दिनकर पंधरकर, जिजाबापू शिंदे, अनिल पाचपुते, गणपतराव काकडे, संजय जामदार, प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते.\nराजेंद्र नागवडे म्हणाले, पाणीप्रश्नात राजकारण करून जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणारा 'नागवडे' कारखाना एकमेव आहे.\nआमदार राहुल जगताप म्हणाले, नागवडे कुटुंबीयांनी नेहमी सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम केले. ग्रामीण भागात सहकार व शिक्षणाचे जाळे निर्माण केले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासात नागवडे कुटुंबाचे बहुमोल योगदान आहे.\nडॉ. संजय कळमकर म्हणाले, जिल्ह्यात राजकारण करणे सोपे काम नाही. कार्यकर्ते दिशाहीन झाले असल्याने कार्यकर्ता शिबिर घेणे गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगाचा 'इव्हेंट' केला जात आहे, तसेच समाज प्रलोभनांना बळी पडत आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे कळमकर यांनी म्हटले.\nकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले, तालुक्याच्या विकासात नागवडे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. सध्या विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे, केवळ सोशल मीडियावर विकासाच्या गप्पा रंगत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपूर्ण ताकदीने विधानसभा लढविण्याची नागवडे कुटुंबाची तयारी - राजेंद्र नागवडे Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, May 15, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:57:16Z", "digest": "sha1:SEWTRCYFVJOD3QO7W7QDOAFJSDXKDEUM", "length": 29123, "nlines": 99, "source_domain": "mediawatch.info", "title": "आसारामसारख्या भोंदूच्या स्त्रिया शिकार का होतात? | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch प्रत्येकाने वाचावं असं आसारामसारख्या भोंदूच्या स्त्रिया शिकार का होतात\nआसारामसारख्या भोंदूच्या स्त्रिया शिकार का होतात\nबलात्कारी आसारामला परमेश्‍वर मानणार्‍या लाखो भाबड्या भक्तांसाठी त्याला झालेली जन्मठेप प्रचंड धक्कादायक आहे. पाच वर्षापूर्वी त्याला झालेली अटकही भक्तांना अशीच धक्का देवून गेली होती .अलौकिक शक्तीचा दावा करणार्‍या आपल्या बापूची कुठलीही शक्ती त्यांना मदत करूशकत नाही, हे पचविणं भक्तांना चांगलंच जड जात असेल. सत्संग आणि प्रवचनांमध्ये ‘निर्भय बनो’चा उपदेश करणारे बापू न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर ओक्साबोक्सी रडतात हे पाहून हाही आपल्यासारखाच सामान्य माणूस आहे , हे भक्तांच्या आता लक्षात आलं असलं. तसं पाच वर्षापूर्वी बापूने अटक टाळण्यासाठी केलेली पळापळ डीआयजी, कलेक्टर अशा वरिष्ठ अधिकार्‍यांना केलेली विनवणी ज्यांनी पाहिली होती त्यांना हा बापू किती भेकड आहे , हे तेव्हाच लक्षात आलं होतं. मात्र तरीही बापूंची दैवी शक्ती काहीतरी चमत्कार दाखवेल आणि बापू निर्दोष सुटतील अशी आशा अनेक जण बाळगून होतेच . प्रभू रामचंद्रांनाही १४ वर्ष वनवास भोगावा लागला या आशयाच्या टीव्हीवरील भक्तांच्या प्रतिक्रिया पाहिल्या की अजूनही या बलात्कार-याला देव मानणाऱ्यांची कमतरता नाही हे लक्षात येते .\nपाच वर्षापूर्वी आसारामला अटक झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी या बापूचे सारे कारनामे समोर आणले होते . ‘मोह-मायासे दूर रहो’ सांगणारे बापू आणि त्यांचे चिरंजीव अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत, शेकडो स्त्रियांना, तरुणींना ते एकांतात भेटत होते , अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण खुलेआम शोषण करत होते , आदी अनेक पराक्रम माध्यमांनी ठोस पुराव्यांसह उघडकीस आणले होते . मात्र तरीही तेव्हा आसारामच्या अटकेनंतर देशभरातील त्याच्या परमभक्तांनी संपूर्ण देशात तमाशे केले होते . करोडो रुपयांच्या सार्वजनिक संपत्तीची नासधूस केली होती . यावेळी सरकारने खबरदारीचे उपाय केल्याने भक्त धुडगूस घालू शकले नाहीत . मात्र ते संतापले आहेच . आतापर्यंतचा इतिहास आहे तुम्ही कुठल्याही बाबा , बुवा , महाराजांच्या कुकर्माचे हजारो पुरावे भक्तांच्यासमोर टाका , त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. श्रद्धेच्या नावाखाली डोकं गहाण ठेवून बसलेली ती माणसं असतात. त्यामुळेच आसारामच काय, या देशातील कुठल्याही बुवा महाराजांचा भंडाफोड करा, त्याला अटक करा, पुराव्यासह त्याचे कारनामे उघडकीस आणा… त्यांची दुकानदारी कधीही थांबत नाही. आसारामबापूंच्या विषयातही तेच आहे. यदाकदाचित सर्वोच्च न्यायालयातून त्याची सुटका झाली आणि तो तुरुंगातून बाहेर आला की पुन्हा एकदा हजारो-लाखो माणसं त्याच्यापुढे रांगा लावून गर्दी करतील.\nमाणसांचं डोकं ताब्यात घेण्याची यंत्रणा निर्माण केलेल्या आसारामसारख्या बुवा-महाराजांचं सर्वात मोठं हत्यार हे असे भाबडे भक्तच असतात. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘देऊळ’ या चित्रपटात एक छान वाक्य होतं. गावात देऊळ उभारणीच्या नावाखाली दुकानदारी सुरू झाल्यामुळे अस्वस्थ झालेलं दिलीप प्रभावळकर एक दिवस कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचतील, असा इशारा नाना पाटेकरला देतात. तेव्हा तो म्हणतो, ”अण्णा, असं होणार नाही. कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये भक्तांची भलीमोठी रांग आहे. ती रांग त्यांना माझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही.” मोठं बोलकं वाक्य आहे हे. आपल्या परंपरेने श्रद्धेच्या नावाखाली भक्तांचं डोकं जायबंदी करणारं हत्यारचं धर्माचा-देवाचा वापर करणार्‍यांच्या हाती दिलं आहे. त्याचा वापर करून आसारामसारखे अनेक बुवा-महाराज विवेकबुद्धी आणि विचारशक्ती गमावलेल्या माणसांचे जत्थेच्या जत्थे निर्माण करीत असतात. ही अशी माणसं स्वत:ला त्या महाराजांचे परमभक्त म्हणवितात. सारं काही डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असूनही सामान्य माणसं या महाराजांच्या नादी का लागतात, याचं कोड भल्याभल्यांना उलगडत नाही. या प्रश्नाचं मानसशास्त्रीय विश्लेषण अनेकदा झालं आहे. ‘अँटलास श्रग्ड’ या जगप्रसिद्ध कादंबरीची लेखिका आयन रँड हिने आपल्या कादंबरीत यामागची नेमकी कारणं मांडली आहेत. ती म्हणते, ”लोकांना विचार करायला नकोच असतो आणि त्यांच्यापुढे जगण्याचे प्रश्न वाढले की, त्यांची विचार करण्याची वृत्ती आणखी कमी कमी होत जाते, पण विचार येणं थांबत नाही. शेवटी ती सहजप्रवृत्ती आहे. त्यांना वाटू लागतं की, त्यांनी विचार करायला हवा, मग त्यांना अपराधी वाटायला लागतं. त्यामुळे जे कोणी त्यांची विचार करण्याच्या गरजेतून सुटका करतील त्यांच्यावर ते खूश असतात. विचार न करण्याचं सर्मथन करणार्‍यांच्या मागे ते जातात. कच्छपी लागतात. आपलं पाप हेचं आपलं सत्कर्म, आपल्या चुका हेच आपले सद्गुण, आपलं दौर्बल्य हीच आपली शक्ती असं कोणी सांगणारा त्यांना भेटला की ते विश्‍वासानं त्याच्या भजनी लागतात.”\nआपल्याकडील सार्‍या बुवा-महाराजांची कार्यपद्धती तपासली, तर सामान्य माणसांच्या याच कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्यांनी आपली दुकानं थाटली असल्याचं लक्षात येईल. माणसाची विचार करण्याची आणि मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता या दोन्ही क्षमता हे बुवा-महाराज श्रद्धेच्या नावाखाली अलगद काढून घेतात. ‘गुरू की चिकित्सा नही’ हेच त्याच्या मनावर सातत्याने बिंबविलं जातं. त्यामुळे आपले गुरू, बापू, महाराज चुकीचं वागूच शकत नाही, अशी त्यांची ठाम समजूत होऊन जाते. त्यामुळे त्यांच्या शेकडो भक्तांच्या डोळ्यासमोर एखादा महाराज एकट्या स्त्रीला एकांतात घेऊन जातो. तिला दीक्षा देण्याच्या नावाखाली तासनतास बंद दाराआड राहतो. यात कोणालाच चुकीचं काही वाटत नाही. एखाद्यावेळी प्रत्यक्ष डोळ्यांना काही दिसलं तरी बाबा, महाराज आपल्या श्रद्धेची परीक्षा घेत असतील एवढा प्रगाढ विश्‍वास त्यांचा बाबांवर असतो. आसाराम ज्या प्रकरणामुळे तुरुंगात गेले आहेत, त्यात तक्रार करणारी ती मुलगी कुटिया सेवेच्या नावाखाली आपल्यासोबत बापूंनी काय-काय केलं हे जिवाच्या आकांताने सांगत असतानाही बापूंचे भक्त त्यामुळेच तिच्यावर विश्‍वास ठेवायला तयार नव्हते . उलट हा बापूंविरुद्ध कट आहे, त्यांना फसविण्याचा प्रयत्न आहे, असेच ते सांगत होते. एक सर्वसामान्य १६ वर्षांची पोरगी सर्वशक्तिमान बापूविरुद्ध कट कसा रचेल, हा साधा विचारही त्यांच्या डोक्यात आला नव्हता . याचं कारण गुरूची चिकित्सा करायची नाही, ही डोक्यात भिनवलेली चुकीची मानसिकता आहे. आपली श्रद्धा तपासली पाहिजे. किमान काही पुरावे समोर आले, नवीन माहिती मिळाली की, त्याची तपासणी केली पाहिजे हेसुद्धा न कळण्याइतपत झापडं भक्तांनी लावून घेतली असतात.\nहे असे अनुभव सार्वत्रिक आहेत.कुठल्याही स्त्रीवर, तरुणीवर हात टाकण्याचं बुवा, महाराज, तांत्रिकांचं निर्ढावलेपण आणि त्यातून सहीसलामत सुटण्याची किमया विदर्भाने, महाराष्ट्राने अनेकदा अनुभवली आहे. काटोलचा गुलाबराव महाराज, बुलडाण्यातला शुकदास महाराज, स्वामी विद्यानंद ऊर्फ आनंदस्वामी, वाघमारेबाबा, व्यंकटनाथ महाराज, मांत्रिक डी. आर. राऊत, कधीकाळी नागपुरात येऊन अनेक स्त्रियांचं शोषण करून गेलेला सुंदरदास महाराज, कृपालू महाराज, दिल्लीचा सदाचारी साईबाबा, अगदी अलीकडचा अमरावतीचा बाल ब्रह्मचारी महाराज अशी असंख्य नावं घेता येईल. यांचा भंडाफोड झाल्यानंतर त्या त्या वेळी त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेला तात्कालिक असंतोष सोडला, तर त्यांचं काही फारसं बिघडलं नाही. काहींनी शहर बदलून, कार्यपद्धतीत काहीसा बदल करून आपला शोषणाचा धंदा पूर्वीसारखाच सुरू ठेवला आहे. हे शोषण सर्वस्तरातील स्त्रियांचं होतं. यामध्ये श्रीमंत स्त्रियांपासून, मध्यमवर्गीय, कष्टकरी व अगदी महाविद्यालयीन तरुणी सार्‍याच फशी पडतात. या सगळ्या विषयाचा सखोल अभ्यास केल्यानंतर जी कारणं समोर येतात ती अतिशय धक्कादायक आहेत. आपल्या नैतिक कल्पनांचा चकनाचूर करणारी आहेत.(जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी श्याम मानव यांचं ‘बुवाबाजी : बळी स्त्रियांचा’ हे पुस्तक अवश्य वाचावं) वर्षभरापूर्वी अमरावतीच्या ब्रह्मचारी महाराजाने आपल्याच तरुण शिष्यांसोबत केलेल्या शरीरसंबंधाच्या व्हिडीओ क्लिप सगळीकडे फिरल्या . पण अजूनही हा महाराज मोकाट आहे . एवढंच नव्हे तर जवळपासच दडून बसला आहे . कोणाची तक्रारच नसल्याने पोलीसही हात बांधून बसले आहेत . काही वर्षांपूर्वी बुलडाण्यातील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राजूरच्या पारस नंदागिरी महाराज ऊर्फ इंजेक्शनबाबाचा भंडाफोड केला होता, तेव्हा अपत्यप्राप्तीसाठी अनेक चांगल्या घरातील स्त्रिया तेथे नियमित येत असल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले होते. नामवंत लेखिका कविता महाजन यांनी पाच वर्षापूर्वी आसारामबापू प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या फेसबुक वॉलवर एक कॉमेंट्स टाकली होती. ती अजूनही आठवते . त्यांनी लिहिले होते – ‘सगळे आश्रम बंद करू नयेत. पुरुषांसाठी रेड लाईट एरिया असतो, तशी समांतर व्यवस्था जोवर बायकांसाठी होत नाही, तोवर ते राहू द्यावेत.’ या कॉमेंट्समधला गर्भितार्थ लक्षात घेतला, तर तो अतिशय धक्कादायक आहे, पण दुर्दैवाने तो खरा आहे. अतिरेकी श्रद्धा, नैतिकतेच्या चुकीच्या कल्पना, लैंगिक शिक्षणाचा अभाव, बंदिस्त समाजजीवन, स्त्रियांना समान दर्जा नसणं, योनिशुचितेचा पराकोटीचा आग्रह अशा अनेक गोष्टींमुळे अनेक स्त्रिया बाबा-महाराजांची शिकार होतात. त्यामुळेच पुढे महाराजांची हिंमत वाढते. हे असे प्रकार थांबवायचे असतील त्यामागची नेमकी कारण समजावून घेण्यासोबत सत्य पचविण्याची ताकद आपण ठेवली तरच काही बदल होऊ शकतो. नाहीतर आसारामसारखे भोंदू परमपूज्य, स्वामी, बापू, महाराज या आवरणाखाली आपल्या स्त्रियांचं शोषण करतच राहतील.\n(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \n अविनाश दुधे अखेर आसाराम बलात्कारीच पाच वर्षापूवी आसारामबापूला बलात्कारच्या आरोपाखाली…\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या अविनाश दुधे परवा बलात्काराच्या आरोपाखाली आसारामबापूला जन्मठेप झाली .…\nराजकीय नेते, मांत्रिक आणि महाराज बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़. नरेंद्र मोदी विरुद्ध…\nबापू , आम्ही करंटे आहोत प्रिय बापू, काल शनिवारी तुमच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशाने…\n भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चळवळीतील ज्या नेत्यांबाबत जनसामान्यांमध्ये अगदी टोकाच्या भावना आहेत.…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-18T00:57:13Z", "digest": "sha1:DPAOAR7DTILIH2AUG56DEZ3TLWBMNNMO", "length": 25988, "nlines": 99, "source_domain": "mediawatch.info", "title": "सरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch ताजे वृत्त सरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे\nसरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे\nसरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मराठा मोर्चामुळे निर्माण झालेला परिणाम मातीत मिसळवायला निघालेले आहेत. सरकार प्रचंड दबावात आहे. याचा फायदा घेऊन आरक्षण, शेतीचे प्रश्न, शिक्षणातील सवलती आणखीही जे जे शक्य शक्य आहे ते पदरात पाडून घेतलं पाहिजे. ही संधी गमावली, तर हे ऐतिहासिक मोर्चे केवळ इतिहासाचा भाग बनून राहतील.\nक्रांतिदिनापासून सुरू झालेल्या मराठा मोर्चांना आता जवळपास दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटलाय. आतापर्यंत २२ मोर्चे झालेत. आणखी बरेच निघतील. या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून गेला आहे. गेला दीड महिना संपूर्ण राज्य याच एका विषयाभोवती फिरत आहे. खूप वर्षानंतर एखाद्या घटनेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. लाखालाखाचे मोर्चे महाराष्ट्राने याअगोदर पाहिले नव्हते, अशातला भाग नाही. पण कुठलाही आवाज नाही. गोंधळ नाही. नारेबाजी नाही. उन्माद नाही. दहशत नाही. केवळ आपल्या मागण्यांचे फलक घेऊन लाखो स्त्री-पुरुष रस्त्यावरून मार्गक्रमण करतात. निर्धारित ठिकाणी पोहोचून राष्ट्रगीत म्हणून जेवढय़ा शांततेत एकत्रित आलेत तेवढय़ाच शांततेत विसजिर्त होतात. मोर्चा आटोपल्यावर रस्त्यावर झालेला कचरा स्वच्छ करतात. हे चित्रच महाराष्ट्राला नवीन आहे. त्यामुळेच एक शब्दही न बोलता व्यक्त होत असलेला हा मूक आक्रोश तमाम पत्रकार, अभ्यासक व समाजशास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय झाला आहे.\nमराठा क्रांती मोर्चांची मालिका सुरू होण्याला आता बरेच दिवस झाले असल्याने काही गोष्टी आता बर्‍यापैकी स्पष्ट झाल्या आहेत. या मोर्चांना जी लाखोची गर्दी उसळत आहे ती स्वयंस्फूर्तीने होत आहे, यात कुठलीही शंका उरली नाही. मोर्चाला येण्यामागची प्रेरणा जातीची अस्मिता असली तरी मोर्चातील गर्दी ही सर्वसामान्य माणसाची, शेतकरी-कष्टकर्‍यांची गर्दी आहे. या मोर्चांमुळे माझ्या आयुष्यातील काही प्रश्न मार्गी लागतील, या आशेने माणसं गर्दी करत आहेत. या मोर्चांचे ठिकठिकाणचे आयोजक आहेत, त्यात दोन प्रकारची माणसं आहेत. एक आहेत प्रस्थापित-सुस्थापित मराठे. त्यांचे कुठे ना कुठे हितसंबंध जुळले आहेत. या वर्गाला समाजाच्या मागण्यापेक्षा आपलं प्रस्थ कसं सुरक्षित राहिलं, याची काळजी अधिक आहे. मोर्चांच्या निमित्ताने होत असलेल्या विशाल शक्तिप्रदर्शनाने हा वर्ग आपले खुंटे अधिक बळकट करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरा वर्ग आहे तो आहे तरुण वर्ग. या वर्गाची कमिटमेंट मात्र फक्त समाजाच्या मागण्यांसोबत आहे. या वर्गाला शरद पवार, अजित पवार, संभाजीराजे, उदयनराजे, विखे पाटील, भय्यूजी महाराज, पुरुषोत्तम खेडेकर…आणखीही जे काही मराठा नेते आहेत, त्यांच्याशी काही देणेघेणे नाही. मराठा समाजाच्या या नेत्यांनी समाजाचे जेवढे नुकसान केले तेवढे दुसरे कोणीच केले नाही, असे हा तरुण वर्ग बिनधास्तपणे सांगतो आहे. (महाराष्ट्रातील नामांकित कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी अतिशय मार्मिक उदाहरणाद्वारे मराठा तरुणाईला याविषयात सजग केले आहे. गावातील चोरट्यांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस स्टेशनवर निघालेल्या मोर्चात आपल्यातलेच घरंदाज डाकू शांतपणे सामील होत आहेत, हे पाहून आपण हुरळून जाणार आहोत का ते अगदी शिस्तीत एका रांगेत चालत आहेत, हे सांगण्यात धन्यता मानण्याचा गाढवपणा पुन:पुन्हा आम्ही करणार का ते अगदी शिस्तीत एका रांगेत चालत आहेत, हे सांगण्यात धन्यता मानण्याचा गाढवपणा पुन:पुन्हा आम्ही करणार का असे प्रश्न करून त्या डाकूंना तुरुंगात घालण्यासाठी आग्रही राहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.) त्यामुळेच अनेक ठिकाणी नेत्यांनी डोक्यावर हात ठेवण्याचा प्रय▪केल्याबरोबर या तरुणांनी अतिशय तडफेने तो झिडकारून टाकला. आमचा हा लढा केवळ सत्ताधार्‍यांविरुद्ध नाही, तर आम्हाला एवढी वर्षे गृहीत धरणार्‍या मराठा नेत्यांविरुद्ध आहे, असे हे तरुण खुलेआमपणे सांगाताहेत. या तरुण वर्गाची प्राथमिकता आहे आरक्षण, शिक्षणातील सोयीसुविधा आणि शेतीचे प्रश्न. या मोर्चांकडे कृपया जातीचे मोर्चे म्हणून पाहू नका. मराठा समाजातील उद्याच्या पिढीचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, असे ते कळकळीने सांगत आहेत. ज्या ज्या ठिकाणी तरुणांकडे मोर्चाची सूत्रे होती अशा सोलापूर, पुणे, अमरावती आदी ठिकाणी मोर्चाला एक व्यापक स्वरूप देण्याचा प्रय▪या तरुणांनी केला. मोर्चात वेगवेगळ्या समाजघटकांना सामावून घेण्याचा प्रय▪तर त्यांनी केलाच सोबत शेती आणि शिक्षणाच्या मागण्यांना अग्रक्रम मिळेल, हे त्यांनी पाहिले. स्वामिनाथन आयोग लागू करा, मराठा विद्यार्थ्यांना ईबीसीची र्मयादा वाढवून द्या, उच्च अभ्यासक्रमात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांंसाठी जागा राखीव ठेवा, अशा मागण्या त्यांनी केल्या. मराठा समाजातील तरुणांना समाजाचे नेमके प्रॉब्लेम काय आहेत, हे समजले आहेत, हे सांगणारी ही धडपड आहे. त्यामुळेच सध्या ठिकठिकाणी मराठा नेत्यांना त्यांच्यामागे फरपटत यावे लागत आहे. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडत आहे.\nमात्र परीक्षा आता पुढे आहे. लाखो-करोडोंच्या या मूक गर्दीला पुढे काय वळण लागणार याचा अंदाज कोणालाच येत नाहीय. मराठय़ांनी अभूतपूर्व एकजुटीचे प्रदर्शन घडवत भल्याभल्यांची मती गुंग केली आहे. मात्र ही गर्दी मराठय़ांमधल्याच काहींचे डोके फिरवू शकते. त्यातून वातावरण बिघडविण्याचा प्रय▪होणारच नाही, याची खात्री देता येत नाही. मराठा मोर्चांची धूम सुरू असताना मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी अमेरिकेतून एक लेख लिहिला. त्यात शरद पवार, अजित पवार व इतर मराठा नेत्यांवर टीका करतानाच मराठा समाजाच्या दानावर आणि खरकट्यावर अनेक गैरमराठा समाज गब्बर झालेत, अशी मुक्ताफळे उधळलीत. त्याचा आम्हाला अभिमान आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. या वाक्यामध्ये सरंजामशाहीचा दर्प येतो. (जिथे जिथे शक्य आहे तिथे खेडेकरांचा मराठा सेवा संघ या मोर्चांंची यशपताका आपल्या डोक्यावर बांधण्याच्या तयारीत आहे.) या अशा प्रवृत्तीमुळे मराठा समाजाबद्दल बाकी समाज शंकीत असतो, हे समाजातील तरुण पिढीने हे लक्षात घेतलं पाहिजे.\nयशाच्या धुंदीत वास्तवाचा विसर पडल्यास यश मातीमोल व्हायला वेळ लागत नाही. मराठा मोर्चे हे कुठल्याही जातिधर्माविरुद्ध नाही, असे सांगितले जात असले तरी मराठा समाजातील मोठा वर्ग आपल्यावर नाराज आहे. आपल्याला असलेल्या अँट्रासिटी अँक्टच्या संरक्षणाबाबत त्यांना संताप आहे, हे दलित समाजाच्या लक्षात आलं आहे. रिअँक्ट न होण्याचा शहाणपणा त्यांनी दाखविला असला तरी मनाने तो मराठा समाजापासून आणखी दूर गेला आहे, हे वास्तवही समजून घेतलंच पाहिजे. दलित, मराठा किंवा इतर कुठल्याही जातीतील काही माणसं एक्स्ट्रिम असतात. त्यामुळे सरसकटपणे कुठल्याही जातिसमूहाबद्दल एक मत बनवायचं नसतं, हे भान सगळ्याच जातिसमूहाचं नेतृत्व करणार्‍यांनी ठेवलं नाही, तर परिस्थितीच्या आकलनात गोंधळ होतो आणि त्याचे पडसाद कृतीत उमटतात. मराठा समाजाच्या या मोर्चातून जातीची अस्मिता कट्टरतेकडे झुकणार नाही, याची काळजी समाजातील तरुणांना घ्यावी लागणार आहे. जातीचा अभिमान वाटायला लागला की धर्माचा अभिमान वाटायला लागणं ही काही फार दूरवरची गोष्ट नसते. माणसं एकत्रित करण्यासाठी ‘जात’ हा फॅक्टर कामी पडतो. मात्र त्याचं रूपांतर दुरभिमानात झालं की ‘मराठा’ म्हणून वाटणारा अभिमान ‘हिंदू’ असण्याच्या अभिमानात परावर्तित व्हायला वेळ लागणार नाही. कुठल्याही अस्मितेने भारलेले तरुण हे धर्माच्या ठेकेदारांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संस्था-संघटना मराठा मोर्चांंबाबत अजिबात रिअँक्ट होत नाहीय. सहभागीही होत नाही. मात्र जिथे त्यांना शक्य आहे तिथे ते सक्रिय मदत करताहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन जातीची अस्मिता कुठपर्यंंत ताणायची याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. आता मोर्चांंचे प्रत्यक्ष परिणाम दिसायला हवेत. सरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मोर्चांंमुळे निर्माण झालेला परिणाम मातीत मिसळवायला निघालेले आहे. सरकार प्रचंड दबावात आहे. याचा फायदा घेऊन आरक्षण, शेतीचे काही प्रश्न, शिक्षणातील सवलती आणखीही जे जे शक्य शक्य आहे ते पदरात पाडून घेतलं पाहिजे. त्यासाठी उत्तम होमवर्क करून, अभ्यासकांसोबत चर्चा करून वाटाघाटीचे मुद्दे ठरविले पाहिजे. मराठा समाज मैदानातील लढाई जिंकला आहे. आता चर्चेतून भरीव काही मिळविलं पाहिजे. नाहीतर हे ऐतिहासिक मोर्चे केवळ इतिहासाचा भाग बनून राहतील.\n(लेखक हे ‘पुण्य नगरी’च्या अमरावती-अकोला आवृत्तीचे संपादक आहेत.)\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \n टताहेत अशी भाषा केली की, माणसं कापरासारखी पेटायला लागतात. अशा…\nउथळ हार्दिकचा ‘पुरुषोत्तम’ खळखळाट विलास बडे, एबीपी माझा, मुंबई उसन्या नेतृत्वाचं 'हार्दिक' स्वागत करून…\nआमचा कांबळे नितीन चंदनशिवे आमचा कांबळे लईईई हुशार कधीच न्हाय रडला नुसताच…\nशाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे लेखक - विजय चोरमारे सव्वीस जूनला राजर्षी शाहू महाराज यांची…\n सौजन्य-साप्ताहिक चित्रलेखा लेखक : ज्ञानेश महाराव भीमा-कोरेगाव हिंसाचार, हे एक…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thane.city/tag/kopri-panchpakhari/", "date_download": "2018-08-18T00:45:11Z", "digest": "sha1:B22QFQDDS5YGPFEWPI4SCHUJEZSPN5DH", "length": 5392, "nlines": 52, "source_domain": "thane.city", "title": "Kopri Panchpakhari | THANE.city", "raw_content": "\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १७ ऑगस्ट, २०१८\n-जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागाचाही विकास परिपूर्ण करण्याकडे लक्ष देणार – राजेश नार्वेकर. -ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २ सप्टेंबरला. -ठाण्यातील अनंत मराठेंनी जागवल्या अटलबिहारींच्या आठवणी. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा- १६ ऑगस्ट, २०१८\n-टोलनाका बंद करता येत नसल्यास मुलुंडमधील टोलनाका उड्डाण पूलाच्या पुढे हलवावा – आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. -हुतात्मा कौस्तुभ राणे यांना ६ लाखांचा गौरव पुरस्कार. -पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमीच्या सणात उत्साहाचा अभाव. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n#ठाण्यातील दैनंदिन घडामोडींचा ध्वनीचित्रमुद्रीत आढावा - १५ ऑगस्ट, २०१८\n-देशाचा ७१वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. -कासारवडवली ते वडाळा या मेट्रोचे काम 1 ऑक्टोबर पासून होणार सुरू. -खासदार श्रीकांत शिंदे यांचा वृक्षारोपण आणि जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल शासनातर्फे सत्कार. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे #ThaneVarta #ThaneDistrict You can Watch Thanevarta on Incable channel 975 in Thane ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली 23 वर्ष प्रक्षेपित होणार माध्यम आहे.आपल्याला आवडल्यास SHARE & LIKE करा. You Can Subscribe Thanevarta On You Tube - or visit - http://thanevarta.in https://www.facebook.com/ramchandra.tikhe https://www.facebook.com/rdtikhe https://twitter.com/rdtikhe https://twitter.com/Thanevarta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1008.html", "date_download": "2018-08-18T00:23:24Z", "digest": "sha1:XMWIYQB3GO5UCVTSAXZGPHC4BPJYG5A6", "length": 8569, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगरच्या भक्ती मते यांनी पटकाविला मिसेस ग्रेसफुल इंडियाचा मुकुट - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Cultural News Lifestyle News अहमदनगरच्या भक्ती मते यांनी पटकाविला मिसेस ग्रेसफुल इंडियाचा मुकुट\nअहमदनगरच्या भक्ती मते यांनी पटकाविला मिसेस ग्रेसफुल इंडियाचा मुकुट\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विवाहानंतर चुल व मुल यापलीकडे जावून आपल्या आवडत्या क्षेत्रात मोठ्या आत्मविश्‍वास व जिद्दीने स्वत:ला झोकून नगरच्या भक्ती मते यांनी जयपुर येथे झालेल्या आर्चिज मिसेस इंडिया या सौंदर्यवती स्पर्धेत मिसेस ग्रेसफुल इंडियाचा मुकुट पटकाविला. संपुर्ण भारतातून या स्पर्धेसाठी चाळीस महिलांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल आपले स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया मते यांनी दिली.\nमॉडलिंग क्षेत्राची पहिल्यापासूनच आवड असल्याने ही आवड भक्ती मते यांनी लग्नानंतर देखील जोपासली. जिद्द व कष्टापुढे आकाशही ठेंगणे या प्रमाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मॉडलिंग स्पर्धेत त्या सहभागी होवू लागल्या. शहरात पेज थ्री च्या वतीने महिला दिनी पार पडलेल्या मिसेस अहमदनगर स्पर्धेत त्यांनी मिसेस टॅलेण्टेड हे सब टायटल मिळवले होते.\nत्यांच्या गुणवत्तेची पारख करुन पेज थ्री चे संचालक फरिद सय्यद, आफरोज शेख व स्वप्नाली जांबे यांनी त्यांना राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या आर्चिज मिसेस इंडिया ची माहिती देवून, यामध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे ऑडीशन पुणे येथे घेण्यात आले. यामध्ये भक्ती मते यांची निवड झाली. या स्पर्धेसाठी संपुर्ण देशातून चाळीस महिलांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या महिलांना दि.28 एप्रिल ते 2 मे पर्यंन्त जयपूर येथे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ग्रुमिंग बोलायचे कसे, प्रश्‍नाला कशा पध्दतीने उत्तर द्यावे, आत्मविश्‍वास वाढविणे हे या प्रशिक्षणात शिकविण्यात आले.\nदि. 3 मे ला आर्चिज मिसेस इंडिया चा फिनाले शो जयपुर येथील हॉटेल क्लार्कस आमेर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेत आपले सौंदर्य व बुध्दीमत्तेच्या जोरावर देशातील पहिल्या पाच मध्ये गुणवत्ता सिध्द करीत मसेस ग्रेसफुल इंडियाचा बहुमान मते यांनी पटकाविला. याबद्दल मते यांचा नुकताच पेज थ्री च्या वतीने सत्कार करण्यात आला.\nलग्नानंतर आयुष्य संपत नाही\nलग्नानंतर मुल बाळ झाल्यावर आयुष्य संपत नाही. महिलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात लग्नानंतर देखील काम केले पाहिजे. यामुळे जीवनात एक वेगळा आनंद मिळत असतो. आत्मविश्‍वासाने आवडीच्या क्षेत्रात काम केल्यास निश्‍चित आत्मसन्मान वाढतो. कुटुंबाचा सांभाळ करुन आपली स्वप्ने स्त्रीया पुर्ण करु शकतात. हा पुरस्कार माझ्या कुटुंबीयांना समर्पित असून, त्यांच्या पाठपबळाने ही स्पर्धेतील अंतिम फेरी गाठता आल्याची भावना भक्ती मते यांनी व्यक्त केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअहमदनगरच्या भक्ती मते यांनी पटकाविला मिसेस ग्रेसफुल इंडियाचा मुकुट Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, May 10, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/friendship-day-marathi/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-109080200023_1.html", "date_download": "2018-08-18T01:29:14Z", "digest": "sha1:7PQXL7BCQTW6PLUIP4GMXGNYGCUSE5UL", "length": 6985, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मैत्री असते फक्त ''विश्वास'' | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमैत्री असते फक्त 'विश्वास'\nमैत्री असते एक भावविश्व, दोघांच्या मनातलं... कधी नि:शब्द, कधी धो धो कोसळणारं.\nमैत्री असते श्रावणातील हिरवळ, फुलांचा दरवळ.\nमैत्री 'असतो एक हुंकार', सुरांचा झंकार\nमैत्रीत असतात कधी गैरसमजाचे ढग\nरुसव्याची किनार.. ढगच ते....\nपण, मैत्री पुन्हा असते निरभ्र आकाश..\nफ्रेंडशीपच्या बाबतीत मुलं का ठरतात बेस्ट \nफ्रेंडशिप डे: मैत्रीवर महान लोकांचे 13 विचार\nही इज़ माय बेस्ट फ्रेंड...\nयावर अधिक वाचा :\nवाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या गर्दीची शक्यता\nभारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्काराला श्रीलंकेचे ...\nभारताने आपले अनमोल रत्न गमावले : मोदी\nअटल बिहारी वाजपेयी यांच्या रुपाने भारताने आपले अनमोल रत्न गमावले आहे. आज आमच्याकडे शब्द ...\nदेशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर\nभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी ...\nATMच्या नियमात बदल, रात्री 9 नंतर पैसे भरता येणार नाही\nसरकारने ATMशी संबंधित नियम बदलले आहेत. या नियमांतर्गत रात्री 9 वाजल्यानंतर ATMमध्ये पैसे ...\nकेरळमध्ये पावसाचे थैमान, ७२ठार\nकेरळमध्ये पावसाचे थैमान सुरूच असून आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/wind-block-fishing-ratnagiri-135825", "date_download": "2018-08-18T01:14:05Z", "digest": "sha1:D7M5TDVLCIEAPRFPRNW6PMCJV6G6EX4Q", "length": 12775, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "wind block fishing in Ratnagiri वार्‍याने अडवली मच्छीमारांची वाट | eSakal", "raw_content": "\nवार्‍याने अडवली मच्छीमारांची वाट\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nरत्नागिरी - हंगाम सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन दिवस मच्छीमारांना कोळंबी, लेप, पापलेटस काही ठिकाणी बांगडा मिळत होता; मात्र शनिवारपासून (ता. 4) पुन्हा वार्‍याने जोर धरल्यामुळे समुद्रात गेलेल्या मिरकरवाडा बंदरातील अनेक बोटी माघारी परतल्या.\nरत्नागिरी - हंगाम सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन दिवस मच्छीमारांना कोळंबी, लेप, पापलेटस काही ठिकाणी बांगडा मिळत होता; मात्र शनिवारपासून (ता. 4) पुन्हा वार्‍याने जोर धरल्यामुळे समुद्रात गेलेल्या मिरकरवाडा बंदरातील अनेक बोटी माघारी परतल्या.\nजुन जुलै महिन्यांच्या बंदीनंतर समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना कोळंबीचे विविध प्रकार सापडत होते. सुरवात चांगली होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मिरकरवाडा, हर्णै या मोठ्या बंदरावर मत्स लिलावाची प्रक्रियाही सुरु झाली. मासे कमी मिळत असल्यामुळे व्यावसायीकांकडून दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. मासळी आली की असेल त्या दरात विकत घेतले जात आहेत. त्यातील दर्जेदार माल निर्यातीसाठी वापरण्यात येत आहे. पुर्णगड ते जयगड या पट्ट्यात मच्छीमारांना कोळंबी मिळत आहे. तर बुरोंडीसह दापोली भागात मच्छीमारांना काही प्रमाणात पापलेट मिळत आहे. त्यामुळे मच्छीमार समाधानी आहेत.\nकालपासून वातावरण बिघडले आहे. वारा आणि पावसामुळे पाण्याला करंट आहे. समुद्रात बोटी उभ्या राहत नसल्याने मासेमारी करताना अडथळे येत आहे. वातावरण केव्हाही बिघडण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमार सकाळी जाऊन संध्याकाळी बंदराकडे परतात. वादळ झाल्यास सुरक्षित ठिकाणी पोचता यावे यासाठी ही काळजी मच्छीमार घेत आहेत. हवामान विभागाकडूनही वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे वातावरण अजून दोन दिवस राहील असा अंदाज आहे.\nवातावरण बदलले कि मच्छीमार जास्त काळ समुद्रात थांबत नाहीत. वारे वाहू लागल्यानंतर मासे खोल पाण्यात जातात.\n- पुष्कर भुते, मच्छीमार\nइन्क्वॉईस यंत्रणेद्वारे प्रसारीत करण्यात येणार्‍या माहितीचा आधार घेऊन मच्छीमारांना समुद्रातील मत्स्य साठ्याचे ठिकाण मिळू शकते. इन्क्वॉईसच्या सूचनेत वार्‍याचा वेग, लाटांची ऊंची आणि पाण्याचा प्रवाह याचीही माहिती देण्यात येते. मासे प्रवाहाच्या दिशेने पुढे जातात. प्रवाह समजले की तेथे मासेमारी करता येते.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\n#ToorScam तूरडाळ गैरव्यवहारात फौजदारी गुन्हे रोखले\nमुंबई - राज्यात तूरडाळ गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत असतानाच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2703.html", "date_download": "2018-08-18T00:23:51Z", "digest": "sha1:7ZSSCQTGLIQJ4ZPBYTNJANHQFOP4S65F", "length": 4304, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीरामपूर - पाच दरोडेखोरांना सापळा लावून पकडले - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Shrirampur श्रीरामपूर - पाच दरोडेखोरांना सापळा लावून पकडले\nश्रीरामपूर - पाच दरोडेखोरांना सापळा लावून पकडले\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दरोड्याच्या तयारीत असलेल्या महेश चंद्रभान काळे (२२, खोकर), किरण ऊर्फ रामकिसन भाऊसाहेब गवारे (३२, शिरसगाव), चंद्रकांत ऊर्फ श्याम तुकाराम तुसेकर (२८, खोकर), अण्णासाहेब गोरख गायकवाड (३०, नेवासे रोड) व विकी जयराम लुंड (२८, टाकळीभान) यांना शहर पोलिसांनी सापळा लावून पकडले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nराहुरी कारखाना परिसरातील दारुचे दुकान फोडून चोरलेले खोके, तसेच टेम्पो पोलिसांनी हस्तगत केला. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. शहर पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी ही कारवाई केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/how-deep-pit-nagpur-132693", "date_download": "2018-08-18T01:20:34Z", "digest": "sha1:ETXNJ5ZBPK7RGMPPUGT5FYTE2XD3T4IS", "length": 12333, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "How deep is the pit of Nagpur नागपूरचे खड्डे किती खोल..खोल... | eSakal", "raw_content": "\nनागपूरचे खड्डे किती खोल..खोल...\nसोमवार, 23 जुलै 2018\nनागपूर : आर. जे. मलिष्कांच्या \"सैराट' गाण्यामुळे राजधानी मुंबईचे खड्डे राज्यभर गाजत आहेत. मात्र, खड्ड्यांबाबत उपराजधानीही मागे नसल्याचे चित्र प्रत्येक रस्त्यांवर दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे नागपूरकरांच्या पाचवीलाच पुंजले आहेत. एक खड्डा वाचविताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन कधी उसळी घेईल, याचा नेम नाही. पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केलेले डांबरी रस्ते काही दिवसांतच कंत्राटदारांच्या \"काळ्या कामा'चे पितळ उघडे पाडते.\nनागपूर : आर. जे. मलिष्कांच्या \"सैराट' गाण्यामुळे राजधानी मुंबईचे खड्डे राज्यभर गाजत आहेत. मात्र, खड्ड्यांबाबत उपराजधानीही मागे नसल्याचे चित्र प्रत्येक रस्त्यांवर दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे नागपूरकरांच्या पाचवीलाच पुंजले आहेत. एक खड्डा वाचविताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन कधी उसळी घेईल, याचा नेम नाही. पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केलेले डांबरी रस्ते काही दिवसांतच कंत्राटदारांच्या \"काळ्या कामा'चे पितळ उघडे पाडते. परंतु, दरवर्षी महापालिका कंत्राटदारांचा हा \"झोल' पोटात घालून घेत असल्याने आता रस्त्यांवरील खोल खड्डे नागपूरकरांच्या अंगवळणीच पडले असून मणक्‍याचे आजार, स्पॉन्डिलायटिसच्या रुग्णांत दरवर्षी वाढ होत आहे. महापालिका अधिकारी व कंत्राटदारांच्या अभद्र युतीमुळे नागपुरातील ऑर्थोपेडीक डॉक्‍टरांचेही चांगलेच फावले आहे. शहरात 3 हजार 960 किमीचे रस्ते आहेत. यात महापालिकेच्या 2682 किमी रस्त्यांसह नासुप्रचे 1124, राष्ट्रीय महामार्ग 43.60, राज्य महामार्गाचे 7, इतर जिल्हामार्गाचे 62 तर 41 किमीच्या रिंग रोडचा समावेश आहे. यातील तयार झालेल्या सिमेंट रस्त्यांचा अपवाद सोडला तर एकही डांबरी रस्ता खड्ड्याशिवाय नाही. एकीकडे मेट्रो रेल्वेचे काम, सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांना नेहमीचा रस्ता वगळून दुसऱ्या रस्त्याने ऑफिस, दुकान, शाळा आदी ठिकाणी जावे लागत आहे. मात्र, तेही रस्ते खड्ड्यात गेल्याने संताप व्यक्त होत आहे.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप संघटनमंत्र्याची गाडी फोडली\nऔरंगाबाद : अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. भाजपा नगरसेवकांनी एमआयएम नगरसेवकाला बेदम...\nसर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका - देवयानी फरांदे\nनाशिक - महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची तयारी केली जात आहे. ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी, धार्मिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/02/love-secs-and-preganacy-tab.html", "date_download": "2018-08-18T00:21:12Z", "digest": "sha1:SLSAEQVD6ASZO4Y7EWRRFWRRKOQZXXPH", "length": 15153, "nlines": 57, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "अप्रतिम लेख - लव्ह सेक्स आणि गर्भनिरोधक गोळ्या Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अप्रतिम लेख / अप्रतिम लेख - लव्ह सेक्स आणि गर्भनिरोधक गोळ्या\nअप्रतिम लेख - लव्ह सेक्स आणि गर्भनिरोधक गोळ्या\nलव्ह सेक्स आणि गर्भनिरोधक गोळ्या\nत्याने 11 वी लाच प्रपोज केलेले . पण मी त्याला हो म्हटले नाही . हो म्हटले नाही म्हणजे तो मला आवडायचा नाही असे नाही. मलाही तो आवडायचा. १२ वी झाली, कालांतराने आमच्या दोघांचाही एकाच इंजिनियरींग college ला नंबर लागला. योगायोग असा की faculty सुध्दा एक व class सुध्दा एक. जसे जसे शरीर वाढत होते तसतसे आता हळूहळू दोघातले बोलणे वाढले , संपर्क वाढला , जवळीक वाढली. मी जाणीवपूर्वक त्याला आता माझा होकार दर्शविला. प्रेमाच्या शपथा - आणाबाका घालून झाल्या . लग्नाची वचन देवून झाली.\nमाझ्या होकाराने त्याला आता माझ्या शरीराला व मला त्याच्या शरीराला हात लावण्याची रितसर हक्क मिळाला. शरीरातील अवयवांत जसजसा chemical बदल होत गेला तसतशी आमच्यातील chemistry बदलली. आता आम्ही सोबत फिरायचो, बाईक शेअर करायचो , corner seats घेवून movies ला जायचो. हातात हात घेणे, मिठी मारणे , किस करणे हे आता आम्हाला रोजचेच होते. आता आमच्या दोघांची शरीरं आम्हाला याहून वेगळं काहीतरी थ्रील मांगत होती.\nसाहजिकच त्याचाच whatsapp ला message आला ....\n\" येतेस का आज रात्री रूमवर \nमीही थोडासा नकार देत शेवटी होकार दर्शविला. मलाही whatsapp ला केलाला phone_sex , practically अनुभवायचा होता. आम्ही condoms चा वापर करून त्या रात्री इंटरकोर्स केला. अशा पध्दतीने आमच्या कितीतरी रात्री गेल्या. एक दिवस मात्र भावणेच्या भरात वाहवत condom नं वापरताच इंटरकोर्स केला . दोघांच्याही शरीराची आग शांत होईपर्यंत काही लक्षात आले नाही . नंतर चूक जाणवली. मी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळीच गर्भनिरोधक गोळी घेतली. तो बोलत होता. काही होत नाही , घाबरू नकोस . पण मला MC (पाळी) येईपर्यंत भिती वाटतच होती. एकदाची पाळी आली . व गर्भनिरोधक गोळ्यांवर डोळेलावून विश्वास बसला.\nआता आम्ही without Condoms इंटरकोर्स करायला लागलो . कारण त्यात जास्त आनंद मिळायचा. Sex नंतर किंवा आधी एक गोळी घ्यायची आणि बिंधास्त राहायचं. आमची दोघांच्या सहवासातली इंजिनियरींची ४ वर्षे आणि ME ची २ वर्षे अशीच एकमेकांच्या शरीराची भूक भागवत sex व गर्भनिरोधक गोळ्यांच्या सहवासात , प्रेमाच्या आधुनिकीकरणात निघून गेली.\nशपथा घेतल्या , त्याप्रमाणे लग्नही केलीत.\nआता मात्र आमच्यातील शारीरिक संबंधांना समाजमान्य लायसन्स मिळालं. परंतु परत family planning च्या नावाखाली गर्भनिरोधक गोळ्या ह्या college च्या bag पासून लग्नानंतर ही सोबतच होत्या.\nआता लग्नाला 2 - 3 वर्षे होऊन गेली होती. घरच्या मोठ्यांना बाळाचा आवाज ऐकायचा होता.\nआम्ही दोघांनी खूप प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नव्हती . शेवटी doctor चा सल्ला घेतला , चेकअप केले .\nमी कधीही आई होनार नव्हते . Sex च्या दुनियेत मनसोक्त वावरताना याची मला जराही कल्पना नव्हती.\nआता मला बाळंतपणाच्या नाहीत तर वांझोटोपणाच्या कळा येत होत्या. पोटातील गर्भपिशवीच काढून टाकावी लागणार होती.\nमला थोडीही कल्पना नव्हती--\n\"क्षणिक शरीराच्या सुखासाठी नकोत्या वयात नको त्या वैज्ञानिक सुखसुविधांचा उपयोग घेऊन मी वांझोटेपणाला माझ्या गर्भात वाढवत असल्याची. \"\nलेखक - सुधीर त्र्यें. पाटील\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.medlifefoundation.org/bhim-app-awareness/", "date_download": "2018-08-18T01:10:29Z", "digest": "sha1:7VSHZRMQ4DNRN3E7FPR72HD5ZPULKSLS", "length": 2447, "nlines": 47, "source_domain": "www.medlifefoundation.org", "title": "Bhim-App-Awareness – Medlife Foundation", "raw_content": "\nराष्ट्रीय युवक दिनानिमित्त मेडलाईफ फाउंडेशन ने केली भीम एप्लीकेशन बद्दल जनजागृती मोहिम….\nवर्षी प्रमाने 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती व् राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ तर्फे मंत्रालय,\nमरीन ड्राइव मुंबई परिसर या ठिकाणी भारत सरकारच्या डिजिटल पेमेंट (भीम एप्लीकेशन) बद्दल मेडलाईफ फाउंडेशन च्या सर्व पदाधिकार्यांनी जनजागृती करुण मोहिमेस पाठिंबा देऊन लोकांपर्यंत भीम हे एप्लीकेशन कसे वापरायाचे याबद्दल जास्तीत जास्त लोकानां माहिती दिली.\nवीडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-is-having-good-time-chilling-by-the-pool-in-sri-lanka/", "date_download": "2018-08-18T00:57:03Z", "digest": "sha1:MYTC6QBR4UPJH3SDGHMNH3RH33GBTR3H", "length": 5934, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा काय केले भारतीय संघातील खेळाडूंनी विजयानंतर -", "raw_content": "\nपहा काय केले भारतीय संघातील खेळाडूंनी विजयानंतर\nपहा काय केले भारतीय संघातील खेळाडूंनी विजयानंतर\nभारतीय क्रिकेट संघाने काल ३०४ धावांच्या फरकाने श्रीलंका संघावर सर्वात मोठा विजय मिळवला. हा भारताचा परदेशी भूमीवर सर्वात मोठा कसोटी विजय होता.\nचौथ्या दिवशीच विजय मिळविल्यामुळे आजचा पाचवा दिवस भारतीय संघाला बोनस मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू आज आमरी रिसॉर्ट येथील समुद्र किनारी आणि स्विमिन्ग पूलमध्ये मजा करताना दिसले.\nभारतीय कर्णधार विराट कोहली, सलामीवीर केएल राहुल आणि मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याचे खास फोटो शेअर केले आहेत.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d21175", "date_download": "2018-08-18T00:38:52Z", "digest": "sha1:UU4TQAYN3SHQUBY4IXXTNKVICN4GAWHL", "length": 10735, "nlines": 278, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "4G Fast Speed Browser Android अॅप APK (ucm.aye.speedbrowser) UCM Speed Browser Ltd. द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली इंटरनेटचा वापर\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n62K | इंटरनेटचा वापर\n492K | इंटरनेटचा वापर\n802K | इंटरनेटचा वापर\n9M | इंटरनेटचा वापर\n3K | इंटरनेटचा वापर\n435K | इंटरनेटचा वापर\n216K | इंटरनेटचा वापर\n7M | इंटरनेटचा वापर\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर 4G Fast Speed Browser अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/two-beds-reserved-hemoglobin-patients-107354", "date_download": "2018-08-18T01:35:24Z", "digest": "sha1:QDWDU5563X5KRJHLV3XQLVSBCAIDYM7A", "length": 13971, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two beds reserved for hemoglobin patients उष्माघाताच्या रुग्णांसाठी दोन खाटा राखीव | eSakal", "raw_content": "\nउष्माघाताच्या रुग्णांसाठी दोन खाटा राखीव\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nपुणे - उष्णतेची लाट पसरत असल्याने राज्यात उष्माघाताची शक्‍यता वाढली आहे. उष्माघात झालेल्या रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार करता यावेत, यासाठी सरकारी रुग्णालयांमधील दोन खाटा राखीव ठेवण्याची सूचना आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळ कार्यालयाने मंगळवारी दिली आहे.\nपुणे - उष्णतेची लाट पसरत असल्याने राज्यात उष्माघाताची शक्‍यता वाढली आहे. उष्माघात झालेल्या रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार करता यावेत, यासाठी सरकारी रुग्णालयांमधील दोन खाटा राखीव ठेवण्याची सूचना आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळ कार्यालयाने मंगळवारी दिली आहे.\nराज्यात दरवर्षी एप्रिल ते जून यादरम्यान उष्माघाताच्या काही घटना घडतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात उन्हाचा चटका वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमधील प्रत्येक सरकारी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी आवश्‍यकतेनुसार खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही खासगी रुग्णालयांना लवकरच देण्यात येतील.\nउष्माघाताने नागरिकांचा होणारा मृत्यू टाळण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. रुग्णाला तातडीने योग्य औषधोपचार मिळतील अशी व्यवस्था प्रत्येक सरकारी रुग्णालयात करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्‍याबरोबर उष्माघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक सरकारी रुग्णालयातील दोन खाटा उष्माघाताच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\n- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे परिमंडळ.\nयांनी अवश्‍य काळजी घ्या\n- 65 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती\n- एक ते पाच वर्षे वयोगटातील मुले-मुली\n- मधुमेह आणि हृदयविकाराचे रुग्ण\n- अतिउष्ण वातावरणात काम करणाऱ्या व्यक्ती\n- उन्हात शेतावर किंवा इतर ठिकाणी मजुरी करणारे\n- कारखान्याच्या बॉयलरजवळ काम करणारे\n- घट्ट कपड्यांचा वापर करणारे\n- थकवा, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे\n- भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे\n- वाढत्या तापमानात कष्टाची कामे करू नका\n- भरपूर पाणी प्यावे\n- मीठ, साखर, पाणी प्यावे\nउष्माघात झाल्यास हे तातडीने करा\n- रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे\n- गार पाण्याने अंघोळ घालावी\n- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात\n- आवश्‍यकतेनुसार सलाइन द्यावे\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nनदी पात्रातील रस्‍ता बंद\nपुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १८ हजार ४०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी...\nपीएच.डी. नंतर संशोधनासाठी फेलोशिप\nपुणे - पीएचडी झाल्यानंतरही पुढे आणखी संशोधन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता ‘पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप’ची संधी उपलब्ध करून दिली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/editors-picks/", "date_download": "2018-08-18T00:57:00Z", "digest": "sha1:3YMGTM2UUBVHKHAECGC5OOUW5Y3QXWZT", "length": 11236, "nlines": 143, "source_domain": "mediawatch.info", "title": "विशेष वृत्त | Media Watch", "raw_content": "\nFeatured विशेष वृत्त News\nअमृता, साहिर आणि इमरोज\nलेखक– समीर गायकवाड. ती एक हळव्या मनाची ...\nलाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगू\nलक्ष्मण माने मी डाव्या विचारांच्या चळवळीत ...\nलेखक- डॉ. विनय काटे प्रिय नथुराम, तुला “प्रिय” ...\nसौजन्य -लोकमत सुरेश द्वादशीवार , संपादक ...\nभाजपात नापासांची परंपरा सुरूच\nती गोष्ट फार जुनी नाही. वीसेक वर्षे झाली ...\nनमस्ते सदा वत्सले मोदीभूमी\n(सौजन्य -दैनिक पुण्यनगरी) पंतप्रधान व त्यांचे ...\nसर्वांनी श्रीमंत व्हावे की सर्वांनी सुखी व्हावे \nसंजय सोनवणी सर्वांनी श्रीमंत व्हावे कि ...\nन्यायालय, नेते, मीडिया आणि जनता…सारेच प्रवाहपतीत\nअलीकडच्या काही वर्षांत आसारामबापू, सुब्रतो ...\nचीनची अभेद्य तटबंदी भेदणारी फुलराणी\nभारताची फुलराणी सायना नेहवाल महिला बॅडमिंटनपटूंच्या ...\nLatest विशेष वृत्त News\nअमृता, साहिर आणि इमरोज\nलेखक– समीर गायकवाड. ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी ...\nअकेलेपन का अंदमान भोगते आडवाणी\nलेख एक वर्षापूर्वीचा – पण वारंवार वाचावा असा रवीश कुमारचा लालकृष्ण ...\nश्रीकांत बोजेवार आम्ही गांधींना पाहिले नाही. स्वातंत्र्याची दोन दशके ...\nजवाहरलाल नेहरूंचे संघाविषयक आकलन\nराज कुलकर्णी प्रणव मुखर्जी यांनी संघ शिबिरास दिलेल्या भेटीवर _भाष्य ...\nसुनील तांबे जॉर्ज फर्नांडिसच्या वाढदिवसानिमित्त लिहीलेल्या पोस्टला ...\nसंविधानाने आपल्याला काय दिलं\nअमेय तिरोडकर ब-याचदा होतं काय, आपण ही जी फेसबुकवर, ट्विटरवर आणि व्हॉट्सअपवर ...\nशाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार, हा सत्यापलाप\nमुग्धा कर्णिक इतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसांना फार ...\nआंबेडकर आणि मी : ‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख\n—— दिशा पिंकी शेख. जोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या ...\nशेखर पाटील आपल्या देशात ज्येष्ठांना मानाचे स्थान आहे. मात्र बर्‍याच ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-tata-finance-ex-md-dilip-pendase-suicide-57663", "date_download": "2018-08-18T01:45:44Z", "digest": "sha1:7N64FYT63ZCWQ6HV644U77PIUCABIBFH", "length": 11567, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news tata finance ex. md dilip pendase suicide 'टाटा फायनान्स'चे माजी एमडी दिलीप पेंडसे यांची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\n'टाटा फायनान्स'चे माजी एमडी दिलीप पेंडसे यांची आत्महत्या\nगुरुवार, 6 जुलै 2017\nमुंबई - 'टाटा फायनान्स'चे माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) दिलीप सुधाकर पेंडसे (61) यांनी मुंबईत दादर पूर्व येथील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यात जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पेंडसे यांनी लिहिले होते.\nमुंबई - 'टाटा फायनान्स'चे माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) दिलीप सुधाकर पेंडसे (61) यांनी मुंबईत दादर पूर्व येथील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यात जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पेंडसे यांनी लिहिले होते.\nदादर पूर्व येथील स्वामी नारायण मंदिराजवळील \"रॉयल ग्रेस' या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पेंडसे यांचे घर आहे, तर तळ मजल्यावर त्यांचे कार्यालय. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कार्यालयात गेले. तेथे दुपारी अडीच वाजले तरी पेंडसे घरी जेवण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय पाहण्यासाठी गेले असता त्यांनी कार्यालयातील पंख्याला लटकून गळफास घेतला होता.\nपेंडसे व्यवस्थापकीय संचालक असताना टाटा फायनान्स तोट्यात गेल्याने टाटा समूहाने 2002 मध्ये त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरुद्ध तक्रारही केली होती. आपल्यावरील आरोप फेटाळणाऱ्या पेंडसे यांना या दरम्यान काही काळ तुरुंगातही राहावे लागले. 2002 मध्ये तक्रारीनंतर सेबीने पेंडसेना एप्रिल 2009 मध्ये नोटीस पाठविली व डिसेंबर 2012 मध्ये आदेश जारी केला. त्याला पेंडसेंनी लवादात आव्हान दिले. लवादाच्या निर्देशानंतर सेबीने पेंडसे यांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली. त्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्याचे कारण देत दोषी ठरविले होते.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nऍप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात\nअकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स...\nउज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार\nपुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4.html", "date_download": "2018-08-18T00:27:42Z", "digest": "sha1:6MVCQOH4NDKMP44ZKVMYMM5WCUU6MJ6B", "length": 13584, "nlines": 124, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "मेडिकल टुरिझमला चालना अपेक्षित - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमेडिकल टुरिझमला चालना अपेक्षित\nमेडिकल टुरिझमला चालना अपेक्षित\nउपेक्षित आणि आर्थिक दृष्टीने कमकुवत अशा वर्गापर्यंत आरोग्य सुविधा पोचविण्याच्या उद्देशाने कुंभारीजवळ साकारलेल्या \"लोकमंगल हॉस्पिटल'मुळे सोलापूरच्या मेडिकल टुरिझमला चालना मिळणे अपेक्षित आहे. येत्या रविवारी या हॉस्पिटलचे उद्‌घाटन होणार आहे.\nसोलापुरात आरोग्यसेवेसाठी अतिशय चांगले डॉक्‍टर व सुविधा उपलब्ध असल्या तरी अशी एकत्रित सेवा देणारी मोजकी रुग्णालये आहेत. काही ठिकाणी तेथील दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. अशा स्थितीत दर्जेदार आरोग्यसेवा इतर रुग्णालयांच्या तुलनेत ४० ते ५० टक्के कमी दरात उपलब्ध करून देण्याची घोषणा \"लोकमंगल हॉस्पिटल'ने केली आहे. भविष्यात सुपर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे वाटचाल करतानाही \"सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा' हेच मध्यवर्ती ध्येय असेल, असा विश्‍वास लोकमंगल मेडिकल फौंडेशनचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती शरदकृष्ण ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.\nसोलापुरात सर्वोपचार रुग्णालय वगळता इतर कोणत्याही रुग्णालयास रक्तपेढी संलग्न नाही. \"लोकमंगल' सुरवातीपासून रक्तपेढीचीही सोय उपलब्ध करून देणार आहे. प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. विजय रघोजी यांनी सांगितले, की पहिल्या टप्प्यापासूनच रुग्णालयातील प्रत्येक विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा उपलब्ध असेल. रुग्णांच्या वाहतुकीसाठी सुसज्ज रुग्णवाहिका आहेत.\nरुग्णालय प्रकल्पासाठी ३० एकर जागा उपलब्ध असून यात आगामी काळात डॉक्‍टर, नर्स, कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने असतील. वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रशिक्षण केंद्र असतील. प्रदूषण मुक्त वातावरणासाठी चार हजार वृक्ष लागवडीची वनराई विकसित होत आहे. संकल्पित ५०० खाटांच्या रुग्णालयातील पहिला टप्पा १५० खाटांचा आहे.\nरुग्णालयात डॉ. पी. जी. शितोळे (सर्जन),\nडॉ. आर. एम. स्वामी (फिजिशियन), डॉ. खांडेकर (सर्जन), डॉ. लीना अंबरकर (नेत्ररोग तज्ज्ञ),\nडॉ. अमोल गोडसे (दंत विभाग), डॉ. महेंद्र जोशी (अतिदक्षता विभाग), डॉ. भारत मुळे (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. एम. डी. खोसे (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. गवळी (स्त्री रोग तज्ज्ञ) आदींची सेवा उपलब्ध असेल.\nस्त्री रोग, प्रसूती विभाग, अस्थिशल्य, सर्वसाधारण शल्य चिकित्सा, मेडिसीन, नेत्रचिकित्सा, कान, नाक, घसा चिकित्सा, त्वचा व गुप्तरोग, मानसोपचार हे सर्व विभाग पहिल्या टप्प्यात आधुनिक साधनसामुग्रीसह सज्ज आहेत. पुढील टप्प्यात हृदयरोग, मूत्ररोग, मेंदूरोग, कॅथलॅब सूक्ष्म शल्य चिकित्सा, प्लॅस्टिक शल्यचिकित्सा, डायलिसिस, आणि रोपण चिकित्सा हे विशेष विभाग आधुनिक साधनसामुग्रीसह सज्ज होत आहेत.\nमाजी खासदार सुभाष देशमुख, श्री. ठाकरे, बालाजी अमाईन्सचे डी. रामरेड्डी, रुदाली ग्रुपचे संजय गुप्ता, क्रॉस इंटरनॅशनलचे काशिनाथ ढोले, प्रभू रॉकशेकचे सिद्धाराम चिट्टे, मनीष बोथरा, दामोदर देवसाने, डॉ. रघोजी, डॉ. विजय सावस्कर, डॉ. अंबुजा गोविंदराज, डॉ. संध्या सावस्कर आदी विश्‍वस्त आहेत.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/four-indian-players-in-action-on-manic-monday-sania-mirza-faces-former-partner-martina-hingis-in-a-third-round-ladies-doubles-match/", "date_download": "2018-08-18T00:59:26Z", "digest": "sha1:XGMCGXCHOA5VZ5RN7XFMZ4NEO25SCE2M", "length": 8215, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: भारतीय खेळाडूंचे आज होणारे सामने -", "raw_content": "\nविम्बल्डन: भारतीय खेळाडूंचे आज होणारे सामने\nविम्बल्डन: भारतीय खेळाडूंचे आज होणारे सामने\nआज चार भारतीय खेळाडूंचे विम्बल्डनमध्ये चार वेगवेगळ्या विभागात सामने होणार आहे. यात सानिया मिर्झा, पूरव राजा या दिग्गजांसह महाराष्ट्राच्या सिद्धांत बांठिया व महेक जैन या खेळाडूंचेही सामने कनिष्ठ गटात होणार आहेत.\nपुरुष दुहेरीत भारताचं आव्हान संपुष्ठात आल्यानंतर आता भारतीय टेनिस प्रेमींच्या सर्व नजरा या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीवर आहेत. रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा, पुरव राजा या दिग्गजांबरोबर कनिष्ठ गटात सिद्धांत बांठिया, महेक जैन, मिहिका यादव आणि झील देसाई या खेळाडूंनी भारतीयांचं आव्हान जिवंत ठेवलं आहे.\nआज सातव्या दिवशी भारताच्या ४ खेळाडूंचे सामने विम्बल्डनमध्ये होणार असून मिश्र दुहेरीत पूरव राजा आणि त्याची जोडीदार इरी होझुमी यांचा दुसऱ्या फेरीचा सामना डॅनियल नेस्टर आणि अँड्रेजा क्लेपकशी होणार आहे. पूरव राजाने जपानच्या इरी होझुमीच्या साथीने मिश्र दुहेरीतील पहिल्या फेरीत जेम्स केरेटानी (अमेरिका) व रेनाटा व्होराकाव्हा (चेक प्रजासत्ताक) जोडीला ५-७, ६-४, ६-२ असे नमवले.\nमहिला दुहेरीमध्ये सानिया मिर्झा आणि जोडीदार बेल्जियमच्या क्रिस्टन फ्लिपकेन्ससह दुसरी फेरी गाठली असून त्यांचा सामना आता तृतीय मानांकित मार्टिना हिंगीस आणि युंग जान चॅन जोडीशी होईल. सानिया-क्रिस्टन जोडीने पहिल्या फेरीत ब्रिटनच्या नाओमी ब्रॉडी आणि हिदर वॉटसन जोडीवर ६-३, ३-६, ६-४ असा विजय मिळवला होता.\nपात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या महाराष्ट्राच्या सिद्धांत बांठियाची पहिल्या फेरीची लढत आज फ्रान्सच्या मॅट मार्टिनेऊ याच्याशी होणार आहे.\nपात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या महाराष्ट्राच्या महेक जैनचा मुलींच्या पहिल्या फेरीचा सामना क्रोएशियाच्या लिआ बोस्कोव्हिचशी होणार आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-may-score-8000-runs-in-international-cricket-in-srilanka-tour-of-india/", "date_download": "2018-08-18T00:59:23Z", "digest": "sha1:ZOJRNJMOD4X4TZLAHTYWVSEPAAYSWM32", "length": 6361, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताच्या उपकर्णधाराच्या नावावर होणार एक खास विक्रम -", "raw_content": "\nभारताच्या उपकर्णधाराच्या नावावर होणार एक खास विक्रम\nभारताच्या उपकर्णधाराच्या नावावर होणार एक खास विक्रम\nरोहित शर्मा याची परवाच भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली. १५८ एकदिवसीय सामने खेळलेल्या या दिग्गज क्रिकेटपटूचा हा मोठा सन्मान आहे.\n२१ कसोटी सामने खेळूनही भारतीय संघात आपलं स्थान पक्के न करू शकलेल्या रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पर्याय नाही हे अनेक वेळा दाखवून दिले आहे. अगदी आयपीएल पासून ते राष्ट्रीय संघासाठी एकदिवसीय सामन्यातील कामगिरी सगळीकडेच त्याने चमकदार कामगिरी केली आहे.\nएकदिवसीय सामने (१५८) कसोटी (२१) आणि आंतरराष्ट्रीय टी२० (६२) असे मिळून रोहितने भारताकडून एकूण २४१ सामने खेळले आहेत. यात रोहितने ३९.३२च्या सरासरीने एकूण ७९८३ धावा केल्या आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावा करण्यासाठी फक्त १७ धावांची गरज आहे.\nत्याने येत्या मालिकेत ही कामगिरी केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावा करणारा तो १४वा भारतीय खेळाडू तर जागतिक क्रिकेटमधील १०८वा खेळाडू बनणार आहे.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-doing-absolutely-fine-why-are-people-pointing-him-out-virat-kohli/", "date_download": "2018-08-18T00:56:49Z", "digest": "sha1:A3YDYSNQ5H6E4GQQGIKYI6TC57Y57MXM", "length": 10890, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीच्या टीकाकारांना विराटाचे चोख उत्तर ! -", "raw_content": "\nधोनीच्या टीकाकारांना विराटाचे चोख उत्तर \nधोनीच्या टीकाकारांना विराटाचे चोख उत्तर \n भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी २० सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने एम एस धोनीच्या टीकाकारांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.\nविराटला धोनीबद्दल विचारले असता तो म्हणाला, ” मला समजत नाही कि लोक त्याला लक्ष्य का करतात. जर मी एक फलंदाज म्हणून ३ वेळा अपयशी ठरलो तर मला लोक लक्ष्य लार्णार नाही कारण माझं ३५ पेक्षा जास्त वय नाही.”\nविराट धोनीच्या फिटनेसवर म्हणाला ” धोनी फिट आहे आणि त्याने सर्व फिटनेस चाचण्या यशस्वी पार केल्या आहेत. त्याचेमैदानात सर्व गोष्टीत संघासाठी योगदान असते. त्याने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली फलंदाजी केली होती.”\nतसेच विराटने दुसऱ्या टी २० च्या सामन्याचे उदाहरण देताना म्हणाला, “या मालिकेत त्याला जास्त वेळ फलंदाजी मिळाली नाही. तो ज्या स्थानी खेळायला येतो ते तुम्ही समजून घ्यायला हवे. राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात हार्दिक पांड्यानेही धावा केल्या नव्हत्या तरीही फक्त एकाच व्यक्तीला दोषी कसे धरता. हार्दिकही त्या सामन्यात लवकर बाद झाला होता तरीही एकाच व्यक्तीला लक्ष्य करणे योग्य नाही.”\nदुसऱ्या टी २० सामन्यात धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हाच्या परिस्थीविषयी बोलताना विराट म्हणाला “धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा धावगती आधीच ८.५-९.५ पर्यंत गेली होती. नवीन बॉलने जेव्हा गोलंदाजी चालू होती तशी खेळपट्टी तेव्हा नव्हती. खालच्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या फलंदाजापेक्षा खेळपट्टीवर स्थिर झालेल्या वरच्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या फलंदाजासाठी फलंदाजी करणे सोपे होते. त्या दिवशी आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो त्यावर नंतर खेळ करणे अवघड होती.”\nविराट पुढे म्हणाला ” एक खेळाडू म्हणून आणि संघ व्यवस्थापक म्हणून आम्ही समजू शकतो की कोणत्या परिस्थितीत खेळाडू फलंदाजीसाठी जात आहे. आम्ही लोकांच्या मताने भवानी कुंवा उत्सुक होत नाही कारण ते वेगळ्या दृष्टीने खेळाकडे बघतात. तुम्ही जर मैदानात असाल तर तुम्ही समजू शकता की खेळपट्टी कश्याप्रकारची आहे.”\n“तो जे करत आहे ते योग्य आहे. तो त्याच्या खेळावर कष्ट घेत आहे आणि त्याला त्याची संघातील भूमीका कळते. पण प्रत्येकवेळी सगळं चांगलाच होईल असे नाही. त्याने दिल्लीमध्ये जो षटकार खेचला होता तो सामन्यानंतर झालेल्या शोमध्ये ५ वेळा दाखवण्यात आला आणि आता एका सामन्यात जो चांगला खेळाला नाही म्हणून आपण लगेच त्याच्या निवृत्तीविषयी बोलायला लागलो.”\n“लोकांनी थोडा संयम दाखवायला हवा. तो असा खेळाडू आहे ज्याला क्रिकेट काय आहे हे समजते. तो खूप हुशार आहे आणि त्याला त्याच्या खेळाविषयी आणि फिटनेसविषयी माहित आहे. मला नाही वाटत त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला त्याच्याविषयी निर्णय घ्यायचा अधिकार आहे”\nकाल भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला होता. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे ८ षटकांचाच करण्यात आला होता.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/records-tumble-as-amla-de-kock-lead-sa-prance-in-kimberley/", "date_download": "2018-08-18T00:56:52Z", "digest": "sha1:CUXAY7QNH6JDYZ3QYR2NLWWJDGZG6SB2", "length": 10785, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप ५: अमला आणि डीकॉकने मोडले सचिन विराटचे हे विक्रम -", "raw_content": "\nटॉप ५: अमला आणि डीकॉकने मोडले सचिन विराटचे हे विक्रम\nटॉप ५: अमला आणि डीकॉकने मोडले सचिन विराटचे हे विक्रम\nदक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १० विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दोन्हीही सलामीवीरांनी शतके झळकावली.\nहाशिम अमलाने ११२ चेंडूत ११० धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने १४५ चेंडूत १६८ धावा केल्या. या दोघांनी २८२ धावांची भागीदारी रचली. त्याचबरोबर त्यांनी वनडेत काही विक्रमही केले.\nहाशिम अमला आणि क्विंटन डी कॉकने केलेले हे विक्रम:\n– एकही बळी न गमावता सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग. दक्षिण आफ्रिकेला २७९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांनी मागच्या वर्षी इंग्लंडने श्रीलंके विरुद्ध केलेल्या २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम मोडला.\n-दक्षिण आफ्रिकेसाठी २८२ धावांची सर्वाधिक सलामीची भागीदारी. या आधी जेसन रॉय आणि अॅलेक्स हेल्स यांनी २५६ धावांची भागीदारी केली होती. क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सलामीची भागीदारी सनथ जयसूर्या आणि उपुल थरंगा यांच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंड विरुद्ध २००६ मध्ये २८६ धावांची भागीदारी केली होती.\n-८६ डावात डी कॉकचे १३ वे शतक. त्यांने विराटची बरोबरी केली आहे. जलद १३ शतके करण्याच्या यादीत आता हे दोघे दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर अजूनही अमलाच अव्वल स्थानी कायम आहे त्याने ८३ डावात हा विक्रम केला होता.\n-हाशिम अमलाने १५४ डावात २६ वे शतक केले. हे शतक करताना त्याने विराटचा जलद २६ शतके करण्याचा विक्रम मोडला. विराटने १६६ डावात २६ शतके केली होती.\n-हाशिम अमला आणि डिकॉक यांच्या भागीदारीने ३६६४ धावा केल्या आहेत. वनडेत दक्षिण आफ्रिकेकडून या जोडीच्या या सर्वाधिक धावा. त्यांनी हर्षल गिब्स आणि ग्रामी स्मिथ या जोडीच्या ३६०७ धावांचा विक्रम मोडला. त्याचबरोबर क्रिकेट इतिहासात जोडीच्या सर्वाधिक धावांच्या यादीत ७७ व्या स्थानी.\n-हाशिम अमला आणि डिकॉक यांनी एकाच सामन्यात दोघांनीही सर्वाधिक शतक करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची बरोबरी केली. यांनी चौथ्यांदा अशी कामगिरी केली. या यादीत अमला आणि एबी डीविलिअर्स ५ शतकांसह अव्वल स्थानी आहेत.\nया सामन्यात झालेले आणखी काही विक्रम:\n-शाकिब अल हसनचा वनडेत ५००० धावा आणि २०० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या ५ खेळाडूंमध्ये समावेश. या यादीत सनथ जयसूर्या, जॅक कॅलिस, शाहिद आफ्रिदी आणि अब्दुल रझाकचा समावेश.\n– तमिम इक्बालनंतर शाकिब अल हसन बांगलादेशचा दुसरा ५००० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज. तमिम इक्बालच्या ५७४३ धावा तर शाकिब अल हसनच्या ५०१२ धावा.\n-दक्षिण आफ्रिकेकेविरुद्ध बांगलादेश फलंदाजाकडून पहिले शतक. मुस्तफिजूर रहीमने केले नाबाद ११० धावा. या आधी सौम्या सरकारच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक ९० धावा होत्या.\n– डेव्हिड मिलर क्रिकेट इतिहासातील ३ रा खेळाडू ज्याने १०० वनडे सामने खेळूनही कसोटीत पदार्पण केले नाही. याआधी रोहित शर्माने १०८ वनडेनंतर कसोटी पदार्पण केले तर किरॉन पोलार्डने १०१ वनडेनंतरही एकही कसोटी सामना खेळला नाही.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-income-source-ankush-patil-modern-farming-107892", "date_download": "2018-08-18T01:29:07Z", "digest": "sha1:OF46A7WHP2UCMTLFBPM7C4GLQCJFEF2C", "length": 20216, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news income source ankush patil modern farming उत्पन्नाचे स्रोत वाढवणारी एकात्मिक, आधुनिक शेती | eSakal", "raw_content": "\nउत्पन्नाचे स्रोत वाढवणारी एकात्मिक, आधुनिक शेती\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nधुळे जिल्ह्यातील घोडसगाव (ता. शिरपूर) येथील पाटील बंधूंनी विविध फळपिके, त्यास पोल्ट्रीच्या करार शेतीची जोड व अलीकडेच शेडनेट तंत्राचा वापर, असे शेतीत वैविध्य ठेवले आहे. उच्चशिक्षित आणि एकत्रित कुटुंबपद्धती हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवत ठेवले तर शेती फायद्यात राहू शकते, हेच त्यांच्याकडून शिकण्यास मिळते.\nधुळे जिल्ह्यातील घोडसगाव (ता. शिरपूर) येथील पाटील बंधूंनी विविध फळपिके, त्यास पोल्ट्रीच्या करार शेतीची जोड व अलीकडेच शेडनेट तंत्राचा वापर, असे शेतीत वैविध्य ठेवले आहे. उच्चशिक्षित आणि एकत्रित कुटुंबपद्धती हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवत ठेवले तर शेती फायद्यात राहू शकते, हेच त्यांच्याकडून शिकण्यास मिळते.\nघोडसगाव (ता. शिरपूर, जि. धुळे) हे सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव अनेर नदीकाठी वसले आहे. गावाची शेती काळी कसदार, मुबलक जलसाठे असलेली आहे. गावाकडे जातानाच केळीच्या बागा व उसाची मोठी शेती नजरेस पडते. पूर्वहंगामी कापसाचे पीक घेणारे चांगले शेतकरीही या भागात आहेत.\nतिघा पाटील बंधूंची शेती\nघोडसगावातील तिघा पाटील बंधूंची सुमारे ३० एकर शेती आहे. यातील मनमोहन कला शाखेतील, अंकुश विज्ञान शाखेतील पदवीधारक आहेत. ते पूर्णवेळ शेती पाहतात. कुणाल यांनी ‘आयटीआय’चे शिक्षण घेतले आहे. ते बोराडी (ता. शिरपूर) येथे संस्थेत तंत्रज्ञ आहेत. दररोज सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर नोकरीसाठी जावे लागत असले, तरी रोजची सकाळची शेतातील फेरी ते चुकवत नाहीत. सर्वजण मिळून शेतीसंबंधीचे सर्व निर्णय घेतात.\nवडिलांनी सोडली शेतीसाठी नोकरी\nपाटील बंधूंचे वडील प्रताप चिंतामण पाटील मुंबई येथील कंपनीमधील नोकरी सोडून १९८२ मध्ये शेती करण्यासाठीच घरी परतले. तीन भावांची संयुक्त ८० एकर शेती होती. ती प्रताप कसायचे. जुन्या विहिरी सिंचनासाठी होत्या. केळी व उसाचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन ते घ्यायचे. प्रताप यांचे बंधू गुलाब मुंबईत प्राध्यापक, बंधू मुरलीधर खत कंपनीत तर तिसरे बंधू रामरतन अन्न व नागरी पुरवठा विभागात कार्यरत होते. अर्थातच त्यांचे उच्चशिक्षित कुटुंब आहे. शेतीशी त्यांनी आपली नाळ मात्र कायम जपली आहे. विभागणीनंतर प्रताप यांच्या वाट्याला ३० एकर शेती आली. त्यासाठी दोन कूपनलिका आहेत.\nकेळीची पारंपरिक शेती बदलून उतिसंवर्धित रोपे व सूक्ष्म सिंचनाचा अवलंब\nमागील ८-१० वर्षांपासून या पिकातील अनुभव. कांदेबहर घेतात. एकरी ७५ हजारांपर्यंत खर्च.\nप्रत्येक झाडाच्या घडाची रास २४ किलोपर्यंत भरते.\n१० एकर क्षेत्र आहे. त्याचे एकरी ४५ ते ५० टन उत्पादन मिळते.\nपपईची मल्चिंग पद्धतीने दरवर्षी फेब्रुवारीत लागवड असते. पपईचे रोप चांगले ‘सेट’ झाल्यावर फेब्रुवारीत त्यात कलिंगडाचे आंतरपीक घेतले जाते. त्यातून मुख्य पिकाचा सुमारे ५० टक्के खर्च कमी होतो.\nपाच वर्षांपूर्वी नामथे शिवारात शेतातच एका बाजूला पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. दीड एकरांत शेड व मजुरांची निवासस्थाने आहेत. नियमित व हमीचा पैसा मिळावा हा विचार या व्यवसायामागे होता. सुमारे पाच हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. शेड उभारणीसाठी दहा लाख रुपये खर्च आला. हैदराबाद येथील एका कंपनीसोबत ब्रॉयलर पक्ष्यांच्या संगोपनाचा करार केला आहे.\nपक्षी, खाद्य व उपचारसेवा कंपनी पुरवते. सुमारे ४० दिवस संगोपन करून पक्षी कंपनीला दिला जातो. एक कर्मचारी पोल्ट्रीसाठी नियुक्त केला असून, तो वर्षभर संगोपन व सफाईची जबाबदारी पार पाडतो. पोल्ट्रीमध्ये दर दीड महिन्यानी उत्पन्न येते. नफ्याचे प्रमाण हिवाळ्यात अधिक तर त्यानंतर ते पावसाळ्यात मिळते. उन्हाळ्यात तुलनेने नफा कमी मिळतो. पाच रुपये प्रतिकिलो या दराने पक्ष्यांची विक्री केली जाते.\nपूर्वी पाटील बंधूंची शेती पारंपरिक होती. पट पद्धतीने सिंचन, केळीसाठी कंदांची लागवड होती. नगदी पिकांचा पैसा वर्षभरानंतर मिळायचा. मग पुढचे नियोजन व्हायचे. अशात नवे तंत्रज्ञान, संकल्पना राबवायला उशीर व्हायचा.\nसुधारित तंत्राचा अवलंब करताना या बंधूंना नाशिक येथील आपल्या अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानुसार बदल करण्यास व नवे तंत्रज्ञान वापरण्यास सुरवात केली.\nसुमारे ९० गुंठ्यांत दोन वर्षांपूर्वी शेडनेटमध्ये ढोबळी मिरची\nशेड उभारण्यासाठी मोठी जोखीम उचलून बॅंकेकडून कर्ज घेतले. त्यासाठी किमान ४० लाख रुपये खर्च आला. त्यास शासनाकडून अनुदान अद्याप मिळायचे आहे. शेडनेटमध्ये १० मजूर वर्षभर काम करतात.\nमागील वर्षीच प्रथम खरिपात प्रयोग केला. मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, गुजरातमधील सुरत तसेच मुंबईच्या व्यापाऱ्यांनी विक्री केली. हिवाळ्यात ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळाला. तर किमान २० तर कमाल ७० रुपये दर राहिला.\nलागवड बेडवर. बेडची उंची दीड फूट. दोन बेडमधील अंतर पाच फूट. एका बेडवर दोन ओळी असून, प्रत्येकी सव्वा फूट अंतरावर लागवड. दोन लॅटरल्स सिंचनासाठी.\nजमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकरी चार ट्रॉली कोंबडीखत व शेणखताचा वापर\nशेडनेट व पोल्ट्रीसाठी विजेची स्वतंत्र व्यवस्था सिंगल फेज यंत्रणेच्या माध्यमातून केली. पक्ष्यांचे संगोपन व शेडनेटमधील कामांसाठी ही वीज उपयोगी पडते. शेडनेटमधील कमी अश्‍वशक्तीचे पंपही सिंगल फेजवर चालविले जातात.\nआगामी काळात पाच हजार पक्ष्यांचे आणखी एक शेड, वीस म्हशींचा गोठा व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायचा मानस आहे.\nदररोज पैसे मिळाले पाहिजेत व कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळावे या विचाराने शेतीचे नियोजन\n- अंकुश पाटील, ९४२१६१६९८८\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/make-cashless-political-parties-23346", "date_download": "2018-08-18T01:41:05Z", "digest": "sha1:6SAO3YG3JVKMZH7YD3LHTYUXWXRLOXJO", "length": 16478, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Make cashless political parties राजकीय पक्षांच्या देणग्याही कॅशलेस करा - डॉ. फोर्ब्ज | eSakal", "raw_content": "\nराजकीय पक्षांच्या देणग्याही कॅशलेस करा - डॉ. फोर्ब्ज\nगुरुवार, 29 डिसेंबर 2016\nऔरंगाबाद - \"\"विमुद्रीकरणानंतर संपूर्ण देशात कॅशलेस व्यवहारावर भर दिला जात आहे. त्याच धर्तीवर राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्येही कॅशलेस व्यवहार अवंलबिला जावा. वीस हजारांची मर्यादा हटविण्यात येऊन प्रत्येक देणगी आणि देणगीदाराची माहिती जाहीर केली जावी. देणगीच्या व्यवहारात पारदर्शकता आणली जावी,'' असे मत \"कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री' या उद्योग क्षेत्रातील शिखर संघटनेचे (सीआयआय) राष्ट्रीय अध्यक्ष नौशाद फोर्ब्ज यांनी व्यक्त केले.\nऔरंगाबाद - \"\"विमुद्रीकरणानंतर संपूर्ण देशात कॅशलेस व्यवहारावर भर दिला जात आहे. त्याच धर्तीवर राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्येही कॅशलेस व्यवहार अवंलबिला जावा. वीस हजारांची मर्यादा हटविण्यात येऊन प्रत्येक देणगी आणि देणगीदाराची माहिती जाहीर केली जावी. देणगीच्या व्यवहारात पारदर्शकता आणली जावी,'' असे मत \"कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री' या उद्योग क्षेत्रातील शिखर संघटनेचे (सीआयआय) राष्ट्रीय अध्यक्ष नौशाद फोर्ब्ज यांनी व्यक्त केले.\nऔरंगाबादेत बुधवारी \"सीआयआय'च्या सदस्यांसह इंडियन वुमन नेटवर्कच्या सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना त्यांनी विमुद्रीकरण, काळ्या पैशांच्या बाबतीत \"सीआयआय'ची भूमिका जाहीर केली. \"सीआयआय'ने सुरवातीपासूनच विमुद्रीकरणाचे स्वागत केले आहे. विमुद्रीकरणाचा फायदा दीर्घकालीन असेल, असे आम्हाला वाटते. व्यवहारातून 86 टक्के चलन वापस घेण्यात आल्याने त्याचा परिणाम निश्‍चित जाणवला. मात्र हा परिणाम मर्यादित राहिला, असे डॉ. फोर्ब्ज म्हणाले.\nकाळ्या पैशाचा शोध घेणे हे सर्वांसमोर आव्हान आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, \"\"हा विषय योग्य पद्धतीने हाताळला जावा. सर्वप्रथम म्हणजे राजकीय पक्षांना आणि राजकारण्यांना मिळणाऱ्या देणगींवर लक्ष दिले गेले पाहिजे. बांधकाम क्षेत्रात (रिअल इस्टेट) काळ्या पैशाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत असते. मुद्रांक शुल्क टाळण्यासाठी रोखीत व्यवहार करून कागदावर कमी व्यवहार दाखविला जातो. त्याकरिता केंद्र सरकारने संपूर्ण देशात एकसमान मुद्रांक शुल्क आकारावे. साधारणतः एक ते दोन टक्के मुद्रांक शुल्क भरण्याकडे लोकांचा कल असल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर कर जमा करता येईल.''\nव्यवहारातील चलन तुटवडा कमी व्हावा याकरिता काही पावले उचलणे गरजेचे आहे, असे सांगून डॉ. फोर्ब्ज म्हणाले, की मोठ्या संख्येने नोटा वेळेच्या आत छापून याव्यात, यासाठी विदेशातील छपाईखान्यांची मदत घेतली जावी. दोन हजार रुपयांच्या नोटेचा योग्य वापर व्हावा, याकरिता पाचशे रुपये मूल्यांच्या नोटांची मोठ्या प्रमाणावर छपाई होणे गरजेचे आहे. सोबतच पाचशेच्या नोटा आता सहजतेने आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हायला हव्यात.\nआगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने \"सीआयआय'ने काही उपाययोजनाही सरकारला सुचविल्या आहेत. खासगीकरणाच्या माध्यमातून किती गुंतवणूक अपेक्षित आहे, यासाठी वर्षभराचे वेळापत्रक ठरविले जावे. सार्वजनिक क्षेत्रातील नर्गुंतवणुकीकरणाच्याबाबतीत आराखडा तयार केला जावा. देशभरातील शंभर रेल्वे स्थानकांचा सार्वजनिक- खासगी भागीदारीअंतर्गत विकास केला जावा. रोजगाराच्या संधी वाढवीत असताना दर्जेदार रोजगारनिर्मितीवर भर दिला जावा. कॉर्पोरेट करामध्ये घट करून 18 टक्के केला जावा.''\nआर्थिक वर्षात बदल करू नये\nसरकारने आर्थिक वर्षातील बदलाचा अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. आर्थिक वर्षात बदल केल्यानंतर लक्षणीय फायदा होत असेल किंवा लक्षणीय काही फरक पडत असेल तरच त्यात बदल करण्याच्या मानसिकतेत सरकार आहे. माझ्या मते अद्याप असला कुठलाही निर्णय झालेला नाही. आर्थिक वर्षात बदल करायचा झाल्यास प्रत्येक आस्थापनेला तसा बदल करून घ्यावा लागेल. माझ्या मते आर्थिक वर्षात बदल होणार नाही. किंवा त्यात बदल करूही नये, असे डॉ. फोर्ब्ज यांनी सांगितले.\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nमुंबई - राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश...\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही...\nमहाराष्ट्राला गरज आणखी पावसाची ; दक्षिणेत सर्वाधिक\nनवी दिल्ली : पावसाच्या दमदार, परंतु विस्कळित हजेरीमुळे देशभरातील प्रमुख 91 जलाशयांमध्ये चार टक्‍क्‍यांनी पाणीसाठा वाढला असला तरी महाराष्ट्रासह...\n'यूपीए' काळातच विकासदर अधिक\nनवी दिल्ली : केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या आधारे कॉंग्रेसने मोदी सरकारच्या आर्थिक प्रगतीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/zp-electricity-bill-arrears-help-414-rupees-108545", "date_download": "2018-08-18T01:29:19Z", "digest": "sha1:CXAAVMJBGO6ZKP4XZ4JLQLSYV7CFQBCL", "length": 13355, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp electricity bill arrears help 414 rupees थकबाकी हजारोंची, मदत ४१४ रुपयांची! | eSakal", "raw_content": "\nथकबाकी हजारोंची, मदत ४१४ रुपयांची\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nनागपूर - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वीजबिलाची थकबाकी भरण्याच्या मुद्यावरून प्रशासनाकडून शाळांची अक्षरश: थट्टा करण्यात येत असल्याचा प्रकार पुढे आला. प्रत्येक शाळेचे हजारो रुपयांचे विजेचे बिल थकीत असताना प्रत्येक शाळेला ४१४ रुपयांची मदत करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.\nनागपूर - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वीजबिलाची थकबाकी भरण्याच्या मुद्यावरून प्रशासनाकडून शाळांची अक्षरश: थट्टा करण्यात येत असल्याचा प्रकार पुढे आला. प्रत्येक शाळेचे हजारो रुपयांचे विजेचे बिल थकीत असताना प्रत्येक शाळेला ४१४ रुपयांची मदत करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.\nजिल्हा परिषदेअंतर्गत २४१ शाळांमधील विद्युत जोडणी महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून खंडित केली होती. दरम्यान, यासंदर्भात बराच गाजावाजा झाला होता. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वीजबिल भरण्यासाठी शाळांना प्रशासनाकडून कुठलाच निधी दिलेला नाही. शिक्षक व मुख्याध्यापक आपल्या खिशातून पैसे देऊन बिल भरायचे. मात्र, आता वारंवार शिक्षक आपल्या खिशातून पैसे देणार कसे, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे जवळपास चारशे शाळांमधील वीजपुरवठा खंडित आहे. या शाळांच्या बिलापोटी २० लाखांची थकबाकी आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून त्या थकबाकीपोटी केवळ एक लाखाचा निधी मंजूर केला. हा निधी तब्बल वर्षभरानंतर २४१ शाळांना समप्रमाणात वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो रुपये थकबाकी असणाऱ्या शाळांना केवळ ४१४ रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे. एवढ्या कमी रकमेतून विद्युत बिलाची थकबाकी कशी भरायची, असा प्रश्‍न मुख्याध्यापकांना सतावत आहे. तर जिल्हा परिषद प्रशासनातील कोणत्या अर्थशास्त्राने हा शोध लावला, असा प्रश्‍न शाळा व्यवस्थापन समितीकडून विचारला जात आहे. या प्रकाराने शाळेची वीजजोडणी पूर्ववत होणार नाही. एकीकडे जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. टीव्ही आणि इतर उपकरणे देण्यात येणार आहे. मात्र, शाळेत विद्युत जोडणीच नसताना, या उपकरणे धूळखात पडून राहतील.\nएवढ्या तोकड्या रकमेतून कोणत्याही शाळेची विद्युत थकबाकी भरली जाणार नाही. त्यामुळे २४१ शाळांची विद्युत जोडणी पूर्ववत करण्यासाठी या निधीचा अजिबात उपयोग होणार नाही. एकतर हा निधी केवळ व्याजात जाईल किंवा शाळांच्या खात्यात तसाच पडून राहील. त्यामुळे या निधीत वाढ करण्याची गरज आहे.\n- अनिल नासरे, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच...\nभोकरदनमध्ये नदीत शेतकरी गेला वाहून\nकेदारखेडा (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यात गुरुवारी (ता. 16) झालेल्या पावसामुळे गिरिजा नदीला मोठ्या...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/editorial-details.php?id=105&s=india", "date_download": "2018-08-18T00:27:27Z", "digest": "sha1:NWIC43F5QSJPEVIWXIJI3WNRCDVGVTYO", "length": 14517, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. कविता बोलतील तेच आठवले, अशी टिप्पणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर हास्यफवारे उडाले. एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांची ही टिपण्णी रामदास आठवले केवळ कविताच बोलतात. त्यांच्याकडे गांभिर्य नाही. असे त्यांना अप्रत्यक्षरित्या सांगायचे आहे. लढाऊ असलेला हा पँथर मांजर कधी झाला हे कळलेच नाही. म्हणजेच आठवले यांचा मेणाचा पुतळा उभा करुन ब्राह्मणांसाठी आठवले केवळ पुतळाच कारण पुतळा हा काही बोलत नाही. तशीच भूमिका आठवलेंची राहिली आहे.\nरामदास आठवले म्हणजे एकेकाळचा लढाऊ पँथर नेता. आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. सत्तेत सहभागी झाल्याने आता ते मेणासारखे मऊ झाले आहेत. त्यामुळेच आता त्यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. आठवले हे संघर्षांतून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांच्या जे पोटात असते तेच ओठात असते. मात्र लढाऊ पँथर असलेल्या या नेत्याचे मांजर कधी झाले हे समजलेच नाही. कारण सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. ज्या मुशीतून ते तयार झाले त्याची नाळ त्यांनी तोडली आणि विषमतावादी विचारधारा असलेल्या भाजपसारख्या ब्राह्मणी पक्षाचे कमळ फुलविण्यात ते मग्न झाले.\nआठवलेंनी जरुर संघर्ष केला परंतु चुकीच्या निर्णयामुळे हा संघर्ष पाण्यात गेला आहे. पँथरच्या कालखंडात पद्मश्री नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि.पवार, रामदास आठवले यांच्यासारखे अनेक नेतृत्व पुढे आले. एससी समुदायावर झालेल्या अन्यायाविरोधात पँथर पेटून उठत होते. त्यावेळी शिवसेना आणि पँथरचा मोठा संघर्षही झाला होता. एका सघर्षशील नेतृत्वाला पुढे आणण्याचे काम शरद पवार यांनी केले. त्यांच्या मंत्री मंडळात त्यांना समाजकल्याणमंत्री पद मिळाले. त्यानंतर आठवले यांनी मागे वळून पाहिलेच नाही.\nपवारांशी घरोबा असतानाच आठवले यांनी आपली राजकीय भूमिका बदलली आणि शिवसेना भाजपच्या कंपुत ते कधी दाखल झाले हे कळलेच नाही. शिवसेना भाजपच्या कंपुत आणण्यात भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांचा हातभार होता. कॉंग्रेसने त्यांना मंत्रीपद नाकारले. म्हणून त्यांचा शिवसेना-भाजप या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षांकडे कल वाढला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती फिस्कटली. आठवले यांनी भाजपच्या कळपात जाणे पसंत केले. त्याची पोचपावतीम्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना समाजकल्याण राज्यमंत्री पदाचे हाडूक चघळायला दिले. तसे म्हटले तर राज्यमंत्री पदाला काहीच पॉवर नसते. हे पद केवळ नामधारी असते.\nभाजप बरोबर सत्तेचा सारीपाट मांडल्यानंतर आठवलेंचा पँथर जागचा हललाच नाही. या पँथरचा पूर्णपणे मांजर झाला. पर्याप्त प्रतिनिधित्व (आरक्षण) मोदी सरकारकडून संपविले जात नाही. त्याचबरोबर आर्थिक निकषावर आरक्षण दिले गेले पाहिजे, अशा तर्‍हेचे आठवले यांनी वक्तव्य केले. परस्परविरोधी विचारधारा असतानाही त्यांनी भाजपजवळ मांडवली केली. यातून आठवले यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट होते.\nआठवलेंना पंढरपूर लोकसभा मतदार संघातून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. त्यावेळचा तो किस्सा आम्हाला फार आठवतो. त्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी होते. जोशी यांनी आठवले यांना आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली. त्यावेळी आठवले यांनी कुठलेही अभ्यासपूर्ण विचार न मांडता त्यांनी लोकसभेत कविता म्हणायला सुरुवात केली. कविता करताच आठवले यांना जोशी म्हणाले, आठवलेजी ही लोकसभा आहे. इथे कविता करु नका, असे बजावले. असा दट्टा पडूनही कविता करणे त्यांनी सोडून दिलेले नाही.\nआता तर भाजपमधील ब्राह्मणांनी आठवले यांचा मेणाचा पुतळा उभा करुन तुम्ही पुतळाच आहात, असा अप्रत्यक्षरित्या संदेश दिला आहे. कारण पुतळा हा काही बोलत नाही. तो फक्त एखाद्या व्यक्तीचे अबोल प्रतिनिधित्व करतो. मेणाच्या पुतळ्यात अडकवून आठवले यांना वैचारिक दृष्टी मिळू नये म्हणून ही चाल खेळण्यात आली आहे. आठवले सत्तेच्या सारीपाटात सर्वच विसरले. महापुरुषांचा संघर्ष काय असतो याची जाणीव न ठेवता पॉवर नसलेल्या राज्यमंत्री पदासाठी एवढे व्याकूळ होताना आठवले यांना पाहिलेले आहे. सत्ता म्हणजे सर्वस्व नाही. तर आपली मानसिक गुलामगिरी जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत त्या सत्तेला काहीही अर्थ नाही.\nधड आठवलेंचे आणि डोके ब्राह्मणांचे असेल तर ते काय कामाचे राज्यमंत्रीपद हे ब्राह्मणांनी दिले आहे. त्यामुळे ब्राह्मण सांगतील त्यानुसार आठवले यांना वागावे लागेल. कारण ते नामनिर्देशित आहेत. याचा अर्थ आठवले यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nधनगर आरक्षणाची वाट बिकटच\nदूध उद्योग सापडला संकटात\n‘हिणकस आहारामुळे मी ऑलिम्पिक पदक गमावले’\nभांडुपमध्ये १६ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा\nकथित स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या जीवनात अंधार..\nवेगळ्या धर्माचा दर्जा मागणीसाठी\nयोगी सरकारचा नामांतरणाचा सपाटा\nमुख्यमंत्र्यांचा सनातन संस्थेला अप्रत्यक्ष पाठिंबा\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य�\nलंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली\nशरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार\nएससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही\nभगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही \n११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत�\nटीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी\nभाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू�\nयोजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Pula-Deshpande-Stories.html", "date_download": "2018-08-18T00:20:11Z", "digest": "sha1:5YEC34J3T5CMNYNOEQNECP4W4PURDUBD", "length": 15173, "nlines": 44, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "जपानी खाणावळ.. पु. ल . देशपांडे यांचा एक अप्रतिम लेख Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अप्रतिम कथा / जपानी खाणावळ.. पु. ल . देशपांडे यांचा एक अप्रतिम लेख\nजपानी खाणावळ.. पु. ल . देशपांडे यांचा एक अप्रतिम लेख\nत्या रात्री जपानी खाणावळ म्हणजे काय ते मी प्रथम पाहिले. जपानी भाषेत तसल्या खाणावळींना रियोकान म्हणतात. एका टुमदार लाकडी घरात आम्ही शिरलो. दारातच पाचसहा बायका आमच्या स्वागताला उभ्या होत्या. त्यांनी कमरेत वाकूनवाकून आमचे जपानी स्वागत केले. त्यांच्यापैकी एकीने चटकन पुढे होऊन माझ्या बुटांचे बंद सोडवले आणी सपाता दिल्या. मग दुसरीने त्या लाकडी घरातल्या भुलभुलैयासारख्या ओसऱ्यांमधून एका चौकटीपुढे उभे केले. तिसरीने चौकट सरकवली. आत जपानी दिवाणखाणा होता. सुंदर ततामी पसरलेल्या. मध्यावरच एक काळाभोर लाकडी चौरंग मांडला होता. बसायला भोवताली पातळ उशा होत्या. कोपऱ्यात तोकोनोमा. तिथे सुंदर पुष्परचना. आम्ही चटयांवर मांड्या घालून बसलो. त्या खाणावळीणबाईंनी माझा कोट काढला.\nइतक्यात बांबूच्या, होडीच्या आकाराच्या छोट्या छोट्या ट्रेजमधून सुगंधीत पाण्याने भिजलेले टुवाल घेऊन एक बाई आली. तिने माझे तोंड पुसण्यापूर्वी मीच चटकन तोंड पुसून टाकले. आणि दिवसभर चालून अंग आंबले होते म्हणून बसल्या बसल्या जरासे हातपाय ताणले. लगेच त्या जपानी दासीने माझे खांदे चेपायला सुरूवात केली. आमचे कुटुंब जरासे चपापले. मीही नाही म्हटले तरी गोरामोराच झालो. (माझ्या अंगभूत वर्णाला जितके गोरेमोरे होता येईल तितकाच) काय बोलावे ते कळेना. एकीलाही जपानीखेरीज दुसरी भाषा येत असेल तर शपथ) काय बोलावे ते कळेना. एकीलाही जपानीखेरीज दुसरी भाषा येत असेल तर शपथ त्या खाणावळीत उत्तम चिनी जेवण मिळत होते, याची खात्री करूनच तिथे गेलो होतो. पण हे आतिथ्य कसे आवरावे ते कळेना.\nत्या बाया मधूनच पाय चेपायच्या. सिगरेट काढीपर्यंत काडी पेटवून धरायच्या. द्वारकाधीशाच्या अंतःपुरात सुदामदेवाचे त्या बायांनी कसे हाल केले असतील ह्याची कल्पना आली. तरी सुदामदेव तिथे एकटाच गेला होता. मी ह्या स्त्रिराज्यात सहकुटुंब सापडलो होतो. हळूहळू खाद्यपदार्थ आले. साकेचे पेले भरले. जेवणातल्या तीनचार कोर्सेसनंतर एका परिचारीकेने हळूच समोरची ती चौकटीचौकटीची भिंत सरकवली आणि पुढले दृश्य पाहून माझा घास हातातच राहिला. पुन्हा एकदा सौंदर्याचा अनपेक्षित धक्का देण्याचा जपानी स्वभावाचा प्रत्यय आला. समोर एक चिमुकले दगडी उद्यान होते. त्यातून एक चिमणा झरा खळखळत होता.\nपलीकडून पुलासारखी गॅलरी गेली होती. बहालावर ओळीने जपानी आकाशकंदिलासारखे दिवे टांगले होते. त्यांच्या मंद प्रकाशात तो झरा चमकत होता. आणि सतारीचा झाला वाजावा तसा स्वर चालला होता. पलिकडून कुठूनतरी सामिसेनवर गीत वाजत होते. (सुदैवाने कोणी गात मात्र नव्हते.) चौरंगावर चिनी सुरस सुरसुधा रांधियली होती. त्या दृश्याला स्वरांची आणि जपानीणबाई बाई लडिवाळपणा करीत होत्या. क्योटोतल्या त्या जपानी खाणावळीतली रात्र बोरकरांच्या जपानी रमलाच्या रात्रीची याद `जंबिया मधाचा मारि काळजात' रियोकान सोडताना त्या दासीने पुन्हा बूटाचे बंद बांधले. आणि सगळ्याजणींचा ताफा रांगेत उभा राहून दहा दहा वेळा वाकून म्हणाला \"सायोना~~रा------सायोना~~रा---' रियोकान सोडताना त्या दासीने पुन्हा बूटाचे बंद बांधले. आणि सगळ्याजणींचा ताफा रांगेत उभा राहून दहा दहा वेळा वाकून म्हणाला \"सायोना~~रा------सायोना~~रा---\" छे जपानी बायकांचा सायोनारा छातीचे ठोके थांबवतो\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=104&bkid=445", "date_download": "2018-08-18T01:16:00Z", "digest": "sha1:D47U3DLHXQA3BON7ZGCEXNDG5DBGG3MY", "length": 2314, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : विविधा ही वसुंधरा\nName of Author : जगदीश अभ्यंकर\nआपली पृथ्वी ही विविधतेने नटलेली आहे. प्राणी, पक्षी, झाडे, पाने, फळे, फुले, कीटक, जलचर, यांचे विविध आकार, रंग, प्रत्येकाची फळण्या-फुलण्याची प्रक्रिया निसर्ग-नियमानुसार सर्वकाही घडायला हवे. प्रत्येकाला आपले जीवन स्वच्छंदतेने जगता यावे हा सृष्टीनियम आहे. मानवप्राणी मात्र या सर्वांवर कुरघोडी करायला निघालाय. डोंगर फोडणे, झाडे तोडणे, प्राण्यांची शिकार, रासायनिक कारखाने, सिमेंटच्या घरांची बेसुमार वाढ, यामुळे सर्वांचीच वाटचाल धोक्याच्या वळणाकडे होत आहे. हे सर्व आता थांबवायलाच हवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Nilesh-Rane-Got-Angry.html", "date_download": "2018-08-18T00:22:33Z", "digest": "sha1:CERAIWX5DORH7QSKL2VQJUWALDRLAAXU", "length": 12788, "nlines": 45, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "पवार आडनाव काढा ,बारामतीत कुत्रासुद्धा विचारणार नाही - निलेश राणे Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / राजकारण / राजकीय / पवार आडनाव काढा ,बारामतीत कुत्रासुद्धा विचारणार नाही - निलेश राणे\nपवार आडनाव काढा ,बारामतीत कुत्रासुद्धा विचारणार नाही - निलेश राणे\nJanuary 24, 2018 राजकारण, राजकीय\nअजित पवार यांनी केलेली टीका ही निलेश राणे यांच्या चांगल्याच जिव्हारी लागली आहे असे दिसत आहे . त्यामुळे निलेश राणे यांनी ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे .\nहल्लाबोल यात्रे निमित्त अजित पवार हे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले होते . शनिवारी त्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली होती . त्यानंतर नारायण राणे यांचा चांगलाच समाचार घेतला . आगीतून निघून फुफाट्यात पडावे अशी अवस्था राणेंची झाली आहे . भाजपचं निवडणूक चिन्ह बदलून गाजर ठेवावे असा टोला लगावला होता . या सभेत पुढे त्यांनी नारायण राणे यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती . ते बोलले कि माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका मला मंत्री करा असे म्हणत ते मंत्रिमंडळात प्रवेशाची वाट बघत बघत हताश झाले .\nस्व.आर आर पाटील खासगीत सांगायचे अजित पवार ग्रह खात्यासारख कठीण खात कधीच नाही घेणार त्यांना फक्त मलाई पाहिजे. उपमुखमंत्री असून सुद्धा ग्रह खात न घेतला पहिला पोकळ माणूस म्हणजे अजित पवार. राणे साहेबाना परत एकेरी भाषेत काही बोललास तर तुझे संध्याकाळचे कार्यक्रम जाहीर कारणार लक्षात ठेव\nही टीका निलेश राणे यांच्या चांगल्याच जिव्हारी लागली . संतप्त निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला आहे . ते म्हणाले कि नारायण राणे यांनी आत्तापर्यंत जेवढी पदे मिळवली ती स्वतःच्या बळावर मिळवली आहेत . तुमच्यासारखी फुकट नाही मिळवली आहेत . तुम्ही तुमच्या नावातून फक्त पवार आडनाव काढा मग बघा बारामतीत तुम्हाला कुत्रादेखील विचारणार नाही . इथून पुढे जर राणे साहेबांना एकेरी नावाने हाक मारली तर तुझे रात्रीचे सर्व कार्यक्रम जगजाहीर करू असा इशारा निलेश राणे यांनी अजित पवार यांना दिला आहे .\nपवार आडनाव काढा ,बारामतीत कुत्रासुद्धा विचारणार नाही - निलेश राणे Reviewed by marathifeed on January 24, 2018 Rating: 5\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/01/UPSC.html", "date_download": "2018-08-18T00:18:57Z", "digest": "sha1:HDKRGDRCWGTL3RG7DOWR6PYQYXJPZHZR", "length": 8034, "nlines": 145, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत 63 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nHome » LATEST JOB » Nokari » UPSC » केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत 63 जागा.\nकेंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत 63 जागा.\nकेंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत UPSC विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 12 जानेवारी, 2017\n* रिक्त पदांची संख्या :- 63\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत 63 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2018-08-18T00:56:28Z", "digest": "sha1:EMMUOCOMNKEBVPVTZZACMF3BSPE36FTI", "length": 19354, "nlines": 102, "source_domain": "mediawatch.info", "title": "हिंदू कट्टर होतोय याला पुरोगामी जबाबदार! | Media Watch", "raw_content": "\nMedia Watch Uncategorized हिंदू कट्टर होतोय याला पुरोगामी जबाबदार\nहिंदू कट्टर होतोय याला पुरोगामी जबाबदार\nहिंदुत्ववाद्यांवर पुरोगामी वा उदारमतवादी लोकांना मात करायची असेल तर त्यांनी आधी हिंदू धर्म, हिंदुत्व आणि हिंदूत्ववाद यांची खिल्ली उडवणे बंद करावे लागेल.\nकोणत्याही धर्माच्या कट्टरतावादापासून वा कडवटतेपासून कुणास परावृत्त करायचे असेल तर त्याचे आधी मतपरिवर्तन होईल यासाठी आधी काम करावे लागते. तसे करण्याऐवजी त्याच्या विचारधारणांची खिल्ली उडवणे सुरु झाले की व्यक्ती अधिक वेगाने कट्टरतावादाकडे झुकू लागतो.\nउदाहरणार्थ – गोमुत्र उपयुक्तता, गोरक्षणवाद या घटकावरून मध्यंतरी देशभरात धुडगूस सुरु असताना बहुतांश पुरोगामी – उदारमतवादी त्यांची टवाळकी करत होते. अशा वेळी या घटकांविषयी मनात आत्मीयता असलेला वर्ग अनपेक्षितपणे कट्टरतावादयांकडे ओढला जातो. कारण त्याच्या धारणा दुखवल्या जातात. अशा वेळी या घटकातील फोलपणा दाखवणाऱ्या विचार – आशयास प्राधान्य द्यायला हवे होते ते झाले नाही. परिणामी धार्मिक उजव्या विचारसरणीच्या लोकांची सरशी होत गेली. किंबहुना यामुळेच कडव्या धार्मिक विचारांच्या संघटना, पक्ष यांचे संगोपन होत गेले. एमआयएमचे अस्तित्वही याच सिद्धांतास अनुसरून वाढत गेले आहे. श्रीरामसेनेपासून ते सनातनपर्यंत आणि मिल्लीपासून ते शिवसूर्यजाळापर्यंतचे अनेक दाखले देता येतील.\nसध्याच्या सरकारच्या हिंदुत्ववादाबद्दलच्या धारणा पक्क्या आहेत. त्यांच्या अनेक राजकीय – प्रशासकीय धोरणांवर लोकांची नाराजी आहे, ही धोरणे मोठ्या प्रमाणावर फसून देखील सरकारला मते देणाऱ्यांची संख्या त्या प्रमाणात अजिबात कमी होताना दिसत नाही याचे मूळ या समस्येत आहे.\nउजव्या विचारसरणीचे तोटे, त्यातला फोलपणा आणि इतिहासाशी त्याची सुयोग्य सांगड घालून वर्तमान बदलताना भविष्यात काय वाताहत होऊ शकते व कशी होऊ शकते हे ठसवणे गरजेचे आहे. तथापि असे विचारपूर्वक व नियोजनपूर्वक कुठे होताना दिसत नाही. कोणत्याही संघटना, पक्षप्रणाली, संस्था या विषयाला अनुसरून अशा पद्धतीचा कालबद्ध आराखडा नेमून त्याबर हुकुम काम करताना दिसत नाहीत. जोवर हे होत नाही तोवर उजव्या विचारसरणीचा पराभव केवळ विकास व प्रगतीच्या मुद्द्यावर होणे नजीकच्या काळात होणे नाही.\nहिंदू म्हणून असलेल्या ओळखीबद्दल तुम्ही तिरस्कार व्यक्त करू लागाल, या ओळखीची खिल्ली उडवू लागाल तर बहुसंख्य समाज अस्वस्थ होतो. काहीसा भयभीतही होतो आणि तो कडव्या लोकांकडे वळतो. हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात बुद्धिवाद्यांकडून होणाऱ्या जोरकस प्रचारामुळे अशीच भावना अल्पसंख्यांकांच्या मनातही निर्माण होते व समस्या गुंतागुंतीची होते. स्वातंत्र चळवळीपासून इंदिरा गांधींपर्यंतच्या काँग्रेसच्या नेत्यांना भारतीय मानसिकतेची नेमकी ओळख होती. अल्पसंख्यांकांच अनुनय सुरू असला, तरी हिंदूंच्या आचारविचारांबद्दल तिरस्काराची भावना नव्हती. महात्मा गांधी हे सनातनी हिंदू होते. राजाजींच्या मुलीशी होणारा देवदासचा विवाह धर्मविरोधी आहे काय, ही समस्या त्यांना भेडसावित होती. कारण गांधी वैश्य तर राजाजी हे ब्राह्मण. हा प्रतिलोम विवाह होता. पण हा विवाह धार्मिक परंपरेनुसार आहे हे लक्ष्मणशास्त्री जोशी व त्यांचे गुरू स्वामी कुवलयानंद यांनी शास्त्राधार काढून दाखवून दिले. लक्ष्मणशास्त्री हे वेदातील आचार्य, पण मार्क्सवादाचा त्यांच्यावर प्रभाव होता व नंतर त्यांनी रॉयवादाची दीक्षा घेतली होती.\nअशा, म्हणजे धर्मनिष्ठ पण परिवर्तनशील व्यक्तींना काँग्रेसने आपल्यात सामावून घेतले होते. ही मंडळी धर्मात राहून धर्मात सुधारणा करीत होती व त्याला काँग्रेसचे पाठबळ होते. याचे अनेक दाखले देता येतात. मात्र पुढे, डाव्या पक्षांच्या प्रभावाखाली, ही परिवर्तनाची परंपरा खंडीत झाली. डाव्या गटांनी हिंदू शास्त्रे, हिंदू तत्वज्ञान यांचा अभ्यास सोडला. पुरोगामी विचारांशी गाठ हिंदूंच्या मूलतत्वांशी घालून लोकांचा दृष्टिकोन बदलण्याऐवजी कडवट आणि चेष्टेखोर टीका करण्यावर भर दिला. दुसरीकडे निवडणूक निष्ठेपायी काँग्रेसने उघड अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू केला. यातून पुरोगामी-उदारमतवादी मूल्यव्यवस्था व बहुसंख्य समाज यांच्यात दरी पडत गेली. “ल्युटेन्स दिल्ली’ व जेएनयूतील पुरोगामी पत्रकारांनी कर्नाटकमधील तरूणांच्या मनात काय खदखदत आहे याचा शोध घ्यावा व हिंदूंच्या भावनांची कदर करावी, असा सल्ला इन्फोसिस’चे माजी संचालक मोहनदास पै यांनी “एनडीटीव्ही’वरील चर्चेत निवडणुकीपूर्वी दिला होता. तो महत्वाचा होता. रिफॉर्मिस्ट लेफ्ट हे व्हिएटनाम युद्धानंतर कल्चरल लेफ्ट झाले व अमेरिकेवरील त्यांचा प्रभाव कमी होत चालला असे लिबरल फिलॉसॉफर रिचर्ड रॉरटी यांनी “अचिव्हिंग अवर कंट्री’* या पुस्तकात म्हटले होते. तसेच भारतात होत आहे. यामुळेच ट्रम्पसारखी व्यक्ती सत्तेवर येईल, असा इशारा त्यांनी १९९८मध्ये दिला होता.\nपुरोगामी – उदारमतवादी धारणांना उजव्या विचारांवर विजय हवा असेल तर आधी त्यांच्यात स्वतःमध्ये परिवर्तन होणे अनिवार्य आहे. अन्यथा येणाऱ्या काळात त्यांचीच खिल्ली उडवली जाणे अधिक कॉमन होत जाईल. परिणामस्वरूप त्यांच्या मतांना लोक गांभीर्याने घेणार नाहीत.\nआपल्याला हेदेखील आवडू शकते \nओबीसींमध्ये ‘गर्व से कहो … ‘ ची लागण उच्च जातींची टोकदार अस्मिता व धार्मिक-जातीय कडवेपणापासून ओबीसी संपूर्णत: नाही…\nधर्माचे धोकादायक राज्य. डॉ. विश्वंभर चौधरी. गांधी होण्याला खूप कष्ट पडतात; मात्र एक…\nबरे झाले, शेषराव बरळ‍ले. - डॉ. कुमार सप्तर्षी असे म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या…\nसनातनला आता तरी चाप लावा 'सनातन संस्था ही 'मानवी बॉम्ब' तयार करणारी संघटना आहे. ही…\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3.html", "date_download": "2018-08-18T00:25:59Z", "digest": "sha1:VLCLDKAF36ZMHAONBVMEKKRGCTH3FBSP", "length": 8396, "nlines": 116, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "बेंगळुरूत दोघांना स्वाइन फ्लूची लागण - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nबेंगळुरूत दोघांना स्वाइन फ्लूची लागण\nबेंगळुरूत दोघांना स्वाइन फ्लूची लागण\nन्यू जर्सी येथून परतलेली एक महिला आणि तिच्या तीन वर्षांच्या बालकाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बारा जूनला ही महिला मुलासह बेंगळुरू विमानतळावर उतरली. या दोघांवर \"राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट डिसीज'मध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण संचालिका उषा वासुनकर यांनी दिली. दरम्यान, याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अन्य तीन संशयित रुग्णांना स्वाइन फ्लू झाला नसल्याचे तपासणीअंती आढळून आले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/8-vegetarian-Bollywood-Stars.html", "date_download": "2018-08-18T00:21:43Z", "digest": "sha1:FVQQFB6H5LXIY2YLWEANJLMSHBVMDYCH", "length": 13205, "nlines": 57, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "तुमचे आवडते ८ बॉलिवूड स्टार आहेत शाकाहारी, जाणून घ्या कोण कोण आहेत यात समाविष्ट ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अभिनेता / चित्रपट / तुमचे आवडते ८ बॉलिवूड स्टार आहेत शाकाहारी, जाणून घ्या कोण कोण आहेत यात समाविष्ट \nतुमचे आवडते ८ बॉलिवूड स्टार आहेत शाकाहारी, जाणून घ्या कोण कोण आहेत यात समाविष्ट \nMarch 24, 2018 अभिनेता, चित्रपट\nबॉलिवूड स्टार असो किंवा सामान्य माणूस प्रत्येकाची आपली खाण्याविषयी वेगळी आवड असते . भारतीय लोकांना तर चटपटीत खायला खूप आवडत . कोणाला शाकाहारी तर कोणाला मांसाहारी आवडत . आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा कलाकारांविषयी सांगणार आहोत जे काळानुसार शाकाहारी होत गेले . तुमचे आवडते कलाकार सांगत आहेत कि त्यांनी मांसाहार का बंद केले . चला मग जाणून घेऊया .\nविद्याचा जन्म तामिळ ब्राम्हण परिवारात झाला आहे . शाकाहारी भोजन केल्याने त्वचा चांगली राहते . त्यामुळे विद्या शाकाहारी भोजन करणे जास्त पसंत करते .\nविद्युत लहानपणापासूनच शाकाहारी नव्हता . वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत भरपूर चिकन मटण खाल्ले आहे . पण त्यानंतर सर्व सोडून तो शुद्ध शाकाहारी बनला . विद्युतच असं म्हणणं आहे कि शाकाहारी खाल्ल्याने तब्येत चांगली राहते .\nअनुष्का शर्माला आपल्या कुत्र्यावर इतके प्रेम आहे कि तिने मांसाहारी खाणे सोडून दिले . कारण तिच्या कुत्र्याला मीटचा दुर्गंध आवडत नाही . बस एवढ्याशा कारणामुळे ती शाकाहारी बनली .\nशाहिद कपूरचे म्हणणे आहे कि शाकाहारी राहिल्याने शरीर जास्त दिवस सुदृढ राहते . याच कारणामुळे शाहिद शाकाहारी आहे .\nनेहाचा प्राण्यांच्या संरक्षणावर विश्वास आहे . याच कारणामुळे नेहा धुपिया ही शाकाहारी आहे .\nअमितजी आज पण एवढ्या ताकदीने काम करत आहेत . त्यामुळे एकच प्रश्न मनात येतो कि यांच्या फिटनेसचा काय गुपित आहे . एकच गुपित आहे कि अमिताभ बच्चन शुद्ध शाकाहारी आहेत .\n२०११ पासून मल्लिकाने मांसाहारी खाणे सोडून दिले . तिचे म्हणणे आहे कि शाकाहारी राहिल्याने माणूस जास्त फिट राहू शकतो .\nआलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात कमी वयात प्रसिद्ध झालेली कलाकार आहे . आलियाने सांगितले कि तिने फिट राहण्यासाठी मांसाहार बंद केले .\nतुमचे आवडते ८ बॉलिवूड स्टार आहेत शाकाहारी, जाणून घ्या कोण कोण आहेत यात समाविष्ट \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s235986", "date_download": "2018-08-18T00:38:28Z", "digest": "sha1:MCA3CN32MF5GCTPDMETQ7EU2N5KI5OKL", "length": 9120, "nlines": 213, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "गुलाब आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली निसर्ग / लँडस्केप\nगुलाब आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Nokia306\nफोन / ब्राउझर: nokian95\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी गुलाब अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2017/03/police_65.html", "date_download": "2018-08-18T00:17:08Z", "digest": "sha1:NRDXO4I2LZABWAKXERAWZNOLMOESGDYC", "length": 7969, "nlines": 149, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण 53 जागा. | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nपोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण 53 जागा.\nपोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण 53 जागा.\nअर्ज करण्याची अंतिम मुदत :- 17 मार्च, 2017\nवेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी\n0 Response to \"पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण 53 जागा.\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n8319", "date_download": "2018-08-18T00:39:13Z", "digest": "sha1:EKQTXKPDHR4QYTMIZMGWTIGBBDI7R7AJ", "length": 8895, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Contra III: The Alien Wars Android खेळ APK - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\nरेटिंग आणि पुनरावलोकने (5)\n100%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 5 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Contra III: The Alien Wars गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/He-Is-Going-To-Bcome-A-Terorist.html", "date_download": "2018-08-18T00:19:48Z", "digest": "sha1:BTFABKSKT5IOR65V23QNYZAQTOE22N4Y", "length": 13821, "nlines": 47, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "बघा का झाला डॉक्टरेट मिळवलेला भारतीय हिजबुल मुजाहिद्दीनचा आतंकवादी ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Viral / बघा का झाला डॉक्टरेट मिळवलेला भारतीय हिजबुल मुजाहिद्दीनचा आतंकवादी \nबघा का झाला डॉक्टरेट मिळवलेला भारतीय हिजबुल मुजाहिद्दीनचा आतंकवादी \nअलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या एका हुशार विद्यार्थ्याने एक अजब प्रकार केला आहे . तो हिजबुल मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे . या विद्यार्थ्यांचे नाव मान्नान वाणी असे आहे . या घटनेची माहिती मिळताच अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीने त्याला महाविद्यालयातून काढून टाकले आहे . मान्नान ज्या हॉस्टेलमध्ये राहत होता त्या हॉस्टेलमध्ये पोलिसांनी छापा मारला . तेव्हा त्यांनी अनेक संशयास्पद गोष्टी जप्त केल्या आहेत . त्यामुळे युनिव्हर्सिटीने पण त्याला कॉलेजमधून काढून टाकले आहे .\nमन्नानचा हातात बंदूक असलेला फोटो होतो आहे व्हायरल\nसध्या मन्नानचा ak-४७ हातात धरलेला फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे . मन्नान वाणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात अप्लाईड जिऑलॉजीमध्ये पीएचडी करत होता . २ जानेवारीपर्यंत तो महाविद्यालयात उपस्थित होता पण नंतर त्याने सोडून दिले . मन्नान वणी हा दक्षिण काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब गावाचा रहिवासी आहे. त्याने अलिगड विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता . एएमयू प्रशासनाने सांगितले की, चौकशीनंतरच सत्य काय आहे हे आम्हाला कळेलच पण मन्नान वणी याच्याविषयी संशयास्पद असं काही ऐकण्यात आलेलं नाही .\nअलिगढ एसएसपीने आपल्या टीमसह एएमयूचे हबीब हॉस्टेलवर छापा मारला होता, जिथे मन्नान राहत होता . सएसपी राजेश कुमार पांडेय म्हणाले कि मन्नानच्या खोलीतील सर्व सामान जप्त करण्यात आले आहे आणि आता पुढील कारवाई सुरु आहे . त्तर प्रदेशच्या एडीजी (कायदा व सुव्यवस्था) आनंद कुमार यांनी सांगितले की, आमहाला फेसबुकवरून काही माहिती मिळाली आहे . पण त्यातून अजून काही निष्कर्ष काढला गेलेला नाही आहे . जो फोटो मिळाला आहे तो खरा आहे कि खोटा यांची पण चौकशी चालू आहे .\nविद्यार्थ्यांचे काय म्हणणे आहे\nजिओलॉजी विभागातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, \"मन्नान हा अभ्यासात खूप हुशार होता. तो 2012 पासून येथे शिकत होता . गेल्या आठवड्यापासून तो कॅम्पसमध्ये दिसत नव्हता . मन्नान वणी अशा प्रकारचा विद्यार्थी अजिबात नव्हता . सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल झाला आहे तो खोटा पण असू शकतो . एएमयूला बदनाम करण्यासाठी मुद्दाम कोणीतरी हे केलं असावं . विभागाचे अधिकारी याबद्दल काहीही बोलण्याचे टाळत आहेत.\nबघा का झाला डॉक्टरेट मिळवलेला भारतीय हिजबुल मुजाहिद्दीनचा आतंकवादी \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v14286", "date_download": "2018-08-18T00:37:56Z", "digest": "sha1:YXKEWLBDIHD5PVXCRXDJ6WCEA7BZQGUD", "length": 8323, "nlines": 222, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Hanju - Tony Kakkar ft. Neha Kakkar व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Hanju - Tony Kakkar ft. Neha Kakkar व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/How-to-choose-mango.html", "date_download": "2018-08-18T00:20:57Z", "digest": "sha1:24KZCD5W4K37CAGK2FQQSPWPNIWL53Y6", "length": 11312, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "कोकणचा हापुस आणि कर्नाटकचा हापुसचा कसा ओळखावा ? आता तरी फसू नका ... Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / कोकण / खाना खजाना / महितीपूर्ण लेख / कोकणचा हापुस आणि कर्नाटकचा हापुसचा कसा ओळखावा आता तरी फसू नका ...\nकोकणचा हापुस आणि कर्नाटकचा हापुसचा कसा ओळखावा आता तरी फसू नका ...\nMarch 23, 2018 कोकण, खाना खजाना, महितीपूर्ण लेख\nबरेच जण विचारतात कोकणचा हापुस आणि कर्नाटकचा हापुसचा कसा ओळखायचा, म्हणून हे फोटो दाखवत आहे. कोकणचा हापुस गडद केसरी रंगाचा असतो तर कर्नाटकचा आंबा हा पिवळ्या रंगाचा असतो. चवीत प्रचंड फरक आहे. कोकणचा हापुस अत्यंत गोड आणि कर्नाटक कमी गोड व तुरकट चवीचा असतो. कोकणच्या हापुसची साल पातळ असते व कर्नाटक हापुसची साल जाड असते. अनेक जण देवगड रत्नागिरी नावाखाली कर्नाटक हापुस विकतात यामुळे महाराष्ट्रातील कोकणच्या हापुसला भाव मिळत नाही व ग्राहकांची ही फसवणुक होते, याकरिता हा फरक दाखविला आहे. आपण आंबा खरेदी करताना असे पडताळून पहा आणि होणारी फसवणूक टाळा..\nतसे पण आजकाल आंबा हा दराने अधिकच असतो त्यात व्यापारी वृत्तीचे अमराठी आणि इतर लोक ह्या व्यवसायामध्ये अधिक प्रमाणामध्ये असल्याने आपली फसवणूक होण्याची शक्यता अधिकच असते. कोकणचा गंध नसलेल्या पुणे-मुंबई सारख्या शहरी लोकांना आंबा बघून तो ओळखता येणे तसे दुरापास्तच \nपण अपेक्षा आहे कि आम्ही सांगितलेल्या ह्या क्लुप्त्या तुमची फसवणूक टाळू शकतील कारण शेवट आपण पैसे मोजतो नाही का \nकोकणचा हापुस आणि कर्नाटकचा हापुसचा कसा ओळखावा \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-08-18T01:29:28Z", "digest": "sha1:XPU5OQVH7MN3PLWD5I6ZKMFQB6IO76AH", "length": 9928, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "दिवाळी | मराठीमाती", "raw_content": "\nआजकाल सेलिब्रेशन साठी कुठलही निमित्त पुरेसं असतं आणि त्यातूनही सेलिब्रेशन म्हटलं की, केक मस्ट आहे. केक म्हणजे डेजर्ट अशी मर्यादित ओळख आता केक ची राहिली नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भूरळ घालणाऱ्या या केकची डिसेंबर महिन्यात भरपूर व्हरायटी दिसते. केक आणि डिसेंबर महिना याचं अतूट नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. नाताळ, नववर्ष, लग्नसराई आणि पर्यायाने येणाऱ्या मॅरेज अ‍ॅनिवर्सरीज या सर्वांच्या सेलीब्रेशनसाठी गरज असते ती केकची. आकर्षक सजावट आणि त्यांची वैविध्यता यामूळे हे केक पाहणे ही नेत्रसूखद अनुभव असतो. बेल्स, सॅन्टा, ख्रिसमस ट्री तसचं क्रीमचा वापर करून बर्फाचा आभास खास सजावट या केक वर करण्यात आली आहे. या केकबरोबर खास ख्रिसमस आणि न्यु ईयर स्पेशल गीफ्ट पॅकही उपलब्ध आहेत. खास डिसेंबर महिन्यासाठी रिच चॉकलेट, चॉकलेट लॉग, सेलिब्रेशन चोको चेरी, मिक्स फ्रूट, न्यू इयर चॉकलेट असे विविध केक बाजारात आले आहेत. रिच चॉकलेट, बॅल्क फॉरेस्ट या केकना जास्त मागणी आहे. सेलिब्रेशन चोको चेरी या नव्याने बाजारात आलेल्या केक मध्ये हॅझल नट चॉकलेट आणि चेरी विथ चेरी हे कॉम्बिनेशन खरचं तोंडाला पाणी आणणारं आहे. या क्रिम केक व्यतिरिक्त प्लेन केकचा ही वेगळाच चाहता वर्ग आहे. यात मावा केक,रम केक, प्लम केक,रिच प्लम केक, चॉकलेट ब्रावनी, मावा केक विथ टुटी फ्रूटी, कॉफी मारवल असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. प्लेन केक मध्ये कॉफी मारवल यंदा बाजारात आलेला नविन केक आहे. या केक मध्ये कॉफी आणि ड्राय फ्रूटचे अफलातून कॉम्बीनेशन आहे. काही ईराणी बेकऱ्यांची प्लेन केक ही खास स्पेशॅलिटी असते. पुर्वी हिंदू धर्मात पाव किंवा केक खाणं निषिध्द होतं. केक वगैरे खाणं म्हणजे बाटले गेल्याची लक्षणे मानली जात. परंतु आता मंगल प्रसंगी केक ही तितकेच गरजेचे झाले आहेत. त्यातूनही एगलेस केकमूळे शाकाहारीही तितकेच आवडीने या केकवर तूटून पडतात.\nनुसतंच डिसेबर महिन्यासाठी नव्हे तर वर्षभरात येणाऱ्या मराठमोळ्या सणांसाठी केक उपलब्ध आहे. दिवाळी, दसरा, रक्षाबंधन याबरोबरच मदर्स डे, फादर्स डे यासरख्या डेज साठी पण वेगवेगळे केक आहेत. वेगवेगळया भावना व्यक्त करण्यासाठीही आता केकची मदत घेतली जाते. सॉरी, थॅक यू, मिस यू, या भावना व्यक्त करणारे आणि आकर्षक सजावट असणारे केक आता तरूणाईची पहिली पंसती ठरू लागले आहेत. पुर्वी वाढदिवस आणि केक असं समीकरण असायचं परंतू आता सेलिब्रेशन म्हणजेच केक असं नवं समीकरण तयार झालं आहे.\nThis entry was posted in ब्लॉग and tagged केक, दसरा, दिवाळी, नववर्ष, नाताळ, फादर्स डे, ब्लॉग, मदर्स डे, रक्षाबंधन, वाढदिवस on डिसेंबर 23, 2012 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m338384", "date_download": "2018-08-18T00:39:57Z", "digest": "sha1:NMBUJT6FUJCD6SFHCEODPQ5XXXIJJLHU", "length": 11692, "nlines": 274, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "डु स्कायल्डर पेजे रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nडु स्कायल्डर पेजे रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nफोन / ब्राउझर: Force ZX\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: P6\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअरेबियन हिप हॉप मिक्स\nआम्ही आता चर्चा करू नका\nश्री. नीलेश बन्सल कृपया फोन घ्या कुणीही बोलू इच्छितो 83\nमाफ करा मिस्टर डेनिश खान स्पेशल फोटो पहा\nमाफ करा श्री सईद डॅनिश कृपया कॉल घ्या\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर डु स्कायल्डर पेजे रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71224001610/view", "date_download": "2018-08-18T00:26:27Z", "digest": "sha1:KOO75DPB4FL2BQAVH2VUFNLS62DVVDM3", "length": 8837, "nlines": 143, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बालगीत - नदी रुसली , आटून बसली ...", "raw_content": "\nचातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २|\nनदी रुसली , आटून बसली ...\nपावसा रे , थांब कसा \nआला श्रावण पुन्हा नव्याने...\nथेंबातून आला ओला आनंद ...\nझुक्‌झुक् आली नभी ढगा...\nनदीबाई माय माझी डोंगरा...\nनदी वाहते त्या तालावर ...\nतू नीज निर्जनी सिन्धो माझ...\nपर्यावरणाची धरु आस , आणख...\nएक थेंब पावसाचा हिर...\nऋतुचक्र सरकले काळे मेघ न...\nआवडतो मज अफाट सागर अथांग...\nनदी रुसली , आटून बसली ...\nअखंड करती जगतावरती कृपावं...\nसारखा चाले उद्‌धार - पोर...\nनको पाटी नको पुस्तक नक...\nफुलगाणी गाईली याने आणि त्...\nवसंतात गळतात पिंपळाची पान...\nनका तोडू हो झाडी झाडी ...\nपंखसुंदर प्रवासी निळ्या आ...\nएक फूल जागं झालं दोन ...\nमाझ्या ग अंगणात थवे फु...\nखूप हुंदडून झाल्यावर त...\nआकाशअंगणी रंग उधळुनी ...\nमाझे गाव चांदण्याचे चा...\nअवकाशातुन जाता जाता सह...\nअवकाशातुन जाता जाता सह...\nमाझ्या तांबडया मातीचा लाव...\nराना -माळात दिवाळी हसली ...\nधरणी माझं नाऽऽव आकाश म...\nअंग नाही , रंग नाही वि...\nहे सुंदर , किति चांदणं ...\nअर्धाच का ग दिवस आणि अ...\nएका सकाळी दंवाने भिजून...\nभिंतीवर एक कवडसा मजसाठ...\nएक दिवस अचानक पोटामध्य...\nढगाएवढा राक्षस काळा का...\nहिरवागार पोपट भिजलेल्या र...\nरंग जादूचे पेटीमधले इंद्र...\nएकदा एक फुलपाखरु कविता कर...\nलालपिवळा लालपिवळा , म्हण...\nबालगीत - नदी रुसली , आटून बसली ...\nपाण्यात खेळायला आणि पावसात भिजायला न आवडणारं मूल कुणीच पाहिलं नसेल.\nनदी रुसली, आटून बसली\nराग येऊन वाळूत घुसली\nवाहत नाही, गात नाही\nनदीचे काठ पाहती वाट\nउतरुन येईल कुणी घाट\nनदी माझी दिसत नाही\nमाणूस स्वार्थी नव्हता आधी\nतिचं वाहणं, जिवंत राहणं\nमाझी नदी गेली कुठे\nतिचं जीवन हिरावून घेतलं\nतिच्यावर नव्हे, आपल्यावर बेतलं\nमाणसा सुधार चूक आधी\nतुडुंब वाहती पाहशील नदी\nकवी - नारायण खरात\nवि. ( समासांत ) धारण करणारा ; बाळगणारा ; घेणारा . जसेः - रुपधारी , यज्ञोपवीतधारी , अवतारधारी , दंडधारी . [ सं . धारिन ]\nस्त्री. धार ; धोतर , पातळ इ० वस्त्राची रंगीत किंवा साधी किनार ; वस्त्राचा कांठ . त्या धोतरांच्या विलसेत धार्‍या - सारुह ६ . ५१ . [ सं . धारा - म . धार . प्रा . हिं . धारी ]\n०दार वि. धारी , कांठ असणारे , किनारीचे ( वस्त्र ). [ धारी + दार प्रत्यय ]\nकपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://govexam.in/police-bharti-2016-sample-paper-21/", "date_download": "2018-08-18T00:21:38Z", "digest": "sha1:B5P4NBLEFRCXET7HTKJKNFIQVANTY3PH", "length": 42016, "nlines": 777, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti 2016 Sample Paper 21 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nपंचायत समिती सभापती किंवा उपसभापती यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडण्यसंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील ............... मधील तरतुदी महत्वाचा ठरतात.\nभारतीय समाजाला आधुनिक करण्याचे कार्य ................... केले.\nकोणत्याही देसःतील आधुनिकतेची प्रक्रिया ही कार्यक्षम आणि प्रशिक्षित.............. मुळे सुलभ होते.\nजिल्हा परिषदेस अर्थपुरवठा कोण करते\nकेंद्र व राज्यशासन दोन्ही\nअभ्युपगम हे ............ सुचविले जाऊ शकते.\nसामान्य विधानाचे परिवर्तन केल्याने\nस्वयंचलीतामुळे ( ऑटोमेशन) .............. यातील अंतर हळूहळू नष्ट होण्याची शक्यता आहे.\nमानवी हात आणि मानवी मेंदू\nतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लोकांच्या आरोग्यावर खलील परिमाण झाले आहेत.\nअ) बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. ब) सर्वसाधारण मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.\nक) लोकांचे आयुष्यमान वाढले आहे. ड) जन्मदरात वाढ झाली आहे.\nअ, व ब बरोबर\nअ, ब, व क बरोबर\nअ आणि ड बरोबर\nगोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो\nसमाजाच्या संस्कृतीहस्तांतसचे................. हे सर्वात प्रभावी माध्यम आहे.\nकोकण रेल्वे ...... रोजी सुरु केली.\nउद्योगपतींच्या भाषेत आधुनिकीकरण म्हणजे काय\nप्रौढ मतदान पद्धतीचा अवलंब करणे\nआधुनिक तंत्राव्दारे उत्पादन क्षमता वाढविणे\nउद्योग धंद्याचे राष्ट्रीयीकरण करणे\nउद्योग धंद्याचे खाजगीकरण करणे\nपोलीस पाटील रजेवर असल्यास त्या काळात गावचा कारभार कोण पाहतो\nतहसीलदार किंवा त्याने नियुक्त केलेला अधिकारी\nशेजारच्या गावचा पोलीस पाटील\nअ) पूर्ववर्ती घटना ब) नित्यपूर्ववर्ती घटना\nफक्त अ सत्य आहे\nफक्त ब सत्य आहे\nअ व ब दोन्ही असत्य आहे\nफक्त ब असत्य आहे\nखालीलपैकी वैज्ञानिक ज्ञानाचे वैशिष्टय कोणते\n‘ गाव शालेय समितीची’ निवड’ ग्राम सभेव्दारे होते. या समितीच्या स्थापनेचा निर्णय महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी घेतला\nभारतीय स्थानिक स्वराज्य संस्थानांची शिखर संस्था कोणती\nअखिल भारतीय पंचायत परिषद\nजिल्हा परिषद अध्यक्षांना दरमहा किती वेतेन मिळते\nभारतातील नैसर्गिक विज्ञानाच्या प्रगतीचे प्रवर्तन........................ यांच्या वैज्ञानिक कार्यामुळे झाले असे मानले जाते\nग्रामपंचायत रचना व कार्ये खलीलपैकी कोणत्या कायद्याने नियंत्रित होतात\nमुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८\nऔद्योगिक समाजातील वातावरणात प्रामुख्याने ........ असते.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते\nइस्त्रोतर्फे राबविला जाणारा कार्यक्रम हा व्यापारीदृष्ट्या फायदेशीर ठरेल का\nपंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो\nभूस्थिर उपग्रहाच्या परिभ्रमणाचा काळ हा.............. असतो.\nजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या मानधनात वाढ झालेली तारीख कोणती\nअणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या जहाजाचे नाव काय\nविश्व हे नियमांनी नियंत्रित असते हे................. प्रतिपादन होय.\nकारण – कार्य संबंधाचे\nमानवीय वर्तन विषयक तत्वाचे\nविद्यापीठीय शिक्षणाची वाढ आणि दर्जा, तसेच शैक्षणिक परीक्षा व संशोधन हे ठरविण्यासाठी सल्लगार मंडळ चौकीशीकरीता खलील संस्था आहे.\nराष्ट्रीय वैज्ञानिक व ज्ञानवर्धक संस्था\nराष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था\nपंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो\nभारत देशातील आधुनिकीकरण फारच अवघड आहे, याचे कर्ण म्हणजे..............\nसरपंच किंवा उपसरपंचाच्या विरुध्द अविश्वासाची नोटीस खलीलपैकी कोणाकडे घ्यावी लागते\nजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर अनुसूचित जातीचे किती सभासद घेतले जातात\nपंचायत समितीच्या प्रशासन यंत्रणेची विभागणी किती भागात करण्यात आली आहे\nकोणत्या शास्त्राची व्याप्ती जैविक शास्त्राहून जास्त आहे\nपाश्च्यात्यीकरणाची कल्पना ................ यांनी मांडली.\nकोल्हापुरी मिरचीमधील तिखटपणा त्यातील कोणत्या द्रव्यामुळे असतो\nपिग आर्यन ( प्रठ्मील स्वरूपाचे लोखंड) साधारणत: ........... असतो.\nन्यायपंचायतीच्या दिवाणी आणि फौजदारी निर्णयावर सेशन कोर्टामध्ये ....................\nअपील करता येत नाही\nन्यायपंचायतीने दिलेला निर्णय अंतिम असतो\nजलद वाहुतीकीच्या साधनांमुळे .....................\nअ) वेळेची बचत होते. ब) अपघातांची संख्या वाढली आहे.\nक) वेळेचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. ड) जास्त काम करता येते.\nअ व ब बरोबर\nअ व क बरोबर\nब व ड बरोबर\nमार्श गॅस मध्ये .......... अधिक प्रमाणात असतो.\nमहिलांना स्थानिक स्वराज्य संस्थाने सभासदत्व केव्हा बहाल करण्यात आले\n.................. हा वैज्ञानिक पद्धतीचा जनक होता.\nग्रामसेवकाचा पगार कशातून केला जातो\nजिल्हा परिषदेच्या अहवालांची तपासणी करण्यासाठी राज्य विधानसभेने नेमलेली समिती कोणती\nपंचायत राज शिखर संस्था\nया पैकी कोणतीही नाही\nअभिसंहीत प्रतिक्रिया पद्धतीचा शोध ............. ने लावला.\nग्रामपंचायतीच्या २/३ सदस्यांना पाठीब्याने ठराव संमत झाल्यानंतर, त्या ठरावात फेरबद्दल, सुधारणा किंवा तो ठराव रद्द करण्यासाठी किती महिन्यांची मुदत असते\nशास्त्रज्ञ हा परंपरा पाळणारा नसून तो कशाने प्रभावित असतो\nअल्पसंख्यकांचे आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या असलेले मागासपण नाहीसे करण्याच्या दृष्टीने शासन कोणता कार्यक्रम विस्तारित करीत आहे\nखालीलपैकी कोणती पद्धती वैज्ञानिक पद्धत आहे\nमहिलांना स्थानिक स्वराज्य संस्थाने सभासदत्व केव्हा बहाल करण्यात आले\nशिवशाही पुनवर्सन प्रकल्पामुळे महाराष्ट्र शासन .................... यासाठी कटीबद्ध आहे.\nपंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना बळवंतराय समिती नेमण्यात आली. बळवंतराव मेहता समितीची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आली\nजिल्हा परिषदेस जमीन महसुलाच्या किती टक्के रक्कम शासनाकडून देण्यात येते\nमहाराष्ट्रात पहिला राज्य वित्त आयोग केव्हा नेमण्यात आला\nपोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो\nकोणते पीक आपल्या राज्यात नगदी पीईक म्हणून समजले जाते\nसामाजिक सुरक्षितता योजेनेची सुरुवात सर्वप्रथम ............ या देशात झाली.\n१० वर्षाचा वार्षिक काळ धरता लोकसंख्येच्या वार्षिक वाढीच्या प्रमाणाचा चांगला दर्शक म्हणजे..................\nअंकगणितीय\tवार्षिक वाढीचे प्रमाण\nउत्तरोत्तर सुधारित जाणारे वाढीचे प्रमाण\nसरासरी वार्षिक प्रतीनिधीरूप वाढीचे प्रमाण\nदहा वर्षीय वाढ रद्द\nआतापर्यंतच्या अवकाश यानातील अपयश हे मुख्यत: खालील कारणांमुळे झाले.\nसंगणक महितीची अंमलबजावणी न झाल्याने\nग्रामपंचायतीत किमान व कमाल किती सभासद असतात\nप्रदुषणाचे तीन महत्वाचे प्रकार कोणते\nवातावरण , हवा पाणी\nआधुनिक समाजामध्ये सामाजिक नियंत्रणालो ............... स्थान असते.\nपोखरण तेथे अणुस्फोट करण्याचे एक कारण ..................\nआंतरराष्ट्रीय दबावाला उत्तर म्हणून\nभारताची सुरक्षिता धोक्यात आली\nसीटीबीटी वर स्वाक्षरी न करण्याच्या समर्थनासाठी\nमोटार ही सर्वोत्तम मानली जाईल, जेव्हा .....................\nतिच्यामुळे कमी प्रदूषण होईल\nती अधिक सुरक्षित असेल\nतिच्यात जास्तीत जास्त सुखसोयी असतील\nगुळ तयार करण्याचा प्रक्रियेत उकळलेल्या रसातील मळी बाहेर काढण्यासाठी काय वापरता\nजिल्हा परिषद निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास तो कोणामार्फत मिटविला जातो\nजिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाला सादर करतो\nजिल्हा परिषदेचा मुख्य कार्यपालन अधिकारी\nवैज्ञानिक दृष्टीकोण असण्याकरिता कोणता प्रमुळ घटक आवश्यक आहे\nतंत्रज्ञान व आर्थिक विकास यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कशामध्ये रुपांतर झाले\nआर्थिक वाढीशी संबंधित असलेले जन्म – मृत्यू यांचे क्रमवार स्थित्यंतर खलीलपैकी कोणत्या प्रणालीने दाखविता येईल\nअ वाढते जन्माचे प्रमाणाबरोबर वाढते मृत्यूचे प्रमाण.\nब) घटते जन्माचे प्रमाणाबरोबर घटते मृत्यूचे प्रमाण\nक) वाढते जन्माचे प्रमाणाबरोबर घटते मृत्यूचे प्रमाण.\nआधुनिकता म्हणजे केवळ ...... नव्हे.\nस्वातंत्र्यास फार महत्व असणारी\nऔद्योगिकीकरणामुळे .................... प्रक्रिया वाढते.\nभारतातील नद्यांवरील प्रकल्प बरेसचे रखडत आहेत, याचे कारण............\nसंकुचित वृत्ती आणि प्रांतिक वाद\nमहराष्ट्रात राज्य भू- विकास बँकेचा जिल्ह्यातील रहिवासी असलेला संचालक हा त्या जिल्हा परिषदेचा.......\nतो विशिष्ट जातीचा असतो\nजिल्हा परिषद अध्यक्षांना .................... हा दर्जा देण्यात आला आहे\nसर्वोदय योजना देशात केव्हा सुरु करण्यात आली\nजिल्हा परिषदेची बैठक ठरवून दिलेल्या मुदतीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी न बोलविल्यास, ती बोलविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास असतो\nलोखंडाच्या वस्तू बनविल्यानंतर त्या गंजू नयेत म्हणून त्यावर कोणत्या धातूचा लेप लावतात\nपुष्कळशा प्रगतशील देशात रोगराईची आणि मृत्यूची ३ महत्त्वाची कारणे कोणती आहेत\nचांगल्या पिण्याच्या पाण्याचा अभाव, कीटकनाशक, औषधाचा वाढता उपयोग व ओझोनचा पातळ थर\nदुषित अन्न, सर्वव्यापी उष्ण वातावरण आणि औद्योगिक क्ल्रोरो- फ्लोरो कार्बन\nप्रदूषित हव, ग्रीन हाउसचा परिणाम आणि जमिनीची झीज\nघाणरडे पाणी, दुषित अन्न व प्रदूषित हवा\nसापेक्षता सिद्धांत कोणी मांडला\nशीतकरणाच्या प्रक्रियेत शीतकपाटात कोणत्या धातुपात्रात बर्फ लवकर तयार होईल\nपंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना बलवंतराय समिती नेमण्यात आली. बलवंतराय मेहता समितीची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आली\nकोणता पर्याय युक्त आहे ‘वैज्ञानिकांनी आपल्या विचारात क्रांती केली’.\nग्रामपंचायतीने केलेला ठराव खालीलपैकी कोण रोखू शकतो\nअ : लेसर किरणांचा उपयोग बोगदे रेषेत आणण्याच्या संबंधात केला जातो.\nब : लेसर किरण हा वेगवेगळे रंग पसरविणारा तीव्र किरण आहे.\nअ, ब खरे ऑन ब हे अ चे कारण नाही\nअ, ब खरे असून ब हे अ चे कारण आहे\nअ खरे आहे परंतु ब चुकीचे आहे\nअ चुकीचे आहे परंतु ब बरोबर आहे.\nभारतीय राज्यघटनेतील ७३ व्या घटनादुरुस्तीन्वये कलम २४३ (क) मध्ये खलीलपैकी कशासंबंधाने तरतूद करण्यात आली आहे\nधवल क्रांतीची सुरुवात कधी झाली\nग्रामपंचायत स्थगित किंवा बरखास्त करण्याची शिफारस राज्यशासनाला करण्याचा अधिकार कोणाला आहे\nमहाराष्ट्रात पंचायत राजपद्धती केव्हा अस्तित्वात आली\nजिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या कार्यकाल केव्हापासून गणला जातो\nनिवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर लगेच\nजिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून\nजिल्हा परिषदेच्या दुसऱ्या सभेपासून\n१९७९ साली फुटलेले मच्छु धरण हे ................. या राज्यांत बांधले होते.\nअमूर्तीकरणाची उच्च पातळी .......... यात दिसून येते.\nमहाराष्ट्रात पंचायत राजपद्धती किती स्तरीय आहे\nऔष्णिक वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळशाचा साठा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रमाणावर सापडतो\nकारखानदारीमध्ये प्रत्यक्ष उत्पादनात भाग घेणारा घटक................ असतो.\nग्रामपंचायत सदस्यास आपला राजीनामा दयायचा असल्यास कोनाडे दयावा लागतो\nमहाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा संमत झाला\nराज्यघटनेत ‘ पंचायत राज’ हा विषय ...... मध्ये आहे.\nपंचायत राज पद्धतीने पुनर्विलोकन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पी. बी. पाटील समिती कोणत्या वर्षी नेमली\nप्राथमिक आधुनिकीकरण हे ................. स्वरूपाचे असते.\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.calaa.org/calaaudioscope/calaaudioscope", "date_download": "2018-08-18T00:16:31Z", "digest": "sha1:VUB5PLUZVBWY7RKQGP2GJIYX7FD57FT7", "length": 3667, "nlines": 87, "source_domain": "www.calaa.org", "title": "CalAAudioscope - California Arts Association :: Welcome to California Arts Association ::", "raw_content": "\nकलाप्रेमींसाठी कलाकारांनी आणलेला श्राव्य नजराणा\nरसिकांना उत्तम साहित्यकृतींचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने सुरु झालेला कला चा उपक्रम श्राव्य अर्थात \"Audio Format\" असल्यामुळे धावपळीच्या दिनक्रमातही कथा, कविता, कादंबरी, लेख, प्रवासवर्णन इत्यादी सर्व साहित्यप्रकारांची अनुभूती घेणं आता सहजशक्य होईल.\nयामध्ये सुप्रसिध्द लेखकांच्या नावाजलेल्या लेखनाबरोबरच होतकरु लेखकांचं नवं आणि ताज्या दमाचं लेखनही उपलब्ध करायचा कला चा मानस आहे आणि यासाठी आपला सहभाग स्वागतार्ह आहे\nकवी: प्रतिथयश आणि उगवते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/Top-5-Indian-Fastest-Bowlers.html", "date_download": "2018-08-18T00:21:52Z", "digest": "sha1:D3BMDJRQU47MJGXZXB2WQIGAYMSGCN3C", "length": 11395, "nlines": 51, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "हे आहेत भारतातील ५ सर्वात जलद गोलन्दाज ! पहिला कोण बघाल तर धक्काच बसेल .... Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / क्रिकेट / टॉप १० / हे आहेत भारतातील ५ सर्वात जलद गोलन्दाज पहिला कोण बघाल तर धक्काच बसेल ....\nहे आहेत भारतातील ५ सर्वात जलद गोलन्दाज पहिला कोण बघाल तर धक्काच बसेल ....\nभारत तसा ओळखला जातो तो येथील स्पिनर्स मुळेच जलद गोलंदाजाची परंपरा तशी भारताला लाभली नाहीच. त्यामुळे नक्की भारतातर्फे सर्वात जलद चेंडू कोणी फेकला असेल हे सांगणे कठीण आहे पण आम्ही आपल्या साठी घेऊन येत आहोत हि लिस्ट . या गोलंदाजांनी त्यांच्या वेगवान गोलंदाजीने साऱ्या जगाला आश्चर्य चकित केले आहे . या गोलंदाजांचे भारतीय क्रिकेट टीम मध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली आहे . तर मग चला जाणून घेऊया या भारतातील ५ वेगवान गोलंदाजांविषयी\nया गोलंदाजाने २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये झिम्बाबे विरुद्ध १४७.७ इतक्या ताशी वेगाने गोलंदाजी केली होती .\nया गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध १५२.२ इतक्या ताशी वेगाने गोलंदाजी केली होती .\nया गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध १५२.५ इतक्या ताशी वेगाने गोलंदाजी केली होती.\nया गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५२.६ इतक्या वेगाने गोलंदाजी केली होती .\nहा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे . या गोलंदाजाने १९९९ च्या वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानविरुद्ध १५४.५ इतक्या वेगाने गोलंदाजी गेली होती .\nहे आहेत भारतातील ५ सर्वात जलद गोलन्दाज \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-sri-lanka-vijay-shankar-says-it-was-a-long-time-dream-to-be-part-of-team-india/", "date_download": "2018-08-18T00:58:53Z", "digest": "sha1:7L33TWGNNRMNQXYVQ52CN6SJ4WYNGXZH", "length": 9750, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाचा भाग असणे हे खूप दिवसांचे स्वप्न - विजय शंकर -", "raw_content": "\nभारतीय संघाचा भाग असणे हे खूप दिवसांचे स्वप्न – विजय शंकर\nभारतीय संघाचा भाग असणे हे खूप दिवसांचे स्वप्न – विजय शंकर\nकाल बीसीसीआयने सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारला त्यांच्या विनंतीनुसार भारतीय कसोटी संघातून विश्रांती देण्यात आली आहे. भुवनेश्वर ऐवजी विजय शंकर या तामिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्यात आली आहे. धवन मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल.\nयाबदल बोलताना विजय म्हणाला “मी यासाठी खूप उत्सुक आहे भारतीय संघाचा हिस्सा असणे हे खूप दिवसांचे स्वप्न होते. जे पूर्ण होणार आहे. माझ्या कष्टांचे फळ मला मिळाले. मला याची अपेक्षा नव्हती परंतु हे खूप छान आहे.भारतीय संघाच्या ड्रेससिंग रूमचा पहिल्यांदाच एक भाग होण्यासाठी मी तयारी करत आहे.”\nतो पुढे म्हणाला “भारतीय अ संघाचा मी एक भाग असल्याने मला त्याचा अष्टपैलू खेळाडू बनण्यासाठी खूप फायदा झाला. यामुळे मी वेगवेगळ्या परिस्थितीत कसे खेळायचे हे शिकलो. एक खेळाडू म्हणून मला याने मोठे केले.”\nसध्या चालू असलेल्या रणजी स्पर्धेतही त्याने चांगली फलंदाजी केली आहे. याबद्दल तो म्हणाला ” माझ्या फलंदाजीबद्दल मी आनंदी आहे. मी गोलंदाजीही चांगली करत आहे. मुंबई संघाविरुद्ध घेतलेल्या ४ बळींमुळे मला आत्मविश्वास मिळाला.”\nदुखापतीमुळे विजयला भारतीय अ संघाच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते. त्यामुळे तो सध्या त्याच्या फिटनेसवरपण लक्ष्य ठेवून आहे. तो म्हणाला, ” मला काही सामन्यांना मुकावे लागले त्यामुळे मला त्रास झाला. पण मी माझ्या फिटनेसवर काम केले. एनसीए मध्ये जाऊन तिथे फिजिओ आणि तेथील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. ज्यामुळे मी आणखी सक्षम झालो “\nतसेच विजय हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद कडून खेळत होता. एल बालाजी हा हैद्राबाद संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. याबद्दल बोलताना विजय म्हणाला ” बालाजी बरोबर काम केल्याने मला माझ्या गोलंदाजीत सुधारणा करता आली आणि माझा वेगही वाढवता आला.”\nविजयचा भाऊ अजय विजयचे कौतुक करताना म्हणाला ” आम्ही त्याला देशाचे प्रतिनिधित्व करताना बघण्यासाठी उत्सुक आहोत. त्याचे पदार्पण ही आमच्यासाठी खूप मोठी आणि विशेष आनंदाची गोष्ट असेल. त्याने यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.”\nअजय पुढे म्हणाला “विजयला झालेल्या दुखापतींमुळे त्याला खूप कष्ट घावे लागले. त्यामुळे तो सक्षम झाला आणि त्याला अ संघात खेळण्याची संधी मिळाली.”\n२४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळेल.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/smriti-mandhana-made-half-century-against-south-africa-in-1st-odi/", "date_download": "2018-08-18T00:58:50Z", "digest": "sha1:46YT6KDAUENTRJ3J23F7FJ3ILXVFK2HB", "length": 8012, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खणखणीत खेळी -", "raw_content": "\nमहाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खणखणीत खेळी\nमहाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खणखणीत खेळी\nदक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघ यांच्यात आज पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने खणखणीत अर्धशतक झळकावताना भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे.\nस्मृती आणि पूनम राऊत यांनी ५५ धावांची सलामी दिली होती मात्र पूनम १९ धावांवरच बाद झाली. त्यानंतर स्मृतीने कर्णधार मिताली राजला साथीला घेत भारताच्या डावाला आकार देण्यास सुरुवात केली. तिने ९८ चेंडूत ८४ धावांची खेळी करताना ८ चौकार आणि १ षटकार मारले आहेत. तसेच तिने मिताली बरोबर ९९ धावांची भागीदारी केली.\nभारतीय महिला संघ आज जवळ जवळ ६ महिन्यांनी आंतराष्ट्रीय सामना खेळत आहे. याआधी भारतीय संघ जुलैमध्ये विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर महिला संघाचा एकही आंतराष्ट्रीय सामना झालेला नाही.\nया विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात धडक मारली होती. तसेच मानधनाने या स्पर्धेत आठ सामन्यांमध्ये एक अर्धशतक तर एक शतक झळकावले होते. मात्र बाकी सामन्यात तिला खास काही करता आले नव्हते. परंतु तिने आज पुन्हा अर्धशतक करून ती चांगल्या फॉर्ममध्ये आहे हे दाखवून दिले आहे.\nसध्या सुरु असलेली ही वनडे मालिका आयसीसी चॅम्पिअनशिपचा भाग आहे. आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत भारताने ५० षटकात २१३ धावा करून दक्षिण आफ्रिकेला २१४ धावांचे आव्हान दिले आहे.\nभारताकडून मानधना आणि मिताली राज(४५) या दोघींनीच चांगली कामगिरी केली आहे. बाकी फलंदाजांना काही खास करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मॅरिझिना कप आणि आयबॉन्ग खाया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या आहेत.\n११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल\nस्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू\nएशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात\nएशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर\nटीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा\nपीटी उषाचे १९८४चे आॅलिंम्पिक पदक या गोष्टीमुळे हुकले\nएशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग\nदोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये\nडॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका\nकाल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…\nएशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार\nतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ\nदंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट\nअटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते\nचॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी\nप्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी\nखास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी\nतब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल\nएशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा\nखेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82.html", "date_download": "2018-08-18T00:28:13Z", "digest": "sha1:UATAUUCTUT3KRI6NYLUWVV25GO3SZBCT", "length": 10967, "nlines": 117, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nडॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू\nडॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू\nमुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेचे अर्भक उपचारांअभावी दगावल्याची घटना मंगळवारी (ता.6) मुरबाड ग्रामीण रुग्णालयात घडली. या महिलेच्या प्रसूतीची जबाबदारी ज्या डॉक्‍टरांवर होती तेच डॉक्‍टर या वेळी रुग्णालयात गैरहजर असल्याने डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणानेच या अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले.\nतालुक्‍यातील रावगाव येथील संध्या दशरथ कडव या सोमवारी (ता. 5) दुपारी तीनच्या सुमारास मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्या दाखल होताना त्यांच्यावरील सर्व उपचारांची जबाबदारी डॉ. रवींद्र चव्हाण यांच्यावर होती. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास संध्या यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या; मात्र या वेळी रुग्णालयात नर्सव्यतिरिक्त कोणताही डॉक्‍टर उपस्थित नव्हता. दरम्यान, या महिलेची प्रसूती झाल्यावर रुग्णालयातील परिचारिका एस. एस. मते यांनी बाळाला उपचारासाठी पुढे पाठविण्यास सांगितले. कडव कुटुंबीयांना बाळाला कल्याण येथील इटकर यांच्या दवाखान्यात नेले; मात्र बाळ आधीच मृत असल्याचे तेथील डॉक्‍टरांनी सांगितले. यानंतर नातेवाईकांनी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात येऊन या प्रकाराचा डॉक्‍टरांना जाब विचारला असता नातेवाईकांशीही रुग्णालयातील या नर्सने अरेरावीची भाषा केली. या प्रकरणी कडव यांच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्‍टर व नर्स यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन तत्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m338686", "date_download": "2018-08-18T00:37:11Z", "digest": "sha1:M5LT6SEDTW5KQHRPIGMPUZJJAP6SENNB", "length": 12508, "nlines": 276, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "सनम तेरी कासम (रीप्री) रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली बॉलिवुड / भारतीय\nसनम तेरी कासम (रीप्री)\nसनम तेरी कासम (रीप्री) रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nमुरुड फोन 118 वर निवडा\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: FLIP X12\nश्री. लावकुस पंवार गुर्जर कृपया फोन 62 निवडा\nफोन / ब्राउझर: Force ZX\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nमला श्री प्रेम घ्या\nफोन / ब्राउझर: iPhone\nआशिकी 2 सदिश गिटार\nफोन / ब्राउझर: P6\nसनम तेरी कासम रीप्री\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसनम तेरी कासम इंस्ट्रुमेंटल\nमुख्य तेरी याद मेण\nसनम तेरी कासम इंस्ट्रुमेंटल\nसनम तेरी कासम थीम गाणे\nमुशशिकार हे - सनम तेरी कस\nपहा मेरी फोटो - सनम तेरी कसम\nयशोकी केदुमुई - सनम तेरी कसम\nबिवाजा म्यूझिक - सनम तेरी कस\nझिकटुम हारा - सनम तेरी कासम\nतेरा चहरा - सनम तेरी कस\nहा ई दिल परिचय (पुरुष) सनम तेरी कासम\nरत्थीन घराघर - सनम तेरी कस\nएक नंबर कोरास - सनम तेरी कासम\nमुख्य तेरी यादो इन्रो - सनम तेरी कासम\nयधो कासेमा - सनम तेरी कस\nकेयाथीन हे हे - सनम तेरी कस\nएक नंबर - सनम तेरी कसम\nपोयही नेहिसलाच - सनम तेरी कासम\nबेवाः - सनम तेरी कस\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर सनम तेरी कासम (रीप्री) रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.com/2013/07/blog-post_6543.html", "date_download": "2018-08-18T00:49:03Z", "digest": "sha1:TGYRUR2LTZMGH7SRNQIHZXWME5LZ4QHC", "length": 3557, "nlines": 53, "source_domain": "marathikavitabox.blogspot.com", "title": "माझ्या मनात कोरले होते. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nHome » माझ्या मनात कोरले होते. » माझ्या मनात कोरले होते.\nमाझ्या मनात कोरले होते.\nकिनारयाच्या वाळुवर तुझे नाव लिहीले होते.. क्षणाधार्त त्या लाटेनी ते पुसुन टाकले होते..\nत्या मुळे माझे मन...., खुप दुखावले होते.. तरिही मी नव्या उमेदीने तुझे नाव पुन्हा लिहीले होते..\nतरि हि त्या लाटेनी ते खोडुन टाकले होते.. मग मात्र मी तुझे नाव, माझ्या मनात कोरले होते..\nमाझ्या मनात कोरले होते.\nRelated Tips : माझ्या मनात कोरले होते.\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v5960", "date_download": "2018-08-18T00:38:33Z", "digest": "sha1:UM5E3TQTGHOEJQTV6OLIPMKFVYEWJWMN", "length": 7142, "nlines": 191, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Top 7 goals of C.Ronaldo व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (11)\n100%रेटिंग मूल्य. या व्हिडिओवर 11 पुनरावलोकने लिहिली आहेत.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: NokiaX2 01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Top 7 goals of C.Ronaldo व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/distribution-different-certificates-tribal-130500", "date_download": "2018-08-18T01:22:15Z", "digest": "sha1:VXQXBO6KS33NU4HOHABRXNEOYACCZ565", "length": 13853, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "distribution of different certificates to tribal आदिवासी बांधव, विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण | eSakal", "raw_content": "\nआदिवासी बांधव, विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण\nशनिवार, 14 जुलै 2018\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच महाराष्ट्र शासन महसुल विभाग, तहसिल कार्यालय पाली-सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच महाराष्ट्र शासन महसुल विभाग, तहसिल कार्यालय पाली-सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.\nसुशिक्षित युवकांनी पुढे येवून समाजात प्रबोधन घडवून आणले पाहिजे. तेथे लोकशिक्षणाची चळवळ वृध्दीगंत करण्याबरोबरच व्यसनमुक्त समाजासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्थलांतर थांबविण्यासाठी आदिवासी बांधवांनी शासन योजने अंतर्गत उपलब्ध रोजंदारीचा वापर करावा तसेच मालकीची शेती करण्यावर भर द्यावा. असे प्रांताधिकारी बोंबले म्हणाले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत नांदगाव हायस्कुलमध्ये पारंपारीक पध्दतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. तसेच पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी वृक्षलागवड काळाची गरज असल्याचा संदेश देण्यात आला.\nयावेळी जि.प. सदस्य सुरेश खैरे म्हणाले की प्रशासकीय अधिकारी हे अभियान सक्षम व प्रभाविरित्या राबवीत असल्याने जनतेला याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजित गवळी यांनी उपस्थितांना आरोग्य सेवा सुविधांविषयक महत्वपुर्ण मार्गदर्शन केले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार वैशाली काकडे यांनी केले.कार्यक्रमास जि.प सदस्य सुरेश खैरे, प्रांताधिकारी रविंद्र बोंबले (रोहा), जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, पाली सुधागड पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, पंचायत समिती उपसभापती उज्वला देसाई, पं. स. सदस्या सविता हंबीर, नांदगाव सरपंच सोनल ठकोरे, पाच्छापूर सरपंच संजय हुले, नायब मुख्याध्यापक बळिराम निंबाळकर, अरिफ मनियार, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक शिल्पा शिरवडकर, विठोबा भिलारे आदिंसह नांदगाव ग्रामस्त व आदिवासी समाज बांधव, विद्यार्थी उपस्थीत होते.\nया दाखल्यांचे केले वाटप\nकातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधवाना खातेवाटप,महाराजस्व अभियान, डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप, रेशनकार्ड,वय, अधिवास, व उत्पन्न दाखले वितरण, राष्ट्रीयत्वाचा दाखला अादी दाखले देण्यात आले. तसेच पुरवठा विषयक कामे, संजय गांधी निराधर योजना, आधार नोंदणी, आरोग्य विषयक माहिती,आधारकार्ड आदी उपक्रम प्रभाविपणे राबविण्यात आले.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nप्रेयसीच्या माफीसाठी लावले 300 फलक\nपिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू...\nइगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या...\nमुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना \"एक्‍स' दर्जाची सुरक्षा\nपुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर...\nपेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड\nमुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-jagbudi-narangi-danger-zone-special-131709", "date_download": "2018-08-18T01:21:11Z", "digest": "sha1:LB7TJTZCFLHRMYNI7JUNVKOHPBO4GHLU", "length": 11946, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Jagbudi, Narangi Danger zone special ‘जगबुडी, नारंगी’ने खेडला धोका | eSakal", "raw_content": "\n‘जगबुडी, नारंगी’ने खेडला धोका\nगुरुवार, 19 जुलै 2018\nखेड - जगबुडी व नारंगी या नद्यांचे मोठे पाणलोट क्षेत्र आणि सह्याद्री पट्ट्यातील घाटमाथ्यावरील चांगला पाऊस यामुळे खेड शहर व परिसर पुराच्या छायेखाली आहे. येथील भौगोलिक रचनेमुळे हे कायमचे दुखणे आहे. जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांचा संगम खेड शहरानजीक असलेल्या देवणेबंदर परिसरात होतो. त्यामुळे येथे सर्वात आधी पाणी भरते.\nखेड - जगबुडी व नारंगी या नद्यांचे मोठे पाणलोट क्षेत्र आणि सह्याद्री पट्ट्यातील घाटमाथ्यावरील चांगला पाऊस यामुळे खेड शहर व परिसर पुराच्या छायेखाली आहे. येथील भौगोलिक रचनेमुळे हे कायमचे दुखणे आहे. जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांचा संगम खेड शहरानजीक असलेल्या देवणेबंदर परिसरात होतो. त्यामुळे येथे सर्वात आधी पाणी भरते.\nतालुक्‍यात जगबुडीचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे. सह्याद्री पट्ट्यातील आंबवली घाटात वडगाव बुद्रुक येथे जगबुडीचे उगमस्थान. तेथून ४० किलोमीटरचे नदीचे क्षेत्र आहे. सह्याद्री पट्ट्यातून येताना तिला अनेक उपनद्या, नाले, ओढे मिळतात. जगबुडी नदीची पाच मीटर पाणी पातळी अलर्ट लेव्हल आहे. डेंजर लेव्हल ही सात मीटरची. गेल्या चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाने जगबुडीची पातळी सहा मीटरवरून साडेसात मीटरपर्यंत गेली. प्रवाहाला करंट होता.\nत्यामुळे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाला धोका पोचण्याची शक्‍यता होती. त्यामुळे या पुलावरील वाहतूक दोन वेळा बंद करावी लागली होती. नारंगीचा उगम हा पोयनार धामणी घाटात होतो. या नदीचे पाणलोट क्षेत्र २८ किलोमीटरचे आहे. शिवतरहून येणारी एक उपनदी तिला मिळते. पुढे या नदीला अनेक छोटे ओढे, नाले मिळाल्याने या नदीचे पात्र विस्तीर्ण होते. त्यामुळे चिंचघर, सुसेरी या सखल भागांतील गावांना मोठा फटका बसतो. या गावात जाणारे रस्ते बंद होतात. या नदीपात्रालगतची भातशेती पाण्याखाली जाते.\nजगबुडी नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३७२ चौ.कि.मी, तर नारंगी नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे १८५ चौ.कि.मी आहे.\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nइगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या...\nमराठवाड्यात 189 मंडळांत अतिवृष्टी\nऔरंगाबाद - महिनाभराच्या खंडानंतर पावसाने दोन दिवस मुक्‍काम करीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वदूर...\nनारायणगाव - कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात दोन दिवसांत २.४ टीएमसी (७.८९ टक्के) वाढ...\nअकोला - वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना काल (ता. 16) अतिवृष्टीचा फटका बसला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-cm-devendra-fadnavis-132689", "date_download": "2018-08-18T01:21:37Z", "digest": "sha1:TR7DMJ4RFX5Y6MK2MJN62YKKZEGLJGWT", "length": 13331, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra CM Devendra Fadnavis चुकली रे भेट, ऐसी ताटातूट! | eSakal", "raw_content": "\nचुकली रे भेट, ऐसी ताटातूट\nसोमवार, 23 जुलै 2018\nसंत्रानगरीतील पावसाळी अधिवेशन ताजताजं संपवून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ मुंबईला परतले अन्‌ लगेचच एक दिवस संपतो न संपतो तोच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर बैठकांचे सत्र सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिवस. त्यामुळे देवेनभाऊंचे मित्र आणि पक्षाचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षातील मान्यंवर आदींनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. या शुभेच्छा स्वीकारत असताना उद्या (ता. २३) पंढरपुरी आषाढी वारीला सपत्नीक शासकीय महापूजेला जाण्याच्या आठवणीने देवेनभाऊ सात्त्विक सुखावले.\nसंत्रानगरीतील पावसाळी अधिवेशन ताजताजं संपवून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ मुंबईला परतले अन्‌ लगेचच एक दिवस संपतो न संपतो तोच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर बैठकांचे सत्र सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिवस. त्यामुळे देवेनभाऊंचे मित्र आणि पक्षाचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षातील मान्यंवर आदींनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. या शुभेच्छा स्वीकारत असताना उद्या (ता. २३) पंढरपुरी आषाढी वारीला सपत्नीक शासकीय महापूजेला जाण्याच्या आठवणीने देवेनभाऊ सात्त्विक सुखावले.\nआज आपला वाढदिवस आहे. त्यातच अमितभाई शहा यांच्या थेट भेट शुभेच्छा आणि उद्या विठ्ठल-रखूमाई पूजा सोहळा. ही सबंध चित्रसंगती नजरेसमोर उभी राहिल्यावर देवेन भाऊंना ‘लागली आस’ अशी तन्मयी उत्कटता दाटून आली. मात्र त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारीला पंढरपुरी न जाण्याचा कटू निर्णय देवेनभाऊंनी जाहीर केला आणि दादर येथील भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयातूनच पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाला साष्टांग दंडवत घालत साकडे घातले.\n लाभु दे साथ तुझी \n विघ्नं शमव रे राणा \nखुर्ची राहु दे घट्ट \n ध्यान ठेव रे वैष्णवा \nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nतडीपारी, मोकाचा प्रभावी वापर करणार\nकायदा व सुव्यवस्थेला धोका पोचविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तडीपारी व मोका या सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरक्षित...\nगुरुजींच्या खात्यावर पेन्शन जमा\nकोरेगाव - सातारा जिल्ह्यातील १२ हजारांवर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अखेर मंगळवारी (ता. १४) तालुका पातळीवर...\nशेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा - राजू शेट्टी\nआळेफाटा - ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळी अन्याय करण्याची सरकारची मानसिकता असेल तर शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी...\nमुंबई - शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना लागणारा पाणीपुरवठा सुलभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/bjp-dominates-gram-panchayats-bhiwandi-119976", "date_download": "2018-08-18T01:23:18Z", "digest": "sha1:KS4JKMGIHINISBL26XRPWYPOB3ZLL5NL", "length": 13646, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP dominates Gram Panchayats in bhiwandi ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 29 मे 2018\nभिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे.\nभिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे.\nभिवंडी तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायती आणि बारा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी निवडणूक झाली. याची मतमोजणी सोमवारी (ता.२८) दुपारी भिवंडी तहसील कार्यालयाच्या पोलिस संकुलात झाली. चुरशीच्या निवडणुकीत नांदीठणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिल किसन जाधव यांनी ४६३ मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जयराम भोईर (२०५ मते) यांचा दारुण पराभव केला. संजय वाळंज, मनीषा जाधव, सुजाता शेलार, सुनील जाधव, नियती भोईर, कपिल सुतार आदी उमेदवारांनी मोठ्या मताधिक्‍यांनी विजय मिळवून राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव केला.\nमोरणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासह अन्य दोन वॉर्डात नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने येथे सरपंच व दोन सदस्यांची निवड होऊ शकली नाही; मात्र भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलचे श्रीकांत शिंदे, सुनिता शिंदे, पांडुरंग शिंदे, राजश्री शिंदे, वैशाली शिंदे या उमेदवारांनी शिवसेना उमेदवारांचा पराभव करून भाजपची सत्ता स्थापन केली. बहुचर्चित खोणी, खाडीपार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपने पाठिंबा दिलेल्या नाजमीन अल्ताफ शेख यांनी पाच हजार १४५ मते मिळवून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या रेवती नामदेव शास्त्री (दोन हजार १२१ मते) यांचा पराभव केला. या ग्रामपंचायतीमध्ये भाजप पॅनेलचे सऊद अबुल जैस शेख, मुमताज शेख, अफसाना शेख, जवाहर कमल मंडळ, मेघा उत्तम म्हात्रे, रहमत नबाब बेग, शाहनवाज इम्तियाज कुरेशी, सुनंदा संतोष मुकादम, हिना मेहबूब पटेल, सगीर शेख, अब्दुल रहेमान खान, रजियाबानो शेख, इम्रान उस्मान शेख, शानू रब्बी अन्सारी आदी उमेदवारांनी विजय मिळवला. खोणी गावातील वॉर्ड क्र. ५ मध्ये संदेश चंद्रकांत पाटील, मोहन पांडुरंग बागल, कोमल किशोर शिंगोळे आदींची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, भाजप जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, जिल्हा परिषद सदस्य अशोक घरत, जिल्हा सरचिटणीस राम माळी, सभापती रविना रवींद्र जाधव आदींनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानले.\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत...\nAtal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन\nमुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे...\nराजाभाऊ गोडसे यांचे निधन\nदेवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने...\nकात्रज - वार्धक्‍याने आलेला बहिरेपणा, त्यामुळे होणारी हेटाळणी, कुटुंबातील मनस्ताप आणि बाहेर वावरताना वाटणारी असुरक्षितता आदी समस्यांनी हतबल झालेल्या...\nहुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे\nसातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/dji/", "date_download": "2018-08-18T00:46:19Z", "digest": "sha1:UE4NKOW77LDIAEJBILEIENS2XQ7NJG2M", "length": 16523, "nlines": 303, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "डीजी | जायंट पर्वत, जिझरा पर्वत, बोहिमिआस्तान पॅराडाइज", "raw_content": "\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nस्मार्ट आळशी -. 4K कॅमेरा 3 अक्ष स्थिरीकरण Lightbridge, 5km, तग धरण्याची क्षमता अंदाजे 28min कमाल गती 20 / s वजन 1380g, जीपीएस, मायक्रो (max.64GB) एक मॅग्नेशियम फ्रेम टक्कर सेन्सर्स, आणि कार्य TAPFLO ActiveTrack वर श्रेणीत . मॅग्नेशियम बांधकाम quadcopter DJI प्रेत 4 एक घन पाया मॅग्नेशियम, कडकपणा वाढते आणि उपकरण स्वतः कंप आणि वजन कमी करते आहे. चार मोटर्स स्थिर सक्षम करा [...]\nXIXXK व्हिडिओ चाचणीसाठी DJI Mavic\nDJI Mavic प्रो एक लहान, पण शक्तिशाली आळशी, धन्यवाद जे आकाश सहज आणि चिंता न करता, आपल्या सर्जनशीलतेला एक कॅनव्हास होते आहे, आणि आपण टॉर्क हवा प्रत्येक क्षण तयार करण्यात मदत करते. संक्षिप्त बॉक्स स्टोअर्स Mavic प्रो अत्यंत जटिल तंत्रज्ञान आतापर्यंत सर्वात अत्याधुनिक उड्डाण करणारे हवाई परिवहन कॅमेरा DJI करते. 24 कार्यक्षमता कम्प्युटिंग कोर, या रोगाचा प्रसार श्रेणी पूर्णपणे नवीन प्रणाली किमी 7 पर्यंत, [...]\nJizerou वरील देखावा झुरणे उच्च वेळी\nदेखावा वर्षांत बांधले Jizerou 21.01.2018 उंच झुरणे कधीतरी आज दुपारी ..... पर्यटक टॉवर, एक लाकडी गॅलरी एक गार्ड टॉवर सदृश, येथे 2008 मालमत्ता, श्री फ्रान्सिस Hubař वर 2009 आहे. देखावा टॉवर गावात Roprachtice Semilsko आणि एकदा टॉवर triangulation उभा राहिला जेथे ठिकाणी व्यापक दृश्ये साइटवर आहे. [...]\nराउडनिनेस इन ज्यंट पर्वत, क्रिज्लिस, जेस्टेबी, रेझक\nआसपासच्या राक्षस Křížlice मध्ये Roudnice पासून शॉट्स, hawks आणि माँटेज. राक्षस पर्वत (जर्मन मध्ये Riesengebirge, पोलिश Karkonosze) geomorphological युनिट आणि झेक आणि चेक आश्रयाच्या सर्वाधिक पर्वत आहेत. तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जायंट पर्वत सर्वात उंच पर्वत Sněžka (1603 मीटर) आहे. अफवा मते राक्षस कल्पित आत्मा Krakonoš रक्षण करील. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. आजचे Krkonoše च्या व्यापक पर्वतरांगा प्राचीन मध्ये वर्णन करण्यात आले [...]\nवरूनबेन्को आणि जायंट पर्वत\nबेनेको (एक्सएक्सएक्स) हे सेमीफिल्डच्या पूर्वोत्तर भागात, जेलीमेनसिसमध्ये स्थित एक क्रोकोयेचे गाव आहे. यामध्ये आठ भाग आहेत (बेनेको, डोलनी स्टेपनीस, हॉर्न स्टेपनीस, मर्कलॉव्ह, रिच्लॉव्ह, स्टेपॅनिका ल्हाता, जाकॉटी आणि झेलि). प्रचलित आर्थिक हालचालींनुसार लाभ क्षेत्राच्या गुरुत्वाकर्षणाचा केंद्र वेळोवेळी बदलला आहे. सेटलमेंटचे मूळ ऐतिहासिक केंद्र हॉरिबी स्प्रॅन्निश होते - एक हवेली [...]\nजांट पर्वत मध्ये वसंत 2017\nरेझका आणि रूदनीस जवळ 2017K मधील क्राकोनेस पर्वत मध्ये वसंत 4 जायंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भौगोलिक आणि एकूण पर्वतरांगे आहेत चेक आणि हाईलँड्स मधील. हे पूर्वोत्तर बोहेमिया (पाश्चात्य भाग लिब्ररेक प्रदेशात आहे, क्रेलोव्हेहराडेक्कीचा पूर्वी भाग आहे) आणि सिलेशियातील पोलिश भागच्या दक्षिणेस स्थित आहे. जायंट पर्वत मध्ये सर्वोच्च पर्वत स्नेत्का (एक्सएक्सएक्स एम) आहे. अफवा मते, Krkonoše पर्वत पौराणिक Krakonos आत्मा रक्षण. हे चेक गणराज्य मधील सर्वात लोकप्रिय पर्वत भागांपैकी एक आहे. आजच्या जाइंट माउंटन्ससह मोठ्या पर्वतरांगा, सुदैटनँड म्हणून प्राचीन काळामध्ये वर्णन केले गेले [...]\nRezek पर्वत आणि शरद ऋतूतील आणि सूर्योद्यापूर्वी\nरज्का मधील क्रकोनोचे पर्वत मध्ये शरद ऋतूतील सूर्योदय Rezek (राक्षस पर्वत) - Jablonec त्यांचा Jizerou शहरात राक्षस योग्य निकाली स्थानिक नाव. द ज्युनिंट पर्वत (जर्मन रेजेजेबर्ज, पोलिश कर्कोणोज) हे भूगोलवैज्ञानिक आहेत आणि चेक आणि हाईलँड्स मधील सर्वात उंच पर्वतरांग तो आणि दक्षिण पोलिश Silesia (लिबेरेक प्रदेश, ह्रडेक क्रालोव पूर्वेला lies पश्चिम भाग) ईशान्य बोहेमिया मध्ये lies. जाइंट पर्वत सर्वात उंच पर्वत Sněžka आहे [...]\nक्रेझिलिस हे गाव आहे, सिमिली जिल्ह्यात क्रकोनोचे पर्वत मध्ये जेस्टेबीचे गाव आहे. हे जेईलमिनिकाच्या उत्तरेस सुमारे दहाशे किलोमीटरचे उत्तर आहे. क्रिझ्लिसचा सर्वात जुना लिखित रेकॉर्ड 6 वरून येतो. तथापि, इतर स्त्रोतांकडून आम्ही शिकतो की करझिलसची आधीपासूनच 1492 मधील तिच्या लाकडी चर्चची होती. 1358 मध्ये चर्चने वरवर पाहता असे शतक चर्च [...]\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou Jizerky राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nया साइटवरील अद्यतने प्राप्त करण्यासाठी, आपले ईमेल प्रविष्ट करा\nगोपनीयता आणि कुकीज -\nकुकी एक लहान मजकूर फाइल आहे जी एका ब्राउझरवर एक वेब पृष्ठ पाठवते. साइटला आपली भेट माहिती रेकॉर्ड करण्याची अनुमती देते, जसे की प्राधान्यकृत भाषा आणि इतर सेटिंग्ज साइटवर पुढील भेट सोपे आणि अधिक उत्पादनक्षम असू शकते. त्यांना कसे दूर करावे किंवा अवरोधित करावे त्याबद्दल अधिक जाणून घ्या: आमचे कुकी धोरण\nकॉपीराइट 2018 - PetrPikora.com. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mediawatch.info/category/top-story/", "date_download": "2018-08-18T00:53:58Z", "digest": "sha1:5N2XYCJYM53UICLG7P3TBPGEG5UEIOU4", "length": 10124, "nlines": 131, "source_domain": "mediawatch.info", "title": "टॉप स्टोरी | Media Watch", "raw_content": "\nअशोक थोरात :चैतन्याच्या चार गोष्टी\n+++ हे आहेत अमरावतीचे अशोक थोरात. वाटत नाही ...\n‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७ शर्मिष्ठा ...\nमहाराष्ट्र भूषण वादंगात पुरोगाम्यांच्या तोंडाला पट्टी का\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब ...\nमाजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर.आर. ...\nकथित संस्कृतीरक्षकांच्या नाकावर टिच्चून ...\nLatest टॉप स्टोरी News\nहिंदू धर्म खतरेमे है … पण कुणामुळे \n– चंद्रकांत झटाले हिंदू धर्मातून धर्मांतरित होऊन ...\nसौजन्य – दैनिक सकाळ शेखर गुप्ता ‘सार्वकालीन ...\n– सुभाषचंद्र सोनार जत्रा कधीपासून भरतात ठाऊक नाही. पण ती ...\nअशोक थोरात :चैतन्याच्या चार गोष्टी\n+++ हे आहेत अमरावतीचे अशोक थोरात. वाटत नाही हा चेहरा कुठंतरी पाहिलाय कधी\nसौजन्य- बहुजन संघर्ष ‘गॉडमन टू टायकून’ या जगरनॉट ने इंग्रजीतून प्रकाशित ...\n‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७ शर्मिष्ठा भोसले हिंसेला आपण बहुतेकदा ...\nभारत ‘राष्ट्र’ होते काय\nशेषराव मोरे | आपण ज्यास ‘राष्ट्र’ म्हणतो त्या अर्थाने भारत कधीच राष्ट्र ...\nअपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले वारस\nभाऊ तोरसेकर काही वर्षापुर्वी कुठल्या तरी चॅनेलवर ‘कॉफ़ी विथ करन’ नावाचा ...\nमहाराष्ट्र भूषण वादंगात पुरोगाम्यांच्या तोंडाला पट्टी का\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाल्यानंतर ...\nमाजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांच्या रूपाने एका ...\nनवीन अपडेट्स ईमेलवर मिळवा\nनवीन पोस्ट ईमेलवर मिळवण्यासाठी कृपया तुमचा ईमेल आयडी नोंदवा.\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का\nप्रस्तावना -सुरेश द्वादशीवार , संपादन – अविनाश दुधे\nकिंमत -१५० रुपये . टपालासह खर्च – २०० रुपये\nAmazon.in वर महाराष्ट्रात कुठेही घरपोच Pay On deleivery ची सोय\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे\nपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी\nभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही\nबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे \nआइनस्टाईनचे 'पहिले प्रेम '\nनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’ 6 Comments\nआरएसएस आणि मोदी 5 Comments\n‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या 3 Comments\nसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही… 3 Comments\nजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली 2 Comments\n‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे August 10, 2018\nशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा August 9, 2018\nसंत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे August 4, 2018\nमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा August 3, 2018\nपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे July 23, 2018\nमारोती कसाब: मा. ज्ञानेश महाराव आणि मा. विछय चोरमारे या दोघांचेही लेख वाचले. ख...\nPrasenjit Telang: एक महत्ववपूर्ण मांडणी. पुरोगामी/धर्मनिरपेक्ष समुदायात 'वारी' बद्...\nसंजय कमलानंत पवार: महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/girls-performed-last-rites-their-father-sangrampur-108762", "date_download": "2018-08-18T01:33:29Z", "digest": "sha1:522ZHWVIIY5UWZ5UA7HNPOR5J2NW5H65", "length": 12140, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "The girls performed the last rites of their father in Sangrampur मुलीनी दिला वडिलाच्या प्रेताला खांदा | eSakal", "raw_content": "\nमुलीनी दिला वडिलाच्या प्रेताला खांदा\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nमुलींना अंत्यसंस्कार करता येत नाहीत असा पायंडा ग्रामीण भागात असल्याने अंत्यसंस्कार कोणी करायचे असा प्रश्न होता.\nपातुर्डा फाटा (संग्रामपूर) - आयुष्यातील प्रत्येक वळणावर सुख दुःखात सहभागी होणाऱ्या महिलांना आजही ग्रामीण भागात अंत्यसंस्कार विधीला जाता येत नाही. मात्र खिरोडा येथील रामदास रामकृष्ण गायकवाड यांचे निधनानंतर त्यांना त्यांच्या तीन मुलींनी खांदा दिला आणि अंत्यसंस्कार केले.\nसंग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथील सेवानिवृत्त कर्मचारी रामदास रामकृष्ण गायकवाड यांचे सोमवारी आजाराने वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. त्यांना मुलगा नसून तीन विवाहित मुली आहेत. निधन झाल्याची वार्ता नातेवाईक व मुलींना कळविण्यात आली. नांदुरा, नागपुर येथील तीनही मुली आपल्या कुटुंबासह अंतविधीत खिरोडा पोहचल्या. मात्र मुलींना अंत्यसंस्कार करता येत नाहीत असा पायंडा ग्रामीण भागात असल्याने अंत्यसंस्कार कोणी करायचे असा प्रश्न होता. खिरोडा येथे आल्यानंतर रामदास गायकवाड यांचा खांदा, अंगनी त्यांच्या मुली देतील असा प्रस्ताव त्याचे नागपुर येथील थोरले जावई अनंत भारसाकळे यांनी ठेवला. त्याला सर्वानी होकार दिला. त्यांनतर वडिलांच्या प्रेताला वर्षा सोपान बुरुकले, पिंकी अनंत भारसाकळे, सोनु प्रविण काटोलकार या 3 मुलीसह चुलत भाऊ शिवहरी पांडुरंग गायकवाड यांनी खांदा देवून अंत्यसंस्कार केले. खिरोडा येथे महिलांनी अंत्यसंस्कार केल्याची ही घटना असून समाजातील सकारात्मक बदल अधोरेखित करणारी आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसांगा आम्ही जगायचे कसे\nपिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे...\nभोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली....\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही...\nसुधागडमध्ये पावासाळी पर्यटन बहरले....\nपाली - जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी अाणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो...\nगुंजवण्यात पाणवठ्यात आढळले कीटकनाशक\nगुंजवणे - गुंजवणे (ता. वेल्हे) येथील दलित वस्तीतील पाणवठ्यात कृषी कीटकनाशक मिसळल्याचे आढळून आले. तसेच, पाण्यावरील तवंग व त्याचा वास ग्रामस्थांना पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nokarimahiti.com/2016/12/blog-post_7.html", "date_download": "2018-08-18T00:18:38Z", "digest": "sha1:Z7QL32HZYLUOXMVXDBPLX6U4MI4BWITP", "length": 8219, "nlines": 143, "source_domain": "www.nokarimahiti.com", "title": "पोलीस उपनिरीक्षक गट - बी (राजपत्रित) ७५० पदे | NOKARI MAHITI ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\nHome - मुखपेज - मागील - प्रवेशपत्र निकाल\nपोलीस उपनिरीक्षक गट - बी (राजपत्रित) ७५० पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत शासनाच्या गृह विभागातील पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक गट - बी (राजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.\n* अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- २७ डिसेंबर २०१६\n* रिक्त पदाची संख्या :- ७५०\n0 Response to \"पोलीस उपनिरीक्षक गट - बी (राजपत्रित) ७५० पदे\"\nआयुक्त, राज्य कामगार विमा योजना येथे 733 जागा.\nराज्य कामगार विमा योजना यांच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवि...\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे 138 जागा.\nपशुसंवर्धन आयुक्तालय, पुणेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत...\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ९४ जागा.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या आस्थापनेवर असलेलीरिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर...\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 862 जागा\nमहाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार...\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 1000 जागा\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्य...\nSTAFF SELECTION COMMISSION POST 8300 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'मल्टी टास्किंग' पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अ...\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षा - 296 जागा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क पूर्व परीक्षासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज म...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 14247 जागा.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या आस्थापनेवर वाहनचालक (कनिष्ठ), लिपीक - टंकलेखक (कनिष्ट), सहाय्यक (कनिष्ट), पर्यवेक्षक (कनिष्ट), ...\nलिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा 408 पदे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत लिपिक-टंकेलेखक परीक्षा 2017 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज क...\nजिल्हा न्यायालयात 8921 जागा.\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक / लिपीक / शिपाई संवर्गातील रिक्त जागा भरण्‍यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-08-18T00:54:34Z", "digest": "sha1:74T4JJIC3PBVH4YX3XTU7HSGBRURIQ6C", "length": 7534, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इझ्मिर प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nइझ्मिरचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ११,९७३ चौ. किमी (४,६२३ चौ. मैल)\nघनता ३२९.८ /चौ. किमी (८५४ /चौ. मैल)\nइझ्मिर प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nइझ्मिर (तुर्की: İzmir ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम भागातील एजियन समुद्रकिनाऱ्यावर एजियन प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या ४० लाख आहे. इझ्मिर हे तुर्कस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ह्याच प्रांतात स्थित आहे.\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०१३ रोजी १४:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-401.html", "date_download": "2018-08-18T00:23:53Z", "digest": "sha1:NIX2QHOJP7XDNS4662R3X3IY6URY4WGF", "length": 6647, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "महिला सरपंचांचा विनयभंग,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Rahata महिला सरपंचांचा विनयभंग,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.\nमहिला सरपंचांचा विनयभंग,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघातील लोणीखुर्द येथील ग्रामसभेत झालेल्या हाणामारीच्या घटनेने गावातील तणाव अद्याप निवळला नसताना या गावच्या महिला सरपंचांनी ६ ग्रामस्थांविरोधात विनयभंगाची फिर्याद ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल करून घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.\nमहाराष्ट्र दिनाच्या दिवशी लोणीखुर्द गावात विशेष ग्रामसभा सरपंच मनीषा हरिभाऊ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामपंचायत इमारतीमधील सभाग्राहाला लोणी गावचे दैवत आणि माजी आमदार चंद्रभान दादा घोगरे यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेने मंजूर केला; मात्र, त्यास सरपंच बाईचे पती हरिभाऊ आहेर यांनी विरोध केला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.\nघटनेने लोणी गावात दोन दिवस तणाव\nसंतप्त ग्रामस्थांनी घोगरे यांच्या नावाला विरोध करणाऱ्याला आणि त्याच्या सूत्रधाराला बदडून काढले. सत्तारूढ आणि विरोधी गटांनी एकमेकांवर पोलिसात केसेस दाखल केल्या. या घटनेने लोणी गावात दोन दिवस तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तळ ठोकला. ग्रामसभेत झालेल्या हाणामारीच्या घटनेने गावातील तणाव अद्याप निवळला नसताना या गावच्या महिला सरपंचांनी ६ ग्रामस्थांविरोधात विनयभंगाची फिर्याद ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nया सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nमहिला सरपंचांच्या फिर्यादीवरून माजी सरपंच जनार्दन घोगरे, एकनाथ घोगरे, शरद आहेर, आबासाहेब घोगरे, गौतम आहेर, श्रीकांत मापारी या सहा जणांविरुद्ध लोणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे तपास करीत आहेत. गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nराज्यात दमदार पावसाची शक्यता\nपत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.\nभानुदास कोतकरला जामीन मंजूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221213247.0/wet/CC-MAIN-20180818001437-20180818021437-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}